diff --git "a/data_multi/mr/2019-30_mr_all_0274.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0274.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0274.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,546 @@ +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/laughing-lizard-117072600019_1.html", "date_download": "2019-07-23T02:51:47Z", "digest": "sha1:3CNPDKQHIIRXTMFDBWXK27VKAJUX4DP3", "length": 10347, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या पाली हसतात ! (Laughing lizard video) | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 23 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपाली हसतात या गोष्टीवर आपल्याला विश्वास बसत नसेल तरी हे जाणून आश्चर्य वाटेल लाफिंग लिजर्ड अर्थातच हसणारी पालीचे स्वत:चे इंस्टाग्राम पेज आहे आणि या पाली सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.\nदुनियेत एका विशेष प्रकाराच्या पाली आहेत ज्या हसतात. जीवशास्त्रज्ञाप्रमाणे या पाली आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी असं करतात. तसं तर हे बीयर्ड ड्रॅगन लिजर्ड प्रजातीचा जीव आहे, आणि याला स्मोक लिजर्ड असेही म्हणतात.\nया पालींचे आपले इंस्‍टाग्राम पेजदेखील आहेत. यांचा एखाद्या पेज 4000 तर इतर पेजवर 27,000 पर्यंत फॉलोअर्स आहेत. यामुळे ही लिजर्ड सोशल मीडियावर मोस्‍ट व्हायरल रॅपटाइल बनली आहे. या हसमुख आणि आनंदी लिजर्डचा नाव प्रसिद्ध\nटीव्ही शो गेम ऑफ थ्रोन्‍स मधील एक स्‍पेशल करेक्‍टर म्हणून दाखवण्यात येणार्‍या ड्रॅगनच्या नावाने प्रेरित आहे.\nभारतातही लाल कानांचा हत्ती\nडायनासोर विलुप्त झाल्यानंतर बेडकांची उत्पत्ती\nकिशोरवयीन मुलांमध्ये गेमिंगचे वेड\nवास्तूप्रमाणे डायनिंग रूम (भोजन गृह) कसा असावा\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nकिस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन\nओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल���याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...\nRRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...\nRRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...\nदुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय\nदुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...\nप्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)\nहेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...\nजर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathicelebs.com/tag/bigg-boss-marathi-season-2/", "date_download": "2019-07-23T03:18:09Z", "digest": "sha1:FNWJVPBQXBMZXPTMSAQ5KUT77X72WBLZ", "length": 7536, "nlines": 123, "source_domain": "marathicelebs.com", "title": "Bigg Boss Marathi Season 2 Archives - MarathiCelebs.com", "raw_content": "\nबिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ५७ | शिव शिवानीसमोर...\n\"घरात रंगणार कॅप्टनसी टास्क\" बिग बॉस मराठीध्ये कालच्या भागामध्ये वैशाली म्हाडे घराच्या बाहेर पडल्याने अभिजीत, शिव, विणा यांना वाईट वाटले आहे... आज घरामध्ये “हल्ला बोल” हे कॅप्टनसी...\nबिग बॉस मराठी सिझन २ – WEEKEND चा डाव महेश मांजरेकरांसोबत...\n\"शिवानीला वीणाकडून कोणत्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे \" बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त करून बाहेर पडलेली सदस्य शिवानी सुर्वेची पुन्हा...\nबिग बॉस मराठी सिझन २ – वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली…\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये रुपाली आणि वीणा यांची खुप घनिष्ट मैत्री आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे ... आणि हि गोष्ट या दोघींनीही वेळोवेळी घरातल्या...\nबिग बॉस मराठी सिझन २ – KVR ग्रुपमध्ये पडणार फूट \n\"वीणा तुझ्या वागण्याने आम्ही खूप हर्ट झालो\" - रुपाली \"तुम्ही दोघी टीम ठेवा मी एकटी खेळेन\" - वीणा मुंबई २ जुलै,२०१९ - बिग बॉस मराठीच्या घरामध्ये...\nबिग बॉस मराठी सिझन २ दिवस १९ \nबिग बॉस मराठीच्या घरात शिवानी सुर्वे बरीच चर्चेत आली आहे... आता सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष एकाच गोष्टीवर कालपासून केंद्रित झाले आहे ते म्हणजे शिवानी सुर्वेने...\nबिग बॉस मराठी सिझन २ दिवस १८ \nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये आजही शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. काल या टास्क मधून शिक्षकांनी शिवानी सुर्वे, विद्याधर जोशी यांन��...\nबिग बॉस मराठी सिझन २ दिवस १७ \nबिग बॉस मराठीच्या घरात रंगत आहे शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्य ... आज देखील बिग बॉसची शाळा भरणार आहे... या टास्कसाठी बिग...\nबिग बॉस मराठी सिझन २ मध्ये रंगणार महेश मांजरेकर यांच्यासोबत WEEKEND...\nबिग बॉस मराठी सिझन २ च्या सदस्यांनी पहिल्या दिवसापासून घर गाजवलं... मग त्यांचे भांडण असो वा वाद असो वा घरामध्ये झालेले टास्क असो सगळ्यांनी...\nरुपाली, नेहा आणि अभिजित बिचुकले यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण\nबिग बॉस मराठी सिझन २ मध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत... सवाल ऐरणीचा हा टास्क काल देखील पार पडला... सदस्य भावूक झाले...\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण करत आहे “बनवा बनवी”\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या नॉमिनेशन टास्क, वाद – विवाद, भांडण, मतभेद, मैत्री अशा गोष्टी दिसून येत आहेत. या सगळ्यामध्ये बिग बॉसनी सदस्यांसाठी खूपच इंट्रेस्टींग टास्क दिले आहेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/birthday-thorat-33688", "date_download": "2019-07-23T03:49:37Z", "digest": "sha1:NP2ANSHY5EBUBIXIDTB2OHQ65GMGIXSF", "length": 8331, "nlines": 126, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "birthday of thorat | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआजचा वाढदिवस - आमदार, बाळासाहेब थोरात, कॉंग्रेस\nआजचा वाढदिवस - आमदार, बाळासाहेब थोरात, कॉंग्रेस\nगुरुवार, 7 फेब्रुवारी 2019\nसंगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील कार्यकारिणीचे सदस्य आहेत. पक्षाच्या देशभरातील महत्त्वाच्या निर्णयात त्यांचा सहभाग असतो. संगमनेर व परिसराचा विकास करताना थोरात यांनी वडिलांचा वारसा चालवत संगमनेर सहकारी साखर कारखाना यशाच्या शिखरावर नेवून ठेवला. अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर कुक्कुटपालन संघ, आदी संस्थांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना त्यांनी रोजगार व मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करून दिली. थोरात यांनी कृषीमंत्री, पशुसंवर्धनमंत्री, महसूलमंत्री अशी पदे भूषविली. एक प्रभावी मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली.\nसंगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील कार्यकारिणीचे सदस्य आहेत. पक्षाच्या देशभरातील महत्त्वाच्या निर्णयात त्यांचा सहभाग असतो. संगमनेर व परिसराचा विकास करताना थोरात यांनी वडिलांचा वारसा चालवत संगमनेर सहकारी साखर कारखाना यशाच्या शिखरावर नेवून ठेवला. अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर कुक्कुटपालन संघ, आदी संस्थांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना त्यांनी रोजगार व मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करून दिली. थोरात यांनी कृषीमंत्री, पशुसंवर्धनमंत्री, महसूलमंत्री अशी पदे भूषविली. एक प्रभावी मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसविरोधी लाट असतानाही संगमनेरमध्ये 75 हजार मतांची आघाडी घेत त्यांनी विजय मिळविला होता. देशात, राज्यात सत्ता नसली, तरी मतदारसंघातील कामे थोरात यांनी मोठ्या खुबीने करून घेतली. या सर्व कामाची दखल घेत कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कोअर कमिटीत त्यांचा समावेश झाला. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसंगमनेर आमदार बाळ baby infant विकास साखर अभियांत्रिकी रोजगार employment शिक्षण education कृषी agriculture विजय victory\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://getvokal.com/question-marathi/IO6PHTA8H-upsc%C2%A0%E0%A4%AA%E0%A4%B0", "date_download": "2019-07-23T02:48:48Z", "digest": "sha1:EAHBN7BHCI4D5P3I2XVR4GWP23J5C2CM", "length": 6750, "nlines": 84, "source_domain": "getvokal.com", "title": "UPSC परीक्षेची मराठी मध्ये पूर्ण माहिती द्या? » parikshechi Marathi Madhye Purn Mahiti Dya | Vokal™", "raw_content": "\nUPSC परीक्षेची मराठी मध्ये पूर्ण माहिती द्या\nकरियरUPSCपरीक्षा आणि चाचणी तयारीभारतीय प्रशासन सेवेची तयारीसांधेदुखी तपासणी आणि चाचण्या\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\n500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊\nUPSC प्राथमिकची तयारी करताना इच्छुकांनी केलेल्या काही सामान्य चूका कोणत्या\nUPSC परीक्षेची पूर्ण माहिती द्या\nUPSC सुरु करण्यासाठी योग्य वय किती पाहिजेत\nमला UPSC करायची आहे तरी मी काय करू\nयूपीएससीची तयारी करताना मी बॅक अप पर्याय ठेवावा का\nUPSC च्या प्राथमिकसाठी मी चालू घडामोडींची तयारी कशी करू\nUPSC आणि MPSC परीक्षेची तयारी एकत्र करता येऊ शकते का\nMSW केल्यानंतर UPSC परीक्षा देऊ शकता येते का\nपार्ट टाइम जॉब करत MPSC आणि UPSC परीक्षेची तयारी करता येईल का\nUPSC मेन्ससाठी मी पर्यायी विषय भूगोलची तयारी कशी करावी\nUPSC परीक्षेसाठी गणित कशाप्रकारे विचारले जाते\nप्रथम प्रयत्नातच मी UPSC मध्ये उत्तीर्ण कसा होऊ शकतो हे शक्य आहे का हे शक्य आहे का\nUPSC परीक्षेमध्ये गणित विषय येतो का आणि येत असेल तर गणिताचा कोणता भाग या पेपर मध्ये विचारला जातो\nUPSC परीक्षेची तयारी करताना कोणता न्यूज पेपर वाचणे फायदेशीर ठरू शकते\nUPSC मेन्ससाठी तयारी करताना होण-या काही सामान्य चूका कोणत्या\nसर प्लीज़ डीटेल मधे मला UPSC ची तयारी कशी करावी ते सांगा\nUPSC मेन्स साठी तयारी करण्यासाठी माझी योजना काय असली पाहिजे\nUPSC CAPF परीक्षांची तयारी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पुस्तक कोणते आहे मी कोणत्या विषयावर सर्वात जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे मी कोणत्या विषयावर सर्वात जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे\nUPSC परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी रेल्वे कर्मचा-याला एनओसी घेणे आवश्यक असते का\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rabbi-season-planning-buldhana-maharashtra-13045", "date_download": "2019-07-23T04:07:04Z", "digest": "sha1:B2XLTTM2QVSOWYRMWHJ6K3CEH56DM3BC", "length": 14944, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, rabbi season planning, buldhana, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन\nबुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nबुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख ६५ हजार हेक्टरवर विविध पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात अाले अाहे. त्यात सुमारे एक लाख ९ हजार हेक्टर हरभऱ्याचे क्षेत्र राहणार असून, उर्वरित ६६ हजार हेक्टर क्षेत्रात गहू, मका व इतर पिकांचा पेरा होईल, अशी शक्यता अाहे.\nबुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख ६५ हजार हेक्टरवर विविध पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात अ��ले अाहे. त्यात सुमारे एक लाख ९ हजार हेक्टर हरभऱ्याचे क्षेत्र राहणार असून, उर्वरित ६६ हजार हेक्टर क्षेत्रात गहू, मका व इतर पिकांचा पेरा होईल, अशी शक्यता अाहे.\nसोयाबीन काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात अाला असून, या आठवड्यापासून रब्बी पिकांच्या लागवडीला वेग येणार अाहे. मूग, उडदाचे पीक काढून काही शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीचे काम सुरूही केले. मुळात या हंगामात रब्बीसाठी पुरेशी अोल नसल्याने खरी चिंता वाढलेली अाहे. कृषी विभागाने दरवर्षीनुसार रब्बीचे नियोजन तयार केले. त्यात प्रामुख्याने हरभरा लागवड ही एक लाख ९ हजार हेक्टरवर होईल असा अंदाज दर्शविण्यात अाला. गव्हाची ३२ हजार, रब्बी ज्वारीची १४ हजार, मक्याची ९६०० अाणि उर्वरित क्षेत्रात इतर पिकांच्या लागवडीचे नियोजन अाहे.\nपरंतु ही लागवड प्रत्यक्षात पूर्ण होईल, याची खात्री यंत्रणांनासुद्धा वाटत नाही. अद्यापही एखाद-दुसरा पाऊस झाला तर रब्बीसाठी पोषक परिस्थिती होऊ शकते, अशी अाशा सर्वच व्यक्त करतात. कमी पाऊस; पाणीसाठाही जेमतेम जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ४६५.८ मिमी म्हणेजच ६९ टक्के पाऊस झाला अाहे. जिल्ह्यात नळगंगा या मोठ्या प्रकल्पात १३.१० दलघमी साठा अाहे. मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के साठा अाहे. यामुळे जिल्ह्यातील कुठल्याच प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी मिळण्याची शक्यता राहिलेली नाही.\nरब्बी हंगाम गहू सोयाबीन मूग कृषी विभाग ज्वारी पाऊस पाणी पाणीसाठा बुलडाणा\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पा���साळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/08/blog-post_312.html", "date_download": "2019-07-23T02:39:22Z", "digest": "sha1:FAW7QJ64ZLVFBBIF7DYFURVPELIHUQ2G", "length": 12419, "nlines": 98, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक मुंबईत करण���र- मुख्यमंत्री | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nमाजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक मुंबईत करणार- मुख्यमंत्री\nDGIPR ९:५१ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबईत झालेल्या श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी दिला अटलजींच्या आठवणींना उजाळा\nमुंबई, दि. २२ : भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी देशासाठी जगले. प्रधानमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम अजोड होते. त्यांच्या कार्यातून आणि व्यक्तिमत्वातून प्रेरणा मिळावी यासाठी अटलजींचे भव्य स्मारक मुंबई येथे उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.\nएन.सी.पी.ए.च्या सभागृहात झालेल्या श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यमंत्री मंडळातील सदस्य, खासदार, आमदार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nअटलजींच्या आठवनींना उजाळा देत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आलेख मांडला. राष्ट्रहिताला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. राष्ट्र विकासाच्या मुद्यावर अटलजींनी कधीही सत्ताधारी किंवा विरोधक असा विचार केला नाही. त्यांच्या प्रधानमंत्रीपदाच्या काळात अनेक योजनांपैकी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना प्रभावी ठरली, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, अटलजींनी ही योजना तयार केली. त्यांनी रस्ते विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. कारण रस्ते हे केवळ दळणवळणाचे साधन नसून ते शिक्षण, आरोग्याचे अनेक गावांसाठी प्रवेशद्वार म्हणून काम करतात.\nसंत तुकाराम महाराजांनी ‘हेची दान देगा देवा’... या अभंगातून जी भावना व्यक्त केली होती, त्याचप्रकारे अटलजींनी ‘मै जी भर जिया.. मै मन से मरू’ या दोन ओळींच्या कवितेतून मांडली होती, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कवी अटलजींचे शब्दचित्र यावेळी ��ेखाटले. अटलजी अनंत आहेत, त्यांचे विचार कधीच संपणारे नाहीत. ध्येयवाद, देशाबद्दलचे प्रेम काय असते हे त्यांच्याकडे पाहून शिकायला मिळाले. अटलजी खऱ्या अर्थाने अटल होते, अविचल होते. अटलजी आज नसले तरी त्यांचे विचार अनंत आहेत. ते विचारांचे पक्के होते, त्यांची विचारांवर अमिट अशी श्रद्धा होती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली.\nअटलजींनी सुवर्ण चतुष्कोन योजनेतून भावनिक एकात्मतेबरोबरच भौतिक एकात्मतेची जोड दिली. त्यांच्या प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळात सर्वात जास्त रोजगार निर्मिती झाली होती. देशाच्या मातीशी अटलजी जोडले गेले होते. त्यांना विकासाची मानके माहित होती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अटलजींना आदरांजली वाहिली.\nयावेळी मुख्यमंत्र्यांनी अटलजींच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडणाऱ्या आठवणी सांगितल्या.\nअटलजींनी त्यांचे जीवन देशासाठी अर्पण केले. मी वेळोवेळी त्यांच्या सल्ल्यानुसारच माझ्या कार्याची दिशा ठरवित असे. माझ्यासाठी ते प्रेरणापुरूषच होते, अशा शब्दात उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, अटलजींना संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास माहित होता. त्यामुळे महाराष्ट्रातील त्यांच्या सभा प्रचंड गर्दी खेचत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री असताना सैन्यातील शहिदांच्या परिवाराला पेट्रोल वाटपाच्या योजनेला त्यांनी तत्काळ मंजुरी दिली. 1947 च्या स्वातंत्र्यानंतर दादरा-नगर हवेली मुक्तीच्या लढ्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, असे सांगून अटलजीसोबत केलेल्या कार्याच्या अनेक आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.\nयावेळी उपस्थित मान्यवरांनी अटलजींच्या कार्यावर तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला. अटलजींचे मुंबईत आणण्यात आलेले अस्थिकलश महाराष्ट्रातील नद्यांमध्ये विसर्जित केले जाणार असून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते हे अस्थिकलश त्या-त्या जिल्ह्यातील पालकमंत्री आणि पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आले.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0", "date_download": "2019-07-23T03:03:21Z", "digest": "sha1:XFFPR4CVRCO3XIAYX24SDN2WTKCEUTHV", "length": 5978, "nlines": 81, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "साखर", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांंत महाराष्ट्र अग्रेसर\nयंदा भारतात विक्रमी साखर उत्पादन\nमहाराष्ट्रातील कृषी उत्पादने ऑस्ट्रेलियाने आयात करावीत\nसोलापूर जिल्ह्यात हुमणीमुळे ऊस पिकाचे नुकसान\nइस्माच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड\nऊस गाळप २० ऑक्टोबरपासून सुरु\nसाखर उद्योगाला केंद्र सरकारकडून साडे पाच हजार कोटीच पॅकेज\nसाखर निर्यात होण्याच्या दृष्टीने उचललेली पावले समाधान कारक\nएफआरपीचा एकूण एक पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार\nभारतातून चीनला साखरेची निर्यात लवकरच सुरू होणार\nसाखर विक्री दर वाढविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिलासादायक\nसाखर कारखान्यांना 7 हजार 900 ते 10 हजार 540 कोटी रुपयांचे कर्ज\nराष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे 'ऊस उद्योग समस्या' परिसंवाद\nमहाराष्ट्र साखर उत्पादनात अग्रेसर\nसाखर उद्योगासमोरील अडचणींबाबत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे केंद्र शासनासमोर सादरीकरण\nइथेनॉल निर्मितीसाठीचे सर्व परवाने एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मिळणार\nकृषी विभागास सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ नियुक्ती करणेबाबत\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ravindrachavan.in/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-2018/", "date_download": "2019-07-23T03:49:12Z", "digest": "sha1:ECPDRDIKI23PBY5P2SUWEQH344KBUAFV", "length": 2057, "nlines": 34, "source_domain": "ravindrachavan.in", "title": "‘श्रीनिवास मंगल महोत्सव’ 2018 – रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री", "raw_content": "की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...\n‘श्रीनिवास मंगल महोत्सव’ 2018\nतिरुपती तिरुमला देवस्थान (टी.टी.डी.) आणि ओम श्री साई धाम ट्रस्ट (विरार) आयोजित केलेला ‘श्रीनिवास मंगल महोत्सव’ हा ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे संपन्न झाला.\nश्रीनिवास मंगल महोत्सवात पूजेच्या वेळी अनेक मान्यवर आणि भक्तवर्गाची गर्दी जमली होती.\nउपक्रम / ठाणे / डोंबिवली\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-export-and-msp-10260", "date_download": "2019-07-23T03:49:50Z", "digest": "sha1:GVBEW442HDLFS7OVEDFGFB53E32SJVCB", "length": 27709, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special article on export and msp | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिर्यातवृद्धीनेच मिळेल हमीभावाला बळ\nनिर्यातवृद्धीनेच मिळेल हमीभावाला बळ\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nआजवरच्या सरकारांनी सातत्याने निर्यातबंदीचे पाऊल उचलल्याने शेती विकासात कुंठितावस्था आली. तात्पुरता उपाय म्हणून हमीभावाची घोषणा समजून घेता येत असली, तरी शेतीला खरे पाठबळ मिळू शकते, ते निर्यातवाढीतूनच.\nखरीप पिकांना हमीभाव जाहीर झाल्यानंतर एकूणच शेतीप्रश्‍नांना राष्ट्रीय माध्यमांत अग्रक्रम मिळाला आहे. शेती हा सर्वाधिक रोजगार देणारा खासगी उद्योग आहे. ५८ टक्के लोकांचे जीवनमान शेतीवर अवलंबून आहे. या दृष्टीने पाहिले तर सध्याच्या शेती पेचप्रसंगाचे सुस्पष्ट आकलन होते. वाणिज्य खात्याकडील माहितीनुसार आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये शेतीतील सकल उत्पादनांचे मूल्य १७.६ लाख कोटी रुपये होते. सुमारे २.४ लाख कोटींच्या शेती उत्पादनांची निर्यात झाली. देशाच्या एकूण निर्यातीत शेतीचा वाटा १२ टक्के आहे. शेती क्षेत्राचा वृद्धीदर तीन टक्‍क्‍यांच्या आत कुंठित झाला असताना; शेतीमाल निर्यातीचा वेग मात्र आश्‍वासक आहे. २०१० ते २०१८ या कालावधीत शेती निर्यात १२.२ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. देशाच्या एकूण आर्थिक वृद्धिदरापेक्षाही शेती निर्यातीचा दर अधिक आहे, हीच गोष्ट पेचप्रसंगातून बाहेर काढण्यास मदतकारक ठरणार आहे.\nभारतासाठी शेतीमाल निर्यातीत अमर्याद संधी आहेत. सोयाबीनचे उदाहरण प्रातिनिधिक ठरेल. अमेरिकी कृषी खात्याच्या ताज्या अहवालानुसार २०१८-१९ मध्ये चीनकडील सोयाबीनची आयात १० कोटी टन असेल. चीनमध्ये केवळ १.४ कोटी टन सोयाबीन उत्पादित होते. चीनच्या एकूण गरजेपैकी ९० टक्के सोयाबीन अनुक्रमे ब्राझील आणि अमेरिकेकडून आयात केले जाते. अलीकडेच व्यापार युद्धातील डाव-प्रतिडावात चीनने अमेरिकी सोयाबीनवर २५ टक्के आयातकर आकारणी सुरू केलीय, तर भारतीय सोयाबीन व सोयामीलवरील आयातकर शून्य केला आहे. अर्थात चीनची गरज भागवेल एवढी भारताची क्षमता नाही. भारतात सुमारे एक कोटी टन सोयाबीन उत्पादन होते. दीर्घकालीन उत्पादनवाढीचे नियोजन केले तर काही वर्षांत भारत हा चीनसाठी प्रमुख सोयाबीन पुरवठदार ठरू शकतो. अमेरिका खंडाच्या तुलनेत भारताला भौगोलिक अंतराचा फायदा आहे. सात-आठ दिवसांत आपला माल तिथे पोचतो. सोयाबीन आणि सोयामिलसाठी चीन जशी मोठी बाजारपेठ आहे, तसेच आग्नेय आशियाई देशदेखील महत्त्वाचे आहेत. भारत सोयातेलाचा आयातदार असला तरी सोयापेंडेचा निर्यातदार आहे. ऑक्‍टोबर १७ ते सप्टेंबर २०१८ या विपणन वर्षात आतापर्यंत सुमारे १३.५ लाख टन सोयामील निर्यात केले आहे. त्यात आग्नेय आशियाई देशांना प्रामुख्याने निर्यात झालीय. या देशांची वार्षिक सोयापेंड आयात १.६ कोटी टन असून, त्यात भारताचा वाटा केवळ दहा टक्के आहे. अलीकडील काळात जपान, फ्रान्ससारखे विकसित देशही भारताकडून सोयापेंड आयातीला प्राधान्य देत आहेत, त्याचे कारण भारत ‘नॉन जीएम’ सोयाबीन उत्पादित करतो. थोडक्‍यात एकूणच आशि���ा खंड हा सोयाबीन आणि सोयापेंडेचा आयातदार असून, भारताने सोयाबीन उत्पादन दुपटी-तिपटीवर नेण्याचे उदिष्ट ठरवले तरी ते कमी पडेल. यातून दुहेरी फायदा होईल. देशाचे सोयाबीन उत्पादन वाढत जाईल, तशी निर्यात बाजारपेठ हाती येईल आणि सोयातेलाच्या आयातीवरील अवलंबित्वही कमी होईल. अर्थात यासाठी सोयापेंड निर्यात प्रोत्साहन, प्रतिहेक्‍टरी उत्पादकता वाढ आणि चलन विनिमयदर स्पर्धात्मक ठेवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. दर्जेदार बियाणे, सूक्ष्मसिंचन याबाबत सोयाबीनमध्ये अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. निर्यातवृद्धीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागतील.\nकेवळ काही अन्नधान्यांच्या हमीभावावर थांबलेली सरकारी धोरण-दिशा ही निर्यात केंद्रित शेती व्यवस्थेकडे कशी वळवता येईल, हा आजचा कळीचा मुद्दा आहे. देशात केवळ अन्नधान्यच पिकत नाही; तर फलोत्पादन, दुग्धोत्पादन, पोल्ट्री, मत्स्य अशी व्यापक श्रेणी आहे. २०१७-१८ नुसार देशात २७ कोटी टन अन्नधान्य, तर ३० कोटी टन फलोत्पादन झाले आहे. दुग्धोत्पादन १६.५ कोटी टनांपर्यंच पोचले आहे, त्याचे बाजारमूल्य एकूण अन्नधान्याच्याही पुढे आहे. खाद्यतेलाचा अपवाद वगळता जवळपास सर्वच शेती उत्पादनांत आता निर्यातयोग्य आधिक्‍य राहत आहे. जर या पुरवठावाढीला निर्यातीद्वारे वाट मिळाली नाही, तर दीर्घकाळ मंदी टिकेल. याबाबत कांदा-टोमॅटो या दोन्ही पिकांचे उदाहरण देता येईल. दिल्लीस्थित इक्रिअर (ICRIER) या संस्थेच्या पाहणीनुसार पाकिस्तानच्या टोमॅटो आयातीत भारताचा वाटा ८८ टक्के आहे. गेल्या वर्षभरापासून बॉर्डर बंद असल्याने पाकिस्तानला होणारी टोमॅटो निर्यात जवळपास थांबली आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये पाकिस्तानला ३६८ कोटी रुपयांची टोमॅटो निर्यात झाली होती; त्या तुलनेत २०१७-१८ मध्ये केवळ ३४ लाख रुपयांची टोमॅटो निर्यात झाली आहे. ऐन हंगामात पाकिस्तानात दररोज शंभरावर ट्रक टोमॅटो रवाना होतात. सध्या व्यापार ठप्प आहे. दुसरीकडे पाकिस्तानी कांद्याने त्यांच्या कमजोर चलनाच्या आधारामुळे भारतीय कांद्याला स्पर्धा निर्माण केली आहे. पाकिस्तानी कांदा पाच ते दहा टक्‍क्‍यांनी आयातदारांसाठी स्वस्त पडत आहे. अशा वेळी निर्यात अनुदानाची गरज भासते. केंद्र सरकार रोजगारसघन निर्यात उत्पादनांना अनुदान देते, मात्र कांदा निर्यात अनुदान सप्टेंबर २��१७ पासून बंद आहे. या वर्षीचे भारतातील उच्चांकी कांदा उत्पादन बाहेर पाठविण्यासाठी अशा उपाययोजनांची गरज आहे.\nअन्नधान्यांचे दर हे भारतात ठरत नाहीत, तर ‘शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड’ (सीबॉट) या एक्‍स्जेंचनुसार जगभरातील बाजार चालतो. अमेरिका-चीनसारख्या मोठ्या अन्नधान्य उत्पादक वा ग्राहक देशातील पाऊसमान, उत्पादनातील वाढ-घट, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांवर भारतीय अन्नधान्यांचा बाजारभाव ठरतो. काही उदाहरणे बोलकी आहेत. २०१२-१३ मध्ये अमेरिकेत दुष्काळ पडल्याने तेथील मक्‍याचे उत्पादन घटले. याच काळात भारतात रुपयाचे मूल्य वेगाने घसरत होते. परिणामी भारतीय मक्‍याला निर्यात बाजारात मोठा उठाव मिळाला. २०१३ मध्ये भारतीय मक्‍याचे भाव १७०० रुपये प्रतिक्विंटल उच्चांकी पातळीवर पोचले होते. आज पाच वर्षांनंतर मात्र चित्र पार बदललेय. मागील तीन वर्षांत अमेरिकेत उच्चांकी मका उत्पादन झाल्याने जागतिक बाजारात पुरवठावाढीची समस्या निर्माण झाली. परिणामी, अमेरिकेप्रमाणेच भारतातही मक्‍याचे भाव सात वर्षांच्या नीचांकावर पोचले. आजही बिहारमध्ये ११५० रुपये प्रतिक्विंटलला शेतकरी मक्‍याची विक्री करत आहेत. २०१७-१८ मध्ये १४२५ रुपये हमीभाव असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ११०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलने मका विकला आहे.\nसारांश, आंतरराष्ट्रीय बाजाराशी सुसंगत अशी धोरणे ठरवली तरच आपण निर्यातदृष्ट्या स्पर्धाक्षम राहू. तेजी-मंदीचे चक्र सुरूच असते. कांद्यासारख्या पिकांत हंगामी तुटवड्यामुळे केवळ आठ-दहा दिवस बाजार अनियंत्रित झाला, म्हणून सहा-सहा महिने निर्यातबंदीचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. राजकीय दबावाला बळी पडून आजवरच्या सर्व सरकारांनी शेतीमाल निर्यातबंदीची धोरणे राबवली आहेत. दीर्घकाळच्या निर्यातबंदीमुळे शेती किफायती राहत नाही. उत्पादन कुंठित होते. त्यामुळे देश परावलंबी होऊन आयातदार होतो. कडधान्य व तेलबियांत देशाने हे अनुभवले आहे. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी शेतीतील मूलभूत प्रश्‍नांना भिडण्याची वेळ आली आहे. हमीभाव हा आवश्‍यक, पण शेवटचा पर्याय आहे. निर्यात केंद्रित धोरणे नसल्याने हमीभाव देण्याची वेळ येते. शेतीप्रश्नी सवंग राजकारण आणि लोकानुयनी धोरणे ही शेतीला आणखी अडचणीत टाकतील, हे लक्षात घेतले पाहिजे. :\n(लेखक शेतीमाल बाजाराचे अभ्यासक आहेत.)\nसरकार शेती विकास हमीभाव minimum support price खरीप रोजगार employment २०१८ 2018 भारत सोयाबीन ब्राझील व्यापार अमेरिका चीन मत्स्य दिल्ली icrier पाकिस्तान स्पर्धा day राजकारण politics दुष्काळ महाराष्ट्र maharashtra यंत्र machine कडधान्य\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...\nखजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...\nशेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...\nसरकारला एवढी कसली घाईविविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...\nएक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...\nआधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...\nमक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...\nलष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...\nलष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...\nराज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात...\nशेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...\nकर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...\nपीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...\nग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...\nदुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...\nराज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...\nपरीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...\nदुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/radar-ducting/", "date_download": "2019-07-23T02:39:43Z", "digest": "sha1:NFTRKNI6ZNPNELXRJNRXI67JBUBV6N6R", "length": 6259, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Radar Ducting Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nढग असताना रडारला विमान शोधता येत नाही का समजून घ्या वैज्ञानिक उत्तर\nरेडिओ वेव्हज गरम तापमानातून किंवा आर्द्र वातावरणातून प्रवास करतात तेव्हा त्या सरळ न जाता काही प्रमाणात वाकल्या जातात. त्याला ‘डक्टींग’ असे म्हटले जाते. हे डक्टींग जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढे रिझल्ट्स चुकीचे येणार हे पक्के आहे.\nहे आहे डोळ्यांची उघडझाप होण्यामागील शास्त्रीय कारण\n“शेतकऱ्यांच्या हलाखीस नेहरूंनी लादलेली “जीवघेणी न्यायबंदी” कारणीभूत…”\nप्रियांका चोप्रा – जगातील दुसरी सर्वात सुंदर स्त्री जाणून घेऊया पहिल्या १० जणी कोण आहेत\nJ R D Tataजींच्या ५ अप्रतिम quotes \nआंतरराष्ट्रीय माध्यमांनी निकालांची घेतलेली अशी दखल भारताचं जगातलं स्थान अधोरेखित करते\n….आणि मी ‘सम्राट’ नाही तर केवळ ‘अशोक’ म्हणून बुद्धांच्या शरण गेलो\nतोरणा किल्ला प्रेमी युगुला बरोबर चढताना : “बेबी”, मी आणि तोरणा\nकार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून त्याने जुन्या गाडीला Lamborghini च रूप दिलं\nराष्ट्रीय पुरस्कार जाहीर : “रिंगण” सर्वोत्कृष मराठी चित्रपट\nपाकिस्तानची ऑफर धुडकावून भारतीय सैन्यात आलेले भारताचे पहिले मुस्लीम एअर चीफ मार्शल\nहॉकीत गोल्डमेडल मिळवून देणाऱ्या आणि आदिवासींना आरक्षण मिळवून देणाऱ्या अवलियाची कहाणी\nचीनची चलाख खेळी- एकीकडे कुरापती तर दुसरीकडे गुंतवणूक\nरझाकारांच्या ह्या ‘क्रौर्या’ च्या आठवणी आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा करतात\nरामायणातील अशी काही सत्यं जी दाखवतात रावणा सारखा ‘ज्ञानी’ पुरुष सापडणे कठीण\nअठराव्या वर्षी विधवा होऊनही, भारतातील पहिली महिला इंजिनीअर होण्याचं ‘तिचं’ असामान्य कर्तृत्व\nजगातील १० देश जेथे लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही\nजपान ने “विनाकारण” पर्ल हार्बर वर हल्ला का केला\nनरभक्षक वाघ – जंगलाच्या राजाच्या रंजक कथा – भाग १\nकट्टर हिंदुत्वावरील उपाय : संविधानवाद की हिंदू-हित-वाद\nभारताचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना मैदानावर थेट भिडतात तेव्हा… : वाचा ५ गाजलेले किस्से\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/heavy-rain-in-kokan-5/", "date_download": "2019-07-23T03:44:38Z", "digest": "sha1:QSRBWYY74T3MZJ2OGYRNUH5M2EOLMLR2", "length": 16375, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "कोकणात मान्सूनचे दमदार आगमन, दुबार पेरणीचे संकट टळले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nअलिबागजवळ उभारणार तिसरी मुंबई, 19 हजार हेक्टर जमीन संपादित करणार\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीरप्रश्नी मोदींनी मध्यस्थता करण्याची विनंती केली डोनाल्ड ट्रम्प यांची लोणकढी थाप\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धो���ीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nकोकणात मान्सूनचे दमदार आगमन, दुबार पेरणीचे संकट टळले\nपेरणी केल्या नंतर पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांना आज वरुण राजाने चांगलाच दिलासा दिला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात आज मान्सूनचे दमदार आगमन झाल्याने बळीराजा आनंदीत झाला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यावर पाणी साठून वाहतूक बंद पडली. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे आगमन गतवर्षीच्या तुलनेत शांततेत झाले आहे.\nदोन दिवसांपूर्वी सुरु झालेल्या मान्सून पूर्व सरींनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची अनेक ठिकाणी वाताहत झाली होती. प्रत्यक्षात मान्सून सुरु झाल्यानंतर या चौपदरीकरणाच्या कामाचे काय होणार, अशी भिती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. आज पावसाच्या दमदार सरींनी अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने रस्त्यावर पाणी साठून वाहतूक बंद होण्याचे प्रकार घडले. मुंबई गोवा महामार्गावर सुरक्षेचा उपाय म्हणून ठेकेदार कंपन्यांनी आज आपली आपत्कालीन सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती.\nआजच्या पावसाने आनंदीत झालेल्या बळीराजाने आपल्यावरील दुबार पेरणीचे संकट टळल्याने समाधान व्यक्त केले. अजून दोन दिवस जर पावसाचे आगमन लांबले असते तर रुजून आलेली रोपे करपण्याची भिती होती. यावर्षी व��वाच्या सरी कोसळण्यास विलंब झाल्याने २५ मे नंतर होणाऱ्या पेरण्या होण्यास जवळपास १० ते १२ दिवस विलंब झाला होता. त्यातच पेरणी नंतर मान्सूनचे आगमन लांबल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला होता .मात्र आजच्या दमदार पावसाने सर्वांचीच चिंता मिटवली आहे.\nआज संगमेश्वर तालुक्यातील देवरुखला मान्सूनने चांगलाच दणका दिला. आज सकाळी ७:३० वाजता देवरुख परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास सुरु झालेल्या पावसाने देवरुखवासीयांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडवली. देवरुख परिसराला सलग चार तास पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे गटारे तुंबून देवरुख शहर, खालची आळी, सह्याद्रीनगर, साडवली आणि कोसूंब तेथील सर्व रस्ते जलमय झाले होते. परिणामी या परिसरातील वाहतूक काही भागात ठप्प तर काही ठिकाणी संथ गतीने सुरु होती. दरम्यान आजच्या पावसामुळे कोठेही नुकसान झाल्याची नोंद तहसील विभागात झाली नव्हती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपतीसोबत देवदर्शनाला आलेली नववधू प्रियकरासोबत पळाली\nपुढीलPhoto : #YogaDay2019 राजस्थानच्या वाळवंटात जवानांचा योगा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकश्मीरप्रश्नी मोदींनी मध्यस्थता करण्याची विनंती केली डोनाल्ड ट्रम्प यांची लोणकढी थाप\nअलिबागजवळ उभारणार तिसरी मुंबई, 19 हजार हेक्टर जमीन संपादित करणार\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकश्मीरप्रश्नी मोदींनी मध्यस्थता करण्याची विनंती केली डोनाल्ड ट्रम्प यांची लोणकढी थाप\nअलिबागजवळ उभारणार तिसरी मुंबई, 19 हजार हेक्टर जमीन संपादित करणार\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/category/life-style/", "date_download": "2019-07-23T02:40:37Z", "digest": "sha1:F5Q22DLKAO2GUWU3ITPTJYJMX3TT5NET", "length": 4227, "nlines": 66, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nमुंबई - कोकण विभाग\nभिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग\nपुणे-सातारा रोडवर ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, तीन ठार तर पाच जखमी\nवाढदिवशी मिळालेल्या या अनोख्या भेटीने भारावले मुख्यमंत्री\nमोदींनी काश्मीर प्रश्नावर मदत मागितली, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा खोटा दावा\nबेस्ट कर्मचारी 6 ऑगस्ट पासून पुन्हा संपावर\nकोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या\nनवी मुंबईतील महापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये होणार ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे मुख्यालय\nमुख्यमंत्री सहायता निधीला 1.७५ कोटी रूपयांच्या देणग्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव\nकोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश\nखडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश\nपिक कर्जासह इतर कर्ज प्रकरणं निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांनी ठोकले बँकेला टाळे\nगरम पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, पिंपल्स ही गरम पाणी पिल्याने नाहीसे होतात\nधनगर समाजाच्या विकास योजना वेगाने मार्गी लावाव्यात - सुधीर मुनगंटीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/regional", "date_download": "2019-07-23T02:34:14Z", "digest": "sha1:FLEKWHWP7TVE4HPMSXGJ7IIUVVABTFZZ", "length": 20868, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "प्रादेशिक Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > प्रादेशिक\nभाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या\nयेथे २० जुलैच्या रात्री चारचाकी आणि दुचाकी यांवरून आलेल्या अज्ञात मारेकर्‍यांनी भाजपचे नेते डॉ. बी.एस्. तोमर यांची गोळ्या झाडून हत्या केली.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags गुन्हेगारी, धर्मांध, प्रादेशिक, भाजप, हिंदूंवर आक्रमण\nखेड (जिल्हा रत्नागिरी) येथील शिवकालीन रसाळगडाच्या कोठाराची भिंत ढासळली \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील रसाळगड किल्ल्यावरील कोठाराची भिंत ढासळली आहे. या गडासाठी गेल्या १० वर्षांत डागडुजीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आले आहेत; मात्र गडाची दुरवस्थाच झाली आहे.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags गड-किल्ल्यांचे संवर्धन, प्रशासनाचा भोंगळ कारभार, प्रादेशिक, भ्रष्टाचार\nबेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरे\nबेळगाव जिल्ह्यात शहर, रायबाग, शहापूर, महांतेश नगर, गोकाक या ५ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडले. रायबाग (बेळगाव) येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात श्री गुरुदेव ब्रह्मानंद आश्रम, परमानंदवाडी येथील पू. (डॉ.) अभिनव ब्रह्मानंद स्वामीजी यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग-२०२०’चे प्रकाशन करण्यात आले.\nCategories कर्नाटक, प्रादेशिक बातम्याTags उपक्रम, गुरुपौर्णिमा, प्रादेशिक, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती\nकिन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा\nयेथे १४ ते १६ जुलै या कालावधीत ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’च्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाला प.पू. देवबाबा यांचे भारतभरातील अनेक भक्त उपस्थित होते.\nCategories कर्नाटक, प्रादेशिक बातम्याTags गुरुपौर्णिमा, प्रादेशिक, संतांचे आशीर्वाद, सनातन प्रभात\nआध्यात्मिक शक्तीने समस्या सोडवणार असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईत महिलेला अटक\nआध्यात्मिक क्षेत्रात शिरलेल्या भोंदूंना ओळखण्यासाठी योग्य साधना करणे आवश्यक \nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अटक, अध्यात्म, गुन्हेगारी, धर्मद्रोही, प्रादेशिक, फसवणूक, महिला\nजिल्हा परिषद विसर्जित करण्याचा आदेश चुकीचा\nसवादोन वर्षानंतर शासनाने जिल्हा परिषद विसर्जित करून प्रशासकाची नियुक्ती केली. शासनाने घेतलेल्या विसर्जित करण्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील सदस्य संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags प्रशासन, प्रादेशिक, सर्वोच्च न्यायालय\nमुंबईत रेल्वे अपघातात एकाच दिवशी १६ जणांचा म���त्यू, तर १३ घायाळ\nमुंबईची जीवनवाहिनी असलेल्या स्थानिक (लोकल) रेल्वेच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर १८ जुलैला विविध अपघातांत एकूण १६ प्रवाशांचा मृत्यू, तर १३ प्रवासी घायाळ झाले आहेत.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags प्रादेशिक, रेल्वे अपघात\nश्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती पालटणार नाही – महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती\nश्री महालक्ष्मी मंदिरातील मूर्ती पालटण्याच्या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांत येत असलेली वृत्ते खोटी आहेत. मूर्ती पालटाच्या संदर्भातील कोणतीही चर्चा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि पुजारी यांच्यात झालेली नाही.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति, प्रादेशिक, महालक्ष्मी मंदिर, मूर्ती विसर्जन, हिंदु जनजागृती समिती\nआंध्रप्रदेशमध्ये प्राचीन शिवमंदिराच्या ३ सेवेकर्‍यांची हत्या\nअनंतपूर जिल्ह्यामधील कोर्थीकोटा गावातील प्राचीन शिवमंदिराच्या ३ सेवेकर्‍यांची १६ जुलैच्या पहाटे हत्या करण्यात आली, असे वृत्त ‘द हिंदु’ने प्रसिद्ध केले आहे. ग्रामस्थ सकाळी मंदिरात गेले असता त्यांना तिघांचेही मृतदेह आढळले.\nCategories आंध्र प्रदेश, प्रादेशिक बातम्याTags प्रादेशिक, हिंदूंची मंदिरे असुरक्षित, हिंदूंवर आक्रमण\nनवी मुंबई कार्यक्षेत्रातील अग्नीशमन नियमांचे उल्लंघन करणार्‍या ५७९ इमारतींना नोटीस\nअग्नीशमन नियमांचे उल्लंघन करणार्‍या ५७९ इमारतींना महापालिकेने नोटीस पाठवली आहे. नोटीस पाठवलेल्या इमारतधारकांनी एका मासात आग विझवण्याची यंत्रणा कार्यान्वित केली नाही, तर संबंधितांचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची चेतावणी पालिकेने दिली आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अपघात, नवी मुंबर्इ महानगरपालिका, प्रादेशिक, संरक्षण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका ��ुरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-news-loksabha-vidhansabha-election-102421", "date_download": "2019-07-23T03:44:50Z", "digest": "sha1:ED53NTFZ2YGIGD3XZLWQDZZ655X26D7U", "length": 5188, "nlines": 51, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news maharashtra news loksabha vidhansabha by election राज्यात लोकसभेच्या दोन तर विधानसभेची एक पोटनिवडणूक होणार | eSakal", "raw_content": "\nराज्यात लोकसभेच्या दोन तर विधानसभेची एक पोटनिवडणूक होणार\nसकाळ न्यूज नेटवर्क | सोमवार, 12 मार्च 2018\nमुंबई - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे झालेले निधन आणि नाना पटोले यांनी दिलेला लोकसभा सदस्यत्वाचा राजीनाम्यामुळे दोन ठिकाणी लवकरच पोटनिवडणूक अपेक्षित आहे.\nकडेगाव नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या नीता देसाई\nकडेगाव - कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या नीता देसाई यांची तर उपनगराध्यक्षपदी राजू उर्फ प्रशांत जाधव यांची बिनविरोध निवड झाली....\nकदम कुटुंब काँग्रेस कधीही सोडणार नाही\nकडेगाव - भाजप प्रवेशाच्या कितीही वावड्या उठवल्या तरी कदम कुटुंब कधीही काँग्रेस सोडणार नाही. आम्ही काँग्रेसमध्येच राहणार आहोत, असे स्पष्टीकरण...\nसांगलीत भाजप आणखी मजबूत; पृथ्वीराज देशमुखांना उमेदवारी\nमुंबई : विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी भाजपने सांगली जिल्ह्यातीलच पृथ्वीराज देशमुख यांना...\nElection Results : सांगलीतील दिग्विजयी विजयाचा सांगावा\nसांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरूवातीला वन-वे असल्याची चर्चा होती. काँग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच...\nLoksabha Results : सांगलीत संजयकाकाच हिरो\nसांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत खासदार संजय पाटील यांनी आज बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत तब्बल 2 लाख 39 हजारांचे...\nदुष्काळाबाबत सांगलीला सापत्न वागणूक : विश्‍वजित कदम\nसांगली - दुष्काळ निवारणात सोलापुरात एक आणि सांगलीत दुसराच न्याय दिला जात आहे. फळबागा जळाल्या, जनावरांची उपासमार झाली, पाण्यासाठी जनतेला वणवण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-43080878", "date_download": "2019-07-23T03:46:42Z", "digest": "sha1:5Y3CC5GBV4RO7FRCMWJE7PNRODYOV3HC", "length": 13026, "nlines": 131, "source_domain": "www.bbc.com", "title": "साहित्य संमेलन विशेष: बडोद्यातल्या या आधीच्या संमेलनांविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसाहित्य संमेलन विशेष: बडोद्यातल्या या आधीच्या संमेलनांविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी\nरवींद्र मांजरेकर बीबीसी प्रतिनिधी, बडोदे\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बडोदेत साहित्य दिंडी काढण्यात आली.\nगुजरातच्या बडोदे शहरात गुरुवारी मोठ्या झोकात ग्रंथदिंडी काढण्यात आली. निमित्त होतं 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं.\nसयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या भव्य प्रांगणात 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख .\nया आधीही बडोद्यात साहित्य संमेलन झालेलं आहे. त्या संमेलनाविषयी या पाच गोष्टी नक्की जाणून घ्या.\n1. बडोद्यातलं पहिलं संमेलन\nबडोद्यात पहिल्यांदा मराठी साहित्य संमेलन भरलं होतं ते ऑक्टोबर 1909 मध्ये. बडोदे न्यायमंदिरासमोरच्या मोकळ्या मैदानात झालेल्या या सातव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल डॉ. कान्होबा रणछोडदास किर्तीकर होते. स्वागताध्यक्ष बॅरिस्टर संपतराव गायकवाड तर उद्घाटक सयाजीराव गायकवाड होते.\nयाच संमेलनापासून 'मूळ मराठी ग्रंथकारांचं संमेलन' हे नाव बदलून 'महाराष्ट्र साहित्य संमेलन', असं व्यापक नाव देण्यात आलं. आणि तत्कालीन महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात आलेलं हे पहिलंच संमेलन.\nप्रतिमा मथळा लहान मुलंही साहित्य दिंडीत सहभागी झाली होती.\nबडोद्यात दुसरं साहित्य संमेलन झालं ते नोव्हेंबर 1921मध्ये. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेखालील हे संमेलन राजमहालाच्या प्रांग���ात भरलं होतं. न. चिं. केळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर वाद निर्माण झाला.\nत्यावेळी केसरीचे संपादक असलेल्या केळकरांनी कोल्हापूरचे शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यातल्या वादासंदर्भात ऑगस्ट-स्पटेंबर महिन्यात शाहू महाराजांच्या विरोधात लेखन केलं होतं. त्यामुळे संतापलेल्या काही लोकांनी शाहू महाराज हे सयाजीराव महाराजांचे व्याही असल्याचं कारण पुढे करत केळकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केली होती.\nकेळकरांनी स्वत:हून राजीनामा द्यावा असाही प्रस्ताव देण्यात आला. पण स्वागताध्यक्ष संपतराव गायकवाड यांनी ठाम भूमिका घेतली आणि ही मागणी तसंच प्रस्ताव फेटाळून लावला.\nप्रतिमा मथळा साहित्य दिंडीत लेझीम सादर होताना\n4. अडीच तास भाषण\nन. चिं. केळकर यांनी त्या वर्षी अध्यक्षपदावरून बोलताना अडीच तास भाषण केलं. तसंच भाषण सुरू असताना कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीनं उठून जायचं नाही, अशी अटही त्यांनी घातली होती.\nप्रतिमा मथळा साहित्य संमेलन दिंडीदरम्यान मल्लखांब सादर होताना\n5. साहित्य संमेलनात लष्करी परेड\nमग 1934 साली बडोद्यात तिसरं संमेलन झालं. या 20व्या संमेलनाचे अध्यक्ष होते ना. गो. चापेकर तर स्वागताध्यक्ष होते सेनाध्यक्ष जनरल नानासाहेब शिंदे.\nन्यायमंदिर हॉलमध्ये झालेल्या या संमेलनात लष्करी परेडही झाली. त्यात पायदळ, घोडदळ आणि तोफखाना यांचा समावेश होता.\nया संमेलनाला वि. स. खांडेकर, कवी अनिल, वामन मल्हार जोशी आदी उपस्थित होते. माधव ज्युलियन कवी संमलनाचे अध्यक्ष होते. त्या वर्षी उत्कृष्ट कवितेसाठीचं सुर्वणपदक बा. भ. बोरकर यांना मिळालं होतं. त्यांनी त्यावेळी तेथे कर माझे जुळती आणि मुशाफिर या कविता सादर केल्या होत्या.\nप्रतिमा मथळा दिंडीदरम्यान सांगितिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.\n(लेखक प्रा. संजय बच्छाव यांनी दिलेल्या माहितीवर आधारित.)\nवन स्टॉप सेंटर : अत्याचारग्रस्त महिलांसाठीचे निवारेच जेव्हा मदत मागतात...\nइश्क, मोहब्बत आणि नृसिंहवाडी\nउन्हाळ्यात का होते गारपीट, माहिती आहे का\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nकाश्मीरप्रश्नी ट्रंप यांना मध्यस्थीची विनंती मोदींनी केली नाही: भारत\nचांद्रयान-2 मोहिमेद्वारे भारताने असा रचला इतिहास\n'मनुष्यबळ विकास आणि सांस्कृतिक मंत्रालय विलीन करा'\nजेव्हा चिंपांझी एकत्र बसून चित्रपट पाहतात...\nएमटीएनएलच्या इमारतीतून 90 जण सुखरूप बाहेर\nयुतीत शिवसेनेचं स्थान मजबूत करण्यासाठी जनआशीर्वाद\nगुजरातमध्ये जन्मलेले चार भाऊ, ज्यांनी पाकिस्तानी क्रिकेटला मोठं केलं\nटिकटॉक अॅप वारंवार का वादाच्या भोवऱ्यात\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/69554", "date_download": "2019-07-23T03:07:14Z", "digest": "sha1:IHEZUDD7BRCPNHO4SIWCASGELQ6UQS7B", "length": 27082, "nlines": 183, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रलय-१८ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रलय-१८\nभिती म्हणजे काय याचा खरा अर्थ आयुष्यमानला आता समजला होता . तो बुटका नक्कीच नरभक्षी होता . त्यांनं जेवढे म्हणून सुटायचे प्रयत्न करता येतील तेवढे केले होते , पण त्या बेड्यामधून सुटणे अशक्य होतं . तो बुटका आता मोठ्या चाकुला धार लावत होता . नक्कीच त्याचा मृत्यू त्याला जवळ दिसत होता .\nत्यावेळीच आजूबाजूने चित्रविचित्र आवाज येऊ लागले . कोणतातरी प्राणीही जोरजोरात ओरडत असल्यासारखे वाटत होते . पण असा आवाज आयुष्यमान यापूर्वी कधीच ऐकला नव्हता . मात्र तो आवाज ऐकून ते बुटका व बुटकी जरा जरा घाबरल्यासारखे वाटले दोघेही पटकन तळघरातून वर निघाले . मात्र ते वर जाण्याआधीच तळघराचा दरवाजा तोडत काहीतरी आत आले . खोलीत अंधार असल्यामुळे नक्की काय होतं ते कळत नव्हतं . ते तळघराच्या पायर्‍या उतरत होती खाली आले . आयुष्यमान जवळ जात त्याने आयुष्यमान छातीवर काहीतरी टेकवले.....\nखाली आलेला प्राणी होता . त्यांन आयुष्यमानच्या छातीवरती आपल्या शेपटीचा टोक टेकवलं होतं . त्याच्या शेपटीच्या टोकाला वर्तुळाकार होता . लोखंडासारखा तापलेला तो गोलाकार आयुष्यमान छातीवर टेकल्यानंतर आयुष्यमान वेदनेने जोरात किंचाळला . त्याच्या छातीवरती कसलीतरी चिन्ह तयार झालं होतं . त्या प्राण्याने त्याला ज्या छळणी यंत्रावर ती बांधलं होतं ते तोडून टाकलं . आयुष्यमान आता जमिनीवरती पडला होता......\nज्यावेळी त्या प्राण्याने आयुष्यमानच्या छातीवरती ते चिन्ह उमटलं . त्यावेळी आयुष्यमान च्या डोक्यात आठवणींचा कल्लोळ माजला . त्या आठवणी फक्त त्याच्या आयुष्यातील नव्हत्या , तर विचित्र होत्या . त्या कधी त्याने अनुभवल्या नव्हत्या . कितीतरी आठवणी होत्या ....एकामागून एक आठवणी त्याच्या डोक्यात नव्याने निर्माण झाल्या होत्या . अचानक आलेल्या या सार्‍या आठवणी मुळे तो चक्रावून गेला . त्याचं डोकं भणभणू लागलं . डोळ्यासमोर चित्र विचित्र दृश्ये दिसू लागली . आठवणींच्या डोंगराखाली त्याचा जीव गुदमरून चालला होता.....\n' त्याला दिसत होती काळी भिंत . तिथे विक्रम उभा होता . बाजूला त्याचे सैनिक , ती भिंत पडत होती......\n' त्याला दिसत होते अंधभक्त ते सामान्य नागरिकांना मारत होते......\n' त्याला त्रिशूळ , तलवार आणि धनुष्‍यबाण सैना दिसत होत्या...\n' त्याला संपूर्ण पृथ्वीचा राजा दिसत होता . त्याचे तीन राजपुत्र दिसत होते...\n' त्याला पहिला प्रलयकाळ दिसला . ज्यावेळी सर्व माणसे एकमेकांची शत्रू झाली होती . पृथ्वीवरून माणूस ही प्रजाती नष्ट होणार होती . सर्वत्र त्याचं साम्राज्य असणार होतं . सर्वत्र प्रलय माजला होता........\nते दृश्य पाहून आयुष्यमानच्या डोक्याच्या ठिकऱ्या उडायच्या बाकी राहिल्या होत्या . तो वेदनेने बेशुद्ध झाला...........\nजंगली सेनेच्या प्रमुखाचा तळ त्याठिकाणी होता . जंगली सेनेच्या अनेक टोळ्या संपूर्ण जंगलात विखुरलेल्या होत्या . त्या दोघींनी मुख्य तळावर जाण्यासाठी असलेल्या पाहऱ्याच्या तीनही टोळ्या पार केल्या . पण जेव्हा त्या आत गेल्या तेव्हा तेथील सैनिकांनी त्यांना बंदी बनवलं . दोघेही गुपचूप बंदी झाल्या.....\nजंगली सैन्याची आता सभा होणार होती . त्यांना त्यांच्या प्रमुख समोर नेण्यात आले . आजूबाजूला सर्व नागरिक व सैनिक उपस्थित होते.....\n\" या दोघीसाठी तर कोणीही तयार होईल ........\nबोला तुम्ही याठिकाणी कशासाठी आला आहात.....\nतुमच्या इकडे पुरुषांची कमी आहे काय.....\nत्या प्रमुखाच्या डोळ्यात वासना होती . बोलण्यात गर्व होता ...... आरुषीने सरळ मुद्याला हात घालतात बोलायला सुरुवात केली...\n\" तुम्ही माझ्या आदेशा खाली माझे सैनिक होऊन माझ्यासाठी लढायला येणार आहात . मी तुम्हाला आदेश देते , तुमचे सर्व सैनिक घेऊन आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चला......\nआरुषीच्या वाक्याबरोबर त्याठिकाणी हास्याचे फवारे उडाले . सर्वजण मोठमोठ्याने हसू लागले.....\n\" आमच्या येथे बायका फक्त झोपण्यासाठी , पुढचा वारस देण्यासाठी आणि आणलेलं अन्न बनवून घालण्यासाठी असतात . बाकी गोष्टी बोलायचा त्यांना अधिकार नसतो...... माझ्या राणीचा आदेश देखील येथील सैनिक मानत नाहीत , मग तू तर कोण कुठली......\n\" मी शेवटचे सांगते आत्ताच्या आत्ता तुम्ही माझा राणी म्हणून स्वीकार करा ......अन्यथा तुम्हाला तुमच्या मृत्यूला सामोरे जावे लागले....\n\" आमच्या येथे राणी होण्यासाठी प्रमुखा बरोबर एक रात्र झोपावे लागते........\nत्याठिकाणी असलेल्या प्रमुखाच्या शेजारी उभा असलेला एक सैनिक निर्लज्जपणे बोलला . त्याबरोबर पुन्हा एकदा सर्वजण हसू लागले . आरूषीने मोहिनी कडे बघितले .\n\" फक्त जो बोलला त्यालाच....\nमोहिनीने काही क्षणासाठी डोळे झाकले....\nजो सैनिक ते वाक्य बोलला होता त्याचं शीर धडापासून वेगळे झालं होतं .\nजंगली सेनेकडे असलेल्या प्रमुख प्राण्यांपैकी एक प्राणी म्हणजे जुगलू.... ते सामान्यता छोटे असतात आणि प्रत्येक जंगली कडे एक जुगलू असतोच. ते सांगेल ते काम करतात . प्रत्येकाच्या पाठीवर असलेल्या दोरीला एक छोटीशी झोळी असते त्या झोळीमध्ये जुगलू असतोच ........\nत्याचे शीर जेव्हा धडापासून वेगळे झाले आणि रक्ताचे शिंतोडे उडाले ; त्यावेळी सर्वजण अवाक् झाले भीतीने घाबरले....\n\" म्हणून मी म्हणते , तुम्हाला अजून जीवितहानी नको असेल ; तर आत्ताच्या आत्ता माझा राणी म्हनून स्विकार करा..... परंपरेने चालत आलेल्या मारुत घराण्याची मी वंशज आहे . या संपूर्ण पृथ्वीतलावर माझा अधिकार आहे . म्हणून मी तुम्हाला आदेश देण्यास पात्र आहे....\nपण आरुषीचे हे वाक्य पूर्ण होण्याअगोदरच आजूबाजूला उभे असलेले चार-पाच जंगली त्याच्यांवरती धावून आले . त्याबरोबर मोहिनी त्यांच्या त्यांच्या जुगुलुचा वापर करून त्या चारही जंगली लोकांची शीरे धडापासून वेगळी केली ......\nत्याच वेळी आजूबाजूला असलेल्या सर्व चांगली लोकांनी संतापून आवाज काढायला सुरुवात केली . मोहिनीने तिचे डोळे झाकले . जंगली लोकांकडे प्रामुख्याने तीन प्रकारचे प्राणी होते . त्यातील एक म्हणजे जुगलू , दुसरे म्हणजे घोडे ... हे दोन प्राणी जास्त प्रमाणात होते . जेव्हा जंगली बाहेर भेटायला जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर हे दोन प्राणी हमखास असायचे . तिसरा प्राणी फक्त जंगलातच असायचा व जंगलातील तळाची सुरक्षा करण्यासाठी वापरले जायचा...\nतिसरा ��्राणी म्हणजे शिकारी कुत्रा . हे कुत्रे नेहमीच्या कुत्र्यापेक्षा मोठे होते....\nजंगली लोकांचे घोडे इतर सर्व घोड्यापेक्षा पेक्षा हुशार असत . असे म्हणतात त्यांच्यावर ती लावून दिलेली लुट ते बरोबर त्यांच्या तळावर नेऊन सोडतात . त्यांना म्हणे ठिकाणांची नावे सांगितली की ती त्या ठिकाणी पोहोचवतात ......\nमोहिनीने जेव्हा डोळे उघडले , त्यावेळी प्रत्येक जंगलीच्या गळ्यावरती तलवार होते , ती तलवार त्याच्या जुगलूनेच धरली होती.....\n\" जर तुम्हाला हे जीवन नकोसं वाटत असेल तर तुम्ही हालचाल कराल अन्यथा मी जे बोलत आहे ते ऐकाल मारुतांची बारावी वंशज , मी आरूषी संपूर्ण पृथ्वीतलाची राणी तुम्हाला आदेश देत आहे , तुमच्या सर्व टोळ्यांना व त्यांच्या सैनिकांना एकत्र करा ....आपण संसाधन राज्यावर आक्रमण करणार आहोत.....\nत्यावेळी जंगली लोकांचा प्रमुख चालत पुढे येऊ लागला.....\n\" परंपरेने असलेले राजा आणि राणी आम्ही जंगली लोक मानत नाही . आम्ही राजा व राणीची निवड करतो . प्रत्येक टोळीचा प्रमुख प्रमुखाची निवड करतो . ज्यावेळी जुना प्रमुख म्हातारा होतो , त्यावेळी ही निवड प्रक्रिया असते . निवडीसाठी प्रत्येक जंगलीला युद्ध खेळावं लागतं . त्या युद्धात समोरच्याला हरवावे लागतं......\nतेही नीतिमत्ता आणि नियमाने.....\nप्रसंगी आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही\nकुणापुढे स्वतःचं मस्तक झुकवत नाही......\nपुढचं बोलल्या अगोदरच आरुषीने मोहनीला त्याचं मस्तक उडवायला सांगितलं . त्याच्या जुगुलूने तलवार चालवतात त्याचं मस्तक धडावेगळे केले.....\nसर्व जंगली मध्ये संतापाची लाट पसरली.....\nपण कोणीही पुढे येण्याचे धाडस केले नाही . त्याच वेळी प्रमुखाची पत्नी पुढे येऊ लागली तिचही मस्तक धडावेगळे केले .......\nप्रमुखाला असलेली दोन लहान मुले पुढे येण्याची धडपड करत होती पण जंगली लोकांनी त्यांना थांबवून ठेवले . सर्वांची मस्तके आरुषी पुढे झुकली होती. पण त्यांच्या नजरेत संताप होता . संधी मिळताच ते आरुषीला मारायलाही मागेपुढे बघणार नव्हते .....\nआरुषीने रुद्राला पुढे बोलावलं त्याच्याकडे हात करत ती म्हणाली......\n\" हा तुमचा नवीन प्रमुख असेल .....\nपण आरुषीचं हे वाक्य पूर्ण होण्याअगोदर कुणीतरी चाकू फेकून मारला . आरुषीच्या खांद्याला जखम झाली..........\nतो एक लहान मुलगा होता . दहा वर्षाचा असेल .\n\" मारुन टाक त्याला......\nरागाने ओरडत आरुषी म्हणाली.......\nअसं ओरडत रुद्र त्या मुलाकडे धावला तोपर्यंत एका जुगुलूने चाकू चालवत त्याचा गळा कापला होता . गळ्यातून पडणाऱ्या रक्ताबरोबर तोही जमीनीवर पडू लागला पण जमिनीवर पडण्या अगोदर रुद्राने त्याला त्याच्या मिठीत घेतले . रुद्रा रक्ताने भरून गेला . तो मोठ्याने रडत होता.\nतो रुद्राचा मुलगा होता . त्याला एका जंगली मुलीपासून पासून झाला होता.......\nतोपर्यंत एका जुगुलूने चाकू\nतोपर्यंत एका जुगुलूने चाकू चालवत त्याचा गळा कापला होता . गळ्यातून पडणाऱ्या रक्ताबरोबर तोही जमीनीवर पडू लागला पण जमिनीवर पडण्या अगोदर रुद्राने त्याला त्याच्या मिठीत घेतले . रुद्रा रक्ताने भरून गेला . तो मोठ्याने रडत होता.\nतो रुद्राचा मुलगा होता . त्याला एका जंगली मुलीपासून पासून झाला होता.......>>>>>खतरनाक\n इथून पुढे दररोज भाग\n इथून पुढे दररोज भाग टाकण्याचा प्रयत्न करीन..........\nतुम्हाला वाट बघायला लागणार नाही .\nछान आहे हाहि भाग, पण जरा काही\nछान आहे हाहि भाग, पण जरा काही काही ठिकाणी चुका आहेत. वाक्य एकसलग नाहीत.\nउदा. <<<प्रमुखाला असलेली दोन लहान मुले पुढे येण्याची धडपड करत होती पण जंगली लोकांनी त्यांना थांबवून ठेवणार >>\nउदा. <<<प्रमुखाला असलेली दोन\nउदा. <<<प्रमुखाला असलेली दोन लहान मुले पुढे येण्याची धडपड करत होती पण जंगली लोकांनी त्यांना थांबवून ठेवणार >>\n. गळ्यातून पडणाऱ्या रक्ताबरोबर तोही जमीनीवर पडू लागला पण जमिनीवर पडण्या अगोदर रुद्राने त्याला त्याच्या मिठीत घेतले . रुद्रा रक्ताने भरून गेला . तो मोठ्याने रडत होता.\nतो रुद्राचा मुलगा होता . त्याला एका जंगली मुलीपासून पासून झाला होता.......>>>>भयानक.. twist. अपेक्षाच नव्हती...\nजर तुम्हाला हे जीवन नकोसं\nजर तुम्हाला हे जीवन नकोसं वाटत असेल तर तुम्ही हालचाल कराल अन्यथा मी जे बोलत आहे ते ऐकाल मारुतांची बारावी वंशज , मी मोहिनी संपूर्ण पृथ्वीतलाची राणी तुम्हाला आदेश देत आहे , तुमच्या सर्व टोळ्यांना व त्यांच्या सैनिकांना एकत्र करा ....आपण संसाधन राज्यावर आक्रमण करणार आहोत.....\nइथे मोहिनी ऐवजी आरूषी पाहिजे ना...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2018/05/mumbai_18.html", "date_download": "2019-07-23T03:24:25Z", "digest": "sha1:BJLWYDGJH2OT5A3CFVMOYT5YB35WNSMK", "length": 4515, "nlines": 93, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "कामगार दिनी कामगारांच्या समस्या राज ठाकरे यांनी समजुन घेतल्या | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nकामगार दिनी कामगारांच्या समस्या राज ठाकरे यांनी समजुन घेतल्या\nमुंबई ( १ मे ) : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हुतात्मा चौकात कामगार भेटले आणि त्यांनी आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडल्या.\nमहाराष्ट्र मधील अनेक असंख्य कामगार असे आहेत की, ज्यांना काम करताना अपंगत्व आले आहे आणि त्यांना त्यांच्यासाठी त्या आस्थापनाने कंपनीने कोणतीही सुविधा किंवा नुकसान भरपाई किंवा मोबदला दिलेला नाही. सदर बाब महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेनाचे प्रदेश सरचिटणीस गजानन नारायण राणे आणि मनकासे अध्यक्ष मनोज भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना या गंभीर प्रश्नांची माहिती देण्यात आली.\nमनकासे संलग्न औ. अपघातग्रस्त कामगार संघटना अध्यक्ष कैलास मोरे आणि मनकासे चिटणीस अंकुश पवार यांनी यावेळी कामगारांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली. \"कामगारांच्या समस्यांवर लवकरच लक्ष घालू\" असे राज ठाकरे यांनी यावेळी कामगारांना सांगितले. या प्रसंगी कामगार सेनेचे राकेश तारापूरकर, निलेश पाटील उपस्थित होते.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2970?page=1", "date_download": "2019-07-23T04:08:47Z", "digest": "sha1:EKSZ2BQHNAL4B5RFRPT44SLYP55GG6DY", "length": 32083, "nlines": 105, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके\nभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणजे धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके. भारतात पहिला चित्रपट निर्माण केला तो दादासाहेब फाळके या मराठी माणसाने, म्हणूनच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात त्यांचे योगदान अमूल्य आहे. सिनेमाचे तंत्रज्ञान, कॅमेरा, वितरण, व्यक्तिरेखा हे शब्द माहीत नव्हते, त्या काळात दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली.\nदादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 ला नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गोविंदशास्त्री आणि द्वारकाबाई फाळके यांच्या घरात झाला. दादासाहेबांना दोन (मोठे) भाऊ व चार बहिणी होत्या. दादासाहेबांचे शिक्षण मुंबईला ‘मराठा हायस्कूल’मध्ये झाले. त्यांनी मॅट्रिकची परीक्षा 1885 मध्ये उत्तीर्ण झाल्यावर मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सला प्रवेश घेतला. त्यांचा पहिला विवाह 1886 मध्ये झाला. ते जे.जे.तून 1890 साली उत्तीर्ण झाल्यावर बडोद्याच्या कलाभवनातून त्यांनी चित्रकलेचा शिक्षणक्रम पूर्ण केला. त्याबरोबरच त्यांनी वास्तुकला व साचेकाम यांचाही अभ्यास केला. त्याच सुमारास त्यांना प्रोसेस फोटोग्राफी, त्यांवरील प्रक्रिया व हाफ्‌टोन ब्लॉ’क करणे याचा छंद जडला. कलाभवनाचे प्राचार्य गज्जसर यांच्या उत्तेजनाने त्यांना रतलाम येथे तीनरंगी ठसे बनवण्याची प्रक्रिया (थ्री कलर प्रोसेस), प्रकाश शिलामुद्रण (फोटोलिथो) व छायाचित्रण इत्यादी क्षेत्रांत प्रयोग करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर काही दिवस त्यांनी बडोदा येथे धंदेवाईक छायाचित्रकार; तसेच, रंगभूमीचे नेपथ्यकार म्हणून काम केले. त्यांना हौशी कलावंतांना अभिनय शिकवणे, त्यांची रंगभूषा व वेशभूषा करणे यांचीही आवड होती. त्यांनी अहमदाबादला 1892 मध्ये भरलेल्या एका औद्योगिक प्रदर्शनात पाठवलेल्या आदर्शगृहाच्या प्रतिकृतीला सुवर्णपदक मिळाले होते. त्यांनी छायाचित्रकार म्हणून व्यवसाय गोध्रा (गुजरात) येथे 1895 साली सुरू केला होता; परंतु त्यांच्या पत्नीहचे देहावसान 1900 मध्ये प्लेकगने झाले, म्हणून ते परत बडोद्याला गेले. तेथेच, त्यांनी 1901 साली एका जर्मन जादूगाराचे शिष्यत्व पत्करले. दादासाहेबांनी जादूगार म्हणूनही किमया दाखवली आहे.\nबडोद्याला त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या चाळीस जादूगारांपैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्‌झ याच्याशी ओळख झाली व त्यांच्याशी दादासाहेबांचा स्नेह निर्माण झाला. त्या जादूगाराकडून दादासाहेबांनी रासायनिक तांत्रिक, भ्रांतिकृत चमत्कार, पत्त्यांची जादू वगैरे गोष्टी शिकून घेतल्या. त्यामुळे त्यांना चित्रपटांची चमत्कृतीसाठी (ट्रिक फोटोग्राफीसाठी) उपयोग झाला; एवढेच नव्हे तर, दादासाहेब प्रोफेसर केल्फा (Phalke (फाळके) या नावाचा उलटा क्रम) नावाने जाहीर रीत्या जादूचे प्रयोग करत असत. प्रो.‘केल्फा’ यांचे जादूचे खेळ त्यांनी एका लघुपटात चित्रितही केले. ते चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्यांनी चित्रपटनिर्मिती सुरू केल्यानंतरची त्या संबंधातील एक मजेदार आठवण आहे. मुंबईला पुण्याहून जाताना खंडाळ्याच्या घाटाजवळ काही तांत्रिक दोषामुळे गाडी बराच वेळ थांबली. लोक कंटाळले होते. दादासाहेबांनी एका प्रवाशाकडून पत्त्याचा एक जोड मिळवला व त्याच्या निरनिराळ्या जादू करून त्यांची भरपूर करमणूक केली. त्यावेळी त्यांना हा जादूगार म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आहे हे कळले नसेल. त्यांनी त्यांची ओळखही करून दिली नाही. तसे ते प्रसिद्धीविन्मुख होते.\nत्यांचा दुसरा विवाह 1902 मध्ये झाला. त्यांना भारत सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्यात प्रारूपकार व छायाचित्रकार म्हणून 1903 साली नोकरी लागली. त्यांना त्या फिरतीच्या नोकरीमुळे भारतातील अनेक वास्तुशिल्पे पाहता आली. त्यांनी ‘वंगभंग चळवळी’च्या निमित्ताने त्यांच्या सरकारी नोकरीचा राजीनामा 1906 साली दिला.\nत्यांनी ‘फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस (वर्क्स)’ ही संस्था 1908 साली लोणावळ्याला सुरू केली. ती पुढे दादर (मुंबई) येथे हलवली. तिचेच रूपांतर नंतर ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स’ मध्ये झाले.\nफाळके जर्मनीहून तीनरंगी मुद्रणप्रक्रियेचे अद्यायावत तांत्रिक शिक्षण आणि ‘रोल्टर इसाके अँड कंपनी’ची यंत्रसामुग्री घेऊन 1909 साली आले. व ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स’ ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. दादासाहेबांनी 1910 मध्ये ‘सुवर्णमाला’ नावाचे कलापूर्ण असे मराठी-गुजराती मासिकही सुरू केले; परंतु त्यांनी भागीदारांशी मतभेद झाल्यावर त्या व्यवसायाशी त्यांचा संबंध 1911 च्या प्रारंभी तोडून टाकला. उद्विग्न मनः स्थितीत असतानाच, मुंबईत गिरगावमधील ‘अमेरिका इंडिया सिनेमॅटोग्राफ’ या तंबूवजा चित्रपटगृहात (हल्ली तेथे हरकिसनदास हॉस्पिटल आहे) 15 एप्रिल 1911 रोजी ‘ख्रिस्ताचे जीवन’ हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांच्या पाहण्यात आला. त्यांनी स्वदेशी चित्रपटव्यवसाय त्यातून प्रेरणा घेऊन उभारण्याचे ठरवले आणि त्या दृष्टीने त्यांचा चित्रपटनिर्मितिविषयक अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला. त्यांना डोळ्यांवरील अतिताणाने तात्पुरते अंधत्व आले; परंतु सुदैवाने, त्यांना मुंबईचे डॉ. प्रभाकर या नेत्रविशारदाने पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली.\nदादासाहेब शिळाप्रेस छप���ईच्या तंत्रात वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे, त्यांनी स्वत:चा छापखाना काढला, तसेच ते छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला मुद्रणकला शिकण्यासाठी जर्मनीला गेले. त्यांनी तेथे ‘लाइफ ऑफ ख्राइस्ट’ हा चित्रपट पाहिला. ते चित्रपट पाहून फार प्रभावित झाले आणि त्यांनी तसा चित्रपट रामकृष्णांवर तयार करण्याचे ठरवले. त्यांनी भारतात परतल्यानंतर चित्रपटासाठी आवश्यक अशा सर्व साहित्याचा व तंत्राचा अभ्यास केला; त्यासाठी परदेशातून येणारे सिनेमेही पाहिले. त्यांनी त्यानंतर चित्रपटतंत्रज्ञान शिकण्यासाठी मित्राकडून कर्ज काढून आणि पॉलिसी गहाण टाकून पैसे उभे केले आणि ते इंग्लंडला 1912 मध्ये गेले. त्यांनी भारतात परतल्यावर चित्रपटनिर्मितीसाठीची आवश्यक ती यंत्रसामुग्री आणली व राहत्या घरातच स्टुडिओ उभारला. दादासाहेब फाळके यांनी 'रोपट्याची वाढ' हा लघुपट 1912 मध्येच तयार केला. त्यानंतर ते मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीकडे वळले.\nत्यांना 'रोपट्याची वाढ'च्या प्रयोगानंतर पैशांची खूप चणचण चित्रपट निर्माण करण्यासाठी भासत होती. त्यांनी पत्नीचे अलंकार गहाण ठेवून पैसे उभे केले. दादासाहेबांच्या पत्नीने त्यांना भक्कम साथ दिली. त्यांनी स्वतःच चित्रपटासाठी लेखक, रंगभूषाकार, संकलक, कलादिग्दर्शक या भूमिका पार पाडल्या. त्यांच्या चित्रपटासाठी त्यांना स्त्रीकलावंतही मिळू शकली नाही. अशा अडचणी असूनही फाळके यांनी मुंबई येथील दादरच्या प्रमुख मार्गावर त्यांचे चित्रपटनिर्मितिगृह सुरू केले आणि भारताचा पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ सहा महिन्यांत पूर्ण करून, तो मुंबईच्या कोरोनेशन थिएटरमध्ये 3 मे 1913 रोजी प्रदर्शित केला. तो चित्रपट एकूण तेवीस दिवस चालला. दादासाहेब स्वतः एक पडदा व प्रक्षेपक घेऊन गावोगाव जात आणि त्यांच्या चित्रपटांचे खेळ प्रेक्षकांना दाखवत. फाळके यांना ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर परदेशी संस्थानी दिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी निमंत्रण दिले, पण दादासाहेबांनी ते नाकारले व भारतातच राहणे पसंत केले.\nपौराणिक चित्रपटासाठी योग्य अशी देवळे, घाट, लेणी व वाडे; तसेच, नैसर्गिक परिसर नाशिकला असल्याने, दादासाहेबांनी 3 ऑक्टोबर 1913 रोजी मुंबईहून नाशिकला स्थलांतर केले. ‘राजा हरिश्चंद्रा’नंतर दादासाहेबांनी ‘मोहिनी भस्मासूर’ या चित्रपटाची निर्मिती केली व तो 1914 च्या जानेवारीत कोरोनेशन सिनेमामध्ये प्रदर्शित केला. त्या चित्रपटासोबत ते ‘पिठाचे पंजे’ हा एक विनोदी लघुपटही दाखवत.\nत्यांनी दोन चित्रपटांच्या निर्मितीनंतर , 'सत्यवान-सावित्री', ‘कालियामर्दन’, ‘गंगावतरण’ अशा काही चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचे ‘श्रीकृष्णजन्म’ आणि ‘लंकादहन’ हे चित्रपट विशेष गाजले. ‘लंकादहन’ या चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले. त्यांनी लहान मुलांसाठी माहितीपट व लघुपट सर्वप्रथम तयार केले. दादासाहेबांनी सुमारे शंभर मूकपटांची निर्मिती केली. फाळके 1914 मध्ये लघुपट-व्यंगपटांकडे वळले. त्यांनी दोन वर्षांत, ‘आगकाड्यांची मौज’, ‘नाशिक-त्र्यंबक येथील देखावे’, ‘तळेगाव काचकारखाना’, ‘केल्फाच्या जादू’, ‘लक्ष्मीचा गालिचा’, ‘धूम्रपान लीला’, ‘सिंहस्थ पर्वणी’, ‘चित्रपट कसा तयार करतात’, ‘कार्तिक-पौर्णिमा उत्सव’, ‘धांदल भटजीचे गंगास्नािन’, ‘संलग्न रस’, ‘स्वप्नविहार’ हे माहितीपर आणि शैक्षणिक लघुपट तयार केले. त्यामुळे अनुबोधपटांच्या जनकत्वाचाही मान त्यांच्याकडेच जातो.\nत्यांनी भांडवल उभारण्याच्या दृष्टीने लहानमोठ्या संस्थानिकांच्या भेटी घेतल्या. औंध व इंदूर संस्थानांकडून देणगीच्या रूपाने आणि इतर स्नेंह्यांकडून कर्जाऊ स्वरूपात आर्थिक साहाय्य घेतले व त्यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट 3 एप्रिल 1917 रोजी नव्याने पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रदर्शित केला. तसेच, ‘लंकादहन’ हा चित्रपटही त्याच वेळी तयार करून, तोही त्यांनी 19 सप्टेंबर 1917रोजी प्रदर्शित केला. तो चित्रपट भारतभर लोकप्रिय ठरला.\nदादासाहेबांचे ते यश पाहून त्यांची आर्थिक विवंचना कायमची मिटावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला व शेठ मोहनदास रामजी आणि शेठ रतन टाटा इत्यादींच्या आर्थिक साहाय्याने पाच लाख रुपये भांडवल उभे करून ‘फाळकेज फिल्मल लिमिटेड’ ही संस्था उभारण्याची योजना निश्चित केली; परंतु ती कार्यान्वित होऊ शकली नाही. तथापी ‘कोहिनूर मिल्स’चे वामन श्रीधर आपटे, माया शंकर भट्ट, माधवजी जयसिंग व गोकुळदास दामोदरदास या भांडवलदारांच्या भागीदारीत 1 जानेवारी 1918 रोजी ‘फाळकेज फिल्मस’चे रूपांतर त्यांनी ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ मध्ये केले व त्याच वेळी त्यांच्या कल्पनेत 1914 पासून असलेले कायमचे चित्रपटनिर्मितिगृहही नाशिक येथे उभारले. त्या संस्थेचे श्रीकृष्णजन्म (ऑगस्ट 1918) व कालिया मर्दन (मे 1919) हे फाळके दिग्दर्शित दोन्ही चित्रपट यशस्वी ठरले; परंतु त्या चित्रपटानंतर दादासाहेबांचे इतर भागीदारांशी मतभेद सुरू झाले. म्हणून ते सहकुटुंब मनःशांतीसाठी काशीला 1919 अखेर निघून गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी ‘रंगभूमी’ हे नाटक लिहून काढले.\nत्यांनी लोकमान्य टिळक व दादासाहेब खापर्डे यांनाही त्यातील काही प्रवेश ऐकवले. तथापी, दोन भागांत सादर केल्या जाणाऱ्या त्या सात अंकी नाटकाला व्यावसायिक यश मात्र मिळू शकले नाही. दादासाहेब ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’च्या भागीदारांशी तडजोड होऊन त्यांनी निर्मितिप्रमुख व दिग्दर्शक म्हणून 1922 साली कामाला पुनश्च सुरूवात केली. त्यांनी त्या संस्थेसाठी ‘महानंदा’ (1923) सारख्या दर्जेदार अशा एकूण अडतीस चित्रपटांचे दिग्दर्शन केले. 1918 ते 1934 या सोळा वर्षांच्या काळात ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ने एकूण सत्त्याण्णव चित्रपट काढले. त्यांत फाळकेदिग्दर्शित चाळीस चित्रपट होते. तसेच, दादासाहेबांनी त्या संस्थेसाठी ‘गंधर्वाचा स्वप्निविहार’, ‘खंडाळा घाट’, ‘विंचवाचा दंश’, ‘विचित्र शिल्प’, ‘खोड मोडली’, ‘वचनभंग’ इत्यादी लघुपटही दिग्दर्शित केले.\nदादासाहेब फाळकेदिग्दर्शित ‘सेतुबंधन’ हा ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’चा अखेरचा चित्रपट. दादासाहेबांचा स्वत:चा ‘गंगावतरण' हा शेवटचा चित्रपट १९३७ साली प्रदर्शित झाला. ते काळाच्या पडद्याआड 16 फेब्रुवारी 1944 रोजी गेले.\nदादासाहेब फाळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिनेक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंताला ‘दादासाहेब फाळके’ या नावाच्या भारत सरकारच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात येते. चित्रपटसृष्टीची पंढरी आणि रूपेरी-चंदेरी दुनिया म्हणून मुंबईची चित्रनगरी अर्थात फिल्मसिटीला ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ असे नाव सार्थपणे देण्यात आले आहे.\nआधार: दादासाहेब फाळके – जया दडकर आणि महाजालावरून\n(हा दादासाहेब फाळके यांच्यावरील लेख नसून त्यांच्या कार्याची ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने घेतलेली नोंद आहे. 'थिंक महाराष्ट्र' लवकरच विस्तृत लेख प्रसिद्ध करेल. वाचकांना दादासाहेब फाळके यांच्यावर लेख लिहायचा असल्यास 'थिंक महाराष्ट्र'ला संपर्��� साधावा.)\nनितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चे उपसंपादक आहेत. ते इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी 'के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स' या महाविद्यालयात 'एनसीसी' आणि 'एनएसएस'मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. त्यांनी 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या 'मुंबई', 'पु.ल.देशपांडे', 'सोमैयाइट' आणि 'त्रिवेणी' या विषयांवरील अंकांचे संपादन 2017-18 मध्ये केले आहे.\nदुशेरे – जाधवांचे गाव\nसंदर्भ: गावगाथा, कराड शहर\nखेड्याचे दर्शन – कोल्हापूरचे सिद्धगिरी संग्रहालय\nसंदर्भ: संग्रहालय, पर्यटन स्‍थळे\nसंदर्भ: कोपरगाव तालुका, गावगाथा\nसंदर्भ: गावगाथा, sinnar tehsil, सिन्‍नर तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-solapur-first-nation-swachha-sarvection-11518", "date_download": "2019-07-23T03:57:03Z", "digest": "sha1:LBFFWB5AZFHX5RVNYM4G4DI4TPVWEC4K", "length": 15326, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Solapur first in nation in swachha sarvection | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्वच्छ सर्वेक्षणात सोलापूर देशात दुसरे\nस्वच्छ सर्वेक्षणात सोलापूर देशात दुसरे\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nसोलापूर : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८'अंतर्गत सोलापूर जिल्ह्याने ४९,५०० एसएसजी १८ ॲप डाऊनलोड करून स्वच्छताविषयक जनजागृतीला प्रतिसाद दिला आहे. देशात नाशिकने प्रथम आणि त्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्याने दुसऱ्या क्रमांकाचा प्रतिसाद दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात एक लाख १३ हजार स्वच्छतागृहे बांधून फोटो अपलोडिंगचे काम झाले आहे.\nसोलापूर : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८'अंतर्गत सोलापूर जिल्ह्याने ४९,५०० एसएसजी १८ ॲप डाऊनलोड कर���न स्वच्छताविषयक जनजागृतीला प्रतिसाद दिला आहे. देशात नाशिकने प्रथम आणि त्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्याने दुसऱ्या क्रमांकाचा प्रतिसाद दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात एक लाख १३ हजार स्वच्छतागृहे बांधून फोटो अपलोडिंगचे काम झाले आहे.\nजिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते ६ ऑगस्टला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८`चा प्रारंभ झाला. त्यानंतर त्याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे करण्याचे काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, सर्व जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख यांची संयुक्त मोहीम सोलापूर जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.\nकेंद्र सरकारने निवडलेल्या सर्वेक्षण संस्थेकडून पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरीक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायती, प्रार्थनास्थळे, बाजाराची ठिकाणे आणि इतर महत्त्वाची ठिकाणे यांचा समावेश असणार आहे. गावस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, आग्रही ग्रामपंचायत सदस्य, निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ती, आशासेविका आणि शिक्षकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. वेगवेगळ्या समूहासमोर चर्चा करून तसेच निरीक्षणाद्वारे आणि संकेतस्थळावरून घेतलेल्या माहितीचे एकत्रित संकलन संस्थेकडून करण्यात येणार आहे.\nसोलापूर स्वच्छ सर्वेक्षण २०१८ 2018 जिल्हा परिषद संजय शिंदे शिक्षण education आरोग्य health ग्रामपंचायत\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत ��सून, जगभरातच...\nखजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...\nशेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...\nसरकारला एवढी कसली घाईविविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...\nएक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...\nआधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...\nमक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...\nलष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...\nलष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...\nराज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात...\nशेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...\nकर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...\nपीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...\nग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...\nदुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...\nराज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...\nपरीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...\nदुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/01/blog-post_78.html", "date_download": "2019-07-23T03:56:43Z", "digest": "sha1:WGSJ4CJXCSQT3RGTIFOIJKS23S3TL5VV", "length": 6357, "nlines": 91, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "आकाशवाणीवरून प्रसारित 'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'लोकसंवाद' | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nआकाशवाणीवरून प्रसारित 'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'लोकसंवाद'\nDGIPR ७:१२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 4 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 'लोकसंवाद' कार्यक्रमातून राज्यातील लाभार्थ्यांशी नुकताच संवाद साधला. 'लोकसंवाद' हा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' मध्ये राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शनिवार दि. 5 आणि सोमवार दि. 7 जानेवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.\nशासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर लाभार्थ्यांना मिळालेला योजनांचा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी व आवश्यक सुधारणांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 जानेवारी रोजी 'लोकसंवाद' कार्यक्रमाद्वारे जाणून घेतली. सन 2022 पर्यंत प्रत्येक बेघर कुटुंबाकडे आपला हक्काचा निवारा असावा, असा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. याच अनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, शौचालयाचे बांधकाम, अनुदान वेळेत मिळाले का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्यक्ष लाभार्थ्यांकडून जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाचे 'दिलखुलास' कार्यक्रमातून प्रसारण होणार आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2019/07/mumbai_563.html", "date_download": "2019-07-23T02:36:45Z", "digest": "sha1:5XZ7TLCNCPBMZIT25U4BECAXKLJGGB4F", "length": 6863, "nlines": 93, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "मराठा आरक्षण सुनावणीबाबत चुकीची माहीती पसरवली जातेय- विनोद तावडे | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठा आरक्षण सुनावणीबाबत चुकीची माहीती पसरवली जातेय- विनोद तावडे\nमुंबई, दि. 12 : मराठा आरक्षण विषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज झालेल्या सुनावणीनंतर त्यासंदर्भात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत. सरकारी वकील कटनेश्वर यांनी स्पष्ट केले असतानाही, चुकीची माहिती पसरवली जातेय असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.\nयासदंर्भातील वास्तव हे आहे की, राज्य शासनाने मराठा आरक्षणाच्या केलेल्या कायद्यानुसार १२ टक्के शिक्षणात आरक्षण व १३ टक्के नोकरीत आरक्षण देण्यात आले आहे. याला स्थगितीचा आग्रह याचिकाकर्त्यांनी केला. पण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले की, आम्ही मा. उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत पूर्ण वाचल्याशिवाय त्या निर्णयाला स्थगिती देऊ शकत नाही. मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने (रेट्रॉस्पेक्टीव्ह) लागू करता येत नाही, असे जे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, त्याचासुध्दा चुकीचा अर्थ काढला जात आहे. मराठा आरक्षण रेट्रॉस्पेक्टीव्ह पध्दतीने आपण लागू करत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षणात १२ टक्के आणि नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षणाचा कायदा केला आहे. त्याप्रमाणेच आरक्षण लागू करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.\nमराठा आरक्षणावर दोन आठवड्यांनतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी होणार आहे, त्यामध्ये याचिकाकर्त्यांची बाजू न्यायालयात मांडण्यात येईल, त्यावर शासनाची भूमिका न्यायालयात मांडण्यात येईल. यासाठी दोन आठवड्यांनतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. परंतु दोन आठवड्यापर्यंत सर्व आरक्षण थांबवा, असे न्यायालयाने म्हंटलेले नाही. मराठा आरक्षणाच्या सुनावणीत राज्य शासनाने जी वकीलांची फौज लावली होती, त्यांनी आतिशय समर्थपणे शासनाची बाजू योग्य पध्दतीने मांडली आहे. महाराष्ट्र शासनाची व मागासवर्गीय आयोगाच�� भूमिका ही न्याय आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला आज स्थगिती मिळालेली नाही, हे यामधून स्पष्ट होते. तसेच कुठलीही भरती प्रक्रिया व प्रवेश प्रक्रिया थांबणार नाही, ती तशीच सुरु राहील, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/pimpari-net-pcmc-building-26410", "date_download": "2019-07-23T02:43:41Z", "digest": "sha1:DJ46W4H2UTKGK433WGJUCQVM5YB5IZUB", "length": 9867, "nlines": 136, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pimpari-net-PCMC-building | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआत्महत्या टाळण्यासाठी पिंपरी महापालिकेने बसवली जाळी\nआत्महत्या टाळण्यासाठी पिंपरी महापालिकेने बसवली जाळी\nआत्महत्या टाळण्यासाठी पिंपरी महापालिकेने बसवली जाळी\nमंगळवार, 24 जुलै 2018\nमुंबईत मंत्रालयात शेतकरी आत्महत्या तसेच आत्महत्येच्या प्रयत्नाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचे लोण उद्योगनगरीत येऊ नये म्हणून प्रतिबंधक चिंचवड महानगरपालिका मुख्यालयात काल (ता.23) संरक्षक जाळी बसविण्यात आली. मात्र, हा आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरीसारखा प्रकार असल्याने ती चर्चेचा मोठा विषय झाली आहे.\nपिंपरीः मुंबईत मंत्रालयात शेतकरी आत्महत्या तसेच आत्महत्येच्या प्रयत्नाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचे लोण उद्योगनगरीत येऊ नये म्हणून प्रतिबंधक चिंचवड महानगरपालिका मुख्यालयात काल (ता.23) संरक्षक जाळी बसविण्यात आली. मात्र, हा आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरीसारखा प्रकार असल्याने ती चर्चेचा मोठा विषय झाली आहे.\nमंत्रालयाची इमारत बहुमजली आहे.त्यामुळे तीवरून आत्महत्या करण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. तेथे जाळीचा उपाय़ करण्यात आला. मात्र,तो कुचकामी ठरला. त्यामुळे तो वादग्रस्तही ठरला. कारण त्यानंतरही आत्महत्या व आत्महत्येच्या प्रयत्न तेथे झाले आहेत.\nमंत्रालयासारखा धोका नसताना तसेच तेथे निरुपयोगी ठरलेली जाळीच पिंपरीत बसविण्यात आली. त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. पिंपरी पालिकेची इमारत बहुमजली नाही. ती जेमतेम चारमजली आहे. तिच्या पहिल्या मजल्यावर ही जाळी ��सविण्यात आली आहे. पालिका इमारतीवरून कोणी आत्महत्या करण्याची शक्यता नाही. तसा प्रकारही झालेला नाही. असे असताना श्रीमंत पिंपरी पालिकेने ही जाळी बसविण्याचा नाहक खटाटोप का केला, याचीच चर्चा ती बसविल्यानंतर रंगली आहे.\nप्रत्येक कामात टक्केवारीची लागण झालेल्या पालिकेत या कारणातून,तर हे काम केले गेले नाही ना अशी कुजबुजही सुरु आहे.\nदरम्यान, महापौर नितीन काळजे यांनी सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी केली होती, असे समजले.\nयासंदर्भात महापौर म्हणाले, शहरात पालिका हे एकमेव मोठे शासकीय कार्यालय आहे. दुसरीकडे शासकीय कार्यालयात व त्यातही मंत्रालयात आत्महत्येचा घटना घडत असल्याचे टीव्हीवरून पाहतो आहे. त्यामुळे असे प्रकार आपल्याकडे होऊ नये म्हणून प्रशासनाकडे आपणच ही मागणी केली होती.\nप्रतिबंधक उपाय म्हणून ही संरक्षक जाळी बसविण्यात आल्याचे पालिकेच्या स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी म्हणाले.\nअशी जाळी बसविण्याबाबत चार महिन्यापूर्वी आपण केलेल्या मागणीची दखल घेऊन ती बसविल्याबद्दल शिवसेना विभागप्रमुख युवराज दाखले यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आभार मानले आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमंत्रालय आग विषय topics पिंपरी मात mate टीव्ही प्रशासन administrations विभाग sections\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/12/blog-post_34.html", "date_download": "2019-07-23T03:21:56Z", "digest": "sha1:COCJSEY666ONZBKIOEIAGNUHOJ6NNX7R", "length": 10951, "nlines": 94, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "एस.सी-एस.टी उद्योजक विकास परिषदेचे सोमवारी उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nएस.सी-एस.टी उद्योजक विकास परिषदेचे सोमवारी उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\nDGIPR ६:२८ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 1 : राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हब (NSSH) उपक्रमांतर्गत उद्योजक विकास परिषद व उत्पादनाचे प्रदर्शन दि. 3 ते 5 डिसेंबर या कालावधीत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणार असून या परिषदेचे उद्घाटन सोमवार दि. 3 डिसेंबर रोजी, दुपारी अडीच वाजता उद्योग व खनिकर्ममंत्री सुभाष दे��ाई यांच्या हस्ते होणार आहे. उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.\nकेंद्र शासनाने अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उद्योजकांच्या विकासासाठी शासनाच्या खरेदी धोरणात 4% आरक्षण व प्राधान्य देण्याचे धोरण जाहीर केलेले असून, या धोरणाची National SC-ST HUB (NSSH) अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असते. शासनाच्या उद्योग विभागामार्फत NSSH अंतर्गत असलेले अनुसूचित जाती-जमाती उद्योजकांचा 4 टक्के सहभाग राहण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी चर्चासत्रे, परिषदा, प्रदर्शने आयोजित करण्यात येतात. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लघु उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती हब (NSSH) उपक्रमांतर्गत राज्य शासनाच्या उद्योग विभागाने तीन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे.\nया परिषदेसाठी राज्यातील विविध औद्योगिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. राज्यातील अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील 500 उद्योजक सहभागी होणार असून, परिषदेमध्ये विविध विषयावरील मार्गदर्शन, चर्चासत्रे तसेच सुमारे 150 उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. प्रदर्शनामधील केंद्र शासनाचे विविध सार्वजनिक उपक्रम/कंपन्या यांच्याकडे पुरवठा करण्यासाठी असलेल्या संधीचे या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण असणार आहे. सहभागी उद्योजकांसाठी अभियांत्रिकी, बंदरे व शिपिंग, बांधकाम क्षेत्रातील संधी, राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील संधी, तेल, इंधन व रसायन क्षेत्रातील खरेदीच्या संधी तसेच खासगी क्षेत्रातील खरेदीच्या संधीबाबत तज्ञ वक्त्यांची चर्चासत्रे आयोजित करण्यात आलेली आहेत.\nएन.एस.आय.सी., कोकण रेल्वे, पश्चिम व मध्य रेल्वे, आय.आर.सी.टी.सी., भेल, माझगाव डॉक, महाजेनको, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, एचपीसीएल, ओएनजीसी, आरसीएफ, एमटीडीसी, एचएएल, डीआरडीओ, ॲम्युनिशन फॅक्टरी या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या संस्था या परिषदेमध्ये सहभागी होणार असून, टाटा मोटर्स, महिंद्रा ॲन्ड महिंद्रा, फियाट, शिंडलर, टाटा कमिन्स, हेअर, बडवे इंजिनिअरींग आदी खासगी क्षेत्रातील मोठे उद्योगदेखील सहभागी होणार आहेत. निर्यातवृद्धी व कार्यपध्दतीबाबत विशेष चर्चासत्राचे आयोजन केलेले असून, वित्तीय सहाय्यासाठी विविध राष्ट्रीय व खासगी बँका देखील सहभागी होणार आहेत.\nदिनांक 5 डिसेंबर रेाजी सहभागी उद्योजकांना नवीन तंत्रज्ञान व अधिक माहितीकरिता महिंद्रा अँड महिंद्रा लि., कांदिवली, इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग या ठिकाणी भेटी व चर्चा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या परिषदेमध्ये सहभाग नोंदविण्याकरिता ऑनलाईन नोंदणीद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार विनाशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उद्योजकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण परिषदेस मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन विकास आयुक्त (उद्योग) डॉ.हर्षदीप कांबळे यांनी केले आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/04/blog-post_25.html", "date_download": "2019-07-23T02:37:38Z", "digest": "sha1:JL5FFAWTXG4LPNMSH6KPHRURESB4DYWD", "length": 3720, "nlines": 90, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "लोकसभा निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३५.४० टक्के मतदान | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nलोकसभा निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३५.४० टक्के मतदान\nDGIPR २:४४ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसा��माध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/kids-food-117051000020_1.html", "date_download": "2019-07-23T02:41:18Z", "digest": "sha1:JGVN7PWOZ42Z6DEN2SJEWZQRVSWEL7HR", "length": 10683, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Kids Care : बाळाला कधी आणि कसा द्यावा मांसाहार? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 23 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nKids Care : बाळाला कधी आणि कसा द्यावा मांसाहार\nमांसाहारी करणाऱ्या लोकांचे प्रमाण आहे. तसेच यातून मुबलक प्रमाणात प्रथिने मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात. लहान बाळालाही अनेकजण मांसाहार खाण्याची सवय लागतात. परंतु, बाळ एक वर्षाचे होईपर्यंत त्याला मांसहार देणे टाळावे कारण हे पदार्थ पचवणे त्याला कठीण जाते. यामुळे त्यांना मांसहारी पदार्थ कधी आणि कसा द्यावा हे पाहुया…\nअंडी – बाळाला दहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्याला सुरुवातील अंडी द्यावीत. हा प्रथिने मिळवण्याचा एक उत्तम स्रोत आहे. तसेच पचायलाही हलका असल्याने याचा त्याला त्रास होण्याचा धोका कमी असतो.\nमासे – बाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मासे द्यावेत. हे पचायला लागल्यावर हळूहळू चिकन देण्यास सुरुवात करावी. परंतु सुरुवातीला फक्त सूप द्यावे आणि एक महिन्यानंतर मांसाचे तुकडे द्यायला सुरुवात करावी.\nचिकन – बाळ 13 ते 14 महिन्यांचे झाल्यावर त्याला चिकन किंवा मासे खायला देण्यास काहीच हरकत नाही.\nजास्त शिजवू नये – बाळ तीन वर्षाचे होईपर्यंत त्याला मांस किंवा मासे नेहमी भाजून, वाफवून किंवा उकडून द्यावे.\nप्रमाणात द्यावे – बाळाला आठवड्यातून दोनदाच मांसाहारी पदार्थ खायला द्यावेत. मासे किंवा चिकन पचनास जड असल्याने ते अधिक प्रमाणात खाल्ल्यास बाळाचा मेटॅबॉलिक दर कमी होण्याचा धोका असतो. बाळाला मांसाहार दुपारच्या जेवणात न देता, रात्रीच्या जेवणात द्यावा.\nकोथिंबिर - पुदिना पूरी\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र���यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nकिस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन\nओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...\nRRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...\nRRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...\nदुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय\nदुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...\nप्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)\nहेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...\nजर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathicelebs.com/tag/rupali-bhosale/", "date_download": "2019-07-23T03:15:50Z", "digest": "sha1:UBDEXY5RA3UANZAZSWQPVIGMHFW3HWVG", "length": 4440, "nlines": 98, "source_domain": "marathicelebs.com", "title": "Rupali Bhosale Archives - MarathiCelebs.com", "raw_content": "\nबिग बॉस मराठी सिझन २ – वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली…\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये रुपाली आणि वीणा यांची खुप घनिष्ट मैत्री आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे ... आणि हि गोष्ट या दोघींनीही वेळोवेळी घरातल्या...\nबिग बॉस मराठी सिझन २ – कोण बनणार घराचा नवा कॅप्टन...\nबिग बॉस मराठीच्या घरातील नाती आता सातव्या आठवड्यामध्ये बरीच बदलताना दिसत आहेत... घरातील जी सदस्य एकमेकांच्या पाठीमागे त्यांना नाव ठेवत होती, त्यांच्याबद्दल बरच काही...\nबिग बॉस मराठी सिझन २ – KVR ग्रुपमध्ये पडणार फूट \n\"वीणा तुझ्या वागण्याने आम्ही खूप हर्ट झालो\" - रुपाली \"तुम्ही दोघी टीम ठेवा मी एकटी खेळेन\" - वीणा मुंबई २ जुलै,२०१९ - बिग बॉ�� मराठीच्या घरामध्ये...\nबिग बॉस मराठीच्या घरात रंगणार अंताक्षरी \nबिग बॉसच्या घरात एकदा सदस्य गेले कि त्यांचा मोबाईल, टीव्ही, पेपर, अशा कुठल्याही करमणुकीच्या साधनांशी संबंध तुटतो...आणि याशिवाय रहाण हाच मोठा टास्क सदस्यांसमोर असतो....\nरुपाली, नेहा आणि अभिजित बिचुकले यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण\nबिग बॉस मराठी सिझन २ मध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत... सवाल ऐरणीचा हा टास्क काल देखील पार पडला... सदस्य भावूक झाले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AB/", "date_download": "2019-07-23T02:31:33Z", "digest": "sha1:3HYYS52YS57WIGPA4B5EUZ5ZFB27OMUN", "length": 14258, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिला हॉकी संघ उपान्त्य फेरीत | Dainik Prabhat", "raw_content": "\nमहिला हॉकी संघ उपान्त्य फेरीत\nअखेरच्या गटसाखळी सामन्यात छथायलंडवर 5-0ने मात\nजकार्ता: कर्णधार राणी रामपालची हॅटट्रिक आणि अन्य खेळाडूंनी तिला दिलेली साथ यामुळे भारतीय महिला हॉकी संघाने थायलंडचे आव्हान मोडून काढताना आशियाई क्रीडास्पर्धेतील महिलांच्या हॉकी स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. ब गटातील या महत्त्वाच्या साखळी सामन्यात भारतीय महिलांनी थायलंडचा 5-0 असा धुव्वा उडवीत स्पर्धेतील आगेकूच कायम राखली.\nथायलंडवरील विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाने ब गटात अपराजित राहताना 12 गुणांसह पहिल्या क्रमांकाने उपान्त्य फेरी गाठली आहे. भारतीय महिलांनी मिळविलेल्या चार विजयांमध्ये गतविजेत्या दक्षिण कोरियावरील विजयाचाही समावेश आहे. तिसऱ्या गटसाखळी सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण कोरियाला 4-1 असे पराभूत केले होते.\nथायलंडच्या महिला संघाने भारताला कडवी झुंज दिल्यामुळे पहिल्या दोन्ही सत्रांमध्ये गोलशून्य बरोबरी कायम राहिली होती. तिसऱ्या सत्रानंतर मात्र भारतीय महिलांनी आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर वर्चस्व गाजविले व उत्तरार्धात पाच गोलची नोंद करीत चमकदार विजयाची पूर्तता केली. राणी रामपालने पहिला, दुसरा व पाचवा गोल करताना शानदार हॅटट्रिकची नोंद करीत भारतीय महिलांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मोनिकाने तिसरा गोल केला, तर नवजोत कौरने चौथा गोल करताना आपल्या कर्णधाराला सुरेख साथ दिली.\nत्याआधी पहिल्या सत्रात थायलंडच्य��च खेळाडूंनी बराच वेळ चेंडूवर नियंत्रण राखले. मात्र त्याच वेळी भारतीय महिलांनी संयमी खेळ केला. त्यात एकदा राणी रामपालचा रिव्हर्स फ्लिक अगदी थोडक्‍यात चुकला. पाठोपाठ भारतीय महिलांना पहिला पेनल्टी कॉर्नरही मिळाला. परंतु भारताच्या दीप ग्रेस एक्‍काचा फटका थायलंडच्या बचावपटूने रोखला. दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी पुन्हा एकदा राणीचा फटका थोडक्‍याने चुकला. तसेच वंदना कटारियाचा प्रयत्न थायलंडची गोलरक्षक ऍलिसा न्यूरिनग्रामने विफल ठरविला.\nमध्यंतरानंतर भारताला तिसऱ्या सत्रात लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु दोन्ही वेळा थायलंडची गोलरक्षक ऍलिसाने गुरजित कौरचा फटका निष्फळ ठरविला. अखेर 37व्या मिनिटाला भारतीय महिलांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना पहिले यश मिळाले. या वेळी उदिताचा जोरदार फटका ऍलिसाने रोखल्यावर राणी रामपालने रिबाऊंडवर भारताचे खाते उघडले. तिसऱ्या सत्राअखेर भारतीय महिलांकडे 1-0 अशी आघाडी होती.\nचौथ्या सत्राच्या सुरुवातीला दडपणाखाली असलेल्या थायलंडच्या खेळाडूंना राणीने पुन्हा पेचात पकडले व आणखी एका रिबाऊंडवर 46व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल केला. त्यानंतर अखेरच्या 10 मिनिटांत भारतीय महिलांनी तीन वेळा लक्ष्यवेध केला. 51व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दीप ग्रेसचा फटका ऍलिसाने रोखल्यावर मोनिकाने पुढच्याच मिनिटाला रिबाऊंडवर भारताचा तिसरा गोल केला. तसेच नवजोत व राणी रामपालने आणखी दोन सुरेख मैदानी गोलची नोंद करताना एकतर्फी विजयासह भारताच्या उपान्त्य फेरीची निश्‍चिती केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nराही सरनोबतचे कोल्हापुरात स्वागत\nआशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचे मायदेशी जोरदार स्वागत\nभारतीय कबड्डीतील मक्तेदारी संपणार का\nऐतिहासिक कामगिरी करणारी भारताची सुवर्णकन्या राही सरनोबत…\nमुष्टियुद्धाच्या संस्कृतीत बदल होणार ; ऑलिम्पिकमधून निलंबनाच्या उंबरठ्यावर\nब्रिज या खेळाचा जुगाराशी कोणताही संबंध नाही – प्रणव वर्धन\n‘भारतीय खेळाडूंची विक्रमी कामगिरी हे चांगल्या दिवसांचे संकेत’\n‘सुवर्णपदक’ मार्गदर्शक आणि कुटुंबीयांना समर्पित : अमित\nअमित पंघलकडे बॉक्‍सिंगचे ग्लोव्हज घेण्याइतकेही पैसै नव्हते\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/be-careful-broadband-company-can-be-cheated-you/", "date_download": "2019-07-23T02:50:33Z", "digest": "sha1:WX5PG6IVVSG3BZVYUJK6CYXT37YHS3SF", "length": 9816, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सावधान ! इंटरनेट ब्रॉडबँड कंपनीकडून होऊ शकते तुमची फसवणूक | Dainik Prabhat", "raw_content": "\n इंटरनेट ब्रॉडबँड कंपनीकडून होऊ शकते तुमची फसवणूक\nपुणे: ऑनलाइनच्या जगात विश्वासघात होण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. माणसाच्या आयुष्यात सध्या इंटरनेट मुख्य मूलभूत गरज बनले आहे. अनेक जणांचे पोट सध्या इंटरनेटवर भरते. त्यामुळे फसवणुकीचे प्रमाण सुद्धा वाढले असून ग्राहकांनी सतर्क असण्याची आवश्यकता आहे.\nइंटरनेट ब्रॉडबँड कंपन्यांकडून मनमानी कारभार होत असल्याचे प्रकरणे सतत होत असतात. असाच प्रकार पुण्यात घडला आहे. यु ब्रॉडबँड कंपनीने ब्रॉडबँड ग्राहकाला फसवण्याचा प्रकार समोर आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nग्राहकाने सदर कंपनीचे ब्रॉडबँड कनेक्शन घेतले होते. मात्र पूर्ण पैसे भरून सुद्धा इंटरनेट न देणे, फोनवर प्रतिसाद न देणे, हे प्रकार घडू लागले. 31 ऑगस्ट पर्यंत तब्बल १२ ते १५ दिवस इंटरनेट बंद असल्याने ग्राहकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगितले. त्यामुळे इतर इंटरनेट प्रेमींची फसवणूक होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याची गरज आहे.\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nएसटी महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना\nलिंगायत समाजाचा प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवा- मुख्यमंत्री\nटंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी माजी सैनिकांना दोनदा संधी\nअग्रलेख : कोण होणार मुख्यमंत्री \nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस; 24 तासांत अर्धा टीएमसी पाणी वाढले\nविलास कामठे यांनी दिली येवलेवाडी शाळेला रोपे\nकामचुकार निविदाधारकांवर काय कारवाई करणार\n“इंटरनेटद्वारे अभ्यासी ज्ञान आत्मसात करा’\nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%9F_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-07-23T03:02:57Z", "digest": "sha1:RQZRLURMVT35GFFXH7V6PCBII5K6NLCU", "length": 6276, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोविंद राष्ट्रकूट तिसरा - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमत�� न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.\nकृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.\nकृपया, हा साचा लावताना कारण नमूद करणे टाळू नये. {{पानकाढा | कारण = अमुकतमुक कारण}} असे लिहावे\nसर्वसाधारण छायाचित्र वगळा विनंत्यांसाठी कृपया {{छायाचित्र वगळा}} हा विशेष साचा लावावा सर्वसाधारण विनंत्या काळाच्या ओघात अभ्यासुन वगळल्या जाऊ शकतात.\nएखाद्या विशीष्ट छायाचित्र अथवा संचिकेबद्दल आपला स्वत:चा अथवा आपल्या क्लाएंटचा प्रताधिकार उल्लंघन होत असल्याचा दावा असून संबंधीत संचिका यथायोग्य तत्परतेने वगळण्यात साहाय्य मिळावे म्हणून या साच्याऐवजी {{प्रताधिकार उल्लंघन दावा|कारण= , दावा करणाऱ्याचे नाव, पुर्वप्रकाशनाचे वर्ष आणि पडताळण्याजोगा स्रोत, इतर संदर्भ}} हा साचा लावावा\nविकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.\nडिसेंबर २०१८ मध्ये वगळावयाचे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ डिसेंबर २०१८ रोजी ०१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-07-23T03:47:46Z", "digest": "sha1:5IL2OHF7WQCA7X4RPPZB347C6Q2HLFQQ", "length": 3384, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रुपनगर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या पंजाब राज्यातील रुपनगर जिल्ह्याविषयीचे लेख.\n\"रुपनगर जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०१४ रोजी १३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF", "date_download": "2019-07-23T03:26:10Z", "digest": "sha1:TASX4CZTLX2J6NTGTSTA22BW3QIOQV3B", "length": 12296, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सर्व सार्वजनिक नोंदी - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाच्या सर्व नोंदीचे एकत्र दर्शन.नोंद प्रकार, सदस्यनाव किंवा बाधित पान निवडून तुम्ही तुमचे दृश्यपान मर्यादित करू शकता.\nसर्व सार्वजनिक नोंदीTimedMediaHandler logआयात सूचीआशय नमूना बदल नोंदीएकगठ्ठा संदेशाच्या नोंदीखूणपताका नोंदीखूणपताका व्यवस्थापन नोंदीगाळणीने टिपलेल्या नोंदीचढवल्याची नोंदटेहळणीतील नोंदीधन्यवादाच्या नोंदीनवीन सदस्यांची नोंदनोंदी एकत्र करापान निर्माणाच्या नोंदीरोध नोंदीवगळल्याची नोंदवैश्विक अधिकार नोंदीवैश्विक खात्याच्या नोंदीवैश्विक पुनर्नामाभिधान नोंदीवैश्विक ब्लॉक सूचीसदस्य आधिकार नोंदसदस्य एकत्रीकरण नोंदसदस्यनाम बदल यादीसुरक्षा नोंदीस्थानांतरांची नोंद\n१८:२६, २६ फेब्रुवारी २००७ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Fonts.gif (Fonts folder example)\n१२:०२, २० जुलै २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:800px-Hindi typewriter.jpg (हिंदी टंकलेखन यंत्र)\n१४:३७, १६ जुलै २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Shusha keyboardplus ss thumb.jpg (शुषा कि बोर्ड ले आउट)\n१५:५४, ७ जुलै २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Conversion.jpg (बराहा बदल)\n२०:०३, ५ जुलै २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:180px-Hyderabad state 1909.jpg (हैदराबाद निजाम राज्य १९०९)\n२०:०१, ५ जुलै २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:180px-Hyderabad and Berar 1903.gif (निजाम कालिन नकाशा)\n१७:३६, ५ जुलै २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Ramanandteerth.jpg (स्वामी रामानंदतीर्थ)\n१५:२५, २८ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Pr index.gif (महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प)\n१८:२१, २७ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Gurudvaaraa.jpg (गुरुद्वारा,नांदेड)\n१८:११, २७ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Gangadwar.jpg (गंगाद्वार त्र्यंबकेश्वर)\n१८:१०, २७ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Nivruttinath.jpg (निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर)\n१���:०८, २७ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Yaksha.jpg (यक्ष मंदिर त्र्यंबकेश्वर)\n१८:०८, २७ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Kushavarth.jpg (कुशावर्त त्र्यंबकेश्वर)\n१३:२४, २७ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:GodavariKrishna.jpg (गोदवरी आणि कृष्णा बंगालच्या उप्सागरास मिळताना)\n१८:४१, २६ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:SVDoiphode.jpg (सुधाकर डोईफोडे संपादक दैनिक प्रजावाणी)\n२०:५०, २५ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Image14.jpg (सितराम केसरी)\n२०:२९, २५ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Sharad pawar.jpg (शरद पवार)\n१७:१९, २४ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Image11.gif (जयललितांना शिक्षा)\n१७:०७, २४ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Images10.jpg (सि एन अण्णादुराई)\n१७:०४, २४ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Images9.jpg (इंदरकुमार गुजराल)\n१६:५७, २४ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Images8.jpg (करुणानिधी अटक)\n१६:५५, २४ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Images7.jpg (करुणानिधी)\n१६:४९, २४ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Images6.jpg (वाजपेयी जयललिता)\n१६:४५, २४ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Images5.jpg (सोनीया-जयललिता)\n१६:३५, २४ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Images4.jpg (रजनीकांत)\n१५:५७, २४ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Aiadmk.gif (AIADMK निवडणुक चिन्ह)\n१५:४४, २४ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Images3.jpg (जयललिता)\n१५:४३, २४ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Images2.jpg (एम.जी.रामचन्द्रन)\n१६:०३, १६ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Shankarraochavan.jpg (कै.श्री.शंकरराव चव्हाण)\n१५:३८, १६ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Jayakwadigate.jpg (जायकवाडी धरण , हे गोदावरी नदीवर बांधलेले मोठे धरण आहे.मराठवाड्यातील जमीन या सिंचन प्रकल्पाने पा�)\n१५:३५, १६ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Marathwada.png (नकाशा)\n१५:३२, १६ जून २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Santeknath.jpg (संत एक्नाथ महाराज.त्यांची भारुडे मराठी संत वांड्मयातील अमुल्य ठेवा आहेत.)\n१५:२५, ७ एप्रिल २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Tanzania.jpg (टांझानिया छोटा नकाशा)\n१५:५३, २६ मार्च २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चि��्र:Gudhi2.jpg (संगणक मराठी सुलभ करा , मराठीची गुढी ची शोभा वाढवा)\n१५:४९, २६ मार्च २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:गुढी.jpg (Gudhi Padva Padwa)\n१५:४८, २६ मार्च २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Gudhi.jpg (गुढी मराठी संस्क्रृतीच अभिमानास्पद प्रतीक)\n२१:३०, ११ जानेवारी २००६ विजय चर्चा योगदान अपभारीत केली चित्र:Vinda.jpg (विंदा करंदीकर ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत)\n१७:४५, १८ डिसेंबर २००५ एक सदस्यखाते विजय चर्चा योगदान तयार केले\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/05/blog-post_69.html", "date_download": "2019-07-23T02:31:12Z", "digest": "sha1:P5JIPEGAKOD4SPXQEXF7LJN7NVHTYZBD", "length": 19356, "nlines": 112, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "मागणी आल्यास २ दिवसात टँकर सुरु करा - मुख्यमंत्री | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nमागणी आल्यास २ दिवसात टँकर सुरु करा - मुख्यमंत्री\nDGIPR ६:२९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nदुष्काळ निवारणाच्या उपाययोजना गतीने राबविण्याच्या सोलापूर जिल्हा प्रशासनास सूचना\nमुंबई, दि. १० : राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदार आणि प्रांतअधिकारी यांना देण्यात आले आहेत. एखाद्या गावाकडून टँकरची मागणी आल्यास आवश्यकतेनुसार प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात यावी. तसेच संबंधित गावाला दोन दिवसात टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिले.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ४० सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाय योजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आदींचाही सहभाग होता.\nमुख्यमंत्री म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पा��्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nया संवादसत्रात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध भागातील सरपंचांनी सहभाग घेतला. सरपंचांनी गावातील पाणीटंचाई, चाऱ्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न अशा विविध समस्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या. त्याची तातडीने दखल घेऊन सरपंचांनी मांडलेल्या प्रश्नांवर गतीने कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपणास सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विविध अधिकाऱ्यांना दिल्या. या संवादसत्रात सुहास पाटील, तानाजी मोरे, उर्मिला शिंदे, काशिनाथ काकडे, कविता गवळी, महेंद्र पानसरे, विजयलक्ष्मी व्हनमाने, जैतुनबी पटेल, स्वाती जमदाडे, कय्युम आत्तार, सुरेखा चोरगे, अंकुश गौड, नितीन माळी, सुनंदा माने, शशिकला बाबर, विमल चव्हाण आदी सरपंचांशी थेट संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी दुष्काळसंदर्भातील समस्या जाणून घेतल्या.\nपीक विम्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश\nएका सरपंचांनी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अत्यंत कमी मिळाल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. आमच्या भागात फक्त ३ हजार ७०० रुपये तर इतर भागात शेतकऱ्यांना १९ हजार रुपये मिळाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्याची दखल घेत या प्रकरणाची माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.\nसांगोला तालुक्यातील एका सरपंचांनी म्हैसाळ प्रकल्पातील पाण्याचा प्रश्न मांडला. सांगोला भागातील तलाव भरण्यासाठी सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ प्रकल्पातून पाणी सोडण्यात येते. पण हे पाणी मध्येच वापरले जात असल्याने ते शेवटपर्यंत पोहोचत नाही, अशी तक्रार त्यांनी केली. त्याची दखल घेत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन संपूर्ण क्षमतेने पाणी सोलापूर जिल्ह्यात पोहोचेल याची दक्षता घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.\nपाझर तलावांची दुरुस्ती मनरेगामधून\nपंढरपूर तालुक्यातील सरपंचांनी त्यांच्या भागातील पाझर तलावांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर पाझर तलावांच्या दुरुस्तीचे काम मनरेगा योजनेतून करता येईल, त्यासाठी संबंधित गावांनी प्रस्ताव सादर करावा, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. तहसीलदारांनी असे प्रस्ताव आल्यास त्याला तातडीने मंजुरी द्यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. दुष्काळी जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत जास्तीत कामे सुरु करा, तीन दिवसात या कामांना मंजुरी द्या, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले.\nदुष्काळी कामांसाठी आचारसंहितेचे कारण नको\nतहसीलदारांनी गावातील २०१८ ची लोकसंख्या आणि जनावरांची संख्या विचारात घेऊन अतिरिक्त टँकरची मागणी पडताळून पाहावी व त्याप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा होईल याची दक्षता घ्यावी. दुष्काळी कामांना आचारसंहिता लागू नाही, निवडणूक आयोगाने दुष्काळी कामे करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आचारसंहितेचे कारण देऊन दुष्काळावरील उपाययोजनांची कामे प्रलंबित ठेऊ नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nमुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव यु.पी.एस मदान, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nसोलापूर जिल्ह्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना\n· सोलापूर जिल्ह्यांमध्ये 11 तालुक्यांपैकी खालील 10 तालुक्यांमध्ये टँकर सुरु आहेत. उत्तर सोलापूर-13, बार्शी-10, दक्षिण सोलापूर-22, अक्कलकोट-11, माढा-21, करमाळा-46, मोहोळ-12, मंगळवेढा-55, सांगोला-48, माळशिरस-11 असे एकूण 249 टँकर सुरु आहेत. मंगळवेढा तालुक्यात सर्वात जास्त 55 टँकर सुरु असून बार्शी तालुक्यात 10 टँकर सुरु आहेत.\n· पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ सोलापूर जिल्ह्यात आजअखेर 24 विंधन विहिरी, 8 नळ पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती व 121 विहिरींचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.\n· पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची रु. 7.43 कोटी इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंप���ीस देण्यात आलेली आहे. सर्व नळ पाणीपुरवठांचा विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.\n· सोलापूर जिल्ह्यात 4 तालुक्यांमध्ये 130 शासकीय चारा छावण्या उघडण्यात आल्या असून त्यामध्ये मोठी जनावरे 69 हजार 212 तर लहान जनावरे 10 हजार 397 अशी एकूण 79 हजार 609 जनावरे दाखल आहेत.\n· सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 9 तालुक्यातील 952 गावातील 4 लाख 29 हजार 612 शेतकऱ्यांना रु. 286.83 कोटी इतकी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे.\n· सोलापूर जिल्ह्यातील एकूण 2 लाख 59 हजार 283 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी रु.225.20 कोटी अदा करण्यात येणार असून त्यापैकी रु. 118.26 कोटी इतकी रक्कम 1 लाख 83 हजार 474 शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.\n· प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 2.35 लक्ष शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 50 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी रु. 2 हजार प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण रुपये 10 कोटी इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.\n· महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 369 कामे सुरु असून त्यावर 2 हजार 289 मजूर उपस्थिती आहे. सर्वात जास्त 1 हजार 118 मजूर बार्शी तालुक्यात असून सर्वात कमी 46 मजूर उपस्थिती सांगोला तालुक्यात आहे. जिल्ह्यामध्ये 21 हजार 355 कामे शेल्फवर आहेत.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2019-07-23T03:43:57Z", "digest": "sha1:L6GNUYBGCL4K52P2242CURJD5QXLYA2H", "length": 15731, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिर्डी - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\n१९° ४६′ १२″ N, ७४° २८′ ४८″ E\nगुणक: 19°46′00″N 74°29′00″E / 19.7666667°N 74.4833333°E / 19.7666667; 74.4833333 शिर्डी उच्चार (सहाय्य·माहिती) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स.च्या १९च्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास येऊ लागले. साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे.\n१.१ साईबाबांचे वास्तव्य व उत्तरकालीन मंदिर\n२ शिर्डीच्या मंदिराची श्रीमंती\nशिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.\nसाईबाबांचे वास्तव्य व उत्तरकालीन मंदिर[संपादन]\nसाईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाई नावाच्या पडक्या मशिदीत बसत होते व त्यानंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्व��रकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी १५ ऑक्टोबर, इ.स. १९१८ रोजी साईबाबांनी समाधी घेतली.\nसाईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज सुमारे ८,००० ते १२,००० भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.दिवसेंदिवस भाविकांची संख्येत वाढ होत आहे.\nआयुष्यभर फकिराचे जीवन जगलेल्या साईबाबांच्या नावाने काढलेल्या संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे. बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे संस्थान करोडपती बनले आहे़. साईबाबांच्या मूर्तीवर दीड कोटींच्या हिरेजडित सुवर्ण मुकुटासह कोट्यवधींची आभूषणे घालण्यात येतात.\nशिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर २८ मे १९२३ रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या-पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़. आज २०१५ साली, बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या आहेत़.\nशेवटच्या ९२ वर्षांतील संस्थानचा ताळेबंद आश्चर्यकारक आहे़ १९२३ साली संस्थानच्या इंपीरियल बँकेच्या बचत खात्यात केवळ १,४४५ रुपये ७ आणे व ६ पैसे होते़. आज २०१५ साली, पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संस्थानचे १,४८३ कोटी रुपये ठेवीच्या स्वरूपात आहेत़. या वर्षी ठेवींवर संस्थानला निव्वळ व्याजापोटी ९९ कोटी रुपये मिळाले़. संस्थानची स्थावर मालमत्ता पाचशे कोटींवर आहे़\nयाशिवाय वापरातील सोन्यासह जवळपास ३८० किलो सोने, चार हजार किलो चांदी आणि सात कोटींची हिरेमाणके तिजोरीत आहेत़.\nशिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले आहे.शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी बहुतेक गाड्या आहेत.\nशिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. औरंगाबादपासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० कि.मी. आहे. तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबादाहून रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे.कोपरगावपासून शिर्डी केवळ १५ कि.मी. आहे.\n\"साईबाबा संस्थानाचे संकेतस्थळ\" (इंग्लिश मजकूर).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून ���ा लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ एप्रिल २०१९ रोजी १२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%80_(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0)", "date_download": "2019-07-23T03:19:26Z", "digest": "sha1:I5SBKMYRIFIK4H6YUOKC5RDC4RJFI6PW", "length": 4063, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रुपी (संगीतकार) - विकिपीडिया", "raw_content": "\nसप्टेंबर १०, इ.स. १९७५\nरुपर्ट क्लार्क तथा रुपी (सप्टेंबर १०, इ.स. १९७५ - हयात) हे लोकप्रिय हिंदुस्तानी गायक आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०४:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/45845", "date_download": "2019-07-23T04:04:32Z", "digest": "sha1:PWT53OALNDR7KAEXAWOQBDPXKJDCMFQ6", "length": 9085, "nlines": 159, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दिवाळी अंक २०१३ - मौज व माहेर अनुक्रमणिका | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /दिवाळी अंक २०१३ - मौज व माहेर अनुक्रमणिका\nदिवाळी अंक २०१३ - मौज व माहेर अनुक्रमणिका\nमायबोली खरेदीमध्ये २५०हून अधिक दर्जेदार दिवाळी २०१३ अंक खरेदीसाठी उपलब्ध आहेत.\nत्यांतल्या काही अंकांच्या अनुक्रमणिका इथे नियमित प्रसिद्ध करू.\nमाहेर मध्ये चिनूक्स, श्रमाता हे माबोकर दिसताहेत. अभिनंदन\nयोगेश दामले हे पण माबोकर आहेत का\nयोगेश दामले पुर्वी असायचा अधे\nयोगेश दामले पुर्वी असायचा अधे मधे... त्याचा ब्लॉग भारी असतो... आणि गेल्यावर्शी च्या बहुतेक माहेर मधेच ले. होता.. तोही खुप सही होता... \nबाकी अनुक्रमणिका तगड्या आहेत... श्र चि कथा नाही का \nयोगेश दामले पुर्वी असायचा अधे\nयोगेश दामले पुर्वी असायचा अधे मधे... त्याचा ब्लॉग भारी असतो... आणि गेल्यावर्शी च्या बहुतेक माहेर मधेच ले. होता.. तोही खुप सही होता... \nबाकी अनुक्रमणिका तगड्या आहेत... श्र चि कथा नाही का \nजबरी. नक्कीच घेणार माहेर.\nजबरी. नक्कीच घेणार माहेर. चिनूक्स व योगेश दामलेचे लेख, आणि श्रद्धाचा तर आपला फेवरिट टॉपिक\nश्रद्धा अचाट आणि अतर्क्य वर\nश्रद्धा अचाट आणि अतर्क्य वर लिहिणार म्हणजे अंक घ्यायलाच हवा.\nअरे हो साजिरा आणि अरूंधती ही\nअरे हो साजिरा आणि अरूंधती ही आहेत\n श्रध्दाचं अचाट आणि अतर्क्य 'माहेर'मध्ये......\n लै भारी. अभिनंदन. अंक\n लै भारी. अभिनंदन. अंक घेणारच अर्थात.\nमाबोकरांचं नाव वाचून मस्त\nमाबोकरांचं नाव वाचून मस्त वाटलं. अभिनंदन\nमाबोकरांचं नाव वाचून मस्त\nमाबोकरांचं नाव वाचून मस्त वाटलं. अभिनंदन>>>>+१ अंक घेणार\nमस्त, मस्त. अंक घेणारच\nमस्त, मस्त. अंक घेणारच\nमाहेर घेउअनठेवायला सांगणार नक्की.\nनखलून काढणारी टिप्पणी म्हणजे काय\nमाहेर नक्की घेणार. माझ्या\nमाहेर नक्की घेणार. माझ्या आजीचा आवडीचा अंक आहे तो\nदीपक भौ ठाकरे उर्फ साजिरा बी\nदीपक भौ ठाकरे उर्फ साजिरा बी हैच की \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2014/09/blog-post_7.html", "date_download": "2019-07-23T02:37:01Z", "digest": "sha1:5R5IHM2ENIPSZV3V7FSV7UITXED3PMQL", "length": 8486, "nlines": 48, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: 'गुरु-पौर्णिमा' १२ सप्टेंबरला चित्रपटगृहात", "raw_content": "\n'गुरु-पौर्णिमा' १२ सप्टेंबरला चित्रपटगृहात\nप्रेमकथेचा विषय असलेले चित्रपट कायमच प्रेक्षकांना भुरळ घालत आले आहेत. मग ती किशोरवयीन अल्लड प्रेमकथा असो वा तारुण्यातली हळूवार लवस्टोरी... वयाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेम नव्याने उलगडतं आणि प्रगल्भ होत जातं. प्रेमाचे बदलते रंग आणि त्यात येणारी सुख - दुखः प्रत्येक प्रेमिकाच्या आयुष्यात निरनिराळी स्थित्यंतर घेऊन येतात. शब्दांपलीकडे व्यक्त होणाऱ्या अशाच गहिऱ्या प्रेमाची 'लव्हेबल' गोष्ट घेऊन 'श्रीहित प्रॉडक्शन' निर्मिती संस्थेचा 'गुरु पौर्णिमा' हा मराठी चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. मेघना मनोज काकुलो निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केलंय.\nउपेंद्र लिमये आणि सई ताम्हणकर यांच्या अभिनयाची आजवरची वेगळी झलक 'गुरु पौर्णिमा' या सिनेमात प्रेक्षकांना पहाता येणार आहे. चित्रपटात उपेंद्र लिमये, सई ताम्हणकर यांच्यासह हिंदीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्य, सुशांत नायक, राजीव हेडे, विधीता काळे या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. 'गुरु पौर्णिमा'च्या निमित्ताने दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी प्रथमच प्रेमकथेचा विषय हाताळला असून प्रेमाची आगळीवेगळी गोष्ट प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. गुरु आणि पौर्णिमा यांच्यातील खिळवून ठेवणारी हृदयस्पर्शी कथा स्वप्नील गांगुर्डे यांनी लिहिली असून पटकथा-संवाद जितेंद्र देसाई यांनी लिहिले आहेत. परेश नाईक 'गुरु पौर्णिमा' चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.\nचित्रपट प्रेमकथेवर आधारित असल्याने यातील गीतात आणि संगीतात व्हेरिएशन पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे संगीत तरुणाईला ताल धरायला लावणारं असून वैभव जोशी, अनुराधा राजाध्यक्ष, विश्वजीत, सत्यजीत रानडे लिखित यातील गीतांना युवा संगीतकार अविनाश- विश्वजीत या जोडीने संगीत दिले आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या गायिका बेला शेंडे व गायक स्वप्नील बांदोडकर, स्वरूप भालवणकर, संदीप उबाळे, नेहा राजपाल, श्रावणी रविंद्र यांच्या सुरेल आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत. चित्रपटाचे छायांकन संतोष शिंदे यांनी केले असून संकलन निलेश गावंड यांचे आहे. कलादिग्दर्शन - प्रशांत राणे, नृत्य दिग्दर्शन - सोनिया परचुरे, रंगभूषा- अमोद दोषी, वेशभूषा- शिल्पा कोयंडे अशी इतर श्रेयनामावली आहे. प्रेमाची हृदयस्पर्शी कथा असलेला, 'गुरु पौर्णिमा' चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/77-sheep-and-5-goats-killed-by-electric-current-in-kannada/", "date_download": "2019-07-23T03:45:39Z", "digest": "sha1:2EPRNUTNK7H7SXG7L4OILIB44F43MC3T", "length": 14795, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "उच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nअकरावी प्रवेशाची शेवटची गुणवत्ता यादी 1 ऑगस्टला, दुसऱ्या यादीत 70 हजार…\nअलिबागजवळ उभारणार तिसरी मुंबई, 19 हजार हेक्टर जमीन संपादित करणार\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीरप्रश्नी मोदींनी मध्यस्थता करण्याची विनंती केली डोनाल्ड ट्रम्प यांची लोणकढी थाप\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्र���रण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nकन्नड तालुक्यातल्या जैतापूर शिवारातील ज्ञानेश्वर झाल्टे यांच्या शेतात उच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या आणि 5 बकऱ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. चारा नसल्याने वैजापूर तालुक्यातील वाकला गावचे मेंढपाळ गावोगावी फिरून मेंढ्या चारतात. मात्र अचानक पडलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेचा शॉक लागल्याने मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळांचे मोठे नूकसान झाले आहे.\nवाकला गावचे कडुबा सुखदेव आयनर यांच्या मालकीच्या 20 मेंढ्या, संजू मांगू शिनगाडे यांच्या 16 मेंढ्या, सदा देमा शिंदे यांच्या 18 मेंढ्या, महादू देमा शिंदे11 मेंढ्या व 2 बकऱ्या, अंबादास शिनगाडे यांच्या 6 मेंढ्या व बकऱ्या, बाळू शिनगाडे 6 मेंढ्या, 2 बकऱ्या अशा एकुण 77 मेंढ्या आणि 5 बकऱ्यां विजेचा शॉक लागल्याने ठार झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त बी.डी. राजपूत, तहसीलदार संजय वारकड यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी मंडळ अधिकारी दिनकर पाटील, तलाठी व्ही.ई. भिंगारे, पोलीस पाटील शिवाजी केवट यांनी घटनेचा पंचनामा केला असून, एवकूण 9 लाख 60 हजार रुपयांच्या आर्थिक नुकसानीची नोंद करण्यात आली. या प्रकरणी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना मेंढपाळांना शासकीय मदत करण्यासंदर्भात आदेश दिल्याची माहिती अनिल चव्हाण यांनी आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nपुढीलजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम शिंदे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअकरावी प्रवेशाची शेवटची गुणवत्ता यादी 1 ऑगस्टला, दुसऱ्या यादीत 70 हजार विद्यार्थ्यांची वर्णी\nकश्मीरप्रश्नी मोदींनी मध्यस्थता करण्याची विनंती केली डोनाल्ड ट्रम्प यांची लोणकढी थाप\nअलिबागजवळ उभारणार तिसरी मुंबई, 19 हजार हेक्टर जमीन संपादित करणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअकरावी प्रवेशाची शेवटची गुणवत्ता यादी 1 ऑगस्टला, दुसऱ्या यादीत 70 हजार...\nकश्मीर��्रश्नी मोदींनी मध्यस्थता करण्याची विनंती केली डोनाल्ड ट्रम्प यांची लोणकढी थाप\nअलिबागजवळ उभारणार तिसरी मुंबई, 19 हजार हेक्टर जमीन संपादित करणार\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2019/07/mumbai_54.html", "date_download": "2019-07-23T02:51:26Z", "digest": "sha1:ZL63ZVBNZF7ACBHT67H4JFPBAHCW5JLC", "length": 8037, "nlines": 94, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "चिनी शिष्टमंडळाबरोबर पर्यटन व कृषी तंत्रज्ञानाच्या आदान- प्रदानाबाबत सकारात्मक चर्चा - पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nचिनी शिष्टमंडळाबरोबर पर्यटन व कृषी तंत्रज्ञानाच्या आदान- प्रदानाबाबत सकारात्मक चर्चा - पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती\nमुंबई ( २ जुलै २०१९ ) : महाराष्ट्र हे समृद्ध पर्यटनाबरोबरच उत्तम प्रतीची फळे उत्पादन करणारे राज्य आहे. महाराष्ट्रातून इतर देशांबरोबर चीनमध्येही फळे व कृषी उत्पादने निर्यात केली जातात. येणाऱ्या काळात महाराष्ट्र व चीन यांच्यात पर्यटन व कृषी क्षेत्राच्या वृद्धीसाठी तंत्रज्ञानाची आदान-प्रदान होणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले. ते काल चीनच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या बैठकीत बोलत होते.\nमंत्रालयात झालेल्या या बैठकीत मंत्री रावल यांनी चीनच्या शिष्टमंडळाबरोबर विविध विषयावर चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळातील गाओ गँगबिन, टांग क्यूकाई, यु हुआडोंग, हुबिन, लिव्ह झीजिण तसेच पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, पर्यटन संचालक दिलीप गावडे, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्���ापकीय संचालक अभिमन्यू काळे आदी उपस्थित होते.\nपुढे बोलताना मंत्री रावल म्हणाले की, महाराष्ट्रात व्याघ्र अभयारण्य, अप्रतिम निसर्ग सौंदर्य, अजिंठा- वेरूळ सारख्या पुरातन लेणी, असंख्य गडकोट किल्ले, समुद्र किनारे अशी वैविध्यपूर्ण पर्यटन संपदा आहे. याची आपल्या देशात माहिती द्यावी व या पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रात यावे. त्याचबरोबर महाराष्ट्रात उत्तम प्रतीची फळे व कृषी उत्पादन घेतले जाते. यासाठी चीन आणि महाराष्ट्रामध्ये सहकार्य योजना होणे गरजेचे आहे. त्यासाठी उभयतांमध्ये शासन - प्रशासन पातळीवर प्रयत्नांची गरज आहे. तसेच आपण महाराष्ट्रात पायाभूत सुविधा उभारणीत गुंतवणूक, अन्न प्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान आदान-प्रदान बाबत सहकार्य व गुंतवणूक करण्याचेही आवाहन शिष्टमंडळाला रावल यांनी केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद चीन शिष्टमंडळाने दिला असून, महाराष्ट्र व चीनमध्ये लवकरच प्रशासकीय पातळीवर एक संयुक्त कार्यक्रम बनवून एकमेकांना सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.\nचिनी शिष्टमंडळाला यावेळी महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे, कलासंस्कृती व लोकजीवन आदी बाबींची विस्तृत माहिती देणारी \"मी महाराष्ट्र\"ही पर्यटन विभागाने तयार केलेली इंग्रजीतील चित्रफीत दाखवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, ताडोबा व्याघ्रप्रकल्प, भंडारदरा, चिखलदरा, लोणार सरोवर, महाबळेश्वर आदी निसर्ग सौंदर्य लाभलेली पर्यटनस्थळांची माहिती चित्रफितीद्वारे मांडण्यात आली. तसेच श्रध्दा आणि भक्तीचे दर्शन घडवणाऱ्या जेजुरी व पंढरपूर वारीचेही यावेळी दर्शन घडवण्यात आले.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_(Adbhut_Duniya_Vyavasthapanachi).pdf/%E0%A5%A8%E0%A5%AC%E0%A5%AE", "date_download": "2019-07-23T03:28:13Z", "digest": "sha1:LXASGUAEXJKHXUCNMIRYRSLRQUMKWUQM", "length": 7157, "nlines": 67, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२६८ - विकिस्रोत", "raw_content": "पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२६८\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nपडण्याची तयारीही त्यानं ठेवली पाहिजे.\nवरील तीनही मार्ग अयशस्वी ठरल्यास ‘सर सलामत तो पगडी पच��स’ हे धोरण व्यवस्थापकाला अवलंबावं लागतं. प्रत्येक वेळी नवं काम किंवा नोकरी मिळणं शक्य नसतं. अशा वेळी 'यशस्वी माघार' घेऊन स्वतःचा मान आणि अस्तित्व टिकवून धरणं ही ‘स्टॅटेजी' वापरावी लागते. लढाईत प्रत्येक वेळी विजयच होईलच अशी अपेक्षा बाळगणं व्यर्थ आहे. काही वेळा पांढरं निशाण फडकावून स्वतःला तयारीसाठी वेळ देणं आणि पुन्हा संधी मिळताच पूर्ण तयारीनिशी हल्लाबोल करणं यात लाजण्यासारखं काहीच नाही. युक्तीनं पत्करलेल्या शरणागतीचाही तणाव कमी होण्यास उपयोग होतो. तणाव कमी करण्यासाठी काय करावं हे आपण पाहिलं. आता काय करू नये हे देखील ध्यानात घेतलं पाहिजे.\nस्वतःवरचा ताण घालविण्यासाठी दुसऱ्यावर टीका करणं, अपशब्दांचा वापर करणं, शिव्याशाप देणं हा उपाय खूपच लोकप्रिय आहे. मात्र, शहाण्या व्यवस्थापकानं तो कधीही करू नये. कारण त्यामुळं तणाव तात्पुरता वाढविण्यासच तो उपाय कारणीभूत ठरतो. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणाऱ्यांची पत आणि इभ्रत राहत नाही हे सूज्ञ व्यवस्थापकानंं लक्षात घ्यावं.\nयामुळं निर्माण होणाऱ्या तणावांवरही वरील उपाय लागू पडतात. घरगुती समस्यांचा कार्यालयीन कामावर परिणाम होऊ नये याची खबरदारी प्रत्येकानं घेतली पाहिजे. व्यक्तिगत तणाव आपल्या जिवलग मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर हितगुज करून दूर करता येतात.\nमानसिक तणाव हा व्यवस्थापकीय कामाचा अविभाज्य आणि अटळ हिस्सा आहे. त्याचप्रमाणं अति तणाव शारीरिक अस्वास्थ्याला कारणीभूत ठरतो. हेही सत्य आहे. तेव्हा तणावाची अपरिहार्यता आणि त्याचा विपरीत परिणाम या दोन टोकांच्या मध्यभागी स्वतःला ठेवणं, ही कला प्रत्येक व्यवस्थापकाला आत्मसात करून घ्यावीच लागते. तणाव कमी करण्याचा हाच एक राजमार्ग आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१९ रोजी १५:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/830?page=1", "date_download": "2019-07-23T04:11:06Z", "digest": "sha1:I74FGBBK4KGEI3ZLTEUU4L7W57DNBRQM", "length": 16275, "nlines": 107, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसंयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास यांबाबतीत फार बेजबाबदार वर्तन आपल्याकडून –शासन, राजकारणी व लोकही यांच्याकडून झाले आहे.\nसंयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास यांबाबतीत फार बेजबाबदार वर्तन आपल्याकडून –शासन, राजकारणी व लोकही यांच्याकडून झाले आहे. केवळ सीमाप्रश्नावर दंड थोपटून चालणार नाही. विदर्भ-मराठवाडा-खानदेश-कोकण-पश्चिम महाराष्ट्र या सार्‍यांनी एकमेकांची मने जाणली पाहिजेत. नुसता भूगोल एकत्र करून काय उपयोग\nसंयुक्त महारा्ष्ट्राचा स्थापनेस मे 2010 मध्ये पन्नास वर्षे झाली. त्या निमित्ताने एक मेच्या सुमारास चार-दोन समारंभ घडून आले. सरकारच्या सांस्कृतिक खात्याने ‘लेझर शो’ वगैरे घडवून आणला, पण भरीव असे कुठेच काही घडल्याचे दिसले नाही. एक होते, की अधुनमधून, महिन्या-दोन महिन्यांच्या अंतराने वेगवेगळ्या प्रदेशांत महाराष्ट्र राज्य सुवर्णमहोत्सवी सिंहावलोकन परिषद होत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत दिसत. ‘थिंक महाराष्ट्र’ने या घटनाक्रमामागची प्रेरणा जाणून घेतली. ते आहेत, पी.बी. पाटील - सांगलीच्या शांतिनिकेतन लोक विद्यापीठाचे संचालक. त्यांना साथ आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुधीर गव्हाणे यांची पी.बी. पाटील म्हणाले, की महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची शासनाची कल्पना फार समाधानकारक वाटली नाही; शासनाबाहेरही फार उत्साह जाणवला नाही. यामुळे व्यथित असतानाच, सरकारने राज्यातील माजी आमदारांचा मेळावा सुवर्ण महोत्सवानिमित्त भरवला. चारशे माजी आमदार उपस्थित राहिले – सर्व वयोवृद्ध. राष्ट्रपती या कार्यक्रमास आल्या होत्या. मोठा समारंभ झाला, परंतु उद्‍घाटनानंतर मेळावा विस्कटून गेला. सारे मंत्री त्यांच्या त्यांच्या राजकारणात व त्यासाठी पाठिंबा मिळवण्यात गुंतून गेले. दुपारी जेमतेम शंभर आमदार सभागृहात शिल्लक राहिले होते सुवर्ण महोत्सवानिमित्त बोलावलेल्या मेळाव्यात ‘महाराष्ट्राची पन्नास वर्षे’ हा विषय सोडून बाकी सा-या गमती, मौजमजा व मुख्य म्हणजे राजकारण चालू होते सुवर्ण महोत्सवानिमित्त बोलावलेल्या मेळाव्यात ‘महाराष्ट्राची पन्नास वर्षे’ हा विषय सोडून बाकी सा-या गमती, मौजमजा व मुख्य म्हणजे राजकारण चालू होते उपस्थित आमदारांनीही रस कशात उपस्थित आमदारांनीही रस कशात तर त्यांचे पेन्शन वाढू शकेल का तर त्यांचे पेन्शन वाढू शकेल का त्यांना प्रवास भत्ता मिळेल का त्यांना प्रवास भत्ता मिळेल का आणि शिवाय, त्यांना मुंबईत राहण्याची सोय हवी होती आणि शिवाय, त्यांना मुंबईत राहण्याची सोय हवी होती – त्यांना रस या फक्त तीन विषयांत\nपाटील पुढे म्हणाले, की मी स्वत:शीच चिडलो. ज्या राज्याने आम्हाला स्थान दिले, प्रतिष्ठा दिली, त्या राज्याप्रती आमची जबाबदारी काहीच नाही मला असे वाटत होते, की राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने आपल्या राज्याच्या प्रश्नांविषयी मनन-चिंतन होणे आवश्यक आहे. काय कमावले आणि काय गमावले याचा हिशोब मांडला गेला पाहिजे. मग मी हाच मुद्दा घेऊन नासिक-पुणे-औरंगाबाद येथील तीस-पस्तीस मान्यवर लोकांना भेटलो, त्यात राजकारणी होते; तसे न्यायमूर्ती, सनदी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते असे वेगवेगळ्या क्षेत्रांचे प्रतिनिधी होते.\nपहिली सिंहावलोकन परिषद, सांगली. पाटील सांगत राहिले, की माझ्या या भेटीगाठींनंतर, मी पुण्याला एक बैठक योजली. त्या बैठकीस चांगली पंधरा-वीस मान्यवर मंडळी आली. मोहन धारिया, माधव गोडबोले, न्या. सांवत वगैरे. त्यामध्ये प्रदेशवार मेळावे घेऊन त्या त्या ठिकाणचे प्रश्न, भावभावना जाणून घ्यायच्या असे ठऱले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे त्यावेळचे कुलगुरू सुधीर गव्हाणे यांनादेखील ही कल्पना आवडली व ते विद्यापीठासह या योजनेत सामील झाले. त्यामुळे मेळाव्यांचे निमंत्रक असतात आमचे लोक विद्यापीठ, चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि स्थानिक पुढाकार घेणारी मंडळी. नासिक, सांगली, औरंगाबाद, धुळे, अमरावती, चंद्रपूर भागांत परिषदा घडून आल्या.\nपाटील म्हणाले, की औरंगाबादच्या मेळाव्यात समारोप समयी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आले होते आणि त्यांनी सर्व सहकार्य देऊ केले. तर आम्ही असा विचार करत आहोत की या परिषदांचे फलित दहा ग्रंथांमध्ये बध्द करावे व त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे म���त मागावी. या प्रत्येक परिषदेला त्या त्या प्रदेशातील महत्त्वाची मंडळी आलेली होती. त्यामुळे चर्चाविचार त्याच पातळीवर घडून आला. त्यातून आताच, सुमारे दीडशे लेखांचे साहित्य जमा झाले आहे.\nतुमची या टप्प्यावरची भावना काय आहे असे जेव्हा पी. बी. पाटील यांना विचारले, तेव्हा ते म्हणाले, की संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास यांबाबतीत फार बेजबाबदार वर्तन आपल्याकडून –शासन, राजकारणी व लोकही यांच्याकडून –झाले आहे. केवळ सीमाप्रश्नावर दंड थोपटून चालणार नाही. विदर्भ-मराठवाडा-खानदेश-कोकण-पश्चिम महाराष्ट्र या सा-यांनी एकमेकांची मने जाणली पाहिजेत. नुसता भूगोल एकत्र करून काय उपयोग\nसतीश नाईक नावाचा झपाटलेला...\nसंदर्भ: चित्रकार, सतीश नाईक, प्रभाकर कोलते, दृश्‍यकला, चिन्‍ह नियतकालिक\nमुरुडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवी\nसंदर्भ: मुरूड गाव, दंतकथा-आख्‍यायिका\nसाडे पाच वर्षे निकराची झुंज देणारा रामशेज किल्ला\nसंदर्भ: संभाजी महाराज, लढाई\nजेएनयु आणि मराठी विद्यार्थी\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव: पुनरावलोकन परिषदा\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nमहाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://statenislandbathroomremodel.com/?lang=mr", "date_download": "2019-07-23T03:58:52Z", "digest": "sha1:6V4276I3UDQ5LARY4COO4KFUG2A7GZE2", "length": 2917, "nlines": 56, "source_domain": "statenislandbathroomremodel.com", "title": "- Staten बेट प्रसाधनगृह remodel", "raw_content": "आज आमच्याशी संपर्क साधा\nआमच्याशी संपर्क साधा – (347) 946-6154\nतो शेवटी त्या स्नानगृह श्रेणीसुधारित करा वेळ आहे, किचन, किंवा तळघर\nप्रसाधनगृह Remodels आपले घर लक्षणीय मूल्य जोडा\nआपले किचन श्रेणीसुधारित करा आणि आपल्या मित्र आणि कुटुंब या सुट्टीचा काळ ते बंद दर्शवा\nकौटुंबिक कक्ष किंवा मॅन गुह��� आवश्यक आमच्या त्या तळघर स्क्वेअर फूटेज श्रेणीसुधारित करा द्या\nCabinetry / काउंटर / देवाची पूजा\nइंटरनेटचा वापर / पाऊस\nटाइल - प्रतिष्ठापन / दुरुस्ती\nफ्लोअरिंग - प्रतिष्ठापन / दुरुस्ती\nड्राय वॉल / रंग\nमोल्डिंग / वुड कार्य\nड्राय वॉल / रंग\nमोल्डिंग / वुड कार्य\nफ्लोअरिंग / टाइल / चटई\nड्राय वॉल / रंग\nStaten बेट प्रसाधनगृह Remodels\nStaten बेट, न्यू यॉर्क 10310\nसर्व हक्क राखीव , कॉपीराइट 2019, Staten बेट प्रसाधनगृह remodel", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/seed-selection-for-rabbi-crops/", "date_download": "2019-07-23T03:03:44Z", "digest": "sha1:TFQBOVIRBHSSYOHMLXHQMVK7HUFFZKMN", "length": 14029, "nlines": 118, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "रब्बी हंगामासाठी बियाणे निवड", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nरब्बी हंगामासाठी बियाणे निवड\nशेतकरी बंधुनो, पावसाने ओढ दिल्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी लांबली आहे अशा परिस्थितीत कमी पाण्यावर येणारे वाण पेरणीसाठी निवडणे जरुरीचे ठरेल. रब्बी हंगामाच्या दृष्टीने आपणाकडे उपलब्ध असलेली जमिन, तिचा प्रकार, जमिनीची खोली, शेतीसाठी आवश्यक औजारे, त्यांची देखभाल दुरुस्ती, रासायनिक खते, जैविक खते, कीटकनाशके, बी-बियाणे यांची खरेदी करणे आवश्यक आहे. त्याकरिता आवश्यक त्या पिकास लागणाऱ्या बियाणे, खते, औषधे यांची थोडक्यात माहिती दिली आहे.\nहलकी जमिन (30-45 से.मी.): फुले अनुराधा, फुले माऊली\nमध्यम खोल जमिन (45-60 से.मी): फुले सुचित्रा, फुले चित्रा, फुले माऊली, मालदांडी 35-1, परभणी मोती\nखोल जमिन (60 पेक्षा जास्त): सुधारित वाण: फुले वसुधा, फुले यशोदा, सीएसव्ही 22, पीकेव्ही-क्रांती, संकरीत वाण: सीएसएच 15, सीएसएच 19\nबियाणे: 10 ते 12 किलो/हेक्टरी\nपेरणीची योग्य वेळ: 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर\nपेरणीचे अंतर: 45 x 20 से.मी.\nखते: शेवटच्या वखरणीच्या वेळी 5 टन शेणखत जमिनीत मिसळावे. 50:25:25 नत्र:स्फुरद:पालाश किलो/प्रति हेक्टरी म्हणजे अंदाजे दोन गोणी युरिया, तीन गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे.\nबीजप्रक्रिया: प्रति किलो बियाण्यास 4 ग्रॅम गंधक चोळावे.त्यानंतर 25 ग्रॅम प्रत्येकी अॅझोटोबॅक्टर व पीएसबी या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.\nवाण: भीमा, फुले कुसुमा, एसएसएफ 658, एसएसएफ 708, फुले करडई, फुले चंद्रभागा नारी-6, नारी एन एच-1 (बिगर काटेरी वाण)\nबियाणे: 10 ते 12 किलो/हेक्टरी\nपेरणीची योग्य वेळ: 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर\nप���रणीचे अंतर: 45 x 20 से.मी.\nखते: शेवटच्या वखरणीच्या वेळी 5 टन शेणखत जमिनीत मिसळावे 50:25:00 नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी म्हणजे अंदाजे दोन गोणी युरिया व तीन गोण्या एसएसपी पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे.\nबीजप्रक्रिया:प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन किंवा बाविस्टीन चोळावे. त्यानंतर २५ ग्रॅम प्रत्येकी अॅझोटोबॅक्टर व पीएसबी या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.\nवाण: सुधारित: भानू, फुले भास्कर, संकरित: एमएसएफएच-17, एलएसएफएच-171\nबियाणे: 8 ते 10 किलो/हेक्टरी\nपेरणीची योग्य वेळ: 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर\nपेरणीचे अंतर: मध्यम खोल जमीन: 45 x 30 से.मी, भारी जमिन: 60 x 30 से.मी.\nखते: शेवटच्या वखरणीच्या वेळी 5 टन शेणखत जमिनीत मिसळावे. 50:25:25 नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी म्हणजे अंदाजे दोन गोणी युरिया, तीन गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे.\nबीजप्रक्रिया: मर रोगाच्या प्रतिबंधासाठी 2-2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. केवडा रोग टाळण्यासाठी 6 ग्रॅम अॅप्रॉन 35 एस डी प्रति किलो बियाण्यास चोळावे. नॅक्रासिस रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रिड 70 डब्लू, ए गाऊचा 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर 25 ग्रॅम प्रत्येकी अॅझोटोबॅक्टर या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.\nबियाणे: 70 ते 100 किलो /हेक्टरी\nपेरणीची योग्य वेळ :(हस्त चरणानंतर) 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर\nपेरणीचे अंतर: 30 x 10 से.मी.\nखते: शेवटच्या वखरणीच्या वेळी 5 टन शेणखत जमिनीत मिसळावे. 25:50:30 नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी म्हणजे अंदाजे एक गोणी युरिया, सहा गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे.\nबीजप्रक्रिया: प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम+2 ग्रॅम बाविस्टीन किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. त्यानंतर 25 ग्रॅम प्रत्येकी रायझोबियम व पीएसबी या जैविक खतांची गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून बीजप्रक्रिया करावी.\nजिरायती गहू लागवड तंत्रज्ञान\nपेरणीची योग्य वेळ: ऑक्टोबरचा दुसरा आठवडा\nपेरणीचे अंतर: 22.5 से.मी.\nबियाणे: 75 ते 100 किलो प्रति हेक्टरी\nबीजप्रक्रिया: प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्मा+1.25 ग्रॅम, कार्बेन्डॅझिम (75 डब्लूपी) व 25 ग्रॅम प्रत्येकी अॅझोटोबॅक्टर व पीएसबी जीवाणूंची बीजप्रक्रिय��� करावी.\nखते: 40 किलो नत्र (87 कि. युरिया) आणि 20 किलो स्फुरद (125 कि. एसएसपी)\nजिरायती वाण: पंचवटी (एनआयडीडब्लू-15), शरद (एनआयएडब्लू-2997-16)\nजिरायती व मर्यादित सिंचनाची व्यवस्था: नेत्रावती (एनआयएडब्लू-1415)\nप्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)\nमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी\nउशिरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन\nगाळमातीचा वापर कसा कराल \nशेतीसाठी क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन\nउन्हाळा आणि शेतीतील कामे\nज्वारीचे पक्षांपासून संरक्षण व साठवणूक\nरब्बी पिकांतील पाणी व्यवस्थापन\nकृषी विभागास सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ नियुक्ती करणेबाबत\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/35847?page=6", "date_download": "2019-07-23T03:04:10Z", "digest": "sha1:F4QKA3QAYO3N5S7X3WDIWYQXX6HJSCRW", "length": 53361, "nlines": 325, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विंबल्डन - २०१२ | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /विंबल्डन - २०१२\nयंदाची विंबल्डन टेनिस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २५ जून पासून सुरु होते आहे. मारिया शारापोव्हा आणि नोव्हाक ज्योकोविक ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.\nजाहिर झालेल्या ड्रॉ नुसार मानांकनाप्रमाणे खेळाडू जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेरीचे सामने असे होतील.\nज्योको वि ---- (बर्डीच पहिल्याच फेरीत हरल्याने कोण येतय ते बघायचं)\nउपांत्य फेरी ज्योको वि फेडरर आणि राफा वि मरे अशी व्हायची शक्यता आहे.\nयंदा व्हिनस आणि किम ह्यांना मानांकन मिळालेले नाही. १९९७ नंतर पहिल्यांदाच व्हिनसचा पहिल्या फेरीत पराभव झाला आहे\nहा धागा ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी.\nखेळाच्या मैदानात - टेनिस\nतो शब्द कुठल्या कंटेक्स्ट\nतो शब्द कुठल्या कंटेक्स्ट मध्ये लिहिला आहे ते ध्यानात घेशील की नाही. >>> म्हणूनच लिहिलेलं ना वर क्रॅजेक बद्दल काय लिहिलस ते अजिबात कळलं नाही...\nपण मला तरी त्यातला कोणीही फेडररचा-सॅम्प्रासचा वारसदार वाटत नाही >>>> शैली रे शैली ती वेगळी आहे ह्या दोघांची त्या दोघांपेक्षा \nनुसते बॉल रिटर्न केले आणि त्यालाच टेनिस म्हणायचं असेल तर आपल्याला कोर्टाच्या एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत धावत दंडातला जोर लावत बॉल ढकलणारे स्प्रिंटर्स एवढंच टेनिस दिसणार. >>>>> राफा आणि ज्योको फक्त बॉलच रिटर्न करत बसतात असं तुझं म्हणणं असेल तर तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..\nसेरेना अझारेंका भारी चाललीये\nसेरेना अझारेंका भारी चाललीये \nअमेरिकेचे दणकट पाऊल फायनलमध्ये पोचले आहे\nस्टॅट्स- सेरेनाची ५१% सर्व्हिस अनरिटर्न्ड\nअ‍ॅनॅलिसीस - सेरेनाची सर्व्हिस मस्त आहे.\n>>>> रिझल्ट - सेरेनाने एस मारून मॅच जिंकली आणि फायनल गाठली.\nस्टॅट्स- सेरेनाचे २४ एसेस.\nअ‍ॅनॅलिसीस - सेरेनाची सर्व्हिस मस्त आहे.\nरिझल्ट - सेरेना जिंकली.\nकुठल्याही प्रकारची बोलींग खेळण्यासाठी लागणार्‍या तंत्राच्या बाबतीत द्रविड नक्कीच गांगुलीपेक्षा वेल-वर्स्ड आहे आहे आणि हे त्याने प्रत्येकवेळी दाखवून दिलंय हे असा तरी तू मान्य करशील की नाही >> उद्या तू नाडाल नि क्रॅज्चॅकला पण द्रविडशी compare करशील नि हेच म्हणशील असे मला राहून राहून आता वाटायला लागलय. फेडरर retire झाला कि काय करणार रे तू \n\"नदाल जोकोने जे पीअर प्रेशर आणलं आहे त्याला तोंड देण्यासाठी दुसरा पर्यायही नाही दिसत आहे म्हणा\"\n\"फक्त खेळात एकसुरीपणा नसून गुणवत्ता आणि वैविध्य हवं एवढंच म्हणणं आहे.\" ह्यांचा अर्थाअर्थी काहि संबंध नाही का अगदी १००% वैविध्य असले तरी जर गेम प्लॅन बदलायला भाग पाडत असेल तर ज्या गोष्टीमूळे हे होतेय त्या गोष्टीची किम्मत तुझ्या लक्षात येतेय का अगदी १००% वैविध्य असले तरी जर गेम प्लॅन बदलायला भाग पाडत असेल तर ज्या गोष्टीमूळे हे होतेय त्या गोष्टीची किम्मत तुझ्या लक्षात येतेय का त्याला \"नुसते बॉल रिटर्न केले आणि त्यालाच टेनिस म्हणायचं असेल तर आपल्याला कोर्टाच्या एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत धावत दंडातला जोर लावत बॉल ढकलणारे स्प्रिंटर्स एवढंच टेनिस दिसणा\" एव्हढे हिणकस शेर्‍यामधे ढकलतोयस (हे त्या १००% अचूक फोरहॅण्ड comment पेक्षा फारसे वेगळे नाही) त्याला \"नुसते बॉल रिटर्न केले आणि त्यालाच टेनिस म्हणायचं असेल तर आपल्याला कोर्टाच्या एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत धावत दंडातला जोर लावत बॉल ढकलणारे स्प्रिंटर्स एवढंच टेनिस दिसणा\" एव्हढे हिणकस शेर्‍यामधे ढकलतोयस (हे त्या १००% अचूक फोरहॅण्ड comment पेक्षा फारसे वेगळे नाही) किंबहुना समोरच्याप्रमाणे आपला खेळ बदलायची हुशारी फेडरर दाखवतोय पण त्याचे फॅन मात्र अजून परीपूर्णतेच्या हव्यासात अडकलेत ह्यासारखी शोकांतिका नाही.\nलालू स्टॅट्स- अ‍ॅनॅलिसीस - रिझल्ट\nराफा आणि ज्योको फक्त बॉलच\nराफा आणि ज्योको फक्त बॉलच रिटर्न करत बसतात असं तुझं म्हणणं असेल तर तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. >>> त्यांचं जे काही आज ५०%टेनीसचे शॉट्स ऑप्शनला टाकून खेळणं चालू आहे लवकरच त्यांच्यापेक्षा जास्त फीट आणि ८०% टेनिसचे शॉट्स ऑप्शनला टाकून खेळणारा येईलच. मग वर म्हंटल्याप्रमाणे चित्र दिसलं की तुला माझी आठवण येईल. वाटचालीसाठी शुभेच्छा खरं तर राफ्-जोकोला हव्या आहेत.\nउद्या तू नाडाल नि क्रॅज्चॅकला पण द्रविडशी compare करशील नि हेच म्हणशील असे मला राहून राहून आता वाटायला लागलय. फेडरर retire झाला कि काय करणार रे तू >>> पुन्हा तू जादुगाराच्या पोतडीतून नवीन गृहीतकं बाहेर काढलीस ना\nफेडरर retire झाला कि काय करणार रे तू >>> लिहिलं ना वर. वाट बघणार फेडररसारखा खेळणारा कोण येतो आणि कधी येतो\nबरं ठीक आहे माझे राफा-जोकोबद्दलचे सगळे शेरे हिणकस आणि अतिरेकी त्यांच्याकडे दूर्लक्ष करा पण ते ईंग्लिशमधून वर जे लिहिलं आहे (जे मी नाही लिहिलेलं) त्याबद्दल काही बोलाल की नाही\nकिंबहुना समोरच्याप्रमाणे आपला खेळ बदलायची हुशारी फेडरर दाखवतोय पण त्याचे फॅन मात्र अजून परीपूर्णतेच्या हव्यासात अडकलेत ह्यासारखी शोकांतिका नाही. >> अरे बाबा हे मी नाही तर स्वतः फेडररच म्हणतोय. थांब तो विडीओ शोधून लिंक देतो तुला.\nअमेरिकेचे दणकट पाऊल फायनलमध्ये पोचले आहे >> दणकट आणि दुखरे.\nस्टॅट्स- सेरेनाचे २४ एसेस.\nअ‍ॅनॅलिसीस - सेरेनाची सर्व्हिस मस्त आहे.\nरिझल्ट - सेरेना जिंकली. >>> पण तिने परिपूर्ण टेनिस खेळलं की नाही ते पण सांग ना\nLOL नाही, एवढ्या aces मुळे ते\nनाही, एवढ्या aces मुळे ते खेळता आले नाही किंवा गरज पडली नाही.\nकाल तिने व्हिनसबरोबर एक अर्धवट राहिलेली डबल्स पूर्ण केली. ती तीन सेटमध्ये झाली आणि तिसरा सेट लांबला. मग अजून एक नवीन मॅच खेळली (मिर्झा आणि मॅटेक-सॅन्ड) आणि जिंकली. आज सेमि झाली आणि नंतर डबल्सची क्वार्टरफायनल खेळणार आहे डू व्हॉट वर्क्स. aces तर aces.\nचमन, साधी गोष्ट आहे, जो\nचमन, साधी गोष्ट आहे, जो फेडररसारखा खेळत नाहि त्याचा गेम प्लॅन दुय्यम आहे असा सूर तुझ्या बहुतेक पोस्टमधून लागतोय असे निदान मला (नि परागलाहि) वाटतेय. तू अजून तरी कुठेही ह्याला विरोध करणारे लिहिलेले नाहिस तर ह्याउलट अजून काही लिंक्स दिल्या आहेत. बाकी द्रविड, गांगूली, क्रायजेक हे सगळे तूच मधे आणले आहेत. १००% वैविध्य असलेला गेम प्लॅन बदलायला भाग पाडणारी गोष्ट ही दुय्यम असू शकत नाही एव्हढा साधा मुद्दा आहे. (भले ती गोष्ट जोकोविच मुळे येवो किंवा नदाल किंवा अजून कोणामुळे) ह्याबद्दल काहि अधिक बोलायचे असेल तर सांग.\nकिंबहुना समोरच्याप्रमाणे आपला खेळ बदलायची हुशारी फेडरर दाखवतोय पण त्याचे फॅन मात्र अजून परीपूर्णतेच्या हव्यासात अडकलेत ह्यासारखी शोकांतिका नाही. >> अरे बाबा हे मी नाही तर स्वतः फेडररच म्हणतोय. थांब तो विडीओ शोधून लिंक देतो तुला.>> फेडरर नक्की काय बोलतोय \nचमन, साधी गोष्ट आहे, जो\nचमन, साधी गोष्ट आहे, जो फेडररसारखा खेळत नाहि त्याचा गेम प्लॅन दुय्यम आहे असा सूर तुझ्या बहुतेक पोस्टमधून लागतोय असे निदान मला (नि परागलाहि) वाटतेय. तू अजून तरी कुठेही ह्याला विरोध करणारे लिहिलेले नाहिस तर ह्याउलट अजून काही लिंक्स दिल्या आहेत. >>> तुम्ही मी मराठीतून लिहिलेलं सगळं नक्की वाचताय ना रे खरं सांगा अगदी कळकळीने हा प्रश्न विचारतोय.\nआधीच्याच पोष्टीत मी हे लिहिलं आहे.\nपराग म्हणाला >>>ती वेगळी आहे आणि तुला आवडत नाही म्हणून तू ती दुय्यम होत नाही.\nमी म्हणालो >>> हे तुझंच वाक्य मी अशा प्रकारे लिहितो.\nती वेगळी आहे आणि (अपूर्णही आणि म्हणून) मला आवडत नाही म्हणून(च) मी तिला 'दुय्यम' न म्हणता 'परिपूर्ण नाही' म्हणालो.\nदुय्यम नाहीये रे त्यांचा गेम पण ते टेनिसच्या पुस्तकातले केवळ मोजकेच शॉट फक्त खेळतात आणि असे मोजके शॉट्स आणि फिटनेसच्या जोरावर मॅचेस जिंकण्यात यशस्वी ��ोतात. फेडी-सॅम्प्राससारखे वैविध्य त्यांच्या खेळात नाही आणि म्हणून पर्यायाने त्यांच्या खेळातून (माझ्यासारख्या काहीच) प्रेक्षकांना ते फेडररच्या खेळातून मिळणारा आनंद देऊ शकत नाहीत.\nआता काही क्रिकेटमधली ऊदाहरणं देत बसत नाही कारण त्याने बहूतेक गैरसमजच अजून वाढतोय.\nऊद्याच्या टेनिसमध्ये कोणीही बेसलाईन सोडत नाही म्हणून 'बेसलाईनपासून दोन फूट कोर्टच्या आत आल्यास फुट फॉल्ट' असा नियम केला मला नवल वाटणार नाही. रॅली करतांना सर्विसलाईनपर्यंत जाणं ही भूतकाळातली गोष्टं झालेली असेल आणि आपण त्याला वेगवान टेनिस म्हणत टाळ्या पिटत असू.\nफेडरर नक्की काय बोलतोय >>> फेडरर म्हणतोय की सर्व्ह्/व्हॉली आणि बेसलाईन काऊंटर्-पंचर्स (राफा-जोकोची स्टाईल) अशा मिक्स्ड शैलीने त्याने त्याकाळाच्या मोठमोठ्या प्रस्थापितांविरूद्ध यशस्वी लढा दिला पण आता खेळ फक्त बेसलाईन ओरिएंटेडच होत आहे आणि ह्या बेसलाईन खेळाच्या रेट्यामुळे (व वयोमानामुळे अजून दुसरे काही प्रयत्न करणे शक्य नसल्याने) त्याचा स्वतःचा खेळ त्याला मिक्स्ड ठेवायला जमत नाहीये आणि बेसलाईन ओरिएंटेडच करावा लागत आहे. (मी विडीयो शोधतोय)\nआता हे ईवान लेंडलचं आर्टीकल देत आहे. तो आणि सॅम्प्रास काय म्हणातोय ते प्लीज प्लीज प्लीज वाचाच.\nमग तू शोकांतिका म्हणालास ते किती चुकीचं आहे हे तुलाच पटेल.\nफेडरर-सॅम्प्रास ने आधी जे टेनिस खेळून दाखवलं ते आता फेडीसहित कोणीही खेळंत नाही. मरे (बहूतेक लेंडल त्याचा कोच आहे म्हणून) आणि फेडीच अधूनमधून त्यांच्यापेक्षा खालच्या सीडेड अपोनंट्सविरुद्ध तसे खेळतात.\nबस ह्यापेक्षा अजून काहीही स्प्ष्ट लिहिण्यासारखं माझ्याकडे नाहीये.\nअगदी कळकळीने हा प्रश्न\nअगदी कळकळीने हा प्रश्न विचारतोय>> वाचतोय ना म्हणूनच तर ह्या वाक्यांना अडखळतोय (तुझ्या दर पोस्टमधे असे एकतरी वाक्य आहेच जे त्या पूर्ण पोस्टचा अर्थ माझ्यासाठी तरी बदलून टाकतेय)\n\"नुसते बॉल रिटर्न केले आणि त्यालाच टेनिस म्हणायचं असेल तर आपल्याला कोर्टाच्या एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत धावत दंडातला जोर लावत बॉल ढकलणारे स्प्रिंटर्स एवढंच टेनिस दिसणार.\"\n\"ह्याऊलट मुळातच तुमच्याकडे भरपूर गेम स्कील्स असतील आणि सततच्या सराव/अनुभवातून तुम्हाला ती शार्प ठेवणे जमत असेल तरच तुम्ही तुमचा खेळ आणि सीड ऊंचावत नेऊ शकाल.\"\n\"���ण मला तरी त्यातला कोणीही फेडररचा-सॅम्प्रासचा वारसदार वाटत नाही मग त्यांनी जिंकलेल्या ग्रँडस्लॅमचे आकडे काहीही सांगोत. ठीक आहे येईलही कोणीतरी नंतर ज्याच्याकडे गेमही असेल आणि फिटनेसही किंवा ह्यांच्यापैकी कोणीतरी 'मला सगळे शॉटस आणि ह्या खेळाची प्रत्येक शैली आत्मसात करून खेळायची आहे' असं म्हणत खेळू लागला तर आनंदच आहे \"\n\"१००% अचूक फोरहँड\" ची पोस्ट.\nआता हे ईवान लेंडलचं आर्टीकल देत आहे. तो आणि सॅम्प्रास काय म्हणातोय ते प्लीज प्लीज प्लीज वाचाच.\nमग तू शोकांतिका म्हणालास ते किती चुकीचं आहे हे तुलाच पटेल >> ते जे म्हणाले आहेत नि तू जे म्हणतोयस ह्यात फरक आहे. त्यांचे म्हणणे हे बर्‍यापैकी प्रत्येक मोठ्या बदलाच्या वेळी प्रस्थापीत किंवा जुनेजाणते म्हणतात त्यापेक्षा अधिक वेगळे नाहिये. (उद, वन डे आले तेंव्हा किंवा आयपील आले तेंव्हा, astro turf आले तेंव्हा, अगदी adidas ने नवा सॉकर बॉल आणला तेंव्हाही) . They are lamenting about lost art of serve and volley. But their buck stops there, while yours ....\nअसो, मला आता कंटाळा आला एव्हढे टाईप करून करून. आणि माझ मूळीच आग्रह नाहिये कि तू इतरांचा गेम appreciate कर किंवा नको करूस ह्याबाबत खर तर (तरी मी का एव्हढे सगळे लिहिले ते देव जाणे :D). माझ्या पुरते तरी बदलेले skill sets सुद्धा तेव्हढीच मजा आणत आहेत जेव्हढी बेकर, एडबर्ग,लेंडल, विलँडर असताना येत होती (त्यांची नावे घेतली कारण मी टेनिस बघायला लागलो तेंव्हा हे खेळू लागले होते.)\nवरची लोलाची लिंक मजेशीर आहे\nवरची लोलाची लिंक मजेशीर आहे ..\nपरागने स्वतःहूनच म्हंटलंय की पोस्टींचा कीस पाडायचा असेल तर वाहत्या बाफवर भेटा ..\n>> माझ मूळीच आग्रह नाहिये कि तू इतरांचा गेम appreciate कर किंवा नको करूस ह्याबाबत खर तर\nपण चमनचा मात्र हाच आग्रह आहे की फेडरर सोडून बाकी कोणाच्या खेळाचं कौतुक करू नका .. त्याचं काय करायचं बरं\nते जे म्हणाले आहेत नि तू जे\nते जे म्हणाले आहेत नि तू जे म्हणतोयस ह्यात फरक आहे. त्यांचे म्हणणे हे बर्‍यापैकी प्रत्येक मोठ्या बदलाच्या वेळी प्रस्थापीत किंवा जुनेजाणते म्हणतात त्यापेक्षा अधिक वेगळे नाहिये. >>> तुला खरंच असं (आणि एवढंच) वाटतंय. म्हणजे ह्याचा अर्थ जे चाललंय ते मस्त आहे आणि तुला आजिबात नाही आवडणार की 'राफाने त्याच्या फास्ट गेम बरोबरच ड्रॉप शॉट्स मारले. धडाधड हा कॉर्नर ते तो कॉर्नर रॅली होत असतांना मधूनच त्याचा फसवा फोरहॅंड बॉल अगदी नेटजवळ ड्रॉप करतोय आणि समोरचा हताश निराश चरफडतोय. जोकोने त्याचं ईन्क्रेडीबल स्प्रिंटिंग नेट जवळ येऊन समोरच्याचा पावरफूल बॅकहॅड ब्लॉक करण्यासाठी वापरले किंवा त्याचं अमेझिंग स्ट्रेचिंग वापरत बॉल नुसता डायवर्ट करून समोरच्याला जीव खात बेसलाईनवरून नेट जवळ पळण्यास भाग पाडले.' बरोबर ना\nमाझ्या पुरते तरी बदलेले skill sets सुद्धा तेव्हढीच मजा आणत आहेत जेव्हढी बेकर, एडबर्ग,लेंडल, विलँडर असताना येत होती (त्यांची नावे घेतली कारण मी टेनिस बघायला लागलो तेंव्हा हे खेळू लागले होते.) >>> काय म्हणावे ह्या अल्पसंतुष्ट पणाला पण ठीक आहे तुला त्यात आनंद आहे तर माझेही काही म्हणणे नाही.\nतुला खरंच असं (आणि एवढंच)\nतुला खरंच असं (आणि एवढंच) वाटतंय. म्हणजे ह्याचा अर्थ जे चाललंय ते मस्त आहे आणि तुला आजिबात नाही आवडणार >> चमन हे तुझे conclusion आहे परत कारण तुझा \"चष्मा\". मी जे समोर आहे ते enjoy करतोय, त्यातले बारकावे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. \"जे चाललंय ते मस्त आहे \" तुझ्या प्रत्येक पोस्टमधे हे असे काहि snippet असतेच जे दर वेळी तुझ्या पोस्टचा अर्थ संपूर्ण बदलते.\nत्यांना मायबोलीवर आणू का मग आता >> माझी काहीच हरकत नाहि. पण तू आणत असलास तर तिथे फेडरर सोडून आणी कोणी आणशील असे वाटत नाहि \nअनालिसिसीस बद्दल दोन पैसे....\nअनालिसिसीस बद्दल दोन पैसे....\nशेवटी प्रत्येक गेममध्ये कुठली चूक कुठल्यावेळी केली जाते तर ती त्याप्रकारे भोवते याचं पण अनालिसिस करतात का मी काही यात फार किडा नाहीये पण हा प्रश्न आहेच न..समजा ज्या काही अनफोर्स्ड एरर्स किंवा डबल फॉल्ट्स जर समोरच्याचे ४० किंवा अड्व्हांटेज असताना केल्यामु़ळे ब्रेक झालेल्या (गंभीर) चुकांमुळे सेट पर्यायाने म्~अच हातातून जाऊ शकते...मग उरलेल्या अनालिसिसमध्ये चार चांद का लावेनात..\nशेवटी प्रत्येक सामना हा त्यावेळी तो तो खेळाडू कसा सांभाळतो त्यानेच हा खेळ पाहायची मजा वाढते.....बाकी तर आहेच..\nमला स्वत:ला फेडररची स्टाइल आवडते... आणि त्यामागोमाग ज्योकोची झुंजार खेळायची वृत्ती...:) नदाल फार पॉवर प्ले करायला जातो असं मला वाटतं...कदाचीत त्याने सामने जिंकता येतही असतील पण तो माझा पर्सनल फेवरीट नाहीये...आणि तेच सेरेनाच्याही बाबतीत...अर्थात तिशीत तिने इतका स्ट्~अमिना ठेवलाय याचं श्रेय तिला द्यायला हवं...कारण फीटनेस संभाळणं महत्त्वाचं.....\nचनन बेसलाईन खेळा बद्द्ल दोन\nचनन ब��सलाईन खेळा बद्द्ल दोन गोष्टी मला माहीत आहेत त्या आणि मला काही शिकवल आहे त्या बद्द्ल\nComtemporary टेनीस मघे ऑफेंसीव गेम हा बेसलाईन च्या मागे २ फूटा वरूनच खेळला जातो. फक्त सर्व अ‍ॅन्ड व्हॉली म्हणजेच ऑफेंसीव गेम नव्हे तर ती एक स्टाइल आहे. २ फूटा पे़क्षा मागे उभ राहून खेळलेला गेम हा डीफेंसीव असतो कारण खेळाडु कोर्ट मधे स्टेप इन न करता रीटर्न करत राहातो. जरी कोर्ट मधे शॉर्ट रीटर्न आला तरी तो स्टेप इन करून कन्ट्रोल घेत नाही तो डीप रीटर्न मारुन प्रतिस्पर्ध्याला पण बेसलाइन वर खीळवून ठेवतो त्यालाही तो स्टेप इन करुन चार्ज घेवू देत नाही. या गेम प्लान मधे जबरद्स्त कन्सिसटन्सी लागते आणि जोरदार रीटर्न लागतात. नुसते जोरदार रीटर्न मारुन होत नाही तर बरेच रीटर्न हे ऑन द रन मारवे लागतात ते सुध्धा डीप आणि अ‍ॅक्युरेट. हे कन्सिटंट लेवल वर करण अतिशय अवघड आहे कारण त्याला स्टॅमिना आणि टायमिंग पण लागत. एवढी सगळी धावाधाव करून हे दोधे क्वचितच ऑफ बॅलन्स झालेले दिसतात.\nराफा आणि जोको चेंडू नुसते अडवत नाहीत तर ते डीप अँगल्ड रीटर्न पण मारतात.राफाचा फोरहँड टॉपस्पिन रीटर्न हार्ड हीटरना पण भारी पडतो.\nअपल्याला फेडररचा गेम आवड्तो कारण तो कोर्ट मधे स्टेप इन करून प्रत्येक पॉइंट चा कंट्रोल घेतो त्यामु़ळे तो जास्त डॉमिनेंटींग वाटतो. ऑफेंसिव प्लेयर्ला प्रत्येक पॉइंट जिंकयचा असतो तर डीफेंसीव प्लेयरला एकही पॉइंट घालवायचा नसतो.\nमला या दोघांची डीफेंसीव स्टाइल आवड्त नाही कारण दे रेफ्युज टू स्टेप इन अ‍ॅन्ड टेक कंट्रोल. बेसलाइनवर गस्त घालण्यात दंग असतात. कधीतरी आत येवून पॉइट कंट्रोल करावा अस वाटत्.त्यांच्या लाँग रॅली कंटाळवाण्या वाटतात. ते जसे खेळतात तो त्यांचा कंफर्ट झोन आहे तो ते सोडून खेळणार नाहीत आणि खेळू पण नये.\nहल्ली जोकोची एक्सेपशनल रीट्रीवल स्किल्स आणि विलिंगनेस टू स्टेपिंग इन टू कंट्रोल द पॉइंट राफालाच काय फेडरर ला पण सहज डॉमिनेट करतात. परत फेडरर च्या सिंगल हॅडेड बॅक हॅन्डला सतावणारा राफाचा रायजींग रीटर्न जोको च्या डबल हॅन्डॅड बॅकहॅन्ड ला त्रासदायक ठरत नाही.\n१२ नवीन पोस्ट्स पाहून मला\n१२ नवीन पोस्ट्स पाहून मला वाटलं होतं पेले, रोनाल्डो, मेसी, युसेन बोल्ट, फेल्प्स वगैरे मंडळी पण आली असतील आत्तापर्यंत ह्या बाफवर..\nतुझ्या प्रत्येक पोस्टमधे हे असे काहि snippet असतेच जे द��� वेळी तुझ्या पोस्टचा अर्थ संपूर्ण बदलते. >>>> अगदी अगदी \nपरागने स्वतःहूनच म्हंटलंय की पोस्टींचा कीस पाडायचा असेल तर वाहत्या बाफवर भेटा >>>>> सशल ते मी फक्त तुला म्हंटलं होतं.. टेनिस बद्दल 'परिपूर्ण' पोस्टी लिहिणार्‍यांना नाही..\nComtemporary टेनीस मघे ऑफेंसीव गेम हा बेसलाईन च्या मागे २ फूटा वरूनच खेळला जातो. फक्त सर्व अ‍ॅन्ड व्हॉली म्हणजेच ऑफेंसीव गेम नव्हे तर ती एक स्टाइल आहे. २ फूटा पे़क्षा मागे उभ राहून खेळलेला गेम हा डीफेंसीव असतो >>> दोन वाक्यांमध्ये कन्फुजन होतय जरा..\n२ फूटा पे़क्षा मागे उभ राहून\n२ फूटा पे़क्षा मागे उभ राहून खेळलेला गेम हा डीफेंसीव असतो >>> दोन वाक्यांमध्ये कन्फुजन होतय जरा..>>>> जनरली सर्विस रीटर्न करताना आपण बेसलाइनच्या मागे उभे रहातो अगदी अ‍ॅकयुरेट मोजले नाही तरी २ फूट लांब उभे राहातो. सर्विस रीटर्न केल्या नंतर मी अग्रेसीव खेळणार असेन तर मी आणखी मागे जानर नाही मी ते डिस्टंन्स मेनटेन करेन किंवा बेस लाइन जवळ सरकेन. हे समोरचा कीती जोरदार रीटर्न मारतो त्यावर अवलंबून असेल जर मी जास्त जास्त मागे सरकत गेलो तर मला एकच काम उरेल ते म्हणजे समोरच्याचे रीटर्न जोरात परतवून लावणे कारण त्याला शॉर्ट रीटन देवून मी कन्ट्रोल देवू शकत नाही आणि एवढया लांब वरून मी कंट्रोल करू शकत नाही . यावरचा उपाय म्हण्जे डीप रीटर्न मारणे. हे सगळ करताना समोरच्या खेळाडूला पण बराच वेळ मिळतो आणि रॅली लांबत जाते. जर एखद्याने स्टेपइन करून चार्ज केलाच तर एक्स्ट्रीम रीट्रिवल स्किल लागतात.\nराफा आणि जोको ४ फूट लांब उभे राहून सर्विस रीसीव करतात. राफा सर्विस रीसीव केल्या नंतर बेसलाइन च्या फार जवळ येत नाही. काका टोनीना (uncle toni) पण हल्ली अस वाटायला लागल आहे की राफा ने थोडं पुढे जाव थोडं जास्त अग्रेसीवली खेळाव.\nमॅच बघताना ऑब्सर्व कर कोण बेस लाइन पासुन किती लांब आहे. कोण पुढे सरकतो शॉर्ट रीटर्न मिळल्यावर आणि परत बेस लाइन कडे न येता पॉइंट कंट्रोल करतो.\nअच्छा २ फुट आणि दोन\nअच्छा २ फुट आणि दोन फुटापेक्षा मागे अश्या दोन कॅटेगर्‍या म्हणतोयस.. ओके..\nचर्चा आवडली. मला फेडररचा खेळ\nचर्चा आवडली. मला फेडररचा खेळ आवडतो, कारण तो अगदी सहज खेळतो आहे असं वाटतं. नदाल फार कष्ट करतो आहे असं वाटतं. जोकोविच दोघांच्या मधे.\nकाल पेस+वेस्निनाची तिसर्‍या फेरीची लढत बघितली. मजा आली. समालोचक लोक पेसच्या 'क्व��क रिफ्लेक्सेस'चे कौतुक करत होते ते फारच आवडले. एकोणचाळीस वयाला, न-सपाट पोटासह एकदम वेगात खेळत होता तो.\nफेडी - जोको.... सही चालू\nसही चालू आहे... फेडेक्सनी पहिला सेट आरामात खिशात घातला आणि आता दुसर्‍या सेट मध्ये ०-३ मागे पडलाय...\n>> सशल ते मी फक्त तुला\n>> सशल ते मी फक्त तुला म्हंटलं होतं.. टेनिस बद्दल 'परिपूर्ण' पोस्टी लिहिणार्‍यांना नाही..\nबरं .. मग तुमच्या परिपूर्ण पोस्ट्स साठी तुम्हाला शुभेच्छा\nगो फेडरर. ऑफेन्सिव आणि\nऑफेन्सिव आणि डिफेन्सिव मधला फरक तुम्ही कुठे उभ राहून खेळताय याच्या पेक्षा तुम्ही किती धोका घेउन फटके मारताय याच्यात आहे.\nउदाहरणार्थ बेस लाइनच्या मागे उभे राहून सतत पलिकडच्या कोर्टच्या मधे , किंवा फक्त मधल्या नेटवरून फटके मारणे आणि प्रतिस्पर्ध्याच्या चुकांची वाट बघत बसणे हा डिफेन्सिव गेम झाला.\nयाउलट बेस लाइनच्या मागे उभे राहून सतत पलिकडच्या कोर्टच्या साइड लाइन्स वर किंवा डाउन द लाइन मारलेले फटके, किंवा अगदी अशक्य कोनाने मारलेले फटके, हा अग्रेसिव गेम झाला, मग तो बेस लाइन वरून का असेना.\nआपण जर तिघांचा खेळ पाहिला तर तिघेही तितकेच अ‍ॅग्रेसिव आहेत असेच म्हणावे लागेल. पण फेडररचा खेळ सहज सुंदर वाटतो.\nमाझी पसंती फेडरर - जोको- मग नादाल. (पूर्ण कारकिर्द लक्षात घेता)\nअर्थात फेडरर ऑल टाइम ग्रेट आहे. नादाल थोडासा मागे पण बाकीच्या क्राउड मधे, पण तो क्राउड म्हणजे लेव्हर, बोर्ग, सॅंम्प्रास, पेरी. :). जोको सध्या या क्राउडच्या जवळपास ही नाही. तो लेंडल, कुरियर, एडबर्ग , बेकर आणि असे किती तरी मधे, अजून तरी. पण गेल्या पूर्ण वर्षभर त्याने ज्या पद्धतीने एकाच कालावधीत या दोघांना हरवलय त्याला तोड नाही.\nआगासी ला फेडरर आणि सँप्रासच्या पंक्ति मधे कुठल्याही कारणा साठी बसवू नये. कृपया..\nआजचा खेळ पहाता टेनिसचा विजय\nआजचा खेळ पहाता टेनिसचा विजय होत आहे.\nअसे म्हणून मी पुढची मॅच पहाते.\n<आजचा खेळ पहाता टेनिसचा विजय\n<आजचा खेळ पहाता टेनिसचा विजय होत आहे. >>\n'सुंदर' हा एकच शब्द आहे आत्ता फेडररच्या खेळाला.........\nगो जोको गो.... २-१ डाऊन ०-२\n२-१ डाऊन ०-२ डाऊन...\nमॅच फारच जबरी चालू आहे...\nमॅच फारच जबरी चालू आहे... दोघेही मस्त खेळताहेत.. फक्त फेडेक्स थोडा जास्त अ‍ॅग्रेसिव्ह खेळत आहे..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nखेळाच्या मैदानात - टेनिस\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस���थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/auction-of-property-of-underworld-don-dawood-ibrahim-will-done-in-ratnagiri-383536.html", "date_download": "2019-07-23T03:08:13Z", "digest": "sha1:6W4JWRX3JV4UJWZL3JX7Y4KTLLE5HRQF", "length": 23865, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी बनला सेल्फी पॉईंट, आता होणार लिलाव | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nCommonwealth Table Tenis Championship : भारताने सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nलिंगायतांना OBCअंतर्गत आरक्षणाचा विचार, मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश\nSPECIAL REPORT : BMC चा कोट्यवधीचा रोबोट आग न विझवताच आला परत\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nपावणे सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 4 हजार, तुम्हीही अकाऊंट चेक करा\nकर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळणार आज होणार बहुमत चाचणी\nलग्नानंतर महिन्याभराने या नवनिर्वाचित खासदाराने शेअर केला फोटो आणि....\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nBigg Boss Marathi 2 : विणा आणि शिवच्या नात्यात येणार का दुरावा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nCommonwealth Table Tenis Championship : भारताने सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण\nकोणाला हवा विराट, कोणाला हवा रोहित; भारतीय संघात पडली उभी फूट\nबापासाठी लिव्हर देणारी कोण आहे 'ही' क्रिकेटपटूची गर्लफ्रेण्ड\n'पाकिस्तान संघ प्रोफेशनल नाही, पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत वठणीवर आणणार'\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nदाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी बनला सेल्फी पॉईंट, आता होणार लिलाव\nCommonwealth Table Tenis Championship मध्ये भारताचे वर्चस्व, सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nदररोज एक अंडं खा पण का अंड्यामुळे दूर ठेवू शकाल हे आजार\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nजेजुरीत पालखी मैदानाजवळ मेहुण्याच्या डोक्यात दांडके घालून खून\nदाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी बनला सेल्फी पॉईंट, आता होणार लिलाव\nखेड येथे दाऊदच्या तीन मालमत्ता आहेत. त्यात एका तीन मजली बंगल्याचा समावेश आहे. 1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर या बंगल्यात कोणीही राहायला आले नाही. त्यानंतर हा बंगला ओस पडला.\nरत्नागिरी, 17 जून- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड येथील मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे. मालमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी अँटी स्मगलिंग एजन्सी सोमवारी खेडमध्ये दाखल झाली आहे. संध्याकाळपर्यंत मूल्यांकणाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nखेड येथे दाऊदच्या तीन मालमत्ता आहेत. त्यात एका तीन मजली बंगल्याचा समावेश आहे. 1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर या बंगल्यात कोणीही राहायला आले नाही. त्यानंतर हा बंगला ओस पडला. आता हा बंगला अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या बंगल्याच्या भिंतींवर काही लोकांनी लिखाण केले आहे. अनेक वर्षांपासून ओस पडलेल्या या बंगल्याभोवती मोठमोठी झाडे वाढली आहे. असे असले तर���ही अनेक पर्यटक दिवसेंदिवस या बंगल्याभोवती जाऊन सेल्फी घेतात. त्यामुळे दाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट बनला आहे.\nकाही महिन्यांपूर्वी दाऊदची बहीण हसीना पारकरच्या फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. मुंबईतील नागपाडा विभागात असणार हा फ्लॅट तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयाला विकण्यात आला होता. त्यानंतर आता तस्करी विरोधी संस्थेने पुण्यातील जिल्हा मूल्यनिर्धारण अधिकाऱ्याला या 14 मालमत्तांची किंमत ठरवण्यास सांगितले आहे. त्यामुळे कुख्यात डॉन दाऊदच्या गावातील 14 मालमत्तांवर लवकरच जप्ती येणार आहे.\nअसे सांगितले जाते की, दाऊद या बंगल्यात अनेकदा राहत होता. या मालमत्तांमध्ये एक पेट्रोलपंप आहे. तसेच एक फ्लॉट देखील आहे. पुण्यातील मुल्यनिर्धारण अधिकाऱ्याला या मालमत्तांची किंमत ठरवण्यास अँटी स्मगलिंग एजन्सीने सांगितले आहे. खेडमधील मुख्य मालमत्ता ही हसीना पारकर हिच्या तर इतर मालमत्ता दाऊदची आई अमीना बी यांच्या नावावर आहे. हे सगळे लोक 1980 दशकात खेडच्या बंगल्यात यायचे. दाऊदचे बालपणही खेडमधील मुंबके गावात गेले आहे.\nदाऊदचा बंगला पर्यटकांसाठी बनला सेल्फी पॉईंट..\n1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर या बंगल्यात कोणीही राहायला आले नाही. त्यानंतर हा बंगला ओस पडला. आता हा बंगला अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या बंगल्याच्या भिंतींवर काही लोकांनी लिखाण केले आहे. अनेक वर्षांपासून ओस पडलेल्या या बंगल्याभोवती मोठमोठी झाडे वाढली आहेत. तरीही अनेक पर्यटक दिवसेंदिवस या बंगल्याभोवती जाऊन सेल्फी घेतात. त्यामुळे दाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट बनला आहे.\n38 वर्षांपूर्वी सरकारने सील केला होता हा बंगला..\nविविध गुन्ह्यांमध्ये दाऊदचा हात असल्याच्या संशयावरुन 38 वर्षांपूर्वी दाऊदचा हा बंगला सरकारद्वारे सील केला होता. पण काही वर्षांपासून या बंगल्यात अनोळखी आणि संशयास्पद व्यक्तींचा वावर होत असल्याचा पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी या घराकडे काही पोलिसांना तैनात केले आणि याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सूचना केल्या. आता हा बंगला अत्यंत जीर्ण झाला असून तो कधीही कोसळू शकतो. त्यामुळे हा बंगला ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावा, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली होती.\nVIDEO: झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबातम्यांच्या अप���ेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nCommonwealth Table Tenis Championship : भारताने सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/surnburn-fest", "date_download": "2019-07-23T02:45:35Z", "digest": "sha1:ASXZGV24ABTLQQG3UVRQWOZEVRNGPIAP", "length": 21809, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "सनबर्न फेस्टिवल Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > सनबर्न फेस्टिवल\n‘सनबर्न क्लासिक’ला तत्त्वत: मान्यता देणार – मनोहर आजगावकर, उपमुख्यमंत्री, गोवा\nगोव्यात चालू वर्षी डिसेंबर मासात होऊ घातलेल्या ‘सनबर्न क्लासिक’ या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हल’ (ईव्हीएम्)ला शासन तत्त्वत: मान्यता देणार. यामुळे आयोजकांना पुढील कृती करणे शक्य होणार आहे.\nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्याTags पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण, प्रशासन, सनबर्न फेस्टिवल\nगोव्यात ‘सनबर्न’ला अनुज्ञप्ती देणार्‍या भाजपप्रणीत शासनाच्या विरोधात राजकीय पक्ष आणि नागरिक यांच्या प्रतिक्रिया \nपर्यटन वृद्धींगत करण्याच्या नावाखाली गोव्यातील भाजपप्रणीत शासनाने हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा रोष पत्करून वागातोर येथे २३ आणि २४ फेब्रुवारी या दिवशी ‘सनबर्न क्लासिक’ महोत्सवाला अनुज्ञप्ती दिली.\nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्याTags अंमली पदार्थ, आक्रमण, आतंकवाद, पाकिस्तान, पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण, प्रशासन, मद्याचे दुष्परिणाम, राष्ट्रद्राेही, सनबर्न फेस्टिवल, हिंदूंचा विरोध\n‘सनबर्न क्लासिक’ला अनुज्ञप्ती दिल्याने काँग्रेसची शासनावर टीका\n’ ‘सनबर्न’ महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी महोत्सवाला विरोध करणारी काँग्रेस एवढे दिवस मूग गिळून गप्प का होती \nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्याTags काँग्रेस, पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण, प्रशासन, भाजप, विरोध, सनबर्न फेस्टिवल\nपुलवामा येथील आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर देश संकटात असल्याने ‘सनबर्न क्लासिक’ला दिलेली मान्यता रहित करा \nपुलवामा (काश्मीर) येथे १४ फेब्रुवारीला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४२ पोलीस हुतात्मा झाले. या आक्रमणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. देश संकटात असतांना अमली पदार्थांच्या मुक्त सेवनाची ….\nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्याTags प्रशासकीय अधिकारी, सनबर्न फेस्टिवल, समितीकडून निवेदन, हिंदु जनजागृती समिती, हिंदूंचा विरोध\nहिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विरोध डावलून गोवा सरकारकडून सनबर्न क्लासिकला अनुमती\nगोवा सरकारचा पुन्हा एकदा संस्कृतीद्रोह कॅसिनो, गोहत्याबंदी, मद्यबंदी आदी सर्व स्तरांवर सरकार जनतेच्या हिताचा विचार न करता केवळ महसुलाचा विचार करते. त्यामुळेच आज राज्याचे सर्व स्तरांवर अधःपतन होत आहे \nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्याTags न्यायालय, पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण, मनोहर पर्रीकर, विरोध, सनबर्न फेस्टिवल, हिंदु विराेधी, हिंदुत्वनिष्ठ संघटना\nमहसूलबुडव्या आणि अमली पदार्थांच्या मुक्त सेवनाची पार्श्‍वभूमी लाभलेला गोव्यातील ‘ईडीएम्’ महोत्सव रहित करा \nमहसूलबुडव्या आणि अमली पदार्थांच्या मुक्त सेवनाची पार्श्‍वभूमी लाभलेला ‘ईडीएम्’ महोत्सव आणि त्यासाठी ‘सनबर्न क्लासिक’ला दिलेली मान्यता शासनाने रहित करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा….\nCategories गोवा, प्रादेशिक बातम्याTags दूरचित्रवाणी कार्यक्रम, पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण, प्रशासन, सनबर्न फेस्टिवल, हिंदु जनजागृती समिती, हिंदूंचा विरोध\nवागातोर (गोवा) येथे २३ फेब्रुवारीपासून ‘सनबर्न क्लासिक’ संगीत रजनी\nआशियामधील सर्वांत मोठा नृत्य आणि सांगितिक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘सनबर्न’चे गोव्यात तब्बल ३ वर्षांनी ‘सनबर्न क्लासिक’ या नावाने पुनरागमन होत आहे.\nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्याTags पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण, प्रशासन, सनबर्न फेस्टिवल\nसंस्कृतीद्रोही ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट\nजिल्ह्यातील लवळे येथील ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला न्यायालयाने सशर्त अनुमती देत ‘सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाविषयीच्या नियमांचे पालन करावे आणि त्यावर पोलीस आणि सरकार यांनी देखरेख करावी’, असे निर्देश दिले होते.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अंमली पदार्थ, ध्वनीप्रदूषण, निवेदन, पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण, पोलीस, सनबर्न फेस्टिवल, हिंदु विरोधी, हिंदूंचा विरोध\nयवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांचा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध\nआंदोलनात गुरुदेव सेवा मंडळ, महिला उत्थान मंडळ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासह ३५ ते ४० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags कर, प्रशासनाचा भोंगळ कारभार, फसवणूक, राष्ट्रीय हिंदू आंदोलन, सनबर्न फेस्टिवल, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदूंचा विरोध\n‘सनबर्न’ – एक धर्मविरोधी कार्यक्रम \nया कार्यक्रमाच्या आयोजकांनी शासनाला भरायचा कर बुडवला असूनही त्याच्या सादरीकरणाला शासनाकडून अनुमती दिली गेली आहे. अशा धर्मविरोधी कार्यक्रमाविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मांडलेले तेजस्वी विचार पुढे देत आहे.\nCategories राष्ट्र-धर्म लेखTags कार्यक्रम, ध्वनीप्रदूषण, पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण, प्रशासन, राष्ट्र आणि धर्म, सनबर्न फेस्टिवल, हिंदु विराेधी\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/green-vegetables-for-good-memory/", "date_download": "2019-07-23T03:40:13Z", "digest": "sha1:DSU5CZLRE7CLBPAB2LFNYOHT3PD7BM3R", "length": 20483, "nlines": 117, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "स्मरणशक्ती दीर्घकाळ शाबूत ठेवायची आहे? मग रोजच्या जेवणात या गोष्टींचा समावेश कराच!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nस्मरणशक्ती दीर्घकाळ शाबूत ठेवायची आहे मग रोजच्या जेवणात या गोष्टींचा समावेश कराच\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nचांगलं सुदृढ जीवन जगायचं तर तसं चांगलं खायला पण हवे. लहानपणापासूनच जेवताना ताटात वाढलेले सगळे पदार्थ खायची सवय मुलांना लावली तर त्यांच्या आवडी निवडी राहत नाहीत, असं आपण बऱ्याच लोकांकडून आत्तापर्यंत ऐकलंय. पण मोठे होऊन नोकरी किंवा व्यवसाय करायला लागल्यावर आपली लाईफस्टाईल बदलली जाते.\nखाण्याच्या लहानपणच्या सवयी बदलून जातात आणि त्याप्रमाणे आपले आरोग्य राखले जाते.\nआपले आरोग्य आपण काय खातो कसे खातो, कधी खातो ह्यावर अवलंबून असते. सुरुवातीपासून काळजी घेतली तर वाढणाऱ्या वयात सुद्धा आपण ठणठणीत राहू शकतो.\nआता काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं हे समजून घेतले पाहिजे. आपले वय जसजसे वाढत असते त्याप्रमाणे खाण्यापिण्यात थोडे बदल करणे आवश्यक असते.\nआपल्या रोजच्या जीवनशैलीत आपण आपल्याला वेळ मिळेल तेंव्हा जेवण करतो, कधी जास्त काम असेल त्यावेळी जेवतही नाही. कधी न जेवता काहीतरी किरकोळ खाऊन भूक भागवतो, कधी जेवायच्या ऐवजी फक्त चहाच पितो.\nहे सगळं अनिश्चित खाणे पिणे आपल्याला त्रासदायक ठरतं, पण कामाच्या गडबडीत त्याकडे दुर्लक्ष होतं.\nम्हणजे जे ज्यावेळी खायला पाहिजे ते खाल्ले जात नाही, पुरेशी झोप मिळत नाही. आणि ऍसिडिटी, ब्लड प्रेशर सारखे त्रास सुरू होतात पण कामाचा ताण तसाच असतो. ही काळजी आपण घेतली पाहिजे. वेळेवर जेवण, ताण विरहित ८ तास रात्रीची झोप ही घेतलीच पाहिजे.\nशरीर अगदी तरुणपणी जेवढे कार्यक्षम असते तेवढे वय वाढत गेल्याने कार्यक्षम राहत नाही. त्याचे कारण ठरते आपली जीवनशैली.\nअनेक लोक अनेक कामे एकट्यानेच कमीत कमी वेळात करतात आणि तशी सवय लावून घेतात. अति ताण हा स्मरण शक्तीला मारक ठरतो. इतकी कामे करायची सवय लावून घेतल्याने कधी कधी एकदम मेंदू काही काम करत नाही असे जाणवते. म्हणजे स्मरणशक्ती काही काळापुरती एकदम नाहीशी झाल्यासारखे होते. काहीही आठवतच नाही.\nही स्थिती काही क्षणच असते. पण असे का होते हे कोणी समजून घेत नाही.\nआपण म्हणतो वय वाढत गेल्याने स्मरणशक्ती कमी कमी होत जाते. पण तसं का होतं ह्याच्यावर बरेच संशोधन झाले आहे.\nअमेरिकेतल्या शिकागो इथल्या ‘रश मेडिकल कॉलेज च्या न्यूटरिशिन सायन्सच्या प्रोफेसर मार्था क्लेअर मॉरिस यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये आणि संशोधन यामध्ये डिमेनशिया, आणि अल्झायमर ह्यावर प्रकाश टाकणाऱ्या फार महत्वाच्या गोष्टी समोर आल्या.\nह्या संशोधनात ९६० लोकांचा सहभाग करण्यात आला होता, आणि हा प्रोजेक्ट होता ह्या लोकांच्या स्मरण शक्ती आणि वाढणाऱ्या वयावर.\nह्यातील लोकांचे वय होते ८१ वर्षे, आणि ह्यातील एकाही व्यक्तीला डिमेनशिया नव्हता. दर वर्षी ह्या लोकांची एक बॅटरी टेस्ट घेतली जायची त्यांच्या स्��रण शक्तीचे मोजमाप केले जायचे. संशोधक त्यांच्या खाण्या पिण्याच्या सवयी आणि त्यांची जीवनशैली यांचे रेकॉर्ड ठेवत होते.\nसतत ५ वर्षे त्यांच्या ह्या टेस्ट घेतल्या गेल्या, नंतर त्यांचे ५/५ जणांचे गट तयार केले गेले आणि त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सगळया गोष्टींची विभागणी करून तसे गट केले गेले आणि नंतर त्यांच्या स्मरण शक्तीच्या आणि वयामुळे त्यांची शारीरिक क्षमता किती कमी होते आहे ह्याची तपासणी केली गेली.\nआश्चर्य वाटेल असे त्यांचे परिणाम पाहायला मिळाले. जे लोक आपल्या जेवणात भरपूर पालेभाज्या समाविष्ट करत होते त्यांची स्मरणशक्ती अजिबात कमी झाली नाही.\nआणि त्या लोकांची शारीरिक क्षमता इतर म्हणजे कधी कधीच किंवा अजिबात पालेभाज्या न खाणाऱ्या लोकांच्या शारीरिक क्षमते पेक्षा चांगली असल्याचे दिसून आले.\nपालेभाज्या रोज खाणारे लोक तल्लख बुद्धीचे असल्याचे जाणवले. त्यांची शारीरिक क्षमता चांगली राहिली हे त्यांच्या दिवसभर न थकता अनेक कामे सहज करण्यामुळे निश्चित झाले.\nभरपूर पालेभाज्या रोज खाण्याने जर आपली स्मरण शक्ती उत्तम राहणार असेल तर निश्चितच अनिश्चित आणि धावपळीची जीवनशैली असलेल्या लोकांनी आपल्या आहारात पालेभाज्यांचे प्रमाण वाढवावे.\nत्यामुळे स्मरण शक्तीचा वाढत्या वयात सुद्धा ऱ्हास होणार नाही. आणि ह्याच पालेभाज्या आपल्या शरीरातली रोग प्रतिकार शक्ती वाढवतात, डोळ्यांचे आजार होत नाहीत आणि वाढत्या वयात सुद्धा कार्यक्षमता तशीच ठेऊन आयुष्य निश्चितच वाढवतात.\nमॉरिस ह्या त्यांच्या ओळखीच्या एक व्यक्तीला भेटल्या आणि त्यांनी केलेल्या ह्या संशोधनाच्या निष्कर्षाची हकीकत सांगितली. ती ऐकून त्या ओळखीच्या व्यक्तीनेही रोज एक कप उकडलेल्या किंवा कच्या पालेभाज्या जेवणात वाढ करून खायला सुरुवात केली आणि त्यांनी ही असाच चांगला अनुभव मिळवला.\nआज ते पाच कमिटयांचे काम पाहतायत. आणि इतके वय असताना देखील एखाद्या तरुणासारखे काम करतात.\nम्हणून प्रोफेसर मॉरिस म्हणतात की वाढत्या वयाच्या वेगा ला जर नियंत्रित करायचे असेल आणि दीर्घायुषी व्हायचे असेल तर पालेभाज्यांचे प्रमाण आपल्या आहारात वाढवा.\nह्या पालेभाज्या अनेक रोगांना पळवून लावतात आणि हृदय चांगले कार्यरत ठेवतात.आणि अल्झायमर, अथवा डिमेनशिया पासून मुक्तता करतात हे संशोधनातून सिद्ध झालं आहे . तर मग प्रत्त्यक्ष अनुभव घ्यायला काय हरकत आहे.\nकितीही धावपळ असूद्या, आपल्या जीवनशैलीत लक्षपूर्वक जर आपण बदल केला आणि जर उत्तम स्मरणशक्ती आणि दीर्घ आयुष्य मिळणार असेल तर कोणाला नको आहे\nहिरव्या पालेभाज्या म्हणजे एक वरदानच आहे हे आता आपल्याला खात्रीने कळले आहे. असे सतत संशोधन होत राहो आणि आपले सगळे आजार दूर पळून जावोत अशी प्रार्थना करूया.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← भारताच्या सुरक्षेवर चिनी ड्रॅगनचं संकट राफेलमुळे किती कमी होईल उत्तर अचंबित करणारं आहे\nडोक्याला बॉल लागून चार टाके पडले, पण त्याने पुन्हा मैदानात येऊन त्याच बॉलरला पहिला षटकार ठोकला\n हे वाचून तुम्हाला तुमच्या विसराळू असण्याचा अभिमान वाटेल\nतरुणांनो नि लहानग्यांच्या मातांनो – “टू मिनिट्स मॅगी” चं हे भयंकर वास्तव तुम्हाला माहितीये का\nमेंदू शांत ठेवायचा असेल तर या १० अफलातून ट्रिक्स ट्राय करून पहाच\nOne thought on “स्मरणशक्ती दीर्घकाळ शाबूत ठेवायची आहे मग रोजच्या जेवणात या गोष्टींचा समावेश कराच मग रोजच्या जेवणात या गोष्टींचा समावेश कराच\nखूप छान माहिती दिलीत..\nनोटबंदी नंतर झाले १५ लाख लोक बेरोजगार, एकूण बेरोजगारांचा आकडा अधिकच भयावह आहे\nपांडुरंगाने आपल्याला लेकरू मानावे आणि तशी कृपा करावी : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २४\nदहशतवाद संपवण्यासाठी मुस्लिम तरुणांनी कट्टरता झिडकारुन आधुनिकता स्वीकारण्याची गरज\nजैविक उत्क्रांतीबद्दलच्या बहुतेकांना माहिती नसलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी\nमनमोहनसिंगांसारखे “सुशिक्षित” अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधानपदावर नसल्याने देशाचं नुकसान होतंय का\nभारत सरकारच्या BHIM app चे कुणीही नं सांगितलेले महत्व\nझाडांना वाईट बोलल्याने ते खरंच सुकून जातात का\n”: तबल्याला लोकप्रिय करणाऱ्या उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबद्दल १० गोष्टी\nज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरचीचा ठेचा: मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग ३)\nवाय-फाय पेक्षा शंभर पट वेगवान असलेले तंत्रज्ञान ‘लाय-फाय’ नक्की काय आहे\nपैसे गुंतवण्याचा विचार करण्याआधी जाणून घ्या : गुंतवणुकीच्या भविष्यदिशा\nपाश्चात्य कमोडच्या फ्लशला पाणी सोडण्यासाठी दोन वेगळी बटणे का असतात\n“आता मी जळाले असल्याने किमान ते माझ्या���र बलात्कार तरी करणार नाहीत”\nमुस्लिमांचा धर्माभिमान दूर करणारा कुणी वाली का नाही – अल्पसंख्यांकांचा प्रश्न – भाग २\nधनशुध्दी: स्वप्नरंजन आणि वास्तविकता (२) : राजीव साने\nसोनिया गांधींच्या “परदेशी/इटालियन मूळ” च्या पलीकडची, अशीही एक हळवी बाजू…\nती आता रडत नाही, तर खंबीरपणे लढून जग काबीज करते : भारताच्या ७ अज्ञात रणरागिणींची कहाणी\nकाय आहे सोन भांडार गुहेतील ‘गुप्त खजिन्याचं’ रहस्य\nवारकऱ्यांना शिधा देणारे मुस्लिम, नमाजाला थांबणारे वारकरी : हाच खरा भारत\nलेजेंडरी नुसरत फतेह अली खानांच्या ह्या गजल हिंदी चित्रपटसृष्टीने निर्लज्जपणे चोरल्या आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/will-become-pm-again-in-2019/", "date_download": "2019-07-23T03:24:55Z", "digest": "sha1:TM6KSCDKP6AGO3ARZUO4NOQPR7CCVI46", "length": 17713, "nlines": 125, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "नरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील? - एक दीर्घ analysis", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nनरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nनरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील का – ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी नेमका हा प्रश्न कशामुळे पडतोय ते पाहूयात.\nप्रामुख्याने हा प्रश्न पडायला सुरुवात झाली ते बिहार election मधील BJP च्या पराभवामुळे.\nजेव्हा Anti-BJP Front तयार केला गेला – ज्यामध्ये वैरी मित्र झाले — कारण ध्येय होते मोदींना हरवण्याचे, अस्तित्व आणि सत्ता टिकवण्याचे.\nप्रश्न हा सुद्धा पडला कि – Modi चांगली कामे करत असतानासुद्धा बिहार च्या जनतेने त्यांना का निवडून दिलं नाही \nउत्तर आहे ते अंकगणितात.\nबिहार election मध्ये BJP ला पडलेली मते (vote share) हि 2014 च्या election मध्ये होती तेवढीच आहेत, फरक एवढाच कि 2015 च्या बिहार election मध्ये नितीश कुमार (JDU), लालू प्रसाद यादव (RJD) आणि राहुल गांधी (Congress) यांनी केलेली युती ज्याला नाव देण्यात आले “महागठबंधन”. अर्थातच 2014 च्या election मध्ये महागठबंधनचा combined vote share हा BJP च्या vote share पेक्षा जास्त होता. आता अंकगणिताच्या जगन्नाथ रथाला Modi वादळ कसा थांबू शकले असते तुम्हीच विचार करा. खुळाच विचार म्हणावा लागेल.\nमहागठबंधन. किती शक्यता आहे महागठबंधन हा BJP आणि त्यांचे Superman मोदी ह्यांचा Kryptonite बनण्याची \nचला पाहूयात अंकगणिताच्या मदतीने.\nकल��पना करा – 2019 च्या election मध्ये महागठबंधन कसं दिसेल.\nथोडं विचित्र वाटेल, हसू सुधा येईल : – ममता बनेर्जी (TMC) आणि Communists सोबत… किंवा फारूक अब्दुल्ला (J&K NC) आणि मेहबूबा मुफ्ती (J&K PDP) एकत्र… किंवा फारूक अब्दुल्ला (J&K NC) आणि मेहबूबा मुफ्ती (J&K PDP) एकत्र… पण जेव्हा प्रश्न अस्तित्वाचा आहे तेंव्हा we believe anything can happen…\nAssume करूयात शिवसेना, शिरोमणी अकाली दल (SAD) आणि तेलगु देसम पार्टी (TDP) ह्या 2019 मध्ये NDA चा घटक म्हणून लढतील जश्या 2014 लढल्या.\nजयललिथा (AIDMK), नवीन पटनाईक (BJD) आणि K. C. Rao (TRS) हे स्वतंत्रपणे निवडणुकीत लढवतील.\nथोडीशी अजून वाजवी assumptions करूयात :\n१) 2019 पर्यंत भारताची आर्थिक आणि सामाजिक प्रगती बर्यापेक्की झालेली असेल.\n२) महागाई election च्या 1-2 वर्षा आधी म्हणजे 2018 – 2019 मध्ये स्थिरावलेली असेल.\n३) कुठलेही 2G, CWG, आदर्श , Coal-Scam सारखे घोटाळे Modi मंत्रिमंडळात झलेले नसतील.\n४) आरक्षण धोरणामध्ये कुठलेही बदल झलेला नसेल.\nBasically ज्या लोकांनी Modi आणि BJP ला 2014 ला मते दिली ते मतदार संतुष्ट असतील. म्हणजे BJP चा २०१४ चा vote share थोड्याबहुत फरकाने जश्यास तसा असेल.\nखाली दिलेल्या Table कडे जर बारकाईने बघा. सगळे आकडे 2014 च्या election चे आहेत.\nपरिस्थिती 1 : BJP / NDA – स्वबळावर\nआपण table मध्ये पाहू शकतो किती मतदारसंघामध्ये BJP ला 50% पेक्ष्या जास्ते मते मिळाली. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ह्या अशा सर्व मतदारसंघामध्ये अंकगणित BJP च्या बाजूने काम करेल कारण BJP जर 50% पेक्ष्या जास्त मते मिळवत असेल तर महागठबंधनाने कितीही प्रयत्न केले तरी अश्या मतदारसंघामध्ये BJP ला हरवणे अशक्य आहे.\nBJP अश्या एकून 136 मतदारसंघामध्ये आणि NDA एकूण १५२ मतदारसंघामध्ये जिंकेल.\nपरिस्थिती 2 : BJP / NDA – अपक्षांच्या मदतीते\nBJP/NDA ला ज्या मतदारसंघामध्ये ४५% पेक्ष्या जास्त पण ५०% पेक्ष्या कमी मते मिळाली तिथे जिंकणे अवघड ठरू शकेल – पण अशक्य मुळीच नाही. अश्या मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार २-४% मते मिळवून महागठबंधन ला ५०% vote share मिळू देणार नाहीत. अंकगणित अपक्षांच्या रुपात BJP/NDA च्या अप्रत्यक्षरित्या मदतीला येईल.\nBJP अश्या एकून 190 मतदारसंघामध्ये आणि NDA एकूण 220 मतदारसंघामध्ये जिंकू शकेल.\nपरिस्थिती 3 : BJP / NDA – 2019 च्या पहिल्यांदाच वोट करणार्यांचा सोबतीने\n2014 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा वोट करणाऱ्यांची संख्या होती जवळपास 12 करोड. BJP ला मिळालेल्या मतांचा आकडा पहिला तर हे सिद्ध होते कि १२ करोड मधील बहुतांश मतदारांनी Modi Magic ला वोट दिले. 2014 मध्ये BJP ला अख्या भारतामधून एकूण 17.1 करोड मते मिळाली (2009 मध्ये हाच आकडा फक्त 7.8 करोड इतका होता) तर Congress ला 2014 मध्ये 10.7 करोड मते मिळाली (2009 मध्ये जेन्ह्वा Congress जिंकली तेव्हा तिला 11.9 करोड मते मिळाली होती).\nAssuming 2019 मध्ये पहिल्यांदा वोट करणारे सुद्धा परत Modi Magic ला मत देतील, अश्या मतदारसंघामध्ये जिथे BJP/NDA चा vote share 40-45% मध्ये आहे ते मतदारसंघ BJP/NDA पुन्हा जिंकू शकेल. तशा परिस्थितीत BJP एकून 238 मतदारसंघामध्ये आणि NDA 273 ह्या बहुमताच्या मंतरलेल्या आकड्या जवळ पोहोचू शकेल.\nपरिस्थिती 4 : BJP / NDA – बहुमतापासून दूर\nजयललिथा (AIDMK), नवीन पटनाईक (BJD) आणि K. C. Rao (TRS) ह्यांना महागठबंधन पासून दूर ठेवणे BJP/NDA ला फायद्याचे ठरेल जर BJP/NDA बहुमतापासून कमी पडली तर.\nप्रत्यक्षात पहिलं तर महागठबंधन मध्ये PM चा उमेदवार बनण्यासाठीसाठी नक्कीच रुसवे, तंटे होतील – ज्याचा फायदा मोदी उचलतील. बरं हे तंटे avoid करायला महागठबंधनाने PM चा उमेदवार declare च केला नाही तर Modi ना तो ही benefit मिळेल.\nमहत्वाचे म्हणजे महागठबंधनाच्या नावाखाली जी Anti-Modi किंवा Anti-BJP युती तयार होईल त्यामुळे निर्णायक ध्रुवीकरण होऊ शकते, against BJP and for BJP.\nअशा महागठबंधनाला Anti-National front म्हणायला BJP ला नक्कीच आवडेल 😉\nकुठल्याही स्थितीत – २०१४ ला ज्यांनी मोदी/BJP ला मत दिलं होतं, त्यांच्यातील बहुतांश लोकांनी जर विश्वास कायम ठेवला – तर भाजपचे चांगले दिवस संपणार नाहीत, हे निश्चित.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi \n← पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य\nतिरुपती मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचं काय करतात: जाणून घ्या →\n2 thoughts on “नरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील\nमनुष्य प्राण्याच्याच कर्माची देण असलेली ही आहेत जगातील सर्वात विषारी ठिकाणं\nIBN लोकमत ला खुलं पत्र – “आम्ही मराठीच्या अक्षरालाही धक्का लागू देणार नाही”\nडाव्या विचारवंतांचं नेमकं “इथे” चुकतं\nब्लॉकचेन समजून घेताना : बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग २\nमोदी, ट्रम्प, पुतीन आणि इतर बडे नेते कोणता मोबाईल वापरतात\nफेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवरून व्हिडीओज डाऊनलोड करायचे आहेत\nकार्टून कॅरेक्टर्स मागचा ‘खरा’ आवाज\n“आर्थिक” स्तरावर आरक्षण: अतार्किक, अव्यवहार्य आणि अयोग्य\nडिश तीच, पण स्व���द नवीन : ‘दुनियादारी’ येतोय गुजरातीमध्ये\nअमेरिकन गुन्हेगारी विश्वावर अधिराज्य गाजवणारा खरा ‘गॉडफादर’ : अल कपोन\n“उरी” घाव – मस्तकी बलुचिस्तान\nआपल्या मुलांना “शहाणं” करण्यासाठी शिकवा ह्या पाच गोष्टी\nहाफिज सईद: पाकिस्तानी वाताहतीचा पुढचा अंक\nभारतीय चित्रपटसृष्टीतील ‘उपेक्षित’ अभिनय सम्राट\nपित्याला स्तनपान करणाऱ्या पुत्रीची कहाणी\nवजन कमी करण्यासाठी हे पदार्थ खाताय मग त्यांचे विपरीत परिणाम होणार नाहीत याची खात्री करून घ्या \nकर्नाटक विधानसभा निवडणूक : कळपात फ़सलेल्या मतचाचण्य़ा – भाऊ तोरसेकर\nलग्नाआधी प्रत्येक मुलीने हे ५ प्रश्न मुलाला विचारायलाच हवेत\n…..आणि इंद्रायणीने तुकोबांची गाथा आपल्या पोटांत घेतली : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३७\nफारसे कोणाला माहित नसलेले आयफोनचे ४ सिक्रेट फीचर्स….तुम्हाला माहित आहेत का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/shivsena-bad-parformance-sangli-26887", "date_download": "2019-07-23T02:46:28Z", "digest": "sha1:FIY5QZTBL6LRT7XUM7FM4SZ3GBY3E3JE", "length": 9027, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "shivsena bad parformance in sangli | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीत भाजपचा हात झिडकारणाऱ्या शिवसेनेच्या हाती भोपळा\nसांगलीत भाजपचा हात झिडकारणाऱ्या शिवसेनेच्या हाती भोपळा\nसांगलीत भाजपचा हात झिडकारणाऱ्या शिवसेनेच्या हाती भोपळा\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nसांगली : स्वबळाचा नारा देऊन भाजपसह स्थानिक आघाडीचा हात झिडकारणारी शिवसेना सांगली, मिरज, कुपवाड तीनही शहरांत चित्रातही दिसेना झाली आहे. आमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही, असे सांगणाऱ्या सेनेच्या हाताला येथे काहीच लागलेले नाही, असेच आतापर्यंतचे चित्र आहे. शिवसेनेत वाजत गाजत आलेले नगरसेवक शेखर माने यांच्या हक्काच्या प्रभागात भाजपने झेंडा रोवला आहे. तेथे चारही जागांवर भाजपने बाजी मारली आहे.\nसांगली : स्वबळाचा नारा देऊन भाजपसह स्थानिक आघाडीचा हात झिडकारणारी शिवसेना सांगली, मिरज, कुपवाड तीनही शहरांत चित्रातही दिसेना झाली आहे. आमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही, असे सांगणाऱ्या सेनेच्या हाताला येथे काहीच लागलेले नाही, असेच आतापर्यंतचे चित्र आहे. शिवसेनेत वाजत गाजत आलेले नगरसेवक शेखर माने यांच्या हक्काच्या प्रभागात भाजपने झेंडा रोवला आहे. तेथे चारही जागांवर भाजपने बाजी मारली आहे.\nशिवसेनेने येथे प्रचारात रंग आणला होती. बडे नेतेही प्रचाराला आले होते, मात्र निवडणूक जिंकण्यासाठी केवळ सभा पुरेशा नसतात त्यासाठी नियोजन लागते, हे शिवसेनेने मनावर घेतलेच नाही. त्यामुळे भाजपने युतीसाठी पुढे केलेला हात झिडकारला. राज्यासाठी एकच धोरण असेल असे सांगत भाजपसोबत कदापी जाणार नाही, अशी भूमिका घेतली.\nमाजी आमदार संभाजी पवार गटाची शहरात ताकद आहे. ते शिवसेनेसोबत होते, मात्र जातीय गणितात आघाडीचा प्रस्ताव होता. स्वाभिमानी विकास आघाडी या पवार गटाच्या संघटनेला काही जागांवर लढू द्या, असा प्रस्ताव दिला होता. शिवसेनेने तो अमान्य केल्याने पवारांची ताकद शिवसेनेतून वजा झाली. काही हातचे उमेदवार शिवसेनेला राखता आले नाहीत.\nदुसऱ्या बाजूला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या सभा झाल्या नाहीत. शिवसेना प्रचारात गती घेत होती, मात्र निवडणुक रिंगणात विजयाच्या शर्यतीत ती कधीच आली नाही. किंबहुना आम्ही विजयासाठी नव्हे तर पुढच्या पेरणीसाठी लढतोय, असे नेते स्वतःला सांगून समजूत काढत राहिले. त्यामुळे सेना चित्रातही येऊ शकली नाही.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगरसेवक निवडणूक आमदार गणित mathematics उद्धव ठाकरे uddhav thakare\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2019/07/maharashtra_79.html", "date_download": "2019-07-23T02:56:53Z", "digest": "sha1:SBXBWP74RK3Z4JNIBSBYV2UEY5ALLXVC", "length": 10197, "nlines": 99, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सदनिका बांधकामाचे भूमीपूजन | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nसोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सदनिका बांधकामाचे भूमीपूजन\nप्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसोलापूर ( ११ जुलै २०१९ ) : पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून राज्यातील प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या विशेष योजने���्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nसोलापूर येथील श्रमिक पत्रकारांसाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, पुणे व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात 238 सदनिका बांधकामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी फडणवीस यांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण व वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पत्रकारांच्या कल्याणासाठी पत्रकार सन्मान योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना या योजनेच्या माध्यमातून निश्चितच दिलासा मिळेल. राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ राज्यातील पत्रकारांना होणार असल्याचे सांगतानाच 1100 आजारांवर या योजनेच्या माध्यमातून उपचार मिळणार आहेत.\nसोलापूर श्रमिक पत्रकार संघाला गौरवपुर्ण इतिहास आहे. पत्रकार संघाने समाजजागृतीचे मोठे कार्य केले आहे. सोलापूर पत्रकार संघाच्या रुपाने महाराष्ट्रात गृहनिर्माणाची ही पहिली योजना आज कार्यान्वित झाली. त्यामुळे पुढच्या योजना नक्कीच सुकर होतील. सोलापूरच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकारांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी योजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nप्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यात लाखो गरीब कुटुंबांना घरे मिळाली आहेत. 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर मिळवून देण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न राज्यात लवकरच साकार होईल. प्रत्येकाला घर मिळवून देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.\nबाजारभावाच्या तुलनेत म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणे आवश्यक आहे. तसेच या घरांसोबतच पत्रकारांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत सदनिकांच्या किंमतीही कमी करण्याबाबतचा निर्णयही लवकरच घेण्यात येईल.\nगृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभा राहत आहे, ही आनंदाची बाब आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून पत्रकारांचे हक्कांच्या घराचे स्वप्न निश्चितच पुर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार जोशी म्हणाले, सोलापूर गृहनिर्माण प्रकल्पाच्या रुपाने 238 पत्रकारांसाठी मोठी वसाहत उभी राहते आहे. सोलापूर पत्रकार संघाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली आहे. पत्रकार सन्मान योजनेसाठीही निधीची तरतूद केल्याने ही योजनादेखील मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी आमदार सिद्धराम म्हेत्रे, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाडगे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सोलापूर श्रमिक पत्रकार गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक प्रशांत माने, सरचिटणीस समाधान वाघमोडे, सचिव एजाजहुसेन मुजावर, ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी, महानगरपालिका आयुक्त दिपक तावरे, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील उपस्थ‍ित होते.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-07-23T02:35:32Z", "digest": "sha1:7WVELDRPKKMVOAAONKGKRE5QOH6V6ORN", "length": 3430, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सिरोही जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्याविषयीचे लेख.\n\"सिरोही जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१४ रोजी १६:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ravindrachavan.in/category/dombivli/page/2/", "date_download": "2019-07-23T03:50:30Z", "digest": "sha1:Z4ZYSRR5PIRU27QTSUQXM4RVOJOWC2LL", "length": 9275, "nlines": 86, "source_domain": "ravindrachavan.in", "title": "डोंबिवली – Page 2 – रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री", "raw_content": "की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...\nडोंबिवली येथे अभ्���ासिकेचे भूमिपूजन व ओपन जीमचे उद्घाटन\nडोंबिवली मधील प्रभाग क्र.७४ पाथर्ली येथील पोटेश्वर मैदानयेथे अभ्यासिकेचे भूमिपूजन व ओपन जीमचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी नगरसेवक निलेश म्हात्रे, नगरसेवक राजन अभाळे, नगरसेवक संदीप पुराणिक, संजय विचारे, शशिकांत…\nडोंबिवली येथे ‘नारी शक्ती गौरव सोहळा’\nभारतीय जनता पार्टी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महिला मोर्चा, आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त 'त समाजातील विविध स्तरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सर्व पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nउल्हासनगर येथे नवीन गार्डनचे उद्घाटन\nउल्हासनगर महानगरपालिका येथे नवीन गार्डनच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर पंचम कलानी, कुमार आयलानी, ओमी कलानी, जीवन इदणानी, अमर लुंड, शेरी लुंड व इतर मान्यवर उपस्थित होते.\nविनामूल्य भव्य अटल आरोग्य महाशिबिर अटल मैदान पालघर येथे आयोजित करण्यात आले होते. १ लाखाहून जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.\nडोंबिवलीत विकास कामांचे भूमीपूजन\nडोंबिवली पश्चिम येथील प्रभाग क्र.५० गरीबाचा वाडामधील प्रगती संकुल सूर्य कॉम्प्लेक्स ते हेमंत जनरल स्टोअर्स कुंभरखानपाडा, डी पी रस्त्याचे काम तसेच प्रभाग क्र.४९ राजू नगर रागाई मंदिर चाल परिसरात गटारे…\nरेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. बैठक\nमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. च्या बैठकीत आदरणीय केंद्रीय रेल्वेमंत्री पियुषजी गोयल, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस आणि इतर मान्यवर अधिकारी यांच्यासमवेत सहभाग. या बैठकीत काही विशेष योजनांच्या घोषणा…\nभाजपा विजयी संकल्प बाईक रॅली\nभाजपा विजयी संकल्प बाईक रॅली... भारतीय जनता पार्टी डोंबिवली 143 विधानसभा भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अमित शहा साहेब यांच्या संकल्पनेतून मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली तथा युवा मोर्चाच्या वतीने…\nशाळेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन\n'केरलीय समाजम्' डोंबिवली मॉडेल स्कूल च्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी नगरसेवक संदीपजी पुराणिक, राजनजी मराठे, प्रदीपजी नायर, मोहन नायर, नारायणजी, शाळेचे आजी माजी विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.\n‘मॉडेल डायग्नोस्टिक सेंटर’चे उद्घाटन\n'केरलीय समाजम्' डोंबिवली मॉडेल हॉस्पिटल यांच्���ा अंतर्गत 'मॉडेल डायग्नोस्टिक सेंटर'चे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. उल्हासजी कोल्हटकर, नगरसेवक संदीपजी पुराणिक, नगरसेविका सुनीताताई पाटील, पूजा म्हात्रे, प्रदीपजी नायर, मोहन नायर…\nगणेशनगर येथे भव्य उद्यान\nकल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ४८ बावनचाळ, गणेशनगर मध्ये उद्यानाच्या राखीव भूखंडावर नागरिकांसाठी भव्य दिव्य उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. सदर उद्यनासाठी माझ्या आमदार निधीतून २ कोटी रुपये देण्यात येणार…\nस्टार कॉलनी येथे जलवाहिनीचे भूमिपूजन\nस्टार कॉलनी येथील गणेशनगर प्रभागातील नागरिकांना कमी दाबाने होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येचे निराकरण होण्यासाठी नवीन जलवाहिनीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी नगरसेविका सुनीताताई पाटील, बाळू पाटील, मोहन पाटील, संजय विचारे,…\n काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी निळजे गाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://billionvoices.magnon-egplus.com/marathi/%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-07-23T02:33:05Z", "digest": "sha1:JJRYJJ2PDACZ66EMCFODJPXU3MI7HSCI", "length": 23349, "nlines": 153, "source_domain": "billionvoices.magnon-egplus.com", "title": "ओळख भारतीय भाषांची | Billion Voices Blog", "raw_content": "\nभारत हा विविधतेने नटलेला देश आहे याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. या विविधतेची प्रमुख ओळख म्हणजे भाषा भारतीय राज्यघटनेने आपल्या देशातील तब्बल २२ भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा दिला आहे आणि याशिवाय अनेक बोलीभाषा बोलल्या जातात हे देखील आहेच. काही ठराविक मैलानंतर भाषा बदलते, असे म्हणतात. भाषा बदलत असली तरी अनेक शब्द हे सर्व भाषांमध्ये एकसारखेच आहेत असे दिसते. भाषा वेगळी पण शब्द सारखे - हे कसे भारतीय राज्यघटनेने आपल्या देशातील तब्बल २२ भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा दिला आहे आणि याशिवाय अनेक बोलीभाषा बोलल्या जातात हे देखील आहेच. काही ठराविक मैलानंतर भाषा बदलते, असे म्हणतात. भाषा बदलत असली तरी अनेक शब्द हे सर्व भाषांमध्ये एकसारखेच आहेत असे दिसते. भाषा वेगळी पण शब्द सारखे - हे कसे या भाषांचा इतिहास काय आहे या भाषांचा इतिहास काय आहे सर्व भाषांची मु���ं समान आहेत का सर्व भाषांची मुळं समान आहेत का या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.\nभारत हा विविधतेने नटलेला देश आहे याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. या विविधतेची प्रमुख ओळख म्हणजे भाषा भारतीय राज्यघटनेने आपल्या देशातील तब्बल २२ भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा दिला आहे आणि याशिवाय अनेक बोलीभाषा बोलल्या जातात हे देखील आहेच. काही ठराविक मैलानंतर भाषा बदलते, असे म्हणतात. भाषा बदलत असली तरी अनेक शब्द हे सर्व भाषांमध्ये एकसारखेच आहेत असे दिसते. भाषा वेगळी पण शब्द सारखे – हे कसे भारतीय राज्यघटनेने आपल्या देशातील तब्बल २२ भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा दिला आहे आणि याशिवाय अनेक बोलीभाषा बोलल्या जातात हे देखील आहेच. काही ठराविक मैलानंतर भाषा बदलते, असे म्हणतात. भाषा बदलत असली तरी अनेक शब्द हे सर्व भाषांमध्ये एकसारखेच आहेत असे दिसते. भाषा वेगळी पण शब्द सारखे – हे कसे या भाषांचा इतिहास काय आहे या भाषांचा इतिहास काय आहे सर्व भाषांची मुळं समान आहेत का सर्व भाषांची मुळं समान आहेत का या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.\nप्रत्येक प्राण्याला अन्न, झोप, स्वरक्षण आणि पुनरुत्पादन या चार गोष्टींची काळजी असते. या सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य वेगळा आहे, कारण मानवी मेंदू या चार गोष्टींच्या पलीकडे जाऊन विचार करु शकतो. हत्तीसारख्या विशाल प्राण्याच्या तुलनेत मानवी मेंदूचा आकार लहान असला, तरी याच छोट्या मेंदूने या जगातील अनेक मोठ्या गोष्टी साध्य केल्या आहेत. सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी मानवी मेंदूचा विकास होण्यास सुरूवात झाली आणि त्याच काळात भाषेचा उगम झाला. याला ‘बोधन क्रांती’ असेही म्हटले जाते. नव्याने गवसलेल्या मेंदूच्या सामर्थ्याच्या जोरावर मानवी समूह ठराविक भौगोलिक प्रदेशात राहू लागला, त्या प्रदेशातील परिस्थितीचा अभ्यास करू लागला. यातून विकसित झालेले ज्ञान इतरांना देण्यासाठी त्यावेळी सांकेतिक भाषेचा उपयोग होऊ लागला. त्यानंतर शब्दांचा वापर सुरु झाला. यामधूनच भाषेची निर्मिती झाली.\nसुरुवातीला या भाषेला कोणतीही लिपी नव्हती. भाषेचा विकास झाल्यानंतर भाषातज्ञांनी ती तयार केली. ‘बोधन क्रांती’च्या कालखंडामध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक भाषा कालांतराने लोप पावल्या; त्यामुळे, कोणती ���ाषा सर्वात प्रथम विकसित झाली हे निश्चित सांगता येत नाही; मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या भाषांमध्ये सर्वात प्राचीन भाषा कोणती याचा अंदाज नक्कीच लावता येऊ शकतो.\nसध्या जगाची लोकसंख्या ७७० कोटी असून जगभरात ५ हजारपेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. भारताची लोकसंख्या १३० कोटी असून भारतामध्ये ७८० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. ( संदर्भ – People’s Linguistic Survey of India (PLSI), २०१०-२०१३) १९६१ साली देशभरात १६५० भाषा बोलल्या जात असत. दरवर्षी सुमारे १० भाषा लोप पावत आहेत, अशी माहिती या अभ्यासातून समोर आली आहे. हा ट्रेंड असाच सुरु राहिल्यास आणखी १०० वर्षांनंतर देशातील एकूण भाषांची संख्या ५०० पेक्षा कमी झाली तर आश्चर्य वाटायला नको भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार २२ भाषांना अधिकृत भाषांचा दर्जा देण्यात आला आहे. त्या भाषा पुढीलप्रमाणे १) अासामी २) बंगाली ३) बोडो ४) डोगरी ५) गुजराती ६) हिंदी ७) कन्नड ८) काश्मिरी ९) कोकणी १०) मैथिली ११) मल्याळम १२) मणिपुरी १३) मराठी १४) नेपाळी १५) ओडिया १६) पंजाबी १७) संस्कृत १८) संथाली १९) सिंधी २०) तामिळ २१) तेलुगु २२) उर्दू\nभारतीय भाषांची ढोबळपणे चार प्रकारांमध्ये विभागणी केली जाते. १) इंडो-आर्यन भाषासमूह २) द्रविडी भाषासमूह ३) अॅस्ट्रो-आशियाई भाषासमूह ४) तिबेटी-ब्रह्मी भाषासमूह. या चार भाषासमूहाच्या आधारे बहुतेक भारतीय भाषांचा अभ्यास करणे शक्य आहे.\nहा भाषासमूह जगातील सर्वात मोठ्या अशा इंडो-युरोपियन भाषासमूहाचा भाग आहे. संस्कृत ही या कुटुंबातील पहिली भाषा आणि ‘ऋग्वेद’ हा या भाषेतील पहिला ग्रंथ ऋग्वेद हा जगातील आद्य ग्रंथ आहे, अशी आजही अनेकांची समजूत आहे. अर्थात या समजुतीला अनेक अभ्यासकांनी आव्हान दिले आहे. वैदिक कालखंडात (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व १०००) संस्कृत भाषेचा वापर प्रामुख्याने धार्मिक विधी करताना होत असे. त्यानंतरच्या काळात ( इ.स. पूर्व १००० ते इ.स. पूर्व ६००) संस्कृत भाषेचा विकास झाला. त्या संस्कृत भाषेला ‘शास्त्रीय संस्कृत’ असे म्हणतात. याच काळात संस्कृतमध्ये अनेक गद्य रचनांचा समावेश झाला. पाली, प्राकृत आणि अपभ्रंश या तीन भाषांचा याच कालखंडात जन्म झाला. पाली : इ.स. पूर्व ५६३ ते इ.स. पूर्व ४८३ या काळात या भाषेचा वापर प्रामुख्याने होत असे. बुद्धाने आपल्या शिष्यांना ही भाषा शिकवली.\nप्राकृत : इ.स. पूर्व ६०० ते १०��० – या भाषेचा जन्म ‘शास्त्रीय संस्कृत’ भाषेतून झाला. अनेक बौद्ध आणि जैन पुस्तकांमध्ये ही भाषा आढळते.\nअपभ्रंश – प्राकृत भाषेतून या भाषेचा जन्म झाला. या भाषेतील साहित्य प्राकृत भाषेतील साहित्यापेक्षा वेगळे असल्याने या भाषेला अपभ्रंश असे म्हंटले जाते.\nअाधुनिक भाषा – अपभ्रंशामधून अाधुनिक भाषांचा जन्म झाला. यामधील मुख्य भाषा म्हणजे १) हिंदी २) उर्दू ३) बंगाली ४) पंजाबी ५) असामिया ६) गुजराती ७) ओरिया ८) मराठी ९) काश्मिरी १०) कोकणी ११) नेपाळी १२ ) सिंधी आणि अन्य\nहिंदी – भारतातील सुमारे ६५ कोटी नागरिक हिंदी भाषा बोलतात. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रामुख्याने हिंदी भाषिक एकवटले आहेत. हिंदी भाषेच्या लहेज्याचा विचार केल्यास तिचे दोन उपविभाग पडतात. राजस्थानी, ब्रज, बुंदेली, माळवी, भोजपुरी आणि मेवाडी या हिंदीच्या उपभाषा आहेत. भारतामधील सर्वाधिक लोकसंख्या हिंदी भाषिक आहे आणि त्यामुळेच हिंदी ही देशाची एकमेव राष्ट्रीय भाषा असल्याची अनेकांची समजूत आहे. मात्र, ही समजूत साफ चूक आहे राज्यघटनेने अधिकृत भाषेचा दर्जा दिलेल्या सर्वच्या सर्व २२ भाषा या आपल्या राष्ट्रभाषा आहेत.\nउर्दू – देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये विभागले गेलेले ११ कोटी नागरिक उर्दूभाषिक आहेत. सैनिकांच्या छावण्या, दुकाने, बाजार तसेच अल्लाउद्दीन खल्जीचे दक्षिण भारतामधील आक्रमण यामधून उर्दू विकसित झाली. हैदराबाद परिसरातील उर्दूला ‘दख्खनी’ असेही म्हणतात.\nबंगाली – पश्चिम बंगाल आणि बांगला देशमधील सुमारे ३० कोटी नागरिकांची ही भाषा आहे. बंगालीचा उगम १००० साली झाला असे मानले जाते.\nपंजाबी – ही सुमारे १० कोटी नागरिकांची भाषा आहे. ही भाषा भारत आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये प्रामुख्याने बोलली जाते.\nगुजराती – सुमारे साडेसहा कोटी नागरिक ही भाषा बोलतात. ही गुजरात राज्याची प्रमुख भाषा आहे.\nओडिया – ही ओडिशा राज्याची प्रमुख भाषा असून देशभरातील सुमारे चार कोटी नागरिक ओडियाभाषिक आहेत.\nअसामिया – सुमारे अडीच कोटी नागरिक ही भाषा बोलतात. अासामसहित ईशान्य भारतामधील अनेक भागांमध्ये असामिया प्रामुख्याने बोलली जाते.\nमराठी – ही महाराष्ट्राची मुख्य भाषा असून गोव्यातही अनेक मराठी भाषिक आहेत. देशभरात सुमारे ८ कोटी मराठीभाषिक आहेत.\nकाश्मिरी – ही जम्मू व काश्मिरची मुख्य भाषा असून सुमारे ५० लाख नागरिक ही भाषा बोलतात.\nकोकणी – ही गोव्याची मुख्य भाषा असली तरी कोकण, मंगळुरु तसेच केरळ भागातही ही भाषा बोलली जाते. सुमारे ५० लाख नागरिक कोकणीभाषिक आहेत.\nनेपाळी – देशभरात विखुरलेल्या नेपाळी कुटुंबांची प्रमुख भाषा. भारतातील सुमारे १ कोटी ७० लाख नागरिक नेपाळीभाषिक आहेत.\nसिंधी – फाळणीनंतर पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधील अनेक नागरिक भारतामध्ये स्थलांतरित झाले. या सिंधी कुटुंबियांची भाषा सिंधी आहे. देशभरात सुमारे २ कोटी सिंधीभाषिक आहेत असा अंदाज आहे.\nहा देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेला भाषासमूह आहे. या कुटुंबात सुमारे २३ भाषा आहेत. यामध्ये १) तामिळ २) तेलुगु ३) कन्नड आणि ४) मल्याळम या प्रमुख भाषा आहेत.\nतामिळ – जगातील सर्वात प्राचीन भाषांमध्ये तामिळचा समावेश होतो. तामिळमधील काही साहित्य हे इसवी सनपूर्व काळातील आहे. भारत, श्रीलंका, सिंगापूर आणि मलेशिया अशा चार देशांमधील सुमारे ८ कोटी नागरिक तामिळभाषिक आहेत.\nतेलुगु – आंध्र आणि तेलंगणा या दोन राज्यातील सुमारे साडेआठ कोटी नागरिक तेलुगुभाषिक आहेत. सहाव्या शतकापासून तेलुगु भाषेच्या विकासाला चालना मिळाली.\nकन्नड – या भाषेचा इतिहासही जवळपास तेलुगुइतकाच जुना आहे. भारतात सुमारे साडेचार कोटी कन्नड भाषिक असून कन्नड ही कर्नाटक राज्याची मुख्य भाषा आहे.\nमल्याळम – १ हजार वर्षांपूर्वी तामिळ भाषेतून मल्याळम भाषेचा जन्म झाला. केरळमध्ये चार कोटी मल्याळमभाषिक आहेत.\nतामिळ – मल्याळम तसेच तेलुगु- कन्नड या भाषेतील लिपीमध्ये काही समान शब्द आढळतात.\nसंथाळी, मुंडारी, हू, स्वरा, कोर्क, ज्वांग, खासी आणि निकोबारी या प्रमुख भाषांचा या कुटुंबात समावेश होतो.\nबोडो, मणिपुरी, लुशाई, गारो, भूतिमा, नेवारी, लेपचा, अस्माका आणि मिकीर या प्रमुख भाषा या कुटुंबाच्या सदस्य आहेत.\nइंडो – आर्यन भाषा कुटुंबातील बहुतेक भाषांची मुळं ही संस्कृत भाषेत आहेत; असे असले तरी, संस्कृतभाषिकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सध्या देशात केवळ १५ हजार संस्कृतभाषिक आहेत असा अंदाज आहे. केवळ धार्मिक प्रथांमध्येच संस्कृत भाषेचा प्रामुख्याने वापर होतो आहे. हा पाहता केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात प्राचीन अशा संस्कृत भाषेचे जतन करणे हे येणाऱ्या काळात सर्वांसमोरचे मोठे आव्हान असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://getvokal.com/question-marathi/9Y8RA51VA-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-07-23T03:31:14Z", "digest": "sha1:IMDVK6VASMHL6IAERAKD22SHIFKL3Q5W", "length": 2642, "nlines": 66, "source_domain": "getvokal.com", "title": "एम आय एम अध्यक्ष ओवोसी यांना अटक का होत नाही, ते काही पण बोलू शकतात का? » M Eye M Adhyaksh Ovosi Yanna Atak Ka Hot Nahi Te Kahi PAN Bolu Shakatat Ka | Vokal™", "raw_content": "\nएम आय एम अध्यक्ष ओवोसी यांना अटक का होत नाही, ते काही पण बोलू शकतात का\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\n500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE_%E0%A4%A6%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-07-23T03:13:37Z", "digest": "sha1:IBVJJWAUWHDY3G552PO3QJQ3UW55XCV2", "length": 4980, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हेलोद्रोम दे व्हिन्सेनेस - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअथेन्स, १८९६ • पॅरिस १९०० • सेंट लुइस १९०४ • लंडन १९०८ • स्टॉकहोम १९१२ • अँटवर्प १९२० • पॅरिस १९२४ • अॅम्स्टरडॅम १९२८ • लॉस एंजेल्स १९३२ • बर्लिन १९३६ • लंडन १९४८ • हेलसिंकी १९५२ • मेलबर्न १९५६ • रोम १९६० • टोकियो १९६४ • मेक्सिको सिटी १९६८ • म्युनिक १९७२ • माँत्रियाल १९७६ • मॉस्को १९८० • लॉस एंजेल्स १९८४ • सोल १९८८ • बार्सिलोना १९९२ • अटलांटा १९९६ • सिडनी २००० • अथेन्स २००४ • बीजिंग २००८ • लंडन २०१२ • रियो दि जानेरो २०१६\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१५ रोजी १२:०२ वाज��ा केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/give-support-bjp-amit-shah-appeal-udhav-thakray-27074", "date_download": "2019-07-23T02:40:04Z", "digest": "sha1:UMPNUF2JLOJXTWN622RZZAO5JIEKNENF", "length": 7377, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "give support to bjp amit shah appeal to udhav thakray | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउपसभापती पदासाठी पाठिंबा द्या, उद्धवनां अमितभाईंची विनंती\nउपसभापती पदासाठी पाठिंबा द्या, उद्धवनां अमितभाईंची विनंती\nउपसभापती पदासाठी पाठिंबा द्या, उद्धवनां अमितभाईंची विनंती\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nमुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी फोन करून अनेक विषयांवर चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.\nदोन्ही नेत्यांमध्ये फोनवर झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनासोबतच राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडी बाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.\nमराठा आरक्षण आंदोलनाचा पेच यावर दोन्ही नेत्यानधे सविस्तर चर्चा झाली. शिवाय, राज्यसभा उपसभापती पदासाठी शिवसेनेचा पाठिंबा मिळावा. यावरही दोन्ही नेत्यानधे संवाद झाला.\nमुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी फोन करून अनेक विषयांवर चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.\nदोन्ही नेत्यांमध्ये फोनवर झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनासोबतच राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडी बाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.\nमराठा आरक्षण आंदोलनाचा पेच यावर दोन्ही नेत्यानधे सविस्तर चर्चा झाली. शिवाय, राज्यसभा उपसभापती पदासाठी शिवसेनेचा पाठिंबा मिळावा. यावरही दोन्ही नेत्यानधे संवाद झाला.\nदरम्यान, राज्य मंत्रीमंडळ विस्तार / फेरबदल यासह राज्यातील इतर राजकिय प्रश्नांवर देखील चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. या सर्व मुद्द्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा लवकरच बैठक होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.\nअधिक ���ाजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ravindrachavan.in/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B3-%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2019-07-23T03:48:26Z", "digest": "sha1:WHS3GW5AYOOC7QEP5OZHZ6E5RQENM5U6", "length": 7327, "nlines": 35, "source_domain": "ravindrachavan.in", "title": "नेरुळ – उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ! – रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री", "raw_content": "की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...\nनेरुळ – उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन \nनेरूळ-सीवूडस दारावे/बेलापूर-खारकोपर (पहिला टप्पा) नवीन लाईन आणि पनवेल-पेण विद्युतीकरणाच्या कामाचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयल यांनी उद्घाटन केले. केंद्रीय मंत्री श्री. अनंत गीते, श्री. रामदास आठवले, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यावेळी उपस्थित होते. बेलापूर/नेरूळ-खारकोपर विभागातील ईएमयू सेवा आणि वसई रोड-दिवा-पनवेल-पेण विभागातील मेमू सेवेला व्हीडिओ लिंकच्या मदतीने यावेळी हिरवे झेंडे दाखविण्यात आले. सिडको आणि मध्य रेल्वेच्या वतीने हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सध्या नेरूळ/बेलापूर-सीवूड-उरण रेल्वे मार्ग दोन टप्प्यात हाती घेण्यात आला आहे. यामुळे नवी मुंबईच्या विकासाला मोठी गती प्राप्त होणार आहे.\nया मार्गाची लांबी २७ किमीची असून, एकूण १० रेल्वे स्थानकं आहेत. पहिल्या १२ कि.मीच्या टप्प्याचा आज शुभारंभ होत असून, दुसरा टप्पा हा १५ किमीचा आहे. या प्रकल्पाची किंमत १७८२ कोटी रूपये इतकी आहे. दुसरा टप्पा डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईमध्ये दळणवळणाच्या मोठ्या संधी निर्माण होणार असून, मुंबईशी सुद्धा कनेक्ट वाढणार आहे. या मार्गावरील प्रकल्पांना सुद्धा यामुळे चालना मिळेल. नवी मुंबईला जेएनपीटीशी सुद्धा चांगला कनेक्ट मिळेल.\nयावेळी परळ स्थानकात नवीन प्लॅटफॉर्म, शिवडी, मुंब्रा, भांडूप, परळ, कळवा आणि घाटकोपर स्थानकांवर ६ पादचारी पूल, उपनगरीय स्थानकांच्या सर्व २७३ प्लॅटफॉर्मची उंची ९०० मिमीपर्यंत वाढविणे, २३ स्थानकांत ४१ एस्केलेटर्स, ६ स्थानकांत १० लिफ्ट, ६ स्थानकांत नवीन शौचालय, ७७ स्���ानकांत ३१८ नवीन एटीव्हीएम, १० स्थानकांत आयपी आधारित उपनगरीय ट्रेन इंडिकेटर, ६ स्थानकांत २०६ अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे, भिवंडी रोड आणि नावडे रोड येथे २ नवीन बुकिंग कार्यालये आणि सानपाडा ईएमयू कारशेड येथे १ मेगावॉट सौर प्रकल्प इत्यादींचे यावेळी लोकार्पण करण्यात आले. उंबरमाली व थानसित येथे नवीन उपनगरीय स्थानकांच्या पायाभरणीचा समारंभ सुद्धा यावेळी पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईऐवजी आता एकूणच एकात्मिक नियोजनासाठी महामुंबई म्हणून विचार करण्याची गरज प्रतिपादित केली. केवळ उपनगरं नाही, तर संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्र विचारात घेण्याची गरज आहे. मानवी अस्तित्वासाठी उत्तम परिवहन सुविधा या नितांत गरजेच्या आहेत. सरकार किती गतीने काम करते आहे, हे सांगताना ते म्हणाले की, पूर्वी रेल्वे प्रकल्पांसाठी १००० कोटी रुपये वर्षाकाठी महाराष्ट्राला मिळायचे, आता ४५०० कोटी रुपये मिळत आहेत.\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/category/sports/", "date_download": "2019-07-23T03:04:04Z", "digest": "sha1:GO5XLRLED36EYLLYDV2SV7KSWGFKW552", "length": 11418, "nlines": 97, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nमुंबई - कोकण विभाग\nविंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना संधी\nबीसीसीआयकडून वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पुन्हा एकदा कर्णधार म्हणून विराटची निवड\nहिमा दासने 19 दिवसात पटकावलं पाचवं सुवर्ण पदकं\n19 दिवसांमधील हे पाचवे सुवर्ण पदक आहे.\nधोनीचा मोठा निर्णय- पुढचे दोन महिने टीम इंडियासोबत नव्हे, तर सैनिकांसोबत राहणार\nएमएस धोनी पुढचे दोन महिने पॅरा सैन्य रेजिमेंटच्या जवानांसोबत घालवणार.\nटीम इंडियासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू, वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर रवी शास्त्रींचा कार्यकाळ संपणार\nइच्छुकांना 30 जुलैपर्यंत अर्ज द्यावे लागतील.\nक्रिकेट विश्वचषकावर इंग्लंडची मोहोर, अंतिम सामन्याचा सुपरओव्हरपर्यंत चालला थरार\nदुसऱ्यांदा किवींचा फायनलमध्ये झाला पराभव.\n आज क्रिकेटविश्वाला मिळणार नवा विजेता\nमहत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही संघांची विश्वचषकातली विजेतेपदाची पाटी अद्याप कोरीच आहे.\nवीरेंद्र सेहवागच्या पत्नीला बिझनेस पार्टनरने 4.5 कोटींना गंडवले, पोल���सांत तक्रार दाखल\nक्रिकेटपटू सेहवाग यांच्या पत्नीच्या कंपनीत एकूण 8 पार्टनर आहेत.\nऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवत इंग्लंड 27 वर्षांनी फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्स राखून धुव्वा\nइंग्लंडने हा विश्वचषक जिंकण्यास यजमान संघाने विश्वविजेता होण्याची ही सलग तिसरी वेळ असेल. कारण, 1975 ते 2007 या काळात एकाही यजमान संघाने विश्वचषक जिंकलेला नाही. पण 2011 साली भारताने आणि 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला.\nधोनी लवकरच भाजपात प्रवेश करणार\nधोनीने अनेक वर्षांपासून देशाची सेवा केली आहे. त्याने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन समाज आणि देशसेवेसाठी राजकारणात यावं, असंही संजय पासवान म्हणाले.\nभारताने शेवटपर्यंत झुंज दिली हे पाहून खूप चांगले वाटले - नरेंद्र मोदी\nसंपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारताची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्तम होते. याचा आम्हाला अभिमान आहे. विजय आणि पराभव हा आयुष्याचा एक भाग असतो. भारतीय संघाला भविष्यासाठी शुभेच्छा, असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.\nIND vs NZ वर्ल्डकप सेमीफायनल Live : उपांत्य फेरीत भारत पराभूत, न्यूझीलंडकडून भारताचा 18 धावांनी पराभव\nन्यूझीलंडने मंगळवारी 46.1 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 211 धावा काढल्या\nडकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 'एवढ्या' रनचं आव्हान मिळणार\nया मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला असला तरी, पाऊस थांबल्यास आजच्याच दिवशी मॅच सुरू होईल. अशात डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला किती रनचं आव्हान मिळेल याचं गणित आता समोर आलं आहे.\nIND vs NZ वर्ल्डकप सेमीफायनल LIVE : सामन्याचा आजचा खेळ स्थगित झाल्याची पंचांची घोषणा, उद्या भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता उर्वरित खेळ होणार\nटीम इंडिया हा सामना जिंकून चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल.\n11 साल बाद... विराट-विल्यमसन पुन्हा आमनेसामने\n19 वर्षांखालील मुलांच्या वर्ल्डकपमध्येही विराट आणि विल्यमसन यांचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तीदेखील उपांत्य लढतच होती. त्या लढतीत भारताने न्यूझीलंडला नमवले होते.\nHappy Birthday MS DHONI : क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देणारा एकमेव कर्णधार\nधोनीच्या निवृत्तीच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये निराशा आहे...\nकायगाव टोका गोदावरी नदीच्या पुलावर काकासाहेब शिंदेचा पुतळा\nभिवंडीतील केमिकल गोदामाला भी��ण आग\nपुणे-सातारा रोडवर ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, तीन ठार तर पाच जखमी\nवाढदिवशी मिळालेल्या या अनोख्या भेटीने भारावले मुख्यमंत्री\nमोदींनी काश्मीर प्रश्नावर मदत मागितली, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा खोटा दावा\nबेस्ट कर्मचारी 6 ऑगस्ट पासून पुन्हा संपावर\nकोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या\nनवी मुंबईतील महापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये होणार ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे मुख्यालय\nमुख्यमंत्री सहायता निधीला 1.७५ कोटी रूपयांच्या देणग्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव\nकोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश\nखडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश\nपिक कर्जासह इतर कर्ज प्रकरणं निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांनी ठोकले बँकेला टाळे\nगरम पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, पिंपल्स ही गरम पाणी पिल्याने नाहीसे होतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2019-07-23T02:39:46Z", "digest": "sha1:FCNYBIPPL7XQ5CDTI4PPQDBBRQFOEJXW", "length": 5507, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आदिवासी विचारवेध संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "\nविचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात.\nआदिवासी विचारवेध संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन आणि नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे आहेत. ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन-तीन संमेलने असू शकतील. अशी काही विचारवेध संमेलने आणि त्यांचे तपशील :\nपहिले आदिवासी विचारवेध संमेलन यशवंत मनोहर\nदुसरे आदिवासी विचारवेध संमेलन\nतिसरे आदिवासी विचारवेध संमेलन\nचौथे आदिवासी विचारवेध संमेलन फेब्रुवारी २००७ शहादा(जिल्हा धुळे)\nपाचवे आदिवासी विचारवेध संमेलन\nसहावे आदिवासी विचारवेध संमेलन\nसातवे आदिवासी विचारवेध संमेलन\nआठवे आदिवासी विचारवेध संमेलन\nनववे आदिवासी व��चारवेध संमेलन\nदहावे आदिवासी विचारवेध संमेलन\nपहा : विचारवेध साहित्य संमेलन\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१२ रोजी १३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B", "date_download": "2019-07-23T02:44:46Z", "digest": "sha1:5R56GHZU5O7F2OXS6LRSUH7N53JXK6LO", "length": 6191, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुगानो - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ७५.९८ चौ. किमी (२९.३४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ८९६ फूट (२७३ मी)\n- घनता ८३० /चौ. किमी (२,१०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nलुगानो (इटालियन: Lugano) हे स्वित्झर्लंड देशाच्या तिचिनो प्रदेशामधील सर्वात मोठे व स्वित्झर्लंडमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लुगानो शहर स्वित्झर्लंडच्या दक्षिणेकडील इटालियन-भाषिक भागात लुगानो सरोवराच्या काठावर व आल्प्स पर्वतरांगेच्या खोऱ्यात वसले आहे. येथून इटली देशाची सीमा केवळ ५ किमी अंतरावर आहे. येथील बारमाही आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेले लुगानो स्वित्झर्लंडमधील एक आघाडीचे पर्यटनकेंद्र आहे.\nविकिव्हॉयेज वरील लुगानो पर्यटन गाईड (इंग्रजी)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ एप्रिल २०१५ रोजी १०:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ravindrachavan.in/author/vinay-samant/", "date_download": "2019-07-23T03:51:47Z", "digest": "sha1:E4VKXBMPQFDYUQPU3WTZRTA74TDIRKWX", "length": 9552, "nlines": 85, "source_domain": "ravindrachavan.in", "title": "vinay samant – रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री", "raw_content": "की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...\nमुंबई येथे आयोजित 'नॅशनल रबर कॉन्फरन्स'साठी उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी, प्रतिनिधींशी संवाद...\nडोंबिवलीकरांच्या सहवासात राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून आता १६ वर्षे झाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की नियतीने माझीच निवड केली तेही मला प्रिय असलेलं काम करण्याची.. जनसंपर्क.. लोकांमध्ये राहून काम करणं..…\nश्री. गोवर्धनजी पाटील भारतीय जनता पार्टीत…\nरोहा तालुक्यातील धोंडखार येथील माजी सरपंच श्री. गोवर्धनजी मारुती पाटील यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी व लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि भाजपाच्या…\nओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा\nमाननीय नरेंद्रजी मोदी यांनी ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा म्हणून बिल मंजुरी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी तर्फे 'संपर्क संवाद यात्रा' या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांच्याशी संवाद...\nयंदाचा 'राज्य शिक्षक पुरस्कार' जाहीर करण्यात आला असून यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर व रायगडचे शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन\nमागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनाही उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती‬\nखुल्या प्रवर्गासह इतर मागासवर्ग/ विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनाही आता परदेशातील मिळणार.\nप्रधानमंत्री किसान संपदा योजना\nकृषी प्रक्रियेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुवर्णसंधी देशामधील कृषी प्रक्रिया समुहाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी 'प्रधानमंत्री किसान संपदा' योजनेच्या अंतर्गत संभवनीय प्रवर्तकांकडून/गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागवीत आहेत. तरी इच्छूक गुंतवणूकदारांनी त्यांचे प्रस्ताव पुढील संकेतस्थळावर ऑनलाईन…\nगणोशोत्सवासाठी कोकणचा प्रवास अधिक सुखकर..\nगणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील नागरिकांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी…\nतरुणांना संधी मिळण्यासाठी ‘श्रीगणेशा स्वयंरोजगाराचा’\nआज भारतामध्ये तरुणांना स्वत:चे उद्योग उभारता यावेत यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची आवश्यकता आहे. याकरिता आपण घेऊन येत आहोत एक नाविन्यपूर्ण उपक्रम 'श्रीगणेशा स्वयंरोजगाराचा'. या उपक्रमातून तरुणांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी कशा…\nमुंबई-पुणे द्रूतगती आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे मुंबई-पुणे द्रूतगती आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात पुणे व कोल्हापूरमार्गे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना मुंबईतून जाण्यासाठी…\nडोंबिवली येथील जलाराम कृपा इमारतीला शॉट सर्किटमुळे आग\nडोंबिवली पूर्व येथील छेडा रोडवरील जलाराम कृपा या इमारतीला शॉट सर्किटमुळे आग लागली, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला तसेच…\nरुग्ण सेवा तसेच विद्यार्थी यांच्यासाठी विविध नविन उपक्रम\nग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समुह रुग्णालये, मुंबई येथे रुग्ण सेवा तसेच विद्यार्थी यांच्यासाठी विविध नविन उपक्रम सुरु करण्यात आले.त्यांचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला : रक्तघटक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/user/4167", "date_download": "2019-07-23T04:10:26Z", "digest": "sha1:UXZ43MQYUH4QY624CRQVJANAEUWESVIQ", "length": 4983, "nlines": 40, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संजय झेंडे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसंजय झेंडे हे धुळ्याचे. त्यांनी पुणे येथून M.Lib. अभ्यासक्रमाची पदवी घेतली. ते दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे धुळे जिल्हा प्रतिनिधी 1993-2014 पर्यंत होते. त्यांनी पंचवीस वर्षे पत्रकारिता केली. संजय झेंडे यांच्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील जलसंधारणविषयक प्रयोगांची माहिती देणारी कव्हर स्टोरी `जलसंवाद` मासिकाच्या माध्यमातून प्रसिध्द होत आहे. त्यांनी धुळे जिल्ह्याशी संबंधित विविध प्रश्नांवर, तसेच धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्यांविषयी लिखाण केले आहे. त्यांना तडवी भिल्लांच्या सांस्कृतिक इतिहासाचा शोध घेण्यासाठी ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई’ तर्फे आणि तापी खो-यातील जल वळण योजनांचा अभ्यासक��ण्यासाठी ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा’ तर्फे फेलोशिप मिळाली.\nसंजय झेंडे यांचे खान्देश इतिहास खंड -1 व 2 मध्ये ‘तडवी भिल्लांसंबंधी लेख’ व ‘समर्थ धुळे जिल्हा 2020’ या पुस्तकामध्ये ‘धुळे जिल्ह्याच्या प्रगतीचा वेध’ हे दोन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी नदीजोड प्रकल्पावर आधारित `मंत्र जल व्यवस्थापनाचा` हे पुस्तक (2008) लिहिले आहे. झेंडे यांना पां.वा. गाडगीळ पुरस्कार (1992), अतुलभाई जोशी विकास पत्रकारिता पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकार (2002) असे सन्मान प्राप्त झाले आहेत. ते तापी खोरे गॅझेटिअर सदृष्य ग्रंथ निर्मिती प्रकल्पाचे समन्वयक आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/saamana-editorial-on-tdp-chief-chandrababu-naidu-meet-opposition-leaders/", "date_download": "2019-07-23T02:52:27Z", "digest": "sha1:J6TVPLW37BCOSYRANZTXREJH7SH4EXSY", "length": 22703, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजचा अग्रलेख : चंद्राबाबूंना शुभेच्छा, हा उत्साह कायम राहो! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nआजचा अग्रलेख : चंद्राबाबूंना शुभेच्छा, हा उत्साह कायम राहो\nअनेक कुबड्यांच्या आधारे सरपटणारे पंगू सरकार देशाला परवडणार नाही. महाआघाडीत पंतप्रधानपदाचे किमान पाच उमेदवार आहेत. या पाचांचा पचका होण्याचीच चिन्हे जास्त दिसत आहेत. सरकार कोणाचे हा प्रश्न निकाली निघाला आहे. अमित शहा यांचा आत्मविश्वास सांगतोय की, भाजप स्वबळावर 300 जागा जिंकेल व तो टप्पा त्यांनी निवडणुकीच्या पाचव्या चरणातच पार केला. आता योगी आदित्यनाथ यांनी ‘अब की बार 400 पार’ची खात्री दिली. त्यामुळे चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत हा प्रश्न निकाली निघाला आहे. अमित शहा यांचा आत्मविश्वास सांगतोय की, भाजप स्वबळावर 300 जागा जिंकेल व तो टप्पा त्यांनी निवडणुकीच्या पाचव्या चरणातच पार केला. आता योगी आदित्यनाथ यांनी ‘अब की बार 400 पार’ची खात्री दिली. त्यामुळे चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत चंद्राबाबूंचा सध्याचा उत्साह गुरुवार संध्याकाळपर्यंत टिकून राहो चंद्राबाबूंचा सध्याचा उत्साह गुरुवार संध्याकाळपर्यंत टिकून राहो अशा शुभेच्छा आम्ही त्यांना देत आहोत.\nमान्सून अंदमानात दाखल झाल्याची बातमी आनंददायक आहे आणि त्याचवेळी चंद्राबाबू नायडू हे सरकार स्थापनेसाठी जुळवाजुळव करण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्याची ���ातमी मनोरंजक आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश दुष्काळाशी झुंजतो आहे व मान्सूनची प्रतीक्षा करतो आहे हे खरे, पण 23 तारखेला दिल्लीचे वारे बदलणार काय यावर पैजा लागल्या आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथमधील एका गुहेत भगव्या वस्त्रात तपस्येला बसल्याची छायाचित्रे विरोधकांची मने विचलित करीत आहेत. ‘विरोधकांचा फाजील सेक्युलरवाद विरुद्ध मोदी यांचा हिंदुत्ववाद’ असा हा सामना आहे. शेवटी भाजपास व मित्रपक्षांना विजयप्राप्तीसाठी हिंदुत्वाचाच आधार घ्यावा लागला हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय आहे. 23 तारखेचे निकाल आपल्या मुठीत राहावेत यासाठी चढाओढ सुरू आहे. शेवटचे तीन-चार दिवस मोदी यांनी मौन स्वीकारले व ते भगव्या वस्त्रात वावरले. त्याच रूपात त्यांनी देशाला दर्शन दिले. देवदर्शन केल्याने मनाला शांती मिळते. मोदी यांनी तेच केले. आपण ध्यान केले, पण देवाकडे काहीच मागितले नसल्याचा खुलासा त्यांनी केला. मागितले नाही तरीही देव त्यांच्या हाती पुन्हा दिल्लीच्या किल्ल्या ठेवणार असल्याचे एकंदरीत वातावरण दिसते, पण ‘डुप्लिकेट चाव्या’ बनवून दिल्लीचा दरवाजा उघडता येईल काय यावर विरोधी पक्षही कामास लागला व त्या मोहिमेचे नेतृत्व चंद्राबाबू नायडू करीत आहेत असे दिसते. रविवारी मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. गुरुवारी मतमोजणी होईल. त्याआधीच सर्व\nविरोधी पक्षांची एक मोट\nबांधण्याचा प्रयत्न चंद्राबाबू नायडू करीत आहेत. चंद्राबाबू दिल्लीत आले. त्यांनी शरद पवार, राहुल गांधी यांच्या भेटी घेतल्या. तिथून ते लखनौला गेले. मायावती, अखिलेश यादवना भेटले. द्रमुकच्या स्टॅलिन महाशयांनाही ते भेटले. देवेगौडा यांच्या जनता दलाचा एक तुकडा काँग्रेसबरोबर आहे, पण कर्नाटकात स्वतः देवेगौडा हे पराभवाच्या छायेत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ला दिल्ली, पंजाब किंवा हरयाणात एकही खासदार निवडून आणता येणार नाही. प. बंगालात डाव्यांना खातेही खोलता येणे शक्य नाही. केरळात त्यांच्या जागा घसरत आहेत. त्यामुळे चंद्राबाबू सत्तास्थापनेसाठी मोट बांधत नसून राजकीय स्मशानातली ‘राख’ गोळा करीत आहेत. आंध्रात चंद्राबाबू यांचा तेलुगू देसम पक्ष चांगली लढत देत असला तरी यावेळी आंध्रात वायएसआर काँग्रेसच्या जगनभाईंचा जोर आहे व चंद्र��बाबू-जगन यांच्यातून विस्तव जात नाही. बाजूच्या तेलंगणातही काँग्रेस, तेलुगू देसमच्या तुलनेत के. सी. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला मोठी आघाडी मिळत आहे आणि तिथेही चंद्रशेखर व चंद्राबाबू यांच्या नात्याला तडे गेले आहेत. दिल्लीत येण्याआधी चंद्राबाबूंनी जगन व चंद्रशेखर यांच्याबरोबर स्नेहभोजन केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली असती तर त्यांच्या दिल्लीतील हालचालींना बळ मिळाले असते, पण चंद्राबाबू यांनी दिल्लीत जाऊन शरद पवारांची दोनवेळा भेट घेतली व त्यांना आंब्याची पेटी भेट दिली. चर्चा करायला हरकत नाही, पण ही ‘मोट’ 23 तारखेच्या संध्याकाळपर्यंत\nकोणत्या खडकावर आपटून फुटेल\nयाची खात्री नाही. दिल्लीचे राजकारण गुरुवारनंतर अस्थिर राहील, असे काहींना वाटते. त्या अस्थिरतेच्या गंगा-यमुनेत हात धुऊन घ्यावेत असे मनसुबे अनेकांनी रचले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीस बहुमत मिळाले नाही तर काय यावर ही धावाधाव सुरू आहे. मोदी यांना बहुमत मिळणारच नाही असे गृहीत धरून सर्व चालले आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अंदमानात मान्सून दाखल झाला हे खरे, पण दिल्लीत 23 तारखेस सत्तेचा हवापालट होईल काय यावर आताच चर्चा करण्यात अर्थ नाही. विरोधकांना काहीही करून मोदी यांना सत्ता मिळू द्यायची नाही, पण त्यासाठी ते एकापेक्षा जास्त कुबड्या शोधू लागले आहेत. एखादे सरकार ‘टेकू’वर टिकेल, पण अनेक कुबड्यांच्या आधारे सरपटणारे पंगू सरकार देशाला परवडणार नाही. महाआघाडीत पंतप्रधानपदाचे किमान पाच उमेदवार आहेत. या पाचांचा पचका होण्याचीच चिन्हे जास्त दिसत आहेत. सरकार कोणाचे हा प्रश्न निकाली निघाला आहे. अमित शहा यांचा आत्मविश्वास सांगतोय की, भाजप स्वबळावर 300 जागा जिंकेल व तो टप्पा त्यांनी निवडणुकीच्या पाचव्या चरणातच पार केला. आता योगी आदित्यनाथ यांनी ‘अब की बार 400 पार’ची खात्री दिली. त्यामुळे चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत हा प्रश्न निकाली निघाला आहे. अमित शहा यांचा आत्मविश्वास सांगतोय की, भाजप स्वबळावर 300 जागा जिंकेल व तो टप्पा त्यांनी निवडणुकीच्या पाचव्या चरणातच पार केला. आता योगी आदित्यनाथ यांनी ‘अब की बार 400 पार’ची खात्री दिली. त्यामुळे चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत चंद्राबाबूंचा सध्याचा उत्साह गुरुव��र संध्याकाळपर्यंत टिकून राहो चंद्राबाबूंचा सध्याचा उत्साह गुरुवार संध्याकाळपर्यंत टिकून राहो अशा शुभेच्छा आम्ही त्यांना देत आहोत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलExit poll हरयाणात पुन्हा भाजपचाच डंका\nपुढीलमुद्दा : इष्टापत्ती समजून गाळ उपसा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\nपूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार, अतिधोकादायक आढळल्यामुळे निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/agro/agro-news-farm-pond-moti-108501", "date_download": "2019-07-23T03:06:10Z", "digest": "sha1:6A2UWBNO2EQ6FDW3HXJVC6HFAOTI3DKG", "length": 5954, "nlines": 60, "source_domain": "amp.esakal.com", "title": "agro news farm pond moti शेततळ्यात मोती पिकवण्याचा घेतला ध्यास | eSakal", "raw_content": "\nशेततळ्यात मोती पिकवण्याचा घेतला ध्यास\nज्ञानेश उगले | सोमवार, 9 एप्रिल 2018\nशेततळ्यातील शिंपले बांधलेली दोरी बाहेर काढून दाखवताना वडील सुरेश धुमाळ यांच्यासह सागर.\n‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ या सोहनलाल द्विवेदी यांच्या प्रसिद्ध कवितेत समुद्राच्या खोल तळातून यशापयशाची फिकीर न करता चिकाटीने प्रयत्न करत राहणाऱ्या पाणबुड्याचेही वर्णन येते. अनेक फेऱ्यांत रिकाम्या हाताने परतावे लागले तरी कधीतर��� त्याच्या मुठीत मोती येतात. हे वर्णन तंतोतंत लागू पडते, ते नाशिक जिल्ह्यातील गाजरवाडी येथील सागर सुरेश धुमाळच्या धडपडीला. कारण या युवा शेतकऱ्याने गेल्या तीन वर्षांपासून खरोखरच मोत्याच्या शेतीचा ध्यास घेतलाय. शेततळ्यात केवळ मत्स्यपालनच नाही, तर मोतीही पिकविता येतात, हे दाखवून देण्याची सागरची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.\nभाष्य : व्यवस्थापन आपत्तींशी झुंजण्याचे\nमहाराष्ट्राची प्रगतिपथावर चाललेली वाटचाल आणि त्याबरोबरच दिवसेंदिवस होणाऱ्या आपत्तीच्या घटना व त्यातून होणारी जीवितहानी ही एक गंभीर बाब आहे. आज समाजात...\nयेत्या 15 दिवसांत राज्यभरात 80 मत्स्य अधिकाऱ्यांची नियुक्ती\nसावंतवाडी - एलईडी मासेमारीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात येणार आहे. शिवाय चोरट्या पद्धतीने सुरू असलेल्या मासेमारीवर नियंत्रण आणण्यासाठी येत्या 15...\nकोल्हापूर - यंदा मॉन्सूनचे आगमन लांबल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातही पावसाला नेहमीपेक्षा उशिराच सुरुवात झाली. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली...\nकिनारी मार्ग हायकोर्टाने रोखला\nमुंबई - राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी किनारी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्प आज मुंबई उच्च न्यायालयाने...\nनांदूरवैद्यचा साडेतीनशे वर्षांपूर्वीचा पौराणिक रोकडेवाडा\nनाशिक ः नांदूरवैद्य (ता. इगतपुरी) येथील साडेतीनशे वर्षांपूर्वीचा रोकडेवाडा उत्तमस्थितीत उभा आहे. वाडा पाहण्यासीा देश-विदेशातील पर्यटकांची पावले...\nगुरुपौर्णिमा विशेष : अखेरच्या श्वासापर्यंत नृत्यसाधना\nमुंबई - कथ्थक नृत्यात तब्बल ४२ वर्षे योगदान देऊन सहा हजारांहून अधिक विद्यार्थी घडवले. नृत्यसाधनेने मला भरभरून दिले. माझे विद्यार्थी भारतासह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/martaha-kranti-morcha-vadanavni-26503", "date_download": "2019-07-23T03:09:47Z", "digest": "sha1:6ZH5MXFHCZDRUMI5WFDMQZD3CYOKYYKI", "length": 7752, "nlines": 127, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "martaha kranti morcha vadanavni | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबीड जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम; वडवणीत मोठा मोर्चा\nबीड जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम; वडवणीत मोठा मोर्चा\nगुरुवार, 26 जुलै 2018\nबीड : मराठा समाजाला आरक्षण द्यावे व आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत शासनाची मेगा भरती थांबवावी या मागणीसाठी जिल्ह्यात नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची धग कमी व्हायला तयार नाही. गुरुवारी मोर्चा, रास्ता रोको आंदोलने झाली. गेवराईत आंदोलकांची पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे.\nबीड : मराठा समाजाला आरक्षण द्यावे व आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत शासनाची मेगा भरती थांबवावी या मागणीसाठी जिल्ह्यात नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची धग कमी व्हायला तयार नाही. गुरुवारी मोर्चा, रास्ता रोको आंदोलने झाली. गेवराईत आंदोलकांची पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे.\nमराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बुधवारी परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. ठोस निर्णय होईपर्यंत माघार नाही असा पवित्रा घेत आंदोलकांनी तहसिल कार्यालय परिसरात सुरु केलेले ठिय्या आंदोलन नवव्या दिवशी गुरुवारीही सुरुच होते. अन्नदानासाठी समाजातील दाते सरसावले असून आंदोलनस्थळी स्वयंपाकाला आडोसा म्हणून पत्र्याचे शेड मारले असून वॉटरप्रुफ मंडपही उभारला आहे. तर, या ठिय्याला समर्थन आणि त्यानंतर आरक्षण मागणीसाठी दोघांचे बलिदान याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आहे. बुधवारी गेवराईत अर्धनग्न आंदोलनानंतर आंदोलकांची आणि भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्यात बाचाबाची व नंतर पोलिस व आंदोलकांत राडा झाला. या आंदोलकांची पोलिसांनी मध्यरात्रीपासून धरपकड सुरु केली आहे. दरम्यान, वडवणी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलवर भव्य मोर्चा निघाला. तर, मोठेवाडी (ता. माजलगाव) येथे रास्ता रोको आंदोलन झाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nbeed मराठा समाज आरक्षण\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/now-gazetted-officers-call-strike-26852", "date_download": "2019-07-23T03:17:15Z", "digest": "sha1:FMHMM2CFBK7G5E5VNF6MPNUZ6NFTPUDC", "length": 10404, "nlines": 137, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Now gazetted officers call for a strike | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये ज��ऊन कधीही करू शकता.\nआता दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचा संपाचा इशारा \nआता दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचा संपाचा इशारा \nआता दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचा संपाचा इशारा \nआता दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचा संपाचा इशारा \nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nअधिका-यांच्या मागण्यांबाबत वारंवार मुख्यमंत्री, मुख्य सचिव , अर्थमंत्री यांना निवेदने, बैठका झाल्या मात्र पुढे काहीच हालचाल झाली नसल्यामुळे संपाचा निर्णय घेतला आहे.\n- ग. दि. कुलथे,राजपत्रित अधिकारी महासंघ, संस्थापक सदस्य,\nमुंबई : राज्यात मराठा आंदोलनाची धग अद्याप कायम असताना आता प्रशासनाच्या आंदोलनाचे वावटळ सरकारला घेरणार आहे. मराठा आंदोलन शांत करण्यासाठी सरकार कसोसीने प्रयत्न करीत असताना सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकारी विविध मागण्यांसाठी तीन दिवस संपावर जाणार आहेत.\nमराठा आंदोलन शांत करण्यासाठी सरकार केंद्रीत झाले असताना प्रशासकीय आंदोलनामुळे राज्यातील सामान्य जनतेशी निगडीत कामांत दिरंगाई होणार असून जनतेची विकासकामे खोळंबणार आहे. या अधिका-यांच्या जोडीने राज्यातील चुतर्थ श्रेणी कर्मचा-यांनी याअगोदरच संपाचा यल्गार पुकारणार असल्याचे जाहीर केले आहे.\nसमाजाच्या आरक्षणावरून राज्यात मागील काही दिवसांपासून उसळलेले वादळ शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे संघटनापातळीवरील नेते शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. या परिस्थितीत विविध मागण्या पदरात पाडून घेण्याबाबत गुरूवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची मुंबईत बैठक झाली. या महासंघाशी सलग्न असलेल्या 77 राजपत्रित अधिकारी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला होते. या बैठकीत येत्या सात ऑगस्टपासून पुढील तीन दिवस संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 7, 8, 9 ऑगस्ट या दिवसांत राज्यातील प्रशासन ठप्प राहणार आहे.\nयाच कालावधीत महाराष्ट्र राज्य चुर्तर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने देखील युापर्वीच विविधि मागण्यांसाठी कडकडीत संप करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. सातत्याने व अभ्यासपूर्वक निवेदने, पाठवून, तसेच मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांच्याबरोबर झालेल्या अनेक बैठकानंतरही सातवा वेतन आयोग लागू करणे. पाच दिवसांचा आठवडा, तसेच निवृत्तीचे वय साठ वर्षे करणे या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. यामुळे ���रकारला अल्टीमेटम दिला आहे.\nराज्यात दीड लाखांच्या आसपास राजपत्रित अधिकारी, साडेतीन लाखांच्या आसपास चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत. वर्ग श्रेणीतील अधिकारी हे प्रशासनाच्या अमंलबजावणीचा मुख्य कणा आहेत. या अधिका-यांचा जनतेच्या विकास कामात थेट संबंध येतो. तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर गेले हॉस्पीटल, महापालिका, स्वच्छता, साफसफाई, नळपाणीपुरवठा आदी सेवांवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे प्रशासनाच्या संपाचा फटका राज्याती सामान्य जनतेला बसणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसंप आंदोलन agitation प्रशासन administrations सरकार government मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis भाजप महाराष्ट्र maharashtra वेतन\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/good-qualities-of-seekers", "date_download": "2019-07-23T02:34:36Z", "digest": "sha1:GBCUQKQWGAYL7SXK2U6MZVHR2D5LXTPV", "length": 21018, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "साधकांची गुणवैशिष्ट्ये Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > साधकांची गुणवैशिष्ट्ये\nतत्त्वनिष्ठ आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याप्रती भाव असलेले बेळगाव येथील श्री. किशोर रामचंद्र घाटे (वय ६९ वर्षे) \n‘माझे यजमान न्यायालयात नोकरी करत होते. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे त्यांनी न्यायाधिशांचा विश्‍वास संपादन केला होता.\nCategories साधनाTags साधकांची गुणवैशिष्ट्ये, साधना\n५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथील चि. दैविक रवींद्र कानडे (वय २ वर्षे) \nउच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी या पिढीतील चि. दैविक कानडे हा एक आहे \nCategories दैवी बालकTags दैवी बालक, साधकांची गुणवैशिष्ट्ये\nपिंपरी (पुणे) येथील सनातन प्रभातच्या वाचक कु. सरस्वतीताई अमृतकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी \nप्रेमभाव, कुटुंबभाव, सहजता, अगत्यशीलता, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असणारा अनन्य भाव अशा दैवी गुणांनी युक्त असणार्‍या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक कु. सरस्वतीताई अमृतकर या ६१ ट��्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या.\nCategories साधनाTags ६१ टक्के आध्यात्मिक पातळी, सनातन प्रभात, साधकांची गुणवैशिष्ट्ये, साधना\nसोलापूर येथील संदीप ढगे यांचे विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर परीक्षेत सुयश\nयेथील सनातनचे साधक श्री. संदीप ढगे यांना विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर परीक्षेत ६५ टक्के गुण मिळाले असून ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags शैक्षणिक, साधकांची गुणवैशिष्ट्ये, साधना\nअंतर्मुख वृत्तीचे, इतरांना साहाय्य करणारे आणि कृतज्ञताभावात असणारे वाराणसी येथे पूर्णवेळ सेवा करणारे श्री. शुभम जयवंत जगताप (वय २२ वर्षेे) \nश्री. शुभम जयवंत जगताप हा माझा लहान भाऊ असून तो वाराणसी येथील सेवाकेंद्रात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. तो तेथे सेवा करू लागल्यापासून त्याच्या विचारप्रक्रियेत झालेले पालट मला अनुभवायला मिळाले.\nCategories साधनाTags साधकांची गुणवैशिष्ट्ये, साधना\n२० वर्षांपासून ‘गंधशास्त्र’ आणि ‘संगीत’ या क्षेत्रांत अभ्यास अन् महत्त्वपूर्ण संशोधन करणारे आणि अत्तरांच्या माध्यमांतून गंधांची निर्मिती करणारे पुणे येथील श्री. आनंद जोग यांचा गंधनिर्मितीचा प्रवास \n‘लहानपणापासून मला निसर्गाची आवड आहे. गंधशास्त्र किंवा सुगंध यांच्याशीही माझा लहानपणापासून संबंध आला. माझे आजोबा अत्तर वापरायचे. तेे पाहून मलाही लहानपणापासून अत्तर वापरणे आवडू लागले. मी अत्तरांच्या ठिकाणांचा बराच शोध घेतला.\nCategories साधनाTags संगीतकला साधना, साधकांची गुणवैशिष्ट्ये\n‘मुलींची साधना व्हावी’, यासाठी धडपडणार्‍या आणि आध्यात्मिक त्रासावर मात करून तळमळीने साधना करणार्‍या सौ. वैशाली मुद्गल \nआषाढ शुक्ल पक्ष एकादशी (१२.७.२०१९) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या सौ. वैशाली मुद्गल यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी कु. अमृता हिला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.\nCategories साधनाTags साधकांची गुणवैशिष्ट्ये, साधना\nविविध प्रकारच्या सेवा कौशल्याने करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे चि. आनंद जाखोटिया आणि सर्वांशी जवळीक साधणार्‍या चि.सौ.कां. ऋतुजा शिंदे \nआषाढ शुक्ल पक्ष दशमी (११.७.२०१९) या दिवशी मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांचे हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक म्हणून सेवा करणारे चि. आनंद जाखोटिया अन् दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भात सेवा करणार्‍या चि.सौ.कां. ऋतुजा शिंदे यांचा शुभविवाह होत आहे.\nCategories साधनाTags साधकांची गुणवैशिष्ट्ये, साधना\n५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल येथील चि. अक्षदा रूपेश किंद्रे (वय १ वर्ष) \nउच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी या पिढीतील चि. अक्षदा रूपेश किंद्रे ही एक आहे \nCategories दैवी बालकTags अनुभूती, दैवी बालक, साधकांची गुणवैशिष्ट्ये\n६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला निपाणी, कर्नाटक येथील चि. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी (वय ३ वर्षे) \nनिपाणी, कर्नाटक येथील चि. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी याची काही गुणवैशिष्ट्ये आपण ५ जुलै २०१९ या दिवशीच्या अंकात पाहिली. त्याच्या आई-बाबांना जाणवलेली त्याची अन्य गुणवैशिष्ट्ये आज पाहूया.\nCategories दैवी बालकTags अनुभूती, दैवी बालक, साधकांची गुणवैशिष्ट्ये\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/01/blog-post_23.html", "date_download": "2019-07-23T02:44:35Z", "digest": "sha1:CDZIN3XR64UQ4QNFVEQ4C3P6667IAQTD", "length": 9446, "nlines": 97, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "कोतवालांच्या मानधनात अडीच हजार रुपयांची वाढ - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nकोतवालांच्या मानधनात अडीच हजार रुपयांची वाढ - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती\nDGIPR ४:४२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nअटल निवृत्ती वेतन योजनेसह इतर विमा योजनांचे हप्ते शासन देणार\nमुंबई, ��ि 8 : ग्रामीण भागातील महसूल विभागाचा महत्त्वाचा घटक असलेल्या कोतवालांच्या मानधनात अडीच हजार रुपयांची भरीव वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. कोतवालांचे मानधन पाच हजारावरून 7 हजार 500 रुपये झाले आहे. राज्यातील सुमारे साडेबारा हजार कोतवालांना याचा फायदा होणार आहे. अनेक दिवसांपासूनच्या कोतवालांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.\nराज्यातील मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील कोतवालांच्या शिफारशींना मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेसंबंधीची माहिती महसूलमंत्री श्री. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nश्री. पाटील म्हणाले, सन १९५९ पासून कोतवाल हे पद अस्तित्वात असून, त्यावेळी केवळ १६ रूपये इतके मानधन देण्यात येत होते. कोतवाल हे तलाठ्याच्या सहकार्याने ग्रामीण भागातील विविध कामे करत असतो. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ होण्याची मागणी होती. कोतवालांना यापूर्वी २०१२ नुसार ५ हजार रुपये इतके मानधन देण्यात येत होते. आता त्यामध्ये 2500 रुपयांची वाढ करून सेवाज्येष्ठतेनुसार कोतवालांना पहिल्या १० वर्षापर्यंत ७ हजार ५०० रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे. तसेच ११ ते २० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कोतवालांना वाढीव वेतनात ३ टक्के वाढ म्हणजेच 7 हजार 725 इतके मानधन, २१ ते ३० वर्षे सेवा कालावधी पूर्ण केलेल्या कोतवालांना ४ टक्के वाढ करून 7 हजार 800 इतके आणि ३१ वर्षावरील सेवा पूर्ण केलेल्यांना ५ टक्के वाढ करून 7 हजार 875 इतके मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व वयोमानानुसार बढतीस पात्र नसलेल्या कोतवांना एकत्रित 15 हजार रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे.\nश्री. पाटील म्हणाले, मानधन वाढीबरोबरच महसूल विभागातील चतुर्थ श्रेणी संवर्गातील शिपाई पदांची 25 टक्के पदे कोतवालांसाठी राखीव होती. ती मर्यादा वाढवून आता शिपाई पदाची 40 टक्के पदे ही कोतवालांमधून भरण्याचा निर्णय घेतला आहे. नियुक्तीसंबंधीची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nकोतवालांच्या निवृत्ती वेतनासंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना श्री. पाटील म्हणाले की, कोतवालांना राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्���िक अपघात योजना, अटल निवृत्ती वेतन योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनांसाठीच्या हप्त्यांची रक्कम राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/pm-modi-call-all-party-meeting-on-june-19/", "date_download": "2019-07-23T03:15:22Z", "digest": "sha1:KC4KS3CCTMGXEKAQJ7MJ3IIYGARDJMT2", "length": 13998, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहि���ा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nमोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर या बैठखीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी 20 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांशी चर्चा करणार आहेत.\n17 व्या लोकसभेच्या पहिल्या अर्थसंकल्प अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी 16 जून रोजी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महत्त्वाचे विधेयक पास करण्यासाठी विरोधकांनी मदत करावी अशी विनंती सरकारने केली आहे. या विधेयकांमध्ये तिहेरी तलाकसारख्या विधेयकाचाही समावेश आहे. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या बुधवारी मंजुरी दिलेली आहे.\nमोदी सरकार सुरुवातीपासून ‘एक देश, एक निवडणूक’ यावर ठाम आहे. परंतु काँग्रेसचा मात्र याला कायम विरोध राहिला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हा मुद्दा पुन्हा वर आला तेव्हाही काँग्रेसने याचा तीव्र विरोध केला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि पी चिदंबरम यासह अन्य नेत्यांनी याला विरोध दर्शवला होता. काँग्रेसने त्यावेळी विधी आयोगाच्या प्रमुखांची भेट घेऊन आपला विरोध व्यक्त केला होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलWorld cup 2019 Ind Vs Pak LIVE : पाकिस्तानला पहिला हाद��ा, इमाम उल हक बाद\nपुढीलनाना पाटेकरांना क्लीन चीट कशी मिळाली तनुश्रीचा थेट मोदींना सवाल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathicelebs.com/bigg-boss-marathi-season-2-day-19-shivani-surve/", "date_download": "2019-07-23T03:31:57Z", "digest": "sha1:74CYYF7TXE4P7KWZPFPQ747P5VKFDQE4", "length": 8939, "nlines": 125, "source_domain": "marathicelebs.com", "title": "बिग बॉस मराठी सिझन २ दिवस १९ ! शिवानी सुर्वेची बिग बॉसना लवकर घरी पाठवण्याची विनंती - MarathiCelebs.com", "raw_content": "\nHome Bigg Boss Marathi बिग बॉस मराठी सिझन २ दिवस १९ शिवानी सुर्वेची बिग बॉसना...\nबिग बॉस मराठी सिझन २ दिवस १९ शिवानी सुर्वेची बिग बॉसना लवकर घरी पाठवण्याची विनंती\nशिवानी सुर्वेची बिग बॉसना लवकर घरी पाठवण्याची विनंती\nबिग बॉस मराठीच्या घरात शिवानी सुर्वे बरीच चर्चेत आली आहे… आता सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष एकाच गोष्टीवर कालपासून केंद्रित झाले आहे ते म्हणजे शिवानी सुर्वेने बिग बॉसना केलेली विनंती. शिवानीला लवकरात लवकर बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जायचं आहे… परंतु अजूनही बिग बॉसनी यावर कोणताही निर्णय सांगितला नाहीये… शिवानीने काल देखील बिग बॉस आणि बिग बॉसच्या संपूर्ण टीमची माफी मागितली… आणि आज देखील शिवानी बिग बॉसना हिच विनंती करताना दिसणार आहे. आता बिग बॉस यावर काय निर्णय घेतील हे लवकरच कळेल… तसेच बिग बॉस आज घरातील पाणीपुरवठा बंद करणार असून सर्व सदस्यांना घरात असलेला पाणीसाठा स्टोर रूममध्ये ठेवण्यास सांगणार आहेत… आता पाण्याशिवाय बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य काय योजना करतील हे आज कळेल …\nबिग बॉस मराठीच्या घरात काल काय घडले \nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमध्ये काल घरातील सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केली. दिंगबर नाईक यांना टास्कमध्ये शिक्षक असलेल्या टीमने पास केले… वैशाली म्हाडेने संगीत क्लासमध्ये सुंदर अशी गाणी तिच्या मधुर आवाजात ऐकवली… तर परागच्या तासात ऐकवलेल्या एक प्यार का नगमा है या गाण्यामुळे सगळे सदस्य भावूक झाले. अभिजीत केळकर याने बिग बॉसला नेहा विषयी तक्रार केली, काही सदस्य करत असलेल्या कटकटीमुळे बाकीच्या सदस्यांना टास्क हवा तसा खेळता येत नाही… शिक्षक झालेल्या टीमने काल विद्यार्थी बनून BB विद्यालयात बराच दंगा केला… अभिजीत बिचुकले यांना इंग्लिश शिकवायची जबाबदारी सोपवली होती आणि या क्लासमध्ये वीणा आणि परागने बिचुकले यांना त्यांच्या इंग्लिशवरून बरेच चिडवले. वीणाला काल अभिजीत बिचुकले यांनी त्यांच्या क्लास मध्ये दंगा केल्याने तर नेहाने परागला नापास केले…\nआज टास्क मध्ये काय होणार कोण नापास आणि कोण पास होणार कोण नापास आणि कोण पास होणार आणि कोण घराचा कॅप्टन होणार आणि कोण घराचा कॅप्टन होणार हे बघणे रंजक असणार आहे… तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.\nबिग बॉस मराठीच्या घरात पाणीपुरवठा बंद\nशिवानी सुर्वेची बिग बॉसना लवकर घरी पाठवण्याची विनंती\nबिग बॉस मराठी सिझन २ दिवस १७ बिग बॉस मराठीच्या घरात आज दिले जाणार प्रेमाचे धडे\nPrevious articleसोनी मराठीवर येत्या २३ जूनला रंगणार ‘५६वा मराठी चित्रपट पुरस्कार सोह‍ळा’\nNext articleदिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड यांचा छोट्या पडद्यावर ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेच्या निमित्ताने कमबॅक\n‘स्टार प्रवाह’वरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या टीमने पूर्ण केले १०० भाग\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nपरदेशात प्रथमच होणार विठुनामाचा गजर \nरुपाली, नेहा आणि अभिजित बिचुकले यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण करत आहे “बनवा बनवी”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2018/05/mumbai_16.html", "date_download": "2019-07-23T03:14:42Z", "digest": "sha1:JEA34NL4S7MFQWMN2VOMJTNS627ALCEZ", "length": 3551, "nlines": 91, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "कमला मिल आग दुर्घटना प्रकरण : समितीचा शनिवारी घटनास्‍थळाचा पाहणी दौरा | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nकमला मिल आग दुर्घटना प्रकरण : समितीचा शनिवारी घटनास्‍थळाचा पाहणी दौरा\nमुंबई ( १० मे २०१८ ) : उच्च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार, ४ एप्रिल २०१८ रोजी कमला मिल आग दुर्घटनेची चौकशी करण्‍याच्‍या अनुषंगाने त्रि‍सदस्‍यीय चौकशी समिती गठीत करण्‍यात आली होती. या समितीचा पाहणी दौरा शनिवार १२ मे २०१८ रोजी सकाळी ११. ३० वाजता होणार आहे. दि. २९ व ३० डिसेंबर २०१७ च्‍या मध्‍यरात्री लोअर परेल, कमला मिल कंपाऊडमधील वन अबोव्‍ह व मोजो बिस्‍ट्रो या दोन रेस्‍टॉरेन्‍टला आग लागली होती. या घटनेवरुन मा. उच्‍च न्‍यायालयाने ही चौकशी समिती गठीत केली होती. त्रिसदस्‍यीय चौकशी समिती शनिवार, दि. १२ मे २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता घटनास्‍थळाची पाहणी करणार आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/give-us-power-we-will-exchange-old-notes-prakash-ambedkar-26649", "date_download": "2019-07-23T02:51:00Z", "digest": "sha1:XXZY7TRBSRRHD76TXH4EK7OGBMID4UNA", "length": 9030, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Give Us Power We will exchange old notes - Prakash Ambedkar | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसत्ता द्या आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ : प्रकाश आंबेडकर\nसत्ता द्या आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ : प्रकाश आंबेडकर\nसत्ता द्या आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ : प्रकाश आंबेडकर\nसत्ता द्या आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ : प्रकाश आंबेडकर\nरविवार, 29 जुलै 2018\nसध्या देशात सत्तेत असलेले सरकार जुमलेबाज सरकार आहे. मात्र ही जुमलेबाजी फार काळ टिकणार नाही. येत्या 15 ऑगस्टनंतर आम्ही सत्ताधाऱ्यांचा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी कपडेफाड आंदो���न सुरु करणार आहोत - प्रकाश आंबेडकर\nनाशिक : देशात नोटाबंदीचा आधिकार पंतप्रधानाचा नव्हे, तर संसदेने रिर्झव बँकेला दिलेला आहे. तसेच प्रत्येक नोटेवर जेव्हा नोट सादर करेल, तेव्हा तिची किंमत परत देण्याची हमी दिलेली असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिर्झव बॅकेचा आधिकार वापरुन जुमला केला आहे. त्यामुळे नोटा सांभाळून ठेवा. आम्ही त्या बदलून देऊ,\" असे आवाहन भारीप- बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.\nभारिप- बहुजन महासंघातर्फे येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात वंचित बहुजन आघाडीचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला मोठी गर्दी होती. यावेळी ते म्हणाले, ''सध्या देशात सत्तेत असलेले सरकार जुमलेबाज सरकार आहे. मात्र ही जुमलेबाजी फार काळ टिकणार नाही. येत्या 15 ऑगस्टनंतर आम्ही सत्ताधाऱ्यांचा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी कपडेफाड आंदोलन सुरु करणार आहोत. चार्वाकापासून या देशात क्रांती व प्रतिक्रांती यांच्यात वर्चस्वाचा संर्घष सुरु आहे. समतेच्या स्थापनेसाठी वंचित, ओबीसी, बहुजनांना पून्हा एकदा क्रांती करण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणूका ही त्यासाठी चांगली संधी आहे. त्यात वंचितांनी मनुवाद्यांशी दोन हात करायची असेल, तर सध्याची मानसिकता बदलून तयारीला लागावे.\"\n''वंचित बहुजन आघाडीला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मनातील मनुवाद काढावा. आगामी निवडणूकात आपण सगळे एकसमान आहोत. याच विचाराने प्रत्येकाने काम करा. उमेदवार कोण त्याच्या जातीचे मतदार किती, अशा चर्चांना थारा न देता, आम्ही विषमता मानीत नाही, विषमता मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, या विचाराने कामाला लागावे,\" अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसरकार government आंदोलन agitation प्रकाश आंबेडकर prakash ambedkar नोटाबंदी नरेंद्र मोदी narendra modi निवडणूक\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/sultaan/", "date_download": "2019-07-23T02:56:27Z", "digest": "sha1:UIS3LGXZBSMYVYBFCTPILIQF4J5Q7HFR", "length": 6160, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Sultaan Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n६०० मर्सिडीज कार आणि सोन्याच्या विमानाचा ‘सुलतान’\nसुलतान यांच्याकडे स्वत:चे बोइं�� 747-400 विमान आहे. ते एका महालापेक्षा कमी नाही.\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल : काही माहित असलेलं, काही माहित नसलेलं\nभरताच्या संविधानातील या १४ महत्त्वाच्या गोष्टी आपण इतर देशांच्या संविधानातून घेतल्या आहेत..\nसरकारी नोकरी मिळवण्यात अपयश आल्यानंतर ९ वर्षांनी तो थेट आयएएस झाला..\nनिखिल वागळेंची “…काशिनाथ…” चित्रपट आणि चित्रपट आवडलेल्यांवर टीका – वाचकांनी केलं भन्नाट ट्रोल\nप्रेमभंगाचे हे भयंकर शारीरिक प्रभाव वाचून, प्रेमापासूनच जपून रहाण्याचा विचार येतो\nहे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो – प्रत्यक्षात फोटो नाहीतच…\nदारू-सिगारेटची व्यसनं सर्वश्रुत आहेत – पण “ह्या” ७ व्यसनांच्या बाबतीत अनेक जण गाफील असतात.\n..आणि पवारसाहेबांनी ‘Pseudo Secularism म्हणजे काय’ हे दाखवून दिले\nपद्मावतीचं “शील रक्षण” करणारी “मॉडर्न टेक्नॉलॉजी”\nलता मंगेशकर : चमत्कार, तक्रार आणि नूरजहा नावाचं नं फुललेलं गाणं\nमोदी समर्थक जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर जे छापलंय ते पाहून लोक राजकीय मतं कुठवर नेतात हे कळतं\nकाही तासांत नरेंद्र मोदींचे ट्विटर फोलोवर्स तीन लाखांनी कमी झालेत\nतुमच्या कमी झोपेचा परिणाम चक्क तुमच्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर कसा होतो \nसौदी अरेबिया विरुद्ध ISIS – व्हाया पाकिस्तान\nजाणून घ्या रोजच्या वापरातील ‘ह्या’ इमोजींमागचा माहित नसलेला रंजक इतिहास\nन्यायमूर्ती अभय ओक आणि भाजपा सरकारची स्वार्थी भूमिका\nआयपीएल चिअरलीडर्सच्या पडद्यामागील दुनियेचे दाहक वास्तव : सत्य अन आभासाचा निर्दयी खेळ\nअर्थसंकल्प २०१७ – भविष्याकडे जाण्याचा सकारात्मक संकल्प\n“स्वच्छतेचे बळी” : जातीयवाद आणि दुर्लक्षितता भोगणारे सफाई कामगार\nपाककडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे असूनही त्यांना भारताची भीती वाटण्याचं अभिमानास्पद कारण\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/01/blog-post_33.html", "date_download": "2019-07-23T03:51:48Z", "digest": "sha1:FLOQNG36IU7PL3NIPHQFOZWHQMRNKNGX", "length": 10412, "nlines": 99, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "माण देशी फाउंडेशनमुळे महिलांच्या कष्टाला सन्मान - सुभाष देसाई | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nमाण देशी फाउंडेशनमुळे महिलांच्या कष्टाला सन्मान - सुभाष देसाई\nDGIPR ५:०० म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमाणदेशी महोत्सवाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन\nमुंबई, दि. 3 : माण देशी फाउंडेशनचे कार्य म्हणजे एक चमत्कार आहे. दुष्काळग्रस्तांसाठी चारा छावण्या, महिलांसाठी बँक, रेडिओ स्टेशन आदी उपक्रम आव्हान समजून पूर्ण केले असून हे कार्य म्हणजे मोठा चमत्कार आहे. महिलांच्या कष्टाला सन्मान देण्याचे काम ही संस्था करत आहे. असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.\nमाणदेशी महोत्सवाचे उद्घाटन आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दादर येथील रवींद्र नाट्यगृहात झाले. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, माण फाउंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा उपस्थित होत्या. माणदेशी महोत्सवाला मुंबईकरांनी भेट देऊन या संस्थेला हातभार लावावा, असे आवाहन श्री. देसाई यांनी यावेळी केले.\nश्री. देसाई म्हणाले, महिलांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे काम ही संस्था करत आहे. राज्यात महिला उद्योजकांची संख्या वाढावी यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सध्या ९ टक्के महिला उद्योजक आहेत. येत्या काही दिवसांत हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाने कृषी कंपन्यांना मदत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. या महोत्सवात कृषी कंपन्यांनी सहभाग नोंदवून शासनाच्या उपक्रमास हातभार लावल्याचे श्री. देसाई यांनी म्हटले.\nमाण देशी फाउंडेशनच्या महिलांनी उद्योग वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यांना शासनाच्या वतीने सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी श्री. देसाई यांनी दिली. मुंबईतील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या संस्थेच्या कार्याला हातभार लावावा. आपणदेखील या संस्थेसोबत काम करण्यास तयार असल्याचे देसाई यांनी सांगितले.\nसमाजसेविका सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, महिलांनी संकटाने खचून न जाता नव्या उमेदीने उभे राहिले पाहिजे. आपल्या दु:खाचे भांडवल न करता स्वावलंबी बनले पाहिजे.\nप्रास्ताविक माण देशी फाउंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा यांनी केले. त्या म्हणाल्या की, प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे. मुंबईतील नागरिकांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेला शेतीमाल उपलब्ध व्हावा, यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शहर�� भागातील नागरिक काय खातात आणि काय खावे याची जाणीव या महोत्सवातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nया महोत्सवातून ग्रामीण भागातील पारंपरिक कला लुप्त होऊ नये, त्याची शहरातील नागरिकांना ओळख व्हावी, असा महोत्सवामागचा हेतू असल्याचे चेतना सिन्हा यांनी सांगितले. दरम्यान, अशा प्रकारचे प्रदर्शन केवळ राज्यापुरते मर्यादित न राहता देशपातळीवर भरविण्याचा मानस श्रीमती सिन्हा यांनी व्यक्त केला.\nया प्रदर्शनात केरसुणी, पापड, लोणचे पासून जात्यावरील दळण, मातीपासून गृहोपयोगी वस्तू तयार करण्यापासून ग्रामीण संस्कृतीची ओळख दाखवणारे बारा बलुतेदार सहभागी झाले आहेत. चार दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार असून शेतकऱ्यांनी पिकवलेला कृषी माल या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.\nयावेळी डाऊ केमिकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर शेनॉय, एक्सेचरचे सीईओ महेश झुरळे उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/where-is-the-tomato-from-117030600010_1.html", "date_download": "2019-07-23T02:41:09Z", "digest": "sha1:MU4H6S3Q5U5PP7LTNTPW4FQEYMTBNOZI", "length": 11366, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "टोमॅटोचा ‍इतिहास 5.20 कोटी वर्षापूर्वीचा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 23 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nटोमॅटोचा ‍इतिहास 5.20 कोटी वर्षापूर्वीचा\nटोमॅटोचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. टोमॅटो ज्या रोपट्यावर उगवला होता ते सुमारे पाच कोटी वर्षापूर्वी अंटार्क्टिकामध्ये विकसित झाले होते. शास्त्रज्ञांना या प्राचीन रोपट्याचे दोन जीवाश्म 5.20 कोटी वर्षापूर्वीच्या एका दगडाखाली आढळून आले आहेत. या दगडामध्ये प्राचीन लॅन्टन फळाचे छायाचित्र आढळून आले ��हे. हे अवशेष आ‍धुनिक काळात आढळून येणार्‍या नाइटशेड वर्गातील फळे व भाजीपाल्यासोबत मिळतेजुळते आहेत.\nटोमॅटो, बटाटा, शिमला मिरची, वांगी आणि तंबाखू याच नाइटशेड वर्गातील उत्पादने आहेत. शास्त्रज्ञांना या दगडांमध्ये जे जीवाश्म ‍आढळले आहे ते बरेचसे ग्राउंड चेरी व टोमॅटोसारखे आहे. दोन्ही जीवाश्म अतिशय पातळ कागदावर दिसणार्‍या सालीच्या आतमध्ये दडलेले आहेत. या सालीच्या शिरांवर जीवाश्म स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते.\nते ऐवढे स्पष्ट आहे की शास्त्रज्ञ त्यात दाबले गेलेल्या अंशांचीही ओळख करण्यात यशस्वी झाले.\nजीवाश्मीकरणाच्या प्रक्रियेमुळे त्याचे कोळशामध्ये परिवर्तन झाले होते. प्राचीन गोंडवाना लँड अलिप्त होणार्‍या निर्णायक टप्प्यादरम्यान दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका व ऑस्ट्रेलियाच्या आसपास असावा. ज्याठिकाणी हे जीवाश्म आढळून आले आहेत, तो अज्रेंटिनाचा हिस्सा आहे. ही जागा अतिशय कोरडी व निर्जन आहे.\nआजपासून सुमारे 5.60 लाख वर्षांपूर्वी हे स्थळ कॉलडेरा सरोवराच्या किनार्‍याच्या जवळ होते. त्यावेळी तिथे उष्णकटिबंधीय वातावरण होते. सरोवरच्या किनारी असल्यामुळेच बहुधा जीवश्मात दाबले गेलेली फळाली साल पाण्यावर तरंगत असावी.\nतर असा तयार झाला समोसा\nआपली लेखणी आपल्याबद्दल काय सांगते बघा..\nहत्तीपेक्षाही महाग असतात या जनावराचे दात\nचाणक्याप्रमाणे काय व्यर्थ आहे\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nकिस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन\nओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...\nRRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...\nRRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...\nदुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय\nदुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...\nप्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)\nहेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...\nजर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2019-07-23T02:31:09Z", "digest": "sha1:44XER3YOLBCL4JHNWWJWGYDRYE52J3CV", "length": 10371, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – खाते प्रमुख हाजीर हो! | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – खाते प्रमुख हाजीर हो\nमुख्यसभांना दांडी मारल्यास अधिकाऱ्यांवर होणार कारवाई\nपुणे – महापालिकेच्या मुख्यसभांना नगरसेवकांकडून पॉईट ऑफ इन्फर्मेशन अंतर्गत शहरातील समस्यांवर प्रश्‍न उपस्थित केले जातात. मात्र, त्यावेळी संबंधित विभाग प्रमुख उपस्थित नसल्याने प्रशासनाकडून नगरसेवकांना उत्तर दिले जात नाही. त्यामुळे नगरसेवकांकडून तसेच महापौरांकडूनही प्रशासनाला धारेवर धरले जात असल्याने या पुढे महापालिकेच्या प्रत्येक विभाग प्रमुखाने मुख्यसभेला उपस्थित राहाणे बंधनकारक असल्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमंगळवारी झालेल्या मुख्यसभेत अनेक अधिकारी उपस्थित नसल्याने नगरसेवकांच्या प्रश्‍नांना उत्तर देता येत नसल्याने आयुक्तांना सभागृहात दिलगीरी व्यक्त करण्याची वेळ आली होती. त्याची गंभीर दखल घेत, आयुक्तांनी याबाबतचे आदेश तातडीने काढले आहेत. तसेच, या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित विभागप्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा, या आदेशात देण्यात आला आहे.\nकाय आहेत आयुक्तांचे आदेश\n1) सर्व खातेप्रमुखांनी बैठकीस पूर्णवेळ उपस्थित राहावे\n2) काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहणे शक्‍य नसल्यास सहायक अधिकारी माहितीसह उपस्थित असावा\n3) मुख्यसभा चा���ू असताना, काही महत्त्वपूर्ण कामासाठी बाहेर जावे लागल्यास महापौर आणि आयुक्तांना पूर्वसूचना देऊनच अधिकाऱ्यांनी बाहेर जावे\n‘पक्षाने संधी दिल्यास विधानसभा लढणार’\n‘पीएमपीएमएल’ला मिळणार वाढीव विद्युतपुरवठा\nमागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी\nअजितदादा…सर्वसामान्यांना आपला वाटणारा नेता\nअजितदादा : कार्यकर्त्यांचे अखंड ऊर्जास्रोत\nप्रगतीशील महाराष्ट्राचा गतिमान नेता\nसुख, शांती, समाधान खरी संपत्ती – आबनावे\nपावसाचा दगा; शेतीला फटका\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/athletics-mens-1500m-finals-teamindias-jinsonjohnson-win-gold/", "date_download": "2019-07-23T03:18:41Z", "digest": "sha1:3RGHYIM4OAVH6YWHP6BZ2VKKUBZURUNS", "length": 9471, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आशियाई स्पर्धा 2018 : धावण्याच्या शर्यतीत भारताला आणखी एक ‘सुवर्ण’ | Dainik Prabhat", "raw_content": "\nआशियाई स्पर्धा 2018 : धावण्याच्या शर्यतीत भारताला आणखी एक ‘सुवर्ण’\nजकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा झाले आहे. अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात 1500 मी धावण्याच्या शर्यतीत भारताच्या जिन्सन जाॅन्सन याने भारतासाठी सुवर्णपदक पटकाविले आह��.\nपुरूषांच्या 1500 मी धावण्याच्या शर्यतीत जिन्सन जाॅन्सन याने 3:44.72 अशी वेळ नोंदवत पहिले स्थान पटकाविले आहे. त्यामुळे आता भारताच्या खात्यात 12 व्या सुवर्णपदकाची भर पडली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घालणारा मनजित सिंग मात्र 1500 मी स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. त्याने 3:46.57 अशी वेळ नोंदवली.\n‘सुवर्ण’ कन्या पुन्हा चमकली\nभारताची सुवर्णकण्या हिमा दासने पटकावले तिसरे सुवर्ण\nपोलंडमधील मैदानी स्पर्धेत हिमा दासला सुवर्णपदक\nराही सरनोबतचे कोल्हापुरात स्वागत\nआशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धा : श्रेया अग्रवालची विश्वविक्रमासह सुवर्णपदकांची कमाई\nइस्तवान पेनीला 50 मी. रायफल तीन पोझिशनचे विजेतेपद\n#ISSFWorldCup – नेमबाजी विश्वचषकामध्ये अपुर्वी चंडेलाचे विश्वविक्रमी सुवर्णपदक\nएमटीएनल अग्नितांडव; आगीतून सर्व 100 जणांची सुखरुप सुटका\nचांद्रयान 2 असा करणार प्रवास\nले.जन. मनोज नरवणे लष्कराचे उपप्रमुख\nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/dsk-bulider/", "date_download": "2019-07-23T03:16:38Z", "digest": "sha1:SGRANCDWM2IADHM6R2QKTVNLYUR4MGQ3", "length": 4221, "nlines": 60, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "dsk bulider Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nडी.एस. कुलकर्णी यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी\nपुणे- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना गुंतवणूकदाराची फसवणूक प्रकरणी 23 फेब्रुवारी पर्यंत पोलीस...\nडी एस कुलकर्णींवर आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई\nटीम महाराष्ट्र देशा – पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींविरोधात पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई करायला सुरूवात केलीय. आज सकाळी डीएसकेंच्या...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/we-the-trend-setters-choudhary-yatra-companay-nashik/", "date_download": "2019-07-23T02:47:26Z", "digest": "sha1:HIG2IMNY543AV624KPHG7FRU3HO4LEQA", "length": 27584, "nlines": 228, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वुई द ट्रेंडसेटर्स : धार्मिक पर्यटनातील चौधरी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयाव�� शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nवुई द ट्रेंडसेटर्स : धार्मिक पर्यटनातील चौधरी\nसध्या चौधरी यात्रा कंपनीच्या 100 गाड्या, 60 वातानुकूलित व 17 स्लिपर कोच बसेस आहेत. नाशिक ही आमची कर्मभूमी आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांसह नाशिकमधील पर्यटकांनी चौधरी यात्रा कंपनीवर विश्वास ठेवला व त्यांच्या विश्वासास आम्ही पात्र ठरलो. त्यामुळे चौधरी यात्रा कंपनीची भरभराट झाली. पर्यटकांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासावर 2011 पासून प्रादेशिक धार्मिक व नैसर्गिक पर्यटनासह विदेशी पर्यटनही चौधरी यात्रा कंपनीतर्फे सुरू करण्यात आले आहे. श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, मॉरिशस, कैलास मानस सरोवर, भूतान, हाँगकाँग व युरोप येथे पर्यटन सुरू झाले असून त्यास पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे.\nपर्यटन व्यवसायास सुरुवात होण्याआधी 1961 मध्ये वडील बजरंगलाल चौधरी व चुलते कल्याणमल चौधरी यांनी प्रवासी वाहतुकीसाठी एक बस घेतली. ही बस राज्यस्थानातील 50 कि.मी. परिसरातील स्थानिक प्रवाशांना ने-आण करत असे. त्यावेळी प्रादेशिक परिवहनाच्या नियमाप्रमाणे क्रमांकानुसार गाड्या सोडल्या जात. प्रवाशांच्या सोयीसाठी अनेकांच्या गाड्या असत. दिवसातून एकदाच क्रमांक येत असे. पण चौधरी यांच्याच बसला प्रवासी अधिक प्रतिसाद देत. त्यामुळे आधीच्या व नंतर गाडीला प्रवासी संख्या कमी असायाची. तो आमचा प्रथम टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर 1971 पर्यं�� एकच्या 20 गाड्या झाल्या.\nराज्यस्थानातील हाडीखुर्द (जि.टोक) हे आमचे मूळ गाव. गावी वडिलोपार्जित 150 एकर जमीन असून शेती हा पूर्वाश्रमीचा व्यवसाय आहे. वडिलांनी शेतकर्‍यांचे धान्य व्यापार्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दलाली व्यवसाय सुरू केला. त्यानंतर शेतीस जोडधंदा म्हणून वडिलांनी एक प्रवासी बस खरेदी केली. या बसला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याने तो एक टर्निंग पॉईंट ठरला.\n1971 मध्ये राज्यस्थान शासनाने राज्यात फक्त सरकारी बसमार्फत प्रवासी वाहतूक केली जाईल, असा कायदा केला. त्यामुळे सर्व खासगी बसेस बंद झाल्यामुळे 20 पैकी 17 गाड्या विकाव्या लागल्या. उर्वरित 3 बसेसमार्फत धार्मिक यात्रा प्रवाशांना करता यावी यासाठी राज्यस्थान यात्रा, ब्रज यात्रा, वृंदावन, मथुरा, गोवर्धन अशी कृष्णभूमी धार्मिक यात्रा सुरू केली. त्यानंतर हळूहळू बद्रीनाथ, रामेश्वर, चारधाम धार्मिक यात्रा देशभर सुरू केली. सुरुवातीला प्रतिकूल परिस्थितीत प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला.\nएक दिवस नाशिकमधील टूर ऑपरेटर कुलकर्णी यांना इंदोर ते नाशिककरिता नियमित प्रवासी वाहतूक करण्यासाठी खासगी बसेसची गरज होती. त्यासाठी ते जयपूरला पोहोचले. त्यावेळी अनपेक्षित त्यांची भेट झाली व महाराष्ट्रात 1980 पासून भाड्याने बस प्रवासी वाहतुकीसाठी देण्यास सुरुवात झाली. 1980 ते 1983 पर्यंत चौधरी यात्रा कंपनीतर्फे बसेस भाड्याने दिल्या जात होत्या. 1981 मध्ये शिंदे टूर ऑपरेटर यांना बस भाड्याने दिल्या होत्या. त्यांनी चौपट नफा मिळवून दिला. नंतर त्यांना जास्तीत जास्त बसेसची गरज भासू लागली. त्यांच्या मागणीनुसार दुसरीकडून नवीन बस त्यांना उपलब्ध करून दिल्या. मात्र त्याचा विपरित परिणाम आमच्या व्यवसायावर झाला. त्यांनी जुन्या बसेसची मागणी कमी केल्यामुळे व्यवसाय ठप्प झाला.\n1982 पर्यंत चौधरी यात्रा कंपनीतर्फे पर्यटकांसाठी धर्मशाळेत सामूहिक निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जात होती. 1983 पासून प्रवाशांना एकवेळचे जेवण व स्वतंत्र राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. स्पर्धेत टिकण्यासाठी प्रवासी भाडे पर्यटकांकडून इतरांपेक्षा कमी घेण्यास सुरुवात केली. त्यास पर्यटकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रतिस्पर्धी व्यवसायिकांशी 1987 मध्ये बरोबरी करता आली व 1991 मध्ये प्रतिस्पर्धी व्यवसायिकांना मागे टाकले. हा चौधरी यात्रा कंपनीचा टर्निंग पॉईंट होता.\n1980 ते 1992 पर्यंत फक्त नाशिकपर्यंत पर्यटन व्यवसाय मर्यादित होता. 1993 मध्ये महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर व जळगाव या शहरात चौधरी यात्रा कंपनीची कार्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर पर्यटकांचा विश्वास व प्रतिसाद यामुळे टप्प्याटप्प्याने 1997 पर्यंत महाराष्ट्रभर 50 कार्यालये सुरू झाली. 1984 पासून कंपनीकडून गाडी घेऊन स्वत:ची चेसीस गाडी बनवण्यास सुरुवात झाली. 1994 ते 2012 पर्यंत चौधरी यात्रा कंपनीच्या 150 गाड्या तयार करण्यात आल्या. पर्यटकांच्या मागणीनुसार सुरुवातीस 3 बाय 2 आसनांच्या बस होत्या. त्यात सुधारणा करत 1995 पासून 2 बाय 2 आराम आसनाच्या बसेस तयार करण्यात आल्या. 2006 पासून वातानुकूलित बसेस तयार करण्यात आल्या.\n1994 पासून पर्यटकांना सकाळी नाश्ता, दुपारी व रात्रीचे जेवण उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली. पर्यटक सुरुवातीला जेवणासाठी ताट, वाटी व झोपण्यासाठी शाल, चटई, ब्लॅकेट आदी साहित्य आणत. चौधरी यात्रा कंपनीने पर्यटकांच्या सोयीसाठी 1987 पासून जेवण व झोपण्याचेही साहित्य देण्यास सुरुवात केली. 2001 पासून कौटुंबिक सदस्य असणार्‍या पर्यटकांना राहण्यासाठी धर्मशाळेत स्वतंत्र्य खोली उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. त्यात काळानुरूप सुधारणा करत पर्यटकांसाठी हॉटेल्समध्ये राहण्याची निवास व्यवस्था सुरू झाली.\n1987 पासून पर्यटकांच्या मागणीनुसार महाराष्ट्रात अष्टविनायक यात्रा, कोकण पर्यटन, महाराष्ट्र दर्शन सुरू करण्यात आले आहे. तसेच गोवा, गुजरात, राज्यस्थान, चारधाम, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुरी, त्रिस्थली व प्रेक्षणिय स्थळे फिरण्यास सुरुवात झाली. पर्यटकांच्या मागणीनुसार धार्मिक पर्यटनासह नैसर्गिक पर्यटनही चौधरी यात्रा कंपनीतर्फे सुरू करण्यात आले.\nचौधरी यात्रा कंपनीचे मुख्यालय नाशिक शहरात आहेत. पर्यटकांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल चौधरी यात्रा कंपनीला भारत सरकारतर्फे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पातळीवरील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पर्यटकांना संगणक प्रणालीमार्फत पर्यटन शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रासह देशभर व विदेशात दैनंदिन पर्यटन सेवा दिल्याने स्थानिक नागरिकांसह रुग्णालये, हॉटेल्स, प्रशासनाशी नियमित स��पर्क आहे. त्यामुळे अडचणीच्या वेळी तेथील स्थानिक यंत्रणा व नागरिक मदतीला धावून येतात. अमरधाम यात्रेवेळी अतिरेक्यांच्या हल्ल्यात चौधरी यात्रा कंपनीचे तीन पर्यटक ठार झाले. त्या पर्यटकांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी अनेक अडचणी आल्या, मात्र त्यावेळी महायुतीचे सरकार होती. शिवसेनेच्या महाराष्ट्रातील खासदार व आमदारांनी केंद्र सरकार, तेथील लोकप्रतिनिधींशी संपर्क केला. त्यामुळे पार्थिव महाराष्ट्रात आणणे सोयीचे झाले. केदारनाथ महाप्रलयावेळी चौधरी यात्रा कंपनीचे अनेक पर्यटक अडकले होते. त्यावेळी स्थानिक यंत्रणेशी व नागरिकांशी नियमित संपर्क असल्याने त्यांनी तात्काळ मदत केल्याने सर्व पर्यटक सुखरूप महाराष्ट्रात आले.\nवुई द ट्रेंड सेटर्स : सॉफ्टवेअरचं हब ‘ESDS’\n‘पटाखा’मध्ये मुन्नी लगावणार ठुमके\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nराफेल विमानाच्या खरेदीचे तपशील केंद्र सरकारकडून सादर\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nसलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\n‘ठग ऑफ महाराष्ट्र’ विरोधकांचा हल्लाबोल\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nनिलभ रोहन जळगावचे नवे डिवायएसपी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/10/blog-post_53.html", "date_download": "2019-07-23T02:32:23Z", "digest": "sha1:A3C7D3VSP6C2XPCLZCPIZ2WKUYSJJCGA", "length": 6295, "nlines": 94, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "पोलीस कर्मचा-यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nपोलीस कर्मचा-यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार\nDGIPR ४:०७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुठा उजवा कालवा दुर्घटनेच्या वेळी नागरिकांना मदत\nपुणे दि. २ : मुठा उजवा कालवा फुटीच्या दुर्घटनेच्यावेळी आपदग्रस्तांना तात्काळ मदत करुन त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या निलम भरत गायकवाड आणि संतोष लक्ष्मण सुर्यवंशी या पोलीस कर्मचा-यांचा प्रशस्तीपत्र देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला.\nया पोलीस कर्मचाऱ्यांनी, मुठा कालवा फुटीच्या दुर्घटनेच्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून, कर्तव्यभावनेने लहान मुले व त्यांच्या मातांना पाण्याच्या प्रवाहाबाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले होते. तसेच सात व आठ नागरिकांना दोराच्या सहाय्याने पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले होते. त्यामुळे मनुष्यहानी झाली नाही. या त्यांच्या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.\nयावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, वायुदलाचे एअर कमोडोर के.व्ही.एस. नायर, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2019/07/mumbai_0.html", "date_download": "2019-07-23T03:37:45Z", "digest": "sha1:KZEUNKHCSWTR6VTQVMRPQSJDKKGGU6RN", "length": 6531, "nlines": 95, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "कळवा खाडीवरील रेल्वे उड्डाणपुलाला जोडपूल बांधण्याची शक्यता तपासून पाहण्यात येईल - योगेश सागर | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nकळवा खाडीवरील रेल्वे उड्डाणपुलाला जोडपूल बांधण्याची शक्यता तपासून पाहण्यात येईल - योगेश सागर\nमुंबई ( १ जुलै २०१९ ) : ठाणे-बेलापूर महामार्गावर कळवा खाडीवरील काम सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाला शाखापूल (आर्मब्रीज) बांधण्याबाबतची व्यवहार्यता तपासून पाहण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी विधानसभेत सांगितले.\nठाणे- बेलापूर महामार्गावरील विटावा रेल्वे पुलाखालील बोगद्यात पाणी साचत असल्याने आणि एक बोगदा दुरुस्तीसाठी बंद ठेवल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना सागर बोलत होते.\nवाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यातसाठी सध्या काम सुरू असलेल्या पुलाची लांबी वाढविण्याच्या मागणीवर बोलताना सागर यांनी यावेळी माहिती दिली की, विटावा रेल्वेपुलाखालील बोगद्याची पातळी लगतच्या खाडीच्या भरतीप्रसंगीच्या पाणीपातळीपेक्षा कमी असल्याने बोगद्यामध्ये पाणी येते ही वस्तुस्थिती आहे. हे पाणी काढण्यासाठी तेथे पंप बसविण्यात आलेले आहेत. पाणी साचत असल्याने वाहतुकीस अडथळा येतो. कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक असल्यामुळे 2010 मध्ये बंद करण्यात आला आहे. सध्या 1995-96 मध्ये बांधलेल्या पुलावरुन वाहतूक सुरू आहे.\nठाणे महानगरपालिकेने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक अतिरिक्त पूल बांधण्याचे नियोजन 2012-13 मध्ये केले. त्याचे 65 टक्के काम झाले आहे. पुलाची वाढणारी लांबी आणि खर्च तसेच मुख्य रेल्वे लाईनवर काम करण्यासाठी मिळणारा मर्यादित वेळ पाहता या पुलाचे संकल्पन (डिझाईन) रेल्वे लाईन खालील मार्गापासून 360 मीटर आधी संपते अशा लांबीचे करण्यात आले. या पुलाच्या उतरणीच्या 405 मी. लांबीपैकी 260 मीटर लांबीचे काम झाले आहे. त्यामुळे या पुलाची लांबी वाढविणे शक्य नाही. मात्र त्यास एखादा शाखापूल (आर्मब्रीज) बांधता येण्याच्या शक्यतेची व्यवहार्यता तपासण्यात येईल व तसे शक्य असल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही सागर म्हणाले.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nashik.gov.in/mr/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-23T02:31:56Z", "digest": "sha1:YBHYBR2DPSOL7MHPI3WDZMSS4IVVDPQT", "length": 6930, "nlines": 189, "source_domain": "nashik.gov.in", "title": "वेबसाईट नकाशा | नाशिक जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nजिल्हाधिकारी नाशिक – जिल्हा स्थापनेपासुन\nपोलिस स्टेशन – शहर\nराज्य उत्पादन शुल्क कार्यालय\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nजिल्हाधिकारी नाशिक – जिल्हा स्थापनेपासुन\nपोलिस स्टेशन – शहर\nराज्य उत्पादन शुल्क कार्यालय\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© नाशिक , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत दिनांक: Jul 22, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/arrest", "date_download": "2019-07-23T03:00:16Z", "digest": "sha1:IV4SU6BLI3XKG6K4YTY6OLWWYCI3RRZX", "length": 20099, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "अटक Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > अटक\nमंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक \nकर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस आणि जनता दल (ध) यांच्या तथाकथित निधर्मी सरकारच्या राज्यात चोर सोडून संन्याशालाच फाशी मिळणार अशा घटनांच्या प्रकरणी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत; मात्र गोरक्षण करतांना गोतस्करांना झालेल्या किरकोळ मारहाणीवरून लगेच आकांडतांडव करतात \nCategories कर्नाटक, राष्ट्रीय बातम्याTags अटक, गुन्हेगार पोलीस, गोमाता, धर्मांध, बलात्कार, हिंदु विरोधी\nआध्यात्मिक शक्तीने समस्या सोडवणार असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईत महिलेला अटक\nआध्यात्मिक क्षेत्रात शिरलेल्या भोंदूंना ओळखण्यासाठी योग्य साधना करणे आवश्यक \nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अटक, अध्यात्म, गुन्हेगारी, धर्मद्रोही, प्रादेशिक, फसवणूक, महिला\nमंगलूरू में गौमाता पर बलात्कार करनेवाले महंमद अन्सारी को पकडनेवाले ३ हिन्दुओं को भी पुलिस ने पकडा \nकांग्रेस-जनता दल (ध) के राज में हिन्दुआें पर अन्याय \nCategories जागोTags अटक, गुन्हेगार पोलीस, गोमाता, जागो, धर्मांध, बलात्कार, हिंदु विरोधी\nकर्नाटकमधील काँग्रेस आघाडी सरकारच्या राजवटीतील पोलिसांची मोगलाई \nमंगळूरू (कर्नाटक) येथे महंमद अन्सारी या तरुणाला गायीवर बलात्कार करतांना पकडणार्‍या तिघा हिंदु तरुणांनाच पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी अटक केली.\nCategories फलक प्रसिद्धीTags अटक, गुन्हेगार पोलीस, गोमाता, धर्मांध, फलक प्रसिद्धी, बलात्कार, हिंदु विरोधी\nसामाजिक प्रसारमाध्यमांवर तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकरणी धर्मांध अभिनेते एजाज खान यांना अटक\nझारखंड राज्यात जमावाने केलेल्या मारहाणीत एका मुसलमान युवकाचा मृत्यू झाला होता. या पार्श्‍वभूमीवर ‘व्हिडिओ’ बनवून तो सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करणारे अभिनेते एजाज खान यांना पोलिसांनी अटक केली आहे.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags अटक, गुन्हेगारी, धर्मांध, पोलीस, हिंदूंवर आक्रमण\nमुंबईमध्ये अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी धर्मांधांसह एका विदेशी नागरिकाला अटक\nलोकसंख्येत अल्पसंख्य; मात्र गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले धर्मांध मुंबई शहरामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या २ धर्मांधांसह एका विदेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अटक, अंमली पदार्थ, गुन्हेगारी, धर्मांध, प्रादेशिक\nमुंबईमध्ये दुधात भेसळ करणार्‍या धर्मांधासह एकाला अटक\nपंतनगर, घाटकोपर येथे दुधात भेसळ करणारे इन्काना अली आणि सत्तीय पित्ताला या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १८ जुलै या दिवशी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून २५० लिटर भेसळयुक्त दूध आणि विविध आस्थापनांच्या दुधाच्या ७५ रिकाम्या पिशव्या कह्यात घेतल्या.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अटक, आरोग्य, गुन्हेगारी, धर्मांध, प्रादेशिक, फसवणूक\nदाऊदचा पुतण्या रिझवान कासकर याला अटक\nखंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा पुतण्या रिझवान कासकर याला १७ जुलैच्या रात्री अटक केली. ‘खंडणी मागून तो देश सोडण्याच्या विचारात होता’, असे पोलिसांनी सांगितले.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags अटक, गुन्हेगारी, दाऊद, पोलीस\n९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या अलीग�� मुस्लिम विद्यापिठाच्या मशिदीच्या मौलवीला अटक\nनऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या मशिदीचा मौलवी मौलाना महंमद अहमद याला अटक करण्यात आली. हा मौलवी या मुुलीच्या घरी तिला कुराण आणि उर्दू शिकवण्यासाठी जात होता.\nCategories उत्तर प्रदेश, प्रादेशिक बातम्याTags अटक, धर्मांध, पोलीस, प्रादेशिक, महिलांवरील अत्याचार\nअलीगड (उत्तरप्रदेश) येथे ९ वर्षांच्या मुलीला तिच्या घरी कुराण आणि उर्दू शिकवण्यासाठी जाणार्‍या अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या मशिदीचा मौलवी मौलाना महंमद अहमद याने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी त्याला अटक केली.\nCategories फलक प्रसिद्धीTags अटक, धर्मांध, पोलीस, प्रादेशिक, फलक प्रसिद्धी, महिलांवरील अत्याचार\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4923415008520229637?BookName=Maharashtratil-Barav-Sthapatya-Ani-Paramparik-Jalvyavasthapan", "date_download": "2019-07-23T04:07:46Z", "digest": "sha1:42BW3MYP3GP5K6ACRSBZAJYQGAT54TZS", "length": 11819, "nlines": 174, "source_domain": "www.bookganga.com", "title": "महाराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि पारंपारिक जलव्यवस्थापन-Maharashtratil Barav Sthapatya Ani Paramparik Jalvyavasthapan by Arunchandra Pathak - Aprant - BookGanga.com", "raw_content": "\nबिझनेस आणि व्यवस्थापन (1483)\nसाहित्य आणि समीक्षा (1237)\nHome > Books > स्थापत्यशास्त्र, वास्तुशास्त्र > महाराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि पारंपारिक जलव्यवस्थापन\nमहाराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि पारंपारिक जलव्यवस्थापन\nसिंधू संस्कृतीच्या लोकांनी विहिरींचा शोध लावला. मोहोंजोदारोत दर तिसऱ्या घरात विहीर होती.इ.पू. २००० ते इ. पू. १५०० ही वर्षे थोड्या फार फरकाने साऱ्या जगभर अमेरिका , ऑस्ट्रेलिया सोडून अवनतीची होती. तोच प्रकार इ.स. ५००-२००० या काळात झालेला दिसतो आणि डॉ. पाठकांनी वर्णिलेल्या बारवा याच काळातील आहेत . त्यामुळे या काळात बारवा खोदल्या गेल्या. ��ा काळातील पाण्याचे दुर्भिक्ष्य संस्कृत वाङ्मयात प्रतिबिंबित झाले आहे . दण्डीनच्या दशकुमारचरितात त्याची भयानक वर्णने आहेत. बहुसंख्य बारवा याच काळातील आहेत आणि त्यांच्यामुळे आपले पूर्वज कसेबसे तग धरून राहिले . संत तुकाराम , समर्थ रामदासांनी त्यांची हृदयद्रावक वर्णने आपल्या लेखनातून केली आहेत. पाठकांनी या विषयावर अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले. त्याचे निश्चित स्वागत होईल.\nमहाराष्ट्र ही पाठकांच्या संशोधनाची सीमारेखा असली तरी बारवांचा (पुष्करणी) उदय ताम्रपाषाण संस्कृती इतका पुरातन आहे. मोहेंजोदडो आणि हडप्पा येथील उत्खननात आढळलेली महास्नानगृहे ही याची उत्तम उदाहरणे आहे. म्हणजेच स्नानाने शुचित्व ही कल्पना किती पुरातन आहे याची प्रचिती येते. त्याचप्रमाणे ऋग्वेद कालात व स्मृती ग्रंथातही विहिरी तथा बरवांचे अनेक उल्लेख आढळत असल्याचे दाखविले आहे.पौराणिक साहित्यामध्ये ही या संबंधातील अनेक स्न्धार्भ दिलेले आहेत. तसेच बुधः जातक कथांमध्ये आणि जैनांच्या सूत्र वाङ्मयामध्ये त्यांचे भिन्न संदर्भात निर्देश आढळतात. थोडक्यात बारव निर्मितीला प्रदीर्घ ऐतिहासिक बैठक असल्याचे सांगितले आहे.असे असूनही बारव स्थापत्य अद्याप उपेक्षित राहिल्याची खंत डॉ. पाठकांनी व्यक्त केली आहे. या क्षेत्रात वावरणाऱ्या प्रस्थापित विद्वानांनी याकडे आस्थेवाईकपणे पाहिले नाही तथापि या कामामुळे ही उणीव भरली गेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/shivsena-foundation-day-maharashtra-cm-devendra-fadnavis-dmp-82-1915219/", "date_download": "2019-07-23T02:59:32Z", "digest": "sha1:R4YKYIQGGIHYR5OST7OBVSIHPJDFVGY7", "length": 11074, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shivsena Foundation day Maharashtra CM devendra Fadnavis dmp 82| ऑक्टोंबरमध्ये विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळेल – देवेंद्र फडणवीस | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वे स्थानकांत पाच मिनिटांत तिकीट\nअंधेरीच्या गोखले पुलाची पुनर्बांधणी\nदुसऱ्या यादीत ‘कटऑफ’मध्ये एका टक्क्याची घट\nपाणी कपात आणखी महिनाभर\n‘आरटीई’प्रवेशासाठी चारपट अर्ज, तरीही ७ हजार जागा रिक्त\nमुख्यमंत्री कोण हा विषय गौण, योग्यवेळी निर्णय जाहीर करु – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्री कोण हा विषय गौण, योग्यवेळी निर्णय जाहीर करु – देवेंद्र फडणवीस\nआम्हाला सत्ता खुर्ची, पदांकरीता नको आहे. मंत्री कोण मुख्यमंत्री कोण या चर्चा मीडियाला करुं द्या.\nआम्हाला सत्ता खुर्ची, पदांकरीता नको आहे. मंत्री कोण मुख्यमंत्री कोण या चर्चा मीडियाला करुं द्या. मुख्यमंत्री कोण हा विषय आमच्यासाठी गौण आहे. आम्ही सर्व काही ठरवलं आहे. योग्यवेळी योग्य निर्णय सांगू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना म्हणाले. माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.\nलोकसभेप्रमाणे ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती अभूतपूर्व विजय मिळवेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. शिवसेना-भाजपा युती वाघ-सिंहाची जोडी असून वाघ-सिंह एकत्र येतात तेव्हा जंगलात कोणाचे राज्य येणार हे सांगावे लागत नाही. वाघ-सिंह एकत्र आल्यावर जनता कोणाला कौल देणार हे स्पष्ट होते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.\nशिवसेनेच्या मेळाव्याला जातो तेव्हा माझ्या घरी येतोय असे मला वाटते. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आणि शिवसैनिकांची ऊर्जा घेण्यासाठी कार्यक्रमाला आलो आहे. माझे मोठे बंधु उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला समर्थ नेतृत्व दिले आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले.\nभगव्या ध्वजासाठी लढणारे, व्यापक हिंदुत्वासाठी आपण एकत्र आलो आहोत. आमचं हिंदुत्व संकुचित नाही ते राष्ट्रीयत्व आहे. हिंदुस्थान, महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र आलो आहोत असे फडणवीस म्हणाले. आपल्याला महाराष्ट्रात दुष्काळाला भूतकाळ बनवायचे आहे. महाराष्ट्राला सुजलाम, सुफलाम करण्यासाठी प्रचंड बहुमतांनी विजय मिळवण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nउमेशसोबत बऱ्याच वर्षांनंतर काम करण्याविषयी प्रिया म्हणते...\nअभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांचा तुरुंगवास\n...म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालाय #NotMyDeepika हा हॅशटॅग\n'तुला पाहते रे'नंतर गायत्री दातारचं 'या' नाटकातून रंगभूमीवर पदार्पण\nप्रियांका चोप्राचा सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात...\nरेल्वे स्थानकांत पाच मिनिटांत तिकीट\nअंधेरीच्या गोखले पुलाची पुनर्बांधणी\nदुसऱ्या यादीत ‘कटऑफ’मध्ये एका टक्क्याची घट\nपाणी कपात आणखी महिनाभर\nशालेय विद्यार्थ्यांभोवती ‘कॅप्टन गोगो’चा विळखा\n‘आरटीई’प्रवेशासाठी चारपट अर्ज, तरीही ७ हजार जागा रिक्त\nखासगीकरणानंतरही स्वच्छतेची स्थिती जैसेथे\nनाशिककरांसाठी भविष्यात ‘मेट्रो निओ’\n‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांवरून भाजपवर निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/sankat-mochak-laxan-jagtap-26637", "date_download": "2019-07-23T02:48:38Z", "digest": "sha1:DTSE2ZYO7QFVFB64I6D2VJCLSIFR4G34", "length": 11302, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "sankat mochak laxan jagtap | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपिंपरी पालिकेचे संकटमोचक आमदार लक्ष्मणभाऊ जगताप\nपिंपरी पालिकेचे संकटमोचक आमदार लक्ष्मणभाऊ जगताप\nरविवार, 29 जुलै 2018\nपिंपरीः भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अडचणीत पक्षाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे वारंवार धावून जात असल्याचे गेल्या काही महिन्यात आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेचे संकटमोचक अशी त्यांची इमेज तयार झाली आहे. आताही खड्ड्यांवरून पालिका व सत्ताधारी लक्ष होताच पुन्हा भाऊंनी आपली संकटमोचकाची भुमिका पार पाडली.\nपिंपरीः भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अडचणीत पक्षाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे वारंवार धावून जात असल्याचे गेल्या काही महिन्यात आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेचे संकटमोचक अशी त्यांची इमेज तयार झाली आहे. आताही खड्ड्यांवरून पालिका व सत्ताधारी लक्ष होताच पुन्हा भाऊंनी आपली संकटमोचकाची भुमिका पार पाडली.\nएक खड्डा बुजविण्यासाठी 18 हजार रुपये खर्च येणाऱ्या प्रणालीवर टीका होताच फक्त पावसाळयातच ती वापरा,असा आदेश भाऊंनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना काल दिला. गेल्यावर्षी भाजप प्रथमच पिंपरी पालिकेत सत्तेत आली. पहिल्या वर्षीच त्यांचा व त्यातही स्थायी समितीचा कारभार वादग्रस्त ठरला. त्याविरोधात विरोधकांच्या जोडीने स्वपक्षातूनही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी गेल्या.त्यातील तीन प्रकरणात चौकशी लागली. तोपर्यंत भाऊंनी थेट व प्रत्यक्ष लक्ष पालिकेच्या कारभारात दिले नव्हते.मात्र, पहिल्याच वर्षी कारभारावर टीका झाल्याने त्यांनी दुसऱ्या वर्षी त्यात लक्ष घालण्यास सुरवात केली.\nवादाची व पालिका तिजोरीवर ताण येणारी कामे टाळण्याच्या सुचना त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. खर्चात काटकसर करण्यास सांगितले.त्याचा थोडा चांगला परिणाम लगेचच दिसून आला. स्थायीत काहीसे विचारपूर्वक विषय मंजूर होऊ लागले. खर्चिक व वादाचे विषय तहकूब होऊ लागले. परिणामी तुलनेने नव्या स्थायीचे निर्णय वादाचे ठरत नाहीत. मात्र, गत स्थायीने मंजूर केलेले विषय आता टीकेचे लक्ष्य होत आहेत.\nत्यात संकटमोचक म्हणून शहराचे कारभारी असलेल्या भाऊंना वारंवार धावून जावे लागत आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पंतप्रधान आवास योजनेचे भुमीपूजन त्यातूनच त्यांनी नुकतेच पुढे ढकलले.परिणामी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारे हे नियोजित भुमीपूजन होऊ शकले नाही. वेस्ट टू एनर्जी या दुसर्या कामाचेही तसेच झाले.समाविष्ट गावातील रस्तेबांधणीच्या निविदेत गोलमाल झाल्याच्या आरोपाचाही त्यांनी असाच प्रतिकार केला होता.\nनुकताच विरोधकांचा असाच आणखी एक हल्ला भाऊंनी परतवून लावला आहे. पावसाळ्यात खड्डे बुजविण्याचे सव्वाआठ कोटी रुपयांचे तीन वर्षांचे काम गत स्थायीने नागपूर येथील मे.अंजनी लॉजिस्टिक या फर्मला दिले आहे. ते जेट पॅचर पोथॉल पॅचिग मशीनने खड्डे बुजविणार आहेत. त्यासाठी त्यांना एक खड्ड्याकरिता पालिका 18 हजार रुपये मोजणार आहे. त्यामुळे पालिका तिजोरीला खड्डा पाडणारी ही नवी यंत्रणाही वादात सापडली.\nविरोधकांकडून ती लक्ष्य करण्यात आली.त्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात खड्डे बुजविणाऱ्या या यंत्रणेचा वापर पाऊस सुरु असतानाच करा, असा आदेश भाऊंनी काल आयुक्तांना दिला. इतर वेळी नेहमीची पद्धत वापरा, असे त्यांनी बजावले आहे.त्यातून लाखो रुपये वाचतील,असा अंदाज आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपिंपरी-चिंचवड पिंपरी देवेंद्र फडणवीस\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/12/blog-post_75.html", "date_download": "2019-07-23T03:38:25Z", "digest": "sha1:B33FGLOJSRV2WGEJPMP7Z65I2EWDE5H4", "length": 6924, "nlines": 93, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "कोस्टा क्रुझचे मुंबईत स्वागत; मुंबई-मालदीव प्रवास कोचीनमार्गे पूर्ण करणार | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nकोस्टा क्रुझचे मुंबईत स्वागत; मुंबई-मालदीव प्रवास कोचीनमार्गे पूर्ण करणार\nDGIPR ५:४३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. ७ : युरोपमधील नामांकित कोस्टा क्रुझ कंपनी भारतात तिसऱ्यांदा कोस्टा रिवेरासह आपला नौकाविहार सुरू करणार आहे. या जल प्रवासाचा आज मुंबईच्या आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनसवर शुभारंभ करण्यात आले. यावेळी या क्रुझचे स्वागत करण्यात आले.\nयावेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, इटलीच्या राजदूत स्टिफानिया कोस्टान्जा, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nकोस्टा निओ रिवेरा हे जहाज मुंबई ते मालदीवपर्यंतचा प्रवास कोचीन मार्गे पूर्ण करणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. हा नौकाविहार ८ डिसेंबर २०१८ ते १६ मार्च २०१९ दरम्यान असणार आहे. हे जहाज प्रशस्त आणि यातील पायाभूत सुविधा उत्तम असल्यामुळे येथे मोठे कार्यक्रम सहज पार पडू शकतात. येथील क्लासिक क्रुझ मध्ये ६५४ केबिन आहेत त्यामध्ये पर्यटकांसाठी समुद्र दृश्य, खाजगी बाल्कनी यांसारख्या सुविधा आहेत. येथील १ हजार ७०० अतिथींच्या सेवेसाठी सुमारे ६७० चालक दल उपलब्ध आहेत. येथे कसिनो, थिएटर, डिस्को बॉलरूम, ग्रँड बार, मॅजिक शो यांसह अशा अनेक मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. हे क्रूझ गेले तीन वर्षे नौका विहार करणाऱ्या अतिथींना दर्जेदार सेवा प्रदान करत आहेत.\nकोस्टा क्रुझमुळे परदेशी पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होण्यास मोठी मदत होणार आहे. मुंबईत आलेल्या या क्रुझचे आज पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष��ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/12/blog-post_783.html", "date_download": "2019-07-23T03:36:27Z", "digest": "sha1:76OSXR5ULWKU5JRAXGR3IEZZOCDQTJSD", "length": 5965, "nlines": 91, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\n'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत\nDGIPR ४:१९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि.27: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ‘उद्योगसुलभ धोरण’ या विषयावर उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि.28 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.\nउद्योजकांना स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्योजकांसाठी विशेष प्रोत्साहन योजना’, उद्योग संचालनालयामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची महत्त्वपूर्ण भूमिका, भांडवली अनुदानासाठी आवश्यक पात्रता, व्यवसायाला वाढविण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन, खासगी उद्योजकांचा या धोरणात सहभाग याबाबतची माहिती श्री. कांबळे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे. या कार्यक्रमात उद्योजकांचासुद्धा सहभाग आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://charity.maharashtra.gov.in/mr-in/", "date_download": "2019-07-23T03:50:56Z", "digest": "sha1:LYPAZWV5HNTG3GQS47XEPCGYZBAYV5TP", "length": 7023, "nlines": 140, "source_domain": "charity.maharashtra.gov.in", "title": "धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "\nमहाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा, १९५०\nमहाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त नियम, १९५१\nसंस्था नोंदणी कायदा, १८६०\nसंस्था नोंदणी नियम, १९७१\nमुंबई वित्तीय नियम, १९५९\nअभिलेख नाशन व जतन नियम\nवित्तीय अधिकार नियम, २०१५\nमहाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम, १९६५\nकार्यालयीन खरेदी कार्यपद्धती नियमपुस्तिका\nमंजूर पदे व स्टाफ चार्ट\nसेवा जेष्ठता यादी - २०१९\nसेवा जेष्ठता - वर्ग ४\nबदली पात्रता यादी - २०१९\nमाहिती अधिकार अधिनियम – २००५\nसंस्था नोंदणी तपासणी यादी\nज्ञापन, नियम व नियमावली नमुना\nन्यास हिशोबपत्रे रु.५००० वरील\nन्यास हिशोबपत्रे रु.५००० खालील\nश्री संजय ग. मेहरे\nसंयुक्त धर्मादाय आयुक्त कार्यालयात उद्घाटन, पब्लिक ट्रस्ट, औरंगाबाद\nकार्यशाळा 2015 न्यायिक अकादमी, उत्तन येथे आयोजित\nदुर्बल आणि गरीब नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा\nवैद्यकीय मदतीकरीता न्यासाची यादी\nअव्वल पाच विश्वस्त संस्था\nन्यास नोंदणी रद्द करण्याची यादी\n२० जुलै २०१९ पोस्ट\nन्यास नोंदणी रद्द करण्याची यादी\n१ फेब्रुवारी २०१८ पोस्ट\n७ ऑगस्ट २०१७ पोस्ट\n१५ मे २०१८ पोस्ट\nन्यास नोंदणी रद्द करण्याची यादी\n५ फेब्रुवारी २०१९ पोस्ट\n७ ऑगस्ट २०१७ पोस्ट\nनियुक्तीसाठी अटी व शर्थी\n१४ ऑगस्ट २०१८ पोस्ट\n१५ नोव्हेंबर २०१८ पोस्ट\n२० मे २०१९ पोस्ट\n६ मार्च २०१८ पोस्ट\nन्यास नोंदणी रद्द करण्याची यादी\n२ जुलै २०१९ पोस्ट\nन्यास नोंदणी रद्द करण्याची यादी\n१ जून २०१९ पोस्ट\nविधी व न्याय विभाग\nविधी व न्याय विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-23T03:57:59Z", "digest": "sha1:L6PUYZ7AJALJUX7O5WRBEQQXXBFQY3RQ", "length": 3776, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आदित्य चासकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nमोदींनी माझ्याकडे काश्मीर प्रश्नावर मदत मागितली : डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्म��ाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\nTag - आदित्य चासकर\nपुणेकरांच्या सेवेत आता अत्याधुनिक व स्वयंचलित ई-टॉयलेट\nपुणे : सार्वजनिक शौचालयांची शहरातील गरज लक्षात घेत नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ व चांगली शौचालये उपलब्ध व्हावी या हेतूने पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे...\nमोदींनी माझ्याकडे काश्मीर प्रश्नावर मदत मागितली : डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://southgoa.nic.in/mr/document-category/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-23T03:34:28Z", "digest": "sha1:L3YZ2MFHWL4HDWQ4OKXPD3SRMWJ4LGXQ", "length": 4165, "nlines": 101, "source_domain": "southgoa.nic.in", "title": "दिशा | नैसर्गिक समुद्रकिनारा, पाण्याचा साठा आणि डोंगराळ जागा यांची जमीन | India", "raw_content": "\nदक्षिण गोवा SOUTH GOA\nएसटीडी आणि पिन कोड\nडी ई ए सी\nआपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम\nसर्व आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम आपत्ती व्यवस्थापन योजना कायदे आणि नियम कार्यालयीन आदेश जनगणना डी ई ए सी दिशा नागरिकांची सनद परिपत्रके माहितीचा अधिकार समित्या सूचना\nदिशा तिसऱ्या बैठकीचे मिनिटे 12/06/2018 डाउनलोड(2 MB)\nवैकल्पिक फाइल : डाउनलोड(2 MB)\nदिशा (दक्षिण गोवा) 01/09/2018 डाउनलोड(1 MB)\nवैकल्पिक फाइल : डाउनलोड(1 MB)\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© दक्षिण गोवा जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 18, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/desh/marathi-news-tripura-bjp-lenin-statue-101350", "date_download": "2019-07-23T03:43:14Z", "digest": "sha1:BGC3JXQULC3VX4WJVSMUTF2DWV2OILV7", "length": 5950, "nlines": 49, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news tripura bjp lenin statue त्रिपुरात भाजपाच्या कार्यकर्त्या���नी लेनिनचा पुतळा पाडला | eSakal", "raw_content": "\nत्रिपुरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा पाडला\nवृत्तसंस्था | मंगळवार, 6 मार्च 2018\nत्रिपुरा - विधानसभा निवडणुकीत डाव्यांवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी त्रिपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी डाव्यांचा आदर्श असणारा कम्युनिस्ट नेता लेनिन याचा बेलोनिया शहराच्या मध्यवर्ती भागातील पुतळा बुलडोझरने पाडला. त्यानंतर त्यांनी पुतळ्याचे शीर वेगळे करून त्याला फुटबॉलसारखे लाथाडले. या प्रकारानंतर खळबळ उडाली आहे.\nत्रिपुरा विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यावेळी भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची 25 वर्षांची सत्ता उलथवून लावली. मात्र, या विजयाला 48 तास उलटत नाही तोच भाजपाच्या कार्यकर्त्यांना केलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.\nआनंदीबेन उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी, तर मध्य प्रदेशात लालजी टंडन\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशाच्या राज्यपालपदी राम नाईक यांच्याऐवजी आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर लालजी टंडन यांना बिहारमधून मध्य...\nबिहार, ईशान्य भारतात पावसाचा जोरदार मारा\nपाटणा : काही दिवसांपूर्वीच उष्माघाताने हैराण झालेल्या बिहारला आता पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. राज्याच्या उत्तर भागात पुराच्या पाण्याने जनजीवन...\nमाछेर कोफ्ता, लॅम्ब स्ट्रिप्स... (विष्णू मनोहर)\nत्रिपुरा. ईशान्येकडचं छोटेखानी राज्य. या राज्यात मांसाहारी खाद्यपदार्थांचं प्रमाण जास्त असून, चिनी आणि बांगलादेशी खाद्यसंस्कृतीचा इथल्या...\nफेसबुकवरील 'फेक न्यूज' पोस्टप्रकरणी एकाला अटक\nअगरताळा: त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करणारी \"फेक न्यूज' फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतून...\n'भाजप काँग्रेसचा विक्रम मोडणार; 2047पर्यंत राहणार सत्तेत'\nनवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष काँग्रेसचा सत्तेत राहण्याचा विक्रम मोडीत काढणार असून भाजप 2047 पर्यंत सत्तेत राहील असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस...\nलोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-seedlings-discounted-rates-farmers-13315", "date_download": "2019-07-23T03:54:15Z", "digest": "sha1:WDEKN7RTPQB3HB36F73QF5WFHJO2MPCB", "length": 15433, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Seedlings on the discounted rates to farmers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रोपे\nशेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रोपे\nमंगळवार, 30 ऑक्टोबर 2018\nधुळे : राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत वनशेती उपअभियान योजनेत स्थानिक कृषी हवामान परिस्थितीनुकूल रोपांच्या प्रजाती लावण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील तीनही शासकीय रोपवाटिकांवर विविध प्रजातीची एक लाख रोपे तयार आहेत. ही रोपे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.\nधुळे : राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत वनशेती उपअभियान योजनेत स्थानिक कृषी हवामान परिस्थितीनुकूल रोपांच्या प्रजाती लावण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील तीनही शासकीय रोपवाटिकांवर विविध प्रजातीची एक लाख रोपे तयार आहेत. ही रोपे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.\nकृषी विभागात २०१७-१८ पासून राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत नव्याने वनशेती उपअभियान योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत विविध रोपांची शेतीच्या बांधावर, तसेच कमी घनतेची अथवा जास्त घनतेची लागवड करता येते. यासाठी जिल्ह्यातील तिन्ही शासकीय रोपवाटिकांवर रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रोपे लागवडीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परवानापत्रानुसार रोपे उपलब्ध होऊन लाभार्थ्यांना अनुदानही मिळणार आहे.\nजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, जास्ती जास्त रोपांची लागवड करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र बैसाणे यांनी केले आहे.\nरोपवाटिका स्थळे- रोपे- संख्या\nरोपवाटिका पिंप्री : करंज-८०००, कांचन-२०७०, सीताफळ- १२०००, रामफळ- ५०००, गुलमोहर- १५००, प्लॅटोफार्म- १३५०, अमलतास- ८००, चिंच- ५०००, फणस- १५००, बोर- ६०००, बेल- ८००, अंजण- ५००\nरोपवाटिका शिरपूर : करंज-१९०,���ांचन- ४०५, सीताफळ- ६८९७, रामफळ- १७५, बांबू- ३२००, गुलमोहर- २१२, प्लॅटोफार्म- ४१०, अमलतास- ३७९, चिंच- १८००, शेवगा- ४४५, फणस- २००, बोर- २७६५, बेल- २४८, अंजन- १७४, लिंबू- ७५००.\nरोपवाटिका साक्री : करंज- १५००, कांचन- १५००, सीताफळ- ३०००, रामफळ- १२००, कडुनिंब- २५००, गुलमोहर- १०००, प्लॅटोफार्म- ५००, अमलतास- १०००, चिंच- १८००, बांबू- २०००, फणस- १५००, बोर- ५०००, बेल- ९००, अंजण- ६००, बदाम- १०००\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/devraai-conservation/", "date_download": "2019-07-23T02:31:04Z", "digest": "sha1:NIGX3LTTMBOC4ZBQG3FZ23MYVYTPOAQT", "length": 38218, "nlines": 120, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "लोक सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा सांस्कृतिक वारसा - देवराई!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nलोक सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा सांस्कृतिक वारसा – देवराई\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nवेगाने वाढणारी शहरं, औद्योगिकीकरण, लोकसंख्येचं ध्रुवीकरण, या आणि अशा अनेक गोष्टींमुळे निसर्गाचा समतोल ढळतोय आणि त्यामुळे पाणी, जंगलं, एकूणच जीवसृष्टीवर त्याचा खूप वाईट परिणाम होतोय. यात सर्वात वाईट भाग असा की या गोष्टीचं आकलन खूप कमी लोकांना दिसते आणि या गोष्टींवर प्रत्यक्ष काम करून योग्य प्रकारे संवर्धन आणि संरक्षण करणं हे तर फार दुर्मिळ आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, आणि मानवकेंद्रित विकास यामुळे शेतीची जमीन, जंगलं कमी आणि विरळ होत चालली आहेत, पाण्याचे स्त्रोत, वृक्षसंपदा कमी होत चालली आहे. याचा गम्भीर परिणाम पर्यावरण आणि नैसर्गिक स्त्रोतांवर होतोय.\nशिल्लक असलेली जंगलं टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक कायदे केले गेलेत आणि अजूनही केले जातायत. परन्तु, जैवविविधतेचे महत्त्व फार कमी लोकांपर्यंत पोहोचले आहे. आपण जीवसृष्टीच्या केंद्रस्थानी नसून केवळ एक भाग आहोत आणि फ़क्त आपणच निसर्गाचं शोषण करतोय (माणसा व्यतिरिक्त इतर कोणताही प्राणी निसर्गाचं शोषण करत नाही) त्यामुळे जैव विविधता आणि नैसर्गिक स्त्रोत यांचं संवर्धन आणि संरक्षण ही आपली जबाबदारी आहे हे ओळखून माणसाने कृती करायला हवी. त्यासाठी जाणीव जागृति करत राहण्याची गरज आहे. जरी सध्या अनेक लोक पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण यासाठी काही उपाय सुचवत असले तरी त्यातले बरेचसे उपाय हे मानवाला केंद्रस्थानी मानून चाललेत. त्यामुळे योग्य परिणाम होत नाहीये. तात्पुरती मलमपट्टी करणं चालू आहे. बहुतेक ठिकाणी “संरक्षण दुसर्याने करावं, मी उपभोग घेईन” ही मनस्थिती दिसतेय.\nसरकारी पातळीवर संरक्षणाचा भाग म्हणून विविध भाग संरक्षित करणं (अभयारण्य, National Parks, Biosphere Reserves, Gene Banks, वगैरे) आणि वेगवेगळे कायदे करणं हे दिसते. पण यात या सर्व प्रक्रियेतून माणूस बाजूला काढला जातो. त्यामुळे हे उपाय लोक सहभागाविना अयशस्वी होताना दिसतात. दुसरीकडे, शहरांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बांधली जाणारी धरणं, त्यामुळे होत असलेली मातीची धूप, शहरांचं बाजूच्या शेतजमिनीवर होत असलेलं आक्रमण, त्यामुळे जंगलं तोडून केली जाणारी शेती, वैध, अवैध खाणी, जंगलांमधून गोळा केलं जाणारं वनोपज, अवैध आणि बेलगाम चराई या गोष्टींमुळे वन संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसते. त्यातच जंगलं कमी झाल्याने वन्य प्राण्यांनी जवळच्या मानवी वस्तीवर अन्नासाठी हल्ले करणं, त्यात मनुष्य हानी होणं, त्यामुळे, लोकांनी वन्य प्राण्यांना मारणं, इत्यादि गोष्टी होतात. त्यामुळे सर्व संरक्षण आणि संवर्धन प्रक्रिया वादात सांपडते. या प्रकारांमुळे साधी जंगलं तर जाऊ देत, संरक्षित जंगलांचं संरक्षण कठीण गोष्ट झालीय.\nयातच भर म्हणून कि काय, मिश्रवनं निरुपयोगी समजून ती तोडून तिथे पैसे देणाऱ्या झाडांची लागवड केली जातेय आणि सरकार विविध सवलती आणि योजनांद्वारे त्याला पाठिंबा देत आहे. यात पर्यावरण संतुलन कुठेच विचारात घेतलं जात नाहीये. त्यामुळे ही विविधता आणखी कमी होत चाललीय. सुदैवाने, लोक सहभागातून जीव विविधतेच संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारताला परंपरेने एक सुदृढ आणि पुरातन वारसा दिला आहे. एखादी गोष्ट जर दीर्घकाळ यशस्वीपणे चालू ठेवायची असेल तर ती लोकांच्या जगण्याच�� एक भाग झाली पाहिजे या गोष्टीची जाण आपल्या शहाण्या पूर्वजांना असावी. त्यांनी निसर्गातील अनेक घटक देव किंवा देवाचे प्रिय घटक मानून त्यांचं संरक्षण करण्याची प्रथा वेगवेगळ्या कारणांनी चालू केली. यात नद्या, तलाव, विविध डोंगर शिखरं, विविध वनस्पती आणि प्राणी, इत्यादि गोष्टींना धार्मिक महत्त्व देऊन त्यांचं संरक्षण आणि संवर्धन पिढ्यानपिढ्या केलं. यातला एक आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे “देवराई”.\nदेवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. हे जंगल देवाला अर्पण केलेलं असल्याने याची तोडकेली जात नाही. या जंगलातील सर्व गोष्टी धार्मिक भावनेने पिढ्यानपिढ्या सांभाळल्या जातात. हे देवाचे जंगल आहे त्यामुळे यातील कोणत्याही गोष्टीचा वापर व्यापारासाठी करायचा नाही, कोणतंही झाड तोडायचं नाही या ठाम भावनेने या देवरायांच संरक्षण केलं जातं. देवराईला कुंपण किंवा संरक्षक भिंत नसते, कोणी राखणदार नसतात, पण तरीही केवळ धार्मिक भावनेने या जंगलांच रक्षण केलं जातं. सामाजिक बंधन हा सर्वात जास्त परिणामकारक ठरणारा घटक आहे.\nएखाद्या परिसरात फिरताना उजाड परिसरात किंवा शेतांमध्ये अचानक चांगला जंगलाचा राखलेला भाग दिसला कि ज्यात शिरणं कठीण आहे किंवा जो एकदम वेगळा दिसतोय किंवा एखादं उत्तम दर्जाचं जंगल आहे, समजावं कि ही देवराई आहे.\nदेवराई नुसती फोटो बघून किंवा वर्णन वाचून कळत नाही, प्रत्यक्ष अनुभवण्याची आहे. कोणत्याही चांगल्या देवराईत शिरल्यावर आपला बाकी जगाशी संपर्क जवळपास तुटतो. आतलं आणि बाहेरचं तापमान, आर्द्रता यात जाणवण्याएवढा फरक अनुभवायला मिळतो. आत शिरल्यावर आपल्याला दिसतात ते उंचच उंच वृक्ष, त्यावर असणार्या अनेक आकाराच्या वेली, गच्च झाडोरा आणि विविध पक्षी, प्राणी यांचे आवाज आणि बरेचदा दर्शन. कुठे तरी वाहणार्या ओढ्याचा किंवा नदीच्या पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, माकडं, भेकरं, पिसोरी, मोर, ककणेर, घुबड, दयाळ, नंदन नाचण, राजगिधाड, अशा अनेक पशुपक्ष्यांच दर्शन होतं. काही देवरायांमधे तर शेकरू आणि तिची घरटी दिसू शकतात. घाटमाथ्यावरच्या देवराईमधे अनेकदा सर्पगरुड़ पहायला मिळतो. देवराईच्या मध्यावर किंवा एका बाजूला एखादं मंदिर असतं. निसर्गातूनच आलेला देव किंवा देवी असते. ती त्या देवराईची आणि गावाची राखण करते. एखादा झरा किंवा ओढा असतो. क्व���ित एखादी नदी उगम पावते. अनेक दुर्मिळ झाडं दिसतात. एकून वातावरण एकदम वेगळंच असतं, कोणीही भारावून जावं, शांत व्हावं अशी किमया हे देवराई मधलं वातावरण घडवून आणतं.\nसर्वसाधारणपणे, देवराई गावाच्या सीमेवर आढळते. पण याचा अर्थ ऐसा नाही की देवराई एखाद्या विशिष्ट ठिकाणीच आढळते. देवराई गावात असू शकते, गावाच्या सीमेवर असू शकते, गावापासून लांब असू शकते, जंगल आणि गाव याच्यामध्ये असू शकते. अनेक ठिकाणी तर एकाच गावाच्या प्रत्येक वाडीत एक याप्रमाणे देवराया दिसून येतात. ही सार्वजनिक जंगलं आहेत. बहुतांश देवरायांमधे पाण्याचा एक तरी स्त्रोत असतो. महाराष्ट्राचा विचार केला तर देवराया पश्चिम घाटाच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. तसंच सातपुडा डोंगर रांगा, यवतमाळ, नांदेड़ जवळील आदिवासी भाग, भंडारा, गड़चिरोली, वगैरे भाग जिथे आदिवासी वस्ती आहे त्या भागात देवराया आढळतात. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या भागात देवरायांची संकल्पना आढळत नाही किंवा त्याबद्दल काही नोंद नाहीये.\nआजपर्यंत मी केलेल्या संशोधनात ३७८३ देवारायांची नोंद केली आहे. मुंबई मध्ये तर एक देवराई समुद्रामधल्या बेटावर आहे. तिथे ओहोटीच्या वेळेला चालत जाता येतं. या देवराईत गोड्या पाण्यातील झाडं दिसतात. देवराई किती आकाराची असावी याचा काही नियम नाहीये. कधी ती एका झाडाची असते (खरंतर एक मुख्य वृक्ष आणि त्यावर असंख्य वेली असं चित्र दिसतं). किंवा कधी ती १०० एकरापेक्षा मोठी असते. पण, सर्वसाधारणपणे देवराई १० गुंठे ते १० एकर एवढ्या परिसरात पसरलेली आढळते. बरेचदा, गावाच्या मध्ये असणारी किंवा सीमेवर आढळणारी देवराई लहान असते पण हा नियम नाहीये. देवराईचं महत्त्व हे तिच्या आकारमानापेक्षा त्यात मिळणार्या प्रजातींवर अवलंबून असतं. मला दिसलेली सर्वात मोठी देवराई २०० एकरपेक्षा मोठी आहे.\nदेवराई मध्ये असणारे देव हे बरेचदा निसर्गातून आलेले देव असतात. उदा. वाघजाई, काळकाई, शंकर, भैरी, वगैरे. अनेक देवरायांमध्ये हे देव उघड्या आभाळाखाली किंवा एखाद्या झाडाच्या खाली, पण उघड्यावर, असतात. देवराई मधल्या कोणत्याही गोष्टीची तोड झाली तर हे देव त्या दोषी माणसाला आणि त्याच्या वंशाला शिक्षा देतात अशी त्या गावातल्या लोकांची श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेच्या आधारेच या देवराईचं रक्षण केलं जातं. अनेक देवरायांमध्ये तर देवाऐवजी भूत राखणदार असल्याचं बघायला मिळालं. जसजशी सुधारणा होत गेली किंवा शहरातल्या लोकांचा प्रभाव पडला किंवा राजकीय सत्तेचा किंवा अन्य धर्मीय सत्तेचा प्रभाव पडला तिथे तो या मंदिरांवरही दिसतो. पण एक गोष्ट नक्की, कि ही संकल्पना शेकडो वर्षांच्या परकीय आणि परधर्मीय सत्तेतही टिकून कायम राहिली.\nदेवराई तिथल्या घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहेच पण ती तिथल्या जैवविविधतेसाठी जास्त प्रसिद्ध आहे. हे एक उत्तम दर्जाचं जंगल असतं, देवराई मध्ये त्या परिसरातील मूळ जंगलातील टिकून राहिलेली वन संपदा असते. कंदमुळे, गवताच्या अनेक जाती, जमिनीवर पसरणार्या वनस्पती, लहान मोठी झुडुपे, लहान मोठी झाडे, खूप उंच वृक्ष, त्यावर वाढणार्या वेली आणि इतर वनस्पती, शेकडो प्रकारचे पक्षी, वनस्पती, कीटक, फुलपाखरे, शेवाळे, बुरशी, जंगली प्राणी इत्यादि जीव सृष्टी देवराई अधिक समृद्ध करतात. अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक देवराईत सुरक्षित वातावरणात मोठ्या संख्येने आढळतात. आत्तापर्यंत मी केलेल्या संशोधनात वनस्पतींच्या सुमारे १४५० हून जास्त प्रजाती नोंदण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, सुमारे १४० प्रकारचे पक्षी, ८० हून जास्त प्रकारची फुलपाखरे, १८ हून जास्त प्रकारचे सरपटणारे प्राणी, भेकरे, पिसोरी, हरणे, साळींदर, खवले मांजर, माकडे, नीलगाय, गवा, रान मांजर, बिबट्या, इत्यादि वनजीवन सुरक्षितपणे जगताना दिसते.\nदेवराई मधील औषधी वनस्पती\nदेवराई तिथल्या औषधी वनस्पतीच्या भांडारासाठी प्रसिद्ध आहे. बाहेरच्या भागात दुर्मिळ असणारी झाडं इथे चांगल्या दर्जाची आणि मोठ्या प्रमाणावर आढळतात. गावातील जाणकार त्याचा वापर पैसे न घेता करतात. अनेक देवरायांमध्ये हल्ली झाड न तोडता बाकी गोष्टी वापरल्या जातात. इथे हिरडा, बेहेडा, आवळा, सर्पगंधा, गुळवेल, कावळी, धायटी, मुरुडशेंग, बकुळ, खैर, अमृता, अशोक, चित्रक, गेळा, गारबी, उक्षी, वाळा, कडू कवठ, रामेठा, पळसवेल, मोह, कुंभा, शिकेकाई, रिठा, इत्यादि शेकडो प्रकारच्या प्रजाती मिळतात. एक गोष्ट नक्की की देवराई मधील कोणत्याही गोष्टीचा व्यावसायिक वापर करायला बंदी असते.\nदेवराई हे गावाचं सांस्कृतिक केंद्र असतं. गावाचे सर्व उत्सव सार्वजनिकरित्या देवराई मध्ये साजरे केले जातात. अनेक गावांमध्ये मासिक ग्राम बैठक देवराई मध्ये घेतली जाते आणि त्यात गावाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय सामुहिकपणे घेतले जातात. गावातील शाळा आणि मंदिराची दुरुस्ती या २ गोष्टींसाठीच देवराई मधील एखाद दुसरे झाड तोडायला ग्रामसभा क्वचित परवानगी देते. अन्यथा, झाड तोडणार्या व्यक्तीला दंड भरावा लागतो. एकूणच, गाव देवराई उत्तम रित्या जपतं.\nकाही ठिकाणी काही विशेष नियम असतात, उदा. तुम्ही देवराई मध्ये कोयता घेऊन जाऊ शकता पण कुर्हाड न्यायला बंदी आहे. याचं कारण सोपं आहे, कोयत्याने वाळलेल्या फांद्या तोडता येतात, कुर्हाड वापरून झाड तोड़ता येतं. किंवा, काही देवरायांमध्ये अनवाणी जायचं बंधन आहे. हे अजुन एक सोपा उपाय आहे लोकांना लांब ठेवायचा. कारण तुम्ही जंगलात फार काळ आणि अंतर अनवाणी जाऊ शकत नाही. कारणाशिवाय त्या भागात जायचच नाही अशी योजना यामागे दिसून येते. त्यामुळे, जंगल दाट आणि चांगलं रहायला मदत होते.\nबहुतेक देवरायांमधे पाण्याचा एक तरी स्त्रोत असतो. मग तो झरा असेल, विहीर असेल, तलाव असेल, ओढा असेल, नदी असेल, खरंतर मला तरी असंच वाटतं की देवराई संकल्पना ही पाण्यासाठीच तयार केली गेली असावी. उत्तम राखलेलं जंगल, त्यात लोकांचा फार कमी वावर आणि चांगल्या जंगलामुळे होणारे जलसंधारण आणि मृद्संधारण. आजही सह्याद्री मधे अनेक गावांत अनेक देवराया अशा आहेत की गावातल्या विहिरी आटतात पण गावापेक्षा उंच असलेल्या देवराई मध्ये वर्षभर पाणी मिळतं. कित्येक ठिकाणी संपूर्ण गाव त्या एकाच स्त्रोतावर अवलंबून असतं. कोकणात अनेक ठिकाणी देवरायांमध्ये असलेल्या स्त्रोताचे पाणी हे गावापर्यंत नेलेलं आढळतं. त्या गावातील लोकांना माहिती असते की जोपर्यंत देवराई आहे तोपर्यंत पाणी मिळणार आहे. त्यामुळे गाव देवराई संरक्षण जास्त काळजी घेऊन करतं. देवराई जर गावापेक्षा उंच ठिकाणी असेल आणि चांगली राखलेली असेल तर त्या गावातील विहिरी जास्त काळ पाणी देतात असाही अनुभव आहे.\nआता, एवढे सगळे फायदे असूनही देवराई पुढे कोणते धोके आहेत हा प्रश्न लगेच मनात येतो.\n१. सध्या स्वार्थ आणि प्रगती याचा पाठलाग करताना धार्मिक भावना वगैरे गोष्टी कमी होत चालल्या आहेत. मोठ्ठं मंदिर, त्यापुढे बाग यासाठी देवरायांमध्ये असलेलं जंगल तुटायला लागलं आहे. सर्व परत समजावून सांगायची गरज निर्माण झाली आहे.\n२. याव्यतिरिक्त, वेगाने होणारा विकास देवराई कमी व्हायला किंव��� नष्ट व्हायला कारणीभूत होतोय.\n३. खाणींमुळे होणारं नुकसान\n४. शेत जमिनी आणि वाढत्या शहरांच अतिक्रमण यामुळे होणारं नुकसान\nदेवराई संरक्षण कसं करता येईल\nदेवराई या संकल्पनेमध्ये लोकसहभागातून रक्षण केलं जातं. ही पिढ्यान पिढ्या यशस्वीपणे चालत आलेली परंपरा आहे. त्यामुळे जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन यासाठी या परंपरेचा उपयोग करून घेतला तर यश मिळण्याची जास्त शक्यता आहे.\nदेवराईच्या माध्यमातून जैवविविधता जपण्यासाठी या गोष्टी करता येतील –\n१. स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने संरक्षण\n२. स्थानिक लोकांच्या सहाय्याने संरक्षण\n३. देवराई भोवती देशी वनस्पती लागवड करून त्याचा वापर दैनंदिन वापरासाठी करणं\nया सर्व प्रक्रियेमध्ये कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक लोकसहभाग, आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीवरच सर्व प्रयत्नांचं यश अवलंबून आहे. आपण निसर्गाचा एक भाग आहोत आणि आपण गरजेशिवाय सुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती वापरत असतो, त्यामुळे आपल्यावर या सर्व गोष्टी टिकवण्याची जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन आणि ठेवून माणसाने जैवविविधतेचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. या सर्व प्रयत्नांसाठी देवराई आपल्याला मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडणार आहे.\nलेखक श्री उमेश मुंडल्ये ह्यांच्या ब्लॉग वरून साभार.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भगवान शंकरांचे स्थान ‘कैलास’ : जगातील सर्वात रहस्यमयी पर्वत\nमोदी सरकारकडून “शिक्षणाच्या आईचा…”\nसरकारकडून शून्य मदत मिळूनही ३७ वर्षांच्या मेहनतीने घडवला एक अचंभित करणारा आदर्श\nलष्कराला मिळणार modern शिरस्त्राण\nअळीवचे औषधी गुणधर्म : आहारावर बोलु काही-भाग : १६\nह्या ७ गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही कोणत्याही व्यवसायातून पैश्यांचा पाऊस पाडू शकाल\nअसे लग्न समारंभ कदचित तुम्ही कधीही बघितले नसणार\nजागतिक पर्यटनस्थळांत दुसऱ्या क्रमांकावर असलेलं हे अप्रतिम स्थळ फार कमी भारतीय जाणून आहेत\nआज आपला चंद्र रक्ताने माखल्यासारखा दिसणार आहे\nजपान ने “विनाकारण” पर्ल हार्बर वर हल्ला का केला\nआपल्याच नेत्यांची गुप्तहेरी करणारा ‘भारतीय हेर’ आणि मोरारजी देसाई CIA एजंट असल्याचा आरोप\nराष्ट्रपतींनी या अधिकाऱ्याची “भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर” झालेली बदली चार वेळा रद्द केलीय\nजेवढे महत्त्व भारतीय सैन्याचे आहे तेवढेच महत्त्व ह्या निमलष्करी दलांचे आहे\nजगातील सर्वात महागड्या वेबसाईट्स, ज्यांची किंमत अब्जावधींच्या घरात आहे \nनागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प का आहे, जाणून घ्या\nपाकच्या तरुणाच्या “माझ्या भारतीय बांगलादेशी भावांना कशी मदत करू” प्रश्नाला भारतीयाचं “कडक” उत्तर\nऔषधी गोळ्यांच्या पॅकेट्सवर रिकामी जागा का सोडण्यात येते तुम्हाला माहित नसलेलं कारण\n“या ११ कारणांमुळे मला महात्मा फुले सर्वात जास्त भावतात”\nपाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्यामागचं खरं कारण ‘हे’ आहे..\nट्रेनच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांचे पट्टे का असतात\nसोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या ह्या ‘रहस्यमयी जलपरी’च्या व्हिडिओ मागील सत्य आहे तरी काय\nह्या बड्या कंपन्यांची सुरवात ही छोट्याश्या अडगळीच्या खोलीत झाली होती\nह्या पित्याने आपल्या मुलीच्या लग्नमंडपात ७ दलित मुलींचे लग्न लावून देत आदर्श घडवलाय \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/heena-gavit-attack-maratha-kranti-morcha-shame-27026", "date_download": "2019-07-23T03:04:21Z", "digest": "sha1:VN4PMIF3WIUMV2GMYNSSU73PROA3XKLP", "length": 9293, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "heena gavit attack maratha kranti morcha shame | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहीना गावित यांना लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता; मराठा क्रांती मोर्चा\nहीना गावित यांना लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता; मराठा क्रांती मोर्चा\nहीना गावित यांना लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता; मराठा क्रांती मोर्चा\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nमुंबई : भाजपच्या खासदार हीना गावीत यांच्या गाडीवर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या हल्ल्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. कोणत्याही महिलेला त्रास होणार नाही ही मराठा आंदोलनाची आचारसंहिता आहे. मात्र, धुळेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला प्रकार निश्‍चीतच निंदनीय असू�� यामागे हेतुपरस्पर गावीत यांना लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता असे क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nमुंबई : भाजपच्या खासदार हीना गावीत यांच्या गाडीवर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या हल्ल्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. कोणत्याही महिलेला त्रास होणार नाही ही मराठा आंदोलनाची आचारसंहिता आहे. मात्र, धुळेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला प्रकार निश्‍चीतच निंदनीय असून यामागे हेतुपरस्पर गावीत यांना लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता असे क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nयाबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, धुळेच्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. मात्र, प्रशासनाने रविवारी जिल्हा नियोजनाची बैठक होती.\nया बैठकीनतर लोकप्रतिनिधी मोर्चेकऱ्यांना सामोरे जातील अशी आशा होती. पण, खासदार गावीत यांना लवकर निघायचे असल्याने त्यांना मागच्या दरवाजातून पोलिसांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना कोण जाणार आहे याची कल्पना नव्हती. त्यामुळे, मागील दरवाजा तोडून आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसले व समोरच्या गाडीवर चढले.\nज्या वेळी गाडीमधे खासदार गावीत आहेत हे लक्षात आले त्याक्षणी अनेकांनी शांततेचे आवाहन करत, गावीत यांना सुरक्षित बाहेर काढले. तिथल्या समन्वयकांनी गावीत यांची जाहीर माफी मागितली. अनावधानाने हा प्रकार घडल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे, हा प्रकार संतप्त भावना व अनावधानाने घडलेला असला तरी मराठा क्रांती मोर्चा खासदार हीना गावीत यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराचा निषेध करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमराठा क्रांती मोर्चा आंदोलन agitation\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/two-booked-for-illegal-storage-of-compost/", "date_download": "2019-07-23T02:49:34Z", "digest": "sha1:EOQKCRGUKTRJGOMB6YHSX4WKPTVPJKSD", "length": 15173, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "सेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nकुंभारमाठ येथील एका घरात सेंद्रिय खताचा अवैध साठा केल्याप्रक���णी ग्लोबल पॉली अ‍ॅग्रो कोल्हापूर या कंपनीच्या दोन प्रतिनिधींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार जिल्हा कृषी अधीक्षक प्रदीप ओहोळ यांनी पोलिस ठाण्यात दिली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओहोळ यांनी डमी ग्राहक बनून ग्लोबल पॉली अ‍ॅग्रो कोल्हापूर या कंपनीच्या ज्ञानेश्‍वर सोपान खंडागळे, अविनाश राजेंद्र सरवदे दोन्ही रा. कुंभारमाठ यांच्याकडे खताची मागणी करत काही रक्कम आगाऊ दिली. दुसर्‍या दिवशी 87 हजार रुपये किंमतीचे खत घेऊन जातो असे सांगितले. त्यानुसार शुक्रवारी (14) ओहोळ हे खत घेण्यासाठी गेले असता त्यांना कुंभारमाठ येथील एका घरात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा साठा करून ठेवला असल्याचे दिसून आले. त्यांनी याठिकाणी छापा टाकत केलेल्या पाहणीत 9 हजार 520 किलोचे सेंद्रिय खत मिळून आले. त्यांनी या खताचे नमुने तपासणीसाठी वरिष्ठ कार्यालकाकडे पाठविले आहे.\nसेंद्रिय खताचा साठा करण्यासाठी गोडाऊन घेणे आवश्यक असते त्यासाठीचा परवाना असतो. मात्र असा कोणताही परवाना नसताना एका घरात सेंद्रिय खताचा अवैध साठा केल्याप्रकरणी ओहोळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ग्लोबल पॉली अ‍ॅग्रो कोल्हापूर या कंपनीचे प्रतिनिधी ज्ञानेश्‍वर खंडागळे, अविनाश सरवदे या दोघांविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 अन्वये येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर हे अधिक तपास करत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपुढीलडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\nपूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार, अतिधोकादायक आढळल्यामुळे निर्णय\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-news-18/", "date_download": "2019-07-23T03:37:48Z", "digest": "sha1:5CVSFBZV3CL5GR4S43KRGCHTJW7WTM4J", "length": 19754, "nlines": 234, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आदिवासींचे आरक्षण अबाधित | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\n जोपर्यंत केंद्रात मोदी सरकार आहे, तोपर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\nयेथील भाजपा उमेदवारी डॉ.हीना गावित यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीरसभेत ना.फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान ना.मोदी यांना चौकीदार चोर आहेत असे म्हटल्याप्रकरणी राहूल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली. सर्वोच्च न्यायालयात त्यांना माफ करेल की नाही ते माहिती नाही पण जनता त्यांना माफ करणार नाही. राहूल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाही कारण जी स्क्रीप्ट हातात येते त्याप्रमाणे ते बोलतात. मोदीसारख्या नेत्याने देशाला स्वाभिमान दिला. बॉम्बस्फोट घडविणार्‍यांना पाकिस्तानात घुसून धडा शिकवला. हा नवीन भारत मोदी घडवत आहेत. नंदुरबार व धुळे या दोन्ही जिल्हयातील सिंचनासाठी 2 हजार कोटी केंद्र सरकारने दिले आहेत. अनेक गावांना पहिल्यांदाच वीज आली, हजारो लोकांना गॅस मिळाला. नंदुरबारात निवडणुका आल्या की एक काँग्रेसची लबाड टोळी आदिवासींमध्ये तुमचे आरक्षण काढून घेतील अशी अफवा पसरवते. पण जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत तुमच्या आरक्षणाला हात लावणार नाही. आम्ही देणारे लोक आहेत, काँग्रेसचे लोक काढणारे आहेत. जिल्हयात मेडीकल कॉलेज व इतर प्रश्न निश्चित पूर्ण केले जातील, असेही ना.फडवणीस यांनी सांगितले.\nयावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.सुभाष भामरे म्हणाले, भारताच्या लष्काराची क्षमता वाढविण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले आहे. भाजपाने शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवून प्रलंबित सुलवाडे व इतर सिंचन प्रकल्पांना गती दिली. त्यामुळेच 200 गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. युवकांना रोजगारासाठी कारखानदारी आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेचे जाळे रस्त्यांचे जाळे मुलभूत प्रश्न सोडवण्यात आले. त्यामुळे नंदुरबार व धुळे जिल्हयात रोजगाराचा संधी उपलब्ध होणार आहे, असेही ते म्हणाले.\nउमेदवार डॉ.हीना गावित म्हणाल्या, काँग्रेस पक्षाने 70 वर्षात जे काम केले नाही ते काम मोदी सरकारच्या काळात पाच वर्षात झाले. जिल्ह्यात महिला बचत गटांना 500 पेक्षा जास्त सोलर ड्राय उपलब्ध करून दिल्याने पाच हजार महिलांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यात दीड लाखापेक्षा जास्त घरकुले दिले आहेत. राहिलेल्यांना 2022 पर्यंत घरकुल देण्याचे काम पूर्ण होणार आहे. याशिवाय जिल्ह्यात शिक्षणासाठी इंग्लिश मॉडर्न स्कूल, गॅस वाटप, विद्युतीकरण आदी कामे आली आहेत. जिल्ह्यातील अनेक नद्यांचा उपयोग करून सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार आहे, असेही त्या म्हणाल्या.\nव्हॉटस् अ‍ॅप गृपवर निवडणुकीच्याच चर्चा\nजळगाव ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nदुसर्‍याला मतदान झाल्याची तक्रार: भुसावळला गुन्हा दाखल\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\n# Live Updates # धुळे लोकसभा मतदान : माजी मंत्री रोहीदास पाटील, उमेदवार आ. कुणाल पाटील यांनी परिवारासह केले मतदान\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nनंदुरबार लोकसभा मतदार संघात राज्यात सर्वाधिक मतदान\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nजळगाव ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/227246.html", "date_download": "2019-07-23T02:32:53Z", "digest": "sha1:STA5IUMIV5AWVWDZWCRWKZZ3ILA52RKJ", "length": 13919, "nlines": 183, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "मेहुल चोक्सी यांना भारतात आणण्याची प्रक्रिया चालू - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > मेहुल चोक्सी यांना भारतात आणण्याची प्रक्रिया चालू\nमेहुल चोक्सी यांना भारतात आणण्याची प्रक्रिया चालू\nनवी देहली – पंजाब नॅशनल बँकेची १३ सहस्र कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांना लंडन येथे अटक करण्यात आल्यावर याच प्रकरणातील पळून गेलेले दुसरे आरोपी मेहुल चोक्सी यांना भारतात आणण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. सध्या चोक्सी अँटिग्वा येथे आहेत. त्यांच्या प्रत्यापर्णासाठी अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांनी अँटिग्वा प्रशासनाला कागदपत्रे पाठवली आहेत. चोक्सी यांनी गेल्या वर्षी भारतीय पारपत्र जमा करून अँटिग्वाचे नागरिकत्व स्वीकारले आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags अटक, पीएनबी घोटाळा, फसवणूक, सीबीआय Post navigation\n(म्हणे) ‘भाजप समर्थक असलेल्या दुकानदारांकडून साहित्य विकत घेऊ नका \nआतंकवाद्यांनी पोलिसांऐवजी भ्रष्ट नेते आणि सरकारी अधिकारी यांना ठार मारावे – जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक\nबंगालमध्ये शाळेत राष्ट्रगीत चालू असतांना धर्मांध विद्यार्थ्यांकडून ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा \nजौनपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून कावड यात्रेकरूला मारहाण\nमहाराष्ट्रात मराठी न शिकवल्यास दंडाची तरतूद असणार्‍या कायद्याचा मसुदा सूचनांसाठी प्रसिद्ध\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/", "date_download": "2019-07-23T02:37:55Z", "digest": "sha1:VDP3G64NLEEOTXWJXUCNMGDJVHEU7FHJ", "length": 10493, "nlines": 146, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Agriculture News in Marathi, Marathi news, Marathi agriculture news, news from mumbai, news from pune - KJ Marathi", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nउशिरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन\nभंडाऱ्यात इथेनॉल-सीएनजी प्रकल्प सुरु होणार\nअर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्र्यांची भेट\nपिकांवरील किडींच्या बाबतीत गाफील राहु नका\nअर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्र्यांची भेट\nभंडाऱ्यात इथेनॉल-सीएनजी प्रकल्प सुरु होणार\nकृषी परिवर्तन: राज्यांनी 7 ऑगस्टपर्यंत सूचना द्याव्यात\nकोरडवाहु संशोधन प्रकल्‍पास वसंतराव नाईक राष्‍ट्रीय पुरस्‍कार प्रदान\nसोयाबीन व कपाशीवर पैसा व करडे भुंगेरे किडींचा प्रादुर्भाव\nउशिरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन\nगाळमातीचा वापर कसा कराल \nशेतीसाठी क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन\nउन्हाळा आणि शेतीतील कामे\nज्वारीचे पक्षांपासून संरक्षण व साठवणूक\nरब्बी पिकांतील पाणी व्यवस्थापन\nडाळिंब फळ तडकणे : कारणे आणि उपाययोजना\nलिंबाच्या निरोगी आणि सदृढ रोप निर्मितीचे तंत्र\nकांदा पिकासाठी खत व्यवस्थापन\nमशागत क्षेत्रातील नवी पहाट\nकांदा प्रतवारीसाठी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केले यंत्र\nठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल\nभाडेतत्वावर अवजारे सेवा केंद्र स्वंयरोजगाराची सुवर्णसंधी\nआधुनिक ऊस शेतीला यांत्रिकीकरणाची जोड\nकोरडवाहु शेतीला स्थैर्य देण्यासाठी शेततळे\nजांभूळापासून प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती\nस्टीव्हिया, कोरफड आणि आवळा मिश्रित औषधी पेय\nचिंच प्रक्रिया व मूल्यवर्धन\nकैरीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ\nअननस आणि मानवी आरोग्य\nजगातील सर्वात मोठे चेन सॉ उत्पादक भारतात घेऊन येणार परिवर्तन\nजैन इरिगेशनच्या नवतंत्रज्ञानामुळे शेती झाली समृद्ध\nपर्यटनातून शाश्वत विकासाचे प्रभावी मॉडेल बनायची संधी\nउत्पन्न दुपटीचा महामार्ग : पशुपालन\n50 टक्के अनुदानावर मुरघास बनविण्याचे यंत्र\nचारा प्रक्रिया व नियोजन\nपशुधनास द्या पौष्टिक आहार\nमोड आलेले धान्य एक जिवनसंजीवनी\nफायदेशीर रायझोबिअम जिवाणू खत\nडाळिंब फळपिकासाठी विमा योजना\nएकात्मिक शेती पद्धतीचे व्यवस्थापन\nजास्त तापमानामुळे फळपिकांच्या होणार्‍या नुकसानीपासून विमा संरक्षण\nकेंद्र शासनाच्या गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nपरदेशातील उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन\nउन्नत शेतीसाठी कृषी शिक्षण\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nप्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nग्रामीण भागातील युवांसाठी कौशल्य विकासाच्या अमर्याद संधी : आर. विमला\nकृषी विभागास सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ नियुक्ती करणेबाबत\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-07-23T02:48:29Z", "digest": "sha1:XOF6LOBWZOXMG5LGJ6AECGGFGXYMX7WR", "length": 34146, "nlines": 513, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अथेन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ३८.९६ चौ. किमी (१५.०४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७७८ फूट (२३७ मी)\n- घनता १६,८३० /चौ. किमी (४३,६०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ\nअथेन्स (ग्रीक: Αθήνα) ही दक्षिण युरोपाच्या ग्रीस देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ३,४०० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेले अथेन्स हे जगातील अतिप्राचीन शहरांपैकी एक आहे. इ.स. पूर्व पाचव्या व चौथ्या शतकांदरम्यान शास्त्री��� कला, शिक्षण, तत्त्वज्ञान इत्यादींचे माहेरघर असलेल्या अथेन्स येथेच आधुनिक लोकशाहीची रुजवात झाले असे मानले जाते. सॉक्रेटिस, प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल इत्यादी सर्वश्रेष्ठ तत्वज्ञ व गणितज्ञ ह्याच काळात अथेन्समध्ये कार्यरत होते.[१][२] उज्वल इतिहासाच्या खुणा अथेन्समध्ये आजही जागोजागी आढळतात. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले अ‍ॅक्रोपोलिस तसेच पार्थेनॉन ह्या अथेन्समधील सर्वाधिक प्रसिद्ध वास्तू आहेत.\nआधुनिक काळातील ग्रीसची राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक राजधानी असलेले अथेन्स हे एक जागतिक शहर आहे. २०११ साली अथेन्सची लोकसंख्या सुमारे ६.५५ लाख[३] तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १६.८३ लाख इतकी आहे. एका सर्व्हेक्षणानुसार २००८ साली अथेन्स जगातील ३२व्या क्रमांकाचे श्रीमंत[४] व २५व्या क्रमांकाचे सर्वात महागडे शहर होते.[५]\n१२ हे सुद्धा पहा\nअथेन्सचे नाव अथेना नावाच्या देवीवरून पडले असे मानले जाते. ह्यामागील सर्वमान्य दंतकथा अशी की अथेना व पोसायडन ह्या दोघांनी ह्या शहराला आपले नाव देण्यात यावे अशी विनंती केली व त्यांच्यात ह्यासाठी स्पर्धा सुरू झाली. पोसायडनने आपल्या त्रिशूलाने जमिनीवर आघात करून एक खाऱ्या पाण्याचा झरा निर्माण केला तर अथेनाने शांती व समृद्धीचे प्रतिक असलेले ऑलिव्हचे झाड निर्माण केले. अथेन्सच्या नागरिकांनी ऑलिव्हचे झाड स्वीकारले व शहराला अथेनाचे नाव दिले गेले.\nअथेन्समधील सर्वात पाहिल्या मानवी वास्तव्याच्या खुणा इ.स. पूर्व ११व्या ते सातच्या सहस्रकादरम्यानच्या काळात सापडल्या आहेत.[६] तसेच अथेन्समध्ये गेली किमान ७,००० वर्षे सलग मानवी वस्ती राहिली आहे असे मानले जाते. इ.स. पूर्व १४०० दरम्यान अथेन्स हे कांस्य युगातील प्रागैतिहासिक ग्रीक संस्कृतीमधील महत्त्वाचे स्थान होते. अ‍ॅक्रोपोलिस हे त्या काळी एक किल्ला म्हणून वापरले जात असे. इ.स. पूर्व ९०० च्या आसपास लोह युगादरम्यान अथेन्स हे एक मोठे व्यापार केंद्र व एक सुबत्त शहर होते. ग्रीसमधील अथेन्सचे मध्यवर्ती तसेच समुद्राजवळील स्थान तसेच अ‍ॅक्रोपोलिसवरील ताबा ही अथेन्सच्या महत्त्वाची प्रमुख कारणे मानली जातात.\nइ.स. पूर्व पाचव्या शतकात अथेन्समध्ये लोकशाहीची स्थापना व येथील सुवर्णकाळाची सुरुवात झाली. ह्या काळात प्राचीन ग्रीसमधील अथेन्स हे सर्वात मोठे स��्ताकेंद्र बनले तसेच पश्चिमात्य संस्कृती व समाजाची पाळेमुळे रोवली गेली. तत्ववेत्ता सॉक्रेटिस, शास्त्रज्ञ हिपोक्रेटस, इतिहासकार हिरोडोटस तसेच लेखक त्रिकुट एशिलस, सॉफोक्लीस व युरिपिडस ह्या प्रसिद्ध व्यक्ती ह्याच काळात अथेन्समध्ये वास्तव्यास होत्या. ह्या काळात अथेन्समध्ये वास्तूशास्त्राचे नवे पर्व आरंभ झाले ज्यादरम्यान अ‍ॅक्रोपोलिस, पार्थेनॉन व इतर अनेक इमारती बांधण्यात आल्या. ह्या काळातील सत्तास्पर्धेचे रूपांतर पेलोपोनेशियन युद्धात झाल्या ज्यामध्ये स्पार्टा साम्राज्याने अथेन्सला पराभूत केले.\nइ.स. पूर्व ३३८मध्ये मॅसेडोनच्या दुसऱ्या फिलिपने इतर ग्रीक शहर-सत्तांचा पराभव केला व अथेन्सचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले. अलेक्झांडर द ग्रेटच्या कारकीर्दीत अथेन्स सुबत्त परंतु परतंत्र शहर होते. इ.स. पूर्व ८०च्या सुमारास अथेन्स रोमन साम्राज्याच्या ताब्यात आले व येथील अनेक वास्तू उध्वस्त केल्या गेल्या. रोमनांच्या ५०० वर्षांच्या सत्तेदरम्यान अथेन्स एक महत्त्वाचे शैक्षणिक व तत्त्वज्ञान केंद्र होते. अथेन्समधील ख्रिश्चन धर्म ह्याच काळात वाढीस लागला. इ.स. ५२९मध्ये अथेन्सवर बायझेंटाईन साम्राज्याने कब्जा मिळवला व येथपासून अथेन्सचे महत्त्व कमी होउ लागले. येथील अनेक मौल्यवान वस्तू कॉन्स्टेन्टिनोपलला हलवण्यात आल्या. अकराव्या व बाराव्या शतकामध्ये अथेन्सचे महत्त्व पुन्हा वाढले व व्हेनिसमधून अनेक लोक येथे दाखल झाले. ह्या काळात अथेन्सच्या वेगवान प्रगतीचे अनेक पुरावे आढळतात. १२०४ ते १४२८ सालांदरम्यान बोर्गान्य, कातालोनिया व फ्लोरेन्स ह्या तीन लॅटिन साम्राज्यांनी साली अथेन्सवर सत्ता गाजवली.\nअखेर इ.स. १४५८ साली ओस्मानी साम्राज्याने अथेन्सवर कब्जा केला. दुसरा मेहमेद अथेन्समध्ये शिरत असताना येथील येथील वास्तूशास्त्राने मोहित झाला व त्याने अथेन्समध्ये लुटालुट व जाळपोळ करण्यावर बंदी आणली. ओस्मानांनी पार्थेनॉनचा वापर मशीद म्हणून करण्यास सुरुवात केली. त्यांच्या ३७५ वर्षांच्या राजवटीत अथेन्सचे अतोनात नुकसान झाले व येथील लोकसंख्या झपाट्याने कमी झाली. १८३३ साली अखेरीस ग्रीक स्वातंत्र्यलढ्याला यश मिळाले व ओस्मानांनी अथेन्स सोडले. नव्या ग्रीस देशाची अथेन्स राजधानी नियुक्त केली गेली. ह्या काळापर्यंत अथेन्समधील अ��ेक इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या व शहर जवळजवळ संपूर्णपणे निर्मनुष्य व बकाल झाले होते. ग्रीसची राजधानी बनल्यानंतर मात्र अथेन्सचा वेगाने विकास झाला व येथील लोकसंख्या पुन्हा वाढीस लागली. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात अथेन्समध्ये अनेक उत्कृष्ट इमारती बांधण्यात आल्या. इ.स. १८९६ साली अथेन्समध्ये नव्या युगातील पहिली ऑलिंपिक स्पर्धा भरवली गेली.\nदुसऱ्या महायुद्धानंतर अथेन्समधील लोकसंख्येचा स्फोट झाला व पायाभुत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. १९९०च्या दशकात अनेक नवे प्रकल्प सुरू करण्यात आले तसेच प्रदुषण कमी करण्यासाठी पावले उचलली गेली. इ.स. २००४ साली अथेन्सने पुन्हा ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन केले.\nअथेन्स शहर ग्रीसच्या आग्नेय भागातील अ‍ॅटिका खोऱ्यात एजियन समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे.\nअथेन्सचे हवामान दमट स्वरूपाचे असून येथील हिवाळे सौम्य तर उन्हाळे रूक्ष व कडक असतात.\nअथेन्स साठी हवामान तपशील\nसरासरी कमाल °से (°फॅ)\nसरासरी किमान °से (°फॅ)\nसरासरी वर्षाव मिमी (इंच)\n३९ वर्ग किमी क्षेत्रफळाची व ६,५५,७८० लोकसंख्येची अथेन्स महापालिका ७ जिल्ह्यांमध्ये विभागली गेली आहे. हे जिल्हे केवळ सरकारी उपयोगाकरिता वापरले जातात. अथेन्स महानगर क्षेत्रात ३५ महापालिकांचा समावेश होतो.\nअथेन्सचे वास्तूशास्त्र कोणत्या एका विशिष्ट शैलीचे नसुन येथे ग्रीको-रोमन, पारंपारिक व नव्या रचनेच्या वास्तू आढळतात. अथेन्स अकॅडमी, ग्रीस संसद भवन, अथेन्स विद्यापीठ, झेपियोन इत्यादी येथील ऐतिहासिक इमारती पारंपारिक शैलीच्या आहेत. विसाव्या शतकात वेगाने वाढ होत असताना अथेन्समध्ये आधुनिक रचनेच्या इमारती बांधल्या गेल्या.\nअथेन्समध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक वाहतूक सेवा उपलब्ध आहेत. ३०० बसमार्ग, २ मेट्रो रेल्वेचे मार्ग, ट्राम व उपनगरी रेल्वे इत्यादींमुळे येथील नागरी वाहतूक सुलभ आहे.\nहेलेनिक रेल्वे संस्थेचे अथेन्स हे सर्वात मोठे केंद्र आहे. येथून ग्रीसमधील व युरोपातील अनेक मोठ्या शहरांसाठी रेल्वेगाड्या सुटतात. अथेन्स आंतराष्ट्रीय विमानतळ हा येथील सर्वात मोठा विमानतळ आहे. एजियन एअरलाइन्स ह्या ग्रीसमधील प्रमुख विमानकंपनीचे मुख्यालय येथेच आहे.\nअथेन्सला क्रीडा इतिहासात मानाचे स्थान आहे. आधुनिक युगातील सर्वात पहिली ऑलिंपिक स्पर्धा अथेन्समध्ये इ.स. १८९६ साली भरवली गेली. २००४ साली अथेन्सने दुसऱ्यांदा ऑलिंपिकचे आयोजन केले. ह्यासाठी १९८२ साली बांधल्या गेलेल्या ऑलिंपिक मैदानाची मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली. तसेच ग्रीसमधील ह्या सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये युएफा चँपियन्स लीगच्या १९९४ व २००७ सालचे अंतिम सामने खेळवले गेले.\nफुटबॉल हा येथील लोकप्रिय खेळ आहे. ओलिंपिकॉस एफ.सी., पानाथिनाइकॉस एफ.सी. व ए.इ.के. अथेन्स एफ.सी. हे येथील तीन सर्वात यशस्वी व लोकप्रिय फुटबॉल क्लब आहेत.\nअथेन्सचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nविकिव्हॉयेज वरील अथेन्स पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयुरोपियन संघातील सदस्य देशांच्या राजधानीची शहरे\nअ‍ॅम्स्टरडॅम · अथेन्स · बर्लिन · ब्रातिस्लाव्हा · ब्रसेल्स · बुखारेस्ट · बुडापेस्ट · कोपनहेगन · डब्लिन · हेलसिंकी · लिस्बन · लियुब्लियाना · लंडन · लक्झेंबर्ग · माद्रिद · निकोसिया · पॅरिस · प्राग · रिगा · रोम · सोफिया · स्टॉकहोम · तालिन · व्हॅलेटा · व्हियेना · व्हिल्नियस · वर्झावा\nउन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे\n2016: रियो दि जानेरो\n[१] पहिल्या महायुद्धामुळे रद्द; [२] दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द\nमृत बाह्य दुवे असणारे लेख from June 2011\nमृत बाह्य दुवे असणारे लेख from September 2010\nयुरोपातील देशांच्या राजधानीची शहरे\nउन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nसाच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2451", "date_download": "2019-07-23T04:11:33Z", "digest": "sha1:B54ECWEBCD5HTDZADWEXIZTBN4MHIII3", "length": 13805, "nlines": 112, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "पिंप���गावची बगीचावजा स्‍मशानभूमी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगावोगावच्या स्मशानभूमीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील लासलगावनजीक पिंपळगावची स्मशानभूमी आहे. मात्र तिच्या आजुबाजूचा परिसर स्थानिक लोकांसाठी रोज सकाळी- रात्री नैसर्गिक विधी उरकण्याचे निवांत ठिकाण बनून गेला होता. तेथे दुर्गंधी इतकी सुटे, की अंत्यविधीला येणारे लोक स्मशानभूमीपासून खूप दूर अंतरावर उभे राहत. फक्त प्रेत उचलून आणणारे खांदेकरी आणि प्रेताला अग्नी-पाणी देणारा, एवढेच लोक त्यांची नाके दाबून अंत्यविधीच्या चौथऱ्यापर्यंत कसेबसे जात, तेथे धर्मविधी आटोपत. पण एकदा, गावात एका श्रीमंत माणसाचा मृत्यू झाला, त्याच्या नातेवाईकांनी स्मशानभूमीचा परिसर जेसीपी मशीन आणून स्वच्छ करून घेतला, जेणेकरून अंत्यविधीला येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी उभे राहता येईल. तो प्रकार गावातील काही लोकांना खटकला. श्रीमंतासाठी वेगळा न्याय आणि गरिबांना वेगळा न्याय असे का गरिबांचा अंत्यविधी चांगल्या प्रकारे करता येणार नाही का\nत्या विचाराने प्रेरित झालेल्या लोकांनी प्रा. शिरीष गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच-सात वर्षांपूर्वी स्मशानभूमी सुशोभिकरणाची सुरुवात केली. आरंभी, त्यांची काही लोकांनी टिंगलटवाळी केली, त्यांना विरोधही केला, पण ती मंडळी त्यांच्या विचारावर व कार्यावर ठाम राहिली. त्यांनी त्यांचे काम सुरू ठेवले. सुहास आत्माराम ठाकरे या गृहस्थाने त्याच्या घरगुती नर्सरीतून झाडांची आणि फुलझाडांची रोपे तयार करून दिली. त्यांना चांगदेव मुरलीधर भुजबळ या ज्येष्ठ नागरिकाने मार्गदर्शन केले. सर्वजण त्यांना गंमतीने ‘ पिंपळगावचे अण्णा हजारे’ म्हणू लागले. त्याचबरोबर श्याम शहाजी मोरे, राजेंद्र निवृती कदम, भिकाजी पुंजाजी पवार, सचिन बाळू विंचू, संतोष चांगदेव भुजबळ, गोरख भास्कर वडनेरे, दिलावर रहीमुद्रीन काझी, प्रकाश पांडुरंग आंबेकर या सर्वांनी श्रमदानाने स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करून घेतला. त्या ठिकाणी सुंदर बगीचा निर्माण झाला. सामान्य परिस्थितीच्या आणि विशेष म्हणजे बाहेरून आलेल्या ह्या लोकांनी तो चमत्कार घडवला आहे\nत्यात शिरीष गंधे यांनी एक अभिनव कल्पना तेथे राबवण्यास सुरूवात केली. ते दरवर्षी दिवाळीला त्या मंडळींच्या सहकार्याने स्मशानात आकाशकंदील लावतात दिवाळीच्या दिवशी पणत्या लाव��न फटाकेही फोडतात. त्या बगीचावजा स्मशानभूमीत एक छोटेसे पेटीवाचनालयही आहे. त्याचा उपयोग अंत्यविधीच्या वेळीही आणि इतर वेळी नागरिकांना होतो.\nशिरीष गंधे यांनी या प्रयोगाचे मर्म एका वाक्यात सांगितले. ते म्हणाले, की स्मशान या शब्दात शान आहे, पण वास्तवात तेथे ‘जान’ व शानही नाही त्या स्थानास शान प्राप्त व्हावी यासाठी हा प्रयोग आहे. पिंपळगावसारखाच प्रयोग वाकी व विंचूर या गावांच्या स्मशानभूमीमध्ये सुरू झाला आहे. त्यास चालना देण्यासाठी मी व माझ्या विद्यार्थ्यांनी मिळून ‘अमरधाम विकास ग्रूप’ निर्माण केला आहे.\nगंधेसर निवृत्त झाले असले तरी मराठी लेखनसंशोधनाचे त्यांचे काम चालू आहे. शाहीर अनंत फंदींबाबतचे त्यांचे काम पूर्ण झाले असून सध्या ते त्यांचे पूर्वज अंताजी माणकेश्वर गंधे यांचा शोध घेत आहेत. अंताजी पानिपतयुद्धात पेशव्यांबरोबर लढले. मराठी भाषेला तेरावे शतक ते विसावे शतक या काळात ज्या कवींनी वैभव प्राप्त करून दिले, त्यांच्या कृतींचे शिरीष गंधे यांनी संकलन-संपादन करून ठेवले आहे.\nहे काम खूपच कौतुकास्पद व जनहिताचे आहे\nप्रा शिरीषजी फार स्तुत्य उपक्रम व अभिनव कल्पना तुमच्या सर्व उपक्रमांना माझ्या व पूर्ण *Global गंधे* परिवारा कडून हार्दिक सुभेच्छा\nप्रा.शिरीष गंधे सर च आमचे आदर्श आहे नविन लेखक असो अथवा एखादी नविन कल्पना राबव्यचि असल्यास ,इतिहासतील कोणत्याही घटने बाबत माहिती विचारलि असता योग्य मार्गदर्शन सर आमच्या सारख्या नवोदिताना करतात\n****** सर आम्हा लासलगांव कराना तुमचा अभिमान आहे*****\n*****थिंक महाराष्ट्र आपन दखल घेतल्या बद्दल आपले आभार*****\nरायगड-राजगड यांच्या तीनशे फे-यांतील संशोधन\nश्यामवर आईने केलेले संस्कार\nराम व रहीम एकच\nसंदर्भ: संत कबीर, संत नामदेव, रचना\nमाधव बर्वे – विषयवार वृक्षबागांचा अधिकारी माणूस\nसंदर्भ: शेती, शेतकरी, प्रयोगशील शेतकरी, कोठुरे गाव, निफाड तालुका, सेंद्रीय शेती, वृक्षारोपण, Nasik, Niphad Tehsil, फळ लागवड\nयोगेश रायते – खडक माळेगावचा गौरव\nसंदर्भ: निफाड तालुका, फळ लागवड\nसंदर्भ: निसर्ग, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन\nअविनाश दुसाने - शब्द कमी कार्य मोठे\nसंदर्भ: विंचूर गाव, ग्रामविकास, निफाड तालुका, ग्राम स्‍वच्‍छता\nचांदोरी गावाचे ऐतिहासिक महत्त्व\nसंदर्भ: गावगाथा, निफाड तालुका, पेशवे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अ��ाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://southgoa.nic.in/mr/public-utility-category/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-23T03:49:29Z", "digest": "sha1:DY7K6OWOLWVKBIGHMM4MEMJD6NZXCOLE", "length": 3464, "nlines": 93, "source_domain": "southgoa.nic.in", "title": "पोलीस | नैसर्गिक समुद्रकिनारा, पाण्याचा साठा आणि डोंगराळ जागा यांची जमीन | India", "raw_content": "\nदक्षिण गोवा SOUTH GOA\nएसटीडी आणि पिन कोड\nडी ई ए सी\nआपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम\nएस.पी. दक्षिण गोवा, ओ / ओ Suptd. पोलीस, दक्षिण गोवा जिल्हा, मडगाव\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© दक्षिण गोवा जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 18, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/maharashtra/shivajirao-adhalrao-patil-accepted-ajit-pawar-challenge-loksabha-election-2019/457335", "date_download": "2019-07-23T03:27:16Z", "digest": "sha1:RDZT7U6HTHWLGV2BXYQXYQEQUOPIMKAX", "length": 17903, "nlines": 124, "source_domain": "zeenews.india.com", "title": "shivajirao adhalrao patil accepted ajit pawar challenge loksabha election 2019 | शिरूरमधून अजित पवार विरुद्ध शिवाजीराव आढळराव-पाटील?", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nशिरूरमधून अजित पवार विरुद्ध शिवाजीराव आढळराव-पाटील\nलोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध घडामोडींना वेग आला आहे.\nपुणे - पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानंतर या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले. त्यातच या मतदारसंघातून गेल्या तीन वेळेला निवडून गेलेले शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनीही अजित पवार यांचे आव्हान स्वीकारले असून, आता अजित पवारांनी शब्द फिरवू नये. त्यांनी शिरूरमधून निवडणूक लढवावीच, असे आव्हान शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी दिले आहे.\nलोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकस��ा निवडणुकीसाठी आघाडी होणार, हे नक्की झाले आहे. आघाडीमध्ये गेल्यावेळेप्रमाणे शिरूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. आता याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. शिरूरमधून निवडणूक लढविण्याची माझी तयारी आहे. शरद पवार यांनी होकार दिला आणि पक्षाने आदेश दिला, तर मी शिरूरमधून निवडणूक लढवेन, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शिवाजीराव आढळराव-पाटील यांनीही अजित पवार यांचे आव्हान स्वीकारले.\nपवार कुटुंबीय कायमच माझ्याविरोधात आहे. पण मी पण मराठ्याची औलाद आहे. त्यामुळे आता अजित पवार यांनी शब्द फिरवू नये. त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवूनच दाखवावी, असे त्यांनी म्हटले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून मला कोणीही हरवू शकत नाही, असा प्रतिहल्ला शिवाजीराव आढळराव -पाटील यांनी अजित पवार यांच्याविरोधात चढवला आहे.\nपुनर्रचनेत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून शिवाजीराव आढळराव-पाटील या मतदारसंघातून निवडणूक लढवत आले आहेत. गेल्या तीन वेळा त्यांनी याच मतदारसंघातून विजयही संपादन केला होता. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकम यांचा पराभव केला होता. तर त्यापूर्वी २००९ मधील निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विलास लांडे यांचा पराभव केला होता.\nरत्नागिरीत मित्राकडूनच गोळी घालून तरुणाची हत्या\n'काश्मीर मुद्यावर पंतप्रधान मोदींनी कधीही ट्रम्प यांच्...\nरत्नागिरीत ड्रग्ज विकताना सुरक्षा अधिकाऱ्यांनाच अटक\nअसं असणार धोनीचं पॅराशूट रेजिमेंटमधील प्रशिक्षण\n'पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत पाकिस्तानला सर्वोत्तम बनवणार...\nकाश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी मोदींनी माझ्याकडे मदत मागितली हो...\n शहीद औरंगजेबचे भाऊ भारतीय लष्करात दाखल\n१ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम\nचंद्राचा शोधही काँग्रेसनेच लावला; गिरीराज सिंहांचा उपरोधिक...\n ईयरफोनमुळे होऊ शकतात 'हे' आजार\nटीम इंडियाचा दरवाजा ठोठावतोय हा मराठमोळा शिलेदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-148-circles-nanded-parbhani-hingoli-10473", "date_download": "2019-07-23T03:57:28Z", "digest": "sha1:5S6GYFRYD2ER5B3FL3BHGYZXRZXEHH3Y", "length": 15989, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rain in 148 circles in Nanded, Parbhani, Hingoli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड, परभणी, हिंगोलीतील १४८ मंडळांमध्ये पाऊस\nनांदेड, परभणी, हिंगोलीतील १४८ मंडळांमध्ये पाऊस\nबुधवार, 18 जुलै 2018\nनांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये मंगळवारी (ता.१७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये १४८ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील वसरणी (८३ मिमी), तुप्पा (७० मिमी), लिंबगांव (८० मिमी), परभणी जिल्ह्यातील पाथरी (७९ मिमी), मानवत (६८ मिमी), पूर्णा (९८ मिमी) मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.\nनांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये मंगळवारी (ता.१७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये १४८ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील वसरणी (८३ मिमी), तुप्पा (७० मिमी), लिंबगांव (८० मिमी), परभणी जिल्ह्यातील पाथरी (७९ मिमी), मानवत (६८ मिमी), पूर्णा (९८ मिमी) मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.\nपाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे इसापूर आणि विष्णुपुरी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली असून अनुक्रमे २५.०६ टक्के आणि ७१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला. या तीन जिल्ह्यांतील अनेक भागात सोमवारी (ता.१६) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८० मंडळांमध्ये पाऊस झाला. नांदेड तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. अर्धापूर, भोकर, उमरी, धर्माबाद, हिमायतनगर, बिलोली, लोहा, नायगाव, मुखेड, तालुक्यात पावसाचा जोर वाढला. माहूर, किनवट तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला. परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ३८ मंडळांमध्ये पाऊस झाला. जिंतूर वगळता अन्य तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ३० मंडळांमध्ये पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगांव तालुक्यात जोर अधिक होता.\nपरभणी जिल्हा ः परभणी शहर ३२, परभणी ग्रामीण ३०, पेडगाव २९, जांब ४५, झरी ६०, सिंगणापूर ४०, दैठणा २७, पिंगळी ३४, बोरी २४,चारठाणा ६, सावंगी म्हाळसा ८, चारठाणा १२, सेलू २४, देऊळगांव ४०, कुप���ा २८, वालूर ३७, चिकलठाणा २४, मानवत ६८, केकरजवळा ४८, कोल्हा ३४, पाथरी ७९, बाभळगांव ३६, हदगांव ३०, सोनपेठ २४, आवलगांव २०, गंगाखेड १४, महातपुरी १८, माखणी १३, राणीसावरगांव ८, पालम ११, चाटोरी ९, बनवस ५, पूर्णा ९८, ताडकळस ४२, लिमला ३२, कात्नेश्वर ४८, चुडावा ५६.\nहिंगोली जिल्हा ः हिंगोली १५, खंबाळा १२, माळहिवरा ४५, सिरसम ४२, बासंबा २४, डिग्रस ११, कळमनुरी २३, नांदापूर २५, आखाडा बाळापूर १९, डोंगरकडा १६, वारंगा फाटा २२, वाकोडी २०, सेनगांव १६, गोरेगांव १६, आजेगांव २५, साखरा ६, पानकनेरगांव १६, हत्ता १५, वसमत.\nसकाळ ऊस पाऊस नांदेड nanded परभणी parbhabi पूर पाणी water खेड वसमत कोल्हा गंगा ganga river बाळ baby infant साखर\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभ�� निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-world-women-day-special-101780", "date_download": "2019-07-23T03:14:09Z", "digest": "sha1:R2R6H3KGUZOCHJWJGYZ67FXCUNFJDPGG", "length": 4694, "nlines": 49, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Kolhapur News world women day special इडली-वडा..संसाराचा गाडा.. | eSakal", "raw_content": "\nसुधाकर काशीद | गुरुवार, 8 मार्च 2018\nकोल्हापूर - रोज पहाटे चार वाजता यांचा दिवस सुरू होतो. इडली, वड्याच्या पिठाचा गरगराट सुरू होतो. सकाळी बरोबर सात वाजता त्यांचा छोटा टेम्पो महावीर उद्यानाजवळ येतो आणि तेथून पुढे सकाळी दहा वाजेपर्यंत इडली, वडा खाणाऱ्या खवय्यांच्या गराड्यात त्यांचा हात एखाद्या यंत्रासारखा हलू लागतो.\nकोट्यवधी खर्चुनही सिंधुदुर्गातील वनपर्यटन अडगळीत\nकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनसौंदर्याची देशभर ओळख आहे. येथील निसर्गसंपन्न असलेला बराचसा भाग हा वनहद्दीत येतो. वनामध्ये आढळणारी जैवविविधता व...\nशहरातील 172 उद्यानांत रेन वॉटर हार्वेस्टिंग\nनागपूर : शहरावरील जलसंकटाने महापालिकेचे डोळे उघडले असून, आता रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आग्रह धरला जात आहे. शहरातील महापालिका व नागपूर सुधार...\nऔरंगाबादला येऊ शकतात पुन्हा हत्ती\nऔरंगाबाद - मिटमिटा भागात 100 एकर जागेवर विकसित करण्यात येणाऱ्या सफारीपार्कचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) अखेर मंगळवारी (ता. 16) सादर करण्यात आला...\nऑक्सीजनदात्याच्या वाढदिवसाला पालकमंत्र्यांची हजेरी\nयवतमाळ : \"देशात सव्वाशे कोटी लोकसंख्येपैकी साठ टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी पाण्याची गरज आहे. पावसाचे प्रमाण...\nछाटलेले मुंडके, हात-पाय सापडले\nनागपूर - हात-पाय आणि मुंडके छाटून एका युवकाचा अज्ञात आरोपींनी खून केला. त्या युवकाचे धड गांधीसागर तलावात फेकून दिले होते. बुधवारी त्या युवकाचे...\nकेंद्र सरकारने देशातील कुठल्याच पर्यावरणविषयक प्रश्नाच्या गाभ्याला हात न घालता, मलमपट्टी केल्यासारखे वरवरचे उपाय ताज्या अर्थसंकल्पात योजलेले दिसतात....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/nagpur-gajanan-kirtikar-ss-incharge-east-vidharbha-27257", "date_download": "2019-07-23T02:50:48Z", "digest": "sha1:JOYSP7L7G5S7MVYAG5JFIHW5G27JNBSN", "length": 8731, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "nagpur-gajanan-kirtikar-ss-incharge-east-vidharbha | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगजानन किर्तीकर पूर्व विदर्भासाठी सेनेचे संपर्क प्रमुख\nगजानन किर्तीकर पूर्व विदर्भासाठी सेनेचे संपर्क प्रमुख\nगजानन किर्तीकर पूर्व विदर्भासाठी सेनेचे संपर्क प्रमुख\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nशिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांची शिवसेनेचे पूर्व विदर्भासाठी संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. गेल्या चार वर्षात सेनेचे पूर्व विदर्भाचे ते चौथे संपर्क प्रमुख आहेत.\nनागपूर : शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांची शिवसेनेचे पूर्व विदर्भासाठी संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. गेल्या चार वर्षात सेनेचे पूर्व विदर्भाचे ते चौथे संपर्क प्रमुख आहेत.\nसंघटनेच्या दृष्टीकोनातून शिवसेनेने पूर्व व पश्‍चिम विदर्भ असे दोन विभाग केले आहेत. पूर्व विदर्भात नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख विनायक राऊत होते. ते रायगडमधून खा���दार म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांनी संपर्क प्रमुखपद सोडले. त्यांच्या जागी आमदार अनिल परब यांची नियुक्ती केली होती.\nमुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रणनीती ठरविण्यात त्यांचा सहभाग असल्याने त्यांच्याकडूनही ही जबाबदारी काढून घेण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच पूर्व विदर्भाची जबाबदारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर सोपविण्यात आली होती.\nमंत्रीपदामुळे ते सुद्धा फारसे लक्ष घालू शकत नव्हते. यामुळे आताही जबाबदारी खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जवळपास 20 वर्षांपूर्वी पूर्व विदर्भाची जबाबदारी गजानन किर्तीकर यांच्यावर होती. 1995 च्या युती सरकारच्या काळात गजानन किर्तीकर पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख होते. त्यावेळी ते राज्यमंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. आता पुन्हा त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. सध्या पूर्व विदर्भात शिवसेनेचा एक खासदार व एक आमदार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी किर्तीकर यांची नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nखासदार गजानन किर्तीकर gajanan kirtikar विदर्भ vidarbha विभाग sections लोकसभा विनायक राऊत आमदार अनिल परब anil parab मुंबई mumbai दिवाकर रावते diwakar raote\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-23T02:41:38Z", "digest": "sha1:6RDGNT2DNKG44CTBKO3HSI2FDQKU6HJ6", "length": 9643, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विसावा नाक्‍यावर दोन गटात राडा | Dainik Prabhat", "raw_content": "\nविसावा नाक्‍यावर दोन गटात राडा\nएकाला भोकसण्याचा प्रयत्न; पोलिसांमुळे अनर्थ टळला\nसातारा शहरातील विसावा नाका परिसरात युवकांच्या दोन गटात तुफान राडा झाला. या हाणामारीत धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला. या राड्यात एकाला भोकसण्याचा प्रयत्न झाला. युवकाने वार चुकवल्याने त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, सातारा शहर पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने युवकांनी पळ काढला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nविसावा नाका परिसरात युवकांचा एक गट जमला होता. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल��यासमोर युवक जमत असतानाच युवकाच्या एका गटाने दुसऱ्या गटाला उद्देशून शिवीगाळ केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल होते. यावेळी तरूणांच्या दोन गटात तू तू.. मै मै सुरु झाल्यानंतर एका युवकाने धारदार शस्त्र काढून समोरच्या युवकावर हल्ला चढवला. समोरील युवकाने वार चुकवला मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील भितीचे वातावरण झाले होते. सुमारे दहा मिनिटे सुरु असलेला हा थरार पोलिस दाखल होताच संपला.\nपरिसरातील नागरिकांनी शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या युवकाला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राडा करणारे दोन्ही गट हे महाविद्यालयीन असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/chief-minister-devendra-fadnavis-offers-prayers-at-vitthal-temple-in-pandharpur-updated-mhkk-390099.html", "date_download": "2019-07-23T02:31:41Z", "digest": "sha1:NW56XB3J5COWLQLGXJKSHBYP3AK7X6D4", "length": 16146, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO: मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nलिंगायतांना OBCअंतर्गत आरक्षणाचा विचार, मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश\nSPECIAL REPORT : BMC चा कोट्यवधीचा रोबोट आग न विझवताच आला परत\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nपावणे सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 4 हजार, तुम्हीही अकाऊंट चेक करा\nकर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळणार आज होणार बहुमत चाचणी\nलग्नानंतर महिन्याभराने या नवनिर्वाचित खासदाराने शेअर केला फोटो आणि....\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nBigg Boss Marathi 2 : विणा आणि शिवच्या नात्यात येणार का दुरावा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nकोणाला हवा विराट, कोणाला हवा रोहित; भारतीय संघात पडली उभी फूट\nबापासाठी लिव्हर देणारी कोण आहे 'ही' क्रिकेटपटूची गर्लफ्रेण्ड\n'पाकिस्तान संघ प्रोफेशनल नाही, पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत वठणीवर आणणार'\nवेस्ट इंडिज दौऱ्यात भारताच्या 'या' सात रत्नांची हुकली संधी\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्��\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपदाच्या वादात फडणवीस यांचे सेनेवर शरसंधान\nVIDEO: मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा\nVIDEO: मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा\nपंढरपूर, 12 जुलै: आषाढी एकादशी निमित्तानं आज पहाटे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सपत्नीक पूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाचं संकट दूर व्हावं यासाठी विठुरायाला साकडं घातलं आहे.\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\nSPECIAL REPORT : अमेरिकेत इम्रान खान यांचं 'मान न मान मैं तेरा मेहमान'\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nSPECIAL REPORT : मुंबईकरांनो, पावसाळ्यात आरोग्याला जपा; अन्यथा...\nऔरंगाबादमध्ये 'जय श्रीराम'वरून बेदम मारहाणीसह धमकावलं, पाहा घटनास्थळावरचा VIDEO\nभरधाव कारनं दोघांना उडवलं, दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO\nतुफान आलंया....पाण्याच्या थेंबानं गावात केली क्रांती\nआदित्य ठाकरेंची यात्रा म्हणजे प्रशांत किशोर कन्सल्टंसीचे प्रॉडक्ट\nशिवसेनेच्या युवराजांची 'मतां'ची पेरणी\nSPECIAL REPORT : मीच पुन्हा परत येतोय, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला थेट इशारा\nधमक्या देऊ नका, नाही तर माज उतरवणार; शिवसेनेच्या मंत्र्याची भाजपला धमकी\nपुणे विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन, असा आहे वाद\nSPECIAL : शाब्बास हिमा...भारताच्या सुवर्ण कन्येनं केली पदकांची लूट\nपोलिसांचा नवा फंडा, खाद्यांवर लागणार LED दिवे\nकाँग्रेस 'मुक्त' आणि भाजप 'युक्त' भारत करा, जे.पी. नड्डांचा नवा मंत्र\nफडणविसांचा शिवसेनेला दणका, मुख्यमंत्रिपदाच्या वादावर दिलं उत्तर\nनाट्यगृहाची दुरावस्था, भरत जाधवच्या संतापाचा स्फोट\nVIDEO: पाकिस्तानमधील रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, 9 जणांचा मृत्यू\nVIDEO: मनोरुग्णाचा ब्रिजवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न\nVIDEO: शीला दीक्षित यांना अखेरचा निरोप; काँग्रेसमध्ये शोकाकुल वातावरण\nVIDEO: मुंबईतील चर्चिल चेंबरमधील आगीवर नियंत्रण, परिसरात धुराचे लोट\nपावसामुळे भाज्या महाग, गृहिणींचं बजेट कोलमडलं, यासोबत इतर टॉप 18 घडामोडी\nVIDEO: 'स्वबळावर निवडणूक लढवूनही 170 जागा येतील'\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nबातम्या, फोटो गॅलरी, टेक्नोलाॅजी\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nलग्नानंतर महिन्याभराने या नवनिर्वाचित खासदाराने शेअर केला फोटो आणि....\nबापासाठी लिव्हर देणारी कोण आहे 'ही' क्रिकेटपटूची गर्लफ्रेण्ड\nवेस्ट इंडिज दौऱ्यात भारताच्या 'या' सात रत्नांची हुकली संधी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-jalgaon-district-12224", "date_download": "2019-07-23T03:53:02Z", "digest": "sha1:APKPBBHBHZPGTQY6EJZS74AII36BVKA2", "length": 15356, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, rain in Jalgaon district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव जिल्ह्यात तुरळक पाऊस\nजळगाव जिल्ह्यात तुरळक पाऊस\nमंगळवार, 18 सप्टेंबर 2018\nजळगाव ः जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) सकाळी ८ पर्यंत काही तालुक्‍यांमध्ये तीन ते सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. पण त्याची नोंद नाही. अनेक तालुके कोरडेच असल्याची स्थिती आहे.\nजळगाव ः जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) सकाळी ८ पर्यंत काही तालुक्‍यांम���्ये तीन ते सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. पण त्याची नोंद नाही. अनेक तालुके कोरडेच असल्याची स्थिती आहे.\nरविवारी (ता. १६) दुपारी अचानक काळे ढग जमा झाले. दुपारी १.३० ते ५ यादरम्यान अनेक ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही ठिकाणी १० ते १५ मिनिटे सरी कोसळल्या. तर काही ठिकाणी पाच ते सात मिनिटे हलका पाऊस झाला. जळगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर, चोपडा, यावल, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, भडगाव व चाळीसगाव या भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती मिळाली. काही तालुक्‍यांमध्ये एक-दोन महसूल मंडळात सरी कोसळल्या. तर इतरत्र कोरडेच वातावरण राहीले.\nदोन मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस ज्या भागात होते, त्यासंबंधी कोरड्या दिवसाची नोंद प्रशासन करते. यामुळे काही तालुक्‍यांमधील पावसाची माहिती प्रशासनाने नमूद केलेली नाही. पाचोरा, धरणगाव, जळगाव येथे प्रत्येकी चार मिलिमीटर, भुसावळ, पाचोरा, जामनेरात अनुक्रमे चार, तीन, पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चोपडा, यावल येथेही तीन मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला.\nसध्या ज्वारी, सोयाबीन, कोरडवाहू कापूस, बाजरी, तूर या पिकांना पाण्याची अधिक गरज आहे. मुरमाड, हलक्‍या जमिनीत पिकाची अवस्था बिकट बनत आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने केळी लागवड अनेक शेतकऱ्यांनी टाळली आहे. कारण, केळीला पाण्याची अधिक गरज असते. सोमवारी सकाळपासून थंड वारे वाहत होते. मध्येच ऊन - सावल्यांचा खेळ सुरू होता.\nधुळे व नंदुरबारातही कोरडेच वातावरण राहिले. फक्त नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व धुळे जिल्ह्यातील शिरपूर भागात किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडला. अनेक ठिकाणी उडीद मळणीच्या कामांवर परिणाम झाल्याची माहिती मिळाली.\nजळगाव jangaon सकाळ ऊस पाऊस भुसावळ चाळीसगाव प्रशासन administrations सोयाबीन कोरडवाहू कापूस तूर केळी banana धुळे dhule उडीद\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nवणव्यामुळे पतंग, वनस्पतींच्या प्रजाती...जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्याचे परागीकरण करणाऱ्या...\nदुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे...शेलूबाजार जि. वाशीम ः निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे...\nनांदेड, परभणी जिल्ह्यांतील अकरा मंडळांत...नांदेड : नांदेड, परभणी जिल्ह्यांतील ११...\nकोल्हापूर जिल्ह्यातील धरणे निम्मी भरली कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nनाशिक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमननाशिक : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे...\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७...वाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र...\nरत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणीरत्नागिरी : ‘‘तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील...\nसाक्री तालुक्यात दुष्काळाची शक्यतासाक्री, जि. धुळे : पाण्याचे स्रोत आटत आहेत. पाऊस...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटर��ॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-artificial-sandstorm-facility-110-villages-kolhapur-12225", "date_download": "2019-07-23T04:05:40Z", "digest": "sha1:IVSDELMVFCNBMK2KWQN4IIJALI6PYB62", "length": 17962, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Artificial sandstorm facility in 110 villages in Kolhapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम रेतनाची सुविधा\nकोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम रेतनाची सुविधा\nमंगळवार, 18 सप्टेंबर 2018\nकोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची पैदास व्हावी, यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ व बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांत ३४ कृत्रिम रेतन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून ११० गावांत ही सुविधा मिळणार आहे. ज्या भागात पशुसंवर्धन विभाग पोचू शकत नाहीत त्या दुर्गम भागात बाएफचे कर्मचारी जाऊन कृत्रिम रेतन करणार आहेत. यामुळे जिल्ह्यात चांगल्या प्रतीच्या जनावरे निर्मितीला चालना मिळणार आहे.\nकोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची पैदास व्हावी, यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ व बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांत ३४ कृत्रिम रेतन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून ११० गावांत ही सुविधा मिळणार आहे. ज्या भागात पशुसंवर्धन विभाग पोचू शकत नाहीत त्या दुर्गम भागात बाएफचे कर्मचारी जाऊन कृत्रिम रेतन करणार आहेत. यामुळे जिल्ह्यात चांगल्या प्रतीच्या जनावरे निर्मितीला चालना मिळणार आहे.\nपशुसंवर्धन विभागात तोकडे मनुष्यबळ आणि दवाखान्यांची संख्या मर्यादित असल्याने जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी कृत्रिम रेतन पद्धती एक तर सहकारी संघांच्या मार्फत राबविली जाते किंवा खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत महागडी सुविधा घ्यावी लागते. दुर्गम भागापर्यंत पशुसवंर्धन विभागाचे कर्मचारी पोचू शकत नाहीत. त्यांना मर्यादा येते. सहकारी संघाचे अधिकारी संघाला दूधपुरवठा करणाऱ्या सभासदांनाच प्राधान्य देतात. यामुळे अनेकदा रेतनासाठी पशुपालकांना फिरावे लागते. या समस्या दूर करण्यासाठी शासन व बाएफ संस्था एकत्र येऊन हा प्रकल्प राबवत आहेत.\nकृत्रिम रेतन केल्यानंतर वासराचा जन्म होइपर्यंत हे कर्मचारी संबंधित पशुपालकाच्या संपर्कात रहातील. यामुळे बाएफच्या माध्यमातून किती जनावरांची व कोणत्या जातीची पैदास झाली हे समजू शकणार आहे. कृत्रिम रेतन यशस्वी झाल्यानंतर बाएफला शासनाकडून मोबदला दिला जाईल. घरोघरी जावून हे कर्मचारी सेवा देणार असल्याने याचा फायदा दुर्गम भागातील पशुपालकांना होऊ शकेल.\nदहा तालुक्‍यांमध्ये बाएफची ३४ सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये एक एरिया ऑफिसरची नियुक्ती केली जाईल. ३४ सेवा केंद्राच्या नियंत्रणाखाली ११० गावांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. शासकीय दरात पशुपालकांना कृत्रिम रेतनाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी या गावांमध्ये बाएफचे कर्मचारी पशुपालकांच्या घरी जावून ही सेवा देतील. त्याची नोंद या कर्मचाऱ्यामार्फत ठेवण्यात येईल.\nजिल्ह्यातील दुर्गम भागातही बाएफचे कर्मचारी जाऊन पशुपालकांना सेवा देणार आहेत. यामुळे शासनालाही जनावरांची किती पैदास झाली हे समजू शकेल. तसेच चांगल्या दर्जाचे पशुधनही उपलब्ध होऊ शकेल.\nकोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी\nबाएफच्या वतीने सूत्रबद्ध पद्धतीने आम्ही ही सेवा देणार आहोत. यासाठी केंद्रे, गावे व पुरेसे मनुुष्यबळ आम्ही सज्ज ठेवले आहे. घरपोच सेवा मिळणार असल्याने याचा फायदा पशुपालकांना होईल.\n- डॉ. निशिकांत भनांगळे,\nपूर कोल्हापूर महाराष्ट्र maharashtra पशुधन विकास विभाग sections पशुवैद्यकीय संजय शिंदे\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/pune/firangai-devi-utsav-celebrated-106169", "date_download": "2019-07-23T03:35:47Z", "digest": "sha1:GHE3VNWED6RJEQUZEM5NVGPAQ53J6QNE", "length": 5499, "nlines": 56, "source_domain": "amp.esakal.com", "title": "firangai devi utsav is celebrated दापोडीत श्री. फिरंगाई देवीचा उत्सव सुरू | eSakal", "raw_content": "\nदापोडीत श्री. फिरंगाई देवीचा उत्सव सुरू\nसकाळ वृत्तसेवा | गुरुवार, 29 मार्च 2018\nजुनी सांगवी - दापोडी येथील ग्रामदैवत श्री.फिरंगाई देवीचा उत्सव सुरू आहे. या देवीचे मुळस्थान पुणे जिल्ह्यातील व दौंड तालुक्यातील कुरकुंभ या गावी आहे. दापोडी स्थित फिरंगाई उत्सवा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फिरंगाई महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ, संत्सग महिला भजनी मंडळ, गणेश नगर महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ पवारवस्ती, श्री.फिरंगाई देवी जागरण गोंधळ पार्टी यांचा भजनांचा कार्यक्रम यानिमित्ताने होणार आहे.\n'ऑरिक' परिघाबाहेर बघणार का\nऔरंगाबाद - 'ऑरिक' सिटीसारखे प्रकल्प ढोलेरा (गुजरात), भिवाडी, निमराणा (राजस्थान) या ठिकाणी सध्या सुरू आहेत. ग्रीनफिल्ड शहर उभारणीसाठीची जमीन आणि...\n\"लेअर पोल्ट्री' व्यवसायात \"बर्ड फ्लू' पेक्षा मोठे संकट\nनाशिक ः गेल्यावर्षी अंड्यामागे उत्पादन खर्चापेक्षा पंच्याहत्तर पैसे अधिकचे मिळाल्याने यंदा अंड्याचे उत्पादन वाढले अन्‌ फेब्रुवारीपासून...\nआपली परंपरा ही शिवाजी महाराज, टिळक आणि हेडगेवारांची आहे- चंद्रकांत पाटील\nपुणे : आपली परंपरा शिवाजी महाराजांची, टिळकांची आणि हेडगेवारांची आहे. सावरकरांची आहे. ही संस्कृती आपल्याला पुढे घेऊन...\nसोलापुरात सामान्य माणूसच भाजपचाच झाला आहे : चंद्रकांत पाटील\nपुणे : सोलापुरात सामान्य माणूसच भाजपचाच झाला आहे. कोणी कुठे ही जावा आम्ही भाजपलाच मतदान करणार. सोलापुरात काहीही झालं तरी कितीही भांडणे झाले तरी तेथील...\nआपल्या किमान 100 जागा कायम राहिल्या पाहिजेत- चंद्रकांत पाटील\nपुणे : महाराष्ट्रात 40 जागांवर पक्ष म्हणून आपण निश्चित जिंकणार अशी स्तिथी आहे. महाराष्ट्रात जेंव्हा शंभर जगावर वाटेल ते झालं तरी या पेक्षा जागा...\nअमरावती होत आहे निवृत्तांचे शहर\nअमरावती : अमरावतीत रोजगाराची साधने नसल्याने उच्चशिक्षण घेतल्यावर येथील तरुणाईची ओढ पुणे, नाशिक, मुंबई तसेच अन्य महानगरांकडे असल्याचे स्पष्ट होत आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-857/", "date_download": "2019-07-23T02:55:25Z", "digest": "sha1:L5YVUBVWFEES7KQUIOGDUNMQGMG2X7MM", "length": 17834, "nlines": 219, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "स्वरा भास्करचा साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीविरोधात हल्लाबोल/ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news. स्वरा भास्करचा साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीविरोधात हल्लाबोल | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय\nस्वरा भास्करचा साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीविरोधात हल्लाबोल\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या यादीत आणखी एका नावाची भर. संभाव्य दहशतवादी, मालेगाव बॉम्बस्फोटातील ��रोपी साध्वी प्रज्ञा. द्वेष आणि विभाजनाच्या अजेंड्याबाबत भाजपा अत्यंत नग्न आहे,’ अशा शब्दांत स्वराने भाजपावर हल्लाबोल केला.\nभाजपाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. भोपाळमध्ये दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा असा सामना रंगणार आहे. पण मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी यांना उमेदवारी दिल्याबद्दल अनेकांकडून टीका होत आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री आणि आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वरा भास्करनेही उडी घेतली आहे.\nस्वराच्या या ट्विटवर एका शिवसेना नेत्याने आक्षेप घेत तिला ‘कन्हैय्याची आई’ असं म्हटलं. ‘भारत तेरे तुकडे वाला चालतो पण एक निर्दोष महिला नाही चालत. स्वरा अजून किती खालच्या स्तरावर जाणार, ही तर हद्द झाली,’ अशी टीका त्याने केली. स्वराने कन्हैय्या कुमार यांना पाठिंबा देत त्यांच्यासाठी प्रचारसुद्धा केला होता.\nयावरही स्वराने प्रत्युत्तर देत ट्विट केलं, ‘चाचाजी, मी कितीही खालच्या पातळीवर गेली तरी तुम्ही आणि तुमच्या संघवाद्यांच्या पातळीपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. ही महिला तुम्हाला निर्दोष वाटते- वाह मग तर तुम्हाला हाफिज सईद संत वाटत असेल मग तर तुम्हाला हाफिज सईद संत वाटत असेल माफ करा, तो तर मुस्लीम आहे.’\nमालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने भोपाळमधून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली आहे. साध्वी प्रज्ञा यांच्याकडे कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिले जाते.\nमालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा आरोपी होत्या. या प्रकरणात राष्ट्रीय तपास न्यायालयाने त्यांची सर्व आरोपातून मुक्तता केली आहे.\nगोमाई नदीवर मिनी बॅरेज न बांधल्यास निवडणूकीवर बहिष्कार\nप्रियांका चतुर्वेदींची काँग्रेसला सोडचिठ्ठी : शिवसेनेत केला प्रवेश\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसतराव्या लोकसभा निवडणुक निकालांची मिमांसा आणि धडा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, राजकीय, विशेष लेख\nसंत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळ्याचे शनिवारी प्रस्थान\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nडॉ. वीरेंद्र कुमार १७ व्या लोकसभेच�� हंगामी सभापती\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/2015-through-amul-15-advertisements/", "date_download": "2019-07-23T03:31:19Z", "digest": "sha1:NFKAI6424ZHMSA7SWB2GVTIQEPFZLFZX", "length": 8739, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "वर्ष 2015: Amul च्या ह्या 15 गमतीशीर advertisements च्या नजरेतून!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nवर्ष 2015: Amul च्या ह्या 15 गमतीशीर advertisements च्या नजरेतून\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nAmul च्या “utterly butterly delicious” जाहिराती आपल्याला माहित आहेतच. चालू घडामोडींवर मनोरंजक टिपणी करणाऱ्या ह्या advertisements आपल्या बऱ्याच सकाळ सुंदर करतात.\nअश्याच वर्ष 2015 मध्ये Amul ने प्रसारित केलेल्या 15 advertisements चं हे कलेक्शन. वर्षाची ही झलक बघता बघता तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच स्मितहास्य झळकेल.\n2) R K Laxman ना श्रद्धांजली\n4) सशाने शिकार केली वाघाची 😀\n5) भारतीय टीमचा वर्ल्ड कप पराभव 🙁\n6) सायना नेहवाल जगात नंबर १\n7) दीपिकाचा वादग्रस्त “My Choice” व्हिडिओ\n8) राहुल गांधींची ५७ दिवसांची Bangkok – Myanmar – Thailand ट्रीप \n9) नेपाळचा विध्वंसक भूकंप\n10) गाजलेला “जागतिक योग दिवस” \n12) नका जाऊ कलाम सर :'(\n13) सुंदर पिचाई बनले Google चे CEO\n15) AAP चा दिल्लीच्या प्रदूषण आणि traffic jam वरचा even-odd निर्णय 😀\n…हे सर्व creatives बघून वर्ष २०१५ किती रंगतदार होतं, ह्याची एक झलक नक्कीच मिळते, हो की नाही\nल��ख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← दोन्ही हात जोडून “सलाम” : मंगेश पाडगावकरांना विनम्र श्रद्धांजली\nकोण म्हणतो “गोड खाल्ल्याने डायबिटीज होतो”… हे वाचा – गैरसमज दूर करा…\nपकोडे विकणारा ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती : धीरूभाई अंबानींचा संघर्षमय प्रवास\nराजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्ह कशी मिळतात\n“माओवाद समर्थकाला पक्ष प्रवेश मिळतोच कसा” भाजप समर्थकाचा खडा सवाल\nगुगलने दखल घेतलेला पण आम्हां भारतीयांना माहित नसलेला भारतीय सांख्यिकीचा जनक\nयापूर्वी दहा वेळा “राष्ट्रपती पुरस्कार” राष्ट्रपती वगळता इतरांच्या हस्ते दिला गेलाय\nलहान मुलांच्या पाठपुस्तकात “कामातुर, मिलन, कौमार्यभंग” सारख्या शब्दांची पेरणी का केली जातीये\nशिक्षण : धोरण, उद्दिष्ट आणि गफलती\nबख्तियार खिलजीची ‘भारतीय’ असूया आणि नालंदा विद्यापीठाची राखरांगोळी\nट्रिपल तलाकची सुपर ओव्हर – भाजप सरकारच्या ६ चाणाक्ष खेळी\nतुम्ही कल्पना केलेल्या स्वर्गाला विसरून जाल असे जमिनीखालील अचाट सुंदर स्वर्गलोक \nमुघलांच्या कपटी व क्रूर मुठीतून, आपलं राज्य एकहाती वाचवणारा, अज्ञात दुर्लक्षित योद्धा…\nआपलं विश्व असं आहे – भाग २\n“शिवाजीचा मावळा मी, तुझा कौल हवाय कुणाला: दिलेरखानाला धूळ चारणाऱ्या योद्ध्याची शौर्यकथा\nसाबुदाण्याच्या सेवनाने होणाऱ्या ‘या’ फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nशीख हत्याकांड घडण्यामागे कारणीभूत असणारी…हीच ती ऐतिहासिक घटना…\nसचिन कुडलकरांच्या ‘मला यवतमाळ माहीत नाही’ वाक्याच्या निमित्ताने…\nराहुलचे यश आणि चक्रव्युव्हात अडकता अडकता वाचलेला भाजपा\nकाश्मीरमधील जवानांच्या डोक्यावरील त्या आगळ्यावेगळ्या टोपीला काय म्हणतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/is-priyanka-gandhi-is-candidate-of-congress-for-cm-of-uttar-pradesh/", "date_download": "2019-07-23T03:34:39Z", "digest": "sha1:CBYH64UVGFF5ESLZKODWYEERS4PPMOCQ", "length": 13902, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोयना पन्नास टक्के भरले, वी��निर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या 2022 ला होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशचे ��्रभारी ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या तयारीसाठी एक बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवर देखील चर्चा झाल्याचे समजते.\nया बैठकीनंतर ज्योतिरादित्य सिधिंया यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीतील मुद्द्याविषयी सांगितले. यावेळी पत्रकारांनी प्रियंका गांधी या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार आहेत का याबाबत विचारले असता सिंधिया यांनी हा निर्णय पार्टी हाय कमांड घेईल असे सांगितले. या बैठकित उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाची झालेली पिछेहाट कशी थांबवायची याबाबत चर्चा झाली. मात्र या बैठकीला उत्तर प्रदेशमधील अनेक नेते गैरहजर होते.\nया आठवड्यात प्रियंका गांधी यांनी रायबरेलीत बैठक घेतली होती. त्यावेळी देखील प्रियंका गांधीच उत्तरप्रदेशच्या पुढच्या मुख्यमंत्री असतील अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपुढीलLIVE- ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिनानिमित्त प्रकाश बोरगांवकरांचे मार्गदर्शन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-23T03:35:14Z", "digest": "sha1:CDRLHOKNKUDCQVFP5TZCCFUAUV2XQZDN", "length": 12398, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#कथाबोध: श्रमाचे महत्व… | Dainik Prabhat", "raw_content": "\nडॉ. न. म. जोशी\nचिनी तत्वज्ञ कन्फ्यूशिअस यांचा एक शिष्य विश्‍वभ्रमणासाठी निघाला होता. तो तैवानमध्ये पोहचला. एका गावाबाहेर हिरव्यागार वनराईने नटलेल्या बागेत एक माणूस झऱ्यातलं पाणी कळशीत भरून झाडांना घालत होता, हे त्यांनी पाहिलं. प्रौढ वयाचा तो माणूस थकलेला वाटत होता. पण चेहरा मात्र तजेलदार होता. त्याचे श्रम पाहून शिष्याला कणव आली. त्याचे श्रम कमी व्हावेत म्हणून शिष्याने एक योजना केली. झऱ्याच पाणी झाडांना नेऊन घालण्याऐवजी त्याने त्या झऱ्याला एक पाट काढला आणि त्या पाटांचं पाणी झाडांना आपोआप मिळेल अशी व्यवस्था केली. तो श्रमिक शेजारीच एका झोपडीत राहत होता.\n“तुझे कष्ट बघून मला दया आली म्हणून मी ही योजना केली आहे.\n“आभारी आहे मी तुमचा. मलाही आता कष्टातून थोडी सुटका हवी होती.’\n‘होय, आता तुला चांगली विश्रांती मिळेल, सुखानं राहा.’\n‘होय महाराज, तुमचे फार उपकार आहेत. तुम्ही ही योजना करून दिलीत.’\n‘लोकांना मदत करणे हे माझं कामच आहे.’\n‘मी महात्मा नाही आमचे गुरू कन्फ्यूशिअस महात्मा आहेत. त्यांची ही शिकवण…’\n‘त्यांना माझा नमस्कार सांगा. आणि आपण नेहमी येथे येत जा.’\n‘येईन, मी आता जगप्रवासाला निघालो आहे. येताना परत येईन.’\n‘मी वाट पाहिन,’ श्रमिक म्हणाला.\nएक दीड वर्षानंतर काही कारणामुळे आपला जगप्रवास अर्धवट सोडून शिष्य पुन्हा चीनला जाण्यासाठी निघाला. वाटेत तैवानला जाऊन त्या श्रमिकाची भेट घ्यावी असं त्याला वाटलं. तो उत्सुकतेने तैवानमधल्या त्या गावी त्याच वनराईत गेला. त्यानं काय पाहिलं. झोपडीत तो श्रमिक अस्ताव्यस्त पहुडला होता. त्याच्या चेहऱ्यावरची रया गेली होती. शिष्यानं त्याच्या पत्नीला विचारलं “याची ही अवस्था का झाली पूर्वी किती छान होते.’\n‘कुण्या महात्म्याने यांना श्रम कमी करण्यासाठी झऱ्याला पाय काढून दिले. तेव्हापासून हे आळशी बनले. आता तर त्यांच्या शरीरात पुरता आळस भरलाय. श्रमांची टवटवी गेली आणि आळसाच्या आठ्यांनी शरीर भरलं. कोण तो महात्म��\nपत्नी कुजबुजली. शिष्यानं दिलेल्या सोयीचा योग्य असा उपयोग न करता श्रमिक आळशी बनला. म्हणून त्याची अशी दुरवस्था झाली.\nतंत्रज्ञान किती पुढे गेलं तरी शरीरश्रमांना माणसानं कमी लेखू नये. कारण शरीरश्रम शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयोगी असतात. शरीरात आळस वाढून देता कामा नये. आळस हा माणसाचा शत्रू आहे, हे नेहमी ध्यानात ठेवलं पाहिजे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nलक्षवेधी: फाशीपासून वाचविले, आता सुटकेसाठी प्रयत्न आवश्‍यक\nअबाऊट टर्न : मोहिनी\nजीवनगाणे : मेकअप युअर माइंड\nलक्षवेधी – लोकसंख्या : भारताचे स्पृहणीय यश\nदिल्ली वार्ता : कॉंग्रेसचा गोपालकाला\nसातारा शहराचं देखणं रूप…\nलोणंदमध्ये “रन फॉर हेल्थ मॅरेथॉन’ उत्साहात\nमहायुतीला 1 कोटी 70 लाख मतदान होणार\nपाटण तहसील कार्यालयासमोर खेकडा वाटप आंदोलन\nगॅस्ट्रोसदृश रुग्णांची संख्या वाढण्याची भीती\nशिक्षक बॅंक कर्मचारी भरतीला विरोध वाढला\nयंदा रग्गड आयकर संकलन\nएमटीएनल अग्नितांडव; आगीतून सर्व 100 जणांची सुखरुप सुटका\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\nराज्यात पावसाचे पुन्हा आगमन\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2018/06/mumbai_1.html", "date_download": "2019-07-23T03:32:21Z", "digest": "sha1:Y4XMUS3DCPB5SLJLYZRBMCWJMUW7QQPK", "length": 3590, "nlines": 92, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "1 जून ते 31 जुलै दरम्यान सागरी मासेमारीवर बंदी | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\n1 जून ते 31 जुलै दरम्यान सागरी मासेमारीवर बंदी\nमुंबई ( ३१ मे २०१८ ) : पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवा���च्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने दि. 1 जून ते 31 जुलै 2018 या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात व भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रापर्यंत (इइझेड) मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे.\nमासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन, खराब तसेच वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्त हानी यांचे रक्षण करणे तसेच शाश्वत मच्छीमार व्यवस्थापनाच्या हेतूने 1 जूनच्या शासन निर्णयानुसार तसेच केंद्र शासनाच्या 22 फेब्रुवारी 2018 च्या आदेशानुसार ही मासेमारी बंदी घोषित करीत असल्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे यांनी जाहीर केले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2019-07-23T02:41:37Z", "digest": "sha1:LKQTFJL3I7ZM2DWZXYO5QSEOPTIPB2ZA", "length": 38752, "nlines": 350, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "गजानन विजय/अध्याय १५ - विकिस्रोत", "raw_content": "\n←= गजानन विजय/अध्याय १४\n श्रीगणेशाय नमः ॥\nतूं बलीच्या घेऊन दाना कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥\n घेतलें त्वां जरी साचें \nआंवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला \nआणि त्याच्या भक्तीस्तव झाला द्वारपाळ द्वारीं तुम्ही ॥३॥\n देवा तुझ्या वरानें ॥४॥\n केवढी तुझी अगाध तरी \n हा सोंवळा अवतार श्रीहरी \n वध न तुम्ही केलांत ॥६॥\n ये अवतारीं लाविला बरवा \n तूं वंद्य सारखाच ॥७॥\n याच अवतारीं देवा तूं ॥८॥\nमस्तकीं ठेवा वरद कर \n राजकारणीं प्रवीण जो ॥१०॥\n ज्यानें अनंत केल्या खटपटी \nज्याची धडाडी असे मोठी काय वर्णन तिचें करुं काय वर्णन तिचें करुं \n आर्य महीचें पाहून दैन्य \nसतीचे झाला घेतां वाण भीड न सत्यांत कोणाची ॥१२॥\n पाहून ज्याच्या लेखाला ॥१३॥\n ज्यानें लोकमान्य ही पदवी भली \nती न कोणी त्यांना दिली ऐसा होता बहाद्दर ॥१४॥\nतो एके वेळीं अकोल्याला \n व्याख्यान द्याया कारणें ॥१५॥\n गेली गडबड उडून ॥१६॥\n तया अकोल्या ग्रामासी ॥१७॥\n नेमिले होते टिळक साचे \n वर्‍हाड सारें आनंदलें ॥१८॥\n याच्या आधींच या प्रांतीं \n त्याचें कारण ऐसें पहा ॥१९॥\n जी वीरमाता जिजा सती \nती वर्‍हाडीच आपुली होती सिंधखेडीं जन्म जिचा ॥२०॥\n जिनें पोटीं जन्म दिला \n या सतीच्या कर्तृत्वें ॥२१॥\n पिता महाराष्ट्री शहाजी गडी \nअवघ्या दंपत्यांत ही जोडी खचित होती अनुपम ॥२२॥\nआणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर ॥२३॥\nआधीं एक महिना तयारी \n आनंद होत चालला ॥२४॥\nतईं कईकांचें म्हणणें पडलें ऐशा रीतिं विबुध हो ॥२५॥\n म्हणजे दुधांत साखर पडेल कीं ॥२६॥\n म्हणून तडीस गेला तो ॥२७॥\n समर्थंचि विबुध हो ॥२८॥\nते कित्येकां पसंत पडलें \nज्यां न रुचले ते बोलले उघड उघड येणें रीतिं ॥२९॥\n कशास आणितां ये ठायां \nतो कांहीं तरी करुनियां विक्षोभ करील सभेचा ॥३०॥\n \"गिण गिण गणांत\" ऐसा म्हणत \n हें न म्हणणें चांगलें \n लागलीं पाहिजेत सभेला ॥३२॥\nत्याचें जें कां वेडेपण \nजे कोणी विद्वान् सज्जन त्यासी न वदती वेडयापरी ॥३३॥\n जरी टिळक असतील एक \n सभेसी येतील ये ठायां ॥३४॥\n साधूच हे करिती देखा \nम्हणून सांगतों भिऊं नका त्यांना आमंत्रण देण्यास ॥३५॥\nऐसी भवति न भवति झाली \nआमंत्रण तें द्याया भली \n तुमच्या शिवाजी उत्सवाच्या ॥३७॥\nवेडयापरी न तेथें करुं जागींच बसून मौन धरुं \nसुधारकांचा कधीं न करुं \nयाच्या परी न होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढें ॥३९॥\n आळंदीचा असे जो ॥४०॥\nत्या दोघां पुरुषां पाहाण्यास \n अती आनंद जाहला ॥४१॥\nयानें वृत्तान्त जाणिला सारा जो का झाला अकोल्यांत ॥४२॥\n ज्ञान केवढें अगाध साचें \n प्रेम यांना पाहा किती \n जरुर पडली कांहीं न खास \n येतो म्हणून म्हणाले ॥४४॥\n आपण जाऊं अकोल्यास ॥४५॥\n सभेचा तो दिवस पाहा ॥४६॥\n पाहूं आम्ही अकोल्यांत ॥४७॥\n ती सभा होती वैशाखमासीं \n मिळता झाला प्रचंड ॥४९॥\n त्या सभेचा होता जाण \nशिवाय श्रोते त्या दिवशीं \n आधींच होती विबुध हो ॥५१॥\nमंडप चिकार भरुन गेला जो तो पाहूं लागला \nम्हणती कां हो सभेला अजूनी न आले महाराज ॥५२॥\nपरी ते सभा भरण्याआधीं \nसाधु आपल्या वाणीस कधीं असत्यता न येऊं दे ॥५३॥\n टिळकास दिली होती जागा \nत्यांच्या सन्निध बसले बघा \n एक्या बाजूस टिळकाच्या ॥५६॥\nदामले कोल्हटकर त्या ठायीं \n चमकत होते ते ठायां ॥५७॥\n करावें मी एक्या मुखें ॥५८॥\n\"दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन \n खर्चिले आपुले पूर्वकालीं ॥६०॥\n म्हणून आपण मिळालों ॥६१॥\nतेवींच आज येथें झालें \n सभा यशस्वी होवो खरी \n आहे सांप्रत राष्ट्राला ॥६४॥\nस्वातंत्र्य नाहीं जगीं ज्याला तो समाज प्रेतवत् ॥६५॥\n राष्ट्रप्रेम वाढेल हो ॥६६॥\nतें शिक्षण हा भूपती देईल कां हो अर्भकांला देईल कां हो अर्भकांला \n महाराज आसनीं उठून बसले \n नाह���ं नाहीं ऐसें पहा ॥६८॥\n टोचून होतें राजाला ॥६९॥\nत्या भाषणाचा रोख भला \nआणि हांसत हांसत शब्द केला ऐशा रीतिं श्रोते हो ॥७०॥\n भजन करुं लागले ॥७१॥\nसभा निर्विघ्न पार पडली \nखरें झालें त्याच सालीं \n आला प्रसंग शिक्षेचा ॥७३॥\n कोणाचेंही न चाले घोडें \nवकील होते बडे बडे ते झटूं लागले टिळकास्तव ॥७४॥\n जी कां होती जिव्हाळ्याची \n केली योजना एक अशी ॥७५॥\n हेही होते गृहस्थ बडे \n जाऊं लागले खटल्यास्तव ॥७६॥\n तें थोडकें सांगतों ॥७७॥\n समर्था विनंती करा ऐसी \n प्रसंग मोठा दुर्धर ॥७८॥\nमीच गेलों असतों तेथें परी मी जातों मुंबईतें \n विनंती करा महाराजा ॥७९॥\n निज आसनीं निजून होते \nतीन दिवस जहाले पुरते परी न उठले यत्किंचित्‌ ॥८१॥\nजो का असेल बिगारी तो न ऐसें वागे कदा ॥८२॥\n केली असे आपुल्या ॥८३॥\nऐसी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्यें ॥८४॥\nचवथें दिवशीं समर्थ उठले \nतुम्ही अलोट प्रयत्‍न केले परी न फळ येईल त्या ॥८५॥\nहोता परी तो कैद झाला \nकंसाचा तो मनीं आणा इतिहास म्हणजे कळेल ॥८७॥\nही मी देतों भाकर ती खाऊं घाला लवकर \n यांत कांहीं करुं नका ॥८८॥\n तो मोठी करील कामगिरी \nजातो जरी फार दूरी परी न त्याला इलाज ॥८९॥\n भाकर करीं घेतली ॥९०॥\nवृत्तान्त तोही कथन केला \n टिळक बोलले हंसत हंसत \nस्वामींचें तें अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा ॥९२॥\n सरकार न्याया पाळीन ना ॥९३॥\nजेव्हां स्वार्थाचा संबंध नसतो \nहा जगाचा सिद्धान्त तो होईल खोटा कोठूनी \n मोठी होणार आहे खरी \n बोलली हें गूढ एक ॥९५॥\n पाहूं पुढें काय होतें ॥९६॥\n ती कुसकरुन भक्षिली खरी \n परी प्रसाद टाकवेना ॥९७॥\n गीतेवरील ग्रंथ त्यांचा ॥९८॥\n झाली त्यांच्या हस्तें खरी \n मिळता झाला टिळकांतें ॥९९॥\nत्या सांगूं तरी कोठवर मति नाहीं दासातें ॥१००॥\nबुध हो प्रत्येक आचार्यांनीं \n त्याच एका गीतेला ॥२॥\n त्यांच्या हस्तें झाली खरी \nया कामाची नये सरी \n पसरवील ग्रंथ हा ॥४॥\nस्वातंत्र्य जरी मिळविलें असतें तरी न ऐशी कीर्ति टिकते \nत्यांत फारसें नाहीं सार तो व्यवहार लौकिकीं ॥६॥\n तें मोक्षपदा प्रती देई \nआणि समाजाची बसवी पाही विस्कळीत घडी हें ॥७॥\n काळे उपनांव जयाचें ॥९॥\n मँट्रिक परीक्षा पास झाला ॥११०॥\n परी इन्टर नापास झाला \n वाचलें ओयामा टोगो चरित्र \n वृत्ति एक उठली अशी ॥१२॥\n जपान आणीते जहाले ॥१४॥\nऐसा विचार त्याच्या जीवें घेतला परी इलाज ना ॥१५॥\nद्रव्याची न लागे संगत कोणीही ना करी मदत \n काय करितो बिचारा ॥१६॥\n होता एक शिक्षक ॥१७॥\nतोही त्याला पसंत पडला परी पैशाची वाट काय परी पैशाची वाट काय \n कांहीं नाहीं जगीं होणें \n मनोराज्य बापा रे ॥१९॥\n इकडे उन्हाळा विशेष ॥१२०॥\n साधु कैसा तो पहावया ॥२१॥\nबसते झाले जोडून हात \n विचार वेडया करुं नको ॥२४॥\nअवघेंच कांहीं आहे येथ अर्थ ना भौतिक शास्त्रांत \n म्हणजे कृतार्थ होशील तूं ॥२५॥\n आठवली या समयास त्या ॥२६॥\n होतें हमेशा भक्तांसी ॥२७॥\n कांहींच माझ्या होईना ॥२८॥\nऐसें श्रीधर आणितां मनीं \n उगाच कोठें जाऊं नको ॥२९॥\n तेव्हांच होतें येथें जनन \n योगशास्त्र समर्थ असें ॥१३०॥\nतें योगशास्त्र येतें ज्याला तो न मानी या भौतिकाला \n अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ॥३१॥\nतो जमल्यास करुन पाही कोठें न आतां जाई येई \nऐसें समर्थ बोलतां पाही श्रीधर चित्तीं आनंदला ॥३२॥\n श्रीधरा सुखी करण्यास ॥३३॥\nकोणी न करुं शके आन सत्य एक त्यांनाच कळे ॥३४॥\nमहाराज म्हणाले या ठायीं तुझा अभ्युदय होईल पाही \nकांता वाट पहाते गेहीं \nतेंच पुढें झालें सत्य श्रीधर लौकिका चढले हो ॥३६॥\n जया मिळे तोच मोठा ॥३८॥\nम्हणून वृत्तींत फरक पडला खरें तेंच शोधावया ॥३९॥\n अन्य ठायीं न येती हो ॥१४०॥\n हा गजाननविजय नामें ग्रंथ \nशुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥\n॥ इति पंचदशोऽध्यायः समाप्तः ॥ \nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २१ जानेवारी २०१९ रोजी १६:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://ravindrachavan.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-23T03:50:08Z", "digest": "sha1:I2DKWMSRPDD6R5OBELJRWHQCIPQ3UANU", "length": 1843, "nlines": 33, "source_domain": "ravindrachavan.in", "title": "राज्य शिक्षक पुरस्कार – रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री", "raw_content": "की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...\nयंदाचा ‘राज्य शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर व रायगडचे शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन\nअवांतर / ठाणे / रायगड\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2015/12/", "date_download": "2019-07-23T03:06:20Z", "digest": "sha1:JBQ77ZGZ3KDC53VASPTTKYGRLUELJNEX", "length": 34718, "nlines": 259, "source_domain": "suhas.online", "title": "December 2015 – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nOn December 21, 2015 By Suhas Diwakar ZeleIn आपले सण, इतिहास, काही वाचण्यासारखं, दिवाळी अंक लेखन, मराठी, माझी खरडपट्टी.., MixedLeave a comment\nहे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार () शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.\nमहाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल���या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही बखरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्‍या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.\nमहाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना – म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.\nवयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे ‘पुरंदरचा तह’ ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या – म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे एका वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्‍यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते – “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.\nस्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना – म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.\nस्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्‍या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर – म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्‍हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.\nहसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्‍यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा… अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्‍या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.\nस्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.\nसंभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्यात आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्‍यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्‍या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.\nतुळापूर – संभाजी महाराजांचे स्मारक\nकेशव पंडितांनी लिहिलेल्या ‘राजारामचरितम्’ ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे –\nमहाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |\nश्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||\nसंभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |\nविलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||\nअर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम.\nज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)\nजनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)\nअभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे\nप्रचि १ साभार मालोजीराव जगदाळे, प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे आणि प्रचि ३ साभार Wikipedia\nमला प्रत्यक्षात इ��िहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिवइतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\\_\nत्यांची एक आठवण :\nपूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१५\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nछत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3095", "date_download": "2019-07-23T04:12:49Z", "digest": "sha1:DIIAJBKQX2BW6QM3N5KUJN27L3CDSVY3", "length": 12345, "nlines": 90, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "तरुण आणि साहित्य संमेलन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nतरुण आणि साहित्य संमेलन\n‘साहित्यकलांचा जमाना हरवत आहे’ हे खरेच आहे. या वर्षीच्या बदललेल्या निवड प्रक्रियेमुळे आणि त्यातून झालेल्या सुयोग्य निवडीमुळे चिखलात रुतून बसलेला पाणघोडा किंचितसा हलला हे चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभे राहते आणि तो केवळ किंचित हलला आहे, त्याला उठवून बाहेर आणणे अपेक्षित आहे, हे आणिक सत्य आहे. 'उठेल हो.. निदान हलला तरी' म्हणणाऱ्या भंपक optimistic जनांना मला काही सांगावेसे वाटते. मुळात खोल पोटात झालेल्या आजाराला या प्रक्रिया बदलण, अध्यक्ष निवडीवरून बोलून बोलून दात झिजवणे, नव्याने कोणी 'सर्वमान्य' अध्यक्ष निवडणे हे म्हणजे वरून पोटाला थंडावा मिळण्यासाठी लावलेल्या तेलाचा फील देते आणि म्हणूनच, सुरुवातीला ‘साहित्यकलांचा जमाना हरवत आहे’ या मताला मी दुजोरा दिला. हे मी रोज अनुभवत आहे. समोर जो वर्गात विद्यार्थी बसतो तो साहित्यापासून सोडाच, भाषेपासूनही नाही, तर मराठीपासूनही कोसो मैल दूर आहे. त्याला मनापेक्षा पोट महत्त्वाचे आहे. समाजात वाढत चाललेला ‘उपभोक्तावाद’ हा त्याला कारणीभूत आहे. तळागाळापर्यंत साहित्य पोचत नसेलही, परंतु आज गाळच इतका साचला आहे, की त्यावर सुपीक जमीन समजून शेती करणाऱ्या किसानांना विषाचीच फळे खावी लागणार आहेत. नुकताच निसटून गेलेला, आज हातात आलेला आणि उद्या येऊ घातलेला तरुण जोपर्यंत या साहित्य संमेलनाचा मध्यबिंदू होत नाही, त्याच्याकरता जोपर्यंत हे साहित्यसंमेलन भरत नाही तोपर्यंत काही खरे नाही.\nजागतिकीकरणाचीही ‘नेक्स्ट लेव्हल’ गाठलेल्या जगात हे साहित्य संमेलन खरेच कोठे उभे राहील याची कल्पनाच मुळात नसल्याने या गोष्टींवर वेळखाऊ उहापोह करून रिटायरमेंटनंतरचा कालावधी बरा घालवण्याच्या अनेकजण प्रयत्नात दिसतात. त्यांनी क्षणिक स्वार्थ झटकून, मोजक्या जागृत तरुणांना हाताशी घेऊन कार्य करण्याची गरज आहे. नाही तर, इतक्या वर्षांच्या जखमेवर मलम लावल्यासारखी ही निवड होऊन बसेल आणि कूस बदलण्यासाठी किंचित हललेला पाणघोडा पुन्हा तसाच व��्षानुवर्षे चिखलात स्वस्थ रुतून बसेल\nमी मुख्य विषयावरून ढळल्यासारखा वाटलो का होय, मुद्दामच मी कवितांचा इंग्रजी, हिंदी मंच बघितला आहे, तेथेही मराठी कविता सादर केल्या आहेत, एक वेगळी सुंदर लाट आपल्याकडे येत आहे इतकेच सूचकपणे सांगू शकेन. परंतु ती येईल तेव्हा जमीन पाणी मुरावणारी नसेल तर लाट आली तशीच ती परत जाईल कायमची. आणि मग काय.. आहेच शुकशुकाट.. आज आहे तसा\nअरुणा ढेरे यांचे खरेच मनापासून अभिनंदन त्या संत साहित्य अभ्यासक, समीक्षक, कवयित्री एक थोर विदुषी त्या आहेतच, परंतु निदान त्यांनी तरी पदर खोचून दिवाळीपूर्वी जसे गृहिणी आपुलकीने घर स्वच्छ करते, तसे हे साहित्यिक घरकुल लख्ख करून टाकावे. त्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला प्रयत्न आम्ही साहित्यात धडपडणारे तरुण करण्यास उत्सुक आहोत यात शंका नाही.\n- अदित्य दवणे, ठाणे\nआदित्य दवणे हा तरूण कवी. तो ठाण्याला राहतो. त्याच्या कल्पनेतून 'नातवंडांच्या कविता' हा वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी कविता वाचनाचा कार्यक्रम सुरु झाला. तो मुंबईसह राज्यात आणि राज्याबाहेर काही ठिकाणी सादर झाला. आदित्यने लिहिलेल्या 'सारे संगीतकार' या गीताला पंडित यशवंत देव, अशोक पत्की, श्रीधर फडके, सुरेश वाडकर, अजित कडकडे, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, निलेश मोहरीर यांचा स्वरसाज लाभला. त्याने दासबोधाचे सोप्या भाषेत निरूपण करणारे 'युवा बोध' हे तरुणांसाठीचे सदर दैनिक 'महाराष्ट्र टाईम्स' (नाशिक) मध्ये 2016 साली वर्षभर लिहिले. आदित्यचे लेख-कविता विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत असतात.\nमराठी कवींचा ‘सेफ्टी झोन’\nसंदर्भ: मराठी कविता, कविता\nतरुण आणि साहित्य संमेलन\nसाहित्य संमेलनाध्यक्ष नवी निवडपद्धत : सफल – संपूर्ण\nसंदर्भ: साहित्यसंमेलन, साहित्य संमेलनाची निवडणूक\nअरुणा ढेरे यांचे चुकले काय\nसंदर्भ: साहित्यसंमेलन, अरुणा ढेरे\nस्त्री सखी रेखा मेश्राम\nसंदर्भ: औरंगाबाद शहर, स्त्री सक्षमीकरण, मासिक, साहित्यसंमेलन, औरंगाबाद तालुका, रमाई फाउंडेशन\nअरुणा ढेरे - साहित्यातील सर्वंकष जाणिवांना स्पर्श\nसंदर्भ: अरुणा ढेरे, साहित्यसंमेलन, अाष्टी तालुका (वर्धा)\nसाहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावर मंत्री आणि अध्यक्ष\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/11/blog-post_225.html", "date_download": "2019-07-23T03:43:13Z", "digest": "sha1:P77KWJ3AL3PY5S6G56FVBYZTPP3ZKT6F", "length": 8514, "nlines": 95, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध संस्था, संघटना, मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध संस्था, संघटना, मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव\nDGIPR ८:१२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमराठा समाज आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर\nमुंबई, दि. २९ : मराठा समाजासाठी सामाजिक भावनेतून आणि ऐतिहासिक असे आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर केल्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि विधिमंडळ सदस्यांनीही अभिनंदन केले.\nआरक्षण विधेयक मंजूर करून घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अथक पराकाष्ठा केल्याबद्दल विविध संघटना, संस्था तसेच विविध स्तरातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट तसेच संदेशांद्वारे अभिनंदन केले. त्यासाठी विधानभवनातील मुख्यमंत्री महोदयांच्या कक्षात आज दिवसभर रिघ सुरू होती. राज्यातील विविध भागांतील विधिमंडळ सदस्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले. विधान भवनातील समिती सभागृहात शिवसंग्राम पक्षाच्यावतीनेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.\nयाप्रसंगी मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, शिवसंग्रामचे संस्थापक तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आमदार भारती लव्हेकर, आमदार शिरीष चौधरी, शिवसंग्रामचे राज्याध्यक्ष तानाजीराव शिंदे आदींची उपस्थिती होती. उपस्थितांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचा भव्य पुष्पहार घालून तसेच पेढे भरवून सत्कार केला. यावेळी आमदार श्री. मेटे यांनी यांनी आरक्षणाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असल्याचे सांगितले.\nतत्पूर्वी, विधेयक मंजुरीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची त्यांच्या कक्षात भेट घेऊन, त्यांचे आभार मानले. विधेयक मंजुरीसाठी सहकार्य करणाऱ्या सहकारी मंत्री तसेच विविध घटकांचेही त्यांनी अभिनंदन केले.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मराठा समाजासाठीचे आरक्षण आणि अरबी समुद्रात उभारण्यात येणारे भव्य स्मारक यांसाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरूच्चार करतानाच या महत्त्वाकांक्षी बाबी पूर्णत्वास आणता येत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/accident-in-gadchiroli-eight-man-dead-24-injured/", "date_download": "2019-07-23T03:00:26Z", "digest": "sha1:LMTI276NC7BU7ZWSUQ6MIE73HOVFYFPD", "length": 12254, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, आठ जण जागीच ठार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nलग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, आठ जण जागीच ठार\nलग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात होऊन आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील नेलसनार येथे हा अपघात झाला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या पिकअपला दुसऱ्या पिकअपने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की आठ जणांचा जागीच मृत्यू झाला,तर 24 जण गंभीर जखमी झाले आहेत, गंभीर जखमींना उपचारासाठी बिजापूर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकुंभमेळाच्या धर्तीवर आषाढी वारीचे व्यवस्थापन, खाजगी कंपनीची नियुक्ती\nपुढीलWorld cup 2019 : रहिमची शतकी झुंज, बांग्लादेशचा पराभव\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\n93वे अ.भ���. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95.pdf/56", "date_download": "2019-07-23T02:41:58Z", "digest": "sha1:EKFGHQIQ54FIZY5JOYXSUR4Y2TZN5I7N", "length": 5520, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/56 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nअक २. 생\\ प्रमाणे १यामकांतींनी सुशोभित असे पर्वत आहेत. ज्यांत तरुणवृक्षांची दाट झाढी आहे, त्यांची छायाही निबिड आण नीलवर्ण दिसत आहे. आणि ज्यांत हरिणादि पशृंचे कळप निर्भयपणें संचार करीत आहेत. आणखी ह्यांत चमत्कार पहा, आयी. होतां*मत्तशकुंता क्रांतर्गलाँत्युष्पसंर्घtवानीर ॥ झालेंसुरभिनंद्यांचे जेंशीतस्वच्छवाहतेंनीर ॥ २० ॥ पक्कफलभरेंदिसती' श्यामलं$ जंबूनकुंजहदाट॥ ध्वनिमेोठयानेंउठती सरितांचेत्यांतवाहती|पाट ॥ ११॥ पर्वतगुह्यंतंतरुर्ण* प्रेोन्मूर्द” भळूर्कगर्जनाकरिती ॥ fज्याल्याप्रतिध्वनींनी मिश्रित होतांचदशदिशाभरिती२२ हूर्तीनॉनिजमस्तें##शल्लाकचेघर्षितां**महास्कंध ॥ त्याच्यातीक्ष्णरसांचा भरलारानांतउग्रहागंध ॥ २३ ॥ राम०--( डोळयांचेपाणी आंवरुन.) तुझा मार्ग कल्याण प्रद असो. आतां पुण्यलीकास जाण्याकरितां विमानांत बे�� जा शंबूक-फारउत्तम. परंतू प्राचीन ब्रह्मवादी अगस्य ऋषि येथून जवळच आहे. त्याला वंदनकरुन मग शाश्वत पदास जाईन. ( असॆवीलून निघून जातौ.) राम०-( मनांत ह्मणती.) 'तरुणपक्ष्यांनी अधिष्ठित.fज्यापासून पुष्पैं गळतात.#वेतसतूक्ष. - * ~ * *- : عه * to *जांबळीचैंबेिटें. ॥प्रवाह उन्मत्त. **आस्वले. fाँव्यागर्जना.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१८ रोजी २२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5684300557704585775&title=Information%20Given%20by%20Mayor%20Kunal%20Rathod&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-23T02:42:51Z", "digest": "sha1:72BHD5WLP46GBAOF3BDV5BSHYPMBWVFY", "length": 11381, "nlines": 133, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘रमाई आवास योजनेसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर’", "raw_content": "\n‘रमाई आवास योजनेसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर’\nहिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांची माहिती\nहिमायतनगर : ‘शहरातील अनुसूचित जातींंतील व नवबौद्ध नागरिकांना आपल्या हक्काची घरे मिळण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या निर्देशानुसार समाजकल्याण विभागाकडून हदगाव-हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर नगरपंचायतीला रमाई आवास योजनेअंतर्गत तीन कोटी ७७ लाखांचा निधी प्राप्त झाला असून, आता शहरातील अनुसूचित जातींतील व नवबौद्ध घटकांतील लाभार्थ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे,’ अशी माहिती नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी दिली\nहिमायतनगर नगरपंचायतमध्ये पुढील अडीच वर्षांसाठी नव्याने सत्तेत आलेले नगराध्यक्ष कुणाल राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामाची चांगली सुरुवात केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून एक हजार २१५ नव्या घरकुलांची मंजूरी, शहरातील विविध विकासकामांसाठी १२ कोटींचा निधी आणि आता आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांना रमाई आवास योजनेअंतर्गत तीन कोटी ७७ लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. यात ‘रमाई आवास’मधील ज्या कुटुंबधारकांचे वार्षिक उत्त्पन्न तीन लाखांपर्यंत आहे, अशा पात्र लाभार्थ्यांचा प्रस्ताव समाजकल्याण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला होता. त्या नुसार प्रस्तावाची तपासणी करून समाजकल्याण विभागाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ‘रमाई आवास’साठी एवढा निधी प्राप्त झाला आहे.\nया योजनेअंतर्गत शहरात लवकरच घरकुलांच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार असून, त्यासाठी नागरिकांनी नगर पंचयातीला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत आहे आणि संबंधित लाभार्थ्याने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही अशाच लाभार्थ्यांचा यात समावेश असेल.’\nया घरकुलाचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तिस देण्याचे स्पष्ट निर्देश असून, नगरपंचयात कार्यालयात अर्ज सादर केलेल्या व निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना या बाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे; तसेच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नगरपंचायतीमार्फत मोजमाप देण्यात येईल. त्यानंतरच लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामास सुरुवात करण्याचे आवाहन नगराध्यक्ष राठोड, मुख्याधिकारी डोईफोडे, उपनगराध्यक्ष मोहम्मद जाविद हा.अ.गन्नी, सर्व नगरसेवक-नगरसेविका, नगर अभियंता रफीक अहेमद, रमाई आवास विभागप्रमुख विठ्ठल शिंदे यांनी केले आहे.\nTags: हिमायतनगरनांदेडकुणाल राठोडरमाई आवास घरकुल योजनाHimayatnagarKunal RathodNandedRamai Awas Gharkul Yojnaनागेश शिंदे\n‘हेमंत पाटील यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करू’ हिमायतनगरच्या तीन नगरसेवकांना दिलासा हिमायतनगर शहरात प्रजासत्ताक दिन साजरा ‘देशहितासाठी युवकांनी संघटित व्हावे’ हिमायतनगरच्या राजा भगीरथ शाळेत ‘आनंद मेळावा’\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nअरुजा रहाळकरच्या ‘अरंगेत्रम्’ने प्रेक्षक मंत्रमुग्ध\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासार��े असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://davidunthank.com/mr/enjoying-ohio-weather-sunset/?shared=email&msg=fail", "date_download": "2019-07-23T03:47:29Z", "digest": "sha1:G6MY3ZRJBSLRE2V6EKTXVVEDL6IWLVRE", "length": 4590, "nlines": 81, "source_domain": "davidunthank.com", "title": "ओहायो हवामान आनंद & सूर्यास्त - DavidUnthank.com", "raw_content": "\nपुच्छ Equina सिंड्रोम माहिती\nYou are here: घर / जीवन, स्वातंत्र, & उद्योगधंदा / ओहायो हवामान आनंद & सूर्यास्त\nओहायो हवामान आनंद & सूर्यास्त\nसारखे लोड करीत आहे ...\nFiled Under: Diversions, जीवन, स्वातंत्र, & उद्योगधंदा, अध्यात्मिक\nमुलभूत भाषा सेट करा\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nओहायो हवामान आनंद & सूर्यास्त\nतीन वर्षे – CES येत वळून वळून पाहात\nआम्ही परत आलो आहोत\nख्रिसमस ग्रीटिंग आणि वार्षिक व्हिडिओ अद्यतनित करा – 3 माझे & 30 से\nआपल्या शरीरात भाग मोडतात कोणत्या स्तंभ\nपुच्छ Equina सिंड्रोम असलेल्या माझ्या अनुभव वर्णन शब्द\nTwitter वर मला अनुसरण\nDKU इंटरनेट सेवा आयोजन\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करणे\nपोस्ट पाठवला गेला नाही - आपल्या ईमेल पत्ते तपासा\nईमेल तपास अयशस्वी, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/congress-leader-anurag-shinde-resign-26476", "date_download": "2019-07-23T03:04:40Z", "digest": "sha1:SWY4V2S2HWO74HFVE3DKS6RHDN77I7MP", "length": 8624, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "congress leader anurag shinde resign | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षणासाठी कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनुराग शिंदे यांचाही राजीनामा\nमराठा आरक्षणासाठी कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनुराग शिंदे यांचाही राजीनामा\nमराठा आरक्षणासाठी कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनुराग शिंदे यांचाही राजीनामा\nबुधवार, 25 जुलै 2018\nऔरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार झुलवत आहे. समाजाच्या भविष्यासाठी कानडगावचे काकासाहेब शिंदे हुतात्मा झाले, तरीही सरकारला जाग येत नाही असा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ कांग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनुराग अप्पासाहेब शिंदे यांनी बुधवारी (ता.25) सदस्यपदाचा राजीनामा दिला. ते गेवराई ब्रुक बॉण्ड गणाचे सदस्य आहेत.\nऔरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार झुलवत आहे. समाजाच्या भविष्यासाठी कानडगावचे काकासाहेब शिंदे हुतात्मा झाले, तरीही सरकारला जाग येत नाही असा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ कांग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनुराग अप्पासाहेब शिंदे यांनी बुधवारी (ता.25) सदस्यपदाचा राजीनामा दिला. ते गेवराई ब्रुक बॉण्ड गणाचे सदस्य आहेत.\nपंचायत समितीचे गट विकास अधिकारी एम.सी. राठोड यांच्याकडे अनुराग शिंदे यांनी त्यांचा राजीनामा सोपवला. गेल्या चार वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजाने महाराष्ट्रभर 58 मराठा क्रांती मुकमोर्चे शांततेत काढले.\nमात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा सामजाला आरक्षण देण्याच्या नावाखाली झुलवत ठेवले. प्रकरण न्यायप्रविष्ट ठेवुन मराठा समाजाची दिशाभुल केली आहे आणि आरक्षणापासून समाजाला वंचित ठेवले आहे. आरक्षणाअभावी समाजाची अर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे.\nमराठा तरुण बेरोजगार झाले आहेत, त्यांना उपजिविकेचे साधन राहिले नाही. शासकीय नोकरीत आरक्षण नसल्याने मराठा तरुण नैराश्‍यातुन आत्महत्या करत आहेत. तरीही याची शासन, प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही. या घटनेचा निषेध म्हणुन आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे यासाठी मी माझ्या पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या निवदेनात म्हटले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/save-temples", "date_download": "2019-07-23T03:02:24Z", "digest": "sha1:DAUKBYC46PCYW7QRBVUX322XCCAHOZ5Q", "length": 22310, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "मंदिरे वाचवा Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > मंदिरे वाचवा\nहंपीजवळील संत व्यासराजा तीर्थ यांच्या समाधीची तोडफोड\nकाँग्रेस आणि जनता दल (ध) या���च्या राज्यातील असुरक्षित झालेली हिंदूंची तीर्थस्थळे वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हंपीजवळच्या अनेगुंडी येथील संत व्यासराजा तीर्थ यांची समाधी काही अज्ञातांनी उद्ध्वस्त केल्याची घटना नुकतीच येथे घडली. व्यासराजा तीर्थ हे विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्णदेवराय यांचे आध्यात्मिक गुरु होते.\nCategories कर्नाटक, राष्ट्रीय बातम्याTags काँग्रेस, प्रशासन, मंदिरे वाचवा, संयुक्त जनता दल, हिंदु विरोधी, हिंदूंची मंदिरे असुरक्षित, हिंदूंच्या समस्या\nश्रीनगरमधील शिवमंदिरावर धर्मांधाचे अतिक्रमण\nरैनावारी भागात असणार्‍या शिवमंदिरावर स्थानिक अब्दुल मजीद याने अतिक्रमण करून ते कह्यात घेतले आहे. काश्मीरमधील हिंदूंना पळवून लावल्यावर हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर धर्मांधांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण हटवण्याचे काम केंद्र सरकारने प्राधान्याने करणे अपेक्षित आहे \nCategories जम्मू कश्मीर, राष्ट्रीय बातम्याTags काश्मीर, धर्मांध, प्रशासनाचा भोंगळ कारभार, मंदिरे वाचवा, हिंदूंची मंदिरे असुरक्षित, हिंदूंच्या समस्या, हिंदूंवर आक्रमण, हिंदूंवरील अत्याचार\nएका मासात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा आदेश,\nन्यायालयाच्या अशा आदेशाचे पालन करतांना ‘प्रशासन नेहमीप्रमाणे केवळ हिंदूंचीच मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडते, तर अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांना हातही लावत नाही’, असा आजवरचा अनुभव आहे हिंदूंची मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडणारे प्रशासन न्यायालयाचा आदेश असूनदेखील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना हातही लावत नाही \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, अवैध बांधकाम, प्रशासनाचा भोंगळ कारभार, मंदिरे वाचवा, मुंबर्इ उच्च न्यायालय, हिंदु विरोधी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदूंचा विरोध, हिंदूंची मंदिरे असुरक्षित\nराजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यांतील काँग्रेस सरकारांकडून गोरक्षणासाठी योजना\n‘गोहत्येमुळे देशातील जनतेचा होणारा उद्रेक आता काँग्रेसवाल्यांच्या लक्षात आला आहे’, असे म्हणायचे कि ‘हिंदूंची मते मिळवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे’, असे म्हणायचे \nCategories मध्य प्रदेश, राजस्थान, राष्ट्रीय बातम्याTags काँग्रेस, गोरक्षक, गोरक्षण, मंदिरे वाचवा, हिंदूंची मंदिरे असुरक्ष��त\nश्री पद्मनाभस्वामी मंदिरासमोर कारागृह प्रशासनाकडून होणारी मांसाहारी अन्नपदार्थांची विक्री हिंदूंनी बंद पाडली\nधर्मरक्षणार्थ वैध मार्गाने लढा देणार्‍या हिंदूंचे अभिनंदन मंदिराच्या परिसरात मांसाहारी पदार्थ विकायचे नसतात, हे कारागृह प्रशासनाला ठाऊक नाही का कि जाणूनबुजून संबंधितांकडून ही कृती केली जात होती \nCategories केरळ, राष्ट्रीय बातम्याTags कारागृह, प्रशासनाचा भोंगळ कारभार, मंदिरे वाचवा, हिंदु विराेधी, हिंदूंचा विरोध, हिंदूंची मंदिरे असुरक्षित, हिंदूंचे यश\nकाँग्रेसचा हिंदूंची मते मिळवण्याचा प्रयत्न जाणा \nकाँग्रेसच्या राजस्थान सरकारने भटक्या जनावरांच्या देखभालीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘नंदी गाय आश्रय स्थान’ निर्माण करण्याची घोषणा केली, तर मध्यप्रदेशातील सरकारने गोशाळेसमवेत ‘राम वन गमन पथ’ विकसित करण्याची घोषणा केली.\nCategories फलक प्रसिद्धीTags काँग्रेस, गोरक्षक, गोरक्षण, फलक प्रसिद्धी, मंदिरे वाचवा, हिंदूंची मंदिरे असुरक्षित\nराजस्थान और मध्यप्रदेश की कांग्रेस सरकारने गाय की रक्षा के लिए योजनाएं बनाईं \nहिन्दुओं के वोट पाने के लिए कांग्रेस का ढोंगी गौप्रेम \nCategories जागोTags काँग्रेस, गोरक्षक, गोरक्षण, जागो, मंदिरे वाचवा, हिंदूंची मंदिरे असुरक्षित\nमुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाकडून हनुमान मंदिराची तोडफोड\nदेहलीनंतर मुझफ्फरनगर येथे मंदिरामध्ये करण्यात आलेल्या तोडफोडीविषयी पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी एक शब्दही बोलत नाहीत एखाद्या चर्चवर किंवा मशिदीवर कोणी चुकूनही दगड भिरकावला असता, तर ती राष्ट्रीय बातमी झाली असती आणि हिंदूंना ‘असहिष्णु’ ठरवण्यात आले असते \nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags धर्मांध, मंदिरे वाचवा, हिंदूंची मंदिरे असुरक्षित, हिंदूंवर आक्रमण\nपाकमधील मंदिर हिंदूंसाठी ७२ वर्षांनी उघडले \nअसे करून ‘आम्ही पाकमधील अल्पसंख्य हिंदूंसाठी काही तरी करत आहोत’, असे जगाला दाखवण्याचा पाक सरकार प्रयत्न करत आहे जर पाकला खरोखरंच तेथील हिंदूंसाठी काही तरी करावेसे वाटत असेल, तर त्याने धर्मांधांकडून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावेत \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags आक्रमण, आंतरराष्ट्रीय, धर्मांध, पाकिस्तान, मंदिर, मंदिरे वाचवा, हिंदूंची मंदिरे असुरक्षित, हिंदूंसाठी सकारात्मक\nदेहली���ध्ये धर्मांधांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत मंदिरातील मूर्तींची तोडफोड\nयेथील चांदनी चौकातील चावडी बाजारातील हौजकाजी येथील एका मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मंदिरातील महाकाली, भगवान शिव आणि गणपति या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags धर्मांध, मंदिरे वाचवा, हिंदूंची मंदिरे असुरक्षित, हिंदूंवर आक्रमण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/center-asks-report-from-mamata-government-action-on-political-violence-in-west-bengal/", "date_download": "2019-07-23T03:46:29Z", "digest": "sha1:Y6TO54NDR2OCH2LUHEIJBYEJLEIVWX24", "length": 15943, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "डॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nअकरावी प्रवेशाची शेवटची गुणवत्ता यादी 1 ऑगस्टला, दुसऱ्या यादीत 70 हजार…\nअलिबागजवळ उभारणार तिसरी मुंबई, 19 हजार हेक्टर जमीन संपादित करणार\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीरप्रश्नी मोदींनी मध्यस्थता करण्याची विनंती केली डोनाल्ड ट्रम्प यांची लोणकढी थाप\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nपश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर राज्यात सुरू असलेला डॉक्टरांचा संप आणि राज्यात उफाळलेल्या हिंसाचाराबाबत केंद्र सरकारने ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडे अहवाल मागितला आहे. तसेच 2016 ते 2019 या काळात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचाराबाबतही केंद्राने विचारणा केली आहे. डॉक्टरांचा संप मिटवण्यासाठी आणि हिंसाचार रोखण्यासाठी राज्याने कोणती पावले उचलली याबाबतही केंद्राने अहवाल मागितला आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाढत असलेला हिंसाचार गंभीर बाब असल्याचे केंद्राने म्हटले आहे. पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शनिवारी हाणामारीत जखमी झालेल्या डॉक्टरांची भेट घेणार होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांनी ही भेट रद्द केली आहे.\nप. बंगालमध्ये 2016 ते 2019 या काळात निवडणुकीदरम्यान झालेला हिंसाचार, राजकीय हिंसाचार आणि काही राजकीय पक्षाच्या गुंडाकडून होणाऱ्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत राज्याला मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून होणारा हिंसाचार ही गंभीर बाब आहे. त्याबाबत आता केंद्राने राज्याकडून अहवाल मागितला आहे. प. बंगालमध्ये 2016 मध्ये 509, 2018 मध्ये 1035 तर 2019 मध्ये आतापर्यंत हिंसाचाराच्या 773 घटना घडल्या आहेत. राज्यात 2016 मध्ये झालेल्या हिंसाचारात 36 जणांचा मृत्यू झाला. तर 2018 मध्ये 96 जणांचा तर 2019 मध्ये आतापर्यंत हिंसाचारात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचे केंद्राने म्हटले आहे.\nराज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने हिंसाचार रोखण्यासाठी, हिंसाचाराचा तपास आणि दोषींना शिक्षा देण्यासाठी काय पावले उचलली आहेत, याबाबत केंद्राने विचारणा केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसुनांपेक्षा मुलांकडूनच पालकांचा अधिक छळ\nपुढीलपारध येथे वीस वर्षीय तरुणाचा खून, अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअकरावी प्रवेशाची शेवटची गुणवत्ता यादी 1 ऑगस्टला, दुसऱ्या यादीत 70 हजार विद्यार्थ्यांची वर्णी\nकश्मीरप्रश्नी मोदींनी मध्यस्थता करण्याची विनंती केली डोनाल्ड ट्रम्प यांची लोणकढी थाप\nअलिबागजवळ उभारणार तिसरी मुंबई, 19 हजार हेक्टर जमीन संपादित करणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअकरावी प्रवेशाची शेवटची गुणवत्ता यादी 1 ऑगस्टला, दुसऱ्या यादीत 70 हजार...\nकश्मीरप्रश्नी मोदींनी मध्यस्थता करण्याची विनंती केली डोनाल्ड ट्रम्प यांची लोणकढी थाप\nअलिबागजवळ उभारणार तिसरी मुंबई, 19 हजार हेक्टर जमीन संपादित करणार\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्य�� पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/mumbai-priyanka-chopra-comeback-through-the-sky-is-pink/", "date_download": "2019-07-23T03:25:48Z", "digest": "sha1:U6T2CNMNJLZ6CAN76H4Q352EVXAUXDFT", "length": 14201, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘द स्काय इज पिंक’मधून प्रियांका चोप्राचे बॉलिवुडमध्ये कमबॅक | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\n‘द स्काय इज पिंक’मधून प्रियांका चोप्राचे बॉलिवुडमध्ये कमबॅक\nनिक जोन्सबरोबर लग्न झाल्यानंतर बॉलीवुडपासून दूर झालेली देसी गर्ल प्रियांका चोप्रा लवकरच बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहे. प्रियांकाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो तिच्या आगामी ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातला असल्याचे बोलले जात आहे.\nया फोटोत प्रियांकाने बॉब कट केलेला असून ती पाऊट करताना दिसत आहे. त्याचबरोबर सेमी फॉर्मल ड्रेसमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत आहे. हा तिच्या ‘द स्काय इज पिंक चित्रपटातला लूक असल्याची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात प्रियांकाबरोबर, फरहान अख्तर आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत चमकणार आहेत. शोनाली बोस या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची कथा पल्मनरी फायब्रोसिस या आजाराने ग्रस्त असलेल्या प्रेरणादायी भाषण देणाऱ्या आयशा चौधरी यांच्या जीवनावर आधारित आहे. 11 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच एका रॅप पार्टीत प्रियांका आणि चित्रपटाचा सगळा क्रू मजा मस्ती करत असल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. प्रियांका बॉलिवुडमध्ये कमबॅक करत असल्याने तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमाही गिल मुख्यमंत्र्यांना भेटली; मारहाणप्रकरणी मिळाले कारवाईचे आश्वासन\nपुढीलमंदिराच्या आवारात सापडला मुंडके छाटलेला मृतदेह, नरबळी दिल्याचा संशय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मि��ी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/pimpri-chinchwad-mayor-rahul-jadhav-new-develoment-mantra-26962", "date_download": "2019-07-23T02:44:17Z", "digest": "sha1:7CEDXDQ6LSPWHFF6JNDLD22KPEQWJBV7", "length": 6524, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pimpri-chinchwad-mayor-rahul-jadhav-new-develoment-mantra | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपिंपरी-चिंचवडच्या नव्या महापौरांचा विकासाचा मंत्र\nपिंपरी-चिंचवडच्या नव्या महापौरांचा विकासाचा मंत्र\nपिंपरी-चिंचवडच्या नव्या महापौरांचा विकासाचा मंत्र\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nसर्वांना सोबत घेऊन ऐतिहासिक आठवण राहील, असे कामकाज करणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले.\nपिंपरीः सर्वांना सोबत घेऊन ऐतिहासिक आठवण राहील, असे कामकाज करणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले.\nमहापौर जाधव म्हणाले, की शहराचा सर्वांगीण विकास करताना तळागाळातील नागरिकापर्यंत पालिकेच्या योजना पोचविण्याचे काम करणार आहे. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. तळागाळातील नागरिकापर्यंत विकास पोहचविणार असून शहराचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे.\nपुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका यांना विश्वासात घेऊन कामकाज करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमका maize विकास आमदार लक्ष्मण जगताप laxman jagtap भोसरी bhosri महेश लांडगे mahesh landge\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%B6%E0%A4%9F%E0%A4%B2", "date_download": "2019-07-23T03:19:01Z", "digest": "sha1:RHB3RCJKFDHMPKEYOCK3KK2RCCWXHMIR", "length": 3937, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा चर्चा:स्पेस शटलला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा चर्चा:स्पेस शटलला जोडलेली पाने\n← साचा चर्चा:स्पेस शटल\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा चर्चा:स्पेस शटल या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nस्पेस शटल कोलंबिया ‎ (← दुवे | संपादन)\nस्पेस शटल चॅलेंजर ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:स्पेस शटल ‎ (← दुवे | संपादन)\nस्पेस शटल एंटरप्राइझ ‎ (← दुवे | संपादन)\nस्पेस शटल पाथफाइंडर ‎ (← दुवे | संपादन)\nस्पेस शटल डिस्कव्हरी ‎ (← दुवे | संपादन)\nस्पेस शटल अटलांटिस ‎ (← दुवे | संपादन)\nस्पेस शटल एंडेव्हर ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/12/blog-post_30.html", "date_download": "2019-07-23T03:34:01Z", "digest": "sha1:KKHL4AH3IO4NZQZWN2C3MTDV5GJCVNN3", "length": 11210, "nlines": 99, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटींची मदत तातडीने उपलब्ध करण्याची केंद्राकडे मागणी | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nदुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटींची मदत तातडीने उपलब्ध करण्याची केंद्राकडे मागणी\nDGIPR ६:०५ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nदुष्काळासह राज्यातील विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्यात चर्चा\nमुंबई, दि. 7 : राज्यातील विविध भागात गंभीर झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता राज्याने 7 हजार 962 कोटी 63 लाखांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला आहे. ही मदत लवकरात-लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे केली.\nदुष्काळासह राज्यातील विविध विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्यात चर्चा झाली. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्याच्या भेटीवर आले असल्याचे सांगून राज्यातील दुष्काळ निवारणासाठी त्वरित मदत उपलब्ध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. राज्याच्या मागणीबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे श्री. मिश्रा यांनी सांगितले. राज्याने सादर केलेल्या मदत निधीच्या प्रस्तावाची प्रतही श्री. मिश्रा यांना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nअतिरिक्त 6 लाख घरांची मागणी\nराज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला हक्काचा निवारा मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) मोठ्या प्रमाणात घरांची बांधणी सुरू आहे. मात्र, सर्वांसाठी घरे उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी राज्याला आणखी घरांच्या मंजुरीची आवश्यकता आहे. त्यामुळे अतिरिक्त 6 लाख घर बांधणीच्या प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या योजनेला गती मिळावी म्हणून राज्य शासन स्वत:ची जागा नसलेल्या लाभार्थ्यांस 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी 50 हजार रूपयांचे अनुदान देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nसीआरझेड अधिसूचना अंतिम करण्याची मागणी\nराज्यातील महत्त्वाचे प्रकल्प तातडीने मार्गी लागण्यासाठी सीआरझेड संदर्भातील अधिसूचना लवकरात लवकर अंतिम करण्याचा विषयही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मांडला. ठाणे येथील तुंगारेश्वर आणि सोलापूर येथील प्रसिद्ध माळढोक पक्षी वन्यजीव अभयारण्यांसदर्भातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) अंतिम करण्याची विनंती यावेळी श्री. फडणवीस यांच्याकडून करण्यात आली.\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ‘इ-वाहन’ वापरण्यात यावे\nचंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात इको-टुरीझमला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने इ-वाहन वापरुन जंगल सफारी सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. इ-वाहन जंगल सफारी सुरु झाल्याने मानव व वन्यजीवांमधील संघर्ष कमी होण्याबरोबरच पर्यटकांचा ओघ वाढणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\nधारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक असणारी रेल्वे मंत्रालयाची जमीन राज्य शासनास उपलब्ध करून देण्यासह जळगाव महानगरपालिकेला गृहनिर्माण व नगरविकास महामंडळाकडून (हुडको) कर्ज उपलब्ध करण्याबाबतही चर्चा झाली. या सर्व विषयांबाबत केंद्र शासन सकारात्मक असून रेल्वेचे अधिकारी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीकडून पुनर्विकासासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीसंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-economy-vidyasagar-rao-100144", "date_download": "2019-07-23T02:40:46Z", "digest": "sha1:JS733X2SQTCIXL3Z7FRY5KTPGHB2HFXY", "length": 5719, "nlines": 58, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news maharashtra Economy vidyasagar rao अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट एक हजार अब्ज डॉलरवरचे | eSakal", "raw_content": "\nअर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट एक हजार अब्ज डॉलरवरचे\nसकाळ न्यूज नेटवर्क | मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nमुंबई - महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी 2025 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक हजार 25 अब्ज डॉलर इतकी करण्याचे शासनाचे लक्ष्य असून, त्यासाठी कृषी, वस्त्रोद्योग, पर्यटन, नवउद्यम यांसारख्या अनेक क्षेत्रांतील गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. त्यांच्या अभिभाषणाने आज राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनास प्रारंभ झाला, त्या वेळी ते बोलत होते.\nलैंगिक अत्याचारांपासून होणार बालकांचे संरक्षण\nबालकांचे अश्‍लील चित्रण, लैंगिक कृत्यं करण्यास बालकांना भाग पाडणे, बालकांच्या अज्ञानाचा, अजाण वयाचा गैरफायदा घेत लैंगिकतेसाठी त्यांचा वापर करणे हा...\nढिंग टांग : दैवी शक्‍तीचे प्रयोग\nअत्यंत भक्‍तिभावाने भल्या सकाळी मुखसंमार्जन, स्नानादी नित्यकर्मे पार पाडून आम्ही गोरेगावात गेलो. तेथील भव्यदिव्य मांडव फुलून गेला होता. बघावे तेथे...\nमहाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलचा निकाल जाहीर\nकोल्हापूर - महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोल्हापुरातून विवेक घाटगे, साताऱ्यातून वसंत भोसले, सिंधुदुर्गमधून संग्राम...\nएमबीएच्या अंतिम गुणवत्ता यादीत घोळ\nनागपूर : राज्याच्या सीईटी सेलमार्फत राबविण्यात येणाऱ्या एमबीए प्रवेशाच्या अंतिम गुणवत्ता यादीत घोळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीईटी...\n'ऑरिक' परिघाबाहेर बघणार का\nऔरंगाबाद - 'ऑरिक' सिटीसारखे प्रकल्प ढोलेरा (गुजरात), भिवाडी, निमराणा (राजस्थान) या ठिकाणी सध्या सुरू आहेत. ग्रीनफिल्ड शहर उभारणीसाठीची जमीन आणि...\nनदीजोड, सिंचन प्रकल्प गुंतवणुकीसाठी जपानने पुढे यावे : मुख्यमंत्री\nमुंबई : 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र' हे यापुढील उद्दिष्ट असून महाराष्ट्रातील नदी आणि सिंचन विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-bank-hollyday-112780", "date_download": "2019-07-23T02:58:12Z", "digest": "sha1:A53EW7ZQFP4VU55X2VYET64LBEE4J42C", "length": 4928, "nlines": 45, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news jalgaon bank hollyday बॅंकांच्या सलग सुट्यांमुळे ग्राहकांची धावपळ! | eSakal", "raw_content": "\nबॅंकांच्या सलग सुट्यांमुळे ग्राहकांची धावपळ\nसकाळ वृत्तसेवा | शनिवार, 28 एप्रिल 2018\nजळगाव ः चार दिवसांच्या सलग सुट्या आल्याने बॅंकांमधील आर्थिक व्यवहारांना ब्रेक लागणार असल्याचे चित्र आहे. शिवाय सलग चार दिवसांच्या सुटीमुळे बॅंकेचे व्यवहार देखील ठप्प होणार आहेत. यातच बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल���याने चार दिवसांच्या सुटीत बॅंक ग्राहकांची प्रचंड धावपळ उडणार आहे. परिणामी आजच बॅंकांमध्ये दिवसभर गर्दी होती.\nऔरंगाबाद : देशाच्या अर्थकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या बॅंकिंग क्षेत्रात गेल्या पन्नास वर्षांत अनेक बदल झाले. 1969 मध्ये 14 प्रमुख बॅंकांचे...\nएटीएम केंद्रात पैसे भरणाऱ्या दोघांकडून ४८ लाखांचा अपहार\nपेठवडगाव - एटीएममधील पैशाचा अपहार केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. दोघांनी चार एटीएम मशिनमधील जवळजवळ ४८ लाख १७ हजार १०० रुपयांचा...\nएटीएममधून पैसे काढताय... कार्ड क्लोन होऊ शकतं\nमुंबई : कार्ड क्‍लोनिंग करणारी परदेशी नागरिकांची टोळी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल परिसरात सक्रिय झाली आहे. जुलैच्या १५ दिवसांत तळोजा,...\nशिक्षकाची फसवणुक करून 55 हजार लंपास\nनांदेड : \"हॅलो...मी बँकेतून बोलत आहे...आपले एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे....आता आलेला मोबाईलवरील ओटीपी क्रमांक सांगा\" असे म्हणून चोराने...\n\"गुगल'वरून ट्रॅव्हल्स कंपनीचा मोबाईल क्रमांक घेणे पडले महागात\nजळगाव - शहरातील एका नामांकित ट्रॅव्हल्स कंपनीमधून बसचे तिकीट बुक करण्यासाठी विद्यार्थिनीने गुगल सर्च इंजिनवरून मोबाईल क्रमांक मिळवला. त्या...\nचोरट्यांनी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे कपडे केले लंपास\nनांदेड : नांदेड येथे गृहरक्षक दलाच्या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चोरट्यांनी चांगलाच झटका दिला आहे. शारीरिक चाचणीतील धावण्याच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poets/writer-and-journalist-arun-sadhu-passed-away-117092500006_1.html", "date_download": "2019-07-23T03:06:25Z", "digest": "sha1:KQPX2EC2FS7ZDV34NYIML23WZAQRLQAW", "length": 12140, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचे निधन | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 23 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचे निधन\nज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू\n(७६) यांचं सोमवारी पहाटे निधन झालं.\nसकाळी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.\nतिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nसकाळी १०च्या सुमारास हृदयविकाराचा त्रास जाणवल्यानं साधू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं\nसाधू यांचं पार्थिव वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार अस��न तिथंच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला असल्यानं त्यानुसार पुढील सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.\n८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सुमारे ३० वर्षे पत्रकारितेत काम केल्यानंतर साधू यांनी कुठच्याही वृत्तपत्रात नोकरी न करता मुक्त लेखन आणि मुक्त पत्रकारितेलाच वाहून घेतले. १९९५ ते २००१ पर्यंत त्यांनी पुणे वृत्तपत्रविद्या विभागात विभागप्रमुख म्हणूनही काम केले.कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.\nअरुण साधू यांची साहित्यसंपदा\nकादंबर्‍या -झिपर्‍या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट\nएक माणूस उडतो त्याची गोष्ट, कथा युगभानाची (निवडक कथा - संपादिका मीना गोखले), ग्लानिर्भवति भारत, बिनपावसाचा दिवस, बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती, मंत्रजागर, मुक्ती\nअक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण (चरित्र)\nआणि ड्रॅगन जागा झाला, जेव्हा ड्रॅगन जागा होतो, फिडेल, चे आणि क्रांती, तिसरी क्रांती,\nसाहित्य क्षेत्राची मोठी हानी शिरीष पै यांचे निधन\nराहुल कोसंबीच्या 'उभं-आडवं' ला साहित्‍य अकादमीच्‍या पुरस्‍कार\nनामवंत मराठी - हिंदी लेखिका विजया भुसारी यांचे निधन\nप्रा. रामनाथ चव्हाण यांचे निधन\nनाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांचे निधन\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्य�� वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nकिस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन\nओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...\nRRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...\nRRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...\nदुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय\nदुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...\nप्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)\nहेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...\nजर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathicelebs.com/tag/bigg-boss-2/", "date_download": "2019-07-23T03:35:26Z", "digest": "sha1:CW4LQUUXG2PCMRLSVHIBL5OGOMFJR2EH", "length": 5324, "nlines": 103, "source_domain": "marathicelebs.com", "title": "Bigg Boss 2 Archives - MarathiCelebs.com", "raw_content": "\nबिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ५७ | शिव शिवानीसमोर...\n\"घरात रंगणार कॅप्टनसी टास्क\" बिग बॉस मराठीध्ये कालच्या भागामध्ये वैशाली म्हाडे घराच्या बाहेर पडल्याने अभिजीत, शिव, विणा यांना वाईट वाटले आहे... आज घरामध्ये “हल्ला बोल” हे कॅप्टनसी...\nबिग बॉस मराठी सिझन २ – शिवानी करते आहे हीनाला रडवण्याचा...\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु आहे “मर्डर मिस्ट्री” हे साप्ताहिक कार्य. या कार्या दरम्यान खुनी झालेल्या सदस्यांना गुप्तपणे सामान्य माणसाचा सांकेतिक खून करायचा आहे......\nबिग बॉस मराठी सिझन २ – WEEKEND चा डाव महेश मांजरेकरांसोबत...\n\"शिवानीला वीणाकडून कोणत्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे \" बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त करून बाहेर पडलेली सदस्य शिवानी सुर्वेची पुन्हा...\nबिग बॉस मराठी सिझन २ – वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली…\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये रुपाली आणि वीणा यांची खुप घनिष्ट मैत्री आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे ... आणि हि गोष्ट या दोघींनीही वेळोवेळी घरातल्या...\nबिग बॉस मराठी सिझन २ – कोण बनणार घराचा नवा कॅप्टन...\nबिग बॉस मराठीच्या घरातील नाती आता सातव्या आठवड्यामध्ये बरीच बदलताना दिसत आहेत... घरातील जी सदस्य एकमेकांच्या पाठीमागे त्यांना नाव ठेवत ���ोती, त्यांच्याबद्दल बरच काही...\nबिग बॉस करणार सई, पुष्कर, स्मिता आणि शर्मिष्ठा यांचे स्वागत\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज खास अतिथी येणार आहेत... बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम मिळाले... त्यातील सदस्य, त्यांची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-23T03:03:37Z", "digest": "sha1:I5ZOED6HUDYOKSII2QSKV2HHOTXU2XDT", "length": 20383, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुरली मनोहर जोशींची सक्रियता (अग्रलेख) | Dainik Prabhat", "raw_content": "\nमुरली मनोहर जोशींची सक्रियता (अग्रलेख)\nमोदींच्या एकाधिकारशाहीमुळे पक्षात मोठा असंतोष निर्माण झाला असल्याचे अरूण शौरी, यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या ज्येष्ठांकडून वारंवार सांगितले गेले असले, तरी मोदी समर्थकांनी त्यांची संभावना मात्र “जॉब सिकर’ अशी करून त्यांच्या विरोधाला दुर्लक्षित केले आहे. “केवळ मंत्रिपद नाकारल्यामुळेच हे नेते असे तिरकस वागत आहेत,’ असे पक्षाकडून भासवले जात आहे. तथापी मुरली मनोहर जोशी यांची गणना त्यांना या पंक्तीत करता येणार नाही.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे यशवंत सिन्हा, अरूण शौरी, शत्रुघ्न सिन्हा, यांच्या पाठोपाठ आता आणखी एका प्रभावशाली पक्षांतर्गत विरोधकाला तोंड द्यावे लागण्याची चिन्हे आहेत. हे नवे नाव आहे मुरली मनोहर जोशी यांचे. अद्याप तरी ते उघडपणे मोदी विरोधातील कॅम्पमध्ये सहभागी झालेले नसले तरी, त्यांची एकूण पावले मात्र त्याच दिशेने पडत असल्याची चिन्हे आहेत. एक तर, संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना परस्पर एक पत्र पाठवून भारतीय बॅंकांचा एनपीए कसा कमी करायचा याचा सल्ला मागितला आहे.\nजोशी यांनी राजन यांना पाठवलेल्या पत्रामुळे मोदी सरकारवर नाचक्कीची वेळ आली आहे. ज्या राजन यांना अपमानास्पदरित्या रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदावरून पायउतार होऊन भारताबाहेर जावे लागले होते, त्याच राजन यांच्याकडे मोदी सरकारच्यावतीने कोणाला तरी सल्ला मागण्यासाठी जावे लागणे, ही मोदी सरकारसाठी नाचक्कीच आहे. सरकारने आपली हार मानल्याचीच ही एक प्रकारे कबुली होती, असे चित्र यामुळे निर्माण झाले आहे. मुरली मनोहर जोशी यांनी राजन यांना पाठवलेले हे पत्र मोदींच्या संमतीने पाठवले होते, याचा अजून तरी पुरावा उपलब्ध नाही किंवा सरकारमधील कोणीही अजून या विषयावर बोललेले नाही.\nमोदींना अडचणीत आणण्यासाठीच हे पाऊल मुरलीमनोहर यांच्याकडून नियोजनबद्धपणे उचलले गेले असावे, असा रागरंग दिसतो आहे. सरकारची गोची करण्याचे लक्ष्य मुरलीमनोहर यांच्या पत्राने साधले गेले आहे. अत्यंत चाणाक्षपणे त्यांनी ही कामगीरी बजावली आहे. या विषयावरून उठलेले वादळ शांत व्हायच्या आतच जोशी यांनी मुंबईत जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तासभर खासगीत भेट घेतली आहे. या भेटीचा अन्वयार्थ अजून नीट लागलेला नाही किंवा उद्धव ठाकरे अथवा शिवसेनेतर्फे यावर कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.\nठाकरे-जोशी यांच्या मुंबईतील गुप्त भेटीत नेमके काय घडले असावे, याची उत्सुकता राजकीय निरीक्षकांना आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये राहुन मोदी सरकारच्या विरोधात ठाम भूमिका घेणारे आणि त्यांच्या चुकांबद्दल रोजच त्यांच्यावर टीका करणारे नेते म्हणून उद्धव ठाकरे परिचीत आहेत. त्यांची मुरली मनोहर जोशी यांनी भेट घेणे, याला निश्‍चीतच राजकीय महत्व आहे. “मोदींचा निरोप्या’ म्हणून त्यांनी उद्धव यांची भेट घेतली असण्याची शक्‍यता फारच कमी आहे. कारण पक्षात मुरलीमनोहर जोशी यांचे स्टेटस (दिवंगत) अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या बरोबरीचे आहे. त्यामुळे मोदींचा निरोप घेऊन जोशी हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्‍यता दुरापस्त आहे. तरीही ते ठाकरेंना खासगीत भेटून आले आहेत, याचा अर्थ ते आता मोदींच्या विरोधात सक्रिय झाले आहेत, असे मानायला जागा आहे.\n“मी दिल्लीत नजरकैदेत आहे,’ असे उद्‌गार त्यांनी अलिकडेच त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या काही जणांशी बोलताना काढले होते, असे सांगितले जाते. मुरली मनोहर जोशी हे पक्षातील एक बडे नाव आहे. “अटल पर्व’ संपले, आडवाणी अडगळीत पडले आणि मुरली मनोहर यांनाही पद्धतशीर दूर ठेवले गेले. पण तरीही त्यांनी आपल्यावरील अन्यायाबाबत मौन सोडलेले नाही. अधुनमधून त्यांच्यावर सरकारी मेहरबानी होत असते. त्यातून त्यांना खूष ठेवण्याचा किंवा शांत ठेवण्याचा प्रयत्न होत असतो. गेल्याच वर्षी त्यांना “पद्‌मविभूषण’ या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले गेले होते. संसदेच्या एका महत्वाच्या समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.\nवयाचा निकष लाऊन त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले गेले असले, तरी अजून ते राजकारणात पूर्ण सक्रिय आहेत. कानपुरचे विद्यमान खासदार असलेले मुरली मनोहर हे तसे नेमस्त राजकारणी आहेत. जादा उचापती न करता पक्षाच्या शिस्तीत वावरणारे हे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांनी आपले उपेक्षितपण निमूटपणे सोसले आहे. पण त्यांच्या मनातील उपेक्षितपणाची खदखद कधी ना कधी बाहेर येणारच होती. आता बहुधा त्यांनी याच नाराजीपणाला वाट करून देण्याचा निर्णय घेतलेला दिसतो आहे. अन्यथा, त्यांनी अशा प्रकारच्या, मोदींना अडचणीच्या ठरणाऱ्या हालचाली करण्याचे कारण नव्हते.\nमोदींच्या एकाधिकारशाहीमुळे पक्षात मोठा असंतोष निर्माण झाला असल्याचे अरूण शौरी, यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या ज्येष्ठांकडून वारंवार सांगितले गेले असले, तरी मोदी समर्थकांनी त्यांची संभावना मात्र “जॉब सिकर’ अशी करून त्यांच्या विरोधाला दुर्लक्षित केले आहे. “केवळ मंत्रिपद नाकारल्यामुळेच हे नेते असे तिरकस वागत आहेत,’ असे पक्षाकडून भासवले जात आहे. तथापी मुरली मनोहर जोशी यांची गणना त्यांना या पंक्तीत करता येणार नाही.\nऐन निवडणुकीच्या काळात त्यांच्यातील सहनशीलतेचाही बांध फुटु शकतो, असाच सध्याचा रागरंग दिसतो आहे. राजकारणात स्वत:चे वर्चस्व निर्माण करणे, हे अत्यंत स्वाभाविक असले तरी त्याबाबत अत्यंत टोकाची भूमिका घेऊन पक्षातील सारेच विरोधक गुंडाळून ठेऊन मोदींना फार काळ राजकारण करता येणार नाही. भारतीय जनता पक्ष हा भारतीय लोकशाहीत एक वैशिष्टपूर्ण भूमिका बजावणारा पक्ष आहे. या पक्षाच्या नेतृत्वाला पक्षात एकतर्फी बेबंदशाही निर्माण करता येणार नाही. या प्रकाराविरोधात पक्षातूनच आव्हान उभे राहू शकते. अचानक सक्रिय झालेल्या मुरली मनोहर जोशींच्या हालचाली तरी हेच सूचित करणाऱ्या आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nलक्षवेधी: फाशीपासून वाचविले, आता सुटकेसाठी प्रयत्न आवश्‍यक\nअबाऊट टर्न : मोहिनी\nजीवनगाणे : मेकअप युअर माइंड\nलक्षवेधी – लोकसंख्या : भारताचे स्पृहणीय यश\nदिल्ली वार्ता : कॉंग्रेसचा गोपालकाला\nले.जन. मनोज नरवणे लष्कराचे उपप्रमुख\nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/atal-behari-vajpayees-favorite-dishes-pune-27507", "date_download": "2019-07-23T02:49:44Z", "digest": "sha1:7VQUF6FOTRK5BGRU22YWNHK3SUCZYZZO", "length": 10730, "nlines": 136, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Atal Behari Vajpayees favorite Dishes in Pune | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुरणपोळी आणि सुरळीच्या वड्या अटलजींच्या आवडीच्या : पुण्यात येताच हा मेनू ठरलेला\nपुरणपोळी आणि सुरळीच्या वड्या अटलजींच्या आवडीच्या : पुण्यात येताच हा मेनू ठरलेला\nपुरणपोळी आणि सुरळीच्या वड्या अटलजींच्या आवडीच्या : पुण्यात येताच हा मेनू ठरलेला\nपुरणपोळी आणि सुरळीच्या वड्या अटलजींच्या आवडीच्या : पुण्यात येताच हा मेनू ठरलेला\nगुरुवार, 16 ऑगस्ट 2018\nशुद्ध शाकाहारी असलेले माजी पंतप्रधान आणि भाजपचे माजी अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुरणपोळी आणि सुरळीच्या वड्या या खूप आवडीच्या. त्यामुळे ते महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्य़ात आले की या दोन पदार्थांचा आस्वाद घेत असत.\nपिंपरी : शुद्ध शाकाहारी असलेले माजी पंतप्रधान आणि भाजपचे माजी अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुरणपोळी आणि सुरळीच्या वड्या या खूप आवडीच्या. त्यामुळे ते महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्य़ात आले की या दोन पदार्थांचा आस्वाद घेत असत. मराठी समजणारे अटलजी महाराष्ट्रातील भाषणात मध्येच मराठीही बोलत असत, अशी आठवण त्यांच्या 1984 च्या पुणे दौऱ्यात त्यांचे सहाय्यक म्हणून काम केलेले भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते महेश कुलकर्णी यांनी सांगितली.\nपुण्यातील श्रेयस हॉटेल त्यांच्या आवडीचे. पुण्यात आले की ते तेथेच राहत. हॉटेलचे मालक बाळासाहेब चितळे यांनाही अटलजींच्या सर्व आवडीनिवडी माहित. 1984 ला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे तीन दिवसाचे अधिवेशन पुण्यात होते. 29 व 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर असे ते टिळक स्मारकमंदिर येथे झाले. त्यावेळी अ़टलजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. अटलजी, लालकृष्ण अडवानी आणि विजयाराजे सिंदिया या अधिवेशनाला आले होते.\nयावेळी कुलकर्णींनी त्यांचे सहाय्यक (व्यवस्था) म्हणून काम पाहिले. ते त्यावेळी भाजपच्या युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस होते. मोटारीत ते मागे बसले की मी पुढे वा ते पुढे असतील, तर मी मागे बसायचो. तसेच दर दोन तासांनी त्यांना काय हवे ते विचारायचो,अशी आठवण कुलकर्णींनी सांगितली.\nअधिवेशनकाळात अटलजी शंतनुराव किर्लोस्कर आणि नीळकंठ कल्याणी यांच्या घरी गेले होते. त्यांच्यामुळे मला या दोघा उद्योगपतींच्या बंगल्यावर जाता आले, असे कुलकर्णी म्हणाले. या दौऱ्यातच त्यांनी उद्योगपती, वकील अशा विशेष निमंत्रितांसाठी नटराज हॉटेलात भोजन आयोजित केले होते. त्यालाही मी उपस्थित होतो, असे कुलकर्णी यांनी सांगितले.\nपिंपरी-चिंचवड दौऱ्याची आठवण सांगताना कुलकर्णी म्हणाले, \"अटलजी तीनदा पिंपरी-चिंचवडला आले. तिन्ही वेळा ते लोकसभा निवडणुक प्रचार सभेसाठीच आले. त्यांच्या या तिन्ही सभा जंगी झाल्या.त्यावेळी पिंपरी-चिंचवड हे बारामती लोकसभा मतदारसंघात होते. प्रथम ते 1980 आले. त्यावेळी मोहन धारिया उमेदवार होते. 1984 ला ते आले. तेव्हा संभाजीराव काकडे रिंगणात होते. तर, 1998 ला ते आले तेव्हा विराज काकडे आखाड्यात होते. फर्डे वक्ते असलेले अटलज���ंच्या या तिन्ही सभा गाजल्या होत्या.''\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nबिहार महाराष्ट्र maharashtra मराठी पुणे पिंपरी-चिंचवड हॉटेल अधिवेशन लालकृष्ण अडवानी lk advani लोकसभा बारामती अटल बिहारी वाजपेयी\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/pankaja-munde-26506", "date_download": "2019-07-23T03:07:35Z", "digest": "sha1:Z4NPFDBNJTYFTHUMAOD6ISSUOKQTGHUP", "length": 6044, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pankaja munde | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमचा जीव घ्या पण तुम्ही जीव देऊ नका - पंकजा मुंडे\nआमचा जीव घ्या पण तुम्ही जीव देऊ नका - पंकजा मुंडे\nगुरुवार, 26 जुलै 2018\nपरळी : मराठा आरक्षणासाठी परळीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची आज बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. भावांनो जीव गमावू नका एकवेळ आमचा जीव घ्या पण तुम्ही जीव देऊ नका असे आवाहन मुंडे यांनी केले.\nमराठा आरक्षण द्यायची सरकारची तयारी केली आहे. सरकार यासाठी अनुकूल आहे मात्र न्यायालयाची अडचण आहे त्यामुळे लगेच आरक्षण देता येत नाही हे लक्षात घ्या असे आवाहन त्यांनी केले.\nपरळी : मराठा आरक्षणासाठी परळीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची आज बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. भावांनो जीव गमावू नका एकवेळ आमचा जीव घ्या पण तुम्ही जीव देऊ नका असे आवाहन मुंडे यांनी केले.\nमराठा आरक्षण द्यायची सरकारची तयारी केली आहे. सरकार यासाठी अनुकूल आहे मात्र न्यायालयाची अडचण आहे त्यामुळे लगेच आरक्षण देता येत नाही हे लक्षात घ्या असे आवाहन त्यांनी केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/vickey-kaushal-shooting-injured/", "date_download": "2019-07-23T02:43:29Z", "digest": "sha1:ONXGAE3CM6HPVERMWCFRTFP37WXMCD7H", "length": 16566, "nlines": 232, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nशूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके\nमुंबई- अभिनेता विक्की कौशलचा चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात त्याला जबरदस्त मार लागला असून चेहर्‍यावर 13 टाके घालण्यात आले आहेत. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने आपल्या सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली आहे. विक्की कौशल सध्या दिग्दर्शक भानु प्रताप सिंह यांच्या एका हॉरर चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटींगवेळी झालेल्या अपघातात विकीच्या चेहर्‍यावर मोठी जखम झाली आहे. चित्रपटाच्या शूटींगदरम्यान विकी एका अ‍ॅक्शन सीक्वेंसचा सिन करत होता. त्यावेळी त्याच्यावर एक दरवाजा येऊन पडला. त्यामुळे विक्कीच्या चेहर्‍यावरील हाड फ्रॅक्चर झालं. 18 एप्रिल रोजी हा अपघात झाला. समुद्र किनार�� उभ्या असणार्‍या एका जहाजावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाची कास्ट आणि क्रू गेल्या 5 दिवसांपासून गुजरातच्या शिप ब्रेकिंग यार्डमध्ये चित्रीकरण करत होते. त्यावेळी अ‍ॅक्शन सिन करत असतानाच हा अपघात झाला. दुर्घटनेनंतर एका रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला एअर अ‍ॅम्बुलन्समधून मुंबईत आणण्यात आले आहे.\nVideo | देशदूत संवाद कट्टा : ‘विद्यार्थ्यांची मातीतील खेळांशी नाळ जुळायला हवी‘\nनगर: नेप्ती बायपास चौकात बसला कंटनेरची धडक; एक ठार\nशौचालयाची टाकी साफ करताना गुदमरून तरुणाचा मृत्यू\nहिवरगावपावसा येथे आढळला जखमी बिबट्या\nबेलापुरात ऊसतोड मजुरावर बिबट्याचा हल्ला\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nपुलवामा हल्ल्याच्या निषेधासाठी नागरीकांचा नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nयंदा सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा होणार सोपी\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nदेवगिरी पडल्यावर स्वराज्याची उभारणीची फुंकर शिवरायांनी घातली : राहुल सोलापूरकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nजलयुक्त शिवारच्या मूळ जीआरमध्येच दोष\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर: नेप्ती बायपास चौकात बसला कंटनेरची धडक; एक ठार\nशौचालयाची टाकी साफ करताना गुदमरून तरुणाचा मृत्यू\nहिवरगावपावसा येथे आढळला जखमी बिबट्या\nबेलापुरात ऊसतोड मजुरावर बिबट्याचा हल्ला\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/padyapujan-sohola-of-lalbagcha-raja-2019-aaditya-thackeray/", "date_download": "2019-07-23T03:34:21Z", "digest": "sha1:I2X4C6HVYVQD4LWLPN3NJ2AIA3LWWOWZ", "length": 13295, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न, आदित्य ठाकरेंची प्रमुख उपस्थिती | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य क���ावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nलालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न, आदित्य ठाकरेंची प्रमुख उपस्थिती\nनवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा गुरुवारी पार पडला. संकष्टी चथुर्तीच्या मुहूर्तावर राजाचे पाद्यपूजन केले गेले. या सोहळ्याला शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आदित्य ठाकरे यांनी लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळ्याला उपस्थित राहून बाप्पाचे आशीर्वाद घेतले.\nलालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबागचा राजा या गणपतीची ख्याती देशविदेशात पसरली आहे. गुरुवारी 20 जूनला संकष्टीच्या मुहूर्तावर राजाचा पाद्यपूजन सोहळा झाला. त्यानंतर राजाची मूर्ती बनविण्यास सुरुवात होईल. या सोहळ्याचे लाइव्ह दर्शन मंडळाच्या फेसबुक, युट्यूब पेज तसेच वेबसाइटवर करण्यात येत आहे. या वर्षीही पाद्यपूजन सोहळ्याला भक्तांची मोठी गर्दी झाली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलटीम इंडियाशी दोन हात करणार आहात, …अशी अवस्था होणार : सेहवागचा इशारा\nपुढील‘मिरी’ भरारीसाठी मालवण पंचायत समिती सज्ज; शेतकऱ्यांना लागवडीसाठी अनुदान मिळणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्���रात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/saamana-editorial-on-ram-temple-issue/", "date_download": "2019-07-23T03:22:32Z", "digest": "sha1:HJVESJ7ZWG3QKVLT3444OQFNOLU6WDD2", "length": 22665, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजचा अग्रलेख : राममंदिराचा जनादेश, वनवास संपवा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nआजचा अग्रलेख : राममंदिराचा जनादेश, वनवास संपवा\nजो रामाचा नाही तो कामाचा नाही असा निर्णय आता जनतेनेच दिला आहे. आमच्यासाठी राममंदिर हा राजकारणाचा नसून अस्मितेचा विषय आहे. कोर्टाचा निकाल लागायचा तो लागेल, पण संपूर्ण देश राममंदिराच्या बाजूने आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीतून निकाल दिला आहे. 350 खासदारांचे बहुमत हाच राममंदिराचा जनादेश आहे. मंदिराच्या दिशेने सरकारनेच आता एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपवायला हवा. श्रीरामाने आम्हाला 350 खासदार दिले. सत्ता दिली. आम्ही त्याच्या जन्मस्थानी त्याला एक हक्काचे छप्पर देऊ शकत नाही\nठरल्याप्रमाणे आम्ही 18 खासदारांसह अयोध्येत जाऊन आलो. मागच्या नोव्हेंबर महिन्यातही आम्ही अयोध्येत होतो. तेव्हा एका वेगळय़ा तयारीने आलो होतो. महाराष्ट्रातून आणि देशभरातून हजारो शिवसैनिक अयोध्येत आले तेही शक्तिप्रदर्शन नव्हते व आज 18 खासदारांसह रामलल्लांच्या दर्शनास पोहोचलो तेसुद्धा शक्तिप्रदर्शन नाही. मागच्या भेटीतच आम्ही हे सांगितले होते. ‘निवडणुकांचा घंटानाद सुरू आहे म्हणून आम्ही अयोध्येत आलेलो नाही. ‘निवडणुकीनंतर सर्व विजयी खासदारांसह रामलल्लांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येऊ’ हा आमचा शब्द होता व ठरल्याप्रमाणे आम्ही आलो. खरे तर अयोध्यावासीयांचे म्हणा नाही तर रामलल्लांचे, पण आमचे ठरले आहे. आम्ही अयोध्येत येत राहू असे आमचे ठरले आहे. श्रीरामाच्या कृपेनेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला भव्य यश लोकसभा निवडणुकीत मिळाले. हे यश फक्त अभूतपूर्वच नाही, तर विरोधकांना भुईसपाट करणारे आहे. ज्यांनी राममंदिरास विरोध केला ते नष्ट झाले. रामाच्या नावाने समुद्रात दगडही तरले. रामसेतू उभा राहिला. त्याच रामाच्या नावाने आजचे दिल्लीतील सरकारही तरले. प. बंगालात जाऊन अमित शहा यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिला आणि प्रभू श्रीरामाने कमाल केली. ममता बॅनर्जी यांना दुर्बुद्धी झाली. श्रीरामाचे नारे देणाऱ्यांना त्यांच्या सरकारने अपराधी ठरवले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ममता बॅनर्जींनी श्रीरामास विरोध केला म्हणून प. बंगालच्या हिंदुत्ववादी जनतेने भाजपचे 18 खासदार निवडून दिले. प. बंगालात भाजपची ताकद तोळामांसाचीच, पण रामविरोधकांना धडा शिकविण्यासाठीच बंगाली जनतेने\nभाजप तोंडी भरवला. उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती हे ‘बाबरी भक्त’ एक झाले. राममंदिरास या दोघांचा विरोध. त्यामुळे ‘जय श्रीराम’चा नारा देणाऱ्या 61 खासदारांना विजयी करून भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिले. हे प्रभू श्रीरामाचे भांडार आहे. ते भाजप-शिवसेनेला प्रसाद म्हणून मिळाले. आता वनवासातल्या रामास मुक्त करण्याची जबाबदारी कोणाची ती शतप्रतिशत भाजप आणि शिवसेनेचीच आहे. नितीशकुमार व रामविलास पासवान यांनाही ‘सेक्युलर’वादाच्या नावाखाली राममंदिरापासून दूर पळता येणार नाही. त्यांच्या यशातही रामनामाचा वाटा आहेच. जो रामाचा नाही तो कामाचा नाही असा निर्णय आता जनतेनेच दिला आहे. राममंदिराचा विषय कोर्टात अडकला आहे. आमच्यासाठी राममंदिर हा राजकारणाचा नसून अस्मितेचा विषय आहे. कोर्टाचा निकाल लागायचा तो लागेल, पण संपूर्ण देश राममंदिराच्या बाजूने आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीतून निकाल दिला आहे. राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय काय तो निर्णय देईल ते नंतर पाहू. कायद्याच्या चौकटीत राहून राममंदिराचा प्रश्न सोडवू, असे पंतप्रधान मोदी सांगतात. पंतप्रधान म्हणून त्यांना कायद्याचीच भाषा करावी लागेल हे समजून घेतले पाहिजे, पण मोदी हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत. ते छुपे हिंदुत्ववादी नसून उघड हिंदुत्ववादी आहेत. निवडणुकीआधी ते केदारनाथला जाऊन गुहेत तपासाठी बसले. देशातल्या ढोंगी निधर्मीवाद्यांना काय वाटेल याची पर्वा न करता ते\nबसले. दोन दिवसांपूर्वी ते केरळातील गुरुवायूर मंदिरात गेले. तेथे ते पितांबर नेसून पूजा-अर्चा करीत होते. हे त्यांचे रूप देशातील हिंदू जनतेस भावले. त्याचे पडसाद मतपेटीत उमटले. त्यामुळे मोदी-शहा यांच्या धमन्यांत राममंदिराचा विषय उसळत असेल याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. मंदिर कसे होईल, कोणत्या मार्गाने होईल याचा निर्णय आता घेतला पाहिजे. भाजपचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे आमच्या आधी एक दिवस अयोध्येत होते. रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख संत नृत्य गोपालदास महाराजांच्या जन्मउत्सवात ���योध्येतील सर्व साधुसंतांच्या उपस्थितीत केशव प्रसाद यांनी सांगितले, ‘‘रामजन्मभूमीवर मंदिर बांधण्याचे दोनच पर्याय आहेत. मुस्लिम पक्षकारांशी चर्चा अथवा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. हे दोन्ही पर्याय विफल झाले तर अध्यादेश काढून कायदा बनवून राममंदिराचे निर्माण व्हावे’’ यावर जमलेल्या सर्व साधुसंतांनी विजयाचा शंखनाद केला. केशव प्रसाद हे साधे गृहस्थ नाहीत. त्यांचे बोलणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते. आमच्या व त्यांच्या भूमिकेत तफावत नाही. चर्चेचे सर्व मार्ग विफल झाले आहेत व सर्वोच्च न्यायालय श्रद्धेचा निवाडा कसा करणार, हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे 350 खासदारांचे बहुमत हाच राममंदिराचा जनादेश आहे. मंदिराच्या दिशेने सरकारनेच आता एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपवायला हवा. श्रीरामाने आम्हाला 350 खासदार दिले. सत्ता दिली. आम्ही त्याच्या जन्मस्थानी त्याला एक हक्काचे छप्पर देऊ शकत नाही\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलशिवसेनेचा बुधवारी वर्धापन दिन,उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nआजचा अग्रलेख : तंगड्यात तंगडे आणि त्रांगडे\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-23T03:40:16Z", "digest": "sha1:MAS6HTH4WRL6EXJT6K5XSNCOAIJMJY5Y", "length": 9843, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिंधु नदी पाणी वाटपाबाबत बुधवारी चर्चा | Dainik Prabhat", "raw_content": "\nसिंधु नदी पाणी वाटपाबाबत बुधवारी चर्चा\nइस्लामाबाद – भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधु नदीच्या पाणी वाटपाबाबतची चर्चेची पुढील फेरी बुधवारी लाहोर येथे होणार आहे. पाकिस्तानात नवीन पंतप्रधानांनी सूत्रे हाती घेतल्यानंतरची दोन्ही देशांदरम्यानची ही पहिलीच चर्चा आहे.\nया चर्चेत भारताच्यावतीने सिंधु पाणी आयुक्त पी. के. सक्‍सेना यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सहभागी होत असून सक्‍सेना आजच इस्लामाबादेत त्यासाठी दाखल होत आहेत. दोन्ही देशांमधील या विषयावरील आधीची चर्चा भारतात नवी दिल्ली येथे झाली होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदोन्ही देशांमध्ये सन 1960 साली सिंधु नदी पाणी वाटपाविषयी करार झाला आहे. त्यानुसार पाण्याचे प्रमाण आणि प्रवाह इत्यादि विषयांवर या चर्चेत तांत्रिक बाबींवर चर्चा होणार आहे. भारताने या नदीवर दोन धरणे आणि एक जलविद्युत प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले असून त्याला पाकिस्तानी बाजूकडून आक्षेप घेतला गेला आहे त्याविषयावरील अधिक चर्चा यावेळी होईल अशी अपेक्षा आहे.\n28 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा\nइराणने अमेरिकेचे सतरा गुप्तहेर पकडले\nइम्रान खान यांच्या सभेत बलुचिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा\nआशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारत पराभूत\nजाणून घ्या आज (22 जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nअमेरिकेत हिंदू धर्मगुरुवर हल्ला\nहॉंगकॉंगमध्ये स्रकारविरोधात पुन्हा विराट मोर्चा\nजाणून घ्या आज (21जुलै) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nइलेक्‍ट्रिक वाहन भारतासाठी मोठी संधी – कल्याणी\nबावळेवाडीच्या शाळेची थक्क करणारी वाटचाल\nराज्यस्तरीय पुरस्काराने होणार निढळचा सन्मान\nशिष्यवृत्ती पुस्तिका मान’धना’साठी धुसफुस\nसातारा शहराचं देखणं रूप…\nलोणंदमध्ये “रन फॉर हेल्थ मॅरेथॉन’ उत्साहात\nमहायुतीला 1 कोटी 70 लाख मतदान होणार\nपाटण तहसील कार्यालयासमोर खेकडा वाटप आंदोलन\nगॅस्ट्रोसदृश रुग्णांची संख्या वाढण्याची भीती\nशिक्षक बॅंक कर्मचारी भरतीला विरोध वाढला\nनव्या मोटर वाहन ��ायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\nराज्यात पावसाचे पुन्हा आगमन\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nक्रिकेटमध्ये भारताचा 19 वर्षांखालील संघ विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/bihar-congress-distributed-app-and-mirchi-spray-to-womens-417438-2/", "date_download": "2019-07-23T02:42:38Z", "digest": "sha1:UJZF6BRVTNWW2D4ZB3NEFERGDVO6OGT7", "length": 10444, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बिहार : काँग्रेस एक लाख मुलींना देणार ‘सुरक्षा अॅप आणि मिरची स्प्रे’ | Dainik Prabhat", "raw_content": "\nबिहार : काँग्रेस एक लाख मुलींना देणार ‘सुरक्षा अॅप आणि मिरची स्प्रे’\nनवी दिल्ली – बिहारमधील अनेक बालिका गृहामध्ये मुलींच्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या घटना पाहता काँग्रेस पक्ष पुढील काही महिन्यांतच राज्यात एक लाख मुलींना ‘विशेष सुरक्षा अॅप आणि मिरची स्प्रे’ देणार आहे.\nपक्षाने ‘माजी पंतप्रधान राजीव गांधी’ यांच्या जयंतीचे अौचित्य साधून २० आॅगस्ट पासून ‘इंदिरा शक्ति अॅप’ मुलींपर्यत पोहचविण्याची सुरूवात केली आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, ‘महिलांना सुरक्षा अॅप सुविधा देणे आणि मिरची स्प्रे देणे याचा उद्देश राजकीय नाही आहे’. दरम्यान विरोधी पक्षांनी याला राजकीय पाऊल अाहे, असे म्हटले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकाँग्रेसचे प्रभारी राष्ट्रीय सचिव राजेश लिलौठिया यांनी म्हटलं आहे की, ‘येत्या तीन-चार महिन्यांच्या आत पक्षाने महिला काँग्रेस आणि एनएसयूआय कार्यकर्ते यांना एक लाख महिलांच्या फोनमध्ये हे अॅप डाउनलोड करण्याचे आणि त्यांना मिरची स्प्रे देण्याचे टार्गेट ठेवले आहे’.\nकाँग्रेसने तयार केलेले हे अॅप डाऊनलोड करताना मुलींना त्यांच्या कुंटुंबियातील किंवा जवळचे नातेवाईक यापैकी च���र जणांचे नबंर फीड करयाचे आहेत. संकटकाळी मुलीने या अॅपचे बटन क्लिक केल्यास संबंधित चार जणांना मुलींविषयी माहिती आणि सध्याचे ठिकाण याबाबतची माहिती पोहचेल.\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nतेलंगणमध्ये 2000 कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख देणार\n्‌‌‌‌आक्षेपार्ह विधानाबद्दल नढ्ढांकडून साध्वी प्रज्ञासिंह यांची कान उघडणी\nसंसद अधिवेशन कालावधी वाढवण्याचा प्रस्ताव विरोधकांना अमान्य\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_(Adbhut_Duniya_Vyavasthapanachi).pdf/%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2019-07-23T02:52:33Z", "digest": "sha1:GGKT2KML5ZY6GWORCVCTVG5ZBYZQVAAZ", "length": 8790, "nlines": 64, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१३ - विकिस्रोत", "raw_content": "पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१३\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nउद्यमशीलतेच्या विनाशाच्या स्थानकाकडे चाललेल्या या प्रवासाचा वेग वाढवण्याचं काम खुशमस्करे व स्तुतिपाठक बजावतात.हांजी हांजी करून स्वतंची तुंबडी भरून घेणे हा त्यांचा ‘उद्योग' असतो. आपण सर्वश्रेष्ठ आहोत.सर्वसामान्यांप्रमाणे राबणे आपल्या प्रतिष्ठेला शोभत नाही अशी भावना ते करून घेतात. या ‘अहं’पणाबरोबरच नव्या पिढीला ते ‘रम, रमा व रमी’च्या नव्या विश्वात घेऊन जातात. तेथे जुन्या पिढीतील कर्मठ उद्योजकांनी हाडाची काडंं करून बांधलेलं संपत्तीच धरण फुटतं. त्या लोंढ्यात ही नवी पिढी पार वाहून जाते.\nएखाद्या उद्योगपतीला एकाहून अधिक वारसदार असतील तर परिस्थिती अधिकच बिकट होते. खुशमस्करे या वारसदारांना एकमेकांपासून अलग पाडतात. प्रत्येक वारसदाराचं स्वतःचं कोंडाळ बनतं. राजकीय पक्षांत असते तशी गटबाजी सुरू होते. हे गट एकमेकांना शत्रुसमान मानतात.जीवघेणी स्पर्धा इतर उद्योगांशी न होता आपसांतच सुरू होते. एकमेकांना नामोहरम करण्यासाठी सर्व उपायांचा अवलंब होतो. इतके दिवस जोपासलेल्या उद्योग साम्राज्याची छकले उडतात. दरवर्षी न चुकता गोमटी फळे देणाच्या झाडाच्या फांद्यांची मोजदाद व वाटणी सुरू होते. वृक्ष कोसळतो.\nउद्योगपतीला कन्या असतील तर त्या व त्यांच्या सासरंची मंडळी मैदानात उतरतात. भारतीय परंपरेनुसार मुलीची भूमिका घरापुरतीच मर्यादित असते. मात्र या कन्या व त्यांना पुढे करून त्यांंच्या सासरची मंडळी ‘धंद्यात'लक्ष घालू लागतात. हे सर्व लक्ष घालणं धंद्याच्या कल्याणासाठी नसून स्वतःला त्याचा मोठ्यात मोठा लचका कसा तोडता येईल यासाठी असते. काही मुली आपले भाऊ किंवा पतींपेक्षा स्वतःला जास्त सक्षम समजतात. पण अशी उदाहरणं दुर्मिळ. बहुतेक जणी कौटुंबिक उद्योगांची विल्हेवाट लावण्यालाच हातभार लावतात.\nउद्योगांची वाटणी कधीच सरळपणे करता येत नाही. त्यातील पुष्कळ मालमत्ता अशा स्वरूपात असते की, ती विकून त्याचा पैसा केल्याखेरीज वाटणी करणं शक्य नसतं. मग मालमत्ता विकण्यासाठी वारसदारांकडुन दबाव येतो. कारण उद्योगाच्या हितासाठी स्वतःच्या अधिकाराचा त्याग करण्यास कोणीच तयार नसतो. उत्पादनक्षम मालमत्तेचे पैशात रूपांतर होते. वारसदारांच्या कुतरओढीत व्यवसायाची वाट लागते.\nस्वातंत्र्य मिळाल्यानंतर मोजक्याच महाराजांनी आपली संपत्ती उत्पादन वाढविण्यासाठी कारणी लावली. उरलेल्यांनी ती उपभोगली. त्यामुळे ��ी कालांतराने कमी कमी होत गेली. याच प्रकारे बड्या औद्योगिक घराण्यांचा भारताच्या औद्योगिक विकासातील वाटा दिवसेंदिवस घटत चालत आहे.कारण त्यांची संपत्ती नव्या पिढीतील ‘आधुनिक महाराजांच्या' तावडीत सापडली आहे.\nनव्या युगाचे महाराज/ ४\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१९ रोजी १३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/atalji-artical-dr-n-lad-27529", "date_download": "2019-07-23T03:26:26Z", "digest": "sha1:DK5BVPJHQUCDPHPGNTLHBPO3OHWN7WQM", "length": 9656, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "atalji artical dr. n lad | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. एन. लाड , प्रसिद्ध अस्थिशल्यविशारद\nगुरुवार, 16 ऑगस्ट 2018\nअटलबिहारी वाजपेयी हे अतिशय मृदू स्वभावाचे पंतप्रधान होते. त्यांच्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करण्याच्या टीममध्ये मीदेखील सहभागी होतो. या दोन्ही शस्त्रक्रियांदरम्यान, उपचारादरम्यान मी त्यांचा सहवास जवळून अनुभवला. या उपचारादरम्यान त्यांनी कधीही त्रागा केला नाही. त्यांनी अमूकतमूक गोष्टींचा हट्ट धरला नाही. यामुळेच त्यांच्यातला अतिशय हळवा माणूस मला अनुभवायला मिळाला.\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेदरम्यान त्यांना पहिल्यांदा गुडघेदुखीचा त्रास जाणवला. चालणंच कठीण होऊन बसल्यानं त्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्‍टर राणावत यांची भेट घेतली. गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार, असा सल्ला डॉ. राणावत यांनी भेटीदरम्यान त्यांना दिला.\nजे काही उपचार वा शस्त्रक्रिया करायच्या आहेत, त्या भारतातच होऊ दे, असे वाजपेयी यांचे म्हणणे होते. डॉ. राणावत यांनी मुंबईतील टीमसह ब्रीच कॅण्डी रुग्णालयात 1999 मध्ये वाजपेयींवर शस्त्रक्रिया केली. त्या टीममध्ये मी होतो.\nया पहिल्या शस्त्रक्रियेदरम्यान अटल��िहारी वाजपेयींसोबत पहिली भेट झाली. त्यानंतर दुसऱ्या गुडघ्यावरही 2001 मध्ये शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रियाही ब्रीच कॅण्डी रुग्णालयात झाली. या दोन्ही शस्त्रक्रियांदरम्यान त्यांनी कमालीची सहनशीलता दाखवली. पंतप्रधान असल्याचा बडेजाव अजिबात न दाखवता ते आमच्याशी अत्यंत साधेपणाने वागत असत.\nया वेळी त्यांचं कविमनही आम्हाला जवळून अनुभवता आलं. निळ्याशार समुद्राचं विहंगम दृश्‍य पाहताना त्यांना चारोळी सुचायच्या. वेदनांवरही सहज फुंकर मारत त्यांना स्फुरणाऱ्या कविता आम्हालाही सकारात्मक ऊर्जा द्यायच्या.\nवि. दा. सावरकरांवरील चित्रपटाची सीडी पंतप्रधान वाजपेयींना भेट म्हणून देण्याची इच्छा एकदा सुधीर फडके यांनी माझ्याकडे व्यक्त केली.\nमी ती सीडी वाजपेयींना दिली. मात्र फडके स्वतः का आले नाहीत, असा पहिला प्रश्न त्यांनी मला विचारला. सुरक्षेच्या कारणास्तव भेट नाकारली गेली, असं उत्तर एकल्यावर खुद्द अटलजींनीच सुधीर फडकेंची भेट घेण्याची इच्छा दर्शविली. या भेटीचा प्रसंग सुधीर फडके आणि माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला.\nडॉ राणावत यांना 2003 मध्ये पद्मभूषण सन्मान मिळाला. त्या वेळी मला पुन्हा वाजपेयींना भेटायची संधी मिळाली. परंतु त्यानंतर त्यांची पुन्हा भेट नाही झाली. शेवटच्या काळात त्यांची स्मृतीही हरपली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखदायक आहे. परंतु त्यांच्या सहवासातील ते दिवस आजही सकारात्मक ऊर्जा देतात.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/central-government-minister-nitin-gadkari-inaugurated-the-gift-milk-programme-of-nddb/", "date_download": "2019-07-23T02:32:38Z", "digest": "sha1:HOD2DPPOSFX5WOVDXZO3CMWMYLGSBMGX", "length": 13038, "nlines": 83, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "एन.डी.डी.बी.च्या ‘गिफ्ट मिल्क’ कार्यक्रमाचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nएन.डी.डी.बी.च्या ‘गिफ्ट मिल्क’ कार्यक्रमाचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन\nशाळेतील सुगंधित दूध वाटपामुळे दूध-उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ\nराष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाने (एन.डी.डी.बी.) कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सी.एस.आर.) अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या श��ळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत सुगंधित दूध वितरणाचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना पाच स्वादात उपलब्ध असलेले सुगंधी दूध पिण्यास मिळणार आहे. सोबतच विदर्भातील दूध-उत्पादक शेतकऱ्यांना एक बाजारपेठ लाभून त्यांचाही आर्थिक लाभ यामुळे होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि केंदीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.\nस्थानिक हनुमान नगर येथील नागपूर महानगरपालिकेच्या लाल बहादूर शास्त्री हिंदी प्राथमिक शाळेमध्ये एन.डी.डी.बी. फाऊंडेशन फॉर न्युट्रिशन अंतर्गत दूध वितरणाच्या ‘गिफ्ट मिल्क’ या कार्यक्रमाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री तथा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नागो गाणार, महापौर श्रीमती नंदा जिचकार, जि.प. अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, विभागीय आयुक्त अनूप कुमार व एन.डी.डी.बी. चे अध्यक्ष दिलीप रथ, प्रकल्प संचालक रविंद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.\nआपल्या देशात 36 टक्के मुले ही कुपोषणग्रस्त आहेत. त्यांना दूधासारखा सकस व पौष्टिक आहार मिळाल्यास ते सुदृढ होतील. विदर्भाच्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी एन.डी.डी.बी. मार्फत दूध संकलित करुन ते मदर डेअ‍रीच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केले आहे. नागपूर शहरात दर दिवसाला मदर डेअ‍रीमधून 8 लक्ष रुपयाचे दूध व 8 लक्ष रुपयाचे इतर दुग्ध उत्पादने असे एकूण 16 लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यामुळे दरवर्षी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 60 कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. मदर डेअरीमुळे नागरिकांना दूध व शुद्ध दुग्ध उत्पादने स्वस्त दरात मिळण्याची सुविधा मिळत आहे.\nनागरिकांनी लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमप्रसंगी चहा किंवा शीतपेयाऐवजी सुगंधीत दूध जर पाहुण्यांना प्यायला दिले, तर त्यांनाही पौष्टिक आहार मिळेल व दूधाचा खप वाढून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. बँक व इतर सार्वजनिक उद्योगांनीही पुढाकार घेऊन सी.एस.आर अंतर्गत शाळांमध्ये दूध वितरणाचा कार्यक्रम राबवावा, असे आवाहनही त्यांनी केले.\nराज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधील महाजेनकोच्या पर्यावरण परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सी.एस.आर अंतर��गत ‘गिफ्ट मिल्क’ हा कार्यक्रम सुरु करण्याची घोषणा यावेळी केली.\nनागपूर जिल्ह्यातील 21 शाळांमधील सुमारे 6 हजार विद्यार्थ्यांना या गिफ़्ट मिल्क कार्यक्रमामुळे सुटीचे दिवस वगळता प्रत्येक दिवशी जीवनसत्व ‘अ’ व ‘ड’ ने परिपूर्ण असलेले 200 मिली सुगंधित दुध मिळणार आहे. एन. डी. डी. बी. फाऊंडेशन फॉर न्युट्रिशन अंतर्गत यापूर्वीच गुजरात, झारखंड, तेलंगणा व तामिळनाडू येथील शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या 22 हजार मुलांसाठी ‘गिफ़्ट मिल्क’ कार्यक्रम सुरु झाला असल्याची माहिती एन.डी.डी.बी. चे अध्यक्ष दिलीप रथ यांनी दिली.\nया कार्यक्रमास महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती दिलीप दिवे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, लाल बहादुर शास्त्री हिंदी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती एनडीडीबीच्या उप व्यवस्थापक श्रीमती प्रीत गांधी तर आभार मदर डेअरीचे अमिताभ मुखर्जी यांनी मानले.\nपिकांवरील किडींच्या बाबतीत गाफील राहु नका\nअर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्र्यांची भेट\nभंडाऱ्यात इथेनॉल-सीएनजी प्रकल्प सुरु होणार\nकृषी परिवर्तन: राज्यांनी 7 ऑगस्टपर्यंत सूचना द्याव्यात\nकोरडवाहु संशोधन प्रकल्‍पास वसंतराव नाईक राष्‍ट्रीय पुरस्‍कार प्रदान\nसोयाबीन व कपाशीवर पैसा व करडे भुंगेरे किडींचा प्रादुर्भाव\nकृषी विभागास सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ नियुक्ती करणेबाबत\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्या��� प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-07-23T02:54:24Z", "digest": "sha1:CPP4WWJAUFN5KG7XVTTBPPAV53HACLAY", "length": 4902, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अंतराळयात्री - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► अमेरिकेचे अंतराळवीर‎ (९ प)\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-selection-goats-18750?tid=118", "date_download": "2019-07-23T04:07:51Z", "digest": "sha1:SHNUHP2PWH45SPXYVLNN62DI26K7PMCM", "length": 14045, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, selection of goats | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nसंगमनेरी शेळी संशोधन योजना,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nगुरुवार, 25 एप्रिल 2019\nशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली शेळी विकत घेणे चांगले असते.\nशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली शेळी विकत घेणे चांगले असते.\nजुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले असते. दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे. दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी. चपळ असावी.\nशेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी.\nशेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा, हेही महत्त्वाचे लक्षण आहे. केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल.\nशक्‍यतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्यावी. पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. चरताना अंतर पार करण्यासाठी मजबूत पायांचा उपयोग होतो.\nशेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी. तिला कासदाह तर नाही ना, याची तपासणी करावी. दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे. करडे रोगमुक्त, तसेच परोपजिवी कीटकांपासून मुक्त असावीत.\nसंगमनेरी शेळी संशोधन योजना,\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nगोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...\nगाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....\nजनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...\nप्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...\nचिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...\nनिवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...\nकोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...\nकोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...\nपशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...\nजनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजन���वरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...\nदूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...\nसक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...\nवाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...\nखाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...\nभारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...\nतुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...\nशेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...\nबैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...\nकोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...\nशेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/article-on-farm-and-farmer/", "date_download": "2019-07-23T03:06:00Z", "digest": "sha1:GR4FAPHI67ESBROAG7XBIK7HL76DZJWQ", "length": 24829, "nlines": 155, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख : शेती आणि शेतकऱ्याची प्रतिष्ठा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्���ंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nलेख : शेती आणि शेतकऱ्याची प्रतिष्ठा\nशेतीमालास हमीभाव, वाजवी किमतीत बी, बियाणे, खते, कीटकनाशके, आपत्तीत नुकसानभरपाई, वैयक्तिक पीक विमा, नवीन तंत्रज्ञानाची माहिती, सिंचन उपलब्धी, कृषी व्यवसायास पूरक उद्योग उभारणे, विजेची उपलब्धी, अशा महत्त्वाच्या मुद्यांवर गंभीरपणे विचार करून एक कृती कार्यक्रम आखण्याची नितांत आवश्यकता आहे. आज तो आहे म्हणून तुम्ही–आम्ही उभे आहोत, हा विचार प्रत्येकाच्या मनात असू द्या. त्याच्या अडचणीला त्याची लाचारी समजू नये. ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणून त्याच्यासाठी वरील सर्व गोष्टींचा गंभीरपणे विचार व्हायलाच हवा आहे. शेती व्यवसाय आणि शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून द्यायला हवी, नाही तर येणाऱ्या काळात मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागणार आहे हे मात्र नक्कीच.\nगेल्या काही वर्षांपासून वर्तमानपत्रात शेतकऱयांनी आत्महत्या\nकेल्याचे वृत्त आले नाही असा दिवस उजाडला नाही. आपला देश कृषिप्रधान देश म्हटला जातो. 60ते 70 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. मात्र सगळय़ात ��ास्त आर्थिक परिस्थिती शेतकऱयांचीच खालावलेली आहे. बऱ्याच वर्षांपासून अन्याय सहन करत आहे आणि हळूहळू त्याचं मनोबल खचत चाललंय. त्यामुळे तो उदासीन झालाय आणि म्हणूनच आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो आहे.\nया आत्महत्यांमागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक समस्या समोर येतात. या समस्यांचं मूळ जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न कोणी करत नाही. कळवळा मात्र सगळेच दाखवतात.\nमशागतीपासून ते उत्पादित मालाचा पैसा हातात पडण्यापर्यंतची जी व्यवस्था, प्रक्रिया (सिस्टीम) आहे, ती जर बघितली तर आपल्या सहजपणे लक्षात येते. शेतकऱ्यास मशागतीसाठी पैसा सावकार, राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा सह. बँका, पतसंस्थांकडून उपलब्ध होतो. जवळपास 60 टक्के कर्जपुरवठा हा जिल्हा बँकांकडून होत असतो. जिल्हा बँकेचे कर्जवाटप 1 एप्रिल रोजी सुरू होत असले तरी विविध कार्यकारी संस्थेच्या कर्ज प्रस्तावास बँकेची मंजुरी, बँकेचे वर्षाअखेरची कामे यामुळे मे महिन्याची अखेरची तारीख उजाडते. पैशाचे अभावी मशागतीचे काम खोळंबते. राष्ट्रीयीकृत बँकांतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. वेळेवर कर्जाचा पैसा हाती पडणे अपेक्षित आहे, जेणेकरून वेळेवर मशागत होण्यास अडचण येणार नाही.\nपेरणीपूर्वी खते, बियाणे खरेदी करायची एकच गर्दी होते. चांगले बियाणे, खते मिळण्यासाठी धडपड असते. व्यापारी याचाच फायदा घेऊन चढय़ा दराने विक्री करतात. बियाण्यांचा काळाबाजार सुरू होतो. बऱ्याचदा निकृष्ट बियाण्याची विक्री होते. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. शासनाच्या कृषी विभागाचे दुर्लक्षच याला कारणीभूत आहे. अशा व्यापाऱयांवर कारवाई करणार म्हणून जाहिरात होते, पण तसे खूप घडत नाही. कृषी विभागावर कडक बंधने हवीत, काळाबाजार, निकृष्ट बियाणे विकणाऱयांवर कडक कारवाई व्हायला हवी. उत्पादित मालाला उत्पादन खर्च वजा जाता अधिक भाव अपेक्षित असतो. पण शेतकऱ्याला पिकते तेव्हा भाव मिळत नाही आणि भाव असतो तेव्हा पिकलेले नसते. एकूण काय, तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कधीच निघत नाही. काहीच पिकांना हमीभाव जाहीर होतो. मात्र त्याचीही निश्चिती नसते. हमीभावापेक्षा भाव कमी झाल्यास सरकारने तो माल खरेदी करावा अशी कायदेशीर तरतूद आहे. पण अशाही वेळी खरेदी यंत्रणा सज्ज नसते. कधी बारदान नसते तर कधी -सुतळी नसते, तर कधी गोदामाची उपलब्धी नसल्याची थात���रमातूर कारणे दाखवली जातात. परिणामी शेतकऱ्याला आपला माल घेऊन तिष्ठावे लागते. गाडी-जोडी, ट्रक्टरचे भाडे वाढते. पुन्हा सगळय़ांचाच माल घेतला जाईल ही शाश्वती नसते. मग संताप अनावर होऊन अनेक घटना घडतात. कांदा, टमाटे, मका, सोयाबीन, रस्त्यावर फेकले जाते. दुधाचे टँकर रस्त्यावर ओतले जातात, कपाशीची गाडी पेटवून दिली जाते.\nशेतकऱयांना संरक्षण म्हणून पीक विमा योजना आहे. पण त्याचा लाभ सगळय़ाच शेतकऱयांना होत नाही. काही गावाचे सरासरी उत्पन्न लक्षात घेऊन उंबरठा उत्पन्नाचा विचार होऊन नुकसान भरपाई मिळत असल्याने, प्रत्यक्ष नुकसान होऊनही अनेक शेतकरी वंचित राहातात. ज्यांना भरपाई मिळते तीही अल्प स्वरूपात असते. वैयक्तिक नुकसानभरपाई मिळायला हवी. त्यादृष्टीने पीकविमा पद्धतीत आमूलाग्र बदल होणे अपेक्षित आहे.\nशासनाकडून शेतकऱयांसाठी अनेक योजना, सवलती जाहीर होतात. जसे शेततळे, विहीर अनुदान, सवलतीच्या दरात शेती अवजारे, फवारणी पंप इत्यादी, पण याचा लाभ सर्वसामान्य शेतकऱयांना मिळतच नाही. कारण राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांतच ते मिळवण्यासाठी रस्सीखेच असते. सामान्य शेतकरी त्या शर्यतीत टिकत नाही. विहीर आहे त्याना वीज कनेक्शन मिळवण्यासाठी अनेक दिव्यातून जावे लागते. ते मिळवताना त्याचा जीव मेटाकुटीला येतो. तिथेही भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागते.\nअशा अनेक समस्यांनी शेतकरी त्रासून गेला आहे. निवडणुका येतात आश्वासनांची बरसात होते. मदतीचा तुकडा फेकला जातो. पेरणीपर्यंतही मदत हाती पडत नाही. दुष्काळी, अतिदुष्काळी भाग जाहीर होतात. लोकप्रतिनिधींचे दौरे होतात. शेतकऱ्याच्या कर्जाच्या वसुलीला खरेतर स्थगिती द्यायला हवी. पण असे निर्णय होतच नाहीत. दोन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जाचे धोरण आहे, पण बँका व्याज वसूल करून घेतात. आताही दोन हेक्टरपर्यंत 13600 रुपये मदत जाहीर झाली आहे, पण शेतकऱ्याच्या खात्यात ती कधी आणि किती टप्प्यांत जमा होईल ते सांगता येणार नाही. खरे म्हणजे एकरकमी पैसे मिळाले तरच उपयोगात येऊ शकतात. शेतकऱयांना अडचणीच्या काळात मदत करणे, त्याच्यापाठी उभे राहणे हे सरकारचे कामच आहे. केवळ कर्जमाफी केली म्हणजे झाले असे नाही. शेतीमालास हमीभाव, वाजवी किमतीत बी, बियाणे, खते, कीटकनाशके, आपत्तीत नुकसानभरपाई, वैयक्तिक पीक विमा, नवीन तंत्रज्ञानाची माहिती, सिंचन उपलब्धी, कृषी व्यवसायास पूरक उद्योग उभारणे, विजेची उपलब्धी, अशा महत्त्वाच्या मुद्यांवर गंभीरपणे विचार करून एक कृती कार्यक्रम आखण्याची नितांत आवश्यकता आहे. आज तो आहे म्हणून तुम्ही-आम्ही उभे आहोत, हा विचार प्रत्येकाच्या मनात असू द्या. त्याच्या अडचणीला त्याची लाचारी समजू नये. ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणून त्याच्यासाठी वरील सर्व गोष्टींचा गंभीरपणे विचार व्हायलाच हवा आहे. शेती व्यवसाय आणि शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून द्यायला हवी, नाही तर येणाऱ्या काळात मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागणार आहे हे मात्र नक्कीच.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलउदगीर : शिवसेनेचा शेतकऱ्यांना आधार, सहा ठिकाणी शेतकरी मदत केंद्र सुरू\nपुढीलप्रासंगिक – व्यसन : मानवी आयुष्य उद्ध्वस्त करणारा शाप\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/kokan/ratnagiri-news-hanif-musa-kazhi-resign-100177", "date_download": "2019-07-23T02:38:12Z", "digest": "sha1:KSO7Z7SOK3FYO26P4VNAE3SI26BDLV5N", "length": 5642, "nlines": 48, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Ratnagiri News Hanif Musa Kazhi resign राजापूरचे नगराध्यक्ष काझी यांचा राजीनामा | eSakal", "raw_content": "\nराजापूरचे न���राध्यक्ष काझी यांचा राजीनामा\nसकाळ वृत्तसेवा | मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nरत्नागिरी - राजापूरचे नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी आज पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्याकडे दिला. उच्च न्यायालयाने जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते. थेट नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.\nशरदनगर, चिखली - स्पाइन रस्त्यावरील भुयारी मार्गात म्युरल्सच्या माध्यमातून साकारलेले स्वामी विवेकानंदांचे तत्वज्ञान.\nपिंपरी - ‘निःस्वार्थीपणा हेच यशस्वी आणि आनंदी जीवनाचे सर्वांत मोठे रहस्य आहे,’ ‘आकांक्षा, असमानता आणि अज्ञानपणा हे बंधनांचे मूर्ती आहेत’, ‘कोणतेही...\n'ऑरिक' परिघाबाहेर बघणार का\nऔरंगाबाद - 'ऑरिक' सिटीसारखे प्रकल्प ढोलेरा (गुजरात), भिवाडी, निमराणा (राजस्थान) या ठिकाणी सध्या सुरू आहेत. ग्रीनफिल्ड शहर उभारणीसाठीची जमीन आणि...\nसिव्हिल लाइन्स ः महापालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी, निदर्शने करताना ऍड. अभिजित वंजारी, नगरसेवर रमेश पुणेकर, विशाल मुत्तेमवार, प्रशांत धवड, शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी.\nनागपूर ः दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय प्रशासन व सत्ताधाऱ्यांना चांगलाच भोवण्याची चिन्हे आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच...\nकर्जाच्या शब्दावर महामेट्रोचे ईमले,दोन हजार कोटींचा प्रकल्प\nनाशिक- हायब्रीड टायरबेस एलिव्हेटेड मेट्रोनिओ प्रकल्पाचे विधानसभा निवडणुकीपुर्वी उदघाटनाचा कार्यक्रमाचे नियोजन होत असताना प्रकल्पासाठी निधी बाबत मात्र...\nधोकादायक इमारती सोडूनही अनेकांचा जीव मुठीतच\nमुंबई - धोकादायक इमारती रिकाम्या केल्यानंतर रहिवाशांचे संक्रमण शिबिरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले खरे...\nखेड घाटात पडलेल्या तरुणास जीवदान\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड घाटात वळणावर चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीसह चालक १५० फूट दरीत कोसळला. यामध्ये जखमी झालेल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/jamkhed-kharda-ram-shinde/", "date_download": "2019-07-23T02:41:52Z", "digest": "sha1:TNMCBRFKCGULMS22FFVV5F7U7KXJH4QT", "length": 12418, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नऊ बंधाऱ्यांसाठी सहा कोटी-प्रा. शिंदे | Dainik Prabhat", "raw_content": "\nनऊ बंधाऱ्यांसाठी सहा कोटी-प्रा. शिंदे\nजामखेड – दुष्काळी परिस्थितीवर मात करून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडवले पाहिजे. या अडवलेल्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना दुष्काळात झाला पाहिजे, या उद्देशाने तालुक्‍यातील नऊ बंधाऱ्यांसाठी सहा कोटी 23 लाख रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.\nप्रा. शिंदे यांच्या हस्ते तालुक्‍यातील विविध बंधाऱ्यांचे जलपूजन व भूमिपूजन करण्यात आले. या नंतर तालुक्‍यातील विविध विकासकामांच्या जलपूजन व भूमिपूजनाला सुरवात केली. सकाळी जामखेड तालुक्‍यातील नायगाव येथील मंदिराच्या 71 फुटी शिखरावर कळस चढविण्यात आला.तसेच दुपारी खर्डा परिसरातील मोहरी, बांदखडक, दरडवाडी येथील बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले. तसेच पिंपरखेड येथे पेव्हिंग ब्लॉक कामाचा लोकार्पण सोहळा व बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. या नंतर सायंकाळी वंजारवाडी येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे भूमिपूजनदेखील पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nउद्‌घाटनानंतर प्रा. शिंदे म्हणाले, की कर्जत येथे आठ बंधाऱ्यांची कामे पूर्ण केली आहेत. तरडगाव 1, सोनेगाव 1, दिघोळ येथे 2, रत्नापूर 3, बाळगव्हाण 1 व पिंपरखेड 1 अशा एकूण नऊ बंधाऱ्यांसाठी 6 कोटी 23 लाख रुपये मंजूर केले आहेत. प्रत्यक्षात त्याचे भूमिपूजनदेखील झाले आहे. या बंधाऱ्यांचा मुख्य उद्देश म्हणजे टंचाई काळात या साठवलेल्या पाण्याचा उपयोग झाला पाहिजे. ग्रामस्थ जशी मागणी करीत आहेत, त्या पद्धतीने बंधारे तयार होत आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने कॉंक्रिट वापरून दीड महिन्यात या बंधाऱ्यांची कामे पूर्ण होणार आहेत. कामे दर्जेदार होण्यासाठी प्रशासनास सूचना दिल्या आहेत.\nया वेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, उपसभापती सूर्यकांत मोरे, खर्ड्याचे सरपंच संजय गोपाळघरे, जिल्हा परिषदेचे सदस्य सोमनाथ पाचारणे, अनिल लोखंडे, सभापती सुभाष आव्हाड, नगराध्यक्ष निखिल घायतडक, नगरसेवक महेश निमोणकर, भाऊराव राळेभात, पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे, तरडगावचे सरपंच भाग्यश्री सानप, रामचंद्र चव्हाणसह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nपर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे – प्रा.राम शिंदे\nराम शिंदे यांनी घेतला पणन विभागाच्या कामांचा आढावा\nनगर जिल्ह्यात अवघा 12 टक्के पाणीसाठा\nराजशिष्टाचाराला सुजय विखेंनी फासला हरताळ\nतर टॅंकरचे भाडे होणार कपात\nचारा छावणीत पैशाच्या वादातून हाणामारी; मेहकरी शिवारातील घटना\n‘हे’ आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता\nपालकमंत्री शिंदे यांची प्रदेशाध्यपदी निवड झाल्याची सोशल मीडियात चर्चा\nबालिकाश्रम रोडवर भरदिवसा घरफोडी\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-07-23T03:34:02Z", "digest": "sha1:L3QCF7MHA6ZHMCJGXXQROAQHMN6X3OYY", "length": 12998, "nlines": 118, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "दत्त करुणा पंचपदी - विकिस्रोत", "raw_content": "\n१.१.१ प.पु.श्री छन्नूभाई महाराज\n१.१.२ श्री योगानंद महाराज संस्थान गुंज (खु) ता.पाथरी जि.परभणी\n१.१.३ यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने हि दत्तात्रय पंचपदीची सी.डी सर्व\n१.१.४ दत्त भक्ताकडून भगवान दत्तात्रयास सादर समर्पित\n२ || श्री गुरुदेव दत्त ||\n३ || श्री गुरुदेव दत्त ||\n४ || श्री गुरुदेव दत्त ||\n५ || श���री गुरुदेव दत्त ||\n६ || श्री गुरुदेव दत्त ||\nश्री योगानंद महाराज संस्थान गुंज (खु) ता.पाथरी जि.परभणी[संपादन]\nयांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने हि दत्तात्रय पंचपदीची सी.डी सर्व[संपादन]\nदत्त भक्ताकडून भगवान दत्तात्रयास सादर समर्पित[संपादन]\n|| श्री गुरुदेव दत्त ||[संपादन]\n अनसूया तनया दत्तात्रेया ॥ धृ. ॥\n निजपाया स्मरता वारिसी माया ॥ १ ॥\nजो माहूर पुरी शयन करी सह्याद्रीचे शिखरी निवसें गंगेचे स्नान करी भिक्षा कोल्हापूरी सह्याद्रीचे शिखरी निवसें गंगेचे स्नान करी भिक्षा कोल्हापूरी स्मरता दर्शन दे वारि भया स्मरता दर्शन दे वारि भया तो तू आगमगेया ॥ २ ॥\nतो तूं वांझेसी सुत देसी सौभाग्या वाढविसी यास्तव वासुदेव तव पाया धरी त्या तारीं सदया ॥ ३ ॥ उध्दरिं गुरुराया धरी त्या तारीं सदया ॥ ३ ॥ उध्दरिं गुरुराया अनसूया तनया दत्तात्रेया ॥ धृ. ॥\n|| श्री गुरुदेव दत्त ||[संपादन]\nशांत हो श्रीगुरुदत्ता | ममचित्ता शमवी आतां ||धृ|| तू केवल माता जनिता | सर्वथा तू हितकर्ता | तू आप्त स्वजन भ्राता | सर्वथा तूची त्राता | भयकर्ता तू भयहर्ता | दंड धरिता तू परिपाता | तुज वाचुनी न दूजी वार्ता | तू आर्ता आश्रय दत्ता | मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||धृ||\nअपराधास्तव गुरुनाथा | जरी दंडा धरिसी यथार्था | तरी आम्ही गाऊनि गाथा | तवा चरणी नमवू माथा || तू तथापि दंडिशी देवा | कोणाचा मग करू धावा | सोडाविता दुसरा तेंव्हा | कोण दत्ता आह्मा त्राता | मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||धृ||\nतूं नटसा होवूनी कोपी | दंडिताही आम्हां पापी | पुनारापिही चुकतां तथापि | आम्हावरी नच संतापी || गच्छ्त:स्खलनं क्वापी | असे मानुनी नच हो कोपी | मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||धृ||\nतवं पदरी असता ताता | आड़मार्गी पाउलं पड़ता | सांभाळूनी मार्ग वरिता | आणिता न दुजा त्राता || निज बिरुदा आणुनि चित्ता | तू पतित पवन दत्ता | वळे आतां आम्हां वरतां | करुणा घन तूं गुरुनाथा || मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||धृ||\nसहकुटूंब सहपरिवार | दास आम्ही हे घरदार| तवपदी अर्पू असार | संसाराहित हा भार | परि हरिसी करुणा सिन्धो | तूं दिनानाथ सुबंधो | आम्हा अघलेश न बाधो | वासुदेव प्रार्थीत दत्ता || मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||धृ||\n|| श्री गुरुदेव दत्त ||[संपादन]\nश्री गुरुदत्ता जय भगवन्ता |ते मन निष्ठुर न करी आतां ||धृ||\nचोर��� द्विजासी मारिता मन जे | कळवळले ते कळवळो आतां श्री गुरुदत्ता ॥१॥ पोटशुळाने द्विज तडफडता | कळवळले ते कळवळो आतां श्री गुरुदत्ता ॥१॥ पोटशुळाने द्विज तडफडता | कळवळले ते कळवळो आतां श्री गुरुदत्ता ॥२॥ द्विजसुत मरतां वळले ते मन | हो की उदासीन न वळे आतां श्री गुरुदत्ता ॥२॥ द्विजसुत मरतां वळले ते मन | हो की उदासीन न वळे आतां श्री गुरुदत्ता ॥३॥ सतिपति मरतां काकुळती येतां |वळले ते मन न वळे की आतां| श्री गुरुदत्ता ॥४॥ श्री गुरुदत्ता त्यजि निष्ठुरता | कोमलचित्ता वळवी आतां श्री गुरुदत्ता ॥३॥ सतिपति मरतां काकुळती येतां |वळले ते मन न वळे की आतां| श्री गुरुदत्ता ॥४॥ श्री गुरुदत्ता त्यजि निष्ठुरता | कोमलचित्ता वळवी आतां \nश्री गुरुदत्ता जय भगवन्ता |ते मन निष्ठुर न करी आतां ||धृ||\n|| श्री गुरुदेव दत्त ||[संपादन]\nजय करुणाघन निज जनजीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन||धृ||\nनिज अपराधे उफराटी दृष्टि होऊनि पोटी भय धरु पावन जय करुणाघन ॥१॥ तूं करुणाकर कधी आम्हांवर रुससि न किंकर वरद कृपाघन जय करुणाघन ॥१॥ तूं करुणाकर कधी आम्हांवर रुससि न किंकर वरद कृपाघन जय करुणाघन ॥२॥ वारी अपराध तूं मायबाप तव मनी कोप लेश न वामन जय करुणाघन ॥२॥ वारी अपराध तूं मायबाप तव मनी कोप लेश न वामन जय करुणाघन ॥३॥ बालक अपराधा गणे जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन जय करुणाघन ॥३॥ बालक अपराधा गणे जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन जय करुणाघन ॥४॥ प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देवो ठाव देव अत्रिनंदन जय करुणाघन ॥४॥ प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देवो ठाव देव अत्रिनंदन जय करुणाघन ॥५॥ जय करुणाघन निज जनजीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन||धृ||\n|| श्री गुरुदेव दत्त ||[संपादन]\nआठविं चित्ता तूं गुरुदत्ता जो भवसागर पतितां त्रातां ||धृ|| आहे जयाचें कोमल हृदय जो भवसागर पतितां त्रातां ||धृ|| आहे जयाचें कोमल हृदय सदयिचा हा भव हरि वरदाता ॥ १ ॥\nपाप पदोपदिं होई जरी तरी स्मरतां तारीं भाविकपाता ॥ २ ॥\nसंकट येतां जो निज अंतरी चित्ती तया शिरी कर धरीं त्राता ॥३॥\nजो निज जिवींचे हितगूज साचें ध्यान योगियाचे तो हा ध्याता ॥४॥\n वासुदेव ध्यान हा यतिभर्ता ॥५॥\nमराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०१९ रोजी ०६:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5", "date_download": "2019-07-23T02:41:07Z", "digest": "sha1:VFCDPFVYW7PFJPLCZB6PHAVNO5TTPIBA", "length": 3423, "nlines": 49, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"साहित्यिक:सोपानदेव\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"साहित्यिक:सोपानदेव\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साहित्यिक:सोपानदेव या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिस्रोत:समस्त लेखक (कॉपीराईट फ्री) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिस्रोत:साहित्यिक-स ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nashik.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-23T02:32:01Z", "digest": "sha1:3ZWXJCE75XFG23DEKBNPQDWZYNHIVYHA", "length": 5397, "nlines": 110, "source_domain": "nashik.gov.in", "title": "प्रशासकीय रचना | नाशिक जिल्हा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nजिल्हाधिकारी नाशिक – जिल्हा स्थापनेपासुन\nपोलिस स्टेशन – शहर\nराज्य उत्पादन शुल्क कार्यालय\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nजिल्हा नाशिकचे प्रशासकीय काम मुख्यत्वे जिल्हाधिकारी यांचेकडून केले जाते. जिल्हाधिकारी किंवा डीएम जिल्ह्यातील काही इतर शासकीय विभागांच्या कामकाजावर देखरेख करतात. जिल्हा परिषद सर्व ग्रामीण स्तरावर विकास व्यवस्थापन प्रदान करते. जिल्हाधिकारी नाशिकच्या प्रशासनासाठी मुख्यतः जबाबदार आहेत आणि ते जिल्हा महसूल प्रशासनाचे प्रमुख आहेत आणि जिल्हा समन्वयक अधिकारी म्हणून काम करतात. जिल्हा प्रशासनाच्या सर्व काम मुख्यत्वे जिल्हाधिकारी यांचे देखरेखीखाली असतात आणि ते इतर सर्व विभागांना जबाबदार असतात.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© नाशिक , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत दिनांक: Jul 22, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-government-has-developed-mechanism-differentiate-between-ethanol-12334", "date_download": "2019-07-23T04:03:30Z", "digest": "sha1:SXYGJPWGUW2HW4S3KXGGGZLDP6RCUV45", "length": 20809, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The government has developed a mechanism to differentiate between ethanol, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणा\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणा\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nनवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून इथेनॉलनिर्मिती करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. कोणत्याही प्रकारच्या मोलॅसिसपासून तयार होणार अंतिम उत्पादन, इथेनॉलसारखचे असल्याने नेमके कोणत्या प्रकारच्या मोलॅसिसपासून निर्मिती केली हे ओळखण्यासाठी केंद्राने यंत्रणा आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यामुळे इथेनॉल सी हेवी मोलॅसिसपासून तयार केले की बी हेवी मोलॅसिसपासून तयार केले, हे सहजपणे ओळखता येणार आहे.\nनवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून इथेनॉलनिर्मिती करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. कोणत्याही प्रकारच्या मोलॅसिसपासून तयार होणार अंतिम उत्पादन, इथेनॉलसारखचे असल्याने नेमके कोणत्या प्रकारच्या मोलॅसिसपासून निर्मिती केली हे ओळखण्यासाठी केंद्राने यंत्रणा आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यामुळे इथेनॉल सी हेवी मोलॅसिसपासून तयार केले की बी हेवी मोलॅसिसपासून तयार केले, हे सहजपणे ओळखता येणार आहे.\nकेंद्र सरकारने मोलॅसिसच्या वापरानुसार इथेनॉलचे वेगवेगळे दर जाहीर केले आहेत. इथेनॉलनिर्मिती करताना कारखान्याने कोणत्या प्रकारच्या मोलॅसिसचा वापर केला आहे, त्यानुसार दर मिळाणार असल्याने यातून निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्राने यंत्रणा तयार केली आहे. उत्तर प्रदेश ऊस विभागाने म्हटले आहे, की केंद्राने मोलॅसिसच्या प्रकारानुसार निर्मिती होणाऱ्या इथेनॉलचे दर जाहीर केले आहे. परंतु अंतिम उत्पादन अर्थात इथेनॉलसारखेच असणार आहे. त्यामुळे दराबाबत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.\nराज्य उत्पादन शुल्क विभागाला अधिकार\nकारखाने किंवा डिस्टिलरीमध्ये उत्पादित होणारे इथेनॉलला प्रमाणित करण्याचे अधिकार संबंधित राज्यातील राज्य उत्पादन शुल्क प्राधिकरणााला देण्यात आले आहेत. कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीसाठी वापरलेल्या सी हेवी आणि बी हेवी मोलॅसिसचे प्रमाण प्रमाणित करण्याचे अधिकार आहेत. तसेच कोणत्या प्रकारच्या मोलॅसिसपासून इथेनॉल तयार केले आहे, त्यानुसार प्रत्येक कंटेनरला थेट ओळखण्यासाठी युनिक सीरियल नंबर देण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क प्राधिकरणाला करायचे आहे, असे केंद्राने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.\nकेंद्राने नुकतेच बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ केली आहे. सी हेवी मोलॅसिसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ४३.४६ रुपये दर आहेत. बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी ५२.४३ रुपये आणि सर्वांत जास्त दर हा थेट रसापासून (१०० टक्के कॉन्सन्ट्रेटेड) तयार होणाऱ्या इथेनॉलला ५९.१३ रुपये जाहीर केला आहे. कारखाने सर्वसाधारणपणे सी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलनिर्मिती करतात. उसातील साखर काढून शिल्लक राहिलेल्या मळीपासून सी हेवी मोलॅसिस मिळते. कारखान्यांनी बी हेवी मोलॅसिसपासून जास्तीत जास्त इथेनॉलनिर्मिती करावी यासाठी सराकर प्रयत्नशील आहे.\nप्रतिटन मोलॅसिसपासून असे मिळते उत्पादन\nसाखर उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, एक टन सी हेवी मोलॅसिसपासून २५० लिटर इथेनॉलनिर्मिती होते. एक टन बी हेवी मोलॅसिसपासून साधारणपणे ३५० लिटर इथेनॉल उत्पादन होते. थेट उसाच्या रसापासून (१०० टक्के कॉन्सन्ट्रेटेड) ६०० लिटर इथेनॉलनिर्मिती होते.\nसरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार...\nसाखर कारखाने आणि डिस्टिलरीजना सी हेवी मोलॅसिस आणि बी हेवी मोलॅसिस वेगवगळ्या टाक्यांमध्ये टाकावे.\nसी हेवी मोलॅसिसच्या टाकीच्या रंग गडद तपकिरी आणि बी हेवी मोलॅसिसच्या टाकीटा रंग फिकट तपकिरी ठेवावा.\nपाइपलाइनला असणारा रंगही याप्रमाणेच असावा. तसेच\nदोन वेगळ्या टाक्यांमध्ये मोलॅसिस टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाइपलाइनला एकमेकांशी न जोडता दोन वेगळे पंप बसवावे.\nइथेनॉलनिर्मिती किंवा वहन करताना कोणत्याही प्रकरचे भूमिगत पाइप बसवू नयेत.\nसमजा साखर कारखान्याच्या डिस्टिलरीमध्ये मोलॅसिस पाठवायचे असल्यास सी हेवी मोलॅसिस आणि बी हेवी मोलॅसिस साठवण्यासाठी वेगळ्या सुविधा असाव्यात आणि कोणत्याही टप्प्यावर दोन्ही मोलॅसिस मिसळणार नाहीत याची शाश्वती द्यावी.\nटाक्यांमध्ये जाणाऱ्या मोलॅसिसचे प्रकारानुसार वजन निश्चित करण्यासाठी ‘कॅलिब्रेटेड मास फ्लो मीटर’ पुरविण्यात येणार आहेत.\nइथेनॉलनिर्मितीसाठी कोणत्या प्रकराचे किती मोलॅसिस वापरले हे मोजण्यासाठी वेगवेगळ्या टाक्यांमध्ये वेगवेगळी लिक्विडेशन सिस्टिम बसविण्यात येणार आहे.\nजोडून असलेल्या डिस्टिलरी आणि इथेनॉल युनिटमध्ये एका वेळी एकाच मोलॅसिसवर प्रक्रिया करावी\nइथेनॉल उत्तर प्रदेश ऊस साखर\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...\nखजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...\nशेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...\nसरकारला एवढी कसली घाईविविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...\nएक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे ���ष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...\nआधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...\nमक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...\nलष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...\nलष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...\nराज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात...\nशेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...\nकर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...\nपीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...\nग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...\nदुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...\nराज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...\nपरीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...\nदुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/12/blog-post_140.html", "date_download": "2019-07-23T03:48:01Z", "digest": "sha1:G4UNDLTGN6T7SMTZOLWAOSPR4GBO5ZMT", "length": 6755, "nlines": 93, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी; बुधवारी ‘लोकसंवाद’ | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nलाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी; बुधवारी ��लोकसंवाद’\nDGIPR ७:१० म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार\nमुंबई, दि. 28 : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोकसंवाद’ साधून जाणून घेणार आहेत. बुधवार दि. 2 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणारा संवाद मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही लाईव्ह पाहता येणार आहे.\nहा लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या devendra.fadnavis या फेसबुक पेजवर, Dev_Fadnavis या ट्विटर हॅण्डलवर आणि Devendra.Fadanvis या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेज आणि youtube.com/maharashtradgipr यू ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.\nकेंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण), उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सूक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9/", "date_download": "2019-07-23T02:42:41Z", "digest": "sha1:BRYYUBWRSQEACYSHNTESSN7QKXKPE7DJ", "length": 13535, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अटलजींच्या अस्थिकलशाचे हास्यदर्शन अस्वस्थ करून गेले – उद्धव ठाकरे | Dainik Prabhat", "raw_content": "\nअटलजींच्या अस्थिकलशाचे हास्यदर्शन अस्वस्थ करून गेले – उद्धव ठाकरे\nउद्धव ठाकरेंचे भाजपवर भावनिक फटकारे ; भाजपचे अटलप्रेमाचे मुखवटे गळून पडले\nमुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. भाजपचे जेष्ठ नेते व देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्यांचे अस्थिकलश दर्शनासाठी देशभर पाठवण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेतेमंडळीना शिवसेनेचे मुखपत्र सामनातून कडक शब्दात सुनावले आहे. “भाजपात ‘बुजुर्ग’ नेत्यांना महत्त्व राहिलेले नाही, पण त्यांच्या अस्थींना महत्त्व मिळत आहे. माणूस आपल्यातून निघून जातो तो शरीराने, पण त्याचा विचार पुढे नेणे हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरते ” असे ठाकरे म्हणाले.\nउद्धव ठाकरे म्हणाले, “अस्थिकलश हाती घेऊन विजयी ट्रॉफी उंच करावी तसे फोटोसेशन काही ठिकाणी करण्यात आले. जणू विश्वचषक जिंकल्याचे हावभाव मंत्र्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. अटलजींचा अस्थिकलश हाती घेऊन लोक खदाखदा हसू कसे शकतात हे सर्व हास्यस्फोट कॅमेऱ्यात कैद झाले. काहींनी तर अटलजींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी काढण्याचा ‘पराक्रम’ केला. तोदेखील कॅमेऱ्यात टिपला गेला. या सर्व प्रकारांमुळे अटलप्रेमाचे मुखवटे गळून पडले \nनेत्यांचे मोठेपण हे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याने ठरत नाही. ते तर एक राजशिष्टाचाराचे कर्तव्यच आहे. अटलबिहारी वाजपेयींनी कधी द्वेषाचे आणि सूडाचे राजकारण केले नाही. विरोधकांच्या मुंडक्या उडवण्यासाठी त्यांनी सत्तेचा वापर केला नाही. अटलजींच्या निधनानंतर देशात जी शोकलहर निर्माण झाली त्या लहरीचा राजकीय व्यापार सुरू असल्याचे मत अटलजींच्या नातेवाईकांनीच व्यक्त केले, पण त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे अटलजींच्या अस्थिकलशाचे हास्यदर्शन अस्वस्थ करून गेले म्हणून हा प्रपंच. असा हास्यप्रपंच पुन्हा कोणाच्याही बाबतीत घडू नये , असे भावनिक फटकारे सुद्धा उद्धव ठाकरे यांन�� भाजपवर ओढले.\nभाजपात ‘बुजुर्ग’ नेत्यांना महत्त्व राहिलेले नाही, पण त्यांच्या अस्थींना महत्त्व मिळत आहे. माणूस आपल्यातून निघून जातो तो शरीराने, पण त्याचा विचार पुढे नेणे हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरते \nनेत्यांचे मोठेपण हे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याने ठरत नाही. ते तर एक राजशिष्टाचाराचे कर्तव्यच आहे. अटलबिहारी…\n#wari2019: संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ\nशिवसेनेच्या ५४व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री शिवसेनेचाचं असेल; शिवसेनेचा निर्धार\nमाझी ही शेवटची निवडणूक होती – सुशीलकुमार शिंदे\nसर्वोच्च न्यायालयाचा ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाला हिरवा कंदील\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला आदर्श आचारसंहितेमध्ये सवलत\nदुष्काळ निवारणासाठी सरकारने पावले उचलावी\nलॉटरी किंगच्या ठिकाणांवरील छाप्यांतून 595 कोटींचे बेहिशेबी उत्पन्न उघड\nशिवसेना सोडण्याचे कारण माझ्या आत्मचरित्रात – नारायण राणे\nपशुखाद्यातील दरवाढी विरोधात शिवसेनेचा रास्ता रोको\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-07-23T02:36:53Z", "digest": "sha1:MM2HLMW2A55WCNTBL7I2J3N2PWBPTT4U", "length": 12027, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महाराष्ट्र राज्य शासनातील उच्च श्रेणी पदांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "महाराष्ट्र राज्य शासनातील उच्च श्रेणी पदांची यादी\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nया लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे..\nकृपया आपण स्वत: या लेखावर काम करा किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान पहा.\nमहाराष्ट्र राज्य शासनातील उच्च श्रेणी पदांची यादी : या यादीतील प्रत्येक विभागातील पदांचा क्रम हा अधिकारानुसार आहे.म्हणजे सर्वात जास्त अधिकार असणारे सर्वात वर व त्यापेक्षा कमी अधिकार असणारे त्या खाली.\n१ मुख्य मंत्र्यांचे सचिवालय\n२ उपमुख्य मंत्र्यांचे कार्यालय\n४ सामान्य प्रशासन विभाग\n६.१ महसूल व वने\n८ विधी व न्याय\n९ सार्वजनिक बांधकाम (१)\n१० सार्वजनिक बांधकाम (२)\n१४ वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये\n१६ उच्च व तंत्र शिक्षण\n२३ पाणीपुरवठा व स्वच्छता\n२४ अन्न व नागरी पुरवठा\n२९ क्रीडा व विशेष साहाय्य\n३० महिला व बालविकास\n३६ रोजगार व स्वयंरोजगार\n३८ माहिती व जनसंपर्क\nमुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव\nमुख्य मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी\nमुख्य मंत्र्यांचे खासगी सचिव\nमुख्य मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी\nमुख्य मंत्र्यांचे जनसंपर्क सहाय्यक संचालक\nउपमुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव\nउपमुख्य मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी\nउपमुख्य मंत्र्यांचे खासगी सचिव\nउपमुख्य मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी\nराज्याच्या मुख्य सचिवांच्या अधिकाराखाली इतर सर्व विभागांचे प्रधान सचिव किंवा सचिव दर्जाचे अधिकारी राहतात.त्यांच्या निर्देशांचे पालन करतात.\nअपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार)\nप्रधान सचिव व विशेष चौकशी अधिकारी-१\nप्रधान सचिव व मुख्य निवडणुक अधिकारी\nसचिव आणि विशेष चौकशी अधिकारी-२\nसचिव (माहिती व तंत्रज्ञान)\nउप सचिव- (४ पदे)\nअवर सचिव - (२ पदे)\nअपर मुख्य सचिव (गृह)\nप्रधान सचिव (कायद�� व सुव्यवस्था (विशेष))\nसचिव (अपिल व सुरक्षा)\nया खालील सर्व विभागात,प्रमुख म्हणुन प्रधान सचिव किंवा सचिव हे राहतात. उप सचिव व अवर सचिव दर्जाचे अधिकारी त्यांना देण्यात येतात.एखाद्या मंत्र्यास दोन वा अधिक खाती दिल्या गेल्यास, तितके प्रधान सचिव किंवा सचिव दर्जाचे अधिकारी व इतर कर्मचारी त्यांना त्यानुसार पुरविण्यात येतात.\nवैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये[संपादन]\nउच्च व तंत्र शिक्षण[संपादन]\nअन्न व नागरी पुरवठा[संपादन]\nहे एक भाषा संचालनालय विभाग आहे.\nक्रीडा व विशेष साहाय्य[संपादन]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑक्टोबर २०१८ रोजी १६:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/category/mixed/", "date_download": "2019-07-23T03:03:32Z", "digest": "sha1:2ZY26YWDZTOE36AK6BM24XTRYTJ2URHM", "length": 80887, "nlines": 348, "source_domain": "suhas.online", "title": "Mixed – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nदुसऱ्या महायुद्धात दिनांक १५ मार्च १९४४ रोजी ब्रम्हदेशातील चिंडविन नदीपासून “ऑपरेशन यू गो” ची सुरुवात झाली. जपानच्या 15 व्या आर्मीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची यांच्या नेतृत्वाखाली जपानी सैन्याने ब्रिटीश भारतीय भूभागावर हल्ला करण्याची योजना बनवली होती. इंफाळ, कोहिमा, दिमापुरमार्गे भारतीय हद्दीत प्रवेश करून पुढे सैन्य कुमक वाढवत दिल्लीपर्यंत मजल मारण्याचे स्वप्न मुटागुची ह्यांनी बघितले होते. ह्या हल्ल्याला काही कोअर कमांडर्स ह्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता, कारण त्यात भारतातील भौगोलिक परिस्थितीचा फारच कमी अभ्यास केल्याचे निदर्शनात आले होते. त्यामुळे योजना सदोष होती आणि त्याचा फटका जपानी सैन्याला बसू नये याची त्यांना काळजी होती. इकडे मुटागुचीचा महत्त्वाकांक्षी स्वभाव त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. ज्यांनी ज्यांनी ह्या योजनेला विरोध केला, त्यांची जबरदस्ती बदली किंवा तात्पुरती मनधरणी करण्यात आली. तरीही म्हणावा तसा अभ्यास झाला नाही ही कुरकुर सुरूच राहिली, परंतु सरतेशेवटी तत्कालीन प्रधानमंत्री हिडेकी तोजो, ह्यांच्या संमतीने ह्या हल्ल्याला हिरवा कंदील दिला गेला. जनरल मुटागुची ह्यांनी ह्या सैनिकी हल्ल्याला “ऑपरेशन यू गो” असे नाव दिले.\nकोहिमा ही भारतातील नागालँडची राजधानी.दिमापुर ओलांडल्यावर नागालँडचा निसर्गसंपन्न डोंगराळ प्रदेश सुरु होतो. दिमापूरच्या पुढे ४० किलोमीटर अंतरावर एका विस्तृत कडेपठारावर कोहिमा आणि त्याच्या दक्षिणेला ७० किलोमीटर अंतरावर मणिपूरची राजधानी इंफाळ. दुसऱ्या महायुद्धाची प्रत्यक्ष झळ लागलेली ही भारतातली दोनच शहरे. जपानचे हे आक्रमण मोडून काढण्यासाठी ब्रिटीश इंडियन १४ व्या आर्मीला ब्रम्हदेशातच जपानवर आक्रमण करून त्यांची पुढची वाटचाल रोखण्याचे आदेश देण्यात आले. ह्या १४ व्या आर्मीचे नेतृत्व होते लेफ्टनंट जनरल विलियम स्लिम ह्यांच्याकडे. १४ व्या आर्मीमध्ये ४ आणि ३३ अश्या दोन कोअर्स होत्या. सुरुवातीच्या काळात ४ कोअर इंफाळमध्ये आणि ३३ कोअर दिमापुर भागात होत्या. सतत दोन वर्ष युद्धभूमीवर असल्याने सर्वच तुकड्यांची शक्ती कमी झाली होती. ह्याउलट जपानने १५, ३३ आणि ३१ ह्या तीन इन्फंट्री डिव्हिजनचा वापर ह्या हल्ल्यात केला. संपूर्ण ब्रम्ह्देशावर कब्जा मिळवत त्या आगेकूच करू लागल्या. ३३ आणि १५ डिव्हिजन इंफाळमधल्या ४ कोअरला घेरण्यासाठी आणि ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहीमावर कब्जा करून, ब्रिटीश इंडियन आर्मीची रसदमार्ग तोडण्याच्या उद्देशाने निघाल्या.\nलेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची यांच्या योजनेनुसार कोहिमावर लगेच ताबा मिळवून इंफाळमधील ब्रिटीश इंडिअन आर्मीची रसद आरामात तोडता येईल असे वाटले, पण मित्र सैन्याच्या एयर बेसवरून इंफाळला रसद आणि कुमक दोन्ही पुरवठा होऊ शकतो ही शक्यता त्यांनी गृहीत धरली नाही. इकडे जनरल विल्यम स्लिम ह्यांनी असा अंदाज बांधला की, जपानी फौजा प्रथम इंफाळवर हमला करतील आणि त्यासाठी पुरेसा सैन्यसाठा आणि रसद उपलब्ध आहे याची खात्री होती, परंतु जपानी फौजा कोहिमा आधी ताब्यात घेतील याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. पुढे ह्याच चुका त्यांना महागात पडल्या. ठरलेल्या योजनेनुसार जपानी सैन्य (३१ इन्फंट्री डिव्हिजन) कोहिमा परिसरात घुसले. ह्या डिव्हिजनचा कमांडर कोटोकू साटो ह्या हल्ल्याबद्दल साशंक होता. त्याला काळजी वाटत होती की, जर कोहिमा वेळेत पडले नाही तर संपूर्ण डिव्हिजनचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, पण मुटागुची आता काही समजावण्याच्या पलीकडे गेल्याने ते हतबल होते.\nकोहीमावर हल्ला होणार नाही ह्या आपल्या अंदाजानुसार स्लिम ह्यांनी तिथे जास्त कुमक ठेवली नव्हती. जेमतेम २५०० सैन्य तिथे होते, ज्यामधील १००० तर निव्वळ मदतनीस होते. सैन्यसंख्या कमी असून देखील त्यांनी संरक्षण फळीची मोर्चेबांधणी भक्कमपणे उभारण्यावर प्राधान्य दिले होते. कोहिमा परिसरात असलेल्या उंच टेकड्यांवर आणि मोक्याच्या ठिकाणी सैन्य ठाणी उभारून संरक्षण फळीला बळकटी देण्याचा प्रयत्न केला गेला होता. जेव्हा ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहीमाच्या जसामापाशी धडकली, तेव्हा जनरल स्लिम ह्यांनी ५ इंडियन इन्फंट्री डिव्हिजनला विमानाने दिमापुरला हलण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या डिव्हिजनच्या १६१ इन्फंट्री ब्रिगेडला कोहीमाला हलवण्याआधीच जपानी सैन्य कोहिमामध्ये घुसले होते आणि त्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली.\nकोहिमा रिजवर आय जी एच स्पर, गॅरिसन हिल, कुकी पिकेट, फिल्ड सप्लाय डेपो, जेल हिल, पिंपल, जी.पी.टी. रिज, डेप्युटी कमिश्नर (डीसी) बंगला इत्यादी ठिकाणी ब्रिटीश इंडियन आर्मीने भक्कम मोर्चेबांधणी केली होती. एकामागून एक अश्या ठाण्यांवर हल्ला करत जपानी सैन्य युद्धात आघाडी घेऊ लागले. त्यांनी आय जी एच स्पर, कुकी पिकेट, जेल हिल, जी.पी.टी. रिज आणि पिंपल ही ठाणी जिंकली. ही ठाणी जिंकता जिंकता जपानी सैन्याचे प्रचंड नुकसान झाले होते. गॅरिसन हिल हे कोहिमाचे बालेकिल्ला ठाणे होते. इथेच ब्रिटीशांचे नागालँड प्रांताचे सैनिकी मुख्यालय होते आणि त्यावेळी चार्ल्स पॉसे हे त्या मुख्यालयाचे डेप्युटी कमिश्नर होते. जपान्यांनी चौफेर हल्ला चढवून देखील गॅरिसन हिल त्यांना काबीज करता आली नाही. तेथील एका टेनिस कोर्टवर एका बाजूला जपानी आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटीश इंडिअन आर्मी असे तुंबळ युद्ध सुरु झाले. शत्रू अगदी समोर असूनदेखील ब्रिटिशांनी तिथे जोरदार प्रतिकार केला आणि जपान्यांना टेनिसकोर्टच्या एका बाजूला रोखून धरले. हे युद्ध काही दिवस अविरत सुरु होते. कधी जपानी थोडे पुढे सरकायचे आणि एखादे ठाणे ताब्यात घ्यायचे, तर कधी अधिक निकराने लढा देत ब्रिटीश इंडियन आर्मी हातचे गेलेले ठाणे जिंकून परत तिथे आपली मोर्चेबांधणी करायचे. काही केल्या गॅरिसन हिल जपान्यांचा तीव्र प्रतिकाराला जुमानत नव्��ती.\nकोहिमा परिसर आणि तटबंदी\nजपानी सैन्याने ४ एप्रिलला कोहिमावर हल्ला केल्यावर तब्बल १४ दिवसांनी, म्हणजे १८ एप्रिलला १६१ इंडियन इन्फंट्री ब्रिगेड कोहीमाच्या सीमेवर येऊन पोचले. जपानी सैन्याचे इंफाळ-कोहिमा मार्ग मोकळा करण्याचे स्वप्न दुभंगले त्यामुळे सैन्याकडे रसद उपलब्ध नाही आणि ती उपलब्ध करण्याचा कुठलाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता ही नव्हती. जनरल साटोंना ह्याच गोष्टीची आधीपासून भीती होती. हीच मोक्याची संधी साधून जनरल स्लिम ह्यांनी २ ब्रिटीश इंडियन इन्फंट्रीचा तोफखाना कोहीमाजवळ हलवून जपानच्या मोर्चांवर तुफान हल्ला सुरु केला. हळूहळू जपान्यांनी ताब्यात घेतलेली ठाणी जिंकत जिंकत ते गॅरिसन हिलकडे पोचले आणि जपान्यांनी नांगी टाकायला सुरुवात केली. जनरल साटो ह्यांनी मुटागुची ह्यांना ही परिस्थिती कळवली आणि आता माघार घेण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही असे सांगितले. कोहिमा-इंफाळमधून माघार घ्यायला सुरुवात केली आणि २२ जून पर्यंत जपानी सैन्य चिंडविन नदीच्या पार निघून गेले. ह्या लढाईत ब्रिटीश इंडियन सैन्याचे सुमारे १६,९८७ आणि जपानी सैन्याचे सुमारे ६०,६४३ सैनिक जखमी झाले किंवा मरण पावले.४ एप्रिल ते २२ जून १९४४ म्हणजेच तब्बल अडीच महिने ही लढाई सुरु होती.\nटेनिस कोर्टवर झालेल्या तुंबळ युद्धामुळे, कोहीमाची लढाई “टेनिस कोर्टची लढाई” म्हणूनदेखील ओळखली जाते. जनरल स्लिम, ह्यांच्या निग्रह युद्धनीतीमुळे सैन्याला पुरेशी रसद आणि वाढीव कुमक वेळोवेळी मिळत गेली आणि ती मिळेपर्यंत निकराने जमेल तितकी ठाणी त्यांनी लढवत ठेवली आणि शत्रूला थोपवून ठेवले. इतक्या बिकट अंतरावर शत्रूला दीर्घकाळासाठी थोपवून धरल्याची फार थोडी उदाहरणे इतिहासात सापडतील. लष्करी संरक्षण ठाणी लढवणाऱ्या, कुठल्याही देशाला कोहीमाची लढाई आजही प्रमुख मार्गदर्शक मानली जाते. जपानी सैन्याचा निर्णायक पराभव करणारा बालेकिल्ला म्हणजेच गॅरिसन हिल इथे १४२० सैनिकांच्या बलिदानाचे स्मृतीस्थळ बांधलेले आहे, जे तिथले प्रमुख प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. आजही जगभरातून लाखो लोक ह्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी येतात.\n१९६२ च्या भारत-चीन युद्धात जर सेलासारखा बालेकिल्ला कोहीमाचा आदर्श समोर ठेवून निग्रहाने लढवली गेली असता, तर चीनी फौजा भारतात इतक्या आत घुसू शकल्या नसत्या. त्या युद्धात भारताकडून फॉरवर्ड पॉलिसीचा वापर केला गेला आणि तोच आपल्या अंगाशी आला. वेळ पडल्यावर बचावात्मक माघार घेऊन शत्रूला आपल्याच हद्दीत, पण त्यातल्यात्यात थोडे बाहेरच्या बाजूला लढत ठेवले असते, तर चीनचा डाव भारताला खूप आधीच उधळता आला असता. २०१३ मध्ये ब्रिटनच्या नॅशनल आर्मी म्युझियमने कोहिमा लढाईला आजवर लढलेली सर्वोत्कृष्ट लढाई म्हणून घोषित देखील केले गेले. ह्या लढाईचे विविध पैलू जगभरातील सैन्य आपल्या अभ्याक्रमात वापरतात. आजही जपान कोहिमा-इंफाळ लढाईला आपला सर्वोच्च पराभव मानतात ह्यातच सर्व काही आले.\nकोहिमा आणि इंफाळ ही शहरे त्यावेळी जपानी सैन्याच्या ताब्यात गेली असती, तर आज भारताचा इतिहास नक्कीच पूर्णपणे वेगळा असता. 🙂 🙂\n१. मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे लिखित – न सांगण्याजोगी गोष्ट (१९६२च्या पराभवाची शोकांतिका) : नकाशे आणि माहिती (पान क्र. २५३ -२५९)\nपूर्वप्रकाशित: (दिवाळी अंक) ईसृजन.कॉम\nगेल्या दहा वर्षात पर्जन्यमानाची वाढती अनियमितता हा सर्वच प्रगतिशील देशांसाठी मोठा प्रश्न ठरलेला आहे. अगदी आपल्याकडचेच उदाहरण घ्यायचे तर, गेल्या वर्षी महाराष्ट्रात जवळपास ३५-४०% कमी पर्जन्यमान झाल्याने भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, ह्याउलट चेन्नई तामिळनाडू भागात पर्जन्याचे प्रमाणे २०-२५% ने वाढल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि संपूर्ण शहर १०-१२ दिवस पाण्याखाली गेले. जगभरातील विविध देशांमध्ये अशीच अवस्था बघायला मिळतेय आणि ह्या बदलत्या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे.\nसध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियाला आजवरच्या सर्वात वाईट दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत येथील पावसाचे प्रमाण लक्षणीय कमी झाल्याने, पाणीसाठे, जलस्रोत आणि जमिनीतील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत जात आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सध्या कॅलिफोर्नियाच्या एकूण पाण्याच्या वापरानुसार ६० टक्के पाणी हे विहिरी, बोअर्स वगैरे तत्सम जमिनीतील स्रोतांवर आणि ४० टक्के पाऊस/बर्फवृष्टी यावर अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण असेच घटत गेल्यास परिस्थिती अधिकच भयंकर होईल ह्यात शंका नाही. जिथे आधी ३००-३५० फुटावर पाणी उपलब्ध व्हायचे, तिथे १५०० फूट खोल विहिरी खणून पाणी ��िळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारतर्फे विहिरी खोदण्यासाठी सक्त बंदी केली गेली आहे आणि समजा तुम्हाला परवानगी मिळाली असल्यास त्याचा सध्याचा खर्च जवळपास $३००,००० इतका प्रचंड आहे. नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सने दिलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण अमेरिकेतील जमिनीतील पाण्याची पातळी २००४ ते २०१३मध्ये अक्षरशः निम्म्यावर आली आहे आणि नैसर्गिक पावसाचे प्रमाण असेच कमी होत गेल्यास २०२०पर्यंत ही पातळी ३५ टक्के आणि २०४० पर्यंत ७-५ टक्के इतकी कमी होऊ शकते. परिस्थिती इतकी गंभीर झाल्यानेच, आहे ते पाणी वाचवणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करता येणे हा एकच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे. गेली काही वर्षे त्यावर बरेच संशोधन सुरू होते.\nत्यामधल्या एका संशोधनाचा प्रत्यक्ष प्रयोग ११ ऑगस्ट २०१५ रोजी स्थानिक पालिकेकडून राबवला गेला. त्यांनी लॉस एंजलीस ह्या कॅलिफोर्नियामधील सर्वात मोठ्या आणि अमेरिकेतील दुसर्‍या क्रमांकाच्या मोठ्या शहरात असलेल्या मुख्य जलस्रोतावर अक्षरशः एक भलीमोठी चादर अंथरली. त्यानंतर सगळीकडे त्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. अनेकांनी ह्या प्रयोगावर टीकेची प्रचंड झोड उडवली, तर अनेकांनी त्याचे भरभरून समर्थन केले. त्या प्रयोगाचे नेमके उद्दिष्ट, त्यामुळे होणारे फायदे-नुकसान, पर्यावरणावर होणारा परिणाम आणि महत्त्वाच्या इतर घडामोडींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ह्या वादात () सापडलेल्या प्रयोगाचे नाव ‘प्रोजेक्ट शेड बॉल्स’.\nवर दिलेला फोटो हा लॉस एंजलीस शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य जलाशयचा आहे. ह्या जलाशयातूनच शहराची पाण्याची तहान भागवली जाते. त्यावर आपण जो काळा छोट्या छोट्या चेंडूंचा थर बघतोय, तीच ती भलीमोठी चादर. त्या काळ्या चेंडूना शेड बॉल्स (Shade Balls) म्हटले जाते. ह्याक्षणी १७५ एकरावर पसरलेल्या जलाशयाचा पृष्ठभाग ९,८०,००,००० शेड बॉल्सने आच्छादलेला आहे. दुरून बघताना संपूर्ण जलाशयावर एक भलीमोठी चादर अंथरल्याचा भास निर्माण होतो.\nशेड बॉल्सची पार्श्वभूमी :-\nशेड बॉल्सचे जनक म्हणजे लॉस एंजलीस डिपार्टमेंट ऑफ वॉटर अँड पॉवरमधून हल्लीच निवृत्त झालेले जीवशास्त्रज्ञ डॉ. ब्रायन व्हाईट. डॉ. व्हाईट ह्यांनी सर्वप्रथम अमेरिकेच्या हवाई दलाच्या ठिकाणी असलेल्या छोट्या पाण्याच्या स्रोतांवर बॉल्सचे आवरण पसरवून, २००३ साली ह्याची यशस्वी चाचणी केली होती. त्या वेळी हवाई तळाजवळ असलेल्या जलाशयांवर पक्षी बसू नये यासाठी ह्या बॉल्सचा उपयोग केला जायचा. त्यामुळेच त्यांना ‘बर्ड बॉल्स’ असे संबोधले जायचे. हवाई तळावर सतत विमानांची ये-जा सुरू असते आणि फायटर विमानांचा कर्णकर्कश आवाज ऐकून पक्ष्यांचे थवे सैरावैरा उडून ते विमानांना आपटून दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असायची. यासाठी सर्वप्रथम फेअरचाईल्ड ह्या हवाई तळावर ह्या बर्ड बॉल्सचा यशस्वी वापर केला गेला आणि मग अमेरिकेत सैनिकी क्षेत्रांसाठी सगळीकडे हेच तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले.\nशहरी भागात शेड बॉल्सचा उपयोग :-\nविविध हवाई तळांच्या यशस्वी चाचणीनंतर शहरी भागातील जलाशयांवर ह्या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल यावर संशोधन सुरू होतेच. २००४ पासून कॅलिफोर्नियामधील पावसाचे प्रमाण लक्षणीय घटल्याने, जलाशयांमध्ये साठवलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, पाण्यावर बुरशीची किंवा तत्सम एकपेशीय वनस्पतींची वाढ होऊ नये, पाण्यातील क्लोरीन आणि सूर्यप्रकाश यांची एकत्रितपणे ब्रोमेटसारखी रासायनिक प्रक्रिया होऊ नये यासाठी ह्या शेड बॉल्सचा वापर करता येईल, असा निष्कर्ष निघाला. शेड बॉल्सच्या आवरणाखाली पाणी सुरक्षित राहील आणि सूर्यकिरणांचा थेट पाण्याशी संपर्क न होता पाण्याचे तापमान कमी राहील, ह्या अनुषंगाने त्याची चाचणी करण्याचे ठरवले गेले. सन २००८ ते २०१२मध्ये हेच तंत्रज्ञान, थोडे बदल करून शहरी भागातील पाण्याच्या स्रोतांवर प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास सुरुवात झाली. त्यात लॉस एंजलीसमधील आयव्हनहो, एलिसिअन, अप्पर स्टोन कॅनियन ह्या जलाशयांवर शेड बॉल्स वापरण्यात आले. २००८ मध्ये सर्वप्रथम आयव्हनहोमध्ये ३,०००,००० शेड बॉल्स वापरल्यावर एका वर्षाने तेथील परिस्थिती खाली दिलेल्या प्र.चि. २मध्ये बघता येईल आणि पाण्याचे तापमानदेखील खूप कमी झाल्याचेसुद्धा डॉ. ब्रायन ह्यांनी निदर्शनास आणून दिले. यानंतर लगेच २००९ मध्ये एलिसिअन आणि २०१२ मध्ये अप्पर स्टोन कॅनियन जलाशय शेड बॉल्सने भरून गेले. ह्या तिन्ही जलाशयांमध्ये वापरलेले शेड बॉल्स नजीकच्या काळात बदलून, नव्या पद्धतीचे शेड बॉल्स वापरले जाण्याची शक्यता आहे.\nशेड बॉल्स – तांत्रिक माहिती आणि त्याचे फायदे :-\n– शेड बॉल्सचा व्यास ४ इंच इतका आहे. हे बॉल्स वेगवेगळ्या आ���ारात, मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर उपलब्ध आहेत.\n– ते पूर्णपणे प्लास्टिकचे बनलेले आहेत. यासाठी खास पॉलिइथिलीन प्लास्टिक वापरले गेले आहे, जे किमान १० वर्ष तरी आरामात टिकेल असा अंदाज आहे. ह्या प्लास्टिकला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही किंवा त्यातून पाण्यात कुठली रासायनिक प्रक्रिया घडत नाही. खाद्यपदार्थ पॅकेजिंगसाठीसुद्धा पॉलिइथिलीन वापरले जाते. प्रत्येक प्लास्टिक बॉल शास्त्रीय पद्धतीने बंद केला आहे. दहा वर्षांनी किंवा बॉल्स फुटल्यावर त्या बॉल्सवर प्रक्रिया करून पुन्हा वापरण्याजोगे करता येईल. बॉल्स बनवणार्‍या कंपन्यांनी ह्या बॉल्सचे आयुष्य साधारण २५ वर्ष असेल असा दावा केला आहे.\n– एका बॉलचे वजन साधारण २४५ ग्राम इतके आहे. बॉलच्या आतील पोकळ भागात पाणी आणि हवा समप्रमाणात भरलेले आहेत, जेणेकरून ते पाण्यात बुडू नयेत किंवा हवेसोबत उडून जाऊ नयेत.\n– काळा रंग शास्त्रीयदृष्ट्या अधिक परिणामकारक असल्याने निवडला गेला आहे. ह्या रंगामुळे प्लास्टिक कंपाउंडचे जीवनमान सगळ्यात जास्त बनते. तसेच काळ्या रंगामुळे पाण्याचे तापमान वाढणार नाही आणि रेडिएशन पाण्यापर्यंत पोहोचून रासायनिक प्रक्रिया होण्याची शक्यता शून्य होते.\n– प्लास्टिक उष्णता दुर्वाहक असल्याने, सूर्यप्रकाशाची उष्णता पाण्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन ९०% कमी होऊन, सध्या वर्षाकाठी ३०० मिलियन गॅलन्स पाण्याची बचत लॉस एंजलीसमध्ये होणार आहे. हे पाणी साधारण ८,१०० लोकवस्तीला चार आठवडे पुरेल इतके आहे.\n– ह्या बॉल्सचा वितळण बिंदू साधारण १२०°-१८०° सेल्सिअस असल्याने, वाढत्या तापमानाचा त्यावर परिणाम होणार नाही, याची शाश्वती डॉ. व्हाईट ह्यांनी दिली आहे.\n– शेड बॉल्स तुलनेने स्वस्त (०.३६¢ प्रती बॉल) असल्याने, त्याच्या वापरावर आणि प्रयोगांवर मर्यादा सध्यातरी नाहीत.\n– या घडीला XavierC, Artisan Screen Process, Orange Products ह्या तीन मुख्य कंपन्या आहेत, ज्यांनी आजवर हे प्रोजेक्ट शेड बॉल्स हाताळलेले आहे. अमेरिकेत झालेल्या प्रयोगानंतर जगभरातून ग्राहक मिळवण्यात ते यशस्वी होतीलच किंवा एव्हाना झाले असतीलच. नजीकच्या काळात स्पर्धा वाढल्याने जगभरातले मोठ्ठे बिझनेस टायकून्स, ह्या शेड बॉल्स निर्मितीमध्ये उतरणार हे वेगळे सांगणे न लगे.\nशेड बॉल्सवर होणारी टीका :-\nह्या प्रयोगावर होणारी मुख्य टीका म्हणजे बाष्पीभवन थांबवण्यासाठी शेड बॉल्सचा केलेला खर्च आणि जे पाणी बाष्पीभवन होते त्याचे बाजारमूल्य. म्हणजे समजा एलएमध्ये शेड बॉल्ससाठी जवळपास ३४.५ मिलियन डॉलर इतका खर्च झाला. हे शेड बॉल्स बाष्पीभवन रोखून वर्षाकाठी ३०० मिलियन गॅलन्स पाण्याची बचत करणार आहेत. ह्या ३०० मिलियन गॅलन्स पाण्याचे बाजारमूल्य जवळपास २ मिलियन डॉलर आहे. कंपन्यांनी जरी हा दावा केला, की ते २५ वर्ष सहज टिकतील, तरी शेड बॉल्स दर दहा वर्षांनी बदलावे लागले, तर १० वर्षात फक्त २० मिलियन डॉलर्स किमतीच्या पाण्याची बचत होणार, मग पुन्हा ३४.५ मिलियन डॉलर्सचा खर्च. सरकारने कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला, तरी पिण्याच्या पाण्यात तरंगते प्लास्टिक आणि त्याचा पाण्याशी कुठलाच रासायनिक परिणाम होत नाही यावर काही लोकांचा विश्वास बसत नाही आहे आणि ते सोशल मीडियावर रोज त्याबद्दल लिहीत आहेत. यावर घेतला जाणारा आणखी एक आक्षेप म्हणजे काही कंपन्यांना आणि त्या कंपन्यांद्वारे सरकारी यंत्रणेला मुद्दाम फायदा पोहोचवण्यासाठी ही योजना अमलात आणली गेल्याचा. याआधी ३ जलाशयांवर हा प्रयोग केला गेला, पण त्याची इतकी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी कधीच केली गेली नाही.\nह्या प्रयोगाचे भविष्यकाळच ठरवेल, परंतु अशी काटकसर करण्याची वेळ आपणच आपल्यावर आणली आहे, ह्यावर कोणाचेही दुमत नसेल. सिमेंटच्या जंगलात राहून कामातून मुद्दाम वेळ काढून, कुठे जंगलात एक-दोन दिवस काढण्यात कसली आली आहे धन्यता आपणच निसर्ग इतका दूर नेऊन ठेवला आहे की, तो अनुभवावा लागतो मुद्दाम वेळ काढून. प्रगतिशील होण्यासाठी अवलंबलेल्या मार्गांमध्ये आपण निसर्गाचा अक्षरशः बळी दिला आहे. त्यामुळे निसर्ग कोपतो, पाऊस पडत नाही, जास्तच पडतो अशा तक्रारी करण्यास आपण पात्र नाही. आता शक्य तितका प्रयत्न करून निसर्गाची हानी थोड्या प्रमाणात का होईना भरून काढणे हेच आपल्या हातात उरले आहे.\nडॉ. व्हाईट आणि त्यांनी केलेले हे संशोधन निश्चितच एक मैलाचा दगड ठरलेला आहे, पण अजून भलामोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आशा आहे की ह्या आणि अशा अनेक प्रयोगांद्वारे कमीतकमी किमतींमध्ये जास्तीत जास्त प्रभावीपणे पाणी वाचवण्याची यंत्रणा जगभर उपलब्ध व्हावी. सगळीकडे पर्जन्यमान व्यवस्थित व्हावे. त्यापरीस सजीव सृष्टींच्या अस्तित्वाबद्दल एकूणच निसर्गा��े असलेले महत्त्व लक्षात घेऊन, त्याची अधिक हानी न होऊ देण्याची बुद्धी सगळ्यांना मिळो ही माफक अपेक्षा.\n-: लेखाचे संदर्भ :-\nपूर्वप्रकाशित – मिपा विज्ञान लेखमाला\nOn December 21, 2015 By Suhas Diwakar ZeleIn आपले सण, इतिहास, काही वाचण्यासारखं, दिवाळी अंक लेखन, मराठी, माझी खरडपट्टी.., MixedLeave a comment\nहे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार () शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.\nमहाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल्या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही ���खरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्‍या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.\nमहाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना – म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.\nवयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे ‘पुरंदरचा तह’ ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या – म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाच�� अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे एका वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्‍यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते – “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.\nस्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना – म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.\nस्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्‍या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल���या ठिकाणांवर – म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्‍हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.\nहसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्‍यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा… अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्‍या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.\nस्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.\nसंभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्या�� आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्‍यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्‍या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.\nतुळापूर – संभाजी महाराजांचे स्मारक\nकेशव पंडितांनी लिहिलेल्या ‘राजारामचरितम्’ ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे –\nमहाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |\nश्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||\nसंभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |\nविलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||\nअर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम.\nज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)\nजनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)\nअभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे\nप्रचि १ साभार मालोजीराव जगदाळे, प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे आणि प्रचि ३ साभार Wikipedia\nमला प्रत्यक्षात इतिहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिवइतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\\_\nत्यांची एक आठवण :\nपूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१५\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nछत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2202?page=1", "date_download": "2019-07-23T04:07:05Z", "digest": "sha1:TZUWMMGK3ABGYJPSIH2VTHY6WX73XGCO", "length": 15682, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "दुर्लक्षित महिपतगड | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nखेड तालुक्याच्या पूर्वेस बारा मैलांवर रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. त्यामध्ये उत्तर दिशेला एकशेवीस एकर क्षेत्रफळावर महिपतगड उभा आहे. महिपतगडाची उंची आणि विस्तार प्रचंड आहे. ते तीन किल्ले एकमेकांच्या जवळ असल्‍यामुळे अनेक ट्रेकर्स महिपतगड - सुमारगड - रसाळगड असा ट्रेक देखील करतात. महिपतगडाला 'महिमानगड' असेही नाव आहे.\nसंगमेश्वर तालुक्यातील कुंडी या गावाच्या शिखरावर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये महिपतगड उभा आहे. महिपतगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची 3090 फूट आहे. त्यामुळे गडावर उन्हाळ्यातही थंड वातावरण असते. शिवाजी महाराजांनी कर्नाटकपर्यंतच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या. त्या मोहिमांवरून स्वराज्याची राजधानी रायगड येथे परतण्याचा लांब पल्‍ला पार करताना मावळ्यांची दमछाक होत असे. त्यांच्यासाठी एखादे विश्रांतीस्थान असावे या उद्देशाने शिवाजींनी महिपतगडाची उभारणी केली.\nमहिपतगडाचा परिसर चार किलोमीटर अंतराचा विस्तीर्ण असा आहे. गड त्रिकोणी आकाराचा असून त्याच्या तीन दिशांनी तटबंदी उभारण्यात आली आहे. मात्र गडाच्या चारही बाजूंनी तुटलेले कडे आहेत. त्या‍मुळे प्रत्येक ठिकाणी तटबंदीची गरज भासत नाही. ज्या ठिकाणी कडा चढण्यास सोपा आहे तिथे तटबंदी उभारलेली दिसते. सध्या त्‍या तटबंदीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. गडाकडे जातानाच भव्य असे प्रवेशद्वार आहे. किल्ल्याला एकूण सहा दरवाजे आहेत. ईशान्येकडे लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा आणि आग्नेयेस यशवंत दरवाजा आहे. सद्य…स्थितीत त्या दरवाजांच्या केवळ खुणा उरल्या आहेत. शिवगंगा दरवाजाजवळ शिवाची पिंड आहे. पुसाटी दरवाजाजवळ एक शिडी आहे. कोतवाल दरवाजाजवळ मारुतीचे छोटे मंदिर आहे. किल्‍ल्‍यावर पारेश्वराचे मोठे मंदिर आहे. त्या मंदिरात वीस ते तीस जणांच्या राहण्याची सोय होते. मंदिरासमोर पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. गडावरील भवानीमातेच्या मंदिराजवळ गड उभारताना गूळ व चुना यांच्या मिश्रणासाठी उभारलेल्या भट्टयांचे अवशेष आजही दिसून येतात. किल्‍ल्‍यावर शिवकालिन भुयार आहे. मात्र ते दगडमातीने भरून गेले आहे.\nगडावर थंड पाण्याचे सात-आठ टाके आढळतात. त्यापैकी पाच टाके दगडमाती आणि पालापाचोळ्यांनी बुझून गेली आहेत. किल्ल्याचे पठार म्हणजे एक जंगलच आहे. अनेक प्रकारचे अवशेष या झाडीत लपलेले आहेत. तसेच तेथे अनेक जंगली प्राण्यांचा वावरही आहे. यामुळे या गडाकडे जाण्यासाठी माहितगार व अनुभवी वाटाड्यांची गरज लागते. गडावर तीन तोफा असून यातील दोन तोफा लहान तर एक सहा फूट लांबीची दिसून येते. त्या तोफा किल्‍ल्यावरील जंगलामध्ये दुर्लक्षित अवस्थेत पडून आहेत.\nगडावर दर मंगळवारी नजीकच्या निगुडवाडीतील गुरव पूजा करतात. या व्यतिरिक्त वर्षातून दोन वेळा राखण दिली जाते. तेथील म्हसोबा हे देवस्थान नवसाला पावणारे असल्याचा समज आहे.\nमहिपगडावरून संगमेश्वर तालुक्याचे नयनरम्य दर्शन होते. गडाकडे जाणारा रस्ता सुस्थितीत नाही. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था दरवर्षी गडाकडे जाणारी पायवाट नीटनेटकी करण्याचा प्रयत्न करत असतात. गडावर राहण्याची सोय असली तरी जेवणाची सोय नाही. पाणी बारामही उपलब्ध आहे. महिपतगड फिरण्यास दोन ते तीन तास पुरतात.\nगडाच्या पायथ्याजवळूनच संगमेश्वर ते कराड असा जोडणारा कुंडी घाटाचा रस्ता जातो. मात्र तो चांगल्या स्थितीत नाही. महिपतगडाकडे जाण्यासाठी खेड वरून पहाटे दहिवली गावाला जाणारी बस पकडावी. ते एका तासाचे अंतर पार केल्यनंतर दहिवली गावात पाचेता येते. त्या गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. ती वाट लांबची असल्याने गडमाथा गाठण्यास चार तास लागतात. त्या वाटेने जाताना दोन खिंडी पार कराव्या लागतात. गडाकडे जाणारा दुसरा रस्ता वाडीजैतापूर गावातून जातो. खेडवरून वाडीजैतापूरला जाणारी गाडी पकडावी. वाडीजैतापूरास उतरल्यावर मळलेल्या वाटेने दोन ते अडीच तासांचा प्रवास केल्यानंतर वाडीबेलदार गावात पोचता येते. वाडीबेलदारहून गडमाथा गाठण्यास एक तास पुरतो. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा संभव नाही. रसाळगडवरून सुमारगड मार्गेसुद्धा महिपतगड गाठता येतो. ते अंतर साधारणत…: सात तासांचे आहे. जंगल दाट असल्याने वाट चुकण्याचा शक्‍यता आहे.\nमहिपतगडाला 2015 मध्ये संरक्षित स्मारक म्हणून मान्यता मिळाली आहे.\n- टिम थिंक महाराष्‍ट्र\nखूपच छान आहे माहिती.\nचांगली माहिती. पण १- २ फोटो पाहिजे होते.\nसंपूर्ण लेखात महिपतगड आणि महिमतगड या मध्ये घोळ झालेला आहे.महिपतगड खेड तालुक्यातील आहे आणि महिमतगड संगमेश्वर तालुक्यातील आहे.\nसंदर्भ: विठ्ठल, पंढरपूर शहर, तिर्थक्षेत्र, महाराष्‍ट्रातील मंदिरे, विठ्ठल मंदिर, पंढरपूर तालुका\nजे.एन. यु. : संघर्षाचे स्पष्टीकरण\n‘केअरिंग फ्रेंड’ मुंबईचे रमेशभाई कचोलिया\nबाबासाहेब अांबेडकरांना अ��गळीवेगळी श्रद्धांजली - भूमिका अाणि विचार\nसंदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर दर्शन\nमोडी लिपी - अथ: पासून इति पर्यंत\nसंदर्भ: मोडी लिपी, शिवाजी महाराज\nगाविलगड - वैभवशाली बांधकामाचा बलदंड किल्‍ला\nसंदर्भ: राष्ट्रीय संरक्षित स्मारक, शिवाजी महाराज\nदिलीप उतेकर - साखर गावचा भगिरथ\nसंदर्भ: पाणी, दिलीप उतेकर, खेड, जलसंवर्धन\nरोहिडा ऊर्फ विचित्रगड - शिवकाळाचा साक्षीदार\nसंदर्भ: बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी महाराज, शिलालेख\nरंगनाथ वायाळ गुरुजी आणि ठाकरवाडीचा उद्धार\nसंदर्भ: खेड, दोंदे गाव, शाळा, शिक्षण\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/introduction-management-of-pests-in-tur-pigeon-pea-crop/", "date_download": "2019-07-23T03:11:22Z", "digest": "sha1:35Q5KYNHQ6DFHPRFH3EDXSD6MEGMUL4A", "length": 14776, "nlines": 106, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "तूर पिकावरील किडींंची ओळख व व्यवस्थापन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nतूर पिकावरील किडींंची ओळख व व्यवस्थापन\nमहाराष्ट्रात लागवडीखाली असलेल्या विविध कडधान्यांमध्ये सर्वात जास्त क्षेत्र तुरीचे आढळते. तूर हे खरीप हंगामातील पीक असले तरी, हे रब्बी हंगामात पक्व होत असल्यामुळे या पिकावर खरीप तसेच रब्बी हंगामातील किड आढळून येतात. तूर पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाल्यास फुले, पाने व शेंगा भरण्याची अवस्थेवर परिणाम होऊन शेतकरी वर्गाचे आर्थिक नुकसान होते. पिकाच्या वाढीव अवस्थेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या कीडीचा प्रादुर्भाव आढळतो. त्यामुळे तूर पिकावर येणाऱ्या कीडीची ओळख करून व त्यावर उपाययोजना कश्याप्रकारे करावे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करून होणारा प्रादुर्भाव थांबवू शकण्यात मदत होते.\nअ) कळ्या, फुले व शेंगावरील किडी\n१. तुरीवरील हेलीकोव्हरपा अळी\nशेंगा पोखरणारी अळी हेलीकोव्हरपा या नावाने ओळखली जाते. ही एक बहुभक्षी कीड असून १८१ प्रकारच्या वनस्पतींवर आपली उपजीविका करते. शेंगा पोखरणारी अळी साधारणपणे ७ ते १६ शेंगाचे नुकसान करते. पूर्ण विकसित अळी प्रामुख्याने पोपटी रंगाची असून यात विविध रंगछटा सुद्धा आढळतात. शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात.\nअळी लहान असतांना पानावर तर पीक फुलोऱ्यावर असतांना कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करते. ही अळी शेंगावर अनियमीत आकाराचे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगातील परिपक्व तसेच अपरिपक्व दाणे खाते.\n२. तुरीच्या शेंगेवरची माशी\nअळी पांढऱ्या रंगाची, बारीक, गुळगुळीत असते. अळीला पाय नसतात व अळीच्या तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. शेंगाच्या बाह्य निरीक्षणावरून या अळीच्या प्रादुर्भावाचे लक्षण दिसून येत नाही. पूर्ण विकसित अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी बाहेर पडण्यासाठी शेंगेला छिद्र पाडते तेंव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो.\nतुरीवरील शेंगा पोखरणारी अळी नंतर शेंगमाशी पिकाचे सर्वात जास्त नुकसान करते. शेंगामाशीची एक अळी शेंगेच्या आत राहून एका दाण्यावर उपजीविका पूर्ण करते. अळी शेंगातील दाने अर्धवट कुरतडून खात असल्यामुळे दाण्यांची मुकणी होते.\n३. तुरीवरील पिसारी पतंग\nअळी हिरवट रंगाची, मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकांकडे निमुळती होत गेलेली व पाठीवर काटेरी लव असलेली असते. कोष दिसायला अळीप्रमाणे पण तपकिरी रंगाचा असतो.\nलहान अळी कळ्या, फुले व शेंगाना छिद्र पाडून खाते. मोठी अळी तुरीच्या शेंगावरील साल खरडून शेंगाना छिद्र पाडून दाने खाते. अळी शेंगेच्या आता कधीच शिरत नाही.\n४. पाने व फुले गुंडाळणारी अळी\nपीक फुलोऱ्यापासून या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रौढ मादी पतंग पिवळसर रंगाची असते. उभट आकाराची अंडी पुंजक्यात शक्यतो झाडाच्या शेंड्यावर घातली जातात. अळी १४ मि. मी. लांब असून हिरवट पांढरा रंग असलेली शरीराच्या दोन्ही बाजूस काळे ठिपके असलेली अशी असते. कोषावस्था चंदेरी रेशमी जाळ्यांनी विणलेल्या अवस्थेत जमिनीत आढळते. कमी कालावधीत असणाऱ्या जाती विशेष बळी पडतात.\nजास्त आर्द्रता असलेल्या भागात ह्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. अळी पाने, फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्या गुच्छ तयार करते व वाढणारे कोवळे शेंडे, पाने आणि शेंगा एकमेकांना चिकटल्यामुळे शेंगाचे प्रमाण कमी होऊन उत्पादन कमी होते.\nब) रस शोषण करणाऱ्या किडी\n१. तुरीच्या शेंगेवरील ढेकुण\nहिरवट तपकिरी रंगाचे छातीच्या बाजूला अनुकुचीदार काटे असतात. ढेकुण मुख्यत: शेंगावर अंडी घालतात तसेच पानांवर सुद्धा अंडी घालतात.\nया किडीच्या बाल्यावस्था व प्रौढ कोवळ्या शेंगातील रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त दाण्यावर चट्टे उमटून प्रत खराब होते व शेंगा आकसलेले प्रमाणे दिसतात व शेंगा अपरिपक्व अवस्थेत वाळून जातात. आकासलेले दाने पाण्याचा तन असल्याप्रमाणे दिसतात, त्यामुळे किडीच्या प्रादुर्भावाची कल्पना येत नाही.\nकाळे, चमकदार, २ मिमी लांब, बाल्यावस्था प्रौढांप्रमाणेच पण आकाराने लहान असते.तुरीच्या फांद्या, फुले व शेंगांवर माव्याची वसाहत आढळून येते.\nप्रौढ व पिल्ले पानातील रस शोषण केल्यामुळे झाडाची जोम कमी होते. रसशोषण करते वेळी मावा चिकट गोड द्रव्य सोडतात, ह्या द्रव्यावर काळ्या बुरशीची वाढ होते ज्यामुळे झाड्याची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते.\nप्रौढ काळ्या रंगाचे १ मिमी लांब असतात.\nपिक फुलोऱ्यात असतांना फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होतो. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास दाणे लहान व आक्रसलेले आढळतात.\nफिक्कट रंगाचे, ०.२ मिमी लांब, लंबगोलाकार असतात.\nपिल्ले व प्रौढ पाने खरडून रस शोषण करतात. तूर पिकामधील वंध्यत्व रोगाचा विषाणू प्रसार इरिओफाइड कोळ्यांमुळे होतो.\nडॉ. निशांत उके, शुभांगी खंदारे\n(डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)\nउशिरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन\nगाळमातीचा वापर कसा कराल \nशेतीसाठी क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन\nउन्हाळा आणि शेतीतील कामे\nज्वारीचे पक्षांपासून संरक्षण व साठवणूक\nरब्बी पिकांतील पाणी व्यवस्थापन\nकृषी विभागास सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ नियुक्ती करणेबाबत\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आरा��ड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=jowar", "date_download": "2019-07-23T03:32:24Z", "digest": "sha1:FBW6IWUJAVQ3CI3BHK3DJON57BEHXV5R", "length": 4168, "nlines": 71, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "jowar", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदेशातील पहिल्‍या जैवसमृध्‍द खरीप ज्वारीच्‍या परभणी शक्‍ती या वाणाचे हैद्राबाद येथे प्रसारण\nरब्बी हंगामासाठी बियाणे निवड\nज्वारीस द्या संरक्षित पाणी\nज्वारीचे पक्षांपासून संरक्षण व साठवणूक\nज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्व\nकृषी विभागास सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ नियुक्ती करणेबाबत\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/army", "date_download": "2019-07-23T03:15:51Z", "digest": "sha1:IDCMW2YYAGPRQ6N6C2UWMLOCCFA34JSK", "length": 19817, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "सैन्य Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > सैन्य\nमध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकारने एका महाविद्यालयातील पुस्तकातून कारगिल युद्धावरील धडा वगळला \nमध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारने महाविद्यालयातील अभ्यासक्रमातील पुस्तकातून कारगिल युद्धाचा धडा वगळला आहे.\nCategories मध्य प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags इतिहासाचे विकृतीकरण, काँग्रेस, प्रशासनाचा भोंगळ कारभार, राष्ट्रद्राेही, शैक्षणिक, सैन्य\nलडाखमध्ये चिनी सैनिकांची नव्हे, तर ११ चिनी नागरिकांची घुसखोरी\n६ जुलैला लडाखच्या दिमचॉकमधील फुक भागात चीनच्या सैनिकांनी नाही, तर ११ चिनी नागरिकांनी २ गाड्यांमधून येऊन भारतीय सीमेत ६ कि.मी. अंतरापर्यंत घुसखोरी केली होती.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags चीन, भारत, सैन्य\n५ सहस्र रुपयांसाठी ‘फेसबूक’वरील विदेशी मैत्रिणीला गोपनीय माहिती पुरवणार्‍या सैनिकाला अटक\n५ सहस्र रुपयांच्या मोबदल्यात ‘फेसबूक’वरील एका विदेशी मैत्रिणीला देशाच्या संरक्षणाविषयीची गोपनीय माहिती पुरवणार्‍या रवींद्र या ‘५ कुमाऊ रेजिमेंट’च्या सैनिकाला अटक करण्यात आली. काही रुपयांसाठी देशद्रोह करणार्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत \nCategories राष्ट्रीय बातम्या, हरियाणाTags अटक, पाकिस्तान, पोलीस, भ्रष्टाचार, राष्ट्रद्राेही, संरक्षण, सैन्य\nबांगलादेशी धर्मांध गोस्तकरांनी केलेल्या स्फोटात भारतीय सैनिकाचा हात निकामी\nभारतीय सैनिकांवर आक्रमण करणार्‍या अशा गोतस्करांना बांगलादेशमध्ये घुसून मारण्याचा आदेश सरकारने दिला पाहिजे, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या भारतातील स्थानिक धर्मांधांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशीच जनतेची इच्छा असेल \nCategories बंगाल, राष्ट्रीय बातम्याTags आक्रमण, गोतस्कर, बांगलादेशी घुसखोरी, सैन्य\nसैन्याने बांगलादेशी गोतस्करांना बांगलादेशात घुसून मारावे \nगोतस्करी करणार्‍या बांगलादेशातील धर्मांध गोतस्करांनी केलेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटामध्ये अनिसूर रेहमान या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाचा हात निकामी झाला. ही घटना बंगाल येथील भारत-बांगलादेश सीमेवरील अंग्रैल चौकीजवळ रात्री घडली.\nCategories फलक प्रसिद्धीTags आक्रमण, गोतस्कर, फलक प्रसिद्धी, बांगलादेशी घुसखोरी, सैन्य\nबंगाल के सीमा पर बांग्लादेशी गोतस्करों ने बीएसएफ पर फेंके बम में एक सैनिक घायल \nसेना बांग्लादेशी गोतस्करों को बांग्लादेश में घुसकर मारे \nCategories जागोTags आक्रमण, गोतस्कर, जागो, बांगलादेशी घुसखोरी, सैन्य\nभारतीय सैन्यात ७८ सहस्र पदे रिक्त \nदेशाच्या भूदल, नौदल आणि वायूदल यांत ७८ सहस्र २९१ पदे रिक्त आहेेत. त्यांपैकी ९ सहस्र ४२७ पदे अधिकार्‍यांची आहेत. चोहोबाजूंनी शत्रूराष्ट्रांनी वेढलेल्या भारतात सैन्यातील रिक्त पदे भरणे अतिशय आवश्यक \nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags प्रशासनाचा भोंगळ कारभार, संरक���षण, सैन्य\nआयएस्आयकडून फेसबूकच्या माध्यमातून भारतीय सैन्यातील अधिकार्‍यांंना फसवण्याचा प्रयत्न\nभारतापेक्षा डावपेचात हुशार असलेला पाकिस्तान उत्तरप्रदेश राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाने सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील अशी १२५ फेसबूक खाती शोधून काढली आहेत. ती खाती महिलांच्या नावावर आहेत.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags आक्रमण, आतंकवाद, पाकिस्तान, प्रसारमाध्यम, फसवणूक, सैन्य\nकाश्मीरमध्ये १ आतंकवादी ठार, तर दुसर्‍याचे धर्मांधांच्या सैन्यावरील दगडफेकीमुळे पलायन\nचांदुरामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी एका आतंकवाद्याला ठार केेले; मात्र दुसरा आतंकवादी सुरक्षादलाच्या कारवाईच्या वेळी त्यांच्यावर दगडफेक करणार्‍या धर्मांधांमुळे पळून गेला.\nCategories जम्मू कश्मीरTags आक्रमण, आतंकवाद, दगडफेक, धर्मांध, सैन्य\nछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे २ पोलीस हुतात्मा\nकेंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि नक्षलवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये २ पोलीस हुतात्मा झाले. तसेच यात एका गावकर्‍याचाही मृत्यू झाला.\nCategories छत्तीसगढ, राष्ट्रीय बातम्याTags आक्रमण, नक्षलवादी, सैन्य\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्र���य आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/pakistan", "date_download": "2019-07-23T03:37:31Z", "digest": "sha1:HP5IRDWIVATJ6ERJNT5MSOO7RV5O4VGV", "length": 21261, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "पाकिस्तान Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > पाकिस्तान\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती कायम\nपाकमध्ये अटकेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेविषयी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १७ जुलैला दिलेल्या निर्णयात कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर यापूर्वी देण्यात आलेली स्थागिती कायम ठेवली.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, युरोपTags आंतरराष्ट्रीय, न्यायालय, परराष्ट्रनिती, पाकिस्तान, भारत\nआतंकवादी हाफीज सईद याला पाकिस्तानात अटक\nपाकने हाफीजला केलेली अटक ही धूळफेकच आहे, हे शेंबडे पोरही सांगेल पाकला खरोखर आतंकवाद्यांवर कारवाई करायची असती, तर हाफीजला केव्हाच अटक करून फासावर लटकवले असते \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags अटक, आतंकवाद, आंतरराष्ट्रीय, धर्मांध, पाकिस्तान, फसवणूक, लष्कर ए तोयबा, हाफिज सर्इद\nकुलभूषण जाधव यांच्या सुटकेवर आज निर्णय\nपाकमध्ये अटकेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेविषयी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय उद्या, १७ जुलैला निकाल देणार आहे. हा निकाल भारताच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags आंतरराष्ट्रीय, न्यायालय, परराष्ट्रनिती, पाकिस्तान, भारत\n५ सहस्र रुपयांसाठी ‘फेसबूक’वरील विदेशी मैत्रिणीला गोपनीय माहिती पुरवणार्‍या सैनिकाला अटक\n५ सहस्र रुपयांच्या मोबदल्यात ‘फेसबूक’वरील एका विदेशी मैत्रिणीला देशाच्या संरक्षणाविषयीची गोपनीय माहिती पुरवणार्‍या रवींद्र या ‘५ कुमाऊ रेजिमेंट’च्या सैनिकाला अटक करण्यात आली. काही रुपयांसाठी देशद्रोह करणार्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत \nCategories राष्ट्रीय बातम्या, हरियाणाTags अटक, पाकिस्तान, पोलीस, भ्रष्टाचार, राष्ट्रद्राेही, संरक्षण, सैन्य\nभारतीय संघाच्या पराभवानंतर काश्मीरमध्ये धर्मांधांचा जल्लोष \n‘मोठ्या प्रमाणात आतंकवादी ठार होत असल्याने काश्मीरची स्थिती सुधारली आहे’, असे कोणी म्हणत असेल, तर ते किती फोल आहे, हे या घटनेतून सिद्ध होते जोपर्यंत काश्मीरमध्ये अशा देशद्रोही मनोवृत्तीचे लोक असतील, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद आणि देशद्रोही कारवाया थांबणार नाहीत \nCategories जम्मू कश्मीर, राष्ट्रीय बातम्याTags खेळ, धर्मांध, पाकिस्तान, पाकिस्तानचे उदात्तीकरण, भारत, राष्ट्रद्राेही, विरोध\nपाकिस्तानमध्ये अपहरण करण्यात येणार्‍या हिंदु मुलींना न्याय मिळण्यासाठी कॅनडामध्ये आंदोलन\nकॅनडामधील सिसौगा सेलिब्रेशन चौकामध्ये मूळ पाकिस्तानातील सिंध प्रांतात रहाणारे; मात्र सध्या कॅनडात वास्तव्य करणार्‍या हिंदूंनी पाकच्��ा विरोधात निदर्शने केली. कॅनडामध्ये पाकमधील हिंदु मुलींना न्याय मिळण्यासाठी आंदोलन करण्यात येते; मात्र भारतात काहीही केले जात नाही \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, उत्तर अमेरिकाTags आंतरराष्ट्रीय, आंदोलन, उत्तर-अमेरिका, पाकिस्तान, महिलांवरील अत्याचार, विरोध, हिंदूंचे धर्मांतरण, हिंदूंवरील अत्याचार\nपाकमधील आतंकवाद्यांना आता अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण\nअफगाणिस्तानातील कुनार, ननगरहार, नूरिस्तान आणि कंधार प्रांतांत आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पाकमधील आतंकवाद्यांना मुळासकट नष्ट केल्यावरच त्यांच्या कारवाया थांबतील \nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags आक्रमण, आतंकवाद, जैश-ए-महंमद, पाकिस्तान, लष्कर ए तोयबा\nपाकमध्ये हिंदु तरुणीचे अपहरण\nपाकमधील अल्पसंख्यांक हिंदूंची दयनीय स्थिती पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका १८ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले. येथील कामरान नावाच्या एका शिक्षकानेच तिचे अपहरण केले.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags आक्रमण, आंतरराष्ट्रीय, गुन्हेगारी, धर्मांध, पाकिस्तान, महिलांवरील अत्याचार, हिंदूंवरील अत्याचार\nपाकमध्ये हाफीज सईद याच्यासह १२ आतंकवाद्यांवर खटला प्रविष्ट\nपाकची ही कारवाई म्हणजे जगाच्या डोळ्यांत धूळफेकच होय पाकला खरेच आतंकवाद्यांच्या विरोधात कृती करायची असती, तर त्याने आतंकवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे बंद करून त्यांना फासावर लटकवले असते \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags आतंकवाद, आंतरराष्ट्रीय, गुन्हेगारी, पाकिस्तान, फसवणूक, हाफिज सर्इद\nपाकमधील मंदिर हिंदूंसाठी ७२ वर्षांनी उघडले \nअसे करून ‘आम्ही पाकमधील अल्पसंख्य हिंदूंसाठी काही तरी करत आहोत’, असे जगाला दाखवण्याचा पाक सरकार प्रयत्न करत आहे जर पाकला खरोखरंच तेथील हिंदूंसाठी काही तरी करावेसे वाटत असेल, तर त्याने धर्मांधांकडून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावेत \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags आक्रमण, आंतरराष्ट्रीय, धर्मांध, पाकिस्तान, मंदिर, मंदिरे वाचवा, हिंदूंची मंदिरे असुरक्षित, हिंदूंसाठी सकारात्मक\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू क���्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/second-world-war/", "date_download": "2019-07-23T03:04:40Z", "digest": "sha1:AL3WGG5JYOYZTAHKCI6O4QU3OSHTAO2Z", "length": 9365, "nlines": 89, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "second world war Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nजपान ने “विनाकारण” पर्ल हार्बर वर हल्ला का केला\nजपानने भलेही युद्धाच्या दृष्टीने चांगली खेळी खेळली. पण तीच खेळी त्यांच्यावर उलटून आली.\nयाला जीवन ऐसे नाव\nजेव्हा वासनांध सैन्याने ८० हजार स्त्रियांच्या चारित्र्यावर हात घातला…\nसंपूर्ण स्त्री जातीच्या आणि मानवतेच्या अस्तित्वाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे जपानच्या चारित्र्यावरही कधी न पुसला जाणारा कलंक लागला\nयाला जीवन ऐसे नाव\nयुद्ध संपलं…पण तो २९ वर्षे छुपं युद्ध लढत राहिला\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === जगात अनेक विचित्र व आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात\nतथाकथित लिबरल विचारवंतांचं लबाड शस्त्र : “प्रोपागंडा” (भाग१)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === प्रोपागेंडा (Propaganda) अथवा प्रचारशास्त्र हे राजकारणातील एक अत्यंत\nज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग ३\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पहिल्या भागाची लिंक: ज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक\nज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग २\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पहिल्या भागाची लिंक: ज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास\nतिच्या हातच्या चहाचं अवघ्या ऑस्ट्रेलियाला याड लागलंय\nविवेकानंदांचं ओढूनताणून ‘पुरोगामीकरण’ करण्याच्या प्रयत्नांना चोख उत्तर देणारा सणसणीत लेख\nया महिलेने १ ते ९ अंकांच्या सहाय्याने साकारल्या गणेशाच्या प्रतिमा \nपु.ल. देशपांडे : आप���्यात नसूनही रोज नव्याने सापडणारी असामी\n इटलीच्या प्रत्येक हॉटेलातील ह्या बोर्डची कथा तुम्हाला माहितीये काय\nआता फेसबुक तुम्हाला शोधून देणार फ्री वाय-फाय\nसरळ वाचली तर ‘रामकथा’ आणि उलट वाचली तर ‘कृष्णकथा’\nपांडुरंग आपल्या मनी असेल ते करीलच : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४२\nत्याने सव्वाशे वर्षांपूर्वी काढलेल्या चित्रांवर आजही कोट्यावधी रुपयांची बोली लागते\nआपण स्वप्न का बघतो शास्त्रशुद्ध आणि मनोरंजक विवेचन\nन्यायमूर्ती अभय ओक आणि भाजपा सरकारची स्वार्थी भूमिका\nतुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पूर्वी कॉंग्रेस पक्षाचं चिन्ह ‘वेगळं’ होतं\nझुंडी रस्त्यावर का उतरल्या\nस्वतः लिहिलेली पुस्तके विकून क्रांतीसाठी हत्यारे विकत घेणारा धाडसी क्रांतिकारक\nरेल्वे बजेट : सुरेश प्रभूंचे महत्वाचे निर्णय \n’ : रामचंद्र गुहांचा लेख – नेहरूंच्या ‘बनवलेल्या’ प्रतिमेमागील सत्य\nभारतीय वायुसेनेचे जनक ‘एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी’ यांचा अज्ञात जीवनप्रवास\nकरिअरमधे पदरी अपयश पडू नये असं वाटत असेल तर ह्या १० प्रश्नांवर विचार करायलाच हवा\nसमान नागरी कायदा – एक मृगजळ\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/delhi-earthquake-in-indonesia-and-australia/", "date_download": "2019-07-23T03:07:30Z", "digest": "sha1:RNJU7KFT66LLBO3B2GKBIXWDS4OKHPYZ", "length": 13564, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया भूकंपाच्या धक्क्याने हादरले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च��या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nइंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया भूकंपाच्या धक्क्याने हादरले\nइंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश सोमवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्याने हादरले. इंडोनेशियामधील तिमोर येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.3 रिश्टर स्केल एवढी होती. तर ऑस्ट्रेलियातील भूकंपाची तीव्रता 7.2 एवढी होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू पाहता या दोन्ही देशांना त्सुनामीचा धोका नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.\nइंडोनेशियात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू बांदा समुद्राच्या तळाशी 214 फूट खोल होता. तर ऑस्ट्रेलियातील डार्विन शहराला बसलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्राच्या तळाशी 220 फूट खोल होता. रॉयटर्सने याबद्दल वृत्त दिले आहे. त्यानुसार इंडोनेशियात भूकंपाचा धक्का बसताच घाबरून अनेक नागरिक इमारतीमधून बाहेर आले व रस्त्यावर सैरावैरा धावू लागले. तर ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे भूकंपाचा हादरा बसताच 700 नागरिक घर सोडून रस्त्यावर जमा झाले. तर अनेकांनी शहर सोडून जाण्य��स सुरूवात केल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपहिल्याच पावसाने राष्ट्रीय महामार्गाची दाणादाण दोन पूल वाहून गेले, वाहतूक ठप्प\nपुढील‘चमकी ताप’… आरोग्यसेवांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/vijay-shankar-picks-up-his-very-first-wicket-in-his-cwc19-debut/", "date_download": "2019-07-23T03:47:40Z", "digest": "sha1:IAZJZVSBJYNL63V4ZLKOT2ZA6SG23HPC", "length": 13972, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "#INDvPAK बदली खेळाडू म्हणून आला अन् भाव खाऊन गेला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nअकरावी प्रवेशाची शेवटची गुणवत्ता यादी 1 ऑगस्टला, दुसऱ्या यादीत 70 हजार…\nअलिबागजवळ उभारणार तिसरी मुंबई, 19 हजार हेक्टर जमीन संपादित करणार\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयो���ात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीरप्रश्नी मोदींनी मध्यस्थता करण्याची विनंती केली डोनाल्ड ट्रम्प यांची लोणकढी थाप\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\n#INDvPAK बदली खेळाडू म्हणून आला अन् भाव खाऊन गेला\nकोणाचं नशीब कधी फळफळेल हे सांगता येत नाही. एकवेळ वर्ल्डकपमध्ये स्थान मिळणार की अशा स्थितीत असलेला अष्टपैलू विजय शंकर वर्ल्डकपच्या पहिल्याच लढतीत, पहिल्याच चेंडूवर बळी घेतो आणि पदार्पणाचा सामना अविस्मिरणीय करून जातो. इथेही त्याला नशीबाची साथ मिळते.\nहिंदुस्थानचा आघाडीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पायांचा स्थायु दुखावला गेल्याने मैदानातून बाहेर जातो. भुवीचे षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या विजय शंकरला पहिल्याच चेंडूवर बळी मिळतो. विजय शंकरच्या चेंडूवर पाकिस्तानचा स���ामीवीर फलंदाज इमान-उल-हक चकतो आणि चेंडू पॅडवर आदळतो. विजय शंकर आणि टीम इंडियाचे खेळाडू पायचितची अपिल करतात आणि पंच बोट वर करतात. वर्ल्डकपमधील पदार्पणाच्या पहिल्याच लढतीत, पहिल्याच चेंडूवर बळी घेतल्याचा आनंद शंकरच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो. विराटही टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिल्याबद्दल त्याला शाबासकी देतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलछावण्यांसाठी 85 कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे मंजूर; पंधरा दिवसांचे अनुदान बाकी\nपुढीलWorld cup 2019 : हिंदुस्थान सबका बाप; पाकिस्तानवर विजय मिळवण्याची परंपरा कायम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअकरावी प्रवेशाची शेवटची गुणवत्ता यादी 1 ऑगस्टला, दुसऱ्या यादीत 70 हजार विद्यार्थ्यांची वर्णी\nकश्मीरप्रश्नी मोदींनी मध्यस्थता करण्याची विनंती केली डोनाल्ड ट्रम्प यांची लोणकढी थाप\nअलिबागजवळ उभारणार तिसरी मुंबई, 19 हजार हेक्टर जमीन संपादित करणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअकरावी प्रवेशाची शेवटची गुणवत्ता यादी 1 ऑगस्टला, दुसऱ्या यादीत 70 हजार...\nकश्मीरप्रश्नी मोदींनी मध्यस्थता करण्याची विनंती केली डोनाल्ड ट्रम्प यांची लोणकढी थाप\nअलिबागजवळ उभारणार तिसरी मुंबई, 19 हजार हेक्टर जमीन संपादित करणार\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/desh/marathi-news-goa-news-bay-bengal-methane-found-100247", "date_download": "2019-07-23T02:41:02Z", "digest": "sha1:VZPVP7BL6Q75IK33PADHZABJAWHR3SDK", "length": 5414, "nlines": 46, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Marathi news goa news bay of bengal methane found बंगालच्या उपसागराच्या तळाशी सापडला मिथेनचा मोठा साठा | eSakal", "raw_content": "\nबंगालच्या उपसा��राच्या तळाशी सापडला मिथेनचा मोठा साठा\nअवित बगळे | मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nपणजी (गोवा) : कृष्णा गोदावरीचे खोरे आणि बंगालच्या उपसागराच्या तळाशी मिथेन वायूचे मोठे साठे सापडल्याची घोषणा दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने आज येथे केली. हे वायूचे साठे समुद्र तळाशी केवळ तीन मीटर खोलीवर असल्याने वायू बुडबुड्यांच्या स्वरुपात सातशे मीटर खोलवरपर्यंत वर येत असल्याचे या संस्थेच्या संशोधकांना आढळून आले आहे.\nनाशिकमध्ये जुना वाडा कोसळला; जिवीतहानी नाही (व्हिडिओ)\nनाशिक : जुन्या नाशिक परिसरातील एक जुना वाडा रविवारी कोसळला. वाडा कोसळण्यापूर्वीच लोकांना बाहेर काढण्यात आल्याने जिवीतहानी टळली. वाड्याचा एक भाग...\nनाशिकला अतिदक्षतेचा इशारा तर, त्र्यंबकेश्‍वरमध्ये पूरपरिस्थिती\nनाशिक ः मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरीसह दारणा, वालदेवी, वाघाडी, नासर्डी आणि सिन्नर तालुक्‍यातील म्हाळुंगी व सुरगाणा तालुक्‍यातील नार, दमणगंगा नदी...\nमहापालिकेकडूनच गोदावरी नदीत प्रदूषण,गोदावरी गटारीकरण विरोधी मंचची तक्रार\nनाशिकः गोदावरी नदीत गटारीचे सांडपाणी मिसळत नसल्याचे महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देउनही आणि नदीपात्र प्रदूषण करणाऱ्यावर गुन्हे दाखल...\nनाशिक रोड - वि. दा. सावरकर उड्डाणपुलाखाली पावसाच्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारक.\nनाशिक - तब्बल महिन्यापासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने रविवारपासून खऱ्या अर्थाने शहर-जिल्ह्यावर मेहेरनजर दाखवली. दिवसभर रिमझिम पडणाऱ्या पावसाचा दुपारी...\nआवक घटल्याने आठवडे बाजारात भाज्यांचे दर तेजीत\nपंचवटी ः गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या आवकेनंतरही आज बुधवारच्या आठवडे बाजारात फळभाज्यांसह पालेभाज्यांचे दर तेजीतच राहिले. कोथिंबींरीच्या...\nनागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, महागाव आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर, अर्धापूर तालुक्‍यामध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9B%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AF%E2%80%93%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-07-23T03:08:44Z", "digest": "sha1:QYSBHD67XO6PLYC4LAHPX3G7W3FG2OZT", "length": 6374, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "छिंगघाय–तिबेट रेल्वे - विकिपीडिया", "raw_content": "\nडिझेल इंजिनावर चालणारी छिंगघाय–तिबेट रेल्वे\nछिंगघाय–तिबेट रेल्वे (तिबेटी: མཚོ་བོད་ལྕགས་ལམ།; चीनी: 青藏铁路) ही चीन देशामधील एक रेल्वे आहे. ही रेल्वे तिबेटमधील ल्हासा शहराला छिंगहाय प्रांताच्या शीनिंग शहरासोबत जोडते. एकूण १,९५६ किमी (१,२१५ मैल) लांबीच्या ह्या रेल्वेमार्गाच्या शीनिंग ते गोलमुद दरम्यानच्या ८१५ किमी (५०६ मैल) लांबीच्या टप्प्याचे काम १९८४ साली पूर्ण झाले होते. १,१४२ किमी (७१० मैल) गोलमुद ते ल्हासा या टप्प्याचे उद्‌घाटन १ जानेवारी २००६ रोजी चिनी राष्ट्राध्यक्ष हू चिंताओ यांनी केले.\nएकूण १,९५६ किमी लांबीचा हा मार्ग २००६मध्ये बांधून पूर्ण झाला. हा मार्ग तांग्गुला घाटातून जाताना ५,०७२ मी (१६,६४० फूट) उंचीवरुन जातो. तेथील तांग्गुला रेल्वे स्थानक ५,०६८ मी (१६,६२७ फूट) उंचीवर असून जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्थानक आहे. ४,९०५ मी (१६,०९३ फूट) उंचीवरील फेंघुओशान बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गावरील बोगदा आहे. या मार्गावरील ६७५ पूलांची एकूण लांबी १५९.८८ किमी आहे. सुमारे ५५० किमी लांबीचा मार्ग पर्माफ्रॉस्ट[मराठी शब्द सुचवा]वर बांधलेला आहे.\nया मार्गावरील गाड्यांमधून ८०० ते १,०० प्रवासी रोज प्रवास करण्याची क्षमता आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१८ रोजी ०९:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98,_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-07-23T02:38:45Z", "digest": "sha1:74TOMHHCPK5M63FH7SD5BORJZRGQOAB2", "length": 6577, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वजीरपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली - विकिपीडिया", "raw_content": "वजीरपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली\nवजीरपूर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.\nहा विधानसभा मतदारसंघ चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.\nनिवडून आलेल्या सदस्याचे नाव\n१९९३ दीप चंद बंधू काँग्रेस\n१९९८ दीप चंद बंधू काँग्रेस\n���००३ मांगे राम गर्ग भाजपा\n२००८ हरी शंकर गुप्ता भाजपा\n२०१३ महेंदर नागपाल भाजपा\n२०१५ राजेश गुप्ता आप\nनवी दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nकरोल बाग • पटेलनगर • मोतीनगर • दिल्ली केंट • राजेंद्रनगर • नवी दिल्ली • कस्तुरबानगर • मालवीयनगर • आर के पुरम • ग्रेटर कैलास\nआदर्शनगर • शालिमार बाग • शकूर वस्ती • त्रिनगर • वजीरपूर • मॉडल टाउन • सदर बाजार • चांदनी चौक • मटिया महाल • बल्लीमारान\nकोंडली • पटपडगंज • लक्ष्मीनगर • विश्वासनगर • कृष्णानगर • गांधीनगर • शाहदरा • जंगपुरा\nबुराडी • तिमारपूर • सीमापुरी • रोहतासनगर • सीलमपूर • घोंडा • बाबरपूर • गोकलपूर • मुस्तफाबाद • करावलनगर\nमादीपूर • राजौरी गार्डन • हरिनगर • टिळकनगर • जनकपुरी • विकासपुरी • उत्तमनगर • द्वारका • मटियाला • नजफगड\nनरेला • बादली • रिठाला • बवाना • मुंडका • किराडी • सुलतानपूर माजरा • नांगलोई जाट • मंगोलपुरी • रोहिणी\nबिजवासन • पालम • महरौली • छत्तरपूर • देवली • आंबेडकर नगर • संगमविहार • कालका जी • तुघलकाबाद • बदरपूर\nचांदनी चौक लोकसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१७ रोजी ०४:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/desh/goa-news-caste-reservation-ramdas-athawale-100106", "date_download": "2019-07-23T02:51:37Z", "digest": "sha1:ZHNWPKZFN5HCO6MJ2SEEJ5TMLAN3CQL5", "length": 5039, "nlines": 52, "source_domain": "amp.esakal.com", "title": "goa news caste reservation ramdas athawale आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे प्रयत्न: रामदास आठवले | eSakal", "raw_content": "\nआरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे प्रयत्न: रामदास आठवले\nअवित बगळे | सोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nपणजी (गोवा): अनुसुचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय वर्गात समाविष्ट नसलेल्या जातींतील आर्थिक मागासांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर याविषयी चर्चाही झाली आहे, अशी माहिती केंद्रीय समाजकल्याण व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (सोमवार) पर्वरी येथे दिली.\nनितीशकुमार यांच्यापुढे भाजपचेच आव्हा���\nःपाटणा ः बिहारमध्ये इतर मागासवर्ग गटातील (ओबीसी) राज्यपालांची नियुक्ती करून भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे घर भेदण्याचा प्रयत्न केला आहे....\nधनगर आरक्षण : पंढरपूरमधील मेळाव्यास 'या' नेत्यांची उपस्थिती\nकोल्हापूर - \"धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याबाबत मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. त्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. या विरोधात धनगर...\nVidhansabha 2019 : ‘भाजप’चे लक्ष्य २२० जागांचे\nमुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीत स्वबळावर २२० जागा जिंकण्याचे लक्ष्य भारतीय जनता पक्षाने आखले असून, यासाठी प्रत्येक मतदारसंघात विजयी उमेदवारावर...\nराज्यातील 85 हजार भावी गुरुजींचा जीव टांगणीला\nसोलापूर - राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण जाहीर करून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली....\nधनगर आरक्षण : लाभासाठी आता आरपारची लढाई\nकोल्हापूर - \" धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी 2014 पासून सरकारने खेळवत ठेवले आहे. मुख्यमंत्री, त्यांचे सहकारी वरिष्ठ मंत्री धनगर...\nआरक्षण बदलणार की कायम राहणार\nनागपूर : आरक्षणाचा विषय निकाली काढत एका महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/maharashtra/radha-krishna-vikhe-patil-criticize-sambhaji-bhide-koregaon-bhima-riot-105459", "date_download": "2019-07-23T02:44:55Z", "digest": "sha1:RNUT33PQO556PMUBKQBGCT5CGES3PWYL", "length": 5046, "nlines": 52, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Radha Krishna Vikhe Patil criticize Sambhaji Bhide on Koregaon Bhima riot सरकार भिडेंना पाठीशी घालतंय: राधाकृष्ण विखे पाटील | eSakal", "raw_content": "\nसरकार भिडेंना पाठीशी घालतंय: राधाकृष्ण विखे पाटील\nसकाळ न्यूज नेटवर्क | सोमवार, 26 मार्च 2018\nकोरेगाव भीमा प्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे मांडला. त्यावेळी ते बोलत होते. मात्र हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले.\nVidhansabha 2019 : संधीचा फायदा नक्की कोण उचलणार\nविधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस आणि भाजपने प्रदेशाध्यक्ष बदलले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पश्‍चिम महाराष्ट्रातील...\nमरगळलेल्या कॉंग्रेसला संजीवनी देण्याचे आव्हान \nमुंबई - गटातटातील टोकाचे राजकारण, कमालीचा विस्कळितपणा, हरवलेला आत्मविश्‍वास आणि राज्यस्तरावरील...\n प्रत्येकाला हक्काचे घर मिळणाच \nमुंबई : राज्यातील नागरिकांसाठी खूशखबर असून प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर देण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...\n'मग कळेल जनता कुणाच्या पाठीमागे आहे ते'; जयंत पाटलांचे विधानसभेत आव्हान\nमुंबई : ''मुख्यमंत्र्यांकडे जर खरीच ताकद असेल, हिंमत असेल, तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा,'' असे आव्हान...\nखडसे म्हणतायत.. 'आमचं ठरलंय.. तुमचं काय ते सांगा\nमुंबई - ‘मुख्यमंत्री आणि मी काय करायचं ते ठरलंय. पण, मुख्यमंत्रिपदाबाबत तुमचं आणि भाजपचं काय ठरलंय, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अगोदर...\nमंत्रिमंडळ विस्ताराविरोधात याचिका करणाऱ्यांना सुनावले\nमुंबई : राजकीय वाद राजकीय पद्धतीने सोडवायला हवेत, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णया विरोधात याचिका करणाऱ्या याचिकादारांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/sustainable-production-possible-through-organic-farming/", "date_download": "2019-07-23T03:30:10Z", "digest": "sha1:QVUMIBYPYYMO3KZDQRDOMMBE4ROJLECO", "length": 7289, "nlines": 78, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पादन शक्य", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nसेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पादन शक्य\nशेतकऱ्यांना उपजिविका पुरवणे आणि ग्रामीण तसेच शहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची क्षमता सेंद्रीय शेतीमध्ये आहे असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंह यांनी म्हटले आहे. मथुरा येथे आयोजित सेंद्रीय शेती परिषदेला ते काल संबोधित करत होते.\nजमिनीचे आरोग्य आणि सुपीकपणा यात सुधारणा करून सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पादन साध्य करता येईल असे ते म्हणाले. 2015-16 ते 2018-19 या काळात देशात समूह पद्धतीने सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 1307 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे ते म्हणाले. परंपरागत कृषी विकास योजना, सेंद्रीय मूल्य साखळी विकास अभियान आणि एपीईडीएच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे देशात आतापर्यंत 23.02 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन प्रमाणित सेंद्रीय शेती अंतर्गत आणण्यात आल्याचे ते म्हणाले.\nजागतिक बाजारपेठेत भारतीय सेंद्रीय उत्पादनांना मोठी मागणी असल्याचे त्यांनी सां��ितले. रासायनिक खते आणि किटकनाशकांवर अधिक अवलंबून न राहता केंद्रीय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना देणार\nविदर्भाच्या व्यापार व औद्योगिक विकासाची रुपरेषा नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ने आखावी\nपिकांवरील किडींच्या बाबतीत गाफील राहु नका\nअर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्र्यांची भेट\nभंडाऱ्यात इथेनॉल-सीएनजी प्रकल्प सुरु होणार\nकृषी परिवर्तन: राज्यांनी 7 ऑगस्टपर्यंत सूचना द्याव्यात\nकृषी विभागास सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ नियुक्ती करणेबाबत\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-07-23T03:22:42Z", "digest": "sha1:WOHAK4ALSWEGS6D74COLPOXNNEAA3MZY", "length": 6023, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फूच्यानला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख फूच्यान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nशांघाय ‎ (← दुवे | संपादन)\nषा'न्शी ‎ (← दुवे | संपादन)\nषान्शी ‎ (← दुवे | संपादन)\nचीन ‎ (← दुवे | संपादन)\nपेकिंग ‎ (← दुवे | संपादन)\nमकाओ ‎ (← दुवे | संपादन)\nहाँग काँग ‎ (← दुवे | संपादन)\nत्यांजिन ‎ (← दुवे | संपादन)\nशिंच्यांग ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरिक मंगोलिया ‎ (← दुवे | संपादन)\nस-च्वान ‎ (← दुवे | संपादन)\nतिबेट स्वायत्त प्रदेश ‎ (← दुवे | संपादन)\nकिंगलाँग ‎ (← दुवे | संपादन)\nफुजियान (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nहाइनान ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग ‎ (← दुवे | संपादन)\nच-च्यांग ‎ (← दुवे | संपादन)\nयुइन्नान ‎ (← दुवे | संपादन)\nषांतोंग ‎ (← दुवे | संपादन)\nकान्सू ‎ (← दुवे | संपादन)\nहूपै ‎ (← दुवे | संपादन)\nछिंगहाय ‎ (← दुवे | संपादन)\nच्यांग्सू ‎ (← दुवे | संपादन)\nआंह्वी ‎ (← दुवे | संपादन)\nहपै ‎ (← दुवे | संपादन)\nच्यांग्शी ‎ (← दुवे | संपादन)\nहूनान ‎ (← दुवे | संपादन)\nहेनान ‎ (← दुवे | संपादन)\nक्वांगतोंग ‎ (← दुवे | संपादन)\nक्वीचौ ‎ (← दुवे | संपादन)\nचीलिन ‎ (← दुवे | संपादन)\nल्याओनिंग ‎ (← दुवे | संपादन)\nहैलोंगच्यांग ‎ (← दुवे | संपादन)\nनिंग्स्या ‎ (← दुवे | संपादन)\nक्वांग्शी ‎ (← दुवे | संपादन)\nचोंगछिंग ‎ (← दुवे | संपादन)\nचीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग ‎ (← दुवे | संपादन)\nफूज्यान (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:माहितीचौकट राजकीय विभाग ‎ (← दुवे | संपादन)\nफूचौ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/tag/%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-23T03:03:40Z", "digest": "sha1:7KZJEMXVXAXOQDZAZIS5TF46P54VSYDN", "length": 74613, "nlines": 357, "source_domain": "suhas.online", "title": "लघुकथा – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nए ssss ए… काय पो छे \nरंग्या आकाशाकडे भिरभिरत्या नजरेने बघत होता, त्याची नजर काही तरी हेरायचा प्रयत्न करत होती. प्रचंड ऊन होतं आणि तो धावून धावून घामाने नखंशिखांत भिजलेला होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं, सारखा वळून वळून आपल्या छोट्या ४ वर्षाच्या बहिणीकडे बघत होता. ती मुकाट्याने त्याच्या मागे दुडूदुडू धावत होती. तो मोठाला बांबू धरून रंग्याचा हात प्रचंड दुखत होता आणि त्या छोट्या जीवाकडे १५-२० पतंगाचा गठ्ठा सांभाळायची जबाबदारी होत���.\nरंग्या दिवसभर इकडून-तिकडे तो बांबू घेऊन पळत होता. कुठली पंतग बांबूला लावलेल्या तारेमध्ये अलगद फसतेय, याचा विचार करत नुसता तो अनवाणी धावत होता. कुठे बांबू उंच करून पतंग त्यात अडकवायला जाई, तितक्यात कोणी मोठा बांबू घेऊन येई आणि त्याच्या समोर असेलेली पतंग त्याच्यापासून हिरावून घेऊन जाई. हा बिचारा तोंड पाडून बसे, मनातल्यामनात विचार करायचा की अजुन मोठा बांबू घेऊ का..पण हाच बांबू त्याला धड उचलता येत नव्हता, तर मोठा आणून काय केलं असतं..म्हणून तो विचार सोडून देई, आणि ए गु sss ल, एsss काय पो छे आवाज ऐकून नुसता धावत सुटे…. पण कधी कधी ह्याला मुलांच्या घोळक्यातसुद्धा पंतग मिळून जाई, त्यामुळे त्याने आशा सोडली नव्हती. आज खूप जास्त धावपळ केली होती त्याने.\n९ वर्षाचा रंग्या आणि चार वर्षाची निता जोगेश्वरी रेल्वे लाईनलगतच्या झोपडपट्टीत राहायचे. तिला बोलता येत नसे, पण नेहमी तिच्या चेहऱ्यावर एक स्मित असायचे. त्यांचा बाप दारू पिऊन रेल्वेखाली चिरडून मेला, आणि बाप गेल्यावर आईसुद्धा घर सोडून दुसऱ्याकडे निघून गेली. आता दोघेच एकमेकांचे आधार होते. रंग्या सिग्नलवर गाड्या पुसायचा, रिक्षा धुऊन द्यायचा, पेपर विकायचा आणि रात्री शौकत अलीच्या दारू अड्ड्यावर टेबलं साफ करायचा. त्यामुळे रोजचं जेवण सुटायचं, पण शौकत निताला खाऊ घालताना हो-नाही करायचा. त्याला सांगायचा, “क्यों ईस बोझ को लेके घुमता हैं, पता भी नही ये तेरी बेहन हैं या नही…” रंग्याला ते अजिबात रुचत नसे, “देखो सेठ जमता हैं तो दो, नही तो मैं कही और नौकरी कर लूंगा…ती माझी बहीण आहे आणि तिची काळजी मी घेईन…” शौकत एक कचकचीत शिवी हासडून बोले,”भोसडीके, तू नही सुधरेगा.. जा अंदर, और काम कर. खाना बाद मैं मिलेगा.”\nत्याच्यामागे ही रोजची कटकट असे, रोज त्याला माहित नसे, की आज जेवण मिळेल की नाही… मिळाले तर, त्यासाठी किती शिव्याशाप खावे लागतील. दिवसभरात गाडी पुसून जितके पैसे मिळायचे, त्या पैश्यात तो निताला दोन वेळा उकाडा-पाव खाऊ घालत असे. चार दिवसांपूर्वी त्याच्याच झोपडपट्टीत राहणारा अमित त्याला म्हणाला होता, मकरसंक्रांत जवळ येतेय. नाक्यावर पतंगाचा धंदा टाकतोय, तू काम करणार का म्हणून… आधी हा नाही म्हणाला होता….पण… पण शेवटी न राहवून हो म्हणाला.\nतो अमितकडे गेला. अमितने त्याला एक तार लावेलेला बांबू दिला. म्हणाला उचलून बघ, झेपत असेल ���र घे नाही तर दुसरा बघ. आता रंग्याला कळेना, हा बांबू कशाला मग त्याला अमित ने समजावलं, आपण स्वतः पंतगा विकत घ्यायच्या नाहीत, आपण लोकं उडवतात त्या गुल झाल्या, की नीट जमा करायच्या आणि स्वस्तात विकायच्या. तरी त्याच्या मनाचे समाधान झाले नाही, “अरे अमित अश्या पतंगा घेणार तरी कोण मग त्याला अमित ने समजावलं, आपण स्वतः पंतगा विकत घ्यायच्या नाहीत, आपण लोकं उडवतात त्या गुल झाल्या, की नीट जमा करायच्या आणि स्वस्तात विकायच्या. तरी त्याच्या मनाचे समाधान झाले नाही, “अरे अमित अश्या पतंगा घेणार तरी कोण” मग अमित समजुतीच्या सुरात म्हणाला,”१० रुपयाची पतंग ३-४ रुपयात विकू किंवा १० ला तीन अश्या विकू. त्या फक्त नीट अलगद वरच्यावर धरायच्या ह्या बांबूने बस्स…बाकी फायदा आपलाच आहे आणि तुला प्रत्येक पाच पतंगांच्या मोबदल्यात ३ रुपये देईन. बोल आहे कबुल” मग अमित समजुतीच्या सुरात म्हणाला,”१० रुपयाची पतंग ३-४ रुपयात विकू किंवा १० ला तीन अश्या विकू. त्या फक्त नीट अलगद वरच्यावर धरायच्या ह्या बांबूने बस्स…बाकी फायदा आपलाच आहे आणि तुला प्रत्येक पाच पतंगांच्या मोबदल्यात ३ रुपये देईन. बोल आहे कबुल\nरंग्याच्या शेजारीच चिमुरडी निता मातीत बसून दगडांशी खेळत होती. मनात विचार करत होता, काय करावं म्हणून. शौकतच्या कटकटीला तो खूप वैतागला होता. अमित ने त्याला आज एक वेगळा पर्याय दिला होता. त्याने आधी असं कधी केलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला जमेल की नाही ही मनात धाकधूक होतीच. तो अमितला म्हणाला, “पैसे नक्की देणार नं मला फसवणार तर नाही मला फसवणार तर नाही” अमित त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला, “जबान दी हैं दोस्त, भरोसा रख.” त्याचे हे शब्द ऐकून त्याला धीर आला, त्याने निताला उठवलं. तिचे कपडे झटकले आणि तिचा एक हात धरून झोपडीकडे चालू लागला. चिमुरडी निता रंग्याच्या दुसऱ्या हातात असलेल्या उंच गोष्टीकडे कुतूहलाने बघत चालू लागली.\n“ए भरदोल… पकड पकड…” ह्या शब्दांनी रंग्या भानावर आला आणि आवाजाच्या दिशेने धावत सुटला. आकाशाकडे बघत त्या पतंगाचा अंदाज तो घेत होता, अचानक तो पतंग घ्यायला ५-६ पोरांची झुंबड उडाली, सगळे हात उंच करून तो पतंग आपल्या काट्यात अडकवायला बघत होते, एकमेकांना शिव्या देत होते. शेवटी सगळी पोरं पांगली, ती पतंग रंग्याला मिळाली होती. त्याने हलकेच बांबू खाली केला आणि पतंग तारेतून स��डवला. त्याची नजर निताला शोधू लागली. “ए निते, ये इथे… बघ कसली मस्त पतंग मिळालीय.” निता कौतुकाने त्या लालधम्मक पतंगीकडे बघत होती, त्याने पतंगीचा मांजा कणी पासून तोडला आणि काडीपेटीला गुंडाळायला सुरुवात केली. बाजूला असलेल्या दुकानाच्या घड्याळात वेळ बघितली, दीड वाजला होता. निताला काही तरी खायला द्यायला हवं आणि त्याला ही सपाटून भुक लागली होती. त्याने पतंग निताकडे दिली, तिने हलक्या हाताने ती पकडली आणि रंग्यासोबत चालू लागली.\nरंग्याला स्वतःच्या मेहनतीचं खूप कौतुक वाटत होतं. गेल्या दोन दिवसात त्याला २०-२२ रुपये मिळाले होते आणि आजचे ७-८ रुपये सहज मिळतील, ह्या विचारात तो चहाच्या टपरीवर गेला. नितासाठी गरम दुध आणि खारी घेतली. तिला बाकड्यावर बसवलं. स्वतः दोन-तीन ग्लास घटाघटा पाणी प्यायला, आणि एक कटिंग मागवली. खूप दमला होता तो, चेहरा काळवंडला होता. निता एकदम निर्धास्त बसली होती. ती रंग्याच्या अवताराकडे बघून हसत होती. रंग्या पण गालातल्या गालात हसला. चहा पिता-पिता तो किती पंतगा जमा झाल्या हे मोजू लागला. निता त्याला एक एक पतंग देई, आणि तो एक-दोन-तीन असे मोजत पतंग बाजूला ठेवत होता. शेवटची पंतग निता देईना. तिला ती लालभडक पतंग खूप आवडली होती आणि तिला ती हवी होती.\nरंग्या तिच्या हातून ती पतंग हलकेच ओढू लागला, त्याला भीती वाटत होती की पतंग फाटेल आणि आपली सगळी मेहनत वाया जाईल. निता ती पतंग सोडायला तयार नव्हती. ती स्वतःकडे पतंग ओढू लागली. रंग्या तिला लाडाने समजावू लागला, “निते, अजुन एक खारी खाणार का, मला पतंग दे मी तुला खारी देतो” निताने मानेनेच नकार दिला. तो परत समजावू लागला,”तुला आज मऊ मऊ भात-डाळ जेवायला देईन रात्री” निता कुठल्याच गोष्टीला बधत नव्हती, तो आता वैतागला होता,”निते, मार खाशील आता…सोड तो पतंग” निताने मानेने नकार देत, तो पतंग जोरात तिच्याकडे ओढला आणि पतंग फाटला आणि ती चिमुरडी रडायला लागली.\nपण ते बघून रंग्या भडकला, आपली मेहनत अशी वाया गेली हे बघून त्याला राग अनावर झाला आणि त्याने मागेपुढे न बघता, निताला कानाखाली मारली. ती चिमुरडी अजुन भोकाड पसरून रडू लागली. आकाशात उडणारे पतंग बघत, तिला तो फरफटत झोपडीकडे घेऊन निघाला..”रड रड..मला काही नाही फरक पडत..एक तर मी इथे इतकी मेहनत घेतोय आपल्या जेवणासाठी आणि तू नको ते हट्ट करतेस” तिला झोपडीत शांत बसवलं, तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतंच. रंग्या बांबू आणि पतंगा घेऊन अमितच्या दुकानाकडे निघाला.\nत्याची पावले संथगतीने पडत होती, त्याला अपराधी वाटत होतं. उगाच मारलं निताला, पण तिनेसुद्धा तसं नव्हतं करायला पाहिजे. तिला कळायला हवं, की तिचा मोठा भाऊ किती मेहनत घेतोय तिच्यासाठी…आणि ती… आणि तो मेहनत अशी वाया घालवायची तो अमितच्या दुकानात पोचला. त्याला बांबू आणि पतंगा दिल्या. अमित इतक्या पतंगा बघून खुश झाला होता. त्याने रंग्याला दोन रुपये जास्तीचे दिले. रंग्या त्याचे आभार मानून झोपडीकडे निघाला. तो अडखळत चालत होता. पाय खूप दमले होते, त्याला झोप हवी होती..पण रिकाम्यापोटी झोपसुद्धा येत नसे. तितक्यात तो थबकला, थोडा विचार करून मागे फिरला.\nसंध्याकाळी तो झोपडीकडे आला, “निते…ए निते…. कुठे आहेस गं. मी तुझ्यासाठी गंमत आणलीय” ती झोपडीत नव्हती, शेजारी एका मुलीबरोबर खेळत होती. तो तिला खेळातून उठवत म्हणाला, चल झोपडीत तुझ्यासाठी एक गंमत आणलीय. ती उठायला तयार नव्हती, त्याच्यावर रागावली होती. तिचे डोळे सुजून लाललाल झाले होते. त्याने तिला उचलून झोपडीत आणले, ती खाली उतरायचा, स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिला घट्ट धरले होते. त्याने तिला झोपडीत आणले आणि तिचे डोळे एकदम चमकले. तिने रंग्याकडे आनंदाने बघितले. रंग्याने तिला खाली उतरवलं. ती चिमुरडी प्लास्टिकचं बॅनर अडकवून बनवलेल्या झोपडीच्या भिंतीकडे कौतुकाने बघत होती. तिचे डोळे चमकले. ती एकदम आनंदाने उड्या मरू लागली…कारण..\nकारण…रंग्याने तिच्यासाठी तशीच एक मोठ्ठी लालधम्मक पतंग विकत आणली होती…..\nजोगेश्वरीला ट्रेनमध्ये असताना मला ही दोन भावंड रेल्वे ट्रॅकवर दिसली होती. त्यावरून सुचलेलं काहीबाही खरडलंय. कथा हा माझा प्रांत नाही, त्यामुळे हा छोटासा प्रयत्न गोड मानून घ्यावा. काही चुकले असेल, आवडले नसेल तर बिनधास्तपणे सांगा. ही कथा मीमराठी.नेट आयोजित “लेखन स्पर्धा २०१२” मध्ये प्रवेशिका म्हणून समाविष्ट केलेली आहे. ब्लॉग वाचकांसाठी इथे पुनःप्रकाशित करत आहे. स्पर्धेचा निकाल ह्या महिन्याअखेरपर्यंत अपेक्षित आहे. मूळ कथेची लिंक – ए ssss ए… काय पो छे \n– फोटो साभार गुगल…\nसाठ्ये कॉलेजमध्ये एकदम उत्सवाचे वातावरण होते. कॉलेजच्या वार्षिक युथ फेस्टिव्हल्सची तयारी जोरदार सुरु होती. रोज टीव्ही, वर्तमानपत्रात जाह���राती झळकत होत्या. एकंदरीत हा फेस्टिव्हल कॉलेजसाठी प्रतिष्ठेचा बनला आणि त्यामुळे आयोजनात कुठल्याही प्रकारची हयगय केली जात नव्हती. फेस्टिव्हलच्या थीमचा एक भाग म्हणून, कॉलेजने दरवर्षीप्रमाणे एक स्मरणिका छापायचे ठरवले आणि त्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्य पाठवण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले गेले. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रवेशिका पारखून निवड करणे सुरु होते. मराठी साहित्य छाटणीचे काम कॉलेज जिमखान्यात सुरु होते.\nह्या आयोजनाला सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता आणि एक से बढकर लेख, कविता आयोजाकांपर्यंत पोचल्या होत्या. इतके लेख आणि साहित्य त्यांच्याकडे पोचले की, त्यांनी अजुन प्रवेशिका घेणे बंद केले आणि तशी सूचना नोटीस बोर्डावर लावली. सगळे आयोजक कँटिनमध्ये चहा घ्यायला गेले. जेव्हा ते सगळे जण परत आले, तेव्हा त्यांना जिमखान्याच्या टेबलावर एक बंदिस्त लिफाफा आढळला. फेस्टच्या मासिकासाठी एका मुलीने कविता लिहून पाठवली होती. त्या पाकिटावर तिने नाव आणि बाकी माहिती लिहिली होती. आयोजकांपैकी एकाने ते पाकीट उघडलं आणि कविता वाचायला सुरुवात केली..\nआज पुन्हा तेच स्वप्न पडलं..\nमला उडता येत होत..\nआसमंतात करत होती मुक्त संचार..\nस्वच्छंदी मनात फक्त तुझाच विचार..\nपंख काही नव्हते मला..\nतरीही मी उडत होते..\nहवं तसं हवं तिथे..\nजणू मी हवेत तरंगत होते..\nमग मनात विचार आला..\nकुठे बरं जावं, काय बरं शोधावं..\nक्षणाचाही विलंब जाहला नसावा..\nआतून वाटले तुझा चेहरा पाहावा..\nमी मात्र तुझ्या ओढीने..\nअखेर एक खिडकी दिसते..\nहे तुझेच घर अशी खात्री पटते..\nमला कसं कळलं विचारू नकोस..\nस्वप्नातल्या गोष्टींवर अंकुश नसे..\nमी तशीच विहरत त्या खिडकीपाशी येते..\nतुझ्या ओढीने शोधाशोध करते..\nपलंगावर तू निर्धास्त पहुडलेला..\nअंधारात फक्त तुझा चेहरा उजळलेला..\nडोळ्याचे पारणे फिटे पर्यंत..\nमी फक्त तुला पाहते..\nअरे कूस बदलू नकोस..\nअसंच मनोमन पुटपुटत राहते..\nस्मरणिकेचे संपादक: “ह्म्म्म…..चांगला प्रयत्न आहे…प्रियकराची आठवणीत हरवलेली एक प्रेयसी. एकदम जीव ओतून लिहायचा प्रयत्न केलाय. पण… पण आपण ही कविता नाही स्वीकारू शकत. कविता उशिरा पाठवलीय. (ते शिपायाला हाक मारतात)\n“पांडू, हे पाकीट ह्या पोरीला नेऊन दे आणि तिला सांग कविता नाही स्वीकारू शकत, कारण साहित्य द्यायची मुदत संपली आहे म्हणून” आणि सगळे कामात गर्क होतात.\n“तो” मात्र ती कविता वाचून स्तब्ध झाला होता. त्याला राहून राहून त्या मुलीचं नाव ओळखीचे वाटत होतं. तो लगेच पांडूच्या मागून धावत गेला आणि आडूनआडून बघायला लागला की ती मुलगी नक्की कोण…पांडू एका वर्गासमोर जाऊन उभा राहतो आणि त्या मुलीला आवाज देतो. ती बाहेर येते, पण ह्याला तिचा चेहरा दिसत नाही. पांडू तिच्याशी बोलत असतो. तिला आपली कविता नाकारली आहे हे निश्चितचं आवडत नाही, आणि ती तो कागद चुरगळून बाहेर फिरकावते. हा तिला बघायचा प्रयत्न करतो, पण त्याला फक्त एक पाठमोरी आकृती दिसते, जी डोळे पुसत वर्गात जात असते. तो लगबगीने उठतो आणि धावतच त्या कागदाच्या बोळ्याजवळ पोचतो. कोणी बघत नाही हे बघून, ती कविता नीट घडी करून खिशात ठेवून देतो.\nकॉलेजच्या आवारात विविध स्पर्धांच्या पात्रता फेरी सुरु होत्या. सगळीकडे नुसता गोंधळ सुरु होता. फेस्टची तयारी पुर्ण होत आली होती. आता सगळे आतुरतेने त्या दिवसाची वाट बघत होते, पण त्याच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरु होती. होता होता फेस्टिव्हलचा दिवस उजाडला. कॉलेजच्या प्रिन्सिपलांनी अधिकृतपणे फेस्टिव्हल सुरु झाल्याची घोषणा केली. आता पुढचा आठवडाभर नुसता हैदोस घालायला सगळे मोकळे.\nविद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी विविध स्पर्धेतून भाग घेत होत्या, सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सायन्स म्हणा, वकृत्व म्हणा, रोबोटिक्स म्हणा की गायन म्हणा….आयोजनात काही कसूर पडली नव्हती. सगळं कसं सुरळीतपणे सुरु होतं. संयोजकांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना “उत्सव” ह्या स्मरणिकेचे वाटप सुरु केलं. साहित्याची ही मेजवानी कोणी सोडेल तर शप्पथ…\nत्यातल्या कथा आणि कविता इतक्या उत्कृष्ट दर्ज्याच्या होत्या, की सगळ्यांना ते आवडत होत. तिला सुद्धा स्मरणिकेची एक प्रत दिली होती, पण ती तोंड पाडून लायब्ररीकडे जात होती. तिला अजिबात रस नव्हता वाचनात. तिचा प्रचंड हिरमोड झाला होता आपली कविता नाकारल्यामुळे . तासभर लायब्ररीत बसून ती घरी जायला निघाली. दरवाज्यातच तिच्या मैत्रिणी घोळक्याने उभ्या होत्या आणि काही तरी कुजबुजत, खिदळत होत्या.\nतिला काही कळले नाही, तिने विचारलं तिच्या मैत्रिणीला, “काय गं.. काय झालंय” तिच्या मैत्रिणीने काही नं बोलता, स्मरणिकेचे एक पान उघडून तिच्या पुढे केलं. कवितेचे शीर्षक “शीर्षक नसलेली कविता” होतं आणि ती तिचीच कविता होती. कोणीतरी त्या कवितेचे रसग्रहण केलं होतं.\nकसला तरी शॉक लागल्यासारखं ती उभी होती, काय बोलावं तिला सुचत नव्हतं. तिने ते रसग्रहण वाचले आणि तिचे डोळे पाण्याने डबडबून गेले. काही झालं तरी तो स्वतःला सावरू शकत नव्हती. ज्याने ते रसग्रहण लिहिलं होतं, त्याने तिच्या भावना तंतोतंत हेरल्या होत्या आणि त्या सुरेख शब्दातून मांडल्या होत्या. ती धावतच जिमखान्याकडे निघाली. तिथे चौकशी केली त्या लेखाबद्दल, पण कोणालाच काही नक्की माहित नव्हते. लेखकाचे नावं अनामिक असल्यामुळे त्यावरून ओळखणे अशक्य होते. ती बावरून इकडेतिकडे बघू लागली. काय करावं, कोणाला विचारावं म्हणून मग ती कल्चरल कमिटीच्या ऑफिसकडे जाऊ लागली. निदान त्यांना नक्की माहित असेल ह्या आशेने. तिथे गेली, पण तिथे कोणीच नव्हते.\nती दरवाज्याजवळ असलेल्या बाकावर ढिम्मपणे बसली. मनात विचारांचे सत्र सुरु होतेच. कोणी केलंय हे रसग्रहण, कोण मला इतकं चांगलं ओळखत इथे. बालपणापासूनचे शिक्षण रत्नागिरीला झाल्यामुळे, हे तर माझं पहिलंच वर्ष ह्या कॉलेजमध्ये, नव्हे ह्या शहरातसुद्धा. काय करावं कळत नव्हतं. आजवर जे कोणाला तिने कधी सांगितलं नाही, ते आज तिलाच कोणीतरी समजावून सांगताय. त्या एक एक शब्दात अशी जादू होती, की तिला नकळत त्याची आठवण येऊ लागली. जुने दिवस आठवू लागले. शाळेतली शेवटची दोन वर्ष आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये असतानाचे दिवस तिच्या डोळ्यासमोर झरझर येऊ लागले.\nत्या घडामोडी, ते मित्र, त्या पिकनिक्स, ती भांडणं आणि तो… हो त्याला कशी विसरणार होती ती. त्याच्या आठवणींत तिने अनेक रात्री रडून जागवल्या होत्या. कोणी कधी नकळतपणे आपल्या आयुष्यात येतो, आपल्याला धीराने सांभाळतो, आपण आपलं आयुष्य त्याच्यावर समर्पित करायला तयार असतो आणि अचानक..अचानक तो कुठेतरी दूर निघून जातो. ना त्याची काही खबर, ना कधी फोन. त्याला डोळेभरून बघायला तिचे डोळे तरसले होते, पण अचानक तो निघून गेला होता तिच्या आयुष्यातून. तिच्या मैत्रिणींनी खूप समजावलं, जाऊ दे त्याला विसर आता, त्याला तुझ्याबद्दल काही वाटत नाही. काही वाटत असतं तर तो गेलाच नसता तुला सोडून. तू तुझं आयुष्य बरबाद करून घेऊ नकोस… पण हिच्या मनात तो कुठेतरी खोलवर रुतून बसला होता. त्याचा आवाज, त्याची माया, त्याचा लडिवाळपणा ती अजिबात विसरू शकत नव्हती. आज इतक्या वर्षा���नी तो भेटेल असं तिला वाटलं, पण तो कशाला येईल परत जर त्याला यायचं होतं, तर सोडूनच का गेला… जाऊ दे आपण नको त्याचा विचार करायला असं मनात म्हणत ती बाकावरून डोळे पुसता उठायला लागली.\nतेव्हढ्यात कोणीतरी तिला आवाज दिला,”हाय, तूच ती कविता लिहिली होतीस नं….(तो अडखळत बोलत होता)” ती डोळे पुसत म्हणाली,”Excuse Me, तू कोण.. तुला माझ्याबद्दल काय माहितेय मी तुला ओळखते काय मी तुला ओळखते काय” त्यावर तो म्हणाला, “नीट बघ नक्की ओळखशील..” त्यावर तो म्हणाला, “नीट बघ नक्की ओळखशील..” तिने परत डोळे पुसले आणि त्याच्याकडे बघून आठवू लागली, की ह्याला कुठे बघितलंय म्हणून… (काहीसं आठवून..उत्साहाने) “अरे तू तर माझ्या शाळेत होतास नं, बॅकबेंचर” तिने परत डोळे पुसले आणि त्याच्याकडे बघून आठवू लागली, की ह्याला कुठे बघितलंय म्हणून… (काहीसं आठवून..उत्साहाने) “अरे तू तर माझ्या शाळेत होतास नं, बॅकबेंचर ना कधी कोणाशी बोलायचा, मोजक्या मित्रांबरोबर रमायचा..बरोब्बर ना कधी कोणाशी बोलायचा, मोजक्या मित्रांबरोबर रमायचा..बरोब्बर\n छान वाटलं तुला मी अजुन आठवतोय बघून”\n“अरे मी कोणालाच विसरले नाही, पण तू किती बदललायस..म्हणून लगेच ओळखणं कठीण गेलं बस्स…कसा आहेस तुला त्या कवितेबद्दल काय माहित आहे तुला त्या कवितेबद्दल काय माहित आहे\n“अरे हो हो.. किती ते प्रश्न…मला तुझ्याबद्दल बरचसं माहित आहे..त्यानेच सांगितलं होत…(तिचा चेहरा पडतो) प्रेम वगैरे एक आभास असतो, असं त्याला वाटायचं. आयुष्यात एक वय असं असतं, की प्रत्येकाला एका आधाराची गरज असतेच. त्याला तो फक्त काही क्षणांचा आभास वाटला आणि तो तुझ्या आयुष्यातून निघून गेला…शाळेचं वर ते. एक चूक म्हणून तो पुढे निघून गेला…पण मी तुझ्या डोळ्यात त्याच्यासाठी येणार पाणी बघितलंय तेव्हाही आणि आजही… तुझं त्याच्यावर असलेलं प्रेम मी तुझ्या डोळ्यात वाचलंय, तुझी होणारी तळमळ मी तुझ्या कवितेतून वाचली आणि न राहवून तो लेख लिहिला…”\n“क्क्काय… तू तो लेख लिहिलास… पण का काय गरज होती.. मला वाटलं की… त्याने ….”\n“ह्म्म्म्म… मला माफ कर, पण काही गोष्टी नाही सांगू शकत. प्लिज मला कारण विचारू नकोस, मी नाही सांगू शकणार”\n“तुला सांगावच लागेल, आज मला वाटलं की कितीतरी वर्षांनी तो माझ्याशी बोलतोय…तिच भावना, ते प्रेम. मला तू सांग, हा नक्की काय प्रकार आहे\n“प्लीजजजजजज, मला नको भाग पाडू… मी नाही सा���गू शकणार”\n“तुला सांगावच लागेल, तुला माझी शप्पथ…” (हे बोलताना तिने हलकेच जीभ चावली. अरे ह्याला आपण असं कसं बोललो, कुठल्या हक्काने..) ती वरमून त्याला सॉरी म्हणाली, “नको सांगूस, नसेल सांगण्यासारखं”\n“खरंच नाही सांगण्यासारखं, काय सांगू तुला.. तुला ते नाही आवडणार\n“ह्म्म्म.. राहू दे, कदाचित तुला ते मला सांगण्यात, कमीपणाचे वाटत असेल. तू त्याचा मित्र, तुला त्याची बाजू बरोबर वाटणार आणि सगळी चूक माझी असेल हे गृहीत धरले असशील. असो, मला नाही काही फरक पडत. माझ्या भावना समजून घेणारं कोणीच नाही” 😦\n…(त्याचा आवाज एकाएकी चढला) बोल नं काय सांगू काय सांगू की माझं तुझ्यावर प्रेम होत आणि आजही आहे सांगू की माझं तुझ्यावर प्रेम होत आणि आजही आहे जेव्हा आपण सगळे भेटायचो, तेव्हा त्याच्या निम्मिताने का होईना तुला बघता यायचं. तुझ्या बरोबर काही क्षण एकत्र घालवता यायचे… पण अचानक तुझ्या चेहऱ्यावरील हास्य हरवलेले बघून खूप त्रास झाला. तुला होणारा त्रास मी बघितलाय. पण तुझी त्याच्यासाठी होणारी तळमळ इतकी निर्मळ होती, की माझं एकतर्फी प्रेम तुला कधी सांगू शकलो नाही.. कधी धीर झालाच नाही. तो असा निघून गेला तुझ्या आयुष्यातून की, काही झालेच नाही. त्याला सगळ्यांनी दूषणं दिली, पण तू त्याला कधी काही म्हणाली नाहीस. लोकं त्याच्याबद्दल काय नकोनको ते बोलत होती, पण तुझं मन फक्त त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करत होतं आणि त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलं आहे.. अगदी आजपर्यंत… मला काही हक्क नाही तुझ्या भावनांना लोकांसमोर आणायचा. पण.. पण त्यादिवशी तुझ्या डोळ्यात अश्रू आणि एक विशिष्ट संताप बघितला आणि राहावलं नाही आणि ती कविता….. सॉरी जेव्हा आपण सगळे भेटायचो, तेव्हा त्याच्या निम्मिताने का होईना तुला बघता यायचं. तुझ्या बरोबर काही क्षण एकत्र घालवता यायचे… पण अचानक तुझ्या चेहऱ्यावरील हास्य हरवलेले बघून खूप त्रास झाला. तुला होणारा त्रास मी बघितलाय. पण तुझी त्याच्यासाठी होणारी तळमळ इतकी निर्मळ होती, की माझं एकतर्फी प्रेम तुला कधी सांगू शकलो नाही.. कधी धीर झालाच नाही. तो असा निघून गेला तुझ्या आयुष्यातून की, काही झालेच नाही. त्याला सगळ्यांनी दूषणं दिली, पण तू त्याला कधी काही म्हणाली नाहीस. लोकं त्याच्याबद्दल काय नकोनको ते बोलत होती, पण तुझं मन फक्त त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करत होतं आणि त्य��च्या वाटेकडे डोळे लावून बसलं आहे.. अगदी आजपर्यंत… मला काही हक्क नाही तुझ्या भावनांना लोकांसमोर आणायचा. पण.. पण त्यादिवशी तुझ्या डोळ्यात अश्रू आणि एक विशिष्ट संताप बघितला आणि राहावलं नाही आणि ती कविता….. सॉरी \nती काहीचं बोलत नव्हती… खाली मान घालून हातातल्या रुमालाशी चुळबूळ करत होती… तो गप्प का झाला म्हणून तिने डोक वर काढलं, तर तिला फक्त त्याची डोळे पुसत जाणारी पाठमोरी आकृती दिसली.. ना तिने त्याला थांबवलं, नं त्याने मागे वळून बघितलं …\nपूर्वप्रकाशित – दीपज्योती दिवाळी अंक २०११ (जालरंग प्रकाशन)\nपिल्लू, दागिने, शालू सावरत बेडवर काहीशी अवघडून बसली होती. बाकी सगळीकडे निरव शांतता होती. तिच्या हालचालीमुळे वाजणाऱ्या बांगड्या, त्या शांततेचा भंग करत होती. ती खुप दमली होती दिवसभराच्या समारंभामुळे, पण तिला झोप येत नव्हती. ती स्वतःच्या विचारात गुंग झाली होती. गेल्या काही वर्षात घडलेल्या घडामोडी, आणि अचानक १५ दिवसात आलेल्या एका वेगवान वळणाने, तिचे आयुष्य पूर्णतः बदलून टाकले होते. तशी ती या बदलला खुप आधीपासून तयार होती, पण आज प्रत्यक्ष त्याला सामोरे जाताना तिला प्रचंड भीती वाटत होती. इतक्या वर्षांपासून असलेले तिच्या आई-बाबांचे स्वप्न आज साकार झाले होते. त्यांनी खुप थाटामाटाने आपल्या एकुलत्या एका मुलीचे लग्न लावून दिले. आपल्या मुलीची जड अंत:करणाने, तिच्या सासरी पाठवणी केली होती. सगळं खुप खुप छान पार पाडलं होत. तिला किती तरी प्रसंगांना धीराने तोंड द्यावे लागले होत गेल्या काही दिवसात, ते सगळं-सगळं आठवत होत तिला.\nआई-बाबांनी जेव्हा दिल्लीस्थित मंदार चे स्थळ पिल्लूला सुचवलं, तेव्हा त्यांना तिच्याकडून होकाराचीच अपेक्षा होती. कारण पिल्लूने खुप वेळ घेतला होता आधीच आणि आता त्यांना अजुन जास्त थांबता आलं नसतं. तिने ही जास्त आढेवेढे न घेता, दोन भेटीत होकार कळवला होता. दोघेही खुप खुप आनंदी झाले होते. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचे लग्न होणार, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता आणि त्यांना आनंदी बघून पिल्लूला खुप समाधान वाटत होत. तिला काळजी होती ती फक्त त्याची. त्याला हे कसं सांगायचे, या विचारात तिने अख्खी रात्र जागून काढली आणि सकाळी त्याला मोठ्या धीराने फोन करून सांगितलं, की मला तुला भेटायचं आहे. त्यांनी बोलणे खुप कमी केल्यामुळे, अचानक पिल्लू��ा भेटता येणार या खुशीने तो धावतच त्यांच्या नेहमी भेटायच्या ठिकाणी निघाला. तो पोचायच्या आधीच, ती तिथे हजर होती. एका कोपऱ्यातील टेबलावर बसलेली होती. थोडीशी अस्वस्थ, नाराज, हरवलेली वाटत होती ती. हा तिच्यासमोर जाऊन बसला, आणि म्हणाला “काय झालं बाळा, तब्येत ठीक नाही आहे का चेहरा का असा पडलाय चेहरा का असा पडलाय आज तुला तब्बल दीड महिन्यांनी बघतोय पिल्लू, किती बारीक झालीयेस…बोल ना गप्प का आज तुला तब्बल दीड महिन्यांनी बघतोय पिल्लू, किती बारीक झालीयेस…बोल ना गप्प का” तिने मानेनेच नकार देत वेटरला ऑर्डर दिली, त्याच्यासाठी कॉफ्फी आणि तिच्यासाठी ज्यूस. त्याने तिला घरून आणलेला चिवड्याचा डब्बा दिला, तिला चिवडा खुप आवडायचा म्हणून, त्याने घरी न सांगता लपवून तो तिच्यासाठी आणला होता.\nती शांतच होती. एक मोठा सुस्कारा सोडून, तिने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली. “शोना, एक चांगली बातमी आहे.” तो काहीसा सावध झाला, त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मान खाली करून कॉफीकडे एकटक बघू लागला आणि चढत्या सुरात म्हणाला, “कधी ठरलं, कोण आहे मुलगा इतकी घाई गरजेची होती का इतकी घाई गरजेची होती का” ती काहीशी बावरली, आणि त्याला सगळं सांगू लागली, पण तो प्रचंड चिडला होता. त्याला माहित होत हे होणार आहे, तरी त्याला राग आला होता आणि तो तडक उठायला निघाला तिथून. तिने हलकेच त्याचा हात धरला आणि म्हणाली, “सॉरी, पण हे होणारंच होत आणि तुला हे माहित होत नं शोन्या” ती काहीशी बावरली, आणि त्याला सगळं सांगू लागली, पण तो प्रचंड चिडला होता. त्याला माहित होत हे होणार आहे, तरी त्याला राग आला होता आणि तो तडक उठायला निघाला तिथून. तिने हलकेच त्याचा हात धरला आणि म्हणाली, “सॉरी, पण हे होणारंच होत आणि तुला हे माहित होत नं शोन्या मला तुझी साथ हवी आहे आयुष्यभरासाठी, पण एक मित्र म्हणून….” तिला पुढे काही बोलता येत नव्हते, त्याने तिचा हात धरून रिक्षात बसवलं आणि तिच्या ऑफिसपर्यंत सोडायला निघाला. वाटेत तो तिच्याशी काहीच नाही बोलला, काहीसा घुश्यातच होता. तिने त्याची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण तो काही बोलला नाही. तिला ऑफिसच्या गेटवर सोडून, तिच्या पाठीवर एक धीराची थाप मारली आणि डोळ्यांच्या कडा पुसत तो मागे फिरला.\nतिने त्याला भेटायचा, बोलायचा खुप प्रयत्न केला. पण तो खुप रागावला होता, खुप चीड चीड करत होता, सारखा त���च्याशी भांडत होता. तिला हे काहीसे अपेक्षित होते म्हणा, पण ती भांडणे इतकी वाढली की दोघांनी एकमेकांशी बोलणे कायमचे बंद केले. ती लग्नाच्या तयारीत गुंतून गेली आणि हा नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाला. दोघांनाही राहवत नव्हते एकमेकांशी बोलल्याशिवाय, पण भांडणे टाळण्यासाठी मन मारत होते दोघेही. त्याने तिला साफ सांगितलं होत, की तिच्या लग्नाच्या एकाही कार्यक्रमाला तो जाणार नव्हता. ती पार कोलमडून गेली होती, त्याचे ते शब्द ऐकून. ती स्वतःला विचारायची की, हा असं का वागतोय. त्याला त्रास होतोय हे माहितेय, पण मला ही हे सगळं करणे कठीण आहे. तो मला का नाही समजून घेत आहे. तिला त्याचा खुप राग आला होता, पण मनोमन तिला वाटतं होत, राग उतरला की शांत होईल. तिचा थोडा भ्रमनिरास झाला जेव्हा तो साखरपुड्याला आला नाही, तिने त्याला फोनकरून जाब विचारला तर तो रागात म्हणाला मी तुला परत कधीच भेटणार नाही आणि फोन ठेवून दिला. ती तिकडे रडायला लागली आणि हा इथे. त्याला माहित होतं, की आपण चुकीचं वागतोय, पण तिच्यासमोर गेल्यावर स्वतःला सावरणे खुप कठीण आहे, हे ही त्याला माहित होते. म्हणूनच तो असा उद्धटपणे वागत होता. ती सुद्धा वर-वर राग दाखवून, सारखं त्याला लग्नाला यायची गळ घालत होती. पण तो काही ऐकेना, आणि शेवटी तिनेपण त्याला रागात सांगितलं नको येउस लग्नाला, आणि त्याला लग्नाची पत्रिका ही पाठवणार नाही असे सांगितले.\nकाही दिवस लग्नाच्या तयारीत सगळे मश्गुल झाले होते. होता होता लग्नाचा दिवस उजाडला. तिने आदल्यादिवशी रात्री २ वाजता, हळद झाल्यावर न राहवून त्याला लग्नाची पत्रिका पाठवली, आणि लिहिले नाही आलास तरी चालेल, पण तुला बोलावणे माझ कर्तव्य आहे. त्यामुळे तू न वाचताच, डिलीट करू शकतोस हा इमेल. ती लॅपटॉप तसाच सुरु ठेवून झोपली. लग्न दुपारचं असल्याने, सकाळी आरामात उठले तरी तिला चालणार होते. थकव्यामुळे तिला प्रचंड सुस्ती आली होती. ती सकाळी उठली तेव्हा इनबॉक्समध्ये एक अनरीड मेसेज होता, आणि तो त्याचाच होता.\nत्याने लिहलं होत, “पिल्लू, सर्वप्रथम तुझे खुप खुप अभिनंदन. आज आयुष्याच्या एका महत्त्वाच्या प्रसंगाला तू सामोरी जात आहेस. माझ्या तुला खुप खुप शुभेच्छा आणि अनेक अनेक आशीर्वाद. मी तुला का भेटलो नाही किंवा तुझ्या लग्नाला का आलो नाही, याचं स्पष्टीकरण मागू नकोस प्लीज. मी नाही देऊ शकणार. तुला फक्त ए��� सांगायचं आहे, मंदारमध्ये कधी मला शोधू नकोस, नाही तर त्याला तू कधीच आपलंस करू शकणार नाहीस. काळजी घे. आणि पुनश्च अभिनंदन. सुखी रहा\nतिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, का कोण जाणे आपण चूक करतो का असं वाटायला लागलं. तितक्यात आई आली आणि तिला लवकर लवकर तयारी करायला सांगून निघून गेली. तिने डोळे पुसले, हातावर काढलेल्या मेंदीच्या नक्षीकडे बघत स्वतःला समजवायला लागली, हेच होत नशिबात आणि आता मागे हटणे नाही आणि क्षणात तयारीत गुंग झाली. तिला हे सगळं लवकर संपवायचं होत.\nलग्नघटिका समीप आली. ऊंची लग्नाचा शालू, दागिन्यांनी सजून ती लग्न मंडपात आली. एखाद्या राजकान्येसारखी दिसत होती ती. तिने सगळीकडे नजर फिरवली, तो आला नव्हता. तिला वाईट वाटलं, राग आला, पण शेवटी तो नाही आला हे बरंच झालं. कारण त्याला इथे तुटताना, कोसळताना बघून, तिला त्याला सावरायला जमलं नसतं. ती अग्निकुंडा समोर शांत बसली आणि हलकेच मंदारकडे बघितले. तो हसला, आणि मुंडावळ्या सावरू लागला. मंत्रघोषाने वातावरण भरून गेलं होत. एक एक विधि पार पडत होते. एकदम प्रसन्न वातावरण होत. त्याचं शुभमंगल सुंदररीत्या पार पडलं. आई-बाबांनी एकदम साश्रुनयनांनी पोरीचे कन्यादान केलं आणि त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तिचे सगळे मित्र-नातेवाईक दूर दुरून आले होते, पण तो…तोच फक्त काय तो आला नव्हता…. 😦\nइतक्यात थोडी कुजबुज होऊन दार बंद केल्याचा आवाज झाला, ती थोडी बावरली. अजुन जास्त अवघडून बसली. खुप सुंदर दिसत होती ती, मंदार तिच्या सौंदर्याकडे एकटक बघत राहिला होता. तो हलकेच तिच्या जवळ आला. तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला, “काळजी नको करूस, तुला काय वाटत असेल, ते मी समजू शकतो. आपण एकमेकांना अजुन खुप वेळ देऊ. आपल्या दोघांना मिळून हा संसार सुखाचा करू. तुला मी सगळी सगळी सुख देण्याचा प्रयत्न करेन, मला फक्त तुझी साथ हवी आहे. खुप जपायचं आहे तुला, आनंदी बघायचं आहे तुला. माझी साथ देशील नं\nतिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागली. का माहित पण, त्याच्या नजरेला नजर देण्याची तिची हिम्मत होत नव्हती, पण एका क्षणात, आपल्या शरीरातील बळ एकवटून आणि मनातील घालमेल दूर सारून त्याला घट्ट मिठी मारत ती म्हणाली, “हो मंदार नक्की, नक्की साथ देईन तुझी, अगदी काही झालं तरी. मी वचन देते..”\n– या आधीची स्वैरलिखाणे इथे वाचायला मिळती���.\n– ही पोस्ट एका अनामिक ब्लॉग वाचकाला समर्पित, फक्त या वाचकाच्या आग्रहाखातर ही पोस्ट लिहायचं धाडस केलंय. धन्स \nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nछत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252901:2012-09-30-11-18-36&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116", "date_download": "2019-07-23T03:13:53Z", "digest": "sha1:QTKX2TQ5HG5E5XDPQR4ZA3Y7DKWLKCJV", "length": 25081, "nlines": 248, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘फोर्ड’मधील फलदायी प्रयोग", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> ‘फोर्ड’मधील फलदायी प्रयोग\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nदत्तात्रय आंबुलकर ,सोमवार, १ ऑक्टोबर २ ० १ २\nअमेरिकन वाहन उद्योगातील सुप्रसिद्ध अशी ‘फोर्ड’ कंपनी भारतातील आपला व्यावसायिक व्याप वाढवीत असतानाच कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि कार्य- विकासाद्वारा विविध प्रकारचे महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत आहेत. त्याविषयी..\nकंपनीच्या कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती मानून त्यांच्या विकासविषयक प्रयत्नातच कंपनीचा विकास सामावला आहे, या तत्त्वावर कंपनीचा विश्वास आहे. कर्मचाऱ्यांचे विकासविषयक प्रयत्न राबविताना कंपनीला कार्यरत असणाऱ्या ‘पीपल डेव्हलपमेंट कमिटी’चे मोठे सहकार्य मिळाले. त्यातून सारेच चित्र पालटत गेले.\nया समितीतर्फे कर्मचाऱ्यांना विशेष कौशल्य प्राप्त करून त्यांना अधिक कौशल्य व जबाबदारीचे काम करण्यासाठी प्रोत्साहन-प्रशिक्षण दिले जाते. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना अनुभवी सहकाऱ्यांकडून मार्गदर्शन करणे, त्यांच्यामध्ये आवश्यक व वाढत्या जबाबदारीला पूरक अशी मानसिकता निर्माण करणे यासारखी कामेही केली जातात.\nपीपल डेव्हलपमेंट कमिटीमध्ये प्रामुख्याने कारखान्यात काम करणारे पर्यवेक्षक व व्यवस्थापकांचा समावेश असतो. ही मंडळी आपापल्या विभागात काम करणाऱ्या कर्मचारी व सहकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. प्रतिनिधींची ‘पीपल डेव्हलपमेंट कमिटी’वर नेमणूक करताना त्यांनी संबंधित विभागात काम करण्यासाठी आवश्यक ती कौशल्य व कार्यक्षमता पातळी गाठली असणे आवश्यक मानले जाते.\nफोर्ड कंपनीच्���ा ‘पीपल डेव्हलपमेंट कमिटी’चे अन्य वैशिष्टय़ म्हणजे या कमिटीला आता कारखाना पातळीशिवाय राष्ट्रीय व आशिया स्तरावरील समितीचे स्वरूप देण्यात आले आहे. यामुळे समितीच्या सदस्यांना आता विविध पातळ्यांवर विचारविनिमय व कामकाज करून त्याद्वारा कर्मचारी आणि कंपनी या उभयतांचा एकत्रित विकास करण्याचे प्रोत्साहन मिळत जाते व त्यामुळे सर्वच स्तरांवरील कर्मचाऱ्यांचा विकाससुद्धा साधला जातो.\nकंपनीतील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवाढीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कर्मचारी-अधिकाऱ्यांचे आपसातील संबंध केवळ कनिष्ठ-वरिष्ठ अशा स्वरूपाचे आणि मर्यादित न राहता ते नेहमी सहकार्याचेच नव्हे तर सौहार्दाचे राहण्यासाठी उभयतांमध्ये सतत संवाद साधला जातो. हे काम व अशा संवादमय वातावरणाची निर्मिती करून त्यामध्ये सातत्य राखण्याचे कामही ‘पीपल डेव्हलपमेंट कमिटी’ करत असते, हे विशेष. या कामी कंपनीचा मनुष्यबळ विकास विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो.\nकर्मचाऱ्याचा विकास खऱ्या अर्थाने घडवून आणायचा असेल तर त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने वैयक्तिक व सामायिक स्तरावर स्वयंप्रेरणेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा प्रयत्नांद्वारे कर्मचारी आपल्या विकासाचा व्यावहारिक व त्याचबरोबर व्यापक विचार करीत असल्याने त्यासाठी ‘फोर्ड’ कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी ‘एम्प्लॉई डेव्हलपमेंट प्लॅन’ स्वरूपात विकासविषयक उपक्रमाची जोड दिली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी ‘पीपल डेव्हलपमेंट कमिटी’ व एचआर विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून केली जाते.\n‘एम्प्लॉई डेव्हलपमेंट प्लॅन’मध्ये संबंधित कर्मचाऱ्याची पात्रता, कार्यक्षमता, कौशल्य स्तर व प्रगतीविषयक क्षमता इ. मुद्दय़ांचा एकत्रित विचार करून कर्मचाऱ्यांचा व त्याद्वारे कंपनीच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. याच प्रयत्नांच्या पुढच्या टप्प्यात संबंधित कर्मचारी, त्यांचे सहकारी, वरिष्ठ-व्यवस्थापक व एचआर यांची आपापल्या प्रयत्नांच्या संदर्भातील जबाबदारी निश्चित करण्यात येऊन त्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. यामुळे अशा प्रयत्नांमध्ये संबंधित कर्मचाऱ्याशिवाय सर्वच संबंधितांचा सहभाग विनासायास होत जातो.\n‘फोर्ड’ व्यवस्थापन व कंपनीच्या संदर्भात सांगायचे झाल्यास अशा प्रयत्नांमुळे कंपनीमध्ये कामगार-कर्मचारी पातळीपासून अधिकारी-व्यवस्थापकांपर्यंत विविध स्तरावरील आवश्यक व प्रशिक्षित कर्मचारी सातत्याने उपलब्ध असतात. कंपनीच्या विस्तारवाढीच्या वेळी अशा प्रकारचे प्रशिक्षितच नव्हे तर संस्कारित कर्मचारीसुद्धा नेहमीच उपयुक्त ठरतात.\nकंपनीच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमांचे वैशिष्टय़ म्हणजे ही योजना आणि त्यासाठीचे नियोजन यामागे कर्मचारी आणि कंपनी या उभयतांच्या सध्याच्या व भविष्यकालीन गरजांना मूलभूत व मूलगामी महत्त्व देण्यात आले आहे. या प्रयत्नांचा लाभ कंपनी आणि कर्मचाऱ्यांना होत असतानाच कर्मचाऱ्यांमध्ये अधिक जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. कौशल्यवाढीच्या जोडीलाच कंपनी अभ्यासू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी वा एमबीएसारख्या अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहन देत असून या योजनेचा फायदाही फोर्ड कंपनीचे कर्मचारी लक्षणीय स्वरूपात घेत असतात.\n‘फोर्ड’मधील कर्मचारीविषयक विविध उपक्रमांची अन्य वैशिष्टय़े म्हणजे या उपक्रमांची मांडणी- आखणीला सातत्यपूर्ण अंमलबजावणीचीही जोड देण्यात आल्याने त्यांची नेमकी परिणामकारकता साधली गेली आहे. या उपक्रमांची अन्य प्रमुख वैशिष्टय़े म्हणजे त्यांची मुख्य जबाबदारी संबंधित प्रमुख व्यवस्थापकांची असते तर अंमलबजावणी व सर्वाच्या सहभागाची जबाबदारी एचआर विभागाची असल्याने त्याला सामूहिक जबाबदारीचे सामायिक स्वरूप प्राप्त झाले आहे.\nया उपक्रमांच्या अंमलबजावणीचे ‘फोर्ड’ इंडियाला प्रामुख्याने पुढील लाभ झाले आहेत-\n* कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण आणि टक्केवारी वाहन उद्योगाच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली आहे.\n* गेल्या १० वर्षांत सुमारे एक हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी आपल्या पात्रता व कौशल्यवाढीच्या आधारे अधिकारी पदावर बढती मिळविली आहे.\n* कंपनीतील व्यवस्थापक पदावर अंतर्गत उमेदवारांची निवड-नेमणूक करण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ८०% पर्यंत वाढले आहे.\n‘फोर्ड’च्या या उपक्रमात सुमारे १० हजार कर्मचारी आजवर सहभागी झाले असून या साऱ्यांच्या परिणामी कंपनीला नव्यानेच मिळालेला ‘ह्य़ुविट सर्वोत्तम कंपनी पुरस्कार’ही कर्मचारी आणि कंपनी या उभयतांसाठी लाभदायी ठरला आहे.’\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/category/collegiens/", "date_download": "2019-07-23T02:37:53Z", "digest": "sha1:K2SIQZZOA2KZNWZESUESDFG4OM2EY7TJ", "length": 9215, "nlines": 85, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nमुंबई - कोकण विभाग\nचांद्रयान-2 अवकाशात झेपावले, भारताने घडवला इतिहास\nलाँचिंगची तारीख बदलली तरी चंद्रावर मात्र ठरलेल्या वेळीच उतरणार चांद्रयान.\nपु. ल. देशपांडे जन��मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांत 'स्टँड अप कॉमेडी' स्पर्धा\n5 ते 8 मिनिटांचे आपले सादरीकरण चित्रित करून पाठवायचे आहे. या स्पर्धेचा अंतिम सोहळा येत्या 24 ऑगस्ट रोजी पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे रंगणार आहे.\nBudget 2019 : पेट्रोल-डिझेलसह 'या' दरात वाढ, काय झाले स्वस्त \nBudget 2019 : पेट्रोल-डिझेलसह 'या' दरात वाढ, काय झाले स्वस्त \nराज्यातील 122 केंद्रांवर उद्यापासून तलाठी भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा\n2 जुलै ते 26 जुलै 2019 या कालावधीत ई महापरीक्षा पार पडणार\nमराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, राज्य शासनाच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत 16 टक्के मराठा आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.\nविद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे कसे काढावेत\nअकरावीची प्रवेश प्रक्रिया राज्यभरात तशीच मुंबईतही सुरू झाली आहे. बारावीनंतरची विविध महाविद्यालये, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.\nICSE/ISC Result 2019: दहावी-बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलीच टॉपर\nआयसीएसई आणि आयएससी बोर्डाचा दहावी बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी दहावीमध्ये 98.54 आणि बारावीमध्ये 96.52 विद्यार्थी पास झाले आहेत.\nCBSE दहावीचा निकाल जाहीर, 13 विद्यार्थ्यांनी मिळवले 500 पैकी 499 गुण\nसीबीएसई इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दुपारी सव्वा दोन वाजता सीबीएसई दहावीचा निकाल घोषित करण्यात आला.\nयावर्षी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांना मराठा आरक्षण लागू नाही, राज्य सरकार जाणार सर्वोच्च न्यायालयात\nवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रात मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचे नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले आहे. या सुविधेचा लाभ पुढच्या वर्षापासून मिळणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.\nभिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग\nपुणे-सातारा रोडवर ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, तीन ठार तर पाच जखमी\nवाढदिवशी मिळालेल्या या अनोख्या भेटीने भारावले मुख्यमंत्री\nमोदींनी काश्मीर प्रश्नावर मदत मागितली, अमेरिकेच्या राष्���्राध्यक्षांचा खोटा दावा\nबेस्ट कर्मचारी 6 ऑगस्ट पासून पुन्हा संपावर\nकोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या\nनवी मुंबईतील महापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये होणार ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे मुख्यालय\nमुख्यमंत्री सहायता निधीला 1.७५ कोटी रूपयांच्या देणग्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव\nकोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश\nखडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश\nपिक कर्जासह इतर कर्ज प्रकरणं निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांनी ठोकले बँकेला टाळे\nगरम पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, पिंपल्स ही गरम पाणी पिल्याने नाहीसे होतात\nधनगर समाजाच्या विकास योजना वेगाने मार्गी लावाव्यात - सुधीर मुनगंटीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/01/blog-post_9.html", "date_download": "2019-07-23T03:50:00Z", "digest": "sha1:ART67MUV7MKSHVNUQTNZM7VKQAMTSXIA", "length": 12722, "nlines": 95, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "भारताला विश्वगुरु करण्यासाठी माहेश्वरी युवकांनी योगदान द्यावे; जोधपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे आवाहन | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nभारताला विश्वगुरु करण्यासाठी माहेश्वरी युवकांनी योगदान द्यावे; जोधपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nDGIPR ५:३० म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 6: आपल्या समाजापलीकडे जाऊन अन्य समुदायांसह राष्ट्रासाठी सातत्याने योगदान देणारा समाज म्हणून माहेश्वरी समाजाची ओळख आहे. विश्वगुरु होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या समाजातील नवउद्योजक युवकांनी हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जोधपूर येथे केले.\nराजस्थानातील जोधपूर येथील पोलो मैदानावर दि. 4 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत माहेश्वरी महाकुंभ हे माहेश्वरी समाजाचे आंतरराष्ट्रीय महाअधिवेशन व ग्लोबल एक्स्पो होत आहे. आज या अधिवेशनात प्रमुख उपस्थित म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या अधिवेशनात आज लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, श्री. फडणवीस व केंद्रीय कृषी राज्यमंत्री तथा स्थानिक खासदार गजेंद्रसिंह शेखावत यांच्या मुख्य उपस्थितीत माहेश्वरी समाजातील 42 प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला.\nजोधपूरचे महापौर घनश्याम ओझा, उपमहापौर देवेंद्र सालेचा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभेचे सभापती शामसुंदर सोनी, महामंत्री संदीप काबरा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.\nदेश-विदेशातून आलेल्या माहेश्वरी समाजाच्या हजारो प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, माहेश्वरी समाजाने स्वत:च्या समाजासह अन्य समुदायांसाठी देखील व्यवस्था उभी केली आहे. लोकहितकारी कामांमध्ये अग्रेसर असलेला हा समाज दानशूर म्हणून ओळखला जातो. देशाच्या विकासामध्ये नेहमीच भरीव योगदान देणाऱ्या या समाजात उद्योजक आणि बुद्धिवंतांची संख्या मोठी आहे. जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आपला देश येत्या काही वर्षांमध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने कूच करतो आहे. अशावेळी त्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमध्ये, नोकरी मागण्याऐवजी उद्योग-व्यवसाय उभारुन रोजगार देऊ शकणारा माहेश्वरी समाज महत्त्वाचा हातभार लावू शकतो. त्यादृष्टीने अधिवेशनात आयोजित ग्लोबल एक्स्पोचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nअधिवेशनातील युवा उद्योजकांची लक्षणीय संख्या पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रोत्साहित करीत पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. जगातील इतर देशांच्या तुलनेत, भविष्यामध्ये भारतातील तरुणाईची संख्या लक्षणीय राहणार असून जगाला मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यामध्ये भारताची सर्वात मोठी भूमिका राहणार आहे. आपल्या देशातील तरुणांमध्ये ज्ञान, गुणवत्ता, कौशल्य आणि क्षमता उपलब्ध असून त्यांना योग्य संधी व पुरेसे वित्तीय भांडवल मिळाले तर सर्वांना अपेक्षित असा सुजलाम्‌ सुफलाम्‌ भारत साकारलेला दिसेल. जगाची अर्थव्यवस्था बदलती असून माहिती तंत्रज्ञानाच्या पुढे जाऊन आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा सर्वत्र बोलबाला आहे. त्याआधारे एखादी लहानशी स्टार्टअप कंपनी छोट्या कालावधीमध्ये बिलियन डॉलर बिझनेस ग्रुप होऊ शकतो, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून स्टार्ट अपना प्रोत्साहित करणारी इको सिस्टीम प्रयत्नपूर्वक विकसित करण्यात येत आहे. भारताला विश्वगुरु बनविण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा भारताचा रोडमॅप तयार केला आहे. या मार्गावर सर्वांनी मिळून एकसंघ वाटचाल करणे आवश्यक आहे, तरच हे लक्ष्य गाठता येईल. त्यादृष्टीने माहेश्वरी समाजाने यापुढेही व्यापक लोकहितकारी कार्य सुरु ठेवावे, नवोन्मेषी उद्योजकांना सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.\nमाहेश्वरी समाजाने युवा प्रतिभावंतांचा आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांचा यावेळी सन्मान केला. हा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले की, ज्येष्ठांचा आदर व सन्मान करण्याची शिकवण यातून युवा पिढीला मिळाली आहे. बुजुर्गांना विसरणाऱ्या समाजाला वर्तमान असते पण भविष्य नसते. या महाअधिवेशनातून माहेश्वरी समाजाचे कर्तृत्ववान चरित्र आणि उज्ज्वल चित्र यांचे प्रतिबिंब दिसल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या अखेरीस केला.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-23T03:51:53Z", "digest": "sha1:IZ2L64QW4CUGNHYRMPY6R7D7GLEZJLKQ", "length": 10975, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रिंगरोडसाठी जागा संपादित करण्याचे आदेश | Dainik Prabhat", "raw_content": "\nरिंगरोडसाठी जागा संपादित करण्याचे आदेश\nपाच गावांमधील 42 हेक्‍टर जागेचे होणार संपादन : पहिल्या टप्प्यातील रिंगरोडसाठी भूसंपादन\nपुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यात पुणे-सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणारा रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यातील रिंगरोडसाठी भूसंपादनाचे काम प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी हवेली तालुक्‍यातील पाच गावांमधील साडेचार किलोमीटर जागेसाठी सुमारे 42 हेक्‍टर जागेचा प्रस्ताव प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी ही जागा संपादित करण्याचे आदेश काढले आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपहिल्या टप्प्यात आंबेगाव खुर्द ते वाघोली असा 33 किमीचा रिंगरोड होणार आहे. यातील 16 किलोमीटर रिंगरोडची जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आली आहे. तर, पिसोळी, निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द या पाच गावांमधील 42 हेक्‍टर जागेचा भूसंपादनाचा प्रस्ताव नुकताच जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या गावातील किती जमिनीची आवश्‍यकता आहे. त्याचे गट नंबर आणि भूसंपादन करण्यात येणारे क्षेत्र याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. ही सुमारे 42 हेक्‍टर जागा ही खासगी मालकीची आहे. सदर जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने ताब्यात घेतली जाणार आहे. जिल्हा प्रशासन संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून भूसंपादनाचा मोबदला ठरविणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nवैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय आता 62\n‘कीप द चेंज’ सव्वा कोटी रूपयांवर; डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकांची लूट\nदिवसा उकाडा आणि मध्येच गारवा; शहरातील हवामान बदलले\n93 वे साहित्य संमेलन उस्मानाबादेत\nशिष्यवृत्ती पुस्तिका मान’धना’साठी धुसफुस\nमहायुतीला 1 कोटी 70 लाख मतदान होणार\nयंदा रग्गड आयकर संकलन\n‘पक्षाने संधी दिल्यास विधानसभा लढणार’\n‘पीएमपीएमएल’ला मिळणार वाढीव विद्युतपुरवठा\nवैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय आता 62\nशेतकऱ्यांनी कॉर्पोरेट शेतीला प्राधान्य द्यावे\n‘कीप द चेंज’ सव्वा कोटी रूपयांवर; डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकांची लूट\nदिवसा उकाडा आणि मध्येच गारवा; शहरातील हवामान बदलले\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभूमी अभिलेखचे दोनजण लाचलुचपतच्या जाळ्यात\n93 वे साहित्य संमेलन उस्मानाबादेत\nबावळेवाडीच्या शाळेची थक्क करणारी वाटचाल\nराज्यस्तरीय पुरस्काराने होणार निढळचा सन्मान\nशिष्यवृत्ती पुस्तिका मान’धना’साठी धुसफुस\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\nराज्यात पावसाचे पुन्हा आगमन\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nक्रिकेटमध्ये भारताचा 19 वर्षांखालील संघ विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathicelebs.com/hum-bane-tume-bane-sony-marathi/", "date_download": "2019-07-23T03:11:25Z", "digest": "sha1:GGSCGEG6HCZQZU2W4M4ADONT2QJCM6LX", "length": 5187, "nlines": 118, "source_domain": "marathicelebs.com", "title": "ह.म.बने तु.म.बने परिवार ही निघाला वारीला - MarathiCelebs.com", "raw_content": "\nHome Entertainment ह.म.बने तु.म.बने परिवार ही निघाला वारीला\nह.म.बने तु.म.बने परिवार ही निघाला वारीला\nह.म.बने तु.म.बने परिवार ही निघाला वारीला\n“आता बने परिवारही लुटणार वारीची मजा.”\nअवघ्या महाराष्ट्राला लागलेली माऊलीच्या दर्शनाची आस चारी बाजूला पहायला मिळते आहे. या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान या वारीत मिळणारा आनंद स्पष्ट करतं. माऊलींच्या दर्शनाला निघालेलं असंच एक जोडपं काही काळ बनेंच्या घरी विसावलं आणि जाता जाता त्यांच्यात दिसलेला निस्वार्थ भाव आणि पंढरीची आस बने कुटुंबीयांनाही वारीत सहभागी होण्यासाठी उत्साहित करून गेली. या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणार समाधान अनुभवण्यासाठी आता बने कुटुंबीय ही वारीत सहभागी होणार आहे. या वारीत बने कुटुंबीयांना येणारे अनुभव आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्की पहा, १२ तारखेला रात्री १०.३० वाजता फक्त सोनी मराठीवर ह.म.बने तु.म.बने मालिकेत.\nह.म.बने तु.म.बने परिवार ही निघाला वारीला\nPrevious articleबिग बॉस मराठी सिझन २ – कोण बनणार घराचा नवा कॅप्टन रुपाली कि अभिजीत \nNext articleबिग बॉस मराठी सिझन २ – वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली…\n‘स्टार प्रवाह’वरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या टीमने पूर्ण केले १०० भाग\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nपरदेशात प्रथमच होणार विठुनामाचा गजर \nशिवा आणि सिद्धीचे नाते वेगळ्या वळणावर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/201207.html", "date_download": "2019-07-23T03:22:41Z", "digest": "sha1:5B3VPAPYDJB2MKMWYSYZXXB57DK7HGLO", "length": 31081, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "सात हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या आबिद पाशा टोळीवर कर्नाटक सरकार ‘मेहेरबान’ का ? - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > कर्नाटक > सात हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या आबिद पाशा टोळीवर कर्नाटक सरकार ‘मेहेरबान’ का – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती\nसात हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या आबिद पाशा टोळीवर कर्नाटक सरकार ‘मेहेरबान’ का – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती\nकर्नाटकातील काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) सरकार हिंदुत्वनिष्ठांविषयी पक्षपाती \nडावीकडून श्री. गुरुप्रसाद, अधिवक्ता अमृतेश, श्री. रमेश शिंदे, श्री. व्ही. गिरिधर आणि श्री. वरदराज पिल्लई\nम्हैसूरू (कर्नाटक) – डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या हत्येनंतर त्वरित हिंदुत्वनिष्ठांना अटक करून त्यांच्यावर ‘कोक्का’ (कर्नाटक संघटित गुन्हेगारी कायदा) लावणार्‍या कर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) सरकारचे रा.स्व. संघ आणि भाजप यांच्या ७ कार्यकर्त्यांच्या हत्या करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या आबिद पाशा टोळीवर सरकार ‘मेहेरबान’ का , असा प्रश्‍न हिंदु जनजागृति समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थित केला.\nते म्हैसूरू येथील ‘प्रेस क्लब’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता अमृतेश एन्.पी., हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा, तसेच आबिद पाशाच्या आक्रमणात वाचलेले भाजप युवा मोर्च्याचे नेते श्री. व्���ी. गिरिधर, श्री. आनंदा पै आणि या आक्रमणात मृत झालेले त्यागराज पिल्लई यांचे बंधू श्री. वरदराज पिल्लई हे मान्यवर उपस्थित होते.\nश्री. शिंदे पुढे म्हणाले,\n१. कर्नाटकातील काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे आघाडी सरकार हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांच्या प्रकरणात दुर्लक्ष करून हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संपवण्यासाठी कायदा आणि पोलीस यांचा अपवापर करत आहे.\n२. सरकार कर्नाटकातील २३ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांच्या प्रकरणातील सूत्रधार शोधण्याचा प्रयत्न करत नाही. भटकळ येथील भाजपचे आमदार डॉ. चित्तरंजन आणि भाजपचे स्थानिक नेता तिमप्पा नाईक यांची हत्या करणार्‍यांना आज १४ वर्षांनंतरही कर्नाटक पोलिसांना शोधून काढता आलेले नाही.\n३. याउलट डाव्या विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी त्वरित ‘एस्आयटी’ स्थापन करून १६ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, तसेच या हिंदु आरोपींची कोणतीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसतांनाही त्यांच्यावर कठोर ‘कोक्का’ कायद्यातील कलमे लावण्यात आली.\n४. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (‘पी.एफ्.आय.’च्या) म्हैसूरू येथील ‘आबिद पाशा आणि टोळी’ने रा.स्व.संघ आणि भाजप यांच्या ७ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या क्रूर हत्या केल्याचे अन्वेषणात उघड होऊनही त्यांच्यावर अद्यापपर्यंत ‘कोक्का’ का लावण्यात आला नाही , ‘त्यांना प्रत्येक वेळी न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अन्वेषणात त्रुटी ठेवणार्‍या अधिकार्‍यांवर आजपर्यंत का कारवाई करण्यात आली नाही , ‘त्यांना प्रत्येक वेळी न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अन्वेषणात त्रुटी ठेवणार्‍या अधिकार्‍यांवर आजपर्यंत का कारवाई करण्यात आली नाही ’, हे जनतेला समजले पाहिजे.\n५. या प्रकरणातील आरोपींकडून जामिनाच्या अटींचे उल्लंघन होत असतांनाही पोलिसांकडून त्यांचा जामीन रहित केला जात नाही. उलट त्यांपैकी ३ आरोपी नगरपालिकेच्या निवडणुकीत ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’ अर्थात् ‘एस्.डी.पी.आय.’चे उमेदवार म्हणून निवडणुकीला उभेही राहिले आणि त्यांचा प्रचार आबिद पाशाने केला \n६. ही अन्वेषणातील त्रुटी आहे कि कर्नाटक सरकार आबिद पाशा टोळीवर ‘मेहेरबान’ झाले आहे, असा संशय निर्माण झाला आहे.\n७. कर्नाटक सरकारच्या या पक्षपातीपणामुळे हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणारे धर्मांध गुन्हेगार आज म्हैसूरु शहरात उघडपणे फिरत असून त्यांच्याकडून बळी गेलेले हिंदुत्वनिष्ठांचे कुटुंबीय आणि साक्षीदार यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या आक्रमणांतील निर्दोष हिंदुत्वनिष्ठांचे परिवार जीव मुठीत धरून दहशतीखाली जगत आहेत. या हिंदु परिवारांना कर्नाटक सरकारकडून न्याय मिळेल का \n८. कर्नाटक सरकार हिंदूंवर पक्षपातीपणे कारवाई करत आहे. म्हैसूरू जिल्ह्यातच आबिद पाशा टोळीने धार्मिक विद्वेषातून अनेक हत्या केलेल्या आहेत. याला कोणी वैचारिक मतभेद म्हणूशकत नाही. त्यागराज पिल्लई यांना केवळ मुसलमान मुलीशी जवळीक करत असल्याच्या संशयावरून ठार मारण्यात आले.\n९. भाजपचे नेते श्री. आनंदा पै यांच्यावर आक्रमण केले, तेव्हा ते जीव वाचवण्यात यशस्वी झाले; पण त्यांच्यासह दुचाकीवर बसलेले त्यांचे सहकारी श्री. रमेश यांची हत्या करण्यात आली.\n१०. भाजप युवा मोर्च्याचे नेते व्ही. गिरिधर यांच्यावर आक्रमण केले, त्यात ते ४१ दिवस रुग्णालयात राहून मृत्यूच्या तावडीतून थोडक्यात बचावले.\n११. बजरंग दलाला आर्थिक साहाय्य केल्याविषयी श्री. हरिश आणि श्री. सतीश या बंधूंवर केलेल्या प्राणघातक आक्रमणात श्री. हरीश यांचा मृत्यू झाला.\n१२. या सर्व प्रकरणांमध्ये आबिद पाशा आणि टोळीचा सहभाग असतांनाही पोलिसांनी पुरेसे अन्वेषण न करताच हे प्रकरण (केस) बंद करून टाकले.\n१३. याच आबिद पाशाने दक्षिण कन्नड जिल्ह्यातील अधिवक्ता शांतीप्रसाद हेगडे आणि जगदीश शेणावा यांनाही ठार मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. आबिद पाशाने विघ्नेश आणि सुधींद्र या विद्यार्थ्यांची क्रूर हत्या केल्यावर, त्याच प्रकरणात साक्षीदार असणारे बजरंग दलाचे के. राजू यांची त्यांनी मार्च २०१६ मध्ये हत्या केली. या हत्येच्या प्रकरणी आबिद पाशा आणि टोळीला अटक केल्यावर अगोदरच्या ७ हत्या केल्याची स्वीकृती त्याने दिली. या टोळीने वर्ष २०१८ मध्ये परवीन ताज उपाख्य मुन्नी या मुसलमान महिलेला मुसलमानविरोधी ठरवून तिचीही नैतिकतेचे ठेकेदार बनून हत्या केली होती.\n१. आबिद पाशा आणि टोळीचे सदस्य यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचा जामीन रहित करून त्यांना त्वरीत अटक करावी.\n२. या आक्रमणांतील हिंदुत्वनिष्ठांचे कुटुंबीय आणि साक्षीदार यांना त्वरित संरक्षण द्यावे, तसेच शासनाने त्यां���ा आर्थिक साहाय्य करावे.\n३. या प्रकरणांचे अन्वेषण सी.बी.आय. किंवा एन्.आय.ए.कडे देऊन सखोल अन्वेषण करावे.\n४. या प्रकरणांच्या अन्वेषणात, तसेच न्यायालयीन कामकाजात त्रुटी ठेवणार्‍या अधिकार्‍यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी.\n५.‘कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी’ या बंदी घातलेल्या आणि ‘सीमी’शी संलग्न असलेल्या संघटनेचे आबिद पाशा आणि त्याची टोळी यांचे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संस्थेशी असलेले संबंध लक्षात घेता तिच्यावर बंदी घालावी.\nआबिद पाशा प्रकरणात कर्नाटक सरकारने अन्वेषणात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून त्याला साहाय्य केले – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.\nहिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनी अन्वेषणातील त्रुटींविषयी सांगितले की,\n१. आबिद पाशा आणि टोळी या सर्व हत्या थंड डोक्याने करत असतांना म्हैसूरू पोलिसांनी, तसेच कर्नाटक सरकारने अन्वेषणात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून त्यांना साहाय्य केले. त्यामुळे आबिद पाशा आणि त्याच्या टोळीतील आरोपींची एकतर मुक्तता झाली किंवा त्यांना त्वरित जामीन मिळाला.\n२. काही प्रकरणांमध्ये या आरोपींवर पोलिसांनी ‘यु.ए.पी.ए.’सारखा कठोर कायदा लावला होता. असे असूनही पोलिसांनी त्यांच्या जामिनाला विरोध केला नाही आणि आरोपपत्र प्रविष्ट करतांना आश्‍चर्यकारकरित्या ‘यु.ए.पी.ए.’ कायद्याचे कलम वगळण्यात आले \n३. ‘यु.ए.पी.ए.’ कायद्यानुसार ३० दिवसांची पोलीस कोठडी मिळू शकत असतांनाही मुजम्मिल या आरोपीला केवळ ७ दिवसांची पोलीस कोठडी मागून नंतर सोडून देण्यात आले.\n४. न्यायालयाने पोलिसांवर कठोर ताशेरे ओढत या टोळीतील आरोपींना जामीन संमत केला.\n५. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात म्हणजे वर्ष २०१६ मध्येच अबिद पाशाने २५ जणांच्या साहाय्याने ७ हिंदूंच्या हत्या केल्याचे मान्य केले होते; मात्र मुसलमानांच्या मतपेटीसाठी काँग्रेसी सरकार निष्क्रीय राहिले आणि पोलिसांनी जाणीवपूर्वक केलेल्या कुचकामी अन्वेषणामुळे आरोपींना लाभ मिळत गेला. यातून कर्नाटकातील निधर्मी सरकार आणि पोलीस हे आबिद पाशा टोळीवर ‘मेहेरबान’ (कृपा) असल्याचे दिसते.\nCategories कर्नाटक, राष्ट्रीय बातम्याTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, आतंकवाद, आतंकवाद विरोधी पथक, काँग्रेस, गौरी लंकेश, पत्रकार परिषद, पीएफआय, पोलीस, प्रशासन, संयुक्त जनता दल, हिंदु जनजागृती सम���ती, हिंदु विधीज्ञ परिषद, हिंदु विरोधी Post navigation\n(म्हणे) ‘भाजप समर्थक असलेल्या दुकानदारांकडून साहित्य विकत घेऊ नका \nआतंकवाद्यांनी पोलिसांऐवजी भ्रष्ट नेते आणि सरकारी अधिकारी यांना ठार मारावे – जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक\nबंगालमध्ये शाळेत राष्ट्रगीत चालू असतांना धर्मांध विद्यार्थ्यांकडून ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा \nजौनपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून कावड यात्रेकरूला मारहाण\nमहाराष्ट्रात मराठी न शिकवल्यास दंडाची तरतूद असणार्‍या कायद्याचा मसुदा सूचनांसाठी प्रसिद्ध\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा व��रोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathivegetable-nursary-production-technology-agrowon-maharashtra-10115", "date_download": "2019-07-23T04:00:52Z", "digest": "sha1:WCGLHB7X4VPIXUQOYIWHNR63T7F4TMXG", "length": 23759, "nlines": 181, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,vegetable nursary production technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजीपाला रोपवाटिका तयार करताना...\nभाजीपाला रोपवाटिका तयार करताना...\nभाजीपाला रोपवाटिका तयार करताना...\nभाजीपाला रोपवाटिका तयार करताना...\nडाॅ. एस. एम. घावडे\nरविवार, 8 जुलै 2018\nरोपवाटिकानिर्मिती करताना जागेची निवड खूप महत्त्वाची बाब आहे. जागा पृष्ठभागापासून उंचावर, पाण्याचा योग्य निचरा होणारी, उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी अंशतः सावली देणारी अशी असावी. सिंचन सुलभतेसाठी पाण्याच्या स्रोतापासून जवळ असणारी जागा निवडावी.\nभाजीपाला पिकांची रोपे लागवडीसाठी ३० ते ३५ दिवसांत तयार होतात. चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटिकेत रोपांचे संगोपन ही अत्यंत महत्त��वाची बाब आहे.\nरोपवाटिकानिर्मिती करताना जागेची निवड खूप महत्त्वाची बाब आहे. जागा पृष्ठभागापासून उंचावर, पाण्याचा योग्य निचरा होणारी, उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी अंशतः सावली देणारी अशी असावी. सिंचन सुलभतेसाठी पाण्याच्या स्रोतापासून जवळ असणारी जागा निवडावी.\nभाजीपाला पिकांची रोपे लागवडीसाठी ३० ते ३५ दिवसांत तयार होतात. चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटिकेत रोपांचे संगोपन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.\nरोपे तयार करताना घ्यावयाची काळजी\nरोपवाटिकेत २ चौ.मीटर जागेला २० ग्रॅम नत्र, १०० ग्रॅम स्फुरद व १० ग्रॅम पालाश द्यावे. त्यापैकी संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि अर्धे नत्र बी पेरणीवेळी द्यावे. उर्वरित नत्र २०-२५ दिवसांनी द्यावे. गादी वाफ्यावर ८ तेे १० सें.मी. अंतरावर वाफ्याच्या रुंदीस समांतर ओळी तयार कराव्यात. त्यानंतर याच ओळींमध्ये २ सें.मी. खोलीवर बी पेरावे व त्यावर हलकासा मातीचा थर द्यावा. वाफ्याला बी उगवेपर्यंत रोज सकाळी संध्याकाळी झारीने पाणी द्यावे. रोपे लागवडीसाठी ४० ते ४५ दिवसांत तयार होतात. एक हेक्टर क्षेत्राच्या लागवडीकरीता मिरचीचे १ ते १.२५० किलो बियाणे पुरेसे होते. तसेच टोमॅटो आणि वांगी लागवडीसाठी अनुक्रमे ४०० ते ६०० ग्रॅम आणि ५०० ते ६०० ग्रॅम बियाणे पुरेसे होते.\nतापमान जास्त झाले की रोपवाटिकेतील लहान रोपे दुपारच्या वेळेस कोमेजून जातात तसेच जमिनीलगत भाजून जातात. परिणामी रोपांच्या वाढीवर परिणाम होतो. रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ताट्यांचा वापर करावा. बियाणे उगवण्यापूर्वी ताट्या वाफ्यावर ठेवाव्यात. उगवल्यानंतर वाफ्याच्या ४ कोपऱ्यांवर खुंट्या लावून जमिनीपासून ३० ते ४५ सें.मी. उंच कराव्यात. त्यामुळे प्रखर उन्हापासुन रोपांचे संरक्षण होते. तसेच उपलब्ध तुरीचे किंवा बोरूचे घेर किंवा ज्वारीच्या पेंडीचा वापर करून रोपांना सरळ उन्हाचा त्रास होणार नाही या पद्धतीने सावली करावी.\nबियांची उगवण झाल्यानंतर, जमिनीचा मगदूर पाहून ओलित व्यवस्थापन करावे. वाफ्यामधील पाण्याचा निचरा व्यवस्थित नसल्यास रोपांवर मुळकूज व रोप कोलमडणे अशा रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. रोपांच्या वाढीवरही अनिष्ट परिणाम दिसून येतो. म्हणून ओलित करताना वाफ्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सिंचनासाठी सूक्ष्म तुषार सिं���न पद्धतीचा अवलंब केल्यास रोपांची वाढ चांगली होते व कमी पाण्यात जास्त जागेतील रोपसंगोपन होते.\nरोपांच्या जोमदार वाढीसाठी रोपवाटिकेची आंतरमशागत करणे, रोपवाटिका तणविरहित ठेवणे जरुरीचे ठरते. तण नियंत्रणासाठी रोपवाटिकेची आठवड्यातून १ ते २ वेळा कोळपणी करावी. कोळपणी किंवा आंतरमशागत करत असताना रोपांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.\nरोपवाटिकेतील दोन चौरस मीटर वाफ्यास २० ग्रॅम नत्र, १० ग्रॅम स्फुरद व १० ग्रॅम पालाश द्यावे. यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश बियाणे पेरणीसोबत द्यावे. उर्वरित नत्र बियाणे उगवणीनंतर २० ते २५ दिवसांनी दोन ओळींत टाकून द्यावे.\nभाजीपाला रोपांचे स्थलांतर व लागवड\nमिरची, वांगी, टोमॅटो आणि लवकर येणाऱ्या फ्लॉवरच्या जातीच्या ४-५ आठवड्यांची किंवा १५ ते २० सें.मी. उंचीची रोपांची मुख्य शेतात पुनर्लागवड करावी.\nजमीन कडक असल्यास पुनर्लागवडीसाठी रोपे काढताना मुळांना इजा हाेते. त्यामुळे रोपांच्या स्थलांतरापुर्वी रोपवाटिकेत आदल्या दिवशी पाणी द्यावे.\nरोपांची पुनर्लागवड ढगाळ वातावरण किंवा पावसाची भुरभुर सुरू असताना केल्यास रोपे लवकर जमिनीत रुजतात. रोपवाटिकेतून रोप काढल्यानंतर त्यांचे उन्हापासून संरक्षणासाठी रोपे सावलीत झाकून ठेवावीत.\nलागवडीपूर्वी मिरचीच्या रोपांचा शेंडे व पाने असणारा भाग १.५ मि.लि. क्विनाॅलफॉस अधिक विद्राव्य गंधक (८० टक्के) ३ ग्रॅम अधिक मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात बनविलेल्या द्रावणात बुडवून लावावीत.\nसपाट वाफ्यात लागवड करावी. मिरची तसेच टोमॅटोची लागवड ६० x ४५ सें.मी. किंवा ६० x ६० सें.मी.अंतरावर तर वांगी लागवड ७५ x ६० किंवा ७५ x ७५ सें.मी. अंतरावर करावी. फुलकोबीची लागवड ४५ x ४५ सें.मी. अंतरावर करावी. रोपे लावताना एका ठिकाणी एक रोप त्याची मुळे सरळ राहतील अशा पद्धतीने लावावीत. लागवडीनंतर भोवतालची माती चांगली दाबून घ्यावी. आवश्‍यकता असल्यास झारीने पाणी द्यावे.\nरोपे चांगली रुजली म्हणजे वरखताची मात्रा द्यावी.\nरोपवाटिकेत मावा, तुडतुडे आदी रस शोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. रसशोषक किडी रोपांच्या पानांतून रस शोषण करतात. तसेच रोप कुरतडणाऱ्या अळ्या लहान रोपांचे शेंडे कुरतडून टाकतात. त्याशिवाय रोपांवर मूळकूज, रोप कोलमडणे आदी बुरश��जन्य रोगांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यांच्या नियंत्रणासाठी उपायोजना राबवाव्यात.\nरसशोषक किडींचे नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी\nक्विनाॅलफाॅस (२५ टक्के प्रवाही) १ मि.लि. किंवा\nअॅझाडिरॅक्टिन (१०,००० पीपीएम) १ मि.लि.\nरोपांची मूळकूज, रोप कोलमडणे रोग नियंत्रण : प्रमाण प्रतिलिटर\nकाॅपर आॅक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा\nसूचना : वरीलप्रमाणे मिश्रण करून आळवणी करावी.\nडाॅ. एस. एम. घावडे, ९६५७७२५८४४\n(मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)\nसिंचन सकाळ मिरची टोमॅटो ज्वारी jowar तुषार सिंचन sprinkler irrigation तण weed स्थलांतर विभाग sections कृषी विद्यापीठ agriculture university\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/ex-mla-sadashiv-patils-next-move-analysis-27569", "date_download": "2019-07-23T02:46:06Z", "digest": "sha1:3SGXUWS43ZLJKBGRZFVCPMMGDDKIIWSU", "length": 12328, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ex mla sadashiv patils next move analysis | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर आणि आटपाडीच्या देशमुखांचे सांगणे विट्याचे पाटील कसे टाळतील\nसोलापूर आणि आटपाडीच्या देशमुखांचे सांगणे विट्याचे पाटील कसे टाळतील\nसोलापूर आणि आटपाडीच्या देशमुखांचे सांगणे विट्याचे पाटील कसे टाळतील\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसदाशिव पाटील यांनी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. खासदार संजय पाटील यांच्याशी असलेला त्यांचा राजकीय सलोखा आणि विधानसभेतील पराभवानंतर कॉंग्रेसवर असलेली त्यांची नाराजी यामुळे ते भाजपमध्ये ���ाऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. त्या चर्चा सुरु झाल्यानंतर पाटील यांची समजूत काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले होते. मात्र भाजपप्रवेशाची चर्चा थांबलेली नाही, उलट ती अधिक तीव्रतेने होवू लागली आहे.\nभाजप नेते आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी विट्याचे माजी आमदार सदाशिव पाटील यांना एका कार्यक्रमात थेट भाजपात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले. याच कार्यक्रमात आटपाडीचे अमरसिंह देशमुख यांनीही सदाशिव पाटील यांचे सुपुत्र, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना उद्देशून मिश्‍कीलपणे \"दादा, एकाला मिठीत घेऊन दुसऱ्याला डोळा मारायचे बंद करा' असे सांगितले.\nविधानसभा निवडणुकीत पाटील आणि देशमुख एकमेकांच्या विरोधात लढले होते, त्यामुळे त्यांच्या टिप्पण्णीला महत्त्व आहे. या कार्यक्रमात सोलापूर आणि आटपाडीच्या देशमुखांनी सुरात सूर मिसळत विट्याच्या पाटलांना \"भाजपवासी व्हा' असे आवाहन केले. त्यानंतर कार्यक्रमस्थळी असलेल्या पाटील यांच्या कार्यकर्त्यांचीही त्यांनी भाजपवासी व्हावे अशीच प्रतिक्रिया होती.\nकाही दिवसांपूर्वी खासदार संजय पाटील यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे फलक सदाशिव पाटील यांच्या समर्थकांनी लावलेच, शिवाय भव्य सत्कार पाटील गटाकडून झाला. या सगळ्या घटना सदाशिव पाटील यांची भाजपशी असलेली दोस्तीचे दर्शन घडवणाऱ्या आहेत. परवाच्या कार्यक्रमात आटपाडीच्या देशमुखांनी \"आम्ही भाऊंचा हात धरायला तयार आहोत भाऊंनी आमचा हात धरावा, अशी साद घातली. या साद घालण्याला खूप महत्व आहे.\nखानापूरच्या राजकारणात पाटील आणि देशमुख यांनी हातात हात घालून दोन निवडणुका जिंकल्या आहेत. 1995 साली सदाशिव पाटील यांनी राजेंद्र देशमुख यांच्या पाठीशी बळ उभे केले होते. त्या निवडणुकीत देशमुख यांचा विजय झाला होता. त्यानंतर 2004 मध्ये देशमुख यांनी पाटील यांना पाठिंबा दिला होता, तेव्हा पाटील विजयी झाले होते .\n2014 मध्ये मात्र पाटील आणि देशमुख यांची पाहिल्यांदाच मैदानावर लढत झाली. या लढतीत अनिल बाबर यांचा विजय झाला. पाटील यांना दुसऱ्या क्रमांकांची मते मिळाली, भाजपचे गोपीचंद पडळकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर अमरसिंह देशमुख चौथ्या क्रमांकावर गेले.\nपाटील आणि देशमुख यांचा पैरा या निवडणुकीत थेट तुटला. 2009 च्या निवडणुकीत देशमुख यांनी बाबर यांना मदत करत सदाशिव पाटील याना विरोध केला होता. पण 2014 ला मात्र सरळसरळ एकेकाळचे पैंरेकरी समोरासमोर लढले होते, या सगळ्या राजकीय इतिहासानंतर आटपाडीच्या देशमुखांनी विट्यात येऊन पाटलांना हात हातात धरण्याचे आवाहन करणे, त्याला सोलापूरच्या देशमुखानीही दुजोरा देणे यावर सदाशिव पाटील यांनी प्रतिक्रिया न देता हा विषयावर मौन धारण करणे, याचा अर्थ स्पष्ट आहे.\nया सगळ्या घटनाक्रमातून कॉंग्रेसच्या नेतेमंडळीवर नाराज असलेले आणि संजय पाटील यांच्या प्रेमात असलेले सदाशिव भाऊ भाजपवासी होतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. तसे घडले आणि सदाशिव पाटील यांच्यासारखा प्रभावी नेता, तुफानी वक्ता भाजपकडे गेला तर खानापूरच्या कॉंग्रेसची दयनीय अवस्था होणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजप खासदार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan सुभाष देशमुख अमरसिंह सोलापूर incidents राजकारण अनिल बाबर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/ashadhi-vari-manage-like-kumbhmela/", "date_download": "2019-07-23T03:32:47Z", "digest": "sha1:2PTVCSRNOYEMSOQKSKO3ZMDNYVI3VJGD", "length": 18505, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "कुंभमेळाच्या धर्तीवर आषाढी वारीचे व्यवस्थापन, खाजगी कंपनीची नियुक्ती | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nकुंभमेळाच्या धर्तीवर आषाढी वारीचे व्यवस्थापन, खाजगी कंपनीची नियुक्ती\nकुंभमेळ्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या रेझीलेंट इंडिया या आंतरराष्ट्रीय खाजगी कंपनीला पंढरपूरच्या आषाढी वारीचे नियोजन करण्यासाठी पाचारण करण्यात आले असून यंदाची वारी नेहमीपेक्षा अधिक सुखकर होईल अशी अपेक्षा पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केली.\nआयुक्तांनी गुरूवारी पंढरपूरचा दौरा केला. तत्पूर्वी त्यांनी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्ग, पालखी तळांची देखील पाहणी केली आहे. आषाढी एकादशी १२ जुलै रोजी असून आता अनेक संतांच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान झाले आहे तर आळंदी व देहूतून संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळे पुढील आठवड्यात पंढरीकडे निघणार आहेत. या धर्तीवर म्हैसेकर यांनी पंढरपूरमध्ये आढावा बैठक घेतली.\nयात्रा कालावधीत होणार्‍या गर्दीचे विभाजन करून याचे व्यवस्थापन करण्याची ही पध्दत असून चार ही कुंभमेळ्यात राजीव चौबे यांची रेझीलेंट ही कंपनी हे काम करते. चौबे व त्यांचे सहकारी सध्या पंढरपूरमध्ये फिरून आषाढीची माहिती घेत आहेत व याचे नियोजन करत आहेत.\nविभागीय आयुक्तांनी आज पंढरपूर शहरातील सर्व गर्दीच्या ठिकाणांसह चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर परिसर आदीची पाहणी केली व यानतंर बैठक बोलाविली. यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व इतर अधिकारी उपस्थित होते.\nआषाढी यात्रा २०१९ ची प्रशासनाने जय्यत तयारी केली असून पालखी मार्गावर ३० हजार राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सक्रिय राहणार आहेत. बंदोबस्तासाठी पाच हजार पोलीस पंढरपूर शहरात यात्रा कालावधीत असतील तर वाहतूक नियंत्रणासाठी गामा कमांडोची नियुक्ती होणार आहे. आषाढीत अडीच हजार गृहरक्षक दलाचे जवान तैनात राहतील तर वाखरी तळावर जेथे सर्व पालख्या येत असतात तेथे दीड हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येत आहे.\nबैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आषाढी सोहळ्याबाबतच्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की शासनाच्या विविध चौदा विभागांना कामांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक असणार्‍या सर्व सुविधा पुरविण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यांसाठी टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी ७४ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे.\nविभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी सांगितले की, वारीच्या कालावधीत स्वच्छतेवर भर द्या. त्यासाठी पुरेशी मोबाईल टॉयलेट पालखी तळावर ठेवावीत. निर्मल वारीसाठी राष्ट्रीय सेवा योजनांच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. पालखी मार्गावरील रस्ते नीट करुन घ्यावेत. रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे भरून घ्यावेत. पालखी मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याचे नियोजन वेळेत करा.आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सर्व संबंधितांची बैठक घेतली जावी. त्यासाठी पुरेसे अग्निशामक टँकर, रुग्ण वाहिका उपलब्ध करुन घ्याव्यात. त्या कोठे ठेवल्या जाणार याबाबत नियोजन केले जावे.पालखी तळावरील वीज पुरवठ्याबाबत काळजी घेतली जावी, अशा सूचनाही डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलतारापूर औद्योगिक परिसरातील वायु ���्रदूषणात घट – रामदास कदम\nपुढीललग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, आठ जण जागीच ठार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1182?page=1", "date_download": "2019-07-23T04:12:25Z", "digest": "sha1:PY5XSAW5DE2VUWJ5KRRELZCZOXWAUBPL", "length": 21637, "nlines": 113, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "हरियाली - निसर्ग फुलवण्यासाठी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nहरियाली - निसर्ग फुलवण्यासाठी\nझाडे ही ऋषितुल्य साधना करणारे समाजमित्र आहेत. हिरवीगार वनश्री हवा शुद्ध करते; एवढेच नव्हे, तर डोळ्यांना सुखद थंडावा अनुभवायचा असेल तर दिवसच्या दिवस जंगलातून पदभ्रमण करायला हवे वाढत्या शहरी जीवनात आपण निसर्गापासून दूर जाताना झाडांना पारखे होत आहोत. शतकानुशतके तग धरून असलेले शेकडो जातींचे वृक्ष आपणांस अपरिचित आहेत.\n‘कदंब तरुना बांधून झोके...... उंचखालती झोके........’ अशी गाणी ऐकताना ‘कदंब’ आपल्या डोळ्यांपुढे येत नाही, कारण तो आपणास अपरिचित असतो आणि गाणे ऐकून आपण सुखावतो ते कल्पनेनं; पण गोल काटेरी सुबक फळे, अंगावर मिरवणारा कदंब आपण पाहिलेला असेल तर त्या गाण्याचा प्रत्यय ��धिक खोलवर येऊ शकतो आणि हिरवाईचा सुखानंद प्रदीर्घ काळ टिकू शकतो. मुचकुंदाचे सोनेरी तांबडे फूल व त्याचा थोडासा उग्र तरी सुखद हवाहवासा गंध ही झाडे शहरांतून नाहीशी झाल्याने स्मृतीतच उरला आहे\nमानवाने वृक्षांचा भरपूर उपयोग करून घेतला, जंगले तोडून लाकडी सामानाने घरे सजवली, परंतु तो पुढील पिढ्यांसाठी आणखी खूप झाडे लावण्याचे विसरला\nया संदर्भात मुंबईजवळच्या ठाणे येथील ‘हरियाली’ या संस्थेचे कार्य डोळ्यांसमोर येते. ही संस्था वृक्षसंवर्धन व पर्यावरणजतन या क्षेत्रांत अनेकविध उपक्रम हाती घेऊन गेली एकोणीस वर्षे कार्यरत आहे.\n‘हरियाली’ ही संस्था अनेक दृष्टींनी अनोखी आहे. विचार करा विश्वाचा, नियोजन करा राष्ट्राचे आणि कार्य करा स्थानिक परिसरामध्ये (‘Think Globally, Plan Nationally And Act Locally’) हे संस्थेचे ध्येयच बोलके आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन, पर्जन्यजलसंवर्धन आणि पर्यावरणविषयक जनजागृती करत राहणे यावर संस्थेचा भर आहे. संस्था व्यापक प्रमाणावरील जनसहभाग आणि श्रमदान हे आपले ब्रीद मानते.\nसंस्थेची माहिती घेण्यासाठी सतीश आठल्ये या कार्यकर्त्याची मदत झाली. तो मुंबई महानगरपालिकेत पाणी खात्यात उच्च अभियंता असून, संस्थेचे काम गेली काही वर्षे नोकरीधंदा सांभाळून मुलुंड परिसरात काम करत आहे. पूनम संघवी हे ठाण्यातील ज्येष्ठ व्यावसायिक, ‘हरियाली’ संस्थेचे संस्थापक असून त्यांचे मार्गदर्शन कार्यंकर्त्यांना उपलब्ध असते.\nआपण झाडे लावावीत असे सा-यांनाच वाटते. मात्र, झाडे कुठे, केव्हा, कोणती आणि कशी लावावीत असे प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर उभे राहते. मग त्याच्यात येणा-या अडचणी बघता लोकांचे संकल्प हे प्रत्यक्षात उतरण्याआधीच विरतात. ‘हरियाली’ याच ठिकाणी लोकांना कार्यप्रवृत्त करते.\nपावसाळ्यात सुरुवातीला विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर निसर्गप्रेमी लोकांना बरोबर घेऊन ठाण्याच्या जवळपासच्या डोंगरावर बियांची नुसती पखरण करत पेरल्या जातात. शनिवार-रविवार आणि इतर सुट्यांच्या दिवशी हे काम केले जाते. संस्था इतर अनेक उपक्रम राबवते. पण पूनम सिंघवी दरवर्षी पावसाळा सुरू होताना ‘एक तरी रुजवावी बी’ असे आवाहन लोकांना करतात. त्या आवाहनाला लोकांच्या सहभागाने चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.\n‘हरियाली’चे कार्यकर्ते वर्षभर विविध झाडांखाली पडल���ल्या बिया गोळा करत असतात. संस्थेतर्फे ‘बिया-वाटपा’चा कार्यक्रम पावसाळ्याच्या बेताला करण्यात येतो. भारतात उगवणा-या विविध झाडांच्या बिया, प्रत्येकी सुमारे पन्नास ते साठ छोट्या पिशवीत भरून वाटल्या जातात. पिशवीवर ‘हरियाली’चा संदेश असतो. या बिया घरात छोट्या कुंड्यांतून वाढवून त्यांची थोडी रोपे झालेली झाडे भोवतालच्या परिसरात लावली जातात. सध्या विविध क्षेत्रांतील वनवासी विद्यार्थ्यांकडून बिया गोळा केल्या जातात. त्यांचा मोबदला विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतो. संस्था बांबू, करंज, बेहेडा, जांभूळ अशी अनेकविध झाडे लावण्याचा प्रयत्न अनेक वर्षे करत आहे.\nसंस्थेला ठाणे महानगरपालिकेने आपल्या बागांमधील एका ठिकाणी रोपवाटिकेसाठी जागा दिलेली आहे. संस्था तिथे तयार केलेली रोपे आपल्या परिसरातील उघडेबोडके डोंगर, उजाड रस्ते आदि ठिकाणी श्रमदानानेच लावत असते.\nबीजसंकलन आणि त्याचे वाटप आणि रुजवण व्यापक प्रमाणावर करण्यासाठी संस्था वारकरी, शिर्डीला पायी चालत जाणारे साईभक्त अशा वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून घेते. संस्थेची ही संकल्पना महाराष्ट्राबरोबरच गुजरात, केरळ, कर्नाटक, इत्यादी राज्यांतदेखील मूळ धरू लागली आहे.\nपर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी संख्या जंगलवाचन सहली, पक्षी-निरीक्षण, नदी-परिक्रमा, पावसाळी सहली, वृक्ष- वनस्पती परिचय, असे काही उपक्रम राबवत असते. ‘गणेशोत्सव व हरियाली जन जागरण कलश उपक्रम’ उत्सव हा अभिनव आहे. संस्था देवापुढे खोके ठेवते, त्यात लोक पैसे टाकतात. खोक्यांवर हरियालीचा वृक्षसंवर्धनाचा संदेश असतो. खोक्यांत जमा झालेली रक्कम विविध उपक्रमांसाठी वापरली जाते.\nमुलुंडमध्ये सतीश आठल्ये यांनी संस्थेची ‘नर्सरी’ दाखवली. एक व दोन वर्षे पाणी व खत घालून वाढवलेली झाडे मोफत वाटपासाठी रांगेने लावून ठेवली आहेत. सावर, गुलमोहोर, आंबा, आवळा, चिंच, बहेडा, अशोक... असे तीस ते चाळीस प्रकारचे वृक्ष बिया लावून, खत-पाणी घालून वाढवलेले आहेत. हे वृक्ष वृक्षप्रेमींना ‘विनामूल्य’ दिले जातात. वृक्षलागवडीच्या वेळी ‘हरियाली’ चे प्रतिनिधी हजर राहतात. खड्डे केवढे खोल हवेत, पाणी कधी व किती घालावे याबाबत मार्गदर्शन दिले जाते. खरे तर, पावसाळा संपताना म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात वृक्षलागवड करायला हवी, पण ही सामा���िक जाण आहे का असा प्रश्न आठल्ये करतात.\n‘हरियाली’कडे सुमारे तीन हजार झाडे लागवडीसाठी तयार आहेत. आठल्ये म्हणाले, की ही झाडे म्हणजे समाजाच्या त्यासाठी असलेल्या प्रेमाची, निसर्गजाणिवेची प्रतीक आहेत. कारण अनेकांनी त्यासाठी दुधाच्या रिकाम्या पिशव्या संस्थेला दिल्या. शाळेतील बाळ-हातांनी त्यात खतमाती घेतली, बिया/फांद्या खोवल्या. महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी श्रमदान करून त्या फुलवल्या. निवृत्त वृद्ध व्यक्तींनी उन्हाळ्यात झाडांस पाणी घातले. कार्यकर्त्यांनी सावली केली, काळजी घेतली, हे कार्य जागवण्याचा व फुलवण्याचा प्रयत्न केला. ही रोपे सदैव वृक्षप्रेमींची, वृक्षारोपणउत्सुक व्यक्तींची वाट पाहत आहेत. त्यांना त्यांच्या घराजवळ/कार्यालयाजवळ हक्काची व प्रेमाची जमीन हवी आहे. त्यांचा आधार हवा आहे. तुम्ही आहात का वृक्षप्रेमी वाट न बघता, तुमच्या घरच्यांशी अथवा कार्यालयातील मित्रांशी सल्ला-मसलत करून फक्त फोन उचला व बोला...... ‘झाडे हवी आहेत, निसर्ग फुलवायला, जपायला, जगवायला वाट न बघता, तुमच्या घरच्यांशी अथवा कार्यालयातील मित्रांशी सल्ला-मसलत करून फक्त फोन उचला व बोला...... ‘झाडे हवी आहेत, निसर्ग फुलवायला, जपायला, जगवायला\nसर्व थरांतील व्यापक जनसहभाग, श्रमदान, टाकाऊतून टिकाऊ निर्मिती इत्यादी तंत्रांचा वापर करत असल्यामुळे संस्थेचे सारे कार्य पैशांचा कमीत कमी वापर करून होत असते.\nभातसा परिक्रमा, कथा एका बुधाची-पाण्याच्या व्यथेची, ठाणे शहरातील पावसाळी पूरसदृश परिस्थितीचे नियंत्रण, एक वसा हरियालीचा अशा वेगवेगळ्या ध्वनी-चित्रफिती (डॉक्युमेंटरीज) व अहवाल ‘हरियाली’ने प्रसिद्ध केले आहेत.\nसंस्थेला पुरस्कार प्राप्त झाले. त्यांतील काही उल्लेखनीय:\n* जे अॅण्ड जे इंटरनॅशनल लि. तर्फे पर्यावरणरक्षणातील पुढाकारासाठी (2002)\n* अखिल भारतीय विज्ञान परिषदेतर्फे पर्यावरणरक्षणातील शास्त्रीय दृष्टिकोनासाठी (2003)\n* वेगवेगळ्या रोटरी आणि लायन्स क्लबतर्फे पर्यावरणरक्षणातील पुढाकारासाठी (2004 ते 2010)\n* ठाणे महानगरपालिकेतर्फे ‘ठाणे गौरव’ व ‘गो ग्रीन’ पुरस्कार (2006. 2010)\n* नगरविकास मंचतर्फे ‘ठाणे नगररत्न पुरस्कार’ (2007)\n* महाराष्ट्र सरकारतर्फे ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून नेमणूक (2006)\n* स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार (2008)\nसंस्‍थेचा पत्‍ता - 5फ्लॉवरव्हॅली, इर्स्टर्नएक्सप्रेसहायवे, ऑफिस: 25474119/25408661,\nप्रा. पूनम संघवी (संस्‍थापक) - ठाणे- भ्रमणध्वनी : 9323291890, इमेल : punamsingavi@mtnl.nct.in\nसतीश आठल्ये - मुलुंड -भ्रमणध्वनी : 9820832240\nहरियाली तर्फे राबवले जाणारे उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. प्रत्येकाने यात सहभागी झाल्यास दिसणारे चित्र काहीसे वेगळे असेल. मला आपल्या उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळाल्यास मी पूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करेन.\nअतिशय सुंदर हरियाली. तुम्हाला तुकोबाराय समजले.\nयुगयात्रा : प्रवाहातील रंगसंहिता\nसंदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर दर्शन\nबजरंगदास लोहिया - अभियांत्रिकीतील अभिनव वाट\nसंदर्भ: फुलपाखरू, बाग, ओवळा गाव, Butterfly Garden\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-weekly-weather-report-dr-sable-12347", "date_download": "2019-07-23T04:02:18Z", "digest": "sha1:XAQAH6XHTGFJJQT3EJTE6RWTFBS2QH6J", "length": 30790, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, weekly weather report by Dr. Sable | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआठवड्याच्या सुरवातीला पावसाची शक्‍यता\nआठवड्याच्या सुरवातीला पावसाची शक्‍यता\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nमहाराष्ट्राच्या संपूर्ण पूर्व भागावर हवेचा दाब कमी होत असून १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या विदर्भातील जिल्ह्यावर तसेच मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रावर राहील. त्यामुळे चांगल्या पावसाचा अंदाज आहे. ईशान्य पूर्वभागावर १०१० इतका अधिक हवेचा दाब आणि राजस्थानवर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे गुजरात, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतही हा पाऊस होईल.\nमहाराष्ट्राच्या संपूर्ण पूर्व भागावर हवेचा दाब कमी होत असून १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या विदर्भातील जिल्ह्यावर तसेच मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रावर राहील. त्यामुळे चांगल्या पावसाचा अंदाज आहे. ईशान्य पूर्वभागावर १०१० इतका अधिक हवेचा दाब आणि राजस्थानवर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे गुजरात, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतही हा पाऊस होईल. २३ सप्टेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या दिशेने सरकून महाराष्ट्राच्या मध्यापासून दक्षिण भागावरील हवेच्या दाबात वाढ होईल आणि तो १००८ हेप्टापास्कल इतका वाढेल. आणि पावसाचे प्रमाण दक्षिण महाराष्ट्रात कमी होईल. २४ सप्टेंबर रोजी हवेचे दाब वाढतील आणि पूर्व गुजरातचा भाग वगळता महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढून पावसात पूर्णपणे उघडीप जाणवेल. मात्र ईशान्य बाजूस वाढलेला हवेचा दाब कायम राहील.\n२५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रासह दक्षिण भारतावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील आणि पावसात उघडीप राहील. त्यामुळेच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात २४, २५ व २६ सप्टेंबर रोजी पावसात उघडीप राहील. २६ सप्टेंबरपर्यंत हवेचे दाब अधिक राहण्यामुळे पावसात उघडीप राहील. २७, २८ व २९ सप्टेंबर रोजी कोकणासह महाराष्ट्रातील काही भागात पाऊस होईल. २२ सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारी भागात निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडून गुजरातच्या पश्‍चिमी भागाकडे सरकेल आणि त्यामुळेच गुजरातमध्येही २३ व २४ सप्टेंबरला पाऊस होईल. या आठवड्यात ईशान्य माॅन्सूनला अनुकूल वातावरण तयार होण्यास आणखी काही कालावधी लागेल. त्यामुळे या आठवड्यात वाऱ्याची दिशाही त्यास तितकी अनुकूल नाही. मात्र काही काळ पाऊस व उघडीप राहील.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० मिलीमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात ३० मिलीमीटर, रायगड जिल्ह्यात २० मिलीमीटर व ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत १४ मिलिमीटर काही दिवशी पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण कोकणात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते १० किलोमीटर राहील. रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर ठाणे जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान त��पमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९५ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६६ टक्के राहील.\nउत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ५ मिलिमीटर, धुळे जिल्ह्यात ४ मिलीमीटर, नंदुरबार जिल्ह्यात ९ मिलिमीटर तर जळगाव जिल्ह्यात ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. नाशिक जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १९ किलोमीटर राहील. धुळे जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर, जळगाव जिल्ह्यात ताशी १४ किलोमीटर व नंदूरबार जिल्ह्यात ताशी ९ किलोमीटर राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सअस राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. तर जळगाव जिल्ह्यात ते २५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ४० ते ४३ अंश सेल्सिअस राहील. जळगाव व नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५१ टक्के राहील.\nपरभणी व हिंगोली जिल्ह्यात ३ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून उर्वरित जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. औरंगाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ किलोमीटर राहील. जालना व बीड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १३ किलोमीटर राहील. उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ किलोमीटर राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ३१ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, जालना व लातूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. तर परभणी, उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित नांदेड जिल्ह्यात २४ अंश लातूर व हिंगोली जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस आणि उस्मानाबाद, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ८१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ४४ टक्के राहील.\nपश्‍चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून अमरावती जिल्ह्यात १४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर राहील. वाशीम व बुलढाणा जिल्ह्यांत कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९३ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८०ते ८४ टक्के राहील.\nयवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी २७ मिलीमीटर पावसाची शक्‍यता असून नागपूर व वर्धा जिल्ह्यांत १३ ते १४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता काही दिवशी आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमटीर राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९४ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६० टक्के राहील.\nभंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत १३ ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९५ ते ९७ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६७ टक्के राहील.\nकोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी ४५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून सातारा व सांगली जिल्ह्यांत २५ ते २८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. पुणे जिल्ह्यात काही दिवशी २० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून सोलापूर व नगर जिल्ह्यांत १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर व सांगली जिल्ह्यांत १३ ते १४ किलोमीटर राहील. सातारा व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० किलोमीटर राहील. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर राहील व पुणे जिल्ह्यात तो ताशी ९ किलोमीटर राहील. नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत कमाल तापमा�� ३२ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात ते २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ६६ टक्के राहील.\nसप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ज्या ठिकाणी ६५ मिलिमीटरपर्यंत जमिनीत ओलावा झाला आहे. तेथे करडई व रब्बी ज्वारीची पेरणी करावी. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी झाल्यास करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव कमी होतो तसेच रब्बी ज्वारीची पेरणी या कालावधीत झाल्यास उत्पादन अधिक मिळते.\nरब्बी हंगामात फळभाज्यांची लागवड करावयाची असल्यास टोमॅटो, वांगी यांची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बियाणे पेरावे. पेरणी पूर्वी बियाण्यास प्रक्रिया करावी.\nपूर्व हंगामी ऊसाची लागवड करण्यासाठी जमिनीची नांगरट करावी.\n(ज्‍येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nमहाराष्ट्र maharashtra पूर वाशिम washim यवतमाळ विदर्भ vidarbha गुजरात कर्नाटक ऊस पाऊस भारत कोकण konkan सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर palghar कमाल तापमान किमान तापमान नाशिक nashik धुळे dhule जळगाव jangaon परभणी parbhabi औरंगाबाद aurangabad बीड beed नांदेड nanded तूर लातूर latur उस्मानाबाद usmanabad अकोला akola वाशीम अमरावती नागपूर nagpur चंद्रपूर कोल्हापूर सांगली sangli पुणे सोलापूर नगर ओला ज्वारी jowar रब्बी हंगाम मात mate हवामान कृषी विद्यापीठ agriculture university\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nसोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’...री�� बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...\nराज्यात १५ जुलै ते १९ जुलै दरम्यान...राज्यातील हवामानाचा विचार करता उत्तर महाराष्ट्र व...\nदमा, खोकल्यावर गुणकारी घोळ स्थानिक नाव : ...\nपावसाळी वातावरणात द्राक्षबागेचे...गेल्या आठवड्यात द्राक्षबागेत सर्वत्र पाऊस सुरू...\nकृषी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये विविध...कृषी क्षेत्रातील होत असलेले बदल, आर्थिक गुंतवणूक...\nपेरणी पद्धतीने भात लागवडभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन...\nव्यवस्थापन लिंबू फळबागेचेलिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन, जात यांची निवड...\nलामकानीमध्ये सहभागातून कुरण व्यवस्थापनरोजगार हमी योजनेतून लामकानी वनक्षेत्रात जल व...\nकन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...\nबांबू विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची...‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित...\nगरज सांडपाणी व्यवस्थापनाचीजिथे लोकसंख्या एकत्रित झालेली असते, तिथे निर्माण...\nतंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...\nबहुगुणी तेलबिया पीक लक्ष्मीतरूलक्ष्मीतरू (शास्त्रीय नाव - Simarouba glauca...\nत्वचारोगावर टाकळा उपयुक्त स्थानिक नाव : ...\nसीताफळाचे अन्नद्रव्य, ओलीत व्यवस्थापनसीताफळाची मुळे खोलवर न जाता वरच्या थरात राहतात,...\nलोकसहभागातून कुरण विकासाची गरजगवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत,...\nकृषी विभागाच्या योजना परंपरागत कृषी विकास योजना उद्देश...\nवैयक्तिक कृषी कौशल्य प्रशिक्षण...महाराष्ट्र शासनाच्या कौशल्यविकास मंत्रालयाच्या...\nमांडा जलसंधारणाच्या कामाचे गणितमागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/rahul-gandhi-says-party-not-him-will-decide-on-his-successor/", "date_download": "2019-07-23T02:33:08Z", "digest": "sha1:BFHV3KI7G5ZPZP5GUUXCC2XFZB6MYGU3", "length": 14820, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष? राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n93वे अ.भा. मरा���ी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश…\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nकाँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम\nलोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पाणीपत झाल्यापासून पक्षाला नवीन अध्यक्ष मिळण्याच्या चर्चा सुरू आहेत. राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याने काँग्रेसला गांधी ���राण्याव्यतिरिक्त नवीन अध्यक्ष मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 2019 ची लोकसभा निवडणूक लढती. 2014 प्रमाणे या निवडणुकीतही काँग्रेसचा दारूण पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 52 जागांवर समाधान मानावे लागले. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 44 मिळाल्या होत्या.\nराफेल करारात घोटाळा झाला; भूमिकेवर राहुल गांधी ठाम\nगुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दोन्ही सभागृहातील अभिभाषणानंतर पत्रकारांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रश्न विचारले. काँग्रेसचा आगामी अध्यक्ष कोण असेल असा प्रश्न त्यांना विचारला असता, याचा निर्णय मी नाही तर पक्ष घेईल असे राहुल गांधी म्हणाले. यामुळे राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसत आहे.\nकाँग्रेस कार्यकारिणी समितीही आपल्या मतावर ठाम\nएककडे राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी समितीही राहुल गांधी पदावर कायम राहतील या आपल्या मुद्द्यावर ठाम आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही याआधी राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहील असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराम मंदिर श्रध्देचा प्रश्न, सरकारने कायदा करावा अन्यथा जनताच राम मंदिर बनवेल\nपुढीलवनरक्षक पद भरतीचा घोळ; अकारण आधारच्या सक्तीने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\nपूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार, अतिधोकादायक आढळल्यामुळे निर्णय\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश...\nनगरमध्ये ‘आदित्य संवाद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रीरामपुरात दणदणीत मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/shivsena-anniversary-uddhav-thackeray-speech-at-mumbai-programm-ak-384158.html", "date_download": "2019-07-23T02:44:44Z", "digest": "sha1:PROYRRMVFLD34HWH27WKCCD3EHDPYPZV", "length": 22958, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shivsena,devendra fadnavis,uddhav thackeray, Shivsena anniversary uddhav thackeray speech at mumbai programm | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nलिंगायतांना OBCअंतर्गत आरक्षणाचा विचार, मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश\nSPECIAL REPORT : BMC चा कोट्यवधीचा रोबोट आग न विझवताच आला परत\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nपावणे सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 4 हजार, तुम्हीही अकाऊंट चेक करा\nकर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळणार आज होणार बहुमत चाचणी\nलग्नानंतर महिन्याभराने या नवनिर्वाचित खासदाराने शेअर केला फोटो आणि....\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nBigg Boss Marathi 2 : विणा आणि शिवच्या नात्यात येणार का दुरावा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nकोणाला हवा विराट, कोणाला हवा रोहित; भारतीय संघात पडली उभी फूट\nबापासाठी लिव्हर देणारी कोण आहे 'ही' क्रिकेटपटूची गर्लफ्रेण्ड\n'पाकिस्तान संघ प्रोफेशनल नाही, पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत वठणीवर आणणार'\nवेस्ट इंडिज दौऱ्यात भारताच्या 'या' सात रत्नांची हुकली संधी\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपदाच्या वादात फडणवीस यांचे सेनेवर शरसंधान\nआमचं ठरलंय, आता सगळं समसमान पाहिजे - उद्धव ठाकरे\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nपावणे सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 4 हजार, तुम्हीही अकाऊंट चेक करा\nकर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळणार आज होणार बहुमत चाचणी\nकाश्मीरात धडक कारवाई, सुरक्षा दलाला सापडला दहशतवाद्यांचा गुप्त शस्त्रसाठा\nआमचं ठरलंय, आता सगळं समसमान पाहिजे - उद्धव ठाकरे\n'जे सावरकरांना डरपोक म्हणत होते, त्या नालायकांचा दणदणीत पराभव झाला याचा आनंद आहे.'\nमुंबई, 19 जून: शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत. दोनही नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्ट खुलासा केला नाही. मात्र आमचं सगळं ठरलंय. योग्य वेळी जाहीर करू असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता सगळं समसमान पाहिजे असंही ते मुख्यमंत्र्यांकडे पाहुन म्हणाले. आता यापुढे एका युतीची पुढची गोष्ट असेल असंही ते म्हणाले.\nकाय म्हणाले उद्धव ठाकरे\nकलम ३७० आम्ही काढणार म्हणजे काढणारच, काश्मीर वर आमच्या देशाचा हक्क आहे. जे सावरकरांना डरपोक म्हणत होते, त्या नालायकांचा दणदणीत पराभव झाला आहे. आपला वाद होता ते तुझं माझं करण्यासाठी नाही होता, आपला वाद मूलभूत मुद्द्यांसाठी झाला होता. ज्या एका भावनेने युती आपण त्या वेळेला केली होती ती आजही त्याच भावनेने केली आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, संघर्षाच्या वेळी मला शिवसेनाप्रमुखांची आठवण येत नाही, कारण असे शिवसैनिक वीर सवंगडी त्यांनी मला दिले आहेत.\nशिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सर्वात मोठा खुलासा केलाय. आम्ही सर्व ठरवलं आहे. कुणाला काय चर्चा करायची ते करू द्या. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय सांगू असं मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतच खुलाचा केला. ते म्हणाले, मी इथे आलोय तमाम शिवसैनिकांची ऊर्जा घेण्यासाठी. आपल्या घरातही जेंव्हा दोन भाऊ एकत्र रहातात तेंव्हा कधी कधी ताण तणाव होतात. आत जो काही ताण तणाव होता तो आता दूर झालांय. जेव्हा वाघ आणि सिंह एकत्र येतो तेंव्हा राजा कोण असणार हे सांगायला नको. मग किती ही आघाड्या असो काहीही फरक पडणार नाही.\nयेणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीला अभुतपूर्व विजय मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले. एनडीए आणि महायुतीला मिळालेलं यश अभूतपूर्व. यशाचे शिल्पकार हे शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते आहे. मला शिवसेनेच्या मेळाव्यात गेल्यावर मी घरी आलोय असं वाटतं.\nकारण आपण भगव्यासाठी आहोत. माझे गुरू भगवा आहे. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. बाळासाहेबांनी राष्ट्रीयत्वच बीजरोपन केलं. महाराष्ट्र आणि राष्ट्र या संकल्पनेतून आपण सुरुवात केली आणि नंतर पक्ष. शिवसेना पक्ष वर्धिष्ट झाला पाहिजे मोठा झाला पाहिजे ,समाजापर्यंत पोचत राहिला पाहिजे या शुभेच्छा\nनिवडणुकाकरिता एकत्र नाही तर महाराष्ट्रासाठी आलो. सरकारच्या मार्फत शेवटच्या व्यक्तिपर्यंतवपरिवर्तन करण्यास आलो. ऑक्टोबर मध्ये न भूतो असा विजय जनता आपल्याला देणार आहे. आणि आपल्याला देशाच्या जनतेची सेवा करायची आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक��ष्यस्थानी\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-23T03:51:43Z", "digest": "sha1:XU65O5HRBEELZKM3CFSVI7A2GTOWBUNA", "length": 3722, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "क फेडरेशन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - क फेडरेशन\n४ ते ५ महिने नोटांचा तुटवडा भासणार- बॅंक फेडरेशनची\nचार ते पाच महिने देशात नोटांचा तुटवडा जाणवेल, असे ‘द बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया’ने म्हटले आहे. देशातील चारही चलन निर्मिती केंद्रांनी पूर्ण क्षमेतेने नोटा...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%95/", "date_download": "2019-07-23T03:52:37Z", "digest": "sha1:ZYDQY6Q3LOR2YR2LSLF7YBZNFS4MWEDA", "length": 5511, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ट्रंक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशि���सेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nपैसे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा दरवाजा उघडला, रस्त्यांवर नोटांचा पाऊस\nटीम महाराष्ट्र देशा : अमेरिकेतील अटलांटामध्ये एखाद्या चित्रपटात दाखविल्याजाते त्या प्रमाणे दृश्य पाहायला मिळाले. पैसे घेऊन निघालेल्या ट्रकचा दरवाजा मध्येच...\nठाणे : भरधाव ट्रकने भाजप आमदाराच्या गाडीला दिली धडक\nठाणे : भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचं मोठं...\nसोलापुरात ट्रकखाली सापडूनही चिमुरडीला जीवदान\nसोलापूर – धावत्या सिमेंटच्या ट्रक खाली अडकून देखील चिमुरडीला जीवदान मिळाल्याची घटना सोलापुरातील आसरा चौक येथे घडली आहे. नंदिनी नवीन माखरिया(वय ८ वर्ष...\nवस्तूंच्‍या दरात केलेले फेरबदल सर्वसामान्‍य जनतेला दिलासा देणारे – सुधीर मुनगंटीवार\nमुंबई : वस्तू व सेवाकराच्‍या (जीएसटी) दरात मोठे फेरबदल करत केंद्र सरकारने सर्वसामान्‍य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. दैनंदिन वापरातील 178 वस्तूंवरील जीएसटी 28...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-23T03:07:14Z", "digest": "sha1:R437KMTQ56M6KMRS77UXRIH5ISY3OUVB", "length": 3681, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पाकड्या Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nपाकड्यांंची मुजोरी सुरूच,सातव्या दिवशीही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन\nनवी दिल्ली : पाकिस्तान नियंत्रण रेषेवर (एलओसी) सलग शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. बुधवारी आणि गुरुवारी रात्री पाकिस्तानी सेनेकडून जम्मू-काश्मीरच्या कृष्णा...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2019-07-23T02:43:50Z", "digest": "sha1:A2UOXB3TD4KGXFIQNIHBKFAFBH2HWX6I", "length": 7722, "nlines": 190, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॅरोलिन वॉझ्नियाकी - विकिपीडिया", "raw_content": "\n(कॅरोलाइन वॉझ्नियाकी या पानावरून पुनर्निर्देशित)\n११ जुलै, १९९० (1990-07-11) (वय: २९)\nउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड\nक्र. १ (११ ऑक्टोबर २०१०)\n४थी फेरी (२००९, २०१०, २०११)\nशेवटचा बदल: मार्च २०१२.\nकॅरोलिन वॉझ्नियाकी (डॅनिश: Caroline Wozniacki) ही एक डॅनिश महिला टेनिस खेळाडू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी वॉझ्नियाकी ऑक्टोबर २०१० ते जानेवारी २०१२ दरम्यान ६७ आठवडे जागतिक महिला क्रमवारीत अव्वल स्थानावर होती. आजतागायत तिने १८ डब्ल्यूटीए महिला एकेरी स्पर्धा जिंकल्या आहेत परंतु ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्यात तिला आजवर अपयश आले आहे.\n१.१ ग्रँड स्लॅम अंतिम फेर्‍या\nग्रँड स्लॅम अंतिम फेर्‍या[संपादन]\nउपविजयी २००९ यू.एस. ओपन हार्ड किम क्लाइस्टर्स 7–5, 6–3\nविमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर कॅरोलिन वॉझ्नियाकी (इंग्रजी)\nकिम क्लाइस्टर्स डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक\n११ ऑक्टोबर २०१० – १३ फेब्रुवारी २०११\n२१ फेब्रुवारी २०११ – ३० जानेवारी २०१२ पुढील\nइ.स. १९९० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्��वेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०३:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_(Adbhut_Duniya_Vyavasthapanachi).pdf/%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2019-07-23T02:50:48Z", "digest": "sha1:URXB2MCOYZ5RT7L2ADXUNSADPLDGGTB6", "length": 8455, "nlines": 68, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१८ - विकिस्रोत", "raw_content": "पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१८\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nमालकांना काही विचारायची पध्दत असती का साहेब” तो अजिजीने म्हणाला: मी स्वतःशीच हसलो, त्याची जास्तच फिरकी घेण्यासाठी मी विचारलं, “मागच्या वेळी मालक आले होते, तेव्हा त्यांनी कोणता साबण वापरला होता ते तुम्हाला माहिती असेलच” तो अजिजीने म्हणाला: मी स्वतःशीच हसलो, त्याची जास्तच फिरकी घेण्यासाठी मी विचारलं, “मागच्या वेळी मालक आले होते, तेव्हा त्यांनी कोणता साबण वापरला होता ते तुम्हाला माहिती असेलच’ नाही, तो म्हणाला, “त्यावेळी त्यांनी त्यांचा साबण स्वतःबरोबर आणला होता. जाताना घेऊन गेले. त्यामुळे काही कळू शकले नाही.” ‘धन्य आहे तुझी' मी मनात म्हटलं.\nमालकाबद्दल वाटणारी ही खरी किंवा काल्पनिक भीती हे आपल्या व्यवस्थापकीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे आणि हीच सुयोग्य व्यवस्थापनामधली सर्वात मोठी अडचण असते. या भीतीपोटी सोप्या गोष्टी विनाकारण अवघड होतात. वर सांगितलेल्या प्रसंगाचेच पाहा, केवळ मालकाबरोबर सुसंवाद नसल्याने गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाने एकाऐवजी सात साबण आणून कारखान्याचा पैसा निरुपयोगी व अनुत्पादक कामांसाठी खर्च केला. अशा साध्या साध्या गोष्टीत इतकी अनागोंदी व पैशाचा इतका अपव्यय होत असेल, तर कारखान्याची मोठमोठी कामे करताना काय होत असेल याची कल्पना केलेली बरी.\nया भीतीमुळे उद्योगांचेच नव्हे तर कोणत्याही कामाचं कसं वाटोळे होते व ते टाळण्यासाठी काय उपाय आहेत, ते आपण या लेखात पुढे पाहणारच आहोत. पण त्या अगोदर आणखी एक मजेदार किस्सा सांगतो.\nबऱ्याच वर्षां���ूवीं मी केरळला गेलो होतो. त्यावेळी सहज मित्रांबरोबर खाण्यापिण्याविषयी गप्पा मारताना एकाने जी.डी. बिर्ला यांच्याबाबत घडलेली गोष्ट सांगितली. केरळमधील ‘ग्वालियर रेयॉन फॅक्टरी'ला भेट देण्यासाठी ते तेथे आले होते. त्यांना सकाळच्या नाश्त्यासाठी जिलबी लागत असे, पण केरळमध्ये जिलबी त्यावेळी मिळत नसे. म्हणून बिर्ला यांच्याकरीता मुंबईहून खास विमानाने जिलबी मागवण्यात आली.\nआता एवढ्या अपसव्यानंतर बिलनी नाश्ता कितीसा केला तर दोन जिलब्या, एक समोसा व एक कप चहा, बस्स.\nहे ऐकल्यावर मी विचारलं, “पण जिलबी एवढ्या विमानाने मागवायची काय गरज होती केरळमध्ये किती सुंदर व चविष्ट खाद्यपदार्थ मिळतात. इडली, सांबर, डोसा, वडा, अप्पम... या पैकी काही तरी घेऊन पाहा, असं तुम्ही बिर्लांना का नाही सांगितलं. नवा पदार्थ चाखून ते कदाचित खूश झाले असते.”\n\"हॅ, भलतंच काय, मालकांना कसं सांगायचं\nम्हणजे 'मालकांना विचारायचं कसं’ आणि 'मालकांना सांगायचं कसं' हे व्यवस्थापकापासून ते अगदी निम्न पातळीवरील कर्मचाऱ्याला पडणारे यक्षप्रश्न आहेत.\nमात्र, हे केवळ प्रश्न नाहीत तर ती एक संस्कृती आहे. एक मानसिकता आहे आणि\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१९ रोजी १९:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mahesh-bhatt-kangana-film/", "date_download": "2019-07-23T02:41:09Z", "digest": "sha1:B6QWHK2H6NFFBSTN3NOFEQMA4HXZBP76", "length": 16804, "nlines": 233, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "महेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nमुंबई- हिंदी सिनेसृष्टीत येण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. चक्क महेश भट्ट यांनी सुरुवातीच्या काळात खडतर प्रवासानंतर आज लोकप्रियतेच्या या शिखरावर पोहोचलेल्या कंगनाला चप्पल फेकून मारली असल्याचा खळबळजनक खुलासा कंगनाची बहिण रंगोलीने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आलियाला कंगनाने चांगलेच टोले लगवायला सुरूवात केली आहे. आपल्या मुलीच्या बाजूने याच पार्श्वभूमीवर बोलत आलियाची आई सोनी राजदान यांनी कंगनाला महेश भट्ट यांनीच चित्रपटसृष्टीत संधी दिली, तरीही ती सतत आमच्या कुटुंबीयांवर टीका का करते हेच समजत नसल्याचे म्हटले. कंगनाची बहिण रंगोलीने सोनी राजदान यांच्या या ट्विटवर उत्तर देत खळबळजनक खुलासा केला.\nप्रिय सोनीजी, कंगनाला ब्रेक महेश भट्ट यांनी नव्हे तर अनुराग बासू यांनी दिला आहे. या चित्रपटात महेश भट्ट केवळ क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहत होते. त्याच बरोबर त्यांच्या धोखा चित्रपटात काम करण्यास कंगनाने नकार दिल्यानंतर तिला संतापलेल्या महेश भट्ट यांनी बरेच काही सुनावले आणि महेश भट यांनी 19 वर्षांच्या कंगनाला लम्हेच्या प्रिव्यूदरम्यान चप्पल फेकून मारली होती. कंगनाला तिचाच चित्रपट त्यांनी पाहू दिला नव्हता. यानंतर माझी बहीण रात्रभर रडली होती, असे रंगोलीने पुढे म्हटले आहे.\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nआर्टीकल 15 चित्रपटाची पहिल्या दिवशीच बक्कळ कमाई\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nरणवीर कपिल देवसोबत 10 दिवस राहणार\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसतराव्या लोकसभा निवडणुक निकालांची मिमांसा आणि धडा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, राजकीय, विशेष लेख\nसंत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळ्याचे शनिवारी प्रस्थान\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nडॉ. वीरेंद्र कुमार १७ व्या लोकसभेचे हंगामी सभापती\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nVideo : कधीकाळी काळारामाचे पायर्‍यांवरुनच घडायचे मुखदर्शन; वाचा सविस्तर\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nआर्टीकल 15 चित्रपटाची पहिल्या दिवशीच बक्कळ कमाई\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nरणवीर कपिल देवसोबत 10 दिवस राहणार\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://marathicelebs.com/nirmitee-sawant-ek-tappa-out-exclusive-interview/", "date_download": "2019-07-23T03:13:47Z", "digest": "sha1:Y2UBTNZWOIQL3WRETVNOFXBXGG4F43FT", "length": 10267, "nlines": 128, "source_domain": "marathicelebs.com", "title": "निर्मिती सावंत का म्हणत आहेत एक टप्पा आऊट? | Exclusive Interview - MarathiCelebs.com", "raw_content": "\nHome Entertainment निर्मिती सावंत का म्���णत आहेत एक टप्पा आऊट\nनिर्मिती सावंत का म्हणत आहेत एक टप्पा आऊट\nस्टार प्रवाहवर ५ जुलैपासून ‘एक टप्पा आऊट’ हा नवा कॉमेडी शो सुरु झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अस्सल विनोदवीरांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात दडलेल्या या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम करत आहेत कॉमेडीचा बादशाहा जॉनी लीवर आणि मराठीतले दोन दिग्गज कलाकार अर्थातच निर्मिती सावंत आणि भरत जाधव. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्याशी साधलेला हा खास संवाद\nनिर्मिती ताई ‘एक टप्पा आऊट’ या कार्यक्रमाचं वेगळेपण काय सांगाल\nनिर्मिती सावंत : स्टॅंडअप कॉमेडी आणि थक्क करायला लावणारं स्पर्धकांचं टॅलेंट हे या शोचं वेगळेपण म्हणता येईल. एकतर बरीच वर्ष आपण फक्त स्किट्स बघत आलोय. खूप दिवसांनंतर आपण स्टॅंडअप कॉमेडी पहाणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॅंडअप कॉमेडीचा बादशहा जॉनी लिवर आणि महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता भरत जाधव हा शो जज करणार आहेत. त्यामुळे या शोसाठी जेव्हा जज म्हणून विचारणा झाली तेव्हा मी लगेचच होकार कळवला. या शोच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातलं टॅलेंट एकाच मंचावर येणार असल्यामुळे प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असेल.\n त्यांना काही खास टिप्स दिल्या आहेत का\nनिर्मिती सावंत : ‘एक टप्पा आऊट’च्या निमित्ताने मला खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी अपग्रेड होतेय असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. स्पर्धकांचा उत्साह आणि टॅलेंट खरोखर थक्क करणारं आहे. या कार्यक्रमाचा पहिला भाग शूट झाला आहे. हा भाग प्रत्यक्ष जज केल्यानंतर हा शो स्वीकारण्याचा माझा निर्णय योग्य होता असं मला वाटतंय. प्रत्येक स्पर्धकाची वेगळी अशी खासियत आहे. आंबटगोड मालिकेनंतर खूप वर्षांनी स्टार प्रवाह सोबत काम करतेय याचा प्रचंड आनंद आहे. एपिसोडच्या पहिल्या दिवशी स्टार प्रवाह कडून खूप छान स्वागत करण्यात आलं. हा जिव्हाळा आणि प्रेम असाच कायम राहो हीच इच्छा व्यक्त करेन.\nजॉनी लीवर, भरत जाधव आणि निर्मिती ताई एकत्र एका मंचावर आल्यावर सेटवर नेमकी काय धमाल घडते\nनिर्मिती सावंत : आम्हा तिघांचीही खूप छान गट्टी जमलीय. प्रत्येक स्कीटनंतर जॉनीभाई जे कमेंट्स देतात तेव्हा कमेंट्स सोबतच काहीतरी परफॉर्म करुन दाखवतात जे मला खूप आवडतं. सेटवरचं वातावर��च बदलून जातं. त्यामुळे या शोला खूप वेगळी लज्जत आलीय. आतापर्यंत जॉनी भाईंना आपण वेगवेगळ्या सिनेमांमधून, कार्यक्रमांमधून पाहात आलोय. विनोदाच्या बादशहाला आता ‘एक टप्पा आऊट’मधून भेटणं म्हणजे पर्वणी असेल.\n‘एक टप्पा आऊट’ हे नावंही खूप वेगळं आहे. त्याविषयी…\nनिर्मिती सावंत : हो खरंय. क्रिकेटचा फिव्हर सध्या सगळीकडेच आहे. या फिव्हरमध्ये अगदी चपखल बसणारं हे नाव आहे. नवख्या स्पर्धकांना एका योग्य संधीची गरज असते. स्टार प्रवाह वाहिनीने हे व्यासपीठ त्यांना उपलब्ध करुन दिलंय. त्यामुळे या संधीचा पुरेपुर फायदा करुन घ्यावा असं दर्शवणारं एक टप्पा आऊट हे अगदी योग्य नाव आहे असं मला वाटतं. तेव्हा पाहायला विसरु नका नवा कॉमेडी शो ‘एक टप्पा आऊट’ शुक्रवार ते रविवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाह वर.\nनिर्मिती सावंत का म्हणत आहेत एक टप्पा आऊट\nPrevious articleबिग बॉस करणार सई, पुष्कर, स्मिता आणि शर्मिष्ठा यांचे स्वागत\nNext articleलक्ष्मीचा होकार मिळवण्यासाठी विष्णू अवतरले साधू रुपात \n‘स्टार प्रवाह’वरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या टीमने पूर्ण केले १०० भाग\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nपरदेशात प्रथमच होणार विठुनामाचा गजर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2018/05/mumbai_12.html", "date_download": "2019-07-23T02:55:33Z", "digest": "sha1:YYE24UXUEG7AP4GEC2ZKN4IBZJFNLFJ4", "length": 7935, "nlines": 95, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "बदामवाडी पुनर्विकासाची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करा - रविंद्र वायकर | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nबदामवाडी पुनर्विकासाची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करा - रविंद्र वायकर\nमुंबई ( ११ मे २०१८ ) : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या गिरगाव येथील बदामवाडी चाळीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या वाडीच्या पुनर्विकासासाठीची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करा, असे निर्देश गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी म्हाडातील आरआर बोर्डाच्या अधिकार्‍यांना दिले. त्याचबरोबर याच वाडीचा पुनर्विकास म्हाडाने करावा, अशी सूचनाही त्यांनी बैठकीत केली.\nबदामीवाडीच्या पुनर्विकासाबाबत मंगळवारी राज्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदा�� अरविंद नेरकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्वसन मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे, म्हाडाचे व महापालिकेचे अन्य अधिकारीही तसेच वाडीतील रहिवाशी उपस्थित होते.\nगिरगांव बदामवाडी येथे एकंदर ६ इमारती असून, इमारत क्रमांक ३८७ -३८९, ३९१ ए ते ई, सी.एस. क्रमांक १६२२ येथे जुन्या एकुण ६ इमारती आहेत. या इमारतींमध्ये ८८ निवासी तसेच ५७ अनिवासी असे एकुण १४५ रहिवाशी आहेत. या इमारतींच्या पुर्नबांधणीसाठी मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्वसन मंडळाने २८ मे २००९ रोजी रुपये ३, ६३,४८,१२५ इतक्या रकमेस प्रशासकीय मंजुरीही दिली आहे. यातील काही इमारती या धोकादायक म्हणून म्हाडाने घोषित करण्यात आल्या आहेत. या वाडीतील २५ कुटुंबे बींबीसार नगर येथील म्हाडाच्या संक्रमण शिबीरात वास्तव्य करीत आहेत. बदामवाडीचे मालक मे. वर्धमान डेव्हलपर्स यांच्याकडे पुर्नविकासासाठी वेळोवेळी पाठपुरावा करुनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार येथील रहिवाशांनी राज्यमंत्री यांच्याकडे बैठकीत मांडली. बदामवाडीतील मालमत्तेच्या भुसंपादनाची नस्ती गृहनिर्माण विभागाचे सचिव यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती रहिवाशांनी राज्यमंत्री यांना दिली.\nयावर या वाडीची जमिनी म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यासाठी म्हाडा कलम ९३(१) १९७६ नुसार मंजुरी देण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भांगे यांनी राज्यमंत्री वायकर यांना दिली.\nयावर निर्णय देताना राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी बदामवाडीच्या पुनर्विकासासाठी आवश्यक ती प्रक्रिया तीन महिन्यांत पुर्ण करावी. म्हाडाने जागा ताब्यात घ्यावी व म्हाडानेच ती डेव्हलप करावी. येथील उर्वरित रहिवाशांना जवळच्या ट्रान्झीट कॅम्पमध्ये स्थलांतरीत करावे. या वाडीच्या पुनर्विकासासाठी तात्काळ टेंडर काढून विकासकाची नेमणुक करण्यात यावी, असे निर्देशही राज्यमंत्री वायकर यांनी मुंबई इमारत दुरूस्ती व पनर्वसन मंडळाच्या अधिकार्‍यांना दिले.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2019-07-23T03:06:48Z", "digest": "sha1:3DUE2ZBREVQUIMOJQBFH5IV5GRFXKNKK", "length": 3665, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शीतलदेवी मोहि��े Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - शीतलदेवी मोहिते\n“महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्या”\nसोलापूर : महिलांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती, जिल्हा...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2019-07-23T03:41:25Z", "digest": "sha1:SZNGRODHWA7ARJOB3HJ53DRLB22HI2EW", "length": 3646, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्वाती भिसे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - स्वाती भिसे\nभारताची राणी लक्ष्मीबाई अवतरणार हॉलीवूडपटात\nटीम महाराष्ट्र देशा : ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतातील १८५७ च्या रणसंग्रामात असामान्य पराक्रम करणारी वीरांगना म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव...\nजन्मदिनाच्या ‘या’ ���नोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/date/2017/10/02", "date_download": "2019-07-23T02:48:22Z", "digest": "sha1:MB4NRQEPFVVVUUIUO4JR5W7BCRNIRA6U", "length": 18117, "nlines": 214, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "October 2, 2017 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nबुलेट ट्रेन केवळ जगाला दाखवण्यासाठी \nबुलेट ट्रेनमध्ये कोणीच बसणार नाही. केवळ जगाला दाखवण्यासाठी बुलेट ट्रेन चालू करा, असे आपण तत्कालीन पंतप्रधानांना सांगितल्याचे धक्कादायक वक्तव्य मोदी यांनी केल्याचे एका चलचित्रातून स्पष्ट होत आहे.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags नरेंद्र मोदी\nप.पू. रामानंद महाराज जयंती, इंदूर\nCategories चौकटीTags चौकटी, दिनविशेष\nमिझोराममध्ये ख्रिस्त्यांनी हिंदु देवतेची प्रतिमा आणि राष्ट्रध्वज जाळला\nमिझोराममधील लुन्ग्लेई जिल्ह्यात २१ सप्टेंबर या दिवशी ख्रिस्ती धर्मातील एका निनावी पंथाच्या कार्यकर्त्यांनी हिंदु देवतेची प्रतिमा आणि राष्ट्रध्वज जाळल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.\nCategories भारत, राष्ट्रीय बातम्याTags ख्रिस्ती, देवतांचे विडंबन, राष्ट्र्ध्वजाचा अवमान\nमुसलमानांनीही उपचारासाठी गोमूत्राचा वापर करावा \nगोमूत्राचा वापर उपचारांसाठी करता येतो, असे कुराणमध्ये लिहिले आहे. त्यामुळे मुसलमानांनीसुद्धा उपचारासाठी गोमूत्राचा उपयोग करावा, असा समादेश (सल्ला) पतंजलीचे संस्थापक योगऋषी रामदेवबाबा यांनी दिला आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags गोमाता, मुसलमान, रामदेव बाबा\nमहंत मोहनदास यांचा शोध न लागल्यास आंदोलन करणार – अखिल भारतीय आखाडा परिषद\nगेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असलेले महंत मोहनदास यांचा शोध लावण्यास उत्तराखंड सरकार अपयशी ठरत आहे. यामुळे अखिल भारतीय आखाडा परिषदेने या विरोधात आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags प्रशासनाचा भोंगळ कारभार, संत\nविसर्जनाच्या मिरवणुकीत ��द्यपी समाजकंटकांचा गोंधळ टाळण्यासाठी निवेदन द्यावे लागणारे पोलीस \n‘डिचोली (गोवा) पोलीस ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवातील श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी काही समाजकंटकांकडून मद्यप्राशन करून घातला जाणारा धिंगाणा यावर्षी बंद करावा.\nCategories चौकटीTags चौकटी, पोलीस\nपाकच्या सीमेवर भुयार आढळले\nयेथील अर्निया सेक्टरमध्ये सीमेजवळील शून्य रेषेवर पाकच्या बाजूकडून खणण्यात येत असलेले १४ फूट लांबीचे भुयार सीमा सुरक्षा दलाने उघडकीस आणले आहे.\nCategories जम्मू कश्मीर, राष्ट्रीय बातम्याTags आतंकवाद, पाक प्रश्न\nपंजाबमध्ये ७ खलिस्तानवादी आतंकवाद्यांना अटक\nपोलिसांनी खलिस्तानवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या ७ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ पिस्तुले, ३३ काडतुसे आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.\nCategories पंजाब, राष्ट्रीय बातम्याTags अटक, आतंकवाद, शीख\nमणीपूरमध्ये मृत ख्रिस्ती महिला वेगळ्या पंथातील असल्याने मृतदेहाचे दफन करण्यास नकार\nमणीपूर राज्यातील उख्रुल जिल्ह्यात असलेल्या लीन्गांग्चींग गावातील एका आदिवासी महिलेचा ७ ऑगस्ट या दिवशी मृत्यू झाला.\nCategories मणिपूर, राष्ट्रीय बातम्याTags ख्रिस्ती, धर्मांध, महिलांवरील अत्याचार\nहिंदु राष्ट्र व्हावे म्हणून शिवसेनेची युती \nहिंदूंची मते फुटू नयेत म्हणून; हिंदु राष्ट्र व्हावे म्हणून भाजपशी युती झाली होती; मात्र आज काय झाले ते कळत नाही. रोहिंग्यांनी म्यानमारमध्ये २८ हिंदूंना कापून टाकले आहेत.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्र\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/hidden-features/", "date_download": "2019-07-23T02:55:18Z", "digest": "sha1:I3AOI5GQJ6WH4VSSMWVOICBO3S4EZ4FP", "length": 6938, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Hidden Features Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nतुमच्या फोनमध्ये लपलेले फीचर्स जाणून घ्या, आणि स्मार्टफोनला स्मार्टली वापरा\nतुम्ही आपल्या स्मार्टफोनला “स्पाय डिवाईस” मध्ये रुपांतरीत करू शकता\nफारसे कोणाला माहित नसलेले आयफोनचे ४ सिक्रेट फीचर्स….तुम्हाला माहित आहेत का\nहे सिक्रेट फीचर्स तुम्हाला माहित नसतील, तर त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काही कारण नाही, कारण अर्ध्यापेक्षा जास्त आयफोन युजर्सना या सिक्रेट फीचर्स बद्दल माहिती नसते.\nगणपतीच्या उगमाचं शास्त्रीय विवेचन \nघराघरांत मधमाशांची पोळी लावून ही कंपनी कमावतीये पैसा, जोडीला पर्यावरण रक्षणपण\nमोदी सरकारचं GST धोरण: दांभिक देशभक्त जनमताच्या रेट्यात अर्थव्यवस्थेची घुसमट\nMAN vs Wild वाल्या ‘बेअर ग्रिल्स’ नामक भटक्याबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nहा भारतीय सैनिक मृत्यूनंतर देखील चिनी सैनिकांच्या छातीत धडकी भरवतोय\nबलिप्रतिपदा : कथा व सांस्कृतिक महत्व…\nहे १० क्रिकेट स्टेडियम्स एका वेगळ्याच कारणासाठी जगभर प्रसिद्ध आहेत\nअल्पावधीत लोकप्रिय झालेल्या “whatsapp”च्या निर्मात्यांच्या जिद्दीची थक्क करणारी कहाणी\nइतिहासप्रेमी असूनही जगातील ह्या १० म्युजियम्सना भेट दिली नाहीत तर तुम्ही खूप काही मिस कराल\nउत्तर प्रदेशात विकले जाताहेत मुलींचे मोबाईल नंबर\nसरदार स्मारकाची ही अवस्था फक्त नि फक्त सरकारच्या मिसमॅनेजमेंट मुळे झालीये…\nया तरुणीने लावलेल्या अफलातून शोधामुळे हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कष्ट वाचणार आहेत\nमनपा निकाल : भाजपची सेनेला अप्रत्यक्ष मदत आणि “देवेन्द्रयुग” घोषणेची घाई\nपत्नीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना शिक्षा देण्याची शपथ घेणाऱ्या लढवय्या पतीची कथा..\n मग या गोष्टी तुम्ही करून पहाच, फरक नक्की पडेल\nवस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी : सकारात्मकतेची गरज\nअर्जेंटिनाच्या परकीय भूमीवरील हिंदू ‘हस्तिनापुर’ शहर, जे चक्क लॅटीन अमेरिकन चालवतात\nप्राचीन काळात कुटुंबनियोजन करण्यासाठी वापरली जायची ही अफलातून तंत्रे\nमहाराष्ट्रातील या १५,००० शेतकऱ्यांनी जे करून दाखवलंय त्यापासून अख्ख्या राज्याने प्रेरणा घ्यायला हवी\nआता जिथे-जिथे तुम्ही जाणार, तुमचे ‘टायनी हाउस’ तुमच्या सोबत येईल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/article-on-attack-on-dr/", "date_download": "2019-07-23T02:46:58Z", "digest": "sha1:YTOZFCIIEN3DY3JBGLZ5RROCNRB3B327", "length": 19123, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुद्दा : डॉक्टरांवरील हल्ले चिंताजनक | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nमुद्दा : डॉक्टरांवरील हल्ले चिंताजनक\nअलीकडच्या काही वर्षांत सरकारी डॉक्टर आणि संप असे समीकरणच बनले आहे. विशेषतः मार्ड या निवासी डॉक्टरांचा संप नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. उपचारासाठी येणाऱया रुग्णांच्या तुलनेत या डॉक्टरांची संख्या फारच कमी असते. शिवाय काही वेळा रुग्णालयात इतर सुविधासुद्धा वेळेत मिळत नाहीत. पश्चिम बंगालमध्ये सरकारी रुग्णालयात एका रुग्णाच्या मृत्यूनंतर त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी दोन डॉक्टरांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी काम बंद केले. या सगळ्या प्रकारात सरकारची जबाबदारी अधिक आहे. पण टोकाचे आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होत असतात. हे चिंताजनक आहे. अगदी महाराष्ट्रातही अनेक वेळा होत असतात.\nयोग्य उपचार न झाल्याने आमचा रुग्ण दगावला, असा एक सर्वसाधारण आक्षेप घेतला जातो आणि बरेचदा नातेवाईकांच्या संतापाचा उद्रेक होऊन डॉक्टरांना मारहाण केली जाते. देशभरात लाखो डॉक्टर्स आहेत, ते दिवसाला करोडो रुग्णांवर उपचार करीत असतात. त्या तुलनेत विचार केला तर अशा घटनांचे प्रमाण खूपच नगण्य असते. अर्थात तरीदेखील ते योग्य नाही. अशा मारहाणीचे कधीही कोणीही समर्थन करणार नाही. परंतु आजच्या घडीला सरकारी कार्यालये, न्यायालये, रुग्णालये… आर्थिक विषमतेमुळे गरीबांना प्रत्येक गोष्ट झगडून मिळत असते. सार्वजनिक सेवेत असलेल्या सगळ्याच घटकांच्या बाबतीत हे म्हणता येईल. याचा अर्थ लोकांनी मारहाण मुकाटय़ाने सहन करावी असा नक्कीच नाही. सरकारी रुग्णालयात काही वेळा अनेक सुविधा उपलब्ध नसतात, पण सरकारी रुग्णालयांतील या गलथानपणाला डॉक्टर निश्चितच जबाबदार नसतात.\nडॉक्टरांवरील झालेल्या हल्ल्यामागची करणे काय आहेत. ती प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी समजून घेणे गरजेचे होते. डॉक्टरांना आश्वस्त करायला हवे होते. पण तेथे समस्या सुटण्याऐवजी संघर्ष पेटला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी संप मागे घ्या, अन्यथा गंभीर परिणाम होईल, असा निर्वाणीचा इशारा दिला. तसेच त्यांनी विरोधकांच्या नावे शंख करून, हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आ��े, असा आरोप केला. खरे तर कोणतीही समस्या सोडविताना ती धैर्य ठेवून निकालात काढली पाहिजे. हिमतीने त्यावर उपाय शोधले पाहिजेत. जर उत्तेजित होऊन ती समस्या सोडविण्याचा प्रयत्न केल्यास ती सुटण्याऐवजी आणखी जटील होऊन जाते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी समस्या सोडविण्याऐवजी हुकुमशाही गाजवत बसल्या. डॉक्टरांनी त्यांच्या कोणत्याही धमकीला भीक घातली नाही. अनेक डॉक्टरांनी राजीनामे दिले. महाराष्ट्रासह सर्वच राज्यांतील डॉक्टरांनी काम बंद ठेवून प. बंगालमधील डॉक्टरांच्या संपला पाठिंबा दिला. वास्तविक हे टाळता आले असते. निषेध नोंदवून काम करण्याला कोणाचा आक्षेप नाही. मात्र काम बंद ठेवून आणि ज्यांचा या संपूर्ण दुरान्वयेही संबंध नाही. डॉक्टरांना रुग्ण देव मानतात. तेव्हा डॉक्टरांनी आपल्या विवेकबुध्दीचा परिचय देऊन रुग्णांसाठी सेवा सुरू ठेवावी. निषेध करण्यासाठी वेगळे मार्ग चोखाळता येतात. भविष्यात डॉक्टरांवर हल्ले होऊ नयेत. यासाठी केंद्र सरकारने, प. बंगाल सरकारने इतर राज्यांनी केलेल्या कायद्याप्रमाणे डॉक्टरांना संरक्षण पुरवावे. रुग्ण सेवेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची काळजी सेवा देणाऱया डॉक्टरांनी देखील घेतली पाहिजे. हेच डॉक्टर आणि रुग्णांच्या हिताचे आहे. कारण डॉक्टरांचा पेशा व सामाजिक सन्मान मोठा आहे याचा विचार करावा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलWorld cup 2019 : इंग्लंडचा 150 धावांनी दणदणीत विजय\nपुढीललेख : सरकारी मराठी शाळांची दुरवस्था\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\nपूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार, अतिधोकादायक आढळल्यामुळे निर्णय\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A2%E0%A5%80.html", "date_download": "2019-07-23T02:57:26Z", "digest": "sha1:2ISC7SGJC26IX37L7AA3XU7CWQCIYXHA", "length": 4972, "nlines": 80, "source_domain": "zeenews.india.com", "title": "तिसरी पिढी News in Marathi, Latest तिसरी पिढी news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nपवार-विखे पाटील घराण्याच्या तिसऱ्या पिढीची भेट चर्चेत\nरोहित पवार आणि सुजय विखे पाटील या दोघांच्या भेटीचे हे फोटो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेत\nजाणून घ्या, पवार आजोबांसोबत फिरणाऱ्या 'घड्याळाच्या नव्या काट्यां'बद्दल...\nही आहेत पवार कुटुंबातली धाकटी पाती... राजकारणातली पवारांची तिसरी पिढी...\nहे अख्खं कुटुंब रंगलंय व्हॉ़यलिनमध्ये...\nकोणतीही कला जगवायची असेल तर तिच्यासाठी तळमळ आणि कष्ट करण्याची तयारी लागते.\nदेओल परिवाराची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये\nअभिनेता सनी देओलचा मुलगा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.\nभरधाव कारने आठ जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू\nएमटीएनलच्या इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचा एक कर्मचारी रुग्णालयात दाखल\nकर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांना दणका\nटीम इंडियाचा दरवाजा ठोठावतोय हा मराठमोळा शिलेदार\n'पाकिस्तानात जा, मी तिकीट देतो...' आजम खानवर भडकला बॉलिवूड अभिनेता\nपेट्रोलपंप कायमचे बंद होणार, भारतात भडकणार ई-कार वॉर\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २२ जुलै २०१९\nसत्यजित देशमुखांचा भाजपा प्रवेश निश्चित \nवेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाकडून खेळणार हे दोन 'भाऊ'\nसरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचा नवा डाव, पण कुमारस्वामींचं मुख्यमंत्रीपद जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/muktapeeth/suresh-mehata-write-article-muktapeeth-111188", "date_download": "2019-07-23T02:39:34Z", "digest": "sha1:2ZRJK2SCKOGKQCFMIEYIAUGB5R7MU34P", "length": 4509, "nlines": 55, "source_domain": "amp.esakal.com", "title": "suresh mehata write article in muktapeeth बच्चनचे पत्र | eSakal", "raw_content": "\nसुरेश मेहता | शनिवार, 21 एप्रिल 2018\nई-मेल आणि एसएमएसच्या काळात पत्रभेटीकडे दुर्लक्ष होत आहे. निरोप कळला म्हणजे झाले, या पलीकडचे काही पत्र बोलत असते. हा पत्रसंवाद कोणालाही अनौपचारिकतेकडे नेतो, आनंद देतो, सहानुभव देतो.\nदहावी, बारावी परीक्षेसाठी सोमवारपासून नोंदणी\nपुणे - राज्य शिक्षण मंडळाच्या पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेस बहिःस्थ पद्धतीने (१७ नंबर फॉर्म भरून) बसणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन...\nबालक-पालक - शिवराज गोर्ले मोठ्या मुलांना मोबाईल द्यावा की नाही दिला तर प्रॉब्लेम, नाही दिला तरी महाप्रॉब्लेम. यावर मार्ग काय दिला तर प्रॉब्लेम, नाही दिला तरी महाप्रॉब्लेम. यावर मार्ग काय\nपासवर्ड हॅक करून गंडविणाऱ्या नायजेरियनला अटक\nनागपूर : देशातील अनेक कंपन्यांचे ई-मेल पासवर्ड हॅक करून लाखोंनी गंडविणाऱ्या एका नायजेरियन आरोपीला नागपूर पोलिसांनी मुंबईतून अटक केली. जेम्स ऊर्फ टोनी...\n'बापा'सोबत मिळालेलं 'घरपण' (संदीप काळे)\nनागपूरच्या उदयनगर भागात \"विमल-आश्रम' नावाचा अनाथाश्रम आहे. रेड लाईट एरियातली मुलं, टाकून देण्यात आलेली मुलं आणि विशेषत: दगडाच्या खाणीत काम करणारी जी...\n\"सीआरसी'त ना संगणक ना इंटरनेट\nनागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि सारक्षता विभागातर्फे देशभरातील शाळांद्वारे 30 प्रपत्रातील माहिती \"यू-डाईज प्लस' (...\n गुगलचे कर्मचारी ऐकतायत तुमच्या खाजगी गोष्टी\nनवी दिल्ली : गुगलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे, अशी माहिती समोर आली आहे. गुगल कंपनीचे कर्मचारी हे युजर्सच्या सर्व गोष्टी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-7-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-600-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-23T02:56:23Z", "digest": "sha1:HE7RTORFSZD5S5JMOXMYKDOI7YEKJV5S", "length": 15358, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भोर तालुक्‍यात 7 हजार 600 हेक्‍टरवर भाताची लागवड | Dainik Prabhat", "raw_content": "\nभोर तालुक्‍यात 7 हजार 600 हेक्‍टरवर भाताची लागवड\nभोर- भोर तालुक्‍यात यावर्षी 7 हजार 600 हेक्‍टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली असून यात 50 एकर क्षेत्रावर यंत्राद्वारे भाताची लागवड करण्यात आली आहे. तसेच यंदा भाताचे भरघोस उत्पादनात वाढ होणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.\nभोर तालुक्‍यात या वर्षि समाधानकारक आणि वेळेवर पर्जन्यमान होत असल्याने भात पिकाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोर तालुक्‍यातील मुख्य पीक असलेल्या भाताची खाचरे बहरली असून मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी भात पिकाचे उत्पादनात भरघोस वाढ होणार असल्याने बळीराजाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील पसूरे वेळवंड, महुडे, वेळवंड, हिर्डोशी, आंबवडे, आंबाडे आणि वीसगांव खोऱ्यात मोठ्याप्रमाणावर भाताचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शनपर शेतकरी मेळावे घेऊन प्रबोधन केले असल्याने सुधारीत पद्धतीने भाताची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने कृषी विभागाने सुचवलेल्या भात वाणांचीच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. यात इंद्रायणी, फुले समृद्धी, रत्नांगिरी 24, या वाणांचा समावेश आहे.\nयावर्षी वेळेवर होणारे पर्जन्यमान आणि वेळेत झालेली भात रोपांची लागवड यामुळे भाताची शेती हिरवीगार झाली असून पिक जोमाने बहरले आहे. त्यामुळे या वर्षीच्या पीक हंगामात भाताचे उत्पादनात अंदाजे 10 ते 15 टक्के वाढ होईल अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. मागील वर्षी हेक्‍टरी 2 ते 2.5 हजार किलो उत्पादन मिळाले होते ते या वर्षी 4 हजार क्विंटल पर्यंत मिळेल असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे. मात्र, त्यासाठी पर्जन्यमान ही टिकुन राहाणे गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले. पावसाने जरी पुढिल काळात धोका दिला तरी कृषी विभागाने तयार केलेल्या वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग भात पिकाला होऊन भाताचे पिक उद्दीष्टा एवढे घेता येणे शक्‍य आहे. मात्र, अति दुर्गम डोंगरी भागातील भाताची लागवड महिनाभर आधीच होत असल्याने तेथील भात पिकास आवश्‍यक तेवढा पाऊस पुरेसा होऊन भात पिकाचे उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.\nयंत्राच्या सहाय्याने भात पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा ही घेतल्या व शेतकऱ्यांचे प्रबोधन केले मात्र, त्यास हवातेवढा प्रतिसाद अद्यापपर्यंत मिळत नसल्याची खंत असून या योजनेत आत्माकडून शेतकऱ्यास भातलावणी यं���्र खरेदीसाठी 50 टक्के अनुदान शासन देते, तर भात लागवडीसाठी शेतकऱ्यास 2 हजार मशीन भाडे, नर्सरीसाठी 2 हजार, व लागवडीसाठी 2 हजार रुपये असे एकूण 6 हजार रुपयांचे शासन अनुदान देते. त्यामुळे अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भात लागवड केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होईल मात्र, यासाठी शेतकऱ्यांची माणसिकता निर्माण करण्याचे कृषी विभागासमोर मोठे आव्हान आहे. हे आव्हान पार करण्यासाठी नसरापूर 2, भोर परिमंडळ 2, भोर 1(पूर्व विभाग) असे एकूण तीन विभागात प्रत्येकी 2 कृषी पर्यवेक्षक कार्यरत असून ते शेतकऱ्यांना पीक वाढीसाठी प्रबोधन करीत आहेत.\nया क्षेत्रावर मशिनने केली लागवड\nभोर तालुक्‍यातील हातवे, सणसवाडी येथे 15 एकर, महुडे येथे 5 एकर, नाटंबी येथे 20एकर क्षेत्रावर मशिनने भातलागवड केली आहे. तर मध्यंतरी पावसाने ओढ दिली होती त्यामुळे खानापूर येथील नर्सरीतील रोपवाटीकांचे नुकसान झाल्याचे तालुका कृषी तंत्रज्ज्ञ कणसे यांनी सांगितले.\nखरीप हंगामात भोर तालुक्‍यात भात पिकां व्यतिरिक्त नाचणी 900 हेक्‍टर, वरी 200 ते 250 हेक्‍टर, भूईमुग 1700 ते 1800 हेक्‍टर, याशिवाय घेवडा, चवळी, उडीद, या सारखी कडधान्याची पिके 600 ते 700 हेक्‍टरवर पेरणी केलेली आहे. तर सोयाबीनचे सुमारे 2500 हेक्‍टरवर पिक घेतले असून या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्यांनी या पिकावर किड नियंत्रणासाठी औषध फवारणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घ���णारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/198330.html", "date_download": "2019-07-23T03:09:05Z", "digest": "sha1:QZCFSYMOENSMVFBCOKTZ6XDUIEO3OZJN", "length": 19546, "nlines": 192, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "(म्हणे)‘राममंदिर अयोध्येतच कशाला हवे ?’ - फारुख अब्दुल्ला यांचा हिंदुद्वेष - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > (म्हणे)‘राममंदिर अयोध्येतच कशाला हवे ’ – फारुख अब्दुल्ला यांचा हिंदुद्वेष\n(म्हणे)‘राममंदिर अयोध्येतच कशाला हवे ’ – फारुख अब्दुल्ला यांचा हिंदुद्वेष\n‘राममंदिर पाडणारा इस्लामी आक्रमक बाबरच्या नावाची मशीद अयोध्येसारख्या पवित्र ठिकाणी कशाला हवी ’, याचे उत्तर अब्दुल्ला यांनी प्रथम द्यावे \n‘राममंदिर सर्वसहमतीने बनवू’, असे स्वप्न बघणारे हिंदू अब्दुल्ला यांच्या विधानानंतर तरी खडबडून जागे होतील का \nहिंदूबहुल राष्ट्रात अल्पसंख्यांक समाजातील एक फुटकळ माणूस भगवान श्रीरामावर बोलतो आणि रामाच्या नावावर मते मागून सत्तेत आलेले केंद्रातील सरकार त्याचा साधा निषेधही करत नाही, हे लक्षात घ्या हिंदूंनो, हे विदारक चित्र पालण्यासाठी हिंदु राष्ट्राची अनिवार्यता आता तरी लक्षात घ्या \n‘राममंदिर अयोध्येतच कशाला हवे ’ – फारुख अब्दुल्ला\nनवी देहली – प्रभु रामचंद्र हे सर्वव्यापी आहेत आणि विश्‍ववंदनीय आहेत. त्यांचे मंदिर केवळ अयोध्येतच बांधले जावे, असा हट्ट कशासाठी धरला जातो, असा प्रश्‍न जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी उपस्थित केला. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते.\n(म्हणे) ‘नेहरूंचे योगदान आपण कसे विसरू शकतो \nनेहरूंविषयी बोलतांना अब्दुल्ला म्हणाले, ‘‘देशाच्या जडणघडणीतील नेहरूंच्या योगदानाविषयी प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत; पण नेहरूंचे योगदान आपण कसे विसरू शकतो (अखंड भारताचे तुकडे करणे, ���ेच गांधी-नेहरू घराण्याचे योगदान आहे आणि हिंदूंना ते कदापि मान्य नाही (अखंड भारताचे तुकडे करणे, हेच गांधी-नेहरू घराण्याचे योगदान आहे आणि हिंदूंना ते कदापि मान्य नाही काश्मीरप्रश्‍न निर्माण करणे आणि तो चिघळवणे, हेच नेहरूंचे योगदान आहे आणि काश्मीर भारतापासून स्वतंत्र करणे, हे फारुख अब्दुल्ला यांच्या धर्मबांधवांचे स्वप्न आहे काश्मीरप्रश्‍न निर्माण करणे आणि तो चिघळवणे, हेच नेहरूंचे योगदान आहे आणि काश्मीर भारतापासून स्वतंत्र करणे, हे फारुख अब्दुल्ला यांच्या धर्मबांधवांचे स्वप्न आहे अशांना नेहरूंचे योगदान मोठे का नाही वाटणार अशांना नेहरूंचे योगदान मोठे का नाही वाटणार – संपादक) इंदिरा गांधी यांनी देशासाठी जीव दिला. राजीव गांधी आणि इतर पंतप्रधान यांनी देशाच्या विकासासाठी संपूर्ण वेळ दिला. हे आपण कसे विसरतो – संपादक) इंदिरा गांधी यांनी देशासाठी जीव दिला. राजीव गांधी आणि इतर पंतप्रधान यांनी देशाच्या विकासासाठी संपूर्ण वेळ दिला. हे आपण कसे विसरतो आज आपण येथे आहोत, ते केवळ नेहरू आणि गांधी यांच्यामुळे.’’ ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या भाषणात ‘आई-बाप’ असे शब्द वापरणे शोभते का आज आपण येथे आहोत, ते केवळ नेहरू आणि गांधी यांच्यामुळे.’’ ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या भाषणात ‘आई-बाप’ असे शब्द वापरणे शोभते का ’, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. (हा सल्ला प्रचारसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई-वडिलांवर बोलणार्‍या काँग्रेस नेत्यांना अब्दुल्ला का देत नाहीत ’, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. (हा सल्ला प्रचारसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई-वडिलांवर बोलणार्‍या काँग्रेस नेत्यांना अब्दुल्ला का देत नाहीत \nजनता दल (संयुक्त)चे नेते पवन वर्मा यांचे अब्दुल्ला यांना रोखठोक उत्तर \nजनता दल (संयुक्त)चे नेते पवन वर्मा\nया कार्यक्रमाला उपस्थित असलेले जनता दल (संयुक्त)चे नेते पवन वर्मा यांनी अब्दुल्ला यांच्या प्रश्‍नाला जोरदार प्रत्युत्तर देत त्यांनी कानउघाडणी केली. ते म्हणाले, ‘‘अयोध्या हे प्रभु श्रीरामचंद्रांचे जन्मस्थळ आहे. ‘तेथे त्यांचे मंदिर उभारण्यात चुकीचे काय आहे अयोध्येत राममंदिर उभारायचे कि नाही, हा प्रश्‍नच नाही. ‘ते बलपूर्वक बनवायचे, सर्वसहमतीने बनवायचे कि न्यायालयाच्या आदेशाने बनवायचे अयोध्येत राममंदिर उभारायचे कि नाही, हा प्रश्‍नच नाही. ‘ते बलपूर्वक बनवायचे, सर्वसहमतीने बनवायचे कि न्यायालयाच्या आदेशाने बनवायचे , हा प्रश्‍न आहे.’’ (स्वधर्मावरील आघाताला रोखठोख उत्तर देणारे पवन वर्मा यांचे अभिनंदन , हा प्रश्‍न आहे.’’ (स्वधर्मावरील आघाताला रोखठोख उत्तर देणारे पवन वर्मा यांचे अभिनंदन इतर हिंदूंनीही यातून बोध घ्यावा इतर हिंदूंनीही यातून बोध घ्यावा \nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, धर्मांध, फारुख अब्दुल्ला, राममंदिर, संयुक्त जनता दल, हिंदुविरोधी वक्तव्ये Post navigation\n(म्हणे) ‘भाजप समर्थक असलेल्या दुकानदारांकडून साहित्य विकत घेऊ नका \nआतंकवाद्यांनी पोलिसांऐवजी भ्रष्ट नेते आणि सरकारी अधिकारी यांना ठार मारावे – जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक\nबंगालमध्ये शाळेत राष्ट्रगीत चालू असतांना धर्मांध विद्यार्थ्यांकडून ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा \nजौनपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून कावड यात्रेकरूला मारहाण\nमहाराष्ट्रात मराठी न शिकवल्यास दंडाची तरतूद असणार्‍या कायद्याचा मसुदा सूचनांसाठी प्रसिद्ध\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद क��ँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF/", "date_download": "2019-07-23T04:03:14Z", "digest": "sha1:IPFEQGPOLB6W5Y5RBTZ4SCZQG42ELY6X", "length": 17609, "nlines": 232, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मिराबाईचे कांस्य तांत्रिक नियमांमुळे हुकले | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षा��सह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nदुसरी यादी प्रसिद्ध : विज्ञानसाठी 89, वाणिज्यसाठी 84 टक्के कटऑफ\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nदुसरी यादी प्रसिद्ध : विज्ञानसाठी 89, वाणिज्यसाठी 84 टक्के कटऑफ\nमिराबाईचे कांस्य तांत्रिक नियमांमुळे हुकले\n मिराबाईने यंदाच्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेतील 49 किलो वजनी गटात तिची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावली. तसेच कांस्यपदक विजेत्या खेळाडूइतकेच 199 किलो वजनदेखील उचलले. मात्र तांत्रिक नियमांचा फटका बसल्याने तिला कांस्य पदकापासून वंचित राहावे लागले.\nमिराबाईने तिच्या याआधीच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा (192 किलो) तब्बल 7 किलो अधिक वजन या स्पर्धेत उचलले. त्यात 86 किलो स्नॅच आणि 113 किलो क्लिन अँड जर्क असे एकूण 199 किलो वजन उचलले. चीनच्या झँग रोंगनेदेखील 199 किलो वजन उचलले. त्यात 88 किलो स्नॅच आणि 111 किलो क्लिन अँड जर्क प्रकारातील होते. मात्र 2017पासून झालेल्या नियमांनुसार जेव्हा अशी समसमान स्थिती येते, त्यावेळी ज्या खेळाडूने क्लिन अँड जर्कमध्ये कमी वजन आणि स्नॅचमध्ये अधिक वजन उचलले असेल त्याला पदक देण्याचा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे चीनच��या झँगला कांस्यपदक तर मिराबाईला चौथा क्रमांक मिळाला.\nपण आशियाई स्पर्धामध्ये क्लिन अँड जर्क प्रकारात अधिक वजन उचलणार्‍याला पदक देण्याची पद्धत असल्याने मिराबाईला या वर्गातील कांस्यपदक देण्यात आले. ऑलिम्पिकमध्ये केवळ एकूण गुणसंख्येआधारे अव्वल असणार्‍यांनाच पदक देण्याची परंपरा आहे. 49 किलोच्या या वजनी गटात 208 किलो वजन उचललेल्या चीनच्याच होऊ झिहुइला सुवर्णपदक तर उत्तर कोरियाच्या रि सोंग गम हिला 200 किलो वजनासाठी रौप्यपदक प्रदान करण्यात आले.\nश्रीलंकेतील बॉम्बस्फोटामुळे धक्का- विराट\nधोनीची वादळी खेळी पाहून आम्ही घाबरलो होतो – कोहली\nविराट-धोनीकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या – पंड्या\nअखेरच्या वन-डे सामन्यात विजयासह भारत ‘अ’ संघाने मालिका जिंकली\nहिमा दासचे देशभरातून कौतुक\nवेस्ट इंडीज दौर्‍यातून महेंद्रसिंह धोनीची माघार\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nशेगावच्या श्रींच्या पालखीचे 8 जूनला पंढरपुरकडे होणार प्रस्थान\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\n…अन् पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मोडका संसार झाला सोन पाखरांचा\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\n#Video # कुंचला अन् रांगोळीत दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nदुसरी यादी प्रसिद्ध : विज्ञानसाठी 89, वाणिज्यसाठी 84 टक्के कटऑफ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nविराट-धोनीकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या – पंड्या\nअखेरच्या वन-डे सामन्यात विजयासह भारत ‘अ’ संघाने मालिका जिंकली\nहिमा दासचे देशभरातून कौतुक\nवेस्ट इंडीज दौर्‍यातून महेंद्रसिंह धोनीची माघार\nदुसरी यादी प्रसिद्ध : विज्ञानसाठी 89, वाणिज्यसाठी 84 टक्के कटऑफ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2019-07-23T02:58:46Z", "digest": "sha1:JIYMJHLGFGWMX6R5HE3DXY6NCFVACFE7", "length": 11908, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गतविजेत्या पुरुष हॉकी संघाचे आव्हान संपुष्टात | Dainik Prabhat", "raw_content": "\nगतविजेत्या पुरुष हॉकी संघाचे आव्हान संपुष्टात\nमलेशियाविरुद्ध सडन डेथमध्ये पराभव\nजकार्ता – मलेशियाविरुद्धच्या उपान्त्य लढतीत निर्धारित वेळेत अखेरच्या क्षणापर्यंत आघाडी घेतल्यावरही सडन डेथमध्ये पराभव पत्करल्यामुळे गतविजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे आशियाई हॉकी स्पर्धेतील आव्हान आज संपुष्टात आले. निर्धारित वेळेअखेर 2-2 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूट-आऊटमध्येही बरोबरी झाल्यावर मलेशियाने सडन डेथमध्ये 7-6 अशी बाजी मारली.\nसाखळी स्पर्धेत आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या प्रतिस्पर्ध्यांवर एकूण तब्ल 76 गोल लगावणाऱ्या भारतीय संघाने मलेशियाविरुद्ध निराशाजनक कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय बचावफळीची खऱ्या अर्थाने कसोटी लागली नव्हती. आज तशी वेळ आल्यावर बचावफळीने सपशेल निराशा केली व परिणामी भारताला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश करण्याच्या भारताच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनिर्धारित वेळेत भारताला मिळालेल्या सहा पेनल्टी कॉर्नरपैकी हरमनप्रीतने 33 व्या मिनिटाला, तसेच वरुण कुमारने 40व्या मिनिटाला गोल करताना भारताला आघाडी मिळवून दिली होती. मलेशियाच्या फैझल सारीने 24 व्या मिनिटाला केलेल्या गोलनंतरही भारताची आघाडी कायम होती. परंतु राझी रहीमने 59व्या मिनिटाला भारतीय बचावफळीच्या चुकीचा फायदा घेत मलेशियाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर भारताला वर्चस्व घेण्याची संधी मिळाली नाही.\nपेनल्टी शूट-आऊटमध्येही भारतीय खेळाडूंनी अक्षम्य चुका केल्या. केवळ आकाशदीप सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनाच लक्ष्यवेध करता आला. तसेच भारतीय कर्णधार श्रीजेशने तब्बल तीन गोल रोखून कमाल केली होती. परंतु एसव्ही सुनीलने दोनदा तर दिलप्रीत सिंगने एकदा चूक करताना मलेशियाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला.\nभारत ‘अ’ संघाची विजयी सांगता\nक्रिकेटमध्ये भारताचा 19 वर्षांखालील संघ विजयी\nजपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : विजेतेपद मिळविण्याचा सिंधूचा निर्धार\nहॉल ऑफ फेम एटीपी टेनिस स्पर्धा : लिएंडर पेसचे आव्हान संपुष्टात\n#Prokabaddi2019 : ‘सुपरटेन’ कामगिरी सुखकारक – राहुल चौधरी\nआशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारत पराभूत\nपुणे कबड्डी लीग : पुरुषांमध्ये हवेली तर महिलांमध्ये मुळशी संघाला विजेतेपद\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nमहिलांच्या 46 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भक्ती व वंतिका आघाडीवर\nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/amit-shah-udhhav-thakre-discuss-maratha-reservation-issue-27090", "date_download": "2019-07-23T02:40:51Z", "digest": "sha1:44WJQLTQNUJNLL7XGTCZIVCD66N7BVVB", "length": 7232, "nlines": 129, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Amit Shah & Udhhav Thakre discuss Maratha reservation issue | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठ��� सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षण आंदोलनावर अमित शहा - उध्दव ठाकरे यांच्यात चर्चा\nमराठा आरक्षण आंदोलनावर अमित शहा - उध्दव ठाकरे यांच्यात चर्चा\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nमराठा आरक्षण आंदोलनाचा पेच यावर दोन्ही नेत्यामधे सविस्तर चर्चा झाल्याचाही दावा सुत्रांनी केला. राज्यातील सामाजिक परिस्थीती व कायदा सुव्यवस्थेवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.\nमुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी फोन करून अनेक विषयांवर चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनासोबतच राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडी बाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.\nमराठा आरक्षण आंदोलनाचा पेच यावर दोन्ही नेत्यामधे सविस्तर चर्चा झाल्याचाही दावा सुत्रांनी केला. राज्यातील सामाजिक परिस्थीती व कायदा सुव्यवस्थेवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.\nशिवाय, राज्यसभा उपसभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. यामधे युपीए विरूध्द एनडीए असे चित्र उभारले असल्याने भाजप पुरस्कृत एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मिळावा. यावरही दोन्ही नेत्यानधे संवाद झाल्याचे सांगण्यात येते.\nदरम्यान, राज्य मंत्रीमंडळ विस्तार - फेरबदल यासह राज्यातील इतर राजकिय प्रश्नांवर देखील चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. या सर्व मुद्द्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा लवकरच बैठक होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमराठा आरक्षण maratha reservation आरक्षण आंदोलन agitation उद्धव ठाकरे uddhav thakare भाजप फोन राज्यसभा निवडणूक एनडीए\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/nagpur-police-commissioner-upadhyay-26791", "date_download": "2019-07-23T03:46:06Z", "digest": "sha1:Q245XNAKX3UT5ZUCTURBXS73RSMWNTVI", "length": 9313, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "nagpur-police-commissioner-upadhyay | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनागपूरवरील `क्राईम कॅपिटल'चा ठपका पुसून काढू : पोलीस आयुक्त उपाध्याय\nनागपूरवरील `क्राईम कॅपिटल'चा ठपका पुसून काढू : पोलीस आयुक्त उपाध्याय\nनागपूरवरील `क्राईम कॅपिटल'चा ठपका पुसून काढू : पोलीस आयुक्त उपाध्याय\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nकाहीजण नागपूर शहर \"क्राईम कॅपिटल' असल्याचा आरोप करतात. या आरोपात फारसे तथ्य नाही. परंतु शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी `पब्लिक पोलिसिंग'वर आपला भर राहील, असे मत नागपूर शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.\nनागपूर : काहीजण नागपूर शहर \"क्राईम कॅपिटल' असल्याचा आरोप करतात. या आरोपात फारसे तथ्य नाही. परंतु शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी `पब्लिक पोलिसिंग'वर आपला भर राहील, असे मत नागपूर शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.\nनागपूर शहराचे पोलिस आयुक्त म्हणून आज डॉ. उपाध्याय यांनी पदभार स्वीकारला. गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात गुन्हेगारीच्या गंभीर घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर शहर क्राईम कॅपिटल झाल्याचा आरोप केले आहेत.\nया आरोपांबद्दल बोलताना डॉ. उपाध्याय म्हणाले, की नागपूर शहराला क्राईम कॅपिटल म्हणणे योग्य नाही. परंतु शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी निश्‍चितपणे प्रयत्न केले जाईल. यासाठी लोकांशी जास्तीतजास्त संपर्क करण्यावर आपला भर राहणार आहे. ठाण्यांमध्ये राहण्यापेक्षा पोलिस रस्त्यावर लोकांच्या संपर्कात राहीला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.\nशहरातील शांतता एकदम भंग होत नाही. त्यामागे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रक्रिया कारणीभूत ठरते. जनमानसांचा एकदम विस्फोट झाल्यानंतर त्यावर नियंत्रण आणणे पोलिस दलाला कठीण जाते. यासाठी पोलिस लोकांशी जास्तीतजास्त संपर्कात राहील. हा प्रयोग सोलापूर शहरात केला. त्या शहरात यश मिळाले. सोलापूरमध्ये गेल्या दोन वर्षात एकही दगडफेकीची घटना घडली नाही. अशा प्रयत्नातून जनमानसाची माहिती मिळत जाईल. शहर शांत ठेवण्यासाठी लोकांच्य��� सहभागाची अधिक गरज असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.\nडॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी डॉ. के. वेंकटशम यांच्याकडून पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपूर नागपूर nagpur गुन्हेगार पोलीस पोलिस पोलिस आयुक्त घटना incidents मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis सोलापूर दगडफेक\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-23T02:56:15Z", "digest": "sha1:G34NN4L5RSKNH3TLTOCNCDIC245LWQZX", "length": 19770, "nlines": 234, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दोष नेमका कोणाचा? | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nशिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा परवा नाशिक एक विक्षिप्त (की विनोदी) बातमी नुकतीच वृत्तपत्रात झळकली. एअर इंडियाच्या बेपत्ता महिला अधिकार्‍याला शोधण्यासाठी पोलीस अधिकारी ज्योतिषाला शरण गेले आहेत. या अधिकार्‍याचे नाव सुलक्षणा नरुला असून सहा महिन्यांपासून त्या दिल्ली येथून बेपत्ता आहेत. सुलक्षणा यांच्या मुलाने आईला शोधण्यासाठी दिल्ली परिसरात दीड-दोन लाख पत्रके वाटली.\n‘हेल्प फाईंड सुलक्षणा नरुला’ नावाचे अ‍ॅपही त्याने तयार केले आहे. त्यांची माहिती देणार्‍यास कुटुंबियांनी एक लाखाचे पारितोषिक जाहीर केले आहे. बेपत्ता लोकांना शोधणे व या घटनेशी संबंधित आरोपींना शासन करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. आपले काम जबाबदारीने पार पाडण्याऐवजी संबंधित पोलीस अधिकार्‍याने स्वत:ची व बेपत्ता महिलेची कुंडली एका ज्योतिषाला दाखवली, अशी ती बातमी आहे.\nज्योतिषानेही महिला सापडण्याचे ‘योग’ असल्याचे सांगितले म्हणे एवढ्यावरच हा अधिकारी थांबला नाही तर त्याने ज्योतिषाने सुचवलेले सर्व पूजाविधी सुलक्षणा यांच्या कुटुंबाला करायला लावले. असे नसते उद्योग करण्याऐवजी पत्नीबरोबर काम करणार्‍या विमानतळ सेवकांची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी नरुला यांच्या पतीने केली आहे. शिक्षणाने माणसाचे विचार बदलतील आणि अधिक प्रगल्भ होतील अशी समाजसुधारकांची अपेक्षा होती;\nपण या प्रकरणात असे वेगळे का घडावे बेपत्ता व्यक्ती आणि गुन्हेगार शोधण्यासाठी पोलिसांनी ज्योतिषाचेच पाय धरले. हा शिक्षणाचा पराभव म्हणावा की माणसाच्या वैचारिक क्षमतेचा बेपत्ता व्यक्ती आणि गुन्हेगार शोधण्यासाठी पोलिसांनी ज्योतिषाचेच पाय धरले. हा शिक्षणाचा पराभव म्हणावा की माणसाच्या वैचारिक क्षमतेचा ज्योतिषीच गुन्हेगार शोधून देणार असतील तर पोलिसांचे काम काय ज्योतिषीच गुन्हेगार शोधून देणार असतील तर पोलिसांचे काम काय मग सगळ्याच पोलीस ठाण्यांत अधिकृतरीत्या ज्योतिषी नेमायची मागणी कोणी करावी का मग सगळ्याच पोलीस ठाण्यांत अधिकृतरीत्या ज्योतिषी नेमायची मागणी कोणी करावी का ज्योतिषांच्या सल्ल्याने असले प्रश्न सुटतील असे या पोलीस अधिकार्‍याला अचानक कसे वाटले\nविज्ञानातील अनेक शोध भारतीयांना पुरातन काळापासून माहीत आहेत, असे दावे वेगवेगळ्या व्यासपीठांवरून करण्याची सध्या साथ पसरली आहे. जालंदर येथे या वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेली भारतीय विज्ञान परिषद अशाच काही दाव्यांमुळे गाजली होती. हे दावे सरकारने खोडून काढल्याचे ऐकिवात तरी नाही. याबाबतीत ‘नरो वा कुंजरोवा’ अशी भूमिका शासनाने का घेतली असावी मग तपासासाठी ज्योतिषाचा आधार घेण्याची कृती तरी अयोग्य का मानावी मग तपासासाठी ज्योतिषाचा आधार घेण्याची कृती तरी अयोग्य का मानावी त्यासाठी पोलीस अधिकार्‍याला दोष का द्यावा त्यासाठी पोलीस अधिकार्‍याला दोष का द्यावा ‘घर फिरले की वासेही फिरतात’ अशी म्हण आहे. त्या अर्थाने सरकारचा दृष्टिकोन बदलल्यामुळे यंत्रणेला आपली दिशा बदलावी लागली असेल का\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nइम्रान खानची अनपेक्षित गुगली\nसामने वेळेत संपत नसल्याने सगळ्यांचेच हाल\nमहिला दिन विशेष : महिला सबलीकरण म्हणजे नेमके काय\nस्वानुभवांचा उत्स्फूर्त अविष्कार : बाप माझा सांगून गेला. जग’\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचोसाका संचालक मंडळासह कार्यकारी संचालकांविरुध्द तक्रार : धनादेश अनादर प्रकरण\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nसोशल मीडियाने आजच्या तरुणपिढीची वाट लावली: गोविंदराव डाके\nmaharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या\nशबरीमला मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या रेहाना फातिमाला अटक\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nविवाहीत महिलेसोबत लग्न केले म्हणून तरुणाला जिवंत जाळले\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nइम्रान खानची अनपेक्षित गुगली\nसामने व��ळेत संपत नसल्याने सगळ्यांचेच हाल\nमहिला दिन विशेष : महिला सबलीकरण म्हणजे नेमके काय\nस्वानुभवांचा उत्स्फूर्त अविष्कार : बाप माझा सांगून गेला. जग’\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-news-19/", "date_download": "2019-07-23T03:41:28Z", "digest": "sha1:HTAB74KGY43VLWOKBRIVXFWAL4F2J4K6", "length": 23156, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मतदान यंत्र सेटींग-सिलिंग कामास सुरुवात | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nमतदान यंत्र सेटींग-स���लिंग कामास सुरुवात\n नंदुरबार लोकसभा मतदारसंघांतर्गत येणार्‍या सहा विधानसभा मतदार संघाच्या ठिकाणी मतदानासाठी व राखीव ठेवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या मतदान यंत्रांच्या सेटींग आणि सिलींगचे काम आज वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले.\nप्रत्येक बॅलेट युनिटवर मतपत्रिका बसविण्यात येणार आहे. प्रत्येक यंत्रावर प्रत्येक उमेदवारास एक मत देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. एकूण यंत्रापैकी 5 टक्के यंत्रावर मॉकपोल घेण्यात येणार आहे. यंत्रांची निवड यादृच्छिक पद्धतीने करण्यात येईल. त्यानंतर मतदान यंत्र मतदानासाठी सज्ज असेल. 28 तारखेलया या यंत्रांचे मतदान केंद्रनिहाय वाटप करण्यात येणार आहे.ही प्रक्रीया 24 एप्रिलपर्यंत सुरू रहाणार असून उमेदवार किंवा प्रतिनिधी याठिकाणी हजर राहू शकतात. विविध तालुक्यात प्रशिक्षणासाठी वापरलेल्या 70 मतदानयंत्रे अक्कलकुवार तहसील कार्यालयात नेण्यात येऊन तेथे प्रथमस्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. दुर्गम भाग असल्याने अतिरिक्त राखीव यंत्रे म्हणून त्यांचा आवश्यकतेनुसार उपयोग करण्यात येईल.\nयंत्राची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून करून घ्यावी\nनंदुरबार लोकसभा मतदार संघ निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्राचा उपयोग होत असून या यंत्राची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून करून घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले.\nअक्कलकुवा येथे आयोजित निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी जितेंद्र दुडी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, राजेंद्र थोटे उपस्थित होते.श्री.मंजुळे म्हणाले, मतदान कर्मचार्‍यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून मतदान यंत्राचा अधिकाधिक सराव करावा. निवडणूक प्रक्रियेविषयी असलेल्या शंकांचे निरसन वरिष्ठ अधिकार्‍यांकडून करून घ्यावे. मतदानाच्यावेळी होणार्‍या चुका टाळण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात दुर्गम भाग असूनही कर्मचारी निवडणुकीची चांगली तयारी करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मतदार जागृती उपक्रमावर अधिक भर देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.\nजिल्हाधिकार्‍यांची दुर्गम भागातील मतदान केंद्राना भेट\nजिल्हाधिकारी मंजुळे यांनी अक्कलकुवा ��तदारसंघात नर्मदाकिनारी असलेल्या दुर्गम मतदानकेंद्रना भेट देऊन तेथील सुविधांची माहिती घेतली. त्यांनी माणिबेली, धनखेडी आणि चिमलखेडी मतदान केंद्राची पाहणी केली. या मतदानकेंद्रावर जाण्यासाठी बार्जचा उपयोग करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी बार्जने प्रवास करून मतदान साहित्य आणि कर्मचार्‍यांच्या वाहतुकीबाबत माहिती घेतली. या भागातील मतदान केंद्र पथकाला नियोजित वेळी पोहोचता यावे यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रतिकूल परिस्थितीत कर्मचारी करीत असलेल्या मतदान तयारीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. माणिबेली गावात 5, चिमलखेडी 7, डनेल 15, धनखेडी 6 आणि मुखडी गावात 7 पाडे आहेत. तर या गावातील मतदारसंख्या अनुक्रमे 325, 406, 803, 160 आणि 282 इतकी आहे. नर्मदा किनार्‍यावरील मतदानकेंद्रांची व्यवस्था क्षेत्रीय अधिकारी ए. के.मालसे आणि आर.आर.पाटील हे पहात आहेत.\nअक्कलकुवा ते मोलगीमार्गे गमन बार्जपॉईंटपर्यंत 66 किमी अंतराचा प्रवास जीपने होणार असून त्यानंतर 2 बार्जने मतदान पथके या पाच गावात पाठविण्यात येतील.त्यानंतर नदीकिनार्‍यापासून 150 ते 200 मीटर अंतरापर्यंत 10 ते 15 मिनिटात पथके पायी पोहोचतील. माणिबेली आणि चिमलखेडी येथे बीएसएनएल नेटवर्क असून इतर भागासाठी पोलीस वायरलेस विभागाकडून सिंदूरी येथे रिपीटर बसविण्यात येईल, तर चिमलखेडी आणि गमन येथे स्टॅटिक वायरलेस संच उभारण्यात येणार आहे. या मतदान केंद्रावर रनर देखील ठेवण्यात येणार आहे. या पाचही मतदान केंद्रावर अतिरिक्त ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट देण्यात येतील. या भागासाठी दोन स्वतंत्र क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात येणार आहेत. धनखेडी व मुखडी येथे शासकीय इमारत नसल्याने तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. माणिबेली हे राज्यातील एक क्रमांकाचे मतदान केंद्र आहे.\nव्हॉटस् अ‍ॅप गृपवर निवडणुकीच्याच चर्चा\nदिल्लीसमोर 192 धावांचे लक्ष्य\nजळगाव ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n# Video # किनगाव परिसरात रस्त्यावरील कोरड्या झाडांना लावली जातेय आग\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\n# Exclusive International Womens Day Video #जागतीक महिला दिनी काय सांगतेय कवयित्री बहिणाबाई चौधरींची स्काय डायव्हर असलेली पणती\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, दिनविशेष, देश विदेश, मुख्य बातम्या, सेल्फी\nदारू बंदीच्या मागणीसाठी नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nजळगाव ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/success-story-of-upsc-topper-satendar-singh/", "date_download": "2019-07-23T02:32:36Z", "digest": "sha1:OCAZC36QAVLOV26UCHIZQFUMIYYS74W4", "length": 30312, "nlines": 133, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "चुकीच्या इंजेक्शनमुळे दृष्टी गेली, पण ह्या शेतकऱ्याच्या मुलाने संघर्ष करून यश मिळवलेच!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nचुकीच्या इंजेक्शनमुळे दृष्टी गेली, पण ह्या शेतकऱ्याच्या मुलाने संघर्ष करून यश मिळवलेच\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nउत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात राहणारा सत्तावीस वर्षीय सतेंदर सिंग हा एक सर्वसामान्य घरातला तरुण असून त्याने भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससी म्हणजेच युनियन सर्व्हिस कमिशन परीक्षेत यश मिळवले आहे.\nसंपूर्ण भारतातून ���्याचा ७१४वा क्रमांक आहे. पीएचडी करत असलेला सतेंदर हा बघू शकत नाही. तो लहान असतानाच चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे त्याची दृष्टी गेली.\nतरीही त्याने खूप कष्ट आणि संघर्ष करून हे यश मिळवले आहे. सतेंदरने सांगितले की,\n“मी दीड वर्षांचा असताना मला न्यूमोनिया झाला होता. माझ्या आईवडिलांनी मला एका डॉक्टरकडे नेले. पण त्या लोकल हॉस्पिटलमध्ये मला दुर्दैवाने चुकीचे इंजेक्शन दिले गेले ज्यामुळे माझ्या रेटिनल आणि ऑप्टिकल नर्व्हवर गंभीर परिणाम होऊन त्या निकामी झाल्या व माझी दृष्टी गेली. “\nलहानपणापासूनच तो स्वस्थ बसून राहणारा मुलगा कधीच नव्हता.त्यात दृष्टी गेल्याने अपंगत्व आल्याने त्याची चिडचिड होत असे, तो अस्वस्थ राहत असे.त्यामुळे शेजारी पाजारी राहणाऱ्या मुलांशी कायम त्याचे लहानसहान कारणांवरून भांडण होत असे.\nसतेंदरचे आईवडील हे सर्वसामान्य शेतकरी आहेत. त्यामुळे त्याची एनर्जी योग्य ठिकाणी घालवायचा त्यांना उपाय माहित नव्हता तसेच त्यांना मार्गदर्शन करणारेही कोणी नव्हते.\nलहान असताना तो एका ठिकाणी बसून त्याच्या मित्रांना शाळेत जे इंग्लिश आणि गणित शिकवले जायचे ते पाठ करत बसत असे.\n“मी दिव्यांग असून देखील मी त्यांच्यापेक्षा जास्त लवकर शिकू शकतो आणि लक्षात ठेवू शकतो हे मला सिद्ध करून दाखवायचे होते” असे सतेंदर म्हणतो.\nसतेंदरची शिकण्याची इच्छा आणि त्याची क्षमता बघून त्याच्या काकांनी म्हणजेच जनम सिंग ह्यांनी त्याला चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे ह्यासाठी प्रयत्न केले.\nत्याचे काका त्यावेळी दिल्लीत काम करत असल्यामुळे दिल्लीतच राहत होते आणि एक दिवस त्यांना दृष्टिहीन मुलांसाठी असलेल्या किंग्सवे कॅम्प भागात असलेल्या गव्हर्मेंट सिनियर सेकंडरी स्कुल बद्दल कळले. सतेंदरचे शिक्षण तिथे व्हावे ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.\nत्याबद्दल सांगताना सतेंदर म्हणतो की,\n“मला आठवतं, त्या शाळेत जायला लागल्यानंतर सुरुवातीला गणितासाठी टेलर्स फ्रेम्सवर मी प्रॅक्टिस करायचो. टेलर्स फ्रेमवर विविध आकडे शिकता येतात. तसेच त्या ठिकाणीच पहिल्यांदा मला ब्रेललिपी बद्दल कळले.”\nपण हा सगळ्याचा सतेंदरवर खूप ताण येत होता. नवी शाळा,नवी जागा, नवे शिक्षण ह्या सगळ्यामुळे तो गोंधळून गेला होता. त्याला त्याच्या घरी परत जावेसे वाटत होते.पण सुदैवाने लवकरच त्याने ह्य��� सगळ्यात नैपुण्य मिळवले व त्याला शिक्षणात रस वाटू लागला.\nकेवळ दहाच वर्षांत त्याने २००९ साली सिनियर सेकंडरीचे शिक्षण पूर्ण केले. त्याने बोर्डाच्या परीक्षेत अगदी घवघवीत यश मिळवले. आणि नंतर बीए करण्यासाठी दिल्लीतीलच प्रसिद्ध सेंट स्टीफन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला.\nपण तिथे त्याच्यापुढे एक मोठी समस्या होती की त्याचे इंग्लिश भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे तो इंग्लिशमध्ये व्यवस्थित बोलू शकत नव्हता आणि शिक्षण सुद्धा इंग्रजी माध्यमातूनच असल्याने ते समजून घेणे त्याला जड जात होते.\nत्याचे ह्या आधीचे सर्व शिक्षण हिंदी माध्यमातून झालेले असल्याने त्याला इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे कठीण जात होते.\nत्यामुळे पहिले काही आठवडे त्याला कॉलेज म्हणजे एक अतिशय वेगळीच जागा भासत होती. त्याच्यासाठी हा अनुभव आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणारा ठरला. तो म्हणतो की,\n“तिथे सर्वच लोक अश्या भाषेत बोलत होते जी मला कळत तर होती पण मला त्या भाषेत बोलणे आणि इतरांचे समजून घेणे कठीण जात होते. लोक विविध ऍक्सेंटमध्ये बोलत होते आणि ते समजून घेणे मला जड जात होते.\nमला त्यांच्यापैकीच एक व्हायचे होते पण माझ्यात तेवढा आत्मविश्वास नव्हता. ह्या नवीन जागेला मी घाबरलो होतो.\nमला तर असे वाटत होते की आता हे पुढे सुरु ठेवण्यात काही अर्थ नाही.माझ्या काही मित्रांनी मला हा कोर्स सोडून दुसऱ्या एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेण्याचा सल्ला दिला.पण मी खूप विचार केला. आणि प्रयत्नपूर्वक सगळे शिकून घेण्याचे ठरवले.\nमाझ्या निर्णयावर मी ठाम राहिलो आणि सगळ्याला तोंड देत शिकण्याचे ठरवले. ह्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वाचा खूप चांगला विकास झाला. मी निर्णय बदलला नाही ह्याचा मला फायदाच झाला.”\nत्याने शिकण्याची जिद्द दाखवली तेव्हा त्याच्या सर्व शिक्षकांनी व मित्रांनी त्याला मदतच केली. शिवकुमार मेनन सारख्या शिक्षकांनी त्याला चांगले मार्गदर्शन केले. त्याला कुठलीही विचित्र वागणूक न देता कॉलेजने, शिक्षकांनी व वर्गमित्रांनी त्याला पूर्णपणे स्वीकारून त्याच्या शिक्षणात मदत केली.\nएकाच वर्षात त्याने स्वतःच अभ्यास व सराव करून इंग्लिशवर चांगले प्रभुत्व मिळवले. ह्यासाठी त्याला त्याच्या शिक्षक व मित्रांनी सुद्धा सहकार्य केले.\nत्यावेळचे त्यांचे प्राचार्य डॉक्टर वल्सन थांपु ह्यांनी विद्यार्थ्या��साठी रोजचे सकाळचे असेम्ब्ली भाषण, अतिरिक्त अभ्यासक्रम-नियोजन मंच, इन्फॉर्मल डिस्कशन गृप, डिबेटिंग सोसायटी आणि गांधी स्टडी सर्कल हे सगळे आयोजित केले.\nकॉलेजने त्याला द हिंदू, फ्रंटलाईन, इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली हे सगळे नियमित वाचनासाठी उपलब्ध करून दिले. “सेंट स्टीफन कॉलेजमध्ये असताना माझ्या व्यक्तिमत्वात खूप सुधारणा झाली. त्यासाठी त्या सर्वांचे मी कसे आभार मानू हे मला कळत नाही.\nकॉलेजमुळे मला एक्सट्रा करिक्युलर गोष्टी करायचा अनुभव सुद्धा मिळाला. माझे सगळे शिक्षक इतके प्रेमळ आणि समजून घेणारे होते, दयाळू होते.असे शिक्षक लाभले म्हणून मी स्वतःला भाग्यवान मानतो”, असे सतेंदर म्हणतो.\nसेंट स्टीफन्समधून पदवीधर झाल्यानंतर उच्चशिक्षणासाठी त्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याने मास्टर्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स ह्या कोर्सला प्रवेश घेतला.\nजिथे सेंट स्टीफन्समध्ये त्याला इतका चांगला अनुभव आला, तिथे JNU मध्ये मात्र ह्यापेक्षा अगदी वेगळा अनुभव आला असे तो म्हणतो.\n“तिथे रिक्षावाल्याच्या मुलापासून तर श्रीमंत घरातल्या मुलांपर्यंत सगळेच एकत्र बसून भारतीय लोकशाहीविषयी चर्चा करीत असत. आपापली मते मांडत असत. विविध प्रकारची पार्श्वभूमी आणि विचारसरणी असलेली माणसे एकत्र येऊन समाजातील विविध समस्यांवर आपापल्या दृष्टीकोनांतून उपाय सुचवत असत.\nह्यातून विविध लोकांनी सुचवलेले विविध उपाय आम्हाला कळत असत. कधी कधी एकमेकांचे विचार न पटल्यामुळे आमचे वादविवाद सुद्धा होत असत.\nजरी एकमेकांचे विचार आणि दृष्टिकोन पटले नाहीत तरी एकमेकांना समजून घेऊन एकत्र राहणे आणि एकमेकांच्या मतांचा आदर करणे हे मी JNU मध्ये असताना शिकलो.”\nसतेंदरने शिक्षण कसं घेतलं असेल दहावीपर्यंत तो ब्रेल लिपी वापरून अभ्यास करत असे. त्यानंतर त्याचे स्थानिक पालक हरीश कुमार गुलाटी ह्यांनी त्याला कंप्यूटर विकत घेण्यासाठी साहाय्य केले.\nत्या कम्प्युटरवर तो इ-बुक्स वाचत असे आणि त्याच्या अभ्यासाच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्स परत परत ऐकत असे. त्याने स्क्रीन रिडींग सॉफ्टवेअर घेतले जे स्क्रीनवर जे असेल ते वाचून दाखवते. त्या सॉफ्टवेअरची सतेंदरला अभ्यासासाठी खूप मदत झाली.\nतो त्याच्या अभ्यासाच्या पुस्तकांच्या पीडीएफ डाउनलोड करत असे किंवा इ-बुक डाउनलोड करत असे आणि स्क्री��� रिडींग सॉफ्टवेअरच्या मदतीने अभ्यास करत असे.\nरोजचे इ पेपर स्क्रीन रीडिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने वाचू शकत असे. अश्या प्रकारे त्याने आपला अभ्यास करण्याचा मार्ग शोधला होता. कधी कधी तो पेन ड्राईव्हवर रेकॉर्ड केलेली पुस्तके किंवा लेसन्स पुन्हा पुन्हा ऐकून अभ्यास करत असे.\n“तुम्हाला दिलेले काम पूर्ण करण्यासाठी अनेक मार्ग असतात. जेव्हा तुमच्यापुढे एखादा अडथळा येतो तेव्हा तुम्ही तुमचे काम करण्यासाठी अनेक दुसरे मार्ग शोधून काढू शकता. तुम्हाला असे वाटले की आता सगळे संपले आणि आपण पुढे जाऊच शकणार नाही असे वाटेल तेव्हा दुसरा मार्ग शोधा,पण थांबू नका.” असे सतेंदर म्हणतो.\nत्याने एमए पूर्ण केल्यानंतर JNU मध्येच एम फील साठी प्रवेश घेतला. एम फीलचा अभ्यास करतानाच त्याने दिल्लीतील श्री अरबिंदो कॉलेजमध्ये शिकवण्यास सुरुवात केली. तसेच सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांसाठी सुद्धा तयारी सुरु केली.\nत्याने २०१६ साली पहिल्यांदा परीक्षा दिली होती पण तेव्हा त्याला मनासारखे यश गवसले नव्हते. त्याने २०१७ साली आणखी अभ्यास करून परीक्षा दिली.\nपण तेव्हा नेमके त्याच्या पोटाला इन्फेक्शन झाले त्यामुळे त्याला इतका अशक्तपणा आला की तो हवा तसा अभ्यास करू शकला नाही. पण त्याने एमफील मात्र पूर्ण केले आणि JNU मध्येच पीएचडी सुद्धा सुरु केले.\nह्या काळात त्याच्या जवळच्या मैत्रिणीने(गर्लफ्रेंड) त्याला खूप मदत केली. त्याच्या सर्व प्रयत्नांत त्याला साथ दिली. ती सुद्धा शिक्षिका आहे पण हे दोघेही तिचे नाव इतक्यात उघड करू इच्छित नाहीत. तिने त्याच्या खाण्यापिण्याची, आरोग्याची आणि अभ्यासाची संपूर्ण काळजी घेतली.\nत्याचे मनस्वास्थ्य चांगले राहील ह्यासाठी तिने पूर्ण प्रयत्न केले. त्याच्या त्या मैत्रिणीची काळजी आणि सतेंदरचे कष्ट फळाला आले आणि त्याला मनाजोगते यश मिळाले.\nसतेंदर म्हणतो की हे त्याने त्याच्या आईवडिलांसाठी केले. त्या दोघांनीही आयुष्यभर खूप कष्ट केलेत. त्यामुळे इतके तर मी त्यांच्यासाठी करूच शकतो असे त्याचे म्हणणे आहे.\nत्यांना माझ्याविषयी अभिमान वाटतो हे बघून मला माझ्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते.\nतो म्हणतो की, “मी दिव्यांग आहे म्हणजे मी कुठेतरी अपूर्ण आहे असे लोकांना वाटते. त्यांच्या मनात माझ्याविषयी दयाभाव असतो. पण मला सगळ्यांना हे दाखवून द्यायचे आह��� की मी कुठेही अपूर्ण नाही. माझ्यात शारीरिक कमतरता असली ती कमतरता माझ्या कामात आड येत नाही.\nस्टीफन हॉकिंग ह्यांचे उदाहरण बघा. त्यांनी सगळ्यावर मात करून आपले कार्य सुरूच ठेवले. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये माझी निवड झाली आहे.\nआता ह्यात माझ्यापुढे कुठली आव्हाने आहेत हे काही काळात मला कळेलच. पण त्यावरही मात करून मला समाजासाठी आणि माझ्या देशासाठी काम करायचे आहे. ” असे सतेंदर म्हणतो.\nसतेंदरसारखे लढाऊ वृत्तीचे लोक कुठल्याही परिस्थितीत हार न मानता आपले काम करीत राहतात आणि यश संपादन करतात. आणि समाजापुढे आदर्श निर्माण करतात. सतेंदरच्या जिद्दीला आणि कष्टांना सलाम व त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← भारतातील या पहिल्या ‘कनेक्टेड कार’ मध्ये एवढे काय खास आहे\nस्वतःच्या यकृताचा ६५% भाग देऊन मुलीने दिले वडिलांना जीवदान\n१००० फ्रॅक्चर्स आणि आयएएस होण्याचं स्वप्नं – ‘जिद्द’ म्हणजे आणखी काय असतं\nयूपीएससीचा निकाल लागला की ह्या गावात “कुठल्या घरात कोणती पोस्ट” एवढीच चर्चा होते\nUPSE, MPSC, स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याचा विचार करताय\nउदाहरणार्थ नेमाडे – मराठीतला पहिला वहिला ‘डॉक्यू-फिक्शन चित्रपट’\nSamsung देणार Apple ला ५४ कोटी ८० लाख डॉलर्सचा दंड\nदहावी-बारावीचे निकाल आणि फेसबुकवरील “अपयशाची” कौतुकं \nभारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं स्वप्न बनलेल्या ‘अम्बेसिडर’ कारची रोचक कथा\nगुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने नाही तर एका भारतीयाने लावला होता \nइशा फाउंडेशनचा हास्यास्पद शोध : कथित “कैलाश तीर्था”ची छोटीशी बाटली तीन हजारात विक्रीला \nकवी शैलेंद्र : ज्याची गाणी आजही लोकांना आठवतात, तो मात्र कोणालाच आठवत नाही\nही चालू असलेले शीतयुध्द तिसऱ्या महायुद्धात बदलण्याची नांदी तर नाही ना \nभक्तगण हो…”नोटबंदी” हा एक “धर्म” बनू पहातोय हे ८ पुरावे वाचाच\nतुम्हाला माहित नसलेल्या भारतीय क्रिकेटर्सच्या ‘पत्नी’\nजाणून घ्या संरक्षण खात्यातील अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे सॅल्युट का करतात\nउघड्यावर शौचास जाणाऱ्या महिलांचा “सत्कार” अपमान – जाणीवशून्यतेचा कलंक\nसिग्नल मध्ये लाल, पिवळा आणि हिरवा रंगच का असतो जाणून घ्या या मा��चं रंजक कारण\nचीनची चलाख खेळी- एकीकडे कुरापती तर दुसरीकडे गुंतवणूक\nएक अत्यंत दुर्दैवी विमान अपघात: फुटबॉलच्या इतिहासातली भळभळती जखम\nसाप आणि मगरीसारख्या भयानक जनावरांना लळा लावणारा अवलिया\nतब्बल १४०० फुट उंचीवर झालेल्या, २००० सैनिकांचा बळी घेणाऱ्या थरारक युद्धाची कथा\n‘ह्या’ महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल\nनिरीक्षण करताना उगाच नजर हटली आणि अपघाताने लागला होता या ग्रहाचा शोध\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/01/blog-post_82.html", "date_download": "2019-07-23T02:35:51Z", "digest": "sha1:WVRUUZ43C7ZAV7DKX3AX4OEMZW6F7ODT", "length": 6537, "nlines": 92, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मान्यवरांना निमंत्रित करण्याचे काम आयोजकांचे, राज्य शासनाचा संबंध नाही - मराठी भाषा विकास मंत्री विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nसाहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मान्यवरांना निमंत्रित करण्याचे काम आयोजकांचे, राज्य शासनाचा संबंध नाही - मराठी भाषा विकास मंत्री विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण\nDGIPR ५:२१ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 7 : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला कोणाला बोलवायचे, कोणाला नाही, याचा संपूर्ण निर्णय हा संमेलनाच्या आयोजकांचा असून यामध्ये राज्य शासनाचा संबंध नसल्याचे मराठी भाषा विकास मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.\nयवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्याच्या आणि नंतर ते परत घेण्यावरुन वाद सध्या सुरु आहेत. यासंदर्भात कालपासून विविध माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा येत आहे. यासंदर्भात राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मराठी भाषा विकास मंत्री यांनी आज पत्रकार परिषद घेतली.\nया पत्रकार परिषदेत बोलताना श्री. तावडे म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दरवर्षी राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात येते. अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये राज्य शासन हस्तक्षेप करीत नाही. संमेलनाच�� संपूर्ण वेळापत्रक हे आयोजक ठरवित असतात त्यामुळे जेथे राज्य शासनाचा संबंध नाही तेथे उगाचच राज्य शासनावर आरोप करण्यात येऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/pune/kids-carnival-workshop-children-summer-vacation-114689", "date_download": "2019-07-23T03:19:34Z", "digest": "sha1:4LWVAVSYW5GNMQICLEAZBXQ2DM3ZRZ6F", "length": 4806, "nlines": 48, "source_domain": "amp.esakal.com", "title": "kids carnival workshop for children summer vacation बच्चे कंपनीसाठी धम्माल वर्कशॉप | eSakal", "raw_content": "\nबच्चे कंपनीसाठी धम्माल वर्कशॉप\nसकाळ वृत्तसेवा | मंगळवार, 8 मे 2018\nपुणे - शाळांना उन्हाळ्याची सुटी लागल्यानंतर पालकांना सुटीच्या नियोजनाचा ताण येतो. हा ताण भुर्रकन उडवून लावणाऱ्या आणि सुटीची धमाल घडविणाऱ्या किड्‌स कार्निवलमधील मुलांचा सहभाग नक्कीच कल्पक ठरणार आहे. शिक्षणातून खेळ व खेळातून आनंद घेता यावा, म्हणून मुलांसाठी खास वर्कशॉपचे आयोजन केले आहे.\nपुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडीजवळ अपघातात तिघांचा मृत्यू\nपुणे : पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी (ता. भोर) येथे आज (मंगळवारी) पहाटे दीडच्या सुमारास ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा...\n‘एलिझाबेथ एकादशी’ने दिली ओळख\nसेलिब्रिटी टॉक - नंदिता पाटकर, अभिनेत्री मुंबईतील रूपारेल महाविद्यालयामधून मी माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. मी एअरफोर्समध्येच करिअर...\nइंडस्ट्रीतील बदलांचे केले स्वागत\nकम बॅक मॉम - चैत्राली गुप्ते, अभिनेत्री मला एक मुलगी आहे. तिचं नाव शुभवी. ती आता १३ वर्षांची आहे. शुभवी झाल्यानंतर मी जवळजवळ दोन वर्षांचा गॅप...\nअकरावी प्रवेशप्रक्रिया- दुसऱ्या फेरीतही वाणिज्यला पसंती\nपुणे : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आज प्रसि��्ध झाली. या फेरीतही विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला पसंती दिली आहे. या...\nलठ्ठपणामुळे स्त्रियांमध्ये येणारे वंध्यत्व\nआरोग्यमंत्र - डॉ. शशांक शहा, बेरियाट्रिक सर्जन लठ्ठपणामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. आधुनिक काळात लठ्ठपणा हा तरुण वयातच सुरू होतो....\nदहावी-बारावीच्या परीक्षेसाठी सोमवारपासून ऑनलाइन नोंदणी\nपुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेस बहिःस्थ पद्धतीने (17 नंबर फॉर्म भरून) बसणाऱ्या विद्यार्थ्यांची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-23T02:30:55Z", "digest": "sha1:4VTY7A7GKG63WB7RD62DXGLYVPT22BLP", "length": 11628, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आणखी एक कॉंल सेंटर घोटाळा उघडकीस… | Dainik Prabhat", "raw_content": "\nआणखी एक कॉंल सेंटर घोटाळा उघडकीस…\nठाणे – अमेरिका आणि अन्य देशांमधील नागरिकांची करविषयक माहितीवरून दिशाभूल करणारे एक कॉल सेंटरचे रॅकेट पोलिसांनी उघड केले आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील नागरिकांची अशाचप्रकारे फसवणूक करणारे असेच एक प्रकरण ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघड केले होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगोपनीय महितीच्या अधारे पोलिसांनी मीरा रोड भागातील एका कॉल सेंटरवर छापा घातला आणि 7 जणांना अटक केली, असे सहायक पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 खाली फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली नवघर पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच काही कॉम्प्युटरही जप्त करण्यात आले आहेत.\n2016 साली ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अशाच स्वरुपाचे बनावट कॉल सेंटर उघड केले होते. त्यामध्ये मीरा रोडवरील कॉल सेंटरमधील आरोपींनी अमेरिकेतील 6,400नागरिकांची लक्षावधी डॉलरची फसवणूक केली होती. या प्रकरणी आरोपी अमेरिकेतील नागरिकांना महसूल अधिकारी असल्याचे भासवून कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदीवरील करांची मागणी करायचे.\nया कॉल सेंटरमधून विदेशी नागरिकांची आर्थिक स्थिती, कर्ज आणि पगार इत्यादीची माहिती मिळवली जायची. त्यानंतर त्याच नागरिकांच्या देशातील कर अधिकारी असल्याची बताव���ी करणाऱ्या लोकांकरवी या नागरिकांशी संपर्क साधला जायचा आणि “लोन टॅक्‍स’चे देणे लागू असल्याचे सांगितले जायचे. हा कर बिटकॉईनच्या स्वरुपात दिला जावा, असेही सांगितले जायचे. बिटकॉईन हे इलेक्‍ट्रॉनिक चलन असून बहुतेक सेंट्रल बॅंकांमध्ये त्याला मान्यता नाही.\nअशा प्रकारे बिटकॉईनच्या माध्यमातून आरोपींनी किती जणांकडून किती पैसे उकळले आहेत, याचा पोलिस अद्याप शोध घेत आहेत.\nआशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारत पराभूत\nलिंगायत समाजाचा प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवा- मुख्यमंत्री\nटंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी माजी सैनिकांना दोनदा संधी\nमुंबई : ‘MTNL’च्या इमारतीला भीषण आग, 100 लोक अडकले\nकामोठेत कारचा भीषण अपघात\nमी शिवसेनेचाही मुख्यमंत्री – फडणवीस\nमुंबईत हॉटेल ताजजवळील इमारतीला आग\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक – ब्रिजेश सिंह\nइलेक्‍ट्रिक वाहन भारतासाठी मोठी संधी – कल्याणी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nलक्षवेधी: फाशीपासून वाचविले, आता सुटकेसाठी प्रयत्न आवश्‍यक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-23T03:32:58Z", "digest": "sha1:4M7GIP6FRSCTPOH7PJC5SPFCGUQAPQXD", "length": 11889, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव | Dainik Prabhat", "raw_content": "\nआम्ही मुळशीकर प्रतिष्ठानच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव\nशाब्बास या उपक्रमांतर्गत तालुक्‍यात उपक्रम\nपिरंगुट – पुण्यातील मुळशीकरांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानच्यावतीने शाब्बास या उपक्रमांतर्गत तालुक्‍यातील इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करण्यात आला. पौडला पंचायत समितीच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांना करीअरचा तसेच जीवन जगण्याच्या तंत्राचाही कानमंत्र मिळाला.\nप्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 12 वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. तर गेली दोन वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा तालुक्‍यातच स्वतंत्र गौरव केला जातो. या कार्यक्रमास युनिक ऍकॅडमीचे प्रमुख नागेश गव्हाणे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ऍड.गणेश सातपुते, पिरंगुटच्या विद्या भवन स्कूलच्या मुख्याध्यापिका सुचेत्रा साठे आदी उपस्थित होते. राम गायकवाड, माऊली डफळ, हनुमंत सुर्वे, दत्तात्रेय तारू, धनंजय टेमघरे, आत्माराम ववले, विलास अमराळे, योगेश बामगुडे, रमेश उभे यांनी याचे नियोजन केले होते.\nयावेळी गव्हाणे म्हणाले, या स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्याही टक्केवारीची अपेक्षा नाही. कौशल्यप्राप्त युवकांची मागणी आहे. कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा आहे. शिक्षण हे आपले अस्तित्व आहे. ज्या वर्गात आहात तिथे प्रामाणिक अभ्यास करा. तीच आपल्या भविष्याची नांदी आहे.\nयावेळी सातपुते म्हणाले, प्रतिष्ठानच्यावतीने पौड येथील कार्यालयात स्पर्धा परीक्षेसाठी आवश्‍यक असणारी हजारो पुस्तके उपलब्ध आहे. येथे वाचनासाठी कार्यालय आहे, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. विद्यार्थ्यांना करीअर करीत असतानाही कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान तुमच्या सहकार्यासाठी सज्ज आहे.\nप्रास्ताविक राम गायकवाड तर स्वागत हनुमंत सुर्वे यांनी केले. सूत्रसंचालन बंडू दातीर, आभार माऊली डफळ यांनी मानले.\nयावेळी सहा इंची खिळ्यावर झोपून छातीवर एक हजार किलोच्या फरश्‍या फोडण्याचा नवा जागतिक विक्रम रचणारी चांद्या���ी कराटेपटू वैष्णवी मांडेकर, नॅशनल स्कॉलर सर्च एक्‍झाममध्ये राज्यात प्रथम आलेला विराज आणि दुसरा आलेला त्याचा भाऊ स्वराज संतोष गावडे, किक बॉक्‍सिंगमध्ये सुवर्णपदक मिळविलेली सिद्धी सुर्वे, यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रत्येक शाळेत दहावी, बारावीत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या गुणवंतांना गौरविण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nलोणंदमध्ये “रन फॉर हेल्थ मॅरेथॉन’ उत्साहात\nमहायुतीला 1 कोटी 70 लाख मतदान होणार\nपाटण तहसील कार्यालयासमोर खेकडा वाटप आंदोलन\nगॅस्ट्रोसदृश रुग्णांची संख्या वाढण्याची भीती\nशिक्षक बॅंक कर्मचारी भरतीला विरोध वाढला\nयंदा रग्गड आयकर संकलन\nएमटीएनल अग्नितांडव; आगीतून सर्व 100 जणांची सुखरुप सुटका\nचांद्रयान 2 असा करणार प्रवास\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\nराज्यात पावसाचे पुन्हा आगमन\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-23T03:49:24Z", "digest": "sha1:UO2LYYLALQWKV7DJ2UMYPFTY5QZYHAOZ", "length": 9596, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाखारीजवळ एकावर गोळीबार | Dainik Prabhat", "raw_content": "\nयवत- दौंड तालुक्‍यातील वाखारी गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या न्यू अंबिका कला केंद्राजवळ मित्रांमध्ये झालेल्या भांडणात एकावर काठीने आणि धारदार हत्याराने तसेच लाथा बुक्‍यांनी मारहाण करून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी (दि. 29) रात्री 10.30च्या सुमारास घडली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात 16 ते 20 आरोपी विरोधात गुन्हा दाखल ���ेला असून आरोपी फरार आहेत.\nऋषिकेश बाळकृष्ण भोंडवे (वय 28, रा. रावेत, शिंदेवस्ती पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादी भोंडवे आणि त्यांचे मित्र असे त्यांच्या इनोव्हा मोटारीतून येत असताना आरोपी यांनी स्कॉपिओ (एमएच 12 जेएन 297) ही पुणे- सोलापूर महामार्गावरील पाटस टोल नाक्‍यावर टोल देत नसल्याने भोंडवे यांनी खाली उतरून “टोल मी देतो’ असे म्हणाले. पुढे भोंडवे यांनी त्यांची मोटारगाडी न्यू अंबिका कला केंद्राजवळ थांबविली. या प्रकारचा राग मनात धरून अज्ञात मित्रांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने काठीने, धारदार हत्याराने तसेच लाथा- बुक्‍यांनी मारहाण करून गोळीबार करून भोंडवे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यवत पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यवत पोलिसांना घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून त्यानुसार यवत पोलीस तपास करीत आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nशेतकऱ्यांनी कॉर्पोरेट शेतीला प्राधान्य द्यावे\n‘कीप द चेंज’ सव्वा कोटी रूपयांवर; डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकांची लूट\nदिवसा उकाडा आणि मध्येच गारवा; शहरातील हवामान बदलले\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभूमी अभिलेखचे दोनजण लाचलुचपतच्या जाळ्यात\n93 वे साहित्य संमेलन उस्मानाबादेत\nबावळेवाडीच्या शाळेची थक्क करणारी वाटचाल\nराज्यस्तरीय पुरस्काराने होणार निढळचा सन्मान\nशिष्यवृत्ती पुस्तिका मान’धना’साठी धुसफुस\nसातारा शहराचं देखणं रूप…\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\nराज्यात पावसाचे पुन्हा आगमन\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nक्रिकेटमध्ये भारताचा 19 वर्षांखालील संघ विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA", "date_download": "2019-07-23T03:30:27Z", "digest": "sha1:AKE2RZD2DQUDNGMJE75GFFYITAJDQLG7", "length": 5940, "nlines": 82, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "खरीप", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदेशातील पहिल्‍या जैवसमृध्‍द खरीप ज्वारीच्‍या परभणी शक्‍ती या वाणाचे हैद्राबाद येथे प्रसारण\nखरीप हंगामासाठी आपत्कालीन पीक व्यवस्थापन\nखरीप हंगामात 94 टक्के क्षेत्रावर पेरणी\nराष्ट्रीयकृत बँकांनी तातडीने पिककर्ज वाटप करावे\nराज्यात सरासरीच्या 86 टक्के पाऊस तर धरणांंमध्ये 66 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा\nबदलत्या हवामान स्थितीत मराठवाड्यात एकात्मिक शेती पद्धती फायदेशीर\nकेंद्रीय कृषी मंत्रालयाचा 2018-19 खरीप हंगाम पिक उत्पादन अंदाज\nमराठवाडा विभागीय क्रॉपसॅप अंतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्‍न\nवनामकृवित खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन\nएकात्मिक शेती पद्धतीचे व्यवस्थापन\nशेतकऱ्यांना गटशेतीशिवाय पर्याय नाही\nशेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी\nप्रधानमंत्री पिक विमा योजना : तक्रार निवारणासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर सुविधा केंद्र\n2019-20 या हंगामासाठी सर्व खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ\nराज्यात खरीपाच्या पेरणीचे प्रमाण 54 टक्के\nउशिरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन\nकृषी विभागास सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ नियुक्ती करणेबाबत\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ravindrachavan.in/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF/", "date_download": "2019-07-23T03:48:30Z", "digest": "sha1:M3RIZWA754EQCMYZV2A4KIX3YVVWQDJY", "length": 1886, "nlines": 33, "source_domain": "ravindrachavan.in", "title": "आगरी कोळी महोत्सव २०१९ – रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री", "raw_content": "की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...\nआगरी कोळी महोत्सव २०१९\nआगरी कोळी प्रतिष्ठान आयोजित ‘आगरी कोळी महोत्सव २०१९’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम डोंबिवलीमध्ये सुरु असून यावेळी सहकाऱ्यांसमवेत या कार्यक्रमाला भेट दिली व आगरी-कोळी बांधवांशी संवाद साधला.\nअवांतर / ठाणे / डोंबिवली\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://southgoa.nic.in/mr/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%AA/", "date_download": "2019-07-23T02:46:18Z", "digest": "sha1:KJJ53UHANBITWN74XWC2MKDHMYYGXBOT", "length": 5134, "nlines": 150, "source_domain": "southgoa.nic.in", "title": "साइटमॅप | दक्षिण गोवा जिल्हा | India", "raw_content": "\nदक्षिण गोवा SOUTH GOA\nएसटीडी आणि पिन कोड\nडी ई ए सी\nआपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम\nएसटीडी आणि पिन कोड\nडी ई ए सी\nआपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© दक्षिण गोवा जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 18, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/fake-news-about-birth/", "date_download": "2019-07-23T03:34:08Z", "digest": "sha1:G5MECGDJBDJ7AY4I56CBICJRGG2HEQQ5", "length": 6175, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Fake News About Birth Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nराजीव-सोनियांच्या लग्नानंतर “चारच” महिन्यांत राहुलचा जन्म : निवडणूक आली, फेक न्यूज बहरली\nकाँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा मेसेज मुद्दाम व्हायरल केला आहे अशी कुजबुज आहे.\nमोदींवर सर्वबाजूने होणाऱ्या “हल्ल्यांचा” एका सायकॉलॉजिस्टने घेतलेला भेदक आढावा\nमैथुनाच्या बाबतीत सर्वच पुरुषांना “आक्रमक स्त्रिया” आवडतात का\nसह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या ह्या अज्ञात किल्ल्याचं सौंदर्य अवाक करतं\n‘डबल मिनिंग’ गाण्यांचं अभद्रायण :- कद्दू कटेगा तो सब मे बटेगा\nजैन बांधव कांदा आणि लसूण का खात नाहीत\n“मुस्लिम महिलांचे” कैव��री होऊन काँग्रेसला नामोहरम करणारे “हिंदुत्ववादी मोदी”: भाऊ तोरसेकर\nजी कधी स्वतःच्या पायावर उभी देखील राहू शकत नव्हती, आज ती जगाला ‘योगा’चे धडे देते\nयूपीएससीचा निकाल लागला की ह्या गावात “कुठल्या घरात कोणती पोस्ट” एवढीच चर्चा होते\nआपल्यापासून लपवला गेलेला – रस्ता अपघात झाल्यास सरकारने पीडितांना भरपाई देण्याचा महत्वपूर्ण नियम\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या पुनर्जन्माची अविश्वसनीय कहाणी\nकॉम्प्यूटरच्या Local Disk चं नाव A, B ने सुरु न होता C पासूनच का सुरु होतं\nजाणून घ्या: “गुळ” खाण्याचे तुम्हाला माहित नसलेले आरोग्यदायी फायदे\nअवेळी केस पांढरे का होतात \nइस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” – भाग १\nगेम ऑफ थ्रोन्स – Tyrion चं सत्य\nजगातील सर्वात महागड्या कुत्र्यांच्या प्रजातींच्या या किमती पाहूनच डोळे विस्फारतात\n“गुरूनाथ”ने “शनया”कडे आकर्षित होणं हा “राधिका”चा दोष आहे का\nभारतातील उत्कृष्ठ स्टार्टअप्स सिंगापूरमध्ये का नोंदणीकृत आहेत कारण विचारात टाकणारं आहे..\nविरोधकांच्या कोलांट्या उड्या: NDTV वरील बंदीच्या विरोधाची हास्यास्पद कारणे\nसकाळी उठून जॉगिंगला जाण्याचा कंटाळा येतो ह्या ९ गोष्टी तुमचं जॉगिंग प्रचंड आनंददायी करतील\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/05/blog-post_30.html", "date_download": "2019-07-23T03:27:37Z", "digest": "sha1:ZEUQBLLABEMYNYHQCRQPW54NA7OX4Q6C", "length": 7000, "nlines": 95, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "पिण्याच्या पाण्याच्या कामांना १५ जूनपर्यंत मुदतवाढ - मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nपिण्याच्या पाण्याच्या कामांना १५ जूनपर्यंत मुदतवाढ - मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती\nDGIPR ८:४५ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 9 : सर्व जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा संबंधित पालकमंत्र्यांनी घेतला असून दुष्काळी भागातील मागणी व सूचनेनुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या निविदा प्रक्रियांच्या कामांना 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात ��ली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.\nदुष्काळाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाल्यानंतर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.\nश्री. पाटील म्हणाले, दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पिण्याच्या पाण्याचा प्राधान्य क्रमाने पाणीपुरवठा करण्यात येत आहेत. ज्या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे, त्या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गरज भासल्यास रेल्वेने सुद्धा पाणीपुरवठा करु.\nसातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यातील म्हसवड गावास विशेष बाब म्हणून 10 हजार जनावरांच्या छावणीस परवानगी देण्यात आली आहे. दुष्काळी भागात शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांमधील पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी छावणीमधील जनावरांना बारकोड असलेले टॅग लावण्यात येत आहेत.\nया पत्रकार परिषदेस वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन विभागाचे मंत्री महादेव जानकर उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/article-by-vidya-kulkarni-on-gomet-bird/", "date_download": "2019-07-23T03:05:18Z", "digest": "sha1:TNUS7AGUFKEU5ASLFZYTW4BDHLO4XJKS", "length": 19787, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद��� आदित्य इम्पॅक्ट\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nया देखण्या पक्ष्याचे नाव आहे गोमेट. पण तेजस्वी गोमेट रत्नासम भासतो.\nमुंबईमध्ये गर्द झाडीच्या भागात मी राहत असल्यामुळे, माझी सकाळ नेहमीच पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे प्रसन्न होते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातसुद्धा हे स्वच्छंद विहार करणारे सोबती माझ्या मनाला नकळत सुखावून जातात. फोटोग्राफीच्या छंदामुळे पक्ष्यांचे सौंदर्य टिपण्याची सवय लागली. पक्षी जगतातले इतर अनेक कलाकार व त्यांची अदाकारी ���ला खुणावू लागली व मी हिंदुस्थानभर माझा कॅमेरा घेऊन जाऊ लागले. उत्तराखंड व गणेशगुडी येथे फिरत असताना अतिशय आकर्षक नारिंगी, लाल रंगांच्या पक्ष्यांनी माझे लक्ष वेधून घेतले.\nगोमेट या पक्ष्यांच्या 15 प्रजाती असून हे पक्षी दक्षिण आणि पूर्वेकडील आशिया येथे आढळतात. या लेखात गोमेट प्रजातींमधील ‘लांब शेपटीचा गोमेट (Long Tailed Minivet), निखार (Small Minivet ), लाल निखार (Scarlet Minivet) व नारिंगी गोमेट (Orange Minivet)’ यांच्याविषयी जाणून घेऊया.\nहे पक्षी सडपातळ, नाजूक व लांब शेपटीचे आहेत. झाडाच्या फांदीवर अतिशय दिमाखात व ताठ बसतात. ते जंगलात, विशेषतः डोंगराळ प्रदेशात तसेच बागांमधून आढळतात. बहुतेक उपप्रजातीमध्ये नराचा वरचा भाग लाल ते नारंगी रंगाचा असतो. मादी सामान्यतः पिवळय़ा रंगाची असून वरचा भाग राखाडी ते शेवाळी असतो. कीटक हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.\nलांब शेपटीचा गोमेट (Long tailed Minivet)\nचकचकीत निळसर काळा व लालसर नारिंगी रंगाचा हा पक्षी लोभस दिसतो . या पक्ष्याच्या पंखांमध्ये काळा व नारिंगी रंगाचे मिश्रण असते व उडताना त्याचे पंख फारच आकर्षक दिसतात. मादी मात्र पिवळय़ा रंगाची असते. तिचे गाल राखाडी रंगाचे असतात. पाठीवर हिरवा पिवळा व राखाडी रंगांचे मिश्रण असते. या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ एप्रिल ते जून असून तेव्हा हे पक्षी विशाल व शंकूच्या आकाराच्या झाडांच्या वनामध्ये वास्तव्य करतात. इतर वेळी मात्र खुल्या मैदानात आढळतात. नर व मादी दोघे मिळून झाडावर पाला-पाचोळा, शेवाळे वापरून कपाच्या आकाराचे घरटे बांधतात.\nडोके व पाठीचा भाग राखाडी रंगाचा असून छाती नारिंगी रंगाची असते. पोटाचा भाग फिकट पिवळय़ा रंगाचा असतो. शेपटीचा काठ नारिंगी रंगाचा व पंखांमध्ये नारिंगी रंगाचे पट्टे असतात. मादीचा रंग वरती राखाडी असून तोंड व खालील भाग पिवळा असतो. शेपटीचा काठ पिवळा असतो. पंखांवर पण पिवळय़ा रंगाचे पट्टे असतात. वेगवेगळय़ा प्रदेशांत या पक्ष्याच्या रंगात थोडय़ा फार प्रमाणात बदल दिसतो. हे पक्षी झाडाझुडपात, विरळ जंगलात राहणे पसंत करतात. यांचे घरटे कपाच्या आकाराचे असून मादी एकावेळी ठिपके असलेली 2-4 अंडी घालते. अंडी उबवण्याचे काम फक्त मादीच करते. हे पक्षी उडत असताना कीटक पकडून खातात.\nगडद चोच आणि लांब पंख असा ‘लालनिखार’ पक्षी. नराचे डोके व वरचा भाग काळय़ा रंगाचा असून खालचा भाग, शेपटीची टोके, पार्श्वभाग लाल रंगाच��� असतो. पंखांमध्ये लाल रंगाचे पट्टे असतात. या पट्टय़ांचा आकार व रंग उपप्रजातीनुसार थोडा वेगवेगळा असतो. मादीचा वरचा भाग राखाडी असून खालचा भाग, चेहरा, शेपटीची टोके, पार्श्वभाग पिवळय़ा रंगाचा असतो. पंखांवर पिवळय़ा रंगाचे पट्टे असतात.\nहे पक्षी उडत असतानाच झाडांमधील कीटक पकडतात. झाडांच्या उंच फांद्यांवर हे पक्षी घरटे बांधतात. यांचे घरटे कपाच्या आकाराचे असून ते छोटय़ा डहाळय़ा व कोळय़ांची जाळी वापरून बनवलेले असते. मादी एकावेळी 2-3 अंडी घालते. अंडय़ांचा रंग फिक्कट हिरवा असून त्यावर ठिपके असतात. ती उबवण्याचे काम मादी करते, पिल्लांचे संगोपन दोघेही एकत्र करतात.\nनारिंगी गोमेट (Orange Minivet)\nहे पक्षी दक्षिणपूर्व हिंदुस्थान आणि श्रीलंका येथे आढळतात. त्यांचे नैसर्गिक वास्तव्य समशीतोष्ण वन, उष्णकटिबंधीय वन व ओलसर जंगलात असते. नराचे अंग काळय़ा व नारिंगी रंगांचे मिश्रण असते तर मादीचे अंग राखाडी व पिवळय़ा रंगांचे मिश्रण असते.\nया पक्ष्यांचे फोटो काढताना मला गुंजेची आठवण आली. गुंजेप्रमाणेच चमकदार रंग असलेले हे पक्षी लांब अंतरावरूनही ओळखता येतात. या चारही पक्ष्यांच्या रंगात, पंखांच्या रचनेत जो थोडा थोडा फरक आहे त्यावरून विधात्याच्या कल्पकतेचे कसे व किती वर्णन करावे, शब्द अपुरेच पडतात, आपण निशब्द होऊन जातो\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्��स्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/girlfriend-also-can-demand-alimony/", "date_download": "2019-07-23T03:35:31Z", "digest": "sha1:QLJKZTJVSEXEFTXQXHUTNHYJVFQNGTGG", "length": 15299, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रेयसीलाही पोटगी मागण्याचा अधिकार, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nप्रेयसीलाही पोटगी मागण्याचा अधिकार, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय\nलग्न केले नाही, पण बरीच वर्षे एकमेकांसोबत राहिले असतील तर पतीला आपल्या या प्रेयसीलाही पोटगी द्यावी लागणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. एखादे जोडपे खूप वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहात असतील, तर जोडपे विवाहबद्ध आहे, असे मानले जाईल असे सांगत त्या महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार प्राप्त होतो, असेही दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या कायद्यात अशा प्रकारची क्यकस्था आहे. दोघेही जर पती-पत्नीसारखे राहत असतील तर कलम 125 अनुसार प्रेयसीला उदारनिर्काह करण्यासाठी पैसे मागण्याचा अधिकार प्राप्त होतो असे दिल्ली कोर्टाने स्पष्ट केले. मात्र स्थानिक कोर्टाने दिलेल्या निर्णयात दखल देण्यास दिल्ली कोर्टाने यावेळी स्पष्ट नकार दिला. स्थानिक कोर्टाने एका प्रकरणात पती-पत्नीसारखे राहणार्‍या एका जोडप्यातील प्रेयसीला दर महिन्याला पाच हजार रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. या निकालाविरोधात पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने तो निकाल बरोबरच असल्याचे ठणकावले.\nलग्नाचा पुरावा नसला तरीही…\nयाचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले होते की, सदर महिला आपली पत्नी नाही. तिच्याकडे माझ्यासोबत लग्नाचा कोणताही पुरावा नाही. मग पोटगी कशी देऊ मात्र दुसरीकडे महिलेने म्हटले की, आमचा कायदेशीर विवाह झाला नसला तरी आम्ही गेली 20 वर्षे एकत्र राहात होतो. दोघांचेही मतदान ओळखपत्र आणि पत्ता एकच आहे, असे महिलेने सांगितले. मतदान ओळखपत्रावर पतीचे नावसुद्धा असल्याचे महिलेने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने लग्नाचा कोणताही पुरावा नसतानाही त्या महिलेला पतीने पोटगी द्यावी असाच निर्णय दिला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनरेश गोयल यांना आयकरचे समन्स, 650 कोटी रुपयांच्या कर चोरीचा संशय\nपुढीलपुणे, मिरज येथे विशेष पॅरामेडिकल सेंटरला मान्यता\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-grapes-nashik-maharashtra-100834", "date_download": "2019-07-23T02:41:14Z", "digest": "sha1:5P3DBZSJARBQELECKAHGXPXHP26Z4DDV", "length": 5424, "nlines": 52, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news grapes nashik maharashtra रोख पैसे द्या, मगच द्राक्षे घ्या! | eSakal", "raw_content": "\nरोख पैसे द्या, मगच द्राक्षे घ्या\nमहेंद्र महाजन | शनिवार, 3 मार्च 2018\nनाशिक - तंत्रज्ञानाची जोड देत बहाद्दर शेतकऱ्यांनी शेतमाल उत्पादनवाढ केली; पण विक्रीकौशल्यात कमी पडल्याने त्यांना काही वेळा फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. आजवरच्या प्रत्येक हंगामात व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीचा धडा घेत शेतकऱ्यांनी द्राक्षे रोखीने विकण्याची नवी चळवळ उभी केलीय. ठकविणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी ग्रामसभांमध्ये ठराव होऊ लागलेत. राजकीय नेत्यांना चार हात दूर ठेवत शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.\nजिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना भावला बोहडा महोत्सव\nचांदोरी-टीव्ही व संगणक युगाने माणसाच्या मनोरंजनाची संकल��पनाच बदलली. हा बदल होत असताना याचा मोठा फटका ग्रामीण भागातील प्रथा, परंपरांना बसला....\nपांढरे ढग अन् धुराचा अविष्कार....\nनाशिक-पांढरे ढग आणि विमानातून निघणारा पांढरा धूर एकत्र आल्यानंतरचे सुंदर चित्र काल शहरात पहायला मिळाले.\n\"लेअर पोल्ट्री' व्यवसायात \"बर्ड फ्लू' पेक्षा मोठे संकट\nनाशिक ः गेल्यावर्षी अंड्यामागे उत्पादन खर्चापेक्षा पंच्याहत्तर पैसे अधिकचे मिळाल्याने यंदा अंड्याचे उत्पादन वाढले अन्‌ फेब्रुवारीपासून...\nकर्जाच्या शब्दावर महामेट्रोचे ईमले,दोन हजार कोटींचा प्रकल्प\nनाशिक- हायब्रीड टायरबेस एलिव्हेटेड मेट्रोनिओ प्रकल्पाचे विधानसभा निवडणुकीपुर्वी उदघाटनाचा कार्यक्रमाचे नियोजन होत असताना प्रकल्पासाठी निधी बाबत मात्र...\nवह्या-पुस्तकांसाठी पैसे मागितले म्हणून मुलांनाच पाजले विष\nनाशिक - जन्मदात्रीनेच चिमुकलीला ठार केरल्याच्या दोन घटना गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या असतानाच आता मद्यपी जन्मदात्यानेच आपला मुलगा व मुलीला...\n‘व्हॅरिकोस व्हेन्स’ची बाधा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक\nनाशिक - भारतात जास्त वेळ उभे राहण्याबरोबरच जास्त वेळ बसून राहणेही तितकेच आरोग्यासाठी कारणीभूत व घातक ठरत असल्याचे ‘व्हॅरिकोस व्हेन्स’च्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%81/", "date_download": "2019-07-23T03:41:12Z", "digest": "sha1:43Z3WLQEACV2TPXYT6GGZAFG35I24F63", "length": 5674, "nlines": 66, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नुसरत जहाँ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - नुसरत जहाँ\nअजूनही मी मुसलमानच आहे, नुसरत जहाँने धर्माच्या ठेकेदारांना सुनावले\nनवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्याविरोधात दारुल उलूम देवबंदनं फतवा जारी केल्याचं वृत्त होतं. या फतव्यावर नुसरत यांनी सडेतोड उत्तर ���िलं...\nदेशातील हिंदू व मुसलमानांनी नियमांची मोडतोड करून देशाचे वाटोळे करू नये\nटीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालमधील खासदार नुसरत जहा यांनी एका हिंदू तरुणाशी लग्न केले आहे. त्यावरून त्यांच्यावर मुस्लीम समाजातून टीका होत आहे. तसेच...\nलोकसभेतील सर्वात ‘सुंदर’ खासदार विवाहबंधनात, शपथविधीला गैरहजर\nटीम महाराष्ट्र देशा : काहीदिवासापुर्वीच खासदार बनलेली अभिनेत्री नुसरत जहाँ लग्नबंधनात अडकली आहे. तृणमूल काँग्रेसकडून लोकसभेत निवडून आलेल्या नुसरत जहाँने...\nराजकारणातील महिला सेलिब्रेटींसाठी स्पृहा जोशी मैदानात\nटीम महाराष्ट्र देशा : भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना महत्वाचं स्थान आहे असं म्हटलं जातं. परंतु एखाद्या स्त्रीने जर चौकटीबाहेर जाऊन काही काम केलं तर ते आपल्या...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-23T04:05:41Z", "digest": "sha1:25XBW4I3BGMVCWAUZ2L4FFYYABELN2UI", "length": 4224, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बहिजन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘हिमा दासची सुवर्णपदके ही रोहितच्या शतकांच्या तोडीची’\nमोदींनी माझ्याकडे काश्मीर प्रश्नावर मदत मागितली; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\nछगन भुजबळांचा आज फैसला जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे २ एप्रिल रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. यावर अर्जावर सुनावणी पूर्ण झाली...\nमहाविद्यालय बांधण्यासाठी घेतलेला भूखंड परत कर���्याचे छगन भुजबळांना आदेश\nमुंबई: नवी मुंबईतील सानपाडा येथे एमईटी साठी घेतलेला भूखंड परत करण्याचे आदेश सिडकोने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिले आहेत. २००३ मध्ये महाविद्यालय...\n‘हिमा दासची सुवर्णपदके ही रोहितच्या शतकांच्या तोडीची’\nमोदींनी माझ्याकडे काश्मीर प्रश्नावर मदत मागितली; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2019-07-23T03:03:38Z", "digest": "sha1:H4ELLFWHRCHLIBPRCFVIRBEJPOBPD32F", "length": 9483, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रवि शंकर प्रसाद Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - रवि शंकर प्रसाद\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nटीम महाराष्ट्र देशा : सपा आणि बसप एकत्र आल्याने उत्तर प्रदेशमधील राजकारणाला नवीन वळण लागणार आहे. त्यांनी काँग्रेसशिवाय आघाडी केली आहे.ज्या राज्यातून कॉंग्रेसचे...\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nटीम महाराष्ट्र देशा : सत्ताधारी भाजपविरोधात सर्व विरोधीपक्षांच्या महाआघाडीची मोट बांधण्यासाठी कॉंग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कधीकाळी कट्टर विरोधक...\n‘2019 ची निवडणुक ही मोदी विरूद्ध सर्व अशी नाही तर जनता विरूद्ध आघाडी अशी आहे’\nटीम महाराष्ट्र देशा- लोकसभेची 2019 ची निवडणुक ही मोदी विरूद्ध सर्व अशी नाही तर जनता विरूद्ध आघाडी अशी आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे...\nविशेष मुलाखत : मोठ्याने बोलणारे नेते जामीनावर बाहेर आहेत,मोदींचा राहुल-सोनियावर हल्लाबोल\nटीम महाराष्ट्र देशा- मोठ्याने बोलणारे नेते जामीनावर बाहेर आहेत. आर्थिक गैरव्यवहाराचा त्यांच्यावर आरोप आहे आणि तेच लोक आज खोटी माहिती पसरवित असल्याचा घणाघात करत...\nभाजप नेत्यांकडून देव-देवतांच्या जाती शोधणे सुरूच,हनुमान मुस्लीम असल्याचा भाजप आमदाराचा दावा\nटीम महाराष्ट्र देशा- भाजप नेत्यांकडून देव-देवतांच्या जाती शोधणे सुरूच आहे. बुद्धी आणि शक्तीचा उत्तम संगम असणारे रामभक्त हनुमान मुसलमान होते असा अजब दावा भाजपचे...\n‘एनडीए’ला तडा, भाजपने गमावला आणखी एक मित्रपक्ष\nनवी दिल्ली : बिहारमध्ये भाजपाप्रणित एनडीएला मोठा धक्का बसला आहे. सरकारमधून बाहेर पडलेले राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी...\nमध्य प्रदेशात कमलनाथांचा ‘राज ठाकरे पॅटर्न’\nटीम महाराष्ट्र देशा : मध्यप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एकापाठोपाठ एक अशा लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला आहे. शपथविधीच्या काही तासांमध्येच...\n; अन्य पक्षाचे आमदार संपर्कात : भाजप\nटीम महाराष्ट्र देशा- मध्य प्रदेशात काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपाला धक्का दिला असला तरी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळू शकलेले नाही. त्यामुळे आता अपक्ष, बसपा...\n२४ तासानंतर निकाल जाहीर, मध्य प्रदेशात त्रिशंकू विधानसभा\nटीम महाराष्ट्र देशा- मध्य प्रदेशमध्ये अखेर शिवराजसिंह चौहान यांना हादरा बसला असून या राज्यातील मतमोजणी जवळपास २४ तासांनी संपली. मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी...\nहा फसवेगिरी विरोधात लोकांनी दिलेला निकाल – पृथ्वीराज चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसला मिळालेलं यश हा भाजपची धोरणं, फसवेगिरी याविरोधात लोकांनी दिलेला निकाल आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE,_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88,_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE.pdf/355", "date_download": "2019-07-23T03:01:25Z", "digest": "sha1:J5YWM7264RNL5UPZBYZZHTIAKFS3HSJZ", "length": 8088, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/355 - विकिस्रोत", "raw_content": "पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/355\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nसिद्धपण त्यांचे आहे कीं वेचलें पाहोनि यावें वहिले वेगावत ॥ १६ ॥ ते म्हणती स्वामीया मतांचे लक्षण पाहोनि यावें वहिले वेगावत ॥ १६ ॥ ते म्हणती स्वामीया मतांचे लक्षण काय केसी खूण सांगा आम्हा ॥ १७॥ चर वेषा आम्ही पाहावे ते काय काय केसी खूण सांगा आम्हा ॥ १७॥ चर वेषा आम्ही पाहावे ते काय अंतरीचे नव्हे विद्यमान ॥ १८ ॥ गृहस्थाश्रमीं एक उदास दिसती अंतरीचे नव्हे विद्यमान ॥ १८ ॥ गृहस्थाश्रमीं एक उदास दिसती एक ते भासती व्यवसायीसे ॥ १९ ॥ एक वेडे मुके पंगु मुद्राहीन एक ते भासती व्यवसायीसे ॥ १९ ॥ एक वेडे मुके पंगु मुद्राहीन चतुर वित्पन्न दिसती एक ॥ २० ॥ देहाच्या संबंधे दिसे देहाकृती चतुर वित्पन्न दिसती एक ॥ २० ॥ देहाच्या संबंधे दिसे देहाकृती अवस्था भोगीती यथा काॐ ॥ २१ ॥ निद्रित नीजेमाजी जगोचि जागृतीं अवस्था भोगीती यथा काॐ ॥ २१ ॥ निद्रित नीजेमाजी जगोचि जागृतीं स्वप्नी हि देखती नाना विध ॥२२॥ इंद्रियां वर्तवीती स्वभाव व्यापारीं स्वप्नी हि देखती नाना विध ॥२२॥ इंद्रियां वर्तवीती स्वभाव व्यापारीं दीसती मंसारीं अतिदक्ष २३ ॥ बाळक कौमार वृद्धाप्य तारूण्य दिसती शक्तीहीन व्याधिग्रस्त ॥ २४ ॥ क्षुधा काळी अन्न प्रसादा ते घेत दिसती शक्तीहीन व्याधिग्रस्त ॥ २४ ॥ क्षुधा काळी अन्न प्रसादा ते घेत तृषाकाळीं पीती जीवना ते ॥ २५ ॥ इतराचि सारिखे दिसती तेही जनीं तृषाकाळीं पीती जीवना ते ॥ २५ ॥ इतराचि सारिखे दिसती तेही जनीं काय में पाहोनी यावे आम्ही ॥ २६ ॥ हांसती रूसती शिव्या देती एका काय में पाहोनी यावे आम्ही ॥ २६ ॥ हांसती रूसती शिव्या देती एका दिमती लौकीको मारिखेची ॥ २७ ॥ न चोजने आम्हा संताची निज खूण दिमती लौकीको मारिखेची ॥ २७ ॥ न चोजने आम्हा संताची निज खूण मांगाचे लक्षण ते चि पाहों ॥ २८ ॥ आंगें संत तोची ओळखे सतासी मांगाचे लक्षण ते चि पाहों ॥ २८ ॥ आंगें संत तोची ओळखे सतासी काय आणीकासी वर्म कळे ॥ २९ ॥ म्हणती चांगदेव साच है बोलिले काय आणीकासी वर्म कळे ॥ २९ ॥ म्हणती चांगदेव साच है बोलिले विचार नचले युक्ती तेथें ॥ ३० ॥ कायरे करावें पूसती शिप्यासी विचार नचले युक्ती तेथें ॥ ३० ॥ कायरे करावें पूसती शिप्यासी ते ह्मणती सिद्धासी धाचे पत्र ॥३१॥ लेहोनि पत्रिका द्यावी यांचे हातीं ते ह्मणती सिद्धासी धाचे पत्र ॥३१॥ लेहोनि पत्रिका द्यावी यांचे हातीं देऊन हे पाहती स्थियें- तर ॥ ३२ देऊन हे पाहती स्थियें- तर ॥ ३२ पत्राचे उत्तर काय देती कैसे पत्राचे उत्तर काय देती कैसे अर्थिं अनायासे येईल कळों ॥ ३३ ॥ पत्र लीहावया वैसले एकांतीं अर्थिं अनायासे येईल कळों ॥ ३३ ॥ पत्र लीहावया वैसले एकांतीं न चालेची युक्ती थोटा- बली ॥ ३४ ॥ अनामासी नाम अरूपासी रूप न चालेची युक्ती थोटा- बली ॥ ३४ ॥ अनामासी नाम अरूपासी रूप कैसे लाऊ पाप कल्पनेचे ॥ ३५ ॥ चिरंजीव ह्मणो तरी विश्वात्मक कैसे लाऊ पाप कल्पनेचे ॥ ३५ ॥ चिरंजीव ह्मणो तरी विश्वात्मक तीर्थरूप तरी बाळक दशा आंग ॥ ३६॥ न दीसे पूर्वी न लभेचि अक्षर तीर्थरूप तरी बाळक दशा आंग ॥ ३६॥ न दीसे पूर्वी न लभेचि अक्षर पडीयेला विचार न चले हात ॥ ३७॥ मग दिधली टाकुनी पत्रिका लेखणी पडीयेला विचार न चले हात ॥ ३७॥ मग दिधली टाकुनी पत्रिका लेखणी चित्तं चिंत- वणी पैठी झाली ॥ ३८ ॥ देखोनि सकळ प्राथती सिद्धासी चित्तं चिंत- वणी पैठी झाली ॥ ३८ ॥ देखोनि सकळ प्राथती सिद्धासी कां हे दशा ऐसी विपरीत ॥ ३९ ॥ ह्मणती चांगदेव कायरे लीहावें कां हे दशा ऐसी विपरीत ॥ ३९ ॥ ह्मणती चांगदेव कायरे लीहावें मूळ न संभवे पत्रिकेचें ॥ ४० ॥ तरि ते ह्मणती देवा को पत्र पुरे मूळ न संभवे पत्रिकेचें ॥ ४० ॥ तरि ते ह्मणती देवा को पत्र पुरे द्यावें अत्यादरें पाठऊनी ॥ ४५ ॥ युक्ती माजी दिसे बरवा हा सिद्धांत द्यावें अत्यादरें पाठऊनी ॥ ४५ ॥ युक्ती माजी दिसे बरवा हा सिद्धांत सिद्धाईचा अर्थ गृढ़ गुह्य ॥ ४२ ॥ घालूनीयां घडी को पत्र देती सिद्धाईचा अर्थ गृढ़ गुह्य ॥ ४२ ॥ घालूनीयां घडी को पत्र देती आणि उत्तर ह्मणती मग त्यासीं ॥ ४३ ॥ जाऊनियां तुह्मीं यावें शीघ्र- वल आणि उत्तर ह��मणती मग त्यासीं ॥ ४३ ॥ जाऊनियां तुह्मीं यावें शीघ्र- वल करा दंडवत क्षेम सांग ॥ ४४ करा दंडवत क्षेम सांग ॥ ४४ चालीले तेथनी आले शिवपीटा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०१९ रोजी ११:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/vehicle/", "date_download": "2019-07-23T03:19:16Z", "digest": "sha1:7RLTNQNKHY4URH7CIPNQUVX5NR7GUMSE", "length": 7142, "nlines": 74, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Vehicle Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nदुचाकी, तीन चाकी किंवा चार चाकी – सर्वच वाहनांची चाके काळ्या रंगाची का असतात\nपूर्वी गाडीची चाके लाकडापासून आणि लोखंडी चकत्यांपासून बनवली जाते असत.\nपेट्रोलच्या वाढत्या खर्चावर विजय मिळवा: दुचाकीचे ऍवरेज वाढविण्याच्या १० खास टिप्स\nधुळीच्या रस्त्यावरून सतत वाहन चालणार असेल तर मोटरसायकलची चेन धुळीमुळे जाम होते.\nगाडीचा ब्रेक दाबताना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची खरंच गरज आहे का\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === आजकाल “कार घेणं” ही बाब फार ‘स्पेशल’ राहिली नाहीये.\nआणि माझा नवरा म्हणाला – “तू लकी नाहीयेस. आपण समान आहोत\n‘ह्या’ पुलांवरून जाण्याआधी तुम्ही दोनदा नक्की विचार कराल, हे आहेत जगातील सर्वात धोकादायक पूल\nवाडेकरने गावसकरांना बाथरूममध्ये कोंडलं नसतं तर गॅरी सोबर्सने आणखी एक शतक ठोकलं असतं\nमिडिया समोर येताना आरोपींचा चेहरा झाकण्यामागे ही कारणं असतात\nरंग खेळा, टेन्शन फ्री : होळीला त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स\nमोसाद आणि रॉ ने हातमिळवणी करून पाकिस्तानी न्यूक्लिअर रिऍक्टर पर्यंत धडक मारली होती\nडॉ आंबेडकरांना “सेक्युलर” आणि “सोशॅलिस्ट” हे शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नको होते\nकेजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का\n“I am Hindustan” : सहन होत नाही आणि सांगता येत नाही – भाऊ तोरसेकर\nजगातील अत्यंत महागडे खाद्यपदार्थ जे खाण्यासाठी तुम्हाला घरदार विकावं लागेल\nखिश्यात बंदूक बाळगा – ‘निडर’ बना…\nमृत्यू अटळ आहे – पण तुमच्या मृत्यूनंतर कुटुंबाची होणारी वाताहत टाळता येऊ शकते…\nअवकाशात सोडल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या दुर्बिणीची कहाणी\nमुख्यमंत्री फडणवीस ह्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तोडगा सुचवणारं पत्र\n…आणि शोभा डेंची मुंबई पोलिसांनी ‘शोभा’ काढली\nनिमिषा उभारतेय बेघर कलाकारांसाठी आधारवड – #HomeForArtists\nकरिअरमधे पदरी अपयश पडू नये असं वाटत असेल तर ह्या १० प्रश्नांवर विचार करायलाच हवा\nरॉबर्ट मुगाबे बद्दल जगाला माहिती नसलेल्या महत्वाच्या गोष्टी\nप्राचीन भारतीय “स्वस्तिक” चिन्हाचा अर्थ काय हिटलरने ते उचलून बदनाम का केलं हिटलरने ते उचलून बदनाम का केलं\nजाणून घ्या १९६५ च्या भारत-पाक युद्धामागचे खरे कारण\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sai-tamhankar-birthday-special-sai-tamhankar-birthday-truck-ssj-93-1918682/", "date_download": "2019-07-23T03:24:00Z", "digest": "sha1:QVFH6MPVGLUHHUWHNK3UIRQC2TXJJNX3", "length": 11809, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sai tamhankar birthday special Sai Tamhankar birthday truck| Video : लहानग्यांना मदत करण्यासाठी सईने लढवली ‘बर्थडे ट्रक’ची शक्कल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वे स्थानकांत पाच मिनिटांत तिकीट\nअंधेरीच्या गोखले पुलाची पुनर्बांधणी\nदुसऱ्या यादीत ‘कटऑफ’मध्ये एका टक्क्याची घट\nपाणी कपात आणखी महिनाभर\n‘आरटीई’प्रवेशासाठी चारपट अर्ज, तरीही ७ हजार जागा रिक्त\nVideo : लहानग्यांना मदत करण्यासाठी सईने लढवली ‘बर्थडे ट्रक’ची शक्कल\nVideo : लहानग्यांना मदत करण्यासाठी सईने लढवली ‘बर्थडे ट्रक’ची शक्कल\nअभिनयाच्या बाबतीत सजग असणारी सई सामाजिक क्षेत्रातही तितकीच सजग आहे\nमराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि तितकंच नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर. सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत राहणारी सई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तितकीच चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिनयाच्या बाबतीत सजग असणारी सई सामाजिक क्षेत्रातही तितकीच सजग असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा सई विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपलं सामाजिक भान जपत असते. यावेळीदेखील सईने असंच काहीसं केलं आहे. आज सईचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त तिने एका खास उपक्रमाच्या माध्यमातून १०० लहानग्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे.\nगेल्यावर्षी सईने तिच्या वाढदिवस पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला होता. सईने तिच्या फॅनक्लब सईहोलिक्सने एका गावात जाऊन वृक्षारोपण केलं होतं. त्यानंतर यंदाचा वाढदिवसही तिने असाच समाजिक भान जपत साजरा केला. दरवर्षी वाढदिवसानिमित्त सईहोलिक्स काही ना काही सामाजिक उपक्रम हाती घेतात. यंदा त्यांनी पुण्यातल्या सुमारे १०० गरजू मुलांना वह्या-पुस्तके, पेन्सिल अशा शालेयोपयोगी वस्तूंचे वाटप केले. सईच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात फिरत असलेल्या ‘सई बर्थडे ट्रक’ने गरीब मुलांना खाऊचे वाटप करून त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवला.\n“माझ्या टीमला सई बर्थडे ट्रकची कल्पना सुचली. हे माझे भाग्य आहे की, मला असा फॅनक्लब आणि अशी टीम मिळाली आहे. माझ्या विचारांचा आदर करून ते विचार अंगिकारणारा हा फॅनक्लब असणे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आणि मीही माझ्या चाहत्यांना आपल्या कामातून प्रेरणा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहीन,” असं सई म्हणाली.\n“सई आपला वाढदिवस दिमाखात साजरा करण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात सामाजिक कार्य करण्यावर भर देते आणि सईचा हा विचार पुढे नेतच आम्ही फॅनक्लबनेही मग तिचा वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा करायचं ठरवलंय. म्हणूनच यंदा गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी आम्ही खाऊ आणि त्यांना आवश्यक असलेल्या भेटवस्तूंचे वाटप केले,” असं सईहोलिक्सने सांगितलं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nउमेशसोबत बऱ्याच वर्षांनंतर काम करण्याविषयी प्रिया म्हणते...\nअभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांचा तुरुंगवास\n...म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालाय #NotMyDeepika हा हॅशटॅग\n'तुला पाहते रे'नंतर गायत्री दातारचं 'या' नाटकातून रंगभूमीवर पदार्पण\nप्रियांका चोप्राचा सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात...\nरेल्वे स्थानकांत पाच मिनिटांत तिकीट\nअंधेरीच्या गोखले पुलाची पुनर्बांधणी\nदुसऱ्या यादीत ‘कटऑफ’मध्ये एका टक्क्याची घट\nपाणी कपात आणखी महिनाभर\nशालेय विद्यार्थ्यांभोवती ‘कॅप्टन गोगो’चा विळखा\n‘आरटीई’प्रवेशासाठी चारपट अर्ज, तरीही ७ हजार जागा रिक्त\nखासगीकरणानंतरही स्वच्छतेची स्थिती जैसेथे\nनाशिककरांसाठी भविष्यात ‘मेट्रो निओ’\n‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांवरून भाजपवर निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/review-of-book-shree-parshuram-sthalyatra/", "date_download": "2019-07-23T03:06:46Z", "digest": "sha1:3TRIE3EFQLZ2NGV3PYEOOAIUIGOKHB2K", "length": 18473, "nlines": 157, "source_domain": "www.saamana.com", "title": "रंजक स्थलयात्रा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nआजपर्यंत अनेक महान व्यक्तींची प्रवासवर्णनं आपण सर्वांनी वा��ली असतील. ही प्रवासवर्णनं रंजक तसेच प्रेरणादायीसुद्धा असतात, परंतु हजारो वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर खुद्द परमेश्वराचं वास्तव्य होतं असं मानलं जातं. आजही विष्णूच्या अवतारांची सर्वत्र पूजा केली जाते. याच अवतारांमधील एक म्हणजे परशुराम. गीता हरवंदे यांनी याच परशुरामांच्या अनोख्या यात्रेचं शब्दचित्र ‘श्री परशुराम स्थलयात्रा’ या पुस्तकात रेखाटलं आहे.\nपरशुराम हा विष्णूचा सहावा अवतार. सुरुवातीच्या काही प्रकरणांमध्ये परशुरामांबद्दल रंजक तसेच काहीशी अज्ञात माहिती मोजक्या शब्दांमध्ये लेखिकेने वाचकांपर्यंत पोहोचवली आहे. यामध्ये परशुरामांची पृथ्वी प्रदक्षिणा, परशुरामांची धनुर्धर म्हणून असणारी वेगळी बाजू, रावणाने परशुरामांना केलेली विनवणी, परशुरामांनी सागराला केलेले आवाहन अशा अनेक गोष्टी सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये लेखिकेने वर्णिल्या आहेत.\nभारतभूमी ही परशुरामांच्या वास्तव्याने पावन झाली आहे. परशुरामांनी संपूर्ण हिंदुस्थानभर प्रवास केला. त्यामुळे हिमाचल प्रदेशपासून ते अगदी कन्याकुमारीपर्यंत परशुरामांचे पावन स्पर्श त्या ठिकाणांना लाभले आहेत. या ठिकाणांचा विचार केला तर परशुरामांनी हिंदुस्थानची दोन्ही टोकं पादाक्रांत केली आहेत. लेखिकेने परशुराम अवताराची हीच वेगळी बाजू हेरून या पुस्तकाद्वारे परशुरामांनी केलेली स्थलयात्रा वाचकांना उलगडून दाखवली आहे.\nही स्थलयात्रा उलगडताना लेखिकेने हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडू आदी हिंदुस्थानातील प्रमुख राज्यांचा समावेश केला आहे. एकूणच परशुरामांचे पावनस्पर्श जिथे जिथे लाभले तिथे स्वतः जाऊन लेखिकेने तेथील दुर्गम अशी परशुरामांची मंदिरं आणि तेथील आसपासच्या ठिकाणांचं निरीक्षण केलं आहे. हे निरीक्षण करताना त्यांनी परशुरामांच्या तपोस्थानांचासुद्धा अभ्यास केला आहे. या अभ्यासाला त्यांनी पुराणकाळातील आख्यायिकांची आणि संदर्भांची जोड दिल्याने या स्थलयात्रेला एक वेगळी रंजकता प्राप्त झाली आहे.\nपरशुरामांची ही स्थलयात्रा लेखिकेने स्वतः अनुभवल्याने एका विशिष्ट ठिकाणी कसं पोहोचायचं तसेच त्या त्या जागेचं महत्त्व काय आहे, तसेच मुख्य जागेसोबतच आसपासच्या प्रेक्षणीय ठिकाणांची माहितीसुद्धा लेखिका आपल्याला देतात. प्रत्येक स्थळाचं वर्णन करताना लेखिकेने वाचकांना आकलनास सोपे जावे म्हणून त्या ठिकाणचा नकाशासुद्धा पुस्तकात नमूद केला आहे. त्यामुळे ही स्थलयात्रा वाचतानाच संपूर्ण प्रदेशाचीसुद्धा सफर घडते.\nया पुस्तकात लेखिकेने परशुरामांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला आहे. परशुरामांनी केलेले सूक्ष्म कार्यसुद्धा लेखिकेने लिहिले आहे. पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणातून लेखिकेने केलेला अभ्यास जाणवतो. फक्त ज्या ज्या ठिकाणांचा उल्लेख केला आहे तेथील छायाचित्रे लेखिकेने समाविष्ट करायला हवी होती.\nपरशुरामांनी संपूर्ण हिंदुस्थानात प्रवास केला. जिथे परशुरामांचं अस्तित्व होतं, तिथे त्यांच्या भक्तांनी किंवा नागरिकांनी त्यांची मंदिरं बांधली. परशुराम अवतारामधील अनेक अज्ञात आणि अनोख्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तसेच परशुरामांनी केलेल्या प्रवासवर्णनाचा अनुभव घेण्यासाठी ‘श्री परशुराम स्थलयात्रा’ हे पुस्तक आवर्जून संग्रही बाळगावं असं आहे.\nलेखिका – गीता हरवंदे\nप्रकाशन – प्रफुल्लता प्रकाशन\nपृष्ठ – 168, मूल्य – 170 रुपये\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलनक्षलवादी जीवनाचा प्रत्ययकारी वेध\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील ए��टीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=weather%20based%20fruit%20crop%20insurance%20scheme", "date_download": "2019-07-23T03:09:55Z", "digest": "sha1:V4G3NMM7XNLJQ6Z4OPFMZXHUF43T3NT7", "length": 4265, "nlines": 71, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "weather based fruit crop insurance scheme", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nहवामान आधारित फळ पिक विमा योजना अंबिया बहार\nहवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-लिंबू\nहवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-संत्रा\nहवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-काजू\nहवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-आंबा\nडाळिंब फळपिकासाठी विमा योजना\nकृषी विभागास सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ नियुक्ती करणेबाबत\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE,_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88,_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE.pdf/357", "date_download": "2019-07-23T03:03:48Z", "digest": "sha1:U75FNDGRQWYEKAPTYCB77N7Y7MGY2OPT", "length": 8312, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/357 - विकिस्रोत", "raw_content": "पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/357\nया पानाचे मुद्रितशोधन ��ालेले नाही\n मस्तक ठेविला चरणावरी ॥ २७ ॥ पत्राचे उत्तर मागीतलें स्वामी भेटी अंतर्यामी इच्छीताती ॥ २८ ॥ म्हणती निवृत्ति नाथ वाचा ज्ञानेश्वरा भेटी अंतर्यामी इच्छीताती ॥ २८ ॥ म्हणती निवृत्ति नाथ वाचा ज्ञानेश्वरा तत्र ते म्हणती कोरा अर्थ आहे ॥ २९॥ को पत्र वरे निवृत्ती बोलती तत्र ते म्हणती कोरा अर्थ आहे ॥ २९॥ को पत्र वरे निवृत्ती बोलती पाकाची निष्पत्ती होय तेथें पाकाची निष्पत्ती होय तेथें ३० कोरे तें सोंवळे खरकटें ओवळे धूतल्याही जलें शुद्ध नोहे ॥ ३१ ॥ कोरे ते निर्मळ स्वीकारीले जाय धूतल्याही जलें शुद्ध नोहे ॥ ३१ ॥ कोरे ते निर्मळ स्वीकारीले जाय अमंगळ राहे खरकटें तें ॥ ३२ ॥ कोरीया अक्षर उमटे कसोटी अमंगळ राहे खरकटें तें ॥ ३२ ॥ कोरीया अक्षर उमटे कसोटी रद्दीजाय हादी विकावया ॥ ॥ एकाक्षर ब्रह्म प्रणवाचे कुशी रद्दीजाय हादी विकावया ॥ ॥ एकाक्षर ब्रह्म प्रणवाचे कुशी नुचारे पराशि उच्चारीतां ॥ ३४ ॥ पावीजे अक्षर गुरुकृपावूणे नुचारे पराशि उच्चारीतां ॥ ३४ ॥ पावीजे अक्षर गुरुकृपावूणे येराशीं उमाणे नुकतवे ॥ ३८ ॥ शणती बहूते करतां खटपट येराशीं उमाणे नुकतवे ॥ ३८ ॥ शणती बहूते करतां खटपट अर्थ उप- राटा पडे तयां ॥ ३३ ॥ अक्षर परब्रह्म वेदा अगोचर अर्थ उप- राटा पडे तयां ॥ ३३ ॥ अक्षर परब्रह्म वेदा अगोचर केचा अनुस्वार उमटला ॥ ३७॥ नचले जाणीव नचले शाहाणीव केचा अनुस्वार उमटला ॥ ३७॥ नचले जाणीव नचले शाहाणीव तकानुरे टाव अक्षर हैं तकानुरे टाव अक्षर हैं ३८ ॥ पत्र लिहा तुम्ही कृपेच्या सेर ३८ ॥ पत्र लिहा तुम्ही कृपेच्या सेर अज्ञापले ऐसे निवृत्ति- नार्थे ॥ ३९ ॥ रेखीयेली पत्र लिखीत पासष्टी अज्ञापले ऐसे निवृत्ति- नार्थे ॥ ३९ ॥ रेखीयेली पत्र लिखीत पासष्टी पाहातां अर्थ दृष्टी तवीं पडे ॥ ४० ॥ परम गुह्या गुह्य उपनिपद भाग पाहातां अर्थ दृष्टी तवीं पडे ॥ ४० ॥ परम गुह्या गुह्य उपनिपद भाग कृपेचा प्रसंग में पा- दिला ॥ ४५ ॥ वाचीलीया अर्थ आणतां मानसीं कृपेचा प्रसंग में पा- दिला ॥ ४५ ॥ वाचीलीया अर्थ आणतां मानसीं पाकीजे अनायास परमतत्व ॥ ४२ ॥ नकरितां यजन अध्ययन अध्यापन पाकीजे अनायास परमतत्व ॥ ४२ ॥ नकरितां यजन अध्ययन अध्यापन नकारत साधन आत्मप्राप्ती ॥ १३ ॥ देऊनियां पत्र म्हणती चांगदेवा नकारत साधन आत्मप्राप्ती ॥ १३ ॥ देऊनियां पत्र म्हणती चांगदेवा निरोप सांगावा विवराहे ���४ ॥ येऊनीयां पत्र निवाले ब्राम्हण बेदीले चरण पुढतो पुढनी ॥ ४५ ॥ आले तप्ततीरा नमीले सिद्धासी बेदीले चरण पुढतो पुढनी ॥ ४५ ॥ आले तप्ततीरा नमीले सिद्धासी वर्तमान त्यास निरोपिलें '४६ ॥ म्हणती सिद्धराया पाहीलाजी महिमा आंग निरूपम सामथ्र्याचा ॥ ४ ॥ अद्भतऐश्वर्य देखॐ लोचनीं आंग निरूपम सामथ्र्याचा ॥ ४ ॥ अद्भतऐश्वर्य देखॐ लोचनीं दधलें लेहोनी पत्र तुम्हा ॥ ४८ ॥ देऊनिया पत्र म्हणती द्विजवरा दधलें लेहोनी पत्र तुम्हा ॥ ४८ ॥ देऊनिया पत्र म्हणती द्विजवरा देवाचे अवतार निःसंदेहे ॥ ४२ ॥ करुनियां पूजा पत्र वाचयेलें देवाचे अवतार निःसंदेहे ॥ ४२ ॥ करुनियां पूजा पत्र वाचयेलें तव गुह्य देखिले नचले युक्ती ॥ ५० ॥ मम म्हण अभिमान अद्याप नजळे तव गुह्य देखिले नचले युक्ती ॥ ५० ॥ मम म्हण अभिमान अद्याप नजळे तिमिरे गेले डोळे नदिसे हित ॥५१ तिमिरे गेले डोळे नदिसे हित ॥५१ कृत्रिम आचरणें दशा झाली ऐसी कृत्रिम आचरणें दशा झाली ऐसी विश्वास मानसीं थार नेदी ॥५२॥ ऐकतों श्रवणीं पाहावें लोचनीं विश्वास मानसीं थार नेदी ॥५२॥ ऐकतों श्रवणीं पाहावें लोचनीं निश्चय तो मनीं दृढ केला ॥ ५३॥ अनुतापें उद्देश धरिला चांगदेवें निश्चय तो मनीं दृढ केला ॥ ५३॥ अनुतापें उद्देश धरिला चांगदेवें अळंकापुरा जावें सिद्धा भेटी ॥ ५४ ॥ तरीच सार्थक धरिलीया जन्माचें अळंकापुरा जावें सिद्धा भेटी ॥ ५४ ॥ तरीच सार्थक धरिलीया जन्माचें नाहीं तरी काळाचे भातुकले ॥ ५५ ॥ नचुके ती जन्म चौन्यायसी यातना नाहीं तरी काळाचे भातुकले ॥ ५५ ॥ नचुके ती जन्म चौन्यायसी यातना काळा- सी वंचना कोठवरी ॥ ५६ ॥ पाचारिले सर्व पारपस अधिकारी काळा- सी वंचना कोठवरी ॥ ५६ ॥ पाचारिले सर्व पारपस अधिकारी सांगती तयारी करावी यां सांगती तयारी करावी यां ५७ ॥ बहन सामग्राया सिद्ध करा वेगीं \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०१९ रोजी ११:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://southgoa.nic.in/mr/public-utility-category/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C/", "date_download": "2019-07-23T02:45:51Z", "digest": "sha1:JECUKNKJ2SKGCG427QBSWC3F7QSQHVQ4", "length": 3572, "nlines": 96, "source_domain": "southgoa.nic.in", "title": "वीज | नैसर्गिक समुद्रकिनारा, पाण्याचा साठा आणि डोंगराळ जागा यांची जमीन | India", "raw_content": "\nदक्षिण गोवा SOUTH GOA\nएसटीडी आणि पिन कोड\nडी ई ए सी\nआपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम\nअधीक्षक अभियंता, विद्युत विभाग, मडगांव\nकार्यकारी अभियंता DV II (S & W) मडगांव\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© दक्षिण गोवा जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 18, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-07-23T03:48:02Z", "digest": "sha1:H4VN6UDACJSLSU3KCXYDQ5HV7EWZIXS7", "length": 4287, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिन्डी कलिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nमिन्डी कलिंग तथा व्हेरा मिंडी चोकलिंगम (२४ जून, इ.स. १९७९:कॅम्ब्रिज, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - ) हि एक भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आहे. द मिन्डी प्रॉजेक्ट या मालिकेतील मिन्डी लाहिरीची भूमिका केल्याबद्दल ही प्रसिद्ध आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ डिसेंबर २०१४ रोजी २१:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/mumbai/panvel-goregaon-direct-local-recently-113570", "date_download": "2019-07-23T02:42:23Z", "digest": "sha1:T3E55H3KBOPFYGT4AB4TI7WHNAZJFYID", "length": 4240, "nlines": 49, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Panvel to Goregaon direct Local recently पनवेल ते गोरेगाव थेट लोकल लवकरच | eSakal", "raw_content": "\nपनवेल ते गोरेगाव थेट लोकल लवकरच\nसंतोष मोरे | गुरुवार, 3 मे 2018\nपनवेल ते गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार करण्याचा निर्णय स्वागतार्हच आहे. मात्र ही सेवा सुरू करण्यात आधीच उशीर झाला आहे. गर्दीच्या वेळेत ही सेवा लवकर सुरू करावी.\n- संजय देशपांडे, प्रवासी.\nदहा लाखांच्या अमली पदार्थास��� तरुण अटकेत\nअंधेरी - दहा लाखांचा एमडी हा अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या २६ वर्षांच्या तरुणाला डी. एन. नगर पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या....\nदहा लाखाच्या अमली पदार्थासह तरुण अटकेत\nअंधेरी : दहा लाखाचा एमडी हा अमली पदार्थ विकण्यासाठी आणलेल्या 26 वर्षीय तरुणाला डी एन नगर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या....\nMumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईत पडझड\nमुंबई : मुंबईमध्ये परवापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. कुठे जोरदार पावसामुळे झाड कोसळलंय, तर कुठे संरक्षक भिंत कोसळलीये...\n1500 रुग्णालयांत अवघ्या तीन हजार शस्त्रक्रिया मुंबई - खासगी डॉक्‍टरांच्या बंदमुळे सोमवारी (ता...\nमुंबई - गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंधेरीतील कामगार रुग्णालयात आगीची घटना घडल्यानंतर मुंबई महापालिकेने रुग्णालयांची अग्निसुरक्षा चाचणी करण्याचे...\nबलात्कारप्रकरणी करण ओबेरॉयला अटक\nमुंबई - अंधेरीतील ३४ वर्षांच्या ज्योतिषी महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली टीव्ही मालिकांतील कलाकार करण ओबेरॉय याला (४७) ओशिवरा पोलिसांनी काल अटक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-natya-parishad-award-100117", "date_download": "2019-07-23T03:32:52Z", "digest": "sha1:GV2COQPLX4X6MNMASXFHATTBM2MFQZ24", "length": 4506, "nlines": 49, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news natya parishad award नाट्य परिषदेचे नाशिक शाखेचे प्रशांत दळवी, मोहन जोशी, हेमंत टकले यांना पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nनाट्य परिषदेचे नाशिक शाखेचे प्रशांत दळवी, मोहन जोशी, हेमंत टकले यांना पुरस्कार\nसकाळ वृत्तसेवा | सोमवार, 26 फेब्रुवारी 2018\n...आणि ट्रम्प अचानक रिसेप्शनला हजर झाले\nन्यूजर्सी (अमेरिका) : जगाच्या पाठीवर कुठेही नेता व्हायचे असेल तर लग्नाची निमंत्रण पत्रिका असली की नेत्याने त्याला हजर राहावेच लागते. मग ते भारत असो...\n; 'चांद्रयान-2'चे यशस्वी प्रक्षेपण\nश्रीहरिकोटा : अब्जावधी स्वप्ने उराशी बाळगून चांद्रस्वारीसाठी भारताने आज दमदार पाऊल टाकले. महत्त्वाकांक्षी \"चांद्रयान-2'चे आज भारतीय प्रमाणवेळेनुसार...\n'डिजिटल' शेतीवरील प्रशिक्षण केंद्र परभणीत\nपरभणी - परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने भारतीय कृषी संशोधन परिषदेला \"कृषी...\nसव्वासात लाख लोकांना मिळणार विमा कवच\nजिल्ह्यात ६० हजार ई- आरोग्य कार्डचे वितरण सातारा - सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास एक लाख ५५ हजार ५८७ कुटुंबांतील सुमारे सव्वासात लाख लोकांना पाच...\nमहर्षीनगर - प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सोमवारी चंद्रकांत पाटील यांना तलवार भेट देऊन सत्कार करताना भाजप कार्यकर्ते.\nपावणेदोन कोटी मतांसाठी प्रयत्न करा - चंद्रकांत पाटील\nमार्केट यार्ड - 'राज्यात भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर सरकार आणायचे असेल, तर किमान 1 कोटी 67 लाख मते...\nरस्त्यावर कचरा फेकणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने स्थगित\nपुणे - दुकानातील कचरा रस्त्यावर फेकू नका, असे वारंवार बजावूनही त्याकडे काणाडोळा केलेल्या सुमारे अडीचशे व्यावसायिकांचे परवाने महापालिकेने स्थागित केले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5736702671270813737&title=Essay%20writing%20competition%20by%20Manahsrushti&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-23T03:46:21Z", "digest": "sha1:GIZ5X5ECY2GG6UUM4CTOOJKY7JKG2VFG", "length": 10677, "nlines": 127, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘मनःसृष्टी’तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन", "raw_content": "\n‘मनःसृष्टी’तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन\nपुणे : ‘मन:सृष्टी - सेंटर फॉर सायकॉलॉजिकल डेव्हलपमेंट अँड स्टडिज’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदाही निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्षमा’ हा यंदाच्या निबंध स्पर्धेचा विषय असून या विषयावरील निबंध ३१ जुलैपर्यंत मनःसृष्टीच्या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष निखिल वाळकीकर यांनी केले आहे.\nशब्दमर्यादा, वय, भाषा असे कोणतेही बंधन नसलेल्या या निबंध स्पर्धेत मानसिक आरोग्याशी निगडीत असलेल्या ‘क्षमा’ या महत्त्वाच्या घटकावर आधारित लिखाण अपेक्षित आहे. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. निबंध पूर्णपणे स्वतःच्या अनुभवांवर आधारित असावा अशी अट संस्थेच्या वतीने घालण्यात आली आहे.\nया स्पर्धेबाबत संस्थेच्या सचिव वैशाली व्यास यांनी अधिक माहिती दिली आहे. तुमच्या आयुष्यातील व्यक्ती आणि संबंधित प्रसंग, त्या व्यक्तीमुळे झालेले शारीरिक, मानसिक, सामाजिक अथवा आर्थिक नुकसान, तिला तुम्ही माफ करू शकला आहात, की नाही, नसल्यास काय भावना आहेत, केले असल्यास आता तुमच्या आयुष्यात काय फरक पडला आहे, तुम्ही कोणाची क्षमा मागितली आहे का, कोणी तुम्हाला माफ केले आहे का अथवा अजून केलेले नाही, तुम्ही स्वतःला कधी म���फ करू शकलात का, कोणत्या प्रसंगात करू शकला नाहीत, क्षमा करणे अथवा मागणे तुम्हाला महत्त्वाचे वाटते का आणि का वाटते क्षमा करणे म्हणजे नेमके काय, असे तुम्हाला वाटते क्षमा करणे म्हणजे नेमके काय, असे तुम्हाला वाटते अशा अनेक मुद्द्यांवर, स्वतःच्या अनुभवावर आधारित सदर निबंध असावा. थोडक्यात, तुमच्या मनाच्या खोल कप्प्यात असलेल्या काही गोष्टी या निबंधात व्यक्त केलेल्या असाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.\n‘या वर्षी निबंध स्पर्धा होणार, की नाही याबद्दल अनेकांनी विचारणा केली, त्यामुळे खूप छान वाटले. हा उपक्रम लोकांना आवडतो आहे, हे लक्षात आले आणि समाधानही वाटले. निबंधातील मजकूर आणि इतर गोष्टींबाबत नेहमीप्रमाणे ‘मनःसृष्टी’कडून संपूर्ण गोपनीयता राखली जाईलच. भावना आणि विचारांना व्यक्त करणे, ही भावनिक नियमनाची पहिली पायरी आहे आणि याच हेतूने आम्ही ही निबंध स्पर्धा आयोजित करत आलो आहोत. जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या भावना मांडाव्यात असे आवाहन मी संस्थेच्या वतीने करत आहे’, असे वैशाली व्यास यांनी म्हटले आहे.\nनिबंध पाठवण्यासाठी पत्ता आणि संपर्क :\nवैशाली व्यास, (सचिव, मनःसृष्टी) (माइंड मिरॅकल्स : रिफ्रेमिंग द माइंड)\n१०२, पायल सोसायटी, गल्ली क्र. १४, प्रभात रस्ता, एरंडवणा, पुणे – ४\nमोबाईल : ९८८१२ ०४२६७, ९०२८० ९५०३२\n(सूचना : निबंध प्रत्यक्ष आणून देणार असल्यास, कृपया आधी फोन करावा.)\n‘चित्रस्पंदन’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा ‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण ‘माझ्यासाठी देश महत्त्वाचा’ मसाल्यांच्या पदार्थांपासून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-2-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-355-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%97/", "date_download": "2019-07-23T03:21:03Z", "digest": "sha1:R4OTX46UIGTO6T535FMWX27U3IMTDPM4", "length": 8126, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिंचवडमधील 2 हजार 355 मतदार वगळणार | Dainik Prabhat", "raw_content": "\nचिंचवडमधील 2 हजार 355 मतदार वगळणार\nपिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत 2 हजार, 355 मतदार वगळले जाणार आहेत.\nया सर्व मतदारांची यादी महापालिकेच्या वेबसाईटवर व चिंचवड विधानसभा मतदार संघ कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपले नाव वगळण्यास हरकत असलेले मतदार येत्या 30 ऑगस्टपर्यंत हरकत नोंदवू शकणार आहेत. योग्य कागदपत्रे व पुराव्यासह या हरकती चिंचवड विधानसभा मतदार संघ, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, दुसरा मजला, थेरगाव येथे नोंदविल्या जाणार आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nचिंचवड विधानसभा मतदार संघात केंद्रस्तरिय अधिकारी (बी.एल.ओ.) यांनी समक्ष पाहणी करून अहवाल प्राप्त केले आहेत. यामध्ये 977 मयत, 767 दुबार आणि 611 स्थलांतरित असे एकूण 2 हजार 355 मतदार आढळले आहेत. या सर्व मतदारांना मतदार यादीतील नाव कायम ठेवण्याची संधी देण्यात आली आहे. येत्या 30 ऑगस्टपर्यंत कागदपत्रांसह ही हरकत नोंदविता येणार आहे\nयंदा रग्गड आयकर संकलन\nएमटीएनल अग्नितांडव; आगीतून सर्व 100 जणांची सुखरुप सुटका\nचांद्रयान 2 असा करणार प्रवास\nले.जन. मनोज नरवणे लष्कराचे उपप्रमुख\nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2019-07-23T02:41:10Z", "digest": "sha1:O7OZHBR5HZNJOV2B4VFOYXKPNUQQZRB3", "length": 10725, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नारायणगाव पोलिसांची बेशिस्त 35 वाहनचालकांवर कारवाई | Dainik Prabhat", "raw_content": "\nनारायणगाव पोलिसांची बेशिस्त 35 वाहनचालकांवर कारवाई\n7 हजार रूपयांचा दंड वसूल : सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर खटले भरणार\nनारायणगाव: येथील पुणे-नाशिक महामार्ग, मुख्य बाजारपेठ-जुन्नर रस्ता आणि खोडद रोडवर बेशिस्त पार्किंग करणाऱ्या बुधवारी (दि.29) 35 वाहनांवर नारायणगाव पोलिसांनी 7 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई सुरूच राहणार असून रस्त्यांवर विविध वस्तू, फळे विक्री करणारे गाळाधारक, हातगाडीवाले, खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या जीप, रिक्षा, टेम्पो आदींनी वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, अशा सूचना दिलेल्या आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्यावर खटले भरले जातील, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी मंगळवारी (दि. 28) वाहतूक समस्या आणि त्यावरील उपाययोजना याविषयी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत व्यापारी, पदाधिकारी, एसटी डेपो अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, जिप चालक मालक, फळ विक्रेते, हातगाडीवाले, गाळेधारक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.\nखोडद रोडवर 12 वाहने, पुणे- नाशिक महामार्गावर 12 आणि जुन्नर रोडवर 11 जणांवर कारवाई केली. बुधवारी सकाळपासून अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, राहुल गोंधे, पोलीस वाहतूक नियंत्रक शामसुंदर जायभाये, सचिन कोबल, होमगार्ड गणेश बेल्हेकर यांनी जॅमर लावून दंडात्मक कारवाईची सुरुवात केली आहे. पोलीस जीपमध्ये माईकवर सूचना देण्यात येत असून या सूचनेचे पालन न करणाऱ्यांवर खटले दाखल करण्यास सुरुवात केली जाणार आहे .\nइंदापूर तालुक्‍यात 41 लाखांचा निधी मंजूर\nचारा छावण्यांमुळे पशुधन तगले\nआईच्या मृत्यूनंतर वृक्षारोपणातून आठवणींचा ठेवा\nलेण्याद्रीला गिरिजात्मजाच्या दर्शनासह पर्यटनाचाही आनंद\nजिल्हा बॅंकेचा कारभार आठ दिवसांपासून ठप्प\nविवाहितेचा खून; चौघांना बेड्या\nतहसीलदार साहेब, गावगुंडांपासून ���म्हाला वाचवा\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://hi.gokhalemethod.com/comment/37119", "date_download": "2019-07-23T03:41:07Z", "digest": "sha1:3SZSPERPGDP3XRSOUC6UO5WPRYW6IW2N", "length": 6552, "nlines": 126, "source_domain": "hi.gokhalemethod.com", "title": "डचलैंड में स्ट्रेचसिट किशन जेट्च ऑच! | गोखले विधि संस्थान", "raw_content": "मुख्य सामग्री पर जाएं\nहमारे सकारात्मक दृष्टिकोण ™ न्यूज़लैटर के लिए साइन अप करें\nहमारे सकारात्मक दृष्टिकोण ™ न्यूज़लैटर के लिए साइन अप करें *\nदुकान लॉग इन करें मुक्त संसाधन\nभाषा का चयन करेंअंग्रेज़ीसरलीकृत चीनी)चीनी पारंपरिक)फ्रेंचजर्मनहिंदीइतालवीजापानीपोलिशपुर्तगालीरूसीस्लोवेनियाईस्पेनिशस्वीडिश\nटॉगल से संचालित करना\nप्रचार प्रसार की वस्तुएँ\nएस्तेर के साथ आगामी विशेष पेशकश\nप्रोफेशनल्स के लिए सतत शिक्षा\nगोखले दर्द मुक्त ™ चेयर\nगोखले विधि के बारे में\nगोखले ™ उत्पाद जानकारी\nडचलैंड में स्ट्रेचसिट किशन जेट्च ऑच\nलॉग इन करें or रजिस्टर टिप्पणी पोस्ट करने के लिए\nआप ऐसा कर सकते हैं एक उत्तर पोस्ट करें आप में लॉग इन किया है तभी आप लॉगिन या एक खाता बनाने की जरूरत है, तो क्लिक करें यहाँ.\nऔर हमारे ब्लॉग पोस्ट पर सूचनाएं भी बहुत कुछ प���राप्त करने के लिए साइन अप करें\nगोखले विधि के बारे में\nमुद्रण योग्य विवरणिका (पीडीएफ)\nपूछे जाने वाले प्रश्न\nबिक्री और वापसी की नीतियों\n© एस्थर गोखले, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-23T03:55:42Z", "digest": "sha1:UJ4RFKY5IOTPGJ4SKLIHLTH3VVRB2EFO", "length": 3807, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गुरूशांत धुत्तरगांवकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - गुरूशांत धुत्तरगांवकर\nओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिका सभेने बहुमताने फेटाळला़\nसोलापूर- एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष खा़. असदुद्दीन ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिका सभेने बहुमताने फेटाळला़ . एमआयएमचे सदस्य तौफिक...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-858/", "date_download": "2019-07-23T02:55:36Z", "digest": "sha1:QQJY67A7TZTLI63TNTB6INMKXQSGIC6B", "length": 18274, "nlines": 218, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "प्रियांका चतुर्वेदींची काँग्रेसला सोडचिठ्ठी : शिवसेनेत केला प्रवेश/Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणाम���री\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय\nप्रियांका चतुर्वेदींची काँग्रेसला सोडचिठ्ठी : शिवसेनेत केला प्रवेश\nनवी दिल्ली : काँग्रेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी चतुर्वेदींशी गैरवर्तणूक केली, परंतु या गंभीर प्रकरणाची पक्षानं दखल घेतली नसल्याचा आरोप प्रियांकांनी केला आहे. यानंतर दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियांका यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.\nट्विटरच्या माध्यमातून चतुर्वेदींनी काँग्रेसचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. जड अंत:करणानं हा निर्मय आपण घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. दहा वर्षांपूर्वी मुंबईमध्ये युवक काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला होता. सर्वसमावेशक, मुक्त व पुरोगामी अशा काँग्रेसच्या आदर्शांवर माझा विश्वास होता, असेही त्यांनी म्हटले आहे.\n“पक्षाची सेवा करताना मला, माझ्या कुटुंबीयांना व मुलांना किती धमक्या आल्या, किती शिवीगाळ झाली याची तुम्हाला आठवण करून द्यायला नकोच. माझ्या आकांक्षाना काँग्रेस पक्ष योग्य वाव देईल या अपेक्षेमुळे मी कधीही काही मागितलं नाही,” प्रियाकांनी नमूद केलं. परंतु त्यांच्याशी झालेल्या गैरवर्तणुकीची दखल पक्षानं घेतली नसल्याची बोच मात्र चतुर्वेदींनी व्यक्त केली आहे.\nमला खेद वाटतो की काँग्रेस पक्ष महिलांची सुरक्षा, सन्मान व सबलीकरणाला प्राधान्य देतो, परंतु ते कृतीत मात्र दिसलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पक्षाचं काम करत असताना काही ज्येष्ठ नेते अत्यंत असभ्यपणे माझ्याशी वागले परंतु त्यांच्या या अक्षम्य दुर्वतनाकडे निवडणुकीची गरज म्हणून दुर्लक्ष करण्यात आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मला काँग्रेसच्या पलीकडे बघण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.\nसंपूर्ण देश तीन दिवस माझ्या मागे असून मी प्रत्येकापोटी कृतज्ञ असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. काँग्रेसच्या मीडियाच्या सगळ्या व्हॉट्स अॅप ग्रुपमधून चतुर्वेदी बाहेर पडल्या आहेत, तसेच त्यांनी त्यांच्या ट्विटरवरील काँग्रेसचे पददेखील हटवले आहे. चतुर्वेदींनी काँग्रेसच्या नेत्यांकडे राजीनामा सोपवला आहे.\nस्वरा भास्करचा साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीविरोधात हल्लाबोल\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nधुक्यामुळे ५० वाहने एकमेकांना धडकली; ८ जणांचा मृत्यू\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nछिंदमच्या मतदानामुळे महापौर निवडणूक वादग्रस्त…\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nशाळेत हजेरीसाठी ‘येस सर’ नव्हे तर ‘जय हिंद’\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nपाच वर्षांत २७ कर्ज बुडवे देशातून पळाले : अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95.pdf/64", "date_download": "2019-07-23T02:41:48Z", "digest": "sha1:CWD5B7A5BH65QMOABYEVIACXV3BMPKMO", "length": 5690, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/64 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nअँक ३ به با कृत्पांकडे त्याचे चित्त गुंतलेलें होतें. ह्यासमर्पतर चित्तास व्यग्रता काहींच नाई. एक शेोकमात्र ज्याच्यचित्तास सीबती, अशा रामभद्राचा पंचवर्टीत प्रवेश झटला ह्मणजे मेोठाच अनर्थ होणार. ह्यासाठी तिनें सीतादेवी इकडे आणली हैं बरें केले. पण आतां सीतादेवीकडून रामभद्राचे आश्वासन ती कोणत्या प्रकारें करवील कोण जणि, तमसा-आज भागीरथैर्नेि सीता देवीला असे सांगितले आहे की,अगे वत्से जानकी,आज तुझे पुत्रकुश लवह्यांचा बारावे वर्षाचा वाढवीस आहे, यासाठी आयुष्य वृन्ध्यर्थ मंगल विधि केला पाहिजे. ह्याजकरितां आपल्या हातांनी पुष्पैं आणून आपला आयश्वशुर आणि मनुवंशाचा उत्पादक जो निष्कलंक देव 'सविता त्याची पूजा कर. भिऊंनकी. तूं भूमिभागावर हिंडत फिरत असतां तुला आमच्या प्रभावार्ने वनदेवता ही पाहूंशकणार नाहीत. मग मनुष्य कोठून असें तिला सांगून मलाही आज्ञा केली आहे, की है तमसे, जानकीचा प्रेमा तुजवर फार आहे, याकरितां तूंच हिच्या बरोबर राहून हिचे रक्षण कर. तर आतां मला भागीरथीच्या आज्ञेप्रमाणे केले पाहिजे. मुरला-तर मग आतां मला गोदावरी कडे जाण्याची गरज नाहीं मी हा वृत्तांत लोपामुद्देला जाऊन सांगतें. रामभद्र ही तेथे आला असेल असे वाटतें. तमसा-ती जानकी पहा गोदावरीच्या डोहा पासून निघून इकडे येत आहे. 轉 सूर्य,\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१८ रोजी २२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agro-vosion-climate-change-ob-honey-bees-1150", "date_download": "2019-07-23T04:00:40Z", "digest": "sha1:Q6M24BN4SCXB5Z4MSIRVBDGAPEVWLXBX", "length": 18056, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agro vosion, climate change ob honey bees | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवातावरणबदलाचा कॉफी, मधमाश्यांवरील परिणामांचा होतोय अभ्यास\nवातावरणबदलाचा कॉफी, मधमाश्यांवरील परिणामांचा होतोय अभ्यास\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nवाढत्या तापमानामुळे येत्या २०५० पर्यंत लॅटीन अमेरिका कॉफी उत्पादक पट्ट्यामध्ये सुमारे ७३ ते ८८ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. यामागील कारणांचा शोध स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इस्टिट्यूट येथील संशोधक घेत आहेत. त्यात थंड वातावरणामध्ये तग धरू शकणाऱ्या मधमाश्यांची विविधता वाढत्या तापमानामुळे कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.\nवाढत्या तापमानामुळे येत्या २०५० पर्यंत लॅटीन अमेरिका कॉफी उत्पादक पट्ट्यामध्ये सुमारे ७३ ते ८८ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. यामागील कारणांचा शोध स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इस्टिट्यूट येथील संशोधक घेत आहेत. त्यात थंड वातावरणामध्ये तग धरू शकणाऱ्या मधमाश्यांची विविधता वाढत्या तापमानामुळे कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.\nगेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढत असलेल्या तापमानाचा फटका वनस्पती आणि प्राण्यांना (विशेषतः लहान कीटक) बसण्याची शक्यता आहे. त्याविषयी संशोधक सातत्याने अंदाज मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये प्रदेशनि��ाय पिके आणि त्यांच्या परागीकरणासाठी आवश्यक कीटक (मधमाश्या) यावर भर दिला जात आहे. त्याविषयी माहिती देताना संशोधक डेव्हिड रौबिक यांनी सांगितले, की वनस्पती आणि प्राणी (विशेषतः मधमाश्या) यांच्या भविष्याबाबत अंदाज मिळविण्यात येत आहेत. त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांचा वेध घेण्याची क्षमता पारंपरिक प्रारूपामध्ये नाही. त्यामुळे लॅटीन अमेरिकेतील कॉफी उत्पादक प्रदेशामध्ये होत असलेल्या तापमानवाढीच्या परिणामांचा अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यास गटामध्ये पनामा येथील स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इस्टिट्यूट आणि व्हियतनाम येथील आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय कृषी केंद्र, कोस्टा रिका येथील कृषी संशोधन आणि उच्चशिक्षण संस्था यासह व्हर्मोंट विद्यापीठ, अमेरिका, फ्रान्स आणि पेरू येथील संशोधन संस्था एकत्र आल्या आहेत.\nमधमाश्यांच्या विविधतेत होईल घट\nवाढत्या तापमानामुळे थंड हवामानातील अनेक मधमाश्यांच्या जाती नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीमध्ये कॉपी उत्पादक पट्ट्यामध्ये किमान पाच प्रजाती शिल्लक राहतील. उर्वरित प्रदेशामध्ये किमान दहा प्रजाती शिल्लक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.\nमधमाश्यांची संख्या कमी झाली तरी या प्रदेशामध्ये कॉफी उत्पादन सुरू राहील, त्यामुळे मधमाश्यांसाठी योग्य रहिवास आणि स्थानिक मधमाशी प्रजातींचे संवर्धन याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.\nअनेक कॉफी प्रकारांसाठी मोठ्या झाडांची सावली आवश्यक असते. या झाडांची निवड करताना मधमाश्यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यातून दोघांसाठी लाभदायक धोरण आखणे शक्य होईल.\nमधमाश्यांच्या काही प्रजाती नक्कीच तग धरतील...\nयाविषयी माहिती देताना रौबिक यांनी ब्राझीलमध्ये सोडण्यात आलेल्या आफ्रिकन मधमाश्यांचे (१९५७) उदाहरण दिले. या मधमाश्या अधिक काळ तग धरणार नाहीत, असा बहुतेक शास्त्रज्ञांचा अंदाज होता. मात्र, या मधमाश्यांनी चांगल्या प्रकारे तग धरला आहे. पश्चिम गोलार्धातील आफ्रिकन मधमाश्या या त्यांच्या वसाहत आणि शरीराचे तापमान पाण्याच्या साह्याने नियंत्रित करतात, त्यामुळे तापमानामध्ये होणाऱ्या वाढीला (पूर्णपणे दुष्काळी वातावरण वगळता) चांगल्या प्रकारे सामोऱ्या जाऊ शकतील, असे वाटते.\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाही��.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरी�� मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/if-no-protection-we-will-relocate-factories-other-states-waluj-industrialists-27251", "date_download": "2019-07-23T03:47:28Z", "digest": "sha1:SMU7I2JM457H6IC7DSYQDWG2PQXBK32D", "length": 10444, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "If no protection we will relocate factories in other states : Waluj Industrialists | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाठ कंपन्यांवर हल्ले; संरक्षण नसेल तर वाळूजचे उद्योजक कारखाने अन्यत्र हलविणार\nसाठ कंपन्यांवर हल्ले; संरक्षण नसेल तर वाळूजचे उद्योजक कारखाने अन्यत्र हलविणार\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nहल्ले होत असताना पोलिसांना फोन केले गेले. अनेक ठिकाणी पोलीस तासाभराने पोचले. आलेले पोलिसही कोणतीच सुरक्षा देऊ शकले नाहीत. आयुक्त आले असले तरी घटना घडल्यावर सूत्रे हलली तर उपयोग काय असा सवाल यावेळी करण्यात आला.\nऔरगाबाद : उद्योग जातपात न पाहता केवळ क्षमता पाहून नोकऱ्या देतात. उद्योग क्षेत्रात मोठा रोजगार स्थानिक युवकांना मिळतो . अश्या परिस्थितीमध्ये उद्योगांवर हल्ले होतात आणि त्यावेळी सरकार संरक्षण देऊ शकणार नसेल तर आपल्या गुंतवणुक इथून हलवण्याचा विचार करावा लागेल असा इशारा शहरातील उद्योजकांनी दिला.\nमराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी (ता. 9) पुकारण्यात आलेल्या बंद दिनी वाळूज औद्योगिक वसाहतीत तब्बल साठ कंपन्यांवर भयावह हल्ला झाला असल्याची माहिती मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स अँड अग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी दिली.\nवाळूज औद्योगिक क्षेत्रातील सीमेन्स, इंडयुरन्स, व्हेरॉक, नहार इन्फोटेक, आकांक्षा पॅकेजिंग, एनआरबी, शिंडलेर, कॅनपॅक सारख्या मल्टिनॅशनल कंपन्या हिंसाचाराच्या बळी ठरल्या आहेत . ��नेक कंपन्यांमध्ये घुसलेले टोळके तोडफोड आणि नमारहाण करीत होते . त्यांचे वर्तन दहशत निर्माण करणारे होते. काही कंपन्यांतील स्टाफ गच्चीवर लपला म्हणून जीवित हानी टळली, असे प्रसाद कोकीळ यांनी सांगितले.\nगुरुवारी रात्री उशिरा औद्योगिक संघटनानी तातडीने पत्रकार परिषद घेत या हल्ल्याचा निषेध केला आहे. प्रत्येकवेळी उद्योगांना सॉफ्ट टार्गेट केले जाते, दरवेळी उद्योग बंद ठेवणे शक्य नसते. उद्योगांचे होणारे असले नुकसान आता सहनशीलतेपुढे गेले आहे.येथील उद्योगांनी आजपर्यंत कोणतीही भीक मागितली नाही, मागणार नाही. पण आता आम्ही अन्यत्र उद्योग हलविण्याचा विचार करू असे काही उद्योजक म्हणाले .\nहल्ले होत असताना पोलिसांना फोन केले गेले. अनेक ठिकाणी पोलीस तासाभराने पोचले. आलेले पोलिसही कोणतीच सुरक्षा देऊ शकले नाहीत. आयुक्त आले असले तरी घटना घडल्यावर सूत्रे हलली तर उपयोग काय असा सवाल यावेळी करण्यात आला.\nसरकारने नोकऱ्या दिल्या तरी त्या मर्यादितच असतील, उद्योग मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करते, आणि अश्या प्रकारे नोकऱ्या देणाऱ्या लोकांना लक्ष्य करून जात असेल तर गुंतवणूक आणायची, करायची की नाही. नवीन गुंतवणूक आणण्यासाठी भांडावे की नाही हा विचार गांभीर्याने करावा लागेल असा इशारा एनआयपीएमचे उपाध्यक्ष सतीश देशपांडे यांनी दिला.\nया वसाहतीतील काही कंपन्या भीतीदायक वातावरणामुळे शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी कामलेश धूत, मसीआ अध्यक्ष किशोर राठी, सचिव गजानन देशमुख, संदीप नागोरी, नितीन गुप्ता, अनुराग कल्याणी, अजय गांधी, शिवप्रसाद जाजू यांची उपस्थिती होती.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nफोन पोलीस रोजगार employment सरकार government मराठा क्रांती मोर्चा maratha kranti morcha हिंसाचार तोडफोड गुंतवणूक\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3009", "date_download": "2019-07-23T04:06:09Z", "digest": "sha1:GLBRYHT3M43XDX3HAE7R5BUZWIQNP566", "length": 14187, "nlines": 109, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शेर्पे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशेर्पे हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील उत्तर सीमेवरील निसर्गसंपन्न असे टुमदार खेडे आहे. त्या गावाची स्थापना 1956 साली झाली. गावाच्या नावामागील कथा अशी आहे, की त्या गावात शेरड्या राखणारी व्यक्ती राहत होती. त्यावरून ‘शेर्डे’ असे नाव पडले. कालांतराने ‘शेर्डे’चे ‘शेर्ले’ आणि ‘शेर्ले’चे ‘शेर्पे’ नाव झाले. गावाची लोकसंख्या बाराशेच्या आसपास आहे. गावात काळेश्वरी देवी, ब्राम्हण देव, रामेश्वर, गांगादेव यांची मंदिरे आहेत. ग्रामदैवत काळेश्वरी म्हणजे काळंबादेवी आहे. काळेश्वरी देवीचा जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.\nगावाच्या सीमेवरून नाधवडे येथे उगम पावलेली शुकनदी वाहत नापणेमार्गे शेर्पे गावात येते. बारमाही वाहणाऱ्या शुकनदीमुळे गाव सुजलाम् सुफलाम् बनले आहे. नदीमुळे शेर्पे-नापणे धबधबा तयार होतो. शेर्पे धबधबा नयनमनोहर आहे, तो बारमाही वाहतो. तेथील निसर्गही हिरवाईने नटलेला आहे. ते अरण्य पशू, पक्षी आणि जंगली प्राणी यांसाठी प्रसिद्ध आहे. गावात अनेक देवराया आहेत.\nगावातील बहुसंख्य तरुण नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत व अन्य ठिकाणी वसलेले आहेत. चाकरमानी त्यांच्या मूळ गावी गौरी गणपती, त्रिपुरारी पौर्णिमा, नवरात्र, शिमगा, उरुस, बुद्ध जयंती आदी धार्मिक उत्सव, सण; तसेच, मे महिन्याची सुटी आणि वार्षिक जत्रोत्सव यावेळी येत असतात. यात्रेत वेगवेगळ्या पद्धतीने ढोल-ताशे वाजवले जातात व तेथील लोक त्यामध्ये बेभान नाचतात. देवीच्या मंदिरात कौलप्रसाद घेऊन न्यायनिवाडे व अन्य अडचणी यांतून सुटका करून घेणे; तसेच, विषार झालेल्या व्यक्तीच्या अंगात भिनलेले विष देवीच्या पाण्याने उतरवण्याची प्रथा गावात आहे. ती कमी होत आहे. गावामध्ये भातपिकाबरोबरच कुळीथ, चवळी, नाचणी, भुईमूग आदी पिके घेतली जातात. गावातील सर्व शेतकरी ऊसशेती मोठ्या प्रमाणात करतात. तेथील शेतकरी काजू-आंब्याची लागवडही अलिकडेच मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. गाव उन्हाळी शेतीमुळे विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे.\nगावाच्या मध्यभागातून कोकण रेल्वे धावते. गावात दोन शाळा, दोन अंगणवाड्या आहेत. मुले पुढील शिक्षणासाठी खारेपाटण या गावी जातात. गावाची ग्रामपंचायत विकासकामात आघाडीवर आहे. गावातील बौद्धवाडीमध्ये बुद्धविहार आहे. तसेच, मलिक रेहमबाबांचा दर्गा आहे. त्याच्या उरूसासाठी सर्व समाजातील लोक एकत्र येतात. गावात बाजार भरत नाही, परंतु खारेपाटण या गावी शनिवारी बाजार भरतो. एसटी गावात दिवसातून तीन वेळा येते. गावापासून पाच किलोमीटरवर मुंबई-���ोवा हायवे आहे. तेथून आठ किलोमीटरवर वैभववाडी हे रेल्वे स्टेशन आहे. गावात मालवणी आणि कोकणी भाषा बोलल्या जातात. गावातील महिला मंडळांनी एकत्र येऊन गावात विकल्या जाणाऱ्या दारूवर बंदी आणली आहे. महिला सामाजिक कार्यकर्त्यां अनुया कुलकर्णी यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. अनुया कुलकर्णी यांचे काम मुख्यत: स्त्रियांमध्ये अल्पबचत गट, कौटुंबिक हिंसाचार, समुदेशन केंद्र या स्वरूपाचे आहे. त्या स्त्रियांच्या आंदोलनामधून पाच गावांतील दारुधंदे बंद पाडण्यात यशस्वी झाल्या. त्यांनी कुरंगावणे धरणाची जागादेखील शेतकऱ्यांची चळवळ उभारून बदलून घेतली. त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांचे वडील पंढरीनाथ बागाव यांच्याकडून मिळाली. ते राजापूरचे सामाजिक कार्यकर्ते. अनुया कुलकर्णी यांचे पती मर्चंट नेव्हीत होते. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत.\nगावाच्या आसपास नडगिळी, कुरंगवणे, वेळणे, दिक्षी, नापणे ही गावे आहेत.\nमाहिती स्रोत : अनुया कुलकर्णी - 9421794856\nनितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चे उपसंपादक आहेत. ते इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी 'के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स' या महाविद्यालयात 'एनसीसी' आणि 'एनएसएस'मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. त्यांनी 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या 'मुंबई', 'पु.ल.देशपांडे', 'सोमैयाइट' आणि 'त्रिवेणी' या विषयांवरील अंकांचे संपादन 2017-18 मध्ये केले आहे.\nसंदर्भ: कोपरगाव तालुका, गावगाथा\nसंदर्भ: गावगाथा, sinnar tehsil, सिन्‍नर तालुका\nसंदर्भ: गावगाथा, बिचुकले गाव, कोरेगाव तालुका\nसंदर्भ: निफाड तालुका, शेती, गावगाथा, नारायण टेंभी, द्राक्षबाग\nलेखक: अभिजित दिलीप पानसे\nसंदर्भ: गावगाथा, स्वातंत्र्यलढा, भारतीय स्‍वातंत्र्य संग्राम, शहीद, स्मारक, अाष्टी तालुका (वर्धा)\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, वैराग गाव, मल्लिकार्जुन मंदिर, गावगाथा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंड��शन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9/", "date_download": "2019-07-23T03:50:00Z", "digest": "sha1:VJF3446MTOVKIVWH7MFBHWLD5TYIYVFZ", "length": 21388, "nlines": 237, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "तावेरची कसरत मधुमेह | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nरक्तशर्करा चाचण्या (शर्करा प्रमाण) तक्त्यातील मधला कॉलम बघा. आपण जर प्री-डायबेटिक असू (म्हणजे अजून मधुमेह झालेला नाही; पण होण्याची शक्यता दाट असल्याची अवस्था), तर वैद्यकीय सल्ल्यानुसार जीवनशैली बदलली, तर आपण मधुमेहाला थोपवू शकतो. मधुमेह, त्यातून येणारे सर्व संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक आहे ती जागरुकता. वेळीच केलेली एक ब्लड टेस्ट व वैद्यकीय सल्ला मधुमेहाला दूर ठेऊ शकतो. मधुमेह नियंत्रित ठेवला नाही, तर साठलेल्या साखरेमुळे रक्त प्रवाहात अडथळे येतात. डोळ्यात काचबिंदू, मोतीबिंदू, होतात. मज्जासंस्थेचे काम मंदावते. हातापायांतील संवेदना हळूहळू कमी होतात. त्यामुळे खुपले तरी जाणवत नाही. मग जखमा, जंतुसंसर्ग होऊन हात-पाय कमी होतात. त्यामुळे खुपले तरी जाणवत नाही. मग जखमा, जंतुसंसर्ग होऊन हात-पाय कापण्याची वेळ येऊ शकते. मधुमेहींना हृदयविकार होण्याची शक्यता इतरांपेक्षा अधिक असते. अधिक गंभीर घातक गुंतागुंत म्हणजे हार्टअ‍ॅटॅक, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणे.\nमधुमेहाचे निदान नक्की झाले की, आयुष्यभरासाठी औषधे, पथ्य व इतर काळजी घ्यावी लागते. टाईप टू मधुमेहासाठी औषधांमध्ये गोळ्या उपलब्ध आहेत. ग्लिमेपिराईड, ग्लिबेनक्लामाईड, पायोग्लिटाझोन, साटिग्लाप्टिन (डाओनिल, पायोझ, अमारिल, ग्लिमी, ग्लायनेज इ.) सारखी औषधे इन्सुरीन वाढवण्याचा प्रयत्न करतात, तर मेटफॉर्मिन (ग्लायकोमेट, ग्लफॉर्मिन इ.) यकृतामध्ये होणारी साखरनिर्मिती कमी करते.\nअकारबोज, व्होबिग्लोज अन्नातील साखरेचे शोषण कमी करतात. मेटफॉर्मिनने पोट बिघडू शकते. म्हणून जेवणानंतर घ्यायची, तर इतर बहुतेक सर्व गोळ्या जेवणाच्या पाच-दहा मिनिटे आधी किंवा जेवणासोबत घ्यायच्या. पायोग्लिटाझोनने हृदयविकार बळावू शकतो. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांना पायोग्लिटाझोन दिले जात नाही. ते सुरू करताना हृदयतपासणी (ईसीजी वगैरे) केली जाते. यातील कोणत्याच गोळ्या गरोदरपणी शक्यतो देत नाहीत. गरोदर स्त्रीला इन्सुलिन इंजेक्शन दिले जाते.\nटाईप वन रुग्णांमध्ये (आणि काही टाईप टू रुग्णांमध्ये गोळ्यांबरोबर) इन्सुलिन द्यावे लागते. इन्सुलिन तोंडावाटे पोटात गेले की, त्याचे विघटन होते म्हणून ते इंजेक्शनच्या स्वरुपात द्यावे लागते. दिवसातून दोन-तीनदाही ते घ्यावे लागते. त्यामुळे रुग्ण किंवा नातेवाईकांनी डॉक्टर/ फॉर्मसिस्टकडून इंजेक्शनचे तंत्र शिकणे आवश्यक ठरते. त्वचेच्या थराखाली सुई टोचली जाते. इन्सुलिनचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. प्रिस्क्रिप्शनप्रमाणे ब्रँड व डोस घेणे महत्त्वाचे. इंजेक्शनच्या जागी पुरळ, सूज, खाज आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक. इंजेक्शनची जागा बदलती ठेवावी लागते. इन्सुलिन फ्रीजमध्ये ठेवायचे (फ्रीजरमध्ये नव्हे). इंजेक्शन घेण्याच्या आधी तोडा वेळ फ्रीजमधून बाटली बाहेर काढायची. जेवणाच्या साधारण 15 मिनिटे आधी इंजेक्शन घ्यायचे. इन्सुलिनच्या प्रकारावर हे अवलंबून असते.\nसुई टोचल्यावर ती जागा जोरात चोळायची नाही. प्रत्येक वेळी नवीन सुईचा (डिस्पोजेबल सिरीज) उपयोग करणे आवश्यक. इन्सुलिन पेन हा इन्सुलिनचा आधुनिक अवतार. वापरण्यास व कोठेही नेण्यास सोयीचा प्रकार आहे. पेनचे रिफिल वेळोवेळी भरायचे. पेन वापरण्याचे तंत्र मात्र नीट शिकून घेतले पाहिजे. आज भारतात प्री-डायबेटिक लोकांची आणि ज्यांना मधुमेह आहे; पण अजून तो लक्षात आलेला नाही अशा रुग्णांची संख्या अगणित आहे. आपणही त्यातीलच एक असू शकतो. म्हणून वेळीच जागरूक होऊ द्या. आपापली रक्तशर्करा जरूर तपासून घ्या.\nइम्रान खानची अनपेक्षित गुगली\n381 निवडणूक कर्मचार्‍यांना गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा\nव्हेरीकोस व्हेन्स कशामुळे होतात\nस्त्री जातीला वमनाचा उ:शाप\nनाक मे उँगली, कान मे तीनका\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n#Video # कुंचला अन् रांगोळीत दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nसायबर क्राईमबाबत दक्षता बाळगा\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nनीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nलोकसभा निवडणुकीत पक्षपातीपणा : 64 माजी अधिकार्‍यांचे निवडणूक आयोगाला पत्र\nmaharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nव्हेरीकोस व्हेन्स कशामुळे होतात\nस्त्री जातीला वमनाचा उ:शाप\nनाक मे उँगली, कान मे तीनका\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/meeting-for-water-problems-regarding-kukadi-river-at-shrigonda/", "date_download": "2019-07-23T02:34:17Z", "digest": "sha1:NSHQHFP5JDJZZRDWBFY2L4EVSF53HC4M", "length": 19093, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "भीषण दुष्काळाने शेतकरी एकवटले, घोड व कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंद्यात पाणी परिषद | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश…\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nभीषण दुष्काळाने शेतकरी एकवटले, घोड व कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंद्यात पाणी परिषद\n”कुकडी व घोडच्या पाण्यासाठी प्रस्ताव तयार करा. ज्याप्रकारे डिंभे बोगदा मंजूर करण्यात आला तशाच प्रकारे पाण्याचे पश्चिमेकडे जाणारे पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी न दिल्यास दिल्ली दरबारी जाऊन मंजूर करू. परंतु पाण्यासाठी राजकारण न करता राजकीय पुढाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी नीतिमत्ता सांभाळून नैतिकचे पालन केले पाहिजे”, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी श्रीगोंदे येथे केले.\nघोड व कुकडी न्यायहक्काचे पाणी वाटपासाठी पाट पाणी कृती समितीने पाणी परिषद आयोजित केली होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णा हजारे व प्रमुख पाहुणे आदर्श गाव प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार होते. डिंभे बोगद्याचे काम झाल्यास सुमारे तीन ते साडे तीन टी एम सी पाणी वाढून एक अवर्तनाचे पाणी वाढून सर्वांना समान न्यायाचे पाणी मिळेल. या कामाला मंजुरी मिळाली आहे. तर पश्चिमेकडील समुद्राला जाणारे पाणी पूर्वेकडे वाढविल्यास पाण्याची अडचणी दूर होतील. घोड, कुकडीला पाण्याची कमतरता भासणार नाही.यासाठी राज्य सरकारने मान्यता न दिल्यास दिल्ली दरबारी दाद मागू. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून शेतकऱ्यांनी व नागरिकांनी योग्य पध्दतीने जपून वापरले पाहिजे. हेच पाणी जपून वापरल्यास शेतकऱ्याच्या गाठीला दोन पैसे येतात .परंतु हे पाणी दुसऱ्या पाण्यात मिसळल्यास मग मात्र बट्ट्याबोळ होतो. असे उदगार अण्णा हजारे यांनी केले.\nयावेळी प्रमुख पाहुणे पोपटराव पवार म्हणाले की पाणी हे जागतिक संकट असून यापुढील युद्धे पाण्यासाठी होतील. पाण्यासाठी राजकारणाच्या, भाऊ बंदकीच्या,जातीच्या,बांधाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.त्याचप्रमा��े गावातील निवडणूकीमध्ये तरुणाई बिघडत चालली आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे वाढदिवस, शाही लग्ने, खोट्या प्रतिष्ठेसाठी मोठ्या प्रमाणात वायफळ खर्च केला जात आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. राज्यात सर्वप्रथम श्रीगोंदयाने पाणी प्रश्नासाठी पाणी परिषद घेतली. सर्वात प्रथम पाण्याचे महत्त्व श्रीगोंदे तालुक्याने ओळखले.आणि राज्यात पहिलीच पाणी परिषद घेऊन कौतुकास्पद कामगिरी केली आहे , यापुढेही जिल्हा व तालुक्यांनी एकत्र येऊन पाण्याचे योग्य पध्दतीने नियोजन केले पाहिजे व वारंवार पडणाऱ्या दुष्काळावर मात केली पाहिजे.\nयावेळी श्रीगोंदयाचे आमदार राहुल जगताप म्हणाले की डिंभे बोगदा झाल्यास घोड धरणालाही पाणी पुरवठा होईल. पण काही जण उगीच चुकीचा गैरसमज जनतेत पसरवीत आहेत , पण तालुक्यात मात्र जिव्हाळ्याचा पाणी प्रश्नावर कोणीही राजकारण करू नका . घोड व कुकडीला कर्मचाऱ्यांची वानवा आहे. आहे त्या कर्मचाऱ्यांवर व रोजंदारी वरील लोकांकडून काम केले जाते. नवीन भरती प्रक्रिया करून कर्मचाऱ्यांची भरती केली पाहिजे. यासाठी मी विधानसभेत आवाज उठवत आहे. यावेळी अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र मस्के, ज्ञानदेव मोटे, एकनाथ आळेकर, बाबासाहेब भोस, प्रा. तुकाराम दरेकर यांची भाषणे झाली, यावेळी डॉ. प्रतिभा पाचपुते, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, बाळासाहेब महाडिक,प्रतिभा झिटे,केशवराव मगर, आदींसह घोड व कुकडीचे अधिकारी कर्मचारी,पाणी वाटप संस्थेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंदुस्थान-पाकिस्तान लढतीत झळकले बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदींचे बॅनर\nपुढीलम्हशीवर काळी जादू करत असल्याच्या संशयातून छत्तीसगडमध्ये महिलेची हत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धा���ाशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\nपूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार, अतिधोकादायक आढळल्यामुळे निर्णय\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश...\nनगरमध्ये ‘आदित्य संवाद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रीरामपुरात दणदणीत मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/festivals", "date_download": "2019-07-23T02:35:38Z", "digest": "sha1:LPK3QBSGGM7RCBVGM3ZMWQRWOY2FROSA", "length": 20879, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "सण-उत्सव Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > सण-उत्सव\nगोकुळाष्टमीनिमित्त प्रबोधन करण्यासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध \nगोकुळाष्टमीनिमित्त प्रबोधन करण्यासाठी ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक आणि २.२५ × ३.५ फूट या आकारातील धर्मशिक्षण फलक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचे सुयोग्य ठिकाणी वितरण करावे.\nCategories साधकांना सूचनाTags प्रसार, श्रीकृष्ण, सण-उत्सव, साधकांना सूचना\nनाशिक येथे वटपौर्णिमेनिमित्त प्रवचन आणि ग्रंथ प्रदर्शन\nयेथील गोवर्धन गाव, गंगापूर रोड येथे ‘वटपौर्णिमेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा लाभ ५० महिलांनी घेतला.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags ग्रंथप्रदर्शन, प्रदर्शनी, मार्गदर्शन, सण-उत्सव, सनातन संस्था\nसंभाजीनगर येथे वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांकडून पिंपळाच्या झाडाची पूजा\nयेथे वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ‘पत्नीपीडित संघटने’च्या वतीने पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पुरुषांनी एकत्र येऊन पिंपळाच्या झाडाची पूजा केली. या वेळी उपस्थित पुरुषांनी ‘सात जन्मच काय, तर सात सेकंदही ही पत्नी नको’, अशी प्रार्थना केली, तसेच ‘या पत्नीपासून आमची सुटका कर’, अशी यमदेवतेला प्रार्थना केली.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags सण-उत्सव, हिंदु धर्म, हिंदु धर्माविषयी अज्ञान\nवृक्षारोपण करत महापौर सौ. संगीता खोत यांनी साजरी केली वटपौर्णिमा \nसामाजिक बांधिलकी जपत सांगलीच्या महापौर सौ. संगीता खोत यांनी वटपौर्णिमेच्या निमित्ताने समतानगर येथे महिलांच्या उपस्थितीत वडाच्या झाडाचे रोपण करत वटपौर्णिमा साजरी केली.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags प्रशासन, प्रादेशिक, सण-उत्सव, हिंदु धर्म\n‘ती’चा जागर’वर वटपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे प्रक्षेपण \nवटपौर्णिमेच्या निमित्ताने ‘ती’चा जागर’ (संकेतस्थळ वाहिनी) वर सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर आणि सौ. संपदा पाटणकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags दूरचित्रवाणी कार्यक्रम, धर्मशिक्षण, प्रादेशिक, मार्गदर्शन, सण-उत्सव, सनातन संस्था\nशास्त्रवचनानुसार ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशीला म्हणजे रविवार, १६ जून या दिवशी वटपूजन करावे \nकाही पंचांग किंवा दिनदर्शिका यांमध्ये रविवार, १६ जून या दिवशी, तर काही पंचांग किंवा दिनदर्शिका यांमध्ये सोमवार, १७ जून या दिवशी वटसावित्री व्रत दिलेले असल्यामुळे कोणत्या दिवशी ‘वटपूजन’ करावे, असा जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.\nCategories सण-उत्सवTags सण-उत्सव, हिंदु धर्म\nवटपौर्णिमेपूर्वी साधिकेला ‘वटसावित्री व्रताचे महत्त्व जाणून घ्यायला हवे’, असा विचार येणे आणि वटपूजेला गेल्यावर तेथे ‘गोवा दूरचित्रवाणी वाहिनी’चा पत्रकार ध्वनीचित्रीकरण करण्यासाठी आल्याने वटसावित्री व्रताची माहिती सांगण्याची संधी मिळणे\n‘२७.६.२०१८ या दिवशी वटपौर्णिमा होती. त्या वेळी माझ्या मनात ‘वटसावित्री व्रता’चे महत्त्व जाणून घ्यायला पाहिजे’, असा विचार आला. वटसावित्री व्रताच्या दिवशी मी सर्व सिद्धता करून सकाळी १० वाजता वडाची पूजा करायला गेले.\nCategories अनुभूतीTags अनुभूती, सण-उत्सव, साधना, हिंदु धर्म\n‘होळी आणि रंगपंचमी या सणांच्या वेळी गाड्या अडवून बलपूर्वक पैसे मागणे थांबले पाहिजे’, अशी मागणी करावी लागते, हे पोलिसांना लज्जास्पद \n‘कोकणामध्ये होळी आणि रंगपंचमी हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या उत्सवांचे विशेष आकर्षण असते; मात्र बर्‍याच ठिकाणी या उत्सवात अपप्रकार होतांना दिसतात.\nCategories राष्ट्र-धर्मविषयक चौकटTags अपप्रकार, गुन्हेगारी, पोलीस, राष्ट्र-धर्मविषयक चौकट, सण-उत्सव\nअक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मिरज येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांचे आगमन \nहिंदु राष्ट्राचे उद्गाते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या हस्तस्पर्शाने चैतन्यमय झालेल्या त्यांच्या पादुका आणि श्री महालक्ष्मीदेवीचे ‘श्रीं’ बीजमंत्राकित पदक यांचे अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अन् परशुराम जयंतीच्या दिवशी सनातनच्या मिरज येथील आश्रमात आगमन झाले.\nCategories वृत्तविशेषTags उपक्रम, परात्पर गुरु डॉ. अाठवले, वृत्तविशेष, सण-उत्सव, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था, सनातनचे संत\nअक्षय्य तृतीया सण साजरा करण्याची पद्धत\nकालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत.\nCategories सण-उत्सवTags धर्मशिक्षण, सण-उत्सव, हिंदु धर्म\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अा���वले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://southgoa.nic.in/mr/", "date_download": "2019-07-23T02:43:57Z", "digest": "sha1:FE675VH3PN65LKPP6FTMRFPNOT4PR66I", "length": 6574, "nlines": 170, "source_domain": "southgoa.nic.in", "title": "दक्षिण गोवा जिल्हा | नैसर्गिक समुद्रकिनारा, पाण्याचा साठा आणि डोंगराळ जागा यांची जमीन | India", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nडी ई ए सी\nआपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम\nमहात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीचे चिन्ह\nदक्षिण गोवा गोव्यातील एक जिल्हे आहे.\nहे त्याच्या नैसर्गिक समुद्रकिनारे, मंदिरे, पाण्याचा झरा,\nशस्त्रास्त्रे परवान्याच्या क्षेत्रीय वैधतेचे विस्तार\nफॉर्म एक व चौदा\nसिनेमॅटोग्राफ ऍक्ट अंतर्गत सिनेमा / थिएटरसाठी परवाना\nराष्ट्रीय मतदार दिन 2018\nप्रदर्शित कर���्यासाठी कोणतीही पोस्ट नाही\nप्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही\nउत्तर गोवा कलेक्टर सेवा\nआग आणि आपत्कालीन सेवा\nनागरिकांची हेल्पलाइन : 0832-2794100\nमहिला मदत क्रमांक : 1091\nविद्युत हेल्पलाईन : 1912\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© दक्षिण गोवा जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 18, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/category/maharashtra/aapla-vidarbh/", "date_download": "2019-07-23T03:45:09Z", "digest": "sha1:7AHG5FKSI2REVO664YNOJAEY535KGJHX", "length": 9644, "nlines": 97, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nमुंबई - कोकण विभाग\nवर्ध्यातील घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला अटक\nघरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश\nअवैध मासेमाराकडून अरुणावती धरणात विष कालवले जात असल्याची तक्रार\nअवैध मासेमाराकडून अरुणावती धरणात विष कालवले जात असल्याची तक्रार\nचंद्रपूर : कोळसा घोटाळा, 94 हजार मेट्रीक टनाचाच प्रशासनाकडे हिशोब\nजिल्हा प्रशासनानं 31 मार्च 2015 पासून हा खाणपट्टा बंद झाल्यानंतर 4 लाख 51 हजार 284 मेट्रीक टन कोळसा शिल्लक असल्याचं म्हटलं आहे.\nवर्ध्यात कारसह 2 लाख 70 हजारांचा दारूसाठा जप्त, तिघांना अटक\nकारमध्ये देशी-विदेशी दारूचे 15 बॉक्स आढळून आले.\nमुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवनीत राणांचा खासदारकीचा पहिला पगार जमा\nहा निधी त्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन जमा केला आहे\nनागपूर पर्यटक निवास येथे एमटीडीसीचे 'ऑरेंज उपहारगृह' सुरु\nएमटीडीसीमार्फत राज्यातील विविध भागात पर्यटक निवास चालवले जातात.\nगडचिरोलीत शासकीय अनास्थेमुळे 100 मुलींनी वसतिगृह सोडलं\nवस्तीगृहात शिक्षण घेत असलेलया विद्यार्थिनींची सुरक्षा वा-यावरच असल्याने कंटाळुन मुलींनी हा निर्णय घेतला.\nइंग्रजी भाषेचा प्रभाव असाच राहिल्यास भविष्यात आपली मुले हनुमानाला मंकी गॉड म्हणतील - मोहन भागवत\nसंस्कृत जाणल्याशिवाय भारताला ओळखणे कठीण\nधक्कादायक...धापेवाडा धरणात पाण्याअभावी लाखो मासे मृत्युमुखी\nमासे मृत्युमुखी पडल्याने मासेमारांच्या लाखोंचे नुकसान\nमुले पळवणारी महिला समजून एका महिलेला नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधिन\nअफवांवर विश्वास ठेवू नका, ठा���ेदार जाधव यांचे आवाहन\nटाटासुमो व प्रवासी ऑटोची समोरासमोर धडक; 4 ठार, तर 3 जण गंभीर जखमी\nआकोली मार्गावरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटासुमोची प्रवासी ऑटोला धडक\nनागपुरात रुग्णालयातून कैद्याचे पलायन, शौचालयाचा बहाणा करून पोलिसांची चुकवली नजर\nपोलीस बंदोबस्त असूनही कैद्याच्या पलायनामुळे एकच खळबळ उडाली आहे.\nदोन ट्रकची समोरासमोर धडक, एक ठार एक गंभीर जखमी\nवर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट वणा नदी पुलाजवळील घटना\nवर्धा जिल्ह्यात १७ दिवसांच्या विश्रांतीनंतर मेघगर्जनेसह रिमझिम पावसाचे आगमन\nकापूस ,सोयाबीन, तुर पिकाला मिळाले जिवदान\nदारूबंदीच्या अभ्यासासाठी आसामी महिला चंद्रपुरात, आसामात दारूबंदीचा रणरागिणींचा निर्धार\nफेब्रुवारी आणि मार्च 2019 मध्ये आसामच्या जोरहाट आणि गोसाधार या भागात बनावट दारूच्या सेवनामुळं सुमारे पाचशेवर आदिवासी लोकांचा मृत्यू झाला.\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काश्मीर प्रश्नी केलेला खोटा दावा भारताने फेटाळला\nघरात घुसून तरुणावर झाडल्या गोळ्या, मुंबईतील ओशिवरा परिसरातील घटना\nवर्ध्यातील घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला अटक\nकायगाव टोका गोदावरी नदीच्या पुलावर काकासाहेब शिंदेचा पुतळा\nभिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग\nपुणे-सातारा रोडवर ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, तीन ठार तर पाच जखमी\nवाढदिवशी मिळालेल्या या अनोख्या भेटीने भारावले मुख्यमंत्री\nमोदींनी काश्मीर प्रश्नावर मदत मागितली, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा खोटा दावा\nबेस्ट कर्मचारी 6 ऑगस्ट पासून पुन्हा संपावर\nकोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या\nनवी मुंबईतील महापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये होणार ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे मुख्यालय\nमुख्यमंत्री सहायता निधीला 1.७५ कोटी रूपयांच्या देणग्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव\nकोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88_%E0%A5%A8%E0%A5%A8", "date_download": "2019-07-23T03:54:23Z", "digest": "sha1:RV3EKWDU2D3MFSPFRL46RFCKPQASB2K6", "length": 5067, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:दिनविशेष/जुलै २२ - विकिपीडिया", "raw_content": "\nजुलै २२: पाय (चित्रात) दिवस\n२००३ - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सैन्याने मोसुल येथे केलेल्या एका कारवाईत सद्दाम हुसेनचे उदे व कुसे हे दोन पुत्र ठार.\n२०११ - नॉर्वेच्या ओस्लो शहरात झालेल्या दहशतवादी बाँबहल्ल्यांत ७ लोक मृत्यूमुखी.\n१९२३ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक.\n१९७० - देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.\n१८२६ - ज्युसेप्पे पियाझी, इटालियन खगोलशास्त्रज्ञ.\n१९५० - विल्यम ल्योन मॅकेन्झी किंग, कॅनडाचा पंतप्रधान.\nजुलै २१ - जुलै २० - जुलै १९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जुलै २०१५ रोजी १०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/china-harvest-organs-falun-gong-prisoners-tribunal-claims/", "date_download": "2019-07-23T02:33:15Z", "digest": "sha1:EL2452JS6AXFGXKVMIPSIQI2KBWQM5L2", "length": 15218, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "चीनचा अमानवीय चेहरा, अवयवांसाठी अल्पसंख्याक कैद्यांची कत्तल | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश…\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nचीनचा अमानवीय चेहरा, अवयवांसाठी अल्पसंख्याक कैद्यांची कत्तल\nचीनमध्ये अवयव प्रत्यारोपणासाठी अल्पसंख्याक समुदायातील कैद्यांची कत्तल केली जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. लंडन येथील चीनी लवादाने आपल्या अहवालात अवयव मिळवण्यासाठी फालुन गोंग आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांना ठार केले जात असल्याचे म्हटले आहे.\nचीनी लवादाचे अध्यक्ष सर जिओफ्रे नाईस क्यूसी यांनी चीनमध्ये अवयवांसाठी कैद्यांना भयंकर पद्धतीने ठार केले जात असल्याचे व सगळ्यांची हत्या एकाच पद्धतीने करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तसेच या कैद्यांचे अवयव जबरदस्तीने काढल्याचा कुठलाही पुरावा अद्याप मिळाला नसला तरी कैद्याचे अवयव काढणे बंद झाल्याचेही पुरावे हाती लागले नसल्याचे क्यूसी यांनी अहवालात म्हटले आहे.\nदरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञ, मानवाधिकार तपास अधिकारी यांनी केलेल्या तपासात अल्पसंख्याक फालुन गोंगचे सदस्य असलेल्या कैद्यांचीच हत्या करून त्यांचे अवयव काढले जात असल्याचे समोर आले आहे. मात्र यात तिबेटी, मुस्लीम नसलेले आण��� ख्रिश्चन कैदीही होते हे आताच सांगता येणे कठीण असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.\n1999 साली फालुन गोंग या समुदायात लाखो नागरिक समाविष्ट होऊ लागल्याने या समुदायाचा दबदबा वाढला होता. यामुळे चीनमधील कम्युनिस्ट पार्टीला ही धोक्याची घंटा वाटू लागली. यामुळे या समुदायाच्या कैद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात येऊ लागली. पण 2014 साली मृत्यूदंडाची शिक्षा होणाऱ्या कैद्यांचे अवयव काढण्याची प्रक्रिया बंद करण्यात आल्याची घोषणा चीन सरकारने केली. पण लंडनमधील चीनी लवादाने अहवालात ही प्रक्रिया अदयाप सुरू असल्याचा दावा केला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलइंग्लंडविरूद्धच्या सामन्यात टीम इंडिया भगव्या जर्सीत दिसणार \nपुढीलएक देश, एक निवडणुकीच्या मुद्दावरून काँग्रेसमध्ये मतभेद,देवरांचा संकल्पनेला पाठिंबा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\nपूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार, अतिधोकादायक आढळल्यामुळे निर्णय\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश...\nनगरमध्ये ‘आदित्य संवाद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रीरामपुरात दणदणीत मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/nagpur-crime-vijay-mohod-murder-mhrd-383565.html", "date_download": "2019-07-23T03:03:30Z", "digest": "sha1:WBAG24OAONXKM2OD6OMPEZTE4O65UJDQ", "length": 20835, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कुख्यात गुंड विजय मोहोडची नागपुरात हत्या | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nCommonwealth Table Tenis Championship : भारताने सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nलिंगायतांना OBCअंतर्गत आरक्षणाचा विचार, मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश\nSPECIAL REPORT : BMC चा कोट्यवधीचा रोबोट आग न विझवताच आला परत\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nपावणे सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 4 हजार, तुम्हीही अकाऊंट चेक करा\nकर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळणार आज होणार बहुमत चाचणी\nलग्नानंतर महिन्याभराने या नवनिर्वाचित खासदाराने शेअर केला फोटो आणि....\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nBigg Boss Marathi 2 : विणा आणि शिवच्या नात्यात येणार का दुरावा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nCommonwealth Table Tenis Championship : भारताने सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण\nकोणाला हवा विराट, कोणाला हवा रोहित; भारतीय संघात पडली उभी फूट\nबापासाठी लिव्हर देणारी कोण आहे 'ही' क्रिकेटपटूची गर्लफ्रेण्ड\n'पाकिस्तान संघ प्रोफेशनल नाही, पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत वठणीवर आणणार'\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तु���च्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nकुख्यात गुंड विजय मोहोडची नागपुरात हत्या\nCommonwealth Table Tenis Championship मध्ये भारताचे वर्चस्व, सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nदररोज एक अंडं खा पण का अंड्यामुळे दूर ठेवू शकाल हे आजार\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nजेजुरीत पालखी मैदानाजवळ मेहुण्याच्या डोक्यात दांडके घालून खून\nकुख्यात गुंड विजय मोहोडची नागपुरात हत्या\nकुख्यात गुंड विजय मोहोडची हत्या झाली असल्याची माहिती रविवारी रात्री वाऱ्यासारखी संपूर्ण नागपूर शहरात पसरली.\nनागपूर, 17 जून: नागपूरात कुख्यात गुंड विजय मोहोड याची हत्या करण्यात आली आहे. अपहरण करून विजय मोहोड याची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हत्या झाल्यानंतर विजयचा मृतदेह नागपूर शहराबाहेर शंकरपूर इथं फेकून देण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे.\nघटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस आणि क्राईम ब्रांच घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विजय मोहोड हा नागपूरच्या हुडकेश्वर येथील नरसाला गावात राहणार आहे. त्या भागात विजयची मोठी दहशत होती. विजय मोहोडने गँगस्टर मारुती नव्वाचं अपहरण करुन त्याची मारहाण केली होती. या घटनेनंतर विजयच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.\nकुख्यात गुंड विजय मोहोडची हत्या झाली असल्याची माहिती रविवारी रात्री वाऱ्यासारखी संपूर्ण नागपूर शहरात पसरली. त्यानंतर पोलिसांकडून विजयचा शोध घेण्यात आला. त्यानंतर सोमवारी सकाळच्या सुमारास शंकरपूर इथं विजयचा मृतदेह सापडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय राऊत, काल्या, बॉबी धोटे, दिलीप ठवकर याचबरोबर अन्य काही आरोपींची नावं प��ढे आली आहेत.\nहत्या झाल्यानंतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहेत. तर क्राईम ब्रांचही या प्रकरणात आरोपींचा शोध घेत आहे.\nदरम्यान, पोलिसांनी विजयचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी आता सगळीकडे चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. प्रकरणाची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून स्थानिकांची आणि विजयच्या मित्रांची चौकशी करण्यात येणार आहे.\nVIDEO : कार्यकर्ते भडकले, भरसभेत नेत्यांना कपडे फाटेपर्यंत धुतले\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nCommonwealth Table Tenis Championship : भारताने सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/appeasement-of-minorities", "date_download": "2019-07-23T03:40:45Z", "digest": "sha1:FJTJUQ4PRIH5L2A4PCGNEHQXJPGUEXLQ", "length": 22960, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन\nकर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार – राज्य अल्पसंख्यांक आयोग\nअल्पसंख्यांक आयोग बंदीवानांना सोडवण्यासाठी आहे कि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारी पैशांतून चालणारा हा आयोग गुन्हेगारांचा कैवारी का झाला आहे सरकारी पैशांतून चालणारा हा आयोग गुन्हेगारांचा कैवारी का झाला आहे कर भरणार्‍या जनतेने वैध मार्गाने याचा जाब विचारला पाहिजे \nCategories कर्नाटक, राष्ट्रीय बातम्याTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, कारागृह, गुन्हेगारी, धर्मांध, प्रशासनाचा भोंगळ कारभार, हिंदूंच्या समस्या, हिंदूंवरील अत्याचार\nधर्मांधांना पाठीशी घालणारे पोलीस \n‘हिंगोली (महाराष्ट्र) शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चौधरी पेट्रोलपंपावर १२ जुलैच्या रात्री १० वाजता उधार पेट्रोल न देण्याच्या कारणावरून एका धर्मांधाने पेट्रोल पंपावरील हिंदु कर्मचार्‍याशी वाद घातला.\nCategories राष्ट्र-धर्मविषयक चौकटTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, गुन्हेगार पोलीस, राष्ट्र-धर्मविषयक चौकट\nऋचा भारती यांना जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची अट न्यायालयाकडून मागे\n‘फेसबूक’वर इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह संदेश ‘शेअर’ केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय ऋचा भारती यांना सशर्त जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची घातलेली अट येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मागे घेतली आहे.\nCategories झारखंड, राष्ट्रीय बातम्याTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, न्यायालय, हिंदु विरोधी, हिंदूंचा विरोध, हिंदूंचे यश\nरा.स्व. संघासह १९ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची माहिती गोळा करा – बिहारमधील पोलीस ठाण्यांना आदेश\nबिहार पोलिसांच्या विशेष शाखेकडून सर्व पोलीस ठाण्यांना पत्र पाठवून १९ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची माहिती गोळा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जनता दल (संयुक्त)च्या बिहारमध्ये धर्मांध संघटनांची माहिती गोळा करण्याचा आदेश बिहार पोलीस का देत नाहीत \nCategories बिहार, राष्ट्रीय बातम्याTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, पोलीस, प्रशासनाचा भोंगळ कारभार, संयुक्त जनता दल, हिंदु विरोधी, हिंदूंच्या समस्या\nएका मासात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा आदेश,\nन्यायालयाच्या अशा आदेशाचे पालन करतांना ‘प्रशासन नेहमीप्रमाणे केवळ हिंदूंचीच मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडते, तर अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांना हातही लावत नाही’, असा आजवरचा अनुभव आहे हिंदूंची मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडणारे प्रशासन न्यायालयाचा आदेश असूनदेखील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना हातही लावत नाही \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, अवैध बांधकाम, प्रशासनाचा भोंगळ कारभार, मंदिरे वाचवा, मुंबर्इ उच्च न्यायालय, हिंदु विरोधी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदूंचा विरोध, हिंदूंची मंदिरे असुरक्षित\n१९ हिन्दू संगठनों की जानकारी प्राप्त करो – बिहार पुलिस को आदेश\nक्या बिहार पाकिस्तान में है \nCategories जागोTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, जागो, पोलीस, प्रशासनाचा भोंगळ कारभार, संयुक्त जनता दल, हिंदु विरोधी, हिंदूंच्या समस्या\nबिहार भारतात आहे कि पाकिस्तानात \nबिहार पोलिसांच्या विशेष शाखेकडून सर्व पोलीस ठाण्यांना पत्र पाठवून १९ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची माहिती गोळा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यात रा.स्व. संघ, विहिंप, बजरंग दल आदींचा समावेश आहे.\nCategories फलक प्रसिद्धीTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, पोलीस, प्रशासनाचा भोंगळ कारभार, फलक प्रसिद्धी, संयुक्त जनता दल, हिंदु विरोधी, हिंदूंच्या समस्या\nकुराणाच्या ५ प्रती १५ दिवसांत वाटण्याची अट, अन्यथा जामीन रहित होणार\n‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास हिंदूंना संपवू’, असे म्हणणारे एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांना जामीन देतांना हिंदूंच्या धर्माविषयीची एखादी गोष्ट करण्याची अट का घालण्यात आली नाही’, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित झाल्यास नवल ते काय \nCategories झारखंड, राष्ट्रीय बातम्याTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, न्यायालय, हिंदूंच्या समस्या, हिंदूंवरील अत्याचार\nलक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे महिलेच्या मृत्यूनंतर धर्मांधांकडून रुग्णालयाची तोडफोड आणि डॉक्टरांना मारहाण\nधर्मांधांना पाठीशी घालणारे पोलीस देशात अनेक ठिकाणी धर्मांधांकडून डॉक्टरांना मारहाण करण्याच्या घटना घडत असतांना याविषयी एकही निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी किंवा राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत; मात्र कथित ‘जय श्रीराम’ न म्हटल्यावरून मारहाण झाल्याची आवई उठवणार्‍या धर्मांधांच्या बाजूने लगेच हे सर्वजण बोलू लागतात \nCategories राष्ट्र-धर्मविषयक चौकटTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, आक्रमण, गुन्हेगार पोलीस, धर्मांध, राष्ट्र-धर्मविषयक चौकट, वैद्यकिय\nगोरक्षकांची अटक आणि हिंदु धर्माचे विडंबन करणारा धर्मांध यांच्या विरोधात धुळे येथे विराट मोर्चा\n‘लव्ह जिहाद’प्रकरणी गोरक्षक श्री. संजय शर्मा यांच्यासह अन्य पाच जणांना करण्यात आलेली अटक, तसेच ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून स्वत:चा ‘व्हिडिओ’ प्रसारित करून धर्मांध वसीम रंगरेज याने हिंदु धर्म आणि देवता यांचे केलेले विडंबन यांच्या विरोधात १३ जुलै या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील…\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अटक, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, आंदोलन, गोरक्षक, पोलीस, मोर्चा, विडंबन, हिंदु धर्म, हिंदु विरोधी, हिंदु संघटना आणि पक्ष, हिंदूंचा विरोध\nCategories Select Category Location अ��फ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जा��ो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/protest-by-hindus", "date_download": "2019-07-23T03:22:37Z", "digest": "sha1:QJBVCNW2NJDYBGJBMHKRAG4DHNKWFTHQ", "length": 22614, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "हिंदूंचा विरोध Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > हिंदूंचा विरोध\nधर्मांध लेखिका अशी कलिम यांच्याकडून ‘ट्विटर’वर हिंदूंच्या देवतांचे विडंबन\nहिंदु सहिष्णु असल्यानेच त्यांच्या श्रद्धास्थानांचे इतके खालच्या स्तरावर जाऊन केलेले विडंबन सहन करतात. ‘हिंदूंच्या देवतांचा कितीही घोर अवमान केला, तरी हिंदू काहीही करणार नाहीत’, हे धर्मांधांना ठाऊक आहे, त्यामुळे त्यांच्याकडून हिंदूंच्या देवतांची अशी घोर विटंबना केली जाते \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags देवतांचे विडंबन, धर्मांध, प्रसारमाध्यम, महिला, हिंदूंचा विरोध\nधर्मांध लेखिका अशी कलिम ने ‘ट्विटर’ पर भगवान श्रीकृष्ण, श्रीराम और अन्य देवताओं का अनादर किया \nऐसों को फांसी की सजा हो, ऐसा कानून चाहिए \nCategories जागोTags जागो, देवतांचे विडंबन, धर्मांध, प्रसारमाध्यम, महिला, हिंदूंचा विरोध\nअशांना कठोर शिक्षा होण्यासाठी कायदा हवा \nधर्मांध लेखिका आणि कवी अशी कलिम यांनी ‘ट्विटर’वर श्रीकृष्ण, श्रीराम, सीता, ब्रह्मदेव, सरस्वती या हिंदूंच्या देवतांविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्‍लाघ्य भाषेत टिपणी केली.\nCategories फलक प्रसिद्धीTags देवतांचे विडंबन, धर्मांध, प्रसारमाध्यम, फलक प्रसिद्धी, महिला, हिंदूंचा विरोध\nऋचा भारती यांना जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची अट न्यायालयाकडून मागे\n‘फेसबूक’वर इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह संदेश ‘शेअर’ केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय ऋचा भारती यांना सशर्त जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वा��ण्याची घातलेली अट येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मागे घेतली आहे.\nCategories झारखंड, राष्ट्रीय बातम्याTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, न्यायालय, हिंदु विरोधी, हिंदूंचा विरोध, हिंदूंचे यश\nएका मासात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा आदेश,\nन्यायालयाच्या अशा आदेशाचे पालन करतांना ‘प्रशासन नेहमीप्रमाणे केवळ हिंदूंचीच मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडते, तर अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांना हातही लावत नाही’, असा आजवरचा अनुभव आहे हिंदूंची मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडणारे प्रशासन न्यायालयाचा आदेश असूनदेखील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना हातही लावत नाही \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, अवैध बांधकाम, प्रशासनाचा भोंगळ कारभार, मंदिरे वाचवा, मुंबर्इ उच्च न्यायालय, हिंदु विरोधी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदूंचा विरोध, हिंदूंची मंदिरे असुरक्षित\nगोरक्षकांची अटक आणि हिंदु धर्माचे विडंबन करणारा धर्मांध यांच्या विरोधात धुळे येथे विराट मोर्चा\n‘लव्ह जिहाद’प्रकरणी गोरक्षक श्री. संजय शर्मा यांच्यासह अन्य पाच जणांना करण्यात आलेली अटक, तसेच ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून स्वत:चा ‘व्हिडिओ’ प्रसारित करून धर्मांध वसीम रंगरेज याने हिंदु धर्म आणि देवता यांचे केलेले विडंबन यांच्या विरोधात १३ जुलै या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील…\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अटक, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, आंदोलन, गोरक्षक, पोलीस, मोर्चा, विडंबन, हिंदु धर्म, हिंदु विरोधी, हिंदु संघटना आणि पक्ष, हिंदूंचा विरोध\nवाढत्या हिंदुद्रोही आणि देशद्रोही कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी श्रीरामपूर येथील प्रांताधिकार्‍यांना निवेदन\nयेथील विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी देशामध्ये वाढत्या हिंदुद्रोही आणि देशद्रोही कारवायावर अंकुश लावण्यासाठी प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांना निवेदन दिले.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags आक्रमण, आतंकवाद, धर्मांध, निवेदन, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदूंचा विरोध\nनालासोपारा येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे धर्मांधांचे आंदोलन रहित\nगोरक्षक वैभव राऊत यांच्या निर्दोषत्वाविषयी निश्‍चिती असल्���ानेच सहस्रो स्थानिक हिंदू हे राऊत यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले, याचा धर्मांधांना पोटशूळ का उठावा याचा अर्थ या सर्वच स्थानिक हिंदूंचा या धर्मांधांना आंदोलनाद्वारे निषेध करायचा होता का \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags धर्मांध, पोलीस, मोर्चा, हिंदु विरोधी, हिंदूंचा विरोध, हिंदूंचे यश\nगोमांसाचे सूप पितांनाचे छायाचित्र ‘फेसबूक’द्वारे प्रसारित करणार्‍या धर्मांधाला जमावाकडून मारहाण\nहिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचाच हा प्रयत्न होता. त्यामुळेच जमावाचा उद्रेक झाला, हे लक्षात घेतले पाहिजे धार्मिक पुस्तकाची पाने फाडल्याची किंवा ती जाळल्याची केवळ अफवा पसरली, तरी धर्मांधांकडून देशभरात दंगली घडवल्या जातात, तरीही त्यांना कोणी असहिष्णु म्हणत नाही \nCategories तमिळनाडू, राष्ट्रीय बातम्याTags अटक, गोमांस, गोहत्या, धर्मांध, पोलीस, हिंदु विरोधी, हिंदूंचा विरोध\nश्री पद्मनाभस्वामी मंदिरासमोर कारागृह प्रशासनाकडून होणारी मांसाहारी अन्नपदार्थांची विक्री हिंदूंनी बंद पाडली\nधर्मरक्षणार्थ वैध मार्गाने लढा देणार्‍या हिंदूंचे अभिनंदन मंदिराच्या परिसरात मांसाहारी पदार्थ विकायचे नसतात, हे कारागृह प्रशासनाला ठाऊक नाही का कि जाणूनबुजून संबंधितांकडून ही कृती केली जात होती \nCategories केरळ, राष्ट्रीय बातम्याTags कारागृह, प्रशासनाचा भोंगळ कारभार, मंदिरे वाचवा, हिंदु विराेधी, हिंदूंचा विरोध, हिंदूंची मंदिरे असुरक्षित, हिंदूंचे यश\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कव���ता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/subtle-experiment", "date_download": "2019-07-23T02:34:23Z", "digest": "sha1:3N5GZC63HAPHLSVGKF53KKH3K425ZQKO", "length": 21364, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "सूक्ष्म-परीक्षण Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > सूक्ष्म-परीक्षण\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निवासकक्षातील देवघराची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यांनी देवघराच्या केलेल्या सात्त्विक मांडणीतून लक्षात आलेले त्यांचे दैवी गुण\n‘वास्तूतील पवित्र स्थान म्हणजे देवघर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निवासकक्षातील (खोलीतील) देवघर हे केवळ देवघर नसून ते एक मंदिर आहे. त्यांच्या देवघरात विविध संतांनी उपायांसाठी दिलेली यंत्रे, शाळीग्राम, मूर्ती आणि देवतांची चित्रे आदी अनेक वस्तू होत्या.\nCategories सूक्ष्म-परीक्षणTags गुरुपौर्णिमा, परात्पर गुरु डॉ. अाठवले, सूक्ष्म-परीक्षण\nपू. भार्गवराम प्रभु यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये, ‘चौल संस्कार’ विधी करतांना लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि त्यांमागील शास्त्र अन् चौल संस्कार विधीमुळे त्यांच्यात झालेले पालट\n‘सर्वसाधारण व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना आध्यात्मिक त्रास असल्यास विधीतील चैतन्य त्रास न्यून होण्यासाठी व्यय होते. थोडक्यात धार्मिक विधीचा परिणाम केवळ व्यष्टी स्तरापर्यंत मर्यादित रहातो.\nCategories सूक्ष्म-परीक्षणTags संत, सूक्ष्म-परीक्षण\nसूक्ष्म परीक्षण आणि सूक्ष्म ज्ञान यांतील भेद\nसूक्ष्म-ज्ञान प्राप्तकर्त्या कु. मधुरा भोसले यांना मिळालेले ज्ञान देत आहोत.\nपू. भार्गवराम प्रभु यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये, ‘चौल संस्कार’ विधी करतांना लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि त्यांमागील शास्त्र अन् चौल संस्कार विधीमुळे त्यांच्यात झालेले पालट\n‘पू. भार्गवराम स्थुलातून बाल्यावस्थेत असले, तरी त्यांच्या लिंगदेहाकडून सूक्ष्मातून सतत कार्य होत असते. यामुळे केवळ त्यांच्याभोवती बसल्यावर चैतन्य आणि आनंद मिळून मन एकाग्र किंवा निर्विचार होण्याची अनुभूती येते.\nCategories सूक्ष्म-परीक्षणTags संत, संतांची गुणवैशिष्ट्ये, सूक्ष्म-परीक्षण\nप.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकांकडून नृत्य आणि गायन सेवा सादर \n१६.६.२०१८ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’मध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिका कु. शर्वरी कानस्कर (कथ्थक), कु. अपाला औंधकर (भरतनाट्यम्) आणि कु. म्रिणालिनी देवघरे (भरतनाट्यम्) यांनी नृत्यसेवा सादर केली.\nCategories साधनाTags अनुभूती, कार्यक्रम, नृत्यकला साधना, प.पू. देवबाबा, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, संगीतकला साधना, साधना, सूक्ष्म-परीक्षण\nपू. भार्गवराम प्रभु (वय २ वर्षे) यांच्या चौलकर्माचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण \n४.७.२०१९ या दिवशी पू. भार्गवराम प्रभु (वय २ वर्षे) यांचा चौलसंस्कार (जावळ काढण्याचा विधी) सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात पार पडला. या विधीचे पौरोहित्य सनातनचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी आणि श्री. सिद्धेश करंदीकर यांनी केले.\nप.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या प्रासादिक पादुकांचे षोडशोपचार पूजन झाल्यानंतर पादुकांतील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे\nगुढीपाडव्याच्या शुभदिनी सनातनच्या आश्रमात प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या प्रासादिक पादुकांचे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आगमन झाले.\nCategories संशोधनTags आध्यात्मिक संशोधन, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, संत भक्तराज महाराज, सूक्ष्म-परीक्षण\nश्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या श्रीमद्भगवद्गीतेची आध्यात्मिक वैशिष्ट्ये \nप्रत्येक साधक हा अर्जुनाप्रमाणे असून या भवसागरात अडकलेला आहे. त्याला दैनंदिन जीवन जगतांना अर्जुनाप्रमाणेच प्रश्‍न पडतात. त्याला अंतर्गत षड्रिपु यांच्याशी सतत संघर्ष करावा लागतो.\nCategories हिंदु धर्मTags अनुभूती, धर्मग्रंथ, राष्ट्र-धर्म लेख, सूक्ष्म-परीक्षण, हिंदु धर्म\n२५.६.२०१९ या दिवशी श्रीमती सीताबाई जोशी आजी यांना पाहिल्यावर झालेले सूक्ष्म परीक्षण \nआजींकडे पाहिल्यावर त्यांच्या देहातून निर्गुण तत्त्वाचा पांढर्‍या रंगाचा आणि चैतन्याचा पिवळसर रंगाचा प्रकाश देहांतून वातावरणात प्रक्षेपित होतांना दिसला.\nCategories सूक्ष्म-परीक्षणTags सनातनचे संत, सूक्ष्म-परीक्षण\nतामसिक अलंकारातून नकारात्मक स्पंदने, तर सात्त्विक अलंकारातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे आणि त्यांचा स्त्रियांवर आध्यात्मिकदृष्ट्या होणारा परिणाम\n‘युगायुगांपासून अलंकार हे स्त्रीधर्म, पातिव्रत्य आणि शालीनता यांचे अभिजात दर्शन घडवणारे आहेत. अलंकारांमुळे दैवीतत्त्वाचा लाभ होतो, तसेच वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण होण्याचे ते एक सुलभ साधनही आहे.\nCategories संशोधनTags आध्यात्मिक संशोधन, महर्षि अध्यात्म विश्वविद्याल��, सूक्ष्म-परीक्षण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-ध���्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/dark-sky/", "date_download": "2019-07-23T02:31:33Z", "digest": "sha1:JMLCDTFBYSYERYMWILHEXCCN3ESLYZXM", "length": 5856, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Dark Sky Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nआकाशात लाखो तारे असूनही रात्र ही अंधारमय का असते\nरात्रीच्या वेळी जेव्हा सूर्य पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूने असेल तेव्हा पहिल्या बाजूला अंधारच दिसेल.\nचीनच्या छातीत धडकी भरणारं भारताचं “जळजळीत” अस्त्र \nकुठे बोलल्या जाते ‘संस्कृत’ तर कुठे आहेत ‘सोलर इंजिनीअर्स’, अशी आहेत भारतातील ही ८ गावं\nतुमच्या आवडत्या ‘मिम्स’मागील खरे चेहरे तुम्हाला माहित आहेत का\nन्यूटन विरुद्ध आइन्स्टाइन : गुरुत्वाकर्षणाचा पेच कोण खरं आणि कोण खोटं\nवाचा : भय्यूजी महाराजांबद्दलच्या काही महत्वाच्या पण कमी ज्ञात गोष्टी\nशेटजी-भटजींच्या हातून सुटत चाललेलं राजकारण – थँक्स टू सोशल मीडिया\nधर्मातील चुका दाखवताना टीका कशी करावी\nया देशांमध्ये नागरिकांना घर बांधण्यासाठी फुकट जमीन दिली जाते\nमोदी सरकारमुळे या बलाढ्य कंपन्यांच्या मालकांना एका झटक्यात कोट्यवधींचा दणका बसलाय\nह्या १० फोटोग्राफी ट्रिक्स तुम्हाला तुमचा परफेक्ट शॉट क्रियेट करायला शिकवतील\nनाही – सेल्फी काढणं हा मानसिक आजार अजिबात नाहीये\nइंग्रजांच्या भारतातली पहिल्या विजयामागचं कारण होतं आपल्याच सैन्याची फितुरी…\nडिश तीच, पण स्वाद नवीन : ‘दुनियादारी’ येतोय गुजरातीमध्ये\nमायकल जॅक्सनचा चाहता ट्रॅफिक पोलिस बनला आणि चौकात “निस्ता राडा” झाला\nजेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात – मंदिरं, मूर्तींच्या संक्रमणाचा इतिहास\n“बंदूक बाळगण्याचं लायसन्स पाहिजे दहा झाडे लावा\nफक्त रू २०,००० खर्चून कलेलं हे “शानदार” लग्न सर्वांच्या कौतुक��चा विषय ठरतंय\nत्या झपाटलेल्या रेल्वे स्थानकांवर……..\nराजकुमारी रत्नावती, जादुगार सिंधू सेवडा आणि असंख्य प्रेतात्म्यांनी नटलेला ‘भानगड किल्ला’\nRBI चा सगळ्यात उत्तम गव्हर्नर कोण रघुराम राजन की उर्जित पटेल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9/", "date_download": "2019-07-23T02:30:50Z", "digest": "sha1:B3NGYXUJAOAEXCFT2RXSRN4PJ4COJDAT", "length": 11112, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "परवानगी अभावी रखडला सिंहगड रोप-वे प्रकल्प | Dainik Prabhat", "raw_content": "\nपरवानगी अभावी रखडला सिंहगड रोप-वे प्रकल्प\nसार्वजनिक बांधकाम विभागाचे वन विभागाकडे बोट : 1.8 किमी लांबीचा रोप-वे\nपुणे – सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे उभारण्यासाठी वन विभागाची जागा मिळत नसल्याने हा प्रकल्प रखडला आहे. वन विभागाची जागा मिळाल्यानंतरच हा प्रकल्प उभारणे शक्‍य होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी होणारी वाहतूक कोंडी, दरड कोसळणे यामुळे रस्ता बंद करावा लागत होता. यामुळे पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यासाठी त्रास होत होता. सिंहगड किल्ला शहरापासून जवळ असल्याने पर्यटकांचे हक्काचे ठिकाण आहे. त्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी पावसाळ्यात नेहमी गर्दी होते. तसेच इतर शनिवार आणि रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक जात असतात. सिंहगडवर किल्ल्यावर जाण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता अरुंद असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते. त्याचबरोबर पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे हा घाट रस्ता 10 ते 15 दिवस बंद ठेवावा लागतो. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. या त्रासातून पर्यटकांची सुटका करण्यासाठी सिंहगड किल्ल्यावर 1.8 किमी लांबीचा रोप-वे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या सुविधेमुळे पर्यटकांना गडावर जाणे सोपे होणार आहे. तासाला सुमारे 100 पर्यटक रोप-वे ने किल्ल्यावर जाऊ शकतात.\nसिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी आतकरवाडी येथून पायवाट आहे. या आतकरवाडी ते किल्ल्यावर असलेल्या दूरदर्शनच्या टॉवरशेजारी रोप-वे प्रकल्प साकारला जाणार आहे. मात्र, पायथ्याशी असले��्या आतकरवाडी येथील वन विभागाची काही जागा मिळत नसल्याने हा प्रकल्प कागदावरच राहिला आहे.\n‘पक्षाने संधी दिल्यास विधानसभा लढणार’\n‘पीएमपीएमएल’ला मिळणार वाढीव विद्युतपुरवठा\nमागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी\nअजितदादा…सर्वसामान्यांना आपला वाटणारा नेता\nअजितदादा : कार्यकर्त्यांचे अखंड ऊर्जास्रोत\nप्रगतीशील महाराष्ट्राचा गतिमान नेता\nसुख, शांती, समाधान खरी संपत्ती – आबनावे\nपावसाचा दगा; शेतीला फटका\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nलक्षवेधी: फाशीपासून वाचविले, आता सुटकेसाठी प्रयत्न आवश्‍यक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-23T03:07:10Z", "digest": "sha1:F6CXNYVYFGSYN2XQDTOHL5EZ242ZWS3X", "length": 4273, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पैसा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रय���न 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nसत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा भाजपकडून प्रचंड गैरवापर- सचिन सावंत\nभ्रष्टाचारी व लाचार प्रवृत्तीचे प्रतिक असलेल्या सेना भाजपच्या पराभवाची सुरुवात पालघरमधून होणार\nतोंडात जोर असणाऱ्यांनाच राज्यसभेची ऑफर- सूर्यकांता पाटील\nटीम महाराष्ट्र देशा: भाजपने पक्षांतर्गत वादाची सीमा पार केली आहे. पक्षातील अंतर्गत वादामुळे भाजपातील अनेक दिग्गज नेते नाराज आहे. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-07-23T03:28:00Z", "digest": "sha1:3YT7KPDHBKLITKKAZW67CUL5YSZNQHB4", "length": 3637, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संजय खरे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - संजय खरे\nस्व.वकिलराव लंघेंचे कार्य समाजाला दिशा देणारे:विठ्ठलराव लंघे\nभागवत दाभाडे/नेवासा: दहा वर्षे शेवगाव-नेवासा मतदार संघाचे आमदार राहिलेले स्व.वकिलराव लंघे(आण्णा)हे रोजगार हमी योजने चे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्र���ेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2019-07-23T03:14:44Z", "digest": "sha1:FXB3AZR4VMJ3FJB7QX3FZVHO6SJBE2G6", "length": 3756, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सीआयडी चौकशी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - सीआयडी चौकशी\nज्यांनी तोडफोड केलीय त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ नका : मराठा क्रांती मोर्चा\nटीम महाराष्ट्र देशा : ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे, त्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी द्यावं, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. यापूर्वी...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balache-dat-kase-yetat", "date_download": "2019-07-23T04:21:33Z", "digest": "sha1:S5UH4AKGMVCVKQHLBEKDLUCCKUV7NU32", "length": 12154, "nlines": 227, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाचे दात केव्हा यायला लागतात आणि ते कसे ओळखावे ? - Tinystep", "raw_content": "\nबाळाचे दात केव्हा यायला लागतात आणि ते कसे ओळखावे \nबाळाचे दात केव्हा येतात अजूनही बाळाचे दात आलेले नाहीत अजूनही बाळाचे दात आलेले नाहीत मला भीती वाटतेय अजूनही माझ्या बाळाचे दात आलेले नाहीत मला भीती वाटतेय अजूनही माझ्या बाळाचे दात आलेले नाहीत अशी प्रश्न बऱ्याचदा डॉक्टरांना विचारली जातात. आणि आईलाही उत्सुकता असते आ���ल्या बाळाचे दात आलेले बघताना. बाळाचे दात सामान्यतः ३ महिन्यापासून यायला सुरुवात होते. आणि बाळही ३ महिन्यानंतर कोणतीही वस्तू खायला बघतो. बाळाचे दात यायला लागल्यामुळे सर्दी, ताप अशा गोष्टी होतात तेव्हा त्याविषयी जाणून घेऊ.\n१) बाळाला दात येण्याची प्रक्रिया\nबाळाला दात एकदम जोडीनेच येत असतात. अगोदर मध्यभागी खालच्या बाजूचे दोन दात येतात. नंतर महिन्यानंतर वरच्या भागाचे दात यायला लागतात. आणि काही वेळा बाळांमध्ये वरची किंवा खालचीही येऊ शकतात. तसे त्यांचे येण्याचे निश्चित नसते. तुम्ही खाली पाहू शकता की, बाळाच्या दातांची वाढ कोणत्या महिन्यानुसार कशी होते.\n१. ६ महिन्याचे बाळ - मध्यभागी खालच्या बाजूचे पुढचे दात.\n२. ८ महिन्याचे बाळ - वरच्या मध्यभागी पुढचे दात.\n३. १० महिन्याचे बाळ - खालचे आणि वरचे आजूबाजूचे दात\n४. १८ महिन्याचे बाळ - दाढ सशक्त व्हायला लागते.\n५. २४ महिन्याचे बाळ - चावण्यासाठी दात यायला लागतात.\n२) बाळाला दात येण्याची लक्षणे\nबाळाला दात ३ महिन्यापासून यायला लागल्यानंतर काही बाळांचे सहा महिन्यापर्यंत येत नाही तेव्हा घाबरून जाऊ नका कारण १ वर्षेपर्यंत दात येत असतात. प्रत्येक बाळाचे दात येण्याची स्थिती वेगवेगळी असते.\n१. ज्या ठिकाणी बाळाला दात येतात ती जागा लालसर, थोडी फुगलेली वाटते, आणि हिरड्याही सुजलेल्या वाटतात. किंवा फुगलेल्या सारखी दिसते.\n२. बरेच जण सांगतात की, खूप लाळ बाळाच्या तोंडातून येत असेल तर दात येण्याची प्रक्रिया सुरु झाली असेल पण तसे नसते कारण ही बाळाची विकसित होण्याची प्रक्रिया असते.\n३. बाळ दिवसापेक्षा रात्री जास्त चीड-चीड करते आणि काहीही तोंडात घालते आणि तुमचा बोट तोंडात घेतल्यावर सोडत नाही हे लक्षण असते. त्याचे हिरड्या सळसळ करायला लागतात.\n४. जोरजोराने आपला कान ओढत असतो.\nया लक्षणावरून समजून जायचे की, बाळाचे दात येत आहेत म्हणून बाळ चीड-चीड करत आहेत. काही वेळा दात येताना बाळ आजारी पडते.\n३) दात येण्याच्या वेळी बाळाला ताप येत असतो. सर्दीही होत असते. काही वेळा बाळ दात व हिरड्या खूप सळसळ करता तेव्हा सरळ जी वस्तू नजरेला दिसते ती तोंडात घेते आणि त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होऊन जाते. ह्यात डायरिया सुद्धा होऊन जातो. त्यामुळे तुम्ही जर बाळाला काही वस्तू देत असाल तर ती गरम पाण्यात बुडवून द्या. टीथर देत असाल तेही गरम पाण्यात थोडं बुडवून द्या. म्हणजे बाळाला त्यातून काही अपाय होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेऊन घ्या. म्हणजे बाळ आजारी पडणार नाही.\nहॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.\nTinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/desh/modi-government-union-minister-vijay-goel-will-meet-opposition-leaders-break-parliament-logjam", "date_download": "2019-07-23T02:43:27Z", "digest": "sha1:WQEYSNCACZXGB4A7XMGS4NRONMGPB7BV", "length": 5251, "nlines": 50, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Modi Government Union minister Vijay Goel will meet Opposition leaders to break Parliament logjam ...म्हणून मोदी सरकार विरोधकांची समजूत काढणार | eSakal", "raw_content": "\n...म्हणून मोदी सरकार विरोधकांची समजूत काढणार\nवृत्तसंस्था | गुरुवार, 22 मार्च 2018\nसभागृहाचे कामकाज बंद पाडले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोएल हे स्वत: पुढाकार घेणार असून, प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत.\n...... जेव्हा गृहराज्यमंत्र्यांचे शब्द ओठांतच विरतात \nनवी दिल्ली : मानवाधिकार संरक्षण कायदादुरूस्ती विधेयकावरील संसदीय चर्चेला गृहराज्यमंत्री उत्तर देत असतात. सदस्यांचे शंकानिरसन करताना ते काँग्रेसच्या...\nराजधानी दिल्ली : सरकारला एवढी कसली घाई\nविव��ध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या अनुदानविषयक मागण्यांवर संसदेत पूर्णत्वाने चर्चा होऊ शकत नसल्याने आणि जवळपास व सरासरी 75 टक्के...\nलोकसभेतील 'हसवाहसवी'ची भाजपकडून गंभीर दखल\nनवी दिल्ली : लोकसभेत खासदार डॉ. भारती पवार यांचे भाषण सुरू असताना सतारूढ भाजपच्याच खासदार प्रीतम मुंडे व रक्षा खडसे ज्या विचित्र पद्धतीने हसत...\nमोदींनी घेतला दांडीबहाद्दर मंत्र्यांचा 'क्लास'\nनवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये ज्या मंत्र्यांची आळीपाळीने म्हणजेच रोस्टर ड्यूटी लावली जाते या वेळी बरेच मंत्री गैरहजर...\nदांडीबहाद्दर मंत्र्यांना मोदींची तंबी\nनवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये ज्या मंत्र्यांची आळीपाळीने म्हणजेच रोस्टर ड्युटी लावली जाते यावेळी बरेच मंत्री गैरहजर असतात...\nदिल्ली वार्तापत्र : निष्ठा वाऱ्यावर, कायदा बासनात\n'व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर करप्ट लॉज आर ब्रोकन ' - बेंजामिन डिझरेली. बेंजामिन डिझरेली हे ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2018/05/mumbai_10.html", "date_download": "2019-07-23T02:46:51Z", "digest": "sha1:TWCR22PRTR7OSPB7BXWF6Z4WPFQFSGNN", "length": 9032, "nlines": 95, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "परदेशी शिष्टमंडळात मुख्य सचिवांना भेटला 'बालपणीचा वर्गमित्र'!.... | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nपरदेशी शिष्टमंडळात मुख्य सचिवांना भेटला 'बालपणीचा वर्गमित्र'\nमुंबई ( १० मे २०१८ ) : दोन देशांमधील सौहार्दपूर्ण संबंध अधिक बळकट व्हावे यासाठी विविध प्रकारची शिष्टमंडळे महाराष्ट्राच्या भेटीवर येत असतात. त्यातच अशाच एका शिष्टमंडळात आपला वर्गमित्र असणे आणि त्याची अनेक वर्षानंतर अचानक भेट होणे ही सुखद आश्चर्याचा धक्का देणारी घटना राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या बाबतीत काल घडली...एखाद्या चित्रपटातील प्रसंग शोभावा अशा या घटनेचे साक्षीदार ठरले बांगलादेशी माध्यम प्रतिनिधिंचे शिष्टमंडळ आणि राज्य प्रशासनातील काही मोजकेच अधिकारी...\nबांगलादेश मधील माध्यम प्रतिनिधिंचे शिष्टमंडळ भारताच्या भेटीवर आले आहे. काल ते दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले असून, त्याच्या नियोजित भेटीत मुख्य सचिवांच्या भेटीचा पहिलाच कार्यक्रम होता. बरोबर सायंकाळी सहाच्या सुमाराला शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झाले..मुख्य सचिवांच्या समिती कक्षात स्वागत आणि ओळख परिचयाचा औपचारिक कार्यक्रम झाला. त्यांनतर मुख्य सचिवांनी शिष्टमंडळाचे स्वागत करीत मुंबई देशाची आर्थिक राजधानी, विकसित महाराष्ट्र, बॉलिवूड आदी संदर्भात विवेचन केले.\nशिष्टमंडळातील सदस्यांनीही मुंबईशी निगडित आठवणी, बांग्लादेशवासीयांमध्ये मुंबई, बॉलीवूड विषयी असलेलं आकर्षण याविषयी अनुभव कथन केले. दोन्ही देशांमधील वाणिज्यिक संबंध, औद्योगिक गुंतवणूक यावर चर्चा झाली. अशा प्रकारच्या बैठकित राजशिष्टाचाराला धरून औपचारिक वातावरणात चर्चा होत असते. तशीच चर्चा सुरु असताना शिष्टमंडळातील अल्तमास कबीर हे सदस्य आपल्या जागेवरून उठले आणि मुख्य सचिवांकडे गेले आणि ‘मित्रा आपण एका शाळेतच नव्हे तर एकाच वर्गात होतो’ याची आठवण करून दिली.. उंच, काळ सावळा रंग आणि अनुभवाच्या खुणा दर्शविणारे पांढरे केस, धीरगंभीर चेहरा असलेले कबीर यांना पाहताच मुख्य सचिवांनाही तो सुखद धक्का होता आणि उपस्थितांनाही...कबीर हे सध्या बांग्लादेशातील दै.संगबाद चे संपादक म्हणून काम पाहतात.\nत्याच क्षणी सन 1971 ते 1976 चा काळ मुख्य सचिवांच्या डोळ्यासमोर तरळला... अजमेर राजस्थान येथील ‘मेयो’माध्यमिक विद्यालयात मुख्य सचिव जैन व कबीर हे इयत्ता सहावी ते अकरावीपर्यंत एकाच वर्गात शिकले. एवढ्या वर्षांनी झालेल्या भेटीनंतर दोघांनी काल आठवणींना उजाळा दिला. वर्गात सोबत कोण होते त्यातील काहींची नावे घेतली आणि मुख्य सचिवांना तो काळ पुन्हा आठवला..आश्चर्य मिश्रित आनंदाचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. कबीर यांनी आपल्या बालपणीच्या वर्गमित्राला बांगलादेशला नक्की यायचे, असे निमंत्रण दिले. या घटनेनंतर क्षणात बैठकीचा औपचारीकपणाचा माहोल बदलला..\nसौहार्दपूर्ण संबंध दृढ करण्यासाठी आलेल्या परदेशातील शिष्टमंडळात आपला बालमित्र भेटणे याहून सुखद बाब ती कोणती..माणूस कितीही सर्वोच्च पदावर असला तरी आपल्या जुन्या वर्गमित्राची अचानक भेट झाली तर सगळा शिष्टाचार बाजूला ठेवून तो आपल्या आठवणीत हरवून जातो..तसेच काहीसे मुख्य सचिवांचे झाले होते..मुंबई भेटीच्या गोड स्मृती सोबत नेतानाच अनेक वर्षांनंतर आपला बालमित्र भेटल्याची आठवण बांगलादेशच्या कबीर यांना सर्वांत जास्त भाव��ार यात शंका नाही....\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.goshti.tk/2018/07/03/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-23T04:04:12Z", "digest": "sha1:KRUHIJZMNZIAJYUZQR5KFH2F6ZFBZL4U", "length": 2610, "nlines": 83, "source_domain": "www.goshti.tk", "title": "मंत्र्याचा सल्ला – आजीच्या गोष्टी – Aajichya Goshti", "raw_content": "आजीच्या गोष्टी - Aajichya Goshti\nमंत्र्यांनी व्यावहारिक सल्ला देऊन राजाचे करोडो रूपये कसे वाचवले ते या गोष्टीत आपण ऐकुया.\nस्वर्ग चाहिये या नर्क\nBritt on स्वर्ग चाहिये या नर्क\nBritt on स्वर्ग चाहिये या नर्क\nSnehal on देवानी घेतली परीक्षा\njayakher on शूरवीर बनो\nदुरून डोंगर नेहमी चांगलेच दिसतात पण जवळ गेल्यावरच वस्तुस्थिती कळते Related\nगर्वाचे फळ नेहमीच दुखदायी असते Related\nस्वर्ग हवा की नर्क\nमेहनत व चांगले कर्म करून आपल्या जीवनाला स्वर्ग बनवावे Related\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://billionvoices.magnon-egplus.com/marathi/%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3/", "date_download": "2019-07-23T03:10:26Z", "digest": "sha1:HVBIZDDYQBC5PED7LAXCPCKUWSSJ3UGQ", "length": 22352, "nlines": 141, "source_domain": "billionvoices.magnon-egplus.com", "title": "नदी जोड प्रकल्प : स्वप्न आणि वास्तव | Billion Voices Blog", "raw_content": "\nनदी जोड प्रकल्प : स्वप्न आणि वास्तव\nदुष्काळ किंवा शेतीला कमी पाणी ही पश्चिम आणि दक्षिण भारतासाठी गंभीर समस्या आहे. देशातील सुमारे ३५ टक्के नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्याचवेळी उत्तर आणि पूर्व भारताला दरवर्षी महापुराचा फटका बसतो. या परिसरात अनेक बारामाही नद्या असून त्यांचे लाखो लिटर पाणी कोणताही वापर न होता थेट समुद्राला जाऊन मिळते. उत्तर व पूर्व भागातील वारंवार पूर येणाऱ्या आणि बारमाही नद्यांचे पाणी पश्चिम आणि दक्षिण भारतामधील दरवर्षी कोरड्या होणाऱ्या नद्यांच्या जलाशयात आणून सोडणे म्हणजे नदी जोड प्रकल्प. यामध्ये देशातील मोठ्या नद्या, धरणे आणि कालव्यातील पाण्याचा वापर होणार असून हा केंद्र सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.\nनदी जोड प्रकल्प : स्वप्न आणि वास्तव\nदुष्काळ किंवा शेतीला कमी पाणी ही पश्चिम आणि दक्षिण भारतासाठी गंभीर समस्या आहे. देशातील सुमारे ३५ टक्के नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्याचवेळी उत्तर आणि पूर्व भारताला दरवर्षी महापुराचा फटका बसतो. या परिसरात अनेक बारामाही नद्���ा असून त्यांचे लाखो लिटर पाणी कोणताही वापर न होता थेट समुद्राला जाऊन मिळते. उत्तर व पूर्व भागातील वारंवार पूर येणाऱ्या आणि बारमाही नद्यांचे पाणी पश्चिम आणि दक्षिण भारतामधील दरवर्षी कोरड्या होणाऱ्या नद्यांच्या जलाशयात आणून सोडणे म्हणजे नदी जोड प्रकल्प. यामध्ये देशातील मोठ्या नद्या, धरणे आणि कालव्यातील पाण्याचा वापर होणार असून हा केंद्र सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.\nनदी जोड प्रकल्पाचा इतिहास\nदेशातील नद्या जोडण्याची कल्पना ब्रिटीश अभियंता ऑर्थर कॉटन यांनी मांडली होती. दक्षिण भारतामधील नद्यांना एकमेकांशी जोडून त्यामधून जलवाहतूक सुरू करावी अशी कॉटन यांची कल्पना होती. त्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये १९७२ साली केंद्रीय मंत्री के.एल. राव यांनी गंगा-कावेरी नद्यांची जोडणी करावी असा प्रस्ताव मांडला. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राव यांनी हा प्रस्ताव मांडला होता.\nराव यांनी गंगा नदीचे ६० हजार क्युसेक पाणी बिहारमधील पाटण्याच्या जवळ वळवून सोन,नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा आणि पेन्ना नदीमार्गे कावेरीत नेण्याची योजना मांडली होती. या संपूर्ण प्रकल्पाची लांबी २ हजार ६४० किलोमीटर इतकी होती. एकूण १५० दिवसांमध्ये गंगेचे पाणी कावेरी नदीत पोहचेल असा अंदाज राव यांनी आपल्या प्रस्तावामध्ये व्यक्त केला होता.\nत्यानंतर केंद्र सरकारने राव यांच्या या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर नदी जोड प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर दहा वर्षांनी मोदी सरकारने हा प्रकल्प पुन्हा एकदा हातात घेतला आहे.\nके. एल. राव यांनी सुचवलेल्या प्रस्तावात नंतरच्या काळात बरीच सुधारणा करण्यात आली . आता नव्या प्रकल्पानुसार देशातील ३७ नद्या ३० ठिकाणी जोडायच्या आहेत. यासाठी ३ हजार ठिकाणी जलाशय बांधावे लागतील. यासाठी १४९० किलोमीटर लांबीचे कालवे आवश्यक आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ५६ दशलक्ष एकर परिसर सिंचनाखाली येईल. हे सध्याच्या सिंचन क्षेत्राच्या जवळपास ३३ टक्के इतके आहे. या प्रकल्पातून ३४ हजार मेगावॅट वीजही निर्माण होऊ शकते.\nनदी जोड प्रकल्पातील अडचणी\nनद्यांची उत्पत्ती लाखो वर्षांपूर्वी झाली. त्यांच्या प्रवाहाचा मार्गही निश्चित आहे. सर्वसाधारणपणे छोट्��ा नद्या या मोठ्या नद्यांना आणि मोठ्या नद्या महासागराला मिळतात असे मानले जाते. मात्र, जगातील सर्वच नद्या महासागरांना मिळत नाहीत. अनेक नद्या या कॅस्पियन समुद्र, अरल समुद्र यासारख्या मोठ्या तलावांना जाऊन मिळतात. या तलावांना विशाल आकारमानामुळे समुद्र असे म्हटले जाते. निसर्गाची रचना ही साधी दिसत असली तरी अतिशय गुंतागुतीची आहे. आधुनिक विज्ञानाला आजही निसर्गातील अशा अनेक घटनांचा अर्थ लावता आलेला नाही. कॅस्पियन समुद्र आणि अरल समुद्र हे याचेच उदाहरण आहे.\nप्रत्येक नदीला स्वत:ची परिसंस्था असते. त्यामधील जलचर वेगळे असतात. पाण्याचा सामू वेगळा असतो. एक नदी दुसऱ्या नदीला जोडताना या सर्व घटकांवर होणाऱ्या परिणांमाचाही अभ्यास होणे आवश्यक आहे. नदी जोड प्रकल्पामध्ये मोडणाऱ्या क्षेत्रात मध्य प्रदेशातील पन्ना या राष्ट्रीय अभयारण्याचाही समावेश आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाचे हे अभयारण्य आहे. या प्रकल्पामुळे अनेक वाघ आणि या भागातील इतर प्राणी बुडून मरतील. याची पर्वा कोण करणार या प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. ‘देशाच्या विकासासाठी विस्थापन’ हे सूत्र अवलंबून आजवर प्रत्येक सरकारने नागरिकांचे विस्थापन केले आहे. विस्थापित झालेल्या नागरिकांच्या आयुष्यात यामुळे कसे बदल होतील या प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. ‘देशाच्या विकासासाठी विस्थापन’ हे सूत्र अवलंबून आजवर प्रत्येक सरकारने नागरिकांचे विस्थापन केले आहे. विस्थापित झालेल्या नागरिकांच्या आयुष्यात यामुळे कसे बदल होतील त्यांची ‘झाडाझडती’ कशी टाळणार त्यांची ‘झाडाझडती’ कशी टाळणार अनेक प्रकल्प पूर्ण करून आणि इतके वर्ष लोटल्यानंतरही या प्रश्नाचे ठोस उत्तरमिळालेले नाही. भारतामध्ये नदी जोड प्रकल्पाने असे प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर इतर कोणत्या देशात हा प्रकल्प राबवला गेला अनेक प्रकल्प पूर्ण करून आणि इतके वर्ष लोटल्यानंतरही या प्रश्नाचे ठोस उत्तरमिळालेले नाही. भारतामध्ये नदी जोड प्रकल्पाने असे प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर इतर कोणत्या देशात हा प्रकल्प राबवला गेला या प्रकल्पानंतर त्या देशातील परिस्थिती कशी बदलली या प्रकल्पानंतर त्या देशातील परिस्थिती कशी बदलली याचा आढावा घेणे आवश्यक आहे.\nसोव्हिएत रशियातील नदी जोड प्रकल्प\nसोव्हिएत रशियात १९५० आणि ६० च्या दशकात नदी जोड प्रकल्प राबवण्यात आला. लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता. या प्रकल्पांतर्गत अरल समुद्राला मिळणाऱ्या सर्व नद्या एकमेकींशी जोडण्यात आल्या. त्याचा थेट फटका अरल समुद्रातील जलसाठ्याला बसला. अरल समुद्राचे पात्र सध्याच्या कझाकिस्तान आणि उझबेकीस्तान या दोन देशांमध्ये आहे. हा तलाव असला तरी याचा आकार अतिशय विशाल असल्याने त्याला समुद्र म्हटले जाते. नदी जोड प्रकल्पानंतर १९९० साली अरल समुद्रात अवघा १० टक्के जलसाठा शिल्लक होता. यामधील मासेही नष्ट झाले होते. या विशाल जलसाठ्याचे रूपांतर अक्षरश: मृत समुद्रात झाले आहे. मासेमारीवर अवलंबून असलेल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला.\nज्या वाळवंटी भागात या नद्यांचे पात्र वळवण्यात आले होते, तेथील परिस्थितीही फारशी समाधानकारक नव्हती. सुरूवातीची काही वर्षं या भागात कापसाचे मोठे उत्पादन झाले, पण त्यानंतर या उत्पादनात घट झाली. या नद्यांमधील ३० ते ७५ टक्के पाणी हे कालवे जोडताना तसेच नैसर्गिक बाष्पीभवनातून वाया गेले. त्यामुळे सोव्हिएत रशियातील हा प्रकल्प एकप्रकारे पांढरा हत्तीच बनला. युनेस्कोनेही या प्रकल्पाचे ‘पर्यावरणीय शोकांतिका’ असे वर्णन करत याच्या अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे.\nसोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर हा संपूर्ण परिसर कझाकिस्तान आणि उझबेकीस्तान या दोन देशांमध्ये विभागला गेला. या देशांनी या अपयशातून धडा घेत अरल समुद्र पुनर्जिवीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या समुद्राचे रुपांत वाळवंटात झाल्याने दोन्ही देशांचे प्रयत्न सध्या अपुरेच पडत आहेत.\nअरल समुद्राचे वाळवंटात रूपांतर होणे ही विसाव्या शतकातील एक मोठी मानवनिर्मित आपत्ती आहे. या आपत्तीपासून भारत धडा घेणार का हा मुख्य प्रश्न आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि सरकारचे भक्कम पाठबळ यामुळे नदीपात्र वळवण्याची कल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. यामुळे एक प्रश्न सुटेल; पण, विस्थापन आणि पूरक्षेत्र निर्माण झाल्याने देशासमोर अनेक नवे प्रश्न उभे राहतील. एका घटकाच्या विकासासाठी दुसऱ्या घटकाचे विस्थापन हीच ‘विकास’ या शब्दाची व्याख्या यामुळे देशात निर्माण होऊ शकते. तसेच या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या वीजेवरही अनेक पर्यावरण तज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जलविद्युत प्रकल्पासाठी हजारो कोटी खर्च करून कालवे निर्माण करायचे आणि नंतर वाढत्या लोकसंख्येची गरज म्हणून औष्णिक विजेचा वापर करायचा असेच आजवरचे सरकारी धोरण राहिले आहे. जलविद्युत प्रकल्पाच्या जोरावर विजेची संपूर्ण गरज भागवणे शक्य नाही. अशा परिस्थितीत या कालव्यांचा उपयोग केवळ उपसा सिंचनापर्यंतच मर्यादित राहू शकतो.\n२००२ साली नदी जोड प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च ५ लाख ६० हजार कोटी होता. मागील २० वर्षात हा खर्च कैक पटीने वाढला आहे. देशाचे पर्यावरण धोक्यात आणणारा हा प्रकल्प व्यावहारिकदृष्ट्याही खर्चिक आहे. याचा बोजा सामान्य नागरिकांना कराच्या रूपात सहन करावा लागेल. सामान्य नागरिकांच्या कराचा पैसा अशा प्रकारच्या अवाढव्य योजनेत खर्च करण्यापूर्वी सरकारने सर्व बाजू तपासून घेणे आवश्यक आहे.\nदुष्काळग्रस्त भागात पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचा वापर करून भूजल पातळीत वाढ करणे शक्य आहे हे आपल्या देशात अनेकांनी वेगवेगळ्या छोट्या प्रकल्पांमधून दाखवून दिले आहे. असे प्रकल्प सर्वत्र राबवून आणि त्याचा सरकारी पातळीवर प्रचार आणि प्रसार करून करून शेती, पर्यावरण आणि पाणी याचा योग्य वापर करणे हाच खरा शाश्वत विकास आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/eating-habits-of-saurabh-gokhale/", "date_download": "2019-07-23T02:35:03Z", "digest": "sha1:PWCQIMQXJVDTS73ADMVD7RVAYUCPJPRW", "length": 23505, "nlines": 159, "source_domain": "www.saamana.com", "title": "सौरभ गोखलेसोबत खिचडी Date | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश…\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ��्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\n>> शेफ विष्णू मनोहर\nअभिनेता सौरभ गोखले फिटनेसच्या बाबतीत अति जागरुक. त्यामुळे प्रथिनयुक्त मांसाहार त्याला विशेष प्रिय… पण त्याच्या हातची साबुदाणा खिचडी निव्वळ अप्रतिम…\nसौरभ गोखल एक हरहुन्नरी कलाकार, जवळपास त्याची माझी ओळख पहिल्यांदा 8-10 वर्षांपूर्वी झाली असावी ती सुद्धा मेजवानीच्या सेटवर. तस पाहिलं बऱयाच नामवंत कलाकारांसोबत माझी पहिली ओळख ही कुकरी शोच्या निमित्ताने सेटवरच झाली आहे, सौरभ मराठी माfिलका, नाटकं करता-करता स्वतःच्या मेहनतीने हिंदी चित्रपटातसुद्धा झळकला. नुकत्याच आलेल्या अजय देवगण याच्या ’सिम्बा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावली होती.\nफुलोरा मधील सगळे लेख त्याला आवडतात आणि मला सुद्धा तुमच्या बरोबर लंच डेटवर जायला आवडेल असं म्हटल्याबरोबर मी लगेच होकार दिला आणि तो म्���णाला इकडे तिकडे न जाता तुम्ही माझ्या घरीच या त्याचं घर पिंपरी-चिंचवड भागात आहे आणि नुकतीच तिथे ’विष्णूजी की रसोई’ सुरु झाल्यामूळे माझं जाणं येणं बरचं होतं. एक दिवस ठरवून आम्ही त्याच्या घरी भेटण्याचं ठरवलं. त्यादिवशी नेमका उपवास असल्यामुळे सौरभ म्हणाला मला साबुदाणा खिचडी उत्तम करता येते. मी सुद्धा आनंदाने होकार दिला कारण साबुदाणा खिचडी माझा वीक पॉईंट आहे. भरपूर खिचडी, ताक, साबुदाणा आणि बटाटयाचे पापड असा बेत ठरला. ठरलेल्या वेळी त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या घरच्या पाच-सहा छोटया-छोटया कुत्र्याच्या पिल्लांनी माझं स्वागत केलं. सौरभ घरसुद्धा सुंदर आहे, भरपूर मोकळी जागा, हिरवागार बगीचा व त्यामध्ये टुमदार असं घर पाहिल्यावर आनंद झाला. गप्पांना सुरु करण्यापूर्वी समोर लस्सी आली, ही लस्सी मी खास तुमच्यासाठी बनवली आहे. त्याची तयारी मात्र मी कालपासून करतो आहे असे तो म्हणाला, अगदी दही लावण्यापासून लस्सीची तयारी केली, याशिवाय मला त्या लस्सीत एक ट्विस्ट दिसला आणि तो म्हणजे लस्सीत त्यांनी भिजवलेला सब्जा घातला होता. त्यामूळे बेसिक पांढऱया लस्सीमध्ये काळा सब्जा उठून दिसतं होता.\nखाण्याच्या सवयींबद्दल विचारलं असता तो नॉनव्हेज प्रेमी आहे असं समजलं. सध्या कोणत्यातरी डायटीशीयनच्या सल्ल्यानुसार तो फक्त चिकन आणि भात ऐवढयावरच समाधानी आहे. त्यामुळे त्याच्या वजनात 7 ते 8 किलो वजनाचा फरक पडला आहे असे तो म्हणाला. खाण्याची कितीतरी इच्छा असली तरी सध्या या डायट प्रकरणामूळे मन मारावं लागतं असे तो म्हणतो. स्वयंपाक करायला आवडतं का हा प्रश्न केल्यावर तो म्हणाला आवडतं पण सध्या वेळ कमी असल्यामूळे किचनकडे लक्ष देत नाही. किचनमध्ये इंटरेस्ट घेण्याचं कारण म्हणजे तुम्हीच आहात असं म्हटल्यावर मी त्याला विचारलं कसं काय तर तो म्हणाला महाराष्ट्राची किचन क्वीन शोधतांना सौरभ ऍकरींग करीत असे, त्यामुळे किचनमध्ये काय-काय गंमती-जमती घडतात हे पाहण्यासारखं आहे. ते बघता बघता मला त्यात गोडी निर्माण झाली. शुटींगमूळे जास्तीत जास्त वेळ घराबाहेर असतो त्यामुळे घरी आल्यावर फावल्या वेळात मी कुकींग या विषयाला प्राधान्य देतो. यानंतर 10 मिनिटांचा ब्रेक घेतला आणि तो खिचडी करायला गेला. 10-12 मिनिटानंतर गरमा गरम साबुदाणा खिचडी त्यावर पांढरे शुभ्र ओले खोबरे, कोथिंबीर, सोबत दह्��ाची वाटी, साबुदाणा पापड आणि भाजलेली मिरची असा बेत समोर आला.\nतो स्वतः उत्तम नॉनव्हेज पदार्थ तयार करतो, पण बाहेर खायचं म्हटलं तर पुण्या-मुंबईतील दोन-तीन ठिकाणांबरोबरच नागपूरातील सावजी प्रकार त्याला विशेषत्वाने आवडतो. बाहेर देशात गेल्यावर खाण्याचा काहीच प्रॉब्लेम येतं नाही, कारण वेगवेगळया प्रकारचे मांसाहारी पदार्थ हात जोडून उभे असतात. अमेरिकेत शुटींग दरम्यान एका मॉलमध्ये हा वेळात वेळ काढून जवळपास रोज जायचा, याचं कारण तिथला ’बुचरी’ हा भाग त्याला प्रचंड आवडायचा आणि त्यांच्या बाजुलाच त्यांच लाईव्ह किचन होतं. तुम्हाला जे काय नॉनव्हेज प्रकार आवडत असतील ते तुमच्या पद्धतीने कापून घ्यायचे आणि बाजूला किचनमध्ये जाऊन तिथे उपलब्ध असलेल्या वस्तूंमधून तयार करायचे असा तिथे प्रकार होता. तसाच काहीचा प्रकार हिंदुस्थानातसुद्धा सुरु करायचा आहे, तसेच भविष्यात जमलं तर ’विष्णूजी की रसोई’ सुद्धा सुरु करायला आवडेल असे म्हणतं आमची खिचडी डेट संपली.\nसाहित्य – 8 नग चिकन ड्रमस्टिक , 3 चमचे सोया सॉस, 4 चमचे वाटलेलं लसूण, 1 नग कांदा , अर्धा चमचा मिरपूड, 1 चमचा मीठ, 1 चमचा कस्टरषायर सॉस, 2 नग लाल मिरच्या वाटलेल्या, 1 कप ताज्या ब्रेडचा चुरा, पाव वाटी अक्रोडचा चुरा, अर्धा कप पांढरे तीळ, एक कप मैदा किंवा 1 कप कॉर्नफ्लोअर, 2 अंडयाचा आतील पांढराभाग, 2 चमचे लोणी.\nकृती – सोया सॉस, मीठ, मिरची, लसूण-कांदा, कस्टरषायर सॉस हे सर्व एकत्र कालवून त्यात लेग पीसेस सात-आठ तास बुडवून ठेवावेत. (लेग पिसेसला सुरीने चिरा द्याव्यात) आयत्या वेळेला एक-एक पीस उचलून मैद्यात घोळवावा व मग तसाच अंडयाच्या पांढऱया भागात बुडवावा. ब्रेडचा चुरा आणि तिळात घोळवावा व बेकींग ट्रेमध्ये ठेवावा. नंतर त्यावर लोणी टाकून चार-पाच मिनिटं किंवा वरुन सोनेरी, चॉकलेटी रंग येईपर्यंत हे पीस ओव्हनमध्ये भाजावेत.\nसाहित्य – 1 वाटी बारीक कापलेले पनीर,अर्धी वाटी दाण्याचे कुट, 3-4 हिरवी मिरची, कोथिंबीर, मिठ, लिंबू, चवीनुसार साखर, तेल.\nकृती – फ्रायपॅन मध्ये तेल गरम करुन प्रथम जीरं, हिरवी मिरची, त्यानंतर पनीर टाकून परतून घ्यावे. त्यानंतर त्यात दाण्याचा कुट व उरलेले साहित्य टाकून परतून थोडी वाफ आणून खायला द्यावे.\nटीप – हा खिचडी प्रकार शोधण्यामागचं कारण हे की, खिचडी करायचं म्हटलं की साबुदाणा 2-3 तास अगोदर भिजवावा लागतो व तो कधी-कधी चिकट होतो त्यामुळे खिचडी चांगली लागत नाही. याचबरोबर साबुदाण्यापेक्षा पनीर मध्ये कितीतरी पौष्टिक तत्वे आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढील5 वे तंत्रज्ञान 5G\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\nपूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार, अतिधोकादायक आढळल्यामुळे निर्णय\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश...\nनगरमध्ये ‘आदित्य संवाद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रीरामपुरात दणदणीत मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/maharashtra/election-result-2019-%E0%A5%A4-kapil-patil-win-in-bhiwandi/474392", "date_download": "2019-07-23T02:59:12Z", "digest": "sha1:UJGGQRSD2DM6H42VPHO6CNTYW7DTPFHD", "length": 19455, "nlines": 141, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Election Result 2019 : भिवंडीत पुन्हा कपिल पाटील, काँग्रेसचा पराभव । Election Result 2019: Will BJP win in Bhiwandi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\n भिवंडीत पुन्हा कपिल पाटील, काँग्रेसचा पराभव\nभाजपने कपिल पाटील यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली.\nभिवंडी : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे कपिल पाटील यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम होती. १,४४,७७२ इतक्या मतांची आघाडी घेतली. त्यामुळे ही आघाडी काँग्रेसचे ���ुरेश टावले यांना शेवटच्या क्षणी मोडणे अशक्य होते. त्यामुळे पाटील यांचा विजय निश्चित होता. १ लाख ५५ हजार ९०४ मतांची आघाडी घेत कपिल पाटील यांनी विजय संपादन केला आहे.\nभिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर शहरी, ग्रामीण, आदिवासी, अल्पसंख्याक, परप्रांतीय अशी लोकसंख्या दिसून येते. त्यामुळे कौल कोणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. परंतु भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली. तर काँग्रेसचे सुरेश टावरे पिछाडीवर राहिलेत. कपिल पाटील यांच्याविरोधात मतदार आणि मित्रपक्ष शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांचे असलेले लक्षणीय प्रमाण यामुळे कपिल पाटील यांना ही निवडणूक जड जाईल असे सांगितले जात होते. मात्र, कपिल पाटील हे विजयी झाले आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये कपिल पाटील यांना ७४ हजार ५६८ मते मिळाली असून, काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्या पारड्यात आतापर्यंत ५६ हजार ३१० मते मिळालीत.\nगेल्या निवडणुकीत भाजपच्या कपिल पाटील यांना ४ लाख ११ हजार ०७० मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांना यांना ३ लाख १ हजार ६२० मते मिळाली होती.\n- भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी ४४ हजार ७७८ मतांची आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसचे सुरेश टावरे पिछाडीवर आहे.\n- हाती आलेल्या कलनुसार भिवंडी लोकसभेची जागा भाजप आपल्याकडे राखण्याची शक्यता\nकपिल पाटिल -भाजपा - 81770\nसुरेश टावरे - कांग्रेस - 59553\nअरुण सावंत - वंचित - 8240\nभाजपा आघाडी - 22217\n- भाजपचे कपिल पाटील यांची आघाडी कायम \nकाँग्रेसचे सुरेश टावरे यांना 29199 मते भाजप 14714 मतांची घेतली आघाडी\nभिवंडी लोकसभा दुसरी फेरी\nकपिल पाटील -भाजपा - 19280\nसुरेश टावरे - कांग्रेस - 11549\nअरुण सावंत - वंचित- 1705\nभाजपला आघाडी - 7731\n- भिवंडी लोकसभा मतदार संघात कपील पाटील यांनी आघाडी घेतली तर काँग्रेसचे सुरेश टावरे हे पिछाडीवर\n- भिवंडी लोकसभा मतदार संघात प्रेसिडेन्सी शाळेच्या इमारतीत टपाली मतदानाच्या मोजणीला सुरुवात\nभिवंडी : या मतदारसंघातून काँग्रेसने माजी खासदार सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे. पण पक्षातूनच त्यांना विरोध होत आहे. ४२ नगरसेवकांनी त्यांना विरोध केला. सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्याची मागणी होत होती. दुसरीकडे कुणबी सेनेचे प��रमुख विश्वनाथ पाटील यांनीही अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू होती. दरम्यान, भाजपने कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराजी दर्शवली आहे. कपिल पाटील यांना यामुळे निवडणुक कठीण जाऊ शकते.\n२०१४ मध्ये भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील हे विजयी झाले होते. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे विश्वनाथ पाटील यांचा पराभव झाला होता. मोदी लाटेत कपिल पाटील यांना जवळपास १ लाख १० हजार मतांनी विजय झाला होता.\nElection Result 2019 : रावेरमध्ये रक्षा खडसे यांचा दणदणीत विजय\n'काश्मीर मुद्यावर पंतप्रधान मोदींनी कधीही ट्रम्प यांच्...\nरत्नागिरीत ड्रग्ज विकताना सुरक्षा अधिकाऱ्यांनाच अटक\nअसं असणार धोनीचं पॅराशूट रेजिमेंटमधील प्रशिक्षण\n'पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत पाकिस्तानला सर्वोत्तम बनवणार...\nकाश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी मोदींनी माझ्याकडे मदत मागितली हो...\n शहीद औरंगजेबचे भाऊ भारतीय लष्करात दाखल\n१ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम\nचंद्राचा शोधही काँग्रेसनेच लावला; गिरीराज सिंहांचा उपरोधिक...\n ईयरफोनमुळे होऊ शकतात 'हे' आजार\nटीम इंडियाचा दरवाजा ठोठावतोय हा मराठमोळा शिलेदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-140-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-07-23T02:31:25Z", "digest": "sha1:NSPFV5CRMQYBD5ARQSAOR5IV3EBRWM5M", "length": 10036, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे जिल्ह्यात 140 मतदान केंद्रे वाढणार | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे जिल्ह्यात 140 मतदान केंद्रे वाढणार\nजिल्हा प्रशासनाचा निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव\nपुणे – मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार आहे. जिल्ह्यात 140 मतदान केंद्र वाढणार आहेत. त्यासाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली होती. यामध्ये मतदारांच्या नाव, पत्यांमधील दुरुस्ती, दुबार नावे वगळण्याबरोबरच नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालयांमध्ये सुद्धा मतदार नाव नोंदविण्यासाठी मोहीम राबविली होती. यामध्��े मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज जिल्हा प्रशासनाकडे जमा झाले.\nदरम्यान, मतदारांची संख्या वाढल्याने मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. लोकसंख्येच्या घनतेनुसार शहरी भागात 1,400 मतदारांसाठी एक केंद्र, तर ग्रामीण भागात 1,200 मतदारांसाठी एक केंद्र असावे, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण 140 मतदान केंद्रे वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदार केंद्रांची संख्या 7 हजार 666 होणार आहे.\n‘पक्षाने संधी दिल्यास विधानसभा लढणार’\n‘पीएमपीएमएल’ला मिळणार वाढीव विद्युतपुरवठा\nमागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी\nअजितदादा…सर्वसामान्यांना आपला वाटणारा नेता\nअजितदादा : कार्यकर्त्यांचे अखंड ऊर्जास्रोत\nप्रगतीशील महाराष्ट्राचा गतिमान नेता\nसुख, शांती, समाधान खरी संपत्ती – आबनावे\nपावसाचा दगा; शेतीला फटका\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/raj-thakare-pune-26546", "date_download": "2019-07-23T02:51:06Z", "digest": "sha1:BHO2W6IUXAPGNKQ3VPFIVYIQY7A54EDL", "length": 9644, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "raj thakare in pune | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न���यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजातीच्या आधारावर नाही तर आर्थिक आधारावर आरक्षण हवे - राज ठाकरे\nजातीच्या आधारावर नाही तर आर्थिक आधारावर आरक्षण हवे - राज ठाकरे\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nपुणे : आरक्षण हे जातीच्या आधारावर नाही तर आर्थिक आधारावर असायला हवे असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर माझी भूमिका तुम्हाला ऐकायची आहे असे सांगून ते म्हणाले मी या विषयावर यापूर्वीही बोललो आहे, पुन्हा एकदा सांगतो काकासाहेब शिंदे या तरुणाने आपला जीव हकनाक गमावला आहे. माझ्या मते आरक्षण हे आर्थिक निकषावरच हवे असे त्यांनी सांगितले. आताचे सरकार असो किंवा यापूर्वीचे सरकार असो ते लोकांच्या भावनेशी खेळतच आहे असाही त्यांनी आरोप केला.\nपुणे : आरक्षण हे जातीच्या आधारावर नाही तर आर्थिक आधारावर असायला हवे असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर माझी भूमिका तुम्हाला ऐकायची आहे असे सांगून ते म्हणाले मी या विषयावर यापूर्वीही बोललो आहे, पुन्हा एकदा सांगतो काकासाहेब शिंदे या तरुणाने आपला जीव हकनाक गमावला आहे. माझ्या मते आरक्षण हे आर्थिक निकषावरच हवे असे त्यांनी सांगितले. आताचे सरकार असो किंवा यापूर्वीचे सरकार असो ते लोकांच्या भावनेशी खेळतच आहे असाही त्यांनी आरोप केला.\nतरुणांना आवाहन करताना ते म्हणाले तुम्ही नीट परिस्थिती समजावून घ्या मुळात नोकऱ्यामध्ये दिलेले आरक्षण उपयोगी पडणार नाही, कारण आता सरकारी नोकऱ्या दिवसेदिवस कमी होत जाणार आहेत आणि जास्तीत जास्त नोकऱ्या खासगी क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत, होत आहेत, या नोकऱ्यामध्ये इथल्या स्थानिक लोकांना जर राखीव ठेवल्या तर कुणालाच आरक्षणाची गरज भासणार नाही. आपल्या नोकऱ्या परप्रांतीय बळकावत आहेत असा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला. महाराष्ट्रात जातीयतेचे विष कालवले जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.\nदिवंगत माजी पंतप्रधान विश्‍वनाथ प्रताप सिंग यांची सर्वात घ���णेरडा पंतप्रधान अशी संभावना करून ते म्हणाले, त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देशात जातीयतेचे विष कालवले गेले आहे. देशात सध्या केवळ मतासाठी राजकारण चालू असल्याचा त्यांनी उल्लेख केला. आपल्या भाषणात ते म्हणाले, पंतप्रधान कुठल्या एका राज्याचा असता कामा नये. त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. तरुणांना आवाहन करताना ते म्हणाले, तुम्ही सावध राहा, राजकारणी केवळ तुमचा वापर करत आहेत त्यांच्यापासून अगदी सावध रहा.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2019-07-23T02:38:06Z", "digest": "sha1:M7MQS7XY54YVL5RNNWMBTJO5MXBDTBGM", "length": 6717, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nहा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पुणे शहरात २५ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष भारतीय वन सेवेतील उच्चाधिकारी व पुणे विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे होते.\nसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. विजय भटकर यांनी केले. या संमेलनात ‘ओळखा कोण’, ‘कर्मवीर भाऊराव पाटील’, ‘गाऊ शौर्यगाथा’, ‘धाडसी गिरिजा’, ‘निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली, शाकाहार’, ‘माझी लाडकी भारतमाता (कीर्तन)’, ‘वन्यप्राण्यांच्या जगातील गंमती जमती’, ‘विज्ञानाचे नाव चांगदेव पासष्टी’, ‘सलाम मृत्युंजयांना' भाग एक-दोन-तीन, ‘स्मरणिका’ या बारा पुस्तकांचे प्रकाशन झाले.\nपहा : साहित्य संमेलने\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nलेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tiny-house-story/", "date_download": "2019-07-23T02:46:46Z", "digest": "sha1:25ZJIKSRQFBKGZ524RU4X7DKYQHHIZH7", "length": 12576, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "आता जिथे-जिथे तुम्ही जाणार, तुमचे 'टायनी हाउस' तुमच्या सोबत येईल", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nआता जिथे-जिथे तुम्ही जाणार, तुमचे ‘टायनी हाउस’ तुमच्या सोबत येईल\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nघर… जिथे आपण आपल्या कुटुंबासोबत राहतो. तुम्ही जगात कुठेही जा पण जे सुख तुम्हाला आपल्या घरात आपल्या लोकांमध्ये मिळत तसे अजून कुठेही नाही. पण आजच्या आधुनिक युगात जिथे सर्वच यशस्वी होण्यासाठी स्पर्धा करत आहेत, त्यांना कधी कधी आपल्या घरापासून दूर देखील व्हावे लागते जे खरच खूप त्रासदायक असत.\nपण आता काळ बदलत चालला आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. लोकं आपल्या सोयीप्रमाणे नवनवीन प्रयोग करायला लागले आहेत. मग आपण आपल्या घराला कसे विसरणार. जिथे आज आपण आपली गाडी, आपलं इतर समान एका ठिकाणाहून दुसरीकडे नेऊ शकतो, मग घर का नाही हे ऐकायला जरा विचित्र वाटत, कारण घर हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे कसं बरं शक्य आहे हे ऐकायला जरा विचित्र वाटत, कारण घर हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे कसं बरं शक्य आहे तुम्हाला असेच वाटत असणार. पण आजच्या जगात काहीही शक्य आहे.\nआज आम्ही तुम्हाला एका अश्या घराबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्यासोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता, म��हणजेच तुम्ही जिथे जिथे जाणार तिथे तिथे तुमचे घर देखील तुमच्यासोबत येणार.\nहे एक छोटसं घर आहे, ज्याला टायनी हाउस म्हणतात…\nहे टायनी हाउस केवळ ५०० चौरसफुटाच्या जागेत बनले आहे.\nहे घर एवढे लहान असल्याने जर कधी तुम्ही कुठे फिरायला जात असाल तर तुम्ही तिथे हे घर देखील घेऊन जाऊ शकता. त्यामुळे आपण घरी नसताना आपल्याला घराची चिंता सतावणार नाही.\nहे घर बनविण्यासाठी २३,००० डॉलर्स म्हणजेच १४,८३,१५१ रुपयांचा खर्च लागतो.\nया घरांची कॉन्सेप्ट इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका कलाकाराच्या डोक्यात आली, त्यांचे नाव Allan Wexler असून १९७० साली त्यांना ही कल्पना सुचली.\nयानंतर Lester waker यांनी यावर एक पुस्तक एखील लिहिले. ज्याचं नाव “Tiny Houses:Or How to Get Away From It All” असे आहे.\nभलेही हे घर दिसायला लहान दिसत असले तरी या घरात तुम्हाला गरजेच्या सर्व वस्तू मिळतील.\nही आहे एक टायनी हाउस कम्युनिटी…\nColorado येथे ४-१० डिसेंबर२०१७ ला येथे एक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. जेथे सर्वांना हे टायनी हाउस बघायला मिळाले.\n२०१५ साली ‘small is beautiful’ नावाची एक डॉक्यूमेंट्री बनविण्यात आली. ही डॉक्यूमेंट्री बघितल्यावर तुम्हाला देखील अश्या कुठल्या घरात जाऊन राहावसं वाटेल.\nCarbondale च्या तुरुंगात १५ वर्ष राहिल्यानंतर या व्यक्तीला तुरुंगाची एवढी आठवण यालला लागली की, त्याने तुरुंगाच्या आकाराचे टायनी हाउस बनवले, जेणेकरून त्याला तुरुंगाची आठवण येऊ नये.\nतर असे हे टायनी हाउस, याला बघितल्यावर तुमच्यापैकी अनेकांची या छोट्याश्या घरात राहायची इच्छा नक्कीच झाली असेल…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← तुम्ही कृणाल पांड्याच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटोज बघितले का\nकडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15 →\nOne thought on “आता जिथे-जिथे तुम्ही जाणार, तुमचे ‘टायनी हाउस’ तुमच्या सोबत येईल”\nअर्थसंकल्प २०१७ – भविष्याकडे जाण्याचा सकारात्मक संकल्प\nनिवडणूक निकालांनी उभे केलेले हे ५ प्रश्न २०१९ च्या निवडणुकांचा निकाल ठरवतील\nगुजरात, हिमाचल निवडणूक निकाल : “जे गांडो थयो” – नेमकं वेडं कोण झालंय\nआईनस्टाईनच्या डायरीतलं अज्ञात पान: भारतीयांबद्दल केलेलं ‘अवैज्ञानिक’ वक्तव्य समोर आलंय\nबंगळूरूच्या प्रशांतने बनवला पाण्यावर तरं��णारा मोबाईल\nइस्लाम ची तलवार आणि १७ लाखांची कत्तल : आमिर तैमूर (भाग ३)\nजाणून घ्या आयफोनच्या मागच्या बाजूला असणाऱ्या व्हाईट लाईन्स मागचा अर्थ\nएका मराठी माणसाने थेट ऑस्करच्या रेड कार्पेटवर मराठी झेंडा फडकावलाय\nभारतीय आणि अमेरिकन दुग्धव्यवसायाचे दुर्दैवी साम्य: अमेरिकेने केलेली चूक आपणही करतोय का\nबहुतांश पुरुषांच्या मनात प्रणयाबद्दल या “फॅन्टसी” असतात\n2015चे 5 सर्वोत्तम animated चित्रपट\nअमेरिकन सरकारने केलेल्या “एथनिक क्लिन्सिंग”चा हा काळाकुट्ट इतिहास झोप उडवणारा आहे\n“अंधाधून” च्या निमित्ताने पुण्यावर विनोद करणाऱ्यांना खास पुणेरी उत्तरं\n“पद्मविभूषण” शरद पवारांच्या चातुर्याची एक अजब कथा\nदेशवासीयांसाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो हे दाखवून देणारं ‘ऑपरेशन थंडरबोल्ट’\nGSTवर बोलू काही – भाग ५: कसं असेल GST चं स्वरूप\nमार्क झुकरबर्गला धारेवर धरताना अमेरिकन संसदेने विचारलेले चित्रविचित्र प्रश्न\nअमेरिकेला “अंकल सॅम” हे नाव कसं पडलं जाणून घ्या रंजक कथा\n“सनस्क्रीन” बाबत प्रचलित असलेले “हे” समज निव्वळ ‘गैरसमज’ आहेत\nइतिहासप्रेमी असूनही जगातील ह्या १० म्युजियम्सना भेट दिली नाहीत तर तुम्ही खूप काही मिस कराल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ms-dhoni-plays-most-odis-for-india-after-sachin-tendulkar-india-pakistan-match-383321.html", "date_download": "2019-07-23T03:30:20Z", "digest": "sha1:7U44FXXRT2FW5PF36TH6HPH36PV33OBE", "length": 21639, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "World Cup : INDvsPAK : धोनीने केली निराशा पण केला नवा विक्रम! cricket ms dhoni plays most odis for india after sachin tendulkar india pakistan match | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसुपरस्टारला किस करायला नकार देणं आणि होकार देणंही 2 अभिनेत्रींना असं पडलं महाग\nबेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या\nपुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, 3 मित्रांना ट्रकनं चिरडलं\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nबेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या\nपुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, 3 मित्रांना ट्रकनं चिरडलं\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nबेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nलिंगायतांना OBCअंतर्गत आरक्षणाचा विचार, मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश\nबेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nपावणे सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 4 हजार, तुम्हीही अकाऊंट चेक करा\nसुपरस्टारला किस करायला नकार देणं आणि होकार देणंही 2 अभिनेत्रींना असं पडलं महाग\nलग्नानंतर महिन्याभराने या नवनिर्वाचित खासदाराने शेअर केला फोटो आणि....\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nBigg Boss Marathi 2 : विणा आणि शिवच्या नात्यात येणार का दुरावा\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nCommonwealth Table Tenis Championship : भारताने सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण\nकोणाला हवा विराट, कोणाला हवा रोहित; भारतीय संघात पडली उभी फूट\nबापासाठी लिव्हर देणारी कोण आहे 'ही' क्रिकेटपटूची गर्लफ्रेण्ड\n'पाकिस्तान संघ प्रोफेशनल नाही, पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत वठणीवर आणणार'\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nबेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\nWorld Cup : INDvsPAK : धोनीने केली निराशा पण केला नवा विक्रम\nपुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, 3 मित्रांना ट्रकनं च���रडलं\nCommonwealth Table Tenis Championship मध्ये भारताचे वर्चस्व, सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nदररोज एक अंडं खा पण का अंड्यामुळे दूर ठेवू शकाल हे आजार\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nWorld Cup : INDvsPAK : धोनीने केली निराशा पण केला नवा विक्रम\nपाकविरुद्धच्या सामन्यात धोनीने मैदानात उतरताच एक नवा विक्रम केला.\nमँचेस्टर, 16 जून: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महेंद्र सिंग धोनी केवळ एक धाव करून बाद झाला. धोनीने या सामन्यात मोठी खेळी करावी अशी सर्वांची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. पाकविरुद्धच्या या सामन्यात धोनीने मैदानात उतरताच एक नवा विक्रम केला. चौथा वर्ल्डकप खेळणाऱ्या धोनीचा हा भारताकडून 341वा एकदिवसीय सामना आहे. प्रत्यक्षात धोनीने भारताकडून 344 सामने खेळले आहेत. पण त्यातील 3 सामने आशिया इलेव्हनकडून खेळले आहेत. भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर जमा झाला आहे.\nभारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याबाबत धोनीने राहुल द्रविडला मागे टाकले आहे. द्रविडने भारताकडून 340 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर देखील 344 वन डे सामने जमा आहेत. पण त्यातील 4 सामने आशिय इलेव्हन संघाकडून तर एक सामना आयसीसी इलेव्हन संघाकडून खेळला आहे. सचिनने भारताकडून सर्वाधिक 461 वनडे सामने खेळले आहेत. गेल्या 13 वर्षापासून भारतीय संघाकडून खेळणाऱ्या धोनीने देशाला तिन्ही प्रकारामध्ये विजेतेपद मिळवून दिले आहे.\nVIDEO : INDvsPAK : हिटमॅनची खेळी मिस झाली का पाहा रोहितचं झंझावाती शतक\nपाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात मात्र धोनीला मोठी खेळी करता आली नाही. मोहम्मद आमिरच्या चेंडूवर तो 1 धाव करुन बाद झाला. धोनीच्या आधी हार्दिक पांड्य़ाने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. तो बाद झाल्यानंतर चाहत्यांनी धोनीचे जोरदार स्वागत केले होते. पण धोनीची बॅट आज चालली नाही.\nधोनीने 344 वनडे सामन्यात 50च्या सरासरीने 10 हजार 562 धावा केल्या आहेत. 183 ही धोनीची सर्वोच्च खेळी आहे. वनडेत त्याने 10 शतके आणि 71 अर्धशतके आहेत. इतक नव्हे तर त्याच्या नावावर एक विकेट देखील आहे. धोनीने 315 कॅच तर 121 स्टंप केले आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तर 811 चौकार आ��ि 225 षटकार त्याच्या नावावर आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nसुपरस्टारला किस करायला नकार देणं आणि होकार देणंही 2 अभिनेत्रींना असं पडलं महाग\nबेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या\nपुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, 3 मित्रांना ट्रकनं चिरडलं\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nCommonwealth Table Tenis Championship : भारताने सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-problem-will-solve-574-villages-nashik-district-11714", "date_download": "2019-07-23T04:05:05Z", "digest": "sha1:D5WQMHDHS57WZHMQRZIRHKJTQV73NG72", "length": 16038, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, water problem will solve in 574 villages in Nashik district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यातील ५७४ गावांचा पाणीप्रश्‍न सुटणार\nनाशिक जिल्ह्यातील ५७४ गावांचा पाणीप्रश्‍न सुटणार\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nनाशिक : नाशिक जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ८२ योजनांना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ५७४ गावांमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा मिटणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nनाशिक : नाशिक जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ८२ योजनांना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ५७४ गावांमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा मिटणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nदुष्काळग्रस्त भागांसाठी वरदान ठरणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांना केंद्र सरकारने मार्च २०१५ मध्ये ब्रेक लावला. या योजना संसद आदर्श ग्राम व गुणवत्ता बाधित गावांमध्येच राबविण्या��्या सूचना दिल्या होत्या. त्याचा फटका राज्यातील गावांना बसला. परिणामी, गेल्या दोन वर्षांत योजनांच्या मंजुरीची संख्या अगदी नगण्य अशी होती. त्यामुळे अनेक गावांना डिसेंबरपासूनच भीषण पाणीटंचाईला तोेंड द्यावे लागत होते.\nराज्य सरकारने राज्यातील योजनांबाबत केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्र सरकारनेे २०१८-१९ मध्ये राज्यातील पाणीपुरवठा योजना हाती घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुचविलेल्या सर्व योजनांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केलेल्या पाणीपुरवठा योजनांचा समावेश करण्यात आला आहे.\nयंदाच्या वर्षी जिल्ह्यातील ५७४ वाड्या-वस्त्या व गावांसाठी २९८ योजनांचा हा आराखडा आहे. या योजना राबविण्यासाठी एकूण ५०१ कोटी ८६ लाख रुपये एवढा अंदाजे खर्च लागणार आहे. तसेच आराखड्यामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी १० कोटी सहा लाख रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. नवीन व सुरू अशा ५८७ गावे-वाड्यांमधील ३१० योजनांसाठी एकूण ५११ कोटी ९२ लाखांच्या आराखड्याला अंतिम मान्यता देण्यात आली आहे.\nनाशिक nashik पाणी water बबनराव लोणीकर २०१८ 2018 संसद भारत उमा भारती uma bharti गिरीश महाजन girish mahajan\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nवणव्यामुळे पतंग, वनस्पतींच्या प्रजाती...जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्याचे परागीकरण करणाऱ्या...\nदुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे...शेलूबाजार जि. वाशीम ः निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे...\nनांदेड, परभणी जिल्ह्यांतील अकरा मंडळांत...नांदेड : नांदेड, परभणी जिल्ह्यांतील ११...\nकोल्हापूर जिल्ह्यातील धरणे निम्मी भरली कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nनाशिक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमननाशिक : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे...\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७...वाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र...\nरत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणीरत्नागिरी : ‘‘तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील...\nसाक्री तालुक्यात दुष्काळाची शक्यतासाक्री, जि. धुळे : पाण्याचे स्रोत आटत आहेत. पाऊस...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/04/blog-post_60.html", "date_download": "2019-07-23T02:30:49Z", "digest": "sha1:SC6DIS35EOAOW6ZBOKUDBKKSOKBLBLLA", "length": 12179, "nlines": 97, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अंदाजे ६१.३० टक्के मतदान | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nलोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अंदाजे ६१.३० टक्के मतदान\nDGIPR ९:२९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nअतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची पत्रकार परिषद\nमुंबई, दि. 23 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदार संघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 61.30 टक्के मतदान झाले असून काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची घटना झाली नसून मतदान शांततेत पार पडले. राज्यात आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते.\nदरम्यान, काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते तात्काळ बदलून देण्यात आले. आज झालेल्या 14 मतदार संघात एकूण 249 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर 28 हजार 691 मतदान केंद्रांपैकी 3 हजार 825 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्टींग करण्यात आले. 1 लाख 54 हजार कर्मचारी या मतदान केंद्रांवर कार्यरत होते. 90 मतदान केंद्रांवर संपूर्ण महिला कर्मचारी होत्या तर चार मतदान केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे कार्यरत होती.\nतिसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजित मतदान अशाप्रकारे : जळगाव 58.00 टक्के, रावेर 58.00 टक्के, जालना 63.00 टक्के, औरंगाबाद 61.87 टक्के, रायगड 58.06 टक्के, पुणे 53.00 टक्के, बारामती 59.50 टक्के, अहमदनगर 63.00 टक्के, माढा 63.00 टक्के, सांगली 64.00 टक्के, सातारा 57.06 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 62.26 टक्के,कोल्हापूर 69.00 टक्के, हातकणंगले 68.50 टक्के. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या 14 मतदार संघात 62.88 टक्के मतदान झाले होते.\nआज झालेल्या मतदानाबाबत अधिक माहिती देताना श्री. शिंदे म्हणाले, सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांचा चांगल्या प्रमाणावर प्रतिसाद दिसून आला. सुरुवातीला मॉक पोलमध्ये ईव्हीएम नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आल्या���ंतर तात्काळ ते बदलण्यात आले. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस दिवसभरात एकूण 334 बॅलेट युनिट (बीयू) आणि 229 सेंट्रल युनिट (सीयू) तर 610 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मतदान यंत्र बदलून देण्याकरिता 14 मतदार संघांमध्ये एकूण 2 हजार 280 वाहने ठेवण्यात आली होती. ही वाहने जीपीएस द्वारे ट्रॅक केली जात होती. त्यामध्ये राखीव यंत्र ठेवण्यात आले होते. मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी आल्या ते बदलण्याकरिता या वाहनांचा वापर करण्यात आला. सुमारे 15 ते 20 मिनिटांच्या आत मशिन बदलण्यात आले असून त्यामुळे मतदानात कोठेही खंड पडला नाही, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.\n14 मतदार संघात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार होते. त्यापैकी 1 कोटी 33 लाख 19 हजार पुरुष तर 1 कोटी 24 लाख 70 हजार महिला मतदार आणि 652 तृतीय पंथी मतदार होते. रावेर मतदार संघात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत अमोल सुरवाडे या मतदाराने संशय व्यक्त केला होता. त्यावर मतदान केंद्राध्यक्षांनी तांत्रिक बाब पूर्ण करण्याकरिता सर्वांसमक्ष मतदानाची चाचणी घेतली. त्यात श्री. सुरवाडे यांनी घेतलेल्या संशयात तथ्य न आढळल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.\nमतदान करताना गोपनीयतेचा भंग होणार नाही यासाठी मतदारांना आवाहन करताना श्री. शिंदे म्हणाले, मतदान केंद्रांमध्ये मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक यंत्र नेण्याची परवानगी नाही तो कायद्याने गुन्हा ठरतो. आज औरंगाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने टीक टॉक ॲपवर मतदान प्रक्रियेचे लाईव्ह चित्रिकरण पोस्ट केले. त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईत झालेल्या एका सभेत सहायक पोलीस आयुक्त नरसिंग यादव यांचा सहभाग आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-23T04:08:13Z", "digest": "sha1:54ITMV53QL76I6RQQ2DANJRHHKQYRB2G", "length": 33263, "nlines": 237, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘गरिबी हटाव’ राजकारण की वास्तव? | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nदुसरी यादी प्रसिद्ध : विज्ञानसाठी 89, वाणिज्यसाठी 84 टक्के कटऑफ\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nदुसरी यादी प्रसिद्ध : विज्ञानसाठी 89, वाणिज्यसाठी 84 टक्के कटऑफ\n‘गरिबी हटाव’ राजकारण की वास्तव\nनिवडणुकांच्या काळात प्रमुख राजकीय पक्षांचे जाहीरनामे हा केवळ चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधी पक्षाच्या जाहीरनाम्यावर टीकेची झोड उठवताना आपला पक्ष त्या पक्षाच्या सवंग लोकप्रियतेच्या वाटेने कसा जात नाही, हे सांगण्याकडे बहुतेक प्रमुख पक्षांचा कल असतो. आताही काँग्रेसचा जाहीरनामा बाहेर आल्यानंतर ‘गरिबी हटाव’च्या घोषणेवरून भाजप आणि काँग्रेसदरम्यान आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले आहे.\nयंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात पुन्हा एकदा ‘गरिबी हटाव’चा मुद्दा चर्चेत आला आहे. खरे तर ही घोषणा आजवर विविध निवडणुकांच्या काळात देण्यात आली. त्यादृष्टीने वेळोवेळच्या सत्ताधार्‍यांनी काही योजनाही आखल्या. विशेषत: इंदिराजींच्या नेतृत्वाखालील सरकारने यावर विशेष भर दिला. परंतु या सार्‍यातून गरिबी हटवण्यात खरेच यश आले का ती किती प्रमाणात हटवण्यात आली ती किती प्रमाणात हटवण्यात आली हा संशोधनाचा विषय ठरेल. आजही देशात दारिद्य्ररेषेखाली राहणार्‍यांची संख्या लक्षात घेण्याजोगी आहे. दुर्गम भागात राहणारे, आदिवासी यांच्याही स्थितीत मोठा फरक पडल्याचे दिसून येत नाही. गोरगरीब जनतेला माफक दरात अन्नधान्य उपलब्ध व्हावे आणि त्यांची अन्नाची मूलभूत गरज भागावी या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानांद्वारे अन्नधान्य वितरणाची योजना पुरती मोडकळीस आली आहे. दुसरीकडे महागाई वाढत चालली आहे. अशा स्थितीत ही जनता कसे दिवस काढत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. हा महत्त्वाचा मुद्दा यावेळच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचार काळात चर्चेत येण्याचे कारण यासंदर्भातल्या काही योजनांची झालेली घोषणा. नेहमीप्रमाणे याही योजनांबाबत आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यांचा विचार करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या मुद्यांचा वेध घेणे महत्त्वाचे ठरेल.\nइंदिरा गांधी यांनी 1969 पासूनच काँग्रेस पक्षातील डाव्या विचारांचे नेते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांना झुकते माप देत राजकारण सुरू केले. इंदिराजींनी संस्थानिकांचे तनखे रद्द केले आणि बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. 1971 च्या निवडणूक प्रचारातही पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मोठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन आपला पराभव करण्याचा प्रयत्न करत आहेत, हा मुद्दा त्या वारंवार सांगत. आता 2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात विरोधकांना ‘महामिलावटी’ असे संबोधून, देशहित फक्त मलाच कळते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. वास्तविक, त्याच धर्तीवर पूर्वी ‘वो कहते हैं इंदिरा हटाव, मैं कहती हूँ गरिबी हटाव’ असे सांगत इंदिराजींनी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले होते, हे लक्षात घ्यायला हवे. त्यात ‘गरिबी हटाव’चा नारा आणि समाजवादी धोरणे यामुळे 1967 नंतर काँग्रेसपासून दूर गेलेले अनेक समाजिक गट पुन्हा काँग्रेसकडे परतू लागले आणि 1972 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वच प्रांतांमध्ये इंदिरा काँग्रेसला मोठे यश मिळाले. 1971 च्या पाचव्या लोकसभा निवडणुकांमध्ये एकूण 518 पैकी 352 जागांवर विजय मिळवून इंदिराजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने संघटना काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या बड्या आघाडीचा पार धुव्वा उडवला होता. त्यामागोमाग 1972 च्या विधानसभा निडणुकांमधल्या यशामुळे विरोधी पक्षांचा प्रभाव कमी झाला आणि इंदिरा काँग्रेसची सत्ता प्रस्थापित झाली. एकंदर ‘गरिबी हटाव’च्या घोषणेचा आणि डाव्या धोरणांचा काँग्रेसला फायदा झाला. त्याला आता जवळपास 50 वर्षांचा कालावधी लोटला आहे.\nया पार्श्वभूमीवर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांसाठी ‘न्यूनतम आय योजना’ आणू, असे आश्वासन दिले असून त्याचा 20 टक्के (सुमारे 25 कोटी) लोकसंख्येला फायदा मिळू शकेल. या योजनेला एकूण 3 लाख 60 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ जोसेफ स्टिगलिश, अमर्त्य सेन अशा अर्थशास्त्रज्ञांशी चर्चा करून ही योजना तयार करण्यात आली असून रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनीही या योजनेबाबत तत्त्वतः आक्षेप घेतलेले नाहीत. निवडणुकांपूर्वी मोदी सरकारने शेतकर्‍यांना वर्षाला सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य देणारी ‘पंतप्रधान किसान योजना’ जाहीर केली असून त्यासाठी 75 हजार कोटी रुपये लागणार आहेत. भाजपची ही योजना गरिबांच्या हिताची आणि काँग्रेसची मात्र फसवी असे मानता येणार नाही. काँग्रेसप्रणीत योजनेवरही देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजेच जीडीपीच्या फक्त 2 टक्के इतकी रक्कम खर्च होणार आहे. एवढी रक्कम तर कंपन्या आणि श्रीमंत व्यक्तींना नेहमीच करसवलतींच्या रूपाने देण्यात येत असते. या योजनेबद्दलचे आक्षेप हे त्यावरील खर्चाबद्दल नसून अन्य तपशिलांबाबत आहेत. मुख्य म्हणजे अनेक राज्यांमध्ये किमान वेतन एक हजार रुपयांपेक्षा खूप कमी असताना ‘न्याय’ योजनेअंतर्गत किमान ���त्पन्न पातळी दरमहा 12 हजार रुपयांची गृहीत धरण्यात आली आहे. तसेच या योजनेसाठी पात्र व्यक्तींची निवड कशी करणार, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी 2011-2012 ची सामाजिक, आर्थिक आणि जातीची जनगणना आधारभूत मानण्यात येणार आहे, असे सांगण्यात येते. परंतु या गणनेत कौटुंबिक उत्पन्नाची मोजणीच करण्यात आलेली नाही. तसेच ही योजना सुरू करताना अन्य अनावश्यक अनुदाने बंद करण्यात येणार आहेत की नाहीत, तेही समजायला हवे.\n2004 ते 2014 या काळात दारिद्य्र कमी होण्याचा वेग सर्वाधिक होता. काँग्रेसला लाखोली वाहणार्‍या भाजपने ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे. अर्थात, इंदिरा आणि राजीव युगात गरिबी ज्या वेगाने घटायला हवी होती तशी ती अजिबात घटली नाही, ही वस्तुस्थिती आहे. देशात स्मार्ट सिटी, मल्टिप्लेक्स, मॉल्स, उड्डाणपूल, मेट्रो, मोनो, बुलेट ट्रेन या सर्व गोष्टी होत असल्या तरी त्याचवेळी अजूनही करोडो लोक दारिद्य्राच्या खाईत आहेत, हे नाकारता येणार नाही. अगदी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे उदाहरण घेतले तरी तिथेही मुख्यतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले दुष्काळी भाग दारिद्य्राचे चटके अनुभवत आहेत. या पार्श्वभूमीवर हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातल्या 24 जिल्ह्यांच्या 125 गरीब आणि दुर्गम गावांना भेट देऊन ‘दारिद्य्राची शोधयात्रा’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कुलकर्णी हे अर्थतज्ञ नव्हेत. परंतु एक लेखक आणि कार्यकर्ता या भूमिकेतून त्यांनी हे काम केले असून त्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, यशदा, गोखले इन्स्टिट्यूटमधल्या तज्ञांच्याही भेटीगाठी घेतल्या. मुख्य म्हणजे घरी बसून शेरेबाजी करण्यापेक्षा पिचलेल्या माणसांच्या समस्या त्यांनी कमालीचे कष्ट घेऊन समजावून घेतल्या. त्यातली काही निरीक्षणे डोळ्यात अंजन घालणारी आहेत.\nभटक्या विमुक्तांकडे चांगल्या अन्नाची वानवाच असते. निलंगा शहरातले भटके लोक हातात जितके पैसे असतील त्या प्रमाणात किराणा घेतात. त्यात तेल तर केवळ एका फोडणीपुरते विकत आणले जाते. महिला, मुले जवळच्या घरांमधून भाकरी मागून आणतात. काही गावांमध्ये तर महिन्याचे धान्य मिळण्याची तारीख उलटून गेली तरी रेशन आलेले नव्हते. गावोगावी रेशन मिळण्याचा दिवस सांगितलेला असतो. त्या दिवशी मजुरांना काम सोडून घरी थांबावे लागते. बागायती पट्ट्यात मजुरांना रोजगार हमीची सहज कामे मिळतात, तशी ती विदर्भातल्या मजुरांना मिळत नाहीत. पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यात पावसाळ्यात शेतमजुरांना केवळ 35 दिवस काम मिळते. पावसाळ्यातले उरलेले दिवस खूपच कठीण जातात. मग नाईलाजाने सावकाराकडून उचल घ्यावी लागते आणि डोंगरात मिळणारी भाजी खाऊन जगावे लागते. हेरंब कुलकर्णी यांनी या अहवालातून असंघटित मजुरांच्या व्यथा अतिशय पोटतिडकीने मांडल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी मिरची खुडण्याचे काम दिले जाते. त्या तिखट मिरच्या खुडण्याने हात हुळहुळे होतात, बोटे दुखतात. हे काम वेगाने होण्यासाठी दोन पायांवर बसावे लागते.\nशेतकर्‍यांकडून या मिरच्या अवघ्या 25 रुपये किलो या दराने घेतल्या जातात आणि बाजारात 65 रुपये किलोहून अधिक भावाने विकल्या जातात. यात मजुरांना मात्र कवडीमोल भावाने राबवून घेतले जाते. खेड्यातले दलित कसे जगतात, शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये छळवणूक कशी केली जाते, ग्रामीण शिक्षणाची यत्ता काय आहे, वनहक्कांच्या प्रतीक्षेत असलेले आदिवासी आणि प्रकल्पग्रस्तांचे अधांतरी आयुष्य अशा विषयांवर तसेच त्या-त्या जगातल्या जळजळीत वास्तवावर हेरंब कुलकर्णी यांनी भेदक प्रकाश टाकला आहे. पुणे-मुंबईतल्या अनेक सुखवस्तू मध्यमवर्गीयांना वाटते की, भारतात गरिबी नाहीच. आता टेन्शन खल्लास झाले असून सर्वच मज्जाच मज्जा आहे. याच विचारातून काँग्रेसच्या ‘न्याय’ योजनेचीही टिंगल केली जाते. परंतु सरकारच्या राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनेच्या अहवालातून हेरंब कुलकर्णी यांच्यासारख्यांच्या निरीक्षणातून वास्तव समोर आले आहे.\nसुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथे दूषित पाण्यातून अतिसाराची साथ\nबड्या देशांचा व्यापारी समतोल\nBlog : आघाड्यांची चलती\nबड्या कर्जबुडव्यांना चाप लागणार\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n# Video # भाऊबिज : श्री संत मुक्ताबाईस ज्ञानदादाकडून भाऊबीज साडीचोळी\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nराफेल विमानाच्या खरेदीचे तपशील केंद्र सरकारकडून सादर\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nसलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\n‘ठग ऑफ महाराष्ट्र’ विरोधकांचा हल्लाबोल\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nसं���मनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nदुसरी यादी प्रसिद्ध : विज्ञानसाठी 89, वाणिज्यसाठी 84 टक्के कटऑफ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nबड्या देशांचा व्यापारी समतोल\nBlog : आघाड्यांची चलती\nबड्या कर्जबुडव्यांना चाप लागणार\nदुसरी यादी प्रसिद्ध : विज्ञानसाठी 89, वाणिज्यसाठी 84 टक्के कटऑफ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/15525", "date_download": "2019-07-23T03:24:37Z", "digest": "sha1:CHKFQEU2U3IKIYKP52IERQAG5OYPQVSH", "length": 4139, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मशीन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मशीन\nए टी एम मशीन \nमाणसाची किंमत जिथे पैश्यात मोजली जाते तो हा जमाना. तिथे एटीएम मशीन म्हणजे वजन काटा. त्यातून खडखड आवाज करत बाहेर पडणार्‍या कोर्‍या करकरीत नोटा तुमचे आजचे वजन. पाठोपाठ तुमची समाजातील पत लिहून येणारी बॅंकबॅलन्स स्लीप. आठ हजार रुपये मी काढले होते आणि शिल्लक जमा तिच्यावर दाखवत होती तब्बल चार लाख, चौसष्ट हजार, आठशे सतरा रुपये. आजची तारीख तेवीस. पगाराला आठवडा बाकी. तो झाला की हा आकडा सव्वापाचच्या घरात. महिन्याभरात मोठा खर्च न आल्यास पुढच्या महिन्याअखेरीस मी पाच लाखाच्या क्लबमध्ये हक्काने विराजमान होणार होतो. हा हिशोब लावतच मी बाहेर पडलो तर समोर तोच तो मगासचा रखवालदार.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परव��ीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/maharashtra/ncp-candidate-ramesh-karad-withdraw-nomination-legislative-council-election-114624", "date_download": "2019-07-23T02:46:12Z", "digest": "sha1:ODMOK3GWDCIQADDDNTTC5DAOPDMOFK4E", "length": 5107, "nlines": 50, "source_domain": "amp.esakal.com", "title": "NCP candidate Ramesh Karad withdraw nomination in legislative council election रमेश कराड यांची उमेदवारी मागे; राष्ट्रवादीला जबर धक्का | eSakal", "raw_content": "\nरमेश कराड यांची उमेदवारी मागे; राष्ट्रवादीला जबर धक्का\nसयाजी शेळके | सोमवार, 7 मे 2018\nज्या उमेदवाराला दोन दिवसांपूर्वी पक्षात घेतले, त्या राष्ट्रीय पक्षाला त्याची अधिकृत उमेदवारी मागे घ्यावी लागते, यापेक्षा दुसरी नामुष्की कुठली असू शकते.\n- सुरेश धस, उमेदवार, भाजप.\nVidhansabha 2019 : युती तुटणे भाजपच्या पथ्यावर\nसातारा - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या नेत्यांच्या गेल्या आठवडाभरातील वक्तव्यांमुळे युती पुन्हा तुटण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशा परिस्थितीला...\nआमदारांच्या राजीनाम्यामागे भाजपचाच हात\nबंगळूर : विश्वासदर्शक ठरावावर मतदानास विलंब केल्यास अनैतिकता ठरते; मग आमदारांना पळवून नेऊन त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणे नैतिकता आहे का, असा...\nमहर्षीनगर - प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सोमवारी चंद्रकांत पाटील यांना तलवार भेट देऊन सत्कार करताना भाजप कार्यकर्ते.\nपावणेदोन कोटी मतांसाठी प्रयत्न करा - चंद्रकांत पाटील\nमार्केट यार्ड - 'राज्यात भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर सरकार आणायचे असेल, तर किमान 1 कोटी 67 लाख मते...\nढिंग टांग : दैवी शक्‍तीचे प्रयोग\nअत्यंत भक्‍तिभावाने भल्या सकाळी मुखसंमार्जन, स्नानादी नित्यकर्मे पार पाडून आम्ही गोरेगावात गेलो. तेथील भव्यदिव्य मांडव फुलून गेला होता. बघावे तेथे...\nदहावीत पुन्हा मिळणार तोंडी परीक्षेचे गुण\nनागपूर : दहावीच्या अभ्यासक्रमातून तोंडी परीक्षेचे गुण यावर्षीपासून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा फटका दहावीच्या निकालात...\n'चंद्रकांतदादा, सावरकर आणि हेडगेवार ही नावे तुम्हाला लखलाभ'\nमुंबई : पाटील साहेब, उगाच शिवाजी महाराज आणि टिळकांच्या नावाशी भाजपाचे नाव जोडू नका शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष राजा होते आणि टिळक ब्रिटिशांविरुद्ध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/maharashtra/sarpanchs-need-pay-much-gramsevaks-wages-increases-114262", "date_download": "2019-07-23T02:41:45Z", "digest": "sha1:AR7WRS6G7XY4CIRSBSM6UCA4VJJF5NLY", "length": 5141, "nlines": 56, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Sarpanchs need to pay as much as gramsevaks wages increases सरपंचांना हवे ग्रामसेवकाच्या वेतनाएवढे मानधन | eSakal", "raw_content": "\nसरपंचांना हवे ग्रामसेवकाच्या वेतनाएवढे मानधन\nसकाळ वृत्तसेवा | रविवार, 6 मे 2018\nराज्यातील सरपंचांना आता ग्रामसेवकाच्या वेतनाएवढे मानधन हवे आहे. शिवाय, आमदार- खासदार निधीप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला वार्ड निधी मिळावा असाही आग्रह आता पुढे आला आहे.\nविजेवर चालणाऱ्या बसगाड्या कोल्हापूरला द्या - संभाजीराजे\nकोल्हापूर - कोल्हापूरला विजेवर चालणाऱ्या बसगाड्या देण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत...\nनिवडणुकीच्या तोंडावर गुन्हे दाखल होऊ नयेत : डॉ. कोल्हे\nपुणे : निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही राजकीय व्यक्तीवर राजकीय द्वेषातून व सुड भावनेतून गुन्हा दाखल होऊ नये, तसेच अशा प्रकारांना आपण सर्वांनीच विरोध...\nगटारे, शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही: साध्वी\nभोपाळ : गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाली नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य भोपाळच्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी...\nसांगलीः खानापुरात अखेर कृष्णामाई दाखल\nखानापूर - अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरात कृष्णा नदीचे पाणी टेंभू योजनेच्या माध्यमातून दाखल झाले. सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी पाईपलाईनमधून पाणी...\nVidhansabha2019 : खासदार संजय पाटील यांच्यावर 'या' मतदारसंघांची जबाबदारी\nसांगली - खासदार संजय पाटील यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जिल्ह्यातील...\nराष्ट्रवादी काँग्रेसचा ‘राष्ट्रीय’ दर्जा धोक्‍यात\nमुंबई - लोकसभेच्या सलग दोन निवडणुकांत झालेला पराभव आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुरेशी मते मिळाली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-shivshhi-driver-penalty-100497", "date_download": "2019-07-23T02:37:42Z", "digest": "sha1:CYFSGZDFBKEIGZV4XAIYHJ7LJNWAMPTI", "length": 4747, "nlines": 43, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news shivshhi driver penalty शिवशाहीच्या मद्यपी चालकाला 50 हजारांचा दंड | eSakal", "raw_content": "\nशिवशाहीच्या मद्यपी चालकाला 50 हजारांचा दंड\nसकाळ वृत्तसेवा | बुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nनाशिकः राज्य परिवहन महामंडळातर्फे 3 मार्च पर्यंत मद्यपी कर्मचारी शोध मोहिम राबविण्याचे जाहीर करुनही शिवशाही बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवितांना आढळुन आल्याने महामंडळाने 'शिवशाही' बसेस पुरविणाऱ्या भागीरथी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला 50 हजाराचा दंड केला आहे.\nनवी मुंबईत भरधाव कारने 7 जणांना चिरडले; दोघांचा मृत्यू (व्हिडिओ)\nमुंबई : नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6 वसाहतीमध्ये रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास भरधाव स्कोडा गाडीने सात जणांना चिरडले. यामध्ये दोन जणांचा मृत्यू...\nखेड घाटात पडलेल्या तरुणास जीवदान\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड घाटात वळणावर चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीसह चालक १५० फूट दरीत कोसळला. यामध्ये जखमी झालेल्या...\nमुंबई : खालापूर हद्दीत वावंढळ गावानजीक खोपोलीहून पनवेलकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्ता सोडून पाण्याने...\nतिलारी घाटाची अनिश्‍चितता कायम\nदोडामार्ग - जवळपास पाच कोटी रुपये खर्च केलेल्या तिलारी घाटाची वाट नियोजनशून्य कारभारामुळे बिकट झाली आहे. सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि कर्नाटक...\nनांदेड सिटीत टँकरच्या धडकेत बुलेट चालकाचा मृत्यू\nखडकवासला : नांदेड सिटीत पाण्याचा टँकरने आणि बुलेटला धडक दिल्याने बुलेट चालक जागीच ठार झाला आहे. बुलेट चालक हे नांदेड सीटीत सुरक्षा अधिकारी म्हणून...\nरिक्षाचालकाच्या मुलाची राष्ट्रीय युवा पुरस्कारावर मोहर\nकोल्हापूर - येथील ओंकार राजीव नवलिहाळकर यांची २०१६-१७ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली. केंद्रीय युवककल्याण व खेळ मंत्रालयाने याची घोषणा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2019-07-23T02:35:28Z", "digest": "sha1:JPFBRTSQXMAENSRZDKEDTDWSQ3ZGWWM3", "length": 3307, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:न्यू यॉर्क शहरातील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:न्यू यॉर्क शहरातील खेळ\n\"न्यू यॉर्क शहरातील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ डिसेंबर २०१७ रोजी ०५:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agrowon-news-marathi-setback-assembly-work-due-heavy-rain-maharashtra-10069", "date_download": "2019-07-23T03:53:38Z", "digest": "sha1:S4NPX6LFAGHZY25FSEL32IQKVORZFJM4", "length": 17831, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, setback for assembly work due to heavy rain, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविधिमंडळ कामकाजाला जोरदार पावसाचा फटका\nविधिमंडळ कामकाजाला जोरदार पावसाचा फटका\nशनिवार, 7 जुलै 2018\nनागपूर : सरकारने आपल्या अट्टहासाने नागपूरला पावसाळी अधिवेशन घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी (ता. ६) पहिल्याच पावसात वीज गेल्याने विधिमंडळाच्या अधिवेशनाचे कामकाज स्थगित करावे लागले. राज्यात दुर्गम प्रदेशात वीजपुरवठा केला असल्याचा दावा करणाऱ्या सरकारच्या विधान भवनच्या पॉवर हाउसमधे पाणी साचल्याने संपूर्ण वीज बंद करण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले.\nनागपूर : सरकारने आपल्या अट्टहासाने नागपूरला पावसाळी अधिवेशन घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी (ता. ६) पहिल्याच पावसात वीज गेल्याने विधिमंडळाच्या अधिवेशनाचे कामकाज स्थगित करावे लागले. राज्यात दुर्गम प्रदेशात वीजपुरवठा केला असल्याचा दावा करणाऱ्या सरकारच्या विधान भवनच्या पॉवर हाउसमधे पाणी साचल्याने संपूर्ण वीज बंद करण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले.\nपॉवर हाउसमध्ये पाणी गेल्याने धोक्याचा इशारा म्हणून जनरेटरदेखील सुरू करण्यास अधिकाऱ्यांनी मज्जाव केला. विधान भवनाचे हे हाल तर महाराष्ट्राचे काय हाल असतील असा सवाल विरोधी आमदार सत्ताधारी आमदारांना विधान भवनाच्या आवारात विचारत होते.\nया वेळी विधान भवन परिसरात विरोधी सर्व सदस्य या विषयावरून सरकारच्या कारभाराची खिल्ली उडवत होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारच्या या निष्काळजीपणावर सडकून टीका केली. अजित पवार यांनी तर संताप व्यक्त करत, कशाला केला होता अट्टहास मुहूर्तावर अधिवेशन घेतले तरी संकट टाळता आले नाही काय मुहूर्तावर अधिवेशन घेतले तरी संकट टाळता आले नाही काय\n‘‘विधिमंडळाच्या इतिहासात अधिवेशन काळात लाइट जाऊन कामकाज बंद पडावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारचा नियोजनशून्य कारभार, नागपूरला अधिवेशन घेण्याचा निरर्थक बालहट्ट यामुळे ही वेळ आली आहे,’’ अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राज्यात जलयुक्त शिवार अयशस्वी झाले असले, तरी फडणवीस सरकारने नागपुरात पावसाळी अधिवेशन घेऊन ''जलयुक्त नागपूर'' असल्याचे मात्र दाखवून दिले आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.\nदरम्यान, पावसामुळे अधिवेशनाचे कामकाज बंद होण्याची ही पहिली वेळ नसून, नागपुरात झालेल्या पहिल्या पावसाळी अधिवेशनातदेखील पाऊस आल्याने कामकाज बंद केले होते, असा दावा सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे.\nपाऊस पडल्याने मुंबई दरवर्षी तुंबते यावरून शिवसेनेवर निशाणा साधणाऱ्या भाजपवर नागपूर तुंबल्याने शिवसेनेने पलटवार केला. रविभवन व आमदार निवासासह विधान भवनात पाणी तुंबल्याने शिवसेनेने हल्लाबोल केला. मुंबईचा नैसर्गिक भूभाग समुद्रसपाटीला असून, नागपूरपेक्षा कित्येक पट पाऊस जास्त पडतो. मात्र मुंबई महापालिका तातडीने उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणते, असा दावा आमदार सुनील प्रभू यांनी केला. मुंबई तुंबल्यानंतर महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. आता नागपुरात पावसामुळे इतिहासात पहिल्यांदाच अधिवेशन बंद करावे लागले याला नागपूर महापालिका जबाबदार नाही काय जो न्याय राजधानी मुंबई मनपाला दिला जातो तो न्याय उपराजधानी नागपूर देणार काय, असा सवाल शिवसेना नेते व आमदार उपस्थित करत आहेत.\nअधिवेशन महाराष्ट्र आमदार विषय अजित पवार धनंजय मुंडे जलयुक्त शिवार ऊस पाऊस मुंबई नागपूर महापालिका\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्कर��� अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफ���ड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%97-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-23T02:52:09Z", "digest": "sha1:SIDW76TRUIZ3ZNP5A33JEZE4T7PF35OA", "length": 10345, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगास नग उभे करून हिंदूंना दहशतवादी ठरवू नका – शिवसेना | Dainik Prabhat", "raw_content": "\nनगास नग उभे करून हिंदूंना दहशतवादी ठरवू नका – शिवसेना\nमुंबई: रामजन्मभूमीच्या संघर्षात जे जीवावर उदार होऊन लढले व खटले अंगावर घेतले त्यांची काँग्रेस राजवटीत फरफट झाली. ते सर्व लोक हिंदुत्ववादी म्हणून दहशतवादी ठरवले जाऊ नयेत, अशी अपेक्षा शिवसेनेचे मुखपत्र सामानाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली.\nपानसरे, दाभोलकरांचे प्राण घेणारे कोणीही असोत, त्यांना कठोर शासन व्हायलाच हवे. फक्त नगास नग उभे करून हिंदूंना दहशतवादी ठरवू नका इतकेच. कारण उद्या देशावर संकट येईल तेव्हा हिंदूंची सर्व मने आणि मनगटे अशा कारवायांमुळे आधीच विझून गेलेली असतील. अशे सामानातून स्पष्ट करण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकाँग्रेस राजवटीत ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाने चांगलीच खळबळ माजवली होती. तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम यांनी हिंदू दहशतवादाची बांग दिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने त्यावेळी संसदेत आणि रस्त्यावर थैमान घातले होते. आज काँग्रेसचे राज्य नाही. महाराष्ट्रात व दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे राज्य असूनही ‘हिंदू दहशतवाद’ असल्याचे ढोल बडवले जात आहेत व त्याबाबत सरकारने खुलासा करणे गरजेचे आहे.\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nएसटी महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना\nलिंगायत समाजाचा प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवा- मुख्यमंत्री\nटंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी माजी सैनिकांना दोनदा संधी\n‘विधानसभा निवडणुकांमुळे आदित्य ठाकरेंना शेतकऱ्यांचा पुळका\nअग्रलेख : कोण होणार मुख्यमंत्री \nविधानसभा निवडणूकीत आम्ही मुंबईतील सर्व जागा जिंकणार- मुख्यमंत्री\nमोहितेंच्या अडचणींमध्ये वाढ; कोणत्य��ही क्षणी अटक केली जाण्याची शक्‍यता\n‘अलिबागवरुन आला आहेस का’ डायलॉगवर बंदी नाहीच- हायकोर्ट\nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/youth-got-murdered-by-his-master-after-beaten-up/", "date_download": "2019-07-23T03:22:00Z", "digest": "sha1:CQGV4GFPAAC5EZFQXYKQGINNUKMOWFMF", "length": 15031, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "जातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nपाणी फिल्टर प्लॅन्टवर कामास असलेल्या एका 27 वर्षीय दलित तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून त्याची हत्या केल्याची घटना अंबड येथे घडली आहे. अनिल नितीन नाटकर (27, रा.पारडगांव ता.घनसावंगी जि.जालना) असे खून झालेल्या तरुणाचे नांव आहे. त्याला बळजबरीने फिल्टर प्लॅन्टच्या कामावर नेऊन त्याच्या डोक्यावर, हातावर हत्याराने मारून त्याचा खुन केल्याची घटना 12 जून रोजी घडली. या प्रकरणी फिल्टर प्लॅन्टच्या मालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत ठाणे अमलदार एम.बी.जगधने यांच्याकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, घनसावंगी तालुक्यातील पारडगांव येथील दलित तरुण अनिल नितीन नाटकर हा त्याच्या परिवारासह दर्गा पराडा येथे राहत होता. व तो सय्यद अली अहेमद सय्यद अनिस यांच्या दर्गा पराडा येथील पाणी फिल्टर प्लॅन्टवर महिन्याने कामाला होता. अनिल नाटकर हा कामावर न गेल्याने पाणी फिल्टर प्लॅन्ट मालक सय्यद अली अहेमद सय्यद अनिस याने त्याच्या घरी जाऊन त्यास जातिवाचक शिवीगाळ केली. व बळजबरीने पाणी फिल्टर प्लॅन्टवर घेऊन गेला. तेथे हत्याराने त्याच्या डोक्यावर व हातावर मारहाण करून त्याची हत्या केली.\nयाप्रकरणी अंबड पोलीसात मयताचे वडील नितीन उत्तम नाटकर (रा.पारडगांव ता.घनसावंगी जि.जालना) यांच्या फिर्यादीवरून फिल्टर प्लॅन्ट मालक सय्यद अली अहेमद सय्यद अनिस (रा.दर्गा पराडा ता.अंबड जि.जालना) याच्या विरुद्ध कलम 302, 364 भादवीसह कलम 3 (2) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सि.डी.शेवगण हे करीत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nपुढीलVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/mtdc-house-boat-not-working-3-crore-waste-if-not-taking-decisionak-385614.html", "date_download": "2019-07-23T02:37:31Z", "digest": "sha1:B2CSP44EAWEJ4IYLTQBM3XP4Z43FDCEX", "length": 24236, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "MTDC,House Boat ,MTDCचा बेजबाबदारपणा, सडत आहेत 3 कोटींच्या बोटी,mtdc house boat not working 3 crore waste if not taking decision | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nलिंगायतांना OBCअंतर्गत आरक्षणाचा विचार, मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश\nSPECIAL REPORT : BMC चा कोट्यवधीचा रोबोट आग न विझवताच आला परत\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nपावणे सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 4 हजार, तुम्हीही अकाऊंट चेक करा\nकर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळणार आज होणार बहुमत चाचणी\nलग्नानंतर महिन्याभराने या नवनिर्वाचित खासदाराने शेअर केला फोटो आणि....\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nBigg Boss Marathi 2 : विणा आणि शिवच्या नात्यात येणार का दुरावा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nकोणाला हवा विराट, कोणाला हवा रोहित; भारतीय संघात पडली उभी फूट\nबापासाठी लिव्हर देणारी कोण आहे 'ही' क्रिकेटपटूची गर्लफ्रेण्ड\n'पाकिस्तान संघ प्रोफेशनल नाही, पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत वठणीवर आणणार'\nवेस्ट इंडिज दौऱ्यात भारताच्या 'या' सात रत्नांची हुकली संधी\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपदाच्या वादात फडणवीस यांचे सेनेवर शरसंधान\nMTDCचा बेजबाबदारपणा, सडत आहेत 3 कोटींच्या बोटी\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nदररोज एक अंडं खा पण का अंड्यामुळे दूर ठेवू शकाल हे आजार\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nजेजुरीत पालखी मैदानाजवळ मेहुण्याच्या डोक्यात दांडके घालून खून\nपीक कापणी प्रयोगातील चुंकाची भरपाई, या दोन तालुक्यांना मिळणार 56 कोटी\nMTDCचा बेजबाबदारपणा, सडत आहेत 3 कोटींच्या बोटी\nMTDCने एवढा बेजबादारपणा दाखविला की त्यांनी दुरुस्तीसाठी दिलेल्या कोट्यवधींच्या बोटींशी नातच तोडून टाकलं.\nशिवाजी गोरे, दापोली, 25 जून : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दोन बोटी 'कोयना' आणि 'पंचगंगा' दुरुस्तीअभावी अनुक्रमे दाभोळ आणि बाणकोट खाडी मध्ये उभ्या आहेत. त्यामुळे पर्यटकांना फटका बसला असून शासनाचे तीन कोटी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे. याबाबत अनेकदा एमटीडीसी कार्यालयाला तक्रारी करण्यात आल्यात. मात्र त्यांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही. नवी मुंबई येथे उभी असणारी पंचगंगा ही हाऊस बोट 9 मार्च 2017 रोजी एका टग च्या सहाय्याने एमटीडीसी ने बाणकोट खाडी मध्ये आणून सुवर्णदुर्ग शिपिंग आणि मरिन सर्व्हिसेस मध्ये दुरुस्तीला आणली. या कंपनीचे चंद्रकांत मोकल हे संचालक आहेत. MTDCच्या धरसोड वृत्तीमुळेच याचं काम पुढे जाऊ शकलं नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.\nमालवणला दोन वर्षे उभी असणारी कोयना नावाची हाऊस बोटही टग ला बांधूनच मालवण हुन दाभोळ खाडी मध्ये आणण्यात आली ही हाऊसबोट देखील एमटीडीसीकडून डॉक्टर मोकल यांच्या ताब्यात देण्यात आली. या दोन्हीही हाऊस बोटींचा सर्वे झाले��ा नाही तसेच त्यांचा विमा देखील उतरवलेला नाही अशीही माहितीही त्यांनी दिलीय. पर्यटकांसाठी सुविधा तर दूर, त्यांच्या सुरक्षेचा विचार केला गेलेला नाही हेही स्पष्ट झालं. ह्या दोन्ही बोटी मोकल यांच्या ताब्यात देताना महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने कोणताही लेखी व्यवहार केलेला नाही. डॉक्टर मोकल यांनी हाऊस बोटीच्या कामाबाबत म्हणजेच बोटीचे इंजिन, जनरेटर इंजिन, पत्र्याचे काम, रंगरंगोटी इत्यादी कामाची यादी एमटीडीसीकडे देऊनही त्यांनी कोणतीच हालचाल केली नाही किंवा कोणताच प्रतिसादही दिला नसल्याचं त्यांनी सांगितलं.\nतरीही मोकल यांनी हाऊसबोटी ची होत असलेली वाईट अवस्था पाहून बोटीच्या निरनिराळ्या कामासाठी अंदाजे तीन लाख 63 हजार रुपये खर्च केले तसेच पंचगंगा या बोटीच्या विविध कामासाठी 3 लाख 60 हजार रुपये खर्च केले, तशी कल्पनाही मोकल यांनी एमटीडीसी कार्यालयाला दिली होती. मात्र एमटीडीसी कार्यालयातून कोणताच प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. शिवाय मोकल यांनी या दोन्ही बोटींची राखण ही केलेली आहे. पाच महिन्यांपूर्वी एमटीडीसी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन्ही बोटींना भेट दिली असता दोन्ही बोटींचे काम त्वरित केले नाही तर त्या फुकट जाणार याची कल्पना मोकल यांनी एमटीडीसी धिकार्‍यांना दिली होती. मात्र अद्यापही परिस्थितीत काही सुधारणा झालेली नाही.\n19 जानेवारी 2019 रोजी प्रादेशिक व्यवस्थापक रत्नागिरी यांचेबरोबर मोकल यांनी दाभोळ येथे सविस्तर चर्चा करून दोन्ही बोटी त्यांच्या ताब्यात दिलेल्या आहेत. मात्र डॉक्टर मोकल यांनी केलेल्या खर्चाच्या बाबतीत एमटीडीसी चे अधिकारी काही बोलावयास तयार नाहीत. त्यामुळे मोकल हे कोर्टाकडे धाव घेण्याची शक्यता आहे. यासंदर्भात MTDC च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर देण्यासाठी टाळाटाळ केली.\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तत्परता दाखवली असती तर रत्नागिरी मध्ये ठिकठिकाणी हाऊसबोट सुविधेचा उपभोग घेता आला असता, येथील पर्यटनाला अधिकची चालना मिळाली असती. मात्र मंडळाच्या निष्क्रिय अधिकार्यांमुळे हाऊसबोट सुविधा अद्यापतरी कागदावरच आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/311?page=3", "date_download": "2019-07-23T04:42:08Z", "digest": "sha1:YRHYURGCZTFT255Y3MHGM6XBCJO2CBB4", "length": 12093, "nlines": 213, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रकाशचित्र स्पर्धा : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रकाशचित्र स्पर्धा\nB & W प्रवेशिका क्र. २४ : हिमवर्षा - RAHULDB232\nB & W प्रवेशिका क्र. २३ : चांदणे - nakul\nपर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ४ : इको-फ्रेंडली फोटो अल्बम आणि वॉटर-पार्क - chiuu\nशीर्षक : इको-फ्रेंडली फोटो अल्बम.\nRead more about पर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ४ : इको-फ्रेंडली फोटो अल्बम आणि वॉटर-पार्क - chiuu\nB & W प्रवेशिका क्र. २२ : कुतुहल - Lajo\nCannon Power Shot 501 3.2 mega pixel कॅमेर्‍याने हा फोटो पोट्रेट सेटिंगवर कोल्हापुरच्या न्यु पॅलेसमध्ये काढला आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस मॅनेजरच्या मदतीने फोटो कृष्णधवल केला आहे.\nपर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ३ : वार्‍याची बात आणि पराक्रमाची की पापाची प्रतीके\nशीर्षक: \"वार्‍याची बात \"\nसांगली आणि सोलापूर जिल्ह्यात असलेला महादेवाचा डोंगर परिसर म्हणजे दुष्काळजन्य प्रदेशच आहे. दरवर्षी इथे पावसाळ्यातही पुरेसा पाऊस पडत नाही. बर्‍याच गावांमध्ये तर पावसाळ्यातही ओढे, नाले, तळी कोरडीच असतात. पावसाळ्यातही टँकरनेच या गावांना प्यायचे पाणी मिळते. दृष्टिक्षेपात दूर दूर बस बोडके वृक्षहीन डोंगर दिसतात. इथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली एकमेव निसर्गदत्त गोष्ट म्हणजे 'सोसाट्याचा वारा' जो वारा एका ढगाला कुठे विसावू देत नाही, की एखाद्या वृक्षाला पठारावर थारा जो वारा एका ढगाला कुठे विसावू देत नाही, की एखाद्या वृक्षाला पठारावर थारा पण अशा प्रतिकूल परिस्थितही हार मानेल, तो प्राणी मनुष्य कसा\nRead more about पर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ३ : वार्‍याची बात आणि पराक्रमाची की पापाची प्रतीके\nB & W प्रवेशिका क्र. २१ : शशांक - ankyno1\nB & W प्रवेशिका क्र. २० : पायांखालची ���ेती सरली, तुच आधार हो गं सावली..\nशीर्षक : पायांखालची रेती सरली, तुच आधार हो गं सावली..\nRead more about B & W प्रवेशिका क्र. २० : पायांखालची रेती सरली, तुच आधार हो गं सावली..\nB & W प्रवेशिका क्र. १९ : वार्धक्य - ek_kalakar\nफोटोशॉप वापरून कलरचा ब्लॅक अँड व्हाईट बदल केला आहे.\nB & W प्रवेशिका क्र. १८ : स्वतःच्या घरी कुत्रा सुद्धा वाघ असतो\nशीर्षक- स्वतःच्या घरी कुत्रा सुद्धा वाघ असतो\nRead more about B & W प्रवेशिका क्र. १८ : स्वतःच्या घरी कुत्रा सुद्धा वाघ असतो\nB & W प्रवेशिका क्र. १७ : आज शिवाजी राजा झाला. - yogesh24\nशीर्षक : आज शिवाजी राजा झाला.\nनॉर्मल मोडमध्ये फोटो घेतला आहे व फोटोशॉप वापरुन कृष्णधवल केला आहे.\nहा फोटो शिवसृष्टी येथे काढला आहे.\nRead more about B & W प्रवेशिका क्र. १७ : आज शिवाजी राजा झाला. - yogesh24\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2019/07/maharashtra_61.html", "date_download": "2019-07-23T03:39:09Z", "digest": "sha1:L4VB2PRAD4TTIMVG4RVHLEOCMX5FB265", "length": 5464, "nlines": 94, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "बस स्थानकाच्या नुतणीकरणासंदर्भात पालकमंत्र्यांनी घेतली बैठक | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nबस स्थानकाच्या नुतणीकरणासंदर्भात पालकमंत्र्यांनी घेतली बैठक\nयवतमाळ, दि. 11 : राज्यभरात बस स्थानकांच्या नुतणीकरणासाठी शासनाने अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध करून दिला आहे. यवतमाळ शहरातील बस स्थानकाचेसुध्दा नुतणीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.\nबैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी, यवतमाळ आगार प्रमुख अविनाश राजगुरे, परिवहन मंडळाच्या कार्यकारी अभियंता शीतल गोंड, नगरविकास विभागाचे सहाय्यक संचालक किरण राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंद्रकांत मरपल्लीकर, नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल अढागळे आदी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, शासनाने राज्यातील बस स्थानकांच्या नुतणीकरणासाठी 600 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यवतमाळ बसस्थानकाचा यात समावेश आहे. कंत्राटदाराला 11 महिन्यात हे बसस्थानक पूर्ण करावयाचे आहे. म��त्र परिवहन विभागाकडून संथगतीने काम सुरू आहे. परिवहन महामंडळाने ठराविक कालावधीत काम करावे. शहरातील बसस्थानक दुस-या जागेवर स्थलांतरीत करण्यासाठी जागेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. जेणेकरून बस स्थानक स्थलांतरीत झाल्यावर नुतणीकरणाच्या कामाला सुरवात करता येईल. जनतेच्या सोयीकरीता येथील बस स्थानक त्वरीत तयार करण्याला प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी बस स्थानकाच्या डिझाईनबद्दल सादरीकरण करण्यात आले. बैठकीला\nसंबंधित कंत्राटदार तसेच परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-07-23T03:00:05Z", "digest": "sha1:HXNSHN7FFSDUSVT2Q4UPI6AXZOOD7B3S", "length": 4378, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आल्बुकर्की आंतरराष्ट्रीय विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्बुकर्की आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा आल्बुकर्की आंतरराष्ट्रीय सनपोर्ट (आहसंवि: ABQ, आप्रविको: KABQ, एफ.ए.ए. स्थळसूचक: ABQ) हे अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्याच्या आल्बुकर्की शहरातील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून फक्त ५ किमी नैऋत्येस असलेला हा विमानतळ राज्यातील सगळ्यात मोठा विमानतळ आहे. २०१४मध्ये ४८,७१,९०१ प्रवाशांनी येथून ये-जा केली होती.\nयेथून अमेरिकेतील सगळ्या प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी १९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-pre-planning-rabbi-seasonrabb-12622", "date_download": "2019-07-23T03:58:27Z", "digest": "sha1:QD2RGHVUGPFFTD677A2HI7ASXIKBGCMV", "length": 27481, "nlines": 189, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, pre planning of Rabbi seasonrabb | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस���क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामाची पूर्वतयारी\nकोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामाची पूर्वतयारी\nबुधवार, 3 ऑक्टोबर 2018\nरब्बी हंगामाच्या यशस्वितेसाठी कोरडवाहू क्षेत्रामध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहणे महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त पाणी मुरण्याच्या अनुषंगाने मशागत व जमिनीची बांधबंदिस्ती करावी. त्याचप्रमाणे हंगामाच्या सुरवातील विविध निविष्ठा खरेदी करताना योग्य काळजी घ्यावी.\nकोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामाचा कालावधी सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असतो. या काळातील कोरडवाहू भागातील मशागतीच्या कामामध्ये मृद व जलसंधारण करण्याच्या दृष्टीने बदल केले पाहिजेत.\nरब्बी हंगामाच्या यशस्वितेसाठी कोरडवाहू क्षेत्रामध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहणे महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त पाणी मुरण्याच्या अनुषंगाने मशागत व जमिनीची बांधबंदिस्ती करावी. त्याचप्रमाणे हंगामाच्या सुरवातील विविध निविष्ठा खरेदी करताना योग्य काळजी घ्यावी.\nकोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामाचा कालावधी सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असतो. या काळातील कोरडवाहू भागातील मशागतीच्या कामामध्ये मृद व जलसंधारण करण्याच्या दृष्टीने बदल केले पाहिजेत.\nकोरडवाहू क्षेत्रामध्ये पावसाची एकंदर परिस्थिती प्रामुख्याने अत्यंत कमी, लहरी आणि बेभरवशाची असते. परिणामी पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. या जमिनीत मुरलेल्या पावसावरच रब्बी पिकांचे उत्पादन अवलंबून असते. अगदी खरीप हंगामातही पडणारा पाऊस जमिनीत मुरविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.\nपरतीच्या पावसाची तीव्रता जास्त असल्यास आणि जमीन उताराच्या असल्यास पाणी वेगाने वाहून जाते. जमिनीत कमी पाणी मुरते अशा उथळ व मध्यम खोल जमिनीत ढाळीचे बांध टाकावेत किंवा पावसाळ्यापूर्वी किंवा लहान सारे पाडून जमिनीची बांधणी करावी. यामुळे वाहणारे पाणी ठिकठिकाणी थोपविले, मुरण्याची क्रिया दीर्घकाळ सुरू राहते.\nबांधबदिस्ती केलेल्या क्षेत्रात, नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी यासारखी मशागतीची कामे जमिनीच्या उतारास आडवी करावीत.\nनांगरणीमुळे जमीन भुसभुशीत होऊन, जास्त ओलावा साठविण्यास मदत होते.\nकुळवणी केल्यामुळे तणांचा नाश ह���तो. तणे पिकापेक्षा जास्त ओलावा शोषून घेतात. अशा पाण्यासाठी पिकांसोबत स्पर्धा करणाऱ्या तणांचा बंदोबस्त केल्यास पिकास अधिक ओलावा मिळतो.\nनिविष्ठांची खरेदी घ्यावयाची काळजी -\nबियाण्यांच्या पिशवीवर उत्पादकाचे नाव, प्रमाणित असल्याची नाेंद, वजन, किंमत इ. माहिती असते. ती पडताळून पाहा.\nबियाणे पेरणीपूर्वी पिशवी वरून न फाडता डाव्या किंवा उजव्या बाजूने, थोडी फाडावी. प्रमाणपत्र नोंद असलेले लेबल पिशवीला तसेच कायम ठेवा.\nपिशवीत बियाण्याचे २०-२५ दाणे पीक निघेपर्यत जपून ठेवा. बियाण्याची उगवण न झाल्यास त्याची तक्रार अधिकाऱ्याकडे करताना पुरावा म्हणून उपयोगी पडेल.\nपिशवीवरील नमूद दरापेक्षा अधिक दर देऊ नये. जास्त रक्कम घेतल्यास कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार करा.\nबियाणे खरेदीचे पक्के बिल घ्यावे. बिलावर दुकानाचे नाव, खरेदीदाराचे नाव, बियाण्याचे नाव, लाॅट नंबर इत्यादी मजकूर व दुकानदाराची सही, तारीख, किंमत पावतीवर नमूद असावी. बिलाचा आग्रह धरा. मिळालेले बील जपून ठेवा.\nबियाण्याच्या पिशवीवर प्रमाणीकरणाचे निळे टॅग शिवलेले असावे. सत्यतादर्शक पिवळे लेबल लावलेले असावे. टॅगवर, बियाणे, जातीचे नाव, बी परीक्षण तारीख, उगवणशक्ती, वजन नमूद असावे.\nखताचे नाव, प्रकार तपासून पाहा.\nखताची गोणी मशिनने शिवलेली असावी.\nखत खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. त्यावर दुकानदाराचे नाव, खरेदीदाराचे नाव, खताचा प्रकार, किंमत, तारीख, वजन नमूद असावे. खताचे बील व बियाणे गोणी पीक निघेपर्यंत जपून ठेवावे.\nखताच्या गोणीवरील वजन, नमूद वजनापेक्षा पोते हलके असल्यास कृषी अधिकारी, पंचायत समिती, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद व वजन मापे निरीक्षक यांच्याकडे तक्रार करा.\n३) कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके ः\nडबा, बाटली, पाकीट, व्यवस्थित असावे. त्यावर उत्पादकाचे नाव, बॅच नंबर, प्रमाण, घटक, निर्मिती तारीख, वापराची अंतिम तारीख इ. माहिती छापलेली असावी.\nमुदत संपलेली किटकनाशके खरेदी करू नये.\nखरेदीची पावती घ्यावी. पावतीवर दुकानदाराचे नाव, कीटकनाशकाचे नाव, बॅच नंबर, निर्मिती तारीख, अंतिम तारीख, वजन इत्यादी माहिती लिहून घ्यावी. बिलावर खरेदीदाराचे नाव, तारीख लिहून त्यावर सही करा.\nबिल व कीटकनाशकाची रिकामी बाटली, डबा, पॅकेट, पीक निघेपर्यंत जपून ठेवा. शक्य असल्यास त्यात थोडेसे कीटकना��क शिल्लक ठेवा.\nकाही तक्रार असल्यास आपला तक्रार अर्ज कृषी अधिकारी, पंचायत समिती व कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे करावा.\nरब्बी पिक लागवड सल्ला\nजमीन - मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. हलकी अथवा भरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये.\nहवामान - कोरडी व थंड हवा चांगली मानवते.\nपेरणी - कोरडवाहू क्षेत्रात सिंचनाची सोय अजिबात नसल्यास हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे २५ सप्टेबरनंतर जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय आणि दिग्विजय हे वाण वापरावेत. बागायती हरभरा २० आॅक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते. हरभऱ्याची पेरणी ३० x १० सें. मी. अंतरावर करावी. पेरणीकरिता विजय वाणांचे ६५ ते ७० किलो तर दिग्विजय या वाणाचे १०० किलो प्रति हेक्टरी बियाणे पुरेसे होते.\nबीजप्रक्रिया - पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा याची प्रक्रिया करावी. यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम प्रति किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे. असे बियाणे तासभर सावलीत वाळवून पेरणी करावी. बीजप्रक्रियेमुळे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते. मुळावरील नत्राच्या ग्रंथी वाढतात. पिकाची वाढ चांगली होते.\nखत व्यवस्थापन - पेरणीपूर्वी कुळवाच्या शेवटच्या पाळीत हेक्टरी एक गोणी युरिया व सहा गोण्या सिंगल सुपर फाॅस्फेट द्यावे. अथवा अडीच गोणी डीएपी प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्याय पाभरीने द्यावे.\nपीक फुलोऱ्यात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत २ टक्के युरियाची (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी. पेरणीनंतर ३० व ४५ दिवसांनी १ टक्का पोटॅशिअम नायट्रेट व २ टक्के डी. ए. पी. ची स्वतंत्ररित्या फवारणी करण्याची केल्यास हरभरा उत्पादनात वाढ होते.\nजाती - कोरडवाहू स्थितीत पेरणीसाठी भानू व फुले भास्कर या वाणांची निवड करवी.\nपेरणी - हलक्या ते मध्यम जमिनीत सें. मी. तर भारी जमिनीत ६० x ३० सें. मी. अंतरावर पेरणी करावी. पेरणीकरिता १० ते १२ किलो बियाणे पुरेसे होते. पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. बियाणे ५ सें. मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये.\nबीजप्रक्रिया - पेरणीपूर्वी बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर व पी. एस. बी हे जैविक खत २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.\nखत व्यवस्थापन - कोरडवाहू पिकास हेक्टरी २.५ टन शेणखत द्यावे. तसेच पेरणी करते वेळी दोन गोण्या युरिया, तीन गोण्या सिंगल सुपर फाॅस्फेट व एक गोणी म्युरेट आॅफ पोटॅश द्यावे. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी सल्फेट आॅफ पोटॅश वापरावे. हेक्टरी २० किलो गंधक शेणखतात मिसळून द्यावे.\nडाॅ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९\n(प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)\nरब्बी हंगाम कोरडवाहू ओला जलसंधारण खरीप ऊस पाऊस तण weed स्पर्धा day विकास जिल्हा परिषद खत fertiliser कीटकनाशक हवामान सिंचन विजय victory बागायत युरिया urea पेरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात अ���लेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/pimpri-chinchwad-new-mayors-initiatives-27042", "date_download": "2019-07-23T03:42:58Z", "digest": "sha1:SHFEWM65GKM4KRAQJ3CFZ7CXQ2H5GWGN", "length": 10159, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pimpri-chinchwad-new-mayors-initiatives | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्वागताप्रित्यर्थ पुष्पगुच्छ स्वीकारण्यास पिंपरी-चिंचवडच्या नव्या महापौरांचा नकार\nस्वागताप्रित्यर्थ पुष्पगुच्छ स्वीकारण्यास पिंपरी-चिंचवडच्या नव्या महापौरांचा नकार\nस्वागताप्रित्यर्थ पुष्पगुच्छ स्वीकारण्यास पिंपरी-चिंचवडच्या नव्या महापौरांचा नकार\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nपिंपरीः श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनिर्वा���ित महापौर राहुल जाधव यांनी आपल्या स्वागताचा नवा आदर्शवत असा पायंडा पाडला आहे. स्वागताप्रित्यर्थ हारतुऱ्यांऐवजी पुस्तके,वह्या असे शालोपयोगी साहित्य स्वीकारण्याचे त्यांनी ठरविले आहे. त्यामुळे उद्यापासून पुष्पगुच्छ स्वीकारणार नसल्याचे त्यांनी आज सरकारनामाशी बोलताना सांगितले.किमान महिनाभर,तरी त्यांचा हा सत्कार सोहळा सुरू राहण्याची शक्‍यता आहे.\nपिंपरीः श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी आपल्या स्वागताचा नवा आदर्शवत असा पायंडा पाडला आहे. स्वागताप्रित्यर्थ हारतुऱ्यांऐवजी पुस्तके,वह्या असे शालोपयोगी साहित्य स्वीकारण्याचे त्यांनी ठरविले आहे. त्यामुळे उद्यापासून पुष्पगुच्छ स्वीकारणार नसल्याचे त्यांनी आज सरकारनामाशी बोलताना सांगितले.किमान महिनाभर,तरी त्यांचा हा सत्कार सोहळा सुरू राहण्याची शक्‍यता आहे.\nपुष्पगुच्छ काही तासातच खराब होतात. तसेच त्यावर खर्चही होतो.त्यामुळे त्याऐवजी ज्ञानदानास हातभार लावणारी पुस्तके सत्कारादाखल स्वीकारण्याचे ठरविले असल्याचे महापौर जाधव म्हणाले. हा उपक्रम त्यांनी आज जाहीर केला. परिणामी त्याची आज भेटीसाठी येणाऱ्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांनी आणलेले गुच्छ महापौरांनी स्वीकारले. मात्र, उद्यापासून ते घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्कारादाखल मिळणारे शालोपयोगी साहित्य गरजू मुलांना वाटणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुच्छाऐवजी दिली जाणारी पुस्तके अनुरूप मुलांना दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.त्यामुळे ज्ञानदानास हातभार लागेल, तसेच वाचनाची आवड टिकून राहण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.\nशनिवारी (ता.4) जाधव हे महापौरपदी निवडून आले. त्यांचा पालिकेतील आज पहिलाच दिवस होता. त्यामुळे सत्कार व स्वागतासाठी मोठी झुंबड उडाली. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छांऐवजी पुस्तके देऊन सत्कार करण्याचे आवाहन केले.त्याची लगेच अंमलबजावणी मावळत्या उपमहापौर शैलजा मोरे यांनी केली. त्यांनी नव्या महापौरांचा पुस्तक देऊन सत्कार केला.\nदरम्यान, नव्या महापौरांनी आणखी पालिकेतील आपल्या कार्यालयात नागरिकांच्या भेटीसाठी दुपारी तीन ते पाच ही वेळ राखीव ठेवली आहे. या वेळेत ते फक्त अभ्यागतांच्या भेटी घेणार आहेत. शहरवासीयांच्या अडीअडचणी या भेटीतून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याव्दारे उपाययोजनाही ते करणार आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपिंपरी-चिंचवड साहित्य literature सरकारनामा sarkarnama उपक्रम उपमहापौर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2019-07-23T03:23:44Z", "digest": "sha1:CGPD2LC7KQK72JJU43JCCIH2UF7YLO3S", "length": 29174, "nlines": 426, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९ - विकिपीडिया", "raw_content": "पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९\nतारीख १९ डिसेंबर २०१८ – ६ फेब्रुवारी २०१९\nसंघनायक फाफ डू प्लेसी (१-२ कसोटी, ए.दि., १ली ट्वेंटी२०)\nडीन एल्गार (३री कसोटी)\nडेव्हिड मिलर (२री व ३री ट्वेंटी२०) सरफराज अहमद (कसोटी, १-३ ए.दि.)\nशोएब मलिक (४-५ ए.दि. आणि ट्वेंटी२०)\nनिकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली\nसर्वाधिक धावा क्विंटन डी कॉक (२५१) शान मसूद (२२८)\nसर्वाधिक बळी ड्वेन ऑलिव्हिये (२४) मोहम्मद आमिर (१२)\nमालिकावीर ड्वेन ऑलिव्हिये (दक्षिण आफ्रिका)\nनिकाल दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली\nसर्वाधिक धावा रेसी व्हान देर दुस्सेन (२४१) इमाम उल हक (२७१)\nसर्वाधिक बळी अँडिल फेहलुक्वायो (८) शहीन अफ्रिदी (६)\nमालिकावीर इमाम उल हक (पाकिस्तान)\nनिकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली\nसर्वाधिक धावा रीझा हेंड्रीक्स (१०७) बाबर आझम (१५१)\nसर्वाधिक बळी ब्युरन हेंड्रीक्स (८) मोहम्मद आमिर (३)\nमालिकावीर डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका)\nपाकिस्तान क्रिकेट संघ १९ डिसेंबर २०१८ ते ६ फेब्रुवारी २०१९ दरम्यान २ कसोटी सामने, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकाच्या दौऱ्यावर गेला होता.[१] कसोटी मालिकेआधी एक तीन-दिवसीय सराव सामना होईल. एकदिवसीय मालिका दोन्ही संघांच्या क्रिकेट विश्वचषक, २०१९साठी सराव म्हणून खेळविण्यात अली.\nदक्षिण अफ्रिकेने कसोटी मालिका ३-०, एकदिवसीय मालिका ३-२ व ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.\n१.१ तीन-दिवसीय सामना : क्रिकेट दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश वि. पाकिस्तान\n३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका\n४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका\nतीन-दिवसीय सामना : क्रिकेट दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश वि. पाकिस्तान[संपादन]\nक्रिकेट दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश\nमार्कस अक्वेरमन १०३* (१३२)\nअझहर अली २/१९ (८ षटके)\nबाबर आझम १०४* (१२९)\nथांडेलवेठू म्याका ३/४५ (१६ षटके)\nनील ब्रँड ७१ (१४५)\nमोहम्मद आमिर ३/३५ (१२ षटके)\nहॅरीस सोहेल ७३* (८७)\nकाईल सिमंड्स २/७९ (१६ षटके)\nपाकिस्तान ६ गडी राखून विजयी.\nपंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि अड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)\nनाणेफेक: क्रिकेट दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश, फलंदाजी.\nबाबर आझम ७१ (७९)\nड्वेन ऑलिव्हिये ६/३७ (१४ षटके)\nटेंबा बावुमा ५३ (८७)\nमोहम्मद आमिर ४/६२ (२० षटके)\nशान मसूद ६५ (१२०)\nड्वेन ऑलिव्हिये ५/५९ (१५ षटके)\nहाशिम आमला ६३* (१४८)\nशान मसूद १/६ (३ षटके)\nदक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी.\nपंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि एस. रवी (भा)\nह्या मैदानावरची पहिलीच बॉक्सिंग डे कसोटी.\nडेल स्टेन शॉन पोलॉकचा विक्रम मोडत कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज ठरला (४२२ बळी).\nड्वेन ऑलिव्हियेचे (द.आ.) कसोटीत प्रथमच पाच बळी.\nसरफराज अहमद ५६ (८१)\nड्वेन ऑलिव्हिये ४/४८ (१५ षटके)\nफाफ डू प्लेसी १०३ (२२६)\nमोहम्मद आमिर ४/८८ (३३ षटके)\nअसद शफिक ८८ (११८)\nकागिसो रबाडा ४/६१ (१६.४ षटके)\nडीन एल्गार २४* (३९)\nमोहम्मद अब्बास १/१४ (४ षटके)\nदक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी.\nन्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन\nपंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि जॉयल विल्सन (विं)\nसामनावीर: फाफ डू प्लेसी (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक: दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.\nक्विंटन डी कॉकच्या (द.आ.) २,००० कसोटी धावा.\nएडन मार्करम ९० (१२४)\nफहीम अशरफ ३/५७ (१५ षटके)\nसरफराज अहमद ५० (४०)\nड्वेन ऑलिव्हिये ५/५१ (१३ षटके)\nक्विंटन डी कॉक १२९ (१३८)\nशदाब खान ३/४१ (११.३ षटके)\nअसद शफिक ६५ (७१)\nड्वेन ऑलिव्हिये ३/७४ (१५ षटके)\nदक्षिण आफ्रिका १०७ धावांनी विजयी.\nपंच: एस. रवी (भा) आणि जॉयल विल्सन (विं)\nसामनावीर: क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.\nझुबायर हमझा (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.\nसरफराज अहमद (पाक) याने कसोटीत यष्टीरक्षक कर्णधारने सर्वाधिक दहा बळी मिळविण्याचा ���क नवीन विक्रम रचला.\nहाशिम आमला १०८* (१२०)\nशदाब खान १/४१ (१० षटके)\nइमाम उल हक ८६ (१०१)\nड्वेन ऑलिव्हिये २/७३ (१० षटके)\nपाकिस्तान ५ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी.\nसेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ\nपंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि अलाहुद्दीन पालेकर (द.आ.)\nसामनावीर: मोहम्मद हफीझ (पाकिस्तान)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.\nड्वेन ऑलिव्हिये आणि रेसी व्हान देर दुस्सेन (द.आ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nहसन अली ५९ (४५)\nअँडिल फेहलुक्वायो ४/२२ (९.५ षटके)\nरेसी व्हान देर दुस्सेन ८०* (१२३)\nशहीन अफ्रिदी ३/४४ (९ षटके)\nदक्षिण आफ्रिका ५ गडी आणि ४८ चेंडू राखून विजयी.\nसहारा स्टेडियम किंग्जमेड, डर्बन\nपंच: बोगानी जेले (द.आ.) आणि पॉल रायफेल (ऑ)\nसामनावीर: अँडिल फेहलुक्वायो (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.\nहुसैन तलत (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nसरफराज अहमदचा (पाक) १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.\nइमाम उल हक १०१ (११६)\nडेल स्टेन २/४३ (१० षटके)\nरीझा हेंड्रीक्स ८३* (९०)\nहसन अली १/३३ (६ षटके)\nदक्षिण आफ्रिका १३ धावांनी विजयी (ड/लु)\nपंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि अड्रायन होल्डस्टोक (द.आ.)\nसामनावीर: रीझा हेंड्रीक्स (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.\nदक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.\nब्युरन हेंड्रीक्स (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nइमाम उल हक (पाक) एकदिवसीय सामन्यात डावांचा विचार करता १,००० धावा करणारा दुसरा वेगवान फलंदाज ठरला.\nहाशिम आमला ५९ (७५)\nउस्मान शिनवारी ४/३५ (७ षटके)\nइमाम उल हक ७१ (९१)\nअँडिल फेहलुक्वायो १/१७ (२.३ षटके)\nपाकिस्तान ८ गडी आणि १११ चेंडू राखून विजयी.\nपंच: बोगानी जेले (द.आ.) आणि पॉल रायफेल (ऑ)\nसामनावीर: उस्मान शिनवारी (पाकिस्तान)\nनाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.\nक्विंटन डी कॉकचा (द.आ.) १००वा एकदिवसीय सामना.\nफखर झमान ७० (७३)\nअँडिल फेहलुक्वायो २/४२ (९ षटके)\nक्विंटन डी कॉक ८३ (५८)\nशहीन अफ्रिदी १/३४ (७ षटके)\nदक्षिण आफ्रिका ७ गडी आणि ६० चेंडू राखून विजयी.\nन्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन\nपंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि अड्रायन होल्डस्टोक (द.आ.)\nसामनावीर: क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.\nअँडिल फेहलुक्वायोच्या (द.आ.) एकदिवसीय सामन्यात ५० बळी पुर्ण.\nफाफ डू प्लेसी ७८ (४५)\nउस्मान शिनवारी ३/३१ (४ षटके)\nशोएब मलिक ४९ (३१)\nतबरैझ शम्सी २/३३ (४ षटके)\nदक्षिण आफ्रिका ६ धावांनी विजयी.\nन्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन\nपंच: अड्रायन होल्डस्टोक (द.आ.) आणि बोगानी जेले (द.आ.)\nसामनावीर: डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.\nडेव्हिड मिलर ६५* (२९)\nइमाद वसिम १/९ (४ षटके)\nबाबर आझम ९० (५८)\nअँडिल फेहलुक्वायो ३/३६ (४ षटके)\nदक्षिण आफ्रिका ७ धावांनी विजयी.\nपंच: अड्रायन होल्डस्टोक (द.आ.) आणि अल्लाहुद्दीन पालेकर (द.आ.)\nसामनावीर: डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.\nजानमन मलान आणि लुथो सिपामला (द.आ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.\nडेव्हिड मिलर (द.आ.) याने ट्वेंटी२०त प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून पदार्पण केले.\nपाकिस्तानचा जानेवारी २०१६ नंतर प्रथमच ट्वेंटी२० द्विपक्षीय मालिकेत पराभव.\nमोहम्मद रिझवान २६ (२२)\nब्युरन हेंड्रीक्स ४/१४ (४ षटके)\nख्रिस मॉरिस ५५* (२९)\nमोहम्मद आमिर ३/२७ (४ षटके)\nपाकिस्तान २७ धावांनी विजयी.\nपंच: अड्रायन होल्डस्टोक (द.आ.) आणि बोगानी जेले (द.आ.)\nसामनावीर: शदाब खान (पाकिस्तान)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.\n^ \"फ्युचर्स टुर्स प्रोग्राम\". आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन. ११ डिसेंबर २०१७.\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८\nश्रीलंका वि. भारतीय महिला\nवेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका महिला\nऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड महिला\nदक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे\nदक्षिण कोरिया महिला वि. चीन महिला\nऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nऑस्ट्रेलिया महिला वि. पाकिस्तान महिला मलेशियामध्ये\nऑस्ट्रेलिया वि. संयुक्त अरब अमिराती\nन्यू झीलँड वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका\nविश्व क्रिकेट लीग विभाग तीन\nबांग्लादेश वि. वेस्ट इंडीज\nदक्षिण आफ्रिका वि. पाकिस्तान\nनामिबिया महिला वि. झिम्बाब्वे महिला\nथायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश\nवेस्ट इंडीज वि. इंग्लंड\nनायजेरिया महिला वि. रवांडा महिला\nन्यूझीलंड महिला वि. भारत महिला\nसंयुक्त अरब अमिराती वि. नेपाळ\nवेस्ट इंडीज महिला पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nदक्षिण आफ्रिका महिला वि. श्रील��का महिला\nदक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका\nभारत महिला वि. इंग्लंड महिला\nअफगाणिस्तान वि. आयर्लंड भारतामध्ये\n२०१८-१९ ट्वेंटी२० विश्वचषक पुर्व आशिया-प्रशांत पात्रता\nविश्व क्रिकेट लीग विभाग दोन\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१९\nइ.स. २०१८ मधील क्रिकेट\nइ.स. २०१९ मधील क्रिकेट\nपाकिस्तान क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिका दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०१९ रोजी १३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9D", "date_download": "2019-07-23T03:52:56Z", "digest": "sha1:WR26XD7ZM5BT62UYRATMMVQSORPM2XWT", "length": 3520, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वोरोनेझला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वोरोनेझ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदॉन नदी ‎ (← दुवे | संपादन)\nब्रनो ‎ (← दुवे | संपादन)\nमध्य संघशासित जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nवोरोनेझ ओब्लास्त ‎ (← दुवे | संपादन)\nरशियामधील शहरांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nशेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-news-marathi-follow-center-interest-repayment-10018", "date_download": "2019-07-23T04:00:04Z", "digest": "sha1:F5FATDOOVIZNRLWIQMIYZY7BMGFWR5SD", "length": 17631, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agriculture news in marathi, Follow up with the Center for interest repayment | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्याज परताव्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू\nव्याज परताव्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू\nगुरुवार, 5 जुलै 2018\nसांगली : वेळेत कर्जाची परतफेड करून व्याज परताव्यासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख २४ हजार ८०८ शेतकऱ्यांचे १६ कोटी ३९ लाख रुपये केंद्र शासनाकडे अडकले आहेत. शेतकऱ्यांची ही हक्काची रक्कम मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी दिली.\nसांगली : वेळेत कर्जाची परतफेड करून व्याज परताव्यासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख २४ हजार ८०८ शेतकऱ्यांचे १६ कोटी ३९ लाख रुपये केंद्र शासनाकडे अडकले आहेत. शेतकऱ्यांची ही हक्काची रक्कम मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी दिली.\nशेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्जाचा नियमितपणे पुरवठा केला जातो. २०१५ ते २०१७ या दोन आर्थिक वर्षांच्या कालावधीत पीककर्ज घेऊन १ लाख २४ हजार ८०८ शेतकऱ्यांनी वेळेत परतफेड केली होती. त्यामुळे ते व्याज परताव्यासाठी पात्र ठरले. मार्च २०१८ मध्ये व्याज परताव्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते, परंतु अद्यापही ही रक्कम जमा झालेली नाही.\nऊस, द्राक्ष, डाळिंब, केळीसह अन्य पिकांसाठी बँकेकडून अल्प मुदतीचा कर्जपुरवठा करण्यात येतो. जिल्हा बँकेकडून विकास सोसायटीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पीक कर्जावर सहा टक्के व्याज आकारणी होते. कर्ज परतफेड करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत असते. मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून व्याज परतावा दिला जातो. केंद्र शासनाकडून ३ टक्के सवलत मिळते. २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षातील पात्र शेतकऱ्यांची १६ कोटी ३९ लाख ७० हजार रुपयांची व्याज परताव्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. २०१५-१६ या आर्थिक वर्षातील ५७ हजार २७ शेतकऱ्यांचे ३ टक्क्यांप्रमाणे ८ कोटी ८४ लाख ६५ हजार आणि २०१६-१७ मधील ६७ हजार ७८१ शेतकऱ्यांचे ७ कोटी ५५ लाख पाच हजार रुपयांच्या व्याज परताव्याची रक्कम केंद्राकडे अडकली असल्याचे स्पष्ट झाले.\nशून्य व्याजदराने पडते पीककर्ज\nसोसायटीमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून पीककर्जावर ३ टक्के व्याज परतावा दिला जातो. याशिवाय राज्य सरकारकडून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून एक टक्का व्याज परतावा दिला जातो. त्यामुळे एक लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळते. तसेच एक ते तीन लाखापर्यंतच्या कर्जाला दोन टक्के व्याज आकारणी केली जाते. केंद्र आणि राज्य सरकारकडून व्याज परतावा मिळाल्यानंतर जिल्हा बँक तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते.\nकेंद्राकडील पैसे अडकले असताना, राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या हिश्श्याचा व्याज परतावा जिल्हा बँकेला प्राप्त झाला आहे. संबंधित सभासदांच्या खात्यावर त्या रकमा जमा करण्यात आल्या आहेत. मात्र केंद्र शासनाकडील रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे व्याज परताव्याची रक्कम तात्काळ मिळणे गरजेचे आहे.\nकर्ज व्याज जिल्हा बँक पीककर्ज २०१८ 2018 ऊस द्राक्ष डाळ डाळिंब केळी banana विकास व्याजदर खरीप\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nवणव्यामुळे पतंग, वनस्पतींच्या प्रजाती...जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्याचे परागीकरण करणाऱ्या...\nदुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे...शेलूबाजार जि. वाशीम ः निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे...\nनांदेड, परभणी जिल्ह्यांतील अकरा मंडळांत...नांदेड : नांदेड, परभणी जिल्ह्यांतील ११...\nकोल्हापूर जिल्ह्यातील धरणे निम्मी भरली कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nनाशिक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमननाशिक : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे...\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७...वाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र...\nरत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणीरत्नागिरी : ‘‘तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील...\nसाक्री तालुक्यात दुष्काळाची शक्यतासाक्री, जि. धुळे : पाण्याचे स्रोत आटत आहेत. पाऊस...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-190/", "date_download": "2019-07-23T04:10:14Z", "digest": "sha1:WNQ2MNCSYRF3UKV7BKXLA3QW42ZBBLAR", "length": 15956, "nlines": 216, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पारोळ्याजवळील चहुत्रे फाट्याजवळ गाडीच्या धडकेत शिक्षक दाम्पंत्याचा मृत्यू/Jalgaon- latest Marathi news trends, breaking newsपारोळ्याजवळील चहुत्रे फाट्याजवळ गाडीच्या धडकेत शिक्षक दाम्पंत्याचा मृत्यू | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल���ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nदुसरी यादी प्रसिद्ध : विज्ञानसाठी 89, वाणिज्यसाठी 84 टक्के कटऑफ\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nदुसरी यादी प्रसिद्ध : विज्ञानसाठी 89, वाणिज्यसाठी 84 टक्के कटऑफ\nmaharashtra जळगाव मुख्य बातम्या\nपारोळ्याजवळील चहुत्रे फाट्याजवळ गाडीच्या धडकेत शिक्षक दाम्पंत्याचा मृत्यू\n प्रतिनिधी : कासोदा रस्त्यावरील चहुत्रे फाट्याजवळ बालाजी नमकीन च्या गाडीची मोटर सायकल ला धडक दिल्याने नगाव येथील जि प शाळेचे शिक्षक भागवत महादू पाटील रा मंगरूळ तसेच त्यांच्या पत्नी अल्काबाई भागवत पाटील मुळगाव मंगरूळ ता पारोळा यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.\nयाबाबत पारोळा नाथजी नगर येथे राहणारे भागवत महादू पाटील हे आज हरतालिका असल्याने दोघ पती,पत्नी हे मोटारसायकल वर पद्मालय येथे दर्शनासाठी गेले असता त्यांच्या मोटारसायकलला चहुत्रे फाट्यानजीक बालाजी नमकीन वाहतूक करणाऱ्या छोटी म���लवाहू गाडीने धडक दिल्याने दोघ जण जागीच मरण पावले.\nत्या दोघ मयत यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर कुटीरमद्ये शिक्षकांसह मंगरूळ,नगाव,पारोळा व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी गर्दी केली होती\nपंतप्रधान मोदींची लोकप्रियता घटल्यानेच शाळांमध्ये लघुपट दाखविण्याची सक्ती\nआ. राम कदम यांनी राजीनामा द्यावा : चोपडा तालुका शिवसेना महिला आघाडीची मागणी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n२६/११ : हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास अमेरिकेकडून ५० लाख डॉलर्सचे बक्षीस\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nअमळनेर तालूका हा कायम अवर्षण प्रवण ग्रस्त : केंद्रीय दुष्काळ पाहणी समितीसमोर शेतकऱ्यांनी मांडली व्यथा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, कृषिदूत, जळगाव, मुख्य बातम्या\nमहापालिका निकाल लाईव्ह : मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीचार्ज…\nBreaking News, आवर्जून वाचाच, सार्वमत\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nदुसरी यादी प्रसिद्ध : विज्ञानसाठी 89, वाणिज्यसाठी 84 टक्के कटऑफ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nदुसरी यादी प्रसिद्ध : विज्ञानसाठी 89, वाणिज्यसाठी 84 टक्के कटऑफ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nवृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/karmyogini-dhanshri-kharvandikar/", "date_download": "2019-07-23T02:41:49Z", "digest": "sha1:ECOBCI477OB6VHI2ZW6B37UM4HWO3IAN", "length": 31248, "nlines": 229, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nडॉ. धनश्री मकरंद खरवंडीकर\nगट- कला व संस्कृती\nगानहिरा पुरस्कार, सुलोचना नातू ट्रस्ट पुरस्कार, हरिओम ट्रस्टतर्फे संगीता वसंत बेंद्रे पुरस्कार\nश्रृती संगीत निकेतनच्या संचालिका\nकालाकार जन्माला यावा लागतो असे म्हणतात, पण कलाकारांच्या घरात जन्माला येणं, संगीताचा उपजत वारसा लाभणं हे खूप मोठे भाग्य असते. संगीत क्षेत्रात एक एक शिखरे पादाक्रांत करणार्‍या डॉ. धनश्री खरवंडीकर यांचा हा प्रवासही चकित करणारा आहे.\nमाहेरी त्यांच्या आई सतार शिकत असे आणि वडिलांना संगीताची आवड होती. यापेक्षा फार काही संगीताचे वातावरण घरात नव्हते. म्हणायला करवीरपीठाचे शंक��ाचार्य जगत्गुरू विद्याशंकरभारती (लोकप्रिय कीर्तनकार रामचंद्रबुवा कव्हाडकर) हे डॉ. धनश्री यांच्या वडिलांचे काका होते. रामचंद्रबुवा कव्हाडकर यांचे वडिल प्रसिध्द कीर्तनकार नरहरीबुवा कव्हाडकर हे थोर गायक भास्करबुवा बखले यांचे शिष्य होते. त्यामुळे कदाचित त्यांच्याकडून ही स्वरगंगा पाझरत आली असावी, एवढेच म्हणता येईल. आईवडिलांना असणारी संगीताची विलक्षण आवड, त्यांनी कायम डॉ. धनश्री यांना दिलेले प्रोत्साहन यामुळे त्यांची सांगितिक वाटचाल आधिकाधिक सुरेल होत गेली.\nडॉ. धनश्री यांना संगीताची आवड आहे, किंवा त्या उपजत सुरांसहच जन्माला आल्या आहेत, हे लक्षात आले ते त्या अगदी सहा वर्षाच्या असतांनाच. आंतरशालेय गायन स्पर्धेत इयत्ता पहिलीत असताना त्यांनी एक बालगीत सअभिनय सादर केलेे. त्या बालगीताला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. त्यातूनच खरी गाण्याची आणि अभिनयाची चुणूक आईवडिलांना जाणवली. वडिलांच्या नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक असल्याने त्या पुण्यातील नामवंत हुजूर पात्रा शाळेत शिक्षण घेत होत्या. त्यांच्यावर संगीताचे संस्कार व्हावे यासाठी संगीताचे योग्य शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे डॉ. भाग्यश्री नातू म्हणजे डॉ. धनश्री यांच्या मावशींनी सुचविले. मावशीच्याच परिचयाच्या असलेल्या ज्येष्ठ गायिका अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्याकडे नाट्यसंगीताचे शिक्षण वयाच्या 9 व्या वर्षापासून घ्यायला सुरूवात केली.\nगंधर्वगायकी वारसा अविरतपणे जपणार्‍या शिलेदार कुटुंबियांच्या सहवासात डॉ. धनश्री यांना गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार, लता शिलेदार उर्फ दिप्ती भोगले या सर्वांचे बहुमोल मार्गदर्शन मिळत गेले. शिलेदारांच्या मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेच्या अनेक संगीत नाटकांमध्ये (सौभद्र, मानापमान, कान्होपात्रा, संशयकल्लोळ, स्वरसम्राज्ञी) कीर्ती शिलेदार यांच्याबरोबर अनेक छोट्या मोठ्या भूमिका करण्याची संधी मिळत गेली. त्यामुळे खर्‍या अर्थाने अभिनय आणि संगीत दोन्हींचे शिक्षण जवळून घेता आले. त्यामुळे संगीत, नाटक आणि नाट्यसंगीत हा त्यांचाही जिव्हाळ्याचा विषय बनत गेला. हार्मोनियम वादनाचेही प्राथमिक शिक्षण जयमाला बाईंकडूनच घेतले. पुढे अभिजात शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्याचे ज्येेष्ठ कीर्तनकार दत्तदासबुवा घाग यांनी सूचवि��े. नववीत असतांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण घ्यायला सुरूवात केली.\nगुणवर्धिनी संगीत विद्यालयाच्या संचालिका आणि शास्त्रीय संगीत गायिका सौ. हेमा गुर्जर यांचेकडे डॉ. धनश्री यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. प्रारंभिक ते विशारदपर्यंतच्या आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या हार्मोनियम आणि गायन दोन्ही परीक्षा विशेष योग्यतेसह संगीत विशारद पदवी संपादन केली. पुढे संगीत अलंकार (गायन, हार्मोनियम) आणि एस. एन. डी. टी महिला विद्यापीठातून संगीत विषयात एम. ए. पदवीही संपादन केली. संगीत अलंकार (हार्मोनियम) मध्ये भारतात सर्वप्रथम येण्याचा मान पटकाविला. त्यासाठी गानहिरा पुरस्कार माधवी सिन्हा रॉय, प्रभाकर साने, शंकरराव व्यास पुरस्कार, सुलोचना नातू ट्रस्ट पुरस्कार, हरिओम ट्रस्टतर्फे संगीता वसंत बेंद्रे पुरस्कार अशी अनेक पारितोषीके डॉ. धनश्री यांना मिळाली. एम. ए. संगीत करत असतानाच विद्यापीठाच्या युवा संगीत महोत्सवात मुंबईला गायची संधी मिळाली. त्यावेळी शास्त्रीय संगीताची तयारी करून घेण्यासाठी आग्रा घराण्याचे गायक आणि किर्ती शिलेदार यांचे गुरू पं. नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली. पुणे आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार म्हणूनही त्यांची निवड झाली.\nआकाशवाणीबरोबरच गोवा, दिल्ली, गुजरात, कोकण, सांगली, जळगाव, कोल्हापुर, पारनेर, मुंबई याठिकाणी त्यांनी संगीताचे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. एम. ए. च्या व्दितीय वर्षात शिकत असताना अहमदनगर येथील मकरंद खरवंडीकर यांच्याशी त्या विवाहध्द झाल्या. संपुर्ण खरवंडीकर कुटुंब संगीतातील असल्यामुळे तेथेही डॉ. धनश्री यांना प्रोत्साहन मिळत गेले. गेली आठ वर्षे श्रृती संगीत निेकेतनच्या संचालिका म्हणून त्या कार्यरत आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या प्रारंभिक ते अलंकार परीक्षा तसेच बी.ए., एम. ए परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करत आहेत. नगरला त्यांच्याकडे आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे परीक्षा केंद्र असून केंद्र व्यवस्थापक मकरंद खरवंडीकर आणि सह केंद्र व्यवस्थापक म्हणून डॉ. धनश्री कार्यरत आहेत.\nविवाहानंतर नाट्यसंगीत विषयात डॉक्टरेट पदवी संपादन केली. अहमदनगर जिल्ह्यात संगीत विषयातील पहिल्या महिला डॉक्टरेट होण्याचा मान त्यांना मिळाला. विविध संगीत नाटकांतील प्रवेश, संगीत संशयकल्लोळ आणि संगीत एकच प्याला नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन केले. महाराष्ट्र शासनाच्या 56 व्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत सांगली येथे नगरच्या श्रुती संगीत निकेतनने सादर झालेले संगीत संशय कल्लोळ तसेच 56 व्या संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत भरत नाट्य मंदिर, पुणे येथे श्रुती संगीत निकेतनने राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांनी लिहिलेल्या अपुर्वयोग:1 या संस्कृत नाटकाचे सादरीकरण केले. 58 व्या संगीत राज्य नाट्यस्पर्धेचे पारितोषिकही मिळविले. अहमदनगर येथे झालेल्या 58 व्या संगीत राज्य नाट्यस्पर्धेचे परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. नाट्य संगीतातील कार्याबद्दल डॉ. धनश्री यांना आखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे वसंत देसाई पुरस्कार, स्वरानंद प्रबोधीनीतर्फे स्वरानंदभूषण पुरस्कार, आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विशेष अभ्यासक गौरव पुरस्कार, जयराम शिलेदार ट्रस्ट नाट्य प्रवेशासाठी विशेष लक्षवेधी गायिका आभिनेत्री पारितोषिक, दिल्ली येथे झालेल्या 28 व्या बृहन्महाराष्ट्र नाट्य स्पर्धेत गंधर्व भूषण, जयराम शिलेदार ट्रस्ट यांच्यातर्फे सादर केलेल्या सं-शाकुंतल नाटकातील प्रियवंदा या भूमिकेसाठी विशेष प्रशंसनाचे पारितोषिक, जयराम शिलेदार करंडक स्पर्धेत एस. एन. डी. टी. महाविद्यालयाने सादर केलेल्या संगीत अनवट नाटकातील भूमिकेसाठी उत्कृष्ट गायिका अभिनेत्रीचे प्रथम पारितोषिक, याशिवाय विविध नाट्यसंगीत स्पर्धा, कै. गोविंदराव टेंबे स्मृती स्पर्धा, अण्णासाहेब कराळे ट्रस्टसह अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्यावर पारितोषिकांचा वर्षाव होत होता.\nडॉ. धनश्री श्रुती संगीत निकेतनबरोबरच संस्कारभारतीच्या अहमदनगर शाखेच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. श्रुती संगीत निकेतनच्या खजीनदार म्हणून त्या कार्यरत आहेत. डॉ. धनश्री यांची संगीतविषयक लेखमाला प्रसिद्ध झाली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत कलाविहार या मासिकात त्यांचे संगीतविषयक अनेक लेख प्रसिध्द झाले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य पत्रिकेत त्यांचे नाट्य संगीतविषयक लेख आहेत. साप्ताहिक विवेक (मुंबई) यांच्यातर्फे प्रकाशित केलेल्या शिल्पकार चरित्रकोष या ग्रंथात संगीताच्या बुजुर्ग कलाकारां���िषयींचे लेखनही त्यांनी केले आहे. बालगंधर्व रसिक मंडळ, पुणे संस्थेच्या स्मरणीकेतही लेखन केलेले आहे. नुकतेच सं. एकच प्याला या नाटकातील संस्कृतप्रचूर नाट्यपदाचा अर्थ उलगडून दाखविणारे डॉ. धनश्री खरवंडीकर लिखित कशिया त्यजु पदाला हे पुस्तक श्रुती संगीत निकेतनतर्फे प्रकाशित झाले आहे. नगर येथील ज्येष्ठ साहित्यीक डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे लिखीत मन मेघा रे या खरवंडीकर रचित गीतरंग या बंदिशींच्या शास्त्रीय संगीतातील सीडीमध्ये डॉ. धनश्री यांनी गायन केले आहे. सध्या पुणे येथील एस. एन. डी. टी. विद्यापिठात पदव्युतर संगीत विभागात एम. ए. (संगीत) विषयासाठी अभ्यागत व्याख्यात्या म्हणून गेली 11 वर्षे त्या कार्यरत आहेत.\nगांधी-नेहरूंचे तंत्रज्ञान मोदींना काय समजणार \nनंदुरबार शहर व परिसरात सलग दुसर्‍या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमाझी प्रकृती व्यवस्थित ; नितीन गडकरींची ट्विटद्वारे माहिती\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपत्रकारास मारहाण करणार्‍या पोलीस अधिकार्‍यावर कारवाई करा\nLIVE अंधेरीच्या कामगार रुग्णालयाला आग, एकाचा मृत्यू\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\n‘हनुमान कुस्ती खेळायचे, ते एक खेळाडू होते’-भाजपा मंत्री चेतन चौहान\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/devendra-fadanvise-must-resign-nana-patole-26471", "date_download": "2019-07-23T02:55:23Z", "digest": "sha1:D23Q7GI3OARSALL5OKEIFQ4X4YIJPANV", "length": 9156, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "devendra fadanvise must resign nana patole | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठ्यांची फसवणूक करणाऱ्या फडणवीसांनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी\nमराठ्यांची फसवणूक करणाऱ्या फडणवीसांनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी\nमराठ्यांची फसवणूक करणाऱ्या फडणवीसांनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी\nबुधवार, 25 जुलै 2018\nनागपूर : गेली चारवर्षे मराठा समाजाची केवळ फसवणूक केल्याने राज्यात उद्रेक उडाला असून याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना केली.\nनागपूर : गेली चारवर्षे मराठा समाजाची केवळ फसवणूक केल्याने राज्यात उद्रेक उडाला असून याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना केली.\nगेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातर्फे राज्यात आंदोलन सुरू असून या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. या पेटलेल्या महाराष्ट्राच्या स्थितीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करून पटोले म्हणाले,\"\" मराठा समाजाने लाखोंचे मूक मोर्चे राज्यात काढले. त्यावेळी कोणताही हिंसाचार झाला नाही. असा शांतताप्रिय समाज पंढरपूरच्या यात्रेत साप सोडून चेंगराचेंगरी करेल, या भीतीने मुख्यमंत्र्यांनी महापूजेला जाण्यास नकार दिला.\nहा सर्व समाजाचाच नव्हे तर आतापर्यंत मराठा समाजाने काढलेल्या शांतताप्रिय मोर्चांना गालबोट लावण्याचा प्रकार आहे. यामुळे मराठा समाजात संताप निर्माण झाला त्याचा उद्रेक आता राज्यात दिसून येत आहे. यासाठी मुख्यमंत्री जबाबदार असल्याने फडणवीस यांनी राजीनामा द्यावा व त्यांच्या काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूसाठी फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.''\nमराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी. या समितीने अभ्यास करून मिळणाऱ्या अहवालाला राज्यमंत्रिमंडळाच्या संमतीने केंद्राकडे पाठवावा, अशी सूचनाही त्यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्राची परवानगी आवश्‍यक असल्याचे पटोले यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी जय जवान, जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, सकल मराठा समाजचे नागपूरचे अध्यक्ष सतीश साळुंखे उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/311?page=7", "date_download": "2019-07-23T04:41:13Z", "digest": "sha1:ZII4CRDTCWBUWBSBSFXG5QW5MROYPSFH", "length": 8511, "nlines": 185, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रकाशचित्र स्पर्धा : शब्दखूण | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रकाशचित्र स्पर्धा\nनभ (उ) तरु आलं\nये रे ये रे पावसा...........\nदिनांक ०८/०९/२००८ रोजी पुण्यात झालेल्या पावसाचे PANASONIC SDR- H40P HANDY CAM ने घेतलेले छायाचित्र........\nओरेगन मधल्या मधल्या एका पावसाळी संध्याकाळी घेतलेला हा फोटो\nते डोंगर अगदी आपण लहानपणी चित्रात काढायचो त्या आकाराचे होते..\nमंगलगडावरील कांगोरीनाथांच्या मंदिरातून ....\nमंगलगडावरील कांगोरीनाथांच्या मंदिरातून टिपलेला हा मंगळगड परीसर..\nRead more about मंगलगडावरील कांगोरीनाथांच्या मंदिरातून ....\nकाळे काळे पावसाचे ढग\nRead more about काळे काळे पावसाचे ढग\nसोनी DSC-S60 डिजिटल कॅमेराने काढलेला फोटो.\nकेरळ बॅकवॉटर - पावसाला कधीही सुरुवात होऊ शकते..\nहा फोटो Yashika FX - 3 - Manual Zoom ह्या कॅमेर्‍याने काढलेला आहे.\nRead more about केरळ बॅकवॉटर - पावसाला कधीही सुरुवात होऊ शकते..\nपावसाचे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार आगमन झाले त्यावेळेस मुंबईचा पवई तलावे भरुन वाहत होता, त्याचे प्रकाशचित्र (कॅमेरा Sony Cybershot (7MP) Auto mode)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4667464897171501030&title=Inauguration%20of%20Idea%20Lab%20at%20S.%20M.%20Joshi%20College&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2019-07-23T03:36:54Z", "digest": "sha1:GCHU4Y37PJQAH3I72LZTBKLNUATIRBZM", "length": 7160, "nlines": 121, "source_domain": "bytesofindia.com", "title": "एस. एम. जोशी कॉलेजमध्ये १२ जुलैला आयडिया लॅबचे उद्घाटन", "raw_content": "\nएस. एम. जोशी कॉलेजमध्ये १२ जुलैला आयडिया लॅबचे उद्घाटन\nपुणे : येथील एस. एम. जोशी कॉलेजमध्ये नव्याने विकसित करण्यात आलेल्या आयडिया लॅबचे उद्घाटन १२ जुलैला सकाळी ११.३० वाजता होणार आहे.\nया संदर्भात एस. एम. जोशी कॉलेज आणि ट्रान्सफिनाइट इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला असून, या कंपनीने आय लॅब हे अॅप विकसित केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना व कल्पनांना या अॅपच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळणार आहे. त्यातून त्यांना पेटंटही मिळू शकते.\nया उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान वैज्ञानिक डॉ. उल्हास खरुल भूषविणार असून, या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैज्ञानिक डॉ. भारत काळे, तसेच डॉ. ए. बी. आडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, सतीश जावळे, दीपक वाणी, आशुतोष कुलकर्णी, अशोक तुपे, चेतन तुपे, दिलीप तुपे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी दिली.\nTags: पुणेडॉ. अरविंद बुरुंगलेPuneS. M. Joshi CollegeIdea Labएस. एम. जोशी कॉलेजDr. Arvind Burungleआयडिया लॅबप्रेस रिलीज\nएस. एम. जोशी कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा एस. एम. जोशी महाविद्यालयात आयडिया लॅबचे उद्घाटन डॉ. अरविंद बुरुंगले पुरस्काराने सन्मानित डॉ. बुरुंगले यांना कविवर्य नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nपी. परमेश्वरन यांच्या अनुवादित ग्रंथाचे २४ जुलैला प्रकाशन\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/ravan-dahan-on-gudipadwa-118030900016_1.html", "date_download": "2019-07-23T02:53:26Z", "digest": "sha1:DUXOXAMAKRG2LXGUF3VUW3DUA5OQHWR6", "length": 16519, "nlines": 160, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "येथे गुढीपाडव्याला केलं जातं रावण वध | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 23 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयेथे गुढीपाडव्याला केलं जातं रावण वध\nदसरा या सणाला रावण दहन करण्याची परंपरा सर्वांनाच ज्ञात आहे. परंतू उज्जैन विभागात एक गाव असे आहे जिथे हिंदू नववर्षाची सुरुवात रावण दहनासह करण्यात येते. वर्षांपासून येथे या विचित्र परंपरेचे निर्वाह केले जात आहे.\nदरवर्षी गुढीपाडव्याला सुमारे 5 हजार लोकसंख्या असलेल्या गाव कसारी येथे राम-रावण यांच्यात युद्ध होतं. प्रभू श्रीराम यांच्याद्वारे सोडण्यात येणार्‍या अग्निबाणाने रावणाच्या पुतळ्याचे दहन होतं.\nशक्यतो देशातील हे पहिले असे गाव आहे जिथे नवीन वर्षात रावण दहन केलं जातं. काही वर्षापूर्वी गावकरी रावणाच्या पुतळ्याला दगड आणि काठीने वार करून वध करायचे परंतू काळ बदलला आणि मारण्याची रीतीदेखील. आता फटाके फोडत रावणाचं दहन केलं जातं.\nगावकर्‍यांप्रमाणे रावण दहनापूर्वी अमावास्येला रात्री तलावाकाठी रामलीला मंचन केलं जातं नंतर गुढीपाडव्याला सकाळी अकरा वाजता रावण वधासाठी राम आणि रावणाची सेना युद्ध करत त्या ठिकाणी पोहचते आणि रामद्वारे रावणाच्या नाभीवर अग्निबाणाने प्रहार केला जातो.\nकसारी गावात अशी विचित्र परंपरा आहे. आतिषबाजी झाल्यावर गावकरी एकमेकांना शुभेच्छा देतात आणि कडुलिंबाची पाने प्रसाद रूपात वाटतात. येथील ही परंपरा 50 वर्षांपेक्षाही जुनी आहे. तसेच या परंपरेला स्पष्ट मान्यता किंवा दंतकथा प्रचलित नाही.\nयंदा मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर होणार\nपंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला अलोट गर्दी\nदसर्‍याचा अर्थ दहावा दिवस असा आहे\nराशीनुसार करा दसरा पूजन\nसोने लुटण्याविषयी काही कथा....\nयावर अधिक वाचा :\nस्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून स���वध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\nमुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\n\"एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेमात स्थिती अनुकूल राहील. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरदारांनी कामात...Read More\n\"हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य...Read More\nदेवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल...Read More\nवडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील....Read More\nनोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल....Read More\nआदित्य हृदय स्तोत्र पाठ : जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ...\nआदित्य ह्रदय स्तोत्राचा पाठ नियमित रुपाने केल्याने अप्रत्याशित लाभ प्राप्त होतं. आदित्य ...\nशनिदेवाला नसून, महादेव आणि गणपतीला वाहतात शमीचे पानं\nआता श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेचे खास महत्त्व असते. ...\nमहादेवाचे 108 नावे (अर्थासकट) : श्रावणात देतील पुण्य फल\nमहादेवाचे अनेक नावे आहेत. ज्यातून 108 नावांचे विशेष महत्व आहे. येथे अर्थासकट नावे ...\nदेवघरात या दिशेत ठेवा मुरत्या\nघरात पूजेला विशेष स्थान प्राप्त असतं. जेव्हा देवघराची गोष्ट निघते तेव्हा सर्वांच लक्ष्य ...\nश्रावण मास 2019: महादेवाचा पवित्र महिना, काय खरेदी कराल ...\nया वर्षी श्रावण मास 2 ऑगस्ट 2019 पासून सुरू होत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ...\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%81_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-07-23T03:36:14Z", "digest": "sha1:7QJ6BFBSYJ6BCBNKN37LU4KMPVIBB3VN", "length": 5618, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "होनोलुलु आंतरराष्ट्रीय विमानतळला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nहोनोलुलु आंतरराष्ट्रीय विमानतळला जोडलेली पाने\n← होनोलुलु आंतरराष्ट्रीय विमानतळ\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख होनोलुलु आंतरराष्ट्रीय विमानतळ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nहार्ट्‌सफील्ड-जॅक��सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nन्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nडॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nलॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसान होजे आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nमॅककॅरन आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसिअॅटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nहोनोलुलू आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nडेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nलॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nहॉनोलुलु आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88", "date_download": "2019-07-23T03:02:59Z", "digest": "sha1:Q75HTSPYRDBWBCP3FX4LUJWW7HRJ7F6N", "length": 25376, "nlines": 755, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जुलै २० - विकिपीडिया", "raw_content": "\n(२० जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< जुलै २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलै २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०१ वा किंवा लीप वर्षात २०२ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n५१४ - हॉर्मिस्दस पोपपदी.\n१४०२ - तैमुर लंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.\n१७३८ - पिएर गॉतिये दि व्हारेने एत दि ला व्हेरेन्द्रे हा फ्रेंच शोधक मिशिगन सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावर पोचला.\n१८६४ - अमेरिकन यादवी युद्ध - पीचट्री क्रीकची लढाई.\n१८७१ - ब्रिटीश कोलंबिया कॅनडात सामील झाले.\n१८८१ - अमेरिकेच्या मूळ रहिवाश्यांपैकी सू जमातीच्या शेवटच्या टोळीने आपल्या नेता सिटिंग बुलसह अमेरिकन सरकारसमोर आत्मसमर्पण केले.\n१९०३ - फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली.\n१९०७ - अमेरिकेत सेलम, मिशिगन येथे रेल्��े अपघात. ३० ठार, ७० जखमी.\n१९१५ - वेल्समध्ये कोळसा खाण कामगारांचा संप मिटला.\n१९२१ - टॅम्पिको, मेक्सिको येथील खनिज तेलाच्या विहीरींना आग. कोट्यावधी डॉलरचे नुकसान.\n१९२१ - न्यू यॉर्क व सान फ्रांसिस्को दरम्यान हवाई टपालसेवा सुरू.\n१९२२ - लीग ऑफ नेशन्सने आफ्रिकेतील टोगोलँड फ्रांसला तर टांगानिका युनायटेड किंग्डमला दिले.\n१९२४ - ईराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिकन राजदूत रॉबर्ट इम्ब्रीची हत्या, लश्करी कायदा लागू.\n१९२६ - मेथोडिस्ट चर्चने स्त्रीयांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.\n१९२७ - मायकेल पहिला रोमेनियाच्या राजेपदी.\n१९२९ - सोवियेत संघाच्या सैन्याने आमूर नदी ओलांडुन मांचुरियात घुसण्याचा प्रयत्न केला.\n१९३२ - जर्मनीने प्रशियात लश्करी अंमल लागू केला.\n१९३३ - लंडनमध्ये ज्यू व्यक्तींना सहानुभूती दाखवण्यास ५,००,००० लोकांची रॅली.\n१९३३ - जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात २०० ज्यू व्यापार्‍यांना अटक करून धिंड काढली गेली.\n१९३५ - रॉयल डच एरलाइन्सचे विमान स्वित्झर्लंडमध्ये कोसळले. १३ ठार.\n१९३५ - लाहोरमध्ये मुस्लिम व शिख धर्मियांमध्ये मारामारी. ११ ठार.\n१९३७ - फ्लोरिडातील टॅलाहासीशहराच्या तुरुंगात असलेल्या दोन श्यामवर्णीय कैद्यांना श्वेतवर्णीय जमावाने पळवून नेले व जाहीर फाशी दिली.\n१९४० - डेन्मार्क लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.\n१९४४ - दुसरे महायुद्ध - ऍडोल्फ हिटलरवर असफल खूनी हल्ला.\n१९४४ - मुंबई शहरात कॉलेराच्या साथीनेच ३४,०० लोक मृत्युमुखी पडल्याचे सरकारी अधिकार्‍यांनी मान्य केले.\n१९४७ - म्यानमारमध्ये ऑँग सानच्या खूना बद्दल भूतपूर्व पंतप्रधान उ सॉ व १९ इतरांना अटक.\n१९४७ - भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे.\n१९४८ - सिंगमन र्‍ही दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१९४९ - इस्रायेल व सिरीयामध्ये संधी.\n१९४९ - व्हासिल कोलारोव्ह बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.\n१९५० - बेल्जियमच्या संसदेने राजा लिओपोल्ड तिसर्‍याला अज्ञातवासातून परत बोलावले.\n१९५० - कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाची तात्पुरती राजधानी तैजोन वर हल्ला चढवला.\n१९५१ - जॉर्डनचा राजा अब्दुल्ला पहिल्याची हत्या.\n१९५२ - फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे पंधरावे ऑलिंपिक खेळ सु���ू.\n१९५४ - व्हियेतनाम युद्ध - जिनिव्हा येथे शस्त्रसंधी. देशाचे १७व्या अक्षांशावर विभाजन.\n१९५५ - चीनने तैवानच्या क्वेमॉय व मात्सु बेटांवर तोफा डागल्या.\n१९५८ - युगोस्लाव्हियातील कोकिन ब्रेगच्या लश्करी तळावर स्फोट. २६ ठार.\n१९५९ - इथियोपियाचा सम्राट हेल सिलासी फ्रांसमध्ये.\n१९६० - सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख.\n१९६० - साएब सालेम लेबेनॉनच्या पंतप्रधानपदी.\n१९६१ - कुवैतला अरब संघचे सदस्यत्त्व.\n१९६२ - कोलंबियात भूकंप. ४० ठार.\n१९६४ - व्हियेतनाम युद्ध - व्हियेतकॉँगने दक्षिण व्हियेतनामवर हल्ला केला. ११ सैनिक व ४० नागरिक ठार.\n१९६५ - एलियास त्सिरिमोकोस ग्रीसच्या पंतप्रधानपदी.\n१९६९ - अपोलो ११ चंद्रावर उतरले.\n१९६९ - होन्डुरास व एल साल्वाडोरमध्ये शस्त्रसंधी.\n१९७१ - सिरिया व जॉर्डनच्या सैन्यांमध्ये चकमक.\n१९७२ - नेदरलँड्सच्या पंतप्रधान बारेंड बियेश्युव्हेलने राजीनामा दिला.\n१९७३ - केन्याच्या अर्थमंत्री ज्युलियस कियानोने जाहीर केले की देशातील एशियन लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.\n१९७३ - पेलेस्टाईनच्या दहशतवाद्यांनी जपान एरलाइन्सचे विमान पळवून दुबईला नेले.\n१९७४ - तुर्कस्तानने सायप्रसमध्ये आपले सैनिक उतरवले.\n१९७५ - सरकारी सेंसरशिप नाकारल्यामुळे भारताने पाश्चिमात्य पत्रकारांना देशातून हाकलले.\n१९७६ - व्हायकिंग १ हे अंतराळयान मंगळावर उतरले.\n१९७६ - व्हियेतनाम युद्ध - अमेरेकेने थायलंडमधून आपले सैनिक काढून घेतले.\n१९७७ - पेनसिल्व्हेनियातील जॉन्सटाउन शहरात पूर. ८० ठार, कोट्यावधी डॉलरचे नुकसान.\n१९७९ - डायना न्याड बहामा ते फ्लोरिडा हे ६० मैलांचे अंतर पोहून गेली.\n१९८२ - आयरिश मुक्ती सेनेने लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ८ सैनिक ठार, ४७ जखमी.\n१९८३ - इस्रायेलने बैरुतमधुन आपले सैनिक काढून घेतले.\n१९८५ - अरूबाने नेदरलँड्स अँटिल्सपासुन विभक्त होण्याचे ठरवले.\n१९८९ - म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले.\n१९९२ - वाक्लाव हावेलने चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.\n१९९२ - टी.यु. १५४ प्रकारचे विमान त्ब्लिसीजवळ कोसळले. ४० ठार.\n१९९६ - स्पेनमध्ये विमानतळावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. ३५ ठार.\n१९९७ - बिल्यान�� प्लाव्ह्सिकने बॉस्निया व हर्झगोव्हेनाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.\n१९९८ - तालिबानच्या हुकुमावरुन २०० स्वयंसेवी डॉक्टर व इतर संस्थांनी अफगाणिस्तान सोडले.\n१९९९ - चीनने फालुन गॉँग या संघटनेस दुष्ट संघटना ठरवले व त्यावर बंदी टाकली.\n२००२ - पेरूची राजधानी लिमा येथे एका डिस्कोला आग. २५ ठार.\n२००३ - केन्यात प्रवासी विमान कोसळले. १४ ठार.\n२००५ - चीनच्या शांक्सी प्रांतातील कोळश्याच्या खाणीत स्फोट. २४ ठार.\n२०१२ - अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील डेन्व्हर शहराच्या अरोरा उपनगरात बॅटमॅन:द डार्क नाइट राइझेस या चित्रपटाचा पहिल्या खेळ चालू असताना जेम्स होम्स नावाच्या व्यक्तीने चित्रपटगृहात अंदाधुंद गोळीबार केला. १२ ठार, ५९ जखमी.\n८१० - इमाम बुखारी, हदीथचा संपादक.\n१८९० - जॉर्ज दुसरा, ग्रीसचा राजा.\n१९०० - मॉरिस लेलेंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९११ - बाका जिलानी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९१९ - सर एडमंड हिलरी, गिर्यारोहक.\n१९२९ - राजेंद्र कुमार, भारतीय अभिनेता.\n१९५० - नसीरुद्दीन शाह, भारतीय अभिनेता.\n१९७१ - एड गिडिन्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९७६ - देबाशिष मोहंती, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n९८५ - पोप बॉनिफेस सातवा.\n१०३१ - रॉबर्ट दुसरा, फ्रांसचा राजा.\n११५६ - टोबा, जपानी सम्राट.\n१३२० - ओशिन, आर्मेनियाचा राजा.\n१४५४ - जॉन दुसरा, कॅस्टिलचा राजा.\n१९०३ - पोप लिओ तेरावा.\n१९२२ - आंद्रे मार्कोव्ह, रशियन गणितज्ञ.\n१९२३ - पांचो व्हिया, मेक्सिकन क्रांतीकारी.\n१९२७ - फर्डिनांड, रोमेनियाचा राजा.\n१९३७ - गुग्लियेल्मो मार्कोनी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९५१ - अब्दुल्ला पहिला, जॉर्डनचा राजा.\n१९५३ - डुमार्सैड एस्टिमे, हैतीचा राष्ट्राध्यक्ष.\nस्वातंत्र्य दिन - कोलंबिया.\nशांती व स्वतंत्रता दिन - उत्तर सायप्रस.\nमैत्री दिन - आर्जेन्टिना, ब्राझिल.\nबीबीसी न्यूजवर जुलै २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजुलै १८ - जुलै १९ - जुलै २० - जुलै २१ - जुलै २२ - जुलै महिना\nवर्षातील महिने व दिवस\nआज: जुलै २३, इ.स. २०१९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०१६ रोजी ०८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधि�� माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ravindrachavan.in/", "date_download": "2019-07-23T03:51:00Z", "digest": "sha1:FG3EHPX3EHGSLNEIMAGUJEZXK6CDNB2A", "length": 6980, "nlines": 110, "source_domain": "ravindrachavan.in", "title": "रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री – ध्यास माझा जनकल्याणासाठी!", "raw_content": "की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...\nकामे / घडामोडी / ठाणे / डोंबिवली / सूचना\nकल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी बैठक\nमिस टिन वर्ल्ड 2019 विजेती\nउपक्रम / कामे / कोकण / रायगड\nउपक्रम / कामे / डोंबिवली\nमोफत शालेय उपयोगी वह्या वाटप\nउपक्रम / ठाणे / डोंबिवली\nआदर्श डोंबिवलीकर पुरस्कार सोहळा २०१९\nउपक्रम / कामे / ठाणे / डोंबिवली\nउपक्रम / कामे / कोकण / रायगड\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जवानांच्या वारसांना जमीनेचे वाटप\nउपक्रम / कामे / कोकण / रायगड\n‘कारंजा पोर्ट टर्मिनल’चे ई-उद्घाटन\nउपक्रम / कामे / कोकण / रायगड\n‘व्हिजन रायगड’ वेबपोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\n~ सर्वस्पर्षी लक्षवेधी ~\nभाजपा शिवसेना रिपाई रासप महायुती जाहीर सभा\nडोंबिवली-कल्याण तर्फे भव्य कबड्डीचे सामने\nभारतीय जनता पार्टी वर्धापन दिन\nमहिला दिनानिमित्त ‘वैद्यकिय साहित्य सेवा’\nस्वर्गीय वसंत डावखरे उद्यानाचे उद्घाटन\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nकल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी बैठक\nJuly 9, 2019 / No Comments on कल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी बैठक\nमुंबई महानगर प्रदेशात पालघर, ठाणे, रायगड या विभागांचा समावेश करण्याच्या ठरावाला विधानसंभेत मंजुरी\nJune 28, 2019 / No Comments on मुंबई महानगर प्रदेशात पालघर, ठाणे, रायगड या विभागांचा समावेश करण्याच्या ठरावाला विधानसंभेत मंजुरी\n१५व्या भव्य मल्हार रोजगार मेळावा २०१९\nJune 28, 2019 / No Comments on १५व्या भव्य मल्हार रोजगार मेळावा २०१९\nडोंबिवली-कल्याण तर्फे भव्य कबड्डीचे सामने\nApril 8, 2019 / No Comments on डोंबिवली-कल्याण तर्फे भव्य कबड्डीचे सामने\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये १४७ जागांसाठी भरती\nगणपतीत कोकणात जाणाऱ्या १८ विशेष गाड्या\nनागोठण्यात शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल\nमहाराष्ट्र गृहनिर्माण विभागात विविध पदांसाठी भरती..\nनागरी सेवा परीक्षा – विनामूल्य प्रशिक्षण\nकल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी बैठक\nनेतृत्व : सा���ाजिक व वैचारिक\nराज्यमंत्री रविंद्र चव्हाणांच्या प्रतिभेतून साकारलेल्या काही संकल्पना व योजना..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/rakshabandhan/", "date_download": "2019-07-23T02:47:54Z", "digest": "sha1:LCAKXFZYQAOLILD73YO3BRJJDF4XRJ4H", "length": 6189, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "RakshaBandhan Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकपटी मनुवाद्यांचा, रक्षाबंधन, सण का साजरा करू नये : एक तथाकथित पुरोगामी चिंतन\nमित्रांनो, या बामणांच्या नादी लागून हा दिवस आनंदात साजरा करून तुम्ही आपल्यासाठी बलिदान देणाऱ्या राखीच्या हौतात्म्याचा अवमान करत आहात.\nजाणून घ्या जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये कसे निवडले जातात राष्ट्रपती\nफायनान्स रिजोल्यूशन अँड डीपॉजीट इन्शुरन्स बिल, २०१७ – एक सकारात्मक कायदा\nभारतात इतक्या प्रकारचे चहा घेतले जातात ह्याची कट्टर चहाप्रेमींनाही कल्पना नसेल \nनक्षल समर्थकांची देशव्यापी “चळवळ”\nसामान्य नोकरी करत जीवन जगायचं नसेल तर तुम्ही या १० करियर ऑप्शन्सचा विचार केलाच पाहिजे\nयशस्वी होण्यासाठी “फक्त मेहनत” घेऊ नका. त्या सोबत महान लोकांच्या ‘ह्या’ सवयी अंगीकारा\nईमेल टाईप करताना या टिप्स वापरा आणि अतिशय impressive ईमेल पाठवा \nदिवाळीत फटाके फोडण्याची खरंच गरज आहे \nकुत्र्यांच्या आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध असलेला ‘रहस्यमयी पूल’\nयेथे उघडले देशातील पहिले रोबोट थीम रेस्टॉरंट, जिथे खुद्द रोबोट वेटर तुम्हाला सर्व्ह करतील\n पृथ्वीवरच्या या १० ठिकाणी कधीच पाऊस पडत नाही..\nयेत्या पाच वर्षात मोदींसमोर असणार आहेत ही १० सर्वात खडतर आव्हाने\nभजन-कीर्तनाच्या ७० वर्षीय साधक – जयश्री कुलकर्णी\nसामान्य पालकांना कर्जबाजारी करतील अश्या भारतातील “अतिमहागड्या” शाळा\nआपण इंटरनेटवर जी कामे बिनधास्तपणे करतो, वास्तवात ती ‘बेकायदेशीर’ आहेत…\nलहान मुलांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारामागची दोन भावंडांची ‘सत्य कथा’\nराजसाहेब…कृपया आम्हाला आमचे जुने राज ठाकरे परत द्या ही कळकळीची विनंती\nवय वर्ष १४ – हवेत उडणारे ड्रोन्स – व्हायब्रण्ट गुजरात – ५ कोटींचा करार\nभारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या ह्या देवीचं मूळ मंदिर आजही पाकिस्तानात यात्रा घडवून आणतंय\nमहाकाय हत्तींशी सहज संवाद साधणाऱ्या एका “गजानंदाची गोष्ट”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE,_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88,_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE.pdf/363", "date_download": "2019-07-23T03:29:35Z", "digest": "sha1:TYPCXCQJ64SPFX5TBHFSP2XGULJZYHGW", "length": 8574, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/363 - विकिस्रोत", "raw_content": "पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/363\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n( ३२२) सुमन हार घालूनियां कंठीं अवलोकुनी दृष्टी भरूनियां ॥ ९८ ॥ विसने चांगया जाणे विधी मार्ग अवलोकुनी दृष्टी भरूनियां ॥ ९८ ॥ विसने चांगया जाणे विधी मार्ग पुजा केली सांग उपचारेशि ॥ ९९ ॥ पूजेचे आसनीं विराजल्या मूर्ती पुजा केली सांग उपचारेशि ॥ ९९ ॥ पूजेचे आसनीं विराजल्या मूर्ती झाली धुपारती आरतीया ॥ १० ॥ सुवर्ण दक्ष गौदाना दोघली झाली धुपारती आरतीया ॥ १० ॥ सुवर्ण दक्ष गौदाना दोघली पुजा सांग केली सद्गुरूची ॥ १॥ पाहाती लोचनीं नरनारी वाळे पुजा सांग केली सद्गुरूची ॥ १॥ पाहाती लोचनीं नरनारी वाळे आणि नाचती कल्लोळे प्रेमाचिया ॥ २॥ जवादी कस्तुरी बुक्याचे धूसर आणि नाचती कल्लोळे प्रेमाचिया ॥ २॥ जवादी कस्तुरी बुक्याचे धूसर उधळती अपार देवावरी ॥ ३ ॥ नैवेद्य पुष्पांजली केल्या प्रदक्षिणा उधळती अपार देवावरी ॥ ३ ॥ नैवेद्य पुष्पांजली केल्या प्रदक्षिणा सकळा ब्राह्मणा पूजीयेलें ॥ ४ ॥ हरिभक्त वैष्णव पुजिले अदरें सकळा ब्राह्मणा पूजीयेलें ॥ ४ ॥ हरिभक्त वैष्णव पुजिले अदरें वाचे मंगळ तुरे घोष ध्वनी ॥ ५ ॥ व्यवसायी जन धुजीले क्षेत्रवासी वाचे मंगळ तुरे घोष ध्वनी ॥ ५ ॥ व्यवसायी जन धुजीले क्षेत्रवासी दिधलें सवाष्णीस हळदी कुंकें ॥ ६ ॥ चांगदेखें मग आरं- भिलें ध्यान दिधलें सवाष्णीस हळदी कुंकें ॥ ६ ॥ चांगदेखें मग आरं- भिलें ध्यान मूर्ती अवलोकून सद्गुरूची ॥ ७ ॥ आरक्त पद तळीं पाऊलें सकुमार मूर्ती अवलोकून सद्गुरूची ॥ ७ ॥ आरक्त पद तळीं पाऊलें सकुमार पोटच्या सुंदर जानु जघः ॥ ८ ॥ उदर त्रिवळी प्रशस्त वक्षस्��ळा पोटच्या सुंदर जानु जघः ॥ ८ ॥ उदर त्रिवळी प्रशस्त वक्षस्थळा शोभली निर्मळ उटी आंगीं ॥ ९ ॥ सरळ भुजदंड तुळशी पत्रे माळा शोभली निर्मळ उटी आंगीं ॥ ९ ॥ सरळ भुजदंड तुळशी पत्रे माळा नानापुष्पें गळां डोल देती ॥ १० ॥ हनुवटी चुबुका दंत हिरीया जाती नानापुष्पें गळां डोल देती ॥ १० ॥ हनुवटी चुबुका दंत हिरीया जाती दुवाही पंगति विराजली ॥ ११॥ नासिक सरल उन्मलीत नेत्रकमळ दुवाही पंगति विराजली ॥ ११॥ नासिक सरल उन्मलीत नेत्रकमळ शोभल्या कपाळी गंधाक्षता ॥ १२ ॥ जावळ कुरळ मंडीत मस्तक शोभल्या कपाळी गंधाक्षता ॥ १२ ॥ जावळ कुरळ मंडीत मस्तक पुजा ब्रह्मादिक समपती ॥ १.३ पुजा ब्रह्मादिक समपती ॥ १.३ मुक्ताई मुक्तरुप मुक्तीची चित्कळा मुक्ताई मुक्तरुप मुक्तीची चित्कळा निय मुक्तलीळा दावी अंगीं ॥ १४ ॥ आर्य पाद्यादिक वेदाच्या मुस्वरीं निय मुक्तलीळा दावी अंगीं ॥ १४ ॥ आर्य पाद्यादिक वेदाच्या मुस्वरीं चांगई करी ध्यान पुजा ॥ १५ ॥ धन्य तो दीवस नैवेद्य अपिला चांगई करी ध्यान पुजा ॥ १५ ॥ धन्य तो दीवस नैवेद्य अपिला पुष्पांजुली केला अणीपरता ॥ १६ ॥ पुजीले ब्राह्मण विधी उपचारे पुष्पांजुली केला अणीपरता ॥ १६ ॥ पुजीले ब्राह्मण विधी उपचारे हरिभक्त आदरें येथी चित्ता ॥ १७ ॥ बैसवील्या पं. ती इंद्रायणी ती हरिभक्त आदरें येथी चित्ता ॥ १७ ॥ बैसवील्या पं. ती इंद्रायणी ती पात्र नानापरी विस्तारिल्या ॥ १८ ॥ दिव्याने परवडी अन्नशुद्धी वाहिली पात्र नानापरी विस्तारिल्या ॥ १८ ॥ दिव्याने परवडी अन्नशुद्धी वाहिली मंत्रे प्रोक्षरयेली त्रिपदेच्या ॥ १९ ॥ सोडीला संकल्प झालों निर्विकल्प मंत्रे प्रोक्षरयेली त्रिपदेच्या ॥ १९ ॥ सोडीला संकल्प झालों निर्विकल्प निराशिले पाप संदे हाचें ॥ २० ॥ तदर्पण केले ज्ञानेश्वर नामें निराशिले पाप संदे हाचें ॥ २० ॥ तदर्पण केले ज्ञानेश्वर नामें भोजने संभ्रमें सारीयेलीं ॥ २१॥ एक एक शीत द्विजमुखीं अर्पितां भोजने संभ्रमें सारीयेलीं ॥ २१॥ एक एक शीत द्विजमुखीं अर्पितां शतक्रतू भोक्ता नारायण ऐसा ये क्षेत्रींचा जून महिमा वर्णी निरुपमा चांगदेव ॥ २३ ॥ मग समपले विडे दक्षिणा उपचारीं वर्णी निरुपमा चांगदेव ॥ २३ ॥ मग समपले विडे दक्षिणा उपचारीं चांगदेव करी नमस्कार ॥ २४ ॥ मंत्री- क्षता द्विज आर्पियेल्या शिरीं चांगदेव करी नमस्कार ॥ २४ ॥ मंत्री- क्षता द्विज आर���पियेल्या शिरीं राहो कल्पवरीं क्षेत्र महिमा ॥ २५ ॥ मग वैसवानि पंगती परिवार आपुला राहो कल्पवरीं क्षेत्र महिमा ॥ २५ ॥ मग वैसवानि पंगती परिवार आपुला शेष प्रसाद घेतला चांगदेवें ॥ २६ ॥ अद्भुत सोहळा हरीची कीर्तने शेष प्रसाद घेतला चांगदेवें ॥ २६ ॥ अद्भुत सोहळा हरीची कीर्तने वाटियेलीं धनें याचकासीं सक- छांशीं तृप्ती याचेनि दर्शनें करीती स्तचनें नारीर ॥ २८ ॥ भयक्ष पदरी ते हे अलंकापुर करीती स्तचनें नारीर ॥ २८ ॥ भयक्ष पदरी ते हे अलंकापुर पृक्तीचे माहेर उपासका ॥ २९ ॥ निर्विकार जन सकल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०१९ रोजी १२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/date/2017/10/14", "date_download": "2019-07-23T02:39:23Z", "digest": "sha1:6R6NM4BEOHNBVOIMH7XLTYN3N3CMG7ST", "length": 20382, "nlines": 214, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "October 14, 2017 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nरोहिंग्या मुसलमान नागालॅण्डवर आक्रमण करण्याची शक्यता\nघुसखोर रोहिंग्या मुसलमान नागालॅण्डवर आक्रमण करण्याची शक्यता असल्याची माहिती नागालॅण्ड पोलिसांच्या गुप्तचर विभागाने दिली आहे. रोहिंग्या मुसलमान राज्याच्या सुरक्षेला मोठा धोका असल्याचेही मत गुप्तचर विभागाने व्यक्त केले आहे.\nCategories नागालँड, बातम्या, राष्ट्रीय बातम्याTags रोहिंग्या प्रश्न, हिंदूंवर आक्रमण\nपुढील सुनावणी होईपर्यंत रोहिंग्या मुसलमानांना परत पाठवू नये \nघुसखोर रोहिंग्या मुसलमानांना परत पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात चालू असलेली सुनावणी २१ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags रोहिंग्या प्रश्न, सर्वोच्च न्यायालय\nकिश्तवाड (जम्मू) येथे राष्ट्रगीत चालू असतांना उभे न रहाणार्‍या पोलीस अधिकार्‍याला विद्यार्थ्यांनी जाब विचारला \nएका विद्यालयात राष्ट्रगीत चालू असतांना उभे न रहाणार्‍या एका पोलीस अधिकार्‍याला विद्यार्थ्��ांनी जाब विचारला. यावर पोलिसांनी उलट विद्यार्थ्यांवरच लाठीमार केला.\nCategories जम्मू कश्मीर, राष्ट्रीय बातम्याTags काश्मीर, प्रशासकीय अधिकारी, राष्ट्र्ध्वजाचा अवमान\n‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या ‘परसेप्ट लाईव्ह’ आस्थापनाच्या विरोधात राष्ट्रप्रेमींकडून तक्रार प्रविष्ट\n‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या फेसबूक खात्यावर २ ऑक्टोबर या दिवशी पोस्ट (प्रसारित) करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये (व्हिडिओमध्ये) भारताच्या राष्ट्रध्वजाचे विडंबन करण्यात आले आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags राष्ट्र्ध्वजाचा अवमान, सनबर्न फेस्टिवल\nधर्मशास्त्रीय आधार नसलेल्या आणि राष्ट्राची हानी करणार्‍या फटाक्यांवर बंदी घाला – हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी\nफटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होऊन समाजाचे आरोग्य अन् पर्यावरण धोक्यात येत आहे. भारतात तर दिवाळीच्या दिवशी सहस्रो कोटी रुपयांचे फटाके फोडले जातात,\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags पत्रकार परिषद, फटाक्यांवर बंदी, हिंदु जनजागृती समिती, हिंदु जनजागृती समिती कौतुक\nसमाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच \nरामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा ७ वर्षे ३१४ वा दिवस \nCategories चौकटीTags सनातन संस्थेला विरोध\nभगवा ध्वज लावल्यास परिणामांची धमकी देणार्‍या पोलीस निरीक्षकांना गोव्यात पोर्तुगिजांचे राज्य आहे, असे वाटते का \n‘वास्को, गोवा येथील पोलीस वसाहतीजवळील श्री ब्राह्मणदेवाच्या घुमटीजवळ उभारलेल्या भगव्या ध्वजाची अज्ञाताकडून विटंबना करण्यात आली होती.\nCategories चौकटीTags चौकटी, पोलीस\nफटाक्यांद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांंची विटंबना थांबवा \nफटाक्यांद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी, तसेच आरोग्यासाठी घातक असलेले चिनी फटाके यांची विक्री करणार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांना नुकतेच देण्यात आले.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags फटाक्यांवर बंदी, हिंदु जनजागृती समिती\nआतंकवादी रोहिंग्यांचे समर्थन करणार्‍यांवर कारवाई करा \nये��ील तहसील चौकात ११ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकलावेे, सिंहगडावरील बांधकामात भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शासन करावेे\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags राष्ट्रीय हिंदू आंदोलन, रोहिंग्या प्रश्न, हिंदु संघटना आणि पक्ष\n – हिंदु जनजागृती समिती\nम्यानमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमानांनी भारतात सर्वत्र घुसखोरी केली आहे. त्यांच्या घुसखोरीमुळे आर्थिक, तसेच सुरक्षेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घुसखोरांना भारत शरण देऊ शकत नाही, अशी भूमिका सरकारने न्यायालयात मांडली आहे.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags रोहिंग्या प्रश्न, हिंदु जनजागृती समिती\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षण���क संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-07-23T02:49:04Z", "digest": "sha1:JPLE5QNXPGHZX2VQEZRXC2QNKMTC4UFJ", "length": 7017, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पळणी - विकिपीडिया", "raw_content": "\n(पलानी या पानावरून पुनर्निर्देशित)\nपळणी (तमिळ: பழனி) भारताच्या तमिळनाडू राज्यातील दिंडुक्कल ह्या जिल्ह्यातील एक शहर आहे. ते दिंडुक्कल पासून ६० किमी अंतरावर आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nचेन्नई • कोइंबतूर • कड्डलोर • धर्मपुरी • दिंडीगुल • इरोड • कांचीपुरम • कन्याकुमारी • करूर • मदुरा • नागपट्टिनम • निलगिरी • नामक्कल • पेरांबलूर • पुदुक्कट्टै • रामनाथपुरम • सेलम • शिवगंगा • त्रिचनापल्ली • तेनी • तिरुनलवेली • तंजावर • तूतुकुडी • तिरुवल्लुर • तिरुवरुर • तिरुवनमलै • वेल्लोर • विलुपुरम �� विरुधु नगर\nइतिहास • भूगोल • अर्थव्यवस्था • लोकसभा मतदारसंघ • पर्यटन • तमिळ भाषा • तमिळ लोक • तमिळ साहित्य • तमिळ चित्रपट • तमिळनाडूतील खाद्यपदार्थ • धबधबे\nइरोड • उदगमंडलम • कडलूर • कन्याकुमारी • करुरकांचीपुरम • कुंभकोणम • कोइंबतूर • चेंगलपट्टू • चोळपुरम • तंजावूर • तिरुचिरापल्ली • तिरुनलवेली • तिरुप्परनकुंड्रम • तिरुवनमलै • तिरुवरुर • तिरुवल्लुर • तूतुकुडी • तेनकाशी • तेनी • दिंडुक्कल • धर्मपुरी • नागपट्टिनम • नागरकोविल • नामक्कल • पळणी • पुदुक्कोट्टै • पेराम्बलुर • पोल्लाची • मदुराई • रामनाथपुरम • विरुधु नगर • विलुप्पुरम • वेल्लूर • शिवकाशी • शिवगंगा • श्रीपेरुम्बुदुर • सेलम • होसुर\nसी.एन. अण्णादुराई • ए‍म.जी. रामचंद्रन • एम.करुणानिधी • जे. जयललिता\nकावेरी नदी • वैगै नदी\nलिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम • शुद्ध तमिळ चळवळ • स्वाभिमान चळवळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०१७ रोजी १९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3164", "date_download": "2019-07-23T04:06:16Z", "digest": "sha1:PW24BYDLIKM3DOUIC7EUFYNJN5FBPWJL", "length": 8288, "nlines": 105, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अजगर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअजगर हा शब्द ‘अजागर’ ह्या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे. अजागर म्हणजे जो जागत नाही तो, असा त्याचा अर्थ आहे. अजगराला संस्कृतमध्ये अजागर असे म्हणतात. सतत सुस्त असणाऱ्या अजगराला किती समर्पक नाव आहे\nअजगर ह्या सरिसृप वर्गातील प्राण्याबद्दल सर्वांच्या मनात भीतीयुक्त कुतूहल असते. अजगर प्राणी संग्रहालयात किंवा दूरदर्शनच्या वाहिन्यांवर हमखास बघण्यास मिळतो. सर्व सापांप्रमाणे अजगरदेखील त्याचे भक्ष्य संपूर्ण गिळतो. अजगराला लचके तोडण्याचे, चर्वण करण्याचे असे वेगवेगळे दात नसतात. तसेच, त्याचा वरचा आणि खालचा जबडा सैलसर अस्थिबंधनांनी जोडलेला असतो. त्यामुळे तो काटकोनात आ वासू शकतो. म्हणूनच तो ससा, भेकर, हरीण असे लहान-मोठे प्राणी सहज गिळू शकतो.\nअजगर हा प्राणी शीत रक्ताचा आहे. त्याच्या चयापचयाचा वेगही कमी असतो. त्याला शरीर सतत उष्ण राखण्याची आवश्यकता नसल्यामुऴे ऊर्जाही कमी लागते. ह्या सर्वांमुळे अजगराने एकदा भक्ष्य गिळले, की त्याला अनेक दिवस काही खाल्ले नाही तरी चालते. त्या काळात तो सुस्तावतो. माणसालाही पोटभर मिष्टान्न भोजन केले, की तशीच सुस्ती येते. ‘अरे परांजप्या, जागा आहेस का झाला तुझा अजगर.’ असे पुलंनी ‘अंतू बरवा’ या व्यक्तिचित्रात्मक लेखात लिहून ठेवले आहे.\n(‘राजहंस ग्रंथवेध’ वरून उद्धृत)\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत.\nसंदर्भ: भाषा, शब्‍दार्थ, शब्दशोध\nसंदर्भ: शब्दशोध, शब्‍दार्थ, भाषा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/unknown-facts-about-mosaad/", "date_download": "2019-07-23T03:43:52Z", "digest": "sha1:5RFROWDJST3UGTEPHPUQDJ6G6CAQTJEO", "length": 16472, "nlines": 112, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "जगातील सर्वात धाडसी आणि खतरनाक 'मोसाद' विषयी काही रंजक गोष्टी!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nजगातील सर्वात धाडसी आणि खतरनाक ‘मोसाद’ विषयी काही रंजक गोष्टी\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nकोणत्याही देशाची सुरक्षा अबाधित राखण्याचं महत्त्वाचं काम पार पाडतात त्या त्या देशातील इंटलेजीन्स एजन्सी अर्थात गुप्तहेर संस्था\nजगातील सर्वच बलाढ्य देशांच्या स्वतः च्या अश्या एकाहून एक सरस गुप्तहेर संस्था आहेत, परंतु या सर्वात वरचढ गुप्तहेर संस्थांपैकी एक म्हणजे मोसाद\nइज्राईल देशाच्या अधिपत्याखाली येणारी ही संस्था जगातील सर्वात क्रूर आणि धाडसी संस्था म्हणून ओळखली जाते. क्रूर यासाठी की या संस्थेतील गुप्तहेर दहशतवादी आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजले जातात. मोसादचा अर्थ आहे मृत्यू \nएखादा गुहेगार यांच्या तावडीत सापडला की त्याचा मृत्यू हा अटळ समजला जातो. जगातील सर्वात खतरनाक अश्या या गुप्तहेर संस्थेला दिलं गेलेलं हे नाव सर्वच अर्थाने योग्य ठरतं.\nइज्राईल देशाची ही एजन्सी आपल्या नागरिकांच्या आणि देशाच्या संरक्षणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.\nतब्बल ६८ वर्षांचा इतिहास लाभलेल्या ‘मोसाद’च्या नावावर अतिशय अविश्वसनीय घटनांची नोंद आहे. मोसादच्या गुप्तहेर कथांचे जगभरात लाखोंच्या संख्येने चाहते आहेत .\nचला तर जाणून घेऊया ‘मोसाद’बद्दल काही रंजक गोष्टी\nमोसादचं हेडक्वार्टर इज्राईलच्या तेल अविव शहारामध्ये आहे. मोसाद ची स्थापना १३ डिसेंबर १९४९ रोजी सेंट्रल इन्स्टिट्यूशन फॉर को-ऑर्डिनेशन या नावाखाली करण्यात आली होती नंतर हे नाव बदलून इन्स्टिट्यूशन फॉर इंटलेजीन्स अँड स्पेशल ऑपरेशन्स इज्राईल हे नाव ठेवण्यात आले आणि या संस्थेला इज्राईलच्या राष्ट्रीय गुप्तहेर संस्थेचा दर्जा देण्यात आला.\nइज्राइलचे पंतप्रधान डेव्हिड बैन गुरेना यांच्या कारकिर्दीत मोसाद च्या स्थापनेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यांनाच पुढे मोसाद चे डायरेक्टर पद देण्यात आले.\nमोसादचा मुख्य उद्देश आहे दहशतवादाशी लढा देणे, गुप्त माहिती गोळा करणे, इज्राईलच्या राजकीय व्यक्तींच्या हत्येचा बदला घेणे आणि राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखावी यासाठी नेहमी सतर्क राहणे.\nमोसाद थेट इज्राईलच्या पंतप्रधानांना रिपोर्ट करतं. त्यांच्याचं सल्ल्याने सर्व योजना आखल्या जातात आणि जोवर योजना यशस्वी होत नाही तोवर अतिशय गुप्त ठेवल्या जातात हे विशेष \nCIA, MI5, MI6 या जगातील इतर प्रसिद्ध गुप्तहेर संस्थांसोबत मोसाद अगदी जवळून काम करते. मोसादमध्ये असलेल्या बहुतांश गुप्तहेरांची निवड इज्राईल डिफेन्स फोर्स मधून केली जाते.\n१९६० मध्ये मोसादने अर्जेंटिना मध्ये लपलेला इज्राईलच्या नागरिकांचा गुन्हेगार एडॉल्फ इचमॅन याला शोधून काढले आणि त्याला इज्राईल मध्ये आणून मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. या कामगिरीमुळे मोसाद जगभरात चर्चेत आलं होतं .\n‘म्युनिक हत्याकांड ‘ ही मोसादच्या दहशतवाद विरोधी लढाई मधील सर्वात महत्त्वपूर्ण घटना आहे. १९७२ साली जर्मनीच्या म्युनिक म���्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑलम्पिक दरम्यान दहशतवाद्यांनी काही इज्राईल खेळाडूंना ओलीस ठेवले होते.\nमोसादच्या गुप्तहेरांनी अतिशय हुशारीने खेळाडूंना सुखरूपणे सोडवले आणि पाचही दहशतवाद्यांचा जीव घेतला. फिलीस्तीनच्या ब्लॅक सेप्टेंबर या दहशतवादी संघटनेने हे कृत्य केले होते.\nत्यांच्या या भ्याड कृत्याचा बदल घेण्यासाठी मोसादच्या वीरांनी संघटनेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला ज़गाच्या काना कोपऱ्यातून शोधून यमसदनी पाठविले आणि ब्लॅक सेप्टेंबर संघटना पूर्णपणे उध्वस्त करून टाकली.\nआपल्या देशावर वाकडी नजर ठेवणाऱ्या प्रत्येक दहशतवादी संघटनेचा जोवर पूर्णपणे नायनाट होत नाही तोवर त्यांचा पाठलाग न सोडणे यासाठी मोसाद जगभरात प्रसिद्ध आहे.\nवाचा मोसाद वीरांच्या शौर्यकथा:\nज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग १\nज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग २\nज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग ३\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज\nKB, MB आणि GB म्हणजे नेमकं काय\nमोसाद आणि रॉ ने हातमिळवणी करून पाकिस्तानी न्यूक्लिअर रिऍक्टर पर्यंत धडक मारली होती\nजर तुमच्यातही हे ८ गुण असतील तर समजा की तुम्ही बुद्धिमान आहात\nज्यू कत्तलीचा बदला: इस्त्राईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास\nOne thought on “जगातील सर्वात धाडसी आणि खतरनाक ‘मोसाद’ विषयी काही रंजक गोष्टी\nया मंदिरांमध्ये देवांची नाही तर राक्षसांची पूजा केली जाते\nअफगाणिस्तान – पाकिस्तान संघर्षाचा नवा अध्याय : ड्युरंड लाईन\nउगवत्या सूर्याचा देश ‘जपान’ बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nइस्लामी अतिरेकी मानसिकता भेदकपणे दाखवणारा ओमर्टा : “त्यांना” आपली भीती कधी वाटणार\nमुंबई सारख्या आधुनिक शहरात दडलंय एक जुनं गाव\nबौद्ध भिक्खूच्या नजरेतून: नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसीत घडू शकणाऱ्या चुका व त्यांवरील उपाय\nयुवराजच्या निवृत्तीच्या घोषणेवर सौरव गांगुली जे म्हणतोय ते विचारात टाकणारं आहे\nसडलेले अन्न खाणे ते रोज एक तास रडण��� : देशोदेशीच्या लग्न लावण्याच्या अचाट प्रथा\nचर्च मधील विकृत, गलिच्छ प्रकारांसाठी “सैतान” जबाबदार: पोप महाशयांचा “चमत्कारिक” शोध\n“भारतीय” पद्धतीने जमिनीवर मांडी घालून जेवल्याने होतात हे ११ फायदे\n‘ह्या’च्या हुंडा प्रथेविरोधी एका छोट्याश्या मोहिमेतून आज अनेकांना प्रेरणा मिळत आहे\nमॅकडोनल्ड मधला c हा नेहेमी स्मॉल का असतो\nमाणसाच्या आठवणी ‘खोट्या’ असू शकतात\nधनशुध्दी: स्वप्नरंजन आणि वास्तविकता (१) : राजीव साने\nअलास्काच्या कडाक्याच्या थंडीत राहणाऱ्या अनेकांच्या लाडक्या पेंग्विनबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी\n“स्वप्नां”च्या दुनियेशी निगडीत रंजक गोष्टी\nआफ्रिकेतील या महिलांना “नहाना मना है”\n२०१८ सालातल्या या १० न्यायालयीन निर्णयांनी भारताचा चेहरामोहराच बदलून टाकलाय\n ह्या ५ सोप्या युक्ती वापरा आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा\nमिलिटरी गाड्यांवरच्या नंबर प्लेट्स वेगळ्या का असतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos/vishesh-vartankan/1918984/50-50-power-sharing-finalised-chandrakant-patil-2/", "date_download": "2019-07-23T03:29:49Z", "digest": "sha1:6T57OUV6O4WKSRVJDKWRD4BKE5WUYN6F", "length": 8624, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "50-50 Power Sharing Finalised – Chandrakant Patil | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वे स्थानकांत पाच मिनिटांत तिकीट\nअंधेरीच्या गोखले पुलाची पुनर्बांधणी\nदुसऱ्या यादीत ‘कटऑफ’मध्ये एका टक्क्याची घट\nपाणी कपात आणखी महिनाभर\n‘आरटीई’प्रवेशासाठी चारपट अर्ज, तरीही ७ हजार जागा रिक्त\n५०-५० टक्के सत्तेतील भागीदारी नक्की – चंद्रकांत पाटील\n५०-५० टक्के सत्तेतील भागीदारी नक्की – चंद्रकांत पाटील\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २३...\nआमच्या संस्कृतीशी सुसंगत लोकांनाच...\nशरद पवारांनी कधी पाच...\nमुंबई – वांद्रेमधील एमटीएनएलच्या...\nचांद्रयान २ अवकाशात झेपावले...\nसोशल मीडिया व ‘भाडिपा’बद्दल...\nअमेय वाघचे दोन नवीन...\nसिंहगड एक्स्प्रेसचा खोळंबा का\nआजचे राशीभविष्य, सोमवार, २२...\nजेव्हा जेनेलियाला अमेय व...\nनव्या शनायाबद्दल जुनी शनाया...\nआजचे राशीभविष्य, रविवार, २१...\nसंकष्टी चतुर्थीनिमित्त टिटवाळा गणपती...\nपुणे सोलापूर रस्त्यावर अपघात,...\nआजचे राशीभविष्य, शनिवार, २०...\nसई ताम्हणकर सांगतेय, ‘गर्लफ्रेंड’च्या...\nप्रत्येकाच्या प्रकृतीनुसार डाएट का...\n‘गर्लफ्रेंड’साठ��� अमेयने वाढवलं ८...\nविसापूर किल्ल्याच्या बुरुजावर अडकलेल्या...\nगोष्ट राजकन्येच्या वजनाची (भाग ३)...\nकर्करोगावर मात करत शरद...\nउमेशसोबत बऱ्याच वर्षांनंतर काम करण्याविषयी प्रिया म्हणते...\nअभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांचा तुरुंगवास\n...म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालाय #NotMyDeepika हा हॅशटॅग\n'तुला पाहते रे'नंतर गायत्री दातारचं 'या' नाटकातून रंगभूमीवर पदार्पण\nप्रियांका चोप्राचा सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात...\nरेल्वे स्थानकांत पाच मिनिटांत तिकीट\nअंधेरीच्या गोखले पुलाची पुनर्बांधणी\nदुसऱ्या यादीत ‘कटऑफ’मध्ये एका टक्क्याची घट\nपाणी कपात आणखी महिनाभर\nशालेय विद्यार्थ्यांभोवती ‘कॅप्टन गोगो’चा विळखा\n‘आरटीई’प्रवेशासाठी चारपट अर्ज, तरीही ७ हजार जागा रिक्त\nखासगीकरणानंतरही स्वच्छतेची स्थिती जैसेथे\nनाशिककरांसाठी भविष्यात ‘मेट्रो निओ’\n‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांवरून भाजपवर निशाणा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-british-nandi-article-110976", "date_download": "2019-07-23T02:38:18Z", "digest": "sha1:7ZZUWZ4SRE7UGAAUZW6LOM5UDT7UXGUE", "length": 4496, "nlines": 53, "source_domain": "amp.esakal.com", "title": "editorial dhing tang british nandi article असाही एक मुक्‍तिलढा! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nब्रिटिश नंदी | शुक्रवार, 20 एप्रिल 2018\nसंपूर्ण महाराष्ट्र अखेर शतप्रतिशत हागणदारीमुक्‍त झाल्यामुळे आम्हाला फार्फार मोकळे वाटू लागले आहे तब्बल साडेचार हजार कोटी रुपये खर्चून पाच लाख शौचालये बांधण्यासाठी आमच्या सरकारने केव्हापासून कंबर कसली होती...अखेर एकदाचे हे काम ‘झाले’\nढिंग टांग : दैवी शक्‍तीचे प्रयोग\nअत्यंत भक्‍तिभावाने भल्या सकाळी मुखसंमार्जन, स्नानादी नित्यकर्मे पार पाडून आम्ही गोरेगावात गेलो. तेथील भव्यदिव्य मांडव फुलून गेला होता. बघावे तेथे...\nढिंग टांग : मेरा जीवन, कोरा पाकिट\nआमचे परममित्र आणि महाराष्ट्राचे मोटाभाई जे की रा. रा. चंदूदादा कोल्हापूरकर ह्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करितो. (आमच्या) कमळ पार्टीचे...\n आज हे आवर्जून वाचा\nतुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष​ जाणून घ्या आजचे...\nढिंग टांग : तथास्तु\nस्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. वेळ : आ��ीर्वादाची. काळ : शुभेच्छांचा. प्रसंग : पवित्र. पात्रे : अगदीच पवित्र\nढिंग टांग : मोर्चा आणि कुकर (अर्थात सदू आणि दादू)\nदादू : (खट्याळपणाने फोन लावत) हल्लोऽऽऽ...कुणी आहे क्‍का सदू : (कपाळाला आठ्या) कोण बोलतंय सदू : (कपाळाला आठ्या) कोण बोलतंय दादू : (आणखी खट्याळपणे) म्यांव म्यांव दादू : (आणखी खट्याळपणे) म्यांव म्यांव\nढिंग टांग : आमचीही चांद्रमोहीम\nकाही अपरिहार्य कारणास्तव चांद्रयान-२ ही भारतीय मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे, हे जाहीर करताना आम्हाला अतीव दु:ख होत आहे. सारे काही सुरळीत चालू असताना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B", "date_download": "2019-07-23T02:49:12Z", "digest": "sha1:X7JSPIMUT3ZOGEFJOP72M7YBWCGBBCMD", "length": 7274, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एल निन्यो - विकिपीडिया", "raw_content": "\nएल निन्यो व ला निन्या सागरी प्रवाह आहेत. याचा मॉन्सून च्या वाऱ्यांवर परिणाम होतो व भारतीय उपखंडात पाऊस कमी जास्त होतो.\nपेरु व चिली देशांच्या किनारपट्टीवर हा परिणाम दिसतो. विषुववृतालगत पाण्याखालून वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास पृथ्वीवर हवामानात मोठे बदल होतात व त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवरही होतो. एल्-निनो परिणाम चालू मोसमी वाऱ्यांना अवरोध निर्माण होउन भारतात दुष्काळ पडतो. [१]\n१ अल निनो व ला निनो चे परिणाम\n२ वातावरणा व्यतिरिक्त गोष्टींचे परिणाम\nअल निनो व ला निनो चे परिणाम[संपादन]\nवातावरणा व्यतिरिक्त गोष्टींचे परिणाम[संपादन]\nमनस्वी प्रशांत - एल निन्यो व ला निन्या\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑगस्ट २०१४ रोजी १९:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-07-23T03:04:40Z", "digest": "sha1:FKN7PLOTIOVAHVDWU2CCVLEGRNWWBAWJ", "length": 9089, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दादा धर्माधिकारी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रसिद्ध गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्मा���िकारी (निधन १ डिसेंबर, १९८५) यांचा जन्म इ.स. १८८९ मध्ये मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे नागपूरमध्ये शिक्षण असताना महात्मा गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली, त्यावेळी म्हणजे इ.स. १९२० साली शिक्षण सोडून धर्माधिकारींनी चळवळीत उडी घेतली, आणि पुढे आयुष्यभर राष्ट्रकार्य केले.\nधर्माधिकारी यांनी नागपूरच्या टिळक विद्यालयात शिक्षकाची नोकरी पत्करली. नोकरी दरम्यानदेखील ते स्वातंत्र्यासाठीच्या चळवळीमध्ये भाग घेत राहिले. १९३५मध्ये ते वर्धा येथे राहू लागले. गांधी सेवा संघ या संस्थेचे ते सक्रिय कार्यकर्ता होते. तेथे असताना तेा भारतातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या संपर्कात आले.\nभारत छोडो आंदोलनात झालेल्या त्यांच्या अटकेनंतर जेव्हा ते सुटून कारागृहाबाहेर आले, तेव्हा ते मध्य प्रदेशाच्या काउन्सिलवर निवडले गेले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांचा सहभाग होता. आपल्या आयुष्यातली अनेक वर्षे दादा धर्माधिकारींनी दलितांच्या आणि महिलांच्या उत्थानासाठी वेचली.\nदादा धर्माधिकारी हे वैचारिक क्रांतीच्या पक्षातले होते. त्यांच्या मते समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी लोकांच्या विचारांत परिवर्तन होणे आवश्यक आहे.\nकॉलेजची कोणतीही पदवी हाती नसताना दादा धर्माधिकारी यांचा हिंदी, संस्कृत, मराठी, बंगाली गुजराती आणि इंग्रजी ग्रंथाचा चांगला अभ्यास होता. ते चांगले लेखक होते. हिंदी मराठी आणि गुजराती भाषेत त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत.\nमुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी हे दादा धर्माधिकारींचे सुपुत्र.\nदादा धर्माधिकारी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]\nअहिंसक क्रांति की प्रक्रिया (हिंदी)\nआपल्या गणराज्याची घडण (मराठी)\nगांधीजी की दृष्टी (हिंदी)\nगांधीजी की दृष्टी अगला कदम (हिंदी, जर्मन)\nदादा की बोध कथाएं (मराठीत, दादांच्या बोधकथा, बाग १ ते ३)\nदादांच्या शब्दांत दादा, भाग १, २.\nनये युग की नारी (हिंदी)\nनागरिक विश्वविद्यालय - एक परिकल्पना (मराठी)\nमानवनिष्ठ भारतीयता (हिंदी, मराठी)\nयुवा और क्रांति (मराठीत, क्रांतिवादी तरुणांनो)\nलोकतंत्र विकास और भविष्य (मराठीत, लोकशाही विकास आणि भविष्य)\nसमग्र सर्वोदय दर्शन (मराठीत, सर्वोदय दर्शन)\nस्त्री-पुरुष सहजीवन (हिंदी, मराठी)\nहिमालय की यात्रा (अनुवाद; मूळ गु��रातीत, लेखक दत्तात्रेय बालकृष्ण कालेलकर)\nदादा धर्माधिकारी यांच्या कार्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]\nदादा धर्माधिकारी - जीवन दर्शन (संपादिका तारा धर्माधिकारी)\nविचारयोगी - दादा धर्माधिकारी (संकलन-संपादन तारा धर्माधिकारी)\nस्नेहयोगी - दादा धर्माधिकारी (लेखिका तारा धर्माधिकारी)\nइ.स. १८८९ मधील जन्म\nइ.स. १९८५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०१७ रोजी २०:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/10/blog-post_29.html", "date_download": "2019-07-23T03:26:08Z", "digest": "sha1:5OF3ATTBRGYV7BCBGPOOB2AAQ73BGTQS", "length": 5710, "nlines": 91, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "दिलखुलास कार्यक्रमात सोमवारी ठाणे जिपचे सीईओ विवेक भीमनवार यांची मुलाखत | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nदिलखुलास कार्यक्रमात सोमवारी ठाणे जिपचे सीईओ विवेक भीमनवार यांची मुलाखत\nDGIPR ४:१५ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी’ या विषयावर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांची मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. 8 आणि मंगळवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.\nठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी, ग्रामीण भागात घर बांधण्याचे उद्दिष्ट, योजनेच्या प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांचा उपयोग, संपूर्ण लक्षांक साधण्यासाठीचे नियोजन, डिजिटल क्रांती, स्वयंपूर्ण शाळा उपक्रम, ग्रामीण भागासाठी पाणीपुरवठा योजना, अभिलेख वर्गीकरण आणि डिजिटल मोहिमेचे नियोजन तसेच ठाणे जिल्हा परिषदेतील कामकाजात सकारात्मक बदल याबाबतची माहिती श्री. भी���नवार यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/shri-shankargatha/", "date_download": "2019-07-23T02:56:46Z", "digest": "sha1:36XRVOZS2ACYHTSDDUNOWXV2Q3QK2G43", "length": 20072, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "श्री शंकरगाथा : श्रीशंकरभक्त अण्णा पानसरे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nश्री शंकरगाथा : श्रीशंकरभक्त अण्णा पानसरे\nश्रीशंकर महाराजांचे निस्सीम भक्त अण्णा पानसरे यांचा जन्म 3 जानेवारी 1898 रोजी पुण्याच्या नारायणपेठ येथे झाला. पुणे जिह्यातील ‘ओतूर’ हे त्यांचे मूळ गाव. अण्णांचे शिक्षण व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत झाले. 1917 साली ते नोकरीच्या शोधार्थ असताना ऍम्युनिशन फॅक्टरीमध्ये नोकरभरती सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. साहेबराव मोदी यांच्या बंधूंची तेथे ओळख असल्याकारणाने अण्णा फॅक्टरीमध्ये गेले. ज्यांच्या घरी श्रीशंकर महाराज नेहमी जात-येत असत ते साठे नावाचे भक्त त्या फॅक्टरीत सुपरिंटेंडेंट होते. अण्णा नोकरीसंदर्भात चौकशी करण्याकरिता आले तेव्हा साठे यांना भेटण्यास श्रीमहाराज फॅक्टरीत आले होते, त्यांनी अण्णांना पाहिले आणि साठे यांना स्पष्टपणे सांगितले की, ‘‘हा माझा माणूस आहे. याला नोकरीत ठेव.’’ श्रीमहाराजांचा हुकूम झाल्यावर साठे यांनी अण्णांना तत्काळ कामावर रुजू करून घेतले. या पहिल्या नोकरीने श्रीमहाराज आणि अण्णा पानसरे यांची गाठभेट करून दिली.\nदुसऱ्या दिवशी अण्णांना जुन्या किर्लोस्कर थिएटरजवळ श्रीमहाराजांचे दर्शन घडले. मात्र त्यावेळी श्रीमहाराजांनी विशाल देह धारण केला होता. हे पाहून अण्णा घाबरले. त्या काळी अण्णा रोज सकाळी दुधाचा रतीब घालत असत. एकदा काही कारणाने त्यांना उशीर झाला. पुढे नेहमीच्या ग्राहकांकडे अण्णा दूध घेऊन गेले तेव्हा ते ग्राहक सांगते झाले की, ‘अरे, तू आत्ताच तर दूध टाकून गेलास मग पुन्हा कसा आलास’ आपल्याऐवजी दुसरा कुणीतरी आपल्या रूपात दूध घाल���न गेला हे मान्य करण्यास अण्णांचे मन धजेना. पुढे एकदा जोगेश्वरी मंदिरासमोरच्या बोळात श्रीमहाराजांची पुन्हा भेट घडली. त्यानंतर एकदा श्रीदत्त महाराजांच्या रूपात तर एकदा वेडसर अवस्थेत त्यांना श्रीमहाराज भेटते झाले. त्यानंतर, श्रीमहाराज अण्णांना भेटतच राहिले, इतकेच नव्हे तर समाधिस्थ झाल्यानंतरही भेटत राहिले.\nअण्णांच्या घरातील वातावरण धार्मिक स्वरूपाचे होते. वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान असलेल्या या कुटुंबात अण्णांच्या वडिलांनी माळ घेतली आणि स्वतःस वारकरी पंथाला वाहून घेतले. त्यांना सात पुत्र व एक कन्या. अण्णा सर्वात थोरले होते. मात्र दुर्दैवाने त्यांच्या पाठीमागचे सहाही बंधू वारले. अण्णांचा संसार कुलदेवता तुळजाभवानी आई व श्रीशंकर महाराजांच्या कृपादृष्टीमुळे नीट चालला अन् त्यांचे प्रापंचिक आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत झाले. अण्णा विलक्षण भाग्यशाली होते कारण त्यांना वै. सोनोपंत दांडेकरांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. सोनोपंत, बंकटस्वामी, देशमुख महाराज आदी दिग्गज सत्पुरुष त्यांच्या घरी येत असत. अण्णांनी श्रीसाईबाबा, शेगावचे श्रीगजानन महाराज, श्रीगुलाबराव महाराज, श्रीगाडगे महाराज, श्रीताजुद्दीनबाबा, श्रीरावसाहेब सहस्रबुद्धे अन् श्रीधनीरामबाबा यांची प्रत्यक्ष दर्शनभेट घेतली होती. श्रीशंकर महाराजांच्या अवतारकार्यामध्ये अण्णांचे स्थान ‘अंतरंगातील भक्त’ असे आहे. श्रीमहाराजांच्या उपस्थितीत आणि श्रीमहाराजांनी समाधी घेतल्यानंतरही अण्णांनी केलेल्या निस्सीम सेवेमुळे ते श्रीमहाराजांच्या भक्तमांदियाळीमध्ये अग्रस्थानी राहिले.\nश्रीमहाराजांनी समाधी घेतल्यानंतर काही वर्षांनी अण्णा पानसरे यांना श्रीमहाराजांनी दृष्टांताद्वारे, ‘‘माझ्या समाधीजवळ एक विवर आहे. त्यातून आत ये. माझ्या मस्तकाला ‘वीट’ लागत आहे, ती व्यवस्थित कर आणि विवर न बुजवता परत जा.’’ अशी थेट आज्ञा केली. अण्णा पानसरेंनी कसलाही विचार न करता समाधीकडे धाव घेतली अन् तिथल्या लहानशा विवरातून सरकत ते समाधीपाशी पोहोचले. खरोखरीच एक वीट श्रीमहाराजांच्या मस्तकास चिकटली होती, ती वीट त्यांनी बाजूला सरकवली. अण्णा पानसरेंचे अहोभाग्य की, त्यांना श्रीमहाराजांचा समाधिस्थ देह पुन्हा पाहता आला. वर गाभाऱ्यामध्ये नुकतीच पूजा झालेली असल्यामुळे श्रीमहार��जांसमोर गुलाबपुष्पांचा व उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. समाधीवर होणारी पूजा श्रीमहाराजांपर्यंत पोहोचत असल्याचे सिद्ध झाले होते. या प्रसंगाच्या निमित्ताने अण्णांची पूर्वपुण्याई फळाला आली. विवरातून बाहेर आल्यावर त्यांनी हा वृत्तांत उपस्थितांना सांगितला तेव्हा सर्वांच्याच अंगावर रोमांच उभे राहिले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलधबधबा : चला भिजायला …\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 21 जुलै ते शनिवार 27 जुलै 2019\nसाप्ताहिक राशिभविष्य : चाहूल छान दिवसांची\nमेरा नाम है शंकर\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicelebs.com/tag/%E0%A4%B9-%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%81-%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2019-07-23T03:13:19Z", "digest": "sha1:CJ3A57LI5XC737OFWF74KT7YZMBHSBLG", "length": 3691, "nlines": 78, "source_domain": "marathicelebs.com", "title": "ह.म.बने तु.म.बने परिवार ही निघाला वारीला Archives - MarathiCelebs.com", "raw_content": "\nHome Tags ह.म.बने तु.म.बने परिवार ही निघाला वारीला\nTag: ह.म.बने तु.म.बने परिवार ही निघाला वारीला\nह.म.बने तु.म.बने परिवार ही निघाला वारीला\n\"आता बने परिवारही लुटणार वारीची मजा.\" अवघ्या महाराष्ट्राला लागलेली माऊलीच्या दर्शनाची आस चारी बाजूला पहायला मिळते आहे. या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान या वारीत मिळणारा आनंद स्पष्ट करतं. माऊलींच्या दर्शनाला निघालेलं असंच एक जोडपं काही काळ बनेंच्या घरी विसावलं आणि जाता जाता त्यांच्यात दिसलेला निस्वार्थ भाव आणि पंढरीची आस बने कुटुंबीयांनाही वारीत सहभागी होण्यासाठी उत्साहित करून गेली. या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणार समाधान अनुभवण्यासाठी आता बने कुटुंबीय ही वारीत सहभागी होणार आहे. या वारीत बने कुटुंबीयांना येणारे अनुभव आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्की पहा, १२ तारखेला रात्री १०.३० वाजता फक्त सोनी मराठीवर ह.म.बने तु.म.बने मालिकेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/madhukar-pichad-criticise-anna-dange-27417", "date_download": "2019-07-23T02:41:40Z", "digest": "sha1:JWWY7JTUQ6UTRBW7IY756DKLQCVC7MCF", "length": 8491, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "madhukar pichad criticise anna dange | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआण्णा डांगे आदिवासींचे वकिल केव्हापासून झाले\nआण्णा डांगे आदिवासींचे वकिल केव्हापासून झाले\nआण्णा डांगे आदिवासींचे वकिल केव्हापासून झाले\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nराज्य घटनेत आदिवासी मुलभूत निर्णय घेण्याचा अधिकार ज्या त्या राज्यातील आदिवासी सल्लागार समितीला दिला आहे. ही समिती राज्याचे राज्यपाल नियुक्त करताता. मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात. सर्व आमदार व खासदार त्याचे सदस्य असतात. त्यामुळे असा काही विषय असल्यास सरकार आमच्याशी चर्चा करेल. काही लोक सरकारवर दबावासाठी असे राजकारण करतात.\n- मधुकर पिचड, आदिवासी नेते, माजी मंत्री\nनाशिक : \"अण्णा डांगे केव्हा आदिवासी झालेत ते कशाला आमची उठाठेव करीत आहेत. त्यांनी आदिवासींची वकिली करणे बंद करावे. राज्यातील सर्व आदिवासी आमदार, खासदारांना समाजाचे हित कळते. ते समर्थ आहेत. राज्य शासनावर दडपणासाठी कोणी काहीही विधाने करु नयेत', असा इशारा ज्येष्ठ आदिवासी नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांनी अण्णा डांगे यांना दिला आहे.\nसांगलीत काल धनगर आरक्षणासाठी अण्णा डांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी बोलताना धनगर समाजाला आरक्षण द्याल तर आम्ही पाठींबा काढून घेऊ अशी भूमिका आदिवसी आमदारांनी घेतल्याचे विधान अण्णा डांगे यांनी केले होते.\nयाविषयी श्री. पिचड म्हणाले, हे सांगणारे अण्णा डांगे कोण डांगे आमच्या आमदारांचे पुढारी केव्हा झाले डांगे आमच्या आमदारांचे पुढारी केव्हा झाले डांगे कधी आदिवासी झाले. त्यामुळे बिगर आदिवासी आणि खोटे आदिवासींनी आदिवासींची वकिली करण्याचे काहीही कारण नाही. उगाच सरकारला बिचकावण्यासाठी काहीही बातम्या देऊ नये. आदिवासींच्या हिताचा काय निर्णय करायचा हे राज्यातील सर्व चोविस आदिवासी आमदार आणि सहा खासदार एकत्र बसून ठरवू. आमची उठाठेव करण्याची बाहेरच्या लोकांनी करु नये. राज्यातील सर्व आदिवासी या प्रश्‍नावर एकत्र आहेत. आमचे हित आम्हाला कळते. वेळ आल्यावर निर्णय घेऊ. आजी, माजी सर्व आमदार या प्रश्‍नावर एक आहोत. सरकारवर दबाव आणण्याचे आज काहीच कारण नाही.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुख्यमंत्री सरकार government राजकारण politics धनगर धनगर आरक्षण dhangar reservation agitation\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE,_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88,_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE.pdf/215", "date_download": "2019-07-23T03:05:41Z", "digest": "sha1:QX5HA5265LZMDGDA3UN6RDN5SV7FB6WY", "length": 7035, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/215 - विकिस्रोत", "raw_content": "पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/215\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n( १७४ ) तुह्मी चित्ते सहज वाढविलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे आपुल्या दासां देतो ऐसा वडवार ॥ ४ ॥ | ॥ ६८० ॥ भक्तां घरीचें करीन काम देतो ऐसा वडवार ॥ ४ ॥ | ॥ ६८० ॥ भक्तां घरीचें करीन काम त्यांचेच नाम वागवीन ॥ १ ॥ भक्तरूपें विराजलों त्यांचेच नाम वागवीन ॥ १ ॥ भक्तरूपें विराजलों स्थिरावलों हृदय त्या ॥ २ ॥ भक्तसुखें सुखावत स्थिरावलों हृदय त्या ॥ २ ॥ भक्तसुखें सुखावत यांच्या चि क्रीडत देहसंगें ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसा देव यांच्या चि ���्रीडत देहसंगें ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसा देव दाखवीं प्रभाव आपुला ॥ ४ ॥ ॥ ६८५ दाखवीं प्रभाव आपुला ॥ ४ ॥ ॥ ६८५ भक्तावीण देवा कोण सोयरा सज़न तिहीं लोकीं ॥ १ ॥ यालागीं त्याची च वाम पाहे आज्ञेत राहे भक्तांचिया ॥ ३॥ आवडी ऐसी रूपें धरी आज्ञेत राहे भक्तांचिया ॥ ३॥ आवडी ऐसी रूपें धरी भक्तांचे करी सांगितलें ॥ ३ ॥ निळा म्हणे लोकीं तिहीं भक्तांचे करी सांगितलें ॥ ३ ॥ निळा म्हणे लोकीं तिहीं भक्तांविण आप्त नाहीं देवा ॥ ४ ॥ |॥ ६८२ ॥ भक्ताविण देवालागीं भक्तांविण आप्त नाहीं देवा ॥ ४ ॥ |॥ ६८२ ॥ भक्ताविण देवालागीं पुसतें जगीं कोण दुॐ ॥ १ ॥ नाम हि नव्हतें रूप हि नव्हतें पुसतें जगीं कोण दुॐ ॥ १ ॥ नाम हि नव्हतें रूप हि नव्हतें कैसेनि जाणते कोण तया ॥ ३ ॥ परे हि परता पर- देसी होता कैसेनि जाणते कोण तया ॥ ३ ॥ परे हि परता पर- देसी होता केला भक्ती सरता आपुल्या वळे ॥ ३ ॥ निळा म्हणे तो देव सा केला केला भक्ती सरता आपुल्या वळे ॥ ३ ॥ निळा म्हणे तो देव सा केला भक्ति आणिला नामरूपा ॥ ४ ॥ ॥ ६८३ ॥ देवावीण भक्तांचे संकट भक्ति आणिला नामरूपा ॥ ४ ॥ ॥ ६८३ ॥ देवावीण भक्तांचे संकट कोण ते अरिष्ट निवारितें ॥ १ ॥ कोणासी शरण जाते तेव्हां कोण ते अरिष्ट निवारितें ॥ १ ॥ कोणासी शरण जाते तेव्हां कळीकाळ जेव्हां आकळू येतां ॥२॥ संसार जेव्हां करितां ओदी कळीकाळ जेव्हां आकळू येतां ॥२॥ संसार जेव्हां करितां ओदी तडातोडी भंवताली ॥ ३ ॥ निळा ह्मणे तें चुकविलें तडातोडी भंवताली ॥ ३ ॥ निळा ह्मणे तें चुकविलें अनर्थ वारिले कृपावंतें ॥ ४ ॥ | ॥ ६८४ ॥ देव नसतां भक्तांची विघ्नें अनर्थ वारिले कृपावंतें ॥ ४ ॥ | ॥ ६८४ ॥ देव नसतां भक्तांची विघ्नें कोण जन्ममरणें निवारितें ॥ १ ॥ कोणासी म्हणते धांचा धांवा कोण जन्ममरणें निवारितें ॥ १ ॥ कोणासी म्हणते धांचा धांवा करितां कुडावा कोण दुजा ॥ २ ३ कोण नेता वैकुंठासी करितां कुडावा कोण दुजा ॥ २ ३ कोण नेता वैकुंठासी आपुले विश्रांतीसी निज घरा ॥ ३ ॥ निळा ह्मणे देवा- वीण आपुले विश्रांतीसी निज घरा ॥ ३ ॥ निळा ह्मणे देवा- वीण संसार बंधन न तुटते ॥ ४ ॥ | ॥ ६८८ ॥ चीन्यायशी लक्ष योनिमती संसार बंधन न तुटते ॥ ४ ॥ | ॥ ६८८ ॥ चीन्यायशी लक्ष योनिमती फेरे खाती यातना ॥ १ ॥ संक- टापासुन सोडविता फेरे खाती यातना ॥ १ ॥ संक- टापासुन सोडविता कोण हो होता देवावीण ॥ २ ॥ निष्काम करुनी ठेविता दासां कोण हो होता देवावीण ॥ २ ॥ निष्काम करुनी ठेविता दासां कोण होता ऐसा देवावीण ॥ ३ ॥ निळा ह्मणे निर्लोभ शांती कोण होता ऐसा देवावीण ॥ ३ ॥ निळा ह्मणे निर्लोभ शांती कोण देता 'हाती भक्तांचिये ॥ ४ ॥ ॥ ६८६ ॥ कैसेनि आकळते मन कोण देता 'हाती भक्तांचिये ॥ ४ ॥ ॥ ६८६ ॥ कैसेनि आकळते मन देवावीण भक्तांचें ॥ १ ॥ काम\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०१९ रोजी १८:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/category/business/", "date_download": "2019-07-23T03:32:26Z", "digest": "sha1:YFNCMZ3VHOKHN22DK7ZG42T4FIWYUTGE", "length": 11931, "nlines": 97, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nमुंबई - कोकण विभाग\nवीरेंद्र सेहवागच्या पत्नीला बिझनेस पार्टनरने 4.5 कोटींना गंडवले, पोलिसांत तक्रार दाखल\nक्रिकेटपटू सेहवाग यांच्या पत्नीच्या कंपनीत एकूण 8 पार्टनर आहेत.\nदेशातील पहिली इथेनॉलवर चालणारी दुचाकी TVS कडून लाँच, दुचाकीची 'ही' आहेत वैशिष्ट्य\nकिंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य दुचाकींप्रमाणे असेल, पण इंधनासाठी लागणारा खर्च तुलनेते खूप कमी होईल.\nभारताने 10 वर्षांत 27 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर आणलं, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात कौतुक\nसंयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, भारतातील गरिबी जवळपास निम्म्यावर आली आहे.\nSBIच्या ग्राहकांना खुशखबर, आजपासून कर्ज झाले स्वस्त\nएसबीआयच्या निर्णयाचा फायदा बँकेच्या 40 कोटींहून जास्त ग्राहकांना होणार आहे.\nमोदी सरकारच्या बजेटचा सामान्यांवर पहिला वार, सेस लागल्यामुळे पेट्रोल-डिझेल महागले\nजाणून घ्या देशातील चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर\nBudget 2019 : सरकारची घोषणा, लवकरच चलनात येणार 20 रुपयांचे नाणे, 1,2,4,10 ची नाणीही नवी होणार\nगेल्या काही वर्षांमध्ये 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात 200 आणि 2000 रुपयांची नोट नव्याने दाखल झाली होती.\nBudget 2019: आता आपल्या स्वप्नांचे घर होणार साकार, घर खरेदी करणाऱ्यांना मिळणार मोठी सूट\nहर घर ज�� योजनेअंतर्गत 2024 पर्यंत सगळ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी देण्यात येणार आहे. प्रत्येक घरापर्यंत पाण्याचे कनेक्शन देण्यात येणार आहे.\nBudget 2019: एका वर्षात एक कोटींपेक्षा जास्त कॅश बँकेतून काढल्यास 2 टक्के टीडीएस लागणार\nअर्थमंत्री म्हणून हा निर्मला सीतारामण यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. गुरुवारी सरकारने आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यामध्ये पुढील आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 7 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nबजेट घेऊन माध्यमांसमोर आल्या निर्मला सीतारमण, 'ही' परंपरा काढली मोडीत\nनिर्मला सीतारमण यांनी आतापर्यंत ब्रीफकेसची परंपरा मोडीत काढली आहे. अर्थमंत्री या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटण्यासाठी रवाना झाल्या यावेळी त्यांच्या हातात ब्रीफकेस नसून एका लाल रंगाच्या मखमली कपड्यामध्ये अर्थसंकल्प बांधलेला होता.\nआज मोदी सरकार 2.0 चा पहिला अर्थसंकल्प, घोषणांकडे सर्वांचे लक्ष\nआज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात काय घोषणा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकरी, गरीब जनता, करदाते यांच्यासाठी कोणत्या घोषणा केल्या जाणार, कोणत्या योजना आणल्या जाणार हे आज पाहणे आज महत्त्वाचे ठरणार आहे.\nसरकारने सादर केले आर्थिक सर्वेक्षण, 2019-20 मध्ये देशाची अर्थव्यवस्था कशी असणार\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्व्हेक्षण राज्यसभेत सादर केले.\nजगातील चौथ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती बफेट यांनी दान केले ₹248 अरबचे शेयर\nबफेट यांनी 2006 पासून आतापर्यंत ₹2,346 अरबचे शेअर चॅरिटीजला दान केले आहेत.\n आजपासून घरगुती गॅस सिलिंडर झाले स्वस्त, बँकेच्या व्यवहार शुल्कातही बदल\nआरटीजीएस-एनईएफटीवर आता शुल्क लागणार नाहीत.\nPNB पेक्षाही मोठा घोटाळा, संदेसरा बंधूंनी बँकांना लावला 15 हजार कोटींचा चुना\nईडीने केलेल्या दाव्यानुसार संदेसरा बंधूंचा घोटाळा हा पीएनबी घोटाळ्यापेक्षा मोठा आहे.\nअमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान मोदींची भेट; इराण, 5जीसह 4 मुद्द्यांवर झाली चर्चा\nओसाकामध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली.\nघरात घुसून तरुणावर झाडल्या गोळ्या, मुंबईतील ओशिवरा परिसरातील घटना\nवर्ध्यातील घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला अटक\nकायगाव टोका गोदावरी नदीच्या पुलावर काकासाहेब शिंदेचा पुतळा\nभिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग\nपुणे-सातारा रोडवर ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, तीन ठार तर पाच जखमी\nवाढदिवशी मिळालेल्या या अनोख्या भेटीने भारावले मुख्यमंत्री\nमोदींनी काश्मीर प्रश्नावर मदत मागितली, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा खोटा दावा\nबेस्ट कर्मचारी 6 ऑगस्ट पासून पुन्हा संपावर\nकोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या\nनवी मुंबईतील महापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये होणार ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे मुख्यालय\nमुख्यमंत्री सहायता निधीला 1.७५ कोटी रूपयांच्या देणग्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव\nकोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश\nखडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=Bhandara", "date_download": "2019-07-23T03:17:54Z", "digest": "sha1:E74AUB5G6E7RRXFL7DQOWGQKLMX24HXS", "length": 4026, "nlines": 69, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Bhandara", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nभंडारा जिल्ह्यात कृषी पंपांना बारा तास वीजपुरवठा\n‘आदि महोत्सवात’ महाराष्ट्रातील आदिवासी कलाकारांना उत्तम प्रतिसाद\nधानाला पाचशे रुपये बोनस देणार\nभंडाऱ्यात इथेनॉल-सीएनजी प्रकल्प सुरु होणार\nकृषी विभागास सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ नियुक्ती करणेबाबत\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:IUCN2006/doc", "date_download": "2019-07-23T03:18:03Z", "digest": "sha1:4QKFYYQT2R7WM42SZF5B5VUSFQBYSDV6", "length": 3164, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:IUCN2006/doc - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ फेब्रुवारी २०१३ रोजी १५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95.pdf/73", "date_download": "2019-07-23T02:59:36Z", "digest": "sha1:SREVANN3QZRHKUJDNF6LYRVAYY3EFKEJ", "length": 5640, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/73 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nነህ उत्तररामचरित्र नाटक, राम०-(करुणायुक्तहोऊन उत्कंठेर्ने झ०)मग त्याचे काय आह ( पुन्हा पड़द्यांत शब्द होतो. उत्तरार्ध.) तीहाडोहनिजयुवतिशीक्रीडतांसंमदार्ने ॥ वेर्गेअन्येंद्विरदपतिर्ने गांग्लिादुर्मदानें ॥ सीता-ह्यासमयी कोणबरें त्याला सोडवील ( पुन्हा पड़द्यांत शब्द होतो. उत्तरार्ध.) तीहाडोहनिजयुवतिशीक्रीडतांसंमदार्ने ॥ वेर्गेअन्येंद्विरदपतिर्ने गांग्लिादुर्मदानें ॥ सीता-ह्यासमयी कोणबरें त्याला सोडवील राम०-केोठे आहेतो. केोटें अंहितो दुरात्मा राम०-केोठे आहेतो. केोटें अंहितो दुरात्मा जे माझ्या प्रिय सखीच्या पुत्रास आणि त्याच्या व्रीस पीडा देतो. (असें ह्मणून झटकर उठतो.) - वासंतो-(प्रवशकरुन मोठया गडबडीनें झणते. ) कोण, देवं रघुनंदन रामभद्र काय जे माझ्या प्रिय सखीच्या पुत्रास आणि त्याच्या व्रीस पीडा देतो. (असें ह्मणून झटकर उठतो.) - वासंतो-(प्रवशकरुन मोठया गडबडीनें झणते. ) कोण, देवं रघुनंदन रामभद्र काय सीता-अहो ही माझी प्रियसखी वासंती काय सीता-अहो ही माझी प्रियसखी वासंती काय वासंतो-रामदेवा, तुझा जय असी. राम०-(तिजकडे पाहून, ) कोण ही माझ्या जानकी���ी प्रिय सखों वासंती काय वासंतो-रामदेवा, तुझा जय असी. राम०-(तिजकडे पाहून, ) कोण ही माझ्या जानकीची प्रिय सखों वासंती काय वासंतो-रामदेवा, न्वराकर त्वराकर. येथून जवळच जटायु पर्वताच्या शिखरा खाली सीता तीर्थाच्या दक्षिणेस गोदावरीप्रतजाऊन त्या सीतादेवीच्या पुत्रकाचे संरक्षण कर. सीता--हा तात जटायो, तुझ्या वांचून हैं जनस्थान अगर्दी शून्य दिसर्ते, . राम०-ह्या गोष्टी न्दृदयमर्म भेदणाच्या आहेत. वासंनी-महराज, इकडून ह्यावटिनें यावें. सीता-कायगे तमसे, खरेंचका मी कोणास दिसत नाहीं वासंतो-रामदेवा, न्वराकर त्वराकर. येथून जवळच जटायु पर्वताच्या शिखरा खाली सीता तीर्थाच्या दक्षिणेस गोदावरीप्रतजाऊन त्या सीतादेवीच्या पुत्रकाचे संरक्षण कर. सीता--हा तात जटायो, तुझ्या वांचून हैं जनस्थान अगर्दी शून्य दिसर्ते, . राम०-ह्या गोष्टी न्दृदयमर्म भेदणाच्या आहेत. वासंनी-महराज, इकडून ह्यावटिनें यावें. सीता-कायगे तमसे, खरेंचका मी कोणास दिसत नाहीं वन देवता देखौल मला पाहूं शकत नाहींतना वन देवता देखौल मला पाहूं शकत नाहींतना नमसा-अगे वत्से जानकी, सर्व देवतां पेक्षां भागीरथीदेवीचे सामथ्र्य मेोठे आहे. तिचे बोलणें खेोटें व्हावयाचे नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१८ रोजी २२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/rohingya-muslims", "date_download": "2019-07-23T02:54:08Z", "digest": "sha1:VGHTYNDJ3TXXWS5RCJXGBOE2KFAP3C7N", "length": 19914, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "रोहिंग्या प्रश्न Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > रोहिंग्या प्रश्न\nदेशाच्या भूमीवरून सर्व घुसखोरांना बाहेर काढू – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा\nदेशाच्या भूमीवर जितके अवैध प्रवासी, घुसखोर रहातात, त्यांची ओळख पटवली जाईल. यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे त्यांना देशाबाहेर काढले जाईल.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags अमित शहा, धर्मांध, बांगलादेशी घुसखोरी, भाजप, रोहिंग्या प���रश्न, लोकसंख्या वाढ, लोकसभा\nबांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना देशातून बाहेर काढण्याविषयीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ९ जुलैला सुनावणी\nघुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना भारतातून बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांना आदेश देण्यात यावा, या मागणीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ९ जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags आतंकवाद, बांगलादेशी घुसखोरी, रोहिंग्या प्रश्न, विरोध, सर्वोच्च न्यायालय, हिंदूंच्या समस्या, हिंदूंवरील अत्याचार\nभारत-म्यानमार सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यांकडून आतंकवाद्यांच्या विरोधात संयुक्त कारवाई\nभारत आणि म्यानमार यांच्या सैन्याने केलेल्या संयुक्त कारवाईत सीमेवर असणार्‍या आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags आक्रमण, आतंकवाद, धर्मांध, रोहिंग्या प्रश्न, सैन्य\nम्यानमार १० लाख रोहिंग्या शरणार्थींना परत घेण्यास इच्छुक नाही - बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना\nम्यानमार हा बांगलादेशामध्ये आश्रयासाठी आलेल्या तेथील १० लाख रोहिंग्या मुसलमांना परत घेण्यास इच्छुक नाही, असा आरोप बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, बांग्लादेशTags आंतरराष्ट्रीय, धर्मांध, रोहिंग्या प्रश्न, शेख हसीना\nभारतातील ५ कोटी घुसखोर बांगलादेशींना बांगलादेश परत कधी घेणार \nम्यानमार हा बांगलादेशामध्ये आश्रयासाठी आलेल्या त्याच्या देशातील १० लाख रोहिंग्या मुसलमांना परत घेण्यास इच्छुक नाही, असा आरोप बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे.\nCategories फलक प्रसिद्धीTags आतंकवाद, आंतरराष्ट्रीय, धर्मांध, फलक प्रसिद्धी, रोहिंग्या प्रश्न, शेख हसीना\nम्यांमार १० लाख रोहिंग्याओंको वापस नहीं ले रहा – बांग्लादेश की प्रधानमंत्री शेख हसीना\nभारत में घुसे ५ करोड बांग्लादेशियों को शेख हसीना कब वापस लेंगी \nCategories जागोTags आतंकवाद, आंतरराष्ट्रीय, जागो, धर्मांध, रोहिंग्या प्रश्न, शेख हसीना\nम्यानमारमध्ये भारत आणि म्यानमार सैन्याकडून रोहिंग्या आतंकवाद्यांच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईक\nभारताने म्यानमारच्या सैन्याच्या साहाय्याने म्यानमारमध्ये भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍या आतंकवादी संघटनांसह रोहिंग्यांच्या अराकान आर्मीच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईक केल्याचे वृत्त आहे. याला अद्याप सरकार अथवा सैन्याकडून दुजोरा देण्यात……\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags आक्रमण, आतंकवाद, रोहिंग्या प्रश्न, सैन्य\nबांगलादेश सरकार आजपासून २ सहस्र २६० रोहिंग्या मुसलमानांना परत पाठवणार\nजे बांगलादेशसारख्या इस्लामी राष्ट्राला जमते, ते हिंदूबहुल भारतातील हिंदुत्वनिष्ठ भाजप सरकारला का जमत नाही \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, बांग्लादेशTags आंतरराष्ट्रीय, धर्मांध, रोहिंग्या प्रश्न\nघुसखोर रोहिग्या मुसलमानांचे रेल्वेद्वारे दक्षिणेतील राज्यांमध्ये पलायन \nभारतीय गुप्तचर विभागाने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, घुसखोर रोहिंग्या मुसलमान भारताच्या उत्तर-पूर्व राज्यांतून दक्षिणेतील राज्यांमध्ये पलायन करत आहेत.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags धर्मांध, प्रशासनाचा भोंगळ कारभार, रोहिंग्या प्रश्न, सीबीआय\nभारताने ७ रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना परत पाठवले\nआसाममध्ये अवैधरित्या रहाणार्‍या ७ रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना भारताने ४ ऑक्टोबर या दिवशी मणीपूर येथील मोरेह सीमा चौकीवर म्यानमारच्या अधिकार्‍यांकडे सोपवले.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags धर्मांध, मुसलमान, रोहिंग्या प्रश्न\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-high-speed-rail-project-ahmedabad-1070", "date_download": "2019-07-23T03:52:38Z", "digest": "sha1:YJIU6VGZRAYOZHRWY44LV3O46HAPZHYL", "length": 18889, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, high speed rail project in Ahmedabad | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी ह���े ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुलेट ट्रेनमुळे भारत-जपान संबंध आणखी दृढ : जपान पंतप्रधान अॅबे\nबुलेट ट्रेनमुळे भारत-जपान संबंध आणखी दृढ : जपान पंतप्रधान अॅबे\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nअहमदाबाद, गुजरात ः बुलेट ट्रेनमुळे भारत आणि जपान यांच्यातील संबंध आणखी दृढ झाले अाहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टीचे नेते आहेत. या बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनामुळे मी खूप आनंदी अाहे, असे प्रतिपादन जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी येथे केले.\nभारत आणि जपान यांच्या मैत्रीतून प्रत्यक्षात उतरलेल्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे भूमिपूजन गुरुवारी (ता. १४) जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे अाणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या वेळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अादी उपस्थित होते.\nअहमदाबाद, गुजरात ः बुलेट ट्रेनमुळे भारत आणि जपान यांच्यातील संबंध आणखी दृढ झाले अाहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टीचे नेते आहेत. या बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनामुळे मी खूप आनंदी अाहे, असे प्रतिपादन जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी येथे केले.\nभारत आणि जपान यांच्या मैत्रीतून प्रत्यक्षात उतरलेल्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे भूमिपूजन गुरुवारी (ता. १४) जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे अाणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या वेळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अादी उपस्थित होते.\nया वेळी ॲबे म्हणाले, की हा ऐतिहासिक दिवस असून, भारतात सुरू असलेल्या बुलेट ट्रेनच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे मला खूप आनंद आहे. दोन वर्षांपूर्वी ही ट्रेन सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. दहा वर्षांपूर्वी मला भारतीय संसदेत बोलण्याची संधी मिळाली होती. भारत आणि जपान यांच्यातील संबंध चांगले आहेत. हिंदी आणि प्रशांत महासागरांचे हे संबंध उज्ज्वल भविष्याकडे जातील, अशी आशा आहे.\nदुसऱ्या महायुद्धानंतर जपान खंडर बनले होते. त्यानंतर जपानमधील सर्वांनी एकत्र येत १९६४ मध्ये जपानच्या हायस्पीड रेल्वेसेवेची सुरवात झाली. यामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले. सुझुकी आणि टोयोटासारख्या कंपन्यांना जोडणारी ही यंत्रणा झाली. त्यामुळे जपान विकसित देशांच्या यादीत जाऊन बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दूरदर्शी नेते आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि न्यू इंडियाच्या दिशेने पाऊल टाकले. जेव्हा अहमदाबादला पुन्हा येईन, तेव्हा बुलेट ट्रेनने प्रवास करू, असे अॅबे यांनी सांगितले.\nभारतात बुलेट ट्रेन युगाची सुरवात : नरेंद्र मोदी\nआजपासून आधुनिक भारताच्या पायाभरणीस सुरवात झाली असून, ही बुलेट ट्रेन युगाची सुरवात आहे. या प्रकल्पामुळे भारताला एक विकासाची दिशा मिळणार आहे. बुलेट ट्रेनमुळे रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी निर्माण होणार अाहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. बुलेट ट्रेन ही पर्यावरणाला पूरक आणि इंधनातही बचत करणारी असल्याचे मोदी यांनी सांगितले.\nअशी असेल देशातील पहिली बुलेट ट्रेन\nताशी ३५० किलोमीटर वेग\n५०८ किलोमीटर अंतर तीन तासांत गाठणार\n१२ रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार\nप्रत्येक स्थानकावर केवळ १६५ सेकंद थांबणार\nमुंबईतील भोईसरजवळ २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून प्रवास\nयातील सात किलोमीटर लांब बोगदा पाण्याखालून असणार\nसुमारे ३५ बुलेट ट्रेन सुरू होणार\nप्रत्येक बुलेट ट्रेन रोज ७० खेपा मारणार\n२०५० पर्यंत बुलेट ट्रेनची संख्या १०५ वर नेण्याचा संकल्प\nएकूण खर्च १.१० लाख कोटी\n- जपानकडून ०.१ टक्के व्याजाने ८८ हजार कोटी कर्ज मिळणार\n१५ अाॅगस्ट २०२२ रोजी ही ट्रेन धावणार\nअहमदाबाद गुजरात बुलेट ट्रेन भारत जपान नरेंद्र मोदी मुंबई रेल्वे मुख्यमंत्री\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...��रंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-859/", "date_download": "2019-07-23T02:56:02Z", "digest": "sha1:II6J75KD4ZYREZXGC7OZNKGNASJDW3AH", "length": 18688, "nlines": 223, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सामरोदला अवैध वाळूची वाहतुक जोमात/ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nmaharashtra आवर्जून वाचाच जळगाव\n#Video # सामरोदला अवैध वाळूची वाहतुक जोमात\n वार्ताहर : सामरोद येथे कांग नदीपात्रातून दररोज रात्रंदिवस अवैध रेतीची वाहतूक होत असल्यामुळे सामरोद परिसर वाळवंट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nदरम्यान या वाळू वाहतुकी व साठ्याबाबत महसूल विभाग दूर्लक्ष करत असल्याचा ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप आहे.\nकांग नदीपात्रातून दररोज रात्रंदिवस रेती वाहतूक होत असल्यामुळे नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे पाण्याचे व��यवस्थित प्रसारण होत नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत नाही. परिणामी शेतकर्‍यांचा शेेती व्यवसाय धोक्यात आला आहे.\nकांग नदीपात्रामध्ये रेतीची चोरटी वाहतूक होते. त्याबाबत ग्रा.पं.सदस्य अतुल तायडे यांनी तलाठी के. एस.साळुंके व तहसीलदार जामनेर यांना दूरध्वनीद्वारे रेतीचोरी बाबत कळविले होते. तरी पण कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे महसुल विभागाबाबत लोकांमध्ये प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.\nदै.देशदूतने मार्च महिन्यामध्ये अवैध रेती संदर्भात आरोपाची बातमी छापल्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता. तरी सुध्दा प्रशासनाला कोणतीच जाग आली नाही. बातमी छापून आल्यानंतर फक्त 4-5 दिवस रेती वाहतूक बंद राहिली. नंतर पुन्हा रेतीची चोरटी वाहतूक जोमात सुरू झालेली आहे.\nत्यामुळे पाणी कुठतरी मुरत असल्याची शंका निर्माण झाली आहे. बर्‍याच वेळी वाळू वाहतूक करणारे चोरटे व ग्रामस्थ यांच्यामध्ये भांडणे निर्माण होतात.\nएखाद्या वेळेत या छोट्या भांडणाचे रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या अगोदर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेवून अवैध रेती वाहतूक बंद करावी अशी मागणी उपसरपंच संजय देसाई, ग्रा.पं.सदस्य अतुल तायडे, गोपाळ सुरळकर, सुनील डांगे, संजय धुंदाळे यांनी मागणी केली आहे.\nकांग नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या होत असलेल्या वाळूबाबत देशदूतने जागल्याची भूमिका घेत सदस्यांंच्या तक्रारीनुसार वृत्त सचित्र प्रकाशीत केले आहे. तरीही महसुल विभागाच्या अधिकार्‍यांना जाग येवू नये हे विशेष. वाळू चोरीवर ठोस निर्बध घालण्याकडे महसूल विभाग दूर्लक्ष करत असल्याने महसूल विभागाबाबत आता नागरीकांना संशय येवू लागला आहे. जर महसुल विभागाच पाणी मुरत असेल तर वाळूची तस्करी होतच राहणार असल्याचेही नागरीकांत चर्चा आहे.\n४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’\n# Video # हि निवडणूक देशाच्या अस्मितेची : अमळनेरच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n# Video # अमळनेर नाट्य साहित्य संमेलनात कवि संमेलन ठरले प्रभावी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nअहिंसावादी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशीच शेतकऱ्यांवर लाठीमार\nआवर्जून वाचाच, देश वि���ेश, मुख्य बातम्या\nकाँग्रेसच्या ‘हाता’तून बसपाचा ‘हत्ती’ निसटला\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nकोपरगावात हरणांच्या कळपाकडून उभ्या पिकांची नासाडी; वनविभागाचे दुर्लक्ष\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/vocab/learn/mr/am/33/", "date_download": "2019-07-23T02:52:47Z", "digest": "sha1:YA64233NFC4NKGEC7EHBCTXJNEX7SRNV", "length": 6881, "nlines": 286, "source_domain": "www.50languages.com", "title": "अम्हारिक भाषा - साधनसामग्री@sādhanasāmagrī • ऑनलाइन मोफत शब्दसंग्रह शिका तुमच्या देशी भाषेतून - 50लँग्वेजेस सह", "raw_content": "\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/how-to-celebrate-gudi-padwa-118031200008_1.html", "date_download": "2019-07-23T03:46:32Z", "digest": "sha1:SC4OCNNNYCWKOVUQW5QYNWPNH67HPT63", "length": 15292, "nlines": 161, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गुढीपाडवा: या दिवशी काय करावे | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवा��, 23 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगुढीपाडवा: या दिवशी काय करावे\nकडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी.\nघरावर गुढी उभारून, उदबत्ती, धूप इत्यादीने वातावरण सुवासिक ठेवावे.\nदिवसभर भजन-कीर्तन व शुभ कार्य करत आनंदाने वेळ घालवावा.\nसर्व जीव व प्रकृतीसाठी मंगल कामना करावी.\nब्राह्मणाची अर्चना करत लोकहितासाठी प्याऊ स्थापित करावे.\nया ब्राह्मण मुखाने दिवशी नवीन वर्षाचे पंचांग किंवा भविष्यफल ऐकावे.\nया दिवसापासून दुर्गा सप्तशती किंवा रामायणाचे नऊ दिवसीय पाठ आरंभ करावे.\nआपसातील कडवटपणा मिटवून समता-भाव स्थापित करण्याचा संकल्प घ्यावा.\nचिर सौभाग्याची कामना करणार्‍यांसाठी हे व्रत अती उत्तम ठरेल.\nयाने वैधव्य दोष नष्ट होतात.\nया व्रताने धार्मिक, राजकारणी, सामाजिक, व्यावहारिक सर्व प्रकाराचे काम पार पडतात.\nवर्षभर घरात शांती राहते.\nहे व्रत केल्याने दुःख आणि दारिद्र्याचे नाश होतं आणि धन-धान्यात वृद्धी होते.\nराज ठाकरे पाडव्याला मेळाव्यात साधणार संवाद\nयेथे गुढीपाडव्याला केलं जातं रावण वध\nयंदा मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर होणार\nयावर अधिक वाचा :\nस्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\nमुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\nइच्छित कार्यात यश मिळेल. ���ौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\n\"एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेमात स्थिती अनुकूल राहील. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरदारांनी कामात...Read More\n\"हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य...Read More\nदेवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल...Read More\nवडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील....Read More\nनोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल....Read More\nआदित्य हृदय स्तोत्र पाठ : जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ...\nआदित्य ह्रदय स्तोत्राचा पाठ नियमित रुपाने केल्याने अप्रत्याशित लाभ प्राप्त होतं. आदित्य ...\nशनिदेवाला नसून, महादेव आणि गणपतीला वाहतात शमीचे पानं\nआता श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेचे खास महत्त्व असते. ...\nमहादेवाचे 108 नावे (अर्थासकट) : श्रावणात देतील पुण्य फल\nमहादेवाचे अनेक नावे आहेत. ज्यातून 108 नावांचे विशेष महत्व आहे. येथे अर्थासकट नावे ...\nदेवघरात या दिशेत ठेवा मुरत्या\nघरात पूजेला विशेष स्थान प्राप्त असतं. जेव्हा देवघराची गोष्ट निघते तेव्हा सर्वांच लक्ष्य ...\nश्रावण मास 2019: महादेवाचा पवित्र महिना, काय खरेदी कराल ...\nया वर्षी श्रावण मास 2 ऑगस्ट 2019 पासून सुरू होत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ...\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/hindu-organization", "date_download": "2019-07-23T03:05:19Z", "digest": "sha1:ECHXCM7ZMMUA35OI5QJP66EKHQYODIG2", "length": 23234, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "हिंदुत्वनिष्ठ संघटना Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > हिंदुत्वनिष्ठ संघटना\n‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रताप यांचा ‘एकेरी’ उल्लेख करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – विशालसिंह राजपूत, शिवसेना आणि राजपूत सेना\nहिंदुरक्षक महाराणा प्रताप नसते, तर आज हिंदु समाज अस्तित्वात नसता. महाराणा प्रताप यांची महानता लक्षात घेता ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकात जो एकेरी उल्लेख करण्यात आला होता, त्यातून त्यांचा अवमानच झाला आहे. यासाठी महाराणा प्रताप यांचा चुकीचा उल्लेख करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags इतिहासाचे विकृतीकरण, राष्ट्रीय हिंदू आंदोलन, विडंबन, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदूंचे राजे\nएका मासात अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा आदेश,\nन्यायालयाच्या अशा आदेशाचे पालन करतांना ‘प्रशासन नेहमीप्रमाणे केवळ हिंदूंचीच मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडते, तर अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांना हातही लावत नाही’, असा आजवरचा अनुभव आहे हिंदूंची मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडणारे प्रशासन न्यायालयाचा आदेश असूनदेखील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना हातही लावत नाही \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, अवैध बांधकाम, प्रशासनाचा भोंगळ कारभार, मंदिरे वाचवा, मुंबर्इ उच्च न्यायालय, हिंदु विरोधी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदू���चा विरोध, हिंदूंची मंदिरे असुरक्षित\nमहाराष्ट्रात भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न \nसाम्यवाद आणि नक्षलवाद हे दोन्ही वेगळे नसून नक्षलवाद हे साम्यवादाचेच फळ आहे. हिंदु राष्ट्राच्या संदर्भात प्रश्‍न विचारणार्‍या साम्यवाद्यांना ‘तुमचा साम्यवाद का अयशस्वी झाला ’, असा प्रतिप्रश्‍न विचारायला हवा.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags उपक्रम, गुरुपौर्णिमा, प्रादेशिक, वृत्तविशेष, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्वनिष्ठ संघटना\nजिहादी, कथित धर्मनिरपेक्षतावादी, देशद्रोही यांच्यापासून हिंदु समाज आणि राष्ट्रीय हिंदु मूल्ये यांचे रक्षण करा – हिंदूंचे राष्ट्रपतींना उद्देशून निवेदन\nदेशभरात जिहादी, कथित धर्मनिरपेक्षतावादी, देशविघातक आणि अराजक काम करणारे यांच्यापासून हिंदु समाज, तसेच राष्ट्रीय हिंदु मूल्यांचे रक्षण करावे, या विषयीचे निवेदन माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात आले.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags निवेदन, रामनाथ कोविंद, सनातन संस्था, हिंदु विरोधी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदूंवर आक्रमण\nहिंदुजागृती ही काळाची आवश्यकता \n‘कुत्र्याला पिसाळलेला म्हणा आणि ठार मारा’, अशा अर्थाची इंग्रजीत एक म्हण आहेे. तोच भाग धर्मांधांकडून होत असल्याचे पाळधी (जळगाव) आणि धुळे येथील घटनांवरून लक्षात आलेे.\nCategories नोंदTags धर्मांध, नोंद, पोलीस, हिंदु विरोधी, हिंदुत्वनिष्ठ संघटना\nवाढत्या हिंदुद्रोही आणि देशद्रोही कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी श्रीरामपूर येथील प्रांताधिकार्‍यांना निवेदन\nयेथील विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी देशामध्ये वाढत्या हिंदुद्रोही आणि देशद्रोही कारवायावर अंकुश लावण्यासाठी प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांना निवेदन दिले.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags आक्रमण, आतंकवाद, धर्मांध, निवेदन, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदूंचा विरोध\nसामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीच्या नावे प्रसारित होणार्‍या श्री साईबाबा यांच्यावरील टीकात्मक संदेशाशी हिंदु जनजागृती समितीचा संबंध नाही \nसध्या सामाजिक संकेतस्थळावरून श्री साईबाबा यांच्यावर अश्‍लाघ्य भाषेत टीका करणारा, तसेच त्यांनी केलेल्या चमत्कारांना खोटे ठरवणारा एक संदेश हिंदु जनजागृती समितीच्या नावाने प्रसारित होत आहे. तथापि या संदेशाशी हिंदु जनजागृती समितीचा कोणताही संबंध नाही. – श्री. रमेश शिंदे\nCategories राष्ट्र-धर्मविषयक चौकटTags आवाहन, खंडण, राष्ट्र-धर्मविषयक चौकट, हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्वनिष्ठ संघटना\nबेळगाव येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी समर्थ सत्संगात प्रवचन\nगुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बसवण मंदिर, होसूर बसवण गल्ली, शहापूर येथे स्वामी समर्थांच्या सत्संगात सनातन संस्थेच्या सौ. ज्योती दाभोळकर यांनी ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ हा विषय प्रस्तुत केला.\nCategories कर्नाटक, प्रादेशिक बातम्याTags गुरुपौर्णिमा, सनातन संस्था, हिंदुत्वनिष्ठ संघटना\nवाराणसीमध्ये पार पडलेल्या ‘उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशना’तील धर्मसेवेत धर्मप्रेमींचा प्रेरणादायी सहभाग आणि त्याद्वारे ‘पावलोपावली गुरुकृपाच कशी कार्य करते ’, याची आलेली अनुभूती\n‘२१ ते २४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत आयोजित केलेल्या उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशनामध्ये ११ राज्यांतील ६७ हिंदू संघटना आणि ५० धर्मनिष्ठ अधिवक्ते मिळून एकूण १६७ धर्मनिष्ठांनी सहभाग घेतला.\nCategories अनुभूतीTags अनुभूती, उपक्रम, प्रांतीय हिंदू अधिवेशन, हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्वनिष्ठ संघटना\nजिहाद्यांकडून हिंदूंवर होणार्‍या वाढत्या आक्रमणांच्या विरोधात बजरंग दलाकडून देशव्यापी निदर्शने\nहिंदूंवर जिहाद्यांकडून होणार्‍या वाढत्या आक्रमणांचा निषेध करण्यासाठी बजरंग दलाकडून ९ जुलैला देशव्यापी निदर्शने करण्यात आली.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags आतंकवाद, आंदोलन, धर्मांध, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदूंचा विरोध, हिंदूंवर आक्रमण\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनावि��यक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/national", "date_download": "2019-07-23T03:36:53Z", "digest": "sha1:DGH2KXJV7B6GVCJUSEIGY3D3ZWPCV56B", "length": 20200, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "राष्ट्रीय Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > राष्ट्रीय\nमोरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या केशकर्तनालयामध्ये वाल्मीकि समाजातील तरुणांचे केस कापण्यास नकार दिल्यामुळे तणाव\nएका मुसलमान व्यक्तीच्या केशकर्तनालयामध्ये गावातील वाल्मीकि समाजाचे काही तरुण केस कापून घेण्यासाठी गेले असता मुसलमान व्यक्तीने सदर तरुण कनिष्ठ जातीचे असल्याने त्यांचे केस कापण्यास नकार दिला.\nCategories उत्तर प्रदेश, प्रादेशिक बातम्याTags मुसलमान, राष्ट्रीय\nवर्ष २०२१ च्या जनगणनेसाठी ‘मोबाईल अ‍ॅप’चा वापर होणार\nजनगणनेच्या कार्यात सहभागी होणार्‍या शिक्षकांना अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती मिळवण्याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags प्रशासन, भ्रमणभाष, राष्ट्रीय\nभारताच्या दबावानंतर पाककडून ‘करतारपूर समिती’मधून खलिस्तान समर्थक गोपाल चावला याची हकालपट्टी\nचावला याला हटवण्याच्या मागणीवरून भारताने मागील बैठक रहित केली होती.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags राष्ट्रीय, शीख\nदेहलीच्या आम आदमी पक्षाकडून अमेरिकेने हेरगिरीच्या प्रकरणी काळ्या सूचीत टाकलेल्या आस्थापनाला सीसीटीव्ही लावण्याचे कंत्राट\nदेहलीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने अमेरिकेतील आस्थापन ‘प्रमा हिकव्हीजन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ला राज्यात दीड लाख सीसीटीव्ही लावण्याचे कंत्राट दिले आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags अमेरिका, आम आदमी पक्ष, भारत, राष्ट्रीय, सीसीटीव्ही\nओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याकडे ‘प्राची’ संस्कृतीविषयीचा अहवाल सुपुर्द\nओडिशाच्या ‘भारतीय राष्ट्रीय कला आणि संस्कृती न्यासा’चे राज्य निमंत्रक अमिया भूषण त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची भेट घेऊन त्यांना ‘प्राची’ संस्कृतीविषयीचा अहवाल सुपुर्द केला\nCategories ओडिशा, राष्ट्रीय बातम्याTags राष्ट्रीय\nभारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक अन् ज्ञानमार्गानुसार साधना करणारे ठाणे येथील डॉ. शिवकुमार ओझा (वय ८५ वर्षे) संतपदी विराजमान \nभारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक अन् ज्ञानमार्गानुसार साधना करून भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पित भावाने अलौकिक कार्य करणारे ठाणे येथील डॉ. शिवकुमार ओझा (वय ८५ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदी विराजमान झाले\nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्याTags राष्ट्रीय, संत, सनातन आश्रम रामनाथी, साधना\nरांची (झारखंड) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदु विद्यार्थ्यांच्या बसला आग लावण्याचा प्रयत्न\nकाही दिवसांपूर्वी येथे तबरेज याचा दुचाकी चोरीच्या प्रकरणात जमावाकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. याचा निषेध करण्यासाठी ५ जुलैला सहस्रोंच्या संख्येने धर्मांधांनी मोर्चा काढला होता.\nCategories झारखंड, राष्ट्रीय बातम्याTags आक्रमण, गुन्हेगारी, धर्मांध, पोलीस, मोर्चा, राष्ट्रीय, हिंदूंवर आक्रमण\n(म्हणे) ‘तबरेजच्या मुलाने सूड घेतला, तर ‘प्रत्येक मुसलमान आतंकवादी असतो’, असे म्हणू नका \n‘जर त्याच्या (तबरेजच्या) मुलाने उद्या सूड घेतला, तर ‘प्रत्येक मुसलमान आतंकवादी असतो’, हे म्हणू नका’, असे चिथावणीखोर वक्तव्य असणारा व्हिडिओ ५ धर्मांधांनी ‘टिकटॉक’ या सामाजिक माध्यमावर ‘अपलोड’ केला आहे.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags गुन्हेगारी, धर्मांध, पोलीस, प्रसारमाध्यम, मुसलमान, राष्ट्रीय, विरोध, शिवसेना\nमाजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रिकाम्या केलेल्या सरकारी बंगल्यात अन्य मंत्र्यांचा रहाण्यास नकार\nवास्तूदोषाचे कारण देत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे पूर्वी रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर अन्य मंत्री रहाण्यास नकार देत असल्याची माहिती समोर आली आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags अरुण जेटली, राष्ट्रीय\nखातेदाराला कोणत्याही बँक शाखेतून व्यवहार करू शकण्यासाठी सरकारचे प्रयत्न \nदेशातील बँकांमध्ये यापुढे खातेधारकांना बँकेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करणे शक्य होणार आहे. व्यवहारासाठी त्यांना खाते असणार्‍या बँकेच्या शाखेत जावे लागू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे……\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags अर्थ खाते, अर्थसंकल्प, बँक, राष्ट्रीय\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्���ाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत���तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/rules-while-eating-fruits/", "date_download": "2019-07-23T02:52:48Z", "digest": "sha1:NY4U3TLQQ2M22QD27HIAERYENLPXO5CH", "length": 13089, "nlines": 89, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "फळे आरोग्यासाठी हितकारकच, पण ती खाताना हे नियम पाळलेच पाहिजेत !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nफळे आरोग्यासाठी हितकारकच, पण ती खाताना हे नियम पाळलेच पाहिजेत \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआपल्या निसर्गाने आपल्याला अनेक प्रकारच्या फळांचा एक अनोखा नजराणा दिला आहे. विविध फळांमध्ये विविध प्रकारची उपयुक्त अशी पोषकतत्वे भरलेली आहेत. जर यांचे योग्य प्रमाणात आणि नियमितपणे सेवन केले, तर आरोग्यच नाही, तर सौंदर्यवर्धन होण्यास देखील मदत होते. रोज फळे खाताना आवडणारी फळे तर खावीच तसेच एकाच प्रकारची फळे न खाता मोसमी फळे देखील खावी. त्यामुळे प्रत्येकात असलेले वेगवेगळे पोषकतत्व आपल्याला मिळतात.\nफळे खाण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे गरजेचे असते. आपल्याकडे प्रत्येक ऋतूमध्ये येणारी सगळी फळे आपण खायला हवीत. तुमची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास फळे मदत करतात. आपण साधारणपणे दिवसातून तीन वेळा जेवण घेतो. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण. या व्यतिरिक्त मधल्या वेळेत आपण फळे खायला हवीत. पण मग ती कधी खावीत\nतर जेव्हा तुमचे पोट रिकामे असेल तेव्हा फलाहार घ्यायला हवा.\nअसेच काही आणखी महत्वाचे फळांसंबंधीचे नियम आपण आज जाणून घेणार आहोत. ज्यामुळे फलाहार कधी आणि कसा घ्यावा ह्याबाबत तुम्हाला माहिती होईल.\nसंत्री ही सकाळी किंवा रात्रीच्या वेळी खाऊ नये. जेवण करायच्या १ तासाधी किंवा नंतर संत्री खावी. जेवणाआधी संत्री खाल्ल्याने भूक वाढते तर जेवण झाल्यानंतर खाल्ल्याने अन्न पचण्यास मदत होते.\nमोसंबी ह्या फळाचे सेवन दुपारी करावे. उन्हात जायच्या काही वेळा आधी किंवा उन्हातून आल्यावर मोसंबीचा रस पिणे खूप फायद्याचे असते. ह्या���ुळे शरीरात पाण्याची कमतरता होत नाही.\nद्राक्ष ह्या फळाचा रस देखील शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी उपयोगी ठरतो. याचे सेवन उन्हात जाण्याआधी किंवा उन्हातून आल्यावर करावे. पण द्राक्ष आणि जेवण ह्यात काही वेळाचा अवधी हा ठेवावाच.\nनारळ पाणी हे तर कधीही पिले जाऊ शकते. ज्यांना पोटा संबंधी काही समस्या असतील जसे की, अॅसिडिटी किंवा अल्सर, त्यांच्यासाठी नारळपाणी अत्यंत लाभकारक असतं. पण तरी नारळ पाणी हे रिकाम्या पोटात घेऊ नये.\nसध्या आंब्याचा सिझन सुरु आहे. आंबा हा गरम असतो. त्यामुळे आंब्यासोबत दुधाचे सेवन करावे. जर तुम्ही आंबा कापून खात आहात तर आंब्याच्या कापांमध्ये थोडी साखर आणि दुध मिसळून पिणे फायद्याचं ठरेल.\nफळांचा राजा आंबा असला तरी सर्व फळांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. फलाहार हा हलका आणि पोषक आहार आहे. त्याने सुदृढ आयुष्य लाभते. फळे खाण्यामुळे तुमची एनर्जी लेव्हल आणि आरोग्य उत्तम राहते. सगळ्या प्रकारची फळे खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक असलेली साखर नैसर्गिक घटकांमधून मिळते. सध्याच्या लाईफस्टाईलमुळे मधुमेह, हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी हलका आहार म्हणूनही आपण फलाहाराला प्राधान्य देऊ शकतो.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← त्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या : ह्या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही पूर्णपणे फिट राहू शकता\nकिस करताना मुली एक पाय वर का करत असतील ही आहेत काही “संभाव्य” कारणं →\nभारतीय संस्कृतीमधील फलाहाराचे महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग ५\nपाकिस्तान असो वा चीन : ‘हे’ आकडे सिद्ध करतात की युद्धाच्या तयारीत भारत सक्षमच\nअंगठ्यांच्या वाढत्या किमतींमुळे प्रचलित झालाय हा धोकादायक ट्रेंड \nतुम्हाला माहित आहे का डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंच मुळी\nजेव्हा राजपुताना मुघलांसमोर कच खात होता, तेव्हा या राजाने मुघलांना धूळ चारली..\nजगाला जगण्याची प्रेरणा देणारे ए आर रहमान चक्क आत्महत्या करणार होते…\nमराठी खरंच नामशेष होणार आहे का\nबियरप्रेमींना आश्चर्य वाटेल असं – बियर आणि स्त्रियांचं अज्ञात ऐतिहासिक “नातं”…\nबिल गेट्सने भारत सरकारच्या “ह्या” योजनेचं केलंय कौतुक काय आहे ही योजना काय आहे ही योजना\nनदीत फेकलेले निर्माल्य गोळा करून ते दोघे कमवत आहेत वर्षाला तब्बल दोन कोटी\nवडिलांनी मुलींसाठी बांधलेल्या या अफलातून “फिरत्या घराची” उपयुक्तता थक्क करणारी आहे\nसमुद्री लुटारू – ज्याने फक्त “सर्वांच्या हॅट” चोरण्यासाठी जहाजावर हल्ला चढवला होता\nया फोटोग्राफरने ‘पक्षाच्या नजरेतून’ टिपलेले सुंदर फोटो थक्क करून टाकतात \n“आपला मानूस” चित्रपटात हरवलेलं “आपलं” पण\nमिसेस् मुख्यमंत्री: मराठी मालिका आणि बुद्धीचा व वास्तवाचा संबंध नसल्याचा आणखी एक पुरावा\n“व्हर्जिन” शब्दा, ही तुझ्या जन्माची कहाणी…\nनवीन कपड्यांसोबत जास्तीचे बटन आणि कापड का दिले जाते\nनोटबंदीच्या घोषित कारणांचा उहापोह\nजर तुम्ही पोह्यातील हे गुण जाणून घेतले कधीही पोह्यांना ‘नाही’ म्हणणार नाही\nप्रेमाच्या गुरफटलेल्या बंधांवर भाष्य करणारा गुलझारचा ‘इजाजत’\nप्रौढ वयातही तरुण दिसायचंय ह्या काही पदार्थांचा आपल्या आहारात सामावेश करा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2018/06/national_5.html", "date_download": "2019-07-23T03:23:02Z", "digest": "sha1:OTDNCQYWCTH6UXADUDRTJBM3OTEQTUB6", "length": 5626, "nlines": 96, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "राजधानीत राज्यपालांच्या परिषदेस सुरूवात | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nराजधानीत राज्यपालांच्या परिषदेस सुरूवात\nनवी दिल्ली ( ४ जून २०१८ ) : राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेला आजपासून राष्ट्रपती भवनात सुरूवात झाली असून महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव या परिषदेत सहभागी झाले आहेत.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन झाले. राष्ट्रपती भवनात राज्यपालांची ही ४९ वी परिषद असून या परिषदेला राज्यपाल आणि नायब राज्यपालांसह उपराष्ट्रपती, पंतप्रधान, अनेक केंद्रीय मंत्री, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nसंघराज्यात्मक रचनेत राज्यपाल हा महत्त्वाचा दुवा : राष्ट्रपती\nपरिषदेच्या उदघाटन सत्राला संबोधित करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, भारत देशाच्या संघराज्यात्मक रचनेत राज्यपाल हा महत्त्वाचा दुवा आहे. राज्यातील जनता राज्यपाल आणि राजभवनाकडे आदर्श म्हणून पाहते. अशा वेळी राज्यपालांनी राज्यशासनाला य��ग्य प्रकारे मार्गदर्शन करणे अपेक्षित असते, असे राष्ट्रपती म्हणाले.\nदेशातल्या बहुतेक विद्यापीठांमध्ये राज्यपाल हे कुलपती म्हणून कार्यरत असतात. राज्यपालांनी विद्यार्थी प्रवेश आणि शिक्षकांच्या नियुक्त्या या दोन्ही बाबी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण होतील याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.\nया दोन दिवसीय परिषदेत केंद्र शासनाच्या विविध पथदर्शी कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार असून राज्यांच्या विद्यापीठांमधील उच्च शिक्षण, रोजगाराभिमुखतेसाठी कौशल्य विकास, राज्यपालांच्या समितीचा अहवाल अशा विविध बाबींसंदर्भात विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A9%E0%A5%AD%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-07-23T03:06:55Z", "digest": "sha1:YO2UH4SAXWM3BZHBJSLMACCIJ3RVBK6E", "length": 12139, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोकिया ३७२० क्लासिक - विकिपीडिया", "raw_content": "\nनोकिया ३७२० क्लासिक हा नोकियाचा भ्रमणध्वनी आहे. हा २००९ पासून विकण्यास सुरुवात झाली.\n१०११ • ११०० / ११०१ • १११० / १११०आय • १११२ • १२०० • १२०८ • १६०० • १६१० • १६५०\n२११०आय • २११५आय • २३१० • २६०० • २६०० क्लासिक • २६१० • २६३० • २६५० • २६५१ • २६८० स्लाइड • २६९० • २७०० क्लासिक • २७३० क्लासिक • २७६०\n३१००/३१००बी/३१०५ • ३११० • ३११० क्लासिक • ३१२० • ३१२० क्लासिक • ३१५५ • ३२००/३२००बी/३२०५ • ३२१० • ३२२० • ३२३० • ३२५० • ३३१० • ३३१५ • ३३३० • ३४१० • ३५०० क्लासिक • ३५१०/३५९०/३५९५ • ३५३० • ३५१०आय • ३६००/३६२०/३६५०/३६६० • ३६०० स्लाइड • ३७२० क्लासिक\n५०७० • ५१०० • ५११० • ५१३० एक्सप्रेसम्युझिक • ५२०० • ५२१० • ५२२० • ५२३० • ५२३३ • ५२५० • ५३०० • ५३१० एक्सप्रेसम्युझिक • ५३२० • ५३३० भ्रमणध्वनी दूरदर्शन आवृत्ती • ५५०० क्रीडा • ५५१० • ५५३० एक्सप्रेसम्युझिक • ५६१० • ५६३० • ५७०० • ५७३० • ५८०० एक्सप्रेसम्युझिक\n६०१० • ६०२०/६०२१ • ६०३० • ६०७० • ६०८५ • ६१०० • ६१०१ • ६१०३ • ६११०/६१२० • ६११० मार्गदर्शक • ६१११ • ६१२०/६१२१/६१२४ क्लासिक • ६१३१/६१३३ • ६१३६ • ६१५१ • ६१७० • ६२१० • ६२१० मार्गदर्शक • ६२२० क्लासिक • ६२३० • ६२३०आय • ६२३३/६२३४ • ६२५५आय • ६२६० स्लाइड • ६२६५ • ६२७० • ६२७५आय • ६२८०/६२८८ • ६२९० • ६३०० • ६३००आय • ��३०१ • ६३०३ क्लासिक • ६३१०आय • ६३१५आय • ६५०० क्लासिक • ६५०० स्लाइड • ६५१० • ६५५५ • ६६०० • ६६०० फोल्ड • ६६०० स्लाइड • ६६१०आय • ६६२० • ६६३० • ६६५० • ६६५० फोल्ड • ६६७० • ६६८० • ६६८१/६६८२ • ६७०० क्लासिक • ६७०० स्लाइड • ६७१० नॅव्हिगेटर • ६७२० क्लासिक • ६७३० • ६७६० स्लाइड • ६८०० • ६८१० • ६८२० • ६८२२\n७११० • ७१६० • ७२३० • ७२५० • ७२८० • ७३६० • ७३८० • ७३९० • ७५०० लोलक • ७५१० अतिनवतारा • ७६०० • ७६१० • ७६५० • ७७०० • ७७१० • ७९०० लोलक • ७९०० स्फटिक लोलक\n८११० • ८२१० • ८२५० • ८३१० • ८६०० ल्युना • ८८०० • ८८१० • ८८५० • ८९१०\n९०००/९११०/९११०आय • ९२१०/९२९० • ९२१०आय • ९३००/९३००आय • ९५००\n१०० • १०१ • ५०० • ६०० • ६०३ • ७०० • ७०१ • ८०८ प्युअरव्ह्यु\nआशा २००/२०१ • आशा २०२/२०३ • आशा ३०० • आशा ३०२ • आशा ३०३\nसी१-०१ • सी२-०० • सी२-०१ • सी२-०२ • सी२-०३ • सी२-०५ • सी२-०६ • सी३ • सी३-०१ • सी५ • सी५-०३ • सी६ • सी६-०१ • सी७\nइ५-०० • इ५० • इ५१ • इ५२ • इ५५ • इ६-०० • इ६० • इ६१ • इ६२ • इ६३ • इ६५ • इ६६ • इ७-०० • इ७० • इ७१ • इ७२ • इ७३ • इ७५ • इ९० कम्युनिकेटर\nएन७० • एन७१ • एन७२ • एन७३ • एन७५ • एन७६ • एन७७ • एन७८ • एन७९ • एन८ • एन८० (आंतरजाल आवृत्ती) • एन८१ (एन८१ ८जीबी) • एन८२ • एन८५ • एन८६ ८ एमपी • एन९ • एन९० • एन९१ (एन९१ ८ जीबी) • एन९२ • नोकिया एन९३ • नोकिया एन९३आय • एन९५ • नोकिया एन९५(८जीबी) • नोकिया एन९६ • नोकिया एन९७\nनोकिया एक्स.१-०० • नोकिया एक्स.१-०१ • नोकिया एक्स.२ • नोकिया एक्स.२-०२ • नोकिया एक्स.२-०५ • नोकिया एक्स.३-०० • नोकिया एक्स.३ Touch and Type • नोकिया एक्स.५ • नोकिया एक्स.५-०१ • नोकिया एक्स.६ • नोकिया एक्स.७-००\nनोकिया ल्युमिया ६१० • नोकिया ल्युमिया ७१० • नोकिया ल्युमिया ८०० • नोकिया ल्युमिया ९००\nनोकिया ७७० इन्टरनेट टॅब्लेट • नोकिया एन.८०० • नोकिया एन.८१० (नोकिया एन.८१० वायमॅक्स एडीशन) • नोकिया एन.९०० • नोकिया एन.९५०\nएन-गेज क्लासिक • एन-गेज क्यु.डी • एन-गेज क्यु.डी सिल्वर एडिशन\nनोकिया उत्पादनांची यादी • नोकिया फोन मालिका\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०१८ रोजी १८:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्��ा अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2019-07-23T03:06:06Z", "digest": "sha1:AFOELTBNW3WIZ72XPQWPE3OKWTZKMW2V", "length": 3884, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २००६ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २००६ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\n\"इ.स. २००६ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nअपना सपना मनी मनी\nकभी अलविदा ना कहना\nडरना जरूरी है (हिंदी चित्रपट)\nफॅमिली - टाईझ ऑफ ब्लड\nरंग दे बसंती (चित्रपट)\nलगे रहो मुन्ना भाई\nइ.स. २००६ मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १४:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/vidarbha/come-take-care-sister-and-got-pregnant-herself-115427", "date_download": "2019-07-23T02:44:20Z", "digest": "sha1:QCEPVODVHG5VWC223R3IDT6GH3RFZXCX", "length": 5639, "nlines": 47, "source_domain": "amp.esakal.com", "title": "come to take care of sister and got pregnant herself 'ती' बहिणीच्या बाळंतपणासाठी आली आणि गर्भवती झाली | eSakal", "raw_content": "\n'ती' बहिणीच्या बाळंतपणासाठी आली आणि गर्भवती झाली\nअनिल कांबळे | गुरुवार, 10 मे 2018\nनागपूर : बहिणीच्या बाळंतपणासाठी आलेल्या युवतीवर बहिणीच्या दिराने बलात्कार केला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून बहिणीच्या दिराविरूद्ध कोराडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.\nखसाळा गावात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीच्या मोठ्या बहिणीचे कोराडीत राहणाऱ्या एका दुध विक्रेत्या युवकाशी लग्न झाले. बहिणीच्या बाळंतपणासाठी ती बहिणीच्या घरी आली. बहिणीचा 25 वर्षीय दिर चंचलेश हा सुद्धा भावासोबत दुधविक्रीचे काम करतो. दरम्यान घरी ती आल्यानंतर गमती-जमतीतून दोघांचे सूत जुळले. भाऊ आणि वहिनी दवाखान्यात असताना दोघांची जवळीक वाढली. दोघांची मने जुळली.\nलैंगिक अत्याचारांपासून होणार बालकांचे संरक्षण\nबालकांचे अश्‍लील चित्रण, लैंग���क कृत्यं करण्यास बालकांना भाग पाडणे, बालकांच्या अज्ञानाचा, अजाण वयाचा गैरफायदा घेत लैंगिकतेसाठी त्यांचा वापर करणे हा...\nआत्महत्येची धमकी देऊन प्रेयसीवर अत्याचार\nनागपूर : शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देऊन प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार केला. याप्रकरणी प्रेयसीच्या...\nनागपूर : आत्महत्येची धमकी देऊन प्रेयसीवर बलात्कार\nनागपूर : शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देऊन प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार केला. या प्रकरणी प्रेयसीच्या...\nएकाची पत्नी, दुसऱयाचा बलात्कार अन् तिसरीवर प्रेम\nरायपूरः प्रेयसीसोबत विवाह करण्यासाठी एकाने आपल्या पत्नीवर मित्राला बलात्कार करायला लावल्याची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला...\nबलात्कारी आरोपीला सौदीत जाऊन घातल्या बेडया\nतिरुअनंतपुरम : कोल्लमच्या पोलिस आयुक्त मेरीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली टीमने बलात्कार प्रकरणात देशाबाहेर फरार झालेल्या आरोपीला पकडून भारतात आणले आहे...\nमहिलेवर अत्याचार; मांत्रिकास अटक\nपुणे - पतीचा आजार बरा करतो, असे सांगून घरी आलेल्या मांत्रिकाने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4613618826592045212&title=swapnil%20bacame%20Producer&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-23T02:32:44Z", "digest": "sha1:VBAOM57Z4GGMNEUIZJZYOH7NRS45BZ5O", "length": 8315, "nlines": 121, "source_domain": "bytesofindia.com", "title": "स्वप्नील जोशी निर्मितीत", "raw_content": "\nमुंबई : अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडली’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच सादर झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो.या प्रोमोला सोशल मीडियामध्ये उदंड प्रतिसाद मिळत असून, हा प्रोमो स्वप्नीलने ट्विटही केला. सिने आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील, स्वप्निलच्या मित्रमंडळींनं त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. स्वप्नीलने अर्जुनसिंह बरन आणि कार्तिक निशानदार यांच्या जीसीम्स या निर्मिती संस्थेत सहभागी होत,या मालिकेची निर्मिती केली आहे .\nस्टार प्रवाहने आपल्या मालिकांतून कायमच नवे आणि वेगळे विषय सादर केले आहेत. ‘नकळत सारे घडले’ ही मालिकाही त्याला अपवाद नाही. छोटी मुलगी, तिचे बाबा आणि डॉक्टर आंटी यांच्यातले विलक्षण नाते यात पहायला मिळत आहे. हरीश दुधाडे ,नुपूर परूळेकर आणि बाल कलाकार सान्वी रत्नलिकर हे मुख्य कलाकार आहेत.\nयाबाबत स्वप्नील म्हणाला, ‘निर्मिती करण्याचा विचार बऱ्याच काळापासून माझ्या मनात होता. माझं आणि स्टार प्रवाहचं जुनं नातं आहे. म्हणूनच, स्टार प्रवाहबरोबर मालिका करायला मी खूप कम्फर्टेबल असतो. ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या रुपानं हा विचार प्रत्यक्षात आला आहे. आजवर प्रेक्षकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. तसंच या माझ्या नव्या कलाकृतीवरही करतील याची खात्री आहे.’\nTags: Mumbaistar pravahSwapnil JoshiHarish Dudhadeमुंबईस्वप्नील जोशीनकळत सारे घडलेस्टार प्रवाहप्रेस रिलीज\nऑफिस बॉय झाला गीतकार ‘जिवलगा’ ‘हॉटस्टार’वरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका ‘नकळत सारे घडले’मध्ये रणजित जोगची एंट्री ‘संस्कृती कलादर्पण’चा सोहळा उत्साहात ‘परंपरेसोबतच स्त्रियांनी आधुनिक विचारांची कास धरावी’\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathicelebs.com/siddharth-proposed-to-anu/", "date_download": "2019-07-23T03:40:45Z", "digest": "sha1:VMNSNYKHZYNCL7EYW67UXMJMP2GONL64", "length": 7818, "nlines": 127, "source_domain": "marathicelebs.com", "title": "सिद्धार्थला मिळणार का अनुचा होकार ? | सुखाच्या सरींनी हे मन बावरे - MarathiCelebs.com", "raw_content": "\nHome Entertainment सिद्धार्थला मिळणार का अनुचा होकार | सुखाच्या सरींनी हे मन बावरे\nसिद्धार्थला मिळणार का अनुचा होकार | सुखाच्या सरींनी हे मन बावरे\nसिद्धार्थला मिळणार का अनुचा होकार \nसुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिका महत्वाच्या वळणावर येऊन पोहचली आहे… प्रेक्षक ज��या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे… सिद्धार्थला जॉब मिळाला असून त्याला आता पहिला चेक मिळाला आहे… आणि त्याने ठरवले आहे आता तो अनुला लग्नाची मागणी घालणार आहे… आणि हीच गोष्ट तो आजी आजोबांना सांगत असताना संयोगीता ऐकते आणि ती दुर्गाला जाऊन सांगते कि, सिद्धार्थ अनुला लग्नाची मागणी घालणार आहे. आता दुर्गा आणि सान्वीला हे कळल्यावर दुर्गा यामध्ये कसे अडथळे आणणार सान्वी कुठली खेळी खेळणार सान्वी कुठली खेळी खेळणार हे बघणे रंजक असणार आहे… तेंव्हा नक्की बघा सुखाच्या सरींनी हे मन बावरे सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.\nअसं म्हणतात प्रेमात खूप ताकद असते… त्यामुळे कोणीही कितीही प्रयत्न केला तरीसुध्दा सिद्धार्थला त्याचे खरे प्रेम मिळेल का आणि तो ते मिळविण्यासाठी काय करेल आणि तो ते मिळविण्यासाठी काय करेल हे येत्या भागांमध्ये कळेलच… अनुला प्रपोज करण्यासाठी सिद्धार्थने जय्यत तयारी केली आहे… संपूर्ण हॉटेल त्याने खूप सुंदर सजवून घेतले आहे… एकदम रोमँटिक वातावरण तयार केलं आहे, पण अनुला याची कल्पना नाहीये, ती या सरप्राईज पासून अनभिज्ञ आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आणि ती केमिस्ट्री अखेर त्यांना अनुभवायला मिळाली… अनु त्या हॉटेलमध्ये पोहचल्यावर तिला खूप मोठे सरप्राईज मिळते…सिद्धार्थ आणि अनुमध्ये बऱ्याच गप्पा होतात, ते डान्स करतात.\nकुठेतरी सिद्धार्थचे स्वप्न सत्यात उतरणार आहे… कारण अखेरीस सिद्धार्थ अनुला लग्नाची मागणी घालणार आहे… आता अनु सिद्धार्थला होकार देईल का अवी आणि त्याच्या आठवणी विसरून अनु सिद्धार्थला स्वीकारेल का अवी आणि त्याच्या आठवणी विसरून अनु सिद्धार्थला स्वीकारेल का हे तुम्ही नक्की बघा बघा सुखाच्या सरींनी हे मन बावरे सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.\nसिद्धार्थला मिळणार का अनुचा होकार \nसिद्धार्थला मिळणार का अनुचा होकार \nसुखाच्या सरींनी हे मन बावरे\nPrevious articleया आषाढी एकादशीला अंत होणार कलीचा आणि जन्म दत्त गुरुंचा\nNext articleशिवा आणि सिद्धी पांडुरंगाच्या गजरात तल्लीन \nबिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ५७ | शिव शिवानीसमोर मांडणार त्याचे मत\nमंजु – शौनकच्या आयुष्याला लागणार नवं वळण\nमृण्मयी सुपाळ साकारणार छोट्या रमाबाईंच��� भूमिका\nकलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेचे ५० भाग पूर्ण \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/category/foods/", "date_download": "2019-07-23T02:36:59Z", "digest": "sha1:LTZK5V5NUQIJGJUSDCINDFERCIIDZNU4", "length": 5226, "nlines": 70, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nमुंबई - कोकण विभाग\nझटपट तयार करा चविष्ट डोसे, अशी आहे रेसिपी\nडोसे हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच डोसा हा पदार्थ आवडतो. सकाळी सकाळी गरमा गरम डोसा मिळाला तर सर्व दिवस मजेत जातो.\nआहारात असा करावा बीटरुटचा समावेश, तयार करा पौष्टीक चटणी\nआरोग्यासाठी बीट खुप फायदेशीर असते. जास्तीत जास्त लोक बीट सलादाच्या स्वरुपात खातात. पण आपण वेगळ्या पध्दतींनीही बीटाचे सेवन करु शकतो.\nभिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग\nपुणे-सातारा रोडवर ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, तीन ठार तर पाच जखमी\nवाढदिवशी मिळालेल्या या अनोख्या भेटीने भारावले मुख्यमंत्री\nमोदींनी काश्मीर प्रश्नावर मदत मागितली, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा खोटा दावा\nबेस्ट कर्मचारी 6 ऑगस्ट पासून पुन्हा संपावर\nकोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या\nनवी मुंबईतील महापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये होणार ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे मुख्यालय\nमुख्यमंत्री सहायता निधीला 1.७५ कोटी रूपयांच्या देणग्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव\nकोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश\nखडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश\nपिक कर्जासह इतर कर्ज प्रकरणं निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांनी ठोकले बँकेला टाळे\nगरम पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, पिंपल्स ही गरम पाणी पिल्याने नाहीसे होतात\nधनगर समाजाच्या विकास योजना वेगाने मार्गी लावाव्यात - सुधीर मुनगंटीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9C/", "date_download": "2019-07-23T03:06:32Z", "digest": "sha1:NOUZZZROZ4UQ7NQBM4QRNSQ2EZGRPP3I", "length": 3631, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अकलुज Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nउध्दव ठाकरे यांचा पंढरपुर दौरा बेरजेचा की वजाबाकीचा \nटीम महाराष्ट्र देशा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढच्या आठवड्यात पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. शिवसेना नेते तानाजीराव सावंत यांनी सोलापुर आणि उस्मानाबाद...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2019-07-23T03:06:18Z", "digest": "sha1:27GOVOVA4SVAAFOODZ6USE7LF3IK2BOS", "length": 3602, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काबुल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nअफगाणिस्तानमध्ये अमेरिकन दूतावासाजवळ स्फोटाने खळबळ\nकाबुल : अफगणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मंगळवारी मोठा स्फोट झाला. ही घटना अमेरिकन दूतावासाजवळ घडल्याची माहिती स्थानिक अधिका-यांनी दिली. काबूल बँकेच्या शाखेजवळ...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बे���्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-23T03:59:28Z", "digest": "sha1:KY4NLZZIMSZXKLLQN4RUYHPULOXUZP6V", "length": 3972, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सत्यपाल सिंह Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nमोदींनी माझ्याकडे काश्मीर प्रश्नावर मदत मागितली; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\nTag - केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सत्यपाल सिंह\nडार्विनच्या सिद्धांतानंतर केंद्रीय मंत्र्याचं न्यूटनच्या गतीविषयक नियमांना आव्हान\nनवी दिल्ली: शिक्षण राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला आव्हान देत मानवाची उत्पत्ती ही माकडांपासून झाली नसल्याचा दावा...\nमोदींनी माझ्याकडे काश्मीर प्रश्नावर मदत मागितली; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2/", "date_download": "2019-07-23T03:24:42Z", "digest": "sha1:RQUXFU3AFG2SPULCGUKTOAN5AAGKIMEY", "length": 3734, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गॅसदरवाढ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमं��्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nभाजप सरकार,गॅसदरवाढ कमी करा कमी करा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन\nपुणे: आज महात्मा फुले मंडई येथे गॅसवाढविरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई ,इंधनवाढ,गॅसवाढ यामुळे...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-23T03:03:50Z", "digest": "sha1:BFZBH7L6V6XYGCFGZXEDLWZWCNIJESHO", "length": 3746, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नूतन मराठी विद्यालय Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - नूतन मराठी विद्यालय\nदहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुण्यात अनोख्या पद्धतीने स्वागत\nटीम महाराष्ट्र देशा- राज्यात आज पासून राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा...\n���न्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9E%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-07-23T03:07:05Z", "digest": "sha1:Z6ZHRK5MXZY5EKSMEFSVHYZEH5Y4Q7CW", "length": 5039, "nlines": 63, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर\nउस्मानाबाद लोकसभेसाठी भाजपकडून ना.संभाजीराव पाटील निलंगेकर \nनिलंगा /प्रा.प्रदीप मुरमे आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजप-सेनेची युती होण्याची शक्यता धूसर झाली आहे.शिवसेनेबरोबरच भाजपही स्वबळावर निवडणूका लढविण्याची भाषा करु...\nनिलंगेकरांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादीच्या बगदुरेंची मोर्चेबांधणी\nटीम महाराष्ट्र देशा : ‘निलंगेकरांचा’मतदारसंघ म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या ‘निलंगा’विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nअन् पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकरांनी दिला शेतक-यांना दिलासा \nनिलंगा/प्रा.प्रदीप मुरमे – लातूर जिल्ह्यातील ‘लातूर-जहिराबाद’ या राष्ट्रीय महामार्गाची रुंदी २४ मीटरवरुन ३० मीटर करण्यास मान्यता देण्यात येत...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपा���ा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/questions-to-ask-before-marriage/", "date_download": "2019-07-23T02:32:17Z", "digest": "sha1:CMF7HEGJCA53YLQDJ2FXAHTQ2LXNY7OI", "length": 18960, "nlines": 121, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "लग्नाआधी प्रत्येक मुलीने हे ५ प्रश्न मुलाला विचारायलाच हवेत!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nलग्नाआधी प्रत्येक मुलीने हे ५ प्रश्न मुलाला विचारायलाच हवेत\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nभारतीय संस्कृतीत लग्न कार्याला खूप महत्व देण्यात आले आहे. पुरातन काळापासूनच लग्न हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सर्वात महत्वाचा प्रसंग समजला गेला आहे. ज्याचं लग्न होतं त्यांचं संपूर्ण आयुष्यच ह्या लग्नानंतर बदलून जात असतं.\nनवे घर, नवी नाती सर्वकाही नवीन असतं. मग ह्यात स्वतःला सामावून घेणे, त्याचं कुटुंबाला आपले कुटुंब मानावं लागतं. ही परंपराच आहे.\nपण आता काळ जरा बदलला आहे. भलेही आजही लग्न ही खूप मोठी जबाबदारी असली तरी त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन जरा बदलत चालला आहे.\nआता आधीसारखं घरचे किंवा मोठे जिथे म्हणतील, ज्याच्याशी सांगतील म्हणून त्याच्याशी लग्न करायला मुली किंवा मुलं होकार देत नाही.\nतर आपल्याला ज्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य काढायचं आहे त्याबाबत लग्नाआधी त्यांना सर्व जाणून घेण्याची इच्छा असते. जेणेकरून लग्नानंतर कुठली समस्या उद्भवू नये.\nअश्यावेळी मुलीच्या मुलाकडून काही अपेक्षा असतात ज्या तिने त्याच्यासमोर बोलून दाखवायलाच हव्यात. अगदी अटी नाहीत पण तुम्हाला नेमक काय वाटतं किंवा तुम्हाला काय हवं आहे ह्याबाबत चर्चा नक्कीच व्हायला हवी.\nत्यामुळे लग्नाआधी कुठल्याही मुलीने समोरच्या मुलाला होकार देण्याआधी हे पाच प्रश्न नक्की विचारायला हवे.\n१. तुम्ही त्याला आवडता की नाही\nकधी कधी काय होते, आपण आपल्या कुटुंबाच्या दडपणाखाली येऊन लग्नाकरिता होकार देत असतो. कारण आपल्याला तसे करण्यास भाग पाडले जाते. मग अश्यात एकतर मुलीला मुलगा आवडलेला नसतो किंवा मुलाला मुलगी.\nपण लग्न झालं म्हणून मन मारून त्यांना निमुटपणे आपला संसार चालवावा लागतो. अश्यात बाकी सर्व कुटुंब तर आनंदी असतं, पण गळचेपी होते ती ज्याचं लग्न झालं त्यांची.\nत्यामुळे लग्नाला होकार देण्याधी समोरील व्यक्तीला खरंच आपण आवडतो की, त्याने निव्वळ कुटुंबाच्या दडपणाखाली येऊन होकार दिला आहे हे नक्की तपासून घ्या.\n२. नोकरी करण्याचे स्वातंत्र्य असेल की नाही \nभलेही आपण आज २१ व्या शतकात जगत असलो, आधुनिक गोष्टी वापरत असलो तरी आपल्यापैकी काहींची वृत्ती ही अजूनही पुरातन आहे. आजही अनेक तरुण असे आहेत ज्यांना लग्नानंतर नोकरी न करणारी बायको हवी असते. ह्याची प्रत्येकाची करणे वेगवेगेळी असू शकतात.\nपण आज जेव्हा मुलं काय आणि मुली काय दोघेही शिक्षित असतात, स्वतः कमावते असतात, तिथे एकाला त्याच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची मुभा तर दुसऱ्याला लग्न करण्याची शिक्षा दिली जाते.\nअनेक मुली असतात ज्या लग्नाआधी आपल्या पायावर उभ्या असतात, नोकरी करत असतात पण केवळ नवऱ्याला किंवा सासरच्यांना नको आहे म्हणून त्यांना त्यांच करिअर मागे सोडावं लागतं.\nजर तुम्हालाही तुमच्या करिअरमध्ये लग्नानंतरही समोर जायचं असेलं तर ह्याबाबत समोरच्या व्यक्तीशी बोला, ह्यावर त्याचं मत जाणून घ्या नंतरच लग्नाला होकार द्या.\n३. जबाबदार आहे की नाही \nलग्नानंतर हा आणखी एक महत्वाचा मुद्दा असतो ज्यामध्ये अनेकजण कमी पडतात. लग्न व्हायच्या आधीपर्यंत मुलांना जबाबदाऱ्यांची जाणीव नसते. पण एकदा लग्न झालं की आपल्या संसाराची जबाबदारी आपल्यालाच घ्यायची आहे एवढी समाज त्यांच्यात असायला हवी.\nया समाजात लग्नाआधी मुलांना जन्म देऊन मग ठरवलं जातं ‘लग्न करायचं की नाही\nह्या पित्याने आपल्या मुलीच्या लग्नमंडपात ७ दलित मुलींचे लग्न लावून देत आदर्श घडवलाय \nअनेकजणांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव नसते, आणि लग्नानंतर देखील ते त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीशी लग्न करण्याआधी ती ही जबाबदारी घ्यायला किती तयार आहे हे नक्की करून घ्या.\nसंसारात ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे लग्नाआधी ती व्यक्ती काय करते, तिचे फ्युचर प्लान्स काय आहेत, तिला समोर काय करायचं आहे हे सर्व आधीच जाणून घ्या. म्हणजे तुम्हाला ती व्यक्ती कशी आहे, किती महत्वाकांशी आहे हे कळेल आणि तुम्ही देखील तिची भविष्यात मदत करू शकाल. म्हणजे तुमचा संसार सुखाचा होईल.\nलग्���ानंतर काही दिवस उलटले की सर्वांचा एकच प्रश्न असतो, आणि तो म्हणजे पाळणा कधी हलणार. म्हणजेच मुलं कधी होणारं. तर तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहात तिचे ह्या विषयावर काय मत आहे हे जाणून घेणे देखील गरजेचे आहे.\nम्हणजे समोरच्या व्यक्तीला मुलं हवी आहेत की नाही, त्यासाठी ती तयार आहे की नाही, त्यांची जबाबदारी घ्यायला तयार आहे की नाही, वगैरे.\nतसेच समोरची व्यक्ती मुलगा किंवा मुलीमध्ये फरक करते का हे जाणून घेणे देखील महत्वाचे ठरते.\nत्यामुळे लग्न करण्याअगोदर ज्याच्याशी लग्न करणार आहात त्याच्याशी हे सर्व बोलणे, ह्यावर चर्चा करणे, त्याची मते जाणून घेणे महत्वाचे आहे. ह्यामुळे तुमची जोडी एक आयडियल कपल होऊ शकेल की नाही, तुमचा संसार योग्य राहिलं की नाही, तुम्ही एकमेकांसाठी योग्य आहात की नाही हे ठरविण्यात मदत होईल.\n‘लिव्ह इन’मध्ये अर्धशतक, ऐंशीव्या वर्षी लग्न उदयपूरच्या जोडप्याचा असामान्य जीवनप्रवास\nया ‘हटके’ लग्नसोहळ्यात ‘ती’ वरात घेऊन आली आणि ‘त्याने’ मांडवात वाट पाहिली\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← वयाच्या ११ व्या वर्षापासून युद्धभूमीत गर्जणारा पंजाबचा वाघ : महाराजा रणजीत सिंह\nहा “माओवाद” नेमका आहे तरी काय खरा आहे की खोटा खरा आहे की खोटा आज सगळं काही समजून घ्या →\nकुठे नवरदेवावर तलवार उगारणे तर कुठे त्याचे कपडे फाडून टाकणे: लग्न लावण्याच्या अजब रिती\nबहुचर्चित (आणि अनेक महिलांसाठी दुःखद) मिलिंद सोमण लग्नाचे खास फोटोज\nलग्न मोडलं, पण तिने गरिबांना १९ लाख रुपयांचे जेवण खाऊ घातले…वाचा काय आहे हे प्रकरण\nदिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तर काय बदल होतील\n भारतातील हे मंदिर ७ दिवस अगोदर देते पाऊस येण्याचे संकेत\nकुठे समोसा तर कुठे किंडर जॉय, जगातील अनेक देशांत खाण्याच्या ह्या वस्तू बॅन आहेत\nएक असा सामाजिक संत, ज्याच्या एका शब्दाखातर श्रीमंतांनी आपल्या जमिनी थेट दान केल्या\nलग्न ठरवण्याआधी ह्या ५ गोष्टींची काळजी घेतली नाही तर घोळ होणार\n१९७१ चं युद्ध: पाकिस्तानी सैन्याच्या “खोट्या प्रचाराचा” इतिहास\nरामायणातील अशी काही सत्यं जी दाखवतात रावणा सारखा ‘ज्ञानी’ पुरुष सापडणे कठीण\nआराम आहे, मज्जा आहे आणि मुख्य म्हणजे भरपूर पैसा आहे, जाणून घ्या जगातील ह्या अमेझिंग जॉब्स बद्दल\n१२ वी च्या विद्यार्थ्याची कमाल – विद्यार्थ्यांच्या अटेन्डन्सची काळजी घेणारं app\nखुद्द नेहरूंपासून लपवून घडवून आणलेलं – RAW चं ‘नंदादेवी गुप्त मिशन\nचक्क मधमाश्यांसाठी सुरु झालाय जगातलं सर्वात छोटं “मॅक्डोनाल्ड रेस्टोरंट”\nमक्काच्या गव्हर्नरची “बंदी” ते अनेकांच्या घटस्फोटास कारण : कॉफीचा अद्वितीय इतिहास\nकिस करताना मुली एक पाय वर का करत असतील ही आहेत काही “संभाव्य” कारणं\nशेवटपर्यंत खिळवून ठेवणारा थरार अनुभवायचा असेल तर ‘हे’ दुर्लक्षित चित्रपट नक्की पहा\nभारतातील हे प्रसिद्ध चेहरे अविवाहित का आहेत जाणून घ्या यामागची कारणे..\nभारताचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना मैदानावर थेट भिडतात तेव्हा… : वाचा ५ गाजलेले किस्से\nअर्जेंटिनाच्या परकीय भूमीवरील हिंदू ‘हस्तिनापुर’ शहर, जे चक्क लॅटीन अमेरिकन चालवतात\n‘कोणत्याही’ लॅपटॉपसाठी ‘कोणतेही’ चार्जर वापरणे हे किती योग्य \nबेन स्टोक्स म्हणतोय, “केन, मला माफ कर..”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/unsolved-mystry/", "date_download": "2019-07-23T02:41:51Z", "digest": "sha1:LS34WL46SZHDRD7T24CNQN7WP3TE3HNL", "length": 5715, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Unsolved Mystry Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतातील ६ न उलगडलेली रहस्ये, जी आजही विज्ञानाला आव्हान देतात\nअनेक लोक कदाचित अश्या काही रहस्यमयी गोष्टींमुळेच देवाचं अस्तित्व मानत असावेत….\nअनेमिया (रक्ताल्पता) वर ऊपयुक्त साबुदाणा\nसंस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका मनावर वाईट संस्कार होतील\nशाळांमधील जंक फूड आणि “नक्षलसमर्थक बुद्धिजीवी” : दुर्लक्षित घडामोडी\nभारतीय पोस्टाने आणलेल्या ह्या नव्या पेमेन्ट बँकेचे जबरदस्त फायदे उचला आणि पैसे वाचवा\nदलित, आदिवासी, भटक्या विमुक्त्यांच्या “आश्रमशाळा” : काल, आज आणि उद्या\nसंगीत रसिकांसाठी All India Radio ची मेजवानी – “रागम्”\nडोनाल्ड ट्रम्पचं आलिशान प्लेन म्हणजे उडता राजवाडाचं जणू\nसामान्य पालकांना कर्जबाजारी करतील अश्या भारतातील “अतिमहागड्या” शाळा\nआपल्या सर्वांना फसवणारी जगातील सत्ताकेंद्रांची चावी: माहितीची असमानता\nअमेरिकेतील पंख्यांना चार तर भारतातील पंख्यांना तीन पाती असतात, असे का\nदगडूशेठ गणपतीचं हे शब्दचित्र, आपल्या डोळ्यात ��क्तिरसपूर्ण अश्रू उभं करेल\nहोमिओपॅथी : एक फायदेशीर पण दुर्लक्षित उपचार पद्धती\nतुमचापण रक्तगट O-निगेटिव्ह आहे का\n‘ह्या’ १० देशांत आपला भारतीय रुपया तुम्हाला श्रीमंत असल्याचा ‘फील’ करून देईल\nभक्त ,ट्रोल ,प्रेस्टीट्युट आणि आपले बौद्धिक वेश्यागमन\nफेसबुकची मूळ आयडिया होती एका भारतीयाची\nअस्तित्वात नसलेल्या ‘चपाती चळवळ’ मुळे ब्रिटिशांना घाम फुटल्याची गमतीशीर सत्य-घटना\nचमत्कारिक बर्फानी बाबाच्या अमरनाथ यात्रेबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nअमेरिकेत प्लॅस्टिकच्या पिशवीत सापडलेल्या नवजात बालकाला नाव दिले…’इंडिया’\nधर्मातील चुका दाखवताना टीका कशी करावी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2014/11/blog-post_12.html", "date_download": "2019-07-23T02:41:32Z", "digest": "sha1:VYO7PKQG2CCFTYQNG2PDQL3VL5DOZBYR", "length": 14219, "nlines": 57, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: 'मिस मॅच' सिनेमाचा फर्स्ट लूक आणि म्युझिक लॉंन्च सोहळा दिमाखात संपन्न!!", "raw_content": "\n'मिस मॅच' सिनेमाचा फर्स्ट लूक आणि म्युझिक लॉंन्च सोहळा दिमाखात संपन्न\nगिरीश वसईकर यांचे 'मिस मॅच' सिनेमातून सिनेदिग्दर्शनात पदार्पण\n'मिस मॅच' १२ डिसेंबरपासून सिनेमागृहात\nअभिनेता भूषण प्रधान आणि मॉडेल मृण्मयी कोलवालकर या फ्रेश जोडीचा 'मिस मॅच'\nसध्या मराठी सिनेमांमध्ये अनेक नवनवीन चेहरे पहायला मिळत आहेत. पूर्वीसारखे अमुक एक सिनेमात अमुक एक हिरोईन असली की सिनेमा चालतो हा प्रकार आता मोडीत निघाला आहे. 'गोल्ड कॉईन एंन्टरटेण्मेंट' च्या आलोक श्रीवास्तवा यांची निर्मिती असलेला आणि यु. के. फिल्म्सच्या रेहबर खान, अश्मित श्रीवास्तवा यांची प्रस्तुती असलेल्या 'मिस मॅच' सिनेमात 'मृण्मयी कोलवालकर' हा नवा चेहरा आपल्या भेटीस येणार आहे. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लूक आणि म्युझिक लॉंन्च सोहळा गायक, संगीतकार अवधूत गुप्ते आणि अभिनेते उदय टिकेकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी सिनेमातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.\n'गोल्ड कॉईन एंन्टरटेण्मेंट' च्या आलोक श्रीवास्तवा यांची मराठीतील पहिली-वहिली निर्मिती असलेल्या 'मिस मॅच' सिनेमाचे दिग्दर्शन आजवर अनेक सिरिअल्ससाठी दिग्दर्शक म्हणून काम पाहणाऱ्या गिरीश वसईकर यांचे असून मर���ठी सिनेदिग्दर्शनातील त्यांचे हे पहिलेच पाऊल आहे.\nहिंदी सिनेसृष्टीत मातब्बर मंडळींसोबत काम केल्यावर मराठी सिनेनिर्मितीतील माझा हा पहिलाच सिनेमा असून नवीन कलाकारांना ब्रेक देण्याचे मी ठरविले होते. यासाठी मी मॉडेल मृण्मयीची निवड केली. मृण्मयीने याआधी लॉरेल, गार्डन सारीज, दिनेश सुटिंगस यासाठी मॉडेल म्हणून काम केले असून 'मिस मॅच' हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. आजवर अनेक सिरिअल्ससाठी दिग्दर्शक म्हणून काम पाहणाऱ्या गिरीश वसईकर यांची दिग्दर्शकीय दृष्टी उत्तम असल्याने मी त्यांची निवड केली तसेच या सिनेमाचे गीतकार आणि संगीतकार यांनाही मी या सिनेमाच्या निमित्ताने ब्रेक दिला असून सिनेमाची गाणी उत्तम झाल्याचे निर्माते आलोक श्रीवास्तव यांनी नमूद केले.\nया सिनेमातील यो यो… हे गाणे माझ्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. जेव्हा या गाण्याची ऑफर माझ्याकडे आली तेव्हा संगीतकार नवीन असल्याचे समजले. या संगीतकाराला माझ्या आवाजाची पट्टीची जाण आहे का, हे जाणून घेण्यासाठी मी या गाण्याचा ट्रॅक मागवून घेतला. जेव्हा तो ट्रॅक मी ऐकला तेव्हाच तो मला आवडला आणि मी लगेच होकार दिला. नवोदित संगीतकारांना ही संगीताची उत्तम जाण असल्याचे यावरून लक्षात आल्याचे गायक अवधूत गुप्ते यांनी सांगितले.\nसुरुवातीला हा सिनेमा करताना थोडे दडपण माझ्यावर होते परंतु संपूर्ण टीमने मला उत्तम सहकार्य केले. दिग्दर्शक गिरीश वसईकर, माझा हिरो भूषण प्रधान, अभिनेते उदय टिकेकर यांनी वेळोवेळी दिलेल्या टिप्सचा मला खूप फायदा झाला यासाठी मी खरोखरच त्यांची आभारी असल्याचे मॉडेल, अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर हिने आवर्जून नमूद केले.\nसिनेदिग्दर्शनातील माझे हे पाऊल असून निर्माते आलोक श्रीवास्तवा यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला संधी दिली यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मृण्मयीला एखादी गोष्ट सांगितल्यावर ती त्याचे आकलन लगेच उत्तमप्रकारे करते. भूषण सोबत यापूर्वी काम केल्याने आमचे ट्यूनिंग चांगले आहे. डॉ. आशिष पानट यांनी लिहिलेली गाणी उत्तम असून नीरज यांनी त्या गीतांना सुमधुर संगीत दिले आहे. एकंदरीतच संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव छान असल्याचे दिग्दर्शक गिरीश वसईकर यांनी सांगितले.\n'मिस मॅच' या सिनेमाच्या टायटल वरूनच आपल्याला हा सिनेमा प्रेम, लग्न या विषयावर भाष्य करणारा अ��ल्याचे समजते. ही कथा आहे एका श्रीमंत घराण्यातील बिझनेसमनच्या मुलीची. आपल्या मुलीचे लग्न हे आपल्या पसंतीच्या तसेच श्रीमंत घराण्यातील अशा मुलाशी व्हावे अशी वडिलांची इच्छा असते. परंतु अरेंज मॅरेजवर आपला विश्वास नसल्याने आपण स्वतःच आपल्या पसंतीचा मुलगा शोधणार आणि त्याच्याशीच लग्न करणार असा हट्ट तिचा असतो. यासाठी ती मुलगी वडिलांकडून दोन वर्षाचा कालावधी घेते. या दोन वर्षात तिला तिच्या पसंतीचा नवरा मिळतो का की ती अरेंज मॅरेज करते की ती अरेंज मॅरेज करते या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 'मिस मॅच' हा सिनेमा पाहावा लागणार आहे.\nसिनेमाची कथा-पटकथा- संवाद अशी तिहेरी भूमिका नितीन दिक्षीत यांची आहे. डॉ. आशिष पानट यांनी सिनेमातील गाणी लिहिली असून नीरज यांचे संगीत लाभले आहे. या सिनेमात चार वेगळ्या धाटणीची गाणी असून सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, बेला शेंडे, गायक हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते यांच्या सुमधुर आवाजात सिनेमातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. भरणी कानन यांनी सिनेमासाठी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून कोरिओग्राफर म्हणून गणेश आचार्य यांनी काम पाहिले आहे. अभिनेता भूषण प्रधान, मृण्मयी कोलवालकर यांच्यासोबत उदय टिकेकर, भाऊ कदम, जयवंत भालेकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत.\nएकंदरीतच या 'मिस' ला तिचा परफेक्ट 'मॅच' मिळतो, की 'मिस मॅच' हे जाणून घेण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत थोडी वाट पहावी लागणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/facial-kits/vlcc-papaya-fruit-facial-kit-100-g-price-p5DKL7.html", "date_download": "2019-07-23T02:52:05Z", "digest": "sha1:QSAOMKDW2MO454KC3UNLQZBAN4SFI746", "length": 15904, "nlines": 424, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वलकच पपई फ्रुट फॅसिअल किट 100 G सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्य���ंचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nवलकच पपई फ्रुट फॅसिअल किट 100 G\nवलकच पपई फ्रुट फॅसिअल किट 100 G\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 2.4% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवलकच पपई फ्रुट फॅसिअल किट 100 G\nवलकच पपई फ्रुट फॅसिअल किट 100 G किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 2.4% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये वलकच पपई फ्रुट फॅसिअल किट 100 G किंमत ## आहे.\nवलकच पपई फ्रुट फॅसिअल किट 100 G नवीनतम किंमत Jul 18, 2019वर प्राप्त होते\nवलकच पपई फ्रुट फॅसिअल किट 100 Gफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nवलकच पपई फ्रुट फॅसिअल किट 100 G सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 250)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nवलकच पपई फ्रुट फॅसिअल किट 100 G दर नियमितपणे बदलते. कृपया वलकच पपई फ्रुट फॅसिअल किट 100 G नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nवलकच पपई फ्रुट फॅसिअल किट 100 G - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 36 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nवलकच पपई फ्रुट फॅसिअल किट 100 G वैशिष्ट्य\n( 176 पुनरावलोकने )\n( 1928 पुनरावलोकने )\n( 205 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 175 पुनरावलोकने )\n( 867 पुनरावलोकने )\nवलकच पपई फ्रुट फॅसिअल किट 100 G\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\nमी फोन प्राइस लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/pune/marathi-news-pune-murder-crime-101286", "date_download": "2019-07-23T02:42:15Z", "digest": "sha1:KHCIBUH7HXDSWGWRUBJ2VWOOUNKA3COM", "length": 4594, "nlines": 45, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news pune murder crime कोथरूडमध्ये तरुणावर वार | eSakal", "raw_content": "\nसकाळ वृत्तसेवा | मंगळवार, 6 मार्च 2018\nपुणे - वृद्ध महिलेच्या घराच्या दरवाजावर तलवार, कुऱ्हाडीचे घाव घालून दुचाकींची तोडफोड करून दहशत पसरविणाऱ्या टोळक्‍याने एका तरुणावर तलवारीने वार केले. ही घटना कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात घडली.\nसातारा - स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक व त्यांनी जप्त केलेल्या मुद्देमालासह तेजस्वी सातपुते.\nदरोड्यांसह 85 गुन्हे उघडकीस\nसातारा - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने महिनाभर दिवस- रात्र प्रयत्न करून घरफोड्यातील टोळ्यांकडून तब्बल...\nचोराकडे सापडले 217 मोबाईल\nमुंबई - रेल्वे पोलिसांनी जीत घोष (वय 40) याला अटक करून त्याच्याकडून चोरीचे 217 मोबाईल जप्त केले...\nलखनौ (उत्तर प्रदेश) - अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक पटकाविलेला महाराष्ट्र पोलिसांचा संघ.\nमहाराष्ट्र पोलिसांचा संघ अव्वल\nपुणे - उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात झालेल्या विविध स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सर्वसाधारण...\nनागपूर : आंदोलन, मोर्चा, उपोषण व बेशिस्त वर्तनामुळे सेवा समाप्त केलेल्या होमगार्डसना संघटनेत सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र, संघटनेत...\nपोलिसाची दादागिरी, महंताला मारहाण\nनागपूर : एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या महंताला पोलिस कर्मचाऱ्याने मारहाण करून त्यांचा हात फॅक्‍चर केल्याची घटना शनिवारी...\nसख्या बहिणींची शिरोळ तालुक्यात विहिरीत आत्महत्या\nदानोळी - जैनापूर (ता. शिरोळ) येथील हनुमाननगरमधील विहिरीमध्ये दोन सख्या बहिणींचे मृतदेह आज आढळून आल्याने परिसरासह तालुक्‍यात खळबळ उडाली. सौ. प्रियंका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/jamkhed-council-vice-presidet-post-caste-politics-26802", "date_download": "2019-07-23T03:31:51Z", "digest": "sha1:IYVAHQNISFUAMD7RHPOLLUNB6JIM425W", "length": 10570, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "jamkhed council vice presidet post caste politics | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्यावेळी माळी आता मुस्लीम...जामखेडमध्ये बेरजेचे राजकारण\nगेल्यावेळी माळी आता मुस्लीम...जामखेडमध्ये बेरजेचे राजकारण\nगेल्यावेळी माळी आता मुस्लीम...जामखेडमध्ये बेरजेचे राजकारण\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nजामखेड (जि.नगर) : जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद���साठी निखिल घायतडक तर उपनगराध्यक्षपदी फरीदा आसिफ पठाण यांची बिनविरोध निवड करुन मागील वेळी मुस्लिम समाजातील नगरसेवकास सत्तेत संधी देण्याचा राहून गेलेला राजकीय निर्णय पालकमंत्री राम शिंदे यांनी दुरुस्त केला. तसेच यानिमित्ताने नगरपालिकेच्या स्थापनेपासून सुरु झालेली बिनविरोध नगराध्यक्ष -उपनगराध्यक्ष निवडीची परंपराही कायम ठेवली.\nजामखेड (जि.नगर) : जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी निखिल घायतडक तर उपनगराध्यक्षपदी फरीदा आसिफ पठाण यांची बिनविरोध निवड करुन मागील वेळी मुस्लिम समाजातील नगरसेवकास सत्तेत संधी देण्याचा राहून गेलेला राजकीय निर्णय पालकमंत्री राम शिंदे यांनी दुरुस्त केला. तसेच यानिमित्ताने नगरपालिकेच्या स्थापनेपासून सुरु झालेली बिनविरोध नगराध्यक्ष -उपनगराध्यक्ष निवडीची परंपराही कायम ठेवली.\nअडीच वर्षापूर्वी निवडणूकीत भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले होते. तीन नगरसेवक असलेल्या भाजप बरोबर आघाडीतील चौदा नगरसेवकांनी उघड उघड \"घरोबा' केला आणि संख्याबळ सतरावर जाऊन पोहचले. त्या बळावर शिंदेंनी भाजपचे शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात यांच्या पत्नी अर्चना राळेभात यांना नगराध्यक्ष केले तर अपक्ष नगरसेवक महेश निमोणकर यांना बिनविरोध उपनगराध्यक्ष केले.\nदरम्यान, अडीच वर्षे संपली. दुसऱ्या टर्ममध्ये नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती करिता आरक्षित झाले. या प्रर्वगातून दोन नगरसेवक निवडून आले आहेत. ते दोघेही त्या \"चौदा'मधून पालकमंत्री शिंदेंकडे आलेले आहेत. त्या दोघांनाही आपल्यालाच पहिल्यांदा संधी मिळावी म्हणून मोठे लॉंबिंग केले. मात्र पालकमंत्र्यांनी होत असलेली रस्सीखेस ओळखली आणि दोघांना समान सव्वा -सव्वा वर्ष संधी देण्याचा निर्णय घेतला.\nपालकमंत्र्यांनी पहिलांदा नगरसेवक निखिल घायतडक यांना संधी देवून त्यांची बिनविरोध निवड केली. आज दुपारी (बुधवार) यासंदर्भात औपचारिकता पूर्ण झाली. याचवेळी उपनगराध्यक्षाची निवडही झाली. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक चौदातून निवडून आलेल्या त्या \"चौदा' नगरसेवकातील फरीदा आसिफ पठाण यांच्या नावाला हिरवा कंदील देवून उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. सामाजिक समतोलही राखला.\nजामखेड मध्ये मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय असून, फरीदा पठाण या जामखेडचे माजी उपसरपंच (कै.) आसिफ पठाण यांच्या धर्मपत्नी तर सेवानिवृत्त प्राचार्य आयुबखान पठाण यांच्या पुतनी होत. पठाण कुटुंबाला सामाजिक कार्याबरोबरच व राजकारणाचाही वारसा आहे. शिंदे यांनी माळी समाजातील महेश निमोणकर यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी दिल्याने मुस्लिम समाजाला ही संधी देता आली नव्हती. यावेळी ती उणीव भरुन काढण्यात पालकमंत्री यशस्वी झाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगर मुस्लिम राम शिंदे निवडणूक भाजप नगरसेवक राजकारण politics\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%9D%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-07-23T03:05:59Z", "digest": "sha1:F4KSGUGBH2MJ52SA2UQWDT7WKARLCR3Q", "length": 18617, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मराठी गझलकार - विकिपीडिया", "raw_content": "\nगझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधव ज्युलियन यांना दिले जाते.[ संदर्भ हवा ] यापूर्वी पंतकवी मोरोपंतांनीही हा काव्यप्रकार हाताळला होता. त्याला ते गज्जल म्हणत. मोरोपंतांनंतर माणिकप्रभूंनी मराठीत गझला लिहिल्या. मात्र, माधव ज्युलियनांनी गझल हा काव्यप्रकार मराठीत चिरप्रस्थापित केला.\n१ मोरोपंतांच्या गज्जलेचा नमुना\n२ मराठी गझलांचे मुशायरे\n२.२ \"शब्दांकित\" - डोंबिवली\n२.३ सुरेश भट गझलमंच\n३ मराठी गझलकारांची यादी\n४ मराठील गजलसंग्रह (आणि त्याचे कवी)\n६ गझलांना संगीत देणारे संगीतकार\n७ संदर्भ व नोंदी\n कांही न यांत जोडी \nया गज्जलेच्या पहिल्या शब्दावरून ह्या वृत्ताला ‘रसना’ हे नाव मिळाले.\nगजलांकित प्रतिष्ठान ही महाराष्ट्रातील मराठी गजलांचे मुशायरे व गजलगायन मैफिली आयोजित करणारी संस्था आहे. १४ जून २०१३ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे संस्थापक जनार्दन केशव म्हात्रे हे आहेत. त्यांनी या संस्थेमार्फत मराठी गजल मुशायरे व गजलगायन मैफिली सुरू केल्या. ठाणे येथे १४ मार्च २०१४ रोजी सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त गजलांकित या संस्थेचा पहिला गजल मुशायरा सादर झाला. ठाणे व नजीकच्या परिसरातील रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. आतापर्यंत त्यांनी ठाण्यासह मुंबई, वाशी, सोलापूर, नवी मुंबई, कोल्हापूर, नाशिक अशा राज्यभरातील विविध ठिकाणी मुशायरे सादर केले आहेत. या यादीतील काही नावे या कार्यक्रम��ंतून प्रकाशझोतात येण्यास मदत झाली आहे. १ २\nकोणत्याही काव्य, गीत, गजल या विधांमध्ये गायन कलेला विशेष महत्व आहे. गेय साहित्य रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी गायन क्षेत्राचे योगदान नेहमीच महत्वाचे राहिले आहे. गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल मुशायऱ्यांच्या सोबतीने गजल गायन मैफिलींचे देखील आयोजन करीत असते.\nगजल क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गजलांकित प्रतिष्ठान या संस्थेमार्फत दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.\nगजल विषयी चर्चा घडवून आणण्यासाठी गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल क्षेत्रातील अभ्यासकांना बोलावून परिसंवाद आयोजित करत असते.\nमराठी गजल विषयक अधिकाधिक माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था गजल क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतींचे आयोजन करत असते.\nडोंबिवलीमध्ये पहिला गझल मुशायरा १७ जानेवारी २०१५ रोजी झाला आणि त्याला डोंबिवलीतील रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. ह्या प्रेमामुळे आणि आत्मविश्वासामुळे ह्या सर्वांनी हे चालू राहायला हवे आणि प्रत्येक गावात गझल मुशायरे व्हायला हवेत हा हट्ट मनाशी धरला. आणि मग सर्वानुमते एक संस्था स्थापन करण्याचा निश्चय झाला. या संस्थेचे नाव शब्दांकित ठेवण्यात आले.\n१४ मार्च २०१५ ला सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त \"शब्दांकित\"प्रस्तुत \"गझल तुझी नि माझी\"चा पहिला मुशायरा सादर झाला, आणि मार्चपासून महाराष्ट्रात आणि गोव्यात अनेक ठिकाणी शब्दांकित जाऊन पोचले.\n\"शब्दांकित\" ने कायमच वेगळ्या वाटा चालायचा प्रयत्‍न केला. जुने-नवे गझलकार, स्त्री गझलकार आणि ज्या गावात मुशायरा त्या गावातील स्थानिक गझलकार व्यासपीठावर एकत्र आणणे हाच \"शब्दांकित\" चा मूळ उद्देश होता. कोणतेही मानधन आणि प्रसंगी एक रुपयाही न घेता संस्थेने अनेक कार्यक्रम केवळ आपल्या गझलेवर असलेल्या प्रेमापोटी स्वखर्चानेसुद्धा साजरे केले आहेत . प्रत्येक रसिक श्रोता हा प्रमुख पाहुणाच असतो आणि म्हणून कोणताही कार्यक्रम हा प्रत्येक रसिक श्रोत्याला प्रमुख मानून साजरा होत असतो आणि ह्यातच \"शब्दांकित\"चे वेगळेपण आहे .\nमराठी गझलांचे मुशायरे २०११ पासून करणारी एक संस्था म्हणजे सुरेश भट गझलमंच. सुरेश भट गझलमंच या संस्थेचे शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी मराठी गझलांच्या मुशायऱ्याची कल्पना रंगमंचावर आणली. आतापर्यंत त्यांनी पुण्यासह इचलकरंजी, गोवा, नगर, यवतमाळ, अंबेजोगाई, अमरावती, मालेगाव, मुंबई अशा राज्यभरातील विविध ठिकाणी मुशायरे सादर केले आहेत. या यादीतील काही नावे या कार्यक्रमांतून प्रकाशझोतात आली आहेत. [१]\nइलाही जमादार : हे औरंगाबाद येथे झालेल्या चौथ्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष होते.\nक्रांति साडेकर (गझल संग्रह : असेही तसेही), (काव्य संग्रह: अग्निसखा)\nगोविंद नाईक :'डोळयात आसवांच्या' हा गझलसंग्रह प्रकाशित\nजनार्दन केशव म्हात्रे : स्थित्यंतर : मराठी गजलसंग्रह प्रकाशित [१]\nम.भा. चव्हाण (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गझलगौरव पुरस्काराचे मानकरी-२०१५)\nराधा भावे (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गझलगौरव पुरस्काराच्या मानकरी-२०१५)\nडॉ.राम पंडित हे वाई येथे झालेल्या सहाव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष होते.\nडॉ. शेख इक्बाल ’मिन्‍ने’[२]\nसंगीता जोशी (उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिल्या गेलेल्या गझलगौरव पुरस्काराच्या मानकरी-२०१४) (गजलांकित प्रतिष्ठान तर्फे दिल्या गेलेल्या गझलरत्न पुरस्काराच्या मानकरी - २०१६)\nहिमांशु कुलकर्णी ('क़तरा क़तरा ग़म' हा गझलसंग्रह)\nवसुदेव गुमटकर (देवकुमार )\nमराठील गजलसंग्रह (आणि त्याचे कवी)[संपादन]\nअसेही तसेही क्रांति साडेकर\nगुलाल आणि इतर गझला (डॉ.श्रीकृष्ण राऊत)\nमराठी गझलसंग्रह (गंगाधर महांबरे)\nस्थित्यंतर (जनार्दन केशव म्हात्रे)\nमो. रफिक शेख - बेळगाव\nगझलांना संगीत देणारे संगीतकार[संपादन]\nकेतन पटवर्धन (\"रे सख्या\" ही गझलांची मैफिल पटवर्धन यांनी संगीतबद्ध केली होती.)\nमो. रफीक शेख - बेळगाव\n^ प्रदीप निफाडकर (१३ सप्टेंबर, इ.स. २०१४). \"नव्या गझलकारांकडून आश्वासक लेखन\" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. १३ सप्टेंबर, इ.स. २०१४ रोजी पाहिले.\n^ प्रकाश (२०१५). झेलून दुःख माझे गेला खचून रस्ता हा प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचा गझल संग्रह २०१५ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. ते गोव्यातील गझलकार आहेत. गोवा: माधव राघव प्रकाशन gova. pp. १२४ (१०५ गझल आहेत. आय.एस.बी.एन. घेतला नाही Check |isbn= value (सहाय्य).\nआयएसबीएन त्रुट्या असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानाती�� शेवटचा बदल २७ मे २०१९ रोजी १९:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/special-facts-about-gorkha-regiment/", "date_download": "2019-07-23T03:16:08Z", "digest": "sha1:EJBK24F7EMQZMGKXYX6X5OALNTX4VDLD", "length": 15566, "nlines": 105, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "इमानदारी आणि शुरतेचे प्रतिक 'गोरखा रेजिमेंट'बद्दल खास गोष्टी!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nइमानदारी आणि शुरतेचे प्रतिक ‘गोरखा रेजिमेंट’बद्दल खास गोष्टी\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nकधी काळी भारताचे लष्कर प्रमुख असलेले सैम मानेकशॉ म्हणाले होते की,\nजर कोणी व्यक्ती असं म्हणतोय की त्याला मृत्यूचे भय नाही तर एकतर तो खोटं बोलतोय नाहीतर तो गोरखा आहे.\nगोरखा रेजिमेंट एक अशी सेना ज्याच्या भरवश्यावर इंग्रजांनी हिटलरशी युद्ध केले. या रेजिमेंटची हिम्मत बघून हिटलर एवढा प्रभावित झाला की, त्यांना आपल्या सैन्यात घेऊन संपूर्ण दुनियेवर ताबा मिळवायची त्याची इच्छा होती.\nभारताचा शेजारी म्हणजेच नेपाळ या देशात गोरखा नावाचा एक जिल्हा आहे. जो हिमालयाच्या तलहटी परिसरात येतो. हा परिसर तिथल्या शूर गोरखा योद्धांसाठी प्रसिद्ध आहे.\nगोरखा किंवा गोरखाली नेपाळच्या लोकांना म्हंटल जात, ८ व्या शतकातील हिंदू योद्धा संत श्री गुरु गोरखनाथ यांच्या नावावरून त्यांनी हे नाव मिळवलं.\nगोरखा ही जात नाही, गोरखा सैनिकांना तिथल्या पहाडी परिसरात राहणाऱ्या सुनवार, गुरुंग, राय, मागर आणि लिंबु या जातींमधून त्यांची भरती करण्यात येते.\nजेव्हा येथे बाळ जन्माला येत तेव्हा “आयो गुरखाली” म्हणत पूर्ण गाव त्याच स्वागत करतात. जन्मापासूनच इथल्या मुलांना “कायरता से मरना अच्छा” म्हणजेच घाबरण्यापेक्षा मृत्यू बरा हे शिकवलं जात.\nगोरखा रेजिमेंट जगातील सर्वात शूर रेजिमेंटपैकी एक आहे. १८१५ साली ही रेजिमेंट भारतीय सेनेत समाविष्ट करण्यात आली.\n१८१४-१६ च्या अँग्लो-नेपाळ युद्धात गोरखा सेनेची युद्धनीती आणि शूरता बघून ब्रिटिश एवढे भारावून गेले की त्यांनी गोरखा सैनिकांना भारतीय सैन्यात समाविष्ट करवून घेतलं.\nसध्या हे गोरखा लोक नेपाळ आणि भारतीय सेनेच्या गोरखा रेजिमेंट तसेच ब्रिटिश सेनेच्या गोरखा ब्रिगेड मध्ये कार्यरत आहेत.\nआपल्या बहादुरीच्या जोरावर गोरखा रेजिमेंटने अनेक युद्ध जिंकली आहेत. जसे १९४७-४८ मध्ये उरी सेक्टर, १९६२ मध्ये लडा, १९६५ आणि १९७१ साली जम्मू-काश्मीर.\nएवढेच नाही तर श्रीलंकेला पाठविण्यात आलेल्या शांती फोर्समध्ये देखील गोरखा रेजिमेंट होती. सध्या भारतीय लष्करात ७ रेजिमेंटच्या ४२ वेगवेगळ्या बटालियनमध्ये ४० हजारपेक्षा जास्त गोरखा सैनिक आहेत.\nगोरखा रेजिमेंटची सर्वात प्रसिध्द पलटन म्हणजे १/११ गोरखा रायफल्स.\nआतापर्यंत १/११ गोरखा रायफल्सला त्यांच्या शूरतेसाठी ११ वीर चक्र, २ महा वीर चक्र, ३ अशोक चक्र आणि १ परम वीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आर्मी चीफ-जनरल दलबीर सिंग सुहाग हे देखील गोरखा रायफल्स मधूनच होते.\nभारतासाठी गोरखा जवानांनी पाकिस्तान आणि चीन विरुद्ध झालेल्या सर्वच लढायांमध्ये आपल्या शूरतेचा नमुना दाखवला, म्हणूनच गोरखा रेजिमेंटला राष्ट्रीय पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.\nगोरखा रेजिमेंट साठी अधिकाऱ्यांना गोरखा भाषा शिकणं महत्वाचं असत. ज्यामुळे ते गोरखा रेजिमेंटमधील सैनिकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधू शकतील. हे ब्रिटिश आणि भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांसाठी महत्वाचं आहे.\nगोरखा रेजिमेंटच्या नियमांनुसार दसऱ्याला वळूचा बळी देण्याची परंपरा आहे, गोरखा रेजिमेंट युनिटच्या सर्वात तरुण सैनिकाला ही संधी मिळते.\nगोरखा सैनिक त्यांच्या टोपीची पट्टी गळ्याभवती नाही तर ओठांच्या खाली घालतात. ही देखील गोरखा लोकांची एक ओळख आहे. तसेच त्यांची आणखीन एक ओळख म्हणजे कुकरी, कुकरी हे गोरखा लोंकांच शस्त्र आहे.\nहा एक १२-इंच लांब वक्र चाकू असतो आणि तो प्रत्येक गोरखा रायफलंच्या सैनिकाजवळ असतो. एवढेच नाही तर कुकरी ही त्यांची शान आहे म्हणूनच हिला ते आपल्या बॅचवर साकारतात, तसेच वर्दीवर देखील साक्षांकित करतात.\nअसे हे गोरखा रेजिमेंट आपल्या इमानदारी आणि शूरतेसाठी आज जगविख्यात आहेत…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← टोरंट: चित्रपट, टीव्ही सिरीज डाऊनलोड करणारा हा जादूचा दिवा कसा काम करतो\nसहसा कोणालाही माहित नसलेल्या गुगलच्या लय भारी ट्रिक्स….\nभारतीय हुतात्मा सैनिकांना अप्रतिम मानवंदना देणारं हे “वॉर मेमोरियल” अंगावर रोमांच उभे करतं\nजाणून घ्या १९६५ च्या भारत-पाक युद्धामागचे खरे कारण\nह्या आहेत भारतीय सेनेत वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ठ दहा बंदुकी \nइंग्रजांच्या भारतातली पहिल्या विजयामागचं कारण होतं आपल्याच सैन्याची फितुरी…\nतुकोबांनी विचारलं: “तुम्हाला माझे म्हणणे पटले नाही का” : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १२\n१० घरगुती उपचार जे तुम्हाला आजीबाईच्या बटव्यात सुद्धा सापडणार नाहीत\nतीन वेळा पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर अखेर कुख्यात अतिरेकी यासिन भटकळ ‘असा’ पकडला गेला होता\n१० वर्ष, ५००० झाडे : केरळच्या जोडप्याची अनोखी ‘नैसर्गिक लव्हस्टोरी’..\nह्या ८९ वर्षीय आजीबाईचे गमतीशीर फोटो तरूणांना लाजवतील असे आहेत\nजेव्हा पी चिंदंबरम स्वतः ६००० लोकांना देशद्रोही ठरवतात\nपुरुषांनो, स्पर्म काउंट वाढवायचा असेल तर हे ११ पदार्थ खा\nअफगाणी राष्ट्राध्यक्षाने वाजपेयींना दिली होती पाकिस्तानचे दोन भाग करण्याची संधी\n६०० महाकाय प्रोजेक्ट्स उभारून चीन अख्ख्या जगाला कवेत घेतंय\n“पुरुषी” कणखरपणाच्या मिथकाला फोडून काढणाऱ्या : भारतीय रणरागिणी\nनोबेल ‘शांतता’ पुरस्कारासाठी हिटलर आणि मुसोलिनी\nभगवान शंकराचा जन्म कसा झाला- कथा, आख्यायिका आणि गुढतेचं वलय\nविमुद्रीकरण: भावनिक विचार आणि प्रतिक्रियांचा अतिरेक\nराहुल गांधी ह्या ६ कसोट्यांवर मोदींपेक्षा सरस ठरतात\nअंगावर हजार जखमा झेलूनही शत्रूला संपवण्यासाठी लढत राहणाऱ्या एका सैनिकाची थरारक कथा\n“माहिती अधिकारी कायदा (RTI)” म्हणजे काय त्याचा वापर कसा करावा त्याचा वापर कसा करावा\nप्रिय BMC, मुंबईतील पावसाचे हाल वाचवायचे असतील तर प्लिज हे वाचा…\nइंग्रजांसाठी, लपून-छपून, रूप पालटून, कोणत्याही उपकरणाविना तयार केला तिबेटचा नकाशा…\nमनात जनांत कृष्णमय व्हा, त्यानेच तुम्ही हा संसार सहज तरून जाल : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २१\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra/belgaum-news-kdcc-four-crore-bank-seized-109486", "date_download": "2019-07-23T02:49:40Z", "digest": "sha1:M7RV2KPM6YDCHAYLOSDUJU22QPN6IROE", "length": 4951, "nlines": 49, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Belgaum News KDCC four crore of bank seized केडीसीसी बॅंकेचे चार कोटी रुपये जप्त | eSakal", "raw_content": "\nकेडीसीसी बॅंकेचे चार कोटी रुपये जप्त\nसकाळ वृत्तसेवा | शुक्रवार, 13 एप्रिल 2018\nबेळगाव - कोल्हापूर जि��्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (केडीसीसी) चार कोटी रुपये गुरुवारी (ता. १२) दुपारी ४ वाजता बुगटे आलूर (ता. हुक्केरी) चेकपोस्टवर जप्त करण्यात आले. केडीसीसीच्या संचालक व अधिकाऱ्यांनी तातडीने चेकपोस्टवर जाऊन रक्‍कम परत देण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत रक्‍कम परत मिळाली नव्हती.\nगणपतीपुळेत बेळगावच्या तीन पर्यटकांना बुडताना वाचविले\nरत्नागिरी - उधाणामुळे गणपतीपुळे येथे सलग दुसऱ्या दिवशी तीन जणं बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने किनाऱ्यावर असलेल्या सजग नागरिकांसह जीवरक्षकांनी त्यांना...\nकलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली\nबेळगाव - ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली असल्याचे वृत्त आहे. कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांनी...\nत्यांना रेल्वे रुळावरच लागली गाढ झोप अन् मग काय... (व्हिडिओ)\nबेळगाव - एका वयस्कर व्यक्तीला झोप आली आणि ते चक्क रेल्वेच्या पटरीवर झोपी गेले. काही वेळातच त्यांना गाढ झोप लागली. थोड्यावेळाने या मार्गावर...\nतिलारी घाटाची अनिश्‍चितता कायम\nदोडामार्ग - जवळपास पाच कोटी रुपये खर्च केलेल्या तिलारी घाटाची वाट नियोजनशून्य कारभारामुळे बिकट झाली आहे. सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि कर्नाटक...\nगांजा, अमली पदार्थ विक्री प्रकरणी बेळगावात आठ जणांना अटक\nबेळगाव - शहरातील नामांकित अभियांत्रिकी व वैद्यकिय महाविद्यालयाच्या परिसरात गांजा विक्री करणाऱ्या पाच जणांना तसेच अन्य तिघांना पन्नी...\nकोल्हापूर येथे मटका बंद... मटकावालेही कोठडीत बंद\nकोल्हापूर - ‘कोल्हापुरातला मटका कोणीच बंद करू शकत नाही. मटकेवाल्यांनी हप्ता देऊन पोलिसांना गुंडाळलेले आहे.’ ‘मटक्‍याच्या प्रमुख मालकाला पकडायचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-23T03:06:14Z", "digest": "sha1:4GIAUWJPY73ATERSIMCMDQMCZ4T2WKAH", "length": 3775, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिव��ेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील\nसहकार चळवळ सुदृढ करण्यासाठी पाठबळ देणार – मुख्यमंत्री\nमुंबई – राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात चांगल्या पद्धतीने चालवल्या गेलेल्या सहकारी संस्था मोठे योगदान देऊ शकतात . म्हणूनच सहकारी चळवळ सुदृढ करण्यासाठी आवश्यक...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-400/", "date_download": "2019-07-23T03:18:43Z", "digest": "sha1:VEABJALML2MPOPSJV4P2R7CAWLLHGXL5", "length": 18409, "nlines": 233, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विभागातील सर्व आश्रमशाळांची तपासणी होणार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेम���त देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nविभागातील सर्व आश्रमशाळांची तपासणी होणार\n वार्ताहर – सलसाडी ता.तळोदा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूची दखल घेत आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागातील सर्व आश्रमशाळांची तपासणी करण्याचे आदेश आदिवासी आयुक्तांनी दिले आहेत.\nया शैक्षणिक वषार्र्त दि.31 ऑगस्ट 2018 पर्यंत 14 विद्यार्थी मृत्युमुखी पडले आहेत. याबाबत शैक्षणिक वर्ष संपण्याच्या अगोदर शिल्लक असलेला कालावधी लक्षात घेता नाशिक, कळवण, नंदुरबार, तळोदा, राजुर, धुळे, यावल, या नाशिक विभागातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांना भेटी देऊन विद्यार्थी मृत्यूंची कारणे समजावून घेणे व त्यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेता आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त यांनी दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी आदेश काढला आहे.\nआता 7 सप्टेंबरपावेतो तपासणी अहवाल आयुक्त कार्यालयात मागविला आहे. नाशिक विभागाच्या आश्रमशाळांमध्यें निवासी विद्यार्थी वास्तव्यास आहेत. अनुचित घटना घडते. प्रसंगी विद्यार्थी पालकांचा ताब्यात असतांना किंवा शाळेत असताना शाळेकडुन विद्यार्थी व्यवस्थेकडे हव्या तेवढ्या प्रमाणात लक्ष न दिल्याने अथवा पुरेशी काळजी न घेतल्याने सर्पदंश श्वानकडून चावा, अथवा इतर कोणताही कारणामुळे विद्यार्थी मृत्युमुखी पडतात असे दिसून येत आहे. त्याकरिता तपासणी करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. ही तपासणी त्या त्या प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण विभाग) व कनिष्ठ व वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, आदिवासी विकास निरीक्षक यांच्यामार्फत पाहणी करण्यात येणार आहे.\nदरम्यान तळोदा प्रकल्प अंतर्गत असणार्‍या सलसाडी आश्रमशाळेत विजेचा धक्का लागून विद्या��्थी मयत झाल्याने अधिकार्‍यांवर हल्ला झाला होता. या विषयाची दखल घेत वरिष्ठ पातळीवरून अधिकारी देखील या ठिकाणी घटनास्थळी तपासणी करण्यास भेट देऊन गेलेत. आता तपासणीत निकष कोणते असणार याबाबत अधिकार्‍यांना देखील ठळकपणे मार्गदर्शन मिळाले नसल्याचे समजते.\nसुरगाणा येथील युवकाचे सिनेस्टाइल अपहरण\nजळगाव ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nकानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nदुसर्‍याला मतदान झाल्याची तक्रार: भुसावळला गुन्हा दाखल\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\n# Live Updates # धुळे लोकसभा मतदान : माजी मंत्री रोहीदास पाटील, उमेदवार आ. कुणाल पाटील यांनी परिवारासह केले मतदान\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nनंदुरबार लोकसभा मतदार संघात राज्यात सर्वाधिक मतदान\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nजळगाव ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nधुळे ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 23 जुलै 2019)\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/article-by-shailesh-malode-on-dr-anil-kakodkar/", "date_download": "2019-07-23T03:12:34Z", "digest": "sha1:4LPEJGK3RZVLAYWKLJT7EUD3GTSHSUN5", "length": 23465, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "अणुऊर्जेचे पितामह | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nडॉ. अनिल काकोडकर. प्रलंयकारी अणुऊर्जेच��� सुंदर जगण्यासाठी वापर सांगणारे शास्त्रज्ञ…\nआण्विक भौतिकशास्त्र्ा हा शब्द नुसता उच्चारला तरी डोळय़ांपुढे दुसऱया महायुद्धाचे, मॅनहटन प्रोजेक्टचे आणि हिरोशिमा-नागासाकीवर टाकण्यात आलेल्या प्रलंयकारी अणुबॉम्बचे चित्र डोळय़ांपुढे येते. त्याचबरोबर आण्विक दुर्घटनांचेही चित्र डोळय़ांपुढे येते. 2011 सालची जपानमधील फुकुशिमाची दुर्घटना तशी अगदी अलीकडची; परंतु वैज्ञानिकाच्या पुढे मात्र याहून वेगळय़ा गोष्टींची आव्हाने असतात. हिंदुस्थानबाबत विचार करायचा झाल्यास आठवण होते ती डॉ. होमी भाभा आणि त्यांनी उभारलेल्या विविध मोठमोठय़ा इन्स्टॉलेशन्स आणि तयार केलेले शास्त्र्ाज्ञ-नेते यामध्ये अत्यंत कार्यकुशल म्हणून कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे म्हणून आपल्या सर्वांना ज्ञात असलेले ठाणेकर, पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त डॉ. अनिल काकोडकर. त्यांच्याशी सर्वप्रथम भेट झाली तेव्हा ते नुकतेच भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक बनले होते. त्यानंतर लवकरच पोखरण-2 अणुचाचणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा संधी लाभली. त्यानंतर वारंवार भेटी होऊ लागल्या.\nआतादेखील जेव्हा जेव्हा त्यांच्याशी भेट होते तेव्हा तेव्हा मितभाषी असलेल्या डॉ. काकोडकरांशी चर्चा मात्र रंगतेच. कारण आताही त्यांचा आण्विक व्यासंग सुरू आहेच. उलट त्यात अनेक नवे विषय आणि त्यांचे नवे आयाम सामील झालेत. मी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ आण्विक आस्थापनांमध्ये व्यक्तीत करू शकलो याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. अणुऊर्जेचा वापर विकासासाठी करायलाच हवा. ऊर्जा स्वातंत्र्य प्राप्त करण्यात अणुऊर्जा हा एक महत्त्वाचा घटक आहे; परंतु आता आपल्याला जरा वेगळय़ा पद्धतीच्या संकल्पनांची गरज आहे. ‘सिलेज’ (सिटी व्हिलेज) ही संकल्पना शहरांमधील सुविधा आणि राहणी गावागांवातून उपलब्ध करून देण्याविषयीची असून त्यावर सध्या आपण भर द्यायला हवा. अनेक ठिकाणी यासंदर्भातील काम सुरू आहे. महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.\nआज वयाची 75 वर्षे उलटून गेल्यावरदेखील ते तितक्याच उत्साहात असतात. तरुणांशी भेटायला, त्यांच्याशी बोलून त्यांच्या शंका दूर करत त्यांना इन्स्पायर करायला ते नेहमी तयार असतात. कुडाळला डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या 52 व्या अखिल भारतीय विज्ञान अधिवेशनात त्याचा अन��भव आला. स्वतःविषयी फारसे बोलण्यास ते नाखूष असले तरी त्यांच्या आईवरील त्यांचे प्रेम मात्र शब्दाविनाही व्यक्त होत राहाते. 11 नोव्हेंबर 1943 रोजी बडवानी येथे जन्मलेल्या डॉ. अनिल काकोडकर यांचे शिक्षण प्रामुख्याने मुंबईत झाले. रूपारेल कॉलेज, व्ही.जे.टी.आय. आणि नॉटिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी अनुक्रमे उच्च, माध्यमिक, अभियांत्रिकी पदवी (मेकॅनिकल) आणि पदव्युत्तर (मेकॅनिकल) आपले शिक्षण पूर्ण केले. ‘‘मी 1964 साली भाभा अणुसंशोधन केंद्रात रिऍक्टर अभियांत्रिकी विभागात रूजू झालो. तत्पूर्वी 1963 साली पदवी मिळाल्यावर माझी निवड अणुऊर्जा विभागाच्या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून झाली.’’ अनिल काकोडकर 1974 आणि 1998 या दोन्ही शांततामय अणुचाचणीच्या ‘कोअरग्रुप’मध्ये सहभागी होते. त्यांनी हिंदुस्थानच्या ‘दाब’ आधारित जड पाणी अणुभट्टी तंत्रज्ञान विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. 1996 साली ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक आणि 2000 साली अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि हिंदुस्थान सरकारने त्या विभागाचे सचिवपदी विराजमान झाले.\nअणुऊर्जेसाठी इंधन म्हणून किरणोत्सारी थोरिअमचा वापर करून देशाला ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण बनवता येईल. त्यासाठी देशात असलेल्या राष्ट्रीय थोरिअम साधनांचा वापर करता येईल. थोरिअम – युरेनियम 233 चा प्राथमिक ऊर्जा स्रोत म्हणून आणि प्लुटोनिअमचा चालक इंधन म्हणून वापर करत प्रगत जडपाणी आधारित अणुभट्टी तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. ही एक विरोध स्वरूपाची अणुभट्टी प्रणाली असून हे अत्यंत सोपे आणि सुरक्षित तंत्रज्ञान असून त्याद्वारे थोरिअमपासून 75 टक्के वीज तयार करता येईल, असे काकोडकर आग्रहाने प्रतिपादीत करतात. गणितामध्ये आवड असलेले डॉ. अनिल काकोडकर भौतिकशास्त्र्ा, तेही आण्विककडे वळले ते बी.ए.आर.सी.मध्ये आल्यावर फ्यूजन तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे शोध न लागल्यामुळे अणुऊर्जेचे क्षेत्र खूपच चलती असून मागे पडल्यासारखे वाटते. याबाबत विचारले असता त्यांनी यासाठी राष्ट्रीय ऊर्जा गरज आणि पर्याय याला जबाबदार धरलेय. ते म्हणाले, ‘‘ब्रिटनने नॉर्थ सी पेट्रोलियम शोधानंतर अणुऊर्जेकडे थोडेसे दुर्लक्ष केले होते. परंतु तेथील जनमत पुन्हा एकदा ऊर्जेचा विचार करता त्याकडे सरकलंय. जर्मनीने 2022 पर्यंत सर्व अणुभट्टय़ा बंद करा��चा निर्णय घेतलाय; परंतु फुकुशिमा अपघात होऊनही जपानने मात्र तसा निणय पूर्णपणे घेतलेला नाही. शेवटी मार्केट अणुऊर्जेचे स्थान काय असेल ते ठरवते.’’\n250 पेक्षा जास्त वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित झालेले डॉ. अनिल काकोडकर 1998 साली पद्मश्री, 1999 साली पद्मभूषण आणि 2001 साली पद्मविभूषणप्राप्त वैज्ञानिक असून महाराष्ट्र भूषण पुरस्काराचेही 2012 चे मानकरी आहेत. मूळचे गोव्याचे असलेले काकोडकर सध्या राज्याच्या विज्ञान, तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष आहेत. ‘फ्यूजन’ तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा प्राप्तीचे स्वप्न अद्यापही खूप दूर असल्याचे वास्तव आपण स्वीकारायला हवे, असे सांगताना ते थोरिअमद्वारे अणुवीज प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतात. खरोखरच देशाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ऊर्जा हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळे याबाबत वास्तववादी विचार करणे भाग आहे. त्यासाठी उपलब्ध साधनांचा वापर करण्यावर भर द्यायला हवा. तेव्हाच होमी भाभांच्या द्रष्टेपणाचे आकलन आपल्याला होईल, असे डॉ. अनिल काकोडकर आग्रहाने प्रतिपादन करतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/sant-bhet", "date_download": "2019-07-23T03:07:56Z", "digest": "sha1:RE3NKEPQXWCLT7S35FJGHDVP56BILMZC", "length": 22999, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "संतभेट Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > संतभेट\n‘चंद्रयान-२’चे प्रक्षेपण यशस्वी होण्यासाठी इस्रोच्या अध्यक्षांची श्रीकृष्ण मठाला भेट\nइस्रोच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-२’चे प्रक्षेपण यशस्वी व्हावे; म्हणून इस्रोचे अध्यक्ष के. सिवन् यांनी उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट दिली. भारतीय वैज्ञानिकांपेक्षा स्वतःला अधिक शहाणे समजणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी आणि अंनिसवाल्यांनी इस्रोच्या अध्यक्षांवर टीका केल्यास आश्‍चर्य वाटू नये \nCategories कर्नाटक, राष्ट्रीय बातम्याTags इसरो, उपक्रम, प्रशासकीय अधिकारी, संतभेट, संतांचे आशीर्वाद\nजगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन\nअखंड हरिनामाचा जयघोष आणि विविध भजनांचे गायन करत श्री विठ्ठल दर्शनाच्या ओढीने देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags उपक्रम, पंढरपूर विठ्ठल मंदिर, प्रादेशिक, वारकरी संप्रदाय, संतभेट\nपुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांची देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाला चैतन्यमय भेट \nपुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी २३ जून २०१९ या दिवशी सायंकाळी येथील सनातनच्या आश्रमाला चैतन्यमय भेट दिली. ४ दिवसांच्या वास्तव्यात प.पू. आबांनी आश्रमातील संत, साधक, तसेच दैनिक सनातन प्रभातशी संबंधित सेवा करणारे साधक यांची भेट घेतली.\nCategories वृत्तविशेषTags प.पू .आबा उपाध्ये, वृत्तविशेष, संतभेट, सनातन संस्था\nशिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी घेतले पू. भिडेगुरुजी यांचे आशीर्वाद \nहातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार श्री. धैर्यशील माने यांनी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांंच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags निवडणुका, पू. संभाजीराव भिडे गुरुजी, लोकसभा, शिवसेना, संतभेट, संतांचे आशीर्वाद\n��्रयागराज येथील कुंभमेळ्यात प्रसारासाठी गेलेले सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी वसंतपंचमीच्या दिवशी अनुभवला श्री गुरुपरंपरेचा शुभाशीर्वाद \nवसंतपंचमीच्या दिवशी सकाळी श्रीक्षेत्र द्वारका येथील तपस्वी श्री गिरिजानंद गिरि हे सनातन संस्थेच्या तंबूत आले होते. येथे येणार्‍या अन्य तपस्वींपेक्षा ते वेगळे वाटले. त्यांच्याकडे पाहून साक्षात श्री अनंतानंद साईश (प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु) आल्याचा भास होत होता.\nCategories अनुभूतीTags अनुभूती, कुंभमेळा, संतभेट, सद्गुरु चारुदत्त पिंगळे, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती\nसनातन संस्था हिंदु धर्मासाठी अद्भुत कार्य करत आहे – महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी भास्करानंद महाराज, वृंदावन-मथुरा, उत्तरप्रदेश\nसनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मी नमस्कार करतो. सनातन संस्था सनातन हिंदु धर्मासाठी अद्भुत कार्य करत आहे, असे प्रतिपादन वृंदावन-मथुरा येथील अखंड दयाधामचे महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी भास्करानंद महाराज ….\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags कुंभमेळा, ग्रंथप्रदर्शन, पू. नीलेश सिंगबाळ, प्रदर्शनी, संतभेट, सनातन संस्था, सनातन संस्था कौतुक, हिंदु जनजागृती समिती\nसनातनच्या प्रदर्शनातून हिंदूंमध्ये जागृती होऊन त्यांची उन्नती होईल – श्री बलदेवाचार्यजी महाराज, राजस्थान\nमी ईश्‍वराच्या चरणी अशी प्रार्थना करतो की, राष्ट्र आणि हिंदु धर्म विकसित होण्यासाठी हिंदूंनी गांभीर्याने चिंतन करून पुढे जायला हवे. धर्मप्रसाराची सेवा झोकून देऊन केल्यास साधकांना मोठे फळ मिळेल.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags कुंभमेळा, ग्रंथप्रदर्शन, प्रदर्शनी, संतभेट, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती\nकृष्णनीती वापरून जनतेला जागृत करावे लागेल – श्री महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराज\nसध्या मुसलमान आणि ख्रिस्ती हिंदूंना दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व कायदे केवळ हिंदूंसाठी आहे. त्यांच्यासाठी कायदे नाहीत, अशी स्थिती भारतात आहे. आता आपल्याला कृष्णनीती वापरून जनतेला जागृत करावे …..\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags कुंभमेळा, ग्रंथप्रदर्शन, प्रदर्शनी, संतभेट, सनातन संस्था, सनातन संस्था कौतुक, हिंदु जनजागृती समिती\nसनातनच्या ग्रंथप्रदर्शनातील माहितीचा अभ्यास करून हिंदू ध���्माचरण करतील – श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर माँ सतीगिरीजी\nसनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून समाजाला उपयुक्त अशी माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या काळात पाश्‍चात्त्य संस्कृतीचे समाज अनुकरण करत आहे. त्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी आपली संस्कृती आणि धर्म यांचा प्रचार करणे ….\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags कुंभमेळा, ग्रंथप्रदर्शन, प्रदर्शनी, संतभेट, सद्गुरु चारुदत्त पिंगळे, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती\nसनातनचे साहित्य, संशोधन आणि शिक्षण पुष्कळ उच्च प्रतीचे आहे – महामंडलेश्‍वर स्वामी दयानंददास महाराज, शक्तीधाम आश्रम\nतुमचे साहित्य, संशोधन आणि शिक्षण पुष्कळ उच्च प्रतीचे आहे, असे कौतुकोद्गार शक्तीधाम आश्रमाच्या जगत्गुरु साई माँ यांचे शिष्य महामंडलेश्‍वर स्वामी दयानंददास महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती …..\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags कुंभमेळा, ग्रंथप्रदर्शन, पू. नीलेश सिंगबाळ, प्रदर्शनी, संतभेट, सनातन संस्था, सनातन संस्था कौतुक, हिंदु जनजागृती समिती\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्या���ालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-diversion-water-chandoli-dam-10474", "date_download": "2019-07-23T03:54:39Z", "digest": "sha1:HAUUCZ3JECABV6KSDPTZEMNNOHSA35DY", "length": 14157, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Diversion of water from Chandoli dam | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला\nचांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला\nबुधवार, 18 जुलै 2018\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात सलग पाच���्या दिवशी संततधार पाऊस सुरू आहे. चांदोली धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. चांदोली धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी इतकी असून धरणात २९.२९ टीएमसी पाणीसाठा झाला असून मंगळवारी (ता. १७) सकाळी आठ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळपासून धरणातून १३ हजार ८८५ क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात सलग पाचव्या दिवशी संततधार पाऊस सुरू आहे. चांदोली धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. चांदोली धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी इतकी असून धरणात २९.२९ टीएमसी पाणीसाठा झाला असून मंगळवारी (ता. १७) सकाळी आठ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळपासून धरणातून १३ हजार ८८५ क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.\nवारणा धरण क्षेत्रातून १४ हजार क्‍युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक धरणात होत आहे. धरण क्षेत्रात सलग पाचव्यादिवशी अतिवृष्टी झाली आहे. शिराळा तालुक्‍यात ५९ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. धरणाचे चार दरवाजे सव्वादोन मीटरने उचलल्यामुळे धरणातून सकाळपासून सांडवा, कालवा आणि विद्युतगृहाद्वारे १३ हजार ८८५ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे. मुसळधार पाऊस व धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा बंद केला आहे. आरळा-शित्तूर, कोकरूड-रेठरे बंधारा आणि मांगले-काखे पूल पाण्याखाली गेल्यामुळे शाहूवाडी ते शिराळा तालुक्‍यातील वाहतूक विस्कळित झाली आहे.\nधरण ऊस पाऊस पाणी water सकाळ पूल\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-green-chili-rate-between-500-2800-quintal-state-11945", "date_download": "2019-07-23T04:03:18Z", "digest": "sha1:F5WVMSE3CI3EDFW65L46JWSQTAUDRQWT", "length": 26602, "nlines": 183, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Green chili rate between 500 to 2800 per quintal in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ५०० ते २८०० रुपये\nराज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ५०० ते २८०० रुपये\nशुक्रवार, 7 सप्टेंबर 2018\nकोल्हापुरात प्रतिदहा किलो १०० ते ३०० रुपये\nकोल्हापुरात प्रतिदहा किलो १०० ते ३०० रुपये\nकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ओल्या मिरचीची सातशे ते आठशे पोती आवक होत आहे. ओल्या मिरचीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत मिरचीचा दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत बहुतांशी बेळगाव बरोबरच गडहिंग्लज, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्‍यातून मिरचीची आवक होत आहे. यंदा मिरचीचे पीक चांगले असले तरी उत्पादन जास्त होत असल्याने दरात फारशी वाढ नसल्याचे उत्पादकांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्माच दर यंदा हिरव्या मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या उत्पादकांना मिळत आहे. यामुळे मिरचीचे दर सातत्याने जास्तीत जास्त ३०० ते ४०० रुपये दहा किलोपर्यंत रहात असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. यंदा आवकेतही वीस ते पंचवीस टक्क्‍यांपर्यंत वाढ आहे.\nअकोल्यात प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये\nअकोला येथील भाजी बाजारात हिरवी मिरची १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकल्या जात अाहे. दररोज पाच टनापेक्षा अधिक अावक होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांकडून मिळाली. गेल्या काही दिवसांपासून अावक वाढत अाहे. येथील बाजारात नागपूर, मराठवाडा व स्थानिक जिल्ह्यांमधून मिरचीची अावक होत असते. हंगामात ही अावक सध्या अाहे त्यापेक्षा अाणखी वाढलेली राहते. सध्या मिरचीची काढणी सर्वत्र सुरू झालेली अाहे. यामुळे बाजारातील दर साधारण मिरचीला १२०० ते १५०० दरम्यान अाणि चांगल्या दर्जाच्या मिरचीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विटंलपर्यंत मिळत आहे. किरकोळ बाजारात मिरचीचा दर ४० रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक विकल्या जात अाहे. आवक वाढली तर दरांवर त्याचा परिणाम संभवतो, अशी शक्यताही व्यापारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात अाली.\nपरभणीत प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये\nपरभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ६) हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये सध्या स्थानिक परिसरातील सिंगणापूर, बोरवंड, वाडी आदी गावातून हिरव्या मिरचीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ४० ते ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १८०० रुपये दर मिळाले.\nभाजीपाला मार्केटमधील आवक दर (क्विंटल-रुपये)\nदिनांक आवक किमान कमाल\n९ आॅगस्ट ४० १२०० १८००\n१६ आॅगस्ट ४० १००० १५००\n२३ आॅगस्ट ६० ७०० १३००\n३० आॅगस्ट ५० ८०० १५००\n६ सप्टेंबर ६० १००० १८००\nगुरुवारी (ता. ६) ६० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये होता. तर किरकोळ विक्री ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.\nजळगावात प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये\nजळगाव : येथील बाजार समितीत महिनाभरापासून मिरचीची आवक स्थिर आहे. सिल्लोड, जामनेर, पाचोरा, एरंडोल भागातून आवक होत आहे.\nआवक व दर (प्रतिक्विंटल, रुपयांत)\nदिनांक आवक किमान कमाल सरासरी\n१६ ऑगस्ट १८ ७५० ११०० १०००\n२३ ऑगस्ट २१ ८०० ११५० १०००\n३० ऑगस्ट २२ ७०० १२०० ११००\n०६ सप्टेंबर २२ ८०० १२०० ११००\nगुरुवारी (ता. ६) २१ क्विंटल आवक झाली. किमान ८०० व कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मागील आठवड्यात प्रतिदिन २२ क्विंटल आवक झाली. पुढे आवक आणखी वाढू शकते, असे बाजार समितीमधील सूत्रांनी सांगितले.\nपुणे बाजारात दहा किलाेला १५० ते २५० रुपये\nपुणे (प्रतिनिधी) ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ६) हिरव्या मिरचीची सुमारे २० टेम्पाे आवक झाली हाेती. या वेळी दहा किलाेला १५० ते २५० रुपये एवढा दर हाेता.\nआवक (क्विंटल) आणि दर पुढीलप्रमाणे\n५ अाॅगस्ट ४६० १६००-२५००\n४ अाॅगस्ट ४७२ १६००-३०००\n३ अाॅगस्ट ८८२ १०००-२०००\n२ अाॅगस्ट ८७५ १५००-३०००\nबाजार समितीमध्ये हिरवी मिरचीची आवक ही आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि आेरिसा येथनू हाेत असते. तर स्थानिक आवक ही केवळ ४ ते ५ टेम्पाे एवढी असते, अशी माहित��� ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.\nऔरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ५०० ते ९०० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ६) हिरव्या मिरचीची १११ क्‍विंटल आवक झाली. या मिरचीला ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद बाजार समितीमध्ये २ ऑगस्टला हिरव्या मिरचीची ८५ क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६ ऑगस्टला १९५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ८०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १६ ऑगस्टला १०३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २१ ऑगस्टला १३९ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १२०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ ऑगस्टला १४२ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचा दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २७ ऑगस्टला हिरव्या मिरचीची आवक ८१ क्‍विंटल तर दर ८०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nसांगलीत प्रतिदहा किलोस ३०० ते ४०० रुपये\nसांगली : येथील शिवाजी मंडईत हिरव्या मिरच्यांची १०० ते १५० पोत्यांची आवक झाली असून, त्यास प्रतिदहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. येथील शिवाजी मंडईत मिरचीची आवक कमी अधिक होऊ लागली आहे. गत सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यांतून मिरचीची आवक होते. बुधवारी (ता. ५) मिरचीची १५० ते २०० पोत्यांची आवक झाली असून, त्यास प्रतिदहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. ४) मिरचीची १५० ते २०० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर होतो.\nनगरला प्रतिक्विंटल १००० ते २८०० रुपये\n​नगर : नगर बाजार समितीत आज (गुरुवारी) ३०.९२ क्विंटल हिरव्या मिरचीची आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल एक १००० ते २८०० रुपये आणि सरासरी १९०० रुपये दर मिळाला. नगर बाजार समितीत दर दिवसाला साधारण २५ ते ४५ क्विंटलपर्यंत आवक होत असते. ३० ऑगस्टला ३३.२१ क्‍विंटल मिरचीची आवक होऊन एक हजार ते दोन हजार दोनशे व सरासरी १६२० रुपये दर मिळाला. २३ ऑगस्टला ४०.��३ क्विटंलची आवक होऊन एक हजार ते दोन हजार दोनशे व सरासरी १६२० रुपये दर मिळाला. १६ ऑगस्टला ३२.४६ क्विंटलची आवक होऊन दीड हजार ते दोन हजार पाचशे व सरासरी दोन हजार दोनशे रुपये सरासरी दर मिळाला. ७ ऑगस्टला ३७.५० क्विंटलची आवक होऊन एक हजार ते दोन हजार दोनशे व सरासरी १६०० रुपये दर मिळाला. तर २ ऑगस्टला २७.२० क्विंटलची आवक होऊन एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे व सरासरी दोन हजार हजार रुपये दर मिळाला. सध्या बाजार समितीत बऱ्यापैकी भाजीपाला, मिरचीची आवक होत असल्याचे सांगण्यात आले.\nपूर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee मिरची बेळगाव गडहिंग्लज सांगली sangli व्यापार मात mate सिल्लोड पुणे आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटक गुजरात औरंगाबाद aurangabad नगर\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...\nखजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...\nशेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...\nसरकारला एवढी कसली घाईविविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...\nएक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...\nआधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...\nमक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...\nलष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...\nलष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...\nमक्यावरील अमे���िकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...\nराज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात...\nशेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...\nकर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...\nपीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...\nग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...\nदुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...\nराज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...\nपरीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...\nदुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80-115110500017_1.html", "date_download": "2019-07-23T02:40:48Z", "digest": "sha1:NFN6KB7FIMRBLIGR5EFAHSNNIDLQNCVV", "length": 10208, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दिवाळी स्पेशल बेसन मावा बर्फी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 23 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदिवाळी स्पेशल बेसन मावा बर्फी\nसाहित्य - 1 कप बेसन, 1/2 कप मावा, 1/2 कप कंडेन्‍स मिल्‍क, 1/4 कप पिठी साखर, 1 चमचा कतरलेले काजू, 2 चमचा तूप, 1 चमचा वेलची पूड.\nविधी - सर्वप्रथम कढईत तूप गरम करावे, त्यात काजूचे काप केलेले तुकडे घालून त्याला गोल्‍डन ब्राउन करावे व एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवावे. आता याच कढईत बेसन घालून चांगले परतून घ्यावे. नंतर बेसन पातेल्यात काढून थंड होण्यासाठी ठेवावे. जोपर्यंत बेसन थंड होत आहे तोपर्यंत तुम्ही माव्याला कढईत घालून 2-3 मिनिटापर्यंत गरम ���रावे व खली उतरवून बाजूला ठेवा. नंतर त्याच कढईत आता कंडेंस मिल्‍क आणि पिठी साखर घालून मिक्स करा. आता यात वेलची पूड, भाजलेले काजूचे तुकडे, बेसन व मावा घालून मिक्स करा. आता हलक्या हाताने मिश्रणाला हालवत राहा. जेव्हा हे मिश्रण घट्ट होईल तेव्हा या मिश्रणाला तूप लागलेल्या ताटात पसरवून द्या. थोड्या वेळानंतर आपल्या आवडीच्या आकाराच्या वड्या कापा.\nदिवाळी स्पेशल : गुळाचे शंकरपाळे\nदिवाळी पुराण आणि इतिहास\nदीपावली स्पेशल : मोहनथाळ\nदिवाळीत घरात सुगंधाचा वापर करा\nधनत्रयोदशीचे खास मुहूर्त 2016\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nकिस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन\nओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...\nRRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...\nRRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...\nदुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय\nदुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...\nप्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)\nहेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...\nजर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/223211.html", "date_download": "2019-07-23T03:18:31Z", "digest": "sha1:UUI7OYGLJA46DDWCALP23TDXKDAJWBXS", "length": 23951, "nlines": 193, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "(म्हणे) ‘मोदी पुन्हा निवडून आले, तर पुतीन यांच्याप्रमाणे विरोधकांना संपवतील !’ - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > (म्हणे) ‘मोदी पुन्हा निवडून आले, तर पुतीन यांच्याप्रमाणे विरोधकांना संपवतील \n(म्हणे) ‘मोदी पुन्हा निवडून आले, तर पुतीन यांच्याप्रमाणे विरोधकांना संपवतील \nआतंकवाद्यांवरील आक्रमणाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणार्‍यांनी कधी ‘लव्ह जिहाद’, गोहत्या, काश्मिरी पंडितांचे विस्थापन, समान नागरी कायदा, ३७० कलम यांविषयी कधी चर्चेचे आयोजन केले आहे का \nदेशाला मेटाकुटीला आणणार्‍या पाकपुरस्कृत धर्मांधांच्या कारवाया आणि इस्लामी आतंकवाद यांविषयी मूग गिळून गप्प रहाणारे निखिल वागळे यांचा मोदीद्वेष \nमुंबई, ७ मार्च (वार्ता.) – मोदी म्हणतात ‘घर में घुसके मारेंगे ’ गावात दादागिरी करणारेही असे बोलत नाहीत. (असे म्हटल्याने प्रतिदिन आतंकवाद्यांच्या हातून मारणार्‍या सैनिकांचा घोर अवमानच होत आहे ’ गावात दादागिरी करणारेही असे बोलत नाहीत. (असे म्हटल्याने प्रतिदिन आतंकवाद्यांच्या हातून मारणार्‍या सैनिकांचा घोर अवमानच होत आहे – संपादक) मोदी पंतप्रधान झाले; मात्र संस्कार नाहीत. मनमोहन सिंह आणि वाजपेयी यांच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक झाले; मात्र त्यांनी त्याची प्रसिद्धी केली नाही. मोदी यांना आताच रोखले नाही, तर भारताची स्थिती रशियासारखी होईल. रशियात पुतीन यांनी विरोधकांना संपवून टाकले. मोदी पुन्हा निवडून आले, तर पुतीनप्रमाणे विरोधकांना संपवतील, असे वक्तव्य पत्रकार निखिल वागळे यांनी केले. ६ मार्च या दिवशी ‘जय जवान जय किसान’ आणि ‘भारत बचाओ आंदोलन’ यांच्या वतीने दादर येथील शिवाजी मंदिर येथे ‘पुलवामा हमला, बालाकोट सर्जिकल स्ट्राईक, राष्ट्रीय सुरक्षा – काही सवाल, काही तथ्य’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, फिरोज मिठीबोरवाला हे उपस्थित होते.\nया वेळी वागळे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर ४० वर्षांपर्यंत तिरंगा लावण्यात येत नव्हता; ते काय आम्हाला देशभक्ती शिकवणार (मदरशांमध्ये ‘वन्दे मारतम्’ला विरोध होतो, देशातील धर्मांध ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देतात, तेव्हा वागळे यांच्यातील पत्रकार आणि त्यांच्यातील देशप्रेम कुठे जाते (मदरशांमध्ये ‘वन्दे मारतम्’ला विरोध होतो, देशातील धर्मांध ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देतात, तेव्हा वागळे यांच्यातील पत्रकार आणि त्यांच्यातील देशप्रेम कुठे जाते संघाच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणारे वागळे ‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्‍यांविषयी गप्प रहातात संघाच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणारे वागळे ‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्‍यांविषयी गप्प रहातात – संपादक) आज मोदी देशभक्तीच्या नावावर निवडणूक लढवू पहात आहेत. मृतदेहाच्या टाळूवरील लोणी खाणारा आणि सैनिकांच्या चितेवर स्वत:चे राजकारण करणारा हा पंतप्रधान आहे. (यापूर्वी काँग्रेसने अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि धर्मनिरपेक्षता यांच्या आडून निवडणुका जिंकल्या. आता देशभक्ती आणि पाकिस्तानवरील आक्रमण या सूत्रावर निवडणूक लढवली, तर वागळे यांच्या पोटात का दुखते – संपादक) आज मोदी देशभक्तीच्या नावावर निवडणूक लढवू पहात आहेत. मृतदेहाच्या टाळूवरील लोणी खाणारा आणि सैनिकांच्या चितेवर स्वत:चे राजकारण करणारा हा पंतप्रधान आहे. (यापूर्वी काँग्रेसने अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि धर्मनिरपेक्षता यांच्या आडून निवडणुका जिंकल्या. आता देशभक्ती आणि पाकिस्तानवरील आक्रमण या सूत्रावर निवडणूक लढवली, तर वागळे यांच्या पोटात का दुखते \nया देशातील ९९.५ टक्के प्रसारमाध्यमे भ्रष्ट आणि मोदीधार्जिणी झाली आहेत. प्रसारमाध्यमे मोदी यांच्या दबावाखाली काम करत आहेत. (यापूर्वी अनेक वर्षे प्रसारमाध्यमे विदेशी ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या कह्यात होती, तेव्हा वागळे यांची पोपटपंची तिथे चालत असल्याने त्यांना बरे वाटत होते आता त्यांना कुठल्याच प्रसारमाध्यमांत स्थान नसल्याने हे सुचत आहे आता त्यांना कुठल्याच प्रसारमाध्यमांत स्थान नसल्याने हे सुचत आहे – संपादक) मला तुम्ही देशद्रोही म्हणा; मात्र ‘मी हे विश्‍वचि माझे घर’, असे मी मानतो. (हा शोध त्यांना आता लागला का – संपादक) मला तुम्ही देशद्रोही म्हणा; मात्र ‘मी हे विश्‍वचि माझे घर’, असे मी मानतो. (हा शोध त्यांना आता लागला का – संपादक) पत्रकार म्हणून जे सत्य आहे ते जनतेपर्यंत पोहोचवणे, हे माझे आद्यकर्तव्य आहे. (अल्पसंख्यांकांवरील अन्याय आणि हिंदूंना आतंकवादी ठरवणे, एवढीच वागळे यांची सत्याची संकुचित व्याख्या आहे का – संपादक) पत्रकार म्हणून जे सत्य आहे ते जनतेपर्यंत पोहोचवणे, हे माझे आद्यकर्तव्य आहे. (अल्पसंख्यांकांवरील अन्याय आणि हिंदूंना आतंकवादी ठरवणे, एवढीच वागळे यांची सत्याची संकुचित व्याख्या आहे का सत्य पत्रकारितेविषयी गप्पा मारणार्‍या निखिल वागळे यांना या देशातील बहुसंख्य हिंदूंवर होत असलेला अन्याय दिसत नाही का सत्य पत्रकारितेविषयी गप्पा मारणार्‍या निखिल वागळे यांना या देशातील बहुसंख्य हिंदूंवर होत असलेला अन्याय दिसत नाही का \n(म्हणे) ‘मोदी निवडणुकीसाठी देशात आतंकवाद निर्माण करत आहेत ’ – ब्रिगेडिअर सुधीर सावंत\nआतंकवादी कोण आहेत हे माहीत असणारे सुधीर सावंत यांचे हे वक्तव्य ब्रिगेडिअर पदाला शोभणारे आहे का \n२०१४ पर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होऊन तेथे शांततामय वातावरण निर्माण झाले होते. काश्मीरमध्ये आतंकवादाला चालना देण्यासाठीच मुफ्ती मेहबूबा आणि भाजप यांची युती झाली. या दोघांनी एकत्रित आतंकवाद निर्माण केला आहे. पुलवामा येथील आक्रमणाचे मोदी राजकारण करत आहेत. यांना संविधान पालटायचे आहे. मोदी आतंकवाद निर्माण व्हावा, यासाठी स्थानिकांना साहाय्य करत आहेत.\n(म्हणे) ‘काश्मीरमधील लोकांशी प्रेमाने बोललात, तर ते आपले होऊन जातील ’ – पत्रकार जतीन देसाई\nसैनिकांवर दगडफेक होऊनही दगडफेक्यांवर कारवाई केली जात नाही. अजून काश्मिरींवर किती प्रेम करायचे \nपंतप्रधान मोदी म्हणतात, ‘घरात घुसून मारू.’ गल्लीतील राजकारणीसुद्धा असे शब्द वापरत नाहीत. (भारताचे मीठ खाऊन शत्रूराष्ट्राशी निष्ठा दाखवणार्‍या अशा पत्रकारांना आता देशभक्तच जाब विचारतील, असे वाटते – संपादक) काश्मीरमधील लोकांशी दोन शब्द प्रेमाने बोललात, तर ते आपले होऊन जातील. आज अशाच शब्दांची आवश्यकता आहे. आपणाला युद्ध पाहिजे आहे कि ‘बुद्ध’ पाहिजे, ते निश्‍चित करायला हवे. (पाकिस्तानने आतापर्यंत भारतावर ३ वेळा आक्रमण करून आणि प्रतिदिन आतंकवादी आक्रमणे करून सहस्रावधी सैनिक आणि देशवासीय यांना मारले आहे. त्यामुळे जतीन देसाई यांनी शांतीच्या गोष्टी भारताला सांगण्यापेक्षा आतंकवाद्यांना जाऊन सांगाव्यात. – संपादक)\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags नरेंद्र मोदी, निखिल वागळे, निवडणुका, पत्रकारिता, पुरोगामी विचारवंत, विरोध Post navigation\n(म्हणे) ‘भाजप समर्थक असलेल्या दुकानदारांकडून साहित्य विकत घेऊ नका \nआतंकवाद्यांनी पोलिसांऐवजी भ्रष्ट नेते आणि सरकारी अधिकारी यांना ठार मारावे – जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक\nबंगालमध्ये शाळेत राष्ट्रगीत चालू असतांना धर्मांध विद्यार्थ्यांकडून ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा \nजौनपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून कावड यात्रेकरूला मारहाण\nमहाराष्ट्रात मराठी न शिकवल्यास दंडाची तरतूद असणार्‍या कायद्याचा मसुदा सूचनांसाठी प्रसिद्ध\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघ��ना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/jau-tukobanchya-gaava-part-7/", "date_download": "2019-07-23T03:25:14Z", "digest": "sha1:TE4V7WMSWNYOFNL2N2K4ZW34WNB3GO7N", "length": 22000, "nlines": 127, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तुका म्हणे चाली जाली चहूं दिशीं । उतरला कसीं खरा माल ॥ – जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ७", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतुका म्हणे चाली जाली चहूं दिशीं उतरला कसीं खरा माल ॥ – जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ७\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nमागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ६\nजे सांगून झाले होते तेच सांगणारा अजून एक अभंग तुकोबांनी म्हटला आणि आपले कीर्तन आटोपते घेतले.\nसकळिकांच्या पायां माझी विनवणी मस्तक चरणीं ठेवीतसें ॥\nअहो श्रोते वक्ते सकळ ही जन बरें पारखुन बांधा गांठी ॥\nफोडिलें भांडार धन्याचा हा माल मी तंव हामाल भारवाही ॥\nतुका म्हणे चाली जाली चहूं दिशीं उतरला कसीं खरा माल ॥\nह्या वेळी आबा पाटील मंदिराच्या बाहेर एका भिंतीला टेकून सारे कीर्तन ऐकत होता. त्याच्या मनात येत होते, केवढा मोठा माणूस हा गावोगांव ह्यांच्या नावाची इतक�� ख्याती झाली आहे आणि हे इकडे लोकांच्या पायी दंडवत घालीत आहेत, लोकांच्या चरणी मस्तक ठेवीत आहेत गावोगांव ह्यांच्या नावाची इतकी ख्याती झाली आहे आणि हे इकडे लोकांच्या पायी दंडवत घालीत आहेत, लोकांच्या चरणी मस्तक ठेवीत आहेत अहो श्रोते, अहो वक्ते, अहो सकल जन अशी साद घालीत आहेत\nआणि सांगत काय आहेत तर, माल चांगला पारखून गाठी बांधा म्हणत आहेत. हे का सांगावे लागते तर, माल चांगला पारखून गाठी बांधा म्हणत आहेत. हे का सांगावे लागते बाजारात गेलेला मनुष्य छोट्या छोट्या गोष्टींसाठी किती जीव पाखडतो, घासाघीस घालतो आणि अशा ह्या लोकांसाठी तुकोबांनी आज असा आर्त सूर लाविला आहे बाजारात गेलेला मनुष्य छोट्या छोट्या गोष्टींसाठी किती जीव पाखडतो, घासाघीस घालतो आणि अशा ह्या लोकांसाठी तुकोबांनी आज असा आर्त सूर लाविला आहे ज्या विचारांनी मनुष्याला मनुष्यपण यायचे ते लोकांना कळावे म्हणून स्वतःला हमाल म्हणवून घेण्यापर्यंत तुकोबा पोहोचले आहेत. आपण सांगितलेला मार्ग आपला नव्हे, तो चालत आलेला, आधीच सिद्ध झालेला आहे, काळाच्या कसाला उतरलेला आहे हे सांगत आहेत. ते म्हणत आहेत, जो मार्ग आपण सांगितला तो चहूंदिशांना यापूर्वीच फैलावलेला आहे, मी इतकेच करतो आहे की तो विचार सांगणारे भांडार फोडून तुमच्यापर्यंत विषय पोहोचविण्याची हमाली करीत आहे\nतुकोबांना ह्यातून असे सांगायचे आहे की आपण सांगतो तो सिद्ध व योग्य मार्ग न सांगता इतर आमीषे दाखवून लोकांची दिशाभूल करणाऱ्या लोकांचा मार्ग यांतील योग्य तो निवडा. कुणी सांगतात म्हणून विश्वास ठेवू नका इतर लोक आपल्या मनचे बोलतात, मी मनचे बोलत नाही. मी तुम्हांसमोर सादर करीत असलेला विचारांचा माल तुम्ही पारखा इतर लोक आपल्या मनचे बोलतात, मी मनचे बोलत नाही. मी तुम्हांसमोर सादर करीत असलेला विचारांचा माल तुम्ही पारखा पारखा आणि मगच स्वीकारा असे तुकोबांचे सांगणे आहे.\nआबाच्या मनात आजच्या कीर्तनाचा हा विषय आणि तुकोबांची कळकळ अशी भरली की तिकडे कीर्तन संपले आणि लोकांची पांगापांग झाली हे त्याच्या लक्षातही आले नाही\nआत देवळात तुकोबा आणि त्यांची शिष्य मंडळी तेवढी उरली. एक म्हणाला,\nयेताना आबा पाटील संग हुते, आता कुठं गेले\nतुकोबांनी आबाच्या दिशेने खूण केली आणि म्हणाले,\nनवा आहे, बोलवा त्याला आंत\nएक गडी चटकन बाहेर धावला आणि आबाजवळ जाऊन उभा राहिल���. आबाला ते कळलेही नाही तुकोबांसारखा थोर मनुष्य सामान्यांसमोर इतका लीन होतो ह्या आश्चर्यातून बाहेर यायला तो काही तयार नाही तुकोबांसारखा थोर मनुष्य सामान्यांसमोर इतका लीन होतो ह्या आश्चर्यातून बाहेर यायला तो काही तयार नाही आबाची अशी लागलेली तंद्री त्या माणसास मोडवेना आबाची अशी लागलेली तंद्री त्या माणसास मोडवेना तरी त्याने आबाच्या खांद्याला हात लावला आणि तुकोबा बोलवीत असल्याचा निरोप दिला. तो ऐकून मात्र आबा एकदम भानावर आला आणि तुकोबांसमोर येऊन हात जोडून उभा राहिला\nकाय आबा, काय विचार करताय\nतुकोबांचा हा छोटासा प्रश्न आज आबाला पुरला. तुकोबांसमोर नेहमी गप्प गप्प राहणाऱ्या आबाला आज सहज कंठ फुटला. तो म्हणू लागला,\nइचार करीत हुतो, ह्ये लोकांच्या पायी दंडवत कशाला पाय का म्हनून धरता पाय का म्हनून धरता आवो, तुमी कुटं, लोक कुटं आवो, तुमी कुटं, लोक कुटं इतकं जीव तोडून सांगतायसा, कुनी आईकत नाही म्हणतायसा तरी इनवनी करतायसा. तुमी आसं वाकलेलं पाहून आमाला बरं नाई वाटत. महाराज, खरं सांगा, तुमी आसं का करता इतकं जीव तोडून सांगतायसा, कुनी आईकत नाही म्हणतायसा तरी इनवनी करतायसा. तुमी आसं वाकलेलं पाहून आमाला बरं नाई वाटत. महाराज, खरं सांगा, तुमी आसं का करता\nहे ऐकून तुकोबा थोडे गंभीर झाले आणि म्हणाले,\nआबा, तुम्हाला मी मोठा वाटतो तसा मी मला वाटत नाही हो आणि जर तुम्ही म्हणता तसा मी मोठा असेन तर माझे काम काय ते सांगा बरं आणि जर तुम्ही म्हणता तसा मी मोठा असेन तर माझे काम काय ते सांगा बरं आपण जे काम निवडलं ते करताना आपण स्वतःला विसरायला नको का आपण जे काम निवडलं ते करताना आपण स्वतःला विसरायला नको का जे आपल्याला मिळालं ते लोकांना वाटायला नको का\nजें जें जेथें पावे तें तें समर्पावें सेवे \nसहज पूजा या चिं नावे \n न धरितां नव्हे भिन्न \nबरं का आबा, आपल्याला जे जे पावलं ते ते लोकांना वाटून टाकावं हीच खरी देवाची सेवा आहे. तीच खरी पूजा आहे. आपलं काम पूजा म्हणून करावं. ती करता करता आपला अभिमान गळून पडला पाहिजे. पूजा म्हणून सेवा केली की तो गळून पडतो.\nआबा, अवघे भोगतो तो गोसावी. तोच ह्या विश्वाचा आदि. त्याने ह्या जीवात अवसान धरलेले आहे. आपण त्या गोसाव्याचे अंश आहो हे लक्षात घेऊन त्या आदि गोसाव्यासारखे वागावे. आपण संसारी आणि तो गोसावी असे म्हणून नये. तो भिन्नत्वाचा विचार सुटला की क��ाचा शीण होत नाही, कशाचा भार होत नाही.\nआबा, ज्याला अभिमान नाही त्याने अवश्य दंडवत घालावे व काम होईल हे पाहावे. आपण तर गोसावी बनावेच आणि इतरही बनतील असे ही पाहावे. ऐका,\nहें चि शूरत्वाचे अंग \n पाताळ ते परी खणी \nआबा, आपण कसे असावे हे आपणच ठरवायचे आहे. माझा पूर्ण निश्चय झालेला आहे. (अवघा झाला पण) मी सर्वांसाठी लवतो. पाण्यासारखं पातळ व्हायचं आणि वाहायचं आपण. खाणीपाताळांपासून सर्वत्र.\nपाण्याप्रमाणेच आबा, लोकांपाशी पोहोचायचे तर नम्रच व्हायला हवे. तसे आपण स्वतःला बनविले तरच लोक जवळ येतील. अभिमान धरून राहण्यात काय पराक्रम आहे नम्रता हेच शूरत्वाचे लक्षण आहे नम्रता हेच शूरत्वाचे लक्षण आहे हा जनता जनार्दनरूपी अनंत कोंडून धरायचा असेल तर नम्रतेशिवाय दुसरा मार्ग नाही, आबा.\nहे कळण्यासाठी श्रीकृष्णाचे उदाहरण बघा. नम्रता आणि शौर्य कसे एक होतात हे दाखविण्यासाठीच जणू हरीने त्या श्रीरंगाला आपल्यासमोर आणला अर्जुनाच्या रथाचा सारथी होण्यासाठी तो किती लवला आणि नंतर घरांघरांत पोहोचला\nआबा, आपले गुणदोष आपण विसरून जावे आणि त्या श्रीरंगासारखे व्हायचा प्रयत्न करावा. मी नेहमी पांडुरंगाला म्हणतो :\n धातु परिसे केले सोने \nतैसे न मनीं माझे आतां \n गंगा न मानी अमंगळ \nहे पंढरीनाथा, माझे गुणदोष आता मी मनात आणीतच नाही तो विषय मी सोडूनच दिला तो विषय मी सोडूनच दिला मी हे पाहातो की, आपली क्षमता वापरून परीस सामान्य धातूचे सोन्यात रूपांतर करतो मी हे पाहातो की, आपली क्षमता वापरून परीस सामान्य धातूचे सोन्यात रूपांतर करतो मी हे पाहातो की गावाच्या खालच्या अंगाचे ओहोळ गंगा अमंगळ म्हणून नाकारीत नाही मी हे पाहातो की गावाच्या खालच्या अंगाचे ओहोळ गंगा अमंगळ म्हणून नाकारीत नाही एकदा कस्तुरी मिसळली की मातीचे मातीपण सरते\nजे जे सामान्य म्हणायचे ते अशा मार्गाने असामान्यत्व पावतात. ते पाहून मी ही माझा निश्चय केलेला आहे,\n लवणे सकळां कारण ……\n(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← ह्या रोजच्या वापरातील वस्तूंना औषधांसारखीच एक्सपायरी असते\nएका मराठी डॉक्टरने शोधलेला जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट : बॉम्बे ब्लड ग्रुप\nआपण ब्राह्मण, तो शूद्र, तरी त्याची वाणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ कशी : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३३\nतुका जडला संतापायी, दुजेपणा ठाव नाही : जाऊ तुकोबांच्या गावा ४६\nसंसार सगळेच करतात, तुम्ही जाणते व्हा आणि पुढे चला : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३०\nयेथे शहिदांना श्रद्धांजली देण्याकरिता फुलं नाही पाण्याची बाटली चढवली जाते\nभारताचा चेहरामोहरा बदलून टाकू शकण्याची ताकद असलेल्या महत्वाकांक्षी सप्तयोजना\nशिवाजी महाराजांवर अतिशय खालच्या पातळीमध्ये टीका करून सौरव घोषने आता मात्र मर्यादा ओलांडली आहे\nविध्वंसकारी हिरोशिमा आणि नागासाकी अणुहल्ल्याबद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nश्रीमंतांच्या खर्चाचा गरिबांना होणारा लाभ – “ट्रिकल डाऊन इकॉनॉमी”\n“वॅलेंटाईन डे” आणि “प्रेमा”चा संबंध कितपत\nरस्त्यावर भजी विकण्यापासून ते प्रचंड मोठे उद्योगसाम्राज्य उभा करणारा उद्योगपती \nआज ते त्याच बंगल्यात राहतात, ज्या बंगल्यामध्ये त्यांना जाण्यास मनाई करण्यात आली होती\nपाण्याखाली असलेली जगातील ६ प्राचीन शहरे जी आजही रहस्यमयी इतिहासाची साक्ष देतात\nपद्मावतीचं “शील रक्षण” करणारी “मॉडर्न टेक्नॉलॉजी”\nव्हॅट्सऍपने एकही जाहिरात नसताना तब्बल १३ मिलियन डॉलर्स कसे कमावले\nचर्चिलचा एक आदेश आला आणि ब्रिटिश वायुसेनेने एका रात्रीत तब्बल २५,००० लोक मारले\nभारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी आहे महाराष्ट्राचा सुपुत्र\nही चालू असलेले शीतयुध्द तिसऱ्या महायुद्धात बदलण्याची नांदी तर नाही ना \nदेव कृपाळू खरा पण अपराध्यांची करूणा त्याला येत नसते : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १९\nतुमच्या bag वर असणारी ही छोटीशी गोष्ट फार कामाची आहे\nनाझींचा एक असा वैमानिक ज्याच्या साहसी व्यक्तिमत्वाची स्तुती स्वतः हिटलर करायचा\nTest Batting चे नविन चार शिलेदार\nनिराश हताश मनःस्थिती फक्त ह्या ३ गोष्टी लक्षात ठेवा – नक्कीच नव्या उमेदीने उभे रहाल.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/pune/baramati-municipal-council-has-made-significant-decision-plastic-ban-112659", "date_download": "2019-07-23T02:39:07Z", "digest": "sha1:7ZXMKQMVDFF732QMPVPG2LP6TF4U6LN5", "length": 5176, "nlines": 48, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Baramati Municipal Council has made significant decision on plastic ban प्लॅस्टिक बं��ीवर बारामती नगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय | eSakal", "raw_content": "\nप्लॅस्टिक बंदीवर बारामती नगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमिलिंद संगई | शुक्रवार, 27 एप्रिल 2018\nनगरपालिकेच्या वतीने प्लॅस्टिक संकलन मोहिम सुरु करण्यात आली आहे. येत्या 5 मे पर्यंत सर्वांनी आपल्या कडे बंदी असलेले प्लॅस्टिक नगरपालिकेकडे जमा करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.\nशिर्सुफळ (ता. बारामती) - गेल्या डिसेंबर महिन्यापासून झाडांच्या मुळाशी लावण्यात आलेल्या सलाइनच्या बाटल्या.\nसलाइनद्वारे जगविली २४ हजार झाडे\nबारामती - तालुक्‍यात मागील वर्षी डिसेंबरपासून टॅंकर सुरू करावे लागले, तेव्हापासून काल परवाचा पाऊस पडेपर्यंत वन विभागाचा कस लागला. मात्र, माणसांची...\nढिंग टांग : दैवी शक्‍तीचे प्रयोग\nअत्यंत भक्‍तिभावाने भल्या सकाळी मुखसंमार्जन, स्नानादी नित्यकर्मे पार पाडून आम्ही गोरेगावात गेलो. तेथील भव्यदिव्य मांडव फुलून गेला होता. बघावे तेथे...\nराज्यभर अजित पवारांच्या वाढदिवसाचा जल्लोष पण बारामतीत मात्र विरोधात आंदोलन\nबारामती : आज राज्यभर अजित पवारांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा होत असताना बारामतीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं....\n सलाईनद्वारे जगविली 24 हजार झाडे\nबारामती : तालुक्‍यात मागील वर्षी डिसेंबरपासून टॅंकर सुरू करावे लागले, तेव्हापासून पाऊस पडेपर्यंत वन विभागाचा कस लागला. मात्र, माणसांची तहान...\nबारामती उद्योगजकाच्या हत्येचा कट उधळला; दोन संशयितांना अटक\nबारामती : बारामती येथील वकील अँड. प्रसाद भगवानराव खारतुडे तसेच तालुक्यातील नवनाथ उद्योग समूहाचे प्रमुख संग्राम तानाजीराव सोरटे या दोघांची हत्या...\nबारामतीचे सतीश ननवरे बनले पुन्हा आयर्न मॅन\nबारामती : बारामतीच्या सतीश ननवरे यांनी स्विझरलँड येथील झुरीच येथे झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत दुसऱ्यांदा यश संपादन केले. आज संपलेल्या या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/uttar-maharashtra/water-supply-chalisgaon-109312", "date_download": "2019-07-23T02:44:26Z", "digest": "sha1:24OR6DD5UU4GJYDMNIDLFSLYPSAZGDRZ", "length": 5042, "nlines": 58, "source_domain": "amp.esakal.com", "title": "water supply in chalisgaon पाणीपुरवठा योजनेतून पाच वर्षांत पाचच महीने पाणी | eSakal", "raw_content": "\nपाणीपुरवठा योजनेतून पाच वर्षांत पाचच महीने पाणी\nदीपक कच्छवा | गुरुवार, 12 एप्रिल 2018\nराजमाने गावातील हातपं��� दुरूस्ती संदर्भात आम्ही प्रशासनाकडे फी देखील भरली आहे.येथील बंद असलेले हातपंप चालु करण्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.\n- कविताबाई पाटील , सरपंच कळमडु (ता.चाळीसगाव)\nदुसऱ्या फेरीतही वाणिज्यला पसंती\nपुणे - अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध झाली. या फेरीतही...\nथेरेसा मे यांचा वारसदार आज ठरणार\nलंडन : ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचा वारसदार निवडण्यासाठी सुरू असलेली मतदानाची प्रक्रिया काल (सोमवार) संध्याकाळी संपली. आज (मंगळवार)...\nहजारो लिटर पाणी व्यर्थ\nनागपूर : चार दिवसांपासून जलवाहिनीला गळती लागली असून, हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. याबाबत तक्रार करूनही दखल न घेतल्याने मनपा प्रशासनानेच...\nसिव्हिल लाइन्स ः महापालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी, निदर्शने करताना ऍड. अभिजित वंजारी, नगरसेवर रमेश पुणेकर, विशाल मुत्तेमवार, प्रशांत धवड, शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी.\nनागपूर ः दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय प्रशासन व सत्ताधाऱ्यांना चांगलाच भोवण्याची चिन्हे आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच...\nदिवसाआड पाणी आता महिनाभर\nनागपूर : मागील आठवड्यापासून सुरू करण्यात आलेला दिवसाआड पाणीपुरवठा आता महिनाभर राहणार आहे. शहरवासींना दिवसाआड पूर्ण पाणी मिळावे, यासाठी स्विमिंग पूलचे...\nबेस्ट कर्मचारी संपाच्या तयारीत\nमुंबई - विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी येत्या 06 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/category/sahityawishwa/", "date_download": "2019-07-23T03:46:14Z", "digest": "sha1:QAD3ZKUBVAGDOVOWFAZFVCJZN7QB2Y3P", "length": 4806, "nlines": 69, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nमुंबई - कोकण विभाग\nमनोहर पर्रीकर प्रेमात पडावे असे मित्र. आमची मैत्री कशी झाली, ते नाही कळत. पण गट्टी जमली. आमचे फक्त पटले नाही, ते एकाच विषयात. ते मासे खायचे आणि मी बघत बसायचो पत्रकारांपासून ते दूर राहत. फार नाही,पण अंतर ठेवत. सगळे पत्रकार मित्रही असेच सांगायचे.\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काश्मीर प्रश्नी केलेला खोटा दावा भारताने फेटाळला\nघरात घुसून तरुणावर झाडल्या गोळ्या, मुंब��तील ओशिवरा परिसरातील घटना\nवर्ध्यातील घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला अटक\nकायगाव टोका गोदावरी नदीच्या पुलावर काकासाहेब शिंदेचा पुतळा\nभिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग\nपुणे-सातारा रोडवर ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, तीन ठार तर पाच जखमी\nवाढदिवशी मिळालेल्या या अनोख्या भेटीने भारावले मुख्यमंत्री\nमोदींनी काश्मीर प्रश्नावर मदत मागितली, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा खोटा दावा\nबेस्ट कर्मचारी 6 ऑगस्ट पासून पुन्हा संपावर\nकोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या\nनवी मुंबईतील महापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये होणार ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे मुख्यालय\nमुख्यमंत्री सहायता निधीला 1.७५ कोटी रूपयांच्या देणग्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव\nकोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%83%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4/%E0%A4%A4%E0%A4%AA_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2019-07-23T02:40:59Z", "digest": "sha1:32FQD6DMQPHY2VCF6HOHQEXSWMTFP2K4", "length": 5931, "nlines": 75, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "चतुःश्लोकी भागवत/तप याचा अर्थ - विकिस्रोत", "raw_content": "चतुःश्लोकी भागवत/तप याचा अर्थ\n←= चतुःश्लोकी भागवत/तपाचें महिमान\nचतुःश्लोकी भागवत/तप याचा अर्थ\nचतुःश्लोकी भागवत/तप म्हणजे काय→\n1164चतुःश्लोकी भागवत/तप याचा अर्थ\n नव्हे या अक्षराचें उच्चारण हो कां येथें बोलिला कोण हो कां येथें बोलिला कोण देहधारी आन दिसेना ॥९९॥\nतप या नांवाची काय स्थिती तपें पाविजे कोण प्राप्ती तपें पाविजे कोण प्राप्ती ऐसें विधाता निजचितीं तपाची स्थिति गति विवंचीत ॥१००॥\n स्वहित स्फुरण हदयी स्फुरले ॥१॥\nतप ह्नणिजे माझें हित तपें एकाग्र होय चित्त तपें एकाग्र होय चित्त तपे होईजे आनंदयुक्त ऐसा निश्चितार्थ पैं केला ॥२॥\nजंव नाही केले दृढ तप तंव नटके तपवक्त्याचें रुप तंव नटके तपवक्त्याचें रुप आहाच कष्टतां अमूप तेणें स्वस्वरुप भेटेना ॥३॥\nऐसा दृढ निश्चय मानुनी विधाता बैसे कमलासनी जैसा प्रत्यक्ष येऊनी कोण्ही \n जें गुरु उपदेशि�� कानीं मग तो प्रवर्ते अनुष्ठानीं मग तो प्रवर्ते अनुष्ठानीं तेवीं कमलासनी विधाता ॥५॥\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २१ जानेवारी २०१९ रोजी १६:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ravindrachavan.in/cm-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-07-23T03:48:34Z", "digest": "sha1:IKIJJWKUZL2DGN3QEMF5UF4O5LJJEBDL", "length": 3190, "nlines": 35, "source_domain": "ravindrachavan.in", "title": "‘CM चषक’ – डोंबिवली – रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री", "raw_content": "की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...\n‘CM चषक’ – डोंबिवली\nआदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘CM चषक’ या देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला मोहत्सवाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात होत आहे.\nडोंबिवली मधील नेहरु मैदान येथे ‘शेतकरी सन्मान कब्बडी’ स्पर्धेने या चषकाचा शुभारंभ करण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालय तसेच क्रीडा मंडळातुन हजारो स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला.\nयावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री ना. श्री. रविंद्रजी चव्हाण, नगरसेवक श्री. मुकुंदजी पेडणेकर, श्री. राजनजी आभाळे, श्री. निलेशजी म्हात्रे, श्री. संदीपजी पुराणिक, नगरसेविका सौ. खुशबु चौधरी, पूर्व मंडल अध्यक्ष श्री. संजीवजी बिरवाडकर, पश्चिम मंडल अध्य्क्ष श्री, प्रज्ञेश प्रभुघाटे, युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. पवनजी पाटील, श्री. पुराणिक काका आदी मान्यवर उपस्थित होते.\nउपक्रम / ठाणे / डोंबिवली\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2012/07/", "date_download": "2019-07-23T03:05:31Z", "digest": "sha1:ILUNQZSJC6R5T5B4SONCO7UKTXDIT5IZ", "length": 44177, "nlines": 336, "source_domain": "suhas.online", "title": "July 2012 – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nपुस्तक परिचय स्पर्धा २०१२\n‘मीमराठी.नेट’(mimarathi.net) वर आंतरजालावरील हौशी लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन योजना राबवल्या जातात. यापूर्वी ‘ललित लेखन स्पर्धा’, ‘लघुकथा स्पर्धा’ तसेच ‘कविता स्पर्धा’ यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांना आंतरजालावरील हौशी लेखकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता त्याबद्दल ‘मीमराठी.नेट’ सर्वांचा ऋणी आहे.\nया वर्षी पुण्यातील अग्रगण्य पुस्तकांचे वितरक असलेल्या ‘रसिक साहित्य प्रा. लि.’च्या व ‘मीमराठी’यांच्या सहयोगाने “पुस्तक परिचय स्पर्धा २०१२” आयोजित करण्यात येत आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, नवनवीन साहित्याचा परिचय व्हावा हा उद्देश प्रामुख्याने समोर ठेवूनच पुस्तक परिचय स्पर्धेचे आयोजन करीत आहोत.\nसदर स्पर्धा अठरा ते पन्नास या वयोगटातील लेखकांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी ‘ललित लेख’, ‘कवितासंग्रह’, ‘कथासंग्रह’, ‘कादंबरी’ या पैकी एका प्रकारातील सन १९९० ते २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी पुस्तकाचा परिचय सादर करावयाचा आहे. प्रवेशिका म्हणून सादर केला जाणारा लेख कमाल दोन हजार (२०००) शब्दांचा असावा. स्पर्धा १ ऑगस्ट २०१२ सकाळी ९ वा. खुली होईल व प्रवेशिका घेण्याची सुरवात होईल. सर्व प्रवेशिका mimarathi.net वरील ‘पुस्तक परिचय स्पर्धा’ विभागात ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने (पोस्टाने/कुरिअरने) द्यायच्या आहेत. (mimarathi.net) येथे सदस्यत्व घेण्यासाठी तसेच लेखन करण्यासंबंधी मदतीसाठी info@mimarathi.net यांच्याशी ई-मेल द्वारे किंवा ९७३००२७७०१ या क्रमांकवर संपर्क साधावा. प्रवेशिका ३१ ऑगस्ट २०१२, रात्री १२ वाजेपर्यंत सादर करता येतील.\n१. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही. दिनांक १ ऑगस्ट २०१२ रोजी अठरा (१८) वर्षांहुन अधिक तसेच पन्नास (५०) वर्षांहुन कमी वय असलेल्या सर्वांसाठी ती खुली आहे.\n२. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.\n३. लेखनाचा प्रकार हा ‘पुस्तक परिचय’ असा ठेवण्यात आला आहे. परिचय लेखनासाठी मराठी भाषेतील सन १९९० ते २०१० कालखंडामध्ये प्रकाशित झालेले कोणतेही पुस्तक निवडता येईल. परिचयासाठी निवडलेले पुस्तक खालीलपैकी एका साहित्यप्रकारातील असावे.\nप्रवेशिका म्हणून सादर केला जाणारा लेख कमाल दोन हजार (२०००) शब्दांचा असावा.\n४. या स्पर्धेसाठी प्रवेशिका दोन प्रकारे सादर करता येतील.\nअ. पहिल्या प्रकारात प्रवेशिका ऑनलाईन पद्धतीने mimarathi.net येथे थेट सादर करता येतील. टंकलेखन सहाय्यक म्हणून गमभन (www.gamabhana.com) किंवा बराहा / गुगल आयएमई चा अथवा कोणत्याही युनिकोड देवनागरी फॉन्ट्सच्या सहाय्याने टंकलिखित करून mimarathi.net येथे सादर करता येतील.\nब. ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी टंकलिखित (हस्तलिखित प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही) प्रवेशिका खालील पत्त्यावर पोस्टाने/कुरिअरने स्पर्धेच्या अंतिम तारखेपूर्वी पोचतील अश्या प्रकारे पाठवण्यात याव्यात. पोस्ट अथवा कुरियर सेवेतील दिरंगाईमुळे प्रवेशिका उशीरा पोहोचल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच त्याबाबात कोणताही पत्रव्यवहार अथवा खुलासे देण्यास स्पर्धा आयोजक बांधील असणार नाहीत. तसेच सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. सबब सर्व स्पर्धकांना विनंती की त्यांनी प्रवेशिकेची एक प्रत आपल्यापाशी ठेवावी.\n‘पुस्तक परिचय स्पर्धा २०१२’\nरसिक साहित्य प्रा. लि.\nपुणे – ४११ ००२\n५. आंतरजालावर mimarathi.net अथवा अन्यत्र पूर्वप्रकाशित लेखन स्पर्धेसाठी सादर करावयाचे असल्यास स्पर्धा विभागात नव्याने प्रसिद्ध करावे लागेल. मुद्रित माध्यमात आधीच प्रसिद्ध झालेले लिखाण प्रवेशिका म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही.\n६. स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक व्यक्तीने खालील तपशील ‘competition2012@mimarathi.net‘ या ईमेल पत्त्यावर ताबडतोब कळवणे आवश्यक आहे.\nलेखकाचे मूळ नाव (टोपणनावाने प्रवेशिका सादर केली असली तरी स्पर्धेच्या निकालात मूळ नावाची घोषणा केली जाईल.)\nप्रवेशिकेचा mimarathi.net वरील दुवा (लिंक)\nसंपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल)\nब्लॉग पत्ता अथवा वैयक्तिक संकेतस्थळाचा (वेबसाईट) चा पत्ता (असल्यास)\nपत्रव्यवहारासाठी पत्ता (अनिवासी भारतीयांनी भारतातील पर्यायी पत्त्ता देणे आवश्यक).\n७. एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क स्पर्धेचे आयोजक राखून ठेवत आहेत. तसेच स्पर्धेसाठी सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही कारणास्तव मागे घेता येणार नाही.\n८. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखे आधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क स्पर्धा आयोजक राखून ठे��त आहे.\n९. प्रवेशिका म्हणून सादर केलेल्या लेखनामध्ये शुद्धलेखनाचा किमान दर्जा राखणे ही स्पर्धकाची जबाबदारी आहे याची कृपया नोंद घ्यावी.\n१०. सर्व प्रवेशिकाचे परिक्षण साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती करतील. परिक्षकांची नावे यथावकाश जाहीर केली जातील.\n११. स्पर्धेचा निकाल स्पर्धा संपल्यानंतर सुमारे तीन आठवड्यानंतर जाहीर केला जाईल, जो mimarathi.net या संकेतस्थळावर तसेच निवडक मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.\n१२. निकालाबाबत स्पर्धा आयोजकांनी नियुक्त केलेल्या परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास स्पर्धा आयोजक, ‘रसिक साहित्य’ तसेच mimarathi.net बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.\n१३. स्पर्धेतील प्रत्येक साहित्य प्रकारामधील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील. याशिवाय स्पर्धेला मिळणार्‍या प्रतिसादावरून व अन्य लेखनाच्या दर्जानुसार स्पर्धेतील सर्व साहित्य प्रकार मिळून पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.\n१४. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम अंदाजे ऑक्टोबर २०१२च्या पहिल्या सप्ताहात आयोजित केला जाईल. कार्यक्रमाचा तपशील यथावकाश जाहीर केला जाईल.\n१५. स्पर्धेच्या लेखनाचे संकलन प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजक राखून ठेवत आहेत. स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याचा निर्णय घेतानाच स्पर्धकाने आपली प्रवेशिका अशा संकलनात प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजकांना दिल्याचे मान्य केले आहे असे समजण्यात येईल. सदर प्रवेशिकेबाबत याशिवाय कोणताही अधिकार अथवा जबाबदारी पूर्णपणे स्पर्धकाची राहील याची कृपया नोंद घ्यावी.\n१६. सदर स्पर्धेची जाहिरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या विविध माध्यमातून प्रसिद्धीदरम्यान सदर माहिती मधे होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी आयोजक सहमत असतीलच असे नाही. mimarathi.net येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.\n१७ जुलै हा दिवस माझ्यासाठी एकदम खास. आज विविध मराठी संस्थळावर लिहिणारा, मुक्त वावरणारा मी मुळात एक ब्लॉगर होतो, आहे आणि राहीन. ब्लॉग सुरु केल्यावर साधारण ८ महिन्यांनी पहिला मराठी ब्लॉगर मेळावा दादर, मुंबई येथे पार पडला. विविध ब्लॉगच्या नावा मागे दडलेले चेहरे सर्वप्रथम एकमेकांसमोर आले आणि आयुष्यात असंख्य जिवाभावाची माणसे जोडल्याचे समाधान मनोमन मिळाले. ह्याच वेळी मराठी ब्लॉगर्स आणि ट्रेकर्स असलेले, आम्ही काही तरुण मंडळी एकत्र आलो. सेनापतींच्या (“माबो”कर आणि “मीम”कर) सुपीक डोक्यातून आलेल्या कल्पनेने मराठी ब्लॉगर्स ट्रेकचे आयोजन केले, आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून, ऐनवेळी बहुतेक जणांची गळती झाल्याने आम्ही मोजके ६ जण विसापूरला गेलो. तरीसुद्धा एक अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी. त्याचवेळी आम्ही ठरवले होते, की किमान हा ट्रेक तरी दरवर्षी करायचा. पुढल्यावर्षी त्याच तारखेची आठवण ठेवत, एक आठवणीतला ट्रेक नाणेघाट मारला. अत्यंत मुसळधार पावसात केलेला तो ट्रेक, कधीच विसरू शकत नाही. तसंही प्रत्येक ट्रेक, भटकंती आपल्याला काहीनाकाही नवीन शिकवून जातेच. सह्याद्री सारखा शिक्षक आपल्याला मिळणे हे मोठे भाग्याचं.\nह्यावर्षी १७ जुलै एकदम आठवड्याच्या मध्ये आल्याने, काय करावे असा संभ्रम होता. मग दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवार-रविवारी काही जमतंय का असं बघु लागलो. मेलामेली सुरु झाली. पण राहून राहून एकच नाव समोर येत होते, कोकणकड्याचा रुबाब बाळगणारा हरिश्चंद्रगड. ह्या किल्ल्याने जवळपास चारवेळा चकवा दिला होता. आता हा करायचा म्हणून ठरले आणि ईमेल्स पाठवले. सुरुवातीला एकदम १४-१५ जण तयार झाले, आणि नेहमीप्रमाणे आदल्या दिवसापर्यंत मोजून ६ जण उरले. ह्यावेळी काही झालं तरी मी जाणार होतोच, एक हट्ट होता म्हणा हवं तर. मंडळी कमी झाल्याने खर्चाचा बोजा वाढू नये म्हणून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (आयला लई भारी वाटतंय वाचताना :D) वापरण्याचे ठरवले. आम्ही दादरहून इगतपुरी, मग तिथून राजूर आणि मग तिथून पाचनई हा मार्ग निवडला होता. पाचनईची वाट त्यामानाने सोपी आहे. परत येताना तोलार खिंडीतून येण्याचे ठरले.\nट्रेकला निघायच्या आधी दुपारी ट्रेनमध्ये जागा मिळतेय का, म्हणून आयआरसीटीसीला साकडे घातले आणि सायटीने नेहमीप्रमाणे असंबंध एरर देऊन माझा पाणउतारा केला. दीपकला फोन केला, तर त्याच्याकडे साईट ब्लॉक. मग शेवटी आनंदला फोन केला आणि सांगितले, की बघ तिकीट मिळतंय का ते. आमच्या सुदैवाने पाच जागा मिळाल्या आणि रात्री निदान तीन तास तरी पाठ टेकायला मिळेल म्हणून खु��� झालो. वाराणसीला जाणारी, महानगरी एक्सप्रेसमध्ये जागा मिळाली. पावसाचे अजिबात लक्षण नव्हते. आम्ही घामाने पार बेजार झालो होतो. ट्रेनमध्ये चढताच, टिपिकल मुंबईकरांना पडणारे यक्षप्रश्न आणि त्यावर उत्तरे शोधली. सर्वप्रथम पायातले बूट बोगीतल्या पंख्यावर विराजमान झाले. आपापले बर्थ पकडून सगळे आडवे झालो आणि डोळे मिटले.\nइतक्यात ठाणे का कल्याण आलं आणि “ए बबूआ….ए तनिक इधर आ….सठीया गये क्या, इलाह्बाद को बहोत टाईम हैं ” वगैरे चर्चा कानी पडल्या किंवा फेकल्या म्हणूया आणि माझी १० मिनिटाची सुखद झोप पार तुटली ती अगदी शेवटपर्यंत. मग मी धैर्य एकवटून खाली उतरलो आणी एका खिडकीशेजारी जाऊन अवघडून बसलो. समोर असलेल्या भैय्याचे प्रश्न बाऊन्सर जात असल्याने दोनदा हो, एकदा नाही आणि मध्येमध्ये हसून वेळ मारायचे ठरवले. बाकी मंडळी निवांत झोपली होती, आणि मला ३ वाजता सगळ्यांना उठवायची जबाबदारी दिली होती, त्याचं टेन्शन ते वेगळंच. झोप येत होती, पण येऊ दिली नाही. बाहेर प्रचंड पाऊस पडत होता. मुंबईत अजिबात पाऊस नाही, ह्या विषयवार एक चर्चासत्र त्या भैयाबरोबर पार पडल्यावर एक स्टेशन आले. बघतो तर इगतपुरी…. सगळ्यांना चट-चट चापट्या मारून उठवले आणि बॅगा घेऊन खाली उतरलो. निवांत झोपेत मिठाचा खडा टाकल्याने, नेहमीच्या पठडीतल्या पाच-सहा-दहा शिव्या पडल्या हे वेगळे सांगणे न लगे 😀\nतिथून गेलो जवळचं असलेल्या एसटीडेपोमध्ये, तिथे थोडा नाश्ता करून पहिल्या बसची वाट बघत बसलो.बघता बघता तिथे मुलांची गर्दी वाढली. २०-३० मिनिटात जवळपास १००-११० मुले तिथे आली. म्हटलं झालं कल्याण… काळजीपोटी सगळ्यांशी गप्पा मारत, ही लोकं कुठे जात आहेत त्याचा कानोसा घेतला. बहुतेक सगळे रतनगड (गटारीसाठी.. सोबत जेवणाचे टोप) आणि काही ५-६ जण कळसूबाईला निघाले होते. पाच वाजता पहिली एसटी आली आणि सगळेच त्यात घुसले. राजूर तिथून ४० किलोमीटर अंतरावर होते. आजवर केलेला सगळ्यात सुंदर एसटी प्रवास असं मी म्हणेन. रस्त्याच्या दुतर्फा शेती आणि मध्ये वळणावळणाचा चकचकीत डांबरी रस्ता. राजूरला पोचल्यावर तिथली मिसळ खाऊन अगदी तृप्त झालो आणि पाचनई बस उशिरा असल्याने ५०० रुपये देऊन एक गाडी केली. राजूरपासून पाचनई ३० किलोमीटर अंतर आहे. पाचनई गावातूनच समोर डोंगरांच्या कड्यांवरून कोसळणारे धबधबे आमचे स्वागत करायला तयार होते. गावात वाट विचार���न सरळ गडाकडे निघालो आणि प्रचंड पाऊस सुरु झाला. गडाची वाट एकदम सोपी आहे, दीड-दोन तासात आपण गडावर पोचतो.\nआता थोडं ह्या किल्ल्याविषयी, हरिश्चंद्र म्हटलं की आठवतो महाकाय कोकणकडा. हा किल्ला पुणे, नगर आणि ठाणे हे तिन्ही जिल्हे जिथे एकत्र मिळतात, त्यातल्या सर्वात उंचावर असलेल्या डोंगरावर वसलेला आहे. किल्ल्याचे बांधकाम साधारण पाचव्या-सहाव्या शतकातील आहे. गडावर पोचाताक्षणी हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर दिसते. नवव्या शतकातील हे मंदिर म्हणजे, मानवी कलाकृतीचा उत्तम नमुना. साधारण १६ मीटर उंची असलेले हे मंदिर, काळ्या कातळात असलेले ही मंदिर आपला श्रमपरिहार करते. गडावर अनेक भग्नावशेष पडून आहेत, त्यावरून जाणवते की तिथे खूप सारी मंदिरे आणि छोटेखानी महाल वगैरे होते. गावकऱ्यांच्यानुसार गडावर ५००-५५० शंकराच्या पिंड्या होत्या, त्या लोकांनी चोरून नेल्या आणि आता गडावर मोजून ३०-४० पिंड्या आहेत. लहान लहान मंदिरावर केलेली कलाकुसर निव्वळ अप्रतिम आहे. गणेश आणि महादेव ह्या दोन्ही देवांच्या अनेक लहान मोठ्या प्रतिकृती आपल्याला बघायला मिळतात. दानवरूपी असलेली काही शिल्पं ही गडावर आहेत. शंकराची खूप लहान-मोठी मंदिरे गडावर आहेत. हरिश्चंद्रेश्वर मंदिरासमोर १४ कोनाडे असलेली, विष्णूतीर्थ नमक पुष्करणी आहे. मंदिराच्या बाजूला ओढ्याच्या रुपाने वाहणारी मंगळगंगा नदी आहे. तिच्या प्रवाहाला लागून उजव्या बाजूला केदारेश्वराचे लेणं लागतं. साधारण ५ फुट थंडगार पाण्यात असेलेले ते शिवलिंग बघू आपसूक हर हर महादेव अशी आरोळी निघाली.\nपावसाचा जोर प्रचंड होता, त्यामुळे जास्त मज्जा घेता आली नाही. ज्या कोकणकड्यासाठी आम्ही आलो होतो, तो पार धुक्यात हरवून गेला होता. तरी तो सू…सू… हवा वर फेकत होता. काही यझ मंडळी दगड, नाणी खाली फेकून ते कसे वरती येतात ते बघा होते. त्यांची कीव आल्याखेरीज, मी अजून काही करू शकलो नाही. सांगून काही फायदा नव्हता. वाळीबा भारमल (याचे कुटुंब गडावर खाण्याची व्यवस्था बघतात), म्हणाला पावसात इथे किल्ला बघायला येऊ नये. काही दिसत नाही. ह्या पोरामुळेचं आम्हाला मुक्कामाला थांबायला गुहा मिळाली. गावाच्या पायथ्यावर हा मुलगा देवासारखा भेटला होता, त्याने सांगितलं तुमच्यासाठी एक गुहा ठेवतो आणि त्याने ते वचन पूर्ण केलं. बाकी अजून गड फिरायची इच्छा नव्हती. हा किल्ला प्रच��ड मोठा आहे. गणेश गुहेपासून तारामती शिखर गाठायला तीन तास लागतात. गुहेपासून कोकणकडा अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. पावसाळा संपल्यावर, हा किल्ला विकांत सोडून कुठल्याही इतर दिवशी करायचा आहे.\nआता खादाडी … 😉\n२६. गडावर पोचल्यावर गरमागरम पिठलं-भाकरी..\n२७. रात्री जेवणाला भात-वरण आणि बटाट्याची भाजी …\n२८. दुसऱ्या दिवशी सकाळी कांदे पोहे 🙂 🙂\nआता तुम्ही पावसात इथे जायचं म्हणत असाल तर जाऊ नका… पावसाळा संपल्यावर एक महिना जो असतो तेव्हा जा. तेव्हा तुम्हाला किल्ल्याशी बोलता/बघता येईल, तिथला इतिहास अनुभवता येईल, त्या तटबंदी तुमच्या मायेच्या स्पर्शाने सुखावून जातील, अजस्त्र कडे-कपारी तुम्हाला खंबीरपणाने कसे उभे राहायचे ते शिकवतील, त्या कोकणकड्याच्या मोठेपणाची जाणीव होईल, आपण निसर्गापुढे किती खुजे आहोत ते पटेल…. तेव्हा भेटूच परत….\n(ह्या किल्ल्याचे वर्णन सांगणाऱ्या तत्वसार ग्रंथातील ह्या चार ओळी, किल्ल्याचे अपार महत्त्व सांगून जातात…)\nहरिश्चंद्रनाम पर्वतु | तेथ महादेओ भक्तु\nसुरसिद्धागणी विख्यातु | सेविजे जो ||\nहरिश्चंद्र देवता | मंगळगंगा सरीता\nसर्वतीर्थ पुरविते |सप्त स्थान ||\n(प्रचि क्रमांक ८, २३, २५ आनंद काळेकडून साभार… )\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\nछत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी \n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्र��म – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/lesbian.html", "date_download": "2019-07-23T03:44:38Z", "digest": "sha1:L6OCQON5QYXXHSFVE6GM5RH62UZZ2RFP", "length": 8625, "nlines": 102, "source_domain": "zeenews.india.com", "title": "lesbian News in Marathi, Latest lesbian news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nसमलैंगिंक संबंधात असल्याचा धावपटू दुती चंदनचा खळबळजनक खुलासा\nसमलैंगिक असल्याचा खुलासा केल्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ\nमुंबई : तरुणीला करायचाय मैत्रिणीशी विवाह पण लिंग बदलासाठी डॉक्टरांचा नकार\nमुंबई : तरुणीला करायचाय मैत्रिणीशी विवाह पण लिंग बदलासाठी डॉक्टरांचा नकार\nतरुणीला करायचाय मैत्रिणीशी विवाह पण लिंग बदलासाठी डॉक्टरांचा नकार\nउत्तर प्रदेशातल्या एका तरूणीला लिंगबदल करून पुरूष व्हायचंय, पण...\nअॅक्शन सुपरस्टार जॅकी चॅनची मुलगी बेघर\nजगभरात लोकप्रिय असलेला, अॅक्शन सुपरस्टार जॅकी चॅनची मुलगी सध्या रस्त्यावर राहत आहे.\nविद्यार्थिनीच शिक्षिकेवर प्रेम... आईने विरोध केला म्हणून टाकलं मारून\nकवीनगरमध्ये एक धक्कादायक बाब घडली आहे.\nमासिक पाळी येणारा पुरूष भेटतो तेव्हा....\n'एलजीबीटी' कम्यूनिटी पाहण्याचा दृष्टीकोन,राग, अज्ञान, उत्सुकता माणसांप्रमाणे कशी बदलत जाते, हे या निमित्ताने अनुभवायला मिळालं\nइंटरसेक्स डॅनियल मॅन्डोन्साच्या संघर्षाची कहाणी\nआपल्या 'इंटरसेक्स' असण्याला समाज मान्यता आणि आदर मिळावा यासाठी तो झगडतोय.\nत्या दोघींच्या समलैंगिक संबंधांबद्दल नातेवाईकांना समजलं आणि...\nसमाजाला रुचत नाही म्हणून दबावाखाली येऊन दोन समलिंगी संबंध असणाऱ्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये एकीचा मृत्यू झालाय.\n'गे' मुलाला सुधारण्यासाठी आईनं केला रेप\nएका महिलेनं आपल्याच मुलावर रेप केल्याची धक्कादायक घटना बंगळुरूत समोर आलीय. आपला मुलगा गे असून त्याची समलैंगिकता दूर करण्यासाठी तीनं असं केल्याचं कळतंय.\nव्हिडिओ: सेलिना जेटलीचा गे राइट्सचा व्हिडिओ व्हायरल\nसमलैंगिकताच्या अधिकारांवर एक टिपिकल बॉलिवूड स्टाइल व्हिडिओ प्रसिद्ध झालाय ज्यात अभिनेत्री सेलिना जेटली आहे. युनायटेड नेशंसचा सर्वाधिक व्हायरल झालेला आणि बघितला गेलेला हा व्हिडिओ झालाय. या म्यूजिकल व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक जणांनी पाहिलंय.\nमला विद्याबरोबर करायचाय बेडसीन- शर्लिन\nप्लेबॉय मासिकासाठी न्यूड फोटोशूट करणाऱ्या शर्लिन चोप्राने आता पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे. पण हा वाद तिने तिच्यापुरता न ठेवता विद्या बालनलाही यात ओढलं आहे.\nभरधाव कारने आठ जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू\nएमटीएनलच्या इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचा एक कर्मचारी रुग्णालयात दाखल\nटीम इंडियाचा दरवाजा ठोठावतोय हा मराठमोळा शिलेदार\nकर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांना दणका\nपेट्रोलपंप कायमचे बंद होणार, भारतात भडकणार ई-कार वॉर\n'पाकिस्तानात जा, मी तिकीट देतो...' आजम खानवर भडकला बॉलिवूड अभिनेता\nवेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाकडून खेळणार हे दोन 'भाऊ'\nसरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचा नवा डाव, पण कुमारस्वामींचं मुख्यमंत्रीपद जाणार\n१ ऑगस्टपासून क्रिकेटमध्ये २ नवे नियम\nकुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-rain-satara-maharashtra-1091", "date_download": "2019-07-23T03:49:38Z", "digest": "sha1:PCIH6M7BGJN5QK4PAJ3Y37U473AAV23B", "length": 13289, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Agrowon, rain, Satara, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यातील दुष्काळी तालुक्‍यात पावसाचा जोर\nसाताऱ्यातील दुष्काळी ता���ुक्‍यात पावसाचा जोर\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nसातारा : जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव, खंडाळा व कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍यांत बुधवारी पावसाचा जोर वाढला होता. या तालुक्‍यांतील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले असून अनेक ओढे, नाले पाण्याने भरून वाहू लागले आहेत.\nसातारा : जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव, खंडाळा व कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍यांत बुधवारी पावसाचा जोर वाढला होता. या तालुक्‍यांतील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले असून अनेक ओढे, नाले पाण्याने भरून वाहू लागले आहेत.\nजिल्ह्यात गुरुवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण सरासरी ९.१ मिमी पाऊस झाला आहे.\nगेल्या चार दिवसांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील सातारा, पाटण, जावली, कऱ्हाड, वाई, महाबळेश्वर तालुक्‍यात पावसाचा जोर कमी झाला असून हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी झाला. मात्र दुष्काळी फलटण, माण, खटाव, खंडाळा व कोरेगाव या तालुक्‍यात अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. या भागातील खरीप पिकांना तसेच रब्बी हंगामाच्या तयारीस हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.\nसातारा ४.७, जावळी ३.७, कोरेगाव ३.३, कराड ५.८, पाटण ०.८, फलटण २९.१, माण १९.८ , खटाव १७.२, वाई २.८, खंडाळा-१०.८, महाबळेश्वर २.०.\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्ध�� विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/09/blog-post_378.html", "date_download": "2019-07-23T03:43:41Z", "digest": "sha1:QAEIRRUDJOHERUGS7Y4TABWGCHCG7KJA", "length": 5493, "nlines": 91, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची मुलाखत | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\n'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची मुलाखत\nDGIPR ८:२२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. २७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची 'सर्वांसाठी घरे' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.\nबी.डी.डी चाळींचा पुनर्विकास, गिरणी कामगारांना हक्काची घरे, कोळीवाडे व गावठाणे विकासासाठी विकास नियोजन आराखडा, 'सर्वांसाठी घरे' योजना, नागरी भागातील झोपडपट्ट्यांच्या व जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासनाचे धोरण, संक्रमण शिबिरातील रहिवाशांना घरे देण्याकरिता शासनाचे धोरण याविषयी सविस्तर माहिती जय महाराष्ट्र कार्यक्रमात राज्यमंत्री श्री. वायकर यांनी दिली आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/mumbai-more-than-three-lakh-student-want-to-become-b-com/", "date_download": "2019-07-23T02:35:19Z", "digest": "sha1:RBRLC6X6D66PC4IVFLIH2ONCVEENP3AK", "length": 13479, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "सवातीन लाख विद्यार्थ्यांना व्हायचेय बी. कॉम | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमा��स्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश…\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nसवातीन लाख विद्यार्थ्यांना व्हायचेय बी. कॉम\nमुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. यंदाही आर्ट्स आणि सायन्सपेक्षा कॉमर्ससाठी सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. सवातीन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कॉमर्स प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.\nमुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया 29 मे ते 15 जून या कालावधीत राबवली होती. त्यात 2 लाख 62 हजार 128 ��िद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी 7 लाख 83 हजार 896 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील 3 लाख 28 हजार 690 विद्यार्थ्यांनी बी.कॉमच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. 18 जून ते 20 जूनदरम्यान कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलउभय संघांना हवाय दुसरा विजय, वेस्ट इंडीज-बांगलादेशमध्ये आज टक्कर\nपुढीलडॉक्टर मारहाण प्रकरण, खासगी डॉक्टरांचा आज देशव्यापी संप\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\nपूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार, अतिधोकादायक आढळल्यामुळे निर्णय\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश...\nनगरमध्ये ‘आदित्य संवाद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रीरामपुरात दणदणीत मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5525157581056090233&title=Tree%20plantation%20by%20Maharashtra%20government&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-23T03:34:12Z", "digest": "sha1:JOLVGLC3X7DCRNFBJUUTZEBVMZCIJXG7", "length": 27835, "nlines": 135, "source_domain": "bytesofindia.com", "title": "५० कोटी वृक्षलागवडीच्या निमित्ताने...", "raw_content": "\n५० कोटी वृक्षलागवडीच्या निमित्ताने...\nबदलत्या हवामानात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा उ���ाय आहे तो झाडे लावण्याचा. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील तीन कोटी सात लाख हेक्टर क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आहे, परंतु याचे प्रमाण वाढवण्याची गरज ध्यानात घेऊन ३३ टक्के क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणण्यासाठी ५० कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आला आहे. या निमित्ताने वृक्षलागवडीसंदर्भातील विवेचन करणारा हा लेख...\nसर्वसामान्य नागरिकांना मुळातच निसर्ग जपण्याची आंतरिक ओढ असते. त्यांच्या या आंतरिक भावनेला हात घातला आणि त्यांना सजग केले, तर खरोखरच मोठे काम होऊ शकते. दर वर्षी पाच जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो, परंतु ही तारीख आपल्या हवामानाला सुसंगत वाटत नाही. हवामानातील बदलांमुळे अलीकडे मृग नक्षत्राचा पाऊस बेभरवशाचा झाला आहे. दोन-तीन पाऊस पडल्यावर रोपे लावली, तर ती तग धरण्याची, जगण्याची शक्यता अधिक असते. म्हणून मृगाचा आणि आर्द्राचा पाऊस पडून गेल्यावर म्हणजेच जुलै महिन्यात झाडे लावली आणि त्यांची निरंतर जोपासना केली तर अधिक फायदेशीर ठरेल. यंदाचे असह्य करून टाकणारे तापमान, पाण्याची तीव्र टंचाई आणि न भूतो न भविष्यति असा भीषण दुष्काळ व त्यामुळे एकंदर जनमानसावर, सृष्टीवर झालेल्या परिणामांमधून उद्भवलेल्या अनेकविध समस्यांचा वेध घेत असताना हे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे झाडे लावणे त्यांची जोपासना करणे, त्यांना जगवणे. झाडांची संख्या वाढली, तरच या समस्या सुटणार आहेत. एका पर्यावरण शास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे, की झाड म्हणजे आकाशाला जमिनीचे निरोप देणारे टॅावर आहेत. झाडांमार्फत ठरावीक काहीतरी संदेश यंत्रणा कार्यान्वित आहे, जी पाऊस-ऊन-वारा यांना नियंत्रित करते, असे त्याने सप्रमाण सिद्ध केले आहे. झाडे आकाशाला निरोप देतात, असा नुसता विचार केला, तरी सद्य परिस्थितीत निसर्गाला वाचवण्याचे प्रयत्न मनापासून करावेसे वाटतात.\nपर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर समाजातील सर्वच घटकांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपल्या भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी ते फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षणाची आठवण केवळ पर्यावरणदिनीच येत असेल, तर ती आपली एक भयंकर चूक आहे असे समजावे. जग बदलत राहणार, नवनवीन शोध आणि तंत्रज्ञान आपल्या जीवनात परिवर्तने घडवतच रा��णार. मोठी मोठी शहरे उभारली जाणार, आपले जीवन अधिक सुखमय व्हावे, म्हणून प्रयत्न करत राहणार. याचा अर्थ निसर्गाचे चक्र रोखण्याचा परवाना आपल्याला मिळाला असे नाही. ग्लोबल वाॉर्मिंगची चर्चा केवळ जागतिक स्तरावर किंवा राष्ट्रीय पातळीवर करण्यासाठी नाही, तर त्यावर आपण सर्वांनी मिळून मात करण्यासाठी शाश्वत रक्षणाचा मार्ग अवलंबल्यास हिताचे ठरेल. मागील पिढी शाळेत शिकली त्या वेळी निसर्गच मुख्य शिक्षक होता. पर्यावरण, वन्य प्राणी, झाडे-वनस्पती, जंगले हे आताच्या पुस्तकातले विषय मागच्या पिढीचे सोबती होते.\nग्रामीण भागात अजूनही पर्यावरणाचे जतन केले जाते, परंतु छोट्या–मोठ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढतच आहे. या दृष्टीने शाळेपासूनच अगदी गांभीर्याने याविषयी शास्त्रशुद्ध ज्ञान मिळावे यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ‘आयआयटीएम’ या संस्थेच्या अभ्यासात नुकतेच असे आढळले आहे, की आपण आयुष्यातील सरासरी साडेतीन वर्षे प्रदूषित हवेमुळे कमी करत आहोत. एका दृष्टीने ही आत्महत्याच म्हणावी लागेल वाहनांमुळे उत्सर्जित होणारे प्रदूषित वायू मनुष्याच्या शरीरात गेल्यामुळे श्वसनाचे विकार होण्याचे प्रमाण राज्यात सात टक्क्यांपर्यंत गेले आहे. त्यामुळे आपण काही छोट्या गोष्टी आताच केल्या, तर त्याचे दीर्घकालीन परिणाम नक्कीच दिसतील.\nसंतुलित पर्यावरणामुळे निसर्गाचे चित्र बिनबोभाटपणे फिरत राहते. जैवविविधतासुद्धा या चक्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. जंगलांची भूमिका तर अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रीय वननीती १९८८च्या धोरणानुसार एकूण भैागोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे असताना राज्यात हे प्रमाण साधारण २० टक्के इतके आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रगतिशील आणि आघाडीचे राज्य आहे. राज्यातील तीन कोटी सात लाख हेक्टर क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आहे. परंतु याचे प्रमाण वाढवण्याची गरज ध्यानात घेऊन ३३ टक्के क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणण्यासाठी ५० कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाच्या वतीने यंदा करण्यात आला आहे. वने ही पर्यावरण संतुलनासाठी आणि माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाची आहेत. शुद्ध हवेपासून ते वनोपजांपर्यंत विविधांगांनी ती माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडली गेली आहेत. त्या���मुळे वनांची निर्मिती, वनसंरक्षण आणि संवर्धनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nझाडे आपल्याला काय देतात\nएक झाड ५० वर्षांत वायू प्रदूषणामुळे होणारे ३५ लाख रुपयांचे नुकसान टाळते. एक झाड ४० लाख रुपये किमतीच्या पाण्याचे रिसायकलिंग करते. एक झाड एका वर्षात तीन किलो कार्बन डायऑक्साइडचा नाश करते. एक परिपूर्ण झाड एक हजार माणसांचे जेवण शिजविण्यासाठी उपयोगी पडते. एका झाडापासून आसपासच्या परिसरातील तापमान दोन अंशांनी कमी होते. एक झाड १२ विद्यार्थ्यांची वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते. एका झाडामुळे १०० पक्षी घरटी बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या २५ पिढ्या जन्माला येतात. मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास त्याची संख्या लाखांवर जाते. एक झाड धुपीमुळे होणारे १८ लाख रुपयांचे नुकसान थांबवते.\nएक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्यापासून ते आरामखुर्चीपर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठीपासून स्मशानातील लाकडांपर्यंत साथ देते. एक झाड आपल्या पालापाचोळ्याची भर टाकून जमिनीचा कस वाढवते. एक झाड फळे, फुले, बिया देते. परिसरात जास्त प्रमाणात असलेली झाडे पावसासाठी पोषक वातावरण तयार करतात. झाडे ही पावसाचे पडणारे पाणी जमिनीमध्ये मुरविण्यासाठीही मदत करतात. पूर्वी वृक्ष भरपूर होते, म्हणून पाणी मुबलक उपलब्ध होते. मुसळधार पावसात झाडे नसलेल्या भागातील माती सैल झाल्यामुळे पाण्याबरोबर सहज वाहून जाते. परंतु वृक्ष असलेल्या ठिकाणी झाडांची मुळे माती धरून ठेवतात. मातीची झीज होत नाही. एकंदरीतच मृद व जलसंधारणाचे महत्त्वाचे काम झाडे करतात. अशुद्ध हवा शुद्ध करण्यासाठी झाडांची गरज आहे. वड, पिंपळ, तुळस इत्यादी झाडे आपणास शुद्ध हवा देतात. वृक्षाच्या सान्निध्यात मन प्रसन्न होते. कारण हवा शुद्ध असते. झाडे प्रदूषण नियंत्रणात ठेवतात. तेव्हा निरामय आरोग्यासाठी ओतप्रोत भरलेल्या निसर्गाची कुशी आपल्याला हवी असेल तर झाडे लावायलाच हवी.\nझाडे लावताना स्थानिक झाडांचा विचार जरूर करावा. पर्यावरणपूरक झाडांची लागवड करून आपल्याबरोबर इतर वन्यजीवांचाही जीव वाचवावा. हवामान स्वच्छ ठेवण्यासाठी थुजा, पळस, सावर, कदंब, अमलताश ही झाडे लावावीत. पळस व चारोळी ही झाडे हवेतील प्रदूषण दर्शवतात. वड, पिंपळ, उंबर, नांद्रूक, कडुनिंब, कदंब ही झाडे १२ तासांपेक्षा अधिक काळ प्राणवायू देणारी आहेत. धुळीचे कण व विषारी वायूपासून संरक्षण करण्यासाठी आंबा, अशोक, बकुळ, सोनचाफा, जास्वंद, पारिजातक, रातराणी, मेहंदी, तुळस, मोगरा हे सर्व जीवनदायी वृक्ष लावावीत.\nपिंपळ, करंज, पुत्रजीवी, उंबर, अशोक, शिरीष, आंबा, सीताफळ, जांभूळ, रामफळ, अमलताश, पेरू, बोर, कडुनिंब, आवळा, चिंच, कदंब, मोह, बेल ही झाडे औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण निवारणासाठी लावावीत. विविध रोगांवर हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडुनिंब, करंज, रिठा, निरगुडी या औषधी वनस्पती मानवजातीला अत्यंत उपयुक्त आहेत. शेतजमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उंबर, करंज, साधी बाभूळ, शेवरी ही झाडे उपयुक्त आहेत. आवळा, अंजीर, फणस, चिंच, तुती, करवंद, बोर,करंज ही झाडे वनशेतीसाठी उपयुक्त आहेत. रस्त्याच्या मधील भागात कोरफड, शेर, कोकली, रुई, जट्रोफा, अश्वगंधा, सीताफळ ही झाडे लावावीत. बांबू, हादगा, शेवगा, शेवरी, तुती, भेंडी, तुळस, कडुनिंब, कढीपत्ता ही झाडे शेताच्या बांधवार लावण्यास योग्य आहेत. शेताच्या कुंपणाला सागरगोटा, चिल्लर, शिकेकाई, हिंगणी, घायपात, जट्रोफा ही झाडे लावावीत. रक्तचंदन, चंदन, उंबर, बकुळ, पारिजातक, बेल ही झाडे घराभोवती लावण्यास योग्य आहेत. सरपणासाठी देवबाभूळ, खैर, बाभूळ, हिवर, धावड, बांबू ही झाडे उपयुक्त आहेत. वरीलप्रमाणे वृक्ष लागवड केल्यास आपल्या परिसरातील जैवविविधता संरक्षित होण्यास मदत होते.\nसमाजाची मानसिकता बदलण्यासाठी शासनापेक्षाही सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ कायदे करून किंवा फक्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संरक्षण होणार नाही. अनेक लहान लहान गोष्टींमधून आपण सुरुवात करू शकतो. आपल्या राज्यात वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. तिचा वापर काटकसरीने केला, तर वीज वाचेल. सौर शेगडी, सूर्यचूल वापरली, तर गॅसची बचत होईल. सार्वजनिक वाहनाने प्रवास केल्यास इंधनबचत होईल, कागदाच्या दोन्ही बाजू लिखाणासाठी वापरल्यामुळे कागदाची बचत होईल. शासनातील कागदांचा अनावश्यक वापर कमी करण्याचीसुद्धा गरज आहे. ‘पेपरलेस वर्क’वर भर देण्याची आवशकता आहे. प्लास्टिक कॅरीबॅग वापरण्यापेक्षा कापडी पिशव्यांवर भर द्यावा. पर्यावरणपूरक विकास हा आपल्या सर्वांचा ध्यासच नव्हे, तर श्वासही झाला पाहिजे आणि यासाठी साधी सोपी सूत्रे पाळली पाहिजेत. कमीत कमी वृक्षतोड होईल असा आराखडा तयार करणे, ज्या झाडांची तोड अपरिहार्य आहे, त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांची जोपासना करणे आवश्यक आहे.\n‘फॉरेस्ट’ या शब्दातच फूड, ऑक्सिजन, रेन, एनर्जी, सॉईल आणि टिक असे जीवनाशी संबंधित सर्व घटक समाविष्ट असल्याने पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर वनाचे महत्त्व ओळखण्याची गरज आहे. शासनाने जरी आपली जबाबदारी समजून हा उपक्रम सुरू केला असला, तरी शाश्वत विकासासाठी पर्यावरण आणि चांगल्या पर्यावरणासाठी वृक्षाचे महत्त्व समजून नागरिकांचा सहभाग वाढणे आणि त्यात सातत्य असणे हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘आता एकच लक्ष्य, ५० कोटी वृक्ष’ असा संकल्प करून या वसुंधरेचे सौंदर्य जपू या\nआणि आपल्या उज्ज्वल भवितव्याची मजबूत पायाभरणी करू या समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करू या\n- डॉ. आदिनाथ ताकटे\nप्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे)\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nपर्यावरण संवर्धनासाठी लोकप्रतिनिधींचा अनोखा निर्धार ‘पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड काळाची गरज’ सागरी प्रदूषण रोखण्यासाठी भारताचा नॉर्वेशी करार मॅक्सम्युलर भवनतर्फे पर्यावरण विषयावरील परिषद ‘मानव उत्थान’तर्फे प्रदूषणाविरोधात उच्च न्यायालयाला पत्र\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअष्टावक्र-नाथगीता पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन\nअरुअप्पा जोशी अकादमीत बँकिंग विषयावर कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-serious-drought-six-talukas-varhad-13170", "date_download": "2019-07-23T03:48:35Z", "digest": "sha1:5KFVOJETLIPQQWG2K2BH7QKH4NUQZ23S", "length": 17405, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Serious drought in six talukas in Varhad | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही क���ू शकता.\nवऱ्हाडात सहा तालुक्‍यांत गंभीर दुष्काळ\nवऱ्हाडात सहा तालुक्‍यांत गंभीर दुष्काळ\nबुधवार, 24 ऑक्टोबर 2018\nअकोला : अनियमित आणि सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे वऱ्हाडात अकोला व बुलडाणा जिल्ह्यात सहा तालुक्‍यांमध्ये दुष्काळी स्थिती गंभीर आहे. या तालुक्‍यांमध्ये दुष्काळाच्या नव्या निकषानुसार ट्रिगर-२ (दुसरी कळ) लागू झाला असल्याने या तालुक्‍यातील गावांमध्ये पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा कृषी यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.\nअकोला : अनियमित आणि सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे वऱ्हाडात अकोला व बुलडाणा जिल्ह्यात सहा तालुक्‍यांमध्ये दुष्काळी स्थिती गंभीर आहे. या तालुक्‍यांमध्ये दुष्काळाच्या नव्या निकषानुसार ट्रिगर-२ (दुसरी कळ) लागू झाला असल्याने या तालुक्‍यातील गावांमध्ये पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा कृषी यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.\nवऱ्हाडात बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर आणि शेगाव, तर अकोला जिल्ह्यात अकोला तालुक्‍यात दुष्काळाची दुसरी कळ लागू झाली आहे. दुसरी कळ लागू होणे म्हणजे ही परिस्थिती गंभीर असल्याचे मानले जाते. मध्यम स्वरूपाचा दुष्काळही बऱ्याच तालुक्‍यांमध्ये आहे. यात अकोला जिल्ह्यात बाळापूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा हे तालुके मोडतात. बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर, मोताळा, सिंदखेडराजा या तालुक्‍यांचा समावेश आहे. याशिवाय वाशीम जिल्ह्यातील रिसोड हा एकमेव तालुका मध्यम स्वरूपातील दुष्काळ या गटात बसला आहे.\nअकोला व वाशीम जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली खरी मात्र दोन पावसांमध्ये मोठ्या अंतराचे खंड पडले. बुलडाणा जिल्ह्यात सरासरीच्या ६९ टक्केच पाऊस झाला. त्यातही या जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर, या तालुक्‍यांमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला. खरिपात लागवड केलेल्या मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची उत्पादकता जेमतेम आहे. कपाशीचे उभे पीक ओलाव्याअभावी सुकत आहे. झाडांवर जेवढ्या बोंड्या लागल्या त्यातून कापूस येत आहे. अकोल्यात खारपाण पट्ट्यात सोयाबीनची उत्पादकता ५० किलोपासून तीन क्विंटलपर्यंत आलेली आहे. सध्या कपाशी व तुरीचे पीक उभे आहे. या पिकांमधून किती उत्पन्न येईल, याची शाश्‍वती दिसून येत नाही. परतीचा पाऊसही न झाल्याने रब्बी हंगामावर परिणाम होणार आहे.\nअकोल्यात काही प्रकल्पांमधून रब्बीसाठी पाणी दिले जात आहे. त्यामुळे ही पिके येऊ शकतील. परंतु बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून केवळ १७ टक्के पाणीसाठा असल्याने सर्व प्रकल्पांतील पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे व तातडीने उपसा बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. शासकीय यंत्रणांना नव्या निकषानुसार माहिती गोळा करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, ही माहिती एकत्रित केल्यानंतर ३१ ऑक्‍टोबरला दुष्काळावर अंतिम मोहोर उमटण्याची शक्‍यता आहे. शासनाने यासाठी तातडीने ट्रीगर दोन लागू झालेल्या तालुक्‍यांची माहिती संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.\nअकोला akola खामगाव khamgaon मलकापूर वाशीम दुष्काळ ऊस पाऊस मूग उडीद सोयाबीन कापूस उत्पन्न रब्बी हंगाम पाणी water\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार ���ाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.wysluxury.com/alabama/?lang=mr", "date_download": "2019-07-23T02:37:55Z", "digest": "sha1:M7UXAW4SIOBFFIZXUF5S4Y4ALIZP7SZG", "length": 28359, "nlines": 196, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "पासून किंवा मला जवळ अलाबामा विमान भाड्याने खाजगी जेट सनद उड्डाणाचा", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nपासून किंवा मला जवळ अलाबामा विमान भाड्याने खाजगी जेट सनद उड्डाणाचा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nपासून किंवा मला जवळ अलाबामा विमान भाड्याने खाजगी जेट सनद उड्डाणाचा\nशीर्ष कार्यकारी खासगी जेट सनद उड्डाणाचा अलाबामा विमान भाड्याने कंपनी मला कॉल जवळ 888-247-5176 रिक्त पाय सेवा मोफत किंमत कोट. आपण पासून किंवा व्यवसायासाठी अलाबामा क्षेत्र खाजगी जेट ए���र सनद उड्डाणाचे शोधत आहात, आणीबाणी, पाळीव प्राणी अनुकूल विमानात वैयक्तिक आनंद आपण जलद आणि सहज आपल्या पुढील गंतव्य करा सर्वोत्तम विमान कंपनी मदत करू द्या\nव्यवसाय उड्डाणासाठी, चार्टर सेवा सहकारी व्यत्यय न व्यवसाय सभा करू शकता, जेथे त्यांच्या यात्रा बहुतांश करण्यासाठी एक खाजगी सेटिंग उपलब्ध. आपले उड्डाण अनेकदा जवळ आपल्या घरी विमानतळावर वर आपण निवडून आपल्या गंतव्य जवळ एक आपण घेऊ शकता, वेळ आपल्या ट्रिप जमिनीवर प्रवास आवश्यक आहे कमी.\nजेट सनद प्लेन सेवा ऑफर यादी:\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nत्या वेळी लक्षात ठेवा, सोई, आणि प्रवेश शब्द काही लोक खाजगी जेट अर्धसूत्रण विभाजनात अक्रियाशील विचार करता, तेव्हा विचार शकते आहेत\nआपण अलाबामा एक खाजगी जेट चार्टर उड्डाण सेवा भाड्याने असाल तर वेळ गेल्या एक गोष्ट असू शकते प्रतीक्षा. सरासरी प्रतीक्षा वेळ अंदाजे आहे 4 ते 6 मिनिटे. सामान चेक येथे लांब ओळी टाळून करताना आपण आपल्या उड्डाण सुरू, तिकीट, सुरक्षा आणि आपली विमान बोर्डिंग.\nआपण अपेक्षा अन्न प्रकार निर्देशीत करू शकता, आपण बाजूने घेऊ इच्छित, आपण इच्छुक दारू ब्रँड आणि अधिकाऱ्यांविरुद्ध वा मित्रांची संख्या. हे सर्व आपल्या आवश्यकता त्यानुसार ऐच्छिक करता येऊ शकते.\nतुमच्याकडून किंवा अलाबामा क्षेत्र रिक्त पाय करार शोधू शकते 'एक खाजगी जेट रिक्त परत उड्डाण गुन्हा दाखल एकच मार्ग एअरलाइनसह उद्योगात वापरला जातो.\nअलाबामा वैयक्तिक विमान chartering अधिक माहितीसाठी खाली आपला सर्वात जवळचा असेल तेथील पहा.\nजवळचे विमानतळ तुम्ही करणारे हवाई परिवहन & बर्मिंगहॅम बाहेर, मांट्गम्री, मोबाइल, हंट्सविल, अलाबामा लक्झरी अधिकार उड्डाणे लहान सर्व जेट प्रकार प्रवेश आहे, मध्यम, मोठ्या अगदी खूप मोठ्या आकाराचा जेट्स . सायटेशन कोणत्याही एरोस्पेस विमानाचा एयरलाईन निवडा, समान्यत: हातगाडीवरून माल विकणारा फेरीवाला, फ, बहिरी ससाणा, चॅलेंजर, आखात प्रवाह, ग्लोबल एक्सप्रेस, बैठक सहकार्य साठी बोईंग व्यवसाय जेट, वैयक्तिक शनिवार व रविवार सुट्टी. आम्ही फक्त काही तास आपल्या सर्व जेट अधिकार उड्डाणे लावू शकता. येथे आपल्या ��ुढील जेट चार्टर फ्लाइट बुक करण्यासाठी खाते कार्यावर कॉल मोकळ्या मनाने 888-247-5176.\nखासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ अलाबामा\nअलाबस्टर, AL किलीन, AL हंट्सविल, AL अत्यंत उत्त्तम व्यक्ती किंवा वस्तू सिटी, AL\nबेस्सेमर, AL फ्लॉरेन्स, AL मोबाइल, AL Prichard, AL\nबर्मिंगहॅम, AL गॅड्स्डेन, AL मांट्गम्री, AL Tuscaloosa, AL\nव्यावसायिक सेवा - प्राथमिक विमानतळ\nबर्मिंगहॅम ब ः n ब ः n Krb n ः बर्मिंगहॅम-Shuttlesworth आंतरराष्ट्रीय विमानतळ पी-एस 1,325,897\nकिलीन DHN DHN काइल ः n किलीन प्रादेशिक विमानतळ पी-एन 46,792\nहंट्सविल HSV HSV KHSV हंट्सविल आंतरराष्ट्रीय विमानतळ (कार्ल टी. जोन्स फील्ड) पी-एस 519,785\nमोबाइल MOB MOB KMOB मोबाइल प्रादेशिक विमानतळ पी-एन 278,053\nमांट्गम्री एमजीएम एमजीएम Khangn मांट्गम्री प्रादेशिक विमानतळ (Dannelly फील्ड) पी-एन 175,619\nव्यावसायिक सेवा - Nonprimary विमानतळ\nबेस्सेमर EKY Keke बेस्सेमर विमानतळ आर 0\nअव्यवस्थित सिटी हे PLR हे PLR KPLR सेंट. करण County Airport आर 0\nअबेविला 0J0 अबेविला महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nअल्बर्टविले 8A0 अल्बर्टविले प्रादेशिक विमानतळ (थॉमस जॉन. Brumlik फील्ड) तो GA 2\nअलेक्झांडर सिटी ALX ALX KALX थॉमस क. रसेल फील्ड तो GA 0\nAliceville AIV AIV KAIV जॉर्ज अस्सल बात विमानतळ तो GA 0\nआंदालुसिया / वर 79जॉन दक्षिण अलाबामा प्रादेशिक विमानतळ (बिल बेंटोन फील्ड) तो GA 0\nअण्निस्टोन ANB ANB KANB अण्निस्टोन प्रादेशिक विमानतळ (अण्निस्टोन महानगर होते) तो GA 1,598\nअटमोर 0R1 अटमोर महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nतांबूस AUO AUO Rowe तांबूस विद्यापीठ प्रादेशिक विमानतळ (ऑबर्न-Opelika रॉबर्ट जी होता. Pitts) तो GA 360\nबे मिन्ट्टे 1R8 बे मिन्ट्टे महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nब्रेवटोन 12जॉन ब्रेवटोन महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nबटलर 09एक बटलर-चोक्तौ County Airport तो GA 0\nकॅम्डेन 61एक कॅम्डेन महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nकेंद्र पाईप KPYP केंद्र-पेडमोंट-चेरोकी तालुका प्रादेशिक विमानतळ तो GA 0\nक्लेटन 11एक क्लेटन महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nकल्लमॅन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक Krcnd कल्लमॅन प्रादेशिक विमानतळ (फॉल्सम फील्ड) तो GA 0\nडाउफिन बेट 4R9 यिर्मया डेंटोन विमानतळ (डाउफिन आइलॅंड होते) तो GA 0\nडेकातुर DCU DCU KDCU Pryor फील्ड प्रादेशिक विमानतळ तो GA 0\nडेमोपॉलिस द्या KDYA डेमोपॉलिस प्रादेशिक विमानतळ (डेमोपॉलिस महानगरपालिका होते) तो GA 0\nएल्बा 14जॉन कार्ल फॉल्सम विमानतळ तो GA 0\nEnterprise EDN ईटीएस करण्यासाठी Enterprise महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nसदाहरित GZH KGZH मिडलटन फील्ड तो GA 0\nफायट्टे M95 रिचर्ड आर्थर फील्ड तो GA 0\nFlorala 0J4 Florala महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nफोली 5R4 फोली महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nफोर्ट पेने 4A9 Isbell फील्ड तो GA 0\nगॅड्स्डेन GAD GAD kgad ईशान्य अलाबामा प्रादेशिक विमानतळ (गॅड्स्डेन महानगरपालिका होते) तो GA 0\nजिनिव्हा 33जॉन जिनिव्हा महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nग्ृीनस्बॉरो 7A0 शिकागो महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nग्रेयेनविल दुबई KPRN मॅक Crenshaw मेमोरियल विमानतळ तो GA 0\nग्रोव्ह हिल 3A0 ग्रोव्ह हिल महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nगल्फ सावली JKA म्युच्युअल KJKA जॅक एडवर्ड्स विमानतळ तो GA 55\nगुंटरसविले 8A1 गुंटरसविले महानगरपालिका विमानतळ (जो Starnes फील्ड) तो GA 0\nहॅलेविले 1M4 Posey फील्ड तो GA 0\nहॅमिल्टन HAB HAB अपंग मारीया तालुका - विल्यम रँकिनचा Fite विमानतळ तो GA 0\nहार्टस्ले 5M0 हार्टस्ले-मॉर्गन तालुका प्रादेशिक विमानतळ (Rountree फील्ड होते) तो GA 0\nभूशीर 0J6 भूशीर महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nहंट्सविल MDQ KMDQ मॅडिसन काउंटी कार्यकारी विमानतळ (टॉम अगदी जूनियर. फील्ड) तो GA 26\nजॅक्सन 4R3 जॅक्सन महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nलॅनेट 7A3 लॅनेट महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nमारीया A08 Vaiden फील्ड तो GA 30\nमोबाइल BFM BFM KBFM मोबाइल डाउनटाउन विमानतळ (Brookley Aeroplex होते) तो GA 2,410\nमसल शोल्स किल्ल्याचा किल्ल्याचा KMSL वायव्य अलाबामा प्रादेशिक विमानतळ तो GA 802\nOneonta 20एक रॉबिन्स फील्ड तो GA 0\nओझर्क 71जॉन ब्लॅकवेल फील्ड तो GA 0\nसुधारणा 3M8 उत्तर Pickens विमानतळ तो GA 0\nरोआनोके 7A5 रोआनोके महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nRussellville M22 बिल Pugh फील्ड (Russellville महानगरपालिका विमानतळ होता) तो GA 0\nScottsboro 4A6 Scottsboro महानगरपालिका विमानतळ (शब्द फील्ड) तो GA 0\nसेल्मा SEM SEM Kshen क्रेग फील्ड तो GA 2\nसेंट. इल्मो 2R5 सेंट. इल्मो विमानतळ तो GA 0\nSylacauga SCD KSCD Sylacauga महानगरपालिका विमानतळ (मर्केल फील्ड) तो GA 0\nट्रॉय निकम निकम KTOI ट्रॉय महानगरपालिका विमानतळ (एन. केनेथ कॅंबेल फील्ड) तो GA 0\nTuskegee 06एक Moton फील्ड महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nकेंद्रीय स्प्रिंग्स 07एक जेम्स फ्रँकलीनचा चेंडू फील्ड तो GA 20\nWetumpka 08एक Wetumpka महानगरपालिका विमानतळ तो GA 0\nइतर सार्वजनिक वापर विमानतळ (बिअर सूचीबद्ध नाही)\nएडिसन 2A8 एडिसन महानगरपालिका विमानतळ\nआर्ड्मुर 1M3 आर्ड्मुर विमानतळ\nBayou ला Batre 5R7 रॉय ई. रे विमानतळ\nक्रेओल 15एक मार्क रेनॉल्ड्स / उत्तर मोबाइल County Airport\nडबल स्प्रिंग्स 3M2 डबल स्प्रिंग्स-विन्स्टन County Airport\nEutaw 3A7 Eutaw महानगरपालिका विमानतळ (तळ बंद)\nफेअर होप 5AL मासे नदी सागरी विमान तळ\nफोर्ट ठेव 67एक फोर्ट डिप��झिट-Lowndes County Airport\nतांबूस पिंगट रंग हिरवा M38 तांबूस पिंगट रंग हिरवा विमानतळ\nहंट्सविल 3M5 Moontown विमानतळ\nलुवेर्ने 04एक फ्रँक Sikes विमानतळ\nपाइन हिल 71एक पाइन हिल महानगरपालिका विमानतळ\nशमशोन 1ए 4 Logan फील्ड (शमशोन महानगरपालिका विमानतळ)\nस्टिव्हन्सन 7A6 स्टिव्हन्सन विमानतळ\nस्टॉक्टोन HL2 हब्बर्ड लँडिंग सागरी विमान तळ\nTallassee 41एक रीव्स विमानतळ\nविणकर 25एक McMinn विमानतळ\nइतर सरकारी / लष्करी विमानतळ\nहंट्सविल Hua Hua Khua Redstone लष्कर विमानाच्या उड्डाणासाठी किंवा उतरण्यासाठी असलेली मोकळी जागा (Redstone आर्सेनल)\nमांट्गम्री MXF MXF KMXF मॅक्सवेल हा वायुसेना तळ 293\nओझर्क OZR OZR KOZR केर्न्स लष्कर विमानाच्या उड्डाणासाठी किंवा उतरण्यासाठी असलेली मोकळी जागा (फोर्ट Rucker)\nओझर्क अहो अहो KHEY Hanchey लष्कर हेलिपोर्ट (फोर्ट Rucker)\nओझर्क त्यांच्या त्यांच्या क्लोरीन लोवीद्वारे लष्कर हेलिपोर्ट (फोर्ट Rucker)\nलक्षवेधी खाजगी वापर विमानतळ\nगार्डनडेल AL18 पार्कर फील्ड\nTuskegee 27AL थोडे टेक्सास विमानतळ 464\nTuskegee AL73 TGE शार्प फील्ड (Tuskegee लष्कर विमानाच्या उड्डाणासाठी किंवा उतरण्यासाठी असलेली मोकळी जागा)\nBrundidge 60एक Brundidge महानगरपालिका विमानतळ (बंद) [6]\nकेंद्र C22 केंद्र महानगरपालिका विमानतळ (बंद)\nपिवळ्या सुगंधी फुलांचे शोभेचे झाड 70एक फ्रेडी जोन्स फील्ड (बंद)\nसेल्मा S63 Skyharbor विमानतळ (बंद) [10]\nयॉर्क 23एक मास विमानतळ (बंद 2001\nखासगी विमान चार्टर मिसिसिपी | Charter Private Jet Birmingham\nखासगी सनद जेट बुक\nखाजगी जेट सनद खर्च\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nसर्वोत्तम खाजगी जेट भाड्याने कंपनी\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक���त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nहा दुवा अनुसरण करू नका किंवा आपण साइटवर पासून बंदी घातली जाईल\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-23T02:38:47Z", "digest": "sha1:6S5D75O43IXTMNSJSVSJNHPRKDHSZYY5", "length": 10921, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "न्यायालय परिसरात कुख्यात गॅंगस्टार संतोष झाची हत्या | Dainik Prabhat", "raw_content": "\nन्यायालय परिसरात कुख्यात गॅंगस्टार संतोष झाची हत्या\nसीतामढी – बिहार राज्यातील कुख्यात गॅंगस्टार संतोष झा याची सीतामढी न्यायालय परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. संतोष झा याला आज सुनावणीसाठी हजर करण्यात येत असताना अज्ञातधारकांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. यात आणखी एक जण जखमी झाला अस���न एकास अटक करण्यात आली आहे.\nसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुहेरी हत्याकांडप्रकरणी संतोष झा याची आज सीतामढी न्यायालयात सुनावणी होती. त्याला न्यायालयात हजर करून सुनावणी सुरू असतानाच मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या कक्षात काही हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात एक गोळी डोक्‍यात आणि दुसरी गोळी छातीत लागल्याने संतोष झा जागीच कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आहे. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यात आणखी एक न्यायालयीन कर्मचारी जखमी झाला आहे. या गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयाबाबत पोलीस निरिक्षक विकास बर्मन म्हणाले, हा गोळीबार तीन-चार हल्लेखोरांनी केला असण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर न्यायालयीन परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.\nदरम्यान, दरभंगा येथील दोन इंजिनिअरची हत्या केल्याप्रकरणी संतोष झा आणि मुकेश पाठकसहित दहा दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर अन्य चार जणांची निर्दोष सुटका करण्यात आली होती.\nबिहारमध्ये मॉब लिंचिंगच्या घटनेत तिघांचा मृत्यू\nजामीनदार राहणे ठरतेय धोक्‍याची घंटा\nआंबेगाव दुर्घटना : आर्किटेकचा अटकपूर्व, तर ‘कामगार-ठेकेदार’चा नियमित जामीन फेटाळला\n… तर “ते’ शरीरसंबंधही अत्याचारच\n‘या’ कारणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा\nअग्रलेख : संवेदनशून्यतेचे बळी\nबालमृत्यू प्रकरण : १७ दिवसानंतर नितीश कुमार रुग्णालयात; लोकांची सरकारविरोधात घोषणाबाजी\nबिहारमध्ये मेंदूज्वराने बालकांचा मृत्यू\nबिहारमध्ये चमकी तापाने घेतला 69 बालकांचा जीव\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Abhinavgarule", "date_download": "2019-07-23T03:20:39Z", "digest": "sha1:IBDB4SYQ2BKHOXDC4KNXQ7TJYC65O4RC", "length": 2516, "nlines": 54, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "सदस्य:Abhinavgarule - विकिस्रोत", "raw_content": "\nमाझे नाव अभिनव आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१५ रोजी १७:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/10/blog-post_37.html", "date_download": "2019-07-23T03:44:12Z", "digest": "sha1:JPQCMFZ73BBTC24MGUOKDUE6RQQTRPRO", "length": 6471, "nlines": 92, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "महाराष्ट्रात डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nमहाराष्ट्रात डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त\nDGIPR ७:५८ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 5 : केंद्रापाठोपाठ राज्यात पेट्रोलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात करण्याचा निर्णय काल (दि.4) घेतल्यानंतर आता डिझेलच्या दरांमध्येही लिटरमागे 56 पैशांच्या कर सवलतीसह एकूण 1 रुपये 56 पैशांनी कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. यामुळे राज्यात आता डिझेल 4 रुपये 6 पैशांनी स्वस्त होणार असून राज्यातील जनतेला आणखी दिलासा मिळाला आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम म्हणून इंधनाच्या दरांमध्ये देशातही सातत्याने वाढ होत होती. या दरवाढीपासून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे प्रत्येकी अडीच रुपयांची कपात केल्याची घोषणा काल (दि.4) केली. त्याला तातडीने प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात पेट्रोलवरील मूल्यवर्धित करामध्ये अडीच रुपयांची घट करण्याची घोषणा केली. यामुळे राज्यात लिटरमागे पेट्रोल एकूण 5 रुपयांनी स्वस्त झाले आहे.\nपेट्रोलपाठोपाठ डिझेलही स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार, डिझेलच्या दरात लिटरमागे 56 पैसे करसवलतीसह एकूण 1 रुपये 56 पैशांची कपात करण्यात आली आहे. यामुळे केंद्राचे अडीच रुपये व राज्याचे 1 रुपये 56 पैसे असे मिळून लिटरमागे 4 रुपये 6 पैशांची कपात झाल्याने डिझेल स्वस्त होणार आहे.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balacha-janm-dakhla-kasa-kadhnar-hyavishyi", "date_download": "2019-07-23T04:17:44Z", "digest": "sha1:X4CGSC43XMVYRSQF2CEQKJR63LIKI525", "length": 11994, "nlines": 232, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाचा जन्म दाखला काढलाय ना ? - Tinystep", "raw_content": "\nबाळाचा जन्म दाखला काढलाय ना \nबाळाला जन्म दिल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे बाळाचे आणि मातेचे आरोग्य सुखरूप आहे ना. मग त्यानंतर काही आई-वडील बाळाच्या बाबतीत त्याच्या भविष्याचे नियोजन करतात. आणि त्या करिता सर्वात अगोदर करायची गोष्ट म्हणजे “बाळाचा जन्म दाखला” आणि हा कागद किती महत्वाचा असतो ते तुंम्हाला सांगणार आहोत. आणि तो दाखला कसा बनवायचा त्याबद्दलही सांगणार आहोत.\nजन्म दाखल्याचे महत्व :\n१) ह्या बाळाचा जन्म झाला आहे. या विषयीचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे जन्म दाखला. त्याचे आई -वडील कोण, त्याचा जन्म, वेळ, ठिकाण ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख त्यात केलेला असतो . आणि हा दाखला तुम्हाला एक कागदपत्र म्हणून खूप ठिकाणी लागत असतो.\n२) बाळाला शाळेत घालायचे तेव्हा हा दाखल्यावरून ते शाळेत घेता. ह्यातूनच वय कळते. तुमची मुलगी/मुलगा सहा वर्षाचा झाला आहे. इ. त्यानंतर बाळ मोठे झाल्यावर त्याचा पासपोर्ट बनवावा लागतो तेव्हा ह्या कागदाशिवाय तुम्ही पासपोर्ट काढूच शकत नाही. तेव्हा बाळाचा जन्म दाखला काढून घ्या बनवला नसेल तर काढून घ्या.\n३) बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या २१ दिवसाच्या आत दाखला बनवण्याचा प्रयत्न करा. या वेळात दाखला लवकर निघून जातो आणि जर नंतर बनवण्याचा प्रयत्न केला तर लालफितीचा अडथळा येईल.\nजन्म दाखला कोण बनवतो \n४) जन्म दाखला बाळाचा जन्म शहरात झाला असेल तर नगरपालिका / महानगरपालिका आणि तालुक्यात झाला असेल तहसीलदार कचेरीला, आणि गावात झाला असेल तर ग्रामपंचायत ला बनवला जातो. आणि तिथून तुम्ही काढू शकता. बाळाच्या जन्म झाल्यावर तुम्ही या ठिकाणी नोंद करू शकता.\n५) सर्वात अगोदर ज्या ठिकाणी जन्म झालं असेल तिथे बाळाच्या जन्माची नोंद करायची. त्याकरिता त्या - त्या ठिकाणांमधून जन्म दाखल्याचा फॉर्म घेऊन तो २१ दिवसाच्या भरून द्यावा. त्यानंतर तो तुम्हाला मिळून जाईल. फॉर्म तुम्ही त्या-त्या कचेरीतुन घेऊ शकता.\n६) माहिती भरताना कोणतीच चूक करू नका नाहीतर नंतर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो.\nजन्म दाखल्याकरिता कोणती माहिती द्यावी लागेल \nअ) बाळाचे नाव :\nब) वडिलांचे नाव :\nक) आईचे नाव :\nड) जन्माचे ठिकाण :\nइ) जन्म तारीख :\nई) बाळाचे लिंग :\nफ) आई-वडिलांचा कायमचा पत्ता :\nजन्म दाखल्याचे शुल्क ऑफिसात जमा करून द्या. जन्म दाखल्याकरिता वेगळा विभाग असतो. तुम्ही नगरपालिकेत किंवा तहसील कार्यालयात जाऊन ह्या गोष्टी करू शकता. आणि गावाच्या साठी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाला सांगून करून घ्या.\nआणि जर खूप वर्ष झाली असतील आणि बाळाचा जन्म दाखला घेतला नसेल तर तुम्ही जन्माच्या वेळी नोंद केली असेल त्यावरूनही मिळून जाईल. आणि तेव्हा नोंदही केली नसेल तर सर्व माहिती देऊन नोंद करून घ्या.\nलक्षात घ्या, जन्म दाखला खूप महत्वाचे कागदपत्र आहे ते बाळाच्या पुढच्या भविष्यासाठी लागणारे आहे तेव्हा त्यात आळशीपणा किंवा हलगर्जीपणा करू नका. खूप लोकांचे पासपोर्ट निघाले नाही आणि त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागल�� आहेत. तेव्हा खूप अचूक माहिती देऊन जन्म दाखला काढून घ्या.\nही माहिती इतर मातांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनी बाळाचा जन्म दाखला काढला नसेल तर ते काढून घेतील.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nashik-news-tal-baglan-hailstorm-102083", "date_download": "2019-07-23T03:09:32Z", "digest": "sha1:7NAWA54HCOHBYV5UU6LFHAQVISR34QXN", "length": 5387, "nlines": 51, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Marathi news nashik news tal baglan hailstorm नाशिक - बागलाण तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस | eSakal", "raw_content": "\nनाशिक - बागलाण तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस\nरोशन भामरे | शुक्रवार, 9 मार्च 2018\nतळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यात आज शुक्रवार (ता. ९) रोजी सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शेतकऱ्यांवर यंदा पुन्हा निसर्गाची अवकृपा झाली असून तळवाडे दिगर, मोरकुरे, पठावे, चिंचपाडा या परिसरातील पाऊसामुळे कांदा, भाजीपाल्यासह रब्बीतील पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे.\nआदिवासी विद्यार्थ्यांची गैरसोय सहन करणार नाही- डॉ. अशोक उईके\nनाशिक ः आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि आरोग्याची गैरसोय सहन करणार नाही, अशी तंबी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी यंत्रणेला दिली...\nबागलाण तालुक्यातील १७१ गावांचा भार २५ तलाठ्यावर\nतळवाडे दिगर- पिक विमा भरण्यासाठी ऑनलाईन सात बारा मिळविण्यासाठी बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यातील १७१...\nपावसासाठी महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक\nअंबासन (जि.नाशिक) मान्सून सुरू होऊनही तालुक्यासह परिसरात पाठ फिरवलेल्या पावसाला साकडे घालण्यासाठी बागलाण तालुक्यातील करंजाड येथील शिवमंदिरातील...\nतीस कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी\nअंबासन, (जि.नाशिक) बागलाण तालुक्यातील नामपुर येथील पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून शासनाकडून 30 कोटी...\nमुसळधारेत सहा तालुक्‍यांत प्रमाण ३० टक्‍क्‍यांपेक्षाही कमी\nनाशिक - पश्‍चिम पट्ट्यात पावसाची मुसळधार सुरू असली तरी जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांत अजून ३० टक्केही पाऊस झालेला नाही. एका बाजूला मुसळधारेने पश्‍चिम...\nअज्ञात रोगामुळे 32 मेंढ्या मृत्युमुखी,50 पेक्षा अधिकांना रोगाची लागण\nदेवळा: खालप (ता. देवळा) शिवारात अज्ञात रोगामुळे सुमारे 32 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून, 50 पेक्षा अधिक मेंढ्यांना या रोगाची लागण झाल्याने लाखोंचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-23T02:31:38Z", "digest": "sha1:RS262E2B4KK6VYBLLNRQNEFS6U4VDGNF", "length": 13972, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "समांतर रस्ते तरी अतिक्रमणमुक्‍त करा | Dainik Prabhat", "raw_content": "\nसमांतर रस्ते तरी अतिक्रमणमुक्‍त करा\nकर्वे रस्त्यावर कोंडी : मेट्रोला विरोध नाही, पण नियोजन व्हावे\nपुणे – मेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पार्किंग समस्या, वाहतूक कोंडी रोजचीच डोकेदुखी झाली आहे. या दोन्ही समस्येतून मार्ग काढण्यासाठी कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अशी मागणी कर्वे रस्ता व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात तातडीने काही निर्णय घेतला नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकर्वे रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मेट्रोचे पिलर उभारणे सुरू आहे. यामुळे या रस्त्यावर नो-पार्किग झोन करण्यात आला आहे. त्याचबरोबर पिलरच्या कामामुळे रस्ताही अरुंद झाला आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांची मात्र मोठी अडचण झाली आहे. नो-पार्किग झोन असल्यामुळे वाहने उभी करता येत नाहीत. ग्राहक या रस्त्यावर न थांबता थेट पुढे निघून जातो. त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. यातून मार्ग कसा काढायचा, याबाबत कर्वे रस्ता व्यापारी संघटनेची न���कतीच बैठक झाली. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पर्याय या बैठकीत सूचविण्यात आले आहेत. या बैठकीला संघटनेचे बक्षीससिंग तलवार, राजेश मेहता यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.\nकर्वे रस्त्यावर येण्यासाठी अनेक समांतर छोटे रस्ते (लेन) आहेत. याचा वापर वाढविल्यास नक्कीच ही समस्या सुटू शकेल. पण, या रस्त्याला जे समांतर रस्ते आहेत, त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. छोट्या-छोट्या स्टॉल धारकांनी हा रस्ता व्यापला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनेसुद्धा उभी करता येऊ शकत नाहीत. जर वाहने उभी केली, तर एका बाजूला स्टॉल आणि दुसऱ्या बाजूला वाहने यामुळे रस्ता आणखी अरुंद होईल व कर्वे रस्त्यावर तर वाहतूक कोंडी होतेच ती समांतर रस्त्यावरसुद्धा सुरू होईल. त्यामुळे ही अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावीत, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.\nयोग्य तोडगा काढा; व्यापाऱ्यांची भूमिका\nकर्वे रस्त्यावरील मेट्रो सावरकर स्मारकाजवळील पादचारी मार्गावरून नदी पात्रात उतरणार आहे. दरम्यान, या मार्गावरील 25 दुकाने हटविण्यात येणार आहेत. या व्यावसायिकांना कर्वे रस्त्याला जोडून असणाऱ्या संजीवन हॉस्पिटल ते शारदा आर्केड रस्त्यावर स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. म्हणजे, जर कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली तर पर्यायी म्हणून संजीवन हॉस्पिटल ते शारदा आर्केड या रस्त्याचा वापर करता येऊ शकत होता. पण आता ते सुद्धा होणार नाही कारण हे स्टॉल या रस्त्यावर आल्यावर पुन्हा रस्ता अरुंद होणार आहे. तरी याबाबत पालिकेने विचार करावा, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या.\nमेट्रोचे काम खूप दिवस चालणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीच्या दृष्टीने पर्याय काढला पाहिजे. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे. ही अतिक्रमणे हटविली, तर आमचा त्रास थोडा फार कमी होणार आहे. याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा, अन्यथा व्यापारी आंदोलनासारखा मार्ग स्वीकारतील.\n– अजित सांगळे, कार्याध्यक्ष, कर्वे रस्ता व्यापारी संघटना.\n‘पक्षाने संधी दिल्यास विधानसभा लढणार’\n‘पीएमपीएमएल’ला मिळणार वाढीव विद्युतपुरवठा\nमागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी\nअजितदादा…सर्वसामान्यांना आपला वाटणारा नेता\nअजितदादा : कार्यकर्त्यांचे अखंड ऊर्जास्रोत\nप्रगतीशील महाराष्ट्राचा गतिमान नेता\nसुख, शांती, समाधान खरी संपत���ती – आबनावे\nपावसाचा दगा; शेतीला फटका\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=380%3A2012-01-04-07-48-39&id=227728%3A2012-05-19-15-30-12&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=384", "date_download": "2019-07-23T03:15:23Z", "digest": "sha1:YYUESE45G5FCG6OQDMFNLRUFTLN5HY6B", "length": 3674, "nlines": 6, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "शल्य बोचणे : वाक्प्रचाराची गोष्ट", "raw_content": "शल्य बोचणे : वाक्प्रचाराची गोष्ट\nमेघना जोशी - २० मे २०१२\nकौरव-पांडव युद्धात द्रोणाचार्याचा वध झाला आणि द्रोणाचार्यानंतर सेनापती कोण असा जटिल प्रश्न कौरवांना पडला. त्यावर तोडगा म्हणून दुर्योधनाने सेनापतीपद अंगराज कर्णाकडे सोपविलं. कर्ण दुर्योधनाला म्हणाला, ‘जर पांडवांचा पराभव करायचा असेल तर मला कृष्णासारखा कुशल सारथी दे.’ त्यावर दुर्योधन म्हणाला, ‘आपल्या सैन्यात कृष्णासारखा कुशल सारथी कोण असा जटिल प्रश्न कौरवांना पडला. त्यावर तोडगा म्हणून दुर्योधनाने सेनापतीपद अंगराज कर्णाकडे सोपविलं. कर्ण दुर्योधनाला म्हणाला, ‘जर पांडवांचा पराभव करायचा असेल तर मला कृष्णासारखा कुशल सारथी दे.’ त्यावर दुर्योधन म्हणाला, ‘आपल्या सैन्यात कृष्णासारखा कुशल सारथी कोण\nकर्ण उत्तरला, ‘राजा शल्य’ दुर्योधन लगेचच हा प्रस्ताव घेऊन रा��ा शल्याकडे गेला. सूतपुत्र कर्णाचे सारथ्य स्वीकारण्याचा हा प्रस्ताव शल्याला घोर अपमानास्पद वाटला. प्रथम त्याने नकारच दिला, पण हो- नाही करता करता तो सारथ्य करण्यासाठी एकदाचा तयार झाला. पण त्यासाठी शल्याने एक अट घातली, ‘सारथ्य करताना मी जे बोलेन ते कर्णाने निमूटपणे ऐकून घेतले पाहिजे’ आणि खरेच, ज्या क्षणापासून त्याने लगाम हाती घेतला त्या क्षणापासून कर्णाला वाक्बाणांनी घायाळ करण्यास सुरुवात केली. तो कर्णाला पळपुटा म्हणाला, उष्टय़ा अन्नावर मातलेला कावळा म्हणाला, आईने नदीत सोडलेला नावडता पुत्र म्हणाला. ‘सूतपुत्र’ म्हणून त्यानं वारंवार त्याला खिजवलं. कर्णाचं पुरतं मानसिक खच्चीकरण करण्याचं त्यानं ठरवलंच होतं जणू’ दुर्योधन लगेचच हा प्रस्ताव घेऊन राजा शल्याकडे गेला. सूतपुत्र कर्णाचे सारथ्य स्वीकारण्याचा हा प्रस्ताव शल्याला घोर अपमानास्पद वाटला. प्रथम त्याने नकारच दिला, पण हो- नाही करता करता तो सारथ्य करण्यासाठी एकदाचा तयार झाला. पण त्यासाठी शल्याने एक अट घातली, ‘सारथ्य करताना मी जे बोलेन ते कर्णाने निमूटपणे ऐकून घेतले पाहिजे’ आणि खरेच, ज्या क्षणापासून त्याने लगाम हाती घेतला त्या क्षणापासून कर्णाला वाक्बाणांनी घायाळ करण्यास सुरुवात केली. तो कर्णाला पळपुटा म्हणाला, उष्टय़ा अन्नावर मातलेला कावळा म्हणाला, आईने नदीत सोडलेला नावडता पुत्र म्हणाला. ‘सूतपुत्र’ म्हणून त्यानं वारंवार त्याला खिजवलं. कर्णाचं पुरतं मानसिक खच्चीकरण करण्याचं त्यानं ठरवलंच होतं जणू अगदी शेवटपर्यंत एकही क्षण त्यानं असा सोडला नाही की, शब्दाच्या फटक्यानं कर्णाला घायाळ केलं नाही. तो वाक्बाणांनी कर्णाला सतत बोचत राहिला. त्या अंगराजाच्या मनाला बोचतील अशी विधानं सतत करत राहिला.\nम्हणून एखादी गोष्ट मनाला सतत बोचत असेल तर ‘शल्य बोचणे’ असं सर्रास म्हटलं जाऊ लागलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/video-devendra-fadadnvis-maratha-reservation-loksabha-highcourt-a-new-mhdr-386097.html", "date_download": "2019-07-23T02:44:28Z", "digest": "sha1:VBSU3GSG5QN4DX67PJ7WQM6MSBM7BJIN", "length": 17535, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO : मराठा आरक्षणावरील कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांचं UNCUT भाषण video cm Devendra-devendra-fadadnvis-on-maratha reservation | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी ��ेलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nलिंगायतांना OBCअंतर्गत आरक्षणाचा विचार, मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश\nSPECIAL REPORT : BMC चा कोट्यवधीचा रोबोट आग न विझवताच आला परत\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nपावणे सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 4 हजार, तुम्हीही अकाऊंट चेक करा\nकर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळणार आज होणार बहुमत चाचणी\nलग्नानंतर महिन्याभराने या नवनिर्वाचित खासदाराने शेअर केला फोटो आणि....\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nBigg Boss Marathi 2 : विणा आणि शिवच्या नात्यात येणार का दुरावा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nकोणाला हवा विराट, कोणाला हवा रोहित; भारतीय संघात पडली उभी फूट\nबापासाठी लिव्हर देणारी कोण आहे 'ही' क्रिकेटपटूची गर्लफ्रेण्ड\n'पाकिस्तान संघ प्रोफेशनल नाही, पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत वठणीवर आणणार'\nवेस्ट इंडिज दौऱ्यात भारताच्या 'या' सात रत्नांची हुकली संधी\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपदाच्या वादात फडणवीस यांचे सेनेवर शरसंधान\nVIDEO : मराठा आरक्षणावरील कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांचं UNCUT भाषण\nVIDEO : मराठा आरक्षणावरील कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांचं UNCUT भाषण\nमुंबई, 27 जून - ''उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि नोकऱ्यांमध्ये 13 टक्के मराठा समाजाला आरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालानंतरच उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला निर्णय जाहीर केला'', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. ''वास्तविक पाहता 16 टक्के आरक्षणाची मागणी होती, पण 13 टक्के जाहीर करण्यात आलेल्या या आरक्षणामुळे कुणीही नाराज न होता त्याचा स्वीकार करावा'', असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता उच्चन्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण ही आनंदाची बाब असल्याचं ते यावेळी म्हणाले.\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपदाच्या वादात फडणवीस यांचे सेनेवर शरसंधान\nSPECIAL REPORT : वडिलांच्या वाढदिवसाला पार्थ पवारांच्या हाती झाडू\nVIDEO : भररस्त्यावर भांडणं आणि चाकूने वार करून तरुणाला संपवलं\nSPECIAL REPORT : BMC चा कोट्यवधीचा रोबोट आग न विझवताच आला परत\nदोघांना धडक देऊन समोरून येत होता मृत्यू, दुचाकीवरून उडी मारली म्हणून वाचला जीव\nVIDEO : अग्नितांडवातून वाचवून खाली आणताना चक्क महिला काढत होती सेल्फी\nVIDEO : आधार करणारा काळ्या पैशाला निर्धार या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nVIDEO : राज ठाकरेंकडून काय धडा घेतला आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्याचा थेट सवाल\nSPECIAL REPORT : चांद्रयान -2 चा अवकाशात कसा असेल प्रवास\nVIDEO : मुंबईत पहिल्यांदाच आग विझवण्यासाठी पोहोचला 'रोबो'\nVIDEO : गाडी थांबवून झोमॅटो डिलिव्हरी बॉयना 'जय श्रीराम' म्हणण्यास जबरदस्ती\nमुंबईत MTNLच्या इमारतीत अग्नितांडव, जीव मुठीत घेऊन अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा VIDEO\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nSPECIAL REPORT : मुंबईकरांनो, पावसाळ्यात आरोग्याला जपा; अन्यथा...\nऔरंगाबादमध्ये 'जय श्रीराम'वरून बेदम मारहाणीसह धमकावलं, पाहा घटनास्थळावरचा VIDEO\nभरधाव कारनं दोघांना उडवलं, दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO\nVIDEO: पाकिस्तानमधील रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, 9 जणांचा मृत्यू\nVIDEO: मनोरुग्णाचा ब्रिजवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न\nVIDEO: शीला दीक्षित यांना अखेरचा निरोप; काँग्रेसमध्ये शोकाकुल वातावरण\nVIDEO: मुंबईतील चर्चिल चेंबरमधील आगीवर नियंत्रण, परिसरात धुराचे लोट\nपावसामुळे भाज्या महाग, गृहिणींचं बजेट कोलमडलं, यासोबत इतर टॉप 18 घडामोडी\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nबातम्या, फोटो गॅलरी, टेक्नोलाॅजी\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nलग्नानंतर महिन्याभराने या नवनिर्वाचित खासदाराने शेअर केला फोटो आणि....\nबापासाठी लिव्हर देणारी कोण आहे 'ही' क्रिकेटपटूची गर्लफ्रेण्ड\nवेस्ट इंडिज दौऱ्यात भारताच्या 'या' सात रत्नांची हुकली संधी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-07-23T02:37:26Z", "digest": "sha1:CCQAZFNMJFF2XY7IYJNYWV3D3ANEQ7OH", "length": 3029, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:रेणुभार - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१५ रोज�� ०९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/vasant-rutu-108040500012_1.html", "date_download": "2019-07-23T03:54:18Z", "digest": "sha1:ZMMTEQVLQRRG2XJVSCU3AEF5F77DUQ35", "length": 18039, "nlines": 165, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वसंतातील ''कुहू कुहू'' | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 23 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवसंतात आमरायातून कोकीळची कुहू कुहू साद ऐकू येते. त्याच्या कुहू कुहूने ह्रदयाची तार जणू झंकारते. कोकीळाच्या या स्वरांत प्रणयभाव जागृत करण्याची क्षमता आहे.\nम्हणूनच कोकीळच्या आवाजाने ज्याचे ह्रदय झंकारले नसेल असे ह्रदय तरी असेल का असा प्रश्न पडतो. त्यामुळेच साहित्यातही कोकीळला अत्यंत मानाचे स्थान आहे. उत्तर भारतातील डोंगराळ भागातील कोकीळ दिसायला पठारी प्रदेशापेक्षा छान आहेत. पण त्यांच्या गळ्यात 'ती' मिठ्ठास नाही. कोकीळेच्या त्या गोड स्वरांचे कौतुक करण्याचा मोह इंग्रज कवी वर्डस्वथलाही आवरला नाही. त्याने एका कवितेत म्हटलेय,\n'ओ कुक्कू शॅल आय कॉल द बर्ड, ऑर बट अ वॉंडरींग व्हॉईस\n'कुक्कू मी तुला पक्षी म्हणू की भ्रमणशील स्वर\nकोकीळ मादी कामचुकार मानली जाते. आपण घातलेली अंडी ती कावळ्याच्या घरट्यात ठेवून त्याला मुर्ख बनविणारी अशी तिची प्रतिमा आहे. तिची ही प्रवृत्ती महाकवी कालिदासानेही 'विहगेषू पंडीत' असे म्हणून अधोरेखित केली आहे. यजुर्वेदात तर चक्क हा अन्याय आहे, असे म्हटले आहे. कावळे दाम्पत्य या कोकीळेच्या पोरांनाही आपलेच समजून सांभाळतात. ही पोरंही भलतीच कृतघ्न असतात. आपण उडू शकतो, हे लक्षात आल्यानंतर कावळे दाम्पत्याला चकवून निघून जातात. एवढेच नाही तर कावळ्याचे एखादे अपत्य घरट्यात असेल तर कोकीळेची पोरं त्यालाही घरट्याबाहेर फेकून देतात.\nकोकीळेच्या या नवजात अपत्यात हा कृतघ्नपणा कसा येत असेल कोकीळेचे पालन इतरांकरवी होत असल्याने संस्कृतमध्ये त्याला परभूता असे म्हणतात. अभिज्ञान शाकुंतलममध्ये शकुंतला दुष्यंताची स्मृती जागृत करण्यासाठी प्रयत्न करत असते. तिला उत्तर देताना तिची निर्भत्सना तो तिला कोकीळेची उपमा देऊन करतो. कोकिळेला आकाशात उडायचे असते म्हणून आ���ले अपत्य ती दुसर्‍याच्या घरट्यात टाकून निघून जातेस, तशीच तू आहेस, असे दुष्यंत तिला म्हटल्याचे शाकुंतलममध्ये उल्लेख आहे.\nअर्थात असे कितीही असले तरी कोकिळेच्या आवाजात जी काही मिठ्ठास आहे, त्यामुळे त्याच्या या अवगुणांचाही विसर पडतो.\nरायगडमध्ये जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद\nगुढीपाडव्याची महाराष्ट्रातील विविध रुपं\nयावर अधिक वाचा :\nस्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\nमुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\n\"एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेमात स्थिती अनुकूल राहील. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरदारांनी कामात...Read More\n\"हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य...Read More\nदेवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल...Read More\nवडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत��वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील....Read More\nनोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल....Read More\nआदित्य हृदय स्तोत्र पाठ : जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ...\nआदित्य ह्रदय स्तोत्राचा पाठ नियमित रुपाने केल्याने अप्रत्याशित लाभ प्राप्त होतं. आदित्य ...\nशनिदेवाला नसून, महादेव आणि गणपतीला वाहतात शमीचे पानं\nआता श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेचे खास महत्त्व असते. ...\nमहादेवाचे 108 नावे (अर्थासकट) : श्रावणात देतील पुण्य फल\nमहादेवाचे अनेक नावे आहेत. ज्यातून 108 नावांचे विशेष महत्व आहे. येथे अर्थासकट नावे ...\nदेवघरात या दिशेत ठेवा मुरत्या\nघरात पूजेला विशेष स्थान प्राप्त असतं. जेव्हा देवघराची गोष्ट निघते तेव्हा सर्वांच लक्ष्य ...\nश्रावण मास 2019: महादेवाचा पवित्र महिना, काय खरेदी कराल ...\nया वर्षी श्रावण मास 2 ऑगस्ट 2019 पासून सुरू होत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ...\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicelebs.com/tag/bigg-boss-marathi-2/", "date_download": "2019-07-23T03:16:52Z", "digest": "sha1:GRR6CF3KE3M3ZX4PRC5QRTZAYP7HATPT", "length": 5983, "nlines": 113, "source_domain": "marathicelebs.com", "title": "Bigg Boss Marathi 2 Archives - MarathiCelebs.com", "raw_content": "\nबिग बॉस मराठी सि���न २ – दिवस ५७ | शिव शिवानीसमोर...\n\"घरात रंगणार कॅप्टनसी टास्क\" बिग बॉस मराठीध्ये कालच्या भागामध्ये वैशाली म्हाडे घराच्या बाहेर पडल्याने अभिजीत, शिव, विणा यांना वाईट वाटले आहे... आज घरामध्ये “हल्ला बोल” हे कॅप्टनसी...\nबिग बॉस मराठी सिझन २ – शिवानी करते आहे हीनाला रडवण्याचा...\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु आहे “मर्डर मिस्ट्री” हे साप्ताहिक कार्य. या कार्या दरम्यान खुनी झालेल्या सदस्यांना गुप्तपणे सामान्य माणसाचा सांकेतिक खून करायचा आहे......\nबिग बॉस मराठी सिझन २ – WEEKEND चा डाव महेश मांजरेकरांसोबत...\n\"शिवानीला वीणाकडून कोणत्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे \" बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त करून बाहेर पडलेली सदस्य शिवानी सुर्वेची पुन्हा...\nबिग बॉस मराठी सिझन २ – वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली…\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये रुपाली आणि वीणा यांची खुप घनिष्ट मैत्री आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे ... आणि हि गोष्ट या दोघींनीही वेळोवेळी घरातल्या...\nबिग बॉस मराठी सिझन २ – कोण बनणार घराचा नवा कॅप्टन...\nबिग बॉस मराठीच्या घरातील नाती आता सातव्या आठवड्यामध्ये बरीच बदलताना दिसत आहेत... घरातील जी सदस्य एकमेकांच्या पाठीमागे त्यांना नाव ठेवत होती, त्यांच्याबद्दल बरच काही...\nबिग बॉस मराठी सिझन २ – KVR ग्रुपमध्ये पडणार फूट \n\"वीणा तुझ्या वागण्याने आम्ही खूप हर्ट झालो\" - रुपाली \"तुम्ही दोघी टीम ठेवा मी एकटी खेळेन\" - वीणा मुंबई २ जुलै,२०१९ - बिग बॉस मराठीच्या घरामध्ये...\nबिग बॉस मराठी सिझन २ – पराग आणि हीना मध्ये वादाची...\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या नॉमिनेशन टास्क दरम्यान पराग आणि हीना मध्ये भांडण झाले होते... बरीच तू तू मै मै झाली. ज्यामध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://ravindrachavan.in/author/tejal-limje/page/2/", "date_download": "2019-07-23T03:49:04Z", "digest": "sha1:MXTJBVCT2VIXHYMWYJMLLHQCTQAPZHDE", "length": 8928, "nlines": 86, "source_domain": "ravindrachavan.in", "title": "tejal limje – Page 2 – रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री", "raw_content": "की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...\n‘व्हिजन रायगड’ वेबपोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\n'व्हिजन रायगड डॉट इन' या आगळ्या वेगळ्या वेबपोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस���ते आज झाले. मा. प्रशांत ठाकूर यांच्या विविध क्षेत्रातील तज्ञ सहकाऱ्यांसोबतच्या विचारमंथनातून साकारलेले 'व्हिजन…\nपेण नगरपरिषद येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन\nपेण नगरपरिषद मधील विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.. १) मुक्ताईनगर येथिल रस्त्याचे भूमिपूजन. २) चीचपाडा गावठाण अंतर्गत गटार व रस्त्याचे कॉक्रीटीकरण बांधकामाचे भूमिपूजन. ३) MMRDA च्या बाह्य रस्ते प्रकल्प…\nडोंबिवली येथे ‘नारी शक्ती गौरव सोहळा’\nभारतीय जनता पार्टी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महिला मोर्चा, आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त 'त समाजातील विविध स्तरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सर्व पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nउल्हासनगर येथे नवीन गार्डनचे उद्घाटन\nउल्हासनगर महानगरपालिका येथे नवीन गार्डनच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर पंचम कलानी, कुमार आयलानी, ओमी कलानी, जीवन इदणानी, अमर लुंड, शेरी लुंड व इतर मान्यवर उपस्थित होते.\nउल्हासनगर येथे रस्त्यांचे भूमिपूजन\nउल्हासनगर महानगरपालिकेतील कॅम्प न.1, वॉर्ड न. 2 तेजुमल चक्की येथील रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी महापौर पंचम कलानी, ओमी कलानी, शुभगणी निकम, कमलेश निकम, प्रदीप रामचंदनी, प्रकाश माखिजा, महेश सुखरांनी, पदाधिकारी, इतर…\nविनामूल्य भव्य अटल आरोग्य महाशिबिर अटल मैदान पालघर येथे आयोजित करण्यात आले होते. १ लाखाहून जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.\nडोंबिवलीत विकास कामांचे भूमीपूजन\nडोंबिवली पश्चिम येथील प्रभाग क्र.५० गरीबाचा वाडामधील प्रगती संकुल सूर्य कॉम्प्लेक्स ते हेमंत जनरल स्टोअर्स कुंभरखानपाडा, डी पी रस्त्याचे काम तसेच प्रभाग क्र.४९ राजू नगर रागाई मंदिर चाल परिसरात गटारे…\nरेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. बैठक\nमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. च्या बैठकीत आदरणीय केंद्रीय रेल्वेमंत्री पियुषजी गोयल, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस आणि इतर मान्यवर अधिकारी यांच्यासमवेत सहभाग. या बैठकीत काही विशेष योजनांच्या घोषणा…\nभाजपा विजयी संकल्प बाईक रॅली\nभाजपा विजयी संकल्प बाईक रॅली... भारतीय जनता पार्टी डोंबिवली 143 विधानसभा भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अमित शहा साहेब यांच्या संकल्पनेतून मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली तथा युवा मोर्चाच्या वतीने…\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेत सह परिवार भराडी आईचे दर्शन घेतले. त्याप्रसंगी उपस्थित भाविकांशी संवाद सुद्धा साधला.\nशाळेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन\n'केरलीय समाजम्' डोंबिवली मॉडेल स्कूल च्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी नगरसेवक संदीपजी पुराणिक, राजनजी मराठे, प्रदीपजी नायर, मोहन नायर, नारायणजी, शाळेचे आजी माजी विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.\n‘मॉडेल डायग्नोस्टिक सेंटर’चे उद्घाटन\n'केरलीय समाजम्' डोंबिवली मॉडेल हॉस्पिटल यांच्या अंतर्गत 'मॉडेल डायग्नोस्टिक सेंटर'चे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. उल्हासजी कोल्हटकर, नगरसेवक संदीपजी पुराणिक, नगरसेविका सुनीताताई पाटील, पूजा म्हात्रे, प्रदीपजी नायर, मोहन नायर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5314957650352188554&title=Admission%20for%20Gardening%20Course&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-23T02:35:42Z", "digest": "sha1:V5NIIPSJC3GOY3MJQZOXBOCGKEC5JZZG", "length": 8782, "nlines": 123, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन", "raw_content": "\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nपुणे : कला व शास्त्र असणार्‍या बाग रचनाशास्त्राचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनतर्फे (बीएनसीए) २९ जुलै ते नऊ ऑगस्ट २०१९ या दरम्यान आयोजित केला आहे.\nबारा दिवसांच्या या अभ्यासक्रमात गृहिणी, नर्सरीचे मालक, कार्पोरेट क्षेत्रातील व कृषी क्षेत्रातील इच्छुक, अंतर्गत सजावट करणारे इंटिरियर डिझायनर, वास्तूरचनाकार आणि विविध व्यावसायिकांनाही सहभागी होता येणार आहे. यातील सहभागींना स्वहस्ते बाग तयार करण्याची, तसेच बागेची देखभाल करण्यासंबंधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.\nया अभ्यासक्रमात बागेचे लॅंडस्केप (भूपृष्ठ कला) साकारण्यात ग्राफिक्सचा (आरेखन) वापर, रोपांच्या गरजा, बिया पेरण्याच्या पद्धती, एकीकडून दुसरीकडे झाडे लावण्याचे तंत्र, पालेभाजी उद्यान, औषधी वनस्पती उद्यान, पाणवनस्पती उद्यान, गच्चीवरील उद्यान, व्हर्टीकल किंवा उभ्या आकारचे उद्यान, झाडे-झुडपे, वेली आणि हिरवळी, मोसमी फुले, निवडूंग व इतर पाणी धरून ठेवणार्‍या झाडांचे प्रकार, बांडगुळांच्या जाती, कीट��नाशकांचा योग्य वापर, बागेतील पायवाटा आणि बसण्याच्या जागा, गच्चीवरील बाग, बाटल्यांमधील झाडे, जल संचयाच्या जागा, तळी आणि कारंजी आदींचा समावेश आहे. या शिवाय अभ्यासक्रमात प्रात्यक्षिके, विविध बागांना भेटी व कार्यानुभव यांचा समावेश आहे.\nहा अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून शिकवला जाणार असून, त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा असून, शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अशी आहे.\nअधिक माहितीसाठी संपर्क : अनुपमा खटावकर- ९४२३० १३९८३\nबीएनसीएच्या तीन विद्यार्थिनींना देशपातळीवर तिसरा पुरस्कार ‘मानव व वन्यप्राणी यांचे सहअस्तित्व मान्य’ ‘बीएनसीए’च्या देवकी बांदलला सव्वालाखाचा पुरस्कार ‘बीएनसीए’ने साकारली कर्वे पुतळ्याची मेघडंबरी अंध विद्यार्थ्यांना ओरिगामी हस्तकला व ड्रम प्रशिक्षण\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nराधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर\nअरुजा रहाळकरच्या ‘अरंगेत्रम्’ने प्रेक्षक मंत्रमुग्ध\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathicelebs.com/tag/bigg-boss-marathi-s2/", "date_download": "2019-07-23T03:39:15Z", "digest": "sha1:V6KHC5CQS4LDQQ2XCPLEFJ6ZB7HG57UB", "length": 5888, "nlines": 108, "source_domain": "marathicelebs.com", "title": "Bigg Boss Marathi S2 Archives - MarathiCelebs.com", "raw_content": "\nबिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ५७ | शिव शिवानीसमोर...\n\"घरात रंगणार कॅप्टनसी टास्क\" बिग बॉस मराठीध्ये कालच्या भागामध्ये वैशाली म्हाडे घराच्या बाहेर पडल्याने अभिजीत, शिव, विणा यांना वाईट वाटले आहे... आज घरामध्ये “हल्ला बोल” हे कॅप्टनसी...\nबिग बॉस मराठी सिझन २ – अभिजीत केळकर घरातून अचानक गायब...\n\"बिग बॉसचा सदस्यांना सावधानतेचा इशारा...\" बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना रोज नवनवीन आव्हानं, कठीण कार्य बिग बॉस सोपवत असतात. आज देखील असेच काहीसे घरामध्ये घडणार...\nबिग बॉस मराठी सिझन २ – WEEKEND चा डाव महेश मांजरेकरांसोबत...\n\"शिवानीला वीणाकडून कोणत्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे \" बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त करून बाहेर पडलेली सदस्य शिवानी सुर्वेची पुन्हा...\nबिग बॉस मराठी सिझन २ – वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली…\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये रुपाली आणि वीणा यांची खुप घनिष्ट मैत्री आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे ... आणि हि गोष्ट या दोघींनीही वेळोवेळी घरातल्या...\nबिग बॉस करणार सई, पुष्कर, स्मिता आणि शर्मिष्ठा यांचे स्वागत\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज खास अतिथी येणार आहेत... बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम मिळाले... त्यातील सदस्य, त्यांची...\nबिग बॉस मराठी सिझन २ – परागची सदस्यांना काय असेल विनंती...\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या टिकेल तोच टिकेल या टास्कमध्ये सिंहासनावर बसलेल्या सदस्याला उठवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या युक्ती करायच्या आहेत... बळाचा वापर न करता...\nबिग बॉस मराठी सिझन २ दिवस – ३२ \nबिग बॉस मराठी मध्ये कालच्या भागामध्ये टिकेल तोच टिकेल हा टास्क बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपावला... टीम A आणि टीम B अशा दोन टीम्समध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-07-23T03:21:27Z", "digest": "sha1:HOADYKSGWVOY2SARXBPBZM4DYPR3FTRX", "length": 5263, "nlines": 69, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "गणपतीची आरती/सकळारंभी देव आदि गणपती - विकिस्रोत", "raw_content": "गणपतीची आरती/सकळारंभी देव आदि गणपती\n←गणपतीची आरती/जय श्रीगणेशा गणपति देवा\nगणपतीची आरती/सकळारंभी देव आदि गणपती\nगणपतीची आरती/झाली पूजा उजळुं आरती→\n1638गणपतीची आरती/सकळारंभी देव आदि गणपती\nसकळारंभी देव आदि गणपती ॥ ब्रह्मादिक हरिहर ऋषि मुनि ध्याती ॥ अकळे नकळे अगाध मंगलमूर्तिं ॥ जय जय करुणानिधी कल्याणकीर्ती ॥१॥\nजयदेव जयदेव सिद्धी बुद्धी रमणा ॥ आरति (भावार्थी) ओवाळुं तुमचीया चरणा ॥जयदेव० ॥धृ०॥\nविश्वाधीशा विराट स्वरुप विशाळा ॥ विश्व जन व्यापक अगाध लीला ॥ तारक भवाब्धि भक्त जन कृपाळा ॥ लक्षिता हा लक्ष निर्गुण निराळा ॥जयदेव० ॥२॥\nब्रह्मा विष्णु शिवादि तूं आदि मूर्ती ॥ नकळसी वेदशास्त्रा अगाध गुण कीर्ती ॥ मोरया गोसावी योगिया चित्तीं ॥ सबाह्य अभ्यंतर व्यापक गणपती ॥जयदेव० ॥३॥\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २१ जानेवारी २०१९ रोजी १६:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-governmental-subsidy-scheames-sustainable-irrigation-agrowon-maharashtra?tid=166", "date_download": "2019-07-23T03:55:03Z", "digest": "sha1:36WPLPTGYCOVPLIMKWCMSGTE622OLHUL", "length": 23435, "nlines": 216, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, governmental subsidy scheames for sustainable irrigation , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशाश्वत सिंचनासाठी आहेत विविध योजना\nशाश्वत सिंचनासाठी आहेत विविध योजना\nशाश्वत सिंचनासाठी आहेत विविध योजना\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nपीक उत्पादनवाढीसाठी शाश्वत सिंचन महत्त्वाचे आहे. शासनातर्फे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्लॅस्टिक मल्चिंग, प्लॅस्टिक टनेल आणि मागेल त्याला शेततळे या योजनांची आखणी करण्यात आली आहे. पिकाच्या गरजेनुसार शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे.\nपीक उत्पादनवाढीसाठी शाश्वत सिंचन महत्त्वाचे आहे. शासनातर्फे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्लॅस्टिक मल्चिंग, प्लॅस्टिक टनेल आणि मागेल त्याला शेततळे या योजनांची आखणी करण्यात आली आहे. पिकाच्या गरजेनुसार शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे.\nराज्यातील जिरायती क्षेत्राचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त अाहे. तसेच सिंचित क्षेत्रामध्ये देखील पाण्याच्या उपलब्धेतत शाश्वतता नाही. अमर्याद उपशामुळे भूजलपातळीत सातत्याने होत असलेली घट, नगदी पिकाखालील वाढत असलेले क्षेत्र, पारंपरिक सिंचन पद्धतीमुळे पाण्याचा होणारा अपव्यय, पर्जन्यमानातील असमानता आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतीचे जलव्यवस्थापन ही बाब अत्यंत संवेदनशील झाली आहे.\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची उद्दिष्टे :\nआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे.\nजलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे.\nकृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वृद्धी करणे.\nसमन्वयीत पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे.\nआधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी व फलोत्पादनाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करणे, त्याचा प्रसार व वापर वाढविणे.\nकुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण करणे.\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत केंद्रपुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना विदर्भातील अकरा जिल्ह्यांसह राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.\nसमाविष्ट असलेली पिके :\nयोजनेअंतर्गत सर्व पिकांचा समावेश. ऊस, कापूस यासारखी सर्व नगदी पिके, केळी, द्राक्षे, डाळिंब यासारखी सर्व फळपिके, सर्व कडधान्य, तृणधान्य, गळीतधान्य पिके तसेच हळद आले यासारखी सर्व मसाला पिके आणि सर्व भाजीपाला व फुलपिके.\nयोजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचन पद्धतीला अनुदान अनुज्ञेय.\nअनुदान पात्र सूक्ष्म सिंचन पद्धती :\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना या योजनेअंतर्गत सुक्ष्म सिंचन पद्धतीसाठी अनुदान.\nठिबक सिंचन (इनलाइन, आॅनलाइन, सबसरफेस, मायक्रोजेट) तुषार संच (सूक्ष्म तुषार सिंचन, मिनी तुषार सिंचन, हलविता येणारे सिंचन, मिस्टर) रेनगन, सेमी पर्मनंट इरिगेशन सिस्टिमचा समावेश.\nमायक्रोजेट, फॅनजेट आणि तत्सम कमी डिस्चार्ज असणाऱ्या सिंचन पद्धतीसाठीसुद्धा अनुदान.\n१) अवर्षणप्रवण क्षेत्रातील :\nअल्प व अत्यल्प भूधारक : ६० टक्के (३६ टक्के केंद्र हिस्सा, २४ टक्के राज्य हिस्सा)\nसर्वसाधारण भूधारक : ४५ टक्के ( २७ टक्के केंद्र हिस्सा, १८ टक्के राज्य हिस्सा)\n२) अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील :\nअल्प व अत्यल्प भूधारक : ४५ टक्के (२७ टक्के केंद्र हिस्सा, १८ टक्के राज्य हिस्सा)\nसर्वसाधारण भूधारक : ३५ टक्के (२१ टक्के केंद्र हिस्सा, १४ टक्के राज्य हि���्सा)\nलाभ घेण्यासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक.\nशेतकऱ्यांच्या नावे मालकी हक्काची जमीन असावी.\nस्वतःच्या मालकी हक्काचा सात बारा आणि आठ अ उतारा आवश्यक.\nशेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी. त्याची नोंद सात बारा उताऱ्यावर असावी.\nसात बारा उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर किंवा शेततळ्याबाबत स्वयंघोषणापत्र द्यावे. इतर साधनांद्वारे सिंचनाची व्यवस्था असल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घ्यावे.\nबॅंक खाते क्रमांकांची झेरॉक्स, आधार कार्ड नंबरची झेरॉक्स आवश्यक.\nपात्र शेतकऱ्यास पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ.\nप्लॅस्टिक टनेल हे एक छोट्या प्रकारचे हरितगृह आहे. याकरिता पारदर्शक प्लॅस्टिक फिल्मचा वापर करण्यात येतो. याच्या अर्धगोलाकार आकारामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा उपयोग करून घेता येतो. त्याचप्रमाणे पाणी व तापमानाचा होणारा ऱ्हास कमी करता येतो. याप्रकारच्या टनेलची उभारणी कमी खर्चात करता येते. टनेल्स प्रामुख्याने फळपिके, फुलझाडांची कलमे, रोपांचे आणि ऊतीसंवर्धित रोपांच्या बळकटीकरणासाठी तसेच भाजीपाला उत्पादनासाठी उपयुक्त आहेत.\n१) सर्वसाधारण क्षेत्र :\nमापदंड : रुपये ६० प्रतिचौरस मीटर\nअनुदान : ५० टक्के, जास्तीत जास्त रक्कम रुपये ३० हजार, मर्यादा एक हजार चौरस मीटर प्रतिलाभार्थी\n२) डोंगराळ क्षेत्र ः\nमापदंड : रुपये ७५ प्रतिचौरस मीटर\nअनुदान : ५० टक्के, जास्तीत जास्त रूपये ३७,५००, मर्यादा एक हजार चौरस मीटर प्रतिलाभार्थी\nटनेल पाया (सेंमी) सापळ्याची उंची (सेंमी) फिल्मची रूंदी (सेंमी) फिल्मची जाडी (मायक्रॉन)\n४० ते ५० ४५ १३० ते १५० ३० ते ५०\n८० ते ९० ५५ १८० ते २०० ३० ते ५०\n१२० ते १३० ४५ २०० ८० ते १००\n१४० ते १६० ५५ २५० ८० ते १००\nमागेल त्याला शेततळे :\nटंचाईग्रस्त भागात शेतकऱ्यांकडे स्वतःची संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना फेब्रुवारी २०१६ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अर्थसाह्य उपलब्ध आहे.\nशेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी.\nइतर योजनांच्या माध्यमातून शेततळे, सामुदायिक शेततळे, बोडी या घटकांचा लाभ घेतलेला नसावा.\nदारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना व आत्म��त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रथम प्राधान्य.\nमागील पाच वर्षांत एक वर्ष तरी ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावातील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहील.\nआकारमान (मीटरमध्ये) इनलेट, आउटलेटसह\nअनुदान (रु.) इनलेट, आउटलेटविरहित\n१५ बाय १५ बाय ३ २२,११० निरंक\n२० बाय १५ बाय ३ २९,७०६ २६,२०६\n२० बाय २० बाय ३ ४०,४६७ ३६,९६७\n२५ बाय २० बाय ३ ५०,००० ४७,७२८\n२५ बाय २५ बाय ३ ५०,००० ५०,०००\n३० बाय २५ बाय ३ ५०,००० ५०,०००\n३० बाय ३० बाय ३ ५०,००० ५०,०००\nफळझाडे, भाजीपाला पिकांच्या सभोवती, जमिनीवर मल्चिंगसाठी तयार केलेली प्लॅस्टिक फिल्म वापरल्यावर पाण्याचा बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास टाळता येतो. तसेच तणांची वाढ होत नाही.\nमापदंड : हेक्टरी ३२,००० हजार रूपये\nअनुदान : रूपये १६००० याप्रमाणे, दोन हेक्टर मर्यादेपर्यंत\nमापदंड : हेक्टरी ३६,००० रूपये\nअनुदान : रूपये १८,४०० याप्रमाणे ५० टक्के अनुदान, दोन हेक्टर मर्यादेपर्यंत\nशेतकऱ्यांच्या नावे फळबाग, भाजीपाला लागवडीखालील जमीन आणि त्याचा सात बारा अावश्यक.\nकोणाला लाभ मिळेल :\nयोजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी, शेतकरी समूह, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या, बचत गट, सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य.\nअनुसूचित जाती १६ टक्के, अनुसूचित जमाती ८ टक्के, आदिवासी महिला ३० टक्के, लहान शेतकरी यांना नियमाप्रमाणे लाभ देण्यात यावा.\nशिफारस केलेली पिके :\nतीन ते चार महिने कालावधीची पिके. उदा ः भाजीपाला, स्ट्राॅबेरी इ.\nमध्य कालावधीत येणारी पिके (११,१२ महिने) उदा. पपई इत्यादी फळपिकांच्या सुरूवातीच्या वाढीचा कालावधी.\nजास्त कालावधीची पिके (१२ महिनेपेक्षा अधिक) ः सर्व पिके\nसंपर्क : टोल फ्री क्रमांक - १८०० २३३ ४०००\n(टीप : शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.)\nसिंचन शेततळे तुषार सिंचन\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे ��ूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nशाश्वत सिंचनासाठी आहेत विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी शाश्वत सिंचन महत्त्वाचे आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/rahul-gandhi/page/6/", "date_download": "2019-07-23T03:45:10Z", "digest": "sha1:RTWQXKNWCM5IFS5OUCNTXRMJUD3LPOLK", "length": 9182, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rahul-gandhi Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about rahul-gandhi", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वे स्थानकांत पाच मिनिटांत तिकीट\nअंधेरीच्या गोखले पुलाची पुनर्बांधणी\nदुसऱ्या यादीत ‘कटऑफ’मध्ये एका टक्क्याची घट\nपाणी कपात आणखी महिनाभर\n‘आरटीई’प्रवेशासाठी चारपट अर्ज, तरीही ७ हजार जागा रिक्त\n‘मोदीजी, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा गळाभेट घ्या’ राहुल गांधींचा...\nअशोक चव्हाणांच्या अभिनंदनाबाबत राहुल यांची कंजुषी...\nजीएसटी अंमलबजावणीसाठी घाई केल्यानेच देशात बेरोजगारी; राहुल गांधींचा आरोप...\nदिवाळीनंतर राहुल गांधींकडे काँग्रेसचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता; सचिन पायलट...\nगुजरातमध्ये सत्तेवर येताच १० दिवसांत शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार: राहुल गांधी...\nविद्यार्थिनींनी हक्क मागितला, मिळाल्या लाठ्या; बीएचयू प्रकरणी राहुल गांधींची...\n‘महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर अनिवासी भारतीय’...\nथोरात आत, तर विखे पाटील बाहेर\nराहुल गांधींविरोधात भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांत तक्रार...\nगुजरातमध्ये पुढील सरकार काँग्रेसचेच\nशेतकऱ्यांपेक्षा जास्त पैसे मोदींनी ‘टाटां’च्या नॅनोसाठी दिले : राहुल गांधी...\nगुजरातमध्ये ‘मोदी विरुद्ध राहुल गांधी’ सामना नाही...\nबोलण्यासारखं काहीच नसल्यानं मोदींनी भाषण आटोपलं- राहुल गांधी...\nबंगळुरूत इंदिरा कॅन्टीन; ५ रुपयांत नाश्ता, १० रुपयांत जेवण...\nडोळे उघडे ठेऊन काँग्रेसने वास्तवाकडे बघावे; मणिशंकर अय्यरांकडून आत्मपरीक्षणाचा...\nउमेशसोबत बऱ्याच वर्षांनंतर काम करण्याविषयी प्रिया म्हणते...\nअभिनेत्री कोयन��� मित्राला सहा महिन्यांचा तुरुंगवास\n...म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालाय #NotMyDeepika हा हॅशटॅग\n'तुला पाहते रे'नंतर गायत्री दातारचं 'या' नाटकातून रंगभूमीवर पदार्पण\nप्रियांका चोप्राचा सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात...\nरेल्वे स्थानकांत पाच मिनिटांत तिकीट\nअंधेरीच्या गोखले पुलाची पुनर्बांधणी\nदुसऱ्या यादीत ‘कटऑफ’मध्ये एका टक्क्याची घट\nपाणी कपात आणखी महिनाभर\nशालेय विद्यार्थ्यांभोवती ‘कॅप्टन गोगो’चा विळखा\n‘आरटीई’प्रवेशासाठी चारपट अर्ज, तरीही ७ हजार जागा रिक्त\nखासगीकरणानंतरही स्वच्छतेची स्थिती जैसेथे\nनाशिककरांसाठी भविष्यात ‘मेट्रो निओ’\n‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांवरून भाजपवर निशाणा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF/", "date_download": "2019-07-23T02:50:10Z", "digest": "sha1:D7LMF72NCWXH2WWM4L3SRLURBS37IBYV", "length": 11259, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिंधू पाणी करार : भारत-पाकिस्तानमध्ये लवकरच महत्वपूर्ण बैठक | Dainik Prabhat", "raw_content": "\nसिंधू पाणी करार : भारत-पाकिस्तानमध्ये लवकरच महत्वपूर्ण बैठक\nनवी दिल्ली – सिंधू नदी पाणी वाटप प्रकरणावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये लवकरच बैठक होणार आहे. पाकिस्तानच्या इमरान सरकारसोबत होणारी ही भारताची पहिलीच बैठक असणार आहे. या बैठकीत स्थायी सिंधू आयोगही सहभागी होणार असून सिंधू नदी पाणी वाटप करारच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची मानली जात आहे.\nसिंधू पाणी वाटपाबाबत २९ व ३० ऑगस्टला लाहोरमध्ये ही बैठक संपन्न होईल. या बैठकीत भारताचे नेतृत्व पी.के. सक्सेना तर पाकिस्तानचे सैय्यद मेहर अली शाह करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकचे पंतप्रधान इमरान खान यांना शुभेच्छा पत्र लिहिताना पाकिस्तानसोबत अर्थपूर्ण व विधायक चर्चा होणे गरजेचे असल्याचे म्हंटले होते. शिवाय पाकिस्तान जोपर्यंत आतंकवादी संघटनांवर नियंत्रण आणत नाही, तोपर्यंत कुठलीही चर्चा शक्य नसल्याचे भारताने याआधीच स्पष्ट केले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकाय असतील बैठकीचे मुद्दे –\nपर्मनंट इंडस कमिशन (पीआईसी)म्हणजेच स्थायी सिंधू आयोगामध्ये दोन्ही देशांचे अधिकारी सहभागी होत असतात. ही बैठक प्रत्येक वर्षातून एकदा होत असते. परंतु या वर्षातील ही बैठक दुसरी असणार आहे. याआधीही मार्चमध्ये एक बैठक झाली होती. पाकिस्तानकडून चिनाब नदीवर बनविण्यात येणारा ८५० मेगावॅटचा हायड्रोलेक्ट्रिक प्रोजेक्ट, १००० मेगावॅट पकल दुल प्रोजेक्ट सिंधू नदी पाणी वाटपाच्या कराराचे उल्लंघन असल्याचे सांगितले जात आहे. हाच मुद्दा या बैठकीत मध्यवर्ती असण्याची शक्यता आहे.\nआशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारत पराभूत\nइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार\nरघुराम राजन होणार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व्यवस्थापकीय संचालक \nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे अमेरिकेत अपामनसत्र सुरूच\nइलेक्‍ट्रिक वाहन भारतासाठी मोठी संधी – कल्याणी\nदेशात 2030 पर्यंत 40 टक्‍के जनतेचे होणार पिण्याच्या पाण्यासाठी हाल\nसईदच्या अटकेने इतर संघटनांना काही फरक पडला नाही\n माणसांच्या चेहऱ्याप्रमाणे कोळी तुम्ही पाहिला का\nकुलभूषण जाधव यांच्याविषयी वीणा मलिकचे वादग्रस्त ट्विट\nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2019/07/mumbai_46.html", "date_download": "2019-07-23T02:44:59Z", "digest": "sha1:YEQPUJPOLMXW7NUXJE377D6DFUAKR4FV", "length": 4575, "nlines": 93, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "देशाच्या व मुंबईच्या विकासात कच्छी समाजाचे योगदान मोलाचे - मुख्यमंत्री | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nदेशाच्या व मुंबईच्या विकासात कच्छी समाजाचे योगदान मोलाचे - मुख्यमंत्री\nमुंबई ( ४ जुलै २०१९ ) : उद्योग व व्यापार क्षेत्राच्या माध्यमातून कच्छी समाजाने देशाच्या व मुंबईच्या विकासात मोलाचे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.\nघाटकोपर कच्छ विकास समाज व घाटकोपर गुजराती समाजाच्या वतीने आयोजित कच्छरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर, माजी मंत्री प्रकाश मेहता, आमदार राम कदम, समाजाचे अध्यक्ष प्रवीण छेडा, जितेंद्रभाई मेहता आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार व कच्छ रत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.\nकच्छी भाषेतून शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले, व्यापार, उद्योग याबरोबरच इतरही अनेक क्षेत्रात कच्छी समाजातील नागरिकांनी मोठे कार्य केले आहे. चांगले काम करणाऱ्यांच्या कार्याची दखल घेणे हा त्या समाजाचा सन्मान आहे. युवांपासून ते ज्येष्ठांच्या कार्याचा गौरव करणे ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी बाब ठरणार आहे. यावेळी मेहता व छेडा यांनीही मनोगत व्यक्त केले.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/date/2017/10/22", "date_download": "2019-07-23T02:48:02Z", "digest": "sha1:N66LZS4UACWUINQLXVSZICORKCEQKOFB", "length": 20013, "nlines": 214, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "October 22, 2017 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nकर्नाटकातील काँग्रेस सरकार १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करणार \nयेत्या १० नोव्हेंबरला कर्नाटकातील काँग्रेस सरकार क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करणार आहे. या संदर्भात राज्यातील भाजपचे नेते आणि केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांनी राज्य सरकारला सांगितले आहे की,\nCategories कर्नाटक, राष्ट्रीय बातम्याTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, इतिहासाचे विकृतीकरण, काँग्रेस, भाजप, विरोध\nगाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे रा.स्व. संघ��च्या स्वयंसेवकाची गोळ्या झाडून हत्या\nयेथील रा.स्व. संघाचे स्वयंसेवक तथा पत्रकार राजेश मिश्रा यांची २१ ऑक्टोबरला अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. मारेकरी दुचाकीवरून आले होते.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags अपप्रकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\nहिंदुत्वनिष्ठ संघटनांनो आणि राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी बांधवांनो, आपण शिवछत्रपतींचे पाईक आहोत ना \nछत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अवघ्या ३० वर्षांच्या कार्यकाळात परकीय आक्रमकांकडून हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार, हिंदु स्त्रियांवर होणारे बलात्कार, गोहत्या आदी बंद करून हिंदूंना स्वतःचे असे हिंदवी स्वराज्य निर्माण करून दिले.\nCategories चौकटीTags पू. संदीप आळशी, मार्गदर्शन, साधना\nप्रदूषणामुळे भारतात एका वर्षात २५ लाख लोकांचा मृत्यू\nप्रदूषणामुळे भारतात वर्षभरात २५ लाख लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती लॅन्सेट मेडिकल जर्नलने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags प्रदूषण, सर्वेक्षण\nअल्लाव्यतिरिक्त अन्य देवांना मानणारे मुसलमान नाहीत – दारुल उलुम देवबंदचा आणखी एक फतवा\nवाराणसी येथे मुसलमान महिलांनी दिवाळीनिमित्त श्रीराम यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून त्यांची आरती केल्यामुळे दारुल उलुम देवबंद या संस्थेने त्यांच्या विरोधात फतवा काढला आहे.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags धर्मांध, महिला, मुसलमान, विरोध, श्रीराम\nमुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्‍यांचा संप मागे\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) कर्मचार्‍यांचा चालू असलेला संप मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मागे घेतला आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags प्रादेशिक परिवहन विभाग, मुंबर्इ उच्च न्यायालय\nतुझं माझं ब्रेकअप मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या विरोधात सातारा येथे तक्रार प्रविष्ट\nझी मराठी वाहिनीवरील तुझं माझं ब्रेकअप या मालिकेत गड-किल्ल्यावरील तोफेवर बसून आक्षेपार्ह चित्रीकरण केलेला प्रसंग दाखवण्यात आला होता.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags इतिहासाचे विकृतीकरण, दूरचित्रवाणी कार्यक्रम, प्रसारमाध्यम, हिंदूंचा विरोध\nकाश्मीरमधील केबलवाहिन्यांवरून हिंदुद्वेषी डॉ. झ���कीर नाईक यांच्या भाषणांचे प्रसारण\nकाश्मीरमधील स्थानिक केबलवाहिन्यांमधून हिंदुद्वेषी विचारवंत डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांचे प्रसारण करण्यात येत आहेत. हिंदु धर्मावर टीका करणारी ही भाषणे आहेत.\nCategories जम्मू कश्मीर, राष्ट्रीय बातम्याTags काश्मीर, डॉ. झाकीर नाईक, दूरचित्रवाणी कार्यक्रम, पीडीपी, भाजप, हिंदुविरोधी वक्तव्ये\nताजमहाल हा भारतीय कारागिरांचे रक्त आणि घाम यांतून उभा राहिला आहे \n हे महत्त्वाचे नाही. ताजमहाल भारतीय कारागिरांच्या रक्त आणि घाम यांतून उभा राहिला आहे. त्यामुळे ताजमहाल नि:संशय भारतीयच आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्या\nप्रत्येक रेल्वेमध्ये ‘ऑक्सिजन सिलिंडर’ ठेवा \nसर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक रेल्वेमध्ये ‘ऑक्सिजन सिलिंडर’ ठेवण्याचा आदेश रेल्वे प्रशासनाला दिला आहे. ज्यांना श्‍वास घेण्यास अडचण निर्माण होईल, जे रुग्ण आहेत, त्यांना त्वरित ही सुविधा पुरवली जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags प्रशासनाचा भोंगळ कारभार, रेल्वे, सर्वोच्च न्यायालय\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dhule-social-media-candidates/", "date_download": "2019-07-23T02:44:00Z", "digest": "sha1:WLTLEF2PWTWVEG6KXEQRYLBMNHY5MEU4", "length": 21523, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "उमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nVideo: युके मधिल ���धुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nउमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका\n राजकीय प्रचार सभेत आरोप प्रत्यारोपातुन होणारी टिकेवर सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेचा घडत आहेत. देशात कुठेही राजकीय घटना घडली तर त्याविषयी मतेमतांतरे स्थानिक पातळीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असल्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या पक्ष आणि उमेदवारांना व्हॉटस्अ‍ॅप गृप आणि फेसबुकवर विशेष लक्ष ठेवावे लागत आहे. राज ठाकरे यांच्या ‘दाखव रे तो व्हीडिओ’ हे वाक्य लोकप्रिय ठरत आहे. राज ठाकरे यांची जिल्ह्यात एकही सभा नसली तरी सोशल मीडियात त्यांच्या भाषणाची धुम आहे. असाच प्रकार काहीसा भाजपाच्या मीडिया सेल कडूनही सुरू असल्याने सर्वच उमेदवारांना प्रचारासह सोशल मीडियावरही लक्ष ठेवावे लागत असल्याने सोशल मीडियाचा धसकाच उमेदवारांनी घेतल्याचे सध्या तरी चित्र आहे.\nसोशल मीडिया इतका संवेदनशील झाला आहे की विरोधी उमेदवार नेमका कुठे चुकते याची संधीच शोधली जात असून आपल्या उमेदवारासाठी त्याचा वापर करण्याचे उद्योग सध्या सुरू आहेत.\nनिवडणुक कोणतीही असो त्याकाळी मोबाईल नव्हते राजकीय सभेतील ��ाषणे त्यातील आरोप प्रत्यारोपावर कुणी जास्त लक्ष वेधून घेत नव्हते. काही झाले तरी गावभर चर्चे पुरता तो विषय असायचा. जाहीर प्रचारसभेत होणारी टिका आणी नंतर गावोगावी कट्टयावर रंगणारी चर्चा यातून ईर्षा टोकाला जायची गटातटाच्या राजकारणात व्यक्तिगत बदणामी टाळली जायची. गेल्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा फारसा वापर नव्हता. या निवडणुकीत मात्र, हेच माध्यम प्रभावी झाले आहे. प्रत्येकाकडे अ‍ॅनराईड मोबाईल असल्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, व्हिडिओच्या माध्यमातून बदनामी कशी होईल यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न होत आहेत.\nलोकसभा मतदारसंघाची व्याप्ती लक्षात घेऊन उमेदवारांना शेवटच्या मतदारापर्यत पोहोचणे सोशल मीडिया मुळे शक्य झाले आहे. व्हॉट्स अ‍ॅपचे डिपी स्टेटस त्यासाठी असलेल्या मजकुराचा माध्यमातून आपण आमुक एक उमेदवाराचे समर्थक आहोत असा संदेश दिला जात आहे. मागिल कोणत्या तरी निवडणुकीत राडा झाला असेल तर तो आजच झालल्याचे दाखवून खोटा प्रचार केला जात आहे. सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओ वर लोकांचा पटकन विश्वास बसतो. प्रचारात आता सोशल मीडियाच प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे निवडणुक यंत्रणेसमोर सोशल मीडियावरील बदनामी आणि त्यातून होणारा वाद डोकेदुखी ठरली आहे. प्रचारासाठीही याचा वापर केला जात आहे.\nया आधीच्या काळात नेतेमडंळी मागे फिरणारे कार्यकर्ते यांची एका फोनवर कोणतेही काम व्हायचे. अगोदर बोलले ते करुन दाखवायचे. मात्र, अलीकडच्या काळात जे निवडणूकीच्या आखाड्यात बोलले जाते ते प्रत्यक्षात कुणीच करुन दाखवतांना दिसत नाही. त्यामुळे जस जसा काळ बदलत गेला तशीतशी कार्यकर्त्याची व नेत्यांची हवा गुल होत चालली असून आताच्या काळात पुढार्‍या मागे कार्यकर्ते दिसतच नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.\nप्रचाराची गाडी पण दिसेना…\nअगोदर दिवसातून दोन वेळेस भोंगा, माईक बांधलेली वाहने प्रचारासाठी सकाळ, संध्याकाळ अशी दोन वेळेस यायची. मात्र, आता तर आठ दिवसातून एकदाचा कुठे प्रचाराची गाडी गावात दिसत आहे.\nबसमधून एक लाख 29 हजारांचा गुटखा जप्त\nमतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरु\nवळसे, पिंगळे, काकडे ठरविणार जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे उमदेवार\nनेवाशात राष्ट्रवादीतील उमेदवारांची ‘इच्छा’ थंडबस्त्यात\nशिर्डी मतदारसंघाच्या प्रमुख उमेदवारांच्या खर्चात तफ��वत\nजामखेड तालुक्यात उमेदवारांचे पैसे वाटप करत असतांना कार्यकर्त्य पकडले\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजैन इरिगेशनचे आधुनिक तंत्रज्ञानलॅटीन अमेरिकन देशांसाठी उपयोगी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, कृषिदूत, जळगाव, देश विदेश, मुख्य बातम्या\n# Video #टंचाईची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\n# Live # पाचव्या फेरीअखेर रावेरला रक्षा खडसे, धुळ्याला चौथ्या फेरीअखेर डॉ. भामरे आघाडीवर\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, धुळे, मुख्य बातम्या, राजकीय\nविद्यापीठात एम.ए.जनसंवाद आणि पत्रकारितासाठी 18 जून रोजी प्रवेश पूर्व परीक्षा\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nवळसे, पिंगळे, काकडे ठरविणार जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे उमदेवार\nनेवाशात राष्ट्रवादीतील उमेदवारांची ‘इच्छा’ थंडबस्त्यात\nशिर्डी मतदारसंघाच्या प्रमुख उमेदवारांच्या खर्चात तफावत\nजामखेड तालुक्यात उमेदवारांचे पैसे वाटप करत असतांना कार्यकर्त्य पकडले\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%82", "date_download": "2019-07-23T02:48:58Z", "digest": "sha1:QHSIHBWQ2VRFFMOW4MPTZSOKXSIZ7TAW", "length": 3730, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुणाल खेमू - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करा���ा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१८ रोजी २१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/man-kidnaps-9-month-old-baby-rapes-and-kills-her/", "date_download": "2019-07-23T03:30:55Z", "digest": "sha1:ND37W6D5YQWU45TNCBEPL4Q6QZVQBMQS", "length": 13122, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "संतापजनक! नऊ महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार आणि खून | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\n नऊ महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार आणि खून\nतेलंगणा राज्यातील हनामकोडा भागात एका नरधमाने अवघ्या 9 महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय के प्रवीण याला अटक केली आहे.\nमंगळवारी एक कुटुंबीय आपल्या घराच्या छतावर झोपले होते. त्यांच्यासोबत त्यांची 9 महिन्यांची मुलगीही होती. रात्री प्रवीण आला आणि या चिमुरडीला घेऊन पळून गेला. नंतर पालकांच्या लक्षात आले की आपली मुलगी गायब झाली आहे. नंतर पालकांनी तिचा शोध घेतला. तेव्हा एका निर्जन ठिकाणी नराधम प्रवीण चिमुरडीवर अत्याचार करत होता.\nपालकांनी लगेच त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केला आणि चिमुरडीला इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी प्रवीणला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमटका माफियांकडून पत्रकारांना मारहाण; निषेधासाठी धरणे आंदोलन\nपुढीलटीम इंडियाशी दोन हात करणार आहात, …अशी अवस्था होणार : सेहवागचा इशारा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/pune/pune-news-crime-murder-police-102869", "date_download": "2019-07-23T03:40:24Z", "digest": "sha1:IOWO4BJOID6EYWOQTZQCJNYQDHHYMSW5", "length": 5147, "nlines": 48, "source_domain": "amp.esakal.com", "title": "pune news: crime murder police चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून निर्घृण खून | eSakal", "raw_content": "\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून निर्घृण खून\nसंदीप जगदाळे | बुधवार, 14 मार्च 2018\nदोनच दिवसांपूर्वी त्याने पत्नीला माहेरहून राहत्या घरी पुन्हा नांदवण्यासाठी घेऊन आलेला होता मध्यरात्री या दोघांमध्ये पुन्हा भांडणे झाली. मी माहेरी निघून जाणार आहे अशी पत्नीने धमकी दिल्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील हातोडा मारला\nपुणे - गौरी शिंदे यांच्याकडून मदतीचा धनादेश स्वीकारताना ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’चे कौन्सिल मेंबर रमेश बोडके.\nपहिले वेतन देऊन जपले सामाजिक उत्तरदायित्व\nपुणे - हडपसर परिसरातील मगरपट्टा येथील गौरी रवींद्र शिंदे (वय ३०) यांना राज्य सरकारच्या लेखापरीक्षा विभागात नोकरी मिळाल्यानंतर सामाजिक जाणिवेतून...\nहडपसर - जुन्या कालव्यालगत अशाप्रकारे कचरा जाळला जातो.\nपुणे - हडपसर परिसरात अस्वच्छतेचा प्रश्‍न चांगलाच ऐरणीवर आला असताना नागरिकांबरोबर प्रशासनही वाढत्या प्रदूषणाला हातभार लावत आहे. कचरा डंपिंग ग्राउंडवर...\nकिरकोळ वादातून पत्नीचा खून\nपुणे - कौटुंबिक वादातून पतीने डोक्‍यामध्ये लोखंडी वस्तूने घाव घातल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा...\nपोलिसांनी वाचविले आजी, नातवाचे प्राण\nहडपसर - टेम्पो चालविताना चालकाला अचानक भोवळ आल्याने तो बेशुद्ध पडला. त्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी धावत जाऊन टेम्पो बंद करून या...\nकमी उंचीचा दुभाजकही अपघातास कारणीभूत\nपुणे - पुणे- सोलापूर मार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर झालेल्या अपघातामध्ये नऊ जणांच्या मृत्यूस कमी उंचीचा दुभाजक हे प्रमुख कारण ठरले आहे....\nमुंबईचा वडापाव पुणेकरांचाही लाडका\nवीकएंड हॉटेल - नेहा मुळे वडा-पाव हा महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. सर्व सामाजिक पातळींवर वडा-पाव हा सर्वांचा आवडीचा स्नॅक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%80", "date_download": "2019-07-23T02:49:46Z", "digest": "sha1:BVCX2WSAZVP72JXB6LOVQI32LLTW4XLD", "length": 3808, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\n‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2018/05/maharashtra_28.html", "date_download": "2019-07-23T02:35:47Z", "digest": "sha1:2OUSJELLI5DOBQK3VFUPNJ73TO6AN6DF", "length": 8210, "nlines": 96, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nपालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज\nपालघर ( २६ मे २०१८ ) : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असुन 2097 मतदान केंद्रांवर 28 मे रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दिली. या पोटवडणुकी करिता 12 हजार 894 कर्मचारी तसेच चार हजार 219 सुरक्षा कर्मचारी कार्यरत राहणार आहे.\n२०९७ केंद्रांपैकी 14 केंद्रांना क्रिटिकल असे नमूद करण्यात आले असून यामध्ये या केंद्रांकडे शासकीय यंत्रणेचे अधिक लक्ष राहणार असल्याचेही डॉ नारनवरे यांनी सांगितले.पालघर लोकसभा क्षेत्रातिल डहाणू विधानसभा क्षेत्रात 327, विक��रमगड मध्ये 328, पालघर मध्ये 318, बोईसर मध्ये 338, नालासोपारा मध्ये 449 तर वसई विधान सभा क्षेत्रात 327 मतदान केंद्र आहेत. या पैकी डहाणू मधील पतीलपाडा(63), बोईसर मधील बोईसर(34), धोंडीपूजा (85), खैरपडा (294) तसेच वळीव मधील तीन केंद्र, नालासोपारा विधानसभा क्षेत्रात निळेमोरे येथील पाच आणि आचोळे येथील दोन अशी एकूण 14 केंद्र क्रिटिकल घोषित करण्यात आली आहेत.मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, दोन अतिकरिक्त पोलीस अधीक्षक, 9 उप विभागीय पोलीस अधिकारी, 18 पोलीस निरीक्षक, 182 पोलीस उपनिरीक्षक, दोन हजार 602 पोलीस शिपाई, 495 नवीन भरती झालेले पोलीस, एक हजार 117 होमगार्ड व 46 नागरी सुरक्षा विभागाचे स्वयंसेवक याना तैनात करण्यात आले आहेत.\nमतदानासाठी दोन हजार 737 मतदान केंद्र अध्यक्ष, सात हजार 737 मतदान अधिकारी व दोन हजार 308 शिपाई यांचा फौज फाटा कार्यरत राहणार आहे.\nसर्व मतदारांना 2097 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत मतदार चिठ्ठयांचे ( Voter Slip) वाटप करण्यात येत आहे. मतदान झाल्यानंतर EVM व VVPAT मशिन संबधित विधानसभा मतदार संघ मुख्यालयाच्या स्टॉग रुममध्ये जमा करण्यात येतील व त्यांनतर कडक पोलिस बंदोबस्तामध्ये सदर मशिन पालघर येथील सुर्या कॉलनी मधील जिल्हा स्ट्रॅाग रुममध्ये जमा करण्यात येतील.\n31 मे रोजी पालघर येथे होणाऱ्या मतमोजणी ला सहा विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी 14 असे एकूण 84 मोजणी टेबल मांडण्यात येणार आहेत. या प्रत्येक टेबल वर सुपरवायझर, सहाय्यक व मायक्रो ऑब्झरवर तसेच त्यांच्या जोडीला समन्वय साधणारे, डेटा एन्ट्री कर्मचारी असे सुमारे 600 अधिकारी - कर्मचारी कार्यराय रहातील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ नारनवरे यांनी दिली.\nमतदान सोमवार दि २८ मे रोजी दिवशी सकाळी 7 ते सायं 6 वाजेपर्यत तर मतमोजीणी दि. 31/58/2018 सकाळी 8.00 वाजता सुरु होणार आहे. मतदान प्रक्रीया शांतपणे व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन व इतर सर्व यंत्रणा सुसज्ज असून सर्व मतदारांनी मोठया संख्येने उपस्थित राहून मतदान करावे असणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी मोठया प्रमाणात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ नारनवरे यांनी केले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2019/07/mumbai_99.html", "date_download": "2019-07-23T03:35:27Z", "digest": "sha1:BIT4LARWYN6HNG6WMRUI6JZPJEIXIJ7G", "length": 6218, "nlines": 95, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "रेल्वे क्रॉसिंगचे काम तत्काळ पूर्ण करा - डॉ. परिणय फुके | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nरेल्वे क्रॉसिंगचे काम तत्काळ पूर्ण करा - डॉ. परिणय फुके\nमुंबई ( १० जुलै २०१९ ) : मुंबई दि. 10 : सार्वजनिक बांधकाम विभागाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील रेल्वे क्रॉसिंगवर दोन्ही बाजूचे ॲप्रोच रोड पूर्ण केले आहेत. रेल्वे क्रॉसिंगचे काम रेल्वे विभागाची परवानगी घेऊन तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिले.\nसार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज सार्वजनिक बांधकाम आणि एमआरआयडीसी संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जयस्वाल उपस्थित होते.\nडॉ. फुके यांनी यावेळी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने एमआरआयडीसीला महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या रेल्वे क्रॉसिंगची मान्यता देण्याबाबत पाठपुरावा करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या mahapwd.com या संकेतस्थळावर जावून संबधित व्यक्तींनी खड्डा कुठे पडला आहे याबाबतची माहिती अपलोड केल्यानंतर ती माहिती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहचते किंवा टोल फ्री नंबरवर फोन करुन सुध्दा खड्डे कुठे पडले आहेत याबाबतची माहिती कळविली जावू शकते.\nसार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत शासकीय निवासस्थाने, पार्किंग, कमर्शियल स्पेस आणि सेलेबल स्पेस याचे शासनास किफायतशीर व कमी कालावधीत अंमलबजावणी करता येईल असे मॉडेल तयार करण्यास राज्यमंत्री डॉ. फुके यांनी सूचित केले.\nतसेच डॉ. फुके यांच्या दालनात रस्त्यांच्या खड्डयांबाबतची माहिती शासनाला कशी मिळेल याबाबतच्या ॲपचे उत्तमरित्या सादरीकरण करण्यात आले. या सादरकीकरणामध्ये नेमके खड्डयांचे फोटो काढून ॲपवर किंवा संकेतस्थळावर अपलोड केले असता त्याची माहिती तत्काळ अपलोड करता त्यांच्याकडे एस.एम.एस. द्वारे उपलब्ध होते. व त्यांची खडयांबाबतची तक्रार पूर्ण होईपर्यंत त्यांना एस.एम.एस. द्वारे माहिती उपलब्ध होत राहील.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:TrackingCategories", "date_download": "2019-07-23T02:48:27Z", "digest": "sha1:PMPE52XHIUIRBAHML2MMG2AFXEO4ELAJ", "length": 14278, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मागोवा घेणारे वर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानात ते मागोवा घेणारे वर्ग (tracking categories) आहेत, जे, मिडियाविकि संचेतनाद्वारे स्वयंचलितरित्या वसविण्यात (तयार करण्यात) आले आहेत. त्यांची नावे, मिडियाविकी नामविश्वातील संबंधित प्रणाली संदेशात फेरफार करुन, बदलविता येतात.\nवर्ग अंतर्भूत करण्याचे निकष\nअनुक्रमित पाने‎ (२ प) index-category या पानात __INDEX__ ही खूणपताका आहे (व ते अश्या नामविश्वात आहे जेथे या खूणपताकेची परवानगी आहे), आणि म्हणून ही सांगकाम्यांद्वारे अनुक्रमित आहे, जेथे ती सामान्यपणे असावयास नको.\nअनुक्रमित नसलेली पाने‎ (२१ क, ५९ प, ३ सं.) noindex-category हे पान सांगकाम्यांद्वारे अनुक्रमित नाही कारण त्यात __NOINDEX__ हा जादुई शब्द आहे व ते त्या नामविश्वात आहे, जेथे या खूणपताकेची परवानगी आहे.\nसाचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.‎ (७६ प) duplicate-args-category या पानात साच्याची ती हाक(calls) आहे ज्यात द्विरुक्त कारणमिमांसेचा (arguments)वापर करण्यात आला आहे,जसे{{foo|bar=1|bar=2}} किंवा {{foo|bar|1=baz}}.\nअशी पाने ज्यांच्यावर साचे चढविण्याची आकार मर्यादा संपलेली आहे‎ (१ प) post-expand-template-inclusion-category येथील सर्व साच्यांचा विस्तार केल्यावर, या पानाचा आकार $wgMaxArticleSize पेक्षा जास्त मोठा झाला आहे, म्हणून काही साचे विस्तारल्या गेले नाहीत.\nलपविलेले वर्ग‎ (२७० क) hidden-category-category या वर्गाच्या आशय मजकूरात __HIDDENCAT__ ही खूणपताका आहे, जी त्या पानास, पानांसाठी असलेल्या वर्गदुवेपेटीत दिसण्यापासून अविचलरित्या रोखते.\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने‎ (१ क, १८१ प) broken-file-category या पानात तुटलेला संचिका-दुवा आहे (तो दुवा, जो अस्तित्वात नसलेल्या संचिकेस जोडण्याचा प्रयत्न करतो).\nलेख जेथे निस्पंद-गणना(नोड-काऊंट) पार केल्या गेला‎ (रिकामे) node-count-exceeded-category या पानाने उच्चतम गाठविंदूंची (node) मोजणीमर्यादा पार केली.\nलेख जेथे विस्तार-तळ(एक्सपांशन डेप्थ) पार केल्या गेली‎ (रिकामे) expansion-depth-exceeded-category या पानाने उच्चतम प्रसरण-खोली(expansion depth) मर्यादा पार केली.\nसाचा वलय असणारी पाने‎ (२३ प) template-loop-category या पानात एक साचा वलय आहे, म्हणजे, तो साचा जो स्वतःसच वारंवार हाक देतो.\nसंदर्भ चुका असणारी पाने‎ (१९१ प) cite-tracking-category-cite-error या वर्गात असणाऱ्या पानांत संदर्��� खूणपताकासंबंधी चुका आहेत.\nएकगठ्ठा संदेश वितरण याद्या‎ (रिकामे) massmessage-list-category हे पान, एकगठ्ठा संदेश विस्तारकासाठी असलेली वितरण यादी आहे.\nगणितीय चूका असणारी पाने‎ (१ प) math-tracking-category-error या वर्गात असणाऱ्या पानांत गणितीय खूणपताका वापरण्यात त्रुटी आहे.\nचूकीच्या पद्धतीने रचलेल्या समन्वयक खूणपताकांसह असलेली पाने‎ (७ प) geodata-broken-tags-category या पानात चुकीच्या पद्धतीने रचलेली {{#coordinates:}} खूणपताका आहे.\nअनोळखी गोलक किंमत असणारी पाने‎ (रिकामे) geodata-unknown-globe-category हे पान समन्वयकासाठी असलेल्या प्राचलातglobeची अनोळखी किंमत वापरते.\nअवैध क्षेत्र किंमत असणारी पाने‎ (रिकामे) geodata-unknown-region-category हे पान समन्वयकासाठी असलेल्या प्राचलातregion ची अनोळखी किंमत वापरते.\nअनोळखी प्रकारातील समन्वयक असलेली पाने‎ (रिकामे) geodata-unknown-type-category हे पान समन्वयकासाठी असलेल्या प्राचलातtypeची अनोळखी किंमत वापरते.\nलेखन त्रुटी असणारी पाने‎ (१६ क, ७४ प) scribunto-common-error-category या पानात अंतर्भूत विभागावर (मॉड्यूल) प्रक्रिया करण्यात त्रुटी घडली आहे.\nत्रुटी असणारे स्क्रिबुंटो विभाग‎ (रिकामे) scribunto-module-with-errors-category या विभागात (मॉड्यूलमध्ये) त्रुटी आहे.\nआलेख असणारी पाने‎ (२ प) graph-tracking-category या पानात ही खूणपताका अंतर्भूत आहे.\nअप्रचलित Vega 1.0 आलेख असणारी पाने‎ (रिकामे) graph-obsolete-category या पानात अशी खूणपताका अंतर्भूत आहे,जी version 2 ला अद्यतन करावयास हवी.\nPages with broken graphs‎ (२ प) graph-broken-category या पानात अयोग्य रितीने वापरलेली ही खूणपताका अंतर्भूत आहे.\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने‎ (१ क, ३७५ प) kartographer-tracking-category या पानात नकाशाचा अंतर्भाव आहे\nमोडके नकाशे असलेली पाने‎ (रिकामे) kartographer-broken-category या पानात नकाशाचा अवैध वापर अंतर्भूत आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/railway", "date_download": "2019-07-23T03:39:41Z", "digest": "sha1:OZIHVYME5M4N5ZZXWU2PBRRXX5ODRTTM", "length": 21439, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "रेल्वे Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > रेल्वे\nशताब्दी रेल्वेगाडीमध्ये महिलेचा विनयभंगाच्या विरोधातील लढा ठरला इतर महिलांसाठी मार्गदर्शक\nशताब्दी रेल्वेगाडीतून प्रवास करतांना एका महिलेचा मद्यसेवन केलेल्या एका सहप्रवाशाने विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली. पीडित महिलेने त्या वासनांध सहप्रवाशाच्या विरोधात कायदेशीर लढा देत त्याला चांगलीच अद्दल घडवल्याचे ट्वीट करून या महिलेने सर्वांना सांगितले आहे.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags आंदोलन, महिलांवरील अत्याचार, रेल्वे, विनयभंग\nमुंबईमध्ये लोकलगाड्यांच्या वरील दगडांचा मारा रोखण्यासाठी घालण्यात येणार गस्त\nशहरात लोकलगाड्यांवर होणार्‍या दगड मारण्याच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी विशेष योजना हाती घेतली आहे. यामध्ये स्थानिकांच्या गस्त घालणे, झोपडपट्टीमधील रहिवाशांमध्ये जनजागृती करणे, साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती करणे\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अपघात, उपक्रम, दगडफेक, पोलीस, प्रादेशिक, रेल्वे, संरक्षण\nधर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण\nस्वामी ज्योतिर्मयानंद, तसेच अन्य ८ यात्रेकरू यांना मारहाण : रेल्वे पोलीस धर्मांधांचे ऐकतात कि वरिष्ठ अधिकार्‍यांचे पोलीस कधील मुल्ला-मौलवी अथवा पाद्री यांना अशा प्रकारे मारहरण करतील का पोलीस कधील मुल्ला-मौलवी अथवा पाद्री यांना अशा प्रकारे मारहरण करतील का हिंदूंच्या साधू-संतांना मारहाण करणारे पोलीस धर्मांधांसमोर नांगी टाकतात \nCategories उत्तराखंड, राष्ट्रीय बातम्याTags अमरनाथ, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, गुन्हेगार पोलीस, धर्मांध, रेल्वे, हिंदु संतांची अपकीर्ति, हिंदूंवर आक्रमण\nरहित करण्यात आलेल्या तिकिटांच्या माध्यमातून रेल्वेला १ सहस्र ५३६ कोटी उत्पन्न\nभारतीय रेल्वेला प्रवाशांकडून रहित करण्यात आलेल्या तिकिटांच्या माध्यमातून वर्ष २०१८ – १९ या आर्थिक वर्षात १ सहस्र ५३६ कोटी ८५ लाख रुपये मिळाले आहेत, अशी माहिती ‘माहितीच्या अधिकारा’च्या माध्यमातून समोर आली.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags आर्थिक, रेल्वे\nगोपनीय माहिती आणि कागदपत्रे उघड केल्याप्रकरणी महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आणि ऑपरेटर यांना अटक\nमहामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या आवाजातील चर्चा ध्वनीमुद्रीत करून गोपनीय माहिती आणि कागदपत्रे उघड केल्याचे पुढे आले आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अटक, गुन्हेगारी, गैरप्रकार, प्रशासकीय अधिकारी, प्रशासनाचा भोंगळ कारभार, भ्रष्टाचार, रेल्वे\nरेल्वे सुरक्षा विभागातील रिक्त पदे लवकर भरावी – डॉ. श्रीकांत शिंदे\nजुन्या होत चाललेल्या रेल्वे मार्गांमुळे अनेक दिवस लोकलसेवेत अडथळा निर्माण होत आहे. दुरुस्तीचे काम रेल्वे सुरक्षा विभागाकडून केले जाते. या विभागात शेकडो रिक्त पदे लवकर भरावी, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदीय अधिवेशनात केली आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags खासदार, प्रशासन, रेल्वे\nधारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी संघर्ष समितीचे आंदोलन\nशासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. येथील ४५ एकरांमध्ये पसरलेल्या रेल्वे वसाहतींमधील रेल्वे कर्मचार्‍यांचे ५ एकर भूमीत पुनर्वसन करण्यात येणार आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags आंदोलन, प्रशासन, रेल्वे\nधोतर नेसलेल्या वृद्ध नागरिकाला शताब्दी रेल्वेत चढण्यापासून रेल्वे कर्मचार्‍याने रोखले\nयेथे रामअवध दास या ७२ वर्षीय वृद्ध नागरिकाला शताब्दी रेल्वेमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले. त्यांनी धोतर नेसले होते आणि त्यांच्या हातात कपड्याची पिशवी अन् एक छत्री होती. या कारणाने त्यांना रेल्वे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांनी रेल्वेच्या डब्यात चढण्यापासून रोखले.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्याTags प्रशासनाचा भोंगळ कारभार, रेल्वे, विरोध, हिंदु संस्कृती\nआषाढी यात्रेसाठी नागपूर-मिरज आणि पुणे-मिरज पंढरपूर विशेष रेल्वे धावणार\nमध्य रेल्वेने पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ९ जुलै या दिवशी सकाळी ९ वाजता नागपूर-मिरज ही गाडी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ७.१५ वाजता मिरज येथे पोचेल.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags पंढरपूर विठ्ठल मंदिर, रेल्वे, व\nपावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nदोन दिवस संततधार पडणार्‍या पावसाने १ जुलैच्या रात्रीपासून चांगलाच जोर धरला. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, तसेच जिल्ह्यातील सखल भागांमध्ये पाणी साचले. रेल्वे रुळांवरही पाणी साचल्यामुळे पहाटे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अपघात, नैसर्गिक आपत्ती, प्रशासनाचा भोंगळ कारभार, प्रादेशिक, रेल्वे\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंड���ेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2019-07-23T02:44:43Z", "digest": "sha1:PMHDL25NJVCHMCLBLVZNF3ZOPUGCSKGJ", "length": 16272, "nlines": 231, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n भारताच्या विश्वचषक संघात ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला नसल्याने आश्चर्याचा धक्का बसल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉँटिंग याने व्यक्त केली आहे. भारतीय निवड समितीने पंतऐवजी दिनेश कार्तिकची निवड केली.\nया पाश्र्वभूमीवर पाँटिंग म्हणाला, “पंतला भारतीय संघात न घेतल्याने मी आश्चर्यचकित झालो आहे. तो भारताच्या 11 जणांच्या संघात मला हवाच होता. त्याच्यासारखा फलंदाज चौथ्या किंवा पाचव्या जागेवर भारतासाठी हुकमी एक्का ठरू शकला असता. मात्र, त्याची भारतीय संघात निवड होऊ शकली नाही, हे माझ्यासह अनेकांसाठी धक्कादायक आहे. ” दिल्ली कॅपिटल्स संघाचा यष्टिरक्षक-फलंदाजीची जबाबदारी समर्थपणे सांभाळणार्‍या पंतला प्रोत्साहन देण्याशिवाय आपल्या हाती काहीच नसल्याचेही पॉँटिंगने नमूद केले. विश्वचषकासाठी पंतला डावलून दिनेश कार्तिकला भारतीय संघात स्थान दिले आहे. त्यामुळे आपले नैराश्य झटकून पंतला फलंदाजी करावी लागणार आहे.\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nविराट-धोनीकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या – पंड्या\nअखेरच्या वन-डे सामन्यात विजयासह भारत ‘अ’ संघाने मालिका जिंकली\nहिमा दासचे देशभरातून कौतुक\nवेस्ट इंडीज दौर्‍यातून महेंद्रसिंह धोनीची माघार\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nकारागृह बंदीची सिव्हिलच्या कैदी वार्डात ‘संडे पार्टी’\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nमहाराष्ट्र दिनी अमळनेर तालुक्यातील आनोरे येथे झाले महाश्रमदान\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\n‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधींकडून सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी\nFeatured, आवर्जून वाचाच, देश विदेश\n‘मदर्स डे’ निमित्ताने प्रथमेशने लिहिले सुप्रिया पाठारे यांना पत्र\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९�� व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nविराट-धोनीकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या – पंड्या\nअखेरच्या वन-डे सामन्यात विजयासह भारत ‘अ’ संघाने मालिका जिंकली\nहिमा दासचे देशभरातून कौतुक\nवेस्ट इंडीज दौर्‍यातून महेंद्रसिंह धोनीची माघार\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/rs-38-cr-for-south-mumbai-flat-with-sea-view-costliest-flat-to-be-sold-to-a-homebuyer-this-year-2019-sas-89-1914197/", "date_download": "2019-07-23T02:57:16Z", "digest": "sha1:QK3O57FSISA6NQ367BN7JH37YVJM43PM", "length": 12925, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rs 38 cr for South Mumbai flat with sea view costliest flat to be sold to a homebuyer this year 2019 sas 89 | मुंबईतल्या समुद्रदर्शन देणाऱ्या फ्लॅटची किंमत ‘फक्त’ 38 कोटी रुपये | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वे स्थानकांत पाच मिनिटांत तिकीट\nअंधेरीच्या गोखले पुलाची पुनर्बांधणी\nदुसऱ्या यादीत ‘कटऑफ’मध्ये एका टक्क्याची घट\nपाणी कपात आणखी महिनाभर\n‘आरटीई’प्रवेशासाठी चारपट अर्ज, तरीही ७ हजार जागा रिक्त\nमुंबईतल्या समुद्रदर्शन देणाऱ्या फ्लॅटची किंमत ‘फक्त’ 38 कोटी रुपये\nमुंबईतल्या समुद्रदर्शन देणाऱ्या फ्लॅटची किंमत ‘फक्त’ 38 कोटी रुपये\nआता नवीन पत्त्यावर अंबानी असणार शेजारी, प्रति स्क्वेअरफुटसाठी मोजले...\nमुंबईच्या समुद्रकिनारी फिरायला येणारे पर्यटक असो किंवा अगदी मुंबईकर, त्यांना येथील समुद्रा इतकंच त्याच्या बाजूलाच असलेल्या मोठमोठ्या इमारतींचंही आकर्षण असतं. त्याला कारण म्हणजे समुद्राच्या बाजूलाच असल्याने गगनाला भिडलेल्या येथील घरांच्या किंमती…खरंच, समुद्रदर्शन मिळणारं मुंबईतलं घर किती रुपयांचं असू शकतं ऐकून तुमच्या डोळ्यांसमोर दिवसा काजवे चमकावेत इतकी याची किंमत.\nदक्षिण मुंबईच्या ‘अल्टामाउंट रोड’वरील ‘लोढा अल्टामाउंट’ या टॉवरच्या ‘ए विंग’ इमारतीत 2 हजार 952 स्क्वेअर फुटांच्या एका फ्लॅटची नुकतीच विक्री झ��ली. MSwipe Technologies चे संस्थापक मनिष पटेल यांनी हा फ्लॅट खरेदी केला. यासाठी पटेल यांनी प्रति स्क्वेअरफुट तब्बल 1.29 लाख रुपये मोजले.\nडीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, 40 मजली रहिवासी इमारतीच्या 15 व्या मजल्यावर मनिष आणि त्यांची पत्नी शितल यांनी फ्लॅट खरेदी केला असून यासाठी त्यांनी तब्बल 38.08 कोटी रुपये मोजले आहेत. यासोबतच यावर्षी थेट ग्राहकाला विक्री झालेला हा मुंबईतील सर्वात महागडा फ्लॅट ठरला. सध्या केंप्स रोड येथे वास्तव्यास असलेल्या पटेल यांना घर खरेदी केलेल्या इमारतीत त्यासोबत किमान सहा कार पार्क करता येतील इतकी पार्किंग जागाही मिळाली आहे. आपल्या नवीन घराच्या नोंदणीसाठी (रजिस्ट्रेशन) पटेल दांपत्याने तब्बल 2.28 कोटी रुपयांची स्टॅप्म ड्युटी भरली.\nया टॉवरमध्ये रहिवाशांसाठी चार बेडरुम हॉल आणि किचन, पाच बेडरुम ड्युप्लेक्स आणि पाच बेडरुम व्हिला अशाप्रकारची घरं उपलब्ध आहेत. याशिवाय इतर आवश्यक सर्व सोयीसुविधा देखील टॉवरमध्ये आहेत. एकेकाळी वॉशिंग्टन हाऊस असलेल्या ठिकाणीच लोढा अल्टामाउंट हे टॉवर उभं राहिलं आहे. अमेरिकी दुतावासात येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी त्यावेळी वॉशिंग्टन हाऊसचा वापर केला जात होता. विशेष म्हणजे आता नवीन पत्त्यावर देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब अंबानी हे पटेल यांचे शेजारी असणार आहेत. कारण रिलायंस इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचं घर अर्थात एंटिलिया ही इमारत देखील अल्टामाउंट रोडवरच आहे. ‘या इमारतीला रहिवासी प्रमाणपत्र प्राप्त झालं असून पात चे सात कुटुंबियांनी घरात इंटेरियरचं काम देखील सुरू केलं आहे. दिवाळीपर्यंत हे कुटुंबीय इमारतीत राहण्यास जातील. या इमारतीतील फ्लॅटची इतकी किंमत असण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे येथून कोणत्याही आडकाठीशिवाय थेट समूद्र दर्शन होतं’, असं दक्षिण मुंबईतील बांधकाम व्यावसायिक राजीव जैन म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nउमेशसोबत बऱ्याच वर्षांनंतर काम करण्याविषयी प्रिया म्हणते...\nअभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांचा तुरुंगवास\n...म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालाय #NotMyDeepika हा हॅशटॅग\n'तुला पाहते रे'नंतर गायत्री दातारचं 'या' नाटकातून रंगभूमीवर पदार्पण\nप्रियांका चोप्राचा सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात...\nरेल्वे स्थानकांत पा�� मिनिटांत तिकीट\nअंधेरीच्या गोखले पुलाची पुनर्बांधणी\nदुसऱ्या यादीत ‘कटऑफ’मध्ये एका टक्क्याची घट\nपाणी कपात आणखी महिनाभर\nशालेय विद्यार्थ्यांभोवती ‘कॅप्टन गोगो’चा विळखा\n‘आरटीई’प्रवेशासाठी चारपट अर्ज, तरीही ७ हजार जागा रिक्त\nखासगीकरणानंतरही स्वच्छतेची स्थिती जैसेथे\nनाशिककरांसाठी भविष्यात ‘मेट्रो निओ’\n‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांवरून भाजपवर निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-07-23T03:18:09Z", "digest": "sha1:5RNCBJURQNVK643VPKCJHK6LLQHQBUA7", "length": 9579, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "थेट परकीय गुंतवणुकीसाठी आगामी काळ आशादायक | Dainik Prabhat", "raw_content": "\nथेट परकीय गुंतवणुकीसाठी आगामी काळ आशादायक\nनवी दिल्ली: एप्रिल-जून तिमाहीदरम्यान विदेशी थेट गुंतवणुकीमध्ये 23 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली. गेल्या तिमाहीत ती 12.75 अब्ज डॉलर्सवर पोहोचली असल्यामुळे आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. जून 2017-18 कालावधीत 10.4 अब्ज डॉलर्सची एफडीआय देशात आल्याचे औद्योगिक धोरण आणि प्रमोशन विभागाच्या आकडेवारीतून समजते. गेल्या तिमाहीत सर्वाधिक गुंतवणूक सेवा क्षेत्रात करण्यात आली.\nया क्षेत्रात एकूण 2.43 अब्ज डॉलर्स, ट्रेडिंग (1.62 अब्ज डॉलर्स), दूरसंचार (1.59 अब्ज डॉलर्स), संगणकीय सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर (1.4 अब्ज डॉलर्स), पॉवर क्षेत्रात 969 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक आली. सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये सिंगापूर (6.52 अब्ज डॉलर्स), मॉरिशस (1.5 अब्ज डॉलर्स), जपान (874 दशलक्ष डॉलर्स), ब्रिटनमधून 648 दशलक्ष डॉलर्स व अमेरिकेतून 348 दशलक्ष डॉलर्सची\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकर्जबुडवण्याच्या प्रकरणात जतीन मेहतावर आणखी दोन गुन्हे\nबेरोजगारीची स्थिती अत्यंत गंभीरच\nअनिल अंबानी म्हणतात वेळेत सर्वांची कर्जफेड करू\nसरकार तीन विमा कंपन्यांना चार हजार कोटींचे भांडवल देणार\nशेअरबाजारात पुन्हा विक्रीचे वारे\nआर्थिक गुन्हेगार घोषीत करून आर्थिक मृत्यूदंडाची शिक्षा – विजय मल्ल्याचा हायकोर्टात युक्तीवाद\nपहाटे चारपर्यंत चंदा कोचर यांची चौकशी\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nएमटीएनल अग्नितांडव; आगीतून सर्व 100 जणांची सुखरुप सुटका\nचांद्रयान 2 असा करणार प्रवास\nले.जन. मनोज नरवणे लष्कराचे उपप्रमुख\nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/article-on-weather-forecast/", "date_download": "2019-07-23T03:06:08Z", "digest": "sha1:PWI4E7ZBHBUSAW7TMYVLGAI6Y2LCST4H", "length": 20990, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुद्दा – पावसाचे अंदाज का चुकतात? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nमुद्दा – पावसाचे अंदाज का चुकतात\nपावसाच्या लहरीपणावर जितकी चर्चा होते, दुर्दैवाने तितकी चर्चा हवामान खात्याच्या लहरी अंदाजांच्या बाबतीत होताना दिसून येत नाही. हिंदुस्थानी शेती आणि हिंदुस्थानचे अर्थकारण अजूनही पावसावरच अवलंबून आहे. सामान्य माणसाला पावसाची प्रतीक्षा असतेच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रतीक्षा शेतकऱ्याला असते. त्यामुळे हवामान खात्याकडून वर्तवल्या जाणाऱया पावसाच्या अंदाजाकडे सर्वांचेच डोळे लागलेले असतात. मात्र गेल्या काही वर्षांत हवामान खात्याकडून वर्तवले जाणारे पावसाचे अंदाज फसत चालले आहेत. त्यामुळे हवामान खात्याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पावसासंदर्भात अनेकदा हवामान खात्यातील शास्त्रज्ञांनी अगोदरच काही तारखा जाहीर केलेल्या असतात. त्यामुळे या तारखा खऱया ठरविण्यासाठी मग आटापिटा केला जातो. मात्र अशातऱहेने घाईघाईने वर्तवल्या जाणाऱ्या पावसाच्या अंदाजाकडे आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱयांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याबद्दल त्यांना काहीच देणेघेणे नसते. प्रसारमाध्यमांकडेही हवाम���न खात्याने जाहीर केलेल्या पावसाच्या अंदाजाची सत्यासत्यता तपासून पाहण्याचे कोणतेही परिमाण नसते. त्यामुळे हवामान खात्याकडून जी माहिती दिली जाते तीच सत्य मानून लोकांसमोर ठेवली जाते. साधारणपणे दिल्ली आणि पुणे या हवामान विभागांच्या कार्यालयांतून दिल्या जाणाऱया माहितीवरच प्रसारमाध्यमांची सारी भिस्त असते. यात फसगत मात्र बिचाऱया शेतकऱ्यांची होते कारण पावसावरच शेतकऱ्यांचे पीक लागवडीचे गणित असते. हे गणित चुकले की शेतकऱयांचे सर्व अर्थकारणच उलटेपालटे होते. त्यातून शेतकऱयाचा कर्जबाजारीपणा वाढून ते फेडता न आल्याने पुढे आत्महत्येत त्याची परिणती होते.\nहाताशी आधुनिक उपकरणे असूनही हवामान खात्यातील तज्ञ व शास्त्र्ाज्ञ मोसमी पावसाविषयी अचूक माहिती का देऊ शकत नाहीत, हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. विकसित देशांमध्ये हवामानाचा अंदाज चुकला तर शास्त्र्ाज्ञांना जाब विचारला जातो. त्यांच्याकडून भरपाई घेतली जाते. आपल्याकडे असे काही होत नसल्याने शास्त्र्ाज्ञही बेफिकीर झाले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हिंदुस्थानी हवामान खात्याच्या अचूक माहितीसाठी हवामान संशोधन केंद्र म्हणजेच आयआयटीएम (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी) ही हवामान संशोधन करणारी संस्था कार्यरत आहे. मात्र या दोन्हींमध्ये समन्वयाचा अभाव आणि श्रेयवाद आहे. युरोप-अमेरिकेसारखे विकसित देश समशितोष्ण कटिबंधात येतात. त्यामुळे तेथे हवामानाची माहिती अचूकपणे शक्य होते. हिंदुस्थान उष्ण कटिबंधात येत असल्याने काही अडचणी येतात असे कारण वर्षानुवर्षे सांगितले जात आहे. मात्र उष्ण कटिबंधात येणारा हिंदुस्थान हा एकमेव देश नाही. अमेरिकेसह आफ्रिका खंडातील अनेक देशांतील प्रदेश उष्ण कटिबंधात येतात. विशेष म्हणजे या प्रदेशांतदेखील तेथील हवामान विभागाकडून दर तासाला बिनचूक माहिती दिली जाते.\nहवामानाची अचूकता हा मुद्दा व्यक्तिजीवनाशी जोडला जातो. बदलत्या हवामानाचे ‘वर्तमान’ तत्काळ जनतेपर्यंत पोहोचविण्यावर हवामान खात्याची विश्वासार्हता अवलंबून असते. ही माहिती चुकली तर हवामान संशोधकांवर थेट न्यायालयातच खटले दाखल केले जातात. हवामान प्रमुखांना कारागृहात पाठवून त्यांच्या वेतनातून नुकसानभरपाई वसूल करण्याच्या घटना विदेशात घडल्या आहेत. विदेशात शेतकऱय��ंनाच नाही तर सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा हवामानाचे ताजे वर्तमान त्यांच्या भ्रमणध्वनीवर कळवून त्याबाबतची दक्षता घेण्याबाबतची माहिती दिली जाते. हिंदुस्थानी हवामान खात्याकडून असे संभाव्य धोके आणि त्याबद्दलच्या सूचना तर दूरच, आत्मविश्वासाने हवामानाची अचूकता देण्याचे दायित्वदेखील निभावले जात नाही. हवामानविषयक मॉडेल ‘अपग्रेड’ होत असले तरीही त्यांचा वापर करून भाकीत वर्तवणारी माणसे मात्र तीच जुनाट आहेत. विदेशात हिंदुस्थानी हवामान संशोधकांची पाठ थोपटली जाते; परंतु हिंदुस्थानी हवामान खाते या संशोधकांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्यास मात्र तयार नाहीत.\nहवामान विभागाने सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केल्यास शेतकरी महागडे बियाणे विकत घेऊन पेरणी करीत असतो. मात्र पावसाने ओढ दिल्यास, पेरणी वाया गेल्यास यासाठी सर्वस्वी हवामान खाते जबाबदार आहे. नव्हे, तर हवामान विभाग आणि बी-बियाणे कंपन्या आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी अशी चुकीची माहिती प्रसारित करीत असल्याच्या संशयास पात्र असतील असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदिल्ली डायरी : नवे सरकार, अधिवेशन आणि आव्हाने\nपुढीलहिंदुस्थानातील फॅमिली बिझनेस दोन वर्षांत 89 टक्क्यांनी वाढणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/krida/sports-news-commonwealth-competition-deepa-karmakar-100186", "date_download": "2019-07-23T02:42:45Z", "digest": "sha1:GOKDSBJ33MOWLBUMWYREDPHXU5AQQUIR", "length": 4962, "nlines": 49, "source_domain": "amp.esakal.com", "title": "sports news commonwealth competition deepa karmakar राष्ट्रकुल स्पर्धा हुकल्याची खंत - दीपा | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रकुल स्पर्धा हुकल्याची खंत - दीपा\nसकाळ वृत्तसेवा | मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nसध्या तरी फक्त सरावाकडे लक्ष केंद्रित केले आहे. कुठल्याही स्पर्धेत सहभागी होण्याचा विचार नाही. चाहत्यांचे प्रेम प्रचंड आहे आणि त्याच जोरावर मी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणार आहे. मला चौथ्या क्रमांकावर थांबायचे नाही.\n; 'चांद्रयान-2'चे यशस्वी प्रक्षेपण\nश्रीहरिकोटा : अब्जावधी स्वप्ने उराशी बाळगून चांद्रस्वारीसाठी भारताने आज दमदार पाऊल टाकले. महत्त्वाकांक्षी \"चांद्रयान-2'चे आज भारतीय प्रमाणवेळेनुसार...\n'डिजिटल' शेतीवरील प्रशिक्षण केंद्र परभणीत\nपरभणी - परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने भारतीय कृषी संशोधन परिषदेला \"कृषी...\nसव्वासात लाख लोकांना मिळणार विमा कवच\nजिल्ह्यात ६० हजार ई- आरोग्य कार्डचे वितरण सातारा - सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास एक लाख ५५ हजार ५८७ कुटुंबांतील सुमारे सव्वासात लाख लोकांना पाच...\nमहर्षीनगर - प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सोमवारी चंद्रकांत पाटील यांना तलवार भेट देऊन सत्कार करताना भाजप कार्यकर्ते.\nपावणेदोन कोटी मतांसाठी प्रयत्न करा - चंद्रकांत पाटील\nमार्केट यार्ड - 'राज्यात भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर सरकार आणायचे असेल, तर किमान 1 कोटी 67 लाख मते...\nरस्त्यावर कचरा फेकणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने स्थगित\nपुणे - दुकानातील कचरा रस्त्यावर फेकू नका, असे वारंवार बजावूनही त्याकडे काणाडोळा केलेल्या सुमारे अडीचशे व्यावसायिकांचे परवाने महापालिकेने स्थागित केले...\nशिक्षण समितीचा प्रस्ताव ऑगस्टमध्ये - सौरभ राव\nपुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) महापालिकेची शिक्षण समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करणार असून ऑगस्टमधील सर्वसाधारण सभेत त्याबाबतचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5244856921884715790&title=Tour%20in%20Raigad%20-%20Part%207&SectionId=5493639049940810453&SectionName=%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-07-23T03:09:06Z", "digest": "sha1:RAFOLIX243E5DQOMLVBWZDHYLQTTUHDI", "length": 37276, "nlines": 158, "source_domain": "bytesofindia.com", "title": "अलिबाग परिसराचा फेरफटका", "raw_content": "\n‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या उगमपासूनचा सह्याद्रीला लागून असलेला पाली परिसर पाहिला. आजच्या भागात पाहू या कुंडलिका नदी सागराला मिळते तेथून उत्तरेकडे असलेला पर्यटकांचा आवडता अलिबाग परिसर.\nरायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. इतिहासाच्या पाऊलखुणा तर येथे जागोजागी आहेत. मुंबई व पुण्याहून साप्ताहिक सुट्टी घालविण्यासाठी येथे येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी होते. जास्त पर्यटक मुंबईतील असल्याने येथे फिरताना मुंबईत असल्यासारखे वाटते. कारण मराठी असले तरी हिंदीतच बोलण्याची आणि इंग्रजीची स्टाइल व फॅशन करण्याची चढाओढ दिसते.\nअलिबाग : मजा करायची आहे, धमाल मस्ती करायची आहे मग चला अलिबागला भारताचे दिवंगत लष्करप्रमुख जनरल अरुण वैद्य, तत्त्वज्ञ नानासाहेब धर्माधिकारी, ‘जय मल्हार’फेम देवदत्त नागे, अभिनेत्री अश्विनी भावे, ‘सारेगमप लिटिल चॅम्प’मधील मुग्धा वैशंपायन हे सर्व अलिबागचेच. सन १९०४मध्ये स्थापन केलेली चुंबकीय वेधशाळा अलिबागमध्ये आहे. आता येथे अत्याधुनिक यंत्रणा असल्याने हवामानाचा अचूक अंदाज मिळतो. अलिबागमध्ये कान्होजी आंग्रे यांची समाधी आहे. समाधी परिसर खूपच छान ठेवण्यात आला आहे. कान्होजी आंग्रे यांच्यामुळेच इंग्रजांना पश्चिम किनारपट्टीवर जम बसविता आला नाही. शेवटी इंग्रज बंगालच्या उपसागरातून कोलकाता येथे गेले व तेथून गंगा नदीच्या काठाने दिल्लीकडे पोहोचले.\nअलिबाग आणि त्याच्या शेजारच्या गावांमध्ये अनेक ज्यू (इस्रायली) लोक वस्ती करून होते. त्या वेळी इस्रायल अस्तित्वात नव्हते. इस्रायली आळी (गल्ली) नावाचा भागही अलिबागमध्ये आहे. या लोकांना बेने इस्रायली म्हणून ओळखले जायचे. त्यांचा प्रमुख व्यवसाय तेल गाळणे आणि विकणे हा होता. त्या वेळी तेथे बेने इस्रायली नावाचा श्रीमंत माणूस राहत असे. त्याच्या बागेत आंबा आणि नारळाचे अनेक वृक्ष होते. म्हणून स्थानिक लोक ‘अलीची बाग’ असे म्हणत व त्या वरूनच अलिबाग हे नाव रूढ झाले, असे म्हणतात. मॅजेन एवॉट सिनेगॉग (Magen Avot Synagogue) हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ येथे आहे व वारसा वास्तू म्हणून त्याची काळजी घेण्यात येते. व्हॉइसराय लॉर्ड कर्झन याने येथे भेट दिली होती. अलिबागच्या आसपास अनेक बीच आहेत व अलिबाग हे मध्यवर्ती असल्याने आणि दोन्ही बाजूला बीच असल्याने येथे गर्दी असतेच.\nहिराकोट : अलिबागच्या बसस्थानकापासून उत्तर पश्चिम कोपऱ्यात दोन किलोमीटर अंतरावर हिराकोट तलावाशेजारीच हा भुईकोट उभा आहे. कुलाबा किल्ल्याला संरक्षक म्हणून याची निर्मिती झाली होती. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हा भुईकोट किल्ला १७२०मध्ये बांधला. या किल्ल्यात कान्होजी आंग्रे यांचा खजिना असे. जेव्हा पहिले बाजीराव यांचे रावेरखेडी येथे निधन झाले, तेव्हा नानासाहेब (थोरल्या बाजीरावांचे चिरंजीव) हिराकोट येथे मुक्कामास होते. त्यानंतर ते पेशवाईची वस्त्रे आणण्यासाठी साताऱ्याला गेले. सन १८४३मध्ये आंग्रे यांनी किल्ला सोडल्यावर इंग्रजांनी त्याचे तुरुंगात रूपांतर केले. किल्ल्याचे क्षेत्र प्रतिबंधित असल्याने आपल्याला आत प्रवेश मिळत नाही व पोलिसांच्या परवानगीने फक्त बाहेरून बघता येतो.\nकुलाबा /सर्जेकोट किल्ला : अलिबागच्या सागरकिनाऱ्यावर उभे राहिल्यावर समुद्रात एका प्रचंड खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही जलदुर्गजोडी दिसते. ती ३५० वर्षे सागराच्या लाटा अंगावर घेत उभी आहे. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूंनी पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो, तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भुईकोट बनतो. हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून, पूर्व-पश्चिम रुंदी १०९ मीटर आहे. शिवाजी महाराजांनी मोक्याच्या बेटांवर किल्ले बांधले व जुने बळकट केले. त्यापैकी कुलाबा किल्ला खूप महत्त्वाचा. कारण तो मुंबईच्या समोर आहे. इंग्रज व इतर पाश्चात्य आक्रमकांवर वचक ठेवण्यासाठी किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिद्धीस आला.\nकिल्ल्याचे प्रवेश���्वार उत्तर-पूर्व दिशेला किनाऱ्याच्या बाजूला आहे. हा दुर्ग बांधताना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली बघण्यास मिळतात. दुर्गाच्या दुसऱ्या दरवाज्याचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याला एकूण १७ बुरुज आहेत. चार टोकांना चार, पश्चिमेला पाच, पूर्वेला चार, उत्तरेला तीन व दक्षिणेला एक बुरुज असे आहेत. बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत.\nकिल्ल्यात प्रवेश करताच भवानी मातेचे मंदिर, पद्मावती देवी, गुलवती देवी यांची मंदिरे आहेत. डावीकडे पुढे गेल्यावर हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार यांचा दर्गा आहे. डावीकडे आंग्र्यांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर अजूनही लोकांचा राबता असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. गणेशमूर्तीची उंची दीड फूट आहे. १७५९ साली राघोजी आंग्रे यांनी हे मंदिर बांधले असून, गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराच्या प्रांगणात उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्करिणी आहे. पुष्करिणीच्या पुढे तटापलीकडच्या दरवाज्यातून बाहेर गेल्यावर स्वच्छ पाण्याची पायऱ्या असलेली विहीर आहे.\nदुर्गाच्या दक्षिण टोकाला असलेल्या दरवाज्याला धाकटा दरवाजा, यशवंत दरवाजा, दर्या दरवाजा अशी नावे आहेत. या दरवाज्यावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे, वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली दिसून येते. किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष आहेत. तेथे कान्होजींच्या काळात नवीन जहाजे बांधली जात व जुनी दुरुस्त केली जात असत. किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या दोन तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणाऱ्या कंपनीचे नाव कोरलेले आहे. डाउसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आयर्न वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड... वर्ष आहे १८४९. किल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून सर्जेकोटला जाता येते. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावरून ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते. भरती-ओहोटीचे भान ठेवूनच किल्ल्यात जावे, नाही तर किल्ल्यावर अडकून पडावे लागेल. (कुलाबा किल्ल्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nसर्जेकोट : कुलाबा किल्ल्याच्या उत्तरेस लागूनच सर्जेकोट आहे. मोठ्या भरतीच्या वेळी दोन्ही किल्ले वेगळे दिसतात. दोन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी पूर्वी एक वाट होती. शिवाजी महाराज आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, ‘किल्ल्यासमीप दुसरा डोंगर असू नये. असल्यास तो सुरुंग लावून फोडावा आणि शक्य नसल्यास त्या डोंगरावरही किल्ला बांधावा. यामुळे मुख्य किल्ल्याला संरक्षण मिळते. अन्यथा शत्रू त्या जागेवर मोर्चे लावून किल्ला जिंकून घेऊ शकतो.’ आज्ञापत्रातील या आज्ञेनुसार संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याजवळील खडकावर सर्जेकोट किल्ला बांधला. किल्ल्यावर बुरुजाव्यतिरिक्त अन्य कोठलेही बांधकाम अस्तित्वात नाही. शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा हा एक साक्षीदार आहे.\nभरती - ओहोटीची गणिते :\n- तिथीला तीनने गुणायचं आणि चारने भागायचे. उदा. पौर्णिमा म्हणजे १५ गुणिले ३ = ४५.\n४५ भागिले ४ = ११.२५\nम्हणजे सव्वा अकरा वाजता दुपारी आणि रात्री पूर्ण भरती. त्यानंतर सहा तासांनी पूर्ण ओहोटी\n- भरती-ओहोटीच्या गणितात (तिथी) तीनने गुणून मिनिटे वाढवतात. नवमी असेल तर ९ गुणिले ३ भागिले ४ = ६.७५\nयात सहा हा पूर्णांक तास धरायचा आणि ०.७५ म्हणजे ४५ मिनिटे (एका तासाचा ०.७५ भाग म्हणजे ४५ मिनिटे)\nतसेच ९ गुणिले ३ = २७ मिनिटे, एकूण मिनिटे : ४५+२७ = ७२ मिनिटे = १ तास १२ मिनिटे\nयात आधीचे सहा मिळवा म्हणजे ६ + (१ तास १२ मिनिटे) = ७ वाजून १२ मिनिटे ही भरतीची वेळ मिळाली.\n- तिथीत +१ करून त्याची पाऊणपट केली की पूर्ण भरतीची वेळ कळते. उदा. पौर्णिमा - १५, १५+१=१६. १६ची पाऊणपट म्हणजे १२. म्हणजेच दुपारी १२ला पूर्ण भरती. नंतर सहा तासांनी पूर्ण ओहोटी. (भरती-ओहोटीची गणिते : साभार – ‘मायबोली’)\nअक्षी बीच : हे मच्छिमारांचे गाव आहे. काही लोक शांतताप्रिय असतात आणि त्यांना सागरकिनारी आनंद घ्यायचा असतो. अशा लोकांसाठी अक्षी बीच हा एक पर्याय आहे. नारळाच्या झाडांच्या पार्श्वभूमीवरील सुंदर, शांत आणि स्वच्छ किनारा पाहणे ही एक सुखद गोष्ट आहे. अनेक सागरी पक्षी येथे पाहण्यास मिळतात. सीगल्स, बार-टेल्ड गॉडविट, डनलिन, टर्न्स आणि प्लेव्हर्स या किनाऱ्यावरील बऱ्याच पक्ष्यांच्या प्रजाती येथे हंगामाप्रमाणे पाहता येतात. नागाव बीचकडे जातानाच अक्षी गाव लागते. अक्षी गावात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच उजव्या हाताला सोमेश्वर महादेव मंदिर आहे. कोकणातील इतर मंदिरांप्रमाणेच हे मंदिरसुद्धा कौलारू आहे. मंदिराचे सभागृह प्रशस्त असून प्रवेशद्वाराजवळ नंदीची मूर्ती आहे. तसेच सभामंडपातील लाकडी खांबांवर बारीक कोरीवकाम केले आहे.\n‘अक्षी’ गावाची ओळख इ. स. १०व्या शतकापासून आहे. येथे पहिला देवनागरी शिलालेख सापडला आहे. पुरातत्त्वज्ञ डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे तो मराठीतील पहिला शिलालेख आहे. त्यावर शके ९३४ म्हणजेच इ. स. १०१२ असा स्पष्ट उल्लेख आहे. शिलाहारवंशीय राजा पहिला केसीदेवराय याचा प्रधान भइर्जू सेणुई याच्या काळात म्हणजे शिलाहार काळात कोरलेला हा शिलालेख असून त्याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य दिल्याचा यात उल्लेख आहे. हा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील असून नऊ ओळींचा आहे. त्या नऊ ओळींच्या वर चंद्र-सूर्य कोरले आहेत. खाली शापवाणीचे चित्र कोरले आहे. अक्षी अलिबागपासून सुमारे पाच किलोमीटर दूर आहे.\nरेवदंडा : चौल आणि रेवदंडा ही जोडगावे आहेत. रेवदंडा या गावाला पाच किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. त्यात हे गाव सामावले आहे. रेवदंडा हे पौराणिक व ऐतिहासिक ठिकाण आहे. महाभारतात रेवतीक्षेत्र म्हणून ओळखले जायचे, असे सांगितले जाते. रेवती हे नाव श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामाच्या पत्नीच्या नावावरून पडले असे सांगितले जाते. या गावाचे सागरी महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी येथे किल्ला बांधायचे ठरविले. त्यानुसार सन १५२८मध्ये पोर्तुगीज कप्तान सोज याने हा किल्ला बांधायला सुरुवात केली. त्याअगोदर १५१६मध्ये पोर्तुगीजांनी कारखान्यासाठी एक इमारत बांधली, तिला चौकोनी बुरुज म्हणतात. हिची तटबंदी १५२१ ते १५२४च्या दरम्यान बांधली गेली.\nकुंडलिका नदीच्या खाडीच्या मुखावर ही अतिशय मोक्याची जागा पोर्तुगीजांनी काबीज केली. या ठिकाणापासून खाडीमार्गाने कोलाडपर्यंत जाता येत असल्याने संभाजी महाराजांच्या वेळी मराठ्यांनीही या ठिकाणी हल्ला केला होता; पण तो यशस्वी झाला आंही. २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. या किल्ल्यावर पूर्वी पोर्तुगीज आरमाराचा रखवालदा नावाचा सात मजली मीनार होता त्यापैकी चार शिल्लक आहेत.\nकिल्ल्याच्या प्रवेश��्वारावर पोर्तुगीजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. या मनोऱ्याच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या दिसून येतात. चर्चचे अवशेष, घरांची, वाड्यांची जोती शिल्लक आहेत. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पुढे तीन मोठे दगडी गोळे पडलेले आहेत. किल्ल्याच्या तटाखालून भुयारे आहेत; पण सध्या ती बंद केली आहेत. किल्ल्याच्या तटबंदीला लागूनच रेवदंडा बीच आहे.\nचौल : चौल आणि रेवदंडा ही जोडगावे आहेत. या गावाचा इतिहास दोन हजार वर्षे जुना आहे. हे सातवाहन काळातील बंदर होते. या दोन्ही स्थळांची पौराणिक नावे चंपावती-रेवती चंपक म्हणजे चाफा. चौल चंपावती म्हणून ओळखले जायचे. आजही येथे चाफ्याची झाडे दाखविली जातात; पण काहींच्या मते येथे चंपा नावाची मासे पकडण्याची जाळी वापरली जातात, म्हणून चंपा ही ओळख, तर काहींच्या मते चंपा नावाच्या राजावरून हे चंपावती नाव पडले. या पौराणिक नावांशिवाय चेमूल, तिमूल, सिमूल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमूर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. एवढी नावे असलेले हे कदाचित एकमात्र गाव असावे. चौल नारळी-पोफळीच्या झाडीत दडलेले अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. अलीकडील इतिहासाप्रमाणे सन १५१६मध्ये अहमदनगरच्या राजा बुरहान याने पोर्तुगीजांना येथे एक कारखाना तयार करण्यास आणि बंदर बांधण्यास परवानगी दिली. येथे घोडे आयात करून ठेवले जात व त्यांचा व्यापारही होत असे.\nपुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वतीने २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे चौलमध्ये वेगवेगळ्या भागांत उत्खनन करण्यात आले आणि यातून हे प्राचीन बंदर उजेडात आले. या उत्खननामध्ये त्या प्राचीन बंदराचे अवशेष, ‘जेटी’ची भिंत, सातवाहनकालीन विटांचे बांधकाम, रिंगवेल (नळीची विहीर), सातवाहनकालीन नाणी, मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे मद्यकुंभ ‘अम्फेरा’ आणि असे बरेच काही आढळून आले. चौलमध्ये जुने कोकणी पद्धतीचे रामेश्वर मंदिर आहे. नंदीमंडप, दीपमाळ आणि रेखीव पुष्करिणी येथे आहे. मूळ मंदिराची निर्मिती कधी, कोणी केली याची माहिती मिळत नाही; पण मराठेशाहीत नानासाहेब पेशवे, मानाजी आंग्रे, विसाजीपंत सुभेदार यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख आढळतात. येथे एकवीरा भगवती देवीचे मंदिर असून, या मंदिराच्या ��र्भागृहाच्या दरवाज्यावरील तुळईवर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम शके १६७६मध्ये (इसवी सन १७५२) केल्याचा एक संस्कृत लेख आहे. चौलचा अगदी प्राचीन उल्लेख ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्राइन सी’ या आणि टॉलेमीच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्रवासवर्णनात येतो. चौलसमोरच खदायीपलीकडे कोर्लईचा किल्ला आहे. येथून जंजिराही जवळ आहे.\nजवळचे रेल्वे स्टेशन वडखळ व पेण - ३० किलोमीटर. जवळचा विमानतळ मुंबई - १०० किलोमीटर. जवळचे बंदर मांडवा - २० किलोमीटर. अलिबाग येथे साधी ते पंचतारांकित हॉटेल्स उपलब्ध आहेत. वर्षभर केव्हाही जाता येते.\n(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nBytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.\nअॅप, फेसबुक, यू-ट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप\nTags: Karu Ya DeshatanMadhav Vidwansकरू या देशाटनमाधव विद्वांसKaru Ya DeshatanRaigadRaigarhरायगडKulabaColabaAlibaugअलिबागचौलरेवदंडासर्जेकोटहिराकोटकुलाबा किल्लाअक्षीAkshiSarjekotHirakotBOI\nखूप छान माहिती. वाचताना सर्व आठवणी आठवल्या\nबल्लाळेश्वर, वरदविनायक, बौद्धलेणी आणि बरेच काही... पेण, पनवेल, उरण, घारापुरी... सहल महाड परिसराची... कर्जत, पनवेल, माथेरान परिसर... स्वराज्याची राजधानी – रायगड\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nसुनेच्या लेखणीतून उभे राहिले इंदिरा संतांचे व्यक्तिमत्त्व\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-07-23T02:57:38Z", "digest": "sha1:SITP4WH5474CG2YMYMNVGR7BHKTGDSF5", "length": 6450, "nlines": 90, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "गणपती स्तोत्रे - विकिस्रोत", "raw_content": "\nगणपती स्तोत्र हे देवर्षी नारदांनी रचले आहे.\nप्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्\nभक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्��ये ॥१॥\nप्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्\nतृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥\nलम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च\nसप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥\nनवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्\nएकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥\nद्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:\nन च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥\nविद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्\nपुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥\nजपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्\nसंवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥\nअष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत\nतस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥\nइति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||\nगणपती स्तोत्र ( मराठी अनुवाद )\nसाष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |\nभक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||\nप्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |\nतीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||\nपाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |\nसातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||\nनववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |\nअकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||\nदेवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |\nविद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |\nपुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||\nजपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|\nएकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||\nनारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |\nश्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१७ रोजी १४:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/health", "date_download": "2019-07-23T02:33:36Z", "digest": "sha1:XIMXYVQSUQWWQSQ6UYOPBFARA6CUIR3W", "length": 21439, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "आरोग्य Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > आरोग्य\nराज्यात हृदयरोग म��त्यूच्या प्रकरणात ६२ टक्क्यांनी वाढ\nतेलकट पदार्थांच्या सेवनामुळे ‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड’चे प्रमाण शरीरात वेगाने वाढते. परिणामी, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगासाठी हे मुख्य कारण ठरत आहे. महाराष्ट्रात हृदयरोग मृत्यूच्या प्रकरणांमध्ये ६२ टक्के वाढ झाली आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags आरोग्य, प्रादेशिक, सर्वेक्षण\nमुंबईमध्ये दुधात भेसळ करणार्‍या धर्मांधासह एकाला अटक\nपंतनगर, घाटकोपर येथे दुधात भेसळ करणारे इन्काना अली आणि सत्तीय पित्ताला या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १८ जुलै या दिवशी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून २५० लिटर भेसळयुक्त दूध आणि विविध आस्थापनांच्या दुधाच्या ७५ रिकाम्या पिशव्या कह्यात घेतल्या.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अटक, आरोग्य, गुन्हेगारी, धर्मांध, प्रादेशिक, फसवणूक\nगर्भाशय शस्त्रकर्मप्रकरणी नेमलेली चौकशी समिती १० ऑगस्टपर्यंत अहवाल देणार\nजिल्ह्यामध्ये सामान्य कुटुंबातील महिलांना कर्करोगाची भीती दाखवून आवश्यकता नसतांना रुग्णालयांनी शस्त्रकर्म करून गर्भाशय पिशव्या काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक चौकशी समिती नेमली आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags आरोग्य, गैरप्रकार, फसवणूक, महिला, रुग्णालय, वैद्यकिय\nजिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा शल्यचिकित्सकांना मानवाधिकार आयोगाचे समन्स\nयेथील महिलांना गर्भाशयाच्या कर्करागाची (कॅन्सरची) भीती दाखवून गर्भाशय काढल्याचे प्रकार समोर आल्यानंतर राज्य सरकारसह आरोग्य विभागाने कारवाई करण्यास प्रारंभ केला\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags आरोग्य, महिला, राज्य, रुग्णालय\nशालेय पोषण आहारात ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांचा समावेश होणार\nशासनाकडून पुरवला जाणारा निकृष्ट दर्जाचा तांदूळ, दूध, तसेच अन्नातून होणारी विषबाधा, या योजनेअंतर्गत शिक्षकांना करावी लागणारी कामे अशा अनेक कारणांमुळे या योजनेचा बोजवारा उडाला आहे. पोषक आहार देण्याची योजना चांगली असली, तरी त्याची कार्यवाही योग्य पद्धतीने होईल याची निश्‍चिती कोण देणार \nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags आरोग्य, उपक्रम, प्रशासन, प्रादेशिक, शाळा, शैक्षणिक\nसकाळी लवकर उठणार्‍या महिलांना ‘ब्रेस्ट कॅन्सर’चा धोका अल्प रहातो\nसकाळी लवकर ���ठणार्‍या महिलांना अधिक घंटे झोपणार्‍या महिलांच्या तुलनेत स्तनाच्या कर्करोगाचा (‘ब्रेस्ट कॅन्सर’चा) धोका अल्प असतो, ‘यूके बायोबँक स्टडी’ आणि ‘ब्रेस्ट कॅन्सर असोसिएशन कन्झोर्टिअम स्टडी’ यांच्या माध्यमातून असा निष्कर्ष एका सर्वेक्षणाअंती काढण्यात आला आहे.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, युरोपTags आंतरराष्ट्रीय, आरोग्य, महिला, सर्वेक्षण\nनगरसूल (जिल्हा नाशिक) येथे विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा\nशाळेत आहार देतांना तो योग्य आहे कि नाही याची निश्‍चिती का केली जात नाही प्रशासनाने विषबाधा असलेले पदार्थ देणार्‍या ठेकेदारांवर कठोर कारवाई केली तर ठेकेदारही या संदर्भात जागरूक रहातील \nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags आरोग्य, गैरप्रकार, प्रादेशिक, शैक्षणिक\nऔषधी गुणधर्म असलेली वृक्षसंपदा वाढवा – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा\nराज्यातील निसर्ग पर्यावरण सांभाळतांना प्रत्येकाने वृक्ष लागवडीकडे लक्ष दिले पाहिजे. औषधी गुणधर्म आणि अनेक वर्षे जगणारी वृक्षसंपदा वाढवून निसर्ग जगवणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केले.\nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्याTags आरोग्य, पर्यावरण आणि वन, प्रशासन, राष्ट्रीय, वृक्ष\nबीड जिल्ह्यातील गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रकिया रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिला दक्षता समिती स्थापन होणार\nबीड जिल्ह्यात महिलांचे गर्भाशय काढून टाकण्याच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या शस्त्रक्रिया रोखण्यासाठी प्रायोगिक उपाययोजना म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिला दक्षता समिती स्थापन करण्याची सूचना डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिली आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags आरोग्य, महिला, रुग्णालय, वैद्यकिय\nअमेरिकेतील ‘व्होल फूड्स मार्केट’ने क्षमा मागण्याची अमेरिकेतील हिंदूंची मागणी\nखाद्यपदार्थांमधील घटक हे गोमांस आणि डुकराचे मांस यांपासून बनवल्याचा संशय : अमेरिकेतील हिंदू तेथील पदार्थांमधील घटकांविषयी जितके सतर्क आहेत, तितके भारतातील हिंदू नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद धार्मिक भावनांविषयी सतर्क असणार्‍या अमेरिकेतील हिंदूंकडून भारतातील जन्महिंदू काही बोध घेतील का \nCategories आंतरराष्ट्रीय बात���्या, उत्तर अमेरिकाTags आंतरराष्ट्रीय, आरोग्य, उत्तर-अमेरिका, गोमांस, हिंदु विरोधी, हिंदूंचा विरोध\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/tv-actress-ankita-lokhande-vicky-jain-purchased-8-bhk-flat-mn-377621.html", "date_download": "2019-07-23T02:31:51Z", "digest": "sha1:PDAURBUSRTPQ2JDO5XFKMKYIO5GRSBLP", "length": 22767, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फक्त एकच सिनेमा करून या अभिनेत्रीने विकत घेतला 8 रूमचा फ्लॅट | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nलिंगायतांना OBCअंतर्गत आरक्षणाचा विचार, मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश\nSPECIAL REPORT : BMC चा कोट्यवधीचा रोबोट आग न विझवताच आला परत\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nपावणे सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 4 हजार, तुम्हीही अकाऊंट चेक करा\nकर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळणार आज होणार बहुमत चाचणी\nलग्नानंतर महिन्याभराने या नवनिर्वाचित खासदाराने शेअर केला फोटो आणि....\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nBigg Boss Marathi 2 : विणा आणि शिवच्या नात्यात येणार का दुरावा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nकोणाला हवा विराट, कोणाला हवा रोहित; भारतीय संघात पडली उभी फूट\nबापासाठी लिव्हर देणारी कोण आहे 'ही' क्रिकेटपटूची गर्लफ्रेण्ड\n'पाकिस्तान संघ प्रोफेशनल नाही, पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत वठणीवर आणणार'\nवेस्ट इंडिज दौऱ्यात भारताच्या 'या' सात रत्नांची हुकली संधी\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nSPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपदाच्या वादात फडणवीस यांचे सेनेवर शरसंधान\nफक्त एकच सिनेमा करून या अभिनेत्रीने विकत घेतला 8 रूमचा फ्लॅट\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nदररोज एक अंडं खा पण का अंड्यामुळे दूर ठेवू शकाल हे आजार\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nजेजुरीत पालखी मैदानाजवळ मेहुण्याच्या डोक्यात दांडके घालून खून\nपीक कापणी प्रयोगातील चुंकाची भरपाई, या दोन तालुक्यांना मिळणार 56 कोटी\nफक्त एकच सिनेमा करून या अभिनेत्रीने विकत घेतला 8 रूमचा फ्लॅट\n2016 पर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केलं. अंकितासाठी या ब्रेकअपमधून बाहेर येणं फार कठीण होतं. अनेक वर्ष ती ब्रेकअपचं दुःख स्वतःसोबत बाळगत होती.\nमुंबई, 27 मे- 'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी' सिनेमात झलकारी बाई ही व्यक्तिरेखा साकारणारी टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'मणिकर्णिका' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अं��िताने नुकताच एक भलामोठा फ्लॅट विकत घेतला आहे. अंकिताने हा फ्लॅट प्रियकर विकी जैनसोबत मिळून घेतला आहे.\nअसं म्हटलं जातं की, अंकिता आणि विकी येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दोघांनी 8 बीएचकेचा फ्लॅट विकत घेतला आहे. रिपोर्टनुसार, अंकिताला आता आयुष्यात सेटल व्हायचे असून तिला लग्न करायचं आहे. अंकिता आणि विकीने जो फ्लॅट विकत घेतला आहे तो अंडर कंस्ट्रक्शन आहे.\nशाहरुखच्याआधी सलमाननेच घेतला असता मन्नत बंगला, पण...\nविकीआधी अंकिता बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतला डेट करत होती. दोघं अनेक वर्ष लिव्हइनमध्येही होते. 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली. २०१६ पर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केलं. अंकितासाठी या ब्रेकअपमधून बाहेर येणं फार कठीण होतं. अनेक वर्ष ती ब्रेकअपचं दुःख स्वतःसोबत बाळगत होती. पण हळूहळू मित्र विकीमध्ये ती गुंतत गेली आणि त्यांचं नातं पुढे सरकत गेलं. आता दोघं लग्न करण्याचा विचार करत आहेत.\nकरण जोहर सांगतो, ‘कोणासोबत सेक्स करायचं’; रंगोलीच्या आरोपांनी बॉलिवूडकरांची उडाली झोप\nयावर्षी एप्रिल महिन्यात अंकिता आणि विकीचा किस करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मुंबईत एका लग्नात दोघांचे अनेक व्हिडिओ समोर आले होते, ज्यावरून अंकिता आणि विकी एकमेकांना डेट करत असल्याचं स्पष्ट झालं होतं. टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीने काही व्हिडिओ शेअर केले होते, ज्यात दोघं बेभान होऊन नाचताना दिसत आहेत. याचवेळी अंकिताने विकीला मिठी मारत किस केलं होतं.\nBigg Boss Marathi 2- आता हे 15 मराठमोळे सेलिब्रिटी भिडणार एकमेकांना\nअंकिता आणि विकीच्या लग्नाची अफवा मणिकर्णिका सिनेमा प्रदर्शित होण्याच्या वेळेपासूनच सुरू आहे. त्यावेळी अंकिताने स्पष्ट केलं होतं की, ‘जर असं काही झालं तर मी तुम्हाला नक्की सांगेन आणि बोलवेनही... मी आता काही सांगू शकत नाही. सध्या तरी असा कोणताच विचार डोक्यात नाही. मी आता फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे.’\nबाबांच्या आठवणीत भावुक झाले रितेश- जेनेलिया देशमुख, म्हणाले...\nराज्यात मान्सून लांबण्याची शक्यता, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 ��ोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nदिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE,_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88,_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE.pdf/379", "date_download": "2019-07-23T02:42:50Z", "digest": "sha1:EKQGNOHVKRDXALSR3RB2M7ILSYLLIOGW", "length": 7803, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/379 - विकिस्रोत", "raw_content": "पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/379\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n( ३३८ ) कोणापासी ॥ मुख सुकलें वो तापली विशेषी आंग कांपे तेणें झाली कासाविसी वो ॥ १ ॥ हृदयीं आठवे श्रीरंग सांवळा आंग कांपे तेणें झाली कासाविसी वो ॥ १ ॥ हृदयीं आठवे श्रीरंग सांवळा मन चि गुंतले तया- पामि डोळा ॥ कोण अगिल वो तया याचि वेळा मन चि गुंतले तया- पामि डोळा ॥ कोण अगिल वो तया याचि वेळा द्यावया आलिंगन जीव उताळा वो ॥ २ द्यावया आलिंगन जीव उताळा वो ॥ २ कोठे न गमे व नावडे आणिक कोठे न गमे व नावडे आणिक जीवी जीवा- माजी पडियले उक ॥ उघडे नयन वो लागली टकमक जीवी जीवा- माजी पडियले उक ॥ उघडे नयन वो लागली टकमक कोण आणील तो इरील माझे दुःख वो ॥ ३ ॥ झाली अवस्था ते न कळे कोणासी कोण आणील तो इरील माझे दुःख वो ॥ ३ ॥ झाली अवस्था ते न कळे कोणासी जात सांगों होईल हमें शिनार्म जात सांगों होईल हमें शिनार्म होईल लाज वो कारण उपहासासी ॥ कांहीं चि न सुचे मी काय करू यासि व होईल लाज वो कारण उपहासासी ॥ कांहीं चि न सुचे मी काय करू यासि व ४ कोण जिवलग वो येईल धावत माझे जीवीचे अर्त उगविल निगुनी माझे जीवीचे अर्त उगविल निगुनी नेदितां कळों कोण आणील श्रीपति नेदितां कळों कोण आणील श्रीपति संग याचा माझt करील एकांती वो ॥ ५ ॥ ऐसि विरहानळे पीडियेली बाळा संग याचा माझt करील एकांती वो ॥ ५ ॥ ऐसि विरहानळे पीडियेली बाळा हृदयीं आठवते हार वेळोवेळा ॥ जाणोनि अंतरी तो कृपेचा कोंबली हृदयीं आठवते हार वेळोवेळा ॥ जाणोनि अंतरी तो कृपेचा कोंबली येऊन निवविळे तिये ह्मणे निळा वो ॥ ६ ॥ ॥ १५३२ ॥ येऊनि जाऊने करी गौळणचे कोड येऊन निवविळे तिये ह्मणे निळा वो ॥ ६ ॥ ॥ १५३२ ॥ येऊनि जाऊने करी गौळणचे कोड पुरवुनि सकळ ही अंतरीची चाड पुरवुनि सकळ ही अंतरीची चाड नेदि मेम याचे खंडों कर वाड नेदि मेम याचे खंडों कर वाड ऐसा कृपाळू हा मुखाचा सुरवाड वो ऐसा कृपाळू हा मुखाचा सुरवाड वो १ धन्य भाग्याच्या या जन्मल्या संसारीं ज्याचे ध्यानीं मनीं निस काळ हरी ॥ करितां काम काज दृष्टी याचि वरी ज्याचे ध्यानीं मनीं निस काळ हरी ॥ करितां काम काज दृष्टी याचि वरी बोलतां चायनां नेवितां निरंतर वो ॥ २ ॥ याचा विकिला ऐसा रावे साच्या घरीं बोलतां चायनां नेवितां निरंतर वो ॥ २ ॥ याचा विकिला ऐसा रावे साच्या घरीं पडिलें काम काज तेहि आपण करी ॥ नवचे पळभरी या सांडनियां दुरी पडिलें काम काज तेहि आपण करी ॥ नवचे पळभरी या सांडनियां दुरी याचा नलजेचि झणवितां कामारी वो ॥ ३ ॥ याचा येवजाव सामुरे माहेर याचा नलजेचि झणवितां कामारी वो ॥ ३ ॥ याचा येवजाव सामुरे माहेर झाला आपण चि लेणे अळंकार ॥ अवधे धन वित्त गोत परिचार झाला आपण चि लेणे अळंकार ॥ अवधे धन वित्त गोत परिचार झाला नाम रूप दीर भावे चर वो ॥ ४ ॥ नेदी उरों या आणिक दुसरे झाला नाम रूप दीर भावे चर वो ॥ ४ ॥ नेदी उरों या आणिक दुसरे बिण आपणा व सोयरे धागरे बिण आपणा व सोयरे धागरे गाई झैशी पशू पोटिची लेकरें गाई झैशी पशू पोटिची लेकरें झाला घर दार त्याचे एकसरे वो ॥ ५ ॥ स्वाती जेवीती ते भोग सकळ ही झाला घर दार त्याचे एकसरे वो ॥ ५ ॥ स्वाती जेवीती ते भोग सकळ ही झाला अपणच संचरोनि देहीं झाला अपणच संचरोनि देहीं नेदि आप- पर ऐसे दिसों कांहीं नेदि आप- पर ऐसे दिसों कांहीं निळा ह्मणे ऐसी ऐक्याचि नवाई वो ॥ ६ ॥ | ॥ १६३३ ॥ सये आनंदाचा अवचिता आला पूर निळा ह्मणे ऐसी ऐक्याचि नवाई वो ॥ ६ ॥ | ॥ १६३३ ॥ सये आनंदाचा अवचिता आला पूर याचे मुरलीचा उठतां चि गजर याचे मुरलीचा उठतां चि गजर मि मज नाठवे चि कैचें घर दार मि मज नाठवे चि कैचें घर दार ठेलें तटस्थ चि राहिले शीर वो ॥ १ ॥ ऐसें मोहन नाटक येणें केलें ठेलें तटस्थ चि राहिले शीर वो ॥ १ ॥ ऐसें मोहन नाटक येणे��� केलें जीव वैन्य वो हरुनियां नेलें जीव वैन्य वो हरुनियां नेलें एकलें एकवटच करुन ठेविलें एकलें एकवटच करुन ठेविलें नाठवे सामुरें ना माहेर ऐसें झालें वो ॥ २ ॥ याचा नवलाचो हाचि एक वाटे नाठवे सामुरें ना माहेर ऐसें झालें वो ॥ २ ॥ याचा नवलाचो हाचि एक वाटे \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०१९ रोजी १२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ravindrachavan.in/%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%A6/", "date_download": "2019-07-23T03:49:31Z", "digest": "sha1:IG25OBLFPT54RRWAILUFOHH6VZ75EVRP", "length": 1916, "nlines": 33, "source_domain": "ravindrachavan.in", "title": "ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा – रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री", "raw_content": "की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...\nओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा\nमाननीय नरेंद्रजी मोदी यांनी ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा म्हणून बिल मंजुरी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी तर्फे ‘संपर्क संवाद यात्रा’ या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांच्याशी संवाद…\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/evm-loss-arrested-ahmednagar/", "date_download": "2019-07-23T02:49:46Z", "digest": "sha1:2RVLWRXE544L35NDE2NXE54SUNCUNU52", "length": 17854, "nlines": 235, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मतदान यंत्र तोडण्याचा प्रयत्न; बाबुर्डी बेंद येथे घडला प्रकार", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंत��णूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News Featured आवर्जून वाचाच सार्वमत\nमतदान यंत्र तोडण्याचा प्रयत्न; बाबुर्डी बेंद येथे घडला प्रकार\nपोलीसांनी घेतले एकास ताब्यात\nअहमदनगर (प्रतिनिधी)- ईव्हीएम मशीन विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून लढणार्‍या जालिंदर चोभे यांनी आज दुपारी नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रात लोखंडी टणक वस्तू मशीनवर मारून फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु निवडणूक कर्मचार्‍यांनी त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. त्याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.याबाबत समजलेली माहिती अशी की, जालिंदर चोभे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएम मशीन प्रणाली विरोधात लढा सुरू आहे. या ईव्हीएम मशीन विरोधात त्यांनी यापूर्वी अनेकदा आंदोलनेही केली आहेत.\nतसेच भारतीय निवडणूक आयोगाला वारंवार लेखी स्वरूपात निवेदनही दिलेली आहेत. आज सकाळी ते बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. त्यांनी जाताना खिशात कुठलीतरी टणक लोखंडी वस्तू नेली होती. मतदान यंत्राजवळ मतदानासाठी गेल्यावर त्यांनी सदर वस्तू बाहेर काढली. ती जोरात मशीनवर मारली. एकदम आवाज येताच तेथे नियुक्तीस असलेल्या कर्मचार्‍यांनी त्यांच्याकडे धाव घेतली व त्यांना पकडले. पोलिसांनी ताब्यात घेऊन चोभे यांना सरकारी वाहनातून नगर तालुका पोलीस ठाण्यात आणले.याप्रकरणी जालिंदर चोभे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोभे यांनी ईव्हीएम मशीनचा निषेध करण्यासाठी मतदान मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याने निवडणूक अधिकारी व कर्मचारी घाबरून गेले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.\n#Video #आधी केले श्रमदान, नंतर केले मतदान : मिलके बोलो एक साथ दुष्काळाशी करू दोन हात\n मतदानकेंद्रावर साप निघाला; यंत्रणेची पुरती धांदल\nअविश्‍वासानंतरही सीइओ माने झेडपीत हजर\nआत्ताच पेपर फोडणार नाही…\nठाकरे साहेब, आमचा भुयारी मार्ग करा\nजिल्ह्यात सर्वदूर पाऊस, पिकांना नवसंजीवनी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nनिवडणूक प्रशिक्षणाला अनुपस्थित 87 कर्मचा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमतदारांचा उत्साह चांगला पण मतदानाची टक्केवारी दहाच्या आत\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध, सहा समतल चर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\n# Photo Gallery # जळगाव लोकसभा मतदान\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, फोटोगॅलरी\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nअविश्‍वासानंतरही सीइओ माने झेडपीत हजर\nआत्ताच पेपर फोडणार नाही…\nठाकरे साहेब, आमचा भुयारी मार्ग करा\nजिल्ह्यात सर्वदूर पाऊस, पिकांना नवसंजीवनी\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरव���, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pankaja-munde-and-dhananjay-munde-news-in-marathi-mhsp-390083.html", "date_download": "2019-07-23T03:42:19Z", "digest": "sha1:T5Z74IAWRRX6MRI4JONFCY7CV6DLTWZ7", "length": 27091, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विधानसभा निवडणुकीआधीच परळीत राजकारण तापलं..भाऊ-बहीण आमने-सामने | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसुपरस्टारला किस करायला नकार देणं आणि होकार देणंही 2 अभिनेत्रींना असं पडलं महाग\nबेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या\nपुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, 3 मित्रांना ट्रकनं चिरडलं\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nबेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या\nपुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, 3 मित्रांना ट्रकनं चिरडलं\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nबेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या\n नळाच्या पाण्यातून आली पक्षाची पिसं\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nलिंगायतांना OBCअंतर्गत आरक्षणाचा विचार, मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश\nबेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nपावणे सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 4 हजार, तुम्हीही अकाऊंट चेक करा\nसुपरस्टारला किस करायला नकार देणं आणि होकार देणंही 2 अभिनेत्रींना असं पडलं महाग\nलग्नानंतर महिन्याभराने या नवनिर्वाचित खासदाराने शेअर केला फोटो आणि....\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nBigg Boss Marathi 2 : विणा आणि शिवच्या नात्यात येणार का दुरावा\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nSacred Games 2 : सैफ, नवाझ, कल्की यांचे 10 Exclusive रेट्रो लुक इथे पाहा\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nसिगारेटनंतर आता प्रियांका चो���्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nCommonwealth Table Tenis Championship : भारताने सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण\nकोणाला हवा विराट, कोणाला हवा रोहित; भारतीय संघात पडली उभी फूट\nबापासाठी लिव्हर देणारी कोण आहे 'ही' क्रिकेटपटूची गर्लफ्रेण्ड\n'पाकिस्तान संघ प्रोफेशनल नाही, पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत वठणीवर आणणार'\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nबेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nVIDEO: भिवंडीत भीषण आग; 7 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी\nSPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ\nविधानसभा निवडणुकीआधीच परळीत राजकारण तापलं..भाऊ-बहीण आमने-सामने\nपुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, 3 मित्रांना ट्रकनं चिरडलं\nCommonwealth Table Tenis Championship मध्ये भारताचे वर्चस्व, सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण\nकर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान\nदररोज एक अंडं खा पण का अंड्यामुळे दूर ठेवू शकाल हे आजार\nअभिमान महाराष्ट्राचा, मनोज नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख\nविधानसभा निवडणुकीआधीच परळीत राजकारण तापलं..भाऊ-बहीण आमने-सामने\nराज्यात आगामी विधानसभा निवडणुकीआधीच परळीत राजकारण तापलं आहे. विकास कामाच्या उद्घाटनावरून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमने-सामने आले आहेत.\nबीड, 11 जुलै- राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीआधीच परळीत राजकारण तापलं आहे. विकास कामाच्या उद्घाटनावरून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमने-सामने आले आहेत.पंकजा मुंडेंच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या इमारतीचे धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याने परस्पर उद्घाटन केले आहे.\nचार कोटी 80 लक्ष रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या परळी पंचायत समितीच्या नवीन प्रशास���ीय इमारतीचे लोकार्पण पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्या (12 जुलै) रोजी होणार होते. मात्र, धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवारी) सायंकाळीच परळी पंचायत समितीच्या इमारतीचे सभापती, उपसभापती सदस्य आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी उद्घाटन केले आहे. पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांमध्ये पत्रक वॉर सुरु झाले. यात पंचायत समितीचे उद्घाटन नाट्य चर्चेचा विषय बनला आहे.\nधनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळेच भव्य इमारत झाल्याचे राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. श्रीफळ फोडून व फीत कापून या इमारतीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. पंचायत समिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असताना आणि या इमारतीसाठी धनंजय मुंडे साहेबांनी ही पाठपुरावा केला असताना केवळ श्रेय लाटण्यासाठी उद्याचा उद्घाटन सोहळा होत आहे. या सोहळ्यातही राजशिष्टाचाराचे पालन न केल्याच्या निषेधार्थ आजचे उद्घाटन आम्ही करीत असल्याचे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, येत्या विधानसभेचे राजकारण तापत असताना विकास कामाचे श्रेय लाटण्याची विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात स्पर्धा लागली आहे की काय असा प्रश्न, साहजिकच निर्माण होत आहे.\nपरळी पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून सभापती उपसभापती यांच्यासह 12 सदस्यांपैकी आठ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. पंचायत समितीला स्वतःच्या मालकीची स्वतंत्र इमारत असावी यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही ही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, मात्र, केवळ श्रेय लाटण्याच्या हेतूने मुख्य शासकीय कार्यक्रमात राजशिष्टाचार न पाळता कार्यक्रमाचे आयोजन उद्या शुक्रवारी करण्यात आले आहे. त्याचा निषेध म्हणून पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज (गुरुवारी) सायंकाळी या इमारतीचे उद्घाटन केले. असे राष्ट्रवादीचे पदाधिकारी सांगतं आहेत. भाजपाकडून पत्रक बाजीकरत विरोधकांवर टीका केली.\nराष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांनो जनाची नाही, मनाची तरी बाळगा..\nसत्ताधारी सदस्यांनी पंचायत समितीच्या इमारतीचे केलेले उद्घाटन हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्या अधिकृतपणे परळी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लो���ार्पण होत असून कावेबाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांनी घाईघाईने केलेले उदघाटन हास्यास्पद असून शुध्द वेडेपणा आहे. जनाची नाही तर मनाची तरी बाळगा, असा उपरोधिक टोला भाजपचे पंचायत समितीचे सदस्य भरत सोनवणे, मुरलीधर साळवे, मोहनराव आचार्य व रेणूका फड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.\nवास्तविक पाहता पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांना नवीन इमारती मंजूर केल्या, एवढेच नव्हे तर त्यासाठी लागणारा निधी देखील त्यांनी दिला. बीड जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत पंचायत समित्यांच्या नवीन इमारती बांधण्यात आल्या आहेत. परळी येथे 4 कोटी 80 लाख रुपये खर्च करून पंचायत समितीची नवीन अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली इमारत बांधून तयार आहे. या इमारतीचे लोकार्पण उद्या (12 जुलैला) दुपारी 3 वाजता होणार होते.\nयामध्ये तळमजला व अन्य दोन मजले असलेल्या या प्रशासकीय इमारतीत एकाच छताखाली पंचायत समितीच्या कार्यालयाबरोबरच बांधकाम विभाग, सिंचन, पाणीपुरवठा, कृषी, शिक्षण, आरोग्य, पशूसंवर्धन व महिला बालविकास विभागाचे कार्यालय ही बांधून तयार आहे. मात्र या इमारतीचे उद्घाटन आगोदर केल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा मुंडें बंधू भगिनींचा सत्ता संघर्ष निवडणुकीआधीच तापू लागल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू झाली आहे.\nVIDEO : मराठा समाजाकडून पंकजा मुंडेंची घोड्यावरून मिरवणूक\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nसुपरस्टारला किस करायला नकार देणं आणि होकार देणंही 2 अभिनेत्रींना असं पडलं महाग\nबेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या\nपुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, 3 मित्रांना ट्रकनं चिरडलं\nदोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल\nCommonwealth Table Tenis Championship : भारताने सर्व प्रकारात जिंकले सुवर्ण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=fishery", "date_download": "2019-07-23T03:10:37Z", "digest": "sha1:IUHNQBX5O4JYV3QN5UT3FN4AQCISFYZV", "length": 5150, "nlines": 77, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "fishery", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nभातशेतीला जोड मस्त्य उत्पादनाची\nमत्स्य व्यवसायामधील स्वयंरोजगाराच्या विविध संधी\nशेततळ्यामध्ये मत्स्य सवंर्धन : शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचे स्त्रोत\nशोभिवंत मत्स्यपालन व्यवसायातील संधी\nसिंधुदुर्ग विमानतळामुळे शेतमाल व सागरी उत्पादनास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध\nनीलक्रांती योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार\nयेत्या पाच वर्षात मत्स्योत्पादन 10 हजार कोटी रुपयांपर्यंत नेणार\nमासे साठविण्यासाठी 10 हजार शीतपेट्या उपलब्ध करून देणार\nराज्यातील मत्स्य व्यवसायाला मिळणार चालना\n1 जून ते जुलैअखेर यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी\nसागरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण\nमाजी सैनिकांसाठी पशुसंवर्धन प्रशिक्षण\nकृषी विभागास सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ नियुक्ती करणेबाबत\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0", "date_download": "2019-07-23T03:06:44Z", "digest": "sha1:4IJGJEYCEJCHIN6YLSYHWMDZP276Y2WI", "length": 3325, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुनंदा मुरली मनोहर - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉ. सुनंदा मुरली मनोहर हे तमिळ चित्रपटनिर्माते आहेत.\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरि��्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-07-23T03:17:01Z", "digest": "sha1:K7D7N2WSWWF7XA7DU7CTCMOGDBGBMJGD", "length": 21099, "nlines": 136, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "गुरूचरित्र/अध्याय अठ्ठेचाळीसावा - विकिस्रोत", "raw_content": "\nगुरूचरित्र/अध्याय अठ्ठेचाळीसावा (१५ वे - १६ वे शतक)\nसाहित्यिक सरस्वती गंगाधर स्वामी\n721गुरूचरित्र/अध्याय अठ्ठेचाळीसावा१५ वे - १६ वे शतक\n श्रीगणेशाय नमः ॥\n सांगतां संतोष होतसे ॥१॥\n भक्त होता एक शूद्रू तयाची कथा ऐक पां ॥२॥\n मार्गी तो शूद्र परियेसीं आपुले शेतीं उभा असे ॥३॥\n पुनरपि जात आपुले स्थाना ॥४॥\n पुनरपि चरणीं ठेवी माथा ऐसे कितीएक दिवस होतां ऐसे कितीएक दिवस होतां शूद्राची भक्ति वाढली ॥५॥\nश्रीगुरु तयासी न बोलती नमन केलिया उभे असती नमन केलिया उभे असती येणें विधीं बहु काळ क्रमिती येणें विधीं बहु काळ क्रमिती आला शूद्र नमस्कारा ॥६॥\nनमस्कारितां शूद्रासी श्रीगुरु पुसती संतोषीं कां गा नित्य तूं कष्‍टतोसी कां गा नित्य तूं कष्‍टतोसी नमन करिसी येऊनिया ॥७॥\nतुझे मनीं काय वासना सांग त्वरित आम्हां जाणा सांग त्वरित आम्हां जाणा शूद्र म्हणे आवड मना शूद्र म्हणे आवड मना शेत अधिक पिकावें ॥८॥\n शूद्र म्हणे यावनाळ बहुत पीक आलें तुझे धर्मीं ॥९॥\n पीक आलें असे अत्यंत पोटरीं येतील त्वरित आतां तुझेनि धर्मीं जेवूं ॥१०॥\n शूद्र म्हणोनि न उपेक्षावें ॥११॥\n पाहूनि म्हणती त्या शूद्रासी सांगेन एक ऐकसी विश्वास होईल बोलाचा ॥१२॥\nजें सांगेन मी तुजसी जरी भक्तीनें अंगिकारिसी एकभावें त्वां करावें ॥१३॥\n नाहीं स्वामी म्हणे तो ॥१४॥\nमग निरोपिती श्रीगुरु तयासी आम्ही जातों संगमासी तंव कापावें सर्व पीक ॥१५॥\n गुरुवाक्य आपणा कारण ॥१६॥\n खंडोनि द्यावें मला शेत गत संवत्सराप्रमाणें धान्य देईन ॥१७॥\n पीक झालें असे बहुवसीं या कारणें उक्तें मागसी या कारणें उक्तें मागसी अंगिकार न करिती ॥१८॥\nनाना प्रकारें विनवी त्यांसी द्विगुण देईन गतसंवत्सरेसी वचनपत्र लिहून घेती ॥१९॥\n म्हणे कापा तयासी ॥२०॥\n मारुं आला तो शूद्र ॥२१॥\n पिसें लागलें पतीसी ॥२२॥\nसंन्याशाचें माहात्म्य वाचें बोले पीक सर्व ��ोमळ कापिलें पीक सर्व कोमळ कापिलें आमुचें जीवित्व भाणास गेलें आमुचें जीवित्व भाणास गेलें आणिक भक्षितों एक मास आम्ही ॥२४॥\n कापी ना का आपुल्या शेतासी पत्र असे आम्हांपासीं गतसंवत्सरा द्विगुण धान्य द्यावें ॥२५॥\n शूद्र न ऐके कवणे गतीं शूद्र म्हणे अधिकारी भीतीं शूद्र म्हणे अधिकारी भीतीं पेवीचे कण आतां देईन ॥२६॥\n विनोद असे परियेसा ॥२७॥\n तरी देईन आतांचि घरीं गुरें बांधीन तयांचे द्वारीं गुरें बांधीन तयांचे द्वारीं पत्र आपण दिलें असे ॥२८॥\nदूत सांगती ऐशा रीतीं पुढें वर्तली काय स्थिति पुढें वर्तली काय स्थिति राजा अधिकारी तयाप्रती काय उत्तर बोलतसे ॥२९॥\n पेव ठाउकें आहे आम्हांसी धान्य आहे अपार ॥३०॥\nइतुकें होतां शूद्रें देखा पीक कापिलें मनःपूर्वका उभा असे मार्गीं ऐका श्रीगुरु आले परतोनि ॥३१॥\n शेत दाखविलें कापिलें ऐसी श्रीगुरु म्हणती तयासी वायां कापिलें म्हणोनि ॥३२॥\n शूद्र म्हणे तुमचें वाक्य भलें तेंचि मज कामधेनु ॥३३॥\nऐसें ऐकोनि श्रीगुरु म्हणती निर्धार असे तुझे चित्तीं निर्धार असे तुझे चित्तीं होईल अत्यंत फळप्राप्ति चिंता न करीं मानसीं ॥३४॥\n सवें शूद्र असे येत आपुले घराप्रती गेला ॥३५॥\n तयाचे घरीं होतो आकांत स्‍त्री-पुत्र सर्व रुदन करीत स्‍त्री-पुत्र सर्व रुदन करीत म्हणती आपुला ग्रास गेला ॥३६॥\n न करीं चिंता रहा सुखी गुरुसोय नेणती मूर्खी कामधेनु वाक्य तयांचें ॥३७॥\n अधिक लाभ तुम्हां जाण स्थिर करा अंतःकरण हानि नव्हे निर्धार पैं ॥३८॥\n दैन्य कैचें होय त्यासी निधान जोडलें आम्हांसी म्हणोनि शूद्र सांगतसे ॥३९॥\nनर म्हणूं नये श्रीगुरुसी शिवस्वरुप जाणा भरंवसीं असे कारण पुढें आम्हांसी म्हणोनि निरोपिलें असे मज ॥४०॥\n संबोधित असे शूद्र अति हर्षीं इष्‍टजन बंधुवर्गासी येणेंचि रीतीं सांगतसे ॥४१॥\n ऐसें आठ दिवस क्रमित वायु झाला अति शीत वायु झाला अति शीत समस्त पिकें नासलीं ॥४२॥\nसमस्त ग्रामींची पिकें देखा शीतें नासलीं सकळिका मूळ नक्षत्रीं परियेसा ॥४३॥\n एकेका अकरा फरगडेंसी ॥४४॥\n शेता आली पूजा घेऊनि अवलोकितसे आपुले नयनीं \n येऊनि जन समस्त तेथ महदाश्चर्य करीत देखा ॥४६॥\n क्षमा करीं म्हणतसे ॥४७॥\n गुरु कैचा काय म्हणितलें क्षमा करणें प्राणनाथ ॥४८॥\n गुरुदर्शना जावें आतां ॥४९॥\n काय वर्तमान म्हणोनिया ॥५०॥\nचरणीं लागलीं तेव��हां दोन्ही हस्तद्वय जोडोनि उभीं ठाकलीं संमुख ॥५१॥\n तूंचि आमुचा गुरुराया ॥५२॥\n पूर्ण केलें आमुच्या कामा शरण आलों तुज आम्ही ॥५३॥\n ऐसें जगीं तुज वानिती आम्हीं देखिलें दृष्‍टांतीं म्हणोनि चरणीं लागलीं ॥५४॥\nनाना प्रकारें पूजा आरती शूद्र-स्‍त्री करीतसे भक्तीं लक्ष्मी अखंड तुझे घरीं ॥५५॥\n गेलीं आपुले आश्रमीं जाण करितां मास काळक्रमण पीक आलें अपार ॥५६॥\n शतगुणी झालें धान्य अधिका शूद्र म्हणतसे ऐका \n पीक गेलें सर्व गांवासी वोस दिसे कोठारासी आपण देऊं अर्धा भाग ॥५८॥\n शतगुणें अधिक देखा ॥५९॥\nपरी देईन अर्ध संतोषीं संदेह न धरा हो मानसीं संदेह न धरा हो मानसीं अधिकारी म्हणती तयासी धर्महानि केवी करुं ॥६०॥\n राज्य करीं म्हणती तया ॥६१॥\n विप्रासी वांटी धान्य अनेका घेऊनि गेला सकळिका \n दृढ भक्ति असे ज्यासी दैन्य कैचें तया घरीं ॥६३॥\n गुरु सेवा हो निश्चिती \n भक्ता शूद्रा वर प्राप्त \nइति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शूद्रवरप्रदानं नाम अष्‍टचत्वारिंशो‍ऽध्यायः ॥४८॥\nसरस्वती गंगाधर स्वामी साहित्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २१ जानेवारी २०१९ रोजी १६:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95.pdf/82", "date_download": "2019-07-23T03:27:40Z", "digest": "sha1:ABRU47GNT5U5PHWS44OKLXPLQ34AZNRQ", "length": 5120, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/82 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nअंक ३. ها * सीता-सखी वासंती, अजून तरी पुढे बेलूनको. उगीच रहा. राम०--लेोकांस सोसेना ह्मणून. वासतो-केोणत्या कारणा मुळे राम०--कोणते कारण तें लेोकच जाणत असतील. नमसा-लोकांविषयों वाईट शब्द आजच काय तो निघाला. वासंती-लुकांची समजूत कशीही असली झणून त्वां असें करावेकाय राम०--कोणते कारण तें लेोकच जाणत असतील. नमसा-लोकांविषयों वाईट शब्द आजच काय तो निघाला. वास��ती-लुकांची समजूत कशीही असली झणून त्वां असें करावेकाय ह्यांत काय मिळविले १लेोक, कठिणन्दृदयरामाआवडकीर्तितूर्ते ॥ तरिवदअपकीर्तीयाहुनीकायमातें ॥ वर्किंगति'अबलेचीकायझाली असेल ॥ तवन्दृदर्यिनरेंदावाटतेंकायबोल ॥ ३७ ॥ - सीता--हेवासंती, तूंच कठिण त्दृदयाची आहेस. ज्या अर्थी दू दुःखावर डाग दतस. नमसा---श्रीती असे वदविते आणि शैकिही. राम०-सखी वासंती, दुसरेंकाय वाटावयाचे आहे १लेोक, भ्याल्यामुगापरिजिची सुविलेलदृष्टी जीपूर्णगर्भधरितांबहुहोयकटी ॥ तीचीशरीरलतिकाकुसुमै*स्तवावी ॥ रानांतहिंसकजनीगिळिली असावी ॥ ३८ ॥ सीता-प्राणप्रिया, ही मी जिवंत आहं बरें,जिवंत आहे. मला की ण गिळिलें नाहीं स्रीची. fचंचल. + अंगलता, *मूदुन्वाविषयीं पुष्पांनी स्तवण्यास योग्य. ॥ व्याघ्र राक्षस इत्यादिकांनी. 3. o\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१८ रोजी २२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/mumbai-cabinet-expansion-of-maharashtra/", "date_download": "2019-07-23T02:40:06Z", "digest": "sha1:GDDXHR67IUAPQ5D4TSZ253FAVHEP3HGG", "length": 16763, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "मंत्रिमंडळ विस्तारात शहरी-ग्रामीण समतोल | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश…\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nमंत्रिमंडळ विस्तारात शहरी-ग्रामीण समतोल\nराज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार अखेर रविवारी झाला. राजभवनावर झालेल्या एका शानदार सोहळय़ात शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत आणि भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील, आशीष शेलार यांच्यासह 13 जणांना मंत्री पदाची शपथ देण्यात आली. मंत्रिमंडळ विस्तारात शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल साधण्याचा प्रयत्न युती सरकारने केला आहे. दरम्यान, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्यासह सहा जणांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.\nराजभवनातील हिरवळीवर सकाळी 11 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. आठ कॅबिनेट मंत्री आणि पाच राज्यमंत्र्यांना राज्यपाल डॉ. विद्यासागर राव यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. विधानसभा निवडणूक चार महिन्यांनी होईल. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा हा अखेरचा विस्तार होता.\nमुलाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये बंड करणारे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आणि भाजपात प्रवेश केला. तर बीडच्या राजकारणात वजनदार नेते मानले जाणारे शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आणि विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांनाही कॅबिनेट मंत्री पद मिळाले आहे. सावंत हे शिवसेनेचे धाराशीव, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.\nएमपी मिल कंपाउंड गृहनिर्माण प्रकल्पात लोकायुक्तांनी ठपका ठेवल्याने प्रकाश मेहता यांना मंत्री पद गमवावे लागले आहे तर राजकुमार बडोले, प्रवीण पोटे, राजे अंबरीश अत्राम, दिलीप कांबळे यांनाही नारळ मिळाला आहे. विष्णू सावरा यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. हे सर्व मंत्री भाजपचे आहे. शपथविधी सोहळय़ाआधीच या मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आणि ते मंजूर केले.\nकोणी खूपच वाईट काम केले किंवा कोणावर आरोप झाले म्हणून त्या सहा मंत्र्यांना वगळले असे बिलकूल नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सरकारचे चार-सहा महिने राहिलेले असताना मंत्रिमंडळाचा विस्तार कशासाठी, असे काही जण विचारतात. मात्र आगामी निवडणुकीनंतरही आमचेच सरकार राहणार आहे. म्हणूनच काही नव्या लोकांना संधी द्यायची होती. काही प्रादेशिक राजकारणाची गणिते असतात. त्याचा विचार करून आधी काही जणांना संधी दिली. त्यानंतर आता दुसऱयांना संधी दिली, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलविराट सेनेचा सर्जिकल स्ट्राइक, पाकचा धुव्वा, विश्वचषकातला सातवा विजय\nपुढीलएक देश, एक निवडणूक, मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\nपूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार, अतिधोकादायक आढळल्यामुळे निर्णय\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE-108040600023_1.htm", "date_download": "2019-07-23T02:40:13Z", "digest": "sha1:DQMJMGZFIQKX4ZZZQLYFUICT6G2E4ZWF", "length": 23954, "nlines": 173, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Marathi new year, Marathi Festival, Hindu Festival, Gudi Padwa gudi padwa, festival, chatra shuddha pratipada, yashashkar, ramrajya, sanvatsar | गुढी पाडवा, आनंद वाढवा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 23 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगुढी पाडवा, आनंद वाढवा\nचैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.\nतिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी. हा ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे ‍‍विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो.\nचैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली (सोन्यामाणकांसारख्या वैभवसंपन्न रत्नांनी पूर्ण अयोध्या सजली होती अशी वर्णने वाचायला मिळतात.)\nत्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे. कारण कडुनिंब औषधी आहेच पण रसांसमवेत (आंबट, तुरट, तिखट यासारखा) याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे.\nवर्षाच्या सुरवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून टाकून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा असे तर ही प्रथा सांगत नसेलकडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करतात. कारण उन्हाळ्यात होणार्‍या त्वचारोगापासून बचाव करण्याचे सामर्थ्यही ह्यात आहे.\nमुलांनाही इळवणी घालतात. म्हणजे उन्हात पाणी ठेवून त्या पाण्याने मुलांना अंघोळी घालतात याचाच अर्थ लहानथोरांच्या जीवन शैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचाच मार्ग या परंपरेत आहे.\nसंध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात (पुन्हा धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे) व त्यावरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात (होळी पासूनच हार-कडे देवाणघेवाण सुरू होते)\nया सर्व परंपरांतून लहानपणापासूनच आपण निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यास शिकतो. पूर्वी आपले जीवनमान निसर्गाच्या लहरींवर त्याच्या उष्ण, शीत बदलांवर अवलंबून होते (आता कूलर मुळे हवा तेव्हा गारवा निर्माण होतो) त्यामुळे आपल्या प्रत्येक सणांतले बदल हे निसर्गाच्या बदलानुसार होतात जसे,\nसंक्रांतीला थंडी म्हणून गूळ-पोळी शीतल-शिमग्याला तान्हा मुलांना मुलींना पातळ पाढर्‍या रंगाची झबली केशराच्या रंगाच्या (किंवा कुंकवाच्या पाण्यांचे शिंतोडे) शिंतोंड्यांनी भिजवून देतात हार-कडे देतात मुलांनी द्राक्षाचे दागिने घालतात (तसे संक्रांतीला हलव्याचे करतात) कारण याच काळात द्राक्षे येण्यास सुरवात होते.\nचैत्रात कैरीचे पन्हे (कैर्‍या तेव्हाच होतात) श्रावणात फुलां��ी आरासींनी मंगळागौर सजवतात. या अन् अशा अनेक सणात मोसमी फळे, फुले येतातच. दिवाळीत झेंडूच्या फुलांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते तर गुढीपाडव्याला आंब्याला कोवळी पालवी फुटते, त्यामुळे घरादारावर आंब्याच्या पोपटी पानांचे तोरण खुलते.चैत्रातही झेंडू फुलतो. त्याचाही उपयोग घराच्या सुशोभनासाठी केला जातो.\nआपण जसे 15 ऑगस्टला आपला स्वांतत्र्यादिवस उत्साहात साजरा करतो तसाच हा नववर्षाचा पहिला दिवस गुढीरूपी झेंडा आकाशात दिमाखाने फडकवत प्रत्येक घर साजरा करते.\n1 जानेवारी आळसात उजाडतो (31 डिसेंबरचा अमल असतो ना ) नवीन वर्षाचे अत्रुप असतं. पण हा तर आपल्या हिंदूचा अभ्यंगस्नानांनी सुरू होणारा पाडवा) नवीन वर्षाचे अत्रुप असतं. पण हा तर आपल्या हिंदूचा अभ्यंगस्नानांनी सुरू होणारा पाडवा प्रत्येक घरातील लहानथोरांनी नटूनथटून अलंकाराने सुशो‍भित होऊन गुढ्या उभारायचा दिवस, गोडधोडाचा दिवस, पंचांग पुजेचा दिवस, संवत्सर फल वाचनाचा दिवस, नवीन खरेदीचा दिवस, अन् सजलेल्या सालंकृत गृहलक्ष्मी बरोबरच चैत्रपालवीने नटलेल्या या धरतीच्या वसंतआगमनाच्या उत्साहाचा दिवस आपण ही दिमाखात साजरा करूया.\nआकाशात गुढ्यांची, विजयपताकांची रांगच रांग दिसू द्या. दूर दूर नजर जाईतो आपल्या अस्मितेच्या, स्वाभिमानाच्या अन् शिवरायांच्या भगव्या झेंड्याच्या पताकांनी निळं आकाश भगवं होऊ द्यात.\nनवे वर्ष, नवा संकल्प\nमहाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र तुळजापूर\nयावर अधिक वाचा :\nस्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\nमुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\n\"एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेमात स्थिती अनुकूल राहील. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरदारांनी कामात...Read More\n\"हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य...Read More\nदेवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल...Read More\nवडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील....Read More\nनोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल....Read More\nआदित्य हृदय स्तोत्र पाठ : जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ...\nआदित्य ह्रदय स्तोत्राचा पाठ नियमित रुपाने केल्याने अप्रत्याशित लाभ प्राप्त होतं. आदित्य ...\nशनिदेवाला नसून, महादेव आणि गणपतीला वाहतात शमीचे पानं\nआता श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेचे खास महत्त्व असते. ...\nमहादेवाचे 108 नावे (अर्थासकट) : श्रावणात देतील पुण्य फल\nमहादेवाचे अनेक नावे आहेत. ज्यातून 108 नावांचे विशेष महत्व आहे. येथे अर्थासकट नावे ...\nदेवघरात या दिशेत ठेवा मुरत्या\nघरात पूजेला विशेष स्थान प्राप्त असतं. जेव्हा देवघराची गोष्ट निघते तेव्हा सर्वांच लक्ष्य ...\nश्रावण मास 2019: महादेवाचा पवित्र महिना, काय खरेदी कराल ...\nया वर्षी श्रावण मास 2 ऑगस्ट 2019 पासून सुरू होत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ...\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढव��ल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7-109092200030_1.htm", "date_download": "2019-07-23T03:04:02Z", "digest": "sha1:XKA77NKUHADGNMI7BG52ZDKZ6X2QMIMF", "length": 8626, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लघुमालिनी बसंत एक उपयोगी औषध | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 23 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलघुमालिनी बसंत एक उपयोगी औषध\nएनीमियामुळे मुलांचे चेहरे पांढरे पडतात, अश्यात लघुमालिनी बरोबर मंडूर भस्म मिसळून नियमित मुलांना दिल्यास लवकर फायदा होतो. शुद्ध केलेलं जस्तं औषधांप्रमाणे प्रयुक्त होतं, जस्ताच्या उपयोगाने बनलेले लघुमालिनी बसंत मुलांच्या सर्व व्याधींमध्ये उपयोगी औषध आहे.\nमुलांचा आहार कमी करू नये\nमुलांच्या स्वच्छेती काळजी घ्यावी\nमुलांना बाटलीची सवय लावू नये\nमुलांसमोर उत्कृष्ट उदाहरण ठेवा\nमुलांची तुलना करू नये\nयावर अधिक वाचा :\nलघुमालिनी बसंत अडगुलं मडगुलं लहान मुलं जोक्स कथा कविता सल्ला आरोग्य सौंदर्य\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्��� कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nकिस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन\nओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...\nRRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...\nRRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...\nदुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय\nदुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...\nप्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)\nहेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...\nजर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/west-indies-and-bangladesh-need-second-victory/", "date_download": "2019-07-23T02:49:11Z", "digest": "sha1:MAFHXJAGKRKU57P3ZDJDSBGSIO67TOLF", "length": 14600, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "उभय संघांना हवाय दुसरा विजय, वेस्ट इंडीज-बांगलादेशमध्ये आज टक्कर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड��च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nउभय संघांना हवाय दुसरा विजय, वेस्ट इंडीज-बांगलादेशमध्ये आज टक्कर\nचार सामने… एक विजय… दोन पराजय… अन् एक पावसामुळे रद्द… ही स्टोरी वर्ल्ड कपमधील बांगलादेश व वेस्ट इंडीज संघांची. आता या दोन तुल्यबळ संघांमध्ये उद्या टॉण्टन येथे लढत होणार आहे. याप्रसंगी उभय संघांमध्ये स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी रस्सीखेच लागणार हे निश्चित आहे. याचसोबत स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठीही दोन्ही संघ जीवाचे रान करताना दिसतील.\nपावसाच्या व्यत्ययामुळे वर्ल्ड कपमधील बरेचसे सामने वाहून गेले. पण उद्या होणार्‍या लढतीत असे चित्र पाहायला मिळणार नाही. प्रखर सूर्यप्रकाशात ही लढत होईल. क्वचित ढगाळ वातावरण असणार आहे. टॉण्टन येथील सीमारेषा जवळ असल्यामुळे दोन्ही संघांतील फलंदाजांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीत धावांचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nबांगलादेश वि. वेस्ट इंडीज टॉण्टन, दुपारी तीन वाजता\n‘षटकार किंग’ गेलचा अनोखा साज\nविंडीजचा धडाकेबाज सलामीवीर आ���ि षटकार किंग म्हणून ओळखल्या जाणार्‍या ख्रिस गेलने हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना चीअर करण्यासाठी अनोखा तिरंगी आणि हिरवी छटा असणारा अनोखा सूट परिधान केलेले आपले छायाचित्र सोशल साईट्सवर टाकले आहे. गेल म्हणतो दोन्ही संघ मला आवडतात. त्यामुळे सुटावर एका हातावर तिरंगी आणि दुसर्‍या हातावर हिरवे पट्टे असलेला सूट मी उभय संघांना चीअर करण्यासाठी परिधान केलाय.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलएक देश, एक निवडणूक, मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक\nपुढीलसवातीन लाख विद्यार्थ्यांना व्हायचेय बी. कॉम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\nपूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार, अतिधोकादायक आढळल्यामुळे निर्णय\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4612836972941431119&title=Announcement%20of%20Colgate%20Scholarship%20Programe&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-23T02:31:48Z", "digest": "sha1:3YIB4WVLKLRG5OZHPIRQI666YS53K4F3", "length": 12480, "nlines": 126, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा", "raw_content": "\n‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा\nमुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल.\n२००९ मधील शुभारंभानंतर कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रम भारतातील मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आला आहे. आजवर १०० शहरांमधील एक हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना यामुळे त्यांच्या मुलांना एक उज्ज्वल भविष्य देता आले आहे. मागच्या तीन वर्षात सुमारे १४.८ दशलक्ष मुलांनी या शिष्यवृत्ती कार्यक्रमात भाग घेतला आहे.\n२०१७च्या आवृत्तीत सुमारे ०.९ लाख ग्राहकांना या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ‘बायजू’च्या अभ्यास-साहित्याचा लाभ झाला आहे. ‘बायजू’चे मोफत सभासदत्व ग्राहकांना चौथी ते बारावीपर्यंत गणित आणि विज्ञानाच्या शिकवणीचे व्हिडिओ देते. याचा वापर ‘बायजू’च्या अॅपवर एक खास कोड वापरून करता येतो. हा कोड कोलगेट शिष्यवृत्तीच्या पॅकच्या आतल्या बाजूला छापलेला असतो. ज्यांना ‘बायजू’चे अॅप उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी अभ्यासक्रमाच्या शिकवणीचे व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत, जे शिष्यवृत्तीच्या पॅकवर छापलेल्या एका टोल-फ्री नंबरवर उपलब्ध आहेत.\n‘कोलगेट’चे व्यवस्थापकीय संचालक इस्साम बचालानी म्हणाले, ‘प्रत्येकाला शिक्षणाद्वारे एक उज्ज्वल भविष्य मिळवण्याचा आणि आनंदी होण्याचा हक्क आहे, असा ‘कोलगेट’चा ठाम विश्वास आहे, आणि त्यालाच सत्यात आणण्यासाठी आमचा वार्षिक शिष्यवृत्ती कार्यक्रम असतो. हा कार्यक्रम दरवर्षी वाढतच आहे. यावर्षी आम्ही फक्त शिष्यवृत्त्याच वाढवलेल्या नाहीत, तर शिष्यवृत्त्यांच्या माध्यमातून ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप मोफत उपलब्ध करून देऊन आम्ही ‘बायजू’शी असलेले आमचे संबंधही जोपासले आहेत. जास्तीत-जास्त भारतीय कुटुंबांना, मुलांना या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, आणि त्यांना एक उज्ज्वल भविष्य घडवण्यात मदत करणे हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.’\n‘बायजू’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रवींद्रन म्हणाले, ‘कोलगेट प���मोलिव्हशी असलेले आमचे संबंध जोपासण्यात आणि शिक्षण सगळ्या मुलांसाठी एका रंजक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आम्हाला खूप आनंद आहे. भारतातील जास्तीतजास्त कुटुंबांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांच्या मुलांसाठी खास तयार केलेले अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे.’\nया शिष्यवृत्तीत सहभागी होण्यासाठी ‘कोलगेट’च्या कुठल्याही पॅकची खरेदी करणे सक्तीचे नाही. एका मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असणारी ही शिष्यवृत्ती ‘बायजू’चा खास कोड छापलेल्या कोलगेट डेंटल क्रीमच्या सर्व पॅकमध्ये (५० ग्रॅम आणि अधिक), कोलगेट अॅक्टिव्ह सॉल्ट (१०० ग्रॅम आणि २०० ग्रॅम ), कोलगेट अॅक्टिव्ह सॉल्ट लेमन (१०० ग्रॅम आणि २०० ग्रॅम), कोलगेट ऍक्टिव्ह सॉल्ट नीम (१०० ग्रॅम आणि २०० ग्रॅम), कोलगेट सिबाका (८० ग्रॅम आणि १७५ ग्रॅम) आणि कोलगेट सिबाका वेदशक्ती (८० ग्रॅम आणि १७५ ग्रॅम) यांमध्ये उपलब्ध आहे.\nकोलगेट शिष्यवृत्तीत सहभागी होण्यासाठी : १८०० ३१३ ४५७५\nTags: मुंबईकोलगेटबायजू रवींद्रनइस्साम बचालानीकोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडColgate Palmolive (India) LtdBYJU'sByju RavindranIssam BachalaniColgateMumbaiप्रेस रिलीज\nकोलगेट भारतातील प्रथम क्रमांकाचा ब्रँड २५ टक्के भारतीय दातदुखी व संवेदनेने त्रस्त ‘कोलगेट’चा ‘मेट्रो कॅश अॅंड कॅरी’बरोबर सहकार्य करार संदेश महाजनने जिंकली कोलगेट शिष्यवृत्ती ‘कोलगेट’ सर्वाधिक विश्वासार्ह मौखिक ब्रॅंड\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअरुजा रहाळकरच्या ‘अरंगेत्रम्’ने प्रेक्षक मंत्रमुग्ध\nअरुअप्पा जोशी अकादमीत बँकिंग विषयावर कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ravindrachavan.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-2019/", "date_download": "2019-07-23T03:47:54Z", "digest": "sha1:7SQLZ7V2LR5OZN7UF6OP26RBI2WJ5FJ6", "length": 2863, "nlines": 33, "source_domain": "ravindrachavan.in", "title": "कोकण महोत्सव 2019 – रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री", "raw_content": "की घेतले व्रत न हे अम्ह��� अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...\nगेली कित्येक वर्षे डोंबिवलीतील कोंकणी माणसासाठी आकर्षणाचे केंद्र बनलेल्या लोकसेवा समिती आयोजित कोकण महोत्सवाचे उद्घाटन १३ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान पारंपरिक पालखी सोहळ्यासह करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर विनिता राणे, नगरसेवक विशु पेडणेकर, संदिप पुराणिक, संजू बिरवाडकर, भाई देसाई, मनसे नेते राजेश कदम, लोकसेवा समिती डोंबिवलीचे अध्यक्ष बाळा परब, आत्माराम नाटेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. १३ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यानच्या या महोत्सवात कोकणातील पारंपरिक खेळ तसेच अस्सल कोंकणी लज्जतदार पदार्थांची मेजवानी अनुभवण्यासाठी डोंबिवलीकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती…\nअवांतर / ठाणे / डोंबिवली\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/vocab/learn/mr/it/21/", "date_download": "2019-07-23T03:18:08Z", "digest": "sha1:JUJXVQLYV4YUIUT7OWF76G3PKPJLHJJW", "length": 10297, "nlines": 412, "source_domain": "www.50languages.com", "title": "इटालियन - व्यवसाय@vyavasāya • ऑनलाइन मोफत शब्दसंग्रह शिका तुमच्या देशी भाषेतून - 50लँग्वेजेस सह", "raw_content": "\nहॉटेलमध्ये काम करणारी महिला\nहॉटेलमध्ये काम करणारी महिला\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5682916824565572755&title=Awareness%20About%20VVPAT%20Machine&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-23T03:43:14Z", "digest": "sha1:EKMW7UYS37T2ERVRPKAM62BMRZFDYVHC", "length": 9045, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "नाशिक विभागात निवडणूक यंत्राविषयी जनजागृती", "raw_content": "\nनाशिक विभागात निवडणूक यंत्राविषयी जनजागृती\nनाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान प्रक्रिया समजून घेऊन जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे या उद्देशाने नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात मतदान यंत���राविषयीचा जनजागृती आढावा महसूल आयुक्त डॉ. राजाराम माने, उपायुक्त रघुनाथ गावडे, उपायुक्त दिलीप स्वामी, तहसीलदार बबन काकडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी घेतला. नाशिक विभागात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाचही जिल्ह्यांमध्ये सध्या मतदान आणि मतदान यंत्राबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावर चालू आहे.\nमतदानावेळी आपल्या नियोजित उमेदवाराच्या नावासमोर बटण दाबल्यास मतदान झाल्यानंतर सात सेकंदामध्ये आपण ज्या उमेदवाराला मतदान केले त्याच्या नावाची चिन्हासहीत चिठ्ठी मतदाराच्या डोळ्यादेखत पडणार आहे. यामुळे आपण मतदान केलेल्या उमेदवाराला मतदान झाले किंवा नाही झाले हे मतदाराला समजणार आहे.\nही प्रक्रिया पाचही जिल्ह्यांतील मतदारांना ठिकठिकाणी समजावली जात असून, प्रत्यक्षात मतदान केल्यानंतर चिठ्ठीही मतदारांना दाखवली जात आहे. महसूल आयुक्त, उपायुक्त आणि तहसीलदार अधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी यासंदर्भातील माहितीविषयी मतदारांना मार्गदर्शन करत आहेत.\nया विषयी सविस्तर माहिती देताना विभागीय महसूल आयुक्त डॉ. माने म्हणाले, ‘मतदार नोंदणी आणि जागृती ही अविरतपणे चालणारी प्रक्रिया असून, प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, यासाठी आम्ही व्हीव्हीपॅट म्हणजेच निवडणूक यंत्राविषयी जनजागृती करीत आहोत. मतदार यादीमध्ये नाव नसल्यास तातडीने मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. यासाठी पाचही जिल्ह्यांमध्ये मतदारांना मतदान कसे करावे याविषयी प्रात्यक्षिके दिली जात असून, यामुळे लोकशाहीवरचा विश्वास बळकट होणार आहे.’\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर दिव्यांगांनाही घरपोच घ्यायला येणार शासकीय वाहन उत्तर महाराष्ट्रात १३ कोटी जनता बजावणार मतदानाचा हक्क वार्धक्यात ज्येष्ठांना ‘मनरेगा’चा आधार ‘सीड मदर’ रोवतेय विषमुक्त शेतीचे बीज\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत��र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/cbi-investigation-of-tuljabhavi-temple-scam/", "date_download": "2019-07-23T02:34:04Z", "digest": "sha1:76VOS2QBIH4O2352VO75VHDRNKDUKXX5", "length": 16340, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी होणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश…\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nतुळजाभवानी देवीच्या मंदिरातील गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी होणार\nमहाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.\nतुळजाभवनी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या दरोडा प्रकरणी सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केसरकर बोलत होते.\nकेसरकर म्हणाले, कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवस्थानचा खजाना व जामदार खान्यातील अति प्राचीन ऐतिहासिक व पुरातन सोन्या- चांदीच्या वस्तू, मौल्यवान अलंकार व प्राचीन नाणी यांचा काळा बाजार व गैरव्यवहार झाल्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली असून समितीचा अहवाल आल्यानंतर आवश्यकता असल्यास या संपूर्ण प्रकरणाची राज्य सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल. या प्रकरणी 2001 ते 2005 या कालावधीमधील संबंधित व्यक्ती, अधिकारी यांना आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलावले जाईल.\nभिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरातील दरोडा टाकून सात लाख 10 हजार रुपये अथवा त्यापेक्षा जास्त रक्कम व दोन हजार किंमतीचा संगणक मॉनिटर चोरुन नेल्याप्रकरणी प्राप्त फिर्यादीवरुन ठाणे ग्रामीण पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आले असून दोन आरोपी फरार आहेत. अटक आरोपींकडून तीन लाख 78 हजार आठशे सहा रुपये रोख रक्कम, दोन मोटार सायकली, हत्यारे व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास सुरु आहे.\nराज्यातील मंदीरे तसेच धार्मिक स्थळावरील चोऱ्या तसेच मौल्यवान मुर्ती व दागिने यांच्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत परिपत्रकाद्वारे सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. देवस्थान ट्रस्टनी सुरक्षा रक्षकांची मागण�� केल्यास त्यांना महाराष्ट्र सुरक्षा दलामार्फत ती पुरवली जाईल. या चर्चेत सदस्य सर्वश्री रवींद्र फाटक, प्रा. जोगेंद्र कवाडे, गिरीष व्यास, डॉ. मनीषा कायंदे आदींनी सहभाग घेतला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलटीम इंडियाला धक्का, शिखर-भुवीनंतर आणखी एका खेळाडूला दुखापत\nपुढीलवाळूतस्करांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम, वाळूचोर बंधूंना अटक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\nपूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार, अतिधोकादायक आढळल्यामुळे निर्णय\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश...\nनगरमध्ये ‘आदित्य संवाद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रीरामपुरात दणदणीत मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5700319493773578633&title=Felicitation%20of%20Haj%20pilgrims%20at%20Azam%20Campus&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2019-07-23T03:37:11Z", "digest": "sha1:AH6SQETDSRINDIJG6XZXO5WGCNIVTWM6", "length": 6498, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘अवामी महाज’तर्फे हज यात्रेकरूंचा सत्कार", "raw_content": "\n‘अवामी महाज’तर्फे हज यात्रेकरूंचा सत्कार\nपुणे : हाज यात्रेला जाणाऱ्या पुण्यातील यात्रेकरूंचा सत्कार अवामी महाज या सामाजिक संस्थेकडून करण्यात आला. हा कार्यक्रम अवामी महाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली आझम कॅम्पसमधील (पुणे कॅम्प) दंत महाविद्यालयात आज (११ जुलै) सकाळी आयोजित करण्यात आला होता.\nअवामी महाज संस्थेचे सचिव वाहिद बियाबानी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, एस. ए. इनामदार, सचिव लतीफ मगदूम, उस्मान तांबोळी, हाजी कदीर कुरेशी, शाहीद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.\nTags: Azam Campusअवामी महाजहज यात्राHajjAwami Mahajआझम कॅंपसडॉ. पी. ए. इनामदारMCE SocietyDr. P. A. Inamdarप्रेस रिलीज\nइनामदार महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषद अल्पसंख्याक समाजातील गुणवंतांचा सत्कार ‘एमसीई’तर्फे पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक ‘अँग्लो उर्दू’च्या ४० विद्यार्थ्यांचे ‘जेईई’ परीक्षेत यश ‘महिलांच्या अभिव्यक्तीला स्थान द्यायला हवे’\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nपी. परमेश्वरन यांच्या अनुवादित ग्रंथाचे २४ जुलैला प्रकाशन\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-23T03:32:59Z", "digest": "sha1:TYTNYV45MNRAQ46OEGAXQKDIRCBJMNVR", "length": 17652, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#विश्‍लेषण: “गुन्हेगारीकरण’ रोखायचे कसे? (भाग १) | Dainik Prabhat", "raw_content": "\n#विश्‍लेषण: “गुन्हेगारीकरण’ रोखायचे कसे\nप्रा. पोपट नाईकनवरे (राज्यशास्र अभ्यासक)\nगुन्हेगारीचा राजकारणाला पडलेला विळखा अधिकाधिक घट्ट होताना दिसतो आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या आमदार-खासदारांची संख्या चौदा वर्षांत 14 टक्‍क्‍यांवरून 36 टक्‍क्‍यांवर गेली, यावरून ते लक्षात येते. राजकारणात साधनशुचितेला महत्त्व उरलेले नाही, हे तर खरेच; परंतु ते महत्त्व जाणणाऱ्या व्यक्ती सातत्याने जनहित याचिका दाखल करतात, न्यायालय निर्देश देते आणि राजकीय पक्ष आणि नेते त्यातून पळवा���ा शोधून काढतात. असाच प्रवास सुरू राहिल्यास ते समाजहिताचे नाही.\nकेंद्र सरकारने मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील एकंदर 4896 आमदार, खासदारांपैकी 1765 जणांविरुद्ध वेगवेगळ्या न्यायालयांत फौजदारी स्वरूपाचे खटले सुरू आहेत. याचा अर्थ सरासरी 36 टक्के लोकप्रतिनिधींविरुद्ध खटले सुरू आहेत. सन 2004 मध्ये अशा आमदार, खासदारांची संख्या 14 टक्के होती, ती आतापर्यंत 36 टक्‍क्‍यांपर्यंत वाढली आहे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची ही गतिमान वाटचाल पाहिल्यावर सर्वोच्च न्यायालयाने 21 ऑगस्ट 2018 रोजी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.\nन्यायालयाने म्हटले आहे की, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढविण्यास मज्जाव करण्यास न्यायालय संसदेला सांगू शकत नाही; परंतु गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या व्यक्तींना तिकिटे देणाऱ्या राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे काढून घेण्याचे निर्देश तरी आम्ही निवडणूक आयोगाला देऊ शकतोच. निवडणूक आयोगाच्या फॉर्म 6-अ मध्ये असे स्पष्टपणे म्हटलेले असते की, जर गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तीला पक्षाने निवडणूक रिंगणात उतरविले तर संबंधित पक्षाचे चिन्ह त्या उमेदवाराला मिळणार नाही.\nदुसरीकडे, सरकारतर्फे ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले की, हे काम संसदेचे असून, न्यायालयाचे नाही. सुनावणीअंती शिक्षा ठोठावली जाईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला निवडणूक लढविण्यापासून रोखता येणार नाही. जर असे केले तर ते घटनाबाह्य ठरेल. वेणुगोपाल यांनी न्यायलयाला असेही सांगितले की, ज्याच्यावर खटला दाखल झाला आहे अशा कोणत्याही व्यक्तीला निवडणूक लढविण्यास मज्जाव करण्याचा निर्णय झाला, तर इच्छुक उमेदवारांविरुद्ध त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून खोटे खटले दाखल केले जाण्याची शक्‍यता आहे. असे असले तरी, आरोपींना निवडणूक लढविता येऊ नये, यासाठी काही उपाय सर्वोच्च न्यायालयाकडून योजले जातील, असे संकेत मिळत आहेत. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी अशा एका प्रकरणात केंद्र सरकार आणि बहुतांश विरोधी पक्षांकडून विरोध होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश देऊन एक चांगले काम केले होते.\nउमेदवारांची शैक्षणिक योग्यता, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आणि संपत्तीचे विवरण सादर करणे आज अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2 मे 2002 रोजी दिलेल्या एका आदेशामुळेच ते शक्‍य झाले आहे. तत्पूर्वी तत्कालीन केंद्र सरकार यासाठी राजी नव्हते. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल निष्प्रभ करण्यासाठी तत्कालीन वाजपेयी सरकारने राष्ट्रपतींकडून एक अध्यादेश जारी करवून घेतला होता. नंतर तो संसदेत आणून संमत करून घेण्यात आला आणि त्याला कायद्याचे स्वरूप देण्यात आले. जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष या बाबतीत सरकारच्या बाजूने उभे राहिले होते. परंतु नंतर सर्वोच्च न्यायालयाने हा कायदाच रद्द केला आणि विवरणपत्रात संबंधित माहिती देणे अनिवार्य ठरले.\nज्या देशात सर्वच राजकीय पक्ष आणि नेते अशी व्यक्तिगत माहिती देण्यास तयार होत नव्हते, ते गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या आपल्या पक्षातील सदस्यांना निवडणूक लढविण्यास मज्जाव करणारा कायदा कसा संमत होऊ देतील लोकशाहीसाठी आणखी एक गंभीर बाब म्हणजे, मुख्य प्रवाहातील कोणत्याही राजकीय पक्षाला अशा गुन्हेगारी\nपार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची ऍलर्जी नाही. पक्ष हल्ली याला “व्यावहारिक राजकारण’ मानू लागले आहेत. काही नेते म्हणतात, की कोणालाही\nसर्वोच्च न्यायालयाने शिक्षा देईपर्यंत दोषी मानता येणार नाही. काही पक्ष म्हणतात, आम्ही वाघाच्या विरोधात शेळीला निवडणूक मैदानात उतरवू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत इतर पक्ष बाहुबली नेत्यांना तिकिटे देतात, तोपर्यंत आम्हीही देणार. या मानसिकतेमुळे गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या लोकांची संख्या राजकारणात वाढतच चालली आहे. लोकशाही संस्थांचे स्वरूप बदलत चालले आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम एकंदर प्रशासनावरपडत आहे. या पार्श्‍वभूमीवर, निवृत्त अधिकारी आणि जनसेवेची इच्छा असलेल्या व्यक्ती याचिका दाखल करीत राहतात आणि न्यायालय निर्देश देत राहते. लोकशाहीची ही विटंबना बघून सर्वसामान्य माणूस चिंतित आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nलोणंदमध्ये “रन फॉर हेल���थ मॅरेथॉन’ उत्साहात\nमहायुतीला 1 कोटी 70 लाख मतदान होणार\nपाटण तहसील कार्यालयासमोर खेकडा वाटप आंदोलन\nगॅस्ट्रोसदृश रुग्णांची संख्या वाढण्याची भीती\nशिक्षक बॅंक कर्मचारी भरतीला विरोध वाढला\nयंदा रग्गड आयकर संकलन\nएमटीएनल अग्नितांडव; आगीतून सर्व 100 जणांची सुखरुप सुटका\nचांद्रयान 2 असा करणार प्रवास\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\nराज्यात पावसाचे पुन्हा आगमन\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2019/07/mumbai_211.html", "date_download": "2019-07-23T03:16:55Z", "digest": "sha1:E25JB5CPGER2TXHV7HXKYI6JKV66FZ2S", "length": 6497, "nlines": 96, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "जीएसटी कर प्रणालीतून आर्थिक विकास - सुधीर मुनगंटीवार | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nजीएसटी कर प्रणालीतून आर्थिक विकास - सुधीर मुनगंटीवार\nमुंबई ( १० जुलै २०१९ ) : भयमुक्त, भुकमुक्त आणि विषमता मुक्त भारताचे बीज हे आर्थिक स्वातंत्र्यात रुजले असून हे स्वप्न साकार करावयाचे असेल तर आर्थिक विकासाची गती वाढायला हवी, जीएसटी कर प्रणालीतून हे शक्य आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.\nवस्तू आणि सेवा कर प्रणालीस दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार राज पुरोहित, सेंट्रल जीएसटी च्या मुंबई झोनच्या आयुक्त संगिता शर्मा, आयुक्त राजीव जलोटा आदी मान्यवर उपस्थित होते.\nवस्तू आणि सेवा कर प्रणालीची उत्कृष्ट अंमलबजावणी करून कर चोरी रोखणाऱ्या आणि अधिकाधिक महसूल गोळा करणाऱ्या केंद्रीय तसेच राज्याच्या अधिकाऱ्यांचा वित्तमंत्र्यांचा हस्ते गौरव करण्यात आला.\nएक देश, एक करप्रणाली, एक बाजारपेठ हे या करप्रणालीचे वैशिष्ट्य असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, आपल्याला देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले आहे. संसदेमध्ये एकमताने एकमुखाने या कायद्याला मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत या कर प्रणालीसंदर्भात झालेले निर्णय ही वस्तू आणि सेवा कर परिषदेमध्ये एकमताने घेण्यात आले आहेत. यापुढेही अशाच एकरूपतेने काम करत राज्य आणि देशाला विकासाच्या मार्गावर अग्रस्थानी ठेऊया.\nराज्यात जीएसटीची अंमलबजावणी यशस्वी- दीपक केसरकर\nवस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन अर्थमंत्री अरूण जेटली यांचे खूप महत्वाचे योगदान आहे असे राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. कोणतीही कर प्रणाली परिपूर्ण नसते. लोकांना सोयीची करप्रणाली देणे हे शासनाचे कर्तव्य असते म्हणून या करप्रणालीत ही वेळोवेळी सुधारणा झाल्या. राज्यात वस्तू आणि सेवा करप्रणालीची अंमलबजावणी यशस्वीरित्या होत असून वाढीव करजाळे आणि कर महसूल हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे ही केसरकर यांनी सांगितले.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://charity.maharashtra.gov.in/mr-in/Annnouncement-2", "date_download": "2019-07-23T03:53:29Z", "digest": "sha1:QZEMUQMBDEPSZABHG2F3VUU22R3M5CU6", "length": 3745, "nlines": 68, "source_domain": "charity.maharashtra.gov.in", "title": "Annnouncement-2", "raw_content": "\nमहाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा, १९५०\nमहाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त नियम, १९५१\nसंस्था नोंदणी कायदा, १८६०\nसंस्था नोंदणी नियम, १९७१\nमुंबई वित्तीय नियम, १९५९\nअभिलेख नाशन व जतन नियम\nवित्तीय अधिकार नियम, २०१५\nमहाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम, १९६५\nकार्यालयीन खरेदी कार्यपद्धती नियमपुस्तिका\nमंजूर पदे व स्टाफ चार्ट\nसेवा जेष्ठता यादी - २०१९\nसेवा जेष्ठता - वर्ग ४\nबदली पात्रता यादी - २०१९\nमाहिती अधिकार अधिनियम – २००५\nसंस्था नोंदणी तपासणी यादी\nज्ञापन, नियम व नियमावली नमुना\nन्यास हिशोबपत्रे रु.५००० वरील\nन्यास हिशोबपत्रे रु.५००० खालील\nकार्यशाळा 2015 न्यायिक अकादमी, उत्तन येथे आयोजित\nमाननीय न्यायमूर्ती व्हीएल अच्लीया , सन्माननीय धर्मादाय आयुक्त श्री बी सावळे श्री प .ब .मत : जोशी सदस्य, श्रीमती अय्यर माजी संयुक्त धर्मादाय आयुक्त आणि सर्व संयुक्त धर्मादाय आयुक्त, धर्मादाय उप-आयुक्त, सहाय्यक धर्मादाय आयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/valuable/", "date_download": "2019-07-23T03:08:09Z", "digest": "sha1:MGREKKSH7QNCGOYOHTXEUDFLCKZBLKSC", "length": 6149, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Valuable Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकोहिनूर व्यतिरिक्त भारतामधून चोरलेल्या ‘ह्या’ ८ मौल्यवान वस्तू आजही परकियांच्या ताब्यात आहेत\nसुल्तानगंज येथील ५०० किलोची बुद्ध मूर्ती बर्मिंघममधील एका म्युझियममध्ये आहे.\nऑस्ट्रेलियाच्या या जुळ्या जोडगोळीने या ५ पार्टनरशिपमध्ये भल्याभल्या संघांना धूळ चारली होती\n“ओपन” : “जगातील सर्वात नावडती गोष्ट” असणाऱ्या टेनिसवर राज्य करणाऱ्या अवलियाचं आत्मचरित्र\n बँकेत अर्ज करताना ही कागदपत्रे न विसरता जवळ ठेवा..\nमहात्मा बसवेश्वर यांच्या ९१२ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय\nकेवळ २१ शीख सैनिक विरुद्ध हजारो शत्रू : इतिहासातील सर्वोत्तम युद्धांपैकी एक\nविकृत मानसिकतेचा आणखी एक बळी : धाकड गर्ल जायरा वसीमचा फ्लाईटमध्ये विनयभंग\nसुला विनयार्डसच्या निर्यातीत वाढ, यादीत पोलंडचा समावेश\n३८८३ वेळा सापांचा दंश सहन करणारा आणि १०० पेक्षा जास्त किंग कोब्रा वाचविणारा अवलिया\nभारताची “पहिली महिला कमांडो ट्रेनर”, जिने तब्ब्ल २०,००० सैनिकांना प्रशिक्षण दिलंय\nभिडे गुरुजी, आम्ही “#डू” आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे\nतेजस एक्स्प्रेस: नथीपेक्षा मोती जड\nमुंबईमधील १० अशी ठिकाणे जी ‘त्या’ कारणासाठी कुप्रसिद्ध आहेत\nकुत्र्यांना खाऊ घालून भूतदया करणाऱ्या लोकांनी आवर्जून वाचावं असं काहीतरी\nमोदींचं कालचं भाषण : चलाखीने उत्तरं टाळण्याची यशस्वी खेळी\nभारताने परदेशात सामना जिंकला, आणि एका खेळाडूने कॅप्टन साहेबांची शॅम्पेनच फस्त केली\nसर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची ‘ही’ आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स\nकोलेस्टेरॉल वाढ आणि हृदयरोग दूर ठेवण्यासाठी १२ सहज सोप्या टिप्स\nतुम्हाला कल्पनाही नसलेले रेल्वेच्या हॉर्नचे ११ प्रकार आणि त्यांचे अर्थ\nविष्णूद्वेषामुळे पडलं भारतातील या ठिकाणाचं नाव\nईमेल टाईप करताना या टिप्स वापरा आणि अतिशय impressive ईमेल पाठवा \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/11/blog-post_435.html", "date_download": "2019-07-23T03:35:29Z", "digest": "sha1:WPBS7OMSPLR2WTKPFRQID5HGKNOGJDCT", "length": 6082, "nlines": 93, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "आरक्षण विधेयक, २०१८ विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nआरक्षण विधेयक, २०१८ विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर\nDGIPR ६:३९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांकरिता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक, 2018 आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रथम विधानसभेत आणि नंतर विधानपरिषदेत हे विधेयक मांडले. विधानसभेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधानपरिषदेत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हे विधेयक वाचून दाखविले. आवाजी मतदानाने हे विधेयक संमत करण्यात आले.\nविधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, सदस्य सर्वश्री अजित पवार, गणपतराव देशमुख यांनी पाठिंबा दर्शविला. तर, विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विधेयकाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सदस्य सर्वश्री भाई जगताप, ॲड. अनिल परब, जयंत पाटील, विनायक मेटे, जोगेंद्र कवाडे, पदुममंत्री महादेव जानकर यांनी पाठिंबा दर्शविला व मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.\nसर्व विरोधी पक्ष तसेच सभागृहाच्या सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आभार मानले.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अध���कार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/prithviraj-chanvan-didnt-wear-chappals-six-years-27387", "date_download": "2019-07-23T03:02:46Z", "digest": "sha1:BGLDVVDPJZGLVGSW43BQUOPBH77LFNTO", "length": 9306, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Prithviraj Chanvan Didn't wear Chappals for six years | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअन्‌ पृथ्वीराज चव्हाणांनी सहा वर्षे चप्पलच घातली नाही\nअन्‌ पृथ्वीराज चव्हाणांनी सहा वर्षे चप्पलच घातली नाही\nअन्‌ पृथ्वीराज चव्हाणांनी सहा वर्षे चप्पलच घातली नाही\nअन्‌ पृथ्वीराज चव्हाणांनी सहा वर्षे चप्पलच घातली नाही\nसोमवार, 13 ऑगस्ट 2018\nयेथील ज्योती स्टोअर्स संस्थेने 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमात त्यांना निमंत्रित केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी अनेक कौटुंबिक, व्यक्तीगत, राजकीय अन्‌ शालेय आठवणींना उजाळा दिला.\nनाशिक : खासदाराची मुलं असली की खुप चैनीत राहतात. असा कोणाचाही समज असतो. आजची स्थिती पाहिली तर त्यात फारसे गैर नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील खासदार होते. त्यावेळी शाळेत जातांना वर्गातली मुले अनवाणी असतात. म्हणुन पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच- सहा वर्षे चप्पलच घातली नाही. ते शाळेत अनवाणीच जात यावर कोणाचा विश्‍वास बसेल का मात्र बालपणीच्या या प्रेरणादायी आठवणींना त्यांनी स्वतःच उजाळा दिला आहे.\nयेथील ज्योती स्टोअर्स संस्थेने 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमात त्यांना निमंत्रित केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी अनेक कौटुंबिक, व्यक्तीगत, राजकीय अन्‌ शालेय आठवणींना उजाळा दिला.\n1962 मध्ये वडील आनंदराव हे कराड मतदारसंघाचे खासदार होते. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीला त्यांनी प्रवेश घेतला. शाळेच्या पहिल्या दिवशी आईने त्यांना अंघोळ घातली. मस्त बाबासुट घातला. पायात रेशमी बुट घातले. दप्तर घेऊन त्या शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडायला आल्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी मातीच्या भिंतीच्या त्या शाळेच्या वर्गात प्रवेश केला. त्यांनी प्रवेश करताच शिक्षकासह, सगळे विद्यार्थी 'हा कोण अन्‌ कुठून आलाय' अशा आश्‍चर्याने पाहात राहिले.\nवर्गातल्या एकाही मुलाकडे धड कपडेही नव्हते. एकाच्याही पायात पायताण (चप्पल) नव्हते. तो अनुभव घेऊन ते घरी गेले. मात्र, दुसऱ्या दिवसापासून त्यांनी चप्पल घालने सोडले. पुढे पाच, सहा वर्षे कराडमध्ये राहिले. तोपर्यंत त्यांनी कधीही चप्पल घातली नाही. अनवाणीच राहीले. ही आठवण चव्हाण यांनी स्वतः सांगितली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-07-23T03:42:04Z", "digest": "sha1:7S4RAJDHB4NBRQXQU5KYOQVFPFG4FEYD", "length": 6181, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रावस्ती जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nउत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा\nउत्तर प्रदेशच्या नकाशावरील स्थान\nहा लेख श्रावस्ती जिल्ह्याविषयी आहे. श्रावस्ती शहराविषयीचा लेख येथे आहे.\nश्रावस्ती जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र श्रावस्ती येथे आहे.\nअमरोहा • अमेठी • अलाहाबाद • अलीगढ • आंबेडकर नगर • आग्रा • आझमगढ • इटावा • उन्नाव • एटा • औरैया • कनौज • कानपूर देहात • कानपूर नगर • कासगंज • कुशीनगर • कौशांबी • गाझियाबाद • गाझीपूर • गोंडा • गोरखपूर • गौतम बुद्ध नगर • चंदौली • चित्रकूट • जलौन • जौनपूर • झांसी • देवरिया • पिलीभीत • प्रतापगढ • फतेहपूर • फरुखाबाद • फिरोझाबाद • फैझाबाद • बदायूं • बरेली • बलरामपूर • बलिया • बस्ती • बहराईच • बांदा • बागपत • बाराबंकी • बिजनोर • बुलंदशहर • मऊ • मथुरा • महाराजगंज • महोबा • मिर्झापूर • मुझफ्फरनगर • मेरठ • मैनपुरी • मोरादाबाद • रामपूर • रायबरेली • लखनौ • लखीमपूर खेरी • ललितपूर • वाराणसी • शामली • शाहजहानपूर • श्रावस्ती • संत कबीर नगर • संत रविदास नगर • संभल • सहारनपूर • सिद्धार्थनगर • सीतापूर • सुलतानपूर • सोनभद्र • हमीरपूर • हरदोई • हाथरस • हापुड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी ०८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/the-story-of-without-neck-chicken/", "date_download": "2019-07-23T03:12:25Z", "digest": "sha1:KJX6L4H4R4EUT2YIXYXCMUVMZOMTISTI", "length": 12692, "nlines": 86, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "धडापासून मस्तक वेगळं झाल्यावरही हा कोंबडा तब्बल १८ महिने जिवंत राहिला !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nधडापासून मस्तक वेगळं झाल्यावरही हा कोंबडा तब्बल १८ महिने जिवंत राहिला \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमस्तक धडापासून वेगळं झाल्यावर एखादा कोंबडा जिवंत राहू शकतो का हा प्रश्न विचारल्यावर तुम्ही म्हणालं मुर्खासारखे प्रश्न विचारू नका. असं होण शक्यचं नाही. पण जाऊ दे, यावर वाद नको घालूया. ही पुढची घटना वाचा आणि तुम्हीच ठरवा मस्तक धडापासून वेगळं झाल्यावर कोंबडा जिवंत राहू शकतो की नाही…\n१९४५ सालची ही घटना आहे. कोलाराडो मधील फ्रूटो या गावी लॉयल ओलेन्स हे आपली पत्नी क्लारा हिच्यासह आपल्या फार्म हाउसवर कोंबडे-कोंबड्या कापत होते. ४०-५० कोंबडे-कोंबड्या कापल्यानंतर त्यांना एक कोंबडा मस्तकाशिवाय धावताना दिसला.\nलॉयल ओलेन्स यांचा नातू ट्रोय वॉटर्स यांनी ही गोष्ट खरी आहे हे स्पष्ट करताना ती कहाणी पूर्ण कथन केली,\nआजोबांनी मस्तक नसलेला कोंबडा धावताना पाहिला. त्यांना हा प्रकार अजब वाटला. त्यांनी त्या कोंबड्याला एका बॉक्समध्ये बंद करून ठेवले, परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी बॉक्स उघडला, तेव्हा देखील त्यांना तो कोंबडा जिवंत असल्याचे आढळले. ते त्या कोंबड्याला घेऊन बाजारात गेले. तोवर ही घटना संपूर्ण भागात वाऱ्यासारखी पसरली होती. लोकांना या गोष्टीवर विश्वास बसतंच नव्हता. सर्वांनी या मस्तक नसलेल्या जिवंत कोंबड्याला बघायला एकच गर्दी केली. हळूहळू संपूर्ण कोलाराडोममधील प्रसारमाध्यमे ही बातमी जाणून घेण्यासाठी आजोबा लॉयल ओलेन्स यांच्या मागे पडली.\nहा मस्तक नसलेला कोंबडा जिवंत कसा राहू शकतो या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञ या कोंबड्याला घेऊन युटो विश्वविद्यालयामध्ये घेऊन गेले. या मस्तक नसलेल्या कोंबड्यावर खुद्द टाईम्स मासिकाने देखील विशेष लेख प्रकाशित केला होता. हा लेख लिहिणाऱ्या होप वेड या लेखकाने कोंबड्याला ‘मिरॅकल माईक’ असे नाव दिले होते. जवळपास १८ महिने जिवंत राहिल्यानंतर १९४७ मध्ये ‘मिरॅकल माईक’चा अखेर मूत्यू झाला.\nया १८ महिन्यांच्या काळात ‘मिरॅकल माईक’ अन्न कसे खात असेल हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आला असेल. या कोंबड्याला सिरींजच्या माध्यमातून लिक्विड फूड दिले जायचे, तसेच त्याला श्वास घेताना कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्याचा गळा वेळोवेळी साफ केला जायचा. पण त्याची काळजी घेणारे एक दिवस या गोष्टी करण्यास विसरले आणि दुसऱ्याच दिवशी ‘मिरॅकल माईक’ने अखेरचा श्वास घेतला. त्या गावात त्याच्या स्मरणार्थ एक पुतळाही उभारण्यात आला आहे.\nशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘मिरॅकल माईक’च्या मस्तकाचा ८० टक्के हिस्सा अगदी सुस्थितीत होता. त्यामुळेच तो १८ महिने जिवंत राहू शकला.\nअजूनही विश्वास बसत नसेल तर हा व्हिडियो तुम्ही पाहायलाचं हवा \nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← जळणारा पश्चिम बंगाल आणि आंधळी (\nएका ‘खोट्या’ मायकल जॅक्सनची गोष्ट \n फॅक्ट फाईंडिंग वेबसाईटचा गौप्यस्फोट\nडुप्लिकेट वस्तू बनवण्यात चिन्यांना कोणीही मात देऊ शकत नाही.. जाणून घ्या असं का\nधर्मातील चुका दाखवताना टीका कशी करावी\nमोदींची पं.प्र. पदाची उमेदवारी आणि फेसबुकी राजकीय पंडितांचं हास्यास्पद अज्ञान\nबियरप्रेमींना आश्चर्य वाटेल असं – बियर आणि स्त्रियांचं अज्ञात ऐतिहासिक “नातं”…\nमार्शल आर्ट्सची खरी सुरुवात या अस्सल भारतीय कलेपासून झाली \nतामिळनाडूच्या राजकीय पटलावरील खुर्चीचा खेळ समजून घ्या\n या ८ गोष्टी लक्षात ठेवल्या तर ट्रिप फुल ऑन एन्जॉय कराल\nएका शापित राजपुत्राची गोष्ट\nपारशी लोकांच्या सामूहिक श्रीमंतीचं एक महत्वपूर्ण कारण – अफू \nजळणारा पश्चिम बंगाल आणि आंधळी (\nगुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट मधील कर्मचाऱ्यांचा “उठाव” देतोय टेक इंडस्ट्रीला वेगळं वळण\nदेवभक्तपण सांभाळणे म्हणजे सुखाचा सोहोळा भोगणे : जाऊ तुकोबांच्या गावा (५०)\nबेन स्टोक्स म्हणतोय, “केन, मला माफ कर..”\nक्रिकेटचे हे ७ नियम पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये लागू केले जाणार आहेत..\nकहाणी भारताच्या पहिल्या वहिल्या सुपर कम्प्यूटरची\nअखंड अस्वस्थ महाराष्ट्र : अविनाश धर्माधिकारींची विचारात टाकणारी पोस्ट\nविविध देशांच्या चलनी नोटांनी केलेले हे अनोखे विक्रम वाचून थक्क व्हाल\n३१ ऑस्कर नामांकने आणि ६ ऑस्कर पुरस्कारांचा पडद्यामागचा अस्सल मुंबईकर चेहरा\nविमान प्रवासातल्या या महत्वाच्या गोष्टी विमान कंपनीने तुमच्यापासून लपवून ठेवल्या आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/kokan/ratnagiri-news-vinay-natu-interested-konkan-padvidhar-115578", "date_download": "2019-07-23T02:38:41Z", "digest": "sha1:6IKXPRKBTXTDRR3CH4SUKRN4WPLJOIXF", "length": 5931, "nlines": 43, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Ratnagiri News Vinay Natu interested from Konkan Padvidhar विनय नातू कोकण पदवीधर मतदारसंघातून लढणार | eSakal", "raw_content": "\nविनय नातू कोकण पदवीधर मतदारसंघातून लढणार\nसकाळ वृत्तसेवा | शुक्रवार, 11 मे 2018\nचिपळूण - विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी भाजपने उमेदवार दिला नसला तरी कोकण पदवीधर मतदारसंघातून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेनेसमोर विनय नातूंच्या रूपाने भाजप आव्हान उभे करण्याची शक्‍यता आहे.\nहा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपचाच बालेकिल्ला आहे परंतु राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत भाजपची मक्तेदारी मोडून काढली होती. मात्र, भाजप पुन्हा या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जूनमध्ये होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.\nबिबट्याच्या कातड्याच्या तस्करीचा तपास मुळापर्यंत नाहीच\nचिपळूण - सर्पविष, खवले मांजर, बिबट्याची कातडी, कासव या वन्यप्राण्यांची तस्करी करणारे तस्कर चिपळुणात रंगेहाथ आढळून आले; पण त्यांचे पुढे काय झाले, तसेच...\nनिवृत्त पोलिसाच्या मुलाचा घरातील दागिण्यावर डल्ला\nरत्नागिरी - निवृत्त पोलिसाच्या मुलानेच घरातील 2 लाख 68 हजार 500 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. त्या ठिकाणी नकली दागिने ठेवले. याबाबत...\nपाटबंधारेचे कोयना, देवरूख कार्यालय बंद करण्याचा निर्णय\nचिपळूण - कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील देवरूख आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील कोयनानगर येथील कार्यालय बंद करण्य���चा...\nRatnagiri Dam Mishap : छोटीचा मृतदेह मिळाला नाही ही खंत\nचिपळूण - कोकणातील दऱ्या - खोऱ्यांमधील धरण क्षेत्रात शोधमोहिमेत येणाऱ्या अनंत अडचणी भेंदवाडीत संपर्क यंत्रणेचा अभाव, नदी प्रवाहात कोठूनही अचानक लोंढा...\nRatnagiri Dam Mishap : ‘सिद्धिविनायक’तर्फे पाच कोटींची मदत\nचिपळूण - तिवरे दुर्घटनेतील बाधित ५६ कुटुंबीयांना सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे घरे बांधून दिली जाणार आहेत. त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी...\nचिपळूण - भोस्ते घाटातील भरावही वाहून गेला आहे. (मुझफ्फर खान : सकाळ छायाचित्रसेवा)\nबोरजला महामार्ग चौपदरीकरणाचा भाग खचला\nचिपळूण - मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तयार झालेला नवीन रस्ता बोरज येथे ठिकठिकाणी खचला आहे. भोस्ते घाटातील मातीचा भराव वाहून गेला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-23T03:03:09Z", "digest": "sha1:AZDUI22YJJSFR3B6SY2DRNK3NIGETKD7", "length": 5207, "nlines": 63, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "निवडणूक आयोगा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - निवडणूक आयोगा\nनिवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करा- उद्धव ठाकरे\nमुंबई: निवडणूक यंत्रणा भ्रष्ट असून निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच निवडणूक आयुक्त पदासाठी...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा\nमुंबई- राज्याचे मुख्यमंत्री ऑडिओ क्लीपमध्ये सरळसरळ धमक्या देत आहेत. ते विरोधकांवर हल्ले करण्याची चितावणीखोर भाषा वापरत आहेत त्यामुळे त्यांच्यावर ५०६ अंतर्गत...\nनिवडणूक आयोगाने इथून पुढच्या सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात- जयंत पाटील\nमुंबई – ईव्हीएमवर लोकांचा विश्वास नाही. ईव्हीएम मॅनेज केले जावू शकत�� हे या देशातील अनेक मोठे मान्यवर लोकं बोलत आहेत.त्यामुळे ईव्हीएमचा निवडणूक आयोगाने हा...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9C/", "date_download": "2019-07-23T03:03:33Z", "digest": "sha1:PYF2DGYEACK5KSOGVP5ZDID33K4TTI2N", "length": 3801, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंजाब चेन्नई सुपर किंग्ज Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - पंजाब चेन्नई सुपर किंग्ज\nप्रीती झिंटा विनयभंग प्रकरणी वाडियांविरोधात आरोपपत्र दाखल\nमुंबई : पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान आयपीएल सामना सुरु असताना वाडिया यांनी विनयभंग केला आणि शिवीगाळ तसेच आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार बॉलीवूड...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra/congress-mla-advocate-ramhari-rupnawar-political-statement-111676", "date_download": "2019-07-23T02:41:35Z", "digest": "sha1:IDZVCCPDBL3KRDM42H7ONJDSRPMUW2UF", "length": 5171, "nlines": 51, "source_domain": "amp.esakal.com", "title": "congress mla advocate ramhari rupnawar political statement 'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे' | eSakal", "raw_content": "\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nविजयकुमार सोनवणे | सोमवार, 23 एप्रिल 2018\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट\nसोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त ताणू नका, अशी भविष्यवाणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार अॅड. रामहरी रूपनवर यांनी केला.\nकाँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुण्यातून अर्ज\nलोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अध्यक्षपद सोडले आहे. तेव्हापासून काँग्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला असून त्यांच्या जागी...\nकाँग्रेसच्या अवस्थेवर दानवेंचा विनोदी किस्सा… मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना\nमुंबई : रावसाहेब दानवे आपल्या ग्रामीण भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. भाषणात अधून-मधून विनोदी किस्से सांगत असतात. त्यांच्या बोलण्याने...\n...तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या 10 च्या आत येईल: पाटील\nमुंबई : 288 जागांवर भाजपच्या जागा येतील अशी तयारी करा. आपल्या सहयोगी पक्षांना यामुळे मदतच होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळे लढले तर...\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nनवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सलग तीन वेळेस भूषविण्याचा विक्रम केलेल्या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित (वय 81) यांचे आज दुपारी येथील...\nकर्नाटकी सौदा... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातील सत्तानाट्यानं मती गुंग करणारी अनेक वळणं घेतली आहेत. ते सुरू झालं तेव्हाच मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार धोक्‍यात आल्याचं...\nखासदार कोल्हेंनी केली आदित्य ठाकरेंवर टीका, म्हणाले...\nबारामती : शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 'जन आशीर्वाद यात्रा' काढत आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicelebs.com/ek-tappa-out-ankush-chaudhari-special/", "date_download": "2019-07-23T03:15:29Z", "digest": "sha1:H6UMLUZWM77CGIR5YFR4V3TTUHQBXTBJ", "length": 6723, "nlines": 128, "source_domain": "marathicelebs.com", "title": "‘एक टप्पा आऊट’च्या सेटवर अंकुश चौधरीची खास हजेरी - MarathiCelebs.com", "raw_content": "\nHome Entertainment ‘एक टप्पा आऊट’च्या सेटवर अंकुश चौधरीची खास हजेरी\n‘एक टप्पा आऊट’च्या सेटवर अंकुश चौधरीची खास हजेरी\n‘एक टप्पा आऊट’च्या सेटवर अंकुश चौधरीची खास हजेरी\n“अंकुशला पाहून भरत जाधवचे डोळे पाणावले”\n‘स्टार प्रवाह’वरील ‘एक टप्पा आऊट’च्या 13 जुलैच्या एपिसोडमध्ये हजेरी लावणार आहे सर्वांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी. या कार्यक्रमात जजची धुरा सांभाळणाऱ्या भरत जाधवला खास सरप्राईज देण्यासाठी अंकुशने या मंचावर हजेरी लावली. अंकुश आणि भरत जाधवची अगदी जुनी मैत्री… लालबाग-परळमध्ये या दोघांचंही बालपण गेलं. गल्लीबोळातल्या छोट्या मोठ्या एकांकिकांपासून ते अगदी सिनेमापर्यंतचा प्रवास दोघांनी एकत्रच केला. दोघांमधली मैत्री अधिक घट्ट होत गेली. या प्रवासात अनेक चांगल्या वाईट आठवणी आहेत. ‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर अंकुश आला आणि या आठवणींना उजाळा मिळाला. आठवणीतले किस्से सांगताना भरतलाही अश्रु आवरले नाहीत. दोस्त असावा तर असा… अंकुशच्या हजेरीने सेटवर जल्लोषाचं वातावरण होतं.\nभरत जाधव यांचं मोरुची मावशी नाटकही सध्या तुफान गाजतंय. अंकुशने फर्माईश केल्यानंतर भरतने या नाटकातल्या सुप्रसिद्ध टांग टिंग टिंगावर ताल धरुन एपिसोडची रंगत आणखी वाढवली. ‘एक टप्पा आऊट’च्या स्पर्धकांसाठी हा अविस्मरणीय अनुभव ठरला. तेव्हा अंकुश आणि भरतच्या मैत्रीचे असंख्य किस्से अनुभवण्याची संधी अजिबात दवडू नका. नक्की पाहा ‘एक टप्पा आऊट’चा विशेष भाग 13 जुलैला रात्री 8 वाजता फक्त स्टार प्रवाह वर.\n‘एक टप्पा आऊट’च्या सेटवर अंकुश चौधरीची खास हजेरी\n‘एक टप्पा आऊट’च्या सेटवर अंकुश चौधरीची खास हजेरी\nPrevious articleशिवा आणि सिद्धी पांडुरंगाच्या गजरात तल्लीन \nNext articleबिग बॉस मराठी सिझन २ – WEEKEND चा डाव महेश मांजरेकरांसोबत \n‘स्टार प्रवाह’वरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या टीमने पूर्ण केले १०० भाग\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nपरदेशात प्रथमच होणार विठुनामाचा गजर \nशिवा आणि सिद्धी पांडुरंगाच्या गजरात तल्लीन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A4", "date_download": "2019-07-23T03:37:50Z", "digest": "sha1:HUMS7LP5O46NQV5ZFRKERFLM66CMIDTQ", "length": 3568, "nlines": 64, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वर्ग:साहित्यिक-त - विकिस्रोत", "raw_content": "\nएकूण ४ पैकी खालील ४ पान�� या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१२ रोजी २३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-modapalpada-taloda-by-name-chetan-ingale-news/", "date_download": "2019-07-23T02:43:02Z", "digest": "sha1:JO36UM4AG5J276P27R76KCUB64NPROGO", "length": 18202, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "व्हॉटस् अ‍ॅप गृपवर निवडणुकीच्याच चर्चा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nव्हॉटस् अ‍ॅप गृपवर निवडणुकीच्या��� चर्चा\nमोदलपाडा, ता.तळोदा- लोकसभा निवडणुकीमुळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वर नेहमीचे मॅसेजेस बंद होऊन केवळ निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे. यातून राजकीय टिका टिप्पणी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. अनावश्यक व त्याच्या त्या मॅसेजचा सतत मारा होत असल्यामुळे अनेक जण व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मधून लेफ्ट होतांना दिसत येत आहेत.\nनंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी 10 मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर प्रशासनाने प्रमुख रस्त्यावरील होर्डींग, बॅनर्स, झेंडे, जे इतर साहित्य काढण्याची कारवाई केली. मात्र व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर आयोगाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे कार्यकर्त्यांकडून प्रचारासाठी उपयोग केला जात असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्येही हे मॅसेजेस दिसून येत आहे.\nत्यामुळे वापरकर्त्याची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. सामाजिक विषयांना किंवा ठराविक विषयांना वाहिलेल्या ग्रुपवरदेखील निवडणुकीच्या संदर्भातील पोस्ट येण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्वच ग्रुपमध्ये राजकीय पोस्टचा अतिरेक दिसून येत असून या मॅसेजेसमुळे आता लोकांचा बराच वेळही खर्च होताना दिसून येत आहे. तेच ते संदेश पाहण्यापेक्षा अनेक जण ग्रुपमधून बाहेर पडण्यातच धन्यता मानताना दिसत आहेत.\nतर काही कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय ग्रुप तयार केले असून त्यावर केवळ राजकीय चर्चा झडतांना दिसत आहेत. टिकाटिप्पणी करणारे संदेशही मोठ्याप्रमाणात व्हायरल केले जात आहे. काही ग्रुपवर कार्यकर्त्यांमध्येच प्रश्न उत्तरे टिका टिपण्णी केली जात असल्याचे चित्र आहे. सततच्या व त्याच त्या मॅसेजमुळे मोबाईलची मेमरी होऊन त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्यामुळे अनेक जण वैतागून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडत आहेत.\nमतदान यंत्र सेटींग-सिलिंग कामास सुरुवात\nसमावेशक शिक्षणातून दिव्यांग विद्यार्थ्यांचा वाढला टक्का\nअक्कलकुवा तालुक्यातील 9 जि.प. शाळा अनेक दिवसांपासून बंद\nअष्टपैलू कबड्डी खेळाडू घडलो\nराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल अन् नोकरी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n…तर व्हॉटसअ‍ॅप भारतातून होईल हद्दपार\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, टेक्नोदूत, देश विदेश, म��ख्य बातम्या\n‘वेलेन्टाइन डे’ च्या मुहूर्तावर रुपाली भोसलेची ‘व्हूज नेक्स्ट’\nFeatured, आवर्जून वाचाच, हिट-चाट\nPhoto Gallary : अद्भूत… अविस्मरणीय स्वप्नपूर्ती सोहळा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या, राजकीय\nराष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकरांच्या गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nसमावेशक शिक्षणातून दिव्यांग विद्यार्थ्यांचा वाढला टक्का\nअक्कलकुवा तालुक्यातील 9 जि.प. शाळा अनेक दिवसांपासून बंद\nअष्टपैलू कबड्डी खेळाडू घडलो\nराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल अन् नोकरी\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A5/", "date_download": "2019-07-23T03:10:55Z", "digest": "sha1:WVYFNEHENOIPITYK33PJT3D7YECJ6QXH", "length": 3809, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भिवंडी जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - भिवंडी जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे\nभाजप सरकार पाकिस्तानला शिव्या घालते, मग त्यांचा कांदा कसा चालतो \nभिंवडी : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी रोज रडत आहे, भाव नसल्यामुळे कांदा रस्त्यावर फेकतोय आणि सरकार पाकिस्तानमधून कांदा आणत आहे. ऐनवेळी सरकार पाकिस्तानला...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-23T03:44:10Z", "digest": "sha1:AY5ZKGGWYZOVVUR2VTGXGEJLM3VZIJPC", "length": 3771, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मेरा भाजप मेरा परिवार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - मेरा भाजप मेरा परिवार\nनरेंद्र मोदी सरकारचे काम कार्यकर्त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवावे – पंकजा मुंडे\nमुंबई : काही लोकांचे परिवार म्हणजे पार्टी असते, पण भाजपाची पार्टी म्हणजे परिवार आहे आणि हेच भाजपाचे वेगळेपण आहे, असे सांगत ‘मेरा परिवार भाजपा परिवार’ या...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-23T03:05:40Z", "digest": "sha1:WEKW23HCUGNO7WJAFPYPAFNUT2V5N37J", "length": 4854, "nlines": 63, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "व्यायाम Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nधक्कादायक : प्रोटीन पावडरमध्ये होतोय स्टेरॉईड संप्रेरकाचा बेकायदा वापर\nटीम महाराष्ट्र देशा- व्यायामशाळेतून ताकद वाढीसाठी दिल्या जाणाऱ्या प्रोटीन पावडरमध्ये स्टेरॉईड या तात्पुरत्या उत्तेजना देणाऱ्या संप्रेरकाचा बेकायदा वापर होत...\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी – कारणे आणि उपाय\nपाठदुखी आकारणेणि मानदुखी हल्ली या आजाराचे प्रमाण खूप वाढले आहे. बदलती जीवनशैली हे यामागचे मूळ कारण आहे. आजचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. रात्री उशीरा जेवणे...\nआला पावसाळा, आरोग्य सांभाळा\nटीम महाराष्ट्र देशा : पावसाळा या ऋतूची सगळेचं वाट बघत असतात. सगळीकडे अगदी प्रसन्न वातावरण असते.पाने-फुले बहरली असता. सगळ्यांना अगदी हवाहवासा वाटणारा, अनेक...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/life-story-of-scientist-stephen-hawking/", "date_download": "2019-07-23T03:14:45Z", "digest": "sha1:CDOTZ43DVTXWKLLQ2ESDDZCRDCF35MFS", "length": 27258, "nlines": 148, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मृत्यूला तब्बल ५५ वर्ष हुलकावणी देणाऱ्या एका महान शास्त्रज्ञाचा थक्क करणारा जीवनप्रवास", "raw_content": "\nयाला जीवन ऐ��े नाव\nमृत्यूला तब्बल ५५ वर्ष हुलकावणी देणाऱ्या एका महान शास्त्रज्ञाचा थक्क करणारा जीवनप्रवास\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\n“तुमचं आयुष्य केवळ दोन वर्ष उरलं आहे,” असं त्यांना डॉक्टरांनी म्हटलं त्यावेळी त्यांचं वय होतं २१ वर्षं. पण याच मृत्यूला ५५ वर्षे त्यांनी झुलवत ठेवलं. अनेकदा त्यांच्यात सलामी झडली. मृत्यूला त्यांनी हरवलं देखील पण अखेर त्यालाही त्यांनी आज अकस्मात कवेत घेतले.\nमहान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हातातून पारा निसटावा इतक्या अलगदपणे निवर्तले.\n८ जानेवारी १९४२ ला इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डमध्ये स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जीवशास्त्राचे संशोधक तर आई वैद्यकीय संशोधन सचिव. संशोधनाचं बाळकडू त्यांना आपल्या आई-बाबांकडून मिळालं.\nअगदी बालपणापासूनच त्यांना गणित आणि विज्ञानाची आवड. विश्वाच्या निर्मितीचं गूढ काय आहे हे समजून घेण्यासाठी गणित आणि विज्ञानाची मदत होते, म्हणून ते या विषयांकडे वळले.\nऑक्सफर्ड विद्यापीठामधून भौतिकशास्त्रात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर ते केंब्रिजमध्ये पीएचडीसाठी गेले. याच ठिकाणी त्यांची ओळख आपली भावी पत्नी जेन यांच्याशी झाली. जेन या आधुनिक भाषाविज्ञानाच्या विद्यार्थिनी होत्या. न्यू इअर पार्टीमध्ये त्यांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झालं.\nपुढे जाऊन त्यांना मोटार न्यूरॉन डिसीज आहे हे कळलं. या आजारामुळे हळुहळू आपलं शरीर पक्षाघातानं ग्रस्त होईल असं त्यांना समजलं. या आजारामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते.\nआधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला या असाध्य रोगाशी झगडतांना पाहून स्टीफन यांनाही आशेचे किरण दिसू लागले.\nहॉकिंग यांची प्रकृती ढासळण्यापूर्वी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नावेळी हॉकिंग यांना हातात काठी घेऊन चालावं लागलं होतं.\nमोटार न्यूरॉन डिसीजनं त्यांच्या शरीरावर ताबा मिळवला होता, पण त्यांचं मन त्यांच्या पूर्ण नियंत्रणात होतं. आपल्या शारीरिक मर्यादांवर विजय मिळवून ते पुढं चालत राहिले. हातांमधली शक्ती जशी क्षीण होऊ ल���गली तसं ते किचकट गणितं आपल्या मनातच सोडवू लागले. गणिताची प्रमेयं ते आपल्या मनातच रचत असत.\nत्यांच्या या सवयीमुळेच स्टीफन हॉकिंग यांनी संशोधन क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी केली असं त्यांचे सहकारी सांगतात. आपल्या कमकुवत स्थानांनाच त्यांनी आपल्या शक्तिस्थानांमध्ये परावर्तित केलं.\nविश्वाची निर्मिती ही बिग बॅंगपासून झाली आहे असा सिद्धांत १९४० मध्ये मांडण्यात आला होता. पण या सिद्धांताला सर्वांनी मान्य केलं नव्हतं. स्टीफन हॉकिंग आणि त्यांचे सहकारी रॉजर पेनरोज यांनी यावर अभ्यास केला. विश्वाच्या निर्मितीला सुरुवात बिग बॅंगपासून सुरुवात झाली असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर विज्ञान क्षेत्रातल्या अनेकांनी बिग बॅंग थेअरीला मान्यता दिली.\nत्यांना असं जाणवलं की, कृष्णविवराचा जर आपण अधिक अभ्यास केला तर आपल्याला अनेक रहस्यांचा शोध लावता येईल.\nक्वांटम मेकॅनिक्स आणि सापेक्षतावाद एकाच सिद्धांतामध्ये कसा मांडता येईल या दिशेनं त्यांनी विचार सुरू केला. विज्ञानातील दोन वेगवेगळे सिद्धांत एकत्र करणं हे महाकठिण काम होतं. पण त्यांनी ते नेटानं सुरू ठेवलं. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी सांगितलं की कृष्णविवरं चमकू शकतात. या सिद्धांताला हॉकिंग रेडिएशन म्हटलं जातं.\nवयाच्या ३५ व्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात लुकाशियन प्रोफेसर बनले. हे पद अत्यंत प्रतिष्ठेचं समजलं जातं. न्यूटन देखील लुकाशियन प्रोफेसर होते.\nएव्हाना हॉकिंग यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळवली होती, पण त्यांची प्रकृती खूप खालवत चालली होती. हालचाल करण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक व्हीलचेअरचा वापर सुरू केला. वयाच्या ४३ व्या वर्षी त्यांना न्यूमोनिया झाला. हॉकिंग यांना जिनेव्हातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही तुमचा आवाज गमवाल याची कल्पना डॉक्टरांनी त्यांनी दिली.\nपण त्यांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीनं ते अत्यावश्यक होतं. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना आपला आवाज गमवावा लागला. त्यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एक खास उपकरण तयार केलं. संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले होते. त्याआधारे ते बोलूही लागले.\n१९८८ साली हॉकिंग यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम (काळाचा संक्षिप्त इतिहास) हे पुस्तक लिहिलं. आपण केलेल्या अभ्यासाचा उपयोग सामान्य वाचकाला व्हावा असं वाटून त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं.\nविज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये ‘ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम’ची गणना होते. जेन आणि स्टीफन यांना तीन मुलं झाली. २५ वर्षं संसार केल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हॉकिंग यांनी त्यांची नर्स एलियन मेसनसोबत लग्न केलं. त्यांचं लग्न ११ वर्षं टिकलं त्यानंतर ते वेगळे झाले.\n१९९९ मध्ये स्टीफन हॉकिंग यांचं नाव घराघरात पोहोचलं. याचं कारण म्हणजे एका प्रसिद्ध अॅनिमेशन सीरिजमध्ये त्यांचं पात्र दाखवण्यात आलं होतं.\nगंमत म्हणजे आपल्यावर आधारित असलेलं हे पात्र हॉकिंग यांना खूप आवडलं. त्यानंतर त्यांच्यावर आलेल्या ‘स्टीफन हॉकिंग्स युनिव्हर्स’मुळे ते आणखी लोकप्रिय झाले. सामान्य वाचकांसाठी त्यांनी खूप पुस्तकं लिहिली. २००९ मध्ये स्टीफन हॉकिंग यांना लुकाशियस प्रोफेसरच्या पदावरुन निवृत्त व्हावं लागलं. त्यावेळी ते ६७ वर्षांचे होते.\nपण यापुढे देखील आपण काम करत राहू असं ते म्हणाले. केंब्रिजमध्येच ते दुसऱ्या पदावर रुजू झाले. संशोधन आणि अध्यापनाचं कार्य ते अखेरपर्यंत करत होते.\nदरम्यान हॉकिंग यांनी थेअरी ऑफ एव्हरीथिंग वर आपलं काम सुरूचं ठेवलं. आपल्या ‘द ग्रॅंड डिजाइन’ या पुस्तकात त्यांनी म्हटलं होतं,\n“फक्त एकच विश्व नसून अशी अनेक विश्व असू शकतात. त्यामुळे या विश्वाचं गूढ उकलण्यासाठी केवळ एकच ‘थेअरी ऑफ एव्हरीथिंग’ लागू होईल असं म्हणता येणार नाही.” म्हणजे गेली तीन दशकं त्यांनी थेअरी ऑफ एव्हरीथिंगवर काम केलं, पण आयुष्याच्या उत्तरार्धात ते म्हणाले, ‘अशी एकच थेअरी सापडणं हे कठीण काम आहे.’\n२०१४ मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित ‘थेअरी ऑफ एव्हरीथिंग’ हा चित्रपट आला. त्यांची पहिली पत्नी जेन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्यावर पुस्तक लिहिलं होतं, त्यावर या चित्रपटाची पटकथा आधारित होती. केंब्रिज विद्यापीठानं त्यांचा शोधनिबंध विद्यापीठाच्या वेबसाइटवर सर्वांसाठी जेंव्हा खुला केला तेंव्हा तो शोधनिबंध तब्बल २० लाख ���णांनी पाहिला. यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेची आपल्याला कल्पना येऊ शकते.\nआपल्या दुर्धर आजारांवर मात करणारे स्टीफन हॉकिंग अत्यंत आनंदी राहत.\nएकदा एका पत्रकाराने त्यांना यावर विचारलं तेंव्हा त्यांनी मी आयुष्याचा आस्वाद घेतो असं उत्तर दिलं. माझ्या आवडी निवडी आणि जगण्याच्या व्याख्या मला आनंदी ठेवतात अशी पुस्ती त्यांनी जोडली.\nपत्रकाराने पुन्हा पृच्छा केली – ‘आपण एक महान भौतिकशास्त्रज्ञ म्हणून विश्वविख्यात आहात मग तुमच्या अशा कोणत्या आवडी निवडी आहेत की ते ऐकताच लोक हैराण होतील \n‘मला सर्व शैलीतलं संगीत आवडतं. पॉप, क्लासिकल, ऑपेरा सगळं ऐकतो मी इतकंच नव्हे तर माझा मुलगा टिम याच्या सोबत फॉर्म्युला वन कारच्या रेसिंगची मजाही मी घेतो.’ हॉकिंगनी दिलेलं उत्तर ऐकून पत्रकार तोंडात बोटं घालायचा राहिला होता \nलोकांसाठी काही संदेश द्याल का असं विचारलं की ते म्हणायचे,\n‘अधिक महत्वाचीच कामं करण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत.’\n‘माझ्याकडं इतकं काही आहे की ज्यावर मला काम करायचे आहे, त्यामुळे वेळ वाया घालवण्याविषयी मला चीड आहे.’\n‘तुम्हाला आयुष्य कितीही कठीण वाटलं तरी तुम्ही नेहमी काही न काही करू शकता आणि सफल होऊ शकता.’\n‘तुम्ही जर नेहमी संताप आणि तक्रारी करत राहिलात तर लोकांसाठी तुमच्याकडे वेळ राहणार नाही.’\n‘जे लोक म्हणतात की, ‘सगळं काही नियतीनं आधीच निश्चित केलेलं असतं आणि ते बदलण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही’ ते लोक देखील सडक ओलांडताना दोन्ही बाजूस पाहतात \n‘मी मृत्यूला घाबरत नाही पण मला मृत्यूची घाईही नाही. त्याची उकल करण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे.’\nहॉकिंग यांची ही प्रसिद्ध अवतरणे खूप काही सांगतात.\nत्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. एका संघर्षमय विज्ञानपर्वाची अखेर झाली असली तरी त्यांचे जीवन अनंत काळासाठी जगाला प्रेरणादायी ठरेल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← लेनिनचा पुतळा आणि “झुंडीतले सुशिक्षित अशिक्षित” : भाऊ तोरसेकर\nकाहीच “फार खास” नसूनही अत्यंत मनोरंजक : सोनू के टीटू की स्वीटी →\n5 thoughts on “मृत्यूला तब्बल ५५ वर्ष हुलकावणी देणाऱ्या एका महान शास्त्रज्ञाचा थक्क करणारा जीवनप्रवास”\nया भूतलावर स्टीफ्फन सर परत एकदा व्हावेत.. हीच इच्छा..\nएका संघर्षमय विज्ञानपव्राची अखेर झाली असली तरी त्यांचे अनंत काळासाठी जगाला प्रेनादायी ठरेल\nभारताचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना मैदानावर थेट भिडतात तेव्हा… : वाचा ५ गाजलेले किस्से\nसोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या ह्या ‘रहस्यमयी जलपरी’च्या व्हिडिओ मागील सत्य आहे तरी काय\nफोन कॅमेऱ्यावर धूळ जमलीये ह्या ६ क्लृप्ती वापरून स्वच्छ करा लेन्स\nहे १० डायलॉग्ज तुम्हाला फार आवडले होते – पण हे खरं तर अत्यंत अर्थहीन आहेत\nएका वेगळ्या विकेंड पर्यटनाचा अनुभव : आकाशदर्शन\nसर्वत्र चर्चेत असणारं “बिटकॉइन” हे डिजिटल चलन आहे तरी काय\nअंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ ‘मिथके’ आहेत\n“क्राईम मास्टर गोगो” मागचा मेहनती, गुणी – शक्ती कपूर\nसुटी एन्जॉय करण्याचा, फारसा माहिती नसलेला हा अनोखा पर्याय नक्की आजमावून बघा\n“खून केलेल्या लोकांचं बर्गर” विकणाऱ्या माणसाची अंगावर काटा आणणारी सत्यकथा…\nफोटो काढताना बोलल्या जाणारे “Say Cheese” नेमके आले कुठून, जाणून घ्या\nभारताचे पहिले (असहिष्णु) पंतप्रधान: जेव्हा कवीला तुरुंगात डांबतात\n“कॉम्प्युटर बाबा” ला मंत्रिपद प्राधान्य कशाला – हिंदुत्ववाद की राष्ट्रहित\nप्राचीन काळी नाणी सोनं – चांदीचीच का असायची\nपिरॅमिडच्या बांधकामामागचं गूढ उलगडलंय…\nखराब फॉर्म सुधारण्यासाठी सचिनला एका वेटरने दिला होता सल्ला\nपाऊस चालू झाल्यावर तुमचा ‘डिजिटल सेट टॉप बॉक्स’ अचानक बंद का पडतो\nगुन्हेगार पकडण्यात तरबेज असणारे दिल्ली पोलिसांचे पाच खास “स्टार कॅचर्स”\nNIKE च्या Just Do It ह्या टॅगलाईन मागे दडली आहे एका हत्याकांडाची कथा\nभारताने चीन सारखं “एक मूल” धोरण राबवावं असं वाटतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D-2/", "date_download": "2019-07-23T03:24:29Z", "digest": "sha1:UKIK6KUDEI7XNY6AWX7YPTGYV6VCAJGU", "length": 12454, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आमिर खानच्या “महाभारत’मध्ये प्रभासची एंट्री | Dainik Prabhat", "raw_content": "\nआमिर खानच्या “महाभारत’मध्ये प्रभासची एंट्री\nआमिर खानने त्याच्या महत्त्वाकांक्षी “महाभारत’ प्रोजेक्‍टची घोषणा केली तेव्हापासूनच त्याच्या या सिनेमाबाबत खूप उत्सुकता निर्माण झाली होती. हळूहळू त्याची या सिनेमासाठी कलाकारांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे. एकाच सिनेमामध्ये महाभारताच्या पूर्ण कथेचा आवाका येणार नाही, हे लक्षात आल्यावर आमिरने तीन स्वतंत्र सिनेमांद्वारे महाभारत करायचे ठरवले आहे. आता मिळालेल्या ताज्या बातमीनुसार त्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्‍टमध्ये प्रभासची निवड निश्‍चित झाली आहे. “बाहुबली’मधील प्रभासचा अभिनय आणि अॅक्‍शन स्कील बघून आमिर खूप प्रभावित झाला आहे. महाभारतात प्रभासला कोणता रोल द्यायचा, हे अद्याप निश्‍चित झाले नसावे. मात्र, कदाचित प्रभासला अर्जुनाचा रोल दिला जाण्याची शक्‍यताच जास्त आहे. प्रभासला या प्रोजेक्‍टमध्ये घ्यायचे असे मात्र आमिरने ठरवले आहे. त्यासाठी प्रभासला विचारणाही झाल्याचे समजते आहे.\nया अतिशय महत्त्वाच्या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आमिरने एस. एस. राजामौली यांच्यावर सोपवायची असे ठरवले आहे. बिग बजेट सिनेमांची हाताळणी राजामौली खूप चांगल्या प्रकारे करू शकतात, असा अनुभव आहे. स्वतः राजामौलीही “महाभारत’ करण्याचा विचार बऱ्याच काळापासून करत होते. स्वतः आमिरला या महाभारतात कर्ण किंवा श्रीकृष्णाचा रोल करण्याची इच्छा आहे. त्याची कष्ट घेण्याची तयारी पाहता तो स्वतः कृष्णाचा रोल घेईल हीच शक्‍यता जास्त आहे. तसे झाले तर त्याला तिन्ही भागांमध्ये काम करण्याची संधी मिळेल.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया सिनेमाशी संबंधित आणखी एक महत्त्वाची डेव्हलपमेंट म्हणजे द्रौपदीच्या रोलसाठी दीपिका पदुकोणची निवड जवळपास निश्‍चित झाली आहे. “पद्‌मावत’मध्ये दीपिकाने केलेला अभिनय पाहता पिरीएड फिल्मसाठी तिची निवड अगदी योग्य असेल. सुमारे हजार कोटी रुपये खर्चाच्या या बिगबजेटची जबाबदारी रिलायन्स एन्टरटेनमेंटने उचलली असल्याचे समजते आहे. आमिरच्या हातातील सध्याच्या सिनेमांचे शुटिंग पूर्ण झाले की तो या “महाभारत’च्या निर्मितीच्या कामाला सुरुवात करण्याची शक्‍यता आहे. साधारण वर्षभराच्या आत संपूर्ण जुळवाजुळव पूर्ण होईल आणि “महाभारत’ची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे.\nअभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांचा तुरुंगवास\nमोदींच्या ’माॅं की रसोई’त आशा भोसले\n‘तुला पाहते रे’नंतर गायत्री दातार करणार रंगभूमीवर पदार्पण\n‘धोनीचा वाढदिवस सार्व���निक सुट्टी म्हणून घोषित करावा’\nतुला फक्‍त दिवाळीत अस्थमा होतो का \nबिहार-राजस्थान नंतर आता ‘या’ राज्यातदेखील ‘सुपर30’ करमुक्त\nशिवानी बोरकर ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमोबाईल चोरट्याला धाकड गर्ल नेहाने शिकवली अद्दल\nगॅस्ट्रोसदृश रुग्णांची संख्या वाढण्याची भीती\nशिक्षक बॅंक कर्मचारी भरतीला विरोध वाढला\nयंदा रग्गड आयकर संकलन\nएमटीएनल अग्नितांडव; आगीतून सर्व 100 जणांची सुखरुप सुटका\nचांद्रयान 2 असा करणार प्रवास\nले.जन. मनोज नरवणे लष्कराचे उपप्रमुख\nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2018/05/maharashtra_16.html", "date_download": "2019-07-23T03:28:20Z", "digest": "sha1:HROZIH54H6B4EDRCWBYKIII2KVPHM435", "length": 5147, "nlines": 93, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "मंत्रिमंडळ बैठक : विद्युत निरीक्षणालयात आता मुख्य विद्युत निरीक्षकाचे पद | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमंत्रिमंडळ बैठक : विद्युत निरीक्षणालयात आता मुख्य विद्युत निरीक्षकाचे पद\nमुंबई ( २९ मे २०१८ ) : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विद्युत निरीक्षणालय ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली आणल्यानंतर याचे नियंत्रण करण्यासाठी मुख्य विद्युत निरीक्षक पद मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली.\nविद्युत निरीक्षणालय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना त्याचे सर्व प्रशासकीय कामकाज मुख्य अभियंता (विद्युत) यांच्याकडून हाताळण्यात येत होते. मात्र विद्युत अधिनियम 2003 व त्या अनुषंगाने बनविण्यात आलेले नियम व विनियम सक्षमपणे राबविण्यासाठी 2015 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विद्युत निरीक्षणालय ऊर्जा विभागाच्या अस्थापनेखाली आणल्यानंतर या निरीक्षणालयासाठी मुख्य विद्युत निरीक्षक पद निर्माण करणे आवश्यक बनले होते.\nमुख्य विद्युत निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली विद्युत निरीक्षणालय शाखेतील अधिक्षक अभियंता, विद्युत निरीक्षक, सहाय्यक विद्युत निरीक्षक, सहाय्यक अभियंता श्रेणी-२, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता ही तांत्रिक व उपसंचालक (लेखा), विद्युत निरीक्षक व इतर अतांत्रिक अशी एकूण 1046 पदे कार्यरत आहे. या अस्थापनेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच महसूल वसुलीचे काम आणखी प्रभावी करण्यासाठी मुख्य विद्युत निरीक्षक हे पद निर्माण करण्यात आले असून या पदासाठी 37400-67000 ही वेतनश्रेणी असून 10000 हा ग्रेड पे आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://southgoa.nic.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2019-07-23T03:58:29Z", "digest": "sha1:XPQEDZ2S5TE567PDL3DYYGNZA34GHXMX", "length": 13511, "nlines": 103, "source_domain": "southgoa.nic.in", "title": "जिल्ह्याविषयी | दक्षिण गोवा जिल्हा | India", "raw_content": "\nदक्षिण गोवा SOUTH GOA\nएसटीडी आणि पिन कोड\nडी ई ए सी\nआपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम\nगोवा 30 मे 1 9 87 रोजी राज्य बनले. गोवा हे भारताचे पंचवीस राज्य होते. गोवा राज्याच्या दोन जिल्हे उत्तर गोवा आहेत, ज्यांची मुख्यालय पणजी आणि दक्षिण गोवा येथे आहे, ज्याचे मुख्यालय मडगाओ येथे आहे.\nदक्षिण गोवा जिल्हा गोंय राज्यातील संपूर्ण दक्षिणेकडील भाग व्यापलेला आहे. अरबी समुद्र उत्तर पश्चिमेला उत्तर गोवा जिल्हा, आणि कर्नाटक उत्तर कन्नड जिल्हा पूर्व आणि दक्षिण आहे दक्षिण गोवा 15 अंश 2 9 ’32 ‘एन आणि 14 डिग्री 53 ’57’ एनच्या अक्षांश आणि 73 डिग्री 46 ’21’ ई आणि 8 9 डिग्री 20 ’11’ ‘ई’ च्या लांब-समीप समानतेच्या दरम्यान स्थित आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जिल्ह्यात सरासरी 86 कि.मी. व 40 किमी अंतर आहे. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 1 9 66 चौ किमी आहे.\nगोवा कोकण परिसराचा एक भाग आहे. गोवा हे टेकड्या, कमी आणि डोंगराळ भाग आहेत. भौगोलिकदृष्ट्या गोवा प्रामुख्याने तीन नैसर्गिक विभाग म्हणजे कमी जमिनी, पठार आणि माउंटन क्षेत्र.\nकमी जमीन: लो लँड एरिया प्रामु���्याने किनारपट्टीय रेषा आहे. हे 110 किमी लांब आहे या भागातील किनारपट्टीच्या किनारी अनेक किनारे आहेत अनेक नद्या या भागात पूर्वेस पूर्वेस पसरतात म्हणूनच ही जमीन सुपीक आहे. हे क्षेत्र दाट लोकवस्ती आहे.\nपठार भूमी: पठार प्रदेश पूर्वेस माउंटन प्रांतात आणि पश्चिमेकडील लोअर ड्रेसमधील आहे. पठार भूमी उंची 30 मीटर ते 100 मीटर पर्यंत आहे. या प्रदेशात प्रामुख्याने लेटराइट दगड सापडतात. हा घरे बांधण्यासाठी वापरला जातो. पठार जमिनीपैकी काही भागांना गोवा हे प्रमुख स्थान आहे. या हेलंडॅंडवर लाइट हाऊस बांधलेले आहेत. पठार प्रदेशात जमीन सुपीक नाही, काही पिके या प्रदेशात घेतली जातात.\nपर्वतीय प्रदेश: दक्षिण गोवाच्या पूर्वेला सह्याद्री पर्वत. हा भाग दाट जंगलाने झाकलेला आहे. या भागात, काही पर्वत खूप जास्त आहेत. दक्षिण गोवामध्ये, पिरोडा येथे चंद्रनाथ, सांगली तालुक्यातील दूधसागर आणि कनाकोना तालुक्यातील कॉर्मोलाघाट. या भागातून खाली उतरण्यासाठी अनेक प्रवाह आणि नद्या आहेत. दक्षिण गोवामध्ये, झुरी, ताळोपोना, साल आणि गलगिबाग ही नद्या आहेत. नद्या ट्रान्स्पोर्टेशनसाठी वापरली जातात. दक्षिण गोवामध्ये लोह, बाक्साईट व मॅगनीझ यासारख्या नैसर्गिक संसाधनांमध्ये समृद्ध आहे. कोळसा, किरपाल, नेत्रालाली, रिवोना, ड्युकोरेकंड आणि कुडेगाल या खोऱ्यातील वाहतूकीत मोरमुगाव बंदरांपर्यंत खनिज वाहतूकीत महत्वाची भूमिका आहे. धातूचा हे माती प्रामुख्याने चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि काही युरोपीय देशांमध्ये निर्यात केले जातात.\nगोवा चांगले रस्ते, रेल्वे, पाणी आणि वायु मार्गांनी जोडलेले आहे. गोवामध्ये तीन मुख्य राष्ट्रीय महामार्ग एन. एच .4 ए, एनएच .17, एनएचएच 177 ए आहेत. पणजी, गोवा राजधानी शहर कर्नाटक मध्ये बेळगाव पासून N.H.4A जोडलेले आहे. एनएचएच 177 महाराष्ट्र राज्यातील महाड येथे सुरु होऊन गोव्यामध्ये पत्रादेवीत प्रवेश करते आणि तालुका पेर्नेम, बर्दे, तिसावाडी, सेल्सेटे आणि कानाकोना तालुक्यांतून जातो. तिसरी महामार्ग, एनएच.17 ए कॉर्टेम्प ते मोर्मुगाओं बंदर आहे. पणजी आणि मडगाव हे शहर मुंबई, पुणे, कोल्हापूर, मिरज शहर आणि महाराष्ट्रातील बंगळूर, बेळगाव, हबली या शहरातील कर्नाटक राज्यातील आहेत.\nगोवा रेल्वेने कोकण रेल्वेमार्गे व दिल्लीतून दक्षिणेकडील रेल्वे मार्गाने जोडले गेलेले आहे. तसेच, मुंबई आ��ि दिल्लीमधून हवाई मार्गाने ते उत्तम प्रकारे जोडलेले आहे. गोवामध्ये दाबोलीमचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मडगाओ ते दाबोलीम पर्यंतचे अंतर 2 9 कि.मी. आहे.\nगोवातील बहुतांश नद्या जलमार्गांसाठी वापरली जातात. फेरी नौका गोवा मधील नदी ओलांडण्याचे साधन होते. नक्षत्र मंडोवा आणि झुरीचा वापर मोर्मुगाव बंदर म्हणून धातूचा वापर करण्यासाठी केला जात आहे. गोवा हे बॉम्बेच्या जलमार्गाने जोडलेले आहे.\nउष्ण कटिबंधात गोवा हे गरम हवामान आहे. वर्षभर हवामानात फारशी बदल होत नाही. दैनिक तपमान खूप उच्च नाही. गोव्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये पाऊस पडतो. जून-सप्टेंबर हे आजुबाजूचे हंगाम आहे. किनारपट्टीच्या प्रदेशापेक्षा माउंटन क्षेत्रात अधिक पाऊस आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या वारा पासून गोव्यात जोरदार पाऊस पडतो. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत गोव्यामध्ये थंड हवामान आहे. ते फेब्रुवारीपासून गरम पाडू लागते आणि मे पर्यंतच असते\nगोव्यातील तांदूळ हे सर्वात महत्वाचे पीक आहे. उबदार वातावारणामुळे वाळवलेले भात हे प्रामुख्याने घेतले जाते आणि ते किनारपट्टीच्या क्षेत्रात वाढले आहे. पावसाळ्यात गोव्यात तांदूळ, मिरची आणि कांद्याचे पीक घेतले जातात. गोव्यामध्ये रोख पिके देखील वाढलेली आहेत. गोव्यात मुख्यतः काजू, नारळ, आमोपी, अरेका पाम, कोकुम आणि फणांची वृक्षारोपण करण्यात येते.\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© दक्षिण गोवा जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 18, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%93%E0%A4%A0/", "date_download": "2019-07-23T03:21:02Z", "digest": "sha1:3FGE4KEOZ4V22TCBF4W3YQVI5MTS566J", "length": 19586, "nlines": 237, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "फाटेलेले ओठ | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकान��ंमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nजन्मत:च ओठ फाटलेला असणे ही बर्‍याच मुलांमध्ये आढळणारी समस्या आहे. सहसा एक किंवा दोन्ही ओठ फाटलेले असतात. पाचशे ते अडीच हजार मुलांमागे असे एक मूल जन्माला येऊ शकते. मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. आधुनिक सौंदर्य शल्यचिकित्सेच्या सहाय्याने (प्लॅस्टिक सर्जरी) हा दोष पूर्णत: काढून टाकणे शक्य आहे.\nविकृती असलेले मूल वाढवण्यात मानसिक दु:खाचा समावेश तर असतोच. परंतु, सुरुवातीला अशा ओठ फाटलेल्या मुलाला स्तनपान देण्यापासूनच अडचणी येऊ लागतात. बाळ गुदमरू लागते. त्याच्या नाकातून दूध बाहेर पडू लागते. बोलण्याचा विकास आणि दात येणे या दोन्ही गोष्टीतही मोठाच त्रास होतो. या मुलांना कानाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. कारण प्यायलेले दूध कर्णनलिकेत जाऊन संसर्ग होतो.\nफक्त ओठ फाटलेला असेल, म्हणजेच क्लेफ्ट लिपचा त्रास असेल आणि टाळा फाटलेला (क्लेफ्ट पॅलेट) नसेल तर स्तनपान देताना सहसा त्रास होत नाही. स्तनपान देताना आईने स्तनाग्र आणि स्तनाचा काळसर तपकिरी भाग मुलाच्या तोंडात ठेवावा लागतो. त्यामुळे बाळाचा ओठ झाकला जातो आणि ते व्यवस्थितपणे स्तनपान करू शकते.\nमुलाला जास्तीत जास्त उभे धरून स्तनपान देणे ही एक चांगली कल्पना आहे. आईने पलंगावर बसून मुलाला आपल्या छातीशी उभे धरावे, असा सल्ला बहुतेक बालरोगतज्ञ देतात. बाळाचे पाय तिच्या दोन्ही बाजुंना असतात आणि पावले पाठीच्या बाजुला असतात. आता एका हाताने मुलाच्या पाठीला आधार देऊन दुसर्‍या हाताने त्याचे डोके स्तनाजवळ नेऊन ती त्याला पाजू शकते. मोठ्या प्रमाणात ओठ फाटला असेल, तर थेट स्तनपान करणे शक्य नसते. अशावेळी खास बाटल्या आणि त्यांची बुचे बाजारात मिळतात. त्यांच्या सहाय्याने स्तनपान देता येते किंवा स्तनातून दूध काढून घेऊन ते मुलाला ड्रॉपरने किंवा नळीच्या सहाय्याने पाजावे लागते. मूल तीन महिन्यांचे झाल्यावर शस्त्रक्रिया करून मुलाचे ओठ चांगले करता येतात. यावेळी मुलाची वाढ व्यवस्थित असावी लागते. तरीही एक ते दोन वर्षाच्या दरम्यान ही शस्त्रक्रिया करावी लागते. भरवताना बाळ गुदमरू नये, त्याला नीट बोलता यावे आणि अर्थातच त्याच्या शारीरिक सौंदर्यात बाधा येऊ नये यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. कोणत्याही कारणाने या शस्त्रक्रियेला विलंब झाला तर प्रोस्थेसिसची (दोष झाकण्यासाठी वापरले जाणारे साधन) गरज भासते.\nशस्त्रक्रियेनंतर ओठ चांगले झाल्यावर बोलण्यास शिकवणार्‍या तज्ञांची (स्पीच थेरपिस्ट) आणि जबडा व दात यांच्यातील अनियमितताविषयक तज्ञांची (ऑर्थोडोंन्टिस्ट्स) मदत घेणे सुज्ञपणाचे ठरते. त्यामुळे मुलाचे पुनर्वसन चांगल्या प्रकारे होते. हे सारे नेहमीच बालरोगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली केले जावे.\nडायरिया: लहान मुलांच्या मृत्युचे एक प्रमुख कारण\nमिनियर्सचा रोग अचानक चक्कर येणे\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nया बारामतीला… दाखवतो बारामती \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nजैन इरिगेशनतर्फे कृषी, सुक्ष्म सिंचन पुरस्काराचे वितरण\nmaharashtra, आवर्जून वाचाच, कृषिदूत, जळगाव\nहरियाणातील ‘सुरजकुंड मेळा 2019’ मध्ये यंदा थीम स्टेट म्हणून ‘महाराष्ट्र’चा सहभाग\n#Video # फॅन्सी ड्रेस, मॅचिंग अन् लावणीच्या थाटात रमल्या सखी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nडायरिया: लहान मुलांच्या मृत्युचे एक प्रमुख कारण\nमिनियर्सचा रोग अचानक चक्कर येणे\nरेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-07-23T03:36:21Z", "digest": "sha1:2JM3O7BX2OT7MY2L5G425EUHLTGIHIDO", "length": 5094, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फिरोजपूर - विकिपीडिया", "raw_content": "\n(फिरोझपूर या पानावरून पुनर्निर्देशित)\nफिरोजपूर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर फिरोजपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nअमृतसर • कपुरथळा • गुरदासपूर • जालंधर • नवान शहर • पातियाळा • फतेहगढ साहिब • फरीदकोट • फिरोजपूर • बठिंडा • मानसा • मुक्तसर • मोगा • रुपनगर • लुधियाना • संगरूर • होशियारपूर\nजलियांवाला बाग • सुवर्णमंदिर\nअमृतसर • कपुरथला • खेमकरण • गुरदासपुर • जलंधर • नवान शहर • पातियाळा • फतेहगढ साहिब • फरीदकोट • फिरोजपूर • बठिंडा • मानसा • मुक्तसर • मोगा • मोहाली • रूपनगर • रोपड • लुधियाना • संगरूर • होशियारपूर\nसतलज • बियास नदी • झेलम नदी • चिनाब नदी • रावी नदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2019-07-23T03:11:30Z", "digest": "sha1:4HISFK5KWMBG6KHIVALVY3XXP7AWBCST", "length": 3427, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तमिळनाडूचे राज्यपाल - विकिपीडिया", "raw_content": "\n\"तमिळनाडूचे राज्यपाल\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ डिसेंबर २००९ रोजी ०५:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ravindrachavan.in/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-23T03:50:26Z", "digest": "sha1:PNDUFE3HVXXBXV4ALMAR4VXTNCCO7ZY2", "length": 2072, "nlines": 33, "source_domain": "ravindrachavan.in", "title": "बिबली येथे रस्त्याचे भूमिपूजन! – रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री", "raw_content": "की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...\nबिबली येथे रस्त्याचे भूमिपूजन\nरत्नागिरी जिल्हा दौऱ्या दरम्यान चिपळूण येथील बिबली गावातील गवळीवाडी येथे तुषार खेतल यांच्या स्वखर्चातून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी विनयजी नातू ,खेराडे ताई, सचिन व्हाळकर, तुषार खेतल,ग्रामस्त व इतर मान्यवर उपस्थित होते.\nकोकण / घडामोडी / रत्नागिरी\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1119", "date_download": "2019-07-23T04:12:52Z", "digest": "sha1:GPKAQEFS2IMFOSAWOOS7U5NSEJDX2NZI", "length": 24123, "nlines": 94, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "हरवलेली मुंबई | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमुंबईच्या काळा घोडा परिसराचे सौंदर्य\nमुंबईमध्ये अनेक धर्म, जाती-जमातींतून बनलेल्या एकोप्याचे प्रतिबिंब सामाजिक विविधतेत दिसून येते, तर विविध देशी-विदेशी स्थापत्यशैलींत बांधलेल्या इमारतींत अप्रतिम कलासौंदर्याचा मिलाफ दिसून येतो. काळा घोडा परिसर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे\nमुंबईला आधुनिक शहराचा चेहरा नागरी व्यवस्थापनाची उत्तम जाण व निर्णयक्षमता असलेले ब्रि���िश गव्हर्नर आणि तज्ज्ञ नगररचनाकार यांनी दिला. बांधकामाचा पूर्वानुभव आणि विदेशी भाषेचा गंधही नसलेल्या आंध्र प्रदेशाच्या तेलुगू समाजातील कुशल कंत्राटदारांनी मुंबईमधील विदेशी शैलीतील इमारती प्रत्यक्षात उभ्या केल्या. भारतीय स्थापत्य अभियंत्यांनी बांधकाम देखरेख; तसेच, ब्रिटिश आर्किटेक्ट व कंत्राटदार यांच्यासाठी दुभाष्याचे काम केले. कालांतराने, वसाहतकालीन वास्तुशैलीही ब्रिटिश राजवटीप्रमाणे लोप पावली. तेलुगू समाजातील नव्या पिढ्यांनीही पिढीजात बांधकाम व्यवसाय बंद करून इतर छोट्यामोठ्या धंद्यांत शिरकाव केला.\nवेलिंग्टन फाउंटन - मुंबईचा सौंदर्यपूर्ण वारसा\nमुंबईच्या ‘रिगल’ चौकातील सुंदर कारंजे दिसते का\nमुंबईच्या वेलिंग्टन फाउंटनला ‘युनेस्को’चा 2017 सालचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला. मुंबई फोर्टभोवतालची तटबंदी 1686-1743 च्या दरम्यान बांधली गेली होती. ब्रिटिशांनी भारताची सत्ता 1818 मध्ये हाती घेतली. ती तटबंदी गव्हर्नर सर बार्टल फ्रियर या प्रशासकाने पाडून फ्लोरा फाउंटन परिसरात स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, रस्त्यांचे रुंदीकरण इत्यादी कामे हाती घेतली. त्यानेच मुंबईच्या आधुनिक विस्ताराचा पाया घातला. बार्टल फ्रियर याची कारकीर्द पाच वर्षांची (1862-1867) होती. तो करारी प्रशासक म्हणून प्रसिद्धी पावला. त्याने दक्षिण मुंबईत सार्वजनिक इमारतींच्या उभारणीसोबत शहरसौंदर्य, करमणूक व इतर क्षेत्रांतील गरजा यांतून काही महत्त्वपूर्ण वास्तू उभारल्या. त्या जडणघडणीत चौकातील वाहतूक बेटे, पुतळे, उद्याने, खुली मैदाने, टाउन हॉल, सिनेमा व नाट्यगृहे, फाउंटन/पाणपोई अशा सोयींचा समावेश आहे. वेलिंग्टन फाउंटन हेही शहराच्या जडणघडणीचा भाग म्हणूनच बांधण्यात आले. रुईया कॉलेजच्या इतिहास विभागाने ‘मुंबई मेट्रोपोलिटन रिजन हेरिटेज काँझर्व्हेशन सोसायटी’ला 2007 मध्ये अहवाल सादर केला. त्यात ब्रिटिशकालीन फाउंटन व पाणपोया यांची संख्या जवळपास पन्नासपर्यंत असल्याची नोंद आहे. त्या यादीनुसार व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकांची संख्या सहा आहे. वेलिंग्टन फाउंटन हे त्यांपैकी एक स्मारक होय\nमुंबईतील मस्जिदच्या ‘केशवजी नाईक फाउंटन’ सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन ब्रिटीशकाळात 1876 साली झाले. ती बांधण्यामागील इतिहास थोडक्यात असा आह�� - मुंबई पूर्व बंदरही विकसित झाल्यानंतर मालाची आयात-निर्यात करण्यासाठी किनाऱ्यालगत मोठमोठ्या वखारी बांधल्या गेल्या. वखारींचे साम्राज्य मस्जिद बंदर ते वडाळा स्टेशनपर्यंत पसरलेले आहे. त्या वखारी आजही कार्यरत आहेत. मुंबई शहरात बंदिस्त नलिकेतून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आलेली होती, पण मुख्य शहरापर्यंत मोलमजुरीसाठी येणारा मजूर वर्ग उघड्या विहिरीतील अस्वच्छ पाणी पित असे. त्यामुळे रोगांचे प्रमाण वाढत गेले, तेव्हा ब्रिटिश सरकारने अस्वच्छ विहिरी बंद करून त्या जागेत अथवा जवळपासच्या मुख्य चौरस्त्यावर पाणपोई किंवा फाउंटन बांधण्याचा निर्णय घेतला. धनिक लोकांना पाणपोई हे मोठे समाजकार्य वाटते. त्यास धार्मिक भावनेची जोड असतेच. परंतु ब्रिटिशांचा व काही स्थानिकांचा कल त्या इमारती दीर्घ काळ टिकाव्यात व त्या कलात्मक दृष्टिकोनातूनही बांधल्या जाव्यात, याकडे त्यांचा असे. दक्षिण मुंबईतील अनेक पाणपोया अनेक वर्षें दुर्लक्षित राहिल्यामुळे त्यांची अवस्था सध्या मात्र बिकट झाली आहे. एसएनडीटी आणि रुईया कॉलेज यांनी संयुक्तपणे 2014 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील पन्नास पाणपोया किंवा फाउंटन्सची नोंद केली आहे.\nमुंबईत जे.जे. हॉस्पिटलकडून भायखळा रेल्वे स्टेशनकडे येताना रेल्वेवरील पूल संपला, की उजव्या हाताला लव्हलेन लागते. त्या रस्त्याच्या तोंडावर मध्यभागी उत्तुंग उंचीचा कलात्मक पुतळा उभारण्यात आला होता ‘त्याचं नाव खडा पारसी’. तो पुतळा मुंबईतील धनाढ्य पारशी व्यापारी करसेटजी माणेकजी श्रॉफ यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वंशजांनी मुंबई महापालिकेला पैसा देऊन भायखळ्याच्या भरवस्तीत उभारला होता. माणेकजी यांच्‍या लहान मुलाने एके ठिकाणी प्रदर्शनीय कारंजा पाहिला. त्यानंतर त्‍याने 1875 मध्‍ये माणेकजी यांचे त्‍याच पद्धतीचे स्‍मारक बांधले.\nपारशी पेहरावातील उंच स्तंभावर उभारलेला पुतळा ‘उभा पारशी’ नावाने नाही, तर हिंदीतील ‘खडा’ या शब्दाने ओळखला जाऊ लागला. जनसामान्यांनी त्याला खडा पारशी म्हणायला सुरुवात केली.\nचोर बाजार - मुंबापुरीची खासियत\nबहुरंगी, बहुढंगी मुंबईत दोनशे वर्षांपूर्वी काही मजेशीर बाजार होते.\n‘मारवाडी बाजार’ भुलेश्वर-क्रॉफर्ड मार्केट रस्त्यावर होता. तेथे उंची शेले, शालू, साड्या, लुगडी, पीतांबर, पागोटी आणि सतरंज्या मिळत.\n‘अंग्रेजी बाजार’ फोर्टच्या मेडोज स्ट्रीटवर होता.\n‘सट्टा बाजार’ मुंबादेवी तलावाच्या मागे एका मोठ्या इमारतीच्या आगाशीवर (गच्चीवर) भरत असे. मारवाडी लोक तेथे पावसावर सट्टा खेळत. पाऊस कोणत्या दिवशी व किती पडणार यावर सट्टेबाज भाव देत असत. पोलिसांनी त्या सट्ट्यावर कालांतराने बंदी घातली.\nसविता अमर लिखित ‘अफलातून मुंबई’ हे ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेले पुस्तक एक अफलातून अनुभव आहे. माझे आजोळ दादरच्या कबुतरखान्याजवळचे त्यामुळे माझे बालपणापासून मुंबईशी नाते जुळले आहे. असे असूनही त्या पुस्तकातील दादर परिसरातील स्थळांबद्दलची काही माहिती माझ्यासाठी नवीन होती. जसे वीर कोतवाल उद्यानाच्या जागेवर पूर्वी एक तलाव होता किंवा चैत्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळची भगवान बुद्धांची मूर्ती ही थायलंडच्या भिक्खूंनी दिलेली आहे वगैरे. अरुण साधू यांनी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, “सविताने या पुस्तकात नव्याने मुंबईत येणाऱ्यांना ‘मुंबईत नेमके काय पाहायचे, तेथे कसे पोचायचे’ हे माहितगार वाटाड्याप्रमाणे सांगताना, अस्सल मुंबईकरांचे देखील कुतूहल जागृत होईल अशी वर्णने केली आहेत.”\nमुंबईच्या कामाठीपु-यातील ‘अलेक्झांड्रा’ थिएटरचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील प्रेक्षक प्रणयदृश्ये किंवा नग्नता अत्यंत ‘कॅज्युअली’ घेत असतात. जीवनमृत्यूच्या चक्राएवढेच लैंगिक जीवनही नैसर्गिक आहे अशी त्यांची धारणा असते. कारण तो परिसर वेश्यावस्तीचा आहे. मुंबईच्या ‘बेस्ट’च्या बसेसना पूर्वी नंबर नव्हते, अल्फाबेट्स होते. गिरगाव चौपाटीसाठी ‘सी’ रुट, सायनसाठी ‘एन’ रुट, तर मलबार हिलसाठी ‘एच’ रुट. ‘जी’ रुट, आजची पासष्ट नंबरची बस. म्हणजे अब्रह्मण्याम दोन्ही बाजूंना वेश्यावस्ती. दारे-खिडक्यांत नट्टापट्टा करून बसलेल्या स्त्रिया. त्या बसमधून अपर डेकवर बसून प्रवास हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असे. ती बस नागपाड्यानंतर डाव्या बाजूला कामाठीपु-याकडे वळते. तेथे कोप-या वर जुन्या बंगलीप्रमाणे भडक निळ्या रंगाचे, पाश्चात्य शैलीचे ‘अलेक्झांड्रा’ थिएटर वसलेले आहे. मूकपटांचे वितरक अब्दुल अली युसुफअली व अर्देशीर इराणी (जे पुढे इंपीरियल स्टुडिओचे मालक झाले) यांनी भागीदारीत १९१४ मध्ये लोहारचाळ येथे अलेक्झांड्रा थिएटर घेतले.\nव्हिक्टोरिया - मुंबईची श���न\nतसे पाहिले तर मुंबईचा इतिहास हा चार-पाचशे वर्षांचा. उत्तम सोयीचे एक नैसर्गिक बंदर एवढीच तिची ख्याती होती. उत्तरेतील शहरांसारखे प्राचीन ऐतिहासिक वैभव नसतानाही, एकाचवेळी भिन्न प्रकृती-संस्कृतीच्या, अठरापगड जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन, सुखनैव नांदणारे, व्यापारउद्योगधंद्याचे धाडसी नेतृत्व करणारे, सार्वजनिक हिताची कळकळ असणारे, शेजारधर्म जागवणारे, कलापारखी सुसंस्कृत बुद्धिमंतांचे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मागाल ते देणारे, जागेपणी स्वप्नपूर्ती करणारे जगाच्या पाठीवरील एकमेव शहर म्हणून मुंबई घडत गेली.\nया मुंबई शहराने स्वत:ची संस्कृती निर्माण केली. त्यातील वेगळे असे वैशिष्ट्य टिकवून आहे ती म्हणजे ‘व्हिक्टोरिया’ किंवा मुंबईची आबालवृद्धांची आवडती घोडागाडी\nमुंबईचा इतिहास गाडला जातोय\nआपली मुंबई कशी घडली त्याची साक्ष देणारे मैलाचे ऐतिहासिक दगड आज मुंबई शहरात काही ठिकाणी वाटांच्या कडेला निपचित पडून आहेत. या शहराच्या जडणघडणीचे साक्षीदार असणाऱ्या ब्रिटिशकालीन मैलांच्या तेरा उपलब्ध दगडांपैकी सात दगड यापूर्वीच अनास्थेचे बळी ठरले आहेत. उरलेले सहाही फार काळ तग धरतील अशा अवस्थेत नाहीत.\nपाण्याने वेढलेली सात बेटे एकमेकांना जोडली आणि मुंबई नावाच्या महानगरीचा जन्म झाला. ती बेटे जोडण्यासाठी ब्रिटिशांनी समुद्रात भर घातली, नवे रस्ते बांधले. त्या रस्तांचे अचूक मोजमाप करून जागोजागी मैलाचे दगड बसवण्यात आले. त्‍या मोजमापासाठी गोऱ्या सायबाने हॉर्निमन सर्कलजवळचे सेंट थॉमस चर्च हा आरंभबिंदू 'शून्य मैल' मानला आणि त्यापुढील प्रत्येक मैलाच्या दगडावर या चर्चपासून किती मैल अंतर ते नोंदवले.\nपंचकोनी आकाराच्या बेसॉल्ट दगडांवरील या खुणांनी मुंबईची वाहतूकव्यवस्था उभारली. पुढे अंतर मोजण्याची पद्धत बदलली. मैलाचे संपून किलोमीटरचे मोजमाप आले. त्यामुळे आता फार उपयोगाचे नसले तरी या महानगरीचा इतिहास असणारे हे मैलाचे दगड दुर्लक्षित होऊन जमिनीच्या पोटात गाडले जात आहेत.\nSubscribe to हरवलेली मुंबई\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-114032900013_1.html", "date_download": "2019-07-23T02:39:58Z", "digest": "sha1:SM6BHEMHULBK4RMI7SGJ4BQ2JKRQZ4MK", "length": 16728, "nlines": 159, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ट्रेण्ड रेडिमेड गुढीचा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 23 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगुढी म्हणजे आनंद, विजय आणि स्वागताचे प्रतीक. उंच बांबूपासून गुढी तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंबाचा, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे (तांब्या) बसवला जातो. नंतर गुढी पाटावर उभी केली जाते. मात्र आताच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात गुढी उभारण्यासाठी पुरेसा वेळही मिळणे कठीण झाले आहे. याला पर्याय म्हणूनच रेडिमेड गुढीचा नवा ट्रेण्ड निर्माण झाला.\n> आता गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई, ठाणे येथील बाजारपेठांमध्ये विविध आकाराच्या आकर्षक गुढय़ा ग्राहकांना भुरळ पाडत आहेत. साधारण ६५ ते २३0 रुपयांपर्यंत विविध आकाराच्या गुढय़ा बाजारात उपलब्ध आहेत. यंदा ५ ते १0 रुपयांनी गुढय़ांच्या किमतीत वाढ झाली असल्याचे दुकानदार प्रतीक विध्वंस यांनी सांगितले. तर गेल्या चार-पाच वर्षांपासून रेडिमेड गुढीचा ट्रेण्ड बाजारात आला असून अलीकडे या छोट्या गुढय़ांना ग्राहकांची जास्त मागणी असल्याचेही ते म्हणाले. पाट आणि त्यावर असलेले नक्षीदार कापड, नारळ, तांब्या, आंब्याची पानं, गुढीभोवती असलेले कापड, हार इत्यादी सर्व साहित्याचा समावेश रेडिमेड गुढीमध्येही पाहावयास मिळतो. त्यामुळे या सगळ्या साहित्याची जमवाजमव करण्यापेक्षा या रेडिमेड गुढय़ा घेण्याकडेच लोकांचा अधिक कल वाढल्याचे दिसून येते. सुंदर नक्षीकाम, चमकदार कापड व आकर्षक सजावटीमुळे या मनमोहक रेडिमेड गुढय़ा खरेदी करण्याचा मोह नागरिकांना होत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे.\nगुढीपाडवा : चैतन्याचा उत्सव\nयावर अधिक वाचा :\nस्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\nमुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\n\"एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेमात स्थिती अनुकूल राहील. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरदारांनी कामात...Read More\n\"हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य...Read More\nदेवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल...Read More\nवडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील....Read More\nनोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल....Read More\nआदित्य हृदय स्तोत्र पाठ : जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ...\nआदित्य ह्रदय स्तोत्राचा पाठ नियमित रुपाने केल्याने अप्रत्याशित लाभ प्राप्त होतं. आदित्य ...\nशनिदेवाला नसून, महादेव आणि गणपतीला वाहतात शमीचे पानं\nआता श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेचे खास महत्त्व असते. ...\nमहादेवाचे 108 नावे (अर्थासकट) : श्रावणात देतील पुण्य फल\nमहादेवाचे अनेक नावे आहेत. ज्यातून 108 नावांचे विशेष महत्व आहे. येथे अर्थासकट नावे ...\nदेवघरात या दिशेत ठेवा मुरत्या\nघरात पूजेला विशेष स्थान प्राप्त असतं. जेव्हा देवघराची गोष्ट निघते तेव्हा सर्वांच लक्ष्य ...\nश्रावण मास 2019: महादेवाचा पवित्र महिना, काय खरेदी कराल ...\nया वर्षी श्रावण मास 2 ऑगस्ट 2019 पासून सुरू होत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ...\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/beer-bottle-temple-of-buddha-thailand/", "date_download": "2019-07-23T03:02:08Z", "digest": "sha1:5PSQXJOCQJA735JBZNTXWHZGVZYLLDAP", "length": 13583, "nlines": 99, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "हे मंदिर कशाने बनलंय... वाचून आश्चर्यचकित व्हाल !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nहे मंदिर कशाने बनलंय… वाचून आश्चर्यचकित व्हाल \nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमंदिर हा शब्दचं मुळात पवित्रतेचं प्रतिक आहे. मंदिराशी आपल्या सर्वांच्या धार्मिक भावना जुळलेल्या असतात. आपण ज्या धर्माला, देवाला मानतो त्यांना पुजण्याचे ठिकाण म्हणजे मंदिर. त्यासोबत आपली आस्था जुळलेली असते. मंदिर हे आपल्यासाठी एक असं पवित्र ठिकाण आहे जिथे आपण चुकुनही काही असभ्य वर्तन करत नाही. प्रत्येक धर्माच्या संस्कृतीत त्या त्या धर्माच्या जोपासनेसाठी आणि त्यांच्या त्यांच्या देवांची प्रार्थना करण्यासाठी एक ठिकाण असतं जसे हिंदू धर्मात मंदिर…\nहिंदू धर्मानुसार कुठल्याही मंदि��ात चप्पल घालून जाणे हे वाईट मानल्या जाते, तसेच इतर धर्मातील मंदिरांचेही त्यांचे त्यांचे नियम असतात. पण कुठल्याही धर्मात मद्य म्हणजेच दारू याला वाईटच मानल्या गेले आहे. एवढच नाही तर आपणही याला चुकीचेच मानतो. पण या जगात असंही एक ठिकाण आहे जिथे चक्क बियरच्या बाटलीपासून एक भल मोठं मंदिर उभारण्यात आलं आहे. झालात ना आश्चर्यचकित.. पण हे खर आहे.\nबियरच्या बाटलीपासून एका मंदिराची रचना होणे याचा विचार कोणी स्वप्नातही केला नसेल. पण याचं अकल्पनीय गोष्टीला थायलंड येथील बौद्ध भिखुंनी अस्तित्वात आणले आहे.\nथायलंड येथील बौद्ध भिखुंनी तब्बल १५ लाख बियरच्या बाटल्या जमा करून ‘Wat Pa Maha Chedi Kaew’ नावाच्या मंदिराची रचना केली आहे. हे मंदिर भगवान बुद्धांना समर्पित आहे.\nहे मंदिर माणसाच्या काल्प्तेचा आणि कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराला बघण्यासाठी संपूर्ण जगातून पर्यटक येतात.\nया मंदिराची स्थापना १९८४ साली करण्यात आली. या मंदिराच्या परिसरात बनलेल्या २० इमारती देखील बियरच्या बाटली पासून बनविण्यात आल्या आहेत. त्यासाठी हिरव्या आणि कत्थ्या रंगाच्या बाटलींचा वापर करण्यात आला आहे.\nया मंदिराची कल्पनाच हटके असल्यामुळे हे मंदिर थायलंडमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.\nया मंदिराच्या भिंतींपासून ते फर्शीपर्यंत बियरच्या बाटलींची सजावट करण्यात आली आहे.\nया बियरच्या बाटल्या काचेच्या असल्या कारणाने या मंदिरात नेहमी प्रकाश असतो.\nबियरच्या बाटलीपासून मंदिराची रचना करणे याचा आपण विचारही करू शकत नाही. पण तेच बौद्ध भिखुंनी शक्य करून दाखवलंय. पण याचा अर्थ असा नाही की, ते मद्यपानाचे समर्थन करत आहेत.\nशाळेत नेहमी आपल्याला कचऱ्यातून कला शिकविण्यात यायची, यात वापरात नसलेल्या वस्तूंपासून आपण काय काय तयार करू शकतो, त्या वस्तू वाया न जाऊ देता त्यांना रिसायकल करून त्याचा पुनर्वापर कसा करू शकतो हे शिकविल्या जायचे.\nथायलंडच्या या बौद्ध भिखुंनी खाली बियरच्या बाटलींचा वापर करून साकारलेली ही वास्तू म्हणजे रिसायकलिंगचे उत्कृष्ट उदाहरणचं म्हणायला हवे.. नाही का\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.\n← देशविदेशातील शहरांना ना���ं देण्यामागे काय तर्क असतो\nतुमचापण रक्तगट O-निगेटिव्ह आहे का मग हे वाचाचं\n‘टायगर मंदिर’.. अनाथ वाघांचे नंदनवन…\nही एक परदेश वारी तुम्हाला स्वर्गसुखाचा आनंद मिळवून देईल – ते ही अगदी स्वस्तात\n“मला स्तनांचा आकार वाढवण्यास सांगितलं गेलं”: दीपिका पदुकोणचे धक्कादायक गौप्यस्फोट\n“या ११ कारणांमुळे मला महात्मा फुले सर्वात जास्त भावतात”\nअल्लाउद्दिन खिलजीची वासनांधता – राणी पद्मिनीचा अग्निप्रवेश\nहोता होता राहिलेले पाच ‘विचित्र’ वर्ल्ड रेकॉर्ड\nकाश्मिरी लोक पाकिस्तान प्रेमी आहेत काय वाचा २ प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण उत्तरं\nप्रत्येक स्कूलबस पिवळ्याच रंगाची असण्यामागचं लॉजिक जाणून घ्या\nजाणून घ्या सूर्याची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा अंत कसा होईल\nटायटॅनिक बुडण्याचं खरं कारण “हिमनगाशी झालेली टक्कर” हे नाही\nट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीमुळे अमेरिकन गुप्तहेरांच्या छातीत धडकी भरण्याचे कारण काय\n३०० एकर बरड जमिनीचं भारतातल्या पहिल्या कृत्रिम अभयारण्यात रुपांतर: एका जोडप्याची कमाल\nन्यूटन विरुद्ध आइन्स्टाइन : गुरुत्वाकर्षणाचा पेच कोण खरं आणि कोण खोटं\nमार्तुत्वाचं एवढं भव्य स्वरूप क्वचितच दिसतं: भारतात घडून येतीये “स्तनपान दान” क्रांती\nअंदमान निकोबारच्या बेटांमधला ज्वालामुखी जागा झालाय\nकेरळातली शाळकरी मुले स्वतःची आयटी कंपनी सुरू करून संदेश देतायत..”आमच्यासारखे मोठे व्हा\nमृत्यूच्या समीप असलेल्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय विचार चालू असतात \n“सेक्स स्लेव्ह” म्हणून काम केलेल्या ‘तिने’ नोबेल जिंकला आणि त्यानंतर जे केलं ते अभिमानास्पद आहे\nह्या ६ वर्षीय मुलाची वार्षिक कमाई बघून तुम्ही नक्की डोकं खाजवायला लागाल\nया चार ‘गंभीर’ चुकांमुळे गौतम गंभीर सारखा जबरदस्त खेळाडू आज मागे राहिला आहे\nमाणसातल्या देवाची खात्री पटवून देणाऱ्या…एका मनुष्यरूपी देवाची भावपूर्ण कथा\nह्या ६ गोष्टी करत राहिलात तर करिअरमध्ये १००% यशस्वी व्हाल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-23T03:04:52Z", "digest": "sha1:KVKWRAXSLTYOZTT75AX2LCCTEWZQHR2S", "length": 3628, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आदिनाथ साखर कारखाना Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - आदिनाथ साखर कारखाना\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nकरमाळा – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) न देणाऱ्या राज्यातील सहा साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करावी, तसेच संबंधित...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://moodle.oakland.k12.mi.us/os/login/signup.php?lang=mr", "date_download": "2019-07-23T03:11:33Z", "digest": "sha1:AYQMKWVVRF2C35PB7SYPAZH2EZA7U6KX", "length": 10726, "nlines": 139, "source_domain": "moodle.oakland.k12.mi.us", "title": "नवीन", "raw_content": "\nतुम्ही लॉग-इन झाला नाहीत (लॉग-इन)\nतुमचा युजरनेम व पासवर्ड निवडा\nदेश निवडा. अंगुलिया अँगोला अंटिगुआ आणि बरबूडा अझरबैजान अनटार्टिका अफगाणिस्तान अमेरिकन समूह अमेरिका समुह बाजुची आइसलैड अमेरिकेची संयुक्त संस्थाने अमेरिकेची संयुक्त संस्थाने अरब इमिरेटस समूह अरूबा अर्जेटाईना अल्जीरिया आंदोरा आइसलँड आयर्लंड आयलैड इसलैंड आर्मेनिया आल्बेनिया इंडोनेशिया इआय सालवडर इक्वेडोर इक्वेशियल गुनिया इजिप्त इटली इथियोपिया इराक इराण इरिट्रिया इसर्ले ऑफ मॅन इस्रायल उझबेकिस्तान उत्तर मारिना आइसलैंड उरुग्वे एकत्र एस्टोनिया ऑस्टेलिंया ऑस्ट्रिया ओसमन कझाकस्तान कझाकस्तान कमरून काँगो काँगो किरिबति कुवैत कूक आइसलैड कॅनडा केनिया केप व्हर्दे कोकस आइसलैड कोट डवोरे कोमोडीया कोमोरोस कोरिया कोरिया कोलंबिया कोस्टा रिका क्युबा क्यॅटर क्रो���एशिया ख्रिरसमस आइसलैड गांबिया गिनी गिनी बिसाउ गिब्रालतर गियाना गियाना गुआम गुडेलोप गुर्नेसी ग्रीनलैंड ग्रीस ग्रेनेडा ग्वाटेमाला घाना चाड चिली चीन चेक प्रजासत्ताक जपान जमैंका जरसी जर्मनी जॉर्जिया जॉर्डन झांबिया झिम्बाब्वे टांझानिया टोगो टोनगा ट्युनिसिया डेन्मार्क डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिका ताजिकिस्तान तायवान तिमार-लेस्टे तुर्क आणि कोकोस आइसलैंड तुर्कमेनिस्तान तुर्की तुवालु तोकेलू त्रिनिदाद आणि टोबॅगो थायलंड दक्षिण आफिका दक्षिण गोरिया आणि दक्षिण सैंनविश्य आइसलैंड द्जिबौती नामिबिया नायझेरीया नार्वे निउ निकारगुआ निगार नेपाळ नेरु नैंदरलैड नोरर्फोक्स आइसलैड न्यु कॅलेडोनिया न्यूझीलैंड पनामा पलाऊ पश्चिम सहारा पाकिस्तान पापुआ न्यू गिनी पिटकेम पॅलेस्टाईन पेराग्वे पेरु पोर्तुगाल पोर्तोरिको पोलंड फकलैड आइसलैड (मालदिव) फरोइ आइसलैड फिजी फिनलंड फिलिपाईन्स फेन्स गियाना फेन्स पालिनेशिया फ्रान्स फ्रेन्च दक्षिणेत्तर बर्किना फासो बर्म्युडा बल्गेरिया बहरैन बहुत आइसलैड बांगलादेश बार्बाडोस बिटिश भारतीय ओसीयन बुरुंडी बेनिन बेलारूस बेलीझ बेल्जियम बोत्स्वाना बोलिव्हिया बोस्निया आणि हर्जेगोविना ब्रम्हामण ब्राझिल ब्रुनेइ भारत भूतान मंगोलिया मकाऊ मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक मयोटे मर्शाल आइसलैंड मलावी मलेशिया मांटसेरेट माक्रोनशिया, फेडेरेटस राज्य मादागास्कर मारिटियस मार्टिनिक्यू मालदीव माली माल्टा मॅकेडोनियो मेक्सिको मॉन्टेनिग्रो मॉरिटानिया मोझांबिक मोनॅको मोरोक्को मोल्दोव्हा म्यानमार युक्रेन युगांडा येमन रशिया रोमेनिया र्‍वान्डा लक्झेंबर्ग लात्व्हिया लायबेरिया लिओ लिथुएनिया लिबयन अरब जमहिरिया लिश्टनस्टाइन लेबेनॉन लेसोथो वनातु विरगिन आइसलैड विरगिन आइसलैड बिरटिश वॅलीस आणि फुटूना व्हियेतनाम व्हेनेझुएला श्रीलंका संत किटटस आणि नेविस संत पिआरो आणि मीक्युलेन संत बरटेलिमी संत मार्टिंन संत लुकिया संत विंनसन्ट आणि ग्रेनाडियन्स संत हेलेनी समूह सर्बिया साओ टोमे व प्रिन्सिप सान मारिनो सायप्रस सायमन आसलैंड सायरियन अरब सत्ताक सिंगापूर सियेरा लिओन सुदान सुरिनाम सेनेगाल सेशेल्स सोमालिया सोलोमन आइसलैड सौदी अरेबिया स्पेन स्लोव्हेकिया स्लोव्हेनिया स्वाझिलँड स्वालब्रड आणि जान मायेन स्वित��झर्लंड स्वीडन हंगेरी हाँगकाँग हैती हॉली सी (वटिकन शहर ) होनडोरस ह्रड आइसलैंड आणि मॅडोनल्ड आइसलैंड Bonaire, Sint Eustatius And Saba Curaçao Sint Maarten (Dutch Part) South Sudan\nतुम्ही लॉग-इन झाला नाहीत (लॉग-इन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_(%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0)", "date_download": "2019-07-23T03:33:47Z", "digest": "sha1:7OVREWTU4EQC3JZLSJWFYYUNEGVQ7G56", "length": 3599, "nlines": 48, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"साहित्यिक:काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर)\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"साहित्यिक:काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर)\" ला जुळलेली पाने\n← साहित्यिक:काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साहित्यिक:काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर) या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिस्रोत:समस्त लेखक (कॉपीराईट फ्री) ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://traynews.com/mr/news/blockchain-news-15-10-2018/", "date_download": "2019-07-23T02:55:47Z", "digest": "sha1:OUD7SWJL5G5IXYEZDYBUEPDMXXVF3QAW", "length": 16944, "nlines": 154, "source_domain": "traynews.com", "title": "Blockchain बातम्या 15.10.2018 - Blockchain बातम्या", "raw_content": "\nऑक्टोबर 15, 2018 प्रशासन\nभक्ती cryptocurrencies व्यापार अंमलबजावणी आणि ताब्यात लाँच\nभक्ती गुंतवणूक, जे जास्त व्यवस्था $7.2 क्लाएंट मालमत्ता मध्ये ट्रिलियन, म्हणतात आज एक नवीन आणि वेगळा कंपनी घोषणा भक्ती डिजिटल मालमत्ता सेवा. टणक विकिपीडिया सारखे cryptocurrencies अटक हाताळू, आणि हेज फंड आणि कुटुंब कार्यालये सारखे गुंतवणूकदारांसाठी अनेक एक्सचेंजच्या व्यवहार कार्यान्वीत होईल.\nइतर क्रिप्टो कंपन्या तत्सम उत्पादने पदार्पण केले आहे पण, 'फिडेलिटी अधिकृतपणे ताब्यात सारखे cryptocurrency समाधानासाठी प्रदान करण्यासाठी प्रथम वॉल स्ट्रीट पदाधिकारी आहे. \"आमचे ध्येय डिजिटल स्थानिक मालमत्ता करण्यासाठी आहे, अशा विकिपीडिया म्हणून, गुंतवणूकदारांना अधिक प्रवेश \"भक्ती गुंतवणूक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अबीगईल जॉन्सन म्हणतो.\nविनिमय विकिपीडिया Bitfinex वापरकर्त्यांसाठी नवीन अहवाल देणारी साधने जाहीर\nBitfinex अहवाल देणारी साधने एक नवीन संच घोषणा केली, वापरकर्ते त्यांच्या व्यवहार अधिक नियंत्रण मिळवतात आणि प्लॅटफॉर्मवर त्यांची कामे त्यांना उपयुक्त अंतरंग देणे मदत करण्याचा हेतू. नवीन टूलकिट वापरकर्ते त्वरित खाते स्वतः म्हणून जुने असू शकते आवश्यक खाते माहिती विहंगावलोकन संकलित करण्याची परवानगी दिली. Bitfinex सांगितले: \"आम्ही जागतिक दत्तक दर गती आणि एक वाढत्या प्रौढ बाजार सुविधा मदत करण्यासाठी साधने काम आमच्या संच विश्वास आहे.\"\nनवीन अहवाल फ्रेमवर्क अंतर्गत, Bitfinex वापरकर्त्यांनी त्यांचे काही खाते डेटा ऑफलाइन कार्य करण्यास सक्षम असेल, त्यांची कामे स्थानिक डेटाबेस रेकॉर्ड केले जात सह. याव्यतिरिक्त, संपूर्ण टूलकिट वैयक्तिक वापरकर्ते गरजा फिट साधने सानुकूल आणि वैशिष्ट्ये सादर शक्यता देते की एक मुक्त-स्रोत उपाय मध्ये रुपांतरित होत प्रक्रियेत आहे. विशेषतः उल्लेखनीय रितीने, Bitfinex वापरकर्ते कर माहिती सादर करण्यासाठी आणि सरकार त्याच्या स्वत: ची माहिती शेअर करू शकतो obligates.\nक्रिप्टो ट्रॅकर अनुप्रयोग Blockfolio नाही $ 11.5M\nक्रिप्टो पोर्टफोलिओ ट्रॅकर Blockfolio केले आहे $11.5 उत्पादनशील cryptocurrency-केंद्रित हेज फंड Pantera कॅपिटल नेतृत्व निधी उभारणीस एक गोल दशलक्ष. कंपनी यांनी त्याच्या पोर्टफोलियो व्यवस्थापन गुणविशेष पलीकडे वाढत आहे. कंपनी प्रकल्प सहभागी एक मध्यस्थ भूमिका मध्ये वाढण्यास व्हायचंय. तो \"सिग्नल नावाची नवीन वैशिष्ट्य जाहीर का हे आहे,\" मे मध्ये, जे मानले अनुप्रयोग त्यांचे अनुयायी पुश सूचना माध्यमातून cryptocurrency विकासक अद्यतने शेअर करा परवानगी देते.\nBlockfolio सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एड Moncada सांगितले: \"आम्ही झाले, तर फक्त एक किंमत-ट्रॅकिंग अर्ज, आम्ही पैसे त्या प्रकारची वाढवण्याची शकणार नाही. \"अनुप्रयोग सध्या कमाईसाठी नाही, आणि तो adverts चालविण्यासाठी योजना नाही. Moncada त्याच्या वापरकर्त्यांची विश्वास साठवायची एक मार्ग म्हणून या निर्णयावर पाहतो, तोट्याचा महसूल, म्हणजे जरी. Blockfolio, मध्ये लाँच पासून 2014 पेक्षा अधिक आकर्षित केले आहे 4.5 सेवा वापरू कोण लाखो वापरकर्त्यांना एकाधिक बाजार ओलांडून माहिती पाठपुरावा राहण्यासाठी, त्यांच्या होल्डिंग्स टॅब ठेवण्यात आणि cryptocurrency प्रकल्प विकसकांना बाबींच्या अद्ययावत प्राप्त करण्यासाठी.\nहाँगकाँग नियामक – क्रिप्टो बाजार अनावश्यक वर एकूण बंदी\nहाँगकाँग च्या सिक्युरिटीज नियामक अध्यक्ष आहे - विपरीत चीन - घरगुती cryptocurrency एक्सचेंजच्या एकूण बंदी नाकारता, त्याऐवजी औपचारिक नियम सुचवून. हाँगकाँग च्या सिक्युरिटीज आणि फ्युचर्स आयोगाने सध्या क्षेत्रातील नियमन करण्यासाठी योजना येत आहे.\nअध्यक्ष कार्लसन टॉंग का-shing म्हणाले, \"आम्ही भव्य या प्लॅटफॉर्मवर एकूण बंदी अपरिहार्यपणे योग्य पध्दत आहे असे मला वाटत नाही. आम्ही त्यांना प्रतिबंध तरी, व्यवहारांची अद्याप सहज विदेशी बाजारात प्लॅटफॉर्म द्वारे आयोजित केले जाऊ शकते \"\nसाठी क्रॅकेन दैनिक बाजार अहवाल 14.10.2018\nक्रॅकेन डिजिटल मालमत्ता EXCHANGE\n$30.7एम आज सर्व बाजारपेठा दरम्यान व्यापार\n7 सर्वोत्तम Blockchain विकास प्रशिक्षण, अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्रे\nमिळवा $10 फ साठी विकिपीडिया किमतीची ...\nआमच्या वेबसाइटला भेट द्या: https://alt ...\nमागील पोस्ट:Blockchain बातम्या 13.10.2018\nपुढील पोस्ट:Blockchain बातम्या 16.10.2018\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\n 🛑 – LIVE क्रिप्टो ट्रेडिंग विश्लेषण & BTC Cryptocurrency किंमत बातम्या\n 🛑 – LIVE क्रिप्टो ट्रेडिंग विश्लेषण & BTC Cryptocurrency किंमत बातम्या\nVery Quick Bitcoin Update | उमटवणे + बँक ऑफ अमेरिका | फ्रान्स\naltcoin दररोज altcoin altcoins विकिपीडिया विकिपीडिया विश्लेषण bitcoin bullish विकिपीडिया क्रॅश विकिपीडिया क्रॅश प्रती विकिपीडिया बातम्या आज बातम्या विकिपीडिया bitcoin prediction विकिपीडिया किंमत bitcoin price analysis विकिपीडिया किंमत वाढ विकिपीडिया किंमत बातम्या bitcoin price prediction विकिपीडिया तांत्रिक विश्लेषण आज विकिपीडिया विकिपीडिया ट्रेडिंग ब्लॉक साखळी BTC BTC बातम्या BTC आज cardano गुप्त cryptocurrency cryptocurrency बाजार cryptocurrency बातम्या cryptocurrency ट्रेडिंग गुप्त बातम्या EOS ethereum ethereum विश्लेषण ethereum बातम्या ethereum किंमत पैसे कसे गुंतवणूक विकिपीडिया गुंतवणूक गुंतवणूक क्रिप्टो विकिपीडिया क्रॅश केले जाते litecoin बातम्या उमटवणे ट्रॉन xrp\nCryptosoft: फसवणूक किंवा गंभीर सांगकाम्या\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-government-insensitive-farmers-questions-wagh-10312", "date_download": "2019-07-23T03:46:48Z", "digest": "sha1:ZZRINJZQYBDDDGR2MHQIXMWJIZK3WNXO", "length": 14614, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Government insensitive to farmers' questions: Wagh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असंवेदशील ः वाघ\nसरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असंवेदशील ः वाघ\nशनिवार, 14 जुलै 2018\nपरभणी ः केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असंवेदनशील आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्व नेतेमंडळींनी पीकविमा परताव्याचा प्रश्न विधिमंडळात मांडला आहे. शेतकऱ्यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे, असे राष्ट्रवादी काॅंग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी येथे सांगितले.\nपरभणी ः केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असंवेदनशील आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्व नेतेमंडळींनी पीकविमा परताव्याचा प्रश्न विधिमंडळात मांडला आहे. शेतकऱ्यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे, असे राष्ट्रवादी काॅंग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी येथे सांगितले.\nपीकविमा परतावाप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ जूनपासून उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची शुक्रवारी (ता. १३) चित्राताई वाघ यांनी भेट घेतली. या वेळी त्या म्हणाल्या, रिलायन्स कंपनीने परभणीसह अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे या कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. या विषयांवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे लोकप्रतिनिधी विधीमंडळामध्ये बाजू मांडत आहेत. परंतु सरकार शेतकऱ्यांसह अन्य समाज घटकांच्या बाबतीत असंवदेशील असल्यामुळे देशात वाईट परिस्थिती आहे.\nसंसदेच्या अधिवेशनात विमा परताव्याचा प्रश्न मांडला जाईल. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, विलास बाबर, राजन क्षीरसागर, श्रीनिवास जोगदंड, प्रा. किरण सोनटक्के, संतोष देशमुख, सोनाली देशमुख आदी उपस्थित होते.\nभारत सरकार government राष्ट्रवाद वाघ जिल्हाधिकारी कार्यालय रिलायन्स विषय topics जिल्हा परिषद वन forest\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४��� हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-igatpuri-taluka-rice-cultivation-velocity-10039", "date_download": "2019-07-23T03:42:59Z", "digest": "sha1:YE5XWN5TLMFJ32X555OWOUMQMCMYRDKO", "length": 13737, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, In Igatpuri taluka rice cultivation velocity | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nइगतपुरी तालुक्यात भात लागवडीस वेग\nइगतपुरी तालुक्यात भात लागवडीस वेग\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nघोटी, जि. नाशिक : भातपिकाचे आगार आणि पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भाताच्या लागवडीला वेग आला आहे. यामुळे बळिराजा शेतीकामात व्यस्त झाल्याचे चित्र आहे. तालुक्यात ९० टक्के भाताची तर अवघी दहा टक्के नागली आणि वरई पिकाची लागवड केली जाते. यातील भातवगळता इतर पिकांची लागवड पूर्ण झाली आहे.\nघोटी, जि. नाशिक : भातपिकाचे आगार आणि पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भाताच्या लागवडीला वेग आला आहे. यामुळे बळिराजा शेतीकामात व्यस्त झाल्याचे चित्र आहे. तालुक्यात ९० टक्के भाताची तर अवघी दहा टक्के नागली आणि वरई पिकाची लागवड केली जाते. यातील भातवगळता इतर पिकांची लागवड पूर्ण झाली आहे.\nइगतपुरी तालुक्यात मागणीपेक्षा अधिक खतांचा पुरवठा झाला असल्याने तालुक्यात त्याचा तुटवडा नसल्याचे पंचायत समिती कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.\nमध्यंतरी पावसाने काही दिवसासाठी विश्रांती घेतल्याने या कालखंडात नागली आणि वरई या पिकाची लागवड पूर्ण झाली आहे.\nगेल्या काही वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील धरणातील मुबलक पाण्यामुळे शेतकऱ्यांचा बागायती पिके घेण्याकडे कल आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी भातपिकाऐवजी बागायती पिके घेण्यासाठी अनेक हेक्टर क्षेत्र पडीक ठेवतात. यामुळे खरिपाच्या लागवडीत काही वर्षांपासून घट झाली आहे.\nऊस पाऊस शेती खत fertiliser कृषी विभाग agriculture department धरण बागायत\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nव���धानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%97%E0%A5%8C/", "date_download": "2019-07-23T03:02:21Z", "digest": "sha1:GBEHVR6BUC4AQVQBISYATD2NWK3ZIMXN", "length": 10343, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मॅरेथॉन स्पर्धेत सुरज, गौरी प्रथम | Dainik Prabhat", "raw_content": "\nमॅरेथॉन स्पर्धेत सुरज, गौरी प्रथम\nराजगुरुनगर- येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन व हुतात्मा राजगुरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमध्ये सुरज घोगरे, तर मुलींमध्ये गौरी राऊत यांनी प्रथम क्रमांक पटकविला.\nया मॅरेथॉन स्पर्धेचे उद्‌घाटन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. देवेंद्र बुट्टेपाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एच. एम. जरे, डॉ. संजय शिंदे, प्रा. ए. बी. कानवडे, प्रा. दिलीप मुळूक, प्रा. मच्छिंद्र मुळूक, प्रा. योगेश वाळुंज उपस्थित होते. दरम्यान, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 5 तर विद्यार्थिनींसाठी 3 कि.म���. अशा दोन गटांत झालेल्या या स्पर्धेत सुमारे 140 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांमध्ये सुरज घोगरे, दत्तात्रय शिंदे, विजय ढोबळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय तर विद्यार्थिनींमध्ये प्रथम गौरी राऊत, द्वितीय ऐश्वर्या खळदकर, तृतीय क्रमांक अक्षदा वाघ यांनी पटकवला. या सर्वांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.\nस्पर्धेच्यानिमित्ताने परिसर स्वच्छ ठेवू, आरोग्यासाठी धावू हा संदेश देण्यात आला. चांडोलीच्या ग्रामीण आरोग्य रूग्णालयाच्या वतीने रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली तर खेड पोलीस स्टेशनच्या वतीने सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात आली होती. महाविद्यालयातील जीमखाना, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालिका प्रा.प्रतिमा लोणारी, प्रा.आर.जी.राजळे, प्रा. एस. बी. गोरे, प्रा. वाय. बी. मोहिते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मच्छिंद्र मुळूक तर प्रा. संतोष गावडे यांनी आभार मानले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nले.जन. मनोज नरवणे लष्कराचे उपप्रमुख\nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2019-07-23T03:36:04Z", "digest": "sha1:MYXKHSPLE2MBUM242AIXAMVORVKSENBO", "length": 5362, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चक्रधरस्वामी साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "\n(चक्रधरस्वामी साहित्यसंमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)\nहिंगोली जिल्ह्यातल्या शेवाळा गावातील (तालुका कळमनुरी) महदंबा साहित्य संघ, ही संस्था दरवर्षी चक्रधरस्वामी साहित्य संमेलन भरवते. या संस्थेने भरविलेली काही संमेलने : -\n१ले ग्रामीण चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, शेवाळा (जिल्हा हिंगोली) येथे इ.स. २००६मध्ये झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. राम शेवाळकर होते.\n२री, ३री आणि ४थी ग्रामीण चक्रधरस्वामी साहित्य संमेलने, शेवाळा (जिल्हा हिंगोली) येथे २००७ ते २०११ या दरम्यान झाली.\n५वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, माहूर (जिल्हा नांदेड) येथे १३ फेब्रुवारी २०११रोजी झाले.\n६वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, हिंगोली येथे इ.स. २०१२मध्ये झाले.\n७वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, भेंडेगाव (जिल्हा हिंगोली) येथे १७-१८ मार्च २०१३ या दिवसांत झाले. डॉ. आ.ह. साळुंखे अध्यक्ष होते.\n८वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, इजळी (जिल्हा नांदेड) येथे २-३ मार्च २०१४ला झाले. अध्यक्षस्थानी उत्तम कांबळे होते..\nपहा : साहित्य संमेलने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०१४ रोजी १८:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-07-23T03:49:57Z", "digest": "sha1:ESCS6V7NR234XSSJXYHGSGJJ2QGKJCWT", "length": 3319, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दालन चर्चा:सूर्यमाला - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी विकिपीडिया वरील या पहील्या दालनाचे काम छान चालू आहे. शुभेच्छा.Mahitgar १३:१७, २३ फेब्रुवारी २००८ (UTC)\nया दालनाला अधिक आकर्षक करण्यासाठी आपली मदत हवी आहे. क���पया आपले विचार खाली मांडावे. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:३९, २ मे २००८ (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मे २००८ रोजी १९:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/best-google-chrome-extensions-for-better-browsing-experience/", "date_download": "2019-07-23T02:31:47Z", "digest": "sha1:XJLXQC5BFJA5WM55CCZRFSVYZBFKKIMK", "length": 21825, "nlines": 131, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "गुगल क्रोम वापरता? तुमचं जीवन अत्यंत सुखकर करणारी ही \"ब्राऊजर एक्सटेन्शन्स\" नक्की इन्स्टॉल करा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n तुमचं जीवन अत्यंत सुखकर करणारी ही “ब्राऊजर एक्सटेन्शन्स” नक्की इन्स्टॉल करा\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nगुगल क्रोम हे तर आपल्या रोजच्याच वापरातलं. म्हणजे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही की १०० मधले ८५ लोक गुगल क्रोमच्या सहाय्याने इंटरनेट वापरतात. अर्थात गुगल क्रोम ब्राउझर आहे देखील तसंच म्हणजे इतर कोणत्याही ब्राउझर पेक्षा त्याची कार्य करण्याची पद्धत अतिशय प्रभावशाली आहे. त्यातच गुगल सारख्या नावाजलेल्या टेक कंपनीचं स्वत:च ते संशोधन असल्याने आपण देखील डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवू शकतो. पण मंडळी आपल्यापैकी बरेच जण गुगल क्रोमचा केवळ सर्फिंग साठी उपयोग कारत असतील, पण ते त्यापेक्षाही पलीकडलं आहे.\nगुगल क्रोम विविध फीचर्सने युक्त आहे आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचं फिचर आहे गुगल क्रोम एक्सटेन्शन\nहे एक्सटेन्शन करतं काय – तर तुमचा ब्राउझिंग एक्सपिरीयन्स सुधारतं. अजूनही लक्षात नाही आलं काळजी नको…आज आम्ही तुम्हाला गुगल क्रोमच्या सर्वोत्तम बेस्ट १० एक्सटेन्शन बद्द्दल माहिती देणार आहोत.\nही खालील माहिती वाचली की आपोआपच तुमाच्या लक्षात येईल गुगल क्रोम एक्सटेन्शनचं महत्त्व\nतुम्हाला माहितच असेल की HTTPS हे ठराविक वेबसाईट विश्वसनीय आहे हे दर्शवते. कधी तूनही बँकिंग व्यवहार ऑनलाईन केले असतील तर HTTPS चे महत्त्व तुमच्या लक्षात आलेच असेल.\nअश्यावेळी हे HTTPS प्लगइन महत्त्वाच ठरतं.\nहे प���लगइन नॉन-सिक्यूअर HTTPS साईट्स सिक्युअर करत, म्हणजे तुमच्या ऑनलाईन प्रायव्हसिला धोका उत्पन्न होत नाहीत. तुमच्यासोबत होणारा संभाव्य फ्रोड टाळला जाऊ शकतो. म्हणूनच हे एक्सटेन्शन प्रत्येकाकडे असावं असा सल्ला दिला जातो.\nइंटरनेट वर वावरताना आपली सेक्युरिटी जपणे अतिशय गरजेचे असते. त्यातल्या त्यात आपला महत्वाचा डेटा वा आर्थिक बाबी असतील तर त्यासंदर्भात तर अधिकच जागृत राहावे लागते. तुम्ही देखील गुगल क्रोम वापरत असाल आणि तुम्हाला तुमच्या सेक्युरिटीची चिंता लागून राहिली असेल तर तुम्ही प्रसिद्ध ब्लर एक्सटेन्शन इन्स्टोल केलंच पाहिजे.\nआपल्यापैकी बऱ्याच जणांना गुगल क्रोम वर सर्फिंग करता करता निरनिराळे आर्टिकल्स वाचायला आवडत असतील..तर मंडळी हे एक्सटेन्शन खास तुमच्यासाठीच आहे. हे एक्सटेन्शन कोणतेही आर्टिकल तुमच्यासमोर अगदी सोयीस्कर आणि प्रभावी पद्धतीने उघडते, ज्यामुळे तुम्हाला सामान्य आर्टिकल वाचताना जो त्रास होतो तो त्रास होत नाही.\nमुख्य म्हणजे ह्यात तुम्हाला रीड नाऊ आणि रीड लेटर चा देखील पर्याय मिळतो. प्रत्येक डिजिटल वाचका जवळ हे गुगल क्रोम एक्सटेन्शन असायलाच हवं.\nहे अजून एक उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन इंटरनेट वापरताना बऱ्याचदा इंग्रजीतले काही शब्द आपल्या लक्षात येत नाहीत, अश्या वेळेस हे एक्सटेन्शन तुमची मदत करतं आणि हे वापरायला पण अगदी सोप्प आहे म्हणजे एकदा का तुम्ही हे एक्सटेन्शन इन्स्टोल केलं, की तुम्हाला फक्त न कळणाऱ्या शब्दावर डबल क्लिक करायचं आहे, झालं, त्या शब्दाचा अर्थ न अर्थ पॉप अप मध्ये तुमच्यासमोर उलगडला जाईल.\nआहे की नाही भन्नाट\n५) गुगल URL शोर्टनर\nवारंवार लिंक शेअर करणाऱ्या गुगल क्रोम युजर्ससाठी हे एक्सटेन्शन म्हणजे वरदान आहे असं म्हटलं तर वावग ठरू नये.\nहे एक्सटेन्शन अगदी भलीमोठी लिंक अतिशय छोटी बनवून तुम्हाला देते, जी तुम्ही कोणाला पाठवू शकता किंवा सोशल साईट्सवर शेअर करू शकता.\n६) गुगल इनपुट टूल्स\nइंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये टाईप करण्यासाठी मार्ग शोधणाऱ्यांनी ह्या एक्सटेन्शनचा आधार घेतलाच पाहिजे. कोणत्याही प्रकारचं डेक्सटॉप इन्स्टोलेशन केल्याशिवाय सर्व महत्त्वाच्या भाषा तुमच्यासमोर उलगडल्या जातात. मुख्य गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या त्या भाषेसाठी वेगळी टाईपिंग शिकायचीही गरज नाही.\nभाषा सिलेक्ट करून इंग्रजी मध्ये त्या त्या शब्दाची स्पेलिंग टाकत सुटायचं आणि तो शब्द त्या भाषेत लिहिला जाईल.\nह्या एक्सटेन्शनबद्दल फारसं लोकांना माहित नाही. पण हे एक बेस्ट एक्सटेन्शन म्हणून पुढे येतंय. कारण हे एक्सटेन्शन तुमचा अँड्रोईड स्मार्टफोन तुमच्या डेक्सटॉपच्या गुगल क्रोम स्क्रीन वर आणतं काय आश्चर्य वाटलं पण हे खरं आहे.\nह्या एक्सटेन्शनच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या अँड्रोईड स्मार्टफोनमधील बरेचस फंक्शन तुमच्या डेक्सटॉपवर वापरू शकता. ह्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे हे पुश बुलेट एक्सटेन्शन तुमच्या गुगल क्रोम ब्राउझर मध्ये आणि अँड्रोईड स्मार्टफोन मध्येही इन्स्टोल करायचे आहे.\nनावाप्रमानेच हे एक्सटेन्शन गुगल क्रोम वर काम करत असताना तुमचा कामावरचा फोकस ढळू न देण्याकडे लक्ष देतं.\nबऱ्याचदा होतं काय की आपण काम करायला बसतो पण फेसबुक, वॉट्सअप, युट्युब आणि अश्या अनेक मनोरंजक साईट्सवरच आपला अर्ध्या अधिक वेळा वाया जातो आणि नंतर वेळ टाळून गेली की लक्षात येतं, आपण आपलं काम केलेलच नाही.\nजर तुमची देखील ही समस्या असेल तर हे एक्सटेन्शन नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचं आहे. हे एक्सटेन्शन तुम्हाला एक लिमिट देत, त्या लिमिटप्रमाणे तुम्ही तेवढ्याच वेळासाठी गुगल क्रोम वापरू शकता आणि ती लिमिट क्रॉस झाली की हे एक्सटेन्शन तुमच्या लक्षात आणून देतं की तुमचं काम बाकी आहे, ते पहिले पूर्ण करा. आहे की नाही मस्त \nहे काहीसं क्रियेटीव्ह एक्सटेन्शन आहे. जर तुम्ही तुमच्या क्रोमच्या रोजच्या न्यू टॅब पेजला पाहून कंटाळला असाल तर तुम्ही हे मोमेंटम एक्सटेन्शन वापरून तुमचे न्यू टॅब पेज तुमच्या मनासारखे बनवू शकता. एखादी सुपर बॅकग्राउंड इमेज, सोबत एक मोटिव्हेशनल क्वोट असेल तर क्या बात…नक्की ट्राय करून पहा.\nहे एक अतिशय प्रभावी एक्सटेन्शन असुन प्रत्येक युट्युब लव्हर कडे असायलाच हवं. जेव्हा तुम्ही युट्युबच्या व्हिडियो पाहत असता तेव्हा त्या गाण्याचे लिरिक्स अर्थात शब्द हे एक्सटेन्शन तुमच्या समोर उलगडतं.\nगाणं कोणतंही असो त्याचे अगदी अचूक शब्द हे एक्सटेन्शन तुम्हाला सांगणार\nतर मंडळी आता तुमच्या लक्षात आलं असेल की एक्सटेन्शन हा काय प्रकार असतो आणि कश्या प्रकारे तो आपल्याला मदत करतो.\nमग आता ह्यापैकी तुमच्या उपयोगाची एक्सटेन्शन नक्की वापरा आणि ह्याव्यतिरिक्त अशी काही एक्सटेन्शन असतील जी उपयोगी आहेत तुम्हाला माहित आहेत, तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← हिंदुंवर झालेल्या अत्याचाराची कहाणी : मोपला विद्रोह\n“आता मला जेटलींच्या चुकांबद्दल बोलावंच लागणार” : यशवंत सिन्हा →\n2 thoughts on “गुगल क्रोम वापरता तुमचं जीवन अत्यंत सुखकर करणारी ही “ब्राऊजर एक्सटेन्शन्स” नक्की इन्स्टॉल करा तुमचं जीवन अत्यंत सुखकर करणारी ही “ब्राऊजर एक्सटेन्शन्स” नक्की इन्स्टॉल करा\n“सेक्स स्लेव्ह” म्हणून काम केलेल्या ‘तिने’ नोबेल जिंकला आणि त्यानंतर जे केलं ते अभिमानास्पद आहे\nकाय आहे हा आईन्स्टाईन व्हिजा आणि तो मेलेनिया ट्रम्पला का दिला गेला\nया चार ‘गंभीर’ चुकांमुळे गौतम गंभीर सारखा जबरदस्त खेळाडू आज मागे राहिला आहे\nमिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे\nपकोडे विकणारा ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती : धीरूभाई अंबानींचा संघर्षमय प्रवास\nमाणूसपणाच्या जाणिवा जिवंत ठेवायला शिकवणारा कलाकार हरपला..\nहा राष्ट्रप्रमुख दारू-सिगारेटची सवय नसणाऱ्यांविरुद्ध युद्ध सुरु करण्याच्या घोषणा देतोय\nभारताचा “लपलेला” परंतु अत्यंत महत्वपूर्ण इतिहास दर्शवणारी ७ उदाहरणं\nव्हायरल व्हिडीओ: ट्रान्सफॉर्मर्स सत्यात अवतरलाय : साठ सेकंदात रोबोट होतो ‘स्पोर्ट्स कार’\nमाय (मराठी) – वृद्धाश्रमात….आपण सगळ्यांनी मिळून तिला वाचवायलाच हवं\nडॉक्टरांवर होणाऱ्या हिंसक अमानुष हल्ल्यांमागची ही कारणे गंभीरपणे घेतलीच पाहिजेत..\nचित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक करण्याच्या निर्णयामागचा आधार काय\nअमेरिकेला “अंकल सॅम” हे नाव कसं पडलं जाणून घ्या रंजक कथा\nस्वत: च्या विचित्र नावामुळे त्याला मिळाली पोलिसाची नोकरी\nपराभूतांच्या इतिहासातूनच “खरा” इतिहास समजतो\nधनशुध्दी: स्वप्नरंजन आणि वास्तविकता (२) : राजीव साने\nभारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल आणि स्वातंत्र्य सेनानींबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी\n“बघण्याच्या” कार्यक्रमात मुलीला हे असले प्रश्न विचारणाऱ्यांवर हसावं की चिडावं\nप्रेतासोबत झोपायला आवडणारा जगातील सर्वात क्रूर हुकुमशहा\nपाकला ��राजकातून बाहेर काढू शकणाऱ्या नेत्याचा कडेलोट पाक लष्करच करतंय: भाऊ तोरसेकर\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.wysluxury.com/southcarolina/?lang=mr", "date_download": "2019-07-23T02:47:35Z", "digest": "sha1:2PJNASAVIJBPN4QTG7VSDXJXPZI4PCJS", "length": 22972, "nlines": 157, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "खासगी जेट सनद उड्डाणाचा कोलंबिया, चारल्सटन, माउंट प्लीसंट, अनुसूचित जाती", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nखासगी जेट सनद उड्डाणाचा कोलंबिया, चारल्सटन, माउंट प्लीसंट, अनुसूचित जाती\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nखासगी जेट सनद उड्डाणाचा कोलंबिया, चारल्सटन, माउंट प्लीसंट, अनुसूचित जाती\nआपण पासून किंवा कोलंबिया खाजगी जेट एअर सनद उड्डाणाचा शोधत आहात, चारल्सटन, माउंट प्लीसंट, व्यवसायासाठी दक्षिण कॅरोलिना क्षेत्र, आणीबाणी, पाळीव प्राणी अनुकूल विमानात वैयक्तिक आनंदकॉल 1-888-702-9646 आपण जलद आणि सहज आपल्या पुढील गंतव्य करा सर्वोत्तम विमान कंपनी मदत करू द्या\nव्यवसाय उड्डाणासाठी, चार्टर सेवा सहकारी व्यत्यय न व्यवसाय सभा करू शकता, जेथे त्यांच्या यात्रा बहुतांश करण्यासाठी एक खाजगी सेटिंग उपलब्ध. आपले उड्डाण अनेकदा जवळ आपल्या घरी विमानतळावर वर आपण निवडून आपल्या गंतव्य जवळ एक आपण घेऊ शकता, वेळ आपल्या ट्रिप जमिनीवर प्रवास आवश्यक आहे कमी.\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nखासगी जेट सनद उड्डाणाचा वि. प्रथम श्रेणी व्यावसायिक एयरलाईन फ्लाय\nत्या वेळी लक्षात ठेवा, सोई, आणि प्रवेश शब्द काही लोक खाजगी जेट अर्धसूत्रण विभाजनात अक्रियाशील विचार करता, तेव्हा विचार शकते आहेत\nआपण दक्षिण कॅरोलिना येथील एका खासगी जेट चार्टर उड्डाण सेवा भाड्याने असाल तर वेळ गेल्या एक गोष्ट असू शकते प्रतीक्षा. सरासरी प्रतीक्षा वेळ अंदाजे आहे 4 ते 6 मिनिटे. सामान चेक येथे लांब ओळी टाळून करताना आपण आपल्या उड्डाण सुरू, तिकीट, सुरक्षा आणि आपली विमान बोर्डिंग.\nआपण अपेक्षा अन्न प्रकार निर्देशीत करू शकत���, आपण बाजूने घेऊ इच्छित, आपण इच्छुक दारू ब्रँड आणि अधिकाऱ्यांविरुद्ध वा मित्रांची संख्या. हे सर्व आपल्या आवश्यकता त्यानुसार ऐच्छिक करता येऊ शकते.\nआपण किंवा दक्षिण कॅरोलिना क्षेत्र रिक्त पाय करार वाटणार्या 'एक खाजगी जेट रिक्त परत उड्डाण करणारे हवाई परिवहन उद्योगात हा शब्द वापरला गुन्हा दाखल एकच मार्ग आहे.\nदक्षिण कॅरोलिना मध्ये वैयक्तिक विमान chartering अधिक माहितीसाठी खाली आपला सर्वात जवळचा असेल तेथील पहा.\nखासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ दक्षिण कॅरोलिना\nआइकेन, अनुसूचित जाती हंस क्रीक, अनुसूचित जाती माउंट प्लीसंट, अनुसूचित जाती स्पार्टनबर्ग, अनुसूचित जाती\nअँडरसन ग्रेयेनविल मर्टल बीच, अनुसूचित जाती सेंट अँड्रूज\nचारल्सटन, अनुसूचित जाती ग्रीनवुड, अनुसूचित जाती उत्तर अगस्टा, अनुसूचित जाती Summerville, अनुसूचित जाती\nकोलंबिया, अनुसूचित जाती ग्रीर उत्तर चारल्सटन, अनुसूचित जाती सुंटेर्, अनुसूचित जाती\nफ्लॉरेन्स हिल्टन हेड आइलॅंड, अनुसूचित जाती रॉक हिल, अनुसूचित जाती वेड हॅम्पटन\nव्यवसाय किंवा तुम्ही करणारे हवाई परिवहन वैयक्तिक विमान विमानतळ chartering आपल्या जवळचे शहर पहा & कोलंबिया बाहेर, चारल्सटन, माउंट प्लीसंट, अनुसूचित जाती वैयक्तिक विमान chartering दक्षिण कॅरोलिना.\nदक्षिण कॅरोलिना मधील विमानतळांची यादी\nव्यावसायिक सेवा - प्राथमिक विमानतळ\nचारल्सटन को को KCHS चारल्सटन आंतरराष्ट्रीय विमानतळ / चारल्सटन AFB पी-एस 1,669,988\nकोलंबिया CAE CAE KCAE कोलंबिया महानगर विमानतळ पी-एस 533,575\nफ्लॉरेन्स FLO FLO KFLO फ्लॉरेन्स प्रादेशिक विमानतळ पी-एन 52,611\nग्रेयेनविल GSP GSP KGSP ग्रीनव्हिले-स्पार्टनबर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळ (रॉजर Milliken फील्ड) पी-एस 955,097\nहिल्टन हेड आइलॅंड HXD HHH KHXD हिल्टन हेड विमानतळ पी-एन 78,342\nमर्टल बीच MYR MYR KMYR मर्टल बीच आंतरराष्ट्रीय विमानतळ पी-एस 899,859\nकोलंबिया कोल्हा, लांडगा, सिंह, अस्वल किंवा वाघ यांचा छावा किंवा पिल्लू कोल्हा, लांडगा, सिंह, अस्वल किंवा वाघ यांचा छावा किंवा पिल्लू KCUB जिम हॅमिल्टन - L.B. OWENS विमानतळ (कोलंबिया OWENS डाउनटाउन होते) आर 0\nरॉक हिल UZA ठेवा करणार रॉक हिल / यॉर्क County Airport (ब्रायंट फील्ड) आर 24\nआइकेन AIK AIK सर्व आइकेन महानगरपालिका विमानतळ तो GA 8,596\nअलेंडाले 88जॉन अलेंडाले County Airport तो GA\nअँडरसन आणि आणि प्रकरण अँडरसन प्रादेशिक विमानतळ तो GA 111\nअँड्र्यूज PHH एडीआर KPHH रॉबर्ट एफ. Swinnie विमानतळ तो GA\nबैम्बर्ग 99एन बैम्बर्ग County Airport तो GA\nबार्नवेल BNL BNL KBNL बार्नवेल प्रादेशिक विमानतळ (बार्नवेल County Airport होते) तो GA\nकॅम्डेन जागा जागा KCDN वुडवर्ड फील्ड तो GA 0\nचारल्सटन JZI KJZI चारल्सटन कार्यकारी विमानतळ तो GA 57\nचेरॉ CQW HCW KCQW चेरॉ महानगरपालिका विमानतळ (लिंच Bellinger फील्ड) तो GA\nचेस्टर डीसीएम KDCM चेस्टर Catawba प्रादेशिक विमानतळ तो GA\nक्लेमसन CEU CEU KCEU Oconee तालुका प्रादेशिक विमानतळ तो GA 26\nडार्लिंग्टन UDG Kudg डार्लिंग्टन तालुका Jetport तो GA\nग्रेयेनविल GMU GMU KGMU ग्रेयेनविल डाउनटाउन विमानतळ तो GA 44\nग्रेयेनविल GYH GDC KGYH Donaldson केंद्र विमानतळ तो GA 234\nग्रीनवुड जीआरडी जीआरडी Kgrd ग्रीनवुड County Airport तो GA 2\nहार्टस्विले HVS HVS KHVS हार्टस्विले प्रादेशिक विमानतळ तो GA\nकिंग्सट्री CKI KCKI Williamsburg प्रादेशिक विमानतळ तो GA\nलॉरेंस लक्संबॉर्ग Klux लॉरेंस County Airport तो GA\nलोरिस 5J9 ट्विन सिटी तो GA\nमॅनिंग MNI किमी आहे Santee कूपर प्रादेशिक विमानतळ तो GA\nमारीया शॅंघाइ KMAO मारीया County Airport तो GA\nमाउंट प्लीसंट LRO KLRO माउंट प्लीसंट प्रादेशिक विमानतळ (Faison फील्ड) तो GA\nउत्तर मर्टल बीच CRE CRE Kkre ग्रँड स्ट्रँड विमानतळ तो GA 36\nOrangeburg शरणागती शरणागती KOGB Orangeburg महानगरपालिका विमानतळ तो GA 2\nस्पार्टनबर्ग स्पा स्पा Kspa स्पार्टनबर्ग डाउनटाउन मेमोरियल विमानतळ तो GA 7\nसेंट. जॉर्ज 6J2 सेंट. जॉर्ज तो GA\nसुंटेर् एसएमएस SUM KSMS सुंटेर् विमानतळ तो GA\nकेंद्रीय 35एक केंद्रीय County Airport (ट्रॉय शेल्टन फील्ड) तो GA\nइतर सार्वजनिक वापर विमानतळ (बिअर सूचीबद्ध नाही)\nकॅलहॉन फॉल्स 0A2 Hester मेमोरियल विमानतळ\nClio 9W9 Clio पीक काळजी विमानतळ\nडार्लिंग्टन 6J7 Branhams विमानतळ\nGraniteville S17 ट्विन झील विमानतळ\nग्रीन समुद्र S79 ग्रीन समुद्र विमानतळ\nहॅम्पटन 3J0 हॅम्पटन-Varnville विमानतळ\nहेमिंग्वे 38जॉन हेमिंग्वे-Stuckey विमानतळ\nहोली हिल 5J5 होली हिल विमानतळ\nलेक सिटी 51जॉन लेक शहर महानगरपालिका विमानतळ (C.J. इव्हान्स फील्ड)\nलँकेस्टर T73 कर्क हवाई बेस\nOrangeburg 1डी एस ड्राय दलदलीचा प्रदेश विमानतळ\nTimmonsville 58जॉन Huggins मेमोरियल विमानतळ\nबीअफोर्ट NBC KNBC MCAS बीअफोर्ट (Merritt फील्ड) 700\nउत्तर XNO KXNO उत्तर हवाई दल पूरक फील्ड\nसुंटेर् दहावी दहावी KSSC शॉ वायुसेना तळ 1,722\nलेन 43जॉन लेन विमानतळ (बंद 1983) [1]\nउत्तर चारल्सटन NAS चारल्सटन (नंतर बंद WWII) [2]\nParris बेट पृष्ठ फील्ड (सागरी कॉर्पस विमानाच्या उड्डाणासाठी किंवा उतरण्यासाठी असलेली मोकळी जागा, बंद 1950) [3]\nखाजगी जेट जॉर्जिया भाड्याने | कॉर्पोरेट खासगी जेट चार्टर कोलंबिया\nखासगी सनद जेट बुक\nखाजगी जेट सनद खर्च\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nसर्वोत्तम खाजगी जेट भाड्याने कंपनी\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nहा दुवा अनुसरण करू नका किंवा आपण साइटवर पासून बंदी घातली जाईल\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2019-07-23T02:38:19Z", "digest": "sha1:PNXX7MEQAXNFZIYZQHC5DJA7B6ER5GBZ", "length": 2763, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:सत्त्वशीला सामंत - विकिपीडिया", "raw_content": "\nआवळे जावळे वर्ण [१]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २०१३ रोजी २२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/kashmir-issue-origin-part-two/", "date_download": "2019-07-23T02:34:40Z", "digest": "sha1:J4CVTXAEEPUJ6QD4PCZFA3MXWYMYX6L3", "length": 23721, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकाश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nपहिल्या भागाची लिंक: काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग १\nकाश्मीर या मुद्द्यावर चर्चा करताना एक मूलभूत चूक आपण सगळेच भारतीय करत असतो ती म्हणजे केवळ काश्मीरचा मुद्दा. जम्मू हा भागच आपण पूर्णपणे विसरतो. प्रत्यक्षात प्रश्न जम्मू आणि काश्मीर या एकसंध राज्याचा होता. ह्या एकसंध राज्याचा सर्वेसर्वा महाराजा हरिसिंग होता.\nएकदा हा मूलभूत घटक लक्षात घेतला की समजेल समग्र जम्मू काश्मीर हा एकमेव एकसंध प्रश्न नाही. त्याला वेगवेगळे पैलू आहेत. या सगळ्याचा पैलूंचा अभ्यास त्या प्रदेशाच्या भौगोलिक स्थिती आणि मानववंशशास्त्रासकट सेंद्रिय पद्धतीने व्हायला हवा. तो नं केल्यामुळे आपल्याकडून होणारी आणखी एक सर्वात मोठी चूक म्हणजे काश्मीरचा प्रश्न बहुतेकदा भारतीय विरुद्ध काश्मिरी, हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि आजकालच्या परिभाषेत देशप्रेमी विरुद्ध देशद्रोही अश्या तऱ्हेने चर्चेला येत असतो.\nकाश्मीर हा एकसंध भाग नाही. काश्मीरमध्ये सरसकट सगळे मुसलमान एकाच पठडीतले नाहीत. काश्मीरमध्ये भौगोलीकदृष्ट्या तीन भाग आहेत. पहिला जम्मू (२५%), दुसरा काश्मीर खोरे (२१%) आणि तिसरा लडाख(६१%). जम्मू मधून बनिहाल किंवा हाजीपीर खिंड ओलांडून गेलं काश्मीर सुरु होतो. भूगोल वेगळा, भाषा वेगळी , पेहराव वेगळा, खाण्यापिण्याची पद्धती वेगळी. थोडक्यात संस्कृती वेगळी. ‘धर्म म्हणजे जगण्याचा मार्ग’ असं कोणीतरी बदमाशाने सांगितलंय आणि अनेक मूर्खांनी खरं मानलंय. जगण्याचा मार्ग संस्कृती असते.\nदुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिटिश काळात भारतातल्या सर्व मुस्लिमांना वेगळा देश हवा होता हा एक चुकीचा समज आहे. तिसरा चुकीचा समज म्हणजे भारताबाहेर जायचं होतं, थोडक्यात वेगळं राहायचं होतं अश्या सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात जायचं होतं हा.\nथोडक्यात भारताल्या मुस्लीमांमध्यें तीन प्रमुख विचार होते. एक पाकिस्तान, दुसरा हिंदुस्थान आणि तिसरा स्वतंत्र राष्ट्र. (यावर मग पाकिस्तानात जाता येत नव्हतं म्हणून स्वतंत्र राहावं लागत होतं की अजून कसं यावर वाद घालता येईल पण ही ती जागा नव्हे.)\nगेल्या लेखात भुजंगाची उपमा दिली गेलेले शेख अब्दुल्ला स्वतःला काश्मिरी जनतेचे हृदयसम्राट मानत. शेख अब्दुल्लांचा इतिहास आणि काश्मीरचा इतिहास हा एकच आहे. इतका की त्यामुळेच आजही त्यांच्या पुढच्या पिढ्यांना स्थान आहे. (आणि इतका महत्वाचा मनुष्य आमच्या इतिहासाच्या पुस्तकात एका वाक्यात गुंडाळलाय. अनुल्लेखाने मारला की अजून काही\nशेख अब्दुल्लांचे राष्ट्रीय गुरु म्हणजे कवी महंमद इकबाल. तेच ते “सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्तां हमारा” लिहिणारे. हा मूळचा काश्मिरी कवी पुढे पाकिस्तानची प्रेरणा बनला हा भाग अलहिदा. मुर्त्या आणि मूर्तिपूजा करणारे नष्ट करून इस्लामने फार मोठं कार्य केलं आहे असं मानून सुफी पंथाच्या विरोधात प्रचार करणारे महंमद इकबाल अब्दुल्लांना आपला वारसा देऊन गेले.\nथोडक्यात शेख अब्दुल्ला एक धर्मांध मुसलमान आणि स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचे कट्टर पुरस्कर्ते होते. स्वातंत्र्याआधी काश्मीरमध्ये झालेल्या दंगलींना त्यांची उघड चिथावणी असे. महाराजा हरीसिंगांना ते हिंग लावून विचारत नसत. उलट स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा तोच तर शत्रू होता. आजच्या तरुणांना शेख अब्दुल्लांची भाषणे वाचायला दिली तर झैद हमीद वगैरेची भाषणे वाचतोय असे वाटेल आणि फेसबुक ट्विटरवर याची टिंगल टवाळीसुद्धा सुरु होईल. पण या त्यांच्या पावित्र्याचा सरळ सरळ प्रभाव काश्मिरी जनतेवर पडे. एकदा एका सभेत चिथावणीखोर भाषण देऊन शेख अब्दुल्ला निघून गेले. त्यांच्या मागे अब्दुल कादीर नावाचा एक तरुण त्यांनाही लाजवेल असा चिथावणीखोर विचार मांडून गेला. या अब्दुल कादीर विरुद्ध राजद्रोहाचा खटला सरकारने भरला. १३ जुलै १९३१ ला याची सुनावणी होत असताना शेकडोंच्या संख्येने मुस्लिम बांधव कोर्टावर चाल करून आले. पोलीस गोळीबारात २२ मृत्युमुखी पडले. १३ जुलै ही तारीख आजही काश्मिरात “राष्ट्रीय हुतात्मा दिवस” म्हणून पाळली जाते. शेख अब्दुल्ला हिरो झाले ते तेव्हापासून.\n१६ ऑक्टोबर १९३२ साली ‘ऑल जम्मू अँड मुस्लिम कॉन्फरेन्स’ स्थापन झाली. बेत होता जम्मू आखणी काश्मिरातल्या साऱ्या मुस्लिमांना एका झेंड्याखाली आणण्याचा.\nवर विषद केल्याप्रमाणे जम्मू आणि खोऱ्यातील मुस्लिम एकत्र नाहीत. जम्मूत हिंदू दोन तृतीयांश आहेत. तिकडचे मुसलमान अधिक कडवे आणि पाकिस्तानी मनोवृत्तींशी मेळ खाणारे आहेत. त्यांची भाषाही पंजाबी आहे. त्यांनी शेख अब्दुल्लांना कधीच थारा दिला नाही. खोऱ्यातले मुसलमान मात्र धर्मांतरित आहेत. (भट, लोन, चौधरी, गुरु आडनावे पहा. ही मूळची ब्राह्मण मंडळी) शेख अब्दुल्लांचे पणजोबा हिंदू होते. आजही अनेक मुस्लिम आपल्या हिंदू पूर्वजांची आठवण काढतात. अमरनाथ यात्रा हेच पार पडतात. पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग सारख्या ठिकाणी हिंदू यात्रेकरूंना हेच मदत करतात. काश्मीरमधल्या शंकराचार्य किंवा जम्मूतल्या वैष्णवदेवी मंदिराशी हेच लोक अधिक असतात. शेख अब्दुल्लांनाही याच मुसलमानांचं प्रेम अधिक होतं.\nपंडित प्रेमनाथ बजाज या रॉयवादी पुरोगाम्याच्या सल्ल्याने शेख अब्दुल्लांनी मुस्लिम कॉन्फरेन्सचे नाव नॅशनल कॉन्फरेन्स केले. नेहरूंनी त्यांना आपला पक्ष हिंदूंसाठीसुद्धा खुला करण्याचा सल्ला दिला. संधी साधली नाही तर ते शेख अब्दुल्ला कसले महंमद अली जिनांनी १९४० साली पाकिस्तानच्या मागणीचा ठराव पास करून घेतल्यावर अब्दुल्ला धर्मनिरपेक्ष, पुरोगामी मुसलमान म्हणून पुढे आले. प्रत्यक्षात त्यांचा पक्ष मुस्लिमच राहिला. पुढेही त्यांच्या सभा मशिदीतच होत. सभांची सुरवात आणि अंत कुराणातील आयतींनीच होई. मिरवणुकांमध्ये अल्लाहो अकबरच्या घोषणा होत. नेहरू आणि सरदार पटेलांना तर अब्दुल्ला हिंदु जातीयवादी म्हणून ओळखत.\nइतकं सगळं होऊनसुद्धा शेख अब्दुल्लांना स्वतंत्र राहायचं होतं हे लक्षात घ्यायला हवं. काश्मिरीयतच्याच मुद्द्यावर त्यांचा जीनांशी खटका उडाला होता. त्याच भावनेतून भारताची संस्थानांच्याच संख्येएवढी शकले करणारी क्रिप्स योजना त्यांनी उचलून धरली कारण त्यात स्वतंत्र काश्मीर होता. जिना तर नॅशनल कॉन्फरेन्सला गुंडांचा पक्ष म्हणत. परंतु मौलाना आझाद, बादशाह खान, जवाहरलाल नेहरू यांच्याशी सख्य जमवत जिनांविरुद्ध एकी दाखवत शेख अब्दुल्ला पुरोगामी गोतावळ्यात शुचिर्भूत झाले. नेहरूंमार्फत काश्मिरी हिंदूंना आपल्या पक्षाला साथ देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.\nस्वातंत्र्यप्राप्तीच्या दिवसांत चक्रे उलटी फिरली. प्रिव्ही कौन्सिल स्थापन होऊन राजे मंडळींनी आपल्याला राज्य टिकवता यावे याची खटपट केली. पण ती व्यर्थ ठरली. महाराजा हरिसिंगाना परके मानून अब्दुल्लांनी ‘क्वीट काश्मीर’ चळवळ सुरु केली. जनतेचा लढा असा भाबडा समज बाळगून त्यात नेहरूही सामील झाले.\nभारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास झाला. संस्थानांना भारतात रहा, पाकिस्तानात रहा किंवा स्वतंत्र असा पर्याय दिला गेला. नेहरूंनी घोषणा केली. “भारत किंवा पाकिस्तान”.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्रक प्रसिद्ध करून सांगितले:\nसंस्थानांना स्वतंत्र होताच येणार नाही. ही संस्थाने भारताची आहेत आणि त्यांचे सार्वभौमत्व संपवण्याचा अधिकार ब्रिटिश संसदेला नाही.\nत्यातला व्यावहारिक शहाणपणा मांडला माउंटबॅटन यांनी.\nया सगळ्यात काश्मीरचे काय हाल झाले त्याचे तपशील पुढील लेखात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi \n← हायस्कूल टीचर ते ड्रग माफिया : ब्रेकिंग बॅड इज ब्रेकिंग नॉर्म्स\n“स्टार्ट-अप” विश्वाबद्दल अत्यंत महत्वाचे: नविन उद्योग अयशस्वी का होतात\nलेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.\nOne thought on “काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २”\nएका भारतीय एअरफोर्स मार्शलचा मृत्यू – ज्यावर संपूर्ण भार�� हळहळला होता…\nह्या लोकांना कुठल्याच माध्यमातून एड्सचा संसर्ग होऊ शकत नाही \nपडद्यावर प्रेम शिकवणारी पण पडद्यामागे खऱ्या प्रेमापासून वंचित राहिलेली सौंदर्यवती\nजगभरातील सुमारे २७०० भाषांबद्दल अतिशय रंजक माहिती\nनिखिल वागळेंची “…काशिनाथ…” चित्रपट आणि चित्रपट आवडलेल्यांवर टीका – वाचकांनी केलं भन्नाट ट्रोल\nसौंदर्याचे वरदान लाभलेली शापित यक्ष कन्या : लीला नायडू\nगाईच्या शेणाचा वापर करून “बायोटॉयलेट” भारतीय रेल्वेचा अभिनव उपक्रम\nस्वर्गाची अनुभूती देणारा हा आहे आकाशातील स्विमिंग पूल \nजीन्सच्या खिश्यांना छोटी बटणं का असतात\nफोक्सवॅगन आणि हिटलर : जगप्रसिद्ध कार निर्मात्या कंपनीच्या स्थापनेची पडद्यामागची कथा\nही चालू असलेले शीतयुध्द तिसऱ्या महायुद्धात बदलण्याची नांदी तर नाही ना \n“मेर्सल” मधील GST वरील वादग्रस्त डायलॉग : भारत-सिंगापूर तुलना योग्य आहे का\nसरकारच्या मराठी आकड्यांच्या निर्णयावर विनोद पुरे – वाचा तज्ज्ञांचं विचारात पाडणारं निरीक्षण\nझोपताना केलेल्या ह्या ८ चुका तुमच्या दिवसभराच्या थकव्याला कारणीभूत असतात\nचीनचं काय घेऊन बसलात आपल्या भारताची ही ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ माहितीये का\n“परदेशातील काळा पैसा” – स्विस बँकांमध्येच का ठेवला जातो\nसाप आणि मगरीसारख्या भयानक जनावरांना लळा लावणारा अवलिया\nहृदयात अखंड अभ्यास विषय असावा, तोच आपला नारायण म्हणावा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १८\nधर्म सुधारण्याचा आग्रह धरणाऱ्याला जिवंत जाळण्याचा हा इतिहास अंगावर काटा आणतो\nया प्रथितयश कंपन्यांच्या लोगोमध्ये सुद्धा त्यांच्या यशाचं रहस्य दडलंय \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/moment-re-entering-cabinet-will-never-come-eknath-khadse-26579", "date_download": "2019-07-23T02:38:51Z", "digest": "sha1:HG4W4Z3UJB4SE7E3WOPXLEKOUN76ANI3", "length": 7810, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "That moment of re entering cabinet will never come : Eknath Khadse | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंत्रीमंडळात परतण्याची योग्यवेळ कधीच येणार नाही:खडसे\nमंत्रीमंडळात परतण्याची योग्यवेळ कधीच येणार नाही:खडसे\nमंत्रीमंडळात परतण्याची योग्यवेळ कधीच येणार नाही:खडसे\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nपक्षांने माझ्यावर कितीही अन्याय केला तरी आपण पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनच काम करणार आहेत. आपण कधीही पक्ष सोडणार नाही.\nजळगाव : आपली मंत्रीमंडळात परतण्याची वेळ कधीच येणार नाही असे धक्कादायक विधान माजी महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत केले.\nजळगाव महापालिका निवडणूकीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज जळगावात आले होते. सायंकाळी हॉटेल प्रेसिंडेंट कॉटेज येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जलसपंदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे उपस्थित होते.\nएकनाथराव खडसे यांचा मंत्री मंडळात पुन्हा कधी प्रवेश होणारअसा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला त्याला उत्तर देतांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले,\" खडसे आमचे नेते आहेत, योग्य वेळ येईल त्यावेळी त्यांचा मंत्री मंडळात सामावेश करण्यात येईल. \"\nत्यानंतर ती योग्य वेळ कधी येणारअसा उपप्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता, दानवे यांनी उत्तर देण्या अगोदरच खडसे म्हणाले, \"ती योग्य वेळ कधीच येणार नाही.\"\nत्यानंतर दानवे यांनी पत्रकार परिषद आटोपली. मात्र त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना खडसे म्हणाले, \" मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, पक्षांने माझ्यावर कितीही अन्याय केला तरी आपण पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनच काम करणार आहेत. आपण कधीही पक्ष सोडणार नाही, तसा विचारही आपल्या मनात येत नाही.\"\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nजळगाव jangaon रावसाहेब दानवे raosaheb danve महापालिका निवडणूक गिरीश महाजन girish mahajan\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2019-07-23T02:54:46Z", "digest": "sha1:CZB5YBOIEUKMZL52F2VJAXX6KXJX7YZU", "length": 3847, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पॅलेस्टिनी नेते - विकिपीडिया", "raw_content": "\n\"पॅलेस्टिनी नेते\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश ���रा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thunderball/results/18-september-2012", "date_download": "2019-07-23T03:26:11Z", "digest": "sha1:HIV2AUCGG6JM4JYRLVUSBC6SKRA7DEWR", "length": 2432, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "थंडरबॉल सोडतीचे निकाल September 18 2012", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nमंगळवार 18 सप्टेंबर 2012\nथंडरबॉल सोडतीचे निकाल - मंगळवार 18 सप्टेंबर 2012\nखाली मंगळवार 18 सप्टेंबर 2012 तारखेसाठीचे थंडरबॉल लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया थंडरबॉल पृष्ठाला भेट द्या.\nमंगळवार 18 सप्टेंबर 2012\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.goshti.tk/2018/10/page/2/", "date_download": "2019-07-23T03:33:11Z", "digest": "sha1:6BH7EGNUZ3C345EKTETKKBM36CZ42W6D", "length": 2697, "nlines": 87, "source_domain": "www.goshti.tk", "title": "October 2018 – Page 2 – आजीच्या गोष्टी – Aajichya Goshti", "raw_content": "आजीच्या गोष्टी - Aajichya Goshti\nभविष्य सुखकर हो इसलिये की गई मेहनत\nभविष्य सुखाचे होण्यासाठी केलेली मेहनत\nभगवान ने ली परीक्षा\nभगवान ने ली मोची की परीक्षा\nदेवानी घेतली चांभाराची परीक्षा\nसाप आणि मुंगूसाची गोष्ट\nसाप और नेवले की कहानी\nअच्छा ध्येय सामने रख कर परिश्रम करे तो सफलता निश्चित मिलती है\nचांगले ध्येय समोर ठेवून परिश्रम केल्यास यश नक्कीच मिळते\nस्वर्ग चाहिये या नर्क\nBritt on स्वर्ग चाहिये या नर्क\nBritt on स्वर्ग चाहिये या नर्क\nSnehal on देवानी घेतली परीक्षा\njayakher on शूरवीर बनो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/why-burning-isis-flag-is-a-sensitive-matter-for-all-muslims/", "date_download": "2019-07-23T02:31:58Z", "digest": "sha1:JAFYBC2VMIJFI6QKYNCNRVDZSIPB2HJK", "length": 23841, "nlines": 147, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "इसिस चा झेंडा जाळला तर मुस्लिम बांधवांना राग का येतो? खरं कारण जाणून घ्या.", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nइसिस चा झेंडा जाळला तर मुस्लिम बांधवांना राग का येतो खरं कारण जाणून घ्या.\nसदर लेखावर आपलं मत आमच्या फेसबुक पेज – facebook.com/InMarathi.page – वर मेसेज करा. निवडक व अभ्यासपूर्ण मतांना प्रसिद्धी देण्यात येईल.\nविरोध सुद्धा कसा करायचा हे कळावं लागतं हो. शत्रूच्या सगळ्या खाचाखोचा माहिती असल्यावर विरोध करावा, इतकं सुद्धा डोकं या इस्लामी कट्टरवादाचा विरोध करणाऱ्यांना दिलेलं नाही. इस्लामिक कट्टरतावादी हे शत्रू आहेत असं मानलं तर किमान त्यांचा विरोध करताना त्यांचा अभ्यास करून करावा.\nतिकडे काश्मीरमध्ये विश्व हिंदू परिषदेने ‘इस्लामिक स्टेट’चा काळा झेंडा जाळला. स्वाभाविकपणे काश्मीर घाटीत वातावरण तंग झालं आहे.\nतो अर्धवट परिषदेचा कार्यकर्ता तोंड वरून सांगतो कि त्या झेंड्यावर काय लिहिलंय ते आम्हाला माहिती नाही, तो इस्लामिक स्टेटचा होता म्हणून आम्ही जाळला. (किमान आपलं अज्ञान चारचौघात सांगू तरी नये\nमागे औरंगाबादमध्ये ‘इस्लामिक स्टेटचे अर्थकारण’ या विषयावर लेख आला होता. लोकमतच्या मंथनने लेआउट लावताना पिगीबँक वर तो इस्लामिक स्टेटचा झेंडा लावला आणि लेखाला तो वापरला. इस्लामिक स्टेटचा काळा झेंडा ही त्यांची आयडेंटिटी आहे.\nत्यामुळे पिगी बँक वर इस्लामिक स्टेटची आयडेंटिटी लावणे, ही खरं म्हणजे क्रिएटिव्ह कल्पना होती. पण परिणाम असा झाला कि औरंगाबाद लोकमतच्या ऑफिसवर हल्ला झाला, हाणामारी झाली आणि शेवटी लोकमत पेपरला माफी मागावी लागली.\nकेव्हा तरी समजून घ्या राजेहो, कि नेमकं त्या झेंड्यावर आहे काय\nत्यासाठी “मुस्लिम असणं” म्हणजे काय, हे नीट समजून घ्यायला हवं.\nमुसलमान असण्यासाठी पाच श्रद्धा मानाव्या लागतात.\nश्रद्धा – इस्लाम धर्माची पाच सर्वात महत्वाची आणि मूलभूत तत्व आहेत. त्यामध्ये श्रद्धा हे सर्वात महत्वाचे आणि पहिले तत्व आहे. ‘एकूण पाच बाबींवर श्रद्धा ठेवणे’ असे या शब्दाचा अर्थ आहे. त्या पाच बाबी कोणत्या कोणत्या हे आता आपण पाहूया.\nपहिली – एकमेव अल्लाहवर श्रद्धा\nदुसरी – स्वर्गात वास्तव्य असणाऱ्या अल्लाहकडून अल्लाहचा सत्य धर्माचा संदेश पृथ्वीवर आणणाऱ्या देवदूतांवर श्रद्धा\nतिसरी – अल्लाहकडून देवदूतांच्या मार्फत संदेश मानवाला देण्यासाठी निवडलेल्या प्रेषितावर आणि त्याच्या प्रेषितत्वावर श्रद्धा\nचौथी – अल्लाहने प्रेषितांच्या मार्फत मानवासाठी दिलेल्या संदेशावर म्हणजे ‘कुराण’ या ईश्वरी ग्रंथावर श्रद्धा आणि\nपाचवी – अंतिम निर्णय दिनावर श्रद्धा.\nकाळाच्या एका टप्प्यावर गेल्यावर जगाचा नाश होणार आहे. त्यादिवशी सर्व मृत जीव पुन्हा जिवंत होतील. त्यावेळी कोण कोणत्या पद्धतीने ज���वन जगले याच्या निकषावर अल्लाह स्वतः पाप पुण्याचा निवाडा करणार आहे.\nजे इस्लामच्या आदर्श तत्त्वांनुसार जीवन जगले आहे अशांना स्वर्ग आणि जे इस्लामच्या तत्त्वांनुसार जीवन जगले नाहीत अशांना नरक मिळेल. यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे ‘अंतिम निर्णय दिना’वर श्रद्धा ठेवणे होय.\nया पाचही श्रद्धा एकमेकांत गुंतलेल्या आहेत. यातल्या एकावरजरी श्रद्धा ठेवली तरी इतर चारांवर श्रद्धा आपोआप ठेवली जाते. एकावर जरी श्रद्धा ठेवली नाही तरी संपूर्ण श्रद्धेचा डोलारा कोसळून जातो.\nया पाचही बाबींवर श्रद्धा ठेवणारा इस्लामी परिभाषेत ‘श्रद्धावान’ ठरतो, जो श्रद्धा ठेवत नाही तो ‘श्रद्धाहीन’ ठरतो.\nजर एखादा माणूस म्हंटला कि, ‘माझी इतर चार गोष्टींवर श्रद्धा आहे, पण देवदूतांवर नाही’ तर देवदूतांच्या शिवाय अल्लाहचा संदेश प्रेषितापर्यंत कसा पोहोचला याला गूढत्व प्राप्त होते. अल्लाह आणि माणूस यांच्यातला दुवा नाहीसा होतो.\nएखादा म्हणाला कि, ‘प्रेशितांवर किंवा कुराणावर श्रद्धा नाही’ याचा अर्थ संदेश कोणी पाठवला याच्यावरही विश्वास नाही असा होतो.\n‘अंतिम निर्णय दिनावर’ श्रद्धा नसेल तर अल्लाहची आणि नरकाची भीती संपून जाऊन शुद्ध धर्माचे पालन होणार नाही. त्यामुळे वर एकमेव अल्लाहवर श्रद्धा, देवदूतांवर श्रद्धा, प्रेषित पैगंबर यांच्याबर श्रद्धा, कुराण या दिव्य ग्रंथावर श्रद्धा आणि अंतिम निर्णय दिनावर श्रद्धा ह्या मूलभूत पूर्व अटी आहेत. या पाचही श्रद्धा एका वाक्यात एकत्र करण्यात आल्या आहेत. ते वाक्य आहे –\nला इलाहइल्लाल्लाह मुहंमद रसुल्लल्लाह\nयाचा अर्थ ‘ईश्वर एकमेव आहे, तो म्हणजे अल्लाह आहे, मुहंमद हे त्याचे शेवटचे प्रेषित’. या वाक्याला ‘कलिमा’ म्हणतात. ‘कलिमा’चा उच्चार करताक्षणी माणूस मुसलमान होतो. अर्थात त्याचा अर्थ मनापासून पटायला हवा\nइस्लाम धर्म स्वीकारायचा असेल तर हे वाक्य उच्चारावं लागतं. अर्थात ते मान्य व्हावं लागतं. हे मान्य नसेल तर ,माणूस मुसलमान राहत नाही. ते मान्य असेल तर माणूस मुसलमान होतो.\nइस्लामचं हेच सर्वात बेसिक तत्व लिहिलेला तो झेंडा आहे… त्याच्यावर इस्लामचे सर्वश्रेष्ठ प्रेषित मुहंमद पैगंबर यांचे नाव आहे. इस्लामचे पहिले चार आदर्श समजले जाणारे खलिफा यांच्यापैकी दुसरा खलिफा उमर यांच्या काळात सिरीया जिंकून घेण्यासाठी सैन्याच्या मोहिमा ��ुरु होत्या त्या काळात खलिफा उमर यांनी हा ‘काळा युद्धध्वज’ तयार करून सेनापतीला दिला होता.\nआणि त्याच्यावर इस्लामचे सर्वात बेसिक तत्व लिहिण्यात आले होते. ते तत्व काळ्या झेंड्यावर पांढऱ्या रंगात लिहिण्यात आले होते. आज इस्लामिक स्टेट वापरतो तो झेंडा प्रथम ६३८ ते ६४० या काळात केव्हातरी तयार केला गेलेला आहे.\nझेंड्याचा अपमान करणे म्हणजे इस्लामच्या सर्वात बेसिक तत्वाचा अपमान आहे असे मुसलमान मानतात. झेंडा जाळला जातो तेव्हा इस्लामचे बेसिक तत्व जाळले जाते, असे ते मानतात. इस्लामचे बेसिक तत्व ‘पिग’च्या चेहेऱ्यावर दाखवणे हा ते प्रेषित आणि इस्लामचा अपमान मानतात. हिंदूंनी याला येड्यात काढू नये.\nहिंदूंच्या सुद्धा येड्यात काढता येतील अशा अनेक गोष्टी आहेत. मुद्दा काय आहे, तर किमान समजून तर घ्या कि, नेमका आपण कशाचा विरोध करतो आहोत.\nआंधळेपणानी विरोध करत राहाल तर त्याने केवळ शत्रुत्व वाढणार आहे, आणि प्रश्न जास्त चिघळवून तो सुटत नसतो.\nसदर लेखावर आपलं मत आमच्या फेसबुक पेज – facebook.com/InMarathi.page – वर मेसेज करा. निवडक व अभ्यासपूर्ण मतांना प्रसिद्धी देण्यात येईल.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← लग्नाआधी आणि लग्नानंतर: नात्यात होणाऱ्या ‘या’ छोट्या बदलांची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nमोदी सरकारचे तथाकथित ‘अच्छे दिन’ आणि माध्यमांची गळचेपी →\nइस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” – भाग १\n“गणपती बाप्पा मोरया” म्हटल्याने वारीस पठाण यांना माफी का मागावी लागते\nअल-कायदाच्या म्होरक्याला अमेरिकेने असे थरारकरित्या यमसदनी धाडले होते\n6 thoughts on “इसिस चा झेंडा जाळला तर मुस्लिम बांधवांना राग का येतो खरं कारण जाणून घ्या.”\nसगळ मान्य पण ज्यांना पाहून यमदूत लाजेल अशा प्रकारचे नरकातही करत नाहीत अशा गोष्टी या दहशतवादि संघटना करतात त्यांचा झेंडा जाळन काय त्यांच नामोनिशान मिटवल पाहिजे \nलेख वाचून मात्र एक पटल कमुनिस्ट मात्र फक्त हिंदुत्वावरच घसरतात \nलेख उत्तम आहे. माहिती नसलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. दुसऱ्या कोणाच्याही भावना अशा प्रकारे दुखवू नयेत.अतिरेक्यांना ठेचलेच पाहिजे पण अशा गोष्टी करून नविन अतिरेकी जन्माला घालू नयेत. अगदी मर्मावर बोट ठेवले आहे.\nपवित्र वचन आणि प्रेषितांचं नाव घालून तयार केलेल्या झेंड्याखाली यांनी हजारोंच्या संख्येत निरपराध गळे चिरले ते चालले,हजारों स्त्रियां आणि लहान लहान मुलींवर बलात्कार केले हे चांगले काम वाटत असेल लेखकाला…म्हणूनच हिंदू धर्माकडे वक्र दृष्टीने पाहण्याचा विचारही लेखकाने करू नये, हां जर इतकी सलगी आहे ना इस्लामशी तर त्यांनी तो धर्म स्वीकारावा आणि हो किती मुस्लिमांनी ISIS ला विरोध केला हेही सांगावं\n“माझे आईबाबा “स्टॅच्यु ऑफ युनिटी” बघून आले, आणि त्यांना जे दिसलं ते फारच आश्चर्यजनक आहे”\nमहाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांचं भविष्य बदलतंय\nमोदी सरकारचं – माध्यमांच्या चर्चांमधून समोर नं आलेलं – आणखी एक दणदणीत यश\n६० फुट खोल विहीर एकटीने खोदणारी आधुनिक ‘लेडी भगीरथ’\nपाटणा शहरातील गुंडांना सळो की पळो करून सोडणारा ‘मराठी सिंघम’\nबिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग १\nबहुतेक मराठी नव-उद्योजक फक्त ह्या एका कारणामुळे अपयशी होतो…\n“मैथुनातील उत्कट आनंद” : सत्य की फसवा\nरेल्वे चुकली तर आरक्षणाचे पैसे परत मिळवण्याची ‘स्टेप बाय स्टेप’ प्रक्रिया अशी आहे..\nतरुणांनो नि लहानग्यांच्या मातांनो – “टू मिनिट्स मॅगी” चं हे भयंकर वास्तव तुम्हाला माहितीये का\nविकिपीडियाचा फाउंडर म्हणतोय.. “झुकरबर्गसारख्या लोकांनी इंटरनेटची वाट लावून टाकलीय\nप्राचीन भारताची ही नावं माहिती नसणं, आपल्या इतिहासाबद्दलच्या अनास्थेचं लक्षण आहे\nआता गुगलच्या सहाय्याने मारा ‘अंतराळाचा’ फेरफटका \nबाबासाहेबां इतकेच संविधान निर्मितीचे श्रेय ‘ह्या’ व्यक्तीला देखील द्यायला हवे\nएका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट होण्यापूर्वी जरा रीअॅलिटी जाणून घ्या\nबँक अकाउंटमध्ये पैसे instant transfer करण्याचा नवीन UPI app फंडा \nमृत्यू पावलेली पत्नी अजूनही पाठवतीये पत्र : अद्वितीय प्रेमाची सत्य कथा\nहृतिकला सुद्धा केलं “झिंगाट”\nपुरुषांच्या सेक्सबद्दलच्या आकर्षणामागचं असंही एक अजब कारण…\n ही काळजी घेतली नाही तर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/my-husband-innocent-he-has-been-framed-sheetal-andure-27615", "date_download": "2019-07-23T03:00:23Z", "digest": "sha1:W5TMVHIRFMHNA7NGUQL3KJEK67JZUO6X", "length": 9903, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "My husband is innocent , he has been framed : Sheetal Andure | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमाझे पती निर्दोष, त्यांना गोवण्यात आले - शीतल अंदुरे\nमाझे पती निर्दोष, त्यांना गोवण्यात आले - शीतल अंदुरे\nमाझे पती निर्दोष, त्यांना गोवण्यात आले - शीतल अंदुरे\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nमाझे पती सचिन अंदुरे हे निर्दोष आहेत. एटीएसने देखील तसे स्पष्ट करून 16 ऑगस्टला त्यांची सुटका केली होती. पण चौकशीच्या नावाखाली सीबीआयने पुन्हा त्यांना ताब्यात घेतले आणि विश्‍वासघात केला.\nऔरंगाबाद : \" माझे पती सचिन अंदुरे हे निर्दोष आहेत. एटीएसने देखील तसे स्पष्ट करून 16 ऑगस्टला त्यांची सुटका केली होती. पण चौकशीच्या नावाखाली सीबीआयने पुन्हा त्यांना ताब्यात घेतले आणि विश्‍वासघात केला. सचिन यांचा कुठल्याही संघटनेशी संबंध किंवा संपर्क नव्हता. पण पोलीसांना 20 ऑगस्टपर्यंत कुठल्या न कुठल्या आरोपीला अटक करायची होती, म्हणून त्यांनी माझ्या नवऱ्याला अडकवले ,\"असा आरोप दाभोळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या औरंगाबाद येथीस सचिन अंदुरे यांची पत्नी शीतल अंदुरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला आहे.\nकेसापुरी येथील शरद कळसकर याला अटक केल्यानंतर त्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे एटीएसच्या पथकाने 14 ऑगस्ट रोजी धावणी मोहल्ला येथे राहत असलेल्या सचिन अंदुरे यास अटक केली होती. दाभोळकरांवर गोडी झाडणारा सचिन अंदुरेच असल्याचा दावा देखील एटीएसने केला आहे.\nया संदर्भात सचिन अंदुरेची पत्नी शितल यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना आपला पती निर्दोष असून त्याला गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या ,\"14 ऑगस्ट रोजी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आमच्या घराची झाडाझडती घेतली तेव्हा त्यांना एकही आक्षेपार्ह गोष्ट सापडली नव्हती. तरी त्यांना दोन दिवस मुंबईला घेऊन गेले. 16 ऑगस्टला सचिन यांना एटीएसच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा घरी आणून सोडले आणि तुमचा पती निर्दोष आहे असे सांगितले. \"\n\" पण एटीएसने सुटका केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आलेल्या सीबीआयने पुन्हा माझे पती सचिन यांना ��ाही चौकशी करायची आहे, त्यामुळे तु आमच्या बरोबर चल, तुला काहीही होणार नाही, चौकशी करून सोडून देऊ असे सांगितले होते. दरम्यान, माझे सचिन यांच्यांशी फोनवरून बोलणे व्हायचे, तेव्हा त्यांनी देखील मी काही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे काही होणार नाही, सीबीआय मला चौकशी करून सोडून देणार असल्याचे मला सांगितले. \"\n\" प्रत्यक्षात त्यांना न सोडता त्यांच्यावर आरोप करून त्यांना अडकवण्यात आले. सचिन यांना मी कॉलेजपासून ओळखते. त्यामुळे ते अस काही करूच शकत नाहीत, माझा त्यांच्यावर पुर्ण विश्‍वास आहे. सीबीआयवाल्यांना 20 ऑगस्टपर्यंत आरोपींना पकडण्याची डेडलाईन होती. त्यामुळेच त्यांनी माझ्या पतीला अडकवले आहे, सीबीआयने हे चुकीचे केले.\", असेही त्या म्हणाल्या .\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://charity.maharashtra.gov.in/mr-in/AboutCharity", "date_download": "2019-07-23T03:45:18Z", "digest": "sha1:WZQ3H4CFAG35UUEZSBFTCHE7UP2K7GUV", "length": 4283, "nlines": 77, "source_domain": "charity.maharashtra.gov.in", "title": "धर्मादाय आयुक्त,", "raw_content": "\nमहाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा, १९५०\nमहाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त नियम, १९५१\nसंस्था नोंदणी कायदा, १८६०\nसंस्था नोंदणी नियम, १९७१\nमुंबई वित्तीय नियम, १९५९\nअभिलेख नाशन व जतन नियम\nवित्तीय अधिकार नियम, २०१५\nमहाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम, १९६५\nकार्यालयीन खरेदी कार्यपद्धती नियमपुस्तिका\nमंजूर पदे व स्टाफ चार्ट\nसेवा जेष्ठता यादी - २०१९\nसेवा जेष्ठता - वर्ग ४\nबदली पात्रता यादी - २०१९\nमाहिती अधिकार अधिनियम – २००५\nसंस्था नोंदणी तपासणी यादी\nज्ञापन, नियम व नियमावली नमुना\nन्यास हिशोबपत्रे रु.५००० वरील\nन्यास हिशोबपत्रे रु.५००० खालील\nश्री. संजय ग. मेहरे\n- दिनांक २३ मार्च, १९६३ रोजी अकोला येथे जन्म.\n- संपूर्ण शालेय शिक्षण अकोला येथे पूर्ण.\n- दिनांक ३१ डिसेंबर, १९८८ रोजी कायद्याची पदवी प्राप्त.\n- २ मे, २००८ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधिश या पदावर नियुक्ती.\n- १ ऑक्टोबर, २०१५ रोजी जिल्हा न्यायालय सिल्वासा व दमन येथे प्रधान जिल्हा न्यायाधिश या पदावर नियुक्ती.\n- दिनांक १८/०७/२०१९ पासून धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59326", "date_download": "2019-07-23T03:34:01Z", "digest": "sha1:ZUZKL4BU3TSAYGROFEITBI2HUAX76LP2", "length": 59269, "nlines": 291, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दोस्त, बिवी और शायरी - नात्यांचे एक अनोखे सत्यकथन ... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /दोस्त, बिवी और शायरी - नात्यांचे एक अनोखे सत्यकथन ...\nदोस्त, बिवी और शायरी - नात्यांचे एक अनोखे सत्यकथन ...\nदोन मित्रांचे लग्न एकाच स्त्रीशी आलटून पालटून झाले तर हे सामंजस्याने घडू शकते का \nखऱ्या मैत्रीत स्त्री संबंध कधीच दुरावा आणू शकत नाहीत याचा प्रत्यय देणारी वेधक मित्र- प्रेमाची शायरीने सजलेली सत्यगाथा..\nदोन जिवलग मित्र. दोघेही अप्रतिम प्रतिभावंत शायर.\nत्यापैकी वयाने मोठा असणारा असगर आणि कमी वयाचा जिगर.\nजिगरची आई १० व्या वर्षी वारलेली तर वडील १५ व्या वर्षी निवर्तलेले. शिवाय त्याचा निकाह जिच्यासोबत झाला होता ती देखील लवकर वारली.\nवाहिदन असं त्या अभागी स्त्रीचं नाव होतं.\nया नंतर तो आग्र्याच्या एका वेश्येच्या प्रेमात पडला होता, शिराज तिचं नाव.\nया दोघा शायर मित्रांचा पोटापाण्याचा व्यवसाय एकच होता, तो म्हणजे चष्मे विकणे शायरीच्या निमित्ताने दोघांचे घरी येणे जाणे वाढले. जिगरने मनातल्या मनात असगरला पुढे आपला गुरु मानले. असगरची पत्नी अत्यंत देखणी आणि मनमिळावू स्त्री होती. तिच्या धाकटया बहिणीवर, नसीमवर जिगरचा जीव जडतो. तेंव्हा आपल्या गुरुमित्राकडून त्याने तिला गळ घातली. असगरदेखील नेमका हाच विचार करत होता, इतका चांगली शायरी करणारा आपला मित्र असाच वाया जावा हे त्याला सहन होत नसते. त्याची इच्छा असते की आपली मेव्हणी नसीम हिच्याशी जिगरचा निकाह व्हावा. आपल्या शायर मित्रासाठी असगरने आपल्या पत्नीकडे शब्द टाकला आणि तिने नसीमला यावर तिचे मत विचारले. कोणतेही आढेवेढे न घेता ती तयार झाली कारण जिगरची अलौकिक प्रतिभेने रसरसलेली शायरी \nदोघांचा निकाह होतो, जिगरच्या शायरीला आता जास्त बहार येते अन मदमस्त प्रेमाचे रंग चढतात. पण नेमका इथंच घात होतो, त्याची शायरी देशभरात प्रसिद्धीच्या शिखरावर स्वार होते आणि त्याला दारूचा छंद जडतो, छंदाची आवड होते अन आवडीचे व्यसन होते. दारूपासून सुरु झालेली व्यसनाची कथा सिगारेट आणि पत्त्यांच्या अड्ड्यावर येऊन पोहोचते.. तो इतका व्यसनाधीन होतो की त्या���े मित्र, त्याचा परिवार यापासून दुरावतो. मदिरा आणि शायरीच्या पलीकडचे जग त्याच्या गणतीतही नसते. ज्या पत्नीला असगरकडे मन्नत मागून आपल्या घरात आणलेले असते तिलाही तो सांभाळू शकत नाही. नसीम माहेरी परतण्याऐवजी ज्या बहिणीने आपले लग्न लावून दिले तिच्याकडे जाते. आपल्या बहिणीची दुरावस्था पाहून तिचा जीव कासावीस होतो. तिला ती आपल्या घरी ठेवून घेते.\nकाळ पुढे जाऊ लागतो तसा असगरचा जीव कावराबावरा होऊ लागतो. त्याची पत्नीदेखील अस्वस्थ होते. घरात ठेवलेल्या तरुण मेव्हणीबद्दल, आपल्या मित्राच्या पत्नीबद्दल समाजाला काय सांगायचे हा प्रश्न त्याला सतावत असतो तर आपल्या बहिणीला असे किती दिवस घरी ठेवून घ्यायचे याचे उत्तर त्याच्या पत्नीला सापडत नसते. एके दिवशी ती मनाचा हिय्या करते आणि आपल्या पतीजवळ मनातली गोष्ट बोलून दाखवते. तिची सूचना ऐकून तो नखशिखांत हादरतो. तिने सांगितलेले असते की, \"साली बरोबर जीजाने आता निकाह लावला पाहिजे नाहीतर तिच्या वाटयाला बदनामी येईल, तिला घर सोडावे लागेल, तिचे भवितव्य अंधारात लोटले जाईल, इतर कोणीही व्यक्ती तिला इतक्या काळाच्या अंतराने स्वीकारणार नाही. ती जरी माझी लहान बहिण असली तरी ती माझी सवत झालेली मला चालेल. कारण या एका पर्यायातच तिचे भले आहे\".\nतिच्या बोलण्यातले तथ्य त्याला जाणवते पण आपल्या जिवलग मित्राच्या एके काळच्या पत्नीबरोबर निकाह कसा लावायचा भले ती आपली धाकटी मेव्हणी असली म्हणून काय झाले भले ती आपली धाकटी मेव्हणी असली म्हणून काय झाले असा विचार त्याच्या डोक्यात रुंजी घालू लागतो. आपण आपल्या मित्राशी प्रतारणा केल्यासारखं होईल या भावनेने तो नकार देतो. पण ती त्याला पुन्हा समजावून सांगते, 'अहो असे पत्थरदिल होऊ नका, तिच्यावर रहम करा. ती आपल्याकडे जणू बेवा होऊनच राहिली आहे.खरे तर तिच्या पतीने तिला सोडून दिले आहे. आपण तिच्याशी काही तरी नाते जोडल्याशिवाय आणखी किती काळ असं घरात ठेवू शकणार असा विचार त्याच्या डोक्यात रुंजी घालू लागतो. आपण आपल्या मित्राशी प्रतारणा केल्यासारखं होईल या भावनेने तो नकार देतो. पण ती त्याला पुन्हा समजावून सांगते, 'अहो असे पत्थरदिल होऊ नका, तिच्यावर रहम करा. ती आपल्याकडे जणू बेवा होऊनच राहिली आहे.खरे तर तिच्या पतीने तिला सोडून दिले आहे. आपण तिच्याशी काही तरी नाते जोडल्याशिवाय आणखी किती का��� असं घरात ठेवू शकणार \nत्याच्या मनातलं द्वंद्व आता विशाल रूप धारण करतं. अखेर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तो मधला मार्ग काढतो. तो आपल्या मेव्हणीशी, आपल्या प्रिय मित्राच्या पत्नीशी निकाह लावतो पण तिला पत्नीचा दर्जा देत नाही. काही दिवसांनी या दुःखद घटनेची बातमी त्याचं मित्राच्या कानी पडते आणि त्याचे मन पश्चात्तापाच्या अग्नीत दग्ध होऊन जाते. आपण एकाच वेळी आपल्या पत्नीला, गुरु समान मित्राला आणि प्रेमळ वाहिनीला विनाकारण मोठे दुःख दिल्याची डाचणी त्याच्या मनाला लागून राहते. तो सुधारण्याचा प्रयत्न करू लागतो, त्याच्या मनात आपल्या प्रिय पत्नीच्या आठवणी दाटून येऊ लागतात, तिच्या भेटीची ओढ लागून राहते, मनात विरहाचा अग्निकुंड धगधगू लागतो. पण आपल्या मित्राकडे जाऊन कोणत्या तोंडाने मनातली गोष्ट सांगायची याचे उत्तर त्याच्याकडे नसते. पण त्याची दारू सोडायची इच्छा असगरने ओळखलेली असते. त्यासाठी सय्यद काझी अब्दुलगनी या साधूशी जिगरची गाठ असगरने घालून देतो.. जिगर मनातल्या मनात नसीमसाठी झुरत राहतो आणि त्याच्या शायरीला इथे जी धार चढली त्यातून ती आणखीनच तावून सलाखून निघाली.\nइकडे संसाराच्या अजब कात्रीत सापडलेल्या असगरची लेखणीही ओजस्वी होऊन जाते. आपल्या पत्नीच्या विरहात होरपळणारया जिगरचे दारू सोडण्याचे जिकीरीचे प्रयत्न आता यशस्वी होताना दिसू लागतात. ही शुभवार्ता असगरच्या कानी जाते आणि तो थोडा सुखावतोही आणि थोडा दुखावतोही. याच काळात असगर आजारी पडतो, त्याच्या लक्षात येते की आता आपला सफर संपत आला आहे, त्या सरशी तो मृत्युपत्र तयार करवून घेतो आणि त्यात लिहितो की, 'आपल्या मृत्यूनंतर आपली दुसरी पत्नी नसीम हिचा निकाह जिगरशीलावण्यात यावा.' काळ पुढे जातो आणि अंथरुणाला खिळलेला असगर एके दिवशी या जगाला अलविदा करतो. हसत हसत तो रुखसत होतो.\nआपला मित्र गेल्याचे जिगरला अपार दुःख होते, ऊर भरून येतो. आपल्यामुळे त्याची भावनिक ओढाताण झाल्याची कबुली तो त्याच्या मजारवर जाऊन देतो. पश्चात्तापाची भरपाई करण्यासाठी तो पुन्हा आपल्या दिवंगत मित्राच्या पत्नीकडे येतो आणि आपल्या मनात इतक्या वर्षापासून बंदिस्त असलेले विचार बोलून दाखवतो. ती त्याचींच वाट पहात असते. ती आपल्या पतीने मृत्यूपत्रात लिहून ठेवलेली अंतिम इच्छा त्याला सांगते. त्याचे डोळे वाहू लागतात. त्���ाच्या एका डोळ्यात मित्रप्रेमाचे विरहाश्रु असतात तर एका डोळ्यात पत्नीच्या पुनर्मिलनाचे आनंदाश्रू असतात. नसीमची संमती मिळताच जिगर तिच्याशी म्हणजे आपल्याच पूर्वीच्या पत्नीशी दुसऱ्यांदा निकाह लावतो , एव्हाना त्याने दारू,सिगारेट, पत्ते सारी व्यसने पूर्णतः सोडलेली असतात. इतकेच नव्हे तर लग्नानंतर तो नसीमसोबत हजच्या पवित्र यात्रेस जावून येतो. या दरम्यान आपल्या देशाची फाळणी झाली आणि अनेक मुस्लिम बांधवांसोबत आपल्या देशातले दर्दी शायर पाकिस्तानात गेले. जिगर मात्र इथेच राहिला. कारण, 'आपल्या मित्राची, असगरची कबर सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही' असं यावर त्याचं स्पष्टीकरण होतं. जिगर आणि नसीम यांचा पुढचा संसार सुखाचा झाला हे वेगळे लिहायला नको...\nया दोन मित्रांमधील सामंजस्य आणि विश्वास इतका गाढा होता की एकाच स्त्रीशी दोघांनीही लग्न करूनही त्यांचे एकमेकावरचे मित्रप्रेम अबाधित राहिले सहसा स्त्री मुळे पुरुष भांडतात, अन एकच स्त्री दोघांशी विवाहबद्ध झाली तर मग सारंच मुसळ केरात जातं हा आजवरचा अनुभव इथं धुळीस मिळतो.\nजिगरने लिहिलेला एक सुप्रसिद्ध शेर मी इथे देतोय जो तुम्ही हिंदी सिनेमांत असंख्य वेळा ऐकलेला असेल -\n\"ये इश्क नही आसाँ इतना ही समझ लीजे\nइक आग का दरिया है और डूबके जाना है\nआदमी आदमीसे मिलता है\nदिल मगर कम किसीसे मिलता है\nमेरा कमाले-शेर बस इतना है\nवो मुझ पे छा गये, मैं जमाने पे छा गया\nहमको मिटा सके ये जमाने में दम नहीं\nहमसे जमाना खुद है, जमाने से हम नही...\"\nया जिंदादिल शायराचे पूर्ण नाव होते जिगर मुरादाबादी आणि त्याच्या गुरु समान शायर मित्राचे नाव होते असगर गोंडवी. जिगरचे मूळ नाव अली सिकंदर. त्याचे शिक्षण काहीही नाही केवळ अक्षरओळख जिगर मुरादाबादींचे नाव माहित नसलेला शायरीचा रसिक दुर्मिळच म्हणावा लागेल. तर असगर गोंडवीची नजाकतदार शायरी माहिती नाही असा शायरीचा अभ्यासक दिसून येत नाही. जिगर मुरादाबादी हे केवळ शराब, शौक, शबाब यांचीच शायरी करत होते असे नव्हे. खाली दिलेला प्रसंग त्यांच्याविषयी बरंच काही सांगून जातो.\nइंग्रजांची राजवट देशात सुरु होती तेंव्हाची ही गोष्ट आहे. लखनौच्या कौसर बागेतील मैफिल पहाटेकडे झुकू लागली होती. मुशायर्‍याचे (कविसंमेलन) सूत्रसंचालन करणारे कवी हाफीज जालंधरी यांनी जिगरसाहेबांचे नाव पुकारले. आता नक्कीच एक प्रेमाची किंवा मद्यावरची गझल ऐकायला मिळणार, असे समजून रसिक कान टवकारून बसले होते. इंग्रज सरकारच्या प्रचाराकरिता मुशायरा होता. साहजिकच मुशायर्‍याचा सर्व खर्च उचलणारे इंग्रज गव्हर्नर खूश होते. आतापर्यंत सर्व कवींनी आपला प्रचार मस्त केला. आता हे बुजुर्ग, ज्येष्ठ कवी तो कसा करतात, ते पाहू म्हणून गव्हर्नरसाहेबही सावरून बसले. जिगरसाहेबांनी सुरुवात केली -\n'बंगाल की मैं शामो-सहर देख रहा हुं\nहरचंद के हूँ दूर, मगर देख रहा हूँ'\nवर्ष होते १९४२-४३. बंगालचा भयंकर दुष्काळ इंग्रज सरकारला लाजिरवाणा होता आणि नेमके वर्मावर बोट ठेवल्याने गव्हर्नरसाहेब नाराज झाले. जिगर मात्र नेहमीच्या मस्तीत गात होते. -\n'इफ्लास की मारी हुई मखलूक सरे-राह\nबे-गोर-ओ-कफन खाक बसर देख रहा हूँ'\n(दारिद्रय़ाने पिडलेली जनता, अंत्यविधीविना रस्त्यावर पडलेली प्रेते मला दिसत आहेत.)\nआता मात्र थेटच वार झाल्याने गव्हर्नर चिडले आणि मैफलीतून उठून गेले. मुशायरा जिगरसाहेबांच्या गझलांनी रंगत गेला. मुळातच त्यांचा आवाज चढा असला तरी गोड होता, त्यात त्या गझलेतील व्याकुळता सर्वांना भावली. प्रेम, मद्य विषय सोडून जिगर यांनी स्वातंत्र्याचे गाणे गायला केलेली ही सुरुवात होती. म्हणजेच तरक्कीपसंदवर (सुधारणावादी काव्य) टीका करणार्‍या जिगरसाहेबांनी याही रंगात मी लिहू शकतो, हे दाखवून दिले होते.\nजीवन भरकटले तरी उत्कृष्ट गझला लिहून त्यांनी स्वत:चे एक स्थान निर्माण केले. त्यांचे कित्येक शेर आज म्हणी झाल्या आहेत. हे सर्व शेर आपण अनेकदा ऐकले. विशेष करून नासिर हुसेन यांच्या चित्रपटात. कारण त्यांच्या सिनेमाच्या सुरुवातीसच जिगरनी लिहिलेला शेर प्रॉडक्शन लोगो सोबत ऐकू येतो. पुण्याच्या उर्दू साहित्य परिषदेनेही जिगर यांचा एक शेर लोगो म्हणून वापरला आहे. तो शेर असा आहे. -\n'उनका जो फर्ज है वो अहले सियासत जाने\nमेरा पैगाम मुहब्बत है जहांतक पहुँचे..'\nवास्तविक जिगर हे काही मुस्तनद कवी नव्हते. (मुस्तनद म्हणजे प्रमाणित.) जसे जाैक, दाग, मोमीन, सीमाब होते; पण तरीही जिगर यांचे शेर लोकांच्या ओठाओठांवर आजही आहेत. जिवंतपणी एवढी लोकप्रियता गालिब यांच्यानंतर जिगरशिवाय कुणालाही मिळालेली नाही. जिगर यांची आणखी एक गझल लोकगीतासारखी झाली आहे. त्यात त्यांनी ‘जमाना’ हे एकच यमक (काफिया) चार वेळा वापरले आहे. तरीसुद्धा कुठेही क��हीही खटकत नाही, ही जिगर यांची कमाल होती.\n'इक लफ्जे-मुहब्बत का अदना ये फसाना है\nसिमटे तो दिले-आशिक, फैले तो जमाना है'\n(प्रेम नावाच्या छोट्या शब्दाची ही कहाणी आहे. तो आकुंचन पावला तर प्रेमिकाचे हृदय होते. प्रसरण पावला तर विश्‍व व्यापून टाकतो.)\n'हम इश्क के मारों का इतना ही फसाना है\nरोने को नहीं कोई हसने को जमाना है'\n(आम्हा प्रेम करणार्‍यांचे एवढेच दु:ख आहे. हसायला सारे जग आहे, पण आमच्यासोबत रडायला कोणी नाही.)\n'क्या हुस्न ने समझा है क्या इश्क ने जाना है\nहम खाक-नशीनों की ठोकर में जमाना है'\n(सौंदर्य स्वत:ला काय समजते प्रेमाने काय जाणले आहे प्रेमाने काय जाणले आहे अरे, आम्हा धुळीला मिळालेल्या माणसांच्या पायापाशी जग आहे.) नासिर हुसेन यांनी सिनेमासाठी वापरलेला हाच तो शेर अरे, आम्हा धुळीला मिळालेल्या माणसांच्या पायापाशी जग आहे.) नासिर हुसेन यांनी सिनेमासाठी वापरलेला हाच तो शेर आजही हा लाखोंच्या दिलाची धडकन बनून राहिला आहे.\n'वो हुस्न-जमाल उनका, ये इश्को शबाब अपना\nजीने की तमन्ना है, मरने का जमाना है'\n(तिच्या सौंदर्याची जादू आणि आमचे हे प्रेम, तारुण्य. काय सांगू जगण्याची खूप इच्छा आहे; पण प्रेमात मरण्याची वेळ आहे.)\nजिगर प्रेमपुजारी होते, याचा प्रत्यय त्यांच्या शायरीत सतत येत राहतो.\n'लेके खत उनका किया बहुत जब्त लेकिन\nथरथराते हुए हाथोंने भरम खोल दिया'\n(तिचे पत्र मी घेऊन खूपच स्वत:ला सांभाळले; पण माझ्या थरथरणार्‍या हातांनी माझे रहस्य उलगडलेच गेले. आमचे प्रेम आहे हे सार्‍या जगाला कळलेच.)\nअसे सुंदर शेर लिहिताना जिगर यांनी एक महत्त्वाची कामगिरी केली. पूर्वी कवितेत प्रेयसी म्हटली की कठोर हृदयाची असे. जिगर यांनी तिलाही भावना असतात, हे शेरो-शायरीत आणले. याचे मस्त उदाहरण म्हणजे हा शेर -\n'इधर से भी है सिवा कुछ उधर की मजबुरी\nकि हमने आह तो की, उनसे आह भी न हुई'\n(आमच्यापेक्षा तिची जास्त मजबुरी आहे. आम्ही उच्छवास तरी सोडला, तिला तर तोही सोडता आला नाही.)\nलखनौला जिगर कसेबसे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे शिक्षण पूर्णही करू न शकणारया जिगरना अलिगढ विद्यापीठाने पुढे डी.लिट. पदवी दिली. जी पूर्वी फक्त सर इक्बाल आणि सरोजिनी नायडू यांनाच मिळाली होती. आता उत्तर प्रदेशात ‘जिगरगंज’ नावाचा भाग आहे, तिथेच जिगरसाहेब वारले. अलिगढला लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालय आणि पंडित नेहरू मैदानाजवळ जिगर यांच्या नावानेही एक महाविद्यालय आहे, हे केवढे मोठेपण जणू दोन पंतप्रधानांच्या पंक्तीत जाऊन हा शायर बसला आहे. त्यांनी म्हटले होते -\n'अपना जमाना आप बनाते है अहले-दिल\nहम वो नहीं के जिनको जमाना बना गया...'\n- ते खरेच आहे. जिगर यांचे पूर्वज मौलवी मुहमंद समीअ होते. जे बादशहा शाहजहाँ यांना शिकवीत. जिगर यांचे पणजोबा हाफीज मुहंमद ‘नूर’, आजोबा मौलवी हाफीज अमजद अली, चुलते अली ‘जफर’ व वडील मौलवी अली ‘नजर’ हेसुद्धा कवी होते. जिगर प्रथम 'दाग' देहलवी यांचे नंतर तसलीम यांचे शिष्य होते. पण असगर गोंडवी यांच्या सान्निध्यात गेल्यावर असगर यांनी जिगर यांच्या काही गझला दुरुस्त केल्या होत्या. त्या जिगरना भावल्या होत्या.\n'जब मिली आँख होश खो बैठे\nकितने हाजिरजबाब है हम लोग\nशाम से आ गये जो पीनेपर\nसुबहतक आफताब है हम लोग'\n(जेव्हा तिच्या नजरेला नजर भिडली आमची शुद्धच हरपली. किती हजरजबाबी आहोत ना आम्ही संध्याकाळी जर आम्ही मद्यपानाला बसलो तर मग काही विचारू नका. सकाळपर्यंत आम्हीच सूर्य असतो.)\nअशी मद्यपानाची स्तुती करणार्‍या जिगरनी १९४२ नंतर मात्र कायमची दारू सोडली. मुशायर्‍यात मद्यपान करून येणारे, गझल म्हणणार्‍या कवीला ढकलून स्वत: गझल गाणारे जिगर चांगले कवी म्हणून लोकांनी सहन केले होते. मद्यपान सोडल्यावर तर प्रश्नच नव्हता. ते अधिक प्रिय झाले. १९५८ मध्ये भारत सरकारनेही त्यांच्या ‘आतिशे-गुल’ या काव्यसंग्रहाला ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार देऊन राजमान्यताही दिली. जिगर यांच्या काळातील अनेक शायरांना आता आपण पाहू शकणार नाही. अपवाद जिगर व मजाज लखनवी यांचा. कारण ते दोघे ‘प्यासा’ चित्रपटात थोड्या वेळासाठी दिसतात. ‘जाने वो कैसे लोग थे जिनको प्यार से प्यार मिला’ या गीताच्या आधी\n'काम आखिर जज्बा-ए-दिल इख्तियारा ही गया\nदिल कुछ इस सूरत से तडपा के उनको प्यार आ ही गया...'\nहा शेर म्हणणारे जिगर आहेत. त्यांच्या बाजूला शिडशिडीत तरुण दिसतो, ते मजाज लखनवी. म्हणजे गीतकार जावेद अख्तर यांचे मामा. जिगर यांचे अवगुण लक्षात ठेवण्यापेक्षा त्यांचे काव्यगुण आणि त्यातही त्यांची मानवता लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या चित्रपटसृष्टीला मजरुह सुलतानपुरी आणि शकील बदायूँनी हे हिरे देण्याचे काम जिगरसाहेबांनीच केले. अशा अनेक कवींना त्यांनी पुढे आणले. ते नेहमी म्हणायचेच -\n'मै वोह साफ ही न क��� दूँ जो फर्क मुझमेंतुझमें\nतेरा दर्द दर्दे-तन्हा, मेरा गम गमे जमाना..'\n(मित्रा, तुझ्या-माझ्यात काय फरक आहे तो मी साफसाफ सांगतो. तुझे दु:ख तुझ्या एकट्याचे आहे. माझी व्यथा ही जगाची व्यथा आहे.)\nचांगला कवी व्हायचे असेल तर आधी चांगले माणूस असावे लागते, यावर त्यांचा विश्‍वास होता. त्यांचा एक किस्सा सांगितलाच पाहिजे. एका ओळखीच्या गृहस्थांसोबत एकदा ते टांग्यातून चालले होते. त्या गृहस्थांनी जिगर यांचा खिसा कापला. ते कळूनही जिगर काहीच बोलले नाहीत. जेव्हा जिगर यांना त्याबाबत एका मित्राने विचारले, तेव्हा ते म्हणाले, ‘काय आहे, ते गृहस्थ सद्गृहस्थ आहेत. त्यांच्यावर अशी काही वेळ आली असेल की त्यांना चोरी करावी लागली असावी. आता मी काही बोललो असतो तर त्यांना किती लाज वाटली असती म्हणून मी गप्प बसलो.’ जिगर मुरादाबादींचे कोणते गुण लक्षात ठेवायचे असा प्रश्न या माणसाची माहिती घेतल्यावर पडतो.\nही झाली जिगर मुरादाबादी यांची कथा. असगर गोंडवींची कथा देखील अशीच सुरस आहे.\nउर्दू गझलचा इतिहास जिगर मुरादाबादी या सुवर्णपानाशिवाय लिहिलाच जाऊ शकत नाही आणि जिगर मुरादाबादी हे सुवर्णपान असगर गोंडवी नावाशिवाय लिहिलेच जाऊ शकत नाही. मैत्री, चाहत, त्याग काय असतो, याचे निखळ उदाहरण असगर गोंडवी \nमिर्झा गालिब यांच्या तत्त्वज्ञानाने भरलेल्या शायरीने एक उंची गाठली होती. मिर्झा 'दाग' यांनी तिला ‘आम आदमी’ची भाषा देत प्रेमरंगात न्हाऊ-माखू घातलं; पण ही ‘आम आदमी’ची डूब हळूहळू रसातळात जाऊ लागली. ‘इश्क’मध्ये विषयवासना जोर धरू लागली. गझलवर खानदानी माणसं टीका करीत होती. तेव्हा गझलेच्या क्षितिजावर दोन तारे उदयाला आले, ते म्हणजे जिगर आणि असगर. डुबत चाललेल्या गझलेला दोघांनी केवळ वाचविले नाही, तर पुन्हा तिला तिचे वैभव प्राप्त करून दिले.\nअसगर (म्हणजे धाकटा) यांचे पूर्वज गोरखपूरमधले. असगर यांचे वडील वकील म्हणून गोण्डा येथे आले आणि तिथेच राहिले. १ मार्च १८८४ ला असगर यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण फार झाले नसले तरी फार्सी-अरबीचे ज्ञान चांगले होते. ते चष्म्याचा व्यापार करीत असल्यामुळेच की काय, पण त्यांच्या काव्यात ‘नजर’ फार डोकावते. उदाहरणार्थ..\n'समा गये मेरी नजरों में, छा गये दिलपर\nखयाल करता हूॅँ उनको कि देखता हूॅँ मैं\n(माझ्या डोळ्यांमध्ये तीच सामावली आहे. माझ्या हृदयावर तिचाच प्रभाव. मला कळत नाही मी तिचा विचार करीत आहे की तिला पाहत आहे. काय ही जादू काय हे अद्वैतपण\n'तुम बाखबर हो चाहनेवालों के हालसे\nसबकी नजर का राज तुम्हारी नजर में है'\n(तुझ्यावर जे प्रेम करतात त्यांची काय हालहवाल आहे, यापासून तू अनभिज्ञच आहेस. सर्वांच्या नजरेचे रहस्य तुझ्या एका नजरेत आहे बरं)\n'हम एक बार जलव-ए-जानाना देखते\nफिर काबा देखते, न सनमखाना देखते'\n(आम्ही एकदाच तिला पाहतो, तिचे विभ्रम पाहतो. मग मंदिर असो की मशीद काहीही पाहत नाही.)\n'आये थे सभी तरह के जलवे मेरे आगे\nमैंने मगर ए दीद-ए-हैरॉँ नहीं देखा'\n(माझ्यासमोर किती सुंदर-सुंदर गोष्टी गेल्या म्हणून सांगू पण मला पाहिल्यानंतर आश्‍चर्यचकित होऊन विस्फारलेले डोळे ते काही अजून पाहिले नाहीत.)\n'उठ्ठे अजब अंदाजसे वोह जोशे-गजबमें\nचढता हुआ इक हुस्नका दरिया नजर आया'\n ती माझ्या बाहुपाशातून अशी काही निघाली, की जणू सौंदर्याचा एक सळसळता समुद्र उचंबळून आला.)\n'क्या दर्दे-हिज्र और यह क्या लज्जते-विसाल\nउससे भी कुछ बुलंद मिली है नजर मुझे'\n(कसले विरहाचे दु:ख आणि कसली मीलनाची लज्जत त्याच्याहीपेक्षा उंच अशी एक दृष्टी मला मिळाली आहे.) (पुढेही काही शेर दिले आहेत; त्यातही ‘बघणे’ आलेच आहे बघा.)\nचष्म्याचा व्यापार सोडल्यानंतर असगर यांनी ‘हिंदुस्तानी’ या त्रैमासिकात काम केले. एवढीच त्यांची खरी माहिती मिळते. पुढची सगळी माहिती जिगर मुरादाबादी यांच्यासोबतच मिळते. असगर यांचे अगदी प्रमाणित शिष्यत्व पत्करले नसले तरी जिगर त्यांचे शिष्य मानले जात होते. असगर यांचे दुसरे एक शिष्य होते- तिलोकचंद मेहरूम. म्हणूनच जिगर व मेहरूम यांच्या लेखनात साम्य आढळते.\nमेहरूम एके ठिकाणी म्हणतात -\n'अब हिज्र का शिकवा, ना तगाफुल, ना गिला याद\nआई जो तेरी याद तो कुछ भी न रहा याद..'\n(आता विरहाची काय कसलीच तक्रार नाही. तुझी आठवण आल्यावर कुठे काय लक्षात राहते बरे\nतर जिगर त्याच यमकांना घेऊन म्हणतात -\n'दुनिया के सितम याद, ना अपनीही वफा याद\nअब मुझको नही कुछ भी मुहबत के सिवा याद..'\n(जगाचे अत्याचार असो की आपल्या चांगल्याचुंगल्या गोष्टी. आता मला प्रेमाशिवाय काहीही आठवत नाही.)\nमुळात असगर गोंडवी हे सूफी शायर. त्यामुळे त्यांच्या शायरीत कामुकता नव्हतीच. त्यांचे वागणेही तसेच होते. पण पत्नीच्या हट्टापायी व नसीमचे कुणाशी तरी लग्न झाले आणि त्याच दरम्यान जिगर सुधारला तर काय होईल शिवाय नसीमच्या दुसऱ्या नवर्‍याने तिला जिगरकडे सुपूर्द केले नाही तर जिगरची काय अवस्था होईल, हे लक्षात घेऊन त्यांनी दुसरे लग्न केले. ही मैत्री, ही चाहत आणि हा त्याग असगर यांचाच\nअसगरच्या वागण्या-बोलण्यात आणि शायरीतही ढोंगीपणाला थारा नव्हता.\n'जहान है कि नही जिस्मोजान है की नही\nवोह देखता है मुझे, उसको देखता हूँ मैं'\n(ती समोर आल्यानंतर आम्ही एकमेकांना पाहत राहिलो. जणू काही ‘बघणे’ हीच एकमेव गोष्ट शिल्लक होती. विश्‍व, जीव, देह सर्व काही तिथे नव्हतेच.)\n'अब तो यह तमन्ना है किसीको भी न देखूँ\nसूरत जो दिखा दी है तो ले जाओ नजर भी'\n(आता हीच इच्छा की कुणालाच पाहू नये. तू तुझा चेहरा दाखविलास. आता माझी नजरही घेऊन जा बरे)\n- असे सुंदर शेर लिहिणारे असगर गोंडवी -\n'यह इश्कने देखा है, यह अक्ल से पिन्हाँ है\nकतरे में समंदर है, र्जरेमें बयाबाँ है'\n(बुद्धीपासून जे लपून राहिले ते फक्त प्रेमानेच पाहिले आहे. एका थेंबात समुद्र आहे. एका कणात वाळवंट सामावलेले आहे. प्रेमात पडल्यावरच हे कळते.)\n'चला जाता हूॅँ हॅँसता खेलता मौजे-हवादिससे\nअगर आसानियाँ हो जिंदगी दुश्‍वार हो जाये'\n(संकटांच्या लाटांवर मी आरूढ होऊन खेळत असतो. जर सगळेच सहजप्राप्त झाले तर जगण्याची मजा काय उलट सगळे सुरक्षित, सोपे असेल तर जीवन कठीण होईल.)\nअसे आध्यात्मिक उंची गाठणारे शेर त्यांनी लिहिले. त्यांच्या निशाते-रुह (आत्मानंद) व सरोदे-जिंदगी (जीवनाचे गाणे) या दोन संग्रहांमध्ये फक्त १११ गझला आहेत. कमी लिहिले तरी असगर यांचे नाव उर्दू साहित्यात अमर झाले. समीक्षक त्यांच्याबद्दल असे म्हणतात की, 'त्यांनी लिहिले नसते तरी केवळ जिगरसारखा शायर सांभाळला, या एवढय़ा एका गोष्टीकरता त्यांचे नाव झाले असते. पण स्वच्छ हृदय आणि मैत्री जपणारा माणूस म्हणून ते महानच होते.'\nजिगर मुरादाबादींचा जन्म ६ एप्रिल १८९० चा म्हणजेच असगरपेक्षा जिगर सहा वर्षांनी लहान होते. असगर वारलेही लवकर. जिगर यांचा मृत्यू ९ सप्टेंबर १९६० चा आणि २४ वर्षं आधीच म्हणजे १९३६ मध्ये असगर ही दुनिया सोडून गेले. असगर यांनी म्हटले होते -\nखुदा जाने कहॉँ है ‘असगर’ दीवाना बरसोंसे\nकी उसको ढुंढत़ा है काबा-ओ-बुतखाना बरसोंसे\n(देव जाणे तो असगर नावाचा एक प्रेमवेडा माणूस कुठे आहे. त्याला मंदिर आणि मशीद सारेच वर्षानुवर्षे शोधत आहेत.)\nजिगर यांनी म्हटलेच होते -\nबदन से जान भी हो ज��एगी रुखसत जिगर लेकिन\nन जाएगा खयाले-हजरते असगर मेरे दिल से\n(देहापासून जीव एकवेळ जाईल; परंतु माझ्या हृदयातून हजरत असगर साहेबांचा विचारसुद्धा जाणार नाही.)\n'मित्राची कबर सोडून मी कसा निघून जाऊ’ असं म्हणत बिरादरीला सोडून मित्रासाठी जगणाऱ्या आणि मित्राखातर कौटुंबिक आयुष्य पणाला लावणारया या प्रतिभावंत शायरांचे आयुष्य आजही सच्च्या मैत्रीसाठी प्रेरणादायी आहे. यांच्या अलौकिक मैत्रीला अन अप्रतिम शायरीला त्रिवार सलाम ...\n( संदर्भ - जिगर मुरादाबादी आणि असगर गोंडवी यांच्या शायरीसंदर्भातले लेखन - 'तो जमाने पे छा गया ' व ‘जिगर’बाज असगर' - लेखक श्री. प्रदीप निफाडकर )\nछान लेख आणि माहिती....\nछान लेख आणि माहिती....\nखुप सुंदर ओळख करुन दिली आहे\nखुप सुंदर ओळख करुन दिली आहे तुम्ही..\nवाचता वाचता त्यात हरवून जायला होत..\nबॉलीवूड च्या कृपेने काही शेर यातले कानी आले अन मनी बसले..\nबरेच उर्दू शब्द नव्याने कळले ..\nभारी.. यातल काहीच माहित\nभारी.. यातल काहीच माहित नव्हत..\nअतिशय सुरेख लेख आहे. जिगर\nअतिशय सुरेख लेख आहे. जिगर मुरादाबादी हे नाव चित्रपटांमुळे परिचित आहे पण त्यामागची कथा माहीत नव्हती. दोन मित्रांची मैत्री खूप हृदयस्पर्शी आहे, त्याचवेळी दारू माणसांचे किती अध:पतन करते हे वाचून विषnn व्हायला होते.\nभारी.. यातल काहीच माहित\nभारी.. यातल काहीच माहित नव्हत..>>+१\nअतिशय सुरेख लेख आहे. जिगर\nअतिशय सुरेख लेख आहे. जिगर मुरादाबादी हे नाव चित्रपटांमुळे परिचित आहे पण त्यामागची कथा माहीत नव्हती>>+1\nभारी.. यातल काहीच माहित\nभारी.. यातल काहीच माहित नव्हत..>>> +११११\nदोघेही (जिगर, असगर) असामान्य प्रतिभा घेऊनच जन्माला आलेले दिसतात.. कसले एकेक शेर लिहिले आहेत...\nखूपच सुंदर लेख... अनेकानेक धन्यवाद ...\nयातल काहीच माहित नव्हत..>>> +१०००\nकाय एकेक शेर आहेत...\nअतिशय सुरेख लेख.फारच नविन\nअतिशय सुरेख लेख.फारच नविन माहीती माझ्यासाठी.\nपुन्हा पुन्हा वाचावा असा लेख,\nपुन्हा पुन्हा वाचावा असा लेख, समीर, संकलन मस्त झालंय..\nशायर लोक किती मनस्वी आणि आपल्याच विश्वात गुंग असतात हे पुरतं कळलं.\nजिगर मोरादाबादी खास आवडून गेले.\nउत्त्म लेख . अम्रुता प्रितम\nउत्त्म लेख . अम्रुता प्रितम याच्याव्र्र्चा लेख अर्प्तिम होता.\nयातल काहीच माहित नव्हत..>>> +१\n पुन्हा पुन्हा वाचावा आणि संग्रही ठेवावा असा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनव���न परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/muktapeeth/mukatpeeth-makrand-kapre-article-105421", "date_download": "2019-07-23T02:44:32Z", "digest": "sha1:RIWBHGUIUTPXJIYLHDPXF6Z6EI2UUZUT", "length": 3701, "nlines": 45, "source_domain": "amp.esakal.com", "title": "mukatpeeth makrand kapre article घाटातील काळोखी वाट | eSakal", "raw_content": "\nमकरंद कापरे | सोमवार, 26 मार्च 2018\nसाधारण वीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट. पण आठवली, की अजूनही अंगावर काटा येतो. आपलं नशीब बलवत्तर म्हणून त्या वेळी संकटात सापडलो नाही.\nनदीच्या मध्यात बैलगाडीची चाके रुतू लागली आणि घाबरगुंडी उडाली. त्यादिवशी बैलगाडीच्या प्रवासाची हौस फिटली. सुटीत आजोळी जायचे तर रहिमतपूरपर्यंत...\nआपलं ओटीभरण झालं नाही तरीही प्रत्येकीसाठी आशीर्वादासह फुलांची वाडी बनवतेय ती. केवढं मनाचं मोठेपण मैत्रिणीला तिच्या मुलीची फुलांची वाडी भरायची...\nअनोळखी गोव्यात आम्ही अडचणीत असताना त्याने आम्हाला आसरा मिळवून दिला होता. अंधारातून अचानक आला आणि ओळख न देता गेलाही. निसर्गसंपन्न गोव्याला आम्ही...\nलोकव्यवहाराचे शहाणपण वेगळेच असते. साधी सामान्य माणसे आयुष्याचे सार सहजच हाती सोडून जातात. रोज गोंदवलेकर महाराजांची प्रवचने वाचते, त्यातून मला...\nसर्व सेवासुविधा विकत घेता येतात; पण जवळच्या माणसाचा सहवास, प्रेम, स्पर्श बाजारात मिळत नाही. एका रुग्णालयातील डायलिसिस विभागात जाणे झाले. बरेच...\nवडिलांविषयी पूर्वी भीती असे, आता भीतीची जागा प्रेमाने, मित्रत्वाने घेतली आहे. पण \"बापा'चा \"बॉप्स' होणे पटत नाही. मी एकदा माझ्या नातीला म्हणाले, \"\"...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2019-07-23T02:57:10Z", "digest": "sha1:7HYIDFWTSC3FKQPQ77KT3P7YSOP6CTGA", "length": 6246, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तुलसी गॅबार्ड - विकिपीडिया", "raw_content": "\nतुलसी गॅबार्ड (जन्म: १२ एप्रिल १९८१, अमेरिकन सामोआ) ही अमेरिकेच्या हवाई राज्यातील एक राजकारणी व्यक्ती आहे. २०१२च्या निवडणुकांत गॅबार्ड यांनी हवाई बेटांतील दुसऱ्या काँग्रेशनल प्रभागातून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सदस्यत्वाची निवडणूक जिंकली. त्या अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात एखादे पद धारण करणाऱ्या पहिल्या हिंदू व्यक्ती आहेत. तुलसी गॅबार्ड यांनी अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या(काँग्रेसच्या) इतिहासात भगवद्‌गीतेवर हात ठेवून पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. असे करणाऱ्या त्या पहिल्याच आहेत.[१] [२] यापूर्वी गॅबार्ड होनोलुलू महापालिकेच्या सदस्य होत्या. हवाई राज्याच्या प्रतिनिधिगृहात त्या वयाने सर्वांत लहान होत्या.\nतुलसी गॅबार्ड या सध्या हवाई आर्मी नॅशनल गार्डमध्ये कंपनी कमांडर आहेत. ही कंपनी यापूर्वी ती दोन वेळा मध्यपूर्वेत सेवारत होती. याशिवाय गॅबार्ड या 'हेल्थी हवाई कोॲलिशन' या संस्थेच्या सहसंस्थापक आणि उपाध्यक्षही आहेत.\n^ `तुलसी`ने रचला इतिहास; गीतेवर हात ठेवून पदाची शपथ\nइ.स. १९८१ मधील जन्म\nडेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी\nभारतीय वंशाच्या अमेरिकन व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ नोव्हेंबर २०१८ रोजी २१:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/05/blog-post_47.html", "date_download": "2019-07-23T02:51:16Z", "digest": "sha1:HAQP73O72ECX3PTDGXUPZSNSDFDMVJUT", "length": 6246, "nlines": 95, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "गडचिरोली येथील नक्षली हल्ल्याचा राज्यपालांकडून तीव्र निषेध; शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nगडचिरोली येथील नक्षली हल्ल्याचा राज्यपालांकडून तीव्र निषेध; शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली\nDGIPR ५:४३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. १ : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या नक्षली हल्ल्यामध्ये वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांना आपली श्रद्धांजली वाहिली आहे, तसेच नक्षलवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे.\nगडचिरोली जिल्ह्यात आज झालेल्या दुर्दैवी नक्षली हल्ल्यात राज्याने आपले शूरवीर पोलीस जवान गमावले असल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या भ्याड नक्षली हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करतो. या हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या सर्व पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.\nगडचिरोली नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे चहापान रद्द\nगडचिरोली येथे पोलिसांवर झालेल्या दुर्दैवी नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र दिनाच्या संध्येला राजभवन येथील चहापान व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले.\nमहाराष्ट्र दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपालांनी मान्यवर निमंत्रितांसाठी तसेच विविध देशांच्या राजदूतांसाठी चहापान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-07-23T02:33:35Z", "digest": "sha1:XHYFFQTVBPPOESDWOAZUMRMKDTSO7UGC", "length": 4046, "nlines": 68, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "महाफार्म", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी ‘महाफार्म’ ब्रँँडचा पंजाबमध्ये शुभारंभ\nसहकार भांडारच्या ‘महाफार्म’ मध्ये कृषी उत्पादिते\nशेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी विक्री व्यवस्था निर्माण करणार\nकृषी विभागास सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ नियुक्ती करणेबाबत\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती���िकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agroguide", "date_download": "2019-07-23T03:57:16Z", "digest": "sha1:FHZYMZT7SGTJ4BMK76TCJSUPU4NDMCQB", "length": 41474, "nlines": 341, "source_domain": "www.agrowon.com", "title": "अॅग्रोगाईड | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 20 जुलै 2019\nसोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर प्रामुख्याने चक्रीभुंगा, खोडमाशी, उंटअळ्या, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळ्या, तुडतुडे, पांढरी माशी इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. उत्तर कर्नाटकामध्ये प्रामुख्याने आढळणारी शेंदरी शेंग पोखरणारी अळी गेल्या वर्षापासून आपल्या राज्यातही आढळून येत आहे.\nप्रादुर्भावाची वेळ ः या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवण झाल्यापासून कधीही होऊ शकतो.\nसोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर प्रामुख्याने चक्रीभुंगा, खोडमाशी, उंटअळ्या, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळ्या, तुडतुडे, पांढरी माशी इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. उत्तर कर्नाटकामध्ये प्रामुख्याने आढळणारी शेंदरी शेंग पोखरणारी अळी गेल्या वर्षापासून आपल्या राज्यातही आढळून येत आहे.\nप्रादुर्भावाची वेळ ः या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवण झाल्यापासून कधीही होऊ शकतो.\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुज���ाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nसांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’ उपयुक्त\nमंगळवार, 16 जुलै 2019\nरीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची कार्यक्षमता उत्तम असते. प्रक्रिया केलेले पाणी स्वच्छ असते, त्याला दुर्गंधी येत नाही, त्याला रंग नसतो. त्यामध्ये मस्त्यपालन होऊ शकते. हे पाणी झाडांच्या चांगल्या वाढीसाठी उपयोगी पडते. एकदा व्यवस्थित सुरू झाल्यावर रीड बेड पद्धती सर्वसाधारणपणे पाणी कमीजास्त प्रमाणात आले तरीही उत्तम\nरीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची कार्यक्षमता उत्तम असते. प्रक्रिया केलेले पाणी स्वच्छ असते, त्याला दुर्गंधी येत नाही, त्याला रंग नसतो. त्यामध्ये मस्त्यपालन होऊ शकते. हे पाणी झाडांच्या चांगल्या वाढीसाठी उपयोगी पडते. एकदा व्यवस्थित सुरू झाल्यावर रीड बेड पद्धती सर्वसाधारणपणे पाणी कमीजास्त प्रमाणात आले तरीही उत्तम\nसांडपाणी शुद्धीकरणासाठी रीड बेड पद्धतीचा नकाशा\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nराज्यात १५ जुलै ते १९ जुलै दरम्यान पावसात उघडीपीची शक्यता\nशनिवार, 13 जुलै 2019\nराज्यातील हवामानाचा विचार करता उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे प्रमाण वाढेल. तर दक्षिण महाराष्ट्रात कमी राहील. १५ जुलैनंतर पावसात उघडीप राहील. १३ व १४ जुलै रोजी चांगल्या पावसाची शक्‍यता तर दिनांक १५ जुलै ते १९ जुलै या काळात पावसात उघडीप राहाण्याची शक्यता आहे. काही भागांत तुरळक ठिकाणी अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.\nराज्यातील हवामानाचा विचार करता उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावस���चे प्रमाण वाढेल. तर दक्षिण महाराष्ट्रात कमी राहील. १५ जुलैनंतर पावसात उघडीप राहील. १३ व १४ जुलै रोजी चांगल्या पावसाची शक्‍यता तर दिनांक १५ जुलै ते १९ जुलै या काळात पावसात उघडीप राहाण्याची शक्यता आहे. काही भागांत तुरळक ठिकाणी अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nदमा, खोकल्यावर गुणकारी घोळ\nशनिवार, 13 जुलै 2019\nस्थानिक नाव : घोळ, भुईघोळ, मोठी घोळ, घोळू\nसंस्कृत नाव : ब्रिहालोनी, लोनमळा, लोनिका\nउपयोगी भाग : कोवळी पान\nउपलब्धीचा काळ : कोवळी पान व फांद्या, जुलै- ऑगस्ट,\nवर्षभर झाडाचा प्रकार : पसरट झुडूप\nस्थानिक नाव : घोळ, भुईघोळ, मोठी घोळ, घोळू\nसंस्कृत नाव : ब्रिहालोनी, लोनमळा, लोनिका\nउपयोगी भाग : कोवळी पान\nउपलब्धीचा काळ : कोवळी पान व फांद्या, जुलै- ऑगस्ट,\nवर्षभर झाडाचा प्रकार : पसरट झुडूप\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nपावसाळी वातावरणात द्राक्षबागेचे व्यवस्थापन\nशुक्रवार, 12 जुलै 2019\nगेल्या आठवड्यात द्राक्षबागेत सर्वत्र पाऊस सुरू आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या वेळी तापमानात घट आली असून, ���ध्याचे तापमान ३०-३२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सापेक्ष आर्द्रतासुद्धा ८०-९० टक्के किंवा काही ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत वाढलेली दिसते. या वेळी जमिनीत मातीच्या कणामध्ये पूर्णपणे पाणी जमा झालेले दिसेल. सध्याच्या वातावरणाचे काही ठिकाणी चांगले, तर काही ठिकाणी विपरीत परिणाम दिसून येतील. विपरीत परिणामांमुळे बागेत उत्पादन खर्च वाढू शकतो. या वातावरणात बागेतील व्यवस्थापन कसे करावे, या विषयी माहिती घेऊ.\nगेल्या आठवड्यात द्राक्षबागेत सर्वत्र पाऊस सुरू आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या वेळी तापमानात घट आली असून, सध्याचे तापमान ३०-३२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सापेक्ष आर्द्रतासुद्धा ८०-९० टक्के किंवा काही ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत वाढलेली दिसते. या वेळी जमिनीत मातीच्या कणामध्ये पूर्णपणे पाणी जमा झालेले दिसेल. सध्याच्या वातावरणाचे काही ठिकाणी चांगले, तर काही ठिकाणी विपरीत परिणाम दिसून येतील. विपरीत परिणामांमुळे बागेत उत्पादन खर्च वाढू शकतो. या वातावरणात बागेतील व्यवस्थापन कसे करावे, या विषयी माहिती घेऊ.\nशेंडा पिचिंग करण्याची स्थिती.\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nपेरणी पद्धतीने भात लागवड\nशुक्रवार, 12 जुलै 2019\nभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेंमी ठेवावे. बियाणे ५ सेंमी. पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीसाठी अंबिका, तेरणा, प्रभावती, पराग, परभणी आविष्कार या जातींची निवड करावी.\nभात पिकासाठी काळी, भारी आणि पाणी धरून ठेवणारी जमीन लागते. जमिनीचा सामू ५ ते ८ च्या दरम्यान असावा. ४ ते ८.५ सामू असलेल्या जमिनीत देखील भाताचे उत्पादन घेतले जाऊ शकते. लागवडीपूर्वी ज���िनीत पुरेसे शेणखत मिसळावे.\nभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेंमी ठेवावे. बियाणे ५ सेंमी. पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीसाठी अंबिका, तेरणा, प्रभावती, पराग, परभणी आविष्कार या जातींची निवड करावी.\nभात पिकासाठी काळी, भारी आणि पाणी धरून ठेवणारी जमीन लागते. जमिनीचा सामू ५ ते ८ च्या दरम्यान असावा. ४ ते ८.५ सामू असलेल्या जमिनीत देखील भाताचे उत्पादन घेतले जाऊ शकते. लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे.\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nकृषी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये विविध संधी\nशुक्रवार, 12 जुलै 2019\nकृषी क्षेत्रातील होत असलेले बदल, आर्थिक गुंतवणूक, नवनवीन कृषी उद्योग, प्रक्रिया उद्योग, अन्नसाखळीचा विचार करून कृषी क्षेत्रात संधी वाढत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये एकूण आठ शाखा आहेत. यामध्ये कृषी शास्त्र व अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारी शाखा म्हणजे बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी). महाराष्ट्रामध्ये चार विभागांमध्ये चार कृषी विद्यापीठे आहेत. प्रत्येक विद्यापीठामध्ये शासकीय चार तसेच विनाअनुदानित पंधरा महाविद्यालये सध्या कार्यरत आहेत.\nकृषी क्षेत्रातील होत असलेले बदल, आर्थिक गुंतवणूक, नवनवीन कृषी उद्योग, प्रक्रिया उद्योग, अन्नसाखळीचा विचार करून कृषी क्षेत्रात संधी वाढत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये एकूण आठ शाखा आहेत. यामध्ये कृषी शास्त्र व अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारी शाखा म्हणजे बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी). महाराष्ट्रामध्ये चार विभागांमध्ये चार कृषी विद्यापीठे आहेत. प्रत्येक विद्यापीठामध्ये शासकीय चार तसेच विनाअनुदानित पंधरा महाविद्यालये सध्या कार्यरत आहेत.\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nलामकानीमध्ये सहभागातून कुरण व्यवस्थापन\nगुरुवार, 11 जुलै 2019\nरोजगार हमी योजनेतून लामकानी वनक्षेत्रात जल व मृदासंधारणाच्या विविध उपचार या कामात ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय होता. श्रमदान, आर्थिक दानाबरोबरच रोहयोच्या कामाची गुणवत्ता चांगली राहावी म्हणून ग्रामस्थ सतत जागरूक होते. त्यातून चांगल्या प्रतीचे काम झाले. वनसंरक्षणाची जोड देण्यात आल्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्यात आला. मातीची धूप थांबली. गाव सततच्या दुष्काळच्या गर्तेतून मुक्त झाले.\nरोजगार हमी योजनेतून लामकानी वनक्षेत्रात जल व मृदासंधारणाच्या विविध उपचार या कामात ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय होता. श्रमदान, आर्थिक दानाबरोबरच रोहयोच्या कामाची गुणवत्ता चांगली राहावी म्हणून ग्रामस्थ सतत जागरूक होते. त्यातून चांगल्या प्रतीचे काम झाले. वनसंरक्षणाची जोड देण्यात आल्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्यात आला. मातीची धूप थांबली. गाव सततच्या दुष्काळच्या गर्तेतून मुक्त झाले.\nचाऱ्याच्या गाठी तयार करण्याचे यंत्र\nयंत्राच्या सहाय्याने चाऱ्याच्या गाठी तयार करून पशुपालकांना वाटप.\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nगुरुवार, 11 जुलै 2019\nलिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन, जात यांची निवड महत्त्वाची आहे. पहिल्या वर्षापासून लिंबू पिकाला योग्य प्रमाणात सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केल्यास वाढ चांगली होऊन, सातत्यपूर्ण उत्पादन मिळवणे शक्य होते.\nलिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन, जात यांची निवड महत्त्वाची आहे. पहिल्या वर्षापासून लिंबू पिकाला योग्य प्रमाणात सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केल्यास वाढ चांगली होऊन, सातत्यपूर्ण उत्पादन मिळवणे शक्य होते.\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nबांबू विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची गरज\nमंगळवार, 9 जुलै 2019\n‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रत्येक जिल्हा व राज्याचा वार्षिक कृती आराखडा राज्य कृषी विभागामार्फत तयार करणे आवश्यक आहे. जिल्हा स्तरावर ‘बांबू रजिस्टर’सारखी संकल्पना प्राधान्याने राबवावी लागणार आहे.\n‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रत्येक जिल्हा व राज्याचा वार्षिक कृती आराखडा राज्य कृषी विभागामार्फत तयार करणे आवश्यक आहे. जिल्हा स्तरावर ‘बांबू रजिस्टर’सारखी संकल्पना प्राधान्याने राबवावी लागणार आहे.\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/indian-couple-held-in-dubai-for-mothers-torture/", "date_download": "2019-07-23T03:33:46Z", "digest": "sha1:KMECQF6YRCEQFCD2E6TBSSM2PDYUNDRZ", "length": 14298, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुलगा व सुनेकडून महिलेचा अनन्वित छळ, दोन्ही डोळ्यांची बुब्बुळ फोडली | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर ��ंयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nमुलगा व सुनेकडून महिलेचा अनन्वित छळ, दोन्ही डोळ्यांची बुब्बुळ फोडली\nदुबईत राहणाऱ्या एका हिंदुस्थानी व्यक्तीवर व त्याच्या पत्नीवर त्याच्या आईचा अनन्वित छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निष्ठूर मुलाने त्याच्या आईचे डोळे फोडत तिच्या संपूर्ण शरिराला चटके दिले आहेत. पीडित महिलेची तिच्या मुलाच्या ताब्यातून सुटका केली तेव्हा तिचे वजन अवघे 29 किलो झाले होते.\nआनंद (नाव बदलले आहे) हा गेल्या अनेक वर्षांपासून पत्नीसोबत व मुलीसोबत दुबईत राहत होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात आनंदची आई देखील त्याच्यासोबत दुबई येथे राहायला आली. मात्र आनंदला व त्याच्या पत्नीला ते आवडले नव्हते. त्यामुळे त्यांनी आईचा छळ करण्यास सुरुवात केली. ते तिला सात आठ दिवस उपाशी ठेवायचे. तिच्या संपूर्ण अंगाला त्यांनी चटके दिले होते. तिला मारहाणही केली जायची. सर्वात क्रूर प्रकार म्हणजे त्यांनी तिचे डोळे देखील फोडले होते.\nकाहि दिवसांपूर्वी पीडित महिला घराच्या गॅलरी नग्नावस्थेत पडलेली होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने तिला बघितले व त्या विषयी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. त्या महिलेला उचलून स्ट्रेचरवर ठेवताना देखील ती वेदनेने प्रचंड किंचाळत होती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेच्या मुलाला व सुनेला ताब्यात घेतले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवऱ्हाडाची बस नाल्यात पलटली, 7 बेपत्ता\nपुढीलकुणी सिट देता का सिट…मनमोहन सिंग यांच्यासाठी काँग्रेसची धडपड\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोयना पन्नास टक्के भरले, वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू\n चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत\nवाळूत लपवलेला लॅपटॉप पोलिसांनी शोधून काढला\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%98/", "date_download": "2019-07-23T02:34:55Z", "digest": "sha1:JBJ6LMXSXB32YNINSEWL7QEBTOWCZHAK", "length": 17508, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्षणाचा बाजार ! शिक्षण घ्या ! शिक्षण… | Dainik Prabhat", "raw_content": "\nशिक्षणाचे व्यवसायिकरण झाले असून त्यात सामान्य वर्ग भरडल्या जातोय. नुकतेच अनेक अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. यामध्ये चर्चा आहे ती वाढलेल्या शैक्षणिक शुल्काची. एमबीए, इंजिनियरिंगची फी लाखोंच्या घरात गेली आहे. यात फक्त फायदा होतोय तो शिक्षणाच्या बाजारातील खाजगी दलालांचा, अनेक भक्तांना हे मान्य नसले. तरी हेच वास्तव आहे.\nशिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. मात्र याच वाघिणीच्या दुधाची किंमत खूप वाढली आहे. हीच वाघीण आज शिक्षणाचा धंदा करत आहे. ही वाघिणच आहे की शिक्षणाच्या नावाखाली सामन्यांना लूटणारी धनरागिनी. के.जी. ते पी.जी. यांचे रेट फिक्‍स आहेत. सामन्यांना लुटण्यात हे मात्र हिट आहेत. मारला जातोय तो सामान्य वर्ग.\nशेतकरी आत्महत्येची स्मशानभूमी असलेल्या महाराष्ट्रात शेतकरी आपल्या मुलाला शिकवणार कसा. दहावीनंतर सायन्स घ्यायच म्हणून पोरगा आतुर असतो पण शिक्षणाच्या खाजगीकरण पध्दतीमुळे तो मागच पाऊल घेतो. दोन वर्षाची दीड लाख फी एकूण पोराचा बाप ही अर्धमेला होतो आणि पोराला आर्टसला घालतो. अस का सरकारने ठरवले तर ते शिक्षणाचा बाजार होऊ शकत नाही सरकारने ठरवले तर ते शिक्षणाचा बाजार होऊ शकत नाही सरकारी शिक्षण संस्था सुधारु शकत नाही सरकारी शिक्षण संस्था सुधारु शकत नाही खाजगीकरण बंद नाही करू शकत खाजगीकरण बंद नाही करू शकत राजकारण्यांनी ठरवले तर ते काहीही करू शकतात. पण करतील कसे कारण डझनभर खाजगी शिक्षणसंस्थाचे मालक तेच असतात.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआज ग्रामीण विभागात सुद्धा जागा मिळेल तिथे शिक्षणाचे दुकान थाटले गेले आहे. सरकारने जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारला तर शिक्षणाचे खाजगी दुकाने नक्कीच बंद होतील. तसेच यामध्ये गुणवत्तेवर आधारित शिक्षकांची भरती झाली पाहिजे. 2010 पासून महाराष्ट्र शासनाने सीईटी घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जाहीन शिक्षणाला सामोरे जावे लागते. शासनाने जिल्हा परिषद शाळेवरच्या शिक्षकांचा अतिरिक्त भार कमी करायला हवा. शिक्षकांना विनाकारण अतिरिक्त भार लावल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. जर शिक्षण संस्थांवरील संस्था चालकांची मुजोरी मोडीत काढली तर नक्कीच महाविद्यालयीन व पदवीच्या विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण मिळेल. यावर्षीच्या ऑल इंडिया हायर एज्युकेशन सर्व्हेनुसार, देशातील 77.8 टक्के महाविद्यालये खासगी संस्थांच्या ताब्यात आहेत. यावरून उच्च शिक्षणावर खासगी पकड किती पक्की झाली आहे, हे स्पष्ट होते.\nआज कॉलेज फक्त नावापुरत मर्यादित आहे. शिकवणी वर्ग नसतात, पाहिजे त्या सुविधा नसतात, बेरोज़गारीमुळे जो तो खाजगी क्‍लासचा धंदा उघडून बसलाय. अशावेळी विद्यापीठाने कॉलेजची मान्यता काढून घ्यायला पहिजे. कारण कॉलेज फक्त प्रवेशासाठी उपलब्ध असतात. बाकी सगळ खाजगी क्‍लासच्या भरवशावर. आज महाराष्ट्रात शिक्षण हाच सर्वात मोठा धंदा झालाय. काही ठिकाणी तर क्रेडिट कोर्स नावाखाली विद्यार्थ्यांची सर्रास लूट ���ोते. विद्यार्थ्यांना घडवायच म्हणून नाही तर फॅशन म्हणून लोकांनी धंदे चालू केले. पैसा सर्व काही नाही म्हणून गाजावाजा करायचा आणि शिक्षणाच्या बाजारात शिक्षणाचाच भाव वाढवायचा. आज चार वर्ष झाली मुख्यमंत्री बोलून की, खाजगी शिक्षण पद्धतीवर निर्बंध लावण्यात येतील पण अजून काही बाजार थांबला नाही. गुणवत्ता न पाहता फक्त पैसा पाहून शिक्षकांना नोकरी मिळते. स्वतःला शिक्षणसम्राट म्हणायचे आणि लुटारुची कामे करायची. देशाचा मंत्री जर गुणवत्तेवर होत नसतील तर शिक्षणसम्राट काय करतील. त्यामुळे गरज आहे समान दर्जाची संधी देत भरमसाठ वाढलेल्या फी वर शासनाने नियंत्रण आणण्याची.\nआज शिक्षणाची जाहिरातबाजी, पोस्टरबाजी पाहता तो दिवस दूर नाही. हे खाजगी दलाल उद्या बाजारात बसून म्हणतील कोणी शिक्षण घेत का रे.. शिक्षण आणि खरच आजच्या शिक्षणसम्राटांना लाज वाटेल, असे कार्य करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची आठवण येते. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करण्यापासून मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले. अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावले. भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. भाऊरावांचे कार्य पाहून आजच्या शिक्षण संस्थाना लुटारु म्हणणे अयोग्य ठरणार नाही. एकीकडे आज शिक्षणाच्या महाग दुकानात मुलाच्या शिक्षणासाठी दागिने विकणारी आई तर दुसरीकडे वसतिगृह चालवण्यासाठी स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकणाऱ्या भाऊराव पाटलांच्या पत्नी शिक्षण आणि खरच आजच्या शिक्षणसम्राटांना लाज वाटेल, असे कार्य करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची आठवण येते. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करण्यापासून मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले. अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावले. भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. भाऊरावांचे कार्य पाहून आजच्या शिक्षण संस्थाना लुटारु म्हणणे अयोग्य ठरणार नाही. एकीकडे आज शिक्षणाच्या महाग दुकानात मुलाच्या शिक्षणासाठी दागिने विकणारी आई तर दुस���ीकडे वसतिगृह चालवण्यासाठी स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकणाऱ्या भाऊराव पाटलांच्या पत्नी लाजच मेलेल्या शिक्षणसम्राटांना कधी कळणार हे\nमुलांच्या शिक्षणासाठी पैशांची जमवाजमव कशी कराल\nमुलांच्या शिक्षणासाठी पैशांची जमवाजमव कशी कराल\nदखल : शिकण्यासाठी भारतात या\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : शिक्षणाची गरज सांगणारी कप ऑफ टी\nगरजूंना शालेय साहित्य वाटप ; शिवसमर्थ प्रतिष्ठाणचा उपक्रम\nउद्या लागणार बारावीचा निकाल\nट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सच्या लाभासाठी आता १० जूनपर्यंत मुदतवाढ\nशालेय शिक्षणासाठी नवीन कायदा\nपुणे – ‘सर्व शिक्षा’ अभियानाचा नुसताच ढोल\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goshti.tk/blog/", "date_download": "2019-07-23T04:05:10Z", "digest": "sha1:I7H7ZU6O5OQ3FAVQBDHL32NL6JLL7EOO", "length": 3559, "nlines": 95, "source_domain": "www.goshti.tk", "title": "Blog – आजीच्या गोष्टी – Aajichya Goshti", "raw_content": "आजीच्या गोष्टी - Aajichya Goshti\nदूर के ढोल सुहाने लगते है लेकिन पास जाने पर ही असलियत का पता चलता है\nदुरून डोंगर नेहमी चांगलेच दिसतात पण जवळ गेल्यावरच वस्तुस्थिती कळते\nघमंडी का सर नीचा\nगर्वाचे फळ नेहमीच दुखदायी असते\nस्वर्ग चाहिये या नर्क\nमेहनत और अच्छे क���्म करके अपने जीवन को स्वर्ग बनाये\nस्वर्ग हवा की नर्क\nमेहनत व चांगले कर्म करून आपल्या जीवनाला स्वर्ग बनवावे\nहमे ऐसे भी काम करना चाहिये जिनसे दुसरे लोगो का भला हो\nआम्हाला अशीही कामे करायला पाहिजे ज्याने दुसऱ्यांचे भले होईल\nकोई भी काम करने के लिए शॉर्टकट की अपेक्षा लंबा गहरे ग्यान वाला रास्ता मंजिल तक ले जाता है\nकोणतेही काम करताना शॉर्टकट घेण्यापेक्षा मोठा आणि संपूर्ण ज्ञान देणारा मार्गच चांगले फळ देतो\nस्वर्ग चाहिये या नर्क\nBritt on स्वर्ग चाहिये या नर्क\nBritt on स्वर्ग चाहिये या नर्क\nSnehal on देवानी घेतली परीक्षा\njayakher on शूरवीर बनो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kshirsagar-way-to-bjp-and-vinayak-mete-supporting-bajarang-sonavane/", "date_download": "2019-07-23T03:04:15Z", "digest": "sha1:RHGDBXICEFMJSNVPBGCTFXKAN4ZWKU4G", "length": 8249, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "kshirsagar way to bjp and vinayak mete supporting bajarang sonavane", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nक्षीरसागर भाजपच्या गोटात तर मेटेंचे मत बजरंग बप्पांच्या पारड्यात , बीडचे राजकारण रंगले\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सेना-भाजप युतीसोबत राहू, असे मत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मांडले होते. मात्र, बीडमध्ये भाजपविरोधी उघड भूमिका घेतल्यानंतर आता पाठिंबा कुणाला द्यायचा हे गुरुवारी शिवसंग्रामतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी विनायक मेटे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला आहे.\nविनायक मेटे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष सर्वपरिचित आहे. त्यामुळे मेटे यांनी लोकसभेचा बिगुल वाजताच पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडत आपण राज्यात भाजपसोबत राहू मात्र बीडमध्ये नाही, हे जाहीर केले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी औरंगाबाद येथे मेंटेना सूचक इशारा दिला होता. त्यामुळे मेटे काहीसे शांत झाले होते.\nदरम्यान, बीड लोकसभेची या वेळेसची निवडणूक अत्यंत रंगतदार होत आहे. मागील आठवड्यात क्षीरसागर बंधूंनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपच्या प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. क्षीरसागर बंधू नंतर जिल्ह्यात असंतुष्ट असलेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते.\nपालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात होत असलेल्या कोंडीमुळे मेटे यांनी समर्थकांच्या बैठकीत भाजपचा जिल्ह्यात प्रचार करणार नाही, परंतु राज्यात मात्र युतीचा घटक म्हणून भाजपसोबत असेल, असे जाहीर केले होते. त्यांची ही दुहेरी भूमिका भाजप श्रेष्ठींनाही आवडली नाही. कोणताही एकच निर्णय घ्या. राज्यात सोबत असाल तर बीड जिल्ह्यातही भाजपसोबत काम करावे लागेल, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले होते.\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nसुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात राज ठाकरेंची तोफ धडाडणार\nपहा या कॉंग्रेस नेत्याचा अफलातून नागीण डान्स\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2019-07-23T03:33:31Z", "digest": "sha1:FPFVDVOHKXCM6NVSA4Y25UZ5NZRRX4XV", "length": 3605, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तात्काळ बंद Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध��यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - तात्काळ बंद\n२१ जुलै रोजी मातंग समाजाचा संघर्ष महामोर्चा\nटीम महाराष्ट्र देशा : सार्वोच्च न्यायालयाने अॅट्रोसिटी कायद्यामध्ये शिथिलता आणलेली असल्यामुळे आणि दिवसेंदिवस महाराष्ट्रभर मातंग समाजावर होत असलेल्या...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-23T03:03:46Z", "digest": "sha1:6RQFH25VJ2GGVSTINWEMTUHB7DQWSLKS", "length": 3682, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "निलेश निंबाळकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - निलेश निंबाळकर\nभ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटन अधिक मजबूत होणार\nटीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन अधिक व्यापक करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-pune-police/", "date_download": "2019-07-23T03:03:54Z", "digest": "sha1:I6G3QYJKGFHRW6J2TRFVWPWFDMOGCDEQ", "length": 4203, "nlines": 58, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणे पोलीस pune police Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nसुवर्णा मुजुमदार यांचा मृत्यू म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेने घेतलेला बळी\nपुणे: मांजाने गळा कापला गेल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पुण्यातील महिलेचा अखेर उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ‘सकाळ’ वृत्तपत्रातील जाहिरात आणि...\nपोलिसांचे गणवेश कचरा पेटीत\nपुणे : पोलिसांची वर्दी म्हणजेच गणवेश चक्क कचरा पेटीत आढळल्याची घटना पुण्यातील दारुवाला पूल परिसरात घडली आहे.पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-23T03:05:12Z", "digest": "sha1:5TLCAQHUGCEBFQVP3ROFRQBKK5ZVY5A4", "length": 3718, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रोशन सिल्व्हा आणि डिक्व्वेला Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला\nTag - रोशन सिल्व्हा आणि डिक्व्वेला\nलंकेच्या फलंदाजांची यशस्वी झुंज ;तिसरी कसोटी अनिर्णित\nटीम महाराष्ट्र देशा- फिरोजशहा कोटला मैदानावर रंगलेला तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश आले. मात्र, भारतीय संघाने तीन सामन्यांची...\nजन्मदिनाच्या ‘या’ अनोख्या भेटीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले…\nमुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार\nपुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य\nशिवसेना – भाजप पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील काढणार महाराष्ट्र दौरा\n‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2617", "date_download": "2019-07-23T04:10:39Z", "digest": "sha1:DNKMQYWJMXPCPDXRUMU4NEOIZ73THW3Y", "length": 13087, "nlines": 102, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अन्नातील ग्लुकोज, रोगनियंत्रण आणि रसिका | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअन्नातील ग्लुकोज, रोगनियंत्रण आणि रसिका\nअन्नातून निर्माण झालेले ग्लुकोज माणसाला ऊर्जा देते ही एक गुंतागुंतीची आणि सूक्ष्म शारीरिक प्रक्रिया असते. तिच्या यंत्रणेचा अभ्यास करून त्यापासून रोगनियंत्रण शक्ती शरीरात निर्माण करण्याचे संशोधन जागतिक पातळीवर सुरू आहे. त्या संशोधनात सहभागी आहे, लग्नानंतर ठाण्याची सून झालेली डॉ. रसिका वर्तक-करंदीकर. रसिका सध्या जगातील प्रतिष्ठित असलेल्या स्टॅनफर्ड विद्यापीठ (कॅलिफोर्निया) येथे त्या विषयावरील संशोधन करत आहे. त्‍या सॅन होजे येथे त्‍यांच्‍या पतीसह वास्‍तव्‍यास आहेत.\nरसिकाने मुंबई विद्यापीठातून सूक्ष्म जीवशास्त्र विषयात पदवी ग्रहण करून पुणे विद्यापीठातून आरोग्य विषयात उच्च शिक्षण घेतले. त्यावेळी तिला प्राध्यापक सुखात्मे शिष्यवृत्ती मिळाली. तिने अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील टेक्सास हेल्थ सेंटर, सॅन अॅन्तिनो येथे पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी २००८ साली प्रवे�� घेतला. तेथे रसिकाला विशेष गुणवान विद्यार्थ्याला मिळणारी ‘डेव्हिड कॅरिलो’ शिष्यवृत्ती लाभली होती. तिला ‘बरोज वेलकम’ची विशेष शिष्यवृत्ती २०१२ आणि २०१३ या दोन्ही वर्षीं मिळाली.\nमनुष्याने खाल्लेल्या अन्नापासून ग्लुकोज निर्माण होते. ते ग्लुकोज त्याच्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. त्याच्या अन्नात कर्बोदके, प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ यांचा समावेश असतो. त्या घटकांचे विघटन त्याच्या पेशींमधील विशिष्ट जैविक रसायनामुळे होते. ते विघटन होताना नवीन वाटा निर्माण होतात. त्या वाटा त्याच्या शरीरात असणाऱ्या लक्षावधी पेशींमधील मिटोचोंड्रिया या अतिसूक्ष्म ऑरगॅनेलेसमध्ये शिरकाव करतात. एकपेशीय जीवांमध्ये ते ऊर्जा निर्मिती केंद्र असते. परंतु तेथे ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया तांत्रिक आहे. त्याला एटीपी जनरेशन म्हणतात. मायटोकॉनड्रियामध्ये शिरकाव करून घेतलेले घटक त्याच्याबरोबर असलेल्या इलेक्ट्रॉन, पाच रेस्पिरेटरी कॉम्प्लेक्समधून जातात. त्यांची १, २’ ३’ ४’ ५’ अशी सरळ गणना केली जाते. त्या कॉम्प्लेक्समधील घटकांमध्ये जर दोष निर्माण झाला तर पेशींमधील ऊर्जा संपून पेशी नाश पावतात. त्याचा परिणाम साहजिक त्या त्या अवयवांवर होतो आणि रोगांना निमंत्रण मिळते.\nत्या पुढील गुंतागुंतीची प्रक्रिया म्हणजे कॉम्प्लेक्समधील कॉम्प्लेक्स १ हा सर्वात मोठा घटक आहे. त्याचा आकार इंग्रजी ‘एल’सारखा असतो आणि त्यामध्ये प्रथिनांचे एनडी १ ते एनडी ४५ असे पंचेचाळीस उपघटक असतात. त्या उपघटकांमधील एनडी १, ४, ५ आणि ६ हे साधारणत: दुर्बल अथवा अकार्यशील असतात आणि त्यामुळे कॉम्प्लेक्स १ हे कमजोर होते.\nरसिकाचा पीएच.डी.चा संशोधनाचा विषय हा कॉम्प्लेक्स १च्या जडणघडणीचे गूढ उलगडणे हा होता. पंचेचाळीस उपघटकांचा सहभाग असलेल्या कॉम्प्लेक्स १मध्ये एकमेकांशी समन्वय साधण्याची पद्धत निश्चित असणार. ती पद्धत शोधण्यासाठी तिने एनडी १, ४, ५ आणि ६ या उपघटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांचा अभ्यास केला. तिने अभ्यासातून कॉम्प्लेक्स १मधील उपघटकांची जडणघडण शोधून काढली; त्यांतील दूषित उपघटकामुळे कॉम्प्लेक्स १वर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. रसिकाच्या त्या संशोधनामुळे तिला प्रतिष्ठित ‘स्टॅनफर्ड विद्यपीठाती’ल ‘आरोग्य संशोधन केंद्रा’त पारकिन्सन आणि अल्झायमर या रो���ांवर अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. मानवी शरीरातील पेशींच्या नाशाचे कारण हे अनेक रोगांचे मूळ असते. त्या विषयावरील संशोधनामुळे काही घातक रोगांवर उपचार उपलब्ध होण्याची शक्यता तयार होते.\nरसिका यांनी लिहिलेला 'A New Way To Deliver Drugs' हा लेख वाचण्‍यासाठी क्लिक करा.\n- सुरेन्द्र दिघे, 9820137576\nमहाराष्ट्र काँग्रेस विरुध्द महाराष्ट्र \nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: नेत्रदान, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. निखिल गोखले\nपंढरपुरी म्हैस दुधाला खास म्हशीची दुग्ध व्यवसायातील विशेषता\nसंदर्भ: पंढरपूर तालुका, पंढरपूर शहर, म्हैस, पंढरपुरी म्हैस\nशुभांगी साळोखे - कृषी संशोधक\nसंदर्भ: संशोधन, संशोधक, शेती, शेतकरी\nसंदर्भ: शिक्षण, शाळा, अमेरिका, America\nभाजीपाला रोपवाटिकेतून हरितक्रांती- दत्तू ढगे यांची यशोगाथा\nसंदर्भ: रोपवाटिका, प्रयोगशील शेतकरी, शेती, नाशिक तालुका, बेळगावढगा, पॉलिहाऊस, दत्‍तू ढगे, भाजीपाला, संशोधन, Nasik, Nasik Tehsil, Dattu Dhage, Belgaondhaga\nसंदर्भ: अमेरिका, चित्रकार, कलाकार\nसतीश भावसार यांचा सेप्टिक टँक\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crop-trial-nagar-district-maharashtra-10178", "date_download": "2019-07-23T03:51:02Z", "digest": "sha1:5H4J5XERYHXNBK7OFBKDOJDL5OABJYKL", "length": 15542, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, crop trial in nagar district, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यात साडेचार हजार हेक्‍टरवर पीक प्रात्यक्षिके\nनगर जिल्ह्यात साडेचार हजार हेक्‍टरवर पीक प्रात्यक्षिके\nमंगळवार, 10 जुलै 2018\nनगर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान भरडधान्य आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान गळीतधान्य व तेलताड योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यात ४६२० हेक्‍टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमावर सुमारे तीन कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च होणार आहे.\nनगर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान भरडधान्य आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान गळीतधान्य व तेलताड योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यात ४६२० हेक्‍टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमावर सुमारे तीन कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च होणार आहे.\nराज्यात २००७-०८ पासून केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेऊन बाराव्या पंचवार्षिक योजनेत या अभियानाअंर्तगत भात, गहू, कडधान्य व भरडधान्य पीकांचा समावेश करण्यात आला आहे. शासनाने यंदाचे व पुढील वर्ष हे पौष्टिक तृणधान्ये (न्यूट्री सिरियल) वर्ष म्हणून जाहीर केले आहे.\nत्यानुसार यंदा जिल्ह्यात पिक प्रात्यक्षिक राबवण्यात येत आहे. तूर, मूग, उडीद, बाजरी, मका, भात, सोयाबीनच्या सलग क्षेत्रासाठी हेक्‍टरी नऊ हजार, पीक प्रात्यक्षिक आधारित क्षेत्रासाठी १५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.\nप्रात्यक्षिक हेक्‍टर व कंसात रक्कम :\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ः कडधान्य\nतूर (सलग) ः ३० (२ लाख ७० हजार)\nतूर व सोयाबीन (आंतरपीक) ः ३५० (३१ लाख ५० हजार)\nमूग (सलग) ः २०० (१८ लाख)\nमुगानंतर रब्बी ज्वारी (पीकपद्धतीवर आधारित) ः ३० (४ लाख ५० हजार )\nमुगानंतर गहू (पीकपद्धतीवर आधारित) १० (चार लाख ५० हजार)\nउडीद (सलग) ः १०० (९ लाख)\nउडिदानंतर गहू (पीकपद्धतीवर आधारित) ः ३० (४ लाख ५० हजार)\nबाजरीनंतर हरभरा (पीकपद्धतीवर आधारित) ः ३६० (५४ लाख)\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ः भरडधान्य\nबाजरी (सलग) ः ११०० (६६ लाख )\nमका (सलग) ः ६०० (३६ लाख)\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ः गळीतधान्य व तेलताड\nसोयाबीन (सलग) ः १७०० (१ कोटी २ लाख)\nराष्ट्रीय कृषी विकास योजना\nभात (सलग) ः १०० (९ लाख).\nनगर कडधान्य गहू तूर मूग उडीद सोयाबीन कृषी विभाग\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘��ुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nऔरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...\nमराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...\nपावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...\nपशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...\nमराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...\nविद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...\nबारामतीत मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...\nनगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...\nकोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...\nविधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...\nसोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...\nनाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...\nमराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...\nसांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...\nलष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...\nमोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...\nसाताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...\nइंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-07-23T02:35:05Z", "digest": "sha1:O57U2JISCQ2CU7QF7RZXLHQJ7HXGN7EJ", "length": 4204, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आख्यायिकांतील प्राणी - विकिपीडिया", "raw_content": "\n\"आख्यायिकांतील प्राणी\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/Scholarship-for-Maharashtra-Engineering-Students-2017-18", "date_download": "2019-07-23T03:53:59Z", "digest": "sha1:3NRRLG7OKIHCM3D6G5ZCPQNEICMRME4J", "length": 10867, "nlines": 173, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "२०१७-१८ इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप", "raw_content": "\n२०१७-१८ इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप\nतंत्रशिक्षणातील राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८\nछत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८\nराज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या खालील निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विहित अटी व शर्तींनुसार शासकीय व शासन अनुदानित (शासकीय अभिमत विद्यापीठांसह) व खाजगी विनाअनुदानित (खाजगी अभिमत/स्वयं अर्थ सहाय्य विद्यापिठे वगळून) महाविद्यालये/तंत्रनिकेतनांमध्ये शासनाच्या सक्षम प्राधिकऱ्यामार्फत केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणा-या आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 6 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना (व्यवस्थापन कोटयातील प्रवेशित विद्यार्थी वगळून ) शिक्षण शुल्काच्या आणि परीक्षा शुल्काच्या 50 टक्के इतकी शिष्यवृत्ती देण्यात येते.\nउच्च व तंत्र शिक्षण विभाग अभ्यासक्रम\nपदविका: अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी\nपदवी: अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, वास्तुशास्त्र.\nपदव्युत्तर पदवी: मास्टर ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट / मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मास्टर ऑफ कंम्प्युटर अप्लिकेशन\nअधिक माहितीसाठी दिनांक ७ आक्टोबर २०१७ चा शासन निर्णय (201710071235108808) चे अवलोकन करावे.\nडॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८\nअ. ज्या विद्यार्थ्यांचे पालक सक्षम प्राधीकाऱ्याने प्रमाणित केल्याप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा ज्यांचे पालक नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता सदर योजना आहे. वसतीगृह निर्वाह भत्ता (Hostel Maintenance Allowance) प्रति विद्यार्थी प्रतिमहा :.\nमहानगरांतील (मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद, नागपूर) प्रवेशित विद्यार्थी\nराज्यातील अन्य ठिकाणी प्रवेशित विद्यार्थी\nब. ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्प-भूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर नाहीत, परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे (दोन्ही पालकाांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न रु.1.00 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रचलित व नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्षातील १० महिन्यांकरिता रु. ३०००/- निर्वाह भत्ता अदा करण्यात येईल .\nअधिक माहितीसाठी दिनांक ७ आक्टोबर २०१७ चा शासन निर्णय (201710071235108808) चे अवलोकन करावे.\nटीप : सदर निर्वाहभत्ता हा शैक्षणिक वर्षातील सुटीचा कालावधी वगळुन उर्वरित 10 महिन्यांच्या कालावधीकरिता अनुज्ञेय असेल.\nपुणे महानगरपालिका शैक्षणिक अर्थसहाय्य योजना\nशिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी. व इ. ८ वी. फेब्रुवारी २०१९ परीक्षेच्या तारखेतील बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2018/05/maharashtra_24.html", "date_download": "2019-07-23T03:32:44Z", "digest": "sha1:TCRLRZIYROOWJU7UAV7X5TQCLNXHY6YS", "length": 5698, "nlines": 93, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "सांगली व ���ळगाव महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची 5 जूनला प्रसिद्धी | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nसांगली व जळगाव महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची 5 जूनला प्रसिद्धी\nमुंबई ( २४ मे २०१८ ) : सांगली-मीरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी; तसेच वसई- विरार महानगरपालिकेतील रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीकरिता 5 जून 2018 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.\nसहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता विधानसभा मतदारसंघाच्या 21 मे 2018 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 5 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. तेव्हापासून त्यावर 14 जून 2018 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 27 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 30 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.\nप्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती सहारिया यांनी दिली.\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/pimpri-chinchwad-ncp-legislative-assembly-election-27557", "date_download": "2019-07-23T02:44:40Z", "digest": "sha1:BMNGDZ7UL4SYOK7NEPI37R5MII6UJJHB", "length": 13166, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pimpri-chinchwad-NCP-legislative-assembly-election | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभोसरी आणि चिंचवडला `राष्ट्रवादी'च्या दोघांचा शड्डू; वाढदिवस जंगी करून विधानसभेचा बिगूल फुकला\nभोसरी आणि चिंचवडला `राष्ट्रवादी'च्या दोघांचा शड्डू; वाढदिवस जंगी करून विधानसभेचा बिगूल फुकला\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nविधानसभेच्या मागील दोन टर्मला भोसरीमध्ये दुसऱ्यांना आमदार करण्यात मोठा वाटा असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक व विद्यमान विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी 2019 ला स्वत:च आमदार व्हायचे ठरविले आहे.\nपिंपरीः विधानसभेच्या मागील दोन टर्मला भोसरीमध्ये दुसऱ्यांना आमदार करण्यात मोठा वाटा असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक व विद्यमान विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी 2019 ला स्वत:च आमदार व्हायचे ठरविले आहे.\nअभी तो नही, तो कभी नही या इराद्यानेच त्यांनी तशी तयारीही सुरु केली आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवसानिमित्तच्या शक्तीप्रदर्शनातून नुकताच (ता.13) आला. याच पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त (ता.15) जोरदार शक्तीप्रदर्शन करीत 2019 साठी चिंचवडमधून रणशिंग फुंकले. यानिमित्त दोघांच्या मतदारसंघात नव्हे,तर संपूर्ण शहरात लागलेल्या फ्लेक्सवर 2019 चे भावी आमदार असाच उल्लेख आहे.\nभोसरी आणि चिंचवड या ठिकाणी सध्या भाजपचेच ( त्यात भोसरीचे महेश लांडगे हे सहयोगी) आमदार आहेत. तेथेच राष्ट्रवादीने तयारी सुरु केली आहे. या दोन्ही ठिकाणी त्यांची ताकद आहे. विधानसभेची निवडणूक ही राज्यात लोकसभेबरोबर आणि ती सुद्धा मुदतपूर्व या वर्षअखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिची तयारी आताच शहरात सुरु झाली आहे.\nनाना आणि काकांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या जोरदार शक्तीप्रदर्शनाने त्याला दुजोरा दिला आहे. त्यातही काका यावेळी आमदारकीसाठी चंगच बांधल्याचे दिसून येत आहे. जर, महेशदादा पुन्हा विधानसभेला उमेदवार असतील, तर त्यांना तोडीस तोड असा काकांसारखा आक्रमक चेहरा राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे हातातून गेलेली ही जागा पुन्हा मिळविण्यासाठी त्यांचा पक्ष विचार करेल, असा राजकीय जाणकारांचाही अंदाज आहे. त्यांनी 2009 ला भोसरीतून विलास लांडे यांना आमदार करण्यासाठी मोठी मदत केली आहे. तर गतवेळी असेच त्यांचे म��लाचे सहाय्य लाभल्याने अपक्ष असूनही लांडगे निवडून येण्यास मदत झाली.\nदोनवेळा दुसऱ्यांना आमदार करणाऱ्या काकांनी 2019 ला स्वत:च आमदार व्हायचे आता ठरविले आहे. त्यामुळे भोसरीत काट्याची टक्कर होणार आहे.\nविधानसभेच्या उमेदवारीची पहिली पायरी म्हणून साने यांना त्यांच्या एकनिष्ठतेचे फळ नुकतेच पलिकेतील विरोधी पक्षनेते देऊन पक्षाने दिले. त्यांचा अपवाद वगळता भोसरीतील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक हे गेल्यावर्षी भाजपमध्ये गेले होते. तरीही मोदी लाटेत साने निवडून आले. मात्र, राष्ट्वादीची पालिकेतील 15 वर्षाची सत्ता गेली. योगेश बहल या सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवकाला विरोधी पक्षनेते करण्यात आले. मात्र, त्यांनी छाप न सोडल्याने त्यांच्याजागी साने यांना संधी देण्यात आली आहे.\nदुसरीकडे राष्ट्रवादीचेच ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू केले.संपूर्ण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात त्यांचे ‘फ्लेक्स’झळकत आहेत. या फ्लेक्सवर ‘लक्ष्य 2019 चिंचवड विधानसभा’ असा मजकूर लिहिला आहे. वाढदिवसाचे निमित्त साधत नानांनी आगामी चिंचवड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 2014 मध्ये हुकलेली संधी 2019 मध्ये खेचून आणण्यासाठी त्यांनी आत्तापासूनच प्रयत्न सुरु केले असल्याची जोरदार चर्चा आहे. संपूर्ण मतदारसंघाकडे अधिक लक्ष्य देण्यास सुरुवात करत विधानसभेची निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत नानांनी दिले आहेत.\nपक्षाच्या पडत्या काळात देखील ते पक्षासोबत निष्ठावंतपणे राहिले आहेत. त्यामुळे जुन्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाना काटे यांची ताकद आहे. चिंचवडचे विद्यमान आमदार व भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यासारखेच शक्तीमान असल्याने नानांना पुन्हा पक्ष संधी देईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे भोसरीसह चिंचवडचीही लढत यावेळी लक्षवेधी होणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभोसरी bhosri आमदार राष्ट्रवाद नगरसेवक प्रदर्शन महेश लांडगे mahesh landge निवडणूक आग लढत fight\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE,_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88,_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE.pdf/388", "date_download": "2019-07-23T03:10:43Z", "digest": "sha1:KT3H6SHBFOQVPHMVO55Q7EFLIE5WKSEI", "length": 7968, "nlines": 59, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/388 - विकिस्रोत", "raw_content": "पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/388\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n( ३४७ ) ॥ १५५२ ॥ पाहों गेलियें वो नंदाचा नंदन नेत्रि लेऊनियां आतिचें भजन नेत्रि लेऊनियां आतिचें भजन जेथे उभा होता राजीवलोचन जेथे उभा होता राजीवलोचन भोंवते मेळउनी गडि संत सज्जन वो ॥ १ ॥ दृष्टि तेथे हि निवालि व इंद्रियें सकळ भोंवते मेळउनी गडि संत सज्जन वो ॥ १ ॥ दृष्टि तेथे हि निवालि व इंद्रियें सकळ जालियें तटस्थ चि देखोनियां घननीळ ॥ मुकुट विराजित कुंडले वनमाळ जालियें तटस्थ चि देखोनियां घननीळ ॥ मुकुट विराजित कुंडले वनमाळ सुंदर श्रीमुख चतुर्भुज सरळ वो ॥ २ ॥ शंख चक्र हातीं गदा पीतांबरधारी सुंदर श्रीमुख चतुर्भुज सरळ वो ॥ २ ॥ शंख चक्र हातीं गदा पीतांबरधारी देव्हडा पाउलिं वो मुरलि अधरीं ॥ वाजवितां सप्तस्वर उमटात माझारी देव्हडा पाउलिं वो मुरलि अधरीं ॥ वाजवितां सप्तस्वर उमटात माझारी देखता देहभाव नुरतीच शरीरीं वो ॥ ३ ॥ वेध वेधले वो ज्याचे विधाता हरिहर देखता देहभाव नुरतीच शरीरीं वो ॥ ३ ॥ वेध वेधले वो ज्याचे विधाता हरिहर इंद्रआदिकरुनी सकळहि मुरवर ॥ सिद्ध महामुनि योगि ऋपीश्वर इंद्रआदिकरुनी सकळहि मुरवर ॥ सिद्ध महामुनि योगि ऋपीश्वर नारद तुंवरादी महानुभाव थोर वो ॥ ४ ॥ तेथे कोण पाड आझा मानवांचा नारद तुंवरादी महानुभाव थोर वो ॥ ४ ॥ तेथे कोण पाड आझा मानवांचा ज्याते न पुरति स्तावितां वेदाचा ॥ नकळे महिमा व याच्या स्वरूपाचा ज्याते न पुरति स्तावितां वेदाचा ॥ नकळे महिमा व याच्या स्वरूपाचा नयानं पाहतांचि सुकाळ सुखाचा वो ॥ ५॥ रूप नागर वो सुंदर गोजिरें नयानं पाहतांचि सुकाळ सुखाचा वो ॥ ५॥ रूप नागर वो सुंदर गोजिरें चरणीं वाजती वो मंजुळ रुणझुणित नेपुरें चरणीं वाजती वो मंजुळ रुणझुणित नेपुरें ऐकतां निजानंदा होतसे चे- ईरे ऐकतां निजानंदा होतसे चे- ईरे निळा ह्मणे माझे तेथेंचि मन मुरे वो ॥ ६ ॥ ॥ १५५३ ॥ मानेची माझिये वो संदेह फीटला निळा ह्मणे माझे तेथेंचि मन मुरे वो ॥ ६ ॥ ॥ १५५३ ॥ मानेची माझिये वो संदेह फीटला देव पाइँ जातां जव- ळिच भेटला ॥ अवघा मागें पु तो चि वो ठाकला देव पाइँ जातां जव- ळिच भेटला ॥ अवघा मागें पु तो चि वो ठाकला जनीं जना- र्दन भरोनियां दाटला वो ॥ १ ॥ पुलें जीवींचे आरत साजणी जनीं जना- र्दन भरोनियां दाटला वो ॥ १ ॥ पुलें जीवींचे आरत साजणी पाहे जेथे तेथे दिसे चक्रपाणी ॥ लोक लोकांतरीं याचि चि भरणी पाहे जेथे तेथे दिसे चक्रपाणी ॥ लोक लोकांतरीं याचि चि भरणी भरोनि उरला अवध्याचि वाणि खाण वो ॥ २ ॥ जाला सुकाळ हा सु- खाचा मानसा भरोनि उरला अवध्याचि वाणि खाण वो ॥ २ ॥ जाला सुकाळ हा सु- खाचा मानसा पडिला त्रिभुवनं एकरूप ठसा पडिला त्रिभुवनं एकरूप ठसा धरा व्यापुनियां अंबर दशादिशा धरा व्यापुनियां अंबर दशादिशा आतां भोगन मी सर्वकाळ ऐसा वो ॥ ३ ॥ नानाभूनाक़ात एकाच भासे आतां भोगन मी सर्वकाळ ऐसा वो ॥ ३ ॥ नानाभूनाक़ात एकाच भासे नानानामें आळवितां वो देतमे ॥ नाना अळंकार एकचि लेतसे नानानामें आळवितां वो देतमे ॥ नाना अळंकार एकचि लेतसे नागिवा उधडा ही बरवाच हा दिसे ॥ ॥ ४ ॥ नानावतें हा नेसला पांघुरला नागिवा उधडा ही बरवाच हा दिसे ॥ ॥ ४ ॥ नानावतें हा नेसला पांघुरला जेथील तेथेचि हा बहुरंगें नटला ॥ शखें अशर्खे हा हाते मिरवला जेथील तेथेचि हा बहुरंगें नटला ॥ शखें अशर्खे हा हाते मिरवला सौम्य क्रूर ऐसा होउनियां राहिला वो ॥ ५ ॥ एका नीववी भोगवी नाना भोग सौम्य क्रूर ऐसा होउनियां राहिला वो ॥ ५ ॥ एका नीववी भोगवी नाना भोग ऐका खाववि जेववि दावी जग ॥ एका विचरे देउनि अंगसंग ऐका खाववि जेववि दावी जग ॥ एका विचरे देउनि अंगसंग निळा ह्मणे हा एकलाचि अनंग ॥ ६ ॥ ॥ १६५५ ॥ नित्य श्रीहरीचे आठवते गुण निळा ह्मणे हा एकलाचि अनंग ॥ ६ ॥ ॥ १६५५ ॥ नित्य श्रीहरीचे आठवते गुण वदनीं याचिया वो नामाचे स्मरणे , हृदयीं धरुनियां निजभावें चरण वदनीं याचिया वो नामाचे स्मरणे , हृदयीं धरुनियां निजभावें चरण करितें अनुदिनीं हेंचि अनु- छान वो ॥ १॥ येथे आल्ये वो याचि निजकार्या करितें अनुदिनीं हेंचि अनु- छान वो ॥ १॥ येथे आल्ये वो याचि निजकार्या कली कर्मे ती मागील भोगाया ॥ अतां घ८ती तीं याते सम्पया कली कर्मे ती मागील भोगाया ॥ ���तां घ८ती तीं याते सम्पया नाहिं भय त्या निजस्थाना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०१९ रोजी १२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/216279.html", "date_download": "2019-07-23T02:36:03Z", "digest": "sha1:RTDA24KEJRCITTMGKL45NOWZILHW7JF5", "length": 16196, "nlines": 186, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "फेरविचार याचिकांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > फेरविचार याचिकांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला\nफेरविचार याचिकांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला\nशबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण\nनवी देहली – शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेश देण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात फेरविचार याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने ६ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी त्यांवरील निर्णय राखून ठेवला. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती आर्.एफ्. नरीमन, ए.एम्. खानविलकर, धनंजय चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांचे खंडपीठ ४८ फेरविचार याचिकांवर निर्णय देणार आहे. या सुनावणीच्या वेळी मंदिरात प्रवेश करणार्‍या बिंदू आणि कनकदुर्गा या २ महिलांनीही त्यांची बाजू मांडली. ‘मंदिर प्रवेशानंतर आम्हाला धमक्या येत असून आमच्या जिवाला धोका आहे’, असे त्यांनी न्यायालयात सांगितले.\nचुकीच्या घटना घडेपर्यंत न्यायालयाने मंदिरातील परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये \nशबरीमला मंदिरात जोपर्यंत काही चुकीचे होत नाही, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मंदिरातील परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये. हिंदु धर्मात देवतांची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. शबरीमला मंदिरातही पूजेची एक वेगळी पद्धत आहे. येथे जातीप्रथा मानली जात नाही, तर पूजा करण्याची पद्धत निसर्गाशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे कलम १७ (अस्पृश्यता) येथे लागू होत नाही’, असा युक्तीवाद याचिकाकर्ते त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे माजी अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन् यांनी न्यायालयात केला.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags महिला, शबरीमला मंदिर, सर्वोच्च न्यायालय, हिंदु धर्म, हिंदु धर्माविषयी अज्ञान, हिंदु विरोधी Post navigation\n(म्हणे) ‘भाजप समर्थक असलेल्या दुकानदारांकडून साहित्य विकत घेऊ नका \nआतंकवाद्यांनी पोलिसांऐवजी भ्रष्ट नेते आणि सरकारी अधिकारी यांना ठार मारावे – जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक\nबंगालमध्ये शाळेत राष्ट्रगीत चालू असतांना धर्मांध विद्यार्थ्यांकडून ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा \nजौनपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून कावड यात्रेकरूला मारहाण\nमहाराष्ट्रात मराठी न शिकवल्यास दंडाची तरतूद असणार्‍या कायद्याचा मसुदा सूचनांसाठी प्रसिद्ध\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांव��ील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/5-things-you-must-have-to-get-job-in-google/", "date_download": "2019-07-23T02:31:53Z", "digest": "sha1:EQUGW6K5PNHA5KAPOHH6VKTHDCJBSXRO", "length": 16216, "nlines": 104, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "गुगल मध्ये जॉब मिळवण्यासाठी तुमच्यात हव्या ह्या 5 गोष्टी", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nगुगल मध्ये जॉब मिळवण्यासाठी तुमच्यात हव्या ह्या 5 गोष्टी\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nजेव्हापासून गुगल आलंय तेव्हापासून जगामध्ये जणू क्रांतिकारी बदलंच झालाय म्हणा ना अगदी बोटांच्या काही हालचालीवर तुम्ही गुगलच्या मदतीने कोणती माहिती मिळवू शकत नाही ते सांगा अगदी बोटांच्या काही हालचालीवर तुम्ही गुगलच्या मदतीने कोणती माहिती मिळवू शकत नाही ते सांगा तर अश्या या गुगलमध्ये नोकरी मिळाली तर तर अश्या या गुगलमध्ये नोकरी मिळाली तर ज्याची बुद्धी ��ाबूत आहे असा मनुष्य तरी हि सुवर्णसंधी लाथाडणार नाही म्हणा. गुगलमध्ये नोकरी म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव असतो.\nरग्गड पगाराची नोकरी, बक्कळ काम, पण त्याचं जास्त प्रेशर नाही. कंटाळा आला तर गुगलच्या ऑफिसमध्ये मनोरंजनासाठी गेम्सचे भरपूर प्रकार उपलब्ध असतात असंही ऐकलंय.\nम्हणजे एका वाक्यात म्हणायचं झाल्यास गुगलची नोकरी म्हणजे चाकोरीबाहेरची नोकरी होय, जिथे तुम्हाला काम करायचा अजिबात कंटाळा येणार नाही.\nपण ही देखील वस्तुस्थिती आहे की, गुगल मध्ये सहजासहजी कोणालाही नोकरी मिळत नाही. गुगलमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही असामान्य वगैरे असयला हवं असंही काही नाही, पण तुमच्या अंगी काही गुण असायला हवे, चला तर जाणून घेऊया, गुगल मध्ये जॉब मिळवण्यासाठी काय असायला हवं\nही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी अजिबात नाकारून चालणार नाही. गुगलच्या नजरेत जर तुम्हाला यायचे असेल तर तुमचे मार्क्स वा ग्रेड्स हे मजबूत असले पाहिजेत. गुगलचे मुलाखतकार रिझ्युमे वर सर्वात प्रथम त्याची शैक्षणिक कारकीर्द पाहतात.\n२) तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान\nमार्क्स अत्यंत महत्वाचे आहेत पण पुरेसे नाहीत. गुगल ला पुस्तकी किडे नकोत.\nबऱ्याचदा होतं असं की एकही उमेदवारांचे मार्क्स चांगले असतात, पण त्यांना बाह्य जगाबद्दल जास्त माहिती नसते. त्यामुळे गुगलचे मुलाखतकार तुमची ज्ञान नुसते पुस्तकी आहे की व्यावहारिक आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.\nजर तुम्हाला अनेक बड्या कंपन्यांमधील मुलाखतींचा अनुभव असेल तर तुम्ही त्यांच्या प्रश्नांची सहज उत्तरे देऊ शकाल. पण जर पहिल्यांदाच तुम्ही एखाद्या बड्या कंपनीच्या मुखातीला सामोरे जाणार असाल तर मात्र तुमची बाह्य विषयांतील तयारी पक्की असयला हवी.\n३) गुगलमधील कर्मचाऱ्यांशी संबंध:\nजर तुम्ही गुगल मधील एखाद्या कर्मचाऱ्याला ओळखत असाल तर ठीक आहे. परंतु तुमची तशी एखादी बिलकुल ओळख नसेल तर तुम्ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून असे कॉन्टॅक्ट्स बिल्ड करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला कंपनीविषयी माहिती नसलेल्या गोष्टी कळतात, ज्या मुलाखतीमध्ये सादर करून तुम्ही आपली जागा पक्की करू शकता.\nगुगल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळते, मुलाखतीमधील काही ट्रिक्स सांगितल्या जातात. तसेच ज्यांनी गुगलसाठी मुलाखत दिली आहे, पण रिजेक्ट झाले आहेत अश्या लोकांशी देखील संपर्क साधून त्यांनी ज्या चुका केल्या होत्या, त्या चुका देखील जाणून घेऊन त्या टाळण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता.\n४) मेहनत करण्याची तयारी:\nगुगलमधील नोकरी ही जरी छान वाटत असली तरी त्यातही तुम्हाला मेहनत करायची आहे हे विसरून चालणार नाही. तिथे स्मार्ट वर्क हवं आहेच – पण हार्ड वर्क सुद्धा आवश्यक आहे. तुमचे काम वेळेत पूर्ण केले आणि त्यामध्ये सातत्य ठेवले तर तुम्हालाच तुमचे करियर बिल्ड करण्यामध्ये मदत होणार आहे.\n५) नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा:\nगुगलमध्ये नोकरी मिळाल्यावर तुम्हाला जेवढ काम दिलं आहे तेवढ्यातच समाधानी न राहता सातत्याने नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे.\nयाच गोष्टी तुम्हाला तुमच्या अॅप्रेझल किंवा प्रमोशन वेळी उपयोगी पडतात. तुमचा परफॉर्मन्स वगळता तुम्ही कंपनीकडून काय शिकलात या गोष्टींना गुगलमध्ये फार महत्त्व दिले जाते.\nह्या अश्या बारीक सारीक गोष्टी आहेत, ज्या गुगलमध्ये नोकरी मिळवताना कमी येतात. त्यामुळे तुमची जर गुगलमध्ये खरंच नोकरी करण्याची इच्छा असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि बिनधास्त अप्लाय करा, यश तुमचेच आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← काश्मीरचं सत्य – मीडिया आणि राजकारण्यांच्या पलीकडचं\nआवर्जून बघावा असा – महत्वाचे प्रश्न उपस्थित करणारा Sci Fi Thriller : Prometheus →\nतुम्ही गुगलवर काय सर्च करता हे फेसबुकला कळतंच कसं\nमाहित नसलेल्या काही अश्या नोकऱ्या जेथे शिक्षण कमी असून देखील वर्षाला ‘रग्गड’ पगार मिळतो\n‘ह्या’ प्रसिद्ध लोगोंंचा अर्थ तुम्हाला माहित आहे का जाणून घ्या ह्या प्रसिद्ध लोगोंविषयी\nकर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने : राजकीय नेत्यांच्या अंधश्रद्धा\nभारतीय सैन्यावर दगडफेक करण्यासाठी काश्मिरी तरुणांना मिळतो पगार\nचंद्रग्रहणाबद्दलच्या अत्यंत हास्यास्पद अंधश्रद्धा\nहैड्रोजन बॉम्ब आणि ऍटम बॉम्बमध्ये फरक काय जास्त विनाशकारी कोण\nदिल्ली पोलीसांची Limca Book of Records मध्ये नोंद – १० तासांत २२.४९ करोडची रक्कम recover केली\nएटीएममधून पैसे नं निघाल्यास तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते\nनाकर्तेपणाचे लढवय्ये: भाऊ तोरसेकर\nसोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या ह्या ‘रहस्यमयी जलपरी’च्या व्हिडिओ मागील सत्य आहे तरी काय\nआपली मुलं गुन्हेगार बनत नाहीयेत ना\nकॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री असं काय बोलले की पाकिस्तानला आनंदाचं भरतं आलंय\nनोबेल ‘शांतता’ पुरस्कारासाठी हिटलर आणि मुसोलिनी\nनक्की काय आहे हा सरकारने लावलेला नवीन शोध – Aadhaar Pay App \nनट-नट्यांच्या मागे नाचणाऱ्या “बॅकग्राऊंड डान्सर्स” च्या कमाईचे आश्चर्यकारक आकडे\nसिनेस्टार्सच्या विविध कार्यक्रमांमधील “हजेरी” मागचं ‘अर्थपूर्ण गणित\nप्राचीन भारतीयांनी वापरलेल्या दहा आश्चर्यकारक युद्धनीती \nलॉर्डस वर “अकरा मुंड्या” चीत\nभूत, पिशाच्च, चेटकीण, तांत्रिक आणि भोपळ्यांचा सण : हॅलोविन \nवीज जाते आणि येते – मध्ये काय घडते : वीज वितरण कर्मचाऱ्यांचे युद्धप्रसंग\n“मेक इन इंडिया”च्या कौतुकांत धर्मा पाटील ह्यांचा मृत्यू – “निषेध” पुरे : यल्गारच पाहिजे\n१५० जणांच्या कंपनीमध्ये केवळ ६ जण उरले, पण त्याने हार काही मानली नाही…आणि आज…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/bal-kse-jnmala-yete", "date_download": "2019-07-23T04:14:53Z", "digest": "sha1:AJKNOWPXXH5MFSD6WIGX3UOMPMU7WHHI", "length": 10208, "nlines": 220, "source_domain": "www.tinystep.in", "title": "नॉर्मल प्रसूतीमध्ये बाळाचा जन्म असा होतो - Tinystep", "raw_content": "\nनॉर्मल प्रसूतीमध्ये बाळाचा जन्म असा होतो\nकालच्या लेखात तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीविषयी सांगितले. आणि नैसर्गिक प्रसूती कशा पद्दतीने करता येईल हेही त्या लेखात सांगितले. तेव्हा आजच्या लेखात बाळाचा जन्म कसा होतो त्याविषयी खाली दिलेल्या लेखातून सांगणार आहोत. आणि बाळ नैसर्गिक प्रसूतीच्या बाहेर कसा येतो ते ह्या लेखातून कळायला सोपे होईल.\nनिसर्ग कोणत्याच मातेच्या बाबतीत भेदभाव करत नसतो. अमुक मातेची डिलिव्हरी झाली पण तमुक मातेची डिलिव्हरी सिझेरियन झाली. खरं म्हणजे निसर्ग हा खूपदा मातेला मदतच करत असतो, की तिला कोणताच त्रास होणार नाही.\nपण तुम्ही जर गरोदरपणात व्यवस्थित काळजी घेतली नाही तर नंतर प्रसूती सिझेरियन करावी लागते किंवा प्रसूतीच्या वेळी काही समस्या तयार होतात. काही डॉक्टर प्रसूती नॉर्मल होणारी असते तिला सिझेरीयन करून टाकतात. तेव्हा घाबरू नका निसर्ग तुमच्या पाठीशी आहे.\nबाळाचे पूर्ण अंग विकसित झालेले असतात. आणि बाळाचीही पूर्ण ���यारी असते ज्या मातेने त्याला पोटात वाढवलेले असते.\nनैसर्गिक प्रसूतीमध्ये बाळाला बॅक्टरीयाचे एक कवच मिळते. आणि हे सुरक्षाकवच त्यांना डिलिव्हरीच्या वेळी मिळत असते. आणि ह्या कवचाचा त्यांना खूप फायदा होत असतो. आणि त्यामुळे त्यांची प्रकृती बऱ्याच अंशी ठणठणीत राहते.\n२) बाळाला श्वास घ्यायला त्रास होत नसतो\nनॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी बाळाच्या गळ्यावर काही प्रमाणात दबाव पडत असतो. आणि त्या दबावाने ऍम्नीऑटिक फ्लुइड नावाचे रसायन तयार होत असते. आणि ते रसायन बाळाचे फुफ्फुस श्वास घ्यायला तयार करत असते. आणि त्याचबरोबर हे रसायन ज्याही प्रकारे बाळाला श्वास घ्यायला अडचण येत असते त्याला अटकाव करून बाळ श्वास नैसर्गिक घेतो.\n३) बाळ वेळेवर स्तनपान करायला लागतो\nहो ही गोष्ट खरी आहे की, नैसर्गिक प्रसूतीनंतर आई लवकरच बाळाला स्तनपान करू शकते. कारण असे मानले जाते की, जन्माच्या काही तासांमध्ये बाळाची दूध (स्तनपान) पिण्याची शक्ती खूपच कमी असते.\nआम्ही आईच्या आणि बाळाच्या काळजीसाठी तत्पर आहोत. तुमच्या प्रसूतीतज्ज्ञांना नैसर्गिक (नॉर्मल) प्रसूती विषयी सांगा. बऱ्याचदा डॉक्टरच सिझेरियन प्रसूतीच्या घाट घालतात. त्यासाठी तुम्ही स्वतः या विषयी सर्व प्रकारचे ज्ञान घेणे आवश्यक आहे. आणि आमचाही तुम्हाला शिक्षित करण्याचा प्रयत्न आहे.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2015/08/blog-post_20.html", "date_download": "2019-07-23T03:38:47Z", "digest": "sha1:4BDRGCAYWXLXQV5QFB2UJSJIQQBMCLQ4", "length": 7863, "nlines": 49, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: 'लेट्स चेंज' देणार स्वच्छतेचा नवा मंत्र", "raw_content": "\n'लेट्स चेंज' देणार स्वच्छतेचा नवा मंत्र\n'स्वच्छ भारत अभियान' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोहिमेला देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. 'एक कदम स्वच्छता की ओर...' या एका घोषवाक्याने जनमानसात स्वच्छतेविषयी जागृती निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा सुधारण्यास कारणीभूत ठरणारा स्वच्छतेचा हा नारा आता रुपेरी पडद्यावरही घुमणार आहे. दिग्दर्शक रोहित आर्य यांच्या आगामी 'लेट्स चेंज' या हिंदी डॉक्युड्रामाच्या माध्यमातूनप्रेक्षकांना 'स्वच्छता अभियाना' ची जादू पाहायला मिळणार आहे.\nकोणताही देश सुधारण्याची ताकद मुलांमध्ये तसंच तरुणांमध्ये असते. त्यामुळेच बालवयातच स्वच्छेतेचे संस्कार झाले तर भविष्यात 'स्वच्छ भारत, सुंदर भारत' हे स्वप्न नक्कीच साकार होईल. मुलांच्या माध्यमातून हे संस्कार घराघरात पोहोचतील. तिथूनच ते पुढे समाजापर्यंत पोहोचतील या जाणीवेतून दिग्दर्शक रोहित आर्य यांनी 'लेट्स चेंज' या डॉक्युड्रामाचं दिग्दर्शन केलं आहे. आर्य यांच्या या कार्यात डॉ. रघुनाथ माशेलकर तसंच टाटा मोटर्स यांनीही सहभाग घेतला आहे.\nसमाजात आमूलाग्र बदल घडविण्याच्या दृष्टिने विचार करून आकाराला येणाऱ्या 'लेट्स चेंज' या डॉक्युड्रामाची कथा लहान मुलांवर आधारित आहे. स्वच्छतेचा मंत्र घराघरात पोहचविण्यासाठी या चित्रपटातील मुलं एक मोहिम राबवतात. हळूहळू त्यांच्या या मोहिमेची जादू सर्वदूर पसरते आणि त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ होतो. हा प्रयोग प्रत्यक्षात केल्यानंतर रोहित आर्य आता तो डॉक्युड्रामाच्या माध्यमातून समाजासमोर आणणार आहेत. त्यामुळे कुठेही उपदेशाचे डोस न पाजता 'लेट्स चेंज' मध्ये अतिशय मनोरंजक पद्धतीने एक महत्त्वाचा विषय मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये हा डॉक्युड्रामा दाखवण्याची योजना आर्य यांनी आखली आहे.\nया अभियानाअंतर्गत मुंबईत नुकताच एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, प्रेम चोप्रा, मुकेश खन्ना, शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे,महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agrowon-news-marathi-import-tax-impose-non-produce-iil-i-maharashtra-10247", "date_download": "2019-07-23T03:50:38Z", "digest": "sha1:27G53PU43NZL2POBEDCUIUOFQA66H5FC", "length": 16223, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, import tax impose on non produce iil i, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआशियायी राष्ट्रांत उत्पादित न होणाऱ्या खाद्यतेलाच्या निर्यातीवर कर लावावा\nआशियायी राष्ट्रांत उत्पादित न होणाऱ्या खाद्यतेलाच्या निर्यातीवर कर लावावा\nगुरुवार, 12 जुलै 2018\nनाशिक : सोयाबीनला किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक भाव मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्वीकारली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये उत्पादित न होणाऱ्या अन्‌ निर्यात होणाऱ्या सोयाबीन खाद्यतेलावर कर लावावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे, अशी माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.\nनाशिक : सोयाबीनला किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक भाव मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्वीकारली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये उत्पादित न होणाऱ्या अन्‌ निर्यात होणाऱ्या सोयाबीन खाद्यतेलावर कर लावावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे, अशी माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.\nश्री. पटेल म्हणाले, की आशियायी राष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांमधील उत्पादनाला आयातकर लावता येत नाही. नेमकी हीच पळवाट शोधून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये सोयाबीन तेलाची आयात करून निर्यात करण्याचा धंदा काही जणांनी सुरू केला. ही बाब निदर्शनास येताच, मुख्यमंत्र्यांनी आयातकर लावण्याची विनंती करणारे पत्र पंतप्रधानांसह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, कृषिमंत्री राधामोहन सिंह, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना लिहिले आहे. केंद्राने त्यासंबंधीचे धोरण स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा शंभर रुपये अधिकचा भाव क्विंटलमागे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.\nकेंद्र सरकारने सोयाबीनची क्विंटलचा किमान आधारभूत किंमत ३ हजार ३९० रुपये केली आहे. प्रत्यक्षात ३ हजार ९०० रुपये क्विंटलपर्यंत सोयाबीनला भाव मिळाला आहे. पण, नवीन सोयाबीन बाजारात आल्यानंतर त्याच्या भावाची काय स्थिती राहील, अशी चिंता निर्माण झाली होती. अशातच, नव्याने सोयाबीन खरेदीच्या व्यवसायात उतरलेल्या लातूरच्या खासगी कंपनीने सोयाबीनचा क्विंटलचा भाव ३ हजार ५५० रुपये, असा जाहीर केला आहे.\nम्हणजेच, किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिकचा भाव शेतकऱ्यांना मिळू शकतो, हे स्पष्ट झाले आहे. मुळातच, बोंड अळीच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरण्याकडे कल वाढला आहे, असेही त्यांनी सांगितले.\nसोयाबीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बांगलादेश नरेंद्र मोदी पाशा पटेल सुरेश प्रभू व्यवसाय बोंड अळी\nविदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतील\nनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच पर्यावरणाचा भयावह धोका निर्माण झाल्याची जाणीव होऊ ल\nअळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण\nफॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे\nवाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण\nवाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, र\nसांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत\nसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला.\nलावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...\nखजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...\nशेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...\nसरकारला एवढी कसली घाईविविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...\nएक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...\nआधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...\nमक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...\nलष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...\nलष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...\nमक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानं��र...\nराज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात...\nशेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...\nकर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...\nपीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...\nग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...\nदुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...\nराज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...\nपरीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...\nदुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/tips-in-marathi", "date_download": "2019-07-23T04:21:53Z", "digest": "sha1:XXHSP35V5GIUFAUT3O3K2NMN7U5Z7P7D", "length": 10427, "nlines": 218, "source_domain": "www.tinystep.in", "title": "डोकेदुखीवर सोपे व घरगुती जालीम उपाय - Tinystep", "raw_content": "\nडोकेदुखीवर सोपे व घरगुती जालीम उपाय\nडोकेदुखीचा त्रास बऱ्याच व्यक्तींना असतो आणि तो पेनकिलर किंवा सॉरिडॉन घेऊन दूर करता येतो. पण सतत त्या गोळ्यांची सवय तुम्हाला लागते कारण डोकेदुखी कधी ना कधी दुखतच असते. आणि सतत गोळ्या घेतल्याने तुम्हाला त्याची सवय इतकी लागते की, नंतर कितीही पेनकिलर घेतले तरी त्याचा परिणाम होत नाही. तेव्हा डोकेदुखीवर पेनकिलर घेण्यापेक्षा जर घरगुती उपाय केले तर तुम्हाला आराम मिळू शकतो.\n१) आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते. त्यामुळे दररोज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आरोग्यही चांगलं\n२) शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बर���चदा डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी अनेकांसाठी सामान्य बाब आहे मात्र नक्की डोकं का दुखतंय हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे यापुढे कधी अचानक डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्या. कारण भरपूर पाणी प्यायल्याने सुद्दा डोकेदुखीवर मात करता येते.\n३) सुंठ सुकी आलं असते. याची एक चमचा पावडर घ्या. पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा आणि गरम करुन घ्या. यानंतर हे मिश्रण कपाळावर लावा. थोड्याच वेळात डोकेदुखी थांबेल.\n४) दालचिनी पावडरमध्ये पाणी टाकून पेस्ट बनवा. कपाळावर लावा आणि काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. लवकरच आराम मिळेल.\n५) डोकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.\n६) शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्यास डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी असल्यास लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्यावं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील आम्लांच (अॅसीडचं) प्रमाण संतुलित होतं.\n७) सध्या उन्हाळा चालू आहे तेव्हा डोकेदुखी असताना पाणीदार फळे खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळेच टरबुजसारखं पाणीदार फळ खाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे डिहायड्रेशनपासून होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो.\n८) आता ह्या उन्हाच्या दिवसात तुम्ही हा उपाय करा. अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5476154534083750150&title=Parna%20Pethe%20is%20Anchor%20to%20Comedy%20Show%20'Ek%20Tappa%20Out'&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-07-23T03:52:56Z", "digest": "sha1:TENL6OXOHHLGZQKIDGNDNIVPNBWYH6RS", "length": 10547, "nlines": 128, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘एक टप्पा आउट’चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री पर्ण पेठे", "raw_content": "\n‘एक टप्पा आउट’चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री पर्ण पेठे\n‘स्टार प्रवाह’वर पाच जुलै २०१९पासून सुरू होणाऱ्या नव्या कॉमेडी रिअॅलिटी शो ‘एक टप्पा आउट’चे सूत्रसंचालन अभिनेत्री पर्ण पेठे करणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिचे छोट्या पडद्यावर पदार्पण होत आहे. पर्णला याआधी सिनेमा आणि प्रायोगिक नाटकांमधून बघितले आहे; मात्र टेलिव्हिजन करण्याचा तिचा अनुभव आणि ‘एक टप्पा आउट’ या विषयी जाणून घेण्यासाठी पर्ण पेठेशी साधलेला संवाद.\n* ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणाऱ्या ‘एक टप्पा आउट’च्या निमित्ताने तुझे छोट्या पडद्यावर पदार्पण होत आहे त्याविषयी...\n- या शोच्या निमित्ताने माझे टेलिव्हिजनवर पदार्पण होत असल्यामुळे बऱ्याच वर्षांपासूनची माझी इच्छा पूर्ण होत आहे. कॉमेडी हा माझा प्रांत नाही, पण या मंचावर खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. आमचे तिनही परीक्षक आणि मेंटॉर्स विनोद कोळून प्यायले आहेत. त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. स्पर्धकांची एनर्जीही भन्नाट आहे. ते ज्या मेहनतीने सादरीकरणाची तयारी करतात ते कौतुकास्पद आहे. ‘एक टप्पा आउट’ हा कार्यक्रम म्हणजे माझ्यासाठी समृद्ध करणारा अनुभव आहे.\n* सूत्रसंचालनात काय वेगळेपण पाहायला मिळेल\n- खरंतर होस्ट म्हणजे स्पर्धक आणि प्रेक्षकांमधला दुवा असतो असे मला वाटते. त्यामुळे बोलीभाषेत संवाद साधण्याचा मी प्रयत्न करते. आजची तरुण पिढी ज्या भाषेत एकमेकांशी संवाद साधतात अगदी तशाच पद्धतीने हा संवाद असतो.\n* लूकबद्दल काय सांगशील\n- नेहा चौधरीने माझा लूक डिझाइन केला असून, तो खूपच ग्लॅमरस आहे. दर आठवड्याला लूक्सच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करायला मिळत आहेत. प्रत्येक भागात प्रेक्षकांसमोर वेगळ्या अंदाजात यायला मिळणार याचा आनंद आहे.\n* जॉनी लीवर, निर्मिती सावंत, भरत जाधव परीक्षकांच्या भूमिकेत आहेत... त्यांच्याविषयी काय सांगशील\n- ‘एक टप्पा आउट’चे तीनही परीक्षक म्हणजे उत्साहाचा अखंड झरा आहेत. सिनेमा, नाटक आणि टीव्ही याचा दांडगा अनुभव त्या��च्या गाठीशी आहे. हे तिघेही जेव्हा सेटवर येतात तेव्हा सेटवरचे वातावरणच बदलून जाते. कर्तुत्वाने ही माणसे कितीही मोठी असली, तरी त्यांच्यातला साधेपणा आम्हा सर्वांनाच भावतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले स्पर्धक रेशम टिपणीस, अभिजित चव्हाण, विजय पटवर्धन, आरती सोळंकी या मेंटॉर्सच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ‘एक टप्पा आउट’ म्हणजे एक सुखद अनुभव असेल.\n‘स्टार प्रवाह’वर नवा कॉमेडी शो पाच जुलैपासून सुरू सागर देशमुख आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत ‘मीडियम स्पाइसी’च्या सेटवर साजरा झाला सईचा वाढदिवस ‘महाराष्ट्रातील टॅलेंट एकाच मंचावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी’ ‘वारी विठ्ठलाची’मधून उलगडणार विठ्ठल भेटीचा प्रवास\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nसुनेच्या लेखणीतून उभे राहिले इंदिरा संतांचे व्यक्तिमत्त्व\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2019-07-23T04:06:49Z", "digest": "sha1:V5YKKTWIISO5A7BAYVTROSZQEKVFTMUA", "length": 9718, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पवई आयआयटीत वाहनांच्या काचा फोडून चोरी | Dainik Prabhat", "raw_content": "\nपवई आयआयटीत वाहनांच्या काचा फोडून चोरी\nमुंबई: मुंबईत मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या धावपटूंना भूरट्या चोरट्यांच्या फटका बसला आहे. पवईत पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून वाहनातील लॅपटॉप, मोबाईलसारख्या महागड्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.\nपवई आयआयटी परिसरात धावपटूंनी आपली वाहने पार्क केली होती. मात्र चोरट्यांनी वाहनांच्या काचा फोडून आतील महागड्या वस्तू चोरून नेल्या. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात 12 वाहनांच्या काचा फोडल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. यात अनेकांचे लॅपटॉप, मोबाईल फोन, बॅग आणि त्यातील रोकड अशा मौल्यवान वस्तू चोरी गेल्याची तक्रार आहे.\nमुंबईतील पवई आयआयटीमध्ये हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरासह मुंबईतून अनेक धावपटू आले होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nएमटीएनल अग्नितांडव; आगीतून सर्व 100 जणांची सुखरुप सुटका\n‘विधानसभा निवडणुकांमुळे आदित्य ठाकरेंना शेतकऱ्यांचा पुळका\nडोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी सहायक आयुक्‍त विवेक राहींचे निलंबन\nआघाडीतील समावेशासाठी समविचारी पक्षांना पत्र देणार\nमंत्र्यांप्रमाणे आता सरपंचांचाही शपथविधी\nइंजिनिअरिंगची विद्यार्थिनी बनली बेस्टची पहिली महिला बस ड्रायव्हर\nमुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदाचा मिलिंद देवरा यांचा राजीनामा\nफोटोगॅलरी : पावसामुळे मुंबई तुंबली रस्त्यांना आले तलावाचे रुप\nमुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला ‘डिफॉल्टर’ यादीत; ‘इतक्या’ लाखांचे बिल थकीत\nसीमाभिंत प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करणार\nनीरेत परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना स्नान\nलोकलमुळे सर्वच एक्‍स्प्रेसची ‘ढकलगाडी’\nफोटोग्राफीच्या आवडीमुळे चित्रपटनिर्मितीपर्यंत प्रवास\nवैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय आता 62\nशेतकऱ्यांनी कॉर्पोरेट शेतीला प्राधान्य द्यावे\n‘कीप द चेंज’ सव्वा कोटी रूपयांवर; डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकांची लूट\nदिवसा उकाडा आणि मध्येच गारवा; शहरातील हवामान बदलले\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\nराज्यात पावसाचे पुन्हा आगमन\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान 2 यशस्वीपणे मार्गस्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.com/2018/03/mumbai_71.html", "date_download": "2019-07-23T02:36:49Z", "digest": "sha1:LTQBMUTBP7ADXTMZAALQ2ZYGMXYFMUNR", "length": 12039, "nlines": 111, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "बांद्रा कुर्ला संकुलातील हायब्रीड बस सेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nबांद्रा कुर्ला संकुलातील हायब्रीड बस सेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nमुंबई ( १६ मार्च २०१८ ) : वाहतूक कोंडी व वाहनांच्या प्रदुर्षणावर सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर हाच उपाय असून यापुढील काळात 100 टक्के इलेक्ट्रिक मोबिलीटीवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून भविष्यात सर्व बसेस या इलेक्ट्रिकवर चालविल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमएमआरडीए’च्या वतीने बांद्रा कुर्ला संकुलात सुरू करण्यात आलेल्या हायब्रीड बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने चालविण्यात येणाऱ्या 25 हायब्रीड बसेसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृहात झाला. यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते प्रमुख पाहुणे होते. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यु.पी.एस. मदान, सहआयुक्त प्रवीण दराडे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, टाटा मोटर्सचे सुशांत नाईक, गिरीश व्यास आदी यावेळी उपस्थित होते.\nकेंद्र सरकारच्या महत्वाच्या योजनेत मुंबई व एमएमआरडीएचा समावेश केल्याबद्दल केंद्र शासन आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांचे आभार मानून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बांद्रा कुर्ला संकुलात मोठ्या प्रमाणात गाड्या येत असल्यामुळे वाहतूक कोंडी व प्रदूषण होत आहे. ‘एमएमआरडीए’ने उड्डाणपूल बांधून सिमलेस वाहतुकीसाठी उपाय योजना केल्या आहेत. कितीही रस्ते बांधले तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर झाल्याशिवाय ही कोंडी कमी होणार नाही. सार्वजनिक वाहतूक हाच यावरचा उपाय आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहतूक व्यवस्थेकडे जावे लागणार आहे. पुढील काळात सर्व बसेस या संपूर्ण इलेट्रिकवर आणण्यात येतील. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही इलेट्रिक मोबिलिटीवर आणण्यात येणार आहे असून त्यासाठीचे चार्जिंग धोरण तयार केले आहे. मुंबईतील ‘बेस्ट’ला सुद्धा ��पल्या सर्व बस या इलेक्ट्रिक कराव्या लागणार आहेत. यासाठी केंद्र व राज्य सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल.\n‘एमएमआरडीए’च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या हायब्रीड बस बांद्रा कुर्ला संकुलात येणाऱ्याना नक्कीच आवडतील. वातानुकूलित, वायफाय आरामदायी अशा या बस असल्यामुळे यामधून लोकांना कामही करता येईल. या बसेसमुळे बीकेसीमध्ये येणाऱ्या गाड्याची संख्या कमी होईल. तसेच 30 ते 40 टक्के प्रदूषण सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी या हायब्रीड बस सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.\nबेस्टसाठी आणखी 80 इलेक्ट्रिक बस देणार - अनंत गीते\nगीते म्हणाले, केंद्र शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालयामार्फत फेमा इंडिया या विशेष योजनेतून एमएमआरडीएला या बसेससाठी अनुदान देण्यात आले आहे. अवजड उद्योग मंत्रालयाच्या या नाविण्यपूर्ण योजनेत सहभागी होण्यासाठी देशातून सर्व प्रथम राज्य शासन व एमएमआरडीएने तयारी दर्शविली. कोणत्याही नव्या कल्पनांना व उपक्रमांना बळ देण्याचे काम महाराष्ट्राने व मुंबईने नेहमीच केले आहे. या हायब्रीड बसमुळे 30 टक्क्यांपर्यंत प्रदुर्षण कमी होण्यास मदत होणार आहे. शून्य प्रदुर्षण हे उद्दिष्ट असून त्यासाठी उद्योगांना सोबत घेऊन जाण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे.\nमुंबईतील बेस्ट ही नावाप्रमाणेच बेस्ट असून अवजड उद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘बेस्ट’ला यापूर्वी 40 इलेक्ट्रिक बसेस देण्यात आल्या आहेत. लवकरच 80 बसेस देण्यात येणार असल्याचेही गीते यांनी यावेळी सांगितले.\n· 31 अधिक 1 अशा आसन क्षमतेच्या एकूण 25 बसेस चालविणाऱ्या जाणार\n· बोरिवली, ठाणे, मुलुंड, खारघर ते बांद्रा कुर्ला संकुल या मार्गावर चालणार\n· सकाळी 7.30 ते 8.30 आणि सायं. 6 ते 7 या वेळेत फेऱ्या चालणार\n· तसेच बांद्रा कुर्ला संकुल परिसरात तसेच जवळच्या रेल्वे स्थानक दरम्यान शटल सेवा\n· बेस्ट मार्फत ही सेवा चालविण्यात येत आहे.\n. भारतातील हायब्रीड श्रेणीतील मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादित पहिली बस\n· हायब्रीड तंत्रज्ञानामुळे कार्बन उत्सर्जनावर 30 टक्के बचत\n· इतर बसच्या तुलनेत 28.24 टक्के इंधन बचत\n· संपूर्ण इलेक्ट्रॉनिक किंवा फ्युएल सेलमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता\n· संपूर्ण वातानुकुलित, टीव्ही, वायफाय, सीसीटीव्ही सु��िधा\n· आरामदायी आसन व्यवस्था, दिव्यांगासाठी विशेष आसन व व्हिलचेअरसाठी उताराची व्यवस्था\n· गिअरलेस व क्लचलेस कार्यपद्धती\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5134079704725931184&title=Agriculture%20Day&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-23T02:48:20Z", "digest": "sha1:ECE33HS72STH237F4RCKLCXL2K6R473H", "length": 8709, "nlines": 124, "source_domain": "bytesofindia.com", "title": "रोपळे गावातील पाटील विद्यालयात कृषी दिन साजरा", "raw_content": "\nरोपळे गावातील पाटील विद्यालयात कृषी दिन साजरा\nविद्यार्थ्याने उन्हाळी सुट्टीत तयार केलेल्या हादग्याच्या रोपांची लागवड\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एक जुलै रोजी विविध उपक्रमांनी कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. साहिल काळे या विद्यार्थ्याने उन्हाळी सुट्टीत तयार केलेल्या हादग्याच्या रोपांची प्रशालेच्या प्रांगणात लागवड करण्यात आली. दरम्यान, पावसाने हजेरी लावल्यामुळे कृषी दिन सार्थकी लागल्याची भावना शिक्षक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.\nपर्यावरणाची आवड असल्यामुळे या विद्यालयातील इयत्ता आठवीतील साहिल काळे या विद्यार्थ्याने उन्हाळी सुट्टीत विविध जातीच्या झाडांची रोपे तयार केली. त्यातील हादग्याच्या रोपांची प्रशालेच्या प्रांगणात लागवड करण्यात आली. मुख्याध्यापक बिभीषण पाटील व पर्यवेक्षक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लागवड करण्यात आली.\nया प्रशालेतील विद्यार्थी ग्रामीण भागातील असले, तरी शेतीवरील त्यांची निष्ठा ढळू नये, शेतीत असलेली गोडी कायम राहावी म्हणून मुख्याध्यापक पाटील यांनी विद्यार्थ्यांना कृषी दिनाचे महत्त्व पटवून दिले. या वेळी पर्यवेक्षक चंद्रकांत पाटील, सोमनाथ जगताप, बी. एम. पुजारी, संतोष रोकडे, राजकुमार व्यवहारे, विलास वाडेकर, विनायक निंबाळकर आदी उपस्थित होते.\nविद्यार्थ्यांनी रोपांची लागवड करण्यासाठी खड्डे खोदले. उन्हाळी सुट्टीत रोपे तयार करणाऱ्या साहिल काळे या विद्यार्थ्याचे मुख्याध्यापक पाटील व पर्यवेक्षक पाटील यांनी कौतुक केले.\n(सोबत व्हिडिओ देत आहोत.)\nTags: SolapurPandharpurसोलापूरपंढरपूरRopaleरोपळेरोपळे बुद्रुकPatil Vidyalayपाटील विद्यालयहादगाकृषी दिनरोपांची लागवडSahil Kaleसाहिल काळेBOI\nगांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर ‘तरुण पिढीने सावित्रीबाईंच्या विचाराचा वारसा जपावा’ पारंपरिक भारूडाने रोपळे गावातील हनुमान जन्मोत्सवाची सांगता पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात रोपळे गावातील शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5498955762073868038&title=Prasanna%20Purple%20awarded%20with%20SME%20100&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-23T03:13:25Z", "digest": "sha1:CLLCSVA7YZ3RFF6OYBBBBXDBTRU4FXBI", "length": 8844, "nlines": 123, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘प्रसन्न पर्पल’ला ‘एसएमई १००’ पुरस्कार", "raw_content": "\n‘प्रसन्न पर्पल’ला ‘एसएमई १००’ पुरस्कार\nदेशातील पहिल्या शंभर एसएमईमध्ये समावेश\nपुणे : पुण्यातील ‘प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्स’ या वाहतूक सेवा देणाऱ्या संस्थेचा समावेश आता देशातील पहिल्या १०० लघु व मध्यम उद्योजकांमध्ये झाला आहे. नुकताच इंडिया एसएमई फोरमच्या वतीने देण्यात येणारा ‘एसएमई १००’ हा मानाचा पुरस्कार या संस्थेला प्रदान करण्यात आला.\nप्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न पटवर्धन यांनी केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रताप सारंगी, एसएमई फोरमचे अध्यक्ष प्रल्हाद कक्कर हे या वेळी उपस्थित होते.\nलघु व मध्यम आकाराच्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याबरोबरच देशातील इतरांसमोर एक उदाहरण उभे करणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नेटवर्किंग, संधी, भांडवल यासाठी आवश्यक ती मदत करणे यासाठी इंडिया एसएमई फोरम कार्यरत असते. याच दृष्टीकोनातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील १०० लघु व मध्यम उद्योगांचा गौरव संस्थेतर��फे करण्यात आला. ज्यामध्ये देशभरातील तब्बल ३५ हजार उद्योगांमधून पहिल्या १०० उद्योगांमध्ये प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्सचा समावेश करण्यात आला आहे.\nया वेळी प्रसन्न पटवर्धन म्हणाले, ‘इंडिया एसएमई फोरमच्या वतीने देशातील पहिल्या १०० लघु व मध्यम उद्योगांमध्ये आमचा झालेला समावेश ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या पुरस्काराने आमचे मनोधैर्य वाढले असून, भविष्यात या क्षेत्रात आणखी काम करीत ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’\nTags: पुणेप्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्सप्रसन्न पटवर्धननितीन गडकरीलघु व मध्यम उद्योग मंत्रालयइंडिया एसएमई फोरमPunePrasanna Purple Mobility SolutionsPrasanna PatwardhanNitin GadkariSmall and Medium EnterprisesIndia SME ForumBOI\n‘इंधन दरवाढ नियंत्रणासाठी सरकारचा पर्यायी इंधनवापरावर भर’ ‘पर्यायी इंधनांवर आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल गरजेची’ ‘राजकीय वाटचालीबाबत मी समाधानी’ लोहगाव विमानतळावरील ‘कार्गो’चे स्थलांतर ‘हा पुरस्कार ‘भारतरत्न’सारखा...’\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/217450.html", "date_download": "2019-07-23T03:02:42Z", "digest": "sha1:BT3I75WNFEDNDQHITFRISU2KHXA62HLP", "length": 26903, "nlines": 208, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील राष्ट्रीय हिंदु आंदोलनात ‘राष्ट्रीय गोरक्षा आयोग’ स्थापन करण्याची साधू आणि संत यांची मागणी ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > उत्तर प्रदेश > प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील राष्ट्रीय हिंदु आंदोलनात ‘राष्ट्रीय गोरक्षा आयोग’ स्थापन करण्याची साधू आणि संत यांची मागणी \nप्रयागराज येथील कुंभमेळ्यातील राष्ट्रीय हिंदु आंदोलनात ‘राष्ट्रीय गोरक्षा आयोग’ स्थापन करण्याची साधू आणि संत यांची मागणी \n‘गंगा एक्सप्रेस-वे’ योजना रहित करण्याची, तसेच मंदिर कह्यात घेणारा कायदा हटवण्याची मागणी\nआंदोलनात भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याविषयी संतांच्या घोषणा \nआंदोलनात सहभागी झालेले संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ\nप्रयागराज (कुंभनगरी), ११ फेब्रुवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यामध्ये साधू आणि संत, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना एकत्रित करून गो, गंगा आणि मंदिर यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने येथील काली मार्ग-संगम लोअर मार्गावरील चौकात ‘राष्ट्रीय हिंदु आंदोलन’ करण्यात आले. यामध्ये मुख्यतः ‘संपूर्ण देशात गोवंशाच्या रक्षणासाठी राष्ट्रीय गोरक्षा आयोगाची स्थापना करावी’, ‘देवनदी गंगेच्या रक्षणासाठी उत्तरप्रदेश सरकारद्वारे प्रस्तावित ६०० किलोमीटर लांबीची ‘गंगा एक्सप्रेस-वे’ योजना रहित करावी’, तसेच ‘हिंदूंची मंदिरे अधिग्रहित करण्यासाठी बनवलेला ‘दि हिंदु रिलिजीयस चॅरिटेबल एन्डोमेन्ट अ‍ॅक्ट १९५१’ रहित करावा’ या प्रमुख मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या. या वेळी संतांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, अशा घोषणा देऊन भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली.\nया राष्ट्रीय हिंदु आंदोलनात साधू, संत, भाविक, धार्मिक संस्था आणि हिंदु संघटना यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे संत पू. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे समन्वयक श्री. सुनील घनवट, प्रयागराज येथील शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. शिवविशाल गुप्ता आणि शिवसैनिक आदी सहभागी झाले होते.\nजुना आखाड्याचे स्वामी अवधेशगिरि महाराज, नाथ संप्रदायाचे स्वामी रामस्वरूपनाथ महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे स्वामी दिव्येश्‍वर चैतन्य महाराज आणि जम्मू-काश्मीर येथील महंत श्री राजेंद्रगिरी महाराज\nसंत आणि मान्यवर यांचे मनोगत\nघटनेत पालट करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे\nसद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे\nआम्ही हिंदूंवरील आघातांच्या विरोधात हे आंदोलन केले आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ‘राष्ट्रीय कामधेनु आयोग�� स्थापन करण्याची घोषणा केली आहे; मात्र हा आयोग गोपालन करणार्‍या व्यक्तीला लाभदायक आहे. यामध्ये संपूर्ण गोवंशाच्या हत्येला बंदी घातलेली नाही. गोमातेला ‘राष्ट्रीय माता’ म्हणून सरकारने घोषित करावे. देशात हिंदू बहुसंख्य असल्याने घटनेत पालट करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यास काहीच अडचण नाही. धर्माच्या आधारावर पाकिस्तान आणि बांगलादेश यांची निर्मिती झाली, त्याप्रमाणे भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित केले पाहिजे. चारही पीठांचे शंकराचार्य आणि १३ आखाडे यांतील संत आणि महंत यांचीही हीच मागणी आहे. देशात शाळांमध्ये बायबल आणि कुराण शिकवले जाते, तर गीताही शिकवली पाहिजे. गीता का शिकवली जात नाही केरळ सरकार तेथे शाळेत श्री सरस्वतीदेवीचे पूजन करू देत नाही. हिंदूंविषयी असा भेदभाव का केला जातो \nमंदिरे निःस्वार्थी भक्त तथा संत यांंच्या समित्यांकडे द्यावीत \n‘दि हिंदु रिलिजीयस चॅरिटेबल एन्डोमेन्ट अ‍ॅक्ट १९५१’मुळे मंदिरांचे अधिग्रहण करण्याचा अधिकार सर्व राज्य सरकारांना प्राप्त झाला आहे. याचा परिणाम असा झाला की, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक यांसह अनेक राज्यांनी सरकारद्वारे अधिग्रहित झालेल्या सर्व मंदिरांच्या उत्पन्नात भ्रष्टाचार झाला आहे. मंदिरांच्या धार्मिक परंपरांना संपवले जात आहे. प्रत्यक्षात जगात कोणत्याही लोकशाही अथवा धर्मनिरपेक्ष देशातील धार्मिक संस्थांचे सरकारद्वारे नियंत्रण केले जात नाही; मात्र भारतात धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात आचरण होत आहे. गंभीर गोष्ट ही आहे की, मंदिरांचे अधिग्रहण करणारे सरकार मशीद अथवा चर्च यांचे अधिग्रहण करत नाही. यासाठी मंदिरे निःस्वार्थी भक्त तथा संत यांच्या समितीकडे दिली पाहिजेत.\nपर्यावरणाची हानी करणारी ‘गंगा एक्सप्रेस-वे’ योजना रहित करा \nउत्तरप्रदेश सरकारद्वारे ६०० किलोमीटर लांबीचा ‘गंगा एक्सप्रेस-वे’ बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे; मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाने पर्यावरणाच्या कारणावरून वर्ष २००७ मध्ये तत्कालिन मायावती सरकारच्या १ सहस्र १०० किलोमीटर लांबीच्या ‘गंगा एक्सप्रेस-वे’ योजनेला स्थगिती दिली होती. आता सरकारने या योजनेमुळे गंगानदी, पर्यावरण तथा नागरी जीवनाला कोणत्याही प्रकारे हानी न पोहोचण्याची निश्‍चिती देणे आवश्यक आहे, अन्यथा ही संपूर्ण योजना रहित करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.\n१. आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त होता. आंदोलनाला पोलिसांनीही सहकार्य केले.\n२. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या सर्व भक्तांचे लक्ष आंदोलनातील संतांचे मार्गदर्शन, वक्त्यांची भाषणे यांनी वेधून घेतले. अनेकांनी आंदोलनातील विषय समजावून घेतले.\n३. अनेक भक्त, साधू यांनी ‘आंदोलनात मांडलेले विषय चांगले आहेत’, असे सांगून त्यावर चर्चा करू लागले आणि काही जण त्यात सहभागी झाले.\n४. या वेळी गो, गंगा आणि मंदिर यांच्या रक्षणाविषयीची पत्रके वाटण्यात आली.\n५. आंदोलनात एक अपंग व्यक्तीही सहभागी झाली होती.\n१. अतिरिक्त जिल्हाधिकारी दयानंद प्रसाद यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ\nआंदोलनातील वरील मागण्यांचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कुंभमेळा जिल्हा प्रशासनाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दयानंद प्रसाद यांना देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख श्री शिवविशाल गुप्ता आणि शिवसैनिक, हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया आणि प्रयागचे समन्वयक श्री. गुरुराज प्रभु उपस्थित होते.\nफेसबूकवरून ३१ सहस्र ३८९ लोकांनी आंदोलनाचे थेट प्रक्षेपण पाहिले \nराष्ट्रीय हिंदु आंदोलनाचे थेट प्रक्षेपण फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावरून करण्यात आले होते. ३१ सहस्र ३८९ लोकांनी फेसबूकवरून या आंदोलनाचे थेट प्रक्षेपण पाहिले, तर २३७ जणांनी इतरांना पहाण्यास सुचवले.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्या Post navigation\n(म्हणे) ‘भाजप समर्थक असलेल्या दुकानदारांकडून साहित्य विकत घेऊ नका \nआतंकवाद्यांनी पोलिसांऐवजी भ्रष्ट नेते आणि सरकारी अधिकारी यांना ठार मारावे – जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक\nबंगालमध्ये शाळेत राष्ट्रगीत चालू असतांना धर्मांध विद्यार्थ्यांकडून ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा \nजौनपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून कावड यात्रेकरूला मारहाण\nमहाराष्ट्रात मराठी न शिकवल्यास दंडाची तरतूद असणार्‍या कायद्याचा मसुदा सूचनांसाठी प्रसिद्ध\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/12/blog-post_216.html", "date_download": "2019-07-23T02:31:43Z", "digest": "sha1:A6QVIJLKZSCZ4YI56XHUNOYSRAVBGBBP", "length": 7604, "nlines": 93, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "श्रीमती सुचिता भंडारी यांना मिळाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा आधार | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nश्रीमती सुचिता भंडारी यांना मिळाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा आधार\nDGIPR ४:०९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nशेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच,अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या अपघातामुळे कुटंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस/त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता शासनाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित केली आहे. यातून अनेक कुटुंब उभी राहिली आहेत.\nकोरेगाव तालुक्यातील देवूर गावातील भंडारी कुटुंबावर असाच आघात झाला आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेने मोडून पडलेल्या कुटुंबाला आधार दिला... कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील सुचिता भंडारी सांगतात , \"माझ्या पतीचे २०१६ मध्ये मोटार चालू करायला जाऊन विहिरीत पाय घसरुन पडल्यामुळे निधन झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर परिस्थिती खूप खालावली. त्यात आमच्या कुटुंबात कोणताही पुरुष नाही. मी, माझी मुलगी व सासू असा परिवार आहे. कर्ता पुरुषच गेल्यामुळे मुलीची आणि सासुची जबाबदारी माझ्यावर पडली. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न माझ्यावर समोर उभा होता. ३ एकर ��ेती आहे तिही पावसावर अवलंबून, तसा आमचा उत्तर कोरेगावच्या भागात खूपच कमी पाऊस पडतो. कृषी विभागाच्या सहकार्यामुळे मला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत २ लाखाची मदत मिळाली आहे. या पैशामुळे माझ्या मुलीचे पुढचे शिक्षण नक्की होईल. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना योजना अतिशय चांगली असून माझ्या सारखे अनेक कुटुंब या योजनेमुळे खंबीरपणे उभे राहतील.\nजिल्हा माहिती अधिकारी, सातारा\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5560042072706380261&title=BJP%20Ratnagiri%20President%20Ad.%20Deepak%20Patwardhan&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-23T03:45:05Z", "digest": "sha1:LP5QDG2X5PFPYEPYJB46LVJCWOMS2PB6", "length": 11004, "nlines": 130, "source_domain": "bytesofindia.com", "title": "भाजपच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन यांची निवड", "raw_content": "\nभाजपच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन यांची निवड\nरत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अॅड. दीपक मनोहर पटवर्धन यांची निवड झाल्याचे आठ जुलै रोजी जाहीर करण्यात आले. स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था, तसेच रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय या संस्थांचे अध्यक्ष असलेले अॅड. पटवर्धन हे रत्नागिरी भाजपचे जुने-जाणते पदाधिकारी आहेत. सहकार क्षेत्रातील अग्रणी असलेल्या या व्यक्तिमत्त्वाची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे भाजप कार्यालयात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत निश्चित झाले. मावळते जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाळासाहेब माने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.\nमाने म्हणाले, ‘माझी जिल्हाध्यक्षपदी निवड २०१४ला झाली होती. निवड तीन वर्षांसाठी होती; मात्र लोकसभा निवडणुकीमुळे मुदतवाढ मिळाली होती. या कालावधीत मी पक्षवाढी���ाठी खूप प्रयत्न केले. सुमारे दोन लाख किलोमीटर प्रवास करून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. भाजपची स्वबळावरची मते वाढवण्यासाठी मेहनत घेतली.’\n‘माझ्याकडचे पद गेले म्हणून मला दुःख नाही. कारण कार्यकर्ता हे पद कधीच जात नाही, असे नितीन गडकरी सांगतात. अॅड. पटवर्धन यांची निवड ही निवड प्रक्रियेनुसार झाली आहे. अॅड. पटवर्धन यांच्यासोबत मी तीस-पस्तीस वर्षे काम करत आहे. आता ते अध्यक्ष झाल्यावरही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे,’ असेही माने यांनी नमूद केले.\n‘केंद्र व राज्यात सत्ता भाजपकडेच असल्यामुळे दोन्ही सरकारच्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे,’ असे माने म्हणाले.\nआतापर्यंतच्या जिल्हाध्यक्षांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला काम करताना होणार आहे, अशी भावना अॅड. पटवर्धन यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘मी आणि बाळासाहेब १९८३पासून एकत्र काम करतोय. विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही गुहागरची जागा मागणार आहोत. युतीच्या धोरणानुसार ही जागा आम्हाला मिळायला हवी, असे आमचे म्हणणे आहे. येत्या काळातील सर्व निवडणुका जिंकून सत्तास्थापनेसाठी आम्ही प्रयत्न करू.’\n‘रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अडीच वर्षे शिवसेनेकडे होते. आता पुढील अडीच वर्षे भाजपला मिळावीत. यापूर्वीच्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार हे सूत्र योग्य ठरेल. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. रत्नागिरी नगरपालिका क्षेत्रामध्ये भाजपची ताकद मोठी आहे. त्याचा उपयोग नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत केला जाणार आहे,’ असेही अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.\nTags: रत्नागिरीभाजपभारतीय जनता पक्षअॅड. दीपक पटवर्धनस्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थारत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयBJPRatnagiriAd. Deepak PatwardhanBalasaheb Maneबाळासाहेब मानेबाळ मानेBOI\nअभिनंदन साहेब आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा\n‘अर्थसंकल्प दिलासादायक’ रत्नागिरीत पाच डिसेंबरपासून ‘सीएम चषका’ला सुरुवात अशोक समेळ करणार ‘मी अश्वत्थामा’चे अभिवाचन ‘हॅम्लेट’च्या कलाकारांशी रत्नागिरीत गप्पागोष्टी रत्नागिरी नगर वाचनालयात परिसंवादाचे आयोजन\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nअमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mumbai-online-painting-competition-for-environmental-awareness-among-students/", "date_download": "2019-07-23T02:47:32Z", "digest": "sha1:3GCRZCCZKQ3YPHJSTTD4TMWEPGUOFP3H", "length": 21400, "nlines": 226, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृतीसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nकोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nनेवासा नगरपंचायतीसमोर उपनगराध्यक्षांसह ‘क्रांतिकारी’ नगरसेवकांचा ठिय्या\nसार्वमत संवाद कट्टा: उद्योग विकासाचा ‘आयटी’ हाच मार्ग\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\n19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा\nसिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nबेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड\nगुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला\nसीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा\nहरियाणातून एकाला अटक, छत्तीसगडमधून ३६ लाखांचा मुद्येमाल हस्तगत\nमाजीमंत्री हेमंत देशमुख यांना अटक\nजिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार\nजवानांच्या प्रशिक्षणादरम्यान गोळी लागल्याने मेंढपाळ गंभीर जखमी\nविविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनातर्फे अक्कलकुवा तहसिलवर कब्जा आंदोलन\nमोटरसायकलींच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nनंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास\nशहाद्यात सिंहनाद पौर्णिमेनिमित्त संदेश रॅली\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञान��साठी गुंतवणूक करा-टॉम\nविद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृतीसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा\nमुंबई : काऊन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिस (सीएफबीपी) आणि निकी हिंगद आर्ट फाऊंडेशन (एनएचएएफ), रोटरी क्लब ऑफ मिडसिटी, डिस्ट्रिक्ट ३१४१ यांच्याकडून त्यांच्या ८व्या वार्षिक ऑनलाइन राष्ट्रीय स्तरावरील आंतरस्कूल चित्रकला स्पर्धा २०१९ची घोषणा करण्यात आली आहे. ‘पर्सेप्शन’ असं या स्पर्धेचं नाव असून या स्पर्धेसाठी देशभरातील विद्यार्थी आणि शाळांकडून ऑनलाइन चित्रकला स्पर्धेसाठी प्रवेशिका मागवल्या जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती निर्माण व्हावी, असे विषय या कला स्पर्धेचे असतील.\nस्पर्धक स्पर्धेच्या चार संकल्पनांपैकी कोणत्याही एका संकल्पनेवर किंवा चारही संकल्पनांवर त्यांची चित्रं सादर करू शकतात. त्यात माय वर्ल्ड (आदर्श जगाबद्दल माझी कल्पना), द राइट टू अ हेल्दी लाइफ (कॅन्सरबाबत जनजागृती), सेव्ह वॉटर (पाणी वाचवा) आणि सरिएलिस्टिक वर्ल्ड (अवास्तविक जगाची कल्पना) हे विषय आहेत. ही चित्रकृती कोणत्याही प्रकारच्या रंगांनी साकार करता येऊ शकेल. ही कलाकृती nhafworld@gmail.com किंवा nhafnationals@gmail.com या ईमेलवर ७ मे २०१९च्या आधी पाठवून द्यावी.\n“कला ही आपला दृष्टिकोन, परंपरा आणि विचारांची निर्मिती असते. या आमच्या पुढाकारातून तरुण कलाकारांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी तसेच निरोगी जीवन जगण्याच्या हक्काबाबत त्यांना ज्ञान मिळावे, अशी आशा वाटते. आमची अशी भावना आहे की कला हा कलाकाराच्या बुद्धिपासून ते हृदयापर्यंत झालेला एक प्रवास आहे आणि ती त्याची अभिव्यक्तीची भाषा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मनांतील संकल्पना आकलनानुसार मांडता याव्यात, या दृष्टीने या वर्षाची थीम तयार केली गेली आहे.,” असे एनएचएएफच्या संस्थापक निकी हिंगद यांनी सांगितले.\nही स्पर्धा दोन भागांत विभागलेली आहे. पहिल्या भागात एनएचएएफ स्पर्धकांकडून आलेल्या, त्यांच्या शाळेने अटेस्टेड केलेल्या त्यांची सर्व माहिती असलेल्या कलाकृती ई-मेलच्या माध्यमातून स्वीकारेल. दुसऱ्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या प्रवेशिकांबाबत संबंधित विद्यार्थ्यांना कळवले जाईल आणि त्यांच्या मूळ चित्रकृती कुरियरने मुंबईतील कार्यालयात कुरियरने मागवल्यानंतर विजयी कलाकृती निवडल्या जातील. सर्व नि���ाल १५ मे २०१९ पर्यंत प्रिंट आणि सोशल मीडियातून घोषित केले जातील. CFBP-NHAF’चे फेसबुक पेज website – www.nhaf.co.in वर याबाबत माहिती मिळेल.\nस्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात निवडलेल्या सर्व पेंटिंग्जमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी स्पर्धा होईल. सर्व प्रवेशिकांचं वयोगटानुसार चार गटांत विभाजन केले जाईल. यात ‘वेनी ए’ गटात ५ ते ७ वर्षांचा हा वयोगट, ‘वेनी बी’ गटात ८ ते १० वर्षांचा हा वयोगट, ‘विदी’ गटात ११ ते १३ वर्षांचा वयोगट तर ‘व्हिसी’ गटात १४ ते १७ हा वयोगट असेल.\nसर्व पेंटिंग्ज शाळेकडून अटेस्ट करून घेतलेली असून त्यावर स्पर्धकाचे नाव, वय, स्पर्धेचा गट (वेनी ए, वेनी बी, विदी किंवा व्हिसी), विषय, पत्ता, संपर्कासाठी क्रमांक, ई-मेल आयडी, शाळेचे नाव, शाळेचा ई-मेल आयडी आणि विद्यार्थ्याच्या वयाचा पुरावा असणारे ओळखपत्र सोबत पाठवायचे आहे. सर्व प्रवेशिका सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टशी संबंधित तज्ज्ञ मंडळी परीक्षक विद्यार्थ्यांची कलाकृतीचा वेगळेपणा, अस्सलपणा तपासून त्यांना मानांकन दिले जाईल.\nसर्व चार श्रेणींतील विजेत्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल आणि ‘आर्ट मेस्ट्रो’ ही पदवी एनएचएएफकडून दिली जाईल. दिव्यांग विद्यार्थी तसेच एनजीओकडून सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हाच पुरस्कार दिला जाईल.\nअधिक माहितीसाठी 022-22812727 या क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या काळात संपर्क साधता येईल किंवा अधिक माहितीसाठी एनएचएएफच्या फेसबुक अकाऊंटवर संपर्क साधता येईल.\nहतगड, बोरगाव परिसरात पाणी टंचाई निर्माण होण्याचे चिन्ह\n‘कलंक’ची बॉक्स ऑफिसवर पन्नास कोटींची कमाई\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमारवड महाविद्यालयाच्या रासेयोचे डांगरी येथे सात दिवशीय विशेष हिवाळी शिबीर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nक्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर कालवश\nmaharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nमोदी सरकारच्या रोजगार निर्मितीच्या दाव्याचा ढोल ‘सीएमआयई ने फोडला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nजे.टी.महाजन अभियांत्रिकीत विद्यार्थ्यांनी घडवले पारंपारीक वेशभूषेचे दर्शन\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मु���्य बातम्या, सार्वमत\nराज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती\n९३ व्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला; नाशिक वंचित\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\nBlog : चंद्रास कवेत घेताना…\nसंगमनेरसह नगर जिल्ह्यात लक्ष देण्याची मला गरज नाही, विखे समर्थ : चंद्रकांत पाटील\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nVideo: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम\nFeatured, नाशिक, मुख्य बातम्या\n२३ जुलै २०१९, नाशिक देशदूत ई पेपर\nई पेपर- मंगळवार, 23 जुलै 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-solapur-news-strawberry-farming-akkalkot-100721", "date_download": "2019-07-23T02:38:24Z", "digest": "sha1:I6Q7FFAU42PHLFJZNUIYHDQWDSODMIK6", "length": 5655, "nlines": 50, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news Solapur News Strawberry farming in Akkalkot दुष्काळी भागात फुलवली स्ट्रॉबेरीची शेती | eSakal", "raw_content": "\nदुष्काळी भागात फुलवली स्ट्रॉबेरीची शेती\nराजशेखर चौधरी | शुक्रवार, 2 मार्च 2018\nअक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथे स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. ऐकून नवल वाटलं ना हो रमजान हजाने या कष्टकरी शेतकऱ्याने नाविंदगीत आपल्या शेतात पंधरा गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली आहे. महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पिकविणारे हे पीक अक्कलकोट सारख्या प्रचंड उन्हात देखील यशस्वीरीत्या पिकविला असून ते मोठे आर्थिक उत्पन्न देणारे ठरले आहे.\nस्ट्रॉबेरी हे एक बेरी वर्गीय फळ आहे. हे लाल रंगाचे फळ आहे. ते थंड प्रदेशात होते. सुगंध, लाल रंग, रसाळपणा आणि गोडवा यामुळे हे फळ प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी ही झुडुप वर्गिय वनस्पती आहे.\nअक्कलकोट - येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास ३२ वर्षे पूर्ण होत असून, यंदाच्या वर्षापासून राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कारांच्या...\nम्हेत्रेंच्या मतदारसंघावर शिवाचार्यांचा दावा\nसोलापूर : माजी गृहराज्यमंत्री तथा कॅाग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अक्कलकोट या विधानसभा मतदारसंघावर नागणसूर येथील श्रीकंठ...\nसोलापुरात दोन ठिकाणी आग; दुकाने, कारखान्यातील साहित्य जळून खाक\nसोलाप���र : रंगभवन परिसरातील भीषण आग लागून फर्निचरसह 16 दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील दोन टॉवेल कारखान्यांना आग...\nसोलापुरात निवडणूक पूर्णपणे जातीनिहाय झाल्याचे स्पष्ट\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही पूर्णपणे जातीनिहाय झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याला मोदी लाटेची जोड मिळाली. या मतदारसंघातील...\nअवकाळीने घेतला पाच जणांचा बळी\nसोलापूर जिल्ह्यात दहा जनावरांचा मृत्यू; १०३ घरांची पडझड पुणे - राज्यभरात उष्म्याने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये...\nखाद्यजत्रा खरेदीयात्रा (SUNDAY स्पेशल)\nदूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kokannow.com/marathi/", "date_download": "2019-07-23T02:38:24Z", "digest": "sha1:3WAYYI5AXXTBE4IJWD5M4VZLZWQEQHKL", "length": 18562, "nlines": 227, "source_domain": "kokannow.com", "title": "कोकण नाऊ – चॅनेल आपल्या हक्काचं", "raw_content": "\nकणकवली माऊलींनगर येथील १९ वर्षीय युवती बेपत्ता\nखा. विनायक राऊत यांनी घेतली केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांची भेट\nभेकुर्लीतील विजेचा खांब बनलाय मृत्युदूत\nवैभव नाईक यांनी शब्द पाळला – अतुल बंगे\nठेवीदारांचा पोस्ट अधिकाऱ्यांना घेराव; गुन्हे दाखल करण्याची मागणी\nकणकवली माऊलींनगर येथील १९ वर्षीय युवती बेपत्ता\nकणकवली : कणकवली शहरातील माऊलीनगरमधील १९ वर्षीय दिपाली जयसिंग चव्हाण काल सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास क्लासला जाते असे सांगून घराबाहेर...\nखा. विनायक राऊत यांनी घेतली केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांची भेट\nदेवगड: शिवसेना लोकसभा गटनेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत ह्यांनी सोमवारी केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्री गिरीराज सिंग ह्यांची भेट घेऊन...\nभेकुर्लीतील विजेचा खांब बनलाय मृत्युदूत\nदोडामार्ग: भेकुर्लीतील विजेचा खांब बनलाय मृत्यूचा दूत, साहजिकच केव्हाही जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे तो खांब पंधरा दिवसांत बदलावा नाहीतर विद्युत...\nवैभव नाईक यांनी शब्द पाळला – अतुल बंगे\nकुडाळ: हुमरमळा वालावल बाधकोंड शाळेच्या दुरुस्तीसाठी तीन लाख रुपयांचा निधी देऊन छप्पर दुरुस्तीसाठी आमदार वैभव नाईक यांनी शब्द पाळला असल्याचे...\nठेवीदारांचा पोस्ट अधिकाऱ्यांना घेराव; गुन्हे दाखल करण्याची मागणी\nकुडाळ: कुडाळ पोस्टाच्या आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चाललीय. या व्यवहारात फसल्या गेलेल्या संतप्त ठेवीदारांनी आज चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रश्नाची...\nकोकणात १२० प्रकारच्या रानभाज्या- डॉ. प्रदीप हळदवणेकर यांनी दिली माहिती\nकुडाळ: पावसाळा सुरु झाला कि कोकणात रानमाळावर अनेकविध प्रकारच्या रानभाज्या मुबलक प्रमाणात नैसर्गिकरित्या रुजून येतात. उच्च्य पोषणमूल्य आणि औषधी मूल्याच्या वापरामुळे...\nकुडाळमध्ये ३० जुलैला रानभाजी प्रदशन; रानभाजी पाककला स्पर्धेचेही आयोजन\nकुडाळ: पावसाळ्यांत कोकणात मुबलक प्रमाणत उगवणाऱ्या रानभाज्यांची ओळख शहरी भागाला व्हावी या उद्धेशाने सिंधुदुर्ग जिल्हापरिषद, उद्यानविद्या महाविद्याल मुळदे,स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ आणि कुडाळ...\nउंडील येथील ‘काजवण्याचा ओहोळ’ ह्या कॉजवेचा अर्धा भाग पावसात वाहून गेला\nदेवगड: खारेपाटण-उंडील-फणसगाव मार्गावरील मुख्य रस्त्यावर असलेल्या उंडील येथील 'काजवण्याचा ओहोळ' ह्या कॉजवेचा अर्धा भाग सोमवारी झालेल्या संततधार पावसात वाहून गेला....\nकुडाळ शहराला अंमली पदार्थांचा विळखा \nकुडाळ: स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने रविवारी कुडाळ एमआयडीसी भागात गांजा विक्री करणाऱ्या इसमाला पकडलं आणि त्याचे पडसाद कुडाळवासीयांमध्ये उमटले. या पार्श्वभूमीवर कुडाळ...\n‘मुख्यमंत्री तुमचा की आमचा’च्या वादात राज्यातील शेतकरी झालाय पोरका\nमुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देण्याऐवजी भाजप-शिवसेना हे दोन्ही सत्ताधारी पक्ष ‘मुख्यमंत्री तुमचा की आमचा’ याच वादात व्यस्त आहेत. ‘मुख्यमंत्री तुमचा...\nकणकवली माऊलींनगर येथील १९ वर्षीय युवती बेपत्ता\nकुडाळ ठळक घडामोडी बातम्या सिंधुदुर्ग\nठेवीदारांचा पोस्ट अधिकाऱ्यांना घेराव; गुन्हे दाखल करण्याची मागणी\nकोकणात १२० प्रकारच्या रानभाज्या- डॉ. प्रदीप हळदवणेकर यांनी दिली माहिती\nकुडाळमध्ये ३० जुलैला रानभाजी प्रदशन; रानभाजी पाककला स्पर्धेचेही आयोजन\nकणकवली माऊलींनगर येथील १९ वर्षीय युवती बेपत्ता\nकणकवली : कणकवली शहरातील माऊलीनगरमधील १९ वर्षीय दिपाली जयसिंग चव्हाण काल सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास क्लासला जाते असे सांगून घराबाहेर\nकुडाळ ठळक घडामोडी बातम्या सिंधुदुर्ग\nठेवीदारांचा पोस्ट अधिकाऱ्यांना घेराव; गुन्हे दाखल करण्याची मागणी\nकोकणात १२० प्रकारच्या रानभाज्या- डॉ. प्रदीप हळदवणेकर यांनी दिली माहिती\nकुडाळमध्ये ३० जुलैला रानभाजी प्रदशन; रानभाजी पाककला स्पर्धेचेही आयोजन\nउंडील येथील ‘काजवण्याचा ओहोळ’ ह्या कॉजवेचा अर्धा भाग पावसात वाहून गेला\nशरद पवार तिवरे दुर्घटनाग्रस्तांच्या घरी\nरत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८ जुलै रोजी तिवरे दुर्घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी मृतांंच्या नातेवाईकांची देखील भेट घेतली आणि\nsindhudurg ओरोस टेकनॉलॉजि बातम्या योजना व्हिडिओ सिंधुदुर्ग\nएम. आय. टी. एम. मध्ये नक्षत्र उद्यान\nsindhudurg देवगड दोडामार्ग बातम्या व्हिडिओ सिंधुदुर्ग\nविविध विषयांनी गाजली देवगड पंचायत समितीची मासिक सभा\nsindhudurg बातम्या व्हिडिओ सावंतवाडी सिंधुदुर्ग\nस्फोटाने हादरलय निगुडे गाव..पहा कसले स्फोट झालेत निगुडे गावात\nsindhudurg पाऊस बातम्या व्हिडिओ सावंतवाडी सिंधुदुर्ग\nआला आला वारा संगे पावसाच्या धारा\nक्राईम ठळक घडामोडी बातम्या\n२६/११ चा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक\nमुंबई: असंख्य दहशतवादी कारवाया आणि मुख्य म्हणजे मुंबई हल्ल्यामागे असणारा सूत्रधार हाफिज सईद, याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. एएनआय\nsindhudurg क्राईम खून बातम्या मालवण सिंधुदुर्ग\nकुणकवळे येथील ‘त्या’ नवविवाहितेचा खून\nsindhudurg ओरोस क्राईम बातम्या सिंधुदुर्ग\n‘हिम्ब्ज हॉलिडे’तील संशयित न्यायालयाला शरण\nकणकवली क्राईम बातम्या सिंधुदुर्ग\nअफजल शेखच्या मारेकर्‍यांना कठोर शिक्षा द्या; मदरसा तालिमुद्दीन संघटनेची मागणी\nकुडाळ क्राईम बातम्या सिंधुदुर्ग\nपिंगुळीतील दुचाकी चोरी प्रकरणी दोघे ताब्यात\nजेवण्यात कढीपत्त्याचा स्वाद तर सर्वांनाच आवडतो कारण आरोग्यासाठी तसंच खाद्य पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी कढीपत्ता अत्यंत उपयोगी आहे परंतू याने सौंदर्य\nव्यायाम केल्यावर शरीरातल्या चरबीचं काय होतं\nपावसाळ्यात या भोज्य पदार्थांपासून राहा दूर\nपाहू किती गुणकारी आहे भेंडी\nनखांची काळजी कशी घ्याल\nWhatsapp वर जॉईन व्हा\nआज तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, ते पाहूया कोकण नाऊच्या आजच्या राशिभविष्यामध्ये..\nआजचे राशिभविष्य २१ जुलै २०१९\nआजचे पंचांग : भारती��� सौर ३० आषाढ शके १९४१, आषाढ कृष्ण चतुर्थी सकाळी ११.३९ पर्यंत, चंद्रनक्षत्र : शततारका सकाळी ७.२४\nदोडामार्गवासीयांनी अनुभवला ऊनपावसाचा खेळ\nठेवीदारांचा पोस्ट अधिकाऱ्यांना घेराव\nचराठे शाळा नं. १ मध्ये कॉम्पुटर लॅबोरेटरीचे उद्घाटने\nसावंतवाडीत वैश्य समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा\nकुडाळ शहराला अंमली पदार्थांचा विळखा \nफेसबुक वर फॉलो करा\nकोकण नाऊ हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे #१ डिजिटल दैनिक असून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी निपक्षपणे आपल्यासमोर मांडायला कटिबद्ध आहे.\nपहिला मजला, A विंग, सिद्धिविनायक अपार्टमेंट, कुडाळ, सिंधुदुर्ग – ४१६५२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9B%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA/", "date_download": "2019-07-23T03:19:10Z", "digest": "sha1:LMW44IDCXX4O6OKNIO5TGACUST2VNBRP", "length": 10807, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "छबीणा सोहळ्यासाठी मढीत पालख्या दाखल | Dainik Prabhat", "raw_content": "\nछबीणा सोहळ्यासाठी मढीत पालख्या दाखल\nभाविकांना पाणीटंचाईला द्यावे लागणार तोंड\nपाथर्डी – श्री क्षेत्र मढी येथे तिसऱ्या श्रावणी शुक्रवार निमित्त उद्या चैतन्य कानिफनाथांच्या पालखी (छबीणा) सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन पालख्या वाजत गाजत मढी येथे दाखल झाल्या आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे भाविकांची तहान भागवितांना देवस्थान समितीची कसोटी लागणार आहे.\nदरवर्षी प्रत्येक श्रावण महिन्यातील शुक्रवारी कानिफनाथ गडावरून पालखी काढली जाते. तिसऱ्या शुक्रवारी नाथांच्या सोहळ्यासाठी पुणे, कल्याण, नाशिक, इगतपुरी, बारामती, लोणावळा, भांगरवाडी, मुळशी, नगर, बीड येथुन पायी चालत नाथांच्या दिंड्या, पालख्या मढी येथे कानिफनाथांच्या उत्सवासाठी येतात. त्यामुळे मढीला यात्रेचे स्वरूप येते. अनेक पालख्या दोन दिवस अगोदर दाखल झाल्या आहेत. परिसर, कानिफनाथांचा नामाचा जागर नवनाथ पारायण, नाथांचे भजन वाद्यवृदांसह आरती आदी कार्यक्रमांनी मढी येथील मंगलमय वातावरण तयार झाले आहे. विविध प्रकारे नाथांची समाधी पुजा करत फटक्‍यांची आताषबाजी करतात. रात्रभर असा सोहळा रंगतो. दुष्काळी परिस्थित मढीत भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे.\nदेवस्थान समितीकडुन पालखी सोहळ्याची तयारी पुर्ण झाल्याची माहिती देवस्थान स���ितीकडून देण्यात आली. कानिफनाथांच्या मुख्य मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवस्थान समितीतर्फ निवास व महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. पावसाने ओढ दिल्याने पालखी सोहळ्यावर पाणी टंचाईचे सावट असुन मढी येथे पाणीसाठे पूर्ण कोरडे पडले आहेत. सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. हनुमान टाकळी शिवारातुन टॅंकर विकत आणावे लागतात.\nपालखी सोहळ्यानिमित्ताने ग्रामपंचायत मढी यांच्या वतीने पालखी मार्ग स्वच्छता करण्यात आली असुन विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्‍यातील श्रावणातील सर्वात मोठी यात्रा मढीच्या पालखी सोहळ्याकडे बघीतले जाते. भाविकांची गर्दी व वाद टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी देवस्थान समितीने केली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nएमटीएनल अग्नितांडव; आगीतून सर्व 100 जणांची सुखरुप सुटका\nचांद्रयान 2 असा करणार प्रवास\nले.जन. मनोज नरवणे लष्कराचे उपप्रमुख\nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/jalgaon-cms-meeting-preparations-26641", "date_download": "2019-07-23T02:39:27Z", "digest": "sha1:IMEIP7LUIRAGFK3ETQ2URK4D23J4MV5G", "length": 11684, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Jalgaon CM's Meeting Preparations | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची ��ोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगावात एकीकडे मराठा मोर्चाचा इशारा अन दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी\nजळगावात एकीकडे मराठा मोर्चाचा इशारा अन दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी\nजळगावात एकीकडे मराठा मोर्चाचा इशारा अन दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी\nरविवार, 29 जुलै 2018\nजळगावात महापालिका निवडणूकीसाठी एक ऑगस्टला मतदान होत आहे. भारतीय जनता पक्ष विरूध्द शिवसेना अशी लढत आहे. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडीही मैदानात आहेत. मात्र भाजप व शिवसेना आमनेसामने ठाकले आहेत. महापालिकेत शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेवरील जैन यांची सत्ता खालसा करून भाजपचा झेंडा फडकविण्याच्या निश्‍चय केला आहे.\nजळगाव : \"मराठा आरक्षण जाहिर करावे, मगच मुख्यमंत्र्यांनी जळगावात यावे,'' असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस उद्या (ता.30) पक्षाच्या महापालिका निवडणुकीतील प्रचारासाठी येण्याची शक्‍यता असून सागर पार्क येथे सभेची तयारीही अंतीम टप्प्यात आहे. त्यामुळे आता सभेकडे जळगावकरांचे लक्ष आहे.\nजळगावात महापालिका निवडणूकीसाठी एक ऑगस्टला मतदान होत आहे. भारतीय जनता पक्ष विरूध्द शिवसेना अशी लढत आहे. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडीही मैदानात आहेत. मात्र भाजप व शिवसेना आमनेसामने ठाकले आहेत. महापालिकेत शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेवरील जैन यांची सत्ता खालसा करून भाजपचा झेंडा फडकविण्याच्या निश्‍चय केला आहे. त्यासाठी त्यांनी जळगावातच ठिय्या ठोकला आहे.\nविशेष म्हणजे माजी मंत्री भाजप नेते एकनाथ खडसेही प्रचारात जोमाने उतरले आहेत. तर जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदारही प्रचारात आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेतर्फे विद्यमान सहकाराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह माजी मंत्री सुरेशदादा जैन, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जोरदार प्रचार करीत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर, गफ्फार मलीक, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील, काँग्रेसतर्फे माजी खासदार उल्हास पाटील, जिल्हा महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, डॉ.राध्येश्‍याम चौधरी प्रचारात आहेत.\nएमआयमएमतर्फे ओवेसी यांची सभाही जळगावात घेण्यात आली. प्रचार आता अंतीम टप्प्यात पोहोचला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारात उतरविण्याची तयारी आहे. परंतु, मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांना जळगावात येण्यास विरोध करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे मात्र मुख्यमंत्र्याची सभा घेण्याचा निश्‍चय असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी सागर पार्क येथे सभेची तयारीही सुरू करण्यात आली आहे. सागर पार्क येथे वॉटरप्रुफ तंबुही सभेसाठी उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय या ठिकाणी सुरक्षा बॅरेकेडसही उभारण्यात आले आहेत.\nत्यामुळे उद्या (ता. 30) ही सभा होईल हे निश्‍चित आहे. मात्र, याबाबत पक्षातर्फे अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र रात्री उशीरा त्यांचा दौरा जाहिर होण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे.त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची सभा जळगावात होणार की नाही, याकडेच जळगावकरांचे लक्ष लागले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमराठा आरक्षण maratha reservation आरक्षण मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्री महापालिका निवडणूक भाजप सुरेशदादा जैन गिरीश महाजन girish mahajan गुलाबराव पाटील काँग्रेस आमदार खासदार देवेंद्र फडणवीस devendra fadnavis\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AA", "date_download": "2019-07-23T02:39:11Z", "digest": "sha1:RGTLKYHEVKYEM5GGLELBFGVAMFHLKSQB", "length": 3995, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ग्वादेलोप - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी १६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-07-23T02:47:20Z", "digest": "sha1:VKYGV4NAH2WQIT66R2IWBAZUKEQAGBH6", "length": 3423, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:धूळपाटी/आर्या जोशी - विकिपीडिया", "raw_content": "\nThis topic isn't notable. हा विषय महत्वाचा नाहीnotable. हा विषय महत्वाचा आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ फेब्रुवारी २०१९ रोजी १४:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2018/10/blog-post_21.html", "date_download": "2019-07-23T03:49:57Z", "digest": "sha1:7KUFOPCPU2Y3PUQQJZYPFSPCQ2K4ZRH2", "length": 5276, "nlines": 93, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्र्यांनी यांचे विनम्र अभिवादन | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nमहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्र्यांनी यांचे विनम्र अभिवादन\nDGIPR ५:२२ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nनागपूर दि 02 : राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या 150 वी जयंती तसेच पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.\nरामगिरी येथे महात्मा गांधी यांची 150 वी जयंती तसेच पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.\nयावेळी प्रभारी विभागीय आयुक्त अश्विन मुदगल, पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्यय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, महानगरपालिका आयुक्त रविंद्र ठाकरे आदि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केले.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक��षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/divakar-shejwal-article-on-hirak-mahotsav-of-dalit-literature-arjun-dangle-birthday/", "date_download": "2019-07-23T02:44:28Z", "digest": "sha1:GFOBV5XHWQOEAUIMDUZDT34EIZT4WG7U", "length": 31305, "nlines": 157, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश…\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्���ा कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nअर्जुन डांगळे म्हणजे ‘पँथर’ आणि प्रख्यात दलित साहित्यिक. त्यांचा गेल्या पाच दशकांतील प्रवास हा दलित पँथर, भारिप-बहुजन महासंघ, रिपाइं असा झाला आहे. ‘महायुती’मध्ये रामदास आठवले हे भाजपकडे सरकल्यानंतरही डांगळे हे शिवशक्ती-भीमशक्ती एकजुटीच्या भूमिकेवर ठाम राहून शिवसेनेसोबत राहिले. वैचारिक आघाडीवर त्यांनी आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता अशीच भूमिका बजावली. राजकीय लाभाच्या बाबतीत तसे ते अजूनही वंचितच आहेत. मुळात रिपब्लिकन चळवळच ‘राजयोगा’च्या बाबतीत काही कारणांमुळे अभागी ठरलेली आहे. अर्थात या राजकीय अभावग्रस्ततेमुळे अशा प्रतिभासंपन्न नेत्यांची गुणवत्ता आणि चळवळीतील त्यांच्या योगदानाला उणेपण कदापिही येऊ शकत नाही. अर्जुन डांगळे आज हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त…\nही गोष्ट 1970 सालातील म्हणजे तब्बल पन्नास वर्षांपूर्वीची आहे. ‘प्रगत साहित्य सभा’ या संस्थेने त्या वेळी दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात भिवंडी दंगलीच्या मुद्यावर एक कवी संमेलन आयोजित केले होते. त्याचे अध्यक्ष होते नामवंत लेखक, साहित्यिक प्रा. अनंत काणेकर अन् त्यात सहभाग होता विं.दा. करंदीकर, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे अशा अनेक दिग्गजांचा. रात्रीचे नऊ वाजून गेलेले आणि प्रा. काणेकर हे अध्यक्षीय भाषण करत कवी संमेलनाचा समारोप करत होते. तोच अगदी अखेरच्या क्षणी त्यांच्या हातात एक चिठ्ठी पाठवण्यात आली. ‘मी एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. मलाही माझ्या कविता इथे वाचायच्या आहेत.’ ती चिठ्ठी वाचून दाखवतानाच अध्यक्ष प्रा. काणेकर म्हणाले की, ‘हे आता शक्य नाही. बराच वेळ झालेला आहे.’ पण त्यावर प्रगत साहित्य सभेचे कार्यवाहच म्हणाले, ‘अध्यक्ष महोदय, वाचू द्या कविता. त्यालाही द्या संधी.’ मग समोर बसलेल्या श्रोत्यांमधूनही सूर निघाला…अहो वाचू द्या, वाचू द्या अन् त्या टॅक्सी ड्रायव्हरला मंचावर बोलावले गेले.\nएक शिडशिडीत बांध्याचा, टोकदार नाकाचा, सावळ्या वर्णाचा, कुरळ्या केसांचा आणि पांढऱ्या मळकट वेषातील तो तरुण व्यासपीठावर आला. त्याने वाचलेल्या कविता ऐकून अख्खे सभागृह तर हादरून गेलेच, पण नंतर मराठीचे कविता विश्वही त्याने हादरवून सोडले. तो टॅक्सीचालक तरुण होता नंतर नावारूपास आलेले ‘पँथर’ पद्मश्री नामदेव ढसाळ अन् त्यांना काव्यवाचनाची पहिली संधी मिळवून देणारे प्रगत साहित्य सभेचे कार्यवाह होते अर्जुन डांगळे. तेव्हापासून जुळलेली मैत्री ढसाळ यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत जपलेले अर्जुन डांगळे हे आज हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. दलित साहित्य आणि वैचारिक विश्वात त्यांनी ‘कलमबाजी’चे अर्धशतक कधीच झळकावलेले आहे.\n1960 सालाच्या सुमारास मराठी साहित्याला हादरवून टाकणारे तीन नवे प्रवाह पुढे आले होते. त्यातला पहिला प्रवाह होता लघु-अनियतकालिकांचा, म्हणजे ‘लिट्ल – मॅगेझिन’च्या चळवळीचा. दुसरा प्रवाह म्हणजे कवी नारायण सुर्वे यांच्या ‘ऐसा गा मी ब्रह्म’ आणि ‘माझे विद्यापीठ’ या कवितांमधून अवतरलेला, वास्तव जीवनाशी सांगड घालणारा मार्क्सवादी प्रवाह. तर तिसरा प्रवाह होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मार्क्स यांच्या विचारधारेतून विद्रोहाचा स्वर तीव्र करणारा बाबुराव बागूल यांच्या कथेतून अवतरलेल्या दलित साहित्याचा. 1960 नंतर मराठी साहित्याचा केंद्रबिंदू अभिजन वर्गाकडून बहुजन वर्गाकडे सरकत गेला. दलित साहित्याची चळवळ हा त्याचाच आविष्कार. त्यात अर्जुन डांगळे यांचा अगदी प्रारंभापासून सक्रिय सहभाग राहिला, पण राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेला त्यांचा ‘छावणी हलते आहे’ हा पहिला कवितासंग्रह तसा उशिराने म्हणजे 1977 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर डांगळे यांचे काव्यवाचन रेडिओवरून प्रसारित तर झालेच. शिवाय त्या वेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत ‘आकाशवाणी’ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कवी संमेलनात मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मानही त्यांनाच देण्यात आला होता. ‘छावणी हलते आहे’ या कविता संग्रहानंतर ‘ही बांधावरची माणसं’ (कथासंग्रह), ‘दलित विद्रोह’, ‘आंबे���करी चळवळीचे अंतरंग’, ‘निळे अधोरेखित’, ‘नवा अजेंडा : आंबेडकरी चळवळीचा’ हे लेखसंग्रह. ‘मैदानातील माणसं’, ‘झिलकरी चळवळीचे’ ही व्यक्तिचित्रे, ‘साहित्य आणि समाज : कार्यकारण भाव’ ही पुस्तके त्यांची प्रकाशित झाली आहेत तसेच डांगळे यांनी संपादित केलेली ‘पॉयझन्ड ब्रेड (इंग्लिश), ‘दलित साहित्य: एक अभ्यास’, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे:निवडक वाङ्मय’, ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड : काल आणि कर्तृत्व’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी गौरव ग्रंथ’ ही ग्रंथसंपदा मौलिक ठरली आहे. त्यातील ‘पॉयझन्ड ब्रेड’ या इंग्रजी ग्रंथामुळे दलित साहित्य हे देशाच्या इतर भागात पोहोचले. तसेच विदेशातील अभ्यासकांना एक संदर्भग्रंथ उपलब्ध झाला. डांगळे यांनी आपला तो ग्रंथ दक्षिण आफ्रिकेत राष्ट्राध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला यांना भेट दिला. त्या वेळी मंडेला यांनी आपले ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ हे आत्मचरित्र स्वतःच्या सहीनिशी डांगळे यांना भेट दिले.\nराज्य सरकारने प्रकाशित केलेला ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे: निवडक वाङ्मय’ हा ग्रंथ 1200 पानांचा आहे. सांगलीतील वाटेगाव येथून वडिलांसोबत पायी चालत मुंबईला आलेल्या अण्णाभाऊंच्या प्रतिभेने उंच भरारी कशी घेतली, याची कहाणी त्या ग्रंथातून पहिल्यांदा जनतेसमोर आली तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील अग्रणी, रिपब्लिकन सेनानी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाची महती 364 पानांचा ग्रंथ सांगतो. डांगळे यांनी साहित्य-संस्कृती मंडळामार्फत राज्य सरकारकडे सतत आग्रह धरत संपादनाची जबाबदारी स्वीकारल्यामुळेच ते दोन्ही ग्रंथ प्रकाशित होऊ शकले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी हे काम आपल्या चळवळीच्या महानायकांच्या विचारांना अभिवादन करण्याच्या भावनेतून मानधन न घेता केले आहे.\nअण्णाभाऊ साठे यांच्यावरील या संपादित ग्रंथाच्या प्रकाशनानंतर नाशिक येथे राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे एक प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याच्या समारोपाला कुसुमाग्रज हे प्रमुख अतिथी होते. त्यांनी त्यावेळचे जिल्हाधिकारी रमेश उबाळे यांना सहज विचारले की, प्रदर्शनात सर्वाधिक विक्री कुठल्या पुस्तकाची झाली त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘अर्जुन डांगळे यांनी संपादित केलेले अण्णाभाऊ साठे याच्यावरील पुस्तक’ असे सांगितले होते. त्यानंतर कुसुमाग्रजांनी डांगळे यांना नाशिकला आपल्या घरी बोलावून घेत त्यांचा सत्कार केला होता. इतकेच नव्हे तर त्या सत्कारावेळी काढलेला फोटो तात्यासाहेबांनी नंतर आपल्या सहीनिशी डांगळे यांना पाठवून दिला.\nआंबेडकरी चळवळीत अर्जुन डांगळे यांचा प्रवास दलित साहित्य आणि पँथरच्या फुटीनंतर 1980 पासून प्रकाश आंबेडकर यांचे ‘सम्यक समाज आंदोलन’, भारिप, भारिप-बहुजन महासंघ, रिपाइं, शिवशक्ती-भीमशक्ती एकजूट असा झाला आहे. चार दशकांच्या या कालखंडात त्यांनी विपुल वैचारिक, राजकीय, सामाजिक लिखाण केले आहे, पण कुठल्याही पक्ष, संघटनेत ते असले तरी त्यांनी एकूणच आंबेडकरी चळवळीच्या प्रवक्तेपदाची भूमिका बजावलेली दिसते.\nअर्जुन डांगळे यांचे बालपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाच्या काळात माटुंगा लेबर कॅम्प या श्रमजीवींच्या वसाहतीत गेले. तिथले कॉम्रेड शंकर नारायण पगारे हे कम्युनिस्टांच्या पहिल्या पिढीतील बिनीचे कार्यकर्ते होते. ते डांगळे यांच्या आईचे मामा होते तर दलित साहित्यिक बाबुराव बागूल हे शेजारीच राहायला होते. त्यामुळे मार्क्सवाद आणि आंबेडकरवादाच्या समन्वयाचा तो कालखंड डांगळे यांच्या जडणघडणीत महत्त्वाचा ठरला. चळवळीला एकारलेपणा येऊ नये, ती व्यापक आणि सर्वसमावेशक पायावर उभी राहावी या भूमिकेचे बिजारोपण आपल्या मनात संस्कारक्षम वयातच झाले, असे अर्जुन डांगळे नेहमीच सांगतात. ते सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट (माणगाव)चे अध्यक्ष होते. तेथे 36 एकरांच्या जागेवर आंतरभारती अनुवाद केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. परिवर्तनवादी चळवळींनी गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना एकमेकांचे हाडवैरी रंगवू नये. त्याऐवजी त्या दोघांच्या विचारांमध्ये संवादाच्या जागा शोधाव्यात, अशी भूमिका मांडणाऱ्या मोजक्या आंबेडकरवादी विचारवंतांपैकी अर्जुन डांगळे आहेत. त्यांच्या या समन्वयवादी भूमिकेचे मूळ बालमनावर सभोवतालच्या चळवळीने केलेल्या संस्कारातच आहे.\nझोपडीवरचं मेणकापड: ‘गोलपीठा’ची रॉयल्टी\n‘पद्मश्री’ नामदेव ढसाळ यांचा ‘गोलपीठा’ हा कवितासंग्रह शिवसेनेचे माजी खासदार, ज्येष्ठ पत्रकार नारायण आठवले यांनी ढसाळांवरील आणि त्यांच्या कवितांवरील प्रेमापोटी 1972 सालात प्रसिद्ध केला होता. ढसाळ त्या वेळी मुंबईतील सर्वात उंच गणल्या गेलेल्या ‘उषा किरण’ या ताड���ेव येथील टॉवरच्या पायथ्याशी एका झोपडपट्टीत राहायचे. त्या काळातील पावसाळ्यात त्यांच्या झोपडीच्या छपरावर मेणकापड घालण्यासाठी नारायण आठवले यांनी पाचशे रुपये दिले होते. ती रक्कम म्हणजे ढसाळ यांना मिळालेली ‘गोलपीठा’ची रॉयल्टी होती माझ्या जिवाभावाच्या मित्राची म्हणजे नामदेवची गरिबीच्या काळातील, प्रतिकूल परिस्थितीतील ती आठवण मला आजही हेलावून सोडते, असे अर्जुन डांगळे सांगतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nपुढीललेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nदिल्ली डायरी : ‘सोनभद्र’चे ‘बेलछी’ होऊ देऊ नका\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nसमुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\nपूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार, अतिधोकादायक आढळल्यामुळे निर्णय\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-07-23T03:09:31Z", "digest": "sha1:JKO7GSGZZJSX6OHULKEIKVUS5WXMC3IM", "length": 8819, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शहरात शाळेच्या नुसत्याच मोठ्या इमारती -जाधव | Dainik Prabhat", "raw_content": "\nशहरात शाळेच्या नुसत्याच मोठ्या इमारती -जाधव\nरेडा- शहरात शाळेच्या नुसत्याच मोठ्या इमारती असतात; परंतु ज्ञानदान त्याप्रमाणात नसते; परंतु ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची दालने खुली झाली असल्याने ग्रामीण भागील मुले ही शिक्षणाची गोडी चाखत स्पर्धा परीक्षेत व खेळात बाजी मारत असल्याचे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी व्यक्‍त केले. लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील विद्या निकेतन स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या 11 विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले, संस्थेच्या मुख्य सचिव चित्रलेखा ढोले, सल्लागार प्रदिप गुरव, मुख्याध्यापक बालाजी मोटे यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. श्रीमंत ढोले म्हणाले की, पालक, शिक्षक व विद्यार्थी या तीन घटकांचा समन्वय साधून ज्ञानदान सुरू असल्याने विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये चमकत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी उपस्थितांना व वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. केला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nले.जन. मनोज नरवणे लष्कराचे उपप्रमुख\nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ssian-games-2018-saina-nehwal-win-bronze-in-badminton/", "date_download": "2019-07-23T02:47:49Z", "digest": "sha1:VWIN25EJ7NJBJ2GLMTIRWFE223PLABVN", "length": 9937, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आशियाई स्पर्धा २०१८ : सायना नेहवालने पटकाविले कांस्यपदक | Dainik Prabhat", "raw_content": "\nआशियाई स्पर्धा २०१८ : सायना नेहवालने पटकाविले कांस्यपदक\nजकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज नवव्या दिवशी भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला उपांत्यफेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. सायनाचा चीन ताइपयेच्या ताई जु के हिने १७-२१,१४-२१ अशा सेटने पराभव केला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nउपांत्यफेरीच्या सामन्यात झालेल्या या पराभवामुळे सायना हिला वैयक्तिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. आता आशियाई स्पर्धेच्या नवव्या दिवशी अॅथलेटिक्सआणि बॅडमिंटनमध्ये पी.व्ही.सिंधू हिच्या प्रदर्शनावर सर्वांची नजर असणार आहे.\nभारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आज उपांत्यफेरीचा सामना खेळणार आहे. यापूर्वी म्हणजे आठव्या दिवशी भारताने अॅथलेटिक्स मध्ये ३ आणि घोडेस्वारीमध्ये दोन रौप्यपदक जिंकले आहेत.\nभारत ‘अ’ संघाची विजयी सांगता\nक्रिकेटमध्ये भारताचा 19 वर्षांखालील संघ विजयी\nजपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : विजेतेपद मिळविण्याचा सिंधूचा निर्धार\nहॉल ऑफ फेम एटीपी टेनिस स्पर्धा : लिएंडर पेसचे आव्हान संपुष्टात\n#Prokabaddi2019 : ‘सुपरटेन’ कामगिरी सुखकारक – राहुल चौधरी\nआशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारत पराभूत\nपुणे कबड्डी लीग : पुरुषांमध्ये हवेली तर महिलांमध्ये मुळशी संघाला विजेतेपद\nराष्ट्रीय लेझर रन स्पर्धा : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nमहिलांच्या 46 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भक्ती व वंतिका आघाडीवर\nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/01/blog-post_54.html", "date_download": "2019-07-23T03:43:53Z", "digest": "sha1:JL53M7XDYGW426AZ5DDLTCJYOFHYLZRA", "length": 9530, "nlines": 94, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी एक लाख रुपये थेट कर्ज योजना - अध्यक्ष राजा सरवदे यांची माहिती | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी एक लाख रुपये थेट कर्ज योजना - अध्यक्ष राजा सरवदे यांची माहिती\nDGIPR ६:५१ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि. 4 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी एक लाख रुपये थेट कर्ज योजना सुरु केली असून या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक हजार लाभार्थ्यांना फायदा होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष राजा (उर्फ) सुधाकर सरवदे यांनी दिली.\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री.सरवदे बोलत होते. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक के. बी. फंड उपस्थित होते.\nयावेळी श्री.सरवदे म्हणाले, महामंडळाच्या एक लाख रुपये थेट कर्ज योजनेतून एक हजार लाभार्थ्यांना मार्च पर्यंत कर्ज योजना मंजूर केली जाईल. एक लाख रुपये थेट कर्ज योजनेअंतर्गत महामंडळामार्फत रु.85 हजार चे कर्ज 4% व्याजदराने, शासनाचे अन���दान रु. 10 हजार व लाभार्थ्यांचा सहभाग रु. 5 हजार असे राहील. महामंडळाचे जिल्हास्तरावरील व्यवस्थापक कार्यालयास कर्ज मंजुरीचे व अंमलबजावणीचे संपूर्ण अधिकार राहतील. कर्ज प्रकरणे विभागीय कार्यालय यांच्याकडे तसेच राज्यस्तरीय कार्यालयास पाठविण्याची गरज नाही. अर्जदारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतील अथवा अर्ज व कागदपत्रे रजिस्टर ए.डी. टपालाने पाठविता येतील किंवा समक्ष जिल्हा व्यवस्थापक यांचे कार्यालयात दाखल करता येतील. अर्जा सोबतचे पुरावे कागदपत्रांची संख्या कमी करुन पद्धत सरळ सोपी व सुलभ केली आहे. संस्थांची ना हरकत प्रमाणपत्रे, विविध परवाने, शासकीय जामीनदार इ. आवश्यकता नाही.\nप्रत्येक जिल्ह्याचे उद्दिष्ट इतके लाभार्थी निवड संगणकाचे माध्यमातून पारदर्शी पद्धतीने करण्यात येईल. महामंडळाकडून कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योग व्यवसायाबाबत प्रशिक्षण घेतलेल्या मुला / मुलींसाठी प्राधान्य राहील. लाभार्थ्यांनी 3 वर्ष मुदतीचे आत कर्ज व व्याज परतफेड केल्यास पुन्हा रु. 85 हजार कर्जासाठी पात्र व प्राधान्य देण्यात येईल.\nराज्य शासनाने महामंडळासाठी 135 कोटी रुपयांची कर्ज हमी मंजूर केलेली आहे. महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये आहे. ती मर्यादा तीन लाख रुपये करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. तसेच केंद्रीय महामंडळाच्या मुदती कर्ज योजनेंतर्गत अर्जदारास 2 रु. हमी शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे अर्जदारास जादा रक्कम भरणा करावी लागते. ही बाब लक्षात घेता हमी शुल्काचा दर रु.2 वरुन 0.50 पैसे करण्यात आला असल्याची माहिती श्री.सरवदे यांनी दिली.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/05/blog-post_1.html", "date_download": "2019-07-23T02:30:55Z", "digest": "sha1:DR5ZQT4FE6S72NOTIKJXX45Q7XHLWYVC", "length": 4372, "nlines": 92, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्याचे हुतात्म्यांना अभिवादन | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nमहाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्याचे हुतात्म्यांना अभिवादन\nDGIPR १:०३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई, दि.०१ : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौकात जाऊन हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.\nयावेळी बृहन्‍मुबई महानगर पालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्य सचिव यु.पी.एस मदान, पालिकेचे आयुक्त अजोय मेहता तसेच प्रशासनातील विविध वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर फॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/mahakavi-kalidas/", "date_download": "2019-07-23T03:22:59Z", "digest": "sha1:MWELUZ2ZVA4PF5MWMAKNCZKKN5Z6THWC", "length": 5743, "nlines": 64, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Mahakavi Kalidas Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nएक गवळ्याचा पोर ‘महाकवी कालिदास’ म्हणून नावारूपाला आलं\nकालिदास हा जन्माने गवळी. त्यामुळे सुरुवातीला अशिक्षित होता पण दिसायला अत्यंत राजबिंडा अन देखणा होता.\nपोट्टेहो आनंदाची बातमी- नागपूर होतंय भारतातील पहिलं इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे शहर\nशोएब अख्तर च्या प्रसिद्ध “पोज” मागचं कारण\n“हवाई सर्जिकल स्ट्राईक ” करणाऱ्या भारतीय वायूसेनेबद्दल काही अभिमानास्पद व रंजक गोष्टी\nआंबेडकर जयंतीची “गर्दी” आणि आंबेडकरांची “शिकवण”\nफोटोतील कपड्यांवर आक्षेप घेणाऱ्याला तापसी पन्नू चं जबरदस्त प्रत्युत्तर\nदहावीला मिळत असलेल्या 100% च्या निमित्ताने…\nती सध्या काय करते – विनोद पुरे, आता हे वाचा\nअनेमिया (रक्ताल्पता) वर ऊपयुक्त साबुदाणा\nआता समुद्राचं पाणी पिता येणार : भारतीय वंशाच्या तरुणाचा शोध\nएका अयशस्वी लेखकांच्या आयुष्यातला रक्ताळलेला अनपेक्षित थरार… “तिसरी घंटा”\n“भारत की बरबादी”चा, कन्हैया कुमार नावाचा, भंपक प्रचारकी उद्योग\nरोहित वेमुला ते उधम सिंघ : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे तथाकथित पुरोगामी\nज्यामुळे नवाज शरीफांना पदावरून डच्चू मिळाला, ते पनामा पेपर्स प्रकरण आहे तरी काय\nठाकरे शहा भेटीमागील खरं वादळ : मुख्यमंत्री बदलाचे ढग दाटले\nभक्त गणांनी ह्या ८ प्रकारे “नोटबंदी” चा धर्मच करून टाकलाय\nप्रिय व्यक्तीच्या मृत्यनंतर या महिलांना अर्पण करावी लागतात हाताची बोटं\nमंगळावर जाणाऱ्या पहिल्या व्यक्तीची रंजक कहाणी..\nफेब्रुवारी महिन्यात भटकंती करताय मग ह्या ठिकाणांचा विचार तुम्ही केलाच पाहिजे\nआकाशाचा रंग निळा का असतो\n“ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांचे हात तोडले होते.” : सत्य की अफवा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/shinchan/", "date_download": "2019-07-23T02:31:23Z", "digest": "sha1:UIK7EPH6QW65TY6NNTSQSTRYEZNFM2VR", "length": 6458, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Shinchan Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकार्टून कॅरेक्टर्स मागचा ‘खरा’ आवाज\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === — कार्टून म्हणजे लहान मुलांचा जीव\nशिनचॅनच्या जन्मामागची दुःखद कथा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === शिनचॅन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो पाच\nओप्पोचं नव तंत्रज्ञान : फक्त १५ मिनिटांत होणार मोबाईल चार्ज\nघरगुती गणेशोत्सवाची सुरूवात का झाली – महाभारतातील रोचक कथा\nप्रत्येक विज्ञानप्रेमी भारतीयांसाठी : चांद्रयान-२ मोहीम अचानक रद्द होण्यामागचं कारण\nमदर तेरेसांनी त्याच्यावर केलेल्या उपकाराला त्याने दिली चित्रपटातून श्रद्धांजली\n“येथे चलन वापरले जात नाही”… भारतातील “१००% डिजिटल” गावाची गोष्ट.\nZ या इंग्रजी अक्षराचा उच्चार ‘झी’ असा का केला जातो\nविनोद कांबळीचं अपयश : राजकारण, सचि��ची लॉबिंग की हरवलेला फॉर्म\nजॉन एफ केनेडी हत्याकांड : अद्यापही न सुटलेलं गूढ\nबुटक्यांचं प्रदर्शन ते भुतांचं शहर : चीनचा खरा विद्रुप, विकृत चेहरा दाखवणाऱ्या १३ गोष्टी\nफोन कॅमेऱ्यावर धूळ जमलीये ह्या ६ क्लृप्ती वापरून स्वच्छ करा लेन्स\nमृत्यू अटळ आहे – पण तुमच्या मृत्यूनंतर कुटुंबाची होणारी वाताहत टाळता येऊ शकते…\nनसेल माहित तर जाणून घ्या क्रेडीट कार्डचे पॉईंट्स कसे रिडीम केले जातात\nहिटलरची जगाला एक अशीही देणगी : जगाला भुरळ पडणारी एक “सुंदरी”…\nशिक्षणाने मुस्लीम कट्टरता कमी होते ए आर रेहमानच्या मुलीचा हिजाब घातलेला फोटो काय सांगतोय\n“रन-सम्राट” कोहली : सर्वात जलद 7000 धावा \n‘ह्या’ गोंडस मुलाचं वय किती असेल याचा आपण अंदाजही लाऊ शकत नाही\nएका ‘खोट्या’ मायकल जॅक्सनची गोष्ट \nनामदेव ढसाळ ह्यांच्या ह्या कवितांनी सामान्यांच्या मनात विद्रोहाच्या मशाली पेटवल्या होत्या..\nइस्लाम की स्व-धर्म: पारशी समुदायाच्या इराण ते भारत प्रवासाचा रंजक इतिहास\n‘India’s space program’ चे जनक डॉ. विक्रम साराभाई…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/2019/01/blog-post_64.html", "date_download": "2019-07-23T02:58:21Z", "digest": "sha1:KM3BV7YY2WEYOKQXKKMQ4DC5YKF7J27Y", "length": 4719, "nlines": 91, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "ज्येष्ठ माजी सैनिकांनी अनुदानासाठी संपर्क साधण्याचे आवाहन | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ब्लॉगवर आपले स्वागत आहे...\nज्येष्ठ माजी सैनिकांनी अनुदानासाठी संपर्क साधण्याचे आवाहन\nDGIPR ५:०५ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत\nमुंबई दि. 3 : वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले तसेच अन्य ठिकाणी उत्पादक कार्य करत असलेल्या ज्येष्ठ माजी सैनिक/विधवा यांना अनुदान सुरु करण्याची कार्यवाही शासन स्तरावर चालू आहे. त्यासाठी पात्रताधारक लाभार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्या रत्नपारखी यांनी केले आहे\nमुंबई जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील पात्रताधारक लाभार्थी असल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे अथवा 022- 22700404 येथे संपर्क करावा.\nनवीनतम पोस्ट मुख्यपृष्ठ थोडे जुने पोस्ट\nसोशल मीडियावर ���ॉलो करा...\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक - विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह\nमहाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेचा हा ब्लॉग असून केवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शासनाचे विशेष वृत्त वेळेत उपलब्ध व्हावे, या हेतूने हा ब्लॉग कार्यन्वित करण्यात आला आहे.\nवृत्त विशेष (818) नोकरी शोधा (32) नवी दिल्ली (30) जय महाराष्ट्र (26) . (23) दिलखुलास (18) ताज्या बातम्या (17) विशेष लेख (9)\nमहासंवाद - सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/atalbihari-vajapeyi-final-rituals-27553", "date_download": "2019-07-23T03:00:46Z", "digest": "sha1:NGJ6ARLKIXGZNEARTMDATM7JGYSZPWRS", "length": 8147, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "atalbihari vajapeyi final rituals | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअटलबिहारी वाजपेयी अमर रहे : लाडक्या लोकनेत्याला प्रचंड गर्दीत शेवटचा निरोप\nअटलबिहारी वाजपेयी अमर रहे : लाडक्या लोकनेत्याला प्रचंड गर्दीत शेवटचा निरोप\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी वाजपेयी यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. वाजपेयी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पावसानेही हजेरी लावली. धुराच्या रेषा हवेत जाऊ लागल्या तसा या लोकनेत्याचा एकेक कण पंचत्त्वात विलीन होऊ लागला.\nनवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात दिल्ली येथी राष्ट्रीय स्मृती स्थळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. थोर मुत्सद्दी, देशभक्त नेता, प्रभावी वक्ता, कवी मनाचा पण कठोर निर्णय घेणारा प्रशासक आज काळाच्या पडद्याआड गेला.\nनवी दिल्ली बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या लोकनेत्याला आदरांजली वाहण्यासाठी रस्त्यावर आली होती. राष्ट्रपतींपासून ते सामान्य नागरिकांच्या मनात वाजपेयींनी घर केले होते. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी, आवडत्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा अाणि अन्य मंत्री तर अंत्ययात्रेत पायी चालत सहभागी झाले. अटल बिहारी वाजपेयी अमर रहे, अशा घोषणा देत गर्दीने त्यांना श्रद्धांजली वाहिली\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवानी, मनमोहनसिंग, राहुल गांधी, विविध राज्यांचे राज्यपाल, सार्क देशांचे प्रतिनिधी आदी प्रमुख या अंत्यसंस्काराच्या वेळी प्रसंगी उपस्थित होते. सुरक्षा दलाच्या ३०० जवानांनी वाजपेयी यांना मानवंदना दिली.\nवाचा आधीची बातमी - देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच अंत्ययात्रेत पायी चालले : मोदींच्या गुरूभक्तीची चर्चा\nअटलजी सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी : उध्दव ठाकरे\nअटलजींच्या पैशात बकरा मोत्यांच्या माळा मिळाल्याच नाहीत.....\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअटलबिहारी वाजपेयी atal bihari vajpayee राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/shivsena-local-leader-criticise-bjp-goverenment-26442", "date_download": "2019-07-23T02:48:16Z", "digest": "sha1:YB4S4OEUJ2JJ2XPHON2WKQGQIND2FIO6", "length": 8298, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "shivsena local leader criticise bjp goverenment | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेना म्हणतेय, 'सरकारला मराठ्यांची ताकद दाखवणार'\nशिवसेना म्हणतेय, 'सरकारला मराठ्यांची ताकद दाखवणार'\nशिवसेना म्हणतेय, 'सरकारला मराठ्यांची ताकद दाखवणार'\nबुधवार, 25 जुलै 2018\nमराठा आरक्षण आंदोलनांर्तगत बंदच्या आज दुसऱ्या दिवशी आंदोलक आक्रमक झाले आहेत. आज सकाळी नगरमधून युवकांची महारॅली निघाली. नगरच्या प्रमुख मार्गावरून जावून दिल्ली गेट येथे रॅलीचा समारोप झाला. तेथे जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर आंदोलक रास्ता रोको करण्यासाठी रवाना झाले.\nनगर : \"आंदोलनादरम्यान युवकांनी शांतता राखा. कुठलेही नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. भावनेच्या भरात आपला तोल जावू देऊ नका. सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. पण त्यांना दिसेल मराठ्यांची ताकद. कार्यकर्त्यांनी संयम राखा,'' असे आवाहन शिवसेनेचे स्थानिक नेते संभाजी कदम यांनी केले.\nआज सकाळी माळीवाडा बसस्थानकाजवळील श्��ी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते पुष्पहार घालून आंदोलनाच सुरूवात करण्यात आली. हजारो युवक असलेली मोटारसायकल महारॅलीची सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली गेली. जाताना दुकानदारांना बंदचे आवाहन करण्यात आले. दिल्ली गेट येथे रॅलीचा समारोप सकाळी अकरा वाजता करण्यात आला. तेथे कार्यकर्त्यांची भाषणे होऊन शांततेचे आवाहन करण्यात आले.\nदिल्ली गेट येथे प्रचंड गर्दीतून पुण्याकडे जाण्यासाठी रुग्णवाहिका आली होती. त्या वेळी युवकांनी तातडीने कडी तयार करून रुग्णवाहिकेला रास्ता मोकळा करून दिला. असेच सहकार्य युवकांनी करावे, असे आवाहन या वेळी नेत्यांनी केले.\nश्रीगोंदे येथे निमगाव खलू येथे रास्ता रोको सुरू झाला. संगमनेर तालुक्‍यातील आश्‍वी येथे बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. राहुरी, कर्जत, पारनेर तालुक्‍यातील सर्वपक्षीय कडकडीत बंद करण्यात आला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमराठा आरक्षण maratha reservation आरक्षण आंदोलन agitation सकाळ नगर सरकार government शिवाजी महाराज shivaji maharaj संगमनेर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/farmers-economic-revolution-will-be-done-through-nilkranti-scheme/", "date_download": "2019-07-23T03:01:59Z", "digest": "sha1:PHR6ZNKBKQNYAKYI5PSDGEIPDUM7R3LR", "length": 11448, "nlines": 78, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "नीलक्रांती योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nनीलक्रांती योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार\nयवतमाळ: आपला जिल्हा हा संपूर्णत: खरीपाच्या शेतीवर अवलंबून आहे. निसर्गाच्या संकटांचा सामना करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती करावी लागते. अशा परिस्थितीत पारंपरिक शेती करतांना मस्त्यशेती, रेशीम, कुक्कुटपालन आदींचा विचार करणे गरजेचे आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या जलसाठ्यामुळे मत्स्यशेतीला जिल्ह्यात भरपूर वाव आहे. त्यामुळे नीलक्रांती योजनेंतर्गत मत्स्यशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी कार्यालयात मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त कार्यालय, कृषी समृध्दी प्रकल्प (केम) आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्यशेतीबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय शिकरे, सहायक आयुक्त सुखदेवे, केमचे प्रकल्प संचालक देवानंद खांदवे, टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी नंदकिशोर इंगोले, भोपाळ येथील विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ. बेलसरे आदी उपस्थित होते.\nमत्स्यशेती करण्यास जिल्ह्यातील शेतकरी उत्सुक आहे, हे येथे आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येवरून लक्षात येते, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, जिल्ह्यात साडेसहा हजारांच्या वर शेततळ्यांची निर्मिती झाली आहे. त्यापैकी एक हजार शेततळ्यांमध्ये मत्स्यशेती करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात सर्व विभागाचे व इतर असे एकूण 500 जलाशय आहेत. यातून निर्माण झालेल्या जवळपास 25 हजार हेक्टर जलसंचयात मत्स्यशेती करता येऊ शकते. नियोजन समितीच्या निधीतून बेंबळा आणि अरुणावती येथे मत्स्यशेती बीज प्रकल्प उभारण्यात आले आहेत. शेततळ्यात मत्स्यशेती याव्यतिरिक्त नीलक्रांती योजनेंतर्गत जिल्ह्यात एक हजार लाभार्थी निर्माण करण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करावे. नीलक्रांतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक समृध्दी देणारा वेगळा पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.\nयावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय शिकरे यांनी नीलक्रांती योजनेबाबत मार्गदर्शन केले. या अंतर्गत मत्स्यव्यवसायाचे प्रकार, शोभिवंत माशांचे संवर्धन, पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धन, जागेची निवड व पाणी व्यवस्थापन, पाणी व मातीचे गुणधर्म, तलावाची रचना व बांधकाम, तलावात बोटुकलीचे संचयन, मत्स्यबिजाचे प्रकार, खाद्य व्यवस्थापन, मत्स्यव्यवसायाबाबत शासनाच्या विविध योजना आदींचे सादरीकरण केले. यावेळी केमचे प्रकल्प संचालक देवानंद खांदवे, सहायक आयुक्त सुखदेवे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक टाटा ट्रस्टचे नंदकिशोर इंगोले यांनी तर संचालन श्यामल नवघरे यांनी केले. कार्यक्रमाला मत्स्यव्यवसाईक सहकारी संघटनेचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nविदर्भाच्या व्यापार व औद्योगिक विकासाची रुपरेषा नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ने आखावी\nपिकांवरील किडींच्या बाबतीत गाफील राहु नका\nअर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्र्यांची भेट\nभंडाऱ्यात इथेनॉल-सीएनजी प्रकल्प सुरु होणार\nकृषी परिवर्तन: राज्यांनी 7 ऑगस्टपर्यंत सूचना द्याव्यात\nकोरडवाहु संशोधन प्रकल्‍पास वसंतराव नाईक राष्‍ट्रीय पुरस्‍कार प्रदान\nकृषी विभागास सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ नियुक्ती करणेबाबत\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AF%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-07-23T02:56:01Z", "digest": "sha1:QRPD7RFGQRKYSDR4HMLSCCVDR5RXMLS7", "length": 3218, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६९३ मधील जन्मला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६९३ मधील जन्मला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १६९३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १६९३ मधील जन्म या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १६९३ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/13472", "date_download": "2019-07-23T03:35:31Z", "digest": "sha1:E7OT35QUG6WS5UCOWL25WY665DRCG7WT", "length": 4199, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "४ जुलै : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /४ जुलै\n४ जुलै, अमेरीकाचा स्वातंत्र्य दिन शहरा-शहरात आतीषबाजी करुन उत्साहात साजरा केला जातो. मेसीजची न्यु-यॉर्क मधील आतीषबाजी म्हणजे नयनरम्य सोहळा, २५ मिनीटात १,६०० फटाक्याची आतीषबाजी होते त्यात ४०,००० ईफेक्ट असतात.\nहा ईव्हेन्ट कॅच करण्यासाठी मी ५ वाजताच पोहचलो, फक्त चार तास आधी कारण मोक्याची जागा पकडायला. यंदा सूरक्षा व्यवस्था जास्तच कडक होती, बोस्टनला झालेल्या घटनेमुळे यावेळी बॅग घेउन जाण्यावर बंदी होती.पण वातावरण अगदी उत्साही छान लाईट म्युझीक, सगळे अगदी खुर्च्या टाकून तब्येतीत खात-पीत होते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-23T03:02:26Z", "digest": "sha1:TKGWLEUKLNANAR6YPGF3CABG7SJEN6A5", "length": 15354, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘क्‍लस्टर पॉलिसी’बाबत आज मुंबईत बैठक | Dainik Prabhat", "raw_content": "\n‘क्‍लस्टर पॉलिसी’बाबत आज मुंबईत बैठक\nजागा, रस्ते, पार्किंगबाबत बदलांची शक्‍यता\nपुणे – महापालिका हद्दीतील दाट वस्तींची गावठाणे आणि जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाठी महापालिकेने शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित विकास आराखड्यात क्‍लस्टर रिडेव्हलपमेंट पॉलिसीवर गुरुवारी नगरविकास विभागाचे मुख्यसचिव नितीन करीर यांनी बैठक बोलाविली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nही संकल्पना राबविल्यास त्याच्या आघात परिणाम अहवाल (इम्पॅक्‍ट अॅसेसमेंट रिपोर्ट) सादर करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनास देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, अखेर हा अहवाल मागील महिन्यात शासनास पाठविण्यात आ��ा आहे. यावर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, पालिकेने सादर केलेल्या अहवालात 1 हजार चौरस मीटर (10 गुंठे) किमान क्षेत्र असल्यास त्यासाठी पुनर्विकास करणे शक्‍य असल्याचे सांगितले जात असले, तरी ही पॉलिसी 500 चौरस मीटर क्षेत्रासाठी लागू करावी, अशी भाजपची प्रमुख मागणी आहे. शासनाकडून त्यानुसार निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.\nमहापालिकेच्या विकास आराखड्यात दाटवस्तीची क्षेत्रे दर्शविण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने जुनी गावठाणे आणि मध्यवर्ती पेठांचा समावेश आहे. या भागात अनेक जुने वाडे असून त्यांची अवस्था अतिशय जीर्ण आहेत. त्यांच्या पुनर्विकासात अडथळे येत असल्याने या भागासाठी “क्‍लस्टर रिडेव्हलपमेंट’ ही संकल्पना विकास आराखड्यात प्रस्तावित केली होती. यासाठी 3 एफएसआय मंजूर करण्यात आला होता. मात्र, शासनाने जानेवारी 2017 मध्ये या विकास आरखड्यास मान्यता देताना “क्‍लस्टर रिडेव्हलपमेंट’चा निर्णय घेतला नव्हता. तसेच महापालिकेने त्याचा इम्पॅक्‍ट अॅसेसमेंट रिपोर्ट तयार करून पाठविण्याच्या सूचना पालिकेस दिल्या होत्या, त्यानुसार, महापालिकेने ठाणे येथील क्रिसील या संस्थेची यासाठी नेमणूक केली होती. या समितीने यापूर्वी उभारलेले व विविध पुनर्वसन प्रस्तावांचे सर्वेक्षण, क्‍लस्टर डेव्हलपमेंट प्रभाव तपासणे, त्याचा प्रारूप अहवाल तयार करणे, तसेच या बाबीशी संबंधित अधिकारी, पदाधिकारी तसेच विविध घटकांशी चर्चा करून त्यांच्या सूचना समजून घेत हे नवीन धोरण तयार केले आहे. त्यानुसार या धोरणात क्‍लस्टरसाठी किमान 1 हजार चौ.मी. क्षेत्र बंधनकारक, प्रवेश रस्ता 9 मीटर असावा, क्‍लस्टरसाठी 4 एफएसआय अनुज्ञेय राहील, पुनर्वसन क्षेत्र कमीत कमी 300 चौरस मीटर (भाडेकरूंसाठी), क्‍लस्टरमध्ये बांधकाम करताना 10 टक्के जागा मोकळी, तसेच 15 टक्के जागा सेवा क्षेत्रासाठी बंधनकारक असणार आहे.\nदरम्यान, या तरतुदी मधील 1 हजार चौरस मीटर क्षेत्र आणि 9 मीटर रस्त्याऐवजी 6 मीटर रस्त्याला ही पॉलिसी लागू करावी अशी मागणी लोकप्रतिनिधी, विकासक आणि वाडे मालकाची आहे. त्यामुळे आता शासनाकडून याबाबत काय निर्णय घेतला जाईल. हे उद्याच्या बैठकी नंतरच स्पष्ट होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.\nपुण्यासाठी स्वतंत्र धोरण असावे\nराज्यशासनाकडून ही पॉलि��ी राज्यभरात लागू करण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी राज्यातील इतर शहरामध्ये असलेल्या पॉलिसीप्रमाणेच पुण्यासाठीही तशाच प्रकारे पॉलिसी आणली जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, मुंबई, ठाणे या ठिकाणाची स्थिती वेगळी आहे. त्या ठिकाणी रस्ते अरुंद असून जवळपास 10 हेक्‍टर जागेवर ही पॉलिसी राबविण्यात आली आहे. त्या तुलनेत पुण्यातील स्थिती वेगळी असून पुण्यात दहा ते 12 गुंठे जागेत जवळपास 3 ते 4 मालक आहेत. तसेच रस्तेही अरुंद आहेत. याशिवाय, इतर शहराच्या तुलनेत वाहनांची संख्या अधिक आहे. ही बाब लक्षात घेता पुण्यासाठी स्वतंत्र पॉलिसीची आवश्‍यकता आहे.\nलिंगायत समाजाचा प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवा- मुख्यमंत्री\nटंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी माजी सैनिकांना दोनदा संधी\nमुंबई : ‘MTNL’च्या इमारतीला भीषण आग, 100 लोक अडकले\n‘पक्षाने संधी दिल्यास विधानसभा लढणार’\nकामोठेत कारचा भीषण अपघात\n‘पीएमपीएमएल’ला मिळणार वाढीव विद्युतपुरवठा\nमागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी\nअजितदादा…सर्वसामान्यांना आपला वाटणारा नेता\nले.जन. मनोज नरवणे लष्कराचे उपप्रमुख\nचांद्रयान मोहिमेवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये जुंपली\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-07-23T02:36:19Z", "digest": "sha1:KU4CBIXIOD7HCVLVOFZL3L5QCTIHKS6R", "length": 21243, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#विदेशरंग: आता तरी सुधारतील का भारत-पाक संबंध? | Dainik Prabhat", "raw_content": "\n#विदेशरंग: आता तरी सुधारतील का भारत-पाक संबंध\nभारत व पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत. भारताने अण्वस्त्रांच्या बाबतीत ‘नो फर्स्ट यूज’ पॉलिसी जाहीर केलेली आहे. तरीही पाकिस्तानकडून भारताला सतत अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी दिली जाते. पाकिस्तानमध्ये लोकनियुक्‍त सरकार व पाकिस्तानी लष्कर यांच्यात बेबनाव आहे. त्यांच्यामध्ये असलेले अंतर्गत वाद, गटबाजी आणि पाकिस्तानी जनतेच्या मनात भारताविरोधात निर्माण करण्यात येणारी भीती यामुळे गेल्या अनेक वर्षात प्रयत्न करूनही भारत-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधात कधीही सुधारणा झालेली नाही.\nभारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल भाष्य करताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी असे म्हटले होते की, “तुम्ही तुमचे मित्र बदलू शकता, मात्र शेजारी नाही.’ भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानात जरी राजकीय घडामोडी होत असल्या तरीही त्याचा थेट परिणाम भारताच्या शांतता व स्थैर्य ह्यावर होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानातील घडामोडींवर लक्ष ठेवणे व त्यानुसार आपले धोरण ठरविणे भारतासाठी गरजेचे आहे. जम्मू आणि काश्‍मीर व भारताच्या अंतर्गत बाबीत लक्ष देऊन आपला अमूल्य वेळ न दवडता नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानला विकासाच्या मार्गावर नेले पाहिजे; कारण याचे फलीत जागतिक शांततेच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचे असणार आहे.\nभारत-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांना जवळपास 70 वर्षांचा रक्‍तरंजित इतिहास आहे. जगातील सर्वाधिक धोकादायक आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून भारत-पाकिस्तान सीमा ओळखली जाते. या दोन राष्ट्रांमध्ये 1947 ला झालेल्या फाळणीचे दुःख, अनेक वर्षे चिघळलेला जम्मू-काश्‍मीर प्रश्‍न, आतापर्यंतची चार युद्धे, सिंधू नदी पाणी वाटपातील वाद, दहशतवाद्यांच्या मदतीने भारतात अस्थिरता माजवण्याचा पाकचा प्रयत्न अशा कारणांमुळे भारत-पाकिस्तान संबंध सतत बिघडलेले असतात.\nभारताबद्दल इम्रान खान म्हणाले होते की, संबंध सुधारण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे या; तर आम्ही दोन पावले पुढे येवू. भारताने मात्र यापूर्वी अनेक वेळा शांततेचे प्रयत्न केलेले आहेत. लष्करी पातळीवरील दोन्ही देशांच्या डीजीएमओची बैठक, असे अनेक हरतऱ्हेचे प्रयत्न भारताकडून यापूर्वीही झालेले आहेत. दिल्ली-लाहोर बस सेवा, नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोरमध्येही जाऊन आले. मात्र भारताच्या वाट्याला शस्त्रसंधीचे उल्लंघन, उरी हल्ला आणि पठाणकोटवरील हल्ला, ह्याशिवाय दुसरे काहीही आलेले नाही. ज्यावेळी दोन्ही देशांच्या शासकीय यंत्रणांकडून भारत-पाक संबंध सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येतो, त्या प्रत्येकवेळी पाक लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेले आहे.\nउभय राष्ट्रांतील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर या दोन राष्ट्रांमधील होणारा व्यापारसुद्धा बाधित झालेला आहे. भारत-पाक यांच्यातील सध्याचा प्रत्यक्ष व्यापार साधारणपणे दोन अब्ज डॉलर इतका आहे. ह्या व्यापारात पाकिस्तानकडून निर्यातीत सातत्य राखले जात असले, तरी भारताकडून निर्यातीत चढ-उतार होतात. मात्र, भारताचा व्यापार हा कायमच “सरप्लस’ (निर्यात जास्त, आयात कमी) आहे.\nदोन्ही राष्ट्रांमधील अप्रत्यक्ष व्यापाराचा जर अभ्यास केला तर साधारणपणे हा व्यापार प्रत्यक्ष व्यापाराच्या 10 पट अधिक आहे. पाकिस्तानातील अनेक वस्तू सुरुवातीला दुबई, सौदी अरब या राष्ट्रात जातात व तेथून भारतात येतात. भारताकडूनही अशाच प्रकारे अप्रत्यक्ष व्यापारावर भर दिला जातो याचा परिणाम म्हणजे वस्तूंच्या किमती वाढत जातात व ह्याचा फटका निर्यात क्षेत्राला बसतो.\nसुरत, अहमदाबादच्या हातमागाला लाहोर, कराची येथील शहरांमध्ये मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे सियालकोट हे शहर खेळाच्या साधनांच्या उत्पादनासाठी जगद्विख्यात आहे. येथे मोठ्या प्रमाणावर क्रिकेटच्या बॅटस्‌, हॉकी स्टिक, फुटबॉल व इतर खेळाचे सामान बनविणारे अनेक कारखाने आहेत. रशियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या “फीफा विश्‍वचषक’ स्पर्धेसाठी लागणारे फुटबॉलसुद्धा सियालकोट येथूनच मागविण्यात आले होते. खेळाच्या साहित्य निर्मितीसाठी लागणारे लाकूड, रबर व इतर कच्चा माल पाकिस्तान थायलंडकडून चढ्या किमतीमध्ये आयात करतो. भारत हासुद्धा या कच्च्या मालाचा उत्पादक देश आहे. त्यामुळे हाच कच्चा माल जर पाकने भारताकडून आयात केला तर तो थायलंडपेक्षा निश्‍चितच कमी किमतीत असेल, व त्याचा फायदा दोन्ही देशांच्या उत्पादन क्षेत्राला होऊन, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. स्वप्नरंजन वाटणाऱ्या ह्या गोष्टी तेव्हाच शक्‍य होतील जेव्हा पाक दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करेल. कारण, अर्थशास्त्र हे कधीही राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाही.\nभारताशी असलेले द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी इम्रान खान पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर कारवाई करतील का पाकिस्तानी लष्कराचा विरोधात जाण्याचे धाडस ते दाखवतील का, यांसारख्या अनेक प्रश्‍नाचे उत्तर दुर्दैवाने “नाही’ असेच आहे. वास्तविक पाकिस्तान हा स्वतःच गोंधळलेल्या स्थितीत असून जागतिक पातळीवरील त्यांची ओळख “नकारात्मक व विकासविरोधी राष्ट्र’ अशी झालेली आहे. पाकिस्तानचा जीडीपी हा दिवसेंदिवस कमी होत आहे. मानवी हक्‍कांचे येथे सर्रास उल्लंघन होते. शिक्षण, आरोग्य, नोकरी, रोजगार, उद्योग या ह्या सर्वांची पाकिस्तानमध्ये वानवा आहे. नुकतेच आर्थिक कृती दलाने (फायनान्स ऍक्‍शन टास्क फोर्स) “पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना मदत करतो’ या कारणांमुळे पुढील तीन वर्षांसाठी करड्या (ग्रे लिस्ट) यादीत टाकलेले आहे. ह्याचा थेट परिणाम पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर होणार आहे. थोडक्‍यात पाकिस्तानची आजची अवस्था “अस्थिरतेकडून अराजकतेकडे’ अशी आहे.\nइम्रान खान यांच्यासमोर आव्हाने मोठी आहेत. लष्कराच्या हातचे बाहुले बनून भारताविरोधात गरळ ओकण्यापेक्षा, अनेक विधायक कामे करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. पाकची जगात निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा सुधारणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे.\nजम्मू आणि काश्‍मिर हा भारताचा पूर्वीपासूनच अविभाज्य भाग होता आणि यापुढेही तो राहील. त्यामुळे काश्‍मीर व भारताच्या अंतर्गत बाबीत लक्ष देऊन आपला अमूल्य वेळ न दवडता इम्रान खान यांनी पाकिस्तानला विकासाच्या मार्गावर नेले पाहिजे. हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी प्राथमिकता असली पाहिजे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nलक्षवेधी: फाशीपासून वाचविले, आता सुटकेसाठी प्रयत्न आवश्‍यक\nअबाऊट टर्न : मोहिनी\nजीवनगाणे : मेकअप युअर माइंड\nलक्षवेधी – लोकसंख्या : भारताचे स्पृहणीय यश\nदिल्ली वार्���ा : कॉंग्रेसचा गोपालकाला\nइस्रो करतेय सुर्यमोहिमेची तयारी\nविविधा: डॉ. मोहन आगाशे\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार\n“सुधारणा, कल्याण आणि न्याय’ हे सरकारचे ब्रीद\nदखल: शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची खरंच गरज आहे का\nपाकिस्तानी गोळीबारात भारतीय जवान शहीद\nविकी कौशलने सोडला “वीरम’चा रीमेक\nशालेय साहित्यांसाठी पैसे मागितल्याने मुलीला पाजले विष\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nस्थानिक गुन्हे शाखेकडून 85 घरफोड्या उघड\nचांद्रयान-2 झेपावलं, भारताची ऐतिहासिक भरारी\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nबहुमत चाचणी कधी घ्यायची हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nअफगाणिस्तान बोर्डाचा ‘तो’ प्रस्ताव बीसीसीआयने धुडकावला\nनव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार\nसिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड\nभारत वि. वेस्टइंडीज मालिकेचे वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/collector-shweta-singhal-about-sandmafia-26943", "date_download": "2019-07-23T02:42:28Z", "digest": "sha1:OZR7BMR3RQAWOUATDR27JQVETS2SKL35", "length": 8659, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "collector shweta singhal about sandmafia | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाळूमाफियांकडून झालेला हल्ला प्रशासनावरचा; प्रवृत्ती मोडून काढणार : सिंघल\nवाळूमाफियांकडून झालेला हल्ला प्रशासनावरचा; प्रवृत्ती मोडून काढणार : सिंघल\nवाळूमाफियांकडून झालेला हल्ला प्रशासनावरचा; प्रवृत्ती मोडून काढणार : सिंघल\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nतळबीड येथे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांनी भ्याड हल्ला केला. तो प्रशासनावर हल्ला आहे. त्यामुळे हल्लेखोरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचाही गुन्हा आहे. त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रवृत्तींची गय केली जाण���र नाही, असा इशारा जिल्हाधिकरी श्‍वेता सिंघल यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.\nकऱ्हाड : तळबीड येथे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांनी भ्याड हल्ला केला. तो प्रशासनावर हल्ला आहे. त्यामुळे हल्लेखोरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचाही गुन्हा आहे. त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रवृत्तींची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकरी श्‍वेता सिंघल यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.\nया वेळी महसूल उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे, प्रांताधिकारी हिंमत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके, पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे उपस्थित होते.\nश्रीमती सिंघल म्हणाल्या, \"\"राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा आढावा शुक्रवारी घेतला. योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षण विभाग, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व महसूल विभागांची संयुक्तिक सूचना केल्या आहेत. राज्य शासनाच्या योजनांचा फायदा तळागाळातील लोकांना झाला पाहिजे. यासाठी योजनांच्या जनजागृतीसह विविध शैक्षणिक संस्थामंध्ये योजनेच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत, असेही सूचित केले. यापूर्वीच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांऐवजी संस्था घेत होत्या. मात्र, आता शासनाने त्यात पारदर्शकता आणली आहे. त्यामुळे आता शिष्यवृत्तीचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमहसूल विभाग revenue department administrations तहसीलदार यशवंत डांगे शाहू महाराज शिष्यवृत्ती\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/category/more-other/", "date_download": "2019-07-23T03:27:01Z", "digest": "sha1:GCDP54PIILGXJIX5PQI2KHLSH5PUZTL3", "length": 4130, "nlines": 66, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nमुंबई - कोकण विभाग\nघरात घुसून तरुणावर झाडल्या गोळ्या, मुंबईतील ओशिवरा परिसरातील घटना\nवर्ध्यातील घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला अटक\nकायगाव टोका गोदावरी नदीच्या पुलावर काकासाहेब शिंदेचा पुतळा\nभिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग\nपुणे-सातारा रोडवर ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, तीन ठार तर पाच जखमी\nवाढदिवशी मिळालेल्या या अनोख्या भेटीने भारावले मुख्यमंत्री\nमोदींनी काश्मीर प्रश्नावर मदत मागितली, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा खोटा दावा\nबेस्ट कर्मचारी 6 ऑगस्ट पासून पुन्हा संपावर\nकोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या\nनवी मुंबईतील महापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये होणार ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे मुख्यालय\nमुख्यमंत्री सहायता निधीला 1.७५ कोटी रूपयांच्या देणग्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव\nकोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश\nखडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/category/location/asia/india/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A2", "date_download": "2019-07-23T02:53:32Z", "digest": "sha1:JWT2AYDY5ZFAZMAR44HJSA2ML3IWJEM2", "length": 18929, "nlines": 213, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "छत्तीसगढ Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > छत्तीसगढ\nकांकेर (छत्तीसगड) येथे ख्रिस्त्यांच्या शाळेत ‘भारतमाता की जय’ म्हणण्यावर बंदी\nयेथील ‘जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल’ या खासगी शाळेमध्ये ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा देण्यावर बंदी घातल्यावर पालक आणि काही संघटना यांनी त्याला विरोध करत आंदोलन केल्याची घटना १३ जुलै या दिवशी घडली.\nCategories छत्तीसगढ, राष्ट्रीय बातम्या\nछत्तीसगडमध्ये महिला नक्षलवादी ठार\nसुकमा (छत्तीसगड) येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. तिच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.\nCategories छत्तीसगढ, प्रादेशिक बातम्या\nछत्तीसगडमध्ये ४ नक्षलवादी ठार\nधामतरी येथे नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ४ नक्षलवाद्यांना ठार केले. यात ३ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.\nCategories छत्तीसगढ, राष्ट्रीय बातम्या\nछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे २ पोलीस हुतात्मा\nकेंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि नक्षलवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये २ पोलीस हुतात्मा झाले. तसेच यात एका गावकर्‍याचाही मृत्यू झाला.\nCategories छत्तीसगढ, राष्ट्रीय बातम्याTags आक्रमण, नक्षलवादी, सैन्य\nबिजापूर (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांकडून समाजवादी पक्षाच्या नेत्याची हत्या\nयेथे समाजवादी पक्षाचे नेते संतोष पुनेम यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. या वेळी त्यांनी ३ ट्रक आणि १ चारचाकी गाड्याही जाळल्या. संतोष यांची हत्या केल्यावर त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना देण्यास नक्षलवाद्यांनी नकार दिला.\nCategories छत्तीसगढ, राष्ट्रीय बातम्याTags आक्रमण, नक्षलवादी, प्रादेशिक, समाजवादी पक्ष\nमाओवादी नक्षलवाद्यांचे पाकशी संबंध\nनक्षलवाद्यांकडून पाकिस्तानी रायफल जप्त : माओवादी नक्षलवाद्यांनी आता पाकशी संधान साधले असल्याने त्यांच्या कारवायांत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता नक्षलवाद्यांवर अंतिम कारवाई करण्याला पर्याय नाही \nCategories छत्तीसगढ, राष्ट्रीय बातम्याTags आक्रमण, आतंकवाद, धर्मांध, नक्षलवादी, पाकिस्तान, सैन्य\nछत्तीसगडमध्ये चकमकीत २ नक्षलवादी ठार\nअशा २-३ नक्षलवाद्यांना मारणे पुरेसे नसून नक्षलवादाचा पूर्ण निःपात करणे आवश्यक \nCategories छत्तीसगढ, राष्ट्रीय बातम्याTags आक्रमण, नक्षलवादी, राष्ट्रीय, सैन्य\nछत्तीसगडमधील १२२ गावे अद्यापही अंधारात \nस्वातंत्र्यानंतर ७१ वर्षांत भारताने केलेली ‘प्रगती’ एकीकडे भारत चंद्रावर जाण्याच्या योजना आखतो आहे, तर दुसरीकडे देशातील अनेक गावे अद्यापही अंधारात आहेत, हा विरोधाभास नको \nCategories छत्तीसगढ, राष्ट्रीय बातम्याTags प्रशासनाचा भोंगळ कारभार, भाजप\n(म्हणे) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रथम द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला आणि महंमद अली जिनांनी तो पूर्ण केला \nस्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिले याउलट मोहनदास गांधी आणि काँग्रेसी यांनी जिनांसमोर गुडघे टेकून भारताच्या फाळणीला मान्यता दिली. त्यामुळे द्विराष्ट्रवादाला कोणी खतपाणी घातले, हे जनता जाणून आहे \nCategories छत्तीसगढ, राष्ट्रीय बातम्याTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, इतिहासाचे विकृतीकरण, काँग्रेस, विरोध, स्वा. सावरकर\nसुकमा (छत्तीसगड) येथे भूसुरुंगाच्या स्फोटात २ सैनिक गंभीररित्या घायाळ\nयेथील गोगुंडाजवळ माओवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटामध्ये जिल्हा राखीव दलाचे (डीआर्जीचे) २ सैनिक घायाळ झाले. या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.\nCategories छत्तीसगढ, राष्ट्रीय बातम्याTags आक्रमण, नक्षलवादी, सैन्य\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती अपप्रकार आंतरराष्ट्रीय आंदोलन आक्रमण आतंकवाद काँग्रेस गुन्हेगारी चौकटी जागो दिनविशेष धर्मांध निवडणुका न्यायालय प.पू .आबा उपाध्ये परात्पर गुरु डॉ. अाठवले परात्पर गुरु डॉ आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेष पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रादेशिक फलक प्रसिद्धी भाजप भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार मार्गदर्शन मुसलमान राष्ट्र आणि धर्म विरोध शैक्षणिक संपादकीय सनातनचे संत सनातन संस्था साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सैन्य हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदूंचा विरोध हिंदूंच्या समस्या\nCategories Select Category Location अाफ्रीका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश अासाम आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण त्रिपुरा देहली नागालँड पंजाब बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मे��ालय राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका आॅस्ट्रेलिया उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/diwali-special-laddu-108102300014_1.html", "date_download": "2019-07-23T02:39:52Z", "digest": "sha1:42EKOQHRTY2XUFUM2FZ6IF6QNRXA3G4D", "length": 9354, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वाटलेल्या डाळीचे लाडू | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 23 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदिवाळी‍ स्पेशल : वाटल्या डाळीचे लाडू\nसाहित्य : चण्याची डाळ चार वाट्या, साखर साडेतीन वाट्या, एक नारळ, दोन वाट्या तूप, एक वाटी दूध, दहा ग्रॅम\nबेदाणा, पाच-सहा बदाम, दहा-पंधरा बेलदोडे, अर्धा ग्रॅम केशर किंवा खाण्याचा केशरी रंग. > कृती : प्रथम डाळ चार ते पाच तास पाण्यात भिजत घालून ठेवावी. नंतर स्वच्छ धुऊन पाट्यावर रवाळ वाटून घ्यावी. नंतर ती वाटलेली डाळ तुपामध्ये चांगली तांबूस होईपर्यंत भाजावी. साखरेचा दोन-तारी पाक करून त्यात तो भाजलेल्या डाळीचा रवा व इतर साहित्य घालावे. हे मिश्रण तसेच ठेवून द्यावे. अर्ध्या-पाऊस तासाच्या अंतराने वरचेवर खालीवर करावे व वर तूप आल्यास ओतून काढावे. सकाळी केल्यास संध्याकाळी लाडू वळता येतील.\nसाखर कारखानदारांच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा\nरास्तभाव दुकानांतून आता साखर गायब\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nकिस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन\nओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...\nRRB Recruitment 2019: एकापेक्षा जास्त पोस्टावर अर्ज ...\nRRB Recruitment 2019: आरआरबी (रेलवे भरती बोर्ड) ने पॅरामेडिकल भरती (CEN - No.02/2019) ...\nदुपारच्या जेवणानंतर सुस्तीची कारणे व उपाय\nदुपारचे जेवण झाले, की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा ...\nप्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)\nहेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...\nजर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=Power%20Suuply", "date_download": "2019-07-23T03:26:26Z", "digest": "sha1:ORV53FOXDOBKQEGEHRFGR3BEF4ANXSMA", "length": 3808, "nlines": 67, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Power Suuply", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nभंडारा जिल्ह्यात कृषी पंपांना बारा तास वीजपुरवठा\nराईस मिल उद्योजकांनी कॅप्टिव्ह सोलर ऊर्जा निर्माण करावी\nकृषी विभागास सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ नियुक्ती करणेबाबत\nसन 2019-20 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता देणे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना: तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत\nकृषी विभागाच्या सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचे वितरण करण्याबाबत (कृषी, फलोत्पादन व कृषी विद्यापीठे)\nराज्यात माहे जून ते ऑगस्ट, 2018 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत\nराज्यातील खरीप-2018 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत\nकृषी उन्नती ��ोजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्याची सन 2019-20 मध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/tiger/", "date_download": "2019-07-23T02:38:36Z", "digest": "sha1:RI2JZIUB36QYHE5KPAWXVX632KDKII2V", "length": 10028, "nlines": 94, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Tiger Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअवनी वाघिणीच्या हत्येच्या बाबतीत ह्या महत्वपुर्ण प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत आवश्यक आहे\nउद्योगपतीला जमीन देणे आणि वाघाचा बंदोबस्त करायला (कायदा परवानगी देत नसतांना) हंटरला बोलावणे यातच सगळे हेतू क्लिअर होतात.\nअतिशय लाजाळू असेलेले हे हरीण वाईल्डलाईफ फोटोग्राफरसाठी डबल ऑप्युरचीनिटी असते.\nभटकंती मुसाफिर हूं यारो\n…आणि वाघ आमच्यासमोर उभा राहिला…\nतो सरळ चालत येत होता आणि आम्ही आमची जीप रिव्हर्स घेत होतो. त्याने पानांचा वास घेतला, कधी थांबून मार्किंग केले, तर कधी उगाच आमच्यावर नाराज रोखली.\n‘टायगर मंदिर’.. अनाथ वाघांचे नंदनवन…\n१९९९ साली तेथे पहिले वाघाचे पिल्लू आले, ज्याला इथल्या ग्रामीण जंगलातून आणल्या गेले होते. या पिआळूच्या आईला शिकारींनी मारून टाकलं होत.\nब्रिटिश साम्राज्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला संकटात पाडणारे २ क्रूर सिंह – नरभक्षक – भाग ३\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === ह्या लेखमालेतील पहिले दोन भाग – नरभक्षक वाघ\nनरभक्षक वाघ – कुप्रसिद्ध “चंपावतची वाघीण”, रुद्रप्रयाग चा बिबट्या आणि T24 उर्फ “उस्ताद” – भाग २\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === ह्या लेखमालेतील पहिला भाग – नरभक्षक वाघ – जंगलाच्या राजाच्या\nनरभक्षक वाघ – जंगलाच्या राजाच्या रंजक कथा – भाग १\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === कात्रजच्या प्राणी संग्रहालयात भाच्यांना फिरवून आणायला गेलो होतो.\n…वाजपेयींचं स्वप्न पूर्ण होतंय… देशातील सर्वात लांब “रेल-रोड ब्रिज” सुरू होतोय\nप्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे “रियल लाईफ हिरो” आणि त्यांचे प्रेरणादायी कार्य\nजगातील ५ अद्भुत आणि बुचकळ्यात टाकणारी ठिकाणे\nअॅट्रोसिटी कायद्यावरील निर्णय : दलितांच्या आत्मसन्मानावर पुन्हा एकदा पद्धतशीर आक्रमण\nअफगाणिस्तान व लंडन वरील अतिरेकी हल्ले आणि माध्यमांचा आक्षेपार्ह वृत्तांत\nया शेतकऱ्याच्या एकाच प्रयोगामुळे तो एका वर्षात कर्जमुक्त झालाय, आणि १४ कुटुंबांना रोजगारही देतोय\nभारतातील उत्कृष्ठ स्टार्टअप्स सिंगापूरमध्ये का नोंदणीकृत आहेत कारण विचारात टाकणारं आहे..\nआयुर्वेदिक म्हणजे काय रे भाऊ \n६ भारतीय अभिनेत्री – ज्यांचे पाकिस्तानी क्रिकेटर्सशी सूर जुळले होते\nदार-उल-उलूम देवबंदची हास्यास्पद शक्कल: हवे तसे निकाल येण्यासाठी इस्लामी प्रार्थनेचा फतवा\nराफेल: विरोधकांनी आग्रह धरलेली “JPC” नेमकी काय असते त्याने काही फायदा होतो का त्याने काही फायदा होतो का\nट्रॅक्टरमधलं डीझेल वाचवायचं असेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा\nक्रिकेटचा महासंग्राम : २०१९ क्रिकेट विश्वचषकाबद्दल पडद्यामागच्या दहा गोष्टी\nशाप म्हणून दिलं गेलेलं नपुंसकत्व, अर्जुनसाठी ठरलं होतं वरदान\nपांडवांचे गर्वहरण कोणी व कसे केले\nस्त्री पुरुष भेदभावाला फाटा देत २५० मुलांच्या शाळेत एकटी शिकतेय ‘ती’ \n“मोदींना फोटो काढायची हौस फार” : ह्या मागचं सत्य जाणून घ्यायचंय” : ह्या मागचं सत्य जाणून घ्यायचंय\n“या ११ कारणांमुळे मला महात्मा फुले सर्वात जास्त भावतात”\nद ग्रेट खली ला “सैराट” चं वेड लावणाऱ्या मराठी मुलाची गोष्ट \nफडणवीस सरकारच्या गलथानपणाची शिक्षा ह्या १५४ पोलीस उपनिरीक्षकांना का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/parliamentary-sesssion-starts-from-today/", "date_download": "2019-07-23T02:32:24Z", "digest": "sha1:NJOIIEWEU5OCR42VT2JDP55Q4DJT2XVQ", "length": 17434, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "निष्प्रभ विरोधक, सरकार जोशात; संसदेचे अधिवेशन आजपासून | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\nस्वातंत्र्��दिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश…\nकश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची ट्रम्पची तयारी\nइम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा\nअमेरिकेच्या 17 गुप्तहेरांना पकडून फाशीची शिक्षा सुनावल्याचा इराणचा दावा\n‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती\nस्टॅण्डअप कॉमेडियन मंजूनाथ नायडू यांचा स्टेजवर हार्ट अटॅकने मृत्यू\nतिरंगी वन डे मालिकेत हिंदुस्थानच्या युवा संघाचा दणदणीत विजय\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता\nहिमा दासची ब्रॅण्ड व्हॅल्यू दुप्पट, 19 दिवसांत पाच सुवर्णपदकांची लयलूट केल्याने…\nमला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका -धोनी\nविंडीज दौरा… विराटने सुट्टी का रद्द केली\nलेख : अखेर संयमाचे फळ मिळाले\nलेख : अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार\nआजचा अग्रलेख : अलिबाग से आया क्या\nठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार\nPhoto : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक\n‘मीडियम स्पाइसी’ ला सागर देशमुखचा तडका\nबॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा\n‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nचिकन आणि बाजरीचे पौष्टिक रोल्स\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nरोखठोक : पंतप्रधानांनी भाष्य करावे असे प्रकरण\nइम्रानचा ‘स्विंग’; ट्रम्प यांचा ‘त्रिफळा’\nमुद्रा : एनपीएचा नवा डोंगर\n‘नौशाद को म्युझिक देना नही आता’\nनिष्प्रभ विरोधक, सरकार जोशात; संसदेचे अधिवेशन आजपासून\n17व्या लोकसभेच्या निवडणुकीत दणदणीत बहुमताने सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार उद्यापासून सुरू होणार्‍या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला मोठय़ा आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने दारुण पराभवाची धूळ चारल्यामुळे विरोधक अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नसल्याने या अधिवेशनात सरकारपुढे विरोधकांचे किरकोळही आव्हान नसेल. मात्र देशाच्या पहिल्या महिला अर्थ मंत्री निर्मला सीतारामन या कशा प्रकारे अर्थसंकल्प सादर करतात, याकडे देशवासीयांचे डोळे लागलेले असतील. तसेच ट्रिपल तलाकसह अन्��� महत्त्वाच्या विधेयकांचे काय होणार, याचीही सर्वांना उत्सुकता आहे.\nलोकसभा निवडणुकीपूर्वी व्होट ऍण्ड अकाऊंट मांडून अर्थसंकल्प पियूष गोयल यांनी मांडला होता. त्याचे विस्तृत रूप या अधिवेशनात दिसणार आहे. अरुण जेटलींसारख्या दिग्गज नेत्याने प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेली असल्याने निर्मला सीतारामन यांची पहिलाच अर्थसंकल्प मांडताना कसोटी लागणार आहे. विशेषतः जनतेने प्रचंड बहुमताचा कौल दिला असला तरी बेरोजगारी मोठय़ा प्रमाणात वाढली असल्याची आकडेवारी येत असल्याने सरकारसाठी तो चिंतेचा विषय असेल. त्याचबरोबर महागाईलाही सरकारला वेसण घालावीच लागणार आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था अजून पूर्णपणे सावरलेली नसताना ही नवीन आव्हाने निर्मला सीतारामन कशा पेलणार, याची झलक या अधिवेशनात दिसून येईल.\nअमित शाह यांची गृह मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी जम्मू-कश्मीरच्या समस्येकडे लक्ष देण्यास सुरुवात केल्याने तिथल्या कश्मिरी पंडितांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जम्मू-कश्मीरचे डिलिमेशन करण्याचा प्रस्ताव या अधिवेशनात सरकार मांडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्याचबरोबर जम्मू-कश्मीर तसेच आंतरिक सुरक्षेबाबत सरकारची काय धोरणे असतील, याची झलकही या अधिवेशनात पहायला मिळेल.\nट्रिपल तलाकचे काय होणार\nमुस्लीम महिलांच्या जीवनात क्रांती आणणारे विधेयक, असे वर्णन केले जाणारे ट्रिपल तलाकचे विधेयक अजूनही राज्यसभेत मंजूर झालेले नाही. या विधेयकाचा भाजपाला लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला होता. विशेषतः मुस्लीम महिलांनी भाजपाला मतदान केल्याने उत्तर प्रदेश व बिहारमध्ये भाजपाला मोठा लाभ मिळाला होता. त्याची उतराई करण्याचा दबाब आता सत्ता पक्षावर असेल. लोकसभेत मोदी सरकार पुन्हा प्रचंड बहुमताने सत्तेवर आले असले तरी राज्यसभेत अजूनही बहुमताचा आकडा दूर आहे. त्यामुळे भाजपाचे चाणक्य यावर कसा तोडगा शोधतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलडॉक्टर मारहाण प्रकरण, खासगी डॉक्टरांचा आज देशव्यापी संप\nपुढीलनरेश गोयल यांना आयकरचे समन्स, 650 कोटी रुपयांच्या कर चोरीचा संशय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा\nचांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी\n93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला\nआदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट\nमुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याची शक्यता\nनॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार\nमनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख\n6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा\nकेसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत\nमराठी शिकवा, नाहीतर 10 हजार रुपये दंड भरा\nवांद्रय़ातील एमटीएनएल इमारतीला आग,84 जणांची सुखरूप सुटका\nएमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल\nपूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार, अतिधोकादायक आढळल्यामुळे निर्णय\nस्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गातील; संघाचे नेते इंद्रेश...\nनगरमध्ये ‘आदित्य संवाद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रीरामपुरात दणदणीत मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528687.63/wet/CC-MAIN-20190723022935-20190723044935-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}