diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0080.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0080.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0080.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,476 @@ +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-17T17:55:58Z", "digest": "sha1:FKLM4RJYOXFRPTYTFDOPE2YIXLJB6VTS", "length": 8141, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तोंडल गावच्या सरपंचपदी सखूबाई वणवे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतोंडल गावच्या सरपंचपदी सखूबाई वणवे\nगराडे – तोंडल (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच रतन विलास साबळे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.रिक्त झालेल्या सरपंचपदी सखूबाई बाळासाहेब वणवे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी भरत भिसे यांनी काम पाहिले. ग्रामसेवक अनिल खळदकर हे निवडणूक सहाय्यक होते. निवडणुक प्रक्रियेप्रसंगी सरपंच पदासाठी एकच अर्ज आला. त्यामुळे सखूबाई वणवे यांची बिनविरोध निवडीची घोषणा भरत भिसे यांनी केली. या वेळी उपसरपंच रामभाऊ नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य संजय वणवे, कमल नागरगोजे, कमल नागरे, आश्रु वणवे उपस्थित होते. यावेळी गावकारभारी मोहन मोरे, बापूसाहेब वणवे, बाळासाहेब बाबर, शाम वणवे, सदाशिव वणवे, बाळासाहेब वणवे, दिगंबर वणवे, प्रकाश वणवे, धनंजय साबळे आदीसह तोंडलकर ग्रामस्थ उपस्थित होते. तोंडल गावातील विकासकामांना निधी उपलब्ध करुन सर्व कामे जलदगतीने करणार असल्याचे सरपंच सखूबाई वणवे यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-17T17:42:35Z", "digest": "sha1:WV4MKRRFADQOVRSUEUODOSDBL6UIN3OF", "length": 7834, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोहम्मद शमीच्या कारचा अपघात, डोक्‍याला गंभीर जखम | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमोहम्मद शमीच्या कारचा अपघात, डोक्‍याला गंभीर जखम\nदेहरादून – भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या कारचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्‍याला दहा टाके पडले आहेत. देहरादूनहून दिल्लीला जाताना हा अपघात झाला. शमीच्या कारला एका ट्रकने धडक दिली.\nशमी देहरादूनला अभिमन्यू क्रिकेट अकादमीत सरावासाठी गेला होता. सराव करुन दिल्लीला परतत असतानाच ही घटना घडली. देहरादून हे शमीचे आवडते ठिकाण आहे. कौटुंबीक जीवनात ताण असल्याने तो सावरण्यासाठी देहरादूनला जाणे पसंत करत आहे. मोहम्मद शमी यावर्षी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. मात्र आयपीएलपूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nधोनी चौथ्या क्रमांकावरचा फलंदाज – रोहित शर्मा\n‘त्या’ वादावरून कार्यकारिणीत मतभेद\n#AusvInd : भारताचा 34 धावांनी पराभव\n#NZvSL T20I : न्यूझीलंडची श्रीलंकेवर 35 धावांनी मात\n#IPL2019 : भारतातच होणार ‘आयपीएल- 2019’ची क्रिकेट स्पर्धा\nभारत साकारतोय जगातील सर्वात मोठे ‘क्रिकेट मैदान’\nस्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघात नसणे ही आमची चूक नाही – गावसकर\n‘मावळ लीग टी-20’ स्पर्धेत “ड्रीम ट्रीम’ला विजेतेपद\nऑस्ट्रेलियाला फॉलोऑन, भारताला विजयाची संधी\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबा��’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2019-01-17T16:48:26Z", "digest": "sha1:M3UCEWNIGXABHL6PSDVOIMLOTHCHICK2", "length": 12240, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऊर्जा सुरक्षितता - विकिपीडिया", "raw_content": "\nउर्जा सुरक्षितताचा अर्थ ऊर्जेच्या स्रोतांच्या दीर्घकालीन उपलब्धतेची हमी किंवा सर्वांना परवडण्यायोग्य दराने दीर्घकालीन विनाअडथळा ऊर्जा सेवांच्या उपलब्धतेची हमी होय.\n२ ऊर्जा धोरण व ऊर्जा सुरक्षितता\n३ भारताच्या संदर्भात ऊर्जा सुरक्षितता\n५ संदर्भ आणि नोंदी\nविकसित देशांमध्ये ऊर्जा सुरक्षितता म्हणजे ऊर्जेच्या स्रोतांच्या दीर्घकालीन उपलब्धतेची हमी असा अर्थ घेतला जातो. पण विकसनशील देशांमध्ये, जिथे ऊर्जा प्रणाली अजून विकसित होत आहेत, तिथे जास्त सर्वसमावेशक व्याख्या करावी लागते. विकसनशील देशांच्या दृष्टिकोनातून ऊर्जा सुरक्षितता म्हणजे सर्वांना परवडण्यायोग्य दराने दीर्घकालीन विनाअडथळा ऊर्जा सेवांच्या उपलब्धतेची हमी. [१]\nऊर्जेची रूपे, ऊर्जेचे स्रोत, व ऊर्जा सेवा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. निसर्गात ऊर्जेची उष्णता, गतिज ऊर्जा व विद्युतचुंबकीय प्रारणे किंवा प्रकाश ही रूपे आहेत. लाकूड, गोवऱ्या, इ. जैव इंधने, कोळसा, पेट्रोलियम, इ. खनिज इंधने, अणुभट्टीत इंधन म्हणून वापरले जाणारे युरेनियमसारखे किरणोत्सारी पदार्थ, इ. हे ऊर्जेचे स्रोत आहेत. सूर्याच्या अंतरंगात चालू असलेला आण्विक संयोग (अटॉमिक फ्यूजन) हा पृथ्वीवरील सर्वच ऊर्जेचा आद्य स्रोत आहे. ऊर्जा वापरून आपण वेगवेगळ्या सुविधा मिळवतो. एकच सुविधा वेगवेगळ्या ऊर्जा स्रोतांपासून मिळवली जाऊ शकते. उदा. आपल्याला रात्रीच्या वेळी उजेड ही ऊर्जासुविधा हवी असते. त्यासाठी आपण तेलाचा दिवाही लावू शकतो, किंवा विजेवर चालणारा दिवा वापरू शकतो. दिव्यासाठी वीज आपण ग्रिडमधून घेतली असेल, तर ती कोळसा जाळून बनवलेली असू शकते. पण आपण सौर ऊर्जेवर बॅटरी चार्ज करून त्यावर चालणारा दिवाही वापरू शकतो. सुविधा वापरणाऱ्याच्या दृष्टीने सोयीचा स्रोत उपलब्ध असणे हे सर्वात महत्वाचे असते.\nऊर्जा धोरण व ऊर्जा सुरक्षितता[संपादन]\nकोणत्याही देशाच्या ऊर्जा धोरणाचा विचार करताना ऊर्जा सुरक्षितता कशी मिळवता येईल, हा विचार महत्त्वाचा ठरतो.\nएखादी ऊर्जा सुविधा पुरवण्यासाठी कोणता ऊर्जा स्रोत वापरणे योग्य ठरेल हे केवळ सोय या निकषावर ठरत नसून तो ऊर्जास्रोत वापरण्यासाठी किती आर्थिक किंमत मोजावी लागेल, व तो वापरण्याचे पर्यावरणीय परिणाम काय होऊ शकतील, या निकषांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे जेव्हा भविष्यात केंद्रित पध्दतीने किती वीज निर्माण करायची आहे किंवा केंद्रीत पध्दतीने किती इंधनांचा पुरवठा करावा लागणार आहे, याचे अंदाज बांधले जातात, त्यावेळी ऊर्जा सेवांच्या अनुषंगाने कोणती गृहितके वापरली आहेत, यावर अंदाजांची व्यावहारिकता अवलंबून असते. कोणत्याही देशाचे ऊर्जा धोरण ठरवताना सर्व नागरिकांना समान पध्दतीने काही किमान ऊर्जा सुविधा पुरवण्यासाठी नियोजन केलेले असावे, आणि हे करत असताना पर्यावरणीय सुरक्षिततेचे भान राखले जावे, असा संकेत आहे.\nभारताच्या संदर्भात ऊर्जा सुरक्षितता[संपादन]\nभारतातील वीजर्निमितीत वेगवेगळ्या स्रोतांचा वाटा (२०१६)\nभारतात वीज निर्मितीसाठी कोळसा हे सगळ्यात जास्त वापरले जाणारे इंधन आहे. त्या शिवाय नैसर्गिक वायू, जलविद्युत, अणुऊर्जा, सौर व पवन ऊर्जा यांद्वारेही वीजनिर्मिती केली जाते. गतिज ऊर्जा व उष्णता मिळवण्यासाठी मुख्यतः पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी, इ. खनिज इंधनांचा वापर केला जातो. अलिकडे जैव इंधनेही (अल्कोहोल, बायोडिझेल, बायोगॅस, इ.) काही प्रमाणात खनिज इंधनांच्या जोडीने वापरली जाऊ लागली आहेत.\nयापैकी कोळसा व नवीकरणीय ऊर्जा स्रोत सोडता, इतर सर्व स्रोतांसाठी आपण आयातीवर अवलंबून आहोत. कोळशाचा वापर हा पर्यावरणाच्या दृष्टीने हानीकारक आहे, त्यामुळे तो कमीत कमी करायला हवा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आवश्यक ऊर्जा सुविधा पुरवण्यासाठी आपण जितका नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा अधिक वापर करता येईल अशी तंत्रे निवडली, किंवा विकसित केली, तर आपल्याला आपल्या हातात नसलेल्या ऊर्जास्रोतांवरचे अवलंबित्व कमी करता येईल. यामुळे आपली ऊर्जा सुरक्षितता वाढेल. २०१७ साली भारत सरकारच्या नीती आयोगाने मांडलेल्या ऊर्जा धोरणाच्या रूपरेषेमध्ये याच विचारावर आधारित मांडणी केलेली आहे. [२]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१७ रोजी १६:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अ���ाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/comments", "date_download": "2019-01-17T17:06:47Z", "digest": "sha1:C4PCUH7VBZTPR3HU6OTXS575EZC5VRY6", "length": 10560, "nlines": 99, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " नवीन प्रतिसाद | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - ३३ मुंबई-पुणे-मुंबई १' ..शुचि गुरुवार, 17/01/2019 - 22:09\nसमीक्षा विदा-भान - प्रतिसाद बायोमेट्रिक काहीतरी असतं ना\nललित कोण बरं ही परी कोन्मरी होय करेक्ट बऱ्याच आहेत. ..शुचि गुरुवार, 17/01/2019 - 20:54\nसमीक्षा विदा-भान - प्रतिसाद नेमका मुद्दा ३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 17/01/2019 - 18:25\nचर्चाविषय सध्या काय वाचताय\nकविता जनुक जिन्याची सर्पिल वळणे ..शुचि anant_yaatree गुरुवार, 17/01/2019 - 15:16\nसमीक्षा विदा-भान - प्रतिसाद प्रभाकर नानावटींची प्रतिक्रिया चिंतातुर जंतू गुरुवार, 17/01/2019 - 15:06\nचर्चाविषय चोरी आणि इतर कथा - हृषिकेश गुप्ते (सुधारित) हा हा हा ओंकार गुरुवार, 17/01/2019 - 14:17\nसमीक्षा विदा-भान - प्रतिसाद आजच्या लोकसत्तेत विदाभानवर प्रकाश घाटपांडे गुरुवार, 17/01/2019 - 10:02\nललित कोण बरं ही परी कोन्मरी पण काही वस्तु अशाही असू शकतात प्रकाश घाटपांडे गुरुवार, 17/01/2019 - 10:00\nललित कोण बरं ही परी कोन्मरी कल्पना छान वाटली. आमच्या ..शुचि बुधवार, 16/01/2019 - 22:42\nकविता जनुक जिन्याची सर्पिल वळणे आवडली. ..शुचि बुधवार, 16/01/2019 - 22:38\nललित एक मोहक दुनिया..एक खेळ..पोकर गवि तुम्ही एका कमेंटमध्ये ..शुचि बुधवार, 16/01/2019 - 22:29\nललित एक मोहक दुनिया..एक खेळ..पोकर उगाच सृजन बुधवार, 16/01/2019 - 19:43\nललित एक मोहक दुनिया..एक खेळ..पोकर धन्यवाद सृजन बुधवार, 16/01/2019 - 19:40\nचर्चाविषय पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०१९ बार्बेरियन्सचा इतिहास चिंतातुर जंतू बुधवार, 16/01/2019 - 19:27\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९० \"The Party of Lincoln\" म्हणे\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९० यात नवीन काय\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०० >>हायपॉथिकेट आणि पॉन यांच्यात नितिन थत्ते बुधवार, 16/01/2019 - 14:45\nललित एक मोहक दुनिया..एक खेळ..पोकर हॅ हॅ हॅ.. गवि बुधवार, 16/01/2019 - 11:04\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०० >>ब्राह्मण्यवाद संपला तर नितिन थत्ते बुधवार, 16/01/2019 - 10:53\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९० इंद्राय वावा, तक्षकाय स्वाहा नंदन बुधवार, 16/01/2019 - 06:19\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ��ाग १९० गंमत ३_१४ विक्षिप्त अदिती बुधवार, 16/01/2019 - 04:37\nमाहिती बायपोलर डिसॉर्डर - माहिती . अस्वल बुधवार, 16/01/2019 - 03:15\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९० Elections have consequences\n'ऐसी अक्षरे'तर्फे नव्या वर्षाच्या शुभेच्छा\nहुस्नलाल-भगतराम जोडगोळीतील हुस्नलाल (मृत्यू : २८ डिसेंबर १९६८)\nजन्मदिवस : अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी बेंजामिन फ्रँकलिन (१७०६), रशियन साहित्यिक आंतोन चेक्कॉव्ह (१८६०), लेखक, शिक्षणतज्ञ, वि. द. घाटे (१८९५), गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर (१९०५), कुटुंब नियोजनाच्या कार्यकर्त्या, रधोंच्या सहकारी शकुंतला परांजपे (१९०६), क्रिकेटपटू यादवेंद्रसिंग (१९१३), नट, दिग्दर्शक, राजकारणी एम.जी.रामचंद्रन (१९१७), हिंदी लेखक रांगेय राघव (१९२३), हॉकीपटू जगतसिंग (१९४४), कवी आणि लेखक जावेद अख्तर (१९४५),\nमृत्यूदिवस : पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन (१७७१), कवी, नाटककार, दिग्दर्शक ज्योति प्रसाद अगरवाला (१९५१), 'त्रिकाळ' साप्ताहिकाचे संस्थापक आणि पत्रकार शिवराम लक्ष्मण करंदीकर (१९६९), गायक आणि अभिनेते, सुरेश हळदणकर (२०००), अभिनेत्री सुचित्रा सेन (२०१४)\n१६०५ : मिग्युएल दि सर्व्हांतेस याची डॉन किहोते ही पहिली कादंबरी प्रकाशित\n१८६१ : प्रसाधनगृहाच्या फ्लशचे पेटंट थॉमस क्रॅपरने दाखल केले.\n१९२९ : एल्झी सीगर याचे पोपाय - द सेलर हे कार्टून पात्र सर्वप्रथम थिंबल थिएटर या कॉमिकमधे अवतरलं.\n१९४१ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थानबद्धतेतून स्वतःची सुटका करून घेतली.\n१९४९ : पहिली सिटकॉम 'द गोल्डबर्ग्ज'ची सुरूवात\n१९५६ : बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा\n२०११ : मॉरिटेनिया, सुदान आणि ओमान या देशांमधे एकाच वेळेस जनतेने राजकीय हक्कांसाठी आंदोलन सुरू केले. त्यामुळे सरकारी धोरणात काही बदल घडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T17:28:34Z", "digest": "sha1:N46DPOH4BE7GQOQHTUOKHTTSK6WDUIPV", "length": 18295, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“भारत श्री’ किताबाचा उद्या फैसला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“भारत श्री’ किताबाचा उद्या फैसला\nसुनीत जाधवसमोर जेतेपद राखण्याचे कडवे आव्हान\nपुणे – अपेक्षेपेक्षा भव्य-दिव्य आणि दिमाखदार झालेल्या मि. इंडियाच्या प्राथमिक फेरीत 584 पैकी पीळदार आणि दमदार 100 खेळाडूंची अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱ्या या सोहळ्यात भारत श्री किताबासाठी सलग दोनवेळा हा मान मिळविणाऱया सुनीत जाधवसमोर आपले जेतेपद राखण्याचे कडवे आव्हान आहे. जबरदस्त तयारीत असलेल्या रामनिवास, जावेद खान, महेंद्र पगडे, अनुज छेत्री यांच्यात स्पर्धा इतकी तगडी आहे की भारतीय शरीरसौष्ठवाचा बाहुबली कोण याचा अंदाज बांधणेही कठीण आहे. त्यामुळे उद्या (रविवार) रंगणाऱ्या ब्लॉकबस्टर पोझयुद्धानंतरच “भारत श्री’चा फैसला लागेल.\nशरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात आज अनेक विक्रम मोडले गेले. सर्वप्रथम म्हणजे विक्रमी 584 शरीरसौष्ठवपटूंच्या सहभागामुळे बालेवाडीच नव्हे तर संपूर्ण परिसराचे वातावरण छाती फुगल्यासारखे झाले होते. विक्रमी स्पर्धकानंतर प्राथमिक फेरीलाच कधी नव्हे ती प्रेक्षकांचीही अभूतपूर्व गर्दी लाभली. शरीरसौष्ठवाची खरी ताकद प्राथमिक फेरीतच दिसते. सहाशेच्या आसपास आलेल्या भारदस्त आणि पीळदार खेळाडूंना पाहण्याची संधी प्राथमिक फेरीतच मिळते. त्यामुळे हाडाच्या शरीरसौष्ठवप्रेमींनी प्राथमिक फेरीला मोठ्या संख्येने गर्दी केली होती. प्रेक्षकांच्या अभूतपूर्व गर्दी सुरू झालेल्या शरीरसौष्ठवाच्या पोझयुद्धात प्रत्येक गटातून टॉप टेनची नावे काढताना पंचांना अक्षरशा घाम फुटला. पुरुषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेप्रमाणे महिलांच्या शरीरसौष्ठव गटात दहा, महिलांच्या फिजीक स्पोर्टस्‌ गटात 35 आणि पुरुषांच्या फिजीक स्पोर्टस्‌ गटात विक्रमी 92 खेळाडूंना सहभाग नोंदवून इतिहास रचला.\nस्पर्धेच्या प्रत्येक गटात 35 ते 40 शरीरसौष्ठवपटू आणि तेसुद्धा पीळदार, त्यामुळे पंचांनी आधी 15 खेळाडूंची निवड केली आणि त्यांच्याकडून दोन वेळा सात पोझेस मारून घेत अंतिम फेरीसाठी टॉप टेनची निवड केली. 55 किलो वजनी गटाच्या पहिल्याच गटात टॉप टेनसाठी पंधरा नव्हे तर 25 खेळाडू दावेदार होते. त्यामुळे 35 खेळाडूंमधून दहा निवडताना जजेसला फार डोकेफोड करावी लागली.पहिल्या गटातून ���ंतिम फेरीसाठी महाराष्ट्राचे संदेश सकपाळ आणि नितीन शिगवण पात्र ठरणार हे निश्‍चित होते आणि तसे झालेही. त्यांना या गटात रेल्वेच्या जे.जे. चक्रवर्ती, पुंदन गोपे तसेच तमिळनाडूच्या आर.बालाजी आणि रामामुर्ती यांच्याकडून कडवी टक्‍कर मिळणार आहे.60 किलो वजनी गटातही 55 किलो वजनी गटासारखीच परिस्थिती होती. 36 खेळाडूंमधून मि.वर्ल्ड नितीन म्हात्रे, प्रतीक पांचाळ या महाराष्ट्रांच्या शिलेदारांची टॉप टेनसाठी निवड करण्यात आली. तसेच या गटात तोंबा सिंग, एम राजू या तेलंगणाच्या खेळाडूंसह रेल्वेचा हरिबाबू,आसामचा दीपू दत्ताही पात्र ठरले आहे.\n65 किलो वजनी गटात खेळाडूंच्या संख्येने पन्नाशी गाठली होती. डोळे दिपवणाऱ्या या गटात मित्तल कुमार, एस विष्णू, श्रीनिवास वास्के, एस. भास्करन, अनिल गोचीकर, रोशनकांता सिंग यांचे देहभान विसरायला लावणारे सौष्ठव पाहून प्रेक्षकच नव्हे तर पंचही भारावले. 70 किलो वजनी गटात 47 खेळाडूंमधून दहा हिरे निवडताना पंचांना आपले कौशल्य पणाला लावायला लागले. या गटात महाराष्ट्राच्या रितेश नाईकला हरयाणाच्या अंकूर वर्माशी भिडावे लागणार आहे. या गटातही मि. वर्ल्ड हिरालालला भारत श्रीचे गटविजेतेपद पटकावण्यासाठी राजू खान, सुशीलकुमार सिंग, सुवदीप बैद्यशी गटविजेतपदासाठी कॉंटे की लढत द्यावी लागणार आहे. 75 किलो वजनी गटात व्ही. जयप्रकाश, पवन कुमार, जीतु गोगई, दीपक रावत, प्रमोद मैतेई आणि व्ही राजीव यांच्यात चुरस रंगण्याची शक्‍यता आहे. 80 किलो वजनीगटात महाराष्ट्राच्या सागर कातुर्डेला बी.महेश्वरन, सर्बो सिंग, इ कार्तिक, हरीराम यांच्याशी गटात अव्वल स्थानपटकावण्यासाठी लढावे लागणार आहे. 85 किलो वजनी गटातही 42 खेळाडू असल्यामुळे टॉप टेन निवडताना फार संघर्ष पाहायला मिळाला. मुंबई श्री विजेता सुजन पिळणकर, प्रीतम चौगुले, अजय नायर, बॉबी सिंग यांच्यातच गटविजेतेपदासाठी चकमक उडणार हेसुद्धा नक्की आहे.\nरामनिवास, छेत्री, जावेद खान, पगडेही दावेदार\nस्पर्धेचा विजेता ज्या गटात खेळत आहे, असा गट म्हणजे 90 किलो वजनी गट. या गटात सुनीतसह महाराष्ट्राचा महेंद्र चव्हाण,रेल्वेचा सागर जाधव, उत्तर प्रदेशचा विजय बहादूर हे दिग्गज आहेत. तसेच मणिपूरचा रिशीकांता सिंग आणि तामीळनाडूचा मोहन सुब्रमण्यम हेसुद्धा चांगल्या तयारीत असल्यामुळे हेच अंतिम फेरीतही एकमेकांसमोर आव्हान उभ��� ठाकताना दिसतील. स्पर्धेचा सर्वात खतरनाक गट म्हणजे 95 किलो वजनी गट. यात स्पर्धेचे संभाव्य विजेते एकाच खेळताना दिसतील. महाराष्ट्राच्या महेंद्र पगडे आणि राम निवासला उत्तराखंडच्या अमित छेत्री आणि सीआरपीएफच्या प्रीतमचे कडवे आव्हान मिळणार आहे. हा गट सर्वांच्या हृदयांचे ठोके चुकवणारा ठरेल आणि जो गटविजेता ठरेल तोच मि. इंडियाचे जेतेपदही जिंकेल, असा अंदाज शरीरसौष्ठव तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. सर्वात शेवटच्या गटात रेल्वेचे जेतेपद पटकावणारा जावेद अली खान हासुद्धा भारत श्रीचा दावेदार असल्यामुळे उत्तर प्रदेशचा अनुज कुमार, महाराष्ट्राचा अतुल आंब्रे, अक्षय मोगरकर यांच्यापैकी कोण गटविजेता ठरतो हे उद्याच कळू शकेल. प्रत्येक गट चुरशीचा असल्यामुळे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स नक्की कोण होईल, हे कुणीही सांगू शकत नव्हता. फक्त ज्याचा दिवस असेल तोच ब्लॉकबस्टर सोहळ्यात जेतेपद पटकावेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा युपीवर रोमहर्षक विजय\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nखेलो इंडिया : नेमबाजीत हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया : ज्योती पाटीलला जलतरणात सुवर्णपदक\nखेलो इंडिया : मयुरी देवरे, श्रेया गुणमुखी यांना रौप्य\nभारताचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nमुलींमध्ये सिम्बायोसिस स्कूलला विजेतेपद\nब्लास्टर्सला पराभूत करत कोकणे स्टार्स विजयी\nबार्कलेज, कॉग्निझंट, इन्फोसिस संघांचे विजय\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nशिक्षक बॅंकेतील मयत सभासदांच्या वारसाची रक्कम हडप – खांदवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%98/", "date_download": "2019-01-17T17:54:43Z", "digest": "sha1:G3XICY4JMJUZ7EQNZKSZQ5KRFEK3VAQR", "length": 9393, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माळेगावात दोघांवर प्राणघातक हल्ला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमाळेगावात दोघांवर प्राणघातक हल्ला\nबारामती- गाडीला कट मारुन रागात का बघितले म्हणून सात जणांनी जातीवाचक शिवीगाळ करीत सत्तुराचा वापर करुन दोघाजणांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना माळेगाव येथे शुक्रवारी (दि. 2) रात्री साडेदहा वाजता तावरे पेट्रोल येथे घडली. या घटनेतील एक जणांवर बारामती येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या सात जणांवर ऍट्रोसिटीसह गुन्हा दाखल असून सर्व आरोपी फरार आहेत.\nरितेश मोरे व अक्षय सुनिल लोंढे (वय 20, रा. माळेगाव) असे जखमी झालेल्याचे नाव असून त्यानेच फिर्याद दिली आहे. तर ओंकार बंड ,रवी तावरे, अभिजित जगताप, किरण जगताप, अभिजीत चव्हाण, विकास चव्हाण, मोनु ऊर्फ शशिकांत महेश तावरे (सर्व रा. माळेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, अक्षय दुचाकीने निघाला होता. माळेगाव वेशीजवळ ओंकार बंडच्या यांच्यात गाडीला कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला. तर अक्षयने ओंकारला समजवून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला पण ओंकारने तावरे पेट्रोल पंपावर ये आपण वाद मिटवु असे सांगितले. यानंतर अक्षय त्याचा मित्र रितेश मोरे, सौरभ भोसले हे तिघे तावरे पेट्रोल पंपावर आले असता तिथे कोणीच दिसले नाही, त्यामुळे तो घरी निघाला असता अचानक राजहंस डेअरीतून वरील सातही आरोपी बाहेर यातील रवीने अक्षयच्या डोक्‍यावर सत्तुरने वार केला, तर किरणने हातातील प्लॅस्टिक पाइप, अभिजीतने चाकुने तर विकास व मोनू यांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तर अभिजीत जगताप याने बंदुक दाखविताच सौरव भोसले पळून गेला.तर सत्तुरने वार केल्याने अक्षय खाली कोसळला. यावेळी रितेश मोरे याने मध्यस्थी केली असता त्याच्यावर देखील हल्ला करुन सर्वजण अंधाराचा फायदा घेवून फरार झाले. जखमी अक्षय व रितेश यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र अक्षयला डोक्‍यात जबरी मार लागल्याने त्यास खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हे करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2009/01/21/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T16:48:51Z", "digest": "sha1:WGHCQTGYM4LHDNFTPQFOLMH4X2BGOQS4", "length": 16398, "nlines": 219, "source_domain": "kayvatelte.com", "title": "बिनाका गीतमाला ते आयडीया सारेगमप | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nअमेरिका,ओबामा आणि जनरल मोटर्स ची लिमो. →\nबिनाका गीतमाला ते आयडीया सारेगमप\nरात्रीचे साधारण १० वाजलेत. मंगळवार म्हणजे सारेगमप चा वार. पूर्वी आम्ही लहान असतांना टिव्ही वगैरे काही नव्हता. रेडीओ मात्र घरोघरी असायचा.मनोरंजनाचे साधन म्हणजे एकच-रेडीओ\nसकाळी ६-३० वाजता अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम असायचा. हिवाळ्यामध्ये विदर्भात थंडी खूप असायची. जाम चीड चीड व्हायची झोपेचं खोबरं झालं म्हणून , पण मनातल्या मनात चरफडत डोक्यावरून पांघरूण घेउन झोपण्याचा प्रयत्न करण्या शिवाय काहीही उपाय नसायचा .\nएक उशी डोक्यावर आणि दुसरी खाली घेउन ,डोक्यावरुन पांघरूण घेउन तो गाण्यांचा आवाज निगोशिएट करायचा प्रयत्न करायचो. पण, प्रत्येकच घरात तोच कार्यक्रम सुरु असल्यामुळे आवाज कानावर पडायचा.त्यामुळे एक बाकी झाले ,थोड्या दिवसातच बरीच मराठी भक्ती गीतं पाठ होऊन गेली.\n’आपली आवड’ ह्या रात्रीच्या कार्यक्रमाच्या लोकं पत्र पाठवून आपल्या आवडीची गाणी रेडिओ स्टेशन ला कळवायचे -आणि ते पण पत्र लिहुन. ( टेलिफोन ह केवळ श्रीमंतांकडेच असायचा, आणि जरी तुम्ही घ्यायचा म्हटला तरी ऍव्हेलेबल नसायचा.. मोठ्ठी वेटींग लिस्ट असायची ) ऐकायचे.ह्या कार्यक्रमामधे उत्कृष्ट भावगीते ऐकायला मिळायची. ब्रीच भावगीतं अगदी तोंडपाठ झाली होती, सारखी ऐकुन.\nत्या काळात गाण्यासाठी केवळ रेडिओ हाच एक पर्याय होता, तसा, काही उच्च मध्यमवर्गी यांकडे फक्त रेकॉर्ड प्लेअर असायचा. रेकॉर्डस ची किंमत ही सहज परवडणारी नसायची, त्यामूळे खूप कमी रेकॉर्ड्स असायच्या. नंतर लवकरच रेकॉर्ड लायब्ररी पण सुरु झाली होती. सुरुवातीला मोनो रेकॉर्डींग असलेली रेकॉर्ड स्टीरीओ झाली, आणि मग सगळा रंग ढंग च बदलला गाण्याचा.\nकॅसेट प्लेअर हा फक्त स्पुल टाइप होता . जे कोणी बाहेरच्या देशात जाउन आले असतील त्यांच्या कडेच तो दिसायचा. पण नंतरच्या कॅसेट क्रांती ने नॅशनल पॅनॅसोनिक ने मात्र तो घरो घरी पोहोचवला.\nअजूनही कदाचित सारखा रेडीओ ऐकण्या मुळेच असेल ,पण रोज सकाळी बाथरुम अंघोळ करतांना मधे आपल्या भसाड्या आवाजात ( माझ्या आवाजाला मुलींनी दिलेलं नांव] मराठी गाणीच येतात.\nबुधवार चे नांव तर बिनाका वारच ठेवले होते. बिनाका गीत माला चा कार्यक्रम रेडीऒ सिलोन वर व्हायचा. हुं… हुं… हां…हां…मै आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूं….. ऐकलं की आम्ही रेडीओला कान लाउन बसायचो. मग नंतर आज ’आखरी पादान’पर कुठलं गाणं असेल ह्याची हुर हुर मनाशी बाळगत हा कार्यक्रम ऐकायचो.नंतरचा दिवस म्हणजे शाळेत ह्याच गाण्यांवर डिस्कस करण्यात जायचा. कदाचीत ह्या मुळेच असेल , जेंव्हा बिनाकाच्या सिल्व्हर ज्युबिली च्या दोन रेकॉर्ड्स निघाल्या तेंव्हा रांगेत उभा राहुन घेणाऱ्या मी पण होतो.\nविविध भारती की विग्यापन प्रसारण सेवेचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पुर्ण होऊच शकत नाही. पण विविध भारतीची पोहोच फक्त मोठ्या शहरातच होती, कारण हा कार्यक्रम मिडीयम वेव्ह वरच प्रसारित व्हायचा.पण विविध भारतीने भरपूर करमणुक केली लोकांची. दिवसभर हिंदी गाण्यांचा रतीब घालायची विविध भारती. त्यातच एक कार्यक्रम सिनेमा कलाकार प्रेझेंट करायचे .. नांव आठवत नाही, पण ’जवानो के लिये ’ असा काहिसं होतं.. जवानांना उद्देशून सिलेब्रिटी आपल्या आवडीची गाणी ऐकवायचे.\nहे सगळे गायनाचे संस्कार लहान पणा पासून आपोआप मनावर होत गेले. असं पण वाटायचं की आपणही गाणं शिकावं.. काहीं वर्षं (२-३)पेटी शिकण्याचा क्लास पण लावला होता, मात्र परीक्षा वगैरे कधीही दिली नाही. नंतर अभ्यास हीच प्रायोरिटी होऊन , गाण्याशी संबंध सुटलाच.\nएकदा खूप वर्षानंतर कामानिमित्त मद्रासला गेलो असतांना माउथ ऑर्गन विकत घेतला . सुरुवातीला ���ाजवण्याचे तंत्र निटसे माहीत नव्हते. पण सुरांचे बेसिक ज्ञान असल्यामुळे कुठलेही गाणे सहज वाजवता येउ लागले. तो माउथ ऑर्गन अजुन ही माझ्याकडे आहे. कधी तरी वाजवायला घेतला तर मुलींची नवीन गाण्यांची फर्माइश असते..पण ते काही जमत नाही, कारण गाणी ऐकलेली आणि मनात बसलेली असली, तरच माउथ ~ऒरगन वर वाजवता येतात.\nतर एक ’तानसेन’ होण्याचा प्रयत्न करता करता झालेला ’कानसेन’ 🙂\nहे सगळं आठवण्याचं कारण की आज मंगळवार, आ्णि तीच हुर हुर घेउन टिव्ही समोर बसलोय.. आयडीया सारेगमप ऐकायला..\nअमेरिका,ओबामा आणि जनरल मोटर्स ची लिमो. →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nकाय बोलावं आणि काय नाही\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/cotton-give-gujrat-154886", "date_download": "2019-01-17T17:37:49Z", "digest": "sha1:Z2SFMFNNWNQKH2KCEXEH55PRLNKH6FAD", "length": 14197, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cotton give to gujrat राज्यातील कापूस गुजरातेत | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nअमरावती - राज्यातील नव्वद टक्के जिनिंग बंद आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना भाव अधिक असला; तरी स्थानिक पातळीवर लाभ नाही. कापसाला भाव अधिक असला तरी तो गुजरातमध्ये चोरट्या मार्गाने निर्यात होत आहे. कापसाचा हा व्यवहार हवाला पद्धतीने होत असून त्यामध्ये वस्तू व सेवा करासहित अन्य कर वाचत असल्याने गुजरातमधील व्यापाऱ्यांनी विदर्भासह मराठवाडा व खानदेशात कापसाची चढ्या दराने खरेदी सुरू केली आहे.\nराज्यातील ९०० पैकी दहा टक्केच जिनिंग मिल सुरू आहेत. याचा लाभ गुजरातमधील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. मिल मालक���च्या साहाय्याने महाराष्ट्रात कापसाची खरेदी सुरू केली आहे.\nअमरावती - राज्यातील नव्वद टक्के जिनिंग बंद आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना भाव अधिक असला; तरी स्थानिक पातळीवर लाभ नाही. कापसाला भाव अधिक असला तरी तो गुजरातमध्ये चोरट्या मार्गाने निर्यात होत आहे. कापसाचा हा व्यवहार हवाला पद्धतीने होत असून त्यामध्ये वस्तू व सेवा करासहित अन्य कर वाचत असल्याने गुजरातमधील व्यापाऱ्यांनी विदर्भासह मराठवाडा व खानदेशात कापसाची चढ्या दराने खरेदी सुरू केली आहे.\nराज्यातील ९०० पैकी दहा टक्केच जिनिंग मिल सुरू आहेत. याचा लाभ गुजरातमधील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. मिल मालकाच्या साहाय्याने महाराष्ट्रात कापसाची खरेदी सुरू केली आहे.\nगुजरातमध्ये आखूड धाग्याचा कापूस तयार होतो. या कापसात लांब धाग्याचा कापूस मिसळून भेसळ करावी लागते. त्यामुळे त्यांनी चढ्या दराने खरेदी सुरू केली आहे. गुजरातमध्ये कापसाची चोरटी निर्यात सध्या सुरू आहे. वस्तू व सेवा करासह अन्य कर चुकविल्याने त्यांना फायदा होतो.\nकापूस मिळवण्यासाठी राज्यात गुजरामधील व्यापारी दाखल झाले आहेत. त्यांनी विदर्भ, मराठवाडा या परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबत करार करण्यास सुरुवात केली आहे. कमी दरात कापूस विकायला शेतकरी तयार नसल्याने मिल मालकांनीकरार पद्धत अवलंबली आहे. शेतकऱ्यांना एक ते तीन महिन्यांपर्यंत जे दर असतील त्यानुसार पैसे देण्याचे करारात नमूद आहे. तीन महिन्यांत दर कमी झाले तरी कराराप्रमाणे पैसे देण्याचे कबूल करण्यात येते.\nवस्तू व सेवाकर लागू झाल्यानंतर कापसाचे पैसे बॅंकांच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने किंवा धनादेशाद्वारे देण्यास प्रारंभ झाला होता. गतवर्षी त्याचे पालन झाले. मात्र, आता रोखीने व्यवहार सुरू झाले आहेत. गुजरातला जाणाऱ्या कापसाचे व्यवहार हवाला पद्धतीने होत आहेत. या पद्धतीत करचुकवेगिरी तर होतेच, मात्र अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूकदेखील होते.\nचंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या प्रयोगाला यश\nबीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही, त्या भागात \"चांग इ-4' हे अवकाशयान चीनने काही दिवसांपूर्वी उतरविले. या यानातून नेलेले कापसाचे बी तेथे...\nनापिकी, कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\nचिमठाणे - शिंदखेडा तालुक्‍यात सलग चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. तामथरे (ता. शिंदखेडा) येथील तरुण शेतकरी...\nतामथरेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\nचिमठाणे ः शिंदखेडा तालुक्‍यात सलग चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. तामथरे (ता. शिंदखेडा) येथील तरुण शेतकरी...\nचोराच्या वाटा... (एस. एस. विर्क)\nआम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं...\nमाजलगाव - निसर्गाची अवकृपा झाल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या...\nविहिरी आटल्या, पिके वाळली\nजातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/swine-flu-killed-1100-people-across-the-country-among-the-dead-the-number-of-patients-in-maharashtra-is-highest/", "date_download": "2019-01-17T17:44:19Z", "digest": "sha1:NEWI2624HHCGTCLESTK7L52I3Y6KJE47", "length": 5729, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "देशभरात स्वाईन फ्लूमुळे १,१०० जणांचा मृत्यू; मृतांमध्ये महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या सर्वाधिक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदेशभरात स्वाईन फ्लूमुळे १,१०० जणांचा मृत्यू; मृतांमध्ये महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या सर्वाधिक\nनवी दिल्ली : देशभरात स्वाईन फ्लूमुळे १ हजार १०० जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत ४४८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे . महाराष्ट्रात पाठोपाठ गुजरातचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये स्वाईन फ्लूमुळे ३४३ जणांचा मृत्य��� झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून स्वाईन फ्लूसंबंधी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.\nआरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात तब्बल २२ हजार १८६ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. गुजरातमध्ये ४ हजार ७४१ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात स्वाईन फ्लूमुळे २५ जणांचा मृत्यू झाला .\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nटीम महाराष्ट्र देशा - संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत…\nटेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetgopal-yashwant-deo/playsong/708/Daavito-Khel-Haa.php", "date_download": "2019-01-17T18:19:10Z", "digest": "sha1:VXM3NZ5BZIFQV65SO5AGWZF7J7D5TEJE", "length": 10515, "nlines": 145, "source_domain": "www.gadima.com", "title": "Daavito Khel Haa -: दावितो खेळ हा : GeetGopal (Yashwant Deo) : गीतगोपाल (यशवंत देव)", "raw_content": "\nगुरुविण कोण दाखविल वाट\nआयुष्याचा पथ हा दुर्गम,अवघड डोंगर वाट\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.\nसुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल\nनिवेदन: आनंद माडगूळकर,शैला मुकंद,करुणा देव\nनिर्मिती सहकार्य: श्रीकांत कुलकर्णी,राजेंद्र कुलकर्णी\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\nनका म्हणू ग मुका मुकुंदा\nमी न चोरिले लोणी\nसहज सोडुनी वृक्ष उडावा विहगवृंद व्योमी\nकृष्ण हा देवाहुन दांडगा\nअवतार म्हणा की आणखी काही\nबीजही नसता कशा पिकिविता\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://malvanganeshpatsanstha.com/", "date_download": "2019-01-17T18:08:07Z", "digest": "sha1:KSCMVOYS75CWLVV7NGURHXXLGSWT43ZT", "length": 4321, "nlines": 44, "source_domain": "malvanganeshpatsanstha.com", "title": "गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या.मालवण", "raw_content": "\nश्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या.मालवण\nआम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत \nश्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या.मालवण या संस्थेची स्थापना दि.२६ फेब्रु. १९९९ रोजी झाली. आज या पतपेढीने १०० ट्क्के कर्ज वसुलीची परंपरा १६ वर्षे कायम राखत संपुर्ण महाराष्ट्र् राज्यात आपला आदर्श म्हणुन कार्यरत आहे. संस्थेच्या संचालक मंडळावर समाजातील अनेक मान्यवर व्यक्तींचा समावेश असुन संस्थेला स्थापनेपासुन २००९-१० पर्यंत ऑडीट वर्ग ‘अ स्टार‘ हि वर्गवारी मिळत आहे. २०१०-११ पासुन लेखा परिक्षण वर्ग ‘अ’ कायम राखलेला आहे.\n३१/०३/२०१५ अखेर संस्थेची सभासद संख्या ११०३ एवढी झालेली आहे. अहवाल साला अखेर संस्थेकडे रक्कम रु. १,२९,५८,३५१.३३ च्या एकुण ठेवी जमा असुन सभासदांच्या आर्थिक गरजा भागवुन लोकाभिमुख कारभार करुन संस्था प्��गती पथावर नेण्यासाठी कार्यरत आहे.\nठेव रक्कम नियमित परतफेड\nसतत १६ वर्षे १०० % कर्ज वसुली\nसोने तारण व सोने खरेदी कर्ज त्वरीत उपलब्ध\nविनम्र व तत्पर सेवा\nनोकरदार मंडळींच्या सोयीकरीता पतसंस्था रविवारी अर्धा दिवस आणि बॅंक हॉलिडे दिवशी देखील चालू असते.\nसंस्थेत बचत खाते सुरू करून घरबसल्या या सेवांचा लाभ घ्या: ‌\nऑनलाईन लाईटबील भरणा/टेलिफोन बील भरणा.\nऑनलाईन मोबाईल पोस्टपेड बील भरणा.\nमोबाईल व डिश टिव्ही रिचार्ज\nविशेष लखपती आवर्त ठेव योजना\nमासिक व्याजप्राप्ती ठेव योजना\nबचत ठेव योजना व श्री गणेश पिग्मी ठेव योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/6/2/learnenglish.aspx", "date_download": "2019-01-17T16:55:57Z", "digest": "sha1:CB2YHFMIOM2H3F4COBZBIGIPBPXLVUIC", "length": 12593, "nlines": 59, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "English भाषेशी ‘कौशल्यपूर्ण’ मैत्री!", "raw_content": "\nEnglish भाषेशी ‘कौशल्यपूर्ण’ मैत्री\nEnglish भाषेशी ‘कौशल्यपूर्ण’ मैत्री\nकोणतीही भाषा ही महत्त्वाच्या चार कौशल्यांसह आत्मसात केली जाते. ही language skills म्हणजे – Listening, speaking, reading, writing आणि नंतर conversation (dialogue)\nमातृभाषा शिकताना ही कौशल्य आपल्याला मुद्दाम शिकावी लागत नाहीत, तर ती आजूबाजूच्या वातावरणामुळे, ऐकण्यामुळे, अनुकरणामुळे आपोआप येत जातात. पण English ही परकीय भाषा शिकताना मुलांना लहानपणापासूनच घरी आणि शाळेत या Skills चा सराव करावा लागतो.\nकेवळ English माध्यमामध्ये शिकण्यामुळे हे साध्य होणार नाही, तर त्यासाठी सराव केलाच पाहिजे. Listening Skill चांगलं असावं यासाठी सुधारित अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात Stories, News, Items, Weather Reports, उतारे असे दिलेले आहेत. शिक्षकांनी योग्य आरोह-अवरोहांसह हे वाचून दाखवले किंवा English मधून instructions दिल्या की, विद्यार्थ्यांची Listening क्षमता किती आहे ते अजमावता येते. त्या वाचून दाखवलेल्या भागांवर छोटे छोटे प्रश्न विचारून विद्यार्थ्याला किती कळलं ती बातमी किंवा परिच्छेद कशाविषयी आहे. हे त्या विद्यार्थ्याला कळलं का हे आजमावता येतं. Listening Skill आणखी ‘विकसित करण्यासाठी English बातम्या ऐकणं, English गाणी किंवा लहान मुलांसाठी नर्सरी हाईम्स ऐकणं, हल्ली मोबाईलवरही शब्दांचे योग्य उच्चार ऐकण्यासाठी जी सोय आहे, त्याचा वापर करणं. त्यांमुळे श्रवण क्षमता वाढेल. क्रिकेटची कॉमेंट्री जेव्हा ऐकली जाते, तेव्हा त्यातला शब्द न शब्द कळतोच असं नाही; पण अंदाजाने समजतंच आपल्याला\nयानंतरच क��शल्य Speaking – भाषण कौशल्य English बोलता येणं, ही काळाची गरज आहे. पण केवळ एखाद्या Speaking Course मुळे हे विकसित होईलच असं नाही. त्याला सराव हवा. English बोलल्यावाचून पर्याय नाही, अशी जेव्हा परिस्थिती असेल तेव्हा English बोलता येतंच व्याकरण, वाक्यरचना, शब्दसंग्रह हे जरी आपल्याकडे असलं तरी गरज नाही, तोपर्यंत English बोलायला टाळाटाळ केली जाते.\nहे Skill विकसित होण्यासाठी मुलांना वर्गात अशा Situations निर्माण करून दिल्या पाहिजेत. Englishच्या तासाला English मधूनच बोलणं, प्रतिक्रिया English मधूनच घेणं. Mannerism शिकवताना योग्य वेळी योग्य रचनेचा वापर करणं, उदा., Of Course, well, good Morning, Have a Nice Day, excuse me, pardon, ok अशी Exressions आणि शिष्टाचार दर्शक शब्द मुद्दाम वापरायला हवेत आणि शिकवायला हवेत. शिक्षकांनी, पालकांनी एक काळजी घ्यायला हवी की बोलताना चुकले तर अजिबात ना उमेद करता कामा नये. चुकलास तरी चालेल, बोल, English मधूनच उत्तर दे. असा धीर देणारा आग्रह केला पाहिजे. ज्याला बोलायचंय त्यानेही दडपण न घेता बेधडक बोलायला सुरुवात केली पाहिजे. पर्यायच नसेल तर बोलावं लागतंच ना हळूहळू भीड चेपून आत्मविश्वास वाढतो आणि आपण English बोलू शकतो. English चांगल्या बोलल्यामुळे समोरच्यावर नक्कीच छाप पडते. भाषा वापरणं जास्त महत्त्वाचं आहे.\nयानंतर English Reading. यात आपण नक्की मागे पडतो. कारण एकूणच आज वाचनाकडे कमी ओढा मातृभाषेतलं वाचन कमी तिथे परकी भाषा कुठली वाचायला मातृभाषेतलं वाचन कमी तिथे परकी भाषा कुठली वाचायला विद्यार्थ्यांनी कमीत कमी त्यांच्या पाठ्यपुस्तकात दिलेले परिच्छेद गोष्टी, कविता उतारे घरी पुन्हा पुन्हा वाचले पाहिजेत. English Newspapers मधल्या बातम्या वाचणे, पूर्ण बातमी नाही कळली तरी Headlines मधून विषय समजून घेणे, मुलांनी जाहिरातीचे बोर्ड्स, सूचनाफलक, छोट्या गोष्टींची पुस्तकं, मासिकं यातलं English वाचलं पाहिजे. आजच्या संगणकाच्या युगात संगणकाची भाषा English आहे. तिचा सराव हळूहळू केला पाहिजे. यासाठी Dictionary चा वापर करावा. आज हाताशी सगळं काही उपलब्ध असताना Reading Skill विकसित करणं अवघड नाही\nListenig, Speaking, Reading या तीनही कौशल्याचा परिपाक Writing म्हणजे लेखन कौशल्यात दिसतो. पुरेशी शब्दसंपती, आकलन, वाक्यरचना, व्याकरणाची जाणं, कल्पनाशक्ती, अभिव्यक्ती या सर्वांचा कस लेखनात लागतो. English लिहिताना मोठा धोका म्हणजे Spelling mistakes पूर्वी घोकून घोकून शब्द पाठ केले जायचे पण बदलत्या कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमात त्याची तेव��ी गरज उरली नाही. योग्य प्रकारे शिकले व शिकवले तर शब्दाचे spelling चुकत नाही. असा विचार उदा., एकदा hall असे कळले की मग tall, mall, small आपोआप येते. अर्थात Doll हा त्यांचा अपवादही लक्षात घ्यावा लागतो. Vowel based शब्द, rhyming words, realated words यांचा भरपूर सराव पुस्तकांमध्ये दिलेला आहे. तो सराव वाढवत नेला पाहिजे. आपल्याला माहीत असलेल्या शब्दसंपत्तीचा वापर करून, मुद्देसूद लिखाण करणे, दिलेल्या विषयाला अनुसरून लिहिणे, वेगवेगळे शब्द, वाक्यप्रचार म्हणी यांचा वापर करणे हे सगळे खूप सरावाने जमेल. शिक्षक – पालकांनी मुलांकडून थोडा थोडा सराव करून घ्यावा. छोट्या वाक्याकडून मोठ्या वाक्यांकडे जायला मार्गदर्शन करावे. पत्रलेखन, कथालेखन, वर्णनात्मक, कल्पनात्मक लेखन-संवाद-लेखन यासाठी सराव केला पाहिजे.\nया सर्व कौशल्यानंतर conversation म्हणजे संवादकौशल्य खूप महत्त्वाचे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या त्या भाषेत बोलता येणे महत्त्वाचे. यासाठी विविध Expression उदा., No Doubt, of course, well ok, see actually असे आज वापरले जाणारे अनेक शब्द उपयुक्त होतील. आपण chatting करताना हे करत असतो. आजच्या या तंत्रयुगात bold आणि confident मुलांची ही नवीन पिढी यात नक्कीच यशस्वी होईल. शिक्षक आणि पालकांचे योग्य मार्गदर्शन असेल की काम फत्ते चला होऊ या कौशल्याधिष्ठित\nइंग्लिश ही भाषा म्हणून शिकताना, या टिप्स नक्की वाचा.\n- चारुता शरद प्रभुदेसाई\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/3/31/easysimplemaths.aspx", "date_download": "2019-01-17T18:07:15Z", "digest": "sha1:6UIVU72S5WZDC25JR56ERE3T3DSDVOBH", "length": 15560, "nlines": 67, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "गणित सोपे करू या !", "raw_content": "\nगणित सोपे करू या \nकोणत्याही विषयाची आवड शालेय जीवनातच निर्माण होत असते, असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला विशिष्ट शिक्षकाच्या एखादा विषय उत्तम शिकवण्याच्या हातोटीमुळे तो विषय आपल्याला आवडू लागतो, तर काहीकाही वेळेस एखाद्या शिक्षकाच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे एखाद्या विषयाची गोडी लागते. फारसा आवडीचा नसलेला विषय समजून घ्यावासा वाटू लागतो. गंमत अशी आहे की, काही विषय फारसे आवडीचे नसतात; पण त्यात गुण चांगले पडतात आणि काही विषय आवडतात, पण त्या मानाने त्यात गुण पडत नाहीत. मी शाळेत असताना मला रसायनशास्त्र (chemistry) आवडत असे. पण त्या रासायनिक सूत्रांची फारच भीती वाटत असे. कितीही प्रयत्न केले तरी पदार्थांची ��ासायनिक सूत्रे लक्षातच राहात नसत. त्यासाठी आमच्या सरांनी एक छान युक्ती सांगितली होती. घरात रोज वापरल्या जाणाऱ्या पदार्थांसाठी त्यांची त्यांची रासायनिक सूत्रे वापरण्याची ती युक्ती होती. म्हणजे असं बघा की, तुम्हाला मीठ हवं असेल तर - मीठ दे – असं न म्हणता ‘NaCl’ दे असं म्हणायचं आणि पाणी हवं असेल तर ‘H2O' दे असं म्हणायचं. सरांच्या या युक्तीमुळे सूत्रांचा अभ्यास एखाद्या खेळासारखा वाटायला लागला. गंमत म्हणजे लहान भावंडांची रसायनशास्त्राची तयारी आधीच घरात व्हायला लागली आणि आईसुद्धा चक्क सूत्र वापरायला लागली.\nडिग्रीसाठी गणित विषय निवडला आणि रसायनशास्त्राची साथ सुटली. शाळेत शिकवताना असं लक्षात आलं की, काही काही विद्यार्थांच्या मनात गणिताची खूपच भीती असते. पालकांच्या मनात तर ‘या आपल्या पाल्याचं पुढे कसं व्हायचं’ अशी चिंता असते. काही काही पालक तर असंही विचारतात की, ‘गणित विषय सोडता येईल असं काही करियर त्यांच्या पाल्यासाठी सुचवता येईल का’ अशी चिंता असते. काही काही पालक तर असंही विचारतात की, ‘गणित विषय सोडता येईल असं काही करियर त्यांच्या पाल्यासाठी सुचवता येईल का’. मला या त्यांच्या विचाराचं खूपच नवल वाटायचं. पण नंतर नंतर लक्षात येऊ लागलं की ‘गणित विषय हा फक्त भरपूर मार्क मिळवून देणारा एक शैक्षणिक विषय आहे.’ हा मोठा गैरसमज या विचारामागे आहे. खरं म्हणजे कोणतंच क्षेत्र असं नाही जिथे गणित लागणार नाही. त्यांनाच मी अशा एखाद्या क्षेत्राचं उदाहरण विचारलं तेव्हा बराच विचार करून त्यांनी ‘catering’ असं उत्तर दिलं. मी त्यांना विचारलं की, ‘घरी पदार्थ बनवताना मीठ चवीनुसार घालत असाल पण बाकी गोष्टी कशा घालता’. मला या त्यांच्या विचाराचं खूपच नवल वाटायचं. पण नंतर नंतर लक्षात येऊ लागलं की ‘गणित विषय हा फक्त भरपूर मार्क मिळवून देणारा एक शैक्षणिक विषय आहे.’ हा मोठा गैरसमज या विचारामागे आहे. खरं म्हणजे कोणतंच क्षेत्र असं नाही जिथे गणित लागणार नाही. त्यांनाच मी अशा एखाद्या क्षेत्राचं उदाहरण विचारलं तेव्हा बराच विचार करून त्यांनी ‘catering’ असं उत्तर दिलं. मी त्यांना विचारलं की, ‘घरी पदार्थ बनवताना मीठ चवीनुसार घालत असाल पण बाकी गोष्टी कशा घालता’ त्यावर त्या म्हणाल्या पदार्थाच्या प्रमाणानुसार घालते. इथे त्या ‘प्रमाण’ हीच गणितातील संकल्पना त्यांच्या नकळत का होईना पण वापरत होत्या. गणित या विषयाचा दैनंदिन जीवनाशी अगदी रोजच्या दिनक्रमाशी सुद्धा संबंध आहे. गरज आहे ती तो संबंध जाणीवपूर्वक लक्षात आणून देण्याची’ त्यावर त्या म्हणाल्या पदार्थाच्या प्रमाणानुसार घालते. इथे त्या ‘प्रमाण’ हीच गणितातील संकल्पना त्यांच्या नकळत का होईना पण वापरत होत्या. गणित या विषयाचा दैनंदिन जीवनाशी अगदी रोजच्या दिनक्रमाशी सुद्धा संबंध आहे. गरज आहे ती तो संबंध जाणीवपूर्वक लक्षात आणून देण्याची अवघड वाटतंय का सोपं करून पाहू या. खालील संवाद पाहा -\nआई – अरे, संजू लक्ष कुठय तुझं किती पोळी वाढू तुला\nसंजू – आई, सांगितलं की तुला अर्धी पोळी वाढ म्हणून.\nआई – आपलं सकाळीच ठरलं आहे न की आज गणितात बोलायचं. आता सांग किती पोळी वाढू तुला\n मदत कर न मला पुरणाची पोळी आहे आज. माझी आवडती\nताई – अरे संजू, अगदी सोपं आहे. अर्धी पोळी म्हणजे एका पोळीचे किती भाग करेल आई आणि तुला त्यातले किती भाग हवे आहेत\nसंजू – आई दोन भाग करेल पोळीचे आणि मला त्यातला एक देईल.\n आता तुला हवे असलेले भाग म्हणजे १ आणि आईने केलेले भाग म्हणजे छेद २. मग सांग बघू किती पोळी मागशील आईला\nसंजू – एक छेद दोन (१/२ ) पोळी दे आई मला लवकर\n ही घे १/२ पोळी तुला आणि बक्षीस म्हणून अजून १/२ पोळी वाढणार आहे तुला.\nसंजू – म्हणजे आई पूर्ण एक पोळी खाणार आहे मी\nआई – अरे खरंच की मग सांग पाहू १/२ + १/२ =किती होतील.\nसंजू – १/२ +१/२ = १\nसुरुवातीला थोडं अवघड वाटेल. थोडं विचित्रही वाटेल, पण नंतर मजा वाटायला लागेल. अर्थात त्यासाठी आईला किंवा बाबांना आणि कधी कधी ताई आणि दादा मंडळीना थोडंसं नियोजन करावं लागेल. पण याचे फायदे खूप आहेत. गणिताबद्दलची भीती घालवण्यासाठी तर खूपच उपयोगी आहे ही पद्धत. त्यामुळे नियोजनाचा त्रास अजिबात वाया जाणार नाही.\nअंक ओळख आणि अक्षर ओळख ज्या वयोगटात होते तिथेच गणिताच्या मूलभूत संकल्पनांची पायाभरणी होते. अंक ओळख करून देताना एक वस्तू ‘१’ हे गणिती चिन्ह वापरून दाखवता येते, तर दोन वस्तू ‘२’ हे चिन्ह वापरून दाखवतात याप्रकारे आपण मुलांना शिकवतो. एक फूल आणून दे, दोन बिया आणून दे अशा प्रकारची कृती मुलांकडून करून घेणे अपेक्षित असते. या बरोबरीनेच एक मणी आणून दे नंतर, एक चेंडू आणून दे, दोन फुले आणून दे नंतर, दोन ताटल्या आणून दे, अशा लहान-मोठ्या वस्तू पाठोपाठ आणायला लावणे उपयोगी ठरू शकते. याचे महत्त्वा���े कारण वस्तू लहान असो वा मोठी तिची संख्या एकाच गणिती चिन्हाने दर्शवतात हे मुलांच्या लक्षात येणे गरजेचे असते. नाहीतर, दोन चिमण्या पण ‘२’ याच चिन्हाने दाखवतात आणि दोन हत्ती पण ‘२’ याच चिन्हाने दाखवतात याबद्दल मुलांच्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि तिथूनच गणित हा काहीतरी अनाकलनीय विषय असल्याचा समज दृढ होण्यास सुरुवात होते.\nवर उल्लेख केलेले काही उपाय वानगी दाखल आहेत. स्वतःच्या पाल्याचा विचार करून ‘त्याला कशा प्रकारे शिकवावे’, ‘काय युक्ती करावी’, ‘काय युक्ती करावी’ आणि ‘कोणती उदाहरणे सांगावी’ आणि ‘कोणती उदाहरणे सांगावी’ याचे पूर्व नियोजन केल्यास अनेक कल्पना सुचतील. उदा., एका पालकांनी सरासरीची संकल्पना शिकवताना क्रिकेटपटूचा strike rate कसा काढला जातो, हे उदाहरण घेतले होते. सध्या क्रिकेटचा मोसम सुरू झाला आहेच, त्यावरून आठवले.\nगणित विषयाची भीती घालवण्यासाठी आणि गणितातील व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संकल्पना मुलांच्या लक्षात आणून देण्यासाठी कल्पक उपायांची गरज आहे. शाळांच्या बरोबरीने घरातूनही यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. कारण गणिताची सर्वोच्च पदवी सर्वांना मिळावी अशी अपेक्षा जशी अव्यवहार्य आहे, तसेच गणिताबद्दलचे अज्ञानसुद्धा सोयीचे नाही.\n३१ मार्चच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी एका investment planner ला नुकतीच भेटले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे लोकांना return किती मिळेल हे समजावताना त्यातील गणित समजून घेणे फार अवघड जाते. ‘किती पर्सेंट return मिळेल’ या ऐवजी त्याला लोकांना सांगताना अमुक इतक्या वर्षांनी ‘अमुक पट रक्कम’ तुम्हाला परत मिळेल असे सांगणे सोपे जाते. मला वाटतं याच्या मागेही ‘गणितातील basic संकल्पना नीट समजलेल्या नसणे’ हे महत्त्वाचे कारण असावे.\nमुलांच्या भविष्यकाळाच्या दृष्टीनेही त्यांनी गणित या विषयाकडे, ‘विशिष्ट लोकांसाठीच असलेला विशेष विषय’ असं न पाहता, ‘मलाही आला पाहिजे आणि येऊ शकेलच’ असा विषय, यादृष्टीने पाहायला हवं. त्यासाठी शाळा, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याबरोबरीने पालकांनीही प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठीच या लेखाचा प्रपंच.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/article-on-kesharkaku-kshirsagar-written-bu-kaushal-khadakikar/", "date_download": "2019-01-17T17:17:48Z", "digest": "sha1:5ME6EZFLWLUMBMP56QHOIRZVCXO5SHRX", "length": 13233, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केशरकाकू-एक राजकीय झंजावात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबीड जिल्ह्याच्या शिल्पकार केशर काकू क्षीरसागर\nभौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्याने देशाला आणि राज्याला अनेक कर्तृत्ववान माणसं दिली. आपल्या नेतृत्वाने ज्यांनी जिल्ह्याचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले यांपैकी सर्वप्रथम ज्यांचा उल्लेख करावा वाटतो त्या म्हणजे बीड जिल्ह्याच्या एका अर्थाने शिल्पकार माजी खासदार स्व. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर.\nएका सर्वसामान्य घरात जन्मलेल्या स्त्रीने समाजकारणाचा वसा हाती घेऊन आयुष्यभर जनतेच्या हिताची कामे केली. ज्याकाळी स्त्रीयांना समाजात अनेक बंधने होती त्याकाळात प्रस्थापित राजकारण्यांविरोधात संघर्ष करून जनसामान्यांचे प्रश्न त्यांनी हिरीरीने मांडले. देशातील सहकार क्षेत्रात साखर कारखान्याच्या पहिल्या महिला चेअरमन होण्याचा मान केशरकाकुंनी आपल्या कर्तृत्वाने मिळवला.असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक यशस्वी महिलेच्या यशामध्ये तिच्या पतीने दिलेलं स्वातंत्र्य आणि साथ महत्वाची असते. आदरणीय काकुंच्या संघर्षामध्ये त्यांचे पती स्व. सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ नाना हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे होते.\n३० मार्च १९२७ रोजी कर्नाटकातील वैजापूर जिल्ह्यात जन्मलेल्या केशरकाकु यांनी १९६२ मध्ये नवगण राजूरी येथून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. त्यानंतर सरपंच, पंचायत समिती सभापती अशी विविध पदे भूषवत जिल्ह्याच्या राजकीय पटलावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.१९७२ मध्ये चौसाळा मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या. तेव्हा पडलेल्या दुष्काळात स्व. काकुंनी केलेलं काम बीडची जनता कधीच विसरणार नाही.त्यांनंतर १९८० मध्ये त्या लोकसभेची निवडणूक जिंकून देशाच्या संसदेत गेल्या. सलग तीन टर्म बीड च्या खासदार म्हणून निवडून यायचा विक्रम अजूनही त्याच्याच नावावर आहे.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात आदरणीय काकुंनी शैक्षणिक संस्थांचं जाळ उभं करून वंचित, पिडित आणि ग��ीब कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, फार्मसी, कृषी महाविद्यालय यांची उभारणी करून मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी उपलब्ध असणार्या सर्व शैक्षणिक सुविधा आपल्या बीड जिल्ह्यात त्यांनी उपलब्ध करून दिल्या तसेच ग्रामीण भागात शाळा आणि महाविद्यालयांची उभारणी करुन दीन-दलित, उपेक्षित सामान्य घटकाच्या अंधकाररुपी आयुष्यात ज्ञानरुपी ज्योत पेटवण्याचं काम आदरणीय काकुंनी केलं. या संस्थांमधील अनेक विद्यार्थी देश-विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.\nसामाजिक जीवनात वावरत असताना कोणतीही जात-पात, धर्म-पंथ असा भेदभाव न करून सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेऊन स्व. काकुंनी आयुष्यभर विकासाचं राजकारण केलं.अल्पसंख्यांक समाजातील दोन व्यक्तींना आमदार करण्यांचं श्रेय बीड जिल्ह्यात फक्त आणि फक्त स्व. काकुंनाच जातं. माजी आमदार सिराज देशमुख आणि सय्यद सलीम यांच्या विजयात आदरणीय केशरकाकु क्षीरसागर यांचा सिंहाचा वाटा होता.बीड-नगर-परळी रेल्वे मार्गाची सर्वप्रथम मागणी स्व. केशरकाकू यांनीच संसदेत केली.\nराजकीय जीवनात वावरत असून देखील कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रांकडे त्यांचं विशेषकरून लक्ष असायचं. अनेक उद्योन्मुख कलावंतांना प्रोत्साहन देण्याचं काम त्या सदैव करत असत.शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे मार्गक्रमण करणार्या आणि नवगण राजूरीच्या सरपंच पदापासून देशाच्या संसदेपर्यंत आपली कार्यपताका फडकवत ठेवणार्या स्व. केशरबाई क्षीरसागर यांची आज पूण्यतिथी.\n४ ऑक्टोबर २००६ सर्व जिल्हावासियांना पोरकं करून आदरणीय केशरकाकू आपल्यातून गेल्या. त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन.\n-कौशल मुकुंदराव खडकीकर, बीड\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा निर्णय…\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याच्या भावना राष्ट्रवादी…\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/commission-inquiry-on-tuticorin-violence/", "date_download": "2019-01-17T17:17:29Z", "digest": "sha1:3IWW2FXXSBFO3FZSZWLDO4LYMNWVQAIX", "length": 7357, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तूतीकोरीन हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतूतीकोरीन हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना\nचेन्नई : तामिळनाडूतील तूतीकोरीन शहरात वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर प्लांटविरोधात तीव्र आंदोलन सुरु असून, स्टारलाईट कॉपर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात हे आंदोलन करण्यात येतय. कंपनीच्या विस्ताराचं वृत्त समोर आल्यापासून आंदोलन अधिकच तीव्र होत चाललं आहे. या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागल्याने आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ११ जणांना आपला जीव गमवावा लागला.\nपोलिसांच्या कारवाईत अकरा जणांचा मृत्यू झाल्यामुळे तमिळी जनतेमध्ये संतापाची लाट आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी आता तमिळनाडू सरकारने मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीशन यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची नेमणूक केली आहे.\nया हिंसाचारामुळे तमिळनाडू सरकारने चौकशीसाठी आयोग नेमला आहे. प्रतिबंधात्मक आदेश असताना २२ मे रोजी हजारो लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास घातलेला वेढा, पोलिसांचा गोळीबार आदी बाबींसंदर्भात आयोग चौकशी करणार आहे.राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या हिंसाचाराची दखल घेत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे. दोन आठवडय़ांत अहवाल देण्याचे आदेश आयोगाने त्यांना दिले आहेत.\nस���टारलाईट कॉपर प्रकल्पावरील बंदीने ८०० लघु, मध्यम उद्योगांवर…\nअखेर तूतीकोरीनमधील स्टारलाईट कॉपर कंपनीला टाळं\nस्टारलाईट कॉपर प्रकल्पावरील बंदीने ८०० लघु, मध्यम उद्योगांवर संक्रांत\nअखेर तूतीकोरीनमधील स्टारलाईट कॉपर कंपनीला टाळं\nतुतिकोरीन हिंसाचाराला विरोधक जबाबदार – पलानीस्वामी\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nटीम महाराष्ट्र देशा : भारत-पाकिस्तान सीमेवर अनेक चकमकी होत असतात पण आज भारताने जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर मोठा…\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nशरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे…\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ganesh-mandal-should-give-preference-to-social-enterprises-in-the-scene-collector-kishore-raje-nimbalkar/", "date_download": "2019-01-17T17:38:13Z", "digest": "sha1:VRQXWLTFFA74J3NRDZDP6ZPNMWTXF3LA", "length": 12355, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गणेश मंडळांनी देखाव्यांमध्ये सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगणेश मंडळांनी देखाव्यांमध्ये सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे\nजळगाव : गणेश मंडळांनी गणपतीची आरास, देखावे सादर करतांना त्यामध्ये अवयवदान, बेटी बचाओ, बेटी पढाओ, साक्षरता अभियान यासारख्या सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज केले.\nयेथील मंगलम हॉल येथे गणेशोत्सव व बकरी ईद निमित्त जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, तहसीलदार अमोर निकम, महानगरपालिकेचे शहर अभियंता भोळे, महावितरणचे अभियंता तडवी यांचेसह शांतता समिती सदस्य, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.\nयावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी निंबाळकर म्हणाले की, गणेशोत्सव जगभर साजरा केला जातो. जिल्हयातील अनेक गणेशमंडळांना 100 वर्षांची परंपरा आहे. या परंपरेनुसार आपण आपले सण व उत्सव शांततेत साजरे करु. शांतता समिती व गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी केलेल्या विविध उपयोगी सुचनांचे पालन करण्याचे आश्वासन देतांना त्यांनी मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल.\nसण, उत्सवांच्या कालावधीत तांत्रिक कारण व्यतिरिक्त लोडशेंडीग होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. विर्सजनाच्या ठिकाणी क्रेनची व्यवस्था करण्यात येईल. गणरक्षकांनी पोलीस मित्र म्हणून काम करण्याचे आवाहन करतांनाच जिल्हयातील प्रत्येक गावांमध्ये एक गाव, एक गणपती ही संकल्पना, गुलालविरहित मिरवणूक काढण्याचे आवाहनही त्यांनी गणेशमंडळांना केले. तसेच शास्त्री चौकात हरतालिका व गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य विक्रीस परवानगी देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nअखेर गणेश मंडळानेच रस्त्यातले खड्डे बुजविण्याचे काम घेतले…\nसण व उत्सावांमध्ये महिलांचा सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच सामाजिक सलोखा वाढीसाठी सर्व धर्मगुरुंच्या व मान्यवरांच्या हस्ते दररोज महाआरती करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nसोशल मिडीयावर चुकीचे संदेश पाठविणाऱ्यांवर कठोर कारवाई – दत्तात्रय कराळेजळगाव शहराची गणना पोलीस दरबारी संवेदनशील शहर अशी आहे. मात्र आपल्या सर्वाच्या सहकार्याने गाव, शहर व सण, उत्सव आपले आहे याची जाणीव ठेवून सामाजिक सलोखा राखून या शहराचे रुपांतर संवेदना आणि शील (चारित्र्य) असलेल्या गावांत करु या असे आवाहन पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले.\nसोशल मिडीयाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश दिसून आल्यास त्वरीत पोलीस विभागास कळविण्याचे आवाहन करतानाच सायबर सेलच्या माध्यमातून असा संदेश पाठविणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पोलीस हा पण एक नागरीकच असतो. त��व्हा सण, उत्सवाच्या काळात जळगावकर नागरीकांनीही पोलीस बनून पावित्र्य आणि मांगल्याचे सण उत्सावात साजरे करण्याचे आवाहन केले.\nयावेळी बोलतांना अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी सांगितले की, गणेशोत्सव काळात वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून विर्सजनाच्या ठिकाणी आवश्यक ती सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.बैठकीच्या प्रास्ताविकात उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे म्हणाले की, जळगाव शहरातील कार्यकत्यांचे चांगले सहकार्य असते. शहरवासियांच्या सहकार्यातून सामाजिक सलोखा राखून सण, उत्सव आनंदाने साजरे करु या. यावेळी सार्वजनिक गणोशोत्सव व शांतता समितीच्या सदस्यांनी व उपस्थितांनी उपयुक्त सुचना केल्या.\nअखेर गणेश मंडळानेच रस्त्यातले खड्डे बुजविण्याचे काम घेतले हाती \nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार – मुख्यमंत्री\nनागपूर : महाराष्ट्र पोलिस दलाचा देशात नावलौकिक असून क्रीडा क्षेत्रातही उत्तम खेळाडू निर्माण झाले आहेत. पोलिस दलातील…\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/opening-of-16th-piff-at-the-hands-of-sudhir-mungantiwar/", "date_download": "2019-01-17T17:49:20Z", "digest": "sha1:GXL6BUJE7UH5ORPP33NT4UQQPQZALA3S", "length": 9572, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार १६ व्या ‘पिफ’चे उद्घाटन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार १६ व्या ‘पिफ’चे उद्घाटन\nपुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतररा���्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ’ यंदा ११ ते १८ जानेवारी, २०१८ दरम्यान पार पडणार आहे. उद्या गुरुवार दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कोथरूड येथील सिटीप्राईड मल्टीप्लेक्स या ठिकाणी महोत्सवाचा उद्घाटन समारंभ होणार असून राज्याचे अर्थ, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडेल, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी कळविली आहे.\nमहोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी, निर्माते व ‘प्रसाद स्टुडिओज्’चे प्रमुख रमेश प्रसाद यांना ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त (पिफ) ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येईल, तर प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना ‘एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अॅवार्ड’ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.\nगोविंद निहलानी, दिलीप प्रभावळकर आणि रामलक्ष्मण यांचा १७ व्या…\nपिफ २०१९ अंतर्गत होणा-या मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची…\nयाशिवाय या उद्घाटन सोहळ्यात दिग्दर्शक राज कपूर यांच्या २३ चित्रपटांच्या ‘निगेटिव्ह’ प्रतींचा मौल्यवान ठेवा त्यांचे पुत्र अभिनेते रणधीर कपूर आणि ऋषी कपूर ‘पिफ’मध्ये उपस्थित राहून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे देखभालीसाठी सुपूर्द करणार आहेत. याबरोबर उद्घाटन समारंभानंतर अॅलन ड्रल्जेविक दिग्दर्शित ‘मेन डोन्ड क्राय’ हा बोस्नियन भाषेतील चित्रपट दाखवून महोत्सवाला सुरूवात होईल.\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे १६ वे वर्ष असून ‘तरुणाई’ ही या महोत्सवाची संकल्पना आहे. संपूर्ण महोत्सवात या वर्षी तब्बल ९१ देशांमधून १००८ चित्रपट प्राप्त झाले होते. यातील निवडक असे २०० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. चित्रपटांबरोबरच चित्रपटांशी संबंधित विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रदर्शन यांचाही महोत्सवात अंतर्भाव असेल, असेही डॉ. पटेल यांनी यावेळी नमूद केले.\nगोविंद निहलानी, दिलीप प्रभावळकर आणि रामलक्ष्मण यांचा १७ व्या ‘पिफ’अंतर्गत…\nपिफ २०१९ अंतर्गत होणा-या मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची ��ोषणा\nसामान्य माणसाची कथा मांडणारा लेथ जोशी\n‘चित्रपटसृष्टीत घराणेशाही नाही’- ऋषी कपूर\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nडोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे…\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/health-tips-114081400017_1.html", "date_download": "2019-01-17T18:08:50Z", "digest": "sha1:SYB5X5TRCNPI7GH2EQ3FV2G2N65SRXI2", "length": 6167, "nlines": 92, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "कोथिंबीरही गुणकारी", "raw_content": "\nस्वयंपाकघरात कोथिंबिरीचा उपयोग होणार नाही असा एकही दिवस सापडणार नाही. अशा कोथिंबिरीचे औषधी गुणही बरेच आहेत.\nकोथिंबीर शरीराचा दाह शमवणारी तसेच तृष्णाशामक आहे. भूकवर्धक आणि अतिसाराला मारक अशी कोथिंबीर डोळ्यांसाठीही अतिशय गुणकारी आहे. जळजळ होत असल्यास कोथिंबिरीचा एक किंवा दोन थेंब ताजा रस डोळ्यांमध्ये टाकल्याने आराम मिळतो.\nओल्या कोथिंबिरीबरोबरच धणेही तेवढेच उपयोगी आहेत. धणे व सुंठ समप्रमाणात घेऊन काढा करून प्यायल्याने खोकला हळूहळू कमी होऊन नाहीसा होतो. अतिसारावरही धण्याचा काढा करून प्यायल्याने उपयोग होतो.\nगर्भवती स्त्रियांना उलट्यांचा अधिक त्रास होतो तेव्हा १0 ग्रॅम खडीसाखर आणि २.५ ग्रॅम धणे पावडर तांदळाच्या पेजमध्ये मिसळून दिल्यास उलट्या कमी होण्यास मदत होते.\nधणे मुखशुद्धीकारकही आहेत. पचनादी त्रास झाल्यास किंवा अजिर्णामुळे हैराण झाल्यास चहाच्या पावडरबरोबर धणे पूड वापरतात.\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nइंटरनॅशनल किस डे: नका करू या चुका\nहे 5 पावलं 7 दिवसात कमी करतील पोटाची च���बी\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nयश मिळवण्यासाठी दूर करा आपल्या स्वभावातील ही कमतरता\nTry This : सामान्य हेल्थ टिप्स\nटिप्स: प्रेग्नेंसीमध्ये या गोष्टींकडे लक्ष्य ठेवा\nथंड आणि बहुपयोगी वाळ्याचे औषधी गुणधर्म…\nकांद्यांची पात खाणे आरोग्यासाठी उत्तम\nHealth Tips : गुणकारी भोपळा\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nऍमेझॉन भारतात करणार मोठी नोकर भरती\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nमधुमेह आणि कब्ज्याचा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कच्ची केळी\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://zeenews.india.com/marathi/sports/shane-warne-shares-a-hilarious-incident-during-his-earlier-days-with-rajasthan-royals/450205", "date_download": "2019-01-17T18:08:35Z", "digest": "sha1:YBEKGXVE7FYGGZ2BKJHI3M7RD7ACYZIT", "length": 18243, "nlines": 95, "source_domain": "zeenews.india.com", "title": "कैफ अहंकारी तर जडेजा बेशिस्त, शेन वॉर्नचे गौप्यस्फोट |shane-warne-shares-a-hilarious-incident-during-his-earlier-days-with-rajasthan-royals", "raw_content": "\nकैफ अहंकारी तर जडेजा बेशिस्त, शेन वॉर्नचे गौप्यस्फोट\nऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्ननं त्याचं आत्मचरित्र 'नो स्पिन'मध्ये भारतीय खेळाडूंबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.\nमुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्ननं त्याचं आत्मचरित्र 'नो स्पिन'मध्ये भारतीय खेळाडूंबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. आयपीएल वेळच्या राजस्थान टीमसोबतच्या काही गोष्टी वॉर्ननं त्याच्या आत्मचरित्रातून सांगितल्या आहेत. वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थाननं पहिल्या वर्षीचं आयपीएल जिंकलं होतं. मोहम्मद कैफ अहंकारी असल्याचं वॉर्न त्याच्या पुस्तकात म्हणतो.\nमोहम्मद कैफनं जे केलं त्यावर लगेचच उपाय शोधणं गरजेचं होतं. राजस्थान टीमसोबत आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा सगळे खेळाडू आपआपल्या खोलीची चावी घेऊन गेले. यानंतर मी टीमच्या मालकांसोबत रिसेप्शनवर बोलत होतो आणि कैफ तिकडे आला. मी कैफ आहे, असं तो रिसेप्शनवर म्हणाला. तेव्हा त्यांना तू कैफ आहेस हे माहिती आहे. तुला काय हवं आहे असं मी त्याला विचारलं. तेव्हा मी एक वरिष्ठ खेळाडू आहे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूप्रमाणे मला छोटी खोली मिळाली आहे. मला मोठी खोली पाहिजे, असं कैफ म्हणाल्याचं वॉर्ननं पुस्तकात लिहिलं आहे.\nयानंतर प्रत्येक खेळाडूप्रमाणेच तुलाही खोली मिळाली आहे. फक्त मलाच मोठी खोली देण्यात आली आहे कारण मला अनके जणांना भेटावं लागतं. माझ्या या उत्तरानंतर कैफ तिकडून निघून गेला. एक भारतीय वरिष्ठ खेळाडू म्हणून स्वत:ला जास्त महत्त्व पाहिजे असं त्याला वाटत होतं हे माझ्या उशिरा लक्षात आल्याचं वॉर्न म्हणाला. सगळ्यांनी मला समान सन्मान द्यावा म्हणून हा नियम बनवला असल्याचं वॉर्ननं सांगितलं.\nमुनाफ पटेलचं वय किती\nवॉर्ननं या पुस्तकातून मुनाफ पटेलच्या वयावरही निशाणा साधला. मी मुनाफ पटेलला त्याचं वय विचारलं होतं. तेव्हा तुला माझं खरं वय सांगू का आयपीएलमध्ये सांगतो ते सांगू असा प्रश्न मुनाफनं मला विचारला. माझं आयपीएलसाठीचं वय २४ वर्ष आहे आणि खरं वय ३४ वर्ष आहे. मी माझं खरं वय सांगितलं तर माझी निवड होणार नाही. त्यामुळे मला जेवढं शक्य होईल तोपर्यंत मी माझं वय ३० पेक्षा कमीच सांगणार आहे, असं मुनाफनं सांगितल्याचा दावा वॉर्ननं केला आहे.\nरवींद्र जडेजा हा बेशिस्त असल्याचा आरोपही शेन वॉर्ननं त्याच्या पुस्तकात केला आहे. जेव्हा आम्ही जडेजाचा खेळ बघितला तेव्हा त्याचा दृष्टीकोन आणि जोश मला आवडला. यामुळे आम्ही त्याला थोडी सूट दिली पण बेशिस्त वागणुकीमुळे युवा खेळाडू असलेला जडेजा चुकीच्या मार्गावर गेला असता, असं वॉर्नला वाटत होतं.\nमैदानात अभ्यासासाठी जाण्यासाठी बस हॉटेलमधून सकाळी ९ वाजता निघाली. पण जडेजा वेळेत पोहोचला नाही. मैदानातही तो लेट पोहोचला. परत जाताना मी अर्ध्या रस्त्यात बस थांबवली आणि उशिरा येणाऱ्या खेळाडूंना चालत हॉटेलमध्ये यायला लावलं. यावर एका खेळाडूनं मस्करी केली तेव्हा त्याला पण चालत यायचीच शिक्षा दिल्याचं वॉर्न म्हणाला.\nVIDEO: जसप्रीत बुमराहच्यामध्ये आला पोलार्ड\nमुंबईत भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, दोघांचा मृत्यू\nअंतिम जागा वाटत होण्याआधीच काँग्रेसचा राष्ट्रवादीला झटका\nपांड्या-राहुलच्या भवितव्याचा निर्णय लांबणीवर कारण...\nकोकणात जाण्याचा बेत करताय, रेल्वेचे आरक्षण फुल्ल\nमोठी बातमी: केंद्र सरकारकडून राकेश अस्थानांची उचलबांगडी\nशिवसेना प्रमुखांच्या स्मारकासाठी महापौर बंगला खाली करण्याचे...\nNIKEचे जबरदस्त स्म���र्ट शूज लॉन्च, फिचर्स पाहून हैराण व्हाल\nअंकिता लोखंडे पुन्हा एकदा प्रेमात\nलोकसभा निवडणुकीत भाजपला १२५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत-...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/funeral-performed-mobile-light-naregaon-128283", "date_download": "2019-01-17T17:33:22Z", "digest": "sha1:NEPN7J3D4IQH7TC7JFMAIQUNMGJYIUCX", "length": 12394, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Funeral is performed in mobile light in Naregaon औरंगाबाद : मरणानंतरही महापालिकेकडून यातना | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद : मरणानंतरही महापालिकेकडून यातना\nबुधवार, 4 जुलै 2018\nनारेगाव येथील दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीसाठी सुमारे 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्याप कामांना सुरवात झालेली नसल्याने रात्रीच्यावेळी मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी उरकावे लागत आहेत.\nऔरंगाबाद - कचरा, पाणी, बंद पथदिव्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त असताना एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीतही अंत्यविधीसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नारेगाव येथील दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीसाठी सुमारे 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्याप कामांना सुरवात झालेली नसल्याने रात्रीच्यावेळी मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी उरकावे लागत आहेत.\nदशनाम गोसावी समाजासाठी नारेगाव येथे स्मशानभूमी आहे. या ठिकाणी विविध कामे करण्यासाठी गतवर्षी 19 लाख 99 हजार 115 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. स्मशानभूमीत लाईटची व्यवस्था नाही, सुरक्षारक्षक नाही. एखाद्याचा मृत्यू झाला तर रात्रीच्यावेळी मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागतात. याबाबत समाजबांधवांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतरही फाइल जागची हालली नाही. त्यामुळे महापालिकेच्या निष्क्रियतेच्या विरोधात मोर्चा काढण्यात येईल, असे योगेश बन, किरण गिरी, बंडू पुरी, कृष्णा गिरी, विठ्ठल पुरी, धीरेंद्र पुरी यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nएक लाख अर्ज ‘ऑनलाइन’\nपुणे - शहरी भागातील ग्राहकांनी नवीन वीजजोडणीचे अर्ज केवळ ऑनलाइनद्वारेच करावेत, या महावितरणच्या आवाहनास ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन...\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nपुणे - वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सतत ‘ड्यूटी’ फिरती ठेवली जाते, मग गुन्ह्यांचा तपास कसा आणि केव्हा करायचा तरीही ‘कसुरी रिपोर्ट’ काढला जातो....\n'मिस्ड कॉल'द्वारे दोन कोटींचा गंडा\nमुंबई - माटुंगा येथील व्यावसायिकाचा मोबाईल क्रमांक बंद करून त्याच्या खात्यातील एक कोटी 86 लाख...\nमिलिंद एकबोटेंवरील जामीनाच्या अटी शिथिल\nपुणे : कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणीजामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांनी जामिन देतांना घालण्यात आलेल्या अटी...\nमहिलेला भररस्त्यात दौंड शहरात पेटवले\nदौंड - दौंड शहरात एका २५ वर्षीय विवाहित महिलेला भर रस्त्यात पेटवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetgopal-yashwant-deo/playsong/700/Ajanmaa-Janmaasi-Aala.php", "date_download": "2019-01-17T18:18:25Z", "digest": "sha1:AWNUMFZ4RUKLYYLHVMZR2UD2POX2WTKN", "length": 9596, "nlines": 145, "source_domain": "www.gadima.com", "title": "Ajanmaa Janmaasi Aala -: अजन्मा जन्मासी आला : GeetGopal (Yashwant Deo) : गीतगोपाल (यशवंत देव)", "raw_content": "\nअंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत\nसर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी ���ंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.\nसुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल\nनिवेदन: आनंद माडगूळकर,शैला मुकंद,करुणा देव\nनिर्मिती सहकार्य: श्रीकांत कुलकर्णी,राजेंद्र कुलकर्णी\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nमाडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.\nनको रे मारु नवजाता\nदूध नको पाजू हरीला\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://desiwapi.com/download/hindi-songs-2018new-hindi-songs-2018hindi-songsnew-hindi-song-2018hindi-songs-newromantic-hindi/QEu1XMYTzAQ.html", "date_download": "2019-01-17T18:21:44Z", "digest": "sha1:36EQXIS3C25OTVVDN4MG6EXHZFGMOXUX", "length": 8180, "nlines": 70, "source_domain": "desiwapi.com", "title": "व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी,", "raw_content": "\nव्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी,\nDownload Video व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी,\nHome » Download Video » व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी,\nDownload व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, in Hd, Download Bangla, English, Hindi, Tamil Nnnnnnn Full Mp3 Album Songs Bangla , Download Full HD Nnnnnnn Video Songs , Bangla Romantic, Download व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, HD Bangla Video Songs Free , Love, Funny, Comedy, Hasir Natok व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, Natok full HD PC Mp4 3gp 720p, 1080p Download Now , Download व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, Bollywood Movie Videos , Download व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, Kolkata Bangla Video Songs, Download New Unrelesed व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, Bangla Full Mp3 Songs 192 kbps 64 kbps, Download New Unrelesed व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, Bollywood Hindi Full Mp3 Songs 192 kbps 64 kbps , Download व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, English Romantic, Vevo HD Video Songs , Download Nnnnnnn Telugu Tamil Full Mp3 Songs 192 kbps 64 kbps , Download New Unrelesed व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, HollyWood English Movie Full Mp3 Songs 192 kbps 64 kbps, Download, व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, full Movie Download uTorrent , Download व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, BollyWood Full HD Movie Watch, Now , Download व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, Hindi, Tamil Movie , Download, Bangladesh, India, Pakistan MP3, 3GP, MP4, HD, MKV, Avi व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, (2016) all video Free Download , master print download full movie , Download व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, clear print download, Download व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी, full movie official print download DVDrip Vcdscam webrip Dvdscam download now,Download व्हाट्सप्प स्टेटस, हिंदी स्टेटस, स्टेटस इन हिंदी, व्हाट्सप्प स्टेटस इन हिंदी, स्टेटस हिंदी,Nnnnnnn in Full HD Mp4 3GP Video and MP3\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://haridwar.wedding.net/mr/venues/428393/", "date_download": "2019-01-17T18:01:03Z", "digest": "sha1:6P5P23HH4GFAQMEVUU2HUV5XYBMHLNCY", "length": 2228, "nlines": 41, "source_domain": "haridwar.wedding.net", "title": "Alpana Hotel - लग्नाचे ठिकाण, हरिद्वार", "raw_content": "\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nठिकाणाचा प्रकार Restaurant, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 2,000\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, बाथरूम\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,57,196 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दि���ी.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-01-17T17:38:40Z", "digest": "sha1:IK5YFFGTX7SFVEREMHQMPDX3N2G7LZLN", "length": 5300, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चोरटी शिकार - विकिपीडिया", "raw_content": "\nअनाधिकृतपणे कायदे धाब्यावर बसवून बंदी असलेल्या प्राण्यांची शिकार करणे म्हणजे चोरटी शिकार. चोरटी शिकार ही मुख्यत्वे आर्थिक लाभासाठी केली जाते. हे शिकारी वन्य प्राण्यांचे उपयुक्त अवयव या संबधित तस्करांना विकतात व पैसा कमवतात. जितका प्राणी दुर्मिळ व शिकार करायला अवघड तितका भाव जास्त मिळतो. चोरट्या शिकरीमुळे अनेक वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिकारीमुळे पर्यावरणातील अन्नासाखाखाळीचा र्हास होत चालाल आहे.\nप्राणी व चोरट्या शिकारींचे कारण\nवाघ- सुळे, हाडे, नखे कातडी व बहुतेक सर्व अवयव\nअस्वल - केस , नखे व इतर भाग\nमुंगुस - कातडी व केस\nसाळिंदर - काटे व मांस\nमोर - पिसे व मांस\nविविध प्रकारची बदके - मांस\nव्हेल मासे - तेल व मांस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१७ रोजी १५:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T17:41:30Z", "digest": "sha1:GRC66PXAKTZRJZKJ7Y26C7GSLWFV4QYK", "length": 11147, "nlines": 126, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "संसदेत आज अविश्वास ठरावावर निर्णय होण्याची शक्यता – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nसंसदेत आज अविश्वास ठरावावर निर्णय होण्याची शक्यता\nनवी दिल्ली – टीडीपी आणि वायएसआर कॉंग्रेस तर्फे मांडण्यात आलेला मोदी सरकारविरुद्धचा अविश्वास ठरावावर आज संसदेत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत याआधीच सरकारविरुद्धचा आपला विरोध दर्शवला आहे. गेल्या काही दिवसांपासून नायडू त्यांच्या काही महत्वाच्या मागण्या मान्य न होत असल्यामुळे नाराज असल्याचे समोर आले होते. तेलुगु देसम पक्षाचे दोन मंत्री वायएस चौधरी आणि अशोक गजपती राजू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपले राजीनामे सुपुर्द केले. या कृतीनंतर अखेर तेलुगू देसमला केंद्र सरकारमध्ये थांबवण्याचे सरकारचे प्रयत्न निष्फळ ठरल्याची माहिती समजत आहे. तर यासर्व पार्श्वभूमीवर आज संसदेमध्ये मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात आला होता त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.\nकार्तिकचा विजयी षटकार, भारताने तिरंगी मालिकेत उभारली विजयाची गुढी\nठाण्यात ५ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार\n#Bypoll नुरपूरमध्ये समाजवादी पक्ष; कर्नाटकात काँग्रेस विजयी\nलखनौ – देशातील १० विधानसभेच्या जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. मोदी सरकारला चार वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचं लक्ष...\nकोलकात्यात भाजपची बंदची हाक\nकोलकाता – दिनाजपूरमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ भाजपने राज्यात एक दिवसाचा बंद पुकारला आहे. तापस बर्मन हा विद्यार्थी पोलिसांच्या कारवाईत गंभीर जखमी...\nकाठमांडूत विमान अपघातात ३८ प्रवाशांचा मृत्यू तर २३ जखमी\nकाठमांडू- युएस- बांग्ला एअरलाईन्स कंपनीच्या विमान दुर्घटनेत ३८ प्रवाशांचा मृत्यू तर २३ प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटने नंतर युद्ध पातळीवर बचाव कार्यसुरू...\nभाजच्या बॅनरवर शिवसेनेच्या मंत्र्यांचा फोटो\nजळगाव – जळगावमध्ये भाजपच्या वर्धापन दिनानिमित्ताने लावलेल्या बॅनरवर शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचा फोटो झळकल्याचा अजब प्रकार घडला आहे. या बॅनरमध्ये सर्व भाजपाच्या स्थानिक नेत्यांसोबत...\nदुरान्तो एक्स्प्रेसवर दरोडा; चोरटे एसी डब्यात घुसले\nदिल्ली- रेल्वे मार्गावरचे सिग्नल फेल करून जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेसचे दोन डबे लुटल्याची घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बादली-सराय रोहिल्ला स्टेशनदरम्यान घडली आहे. पहाटे तीनच्या...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nवृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nअजब गावांची गजब कहाणी\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathifeature-preparing-competitive-exams-agrowon-maharashtra-8748?tid=164", "date_download": "2019-01-17T18:25:07Z", "digest": "sha1:ENZITTOVEDYGUVAQMPXXJPMTN6F3QUMZ", "length": 19054, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,feature for preparing for competitive exams, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यशास्त्राच्या उपघटकावरील प्रश्न अन् त्याचे विश्लेषण\nराज्यशास्त्राच्या उपघटकावरील प्रश्न अन् त्याचे विश्लेषण\nबुधवार, 30 मे 2018\nलेखमालेतील मागील भागात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययन १ मधील ‘भारतीय संविधान व राज्यघटना’ म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाची व्याप्ती व अभ्यासक्रम पाहिला. आजच्या लेखात आपण राज्यशास्त्राच्या प्रत्येक उपघटकावर मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये किती प्रश्न आले होते, हे जाणून घेऊ. तसेच त्याबाबतचे विश्लेषण, रणनीती व संदर्भग्रंथ यांची माहिती घेऊ.\nउपघटकनिहाय मागील ५ वर्षांतील प्रश्नसंख्या\nलेखमालेतील मागील भागात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययन १ मधील ‘भारतीय संविधान व राज्यघटना’ म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाची व्याप्ती व अभ्यासक्रम पाहिला. आजच्या लेखात आपण राज्यशास्त्राच्या प्रत्येक उपघटकावर मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये किती प्रश्न आले होते, हे जाणून घेऊ. तसेच त्याबाबतचे विश्लेषण, रणनीती व संदर्भग्रंथ यांची माहिती घेऊ.\nउपघटकनिहाय मागील ५ वर्षांतील प्रश्नसंख्या\nक्र. उपघटक २०१३ २०१४ - २०१५ २०१६ २०१७ २०१८\n१. घटना निर्मिती व वैशिष्ट्ये १ ० ४ २ ६ ३\n२. मूलभूत हक्क/मार्गदर्शक तत्त्वे/मूलभूत कर्तव्ये २ २ १ १ २ १\n३. केंद्रशासन २ ४ १ ४ ४ २\n४. राज्यशासन १ १ ० १ १ १\n५. न्यायव्यवस्था २ ० ० ० ० २\n६. पंचायतराज ३ ० ० ० १ १\n७. आयोग, लवाद व समित्या २ १ १ ३ १ २\n८. घटनादुरुस्ती ० २ ० १ ० १\n९. समित्या १ १ ० १ - ०\nवरील तक्त्याचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास राज्यशास्त्रावर राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत जवळपास ११ ते १५ प्रश्न येत असल्याचे लक्षात येते.\nपहिल्याच उपघटकातील म्हणजेच घटनानिर्मिती व वैशिष्ट्ये यावर बऱ्याचदा जास्त प्रश्न विचारले जातात. विशेषतः घटनासमित्या, त्यांचे अध्यक्ष व सदस्य, घटनेचे स्त्रोत, भारतीय घटनेची वैशिष्ट्ये यावर प्रश्न विचारण्याकडे आयोगाचा जास्त कल असतो.\nनुकत्याच झालेल्या २०१८ च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत जवळजवळ सर्वच उपघटकांना समाविष्ट केल्यामुळे प्रश्नांची संख्या समसमान वितरीत झालेली आढळते.\nराज्यशास्त्राचा अभ्यास करताना सर्वप्रथम राज्यघटनेतील महत्वाचा तपशील म्हणजेच महत्वाची कलमे, सर्व परिशिष्टे इ. सोबत ठेवावे. राज्यघटनेला विविध भागांमध्ये विभाजित केलेले आहे. हे भाग नीट समजावून घेतल्यास त्यातील कलमांचे आपापसातील संबंध आपोआप लक्षात येतात.\nचालू राजकीय घडामोडींचा राज्यघटनेतील तरतुदींशी नेमका कसा संबंध असतो, याबद्दल उत्सुक असावे. उदा. लोकसभेच्या विविध प्रहरांमध्ये नेतेमंडळींकडून जे ठराव मांडले जातात, ते राज्यघटनेतील संबंधित तरतुदींशी पडताळून पाहणे.\nसंविधानिक तसेच वैधानिक संस्था उदा. निवडणूक आयोग, वित्त आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग इ. चा अभ्यास करताना त्यातील महत्त्वाच्या नोंदी एखाद्या तक्त्याच्या स्वरूपात आपल्या नोट्स मध्ये ठेवाव्यात. उजळणी करताना सोपे जाते.\nघटनादुरुस्तीवर किमान एखादा प्रश्न हा अपेक्षित असतो, त्यामुळे महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, क्रमांक व विधेयकांचे क्रमांक यांची नोंद ठेवावी.\nपंचायतराज व्यवस्था हा सुद्धा एक महत्त्वाचा उपघटक ठरतो. त्यासंबंधित ७३ वी व ७४ वी घटनादुरुस्ती सखोल अभ्यासावी. तसेच स्वातंत्र्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास कसा होत गेला, याचाही नीट अभ्यास करावा.\nराज्यघटनेतील विविध अपवादांचा सखोल आढावा घ्यावा. अशा अपवादांना पकडूनच अनेक प्रश्न तयार केले जातात.\n८ वी ते १२ वी नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्र विषयावरील - राज्य माध्यमिक मंडळाची पुस्तके / NCERT\nआपले संविधान : सुभाष कश्यप\nराज्यघटना : पी. एम. बक्षी\nभारत घटना incidents विषय topics २०१८ 2018 निवडणूक निवडणूक आयोग विकास\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nकृषी विक्रेत्यांसाठी पदविका अभ्यासक्रम...अकोला : कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\nखरीप पिकांवरिल किडींना वेळीच रोखा...खरीप पिकांना पेरणीनंतर खूरपडीचा प्रादुर्भाव होतो...\nजुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवनपेरू फळबागा फार जुन्या झाल्यानंतर त्यांची...\nवासरातील प्राणघातक हगवणीचे नियंत्रण...मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या गोरेगाव...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nराज्यशास्त्राच्या उपघटकावरील प्रश्न अन्...लेखमालेतील मागील भागात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा...\nइस्त्राईल येथील पदव्युत्तर शिक्षणासाठी...तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...\nउपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकताजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे....\nतंत्रज्ञानाच्या बळावर ‘कृषी’च्या...नागपूर : कृषी अभ्यासक्रमाला प्रवेशित...\nअसे मिळते मातीरहित माध्यम नैसर्गिक...विविध व्यावसायिक पिकांच्या लागवडीसाठी मातीविरहित...\nकल्पनेतून केली अडचणींवर मातजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक...\nमातीच्या प्रकारानुसार जलसंधारणाचे उपाय...जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत पडणाऱ्या पावसाची...\nशेतकरी वाणाची नोंदणी करताना...शेतकऱ्यांना स्वतः विकसित केलेल्या वाणांचे सर्व...\nस्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना...विद्यार्थी मित्रांनो/मैत्रिणींनो नमस्कार, नागरी...\nसंशोधन, शिक्षणामध्ये बदलाची गरजगेल्या काही वर्षांचा आढावा घेता कृषी क्षेत्राकडे...\nपॅकिंग शोषणार फळातील ओलावावाहतूक आणि साठवणुकीमध्ये आर्द्रतेचा परिणाम होऊन...\nखास हॅलोवीनसाठी मानवी चेहऱ्याचे भोपळे अमेरिकेत हॅलोवीन या सणामध्ये भोपळ्याला असलेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/NCP-In-Problem-after-Confidence-Resolution-in-nagarparishad/", "date_download": "2019-01-17T17:02:33Z", "digest": "sha1:52SEJ6JPTZNWHMHXRRW2TXOUXRYTKZQL", "length": 8567, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अविश्‍वास ठरावाने राजकीय भूकंप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › अविश्‍वास ठरावाने राजकीय भूकंप\nअविश्‍वास ठरावाने राजकीय भूकंप\nशेवगाव : रमेश चौधरी\nनगराध्यक्षांवर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाने राष्ट्रवादी पक्षांतर्गत राजकीय भूकंप झाला आहे. जिल्हाध्यक्षांच्या हुकमी नगरपरिषदेतच या राजकीय घडामोडीने पक्षाची नाचक्की झाली आहे. भाजपाने थांबा आणि पहा, अशी भूमिका घेतली आहे.\nगेल्या वर्षभरापासून नगराध्यक्षांबाबत सत्ताधारी राष्ट्रवादीत चाललेल्या वादळाचे गुरुवारी अविश्वास ठराव दाखल करून चक्रीवादळात रूपांतर झाले. आलेला निधी खर्च होत नाही. नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. हा मुद्दा यासाठी पुढे केला असला, तरी खरे कारण मात्र वेगळेच असल्याच्या चर्चा सध्या शहरात झडत आहेत. एक महिन्यापूर्वी 7 नगरसेवकांना विश्वासात घेत एका राष्ट्रवादी प्रणित अपक्ष नगरसेवकाने गटनोंदणीत बदल करून नाराजीचे वादळ उठवून दिले होते. त्यावर संबंधित नगरसेवक व नगराध्यक्षांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने या वादळाने आणखीनच वेग घेतला.\nअडीच वर्षानंतर नगराध्यक्ष बदलाचा कालावधी आता फक्त महिना ते दोन महिने राहिला असताना हा अविश्वास ठराव एक दिवस तरी नगराध्यक्षांना पदावरून पायउतार करण्याची तड पूर्ण करण्याच्या जिद्दीने झाला आहे. आठ दिवसांपासून अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरू होत्या. हा ठराव दाखल करता येऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या एका गटाने काही नगरसेवकांना पुणेकरांच्या साथीला नेले होते. मात्र ठराव दाखल करण्याच्या दिवशी त्यांनी त्यांच्या हातावर नाट्यमय तुरी देऊन नगर गाठले आणि ठरावात सामील झाले.\nराष्ट्रवादीचे नाराज नगरसेकांच्या तक्रारीची पक्षनेतृत्व दखल घेत नव्हते. म्हणून हा गट भाजपाच्या आ. मोनिका राजळे व खा. दिलीप गांधी यांच्या संपर्कात होता. ठरावाच्या दिवशी काही वेळ यांच्या उपस्थितीत बैठकही झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करावा अथवा असणार्‍या 15 नगरसेवकांची स्वंतत्र गटनोंदणी करावी, असे मत प्रदर्शित करण्यात आले. जो गट कमळाच्या झेंड्याखाली येईल, त्यास आमचा पाठिंबा राहिल, ही अट ठेऊन भाजपाचे नगरसेवक अविश्वास ठरावात सहभागी झाले.\nशेवगाव हा राष्ट्रवादी पक्षाचा हुकमी तालुका आहे. जिल्हाध्यक्षपदाची धुरा याच तालुक्यावर आहे. नगरपरिषदेसह इतर स्थानिक संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना केवळ काही चुकीच्या निर्णयाने पदाधिकारी नेतृत्वाच्या आदेशाला जुमानत नाहीत, हे या घडामोडीने स्पष्ट होत आहे.\nतर थांबता थांबेना आता थांबावे कसे म्हणून पक्षातंर्गत शक्तीची फूस अविश्वास दाखल करणार्‍या नगरसेवकांना असावी, असाही संशय सध्या व्यक्त केला जात असून अविश्वास ठराव दाखल करणारा राष्ट्रवादीचा गट सध्या गायब झाला आहे.\nदरम्यान, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या होमगाऊंडवर तालुक्यात पक्षांतर्गत उफाळलेला हा वाद भविष्यात पक्षाला हानीकारक ठरणारा आहे. वेळीच याची दखल घेऊन नगरसेवकांच्या शंकेचे निरसण झाले असते तर ही नाचक्की होण्याची वेळ आली नसती. या राजकीय घडामोडीने पक्षाचे कार्यकर्ते मात्र सैरभैर झाले आहेत.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/one-arrested-from-for-IPL-betting-inkolhapur-district-ichalkaranji/", "date_download": "2019-01-17T17:04:02Z", "digest": "sha1:K5A3XM5VWCFHFGTJYQBKBR6BYP5UXCP3", "length": 3454, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयपीएलच्या सामन्यात सट्टा, एकाला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › आयपीएलच्या सामन्यात सट्टा, एकाला अटक\nआयपीएलच्या सामन्यात सट्टा, एकाला अटक\nरॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यात शनिवारी झालेल्या सामन्यादरम्यान सट्टा लावल्‍या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. राजू गडकरी असे या तरूणाचे नाव आहे. आयपीएलच्या सामन्यादरम्यान राजू गडकरी सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारावर शिवाजी नगर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.\nसट्याचे पैसे घेताना राजू गडकरीला रंगेहाथ पकडले. याशिवाय पोलिसांनी बेटींगच्या अड्यावरुन लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Shirur-Nagar-Panchayat-independent-candidate-ineligible/", "date_download": "2019-01-17T17:02:22Z", "digest": "sha1:ZB7FJDGOL7A74IVW75PH24SO2DJWPU4G", "length": 5881, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिरूर न. पं. अपक्ष उमेदवार अपात्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › शिरूर न. पं. अपक्ष उमेदवार अपात्र\nशिरूर न. पं. अपक्ष उमेदवार अपात्र\nशिरूर : जालिंदर नन्नवरे\nशिरूर नगर पंचायतीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम 25 मे रोजी पार पडणार आहे. यामुळे शिरूर नगर पंचायती मध्ये राजकीय घडामोडीला चांगलाच वेग आला आहे. याच पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणारे अपक्ष नगरसेवक भीमराव देवराव गायकवाड यांना चार अपत्य असल्याने जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी अपात्र घोषित केले आहे. यामुळे नगराध्यक्ष निवडीच्या आगोदरच राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ झाली आहे.\nभीमराव गायकवाड यांना चार अपत्य असून, निवडणूक शपथपत्रात दोन अपत्याचा उल्लेख केला होता. याप्रकरणी विनोद इंगोले त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली होती. त्याबाबत त्यांनी सादर केलेल्या साक्षी पुराव्यावरून भीमराव गायकवाड यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिर्‍यांनी दिले आहेत. माजी मंत्री सुरेश धस यांच्याकडून राष्ट्रवादीला हा धक्का समजला जात आहे.\nशिरूर नगर पंचायत एकूण 17 नगरसेवक असून, त्यानुसार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस धस गट 10 व भाजपचे 6 आणि अपक्ष 1 धस गट असे 17 उमेदवार निवडून आलेले आहेत. मात्र मागील तीन महिन्यांपासून राष्ट्रवादीचे 7, अपक्ष 1 व भाजप 1 अशा 9 सदस्यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व संदीप क्षीरसागर यांच्या सोबत जाण्यास समाधान मानले. 25 तारखेल्या होणार्‍या नगराध्यक्षाच्या निवडीत राष्ट्रवादीकडून राजकीय आखणी केली होती, परंतु सदस्यांच्या अपात्रतेच्या निर्णयामुळे पक्षासमोरील अडचणी वाढल्या असून, सध्या राष्ट्रवादी व भाजप समान मतात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे नगराध्यक्षाची निवड रंगतदार होण्याची शक्यता आहे.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nड���न्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-7-wonders-to-the-Joseph-Baptista-garden-in-Mazagaon/", "date_download": "2019-01-17T18:09:15Z", "digest": "sha1:UBHV4CUP5CRU2LWQMJYCLGYCQDNOC2KD", "length": 6341, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जगातील सात आश्चर्ये एकाच ठिकाणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › जगातील सात आश्चर्ये एकाच ठिकाणी\nजगातील सात आश्चर्ये एकाच ठिकाणी\nमाझगाव डॉकयार्ड रोडजवळ समुद्र चौपाटीपासून 100 फुटापेक्षा जास्त उंच असलेल्या भंडारवाडा टेकडीवरील जोसेफ बाप्टिस्टा उद्यानाचा कायापालट करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. देशी-विदेशी पर्यटकांचे आवडीचे स्थळ असलेल्या या उद्यानात आता येत्या सहा महिन्यांत जगातील सात आश्‍चर्यांच्या प्रतिकृती साकारण्यात येणार आहेत. यासाठी 2 कोटी 6 लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.\nमाझगाव डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशनजवळील टेकडीच्या माथ्यावर असणारे हे उद्यान सुमारे 5 लाख 44 हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे. मुंबईतील सर्वात जुन्या उद्यानांपैकी एक असणार्‍या या उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रजातींची फळझाडे, फुलझाडे, वेली आहेत. उद्यानातून दिसणार्‍या दक्षिण मुंबईच्या विहंगम दृश्यासह येथे असणारा छोटा कृत्रिम धबधबा देखील पर्यटकांना आकर्षित करत असतो. या उद्यानातील आकर्षणांमध्ये आता जगातील 7 आश्‍चर्यांच्या प्रतिकृतींची भर पडणार आहे. यामध्ये ब्राझिल देशातील रिओ शहरातील येशू ख्रिस्तांचा पुतळा, पिसाचा कलता मनोरा, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, कमानकला व स्थापत्य अभियांत्रिकीचे एक श्रेष्ठ उदाहरण मानल्या जाणार्‍या इटलीतील रोम शहरातील कलोसियम या खुल्या सभागृहाचा समावेश आहे. याचबरोबर फ्रान्समधील पॅरीस शहरातील आयफेल टॉवर, पुरातन संस्कृतीशी नाते सांगणारा मेक्सिको देशातल्या टिनम शहरातील चिनचेन इत्झा पिरॅमिड आणि भारतातील आग्रा शहरातील ताजमहालाच्या प्रतिकृतींचाही यात समावेश असणार आहे.\nअतिरिक्त दुधापासून आईस्क्रीम व चॉकलेट\n‘इंद्रायणी’खाली पाच म्हशी चिरडल्या\nराधेश्याम मोप���वार यांना क्लीन चिट\nबलात्कार प्रकरणांत महाराष्‍ट्राचा तिसरा क्रमांक\nआचार्य अत्रेंचा आणखी एक साथीदार हरपला\nगुरुजींनीच बनवली बनावट प्रमाणपत्रे\nपुण्यात पिकअप-ट्रॅव्हलर बसच्या अपघातात ५ ठार\nसोलापूर : मंगळवेढ्यात वाळू चोराविरोधात कारवाई\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-17T17:02:36Z", "digest": "sha1:SLPZYWDREMHJCEPDC4YGHP7UGJOO2R32", "length": 20699, "nlines": 149, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "विचार « कृष्ण उवाच", "raw_content": "\n“माणूस गर्भ-श्रीमंत असूनही त्याची आनंददायक बाब अल्पमोलाची असू शकते.” आज सकाळी माझ्या कपात मी कॉफी ओतत होतो.माझ्या नाकाकडे दरवळून येणार्‍या त्या कॉफीच्या सुगंधाबरोबर सहजगत्या,गिळल्या जाणार्‍या त्या कॉफीच्या स्वर्गीय घोटामुळे, होणार्‍या आनंदाची बर्‍यापैकी मौज मी गेली कित्येक वर्ष रोज सकाळी लुटत आलो आहे.कॉफीचा स्वाद घेण्याच्या ह्या सहजचच्या कृतीचा विचार केल्यावर मला लक्षात आलं की ही सामान्य […]\nमी आणि माझं लेखन.\nका कुणास ठाऊक.काल रात्री प्रो.देसाई माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, “तुम्हाला लेखन करण्यात विशेष असं काय वाटतं” त्यांच्या ह्या प्रश्नावर मी खो,खो हंसायला लागलो. “हंसू नका,मी गंभीर होऊन तुम्हाला विचारतोय” इती प्रोफेसर. मी पण गंभीर होऊन त्यांना सांगू लागलो, “मला लेखन करण्यात विशेष वाटतं.लॅपटॉप ऊघडलेला,बोटं कीबोर्डच्या कीझवर,विचार वाचकांसाठी आणि लेखनाला प्रारंभ. प्रत्येक क्षणातले मनोभाव,प्रत्येक […]\nशांततेबद्दल मला विशेष वाटतं.\n“हल्लीच्या काळी जिथे शब्दच एव्हडे व्यक्तिनिष्ठ असतात,जिथे युक्तिवाद झाल्याने आवश्यक परिणाम म्हणून स्पष्टीकरण लगोलग झालंच पाहिजे असं नसतं, तिथे शांततेला खास अर्थ येतो.शांततेच्या पोकळीतच सत्य दडलेलं असतं.” आज प्रो.देसायांना तळ्यावर भेटल्यावर मी म्हणालो, “भाऊसाहेब,सध्या जगात गजबजाटच खूप होत आहे.विमानांच्या आवाजा��ासून,अतिरेक्यांच्या बॉम्ब फुटण्यापर्यंत कानठिळ्या बसेपर्यंतचे आवाज आहेतच त्याशिवाय रस्त्यावरचे मोर्चे,मिरवणूका,विसर्जनं,सणावारी किंवा आनंद किंवा विजय प्रदर्शित करण्यासाठी […]\n“हळू हळू उन्हं कमी व्हायला लागली.अंगावर सावली पडल्यावर थंडी वाजायला लागली.विषय इकडेच थांबवलेला बरा असं माझ्या मनात आलं.” वसंत ऋतू येत आहे ह्याची चाहूल लागली.अलीकडे न दिसणारे पक्षी दिसायला लागले आहेत.मलबरी झाडाला आता पून्हा पालवी फुटायला लागली आहे.इकडे पानं पडून गेलेल्या झाडांना पुन्हा पालवी फूटताना फुलं येतात.त्यातून मग पानं येतात.नंतर ज्यावेळी फळं यायची वेळ येते […]\n“होणारे न चुके जरी तया ब्रम्हदेव येई आडवा.” ऍम्सटरडम मधून निघालेली फ्लाईट डिट्रॉइट्ला उतरण्यापुर्वी ते विमान पेटवून लोकांना मारण्याचा कट असफल झाला.ही आजची ताजी आणि बहुचर्चीत बातमी प्रो.देसायांच्या नजरेतून सुटली नव्हती. तेवीस वर्षाच्या सुशिक्षीत () व्यक्तीने असं करून कुणाचा सूड साध्य करण्याचा प्रयत्न केला होता कुणास ठाऊक. मला ज्यावेळी आज संध्याकाळी प्रो.देसाई तळ्यावर भेटले तेव्हा […]\n“आपण सर्वानी उड्या मारीत असावं.”… इति वासंतीची पणजी.\nनोव्हेंबर 8, 2009 – 10:49 सकाळी\n“उड्यां मारण्यांचा प्रयत्न करा,आनंदात असताना उड्या मारा,उदास असताना उड्यामारा,आजारी, रागात,आशाजनक,उत्तेजीत,थकलेले,बेचैन,विफल,भुके,आणि थंडीने कुडकुडले असतानाही उड्या मारा.” वासंतीला आजी पण आहे आणि पणजी पण आहे. मी वासंतीला म्हणालो, “तुझी पणजी आजीपेक्षा प्रकृतिने उत्तम आहे.तेव्हा सगळं काही वयावर असतं असं नाही.माणसाची लाईफ-स्टाईल पण बरेच वेळा महत्वाची असते.” “अगदी बरोबर” वासंती म्हणाली. “मी माझ्या आजीपेक्षा पणजीकडून जास्त शिकत […]\nविज्ञानशास्त्र, आपलं मन आणि जीवन विकसित करतं.\nऑक्टोबर 6, 2008 – 8:48 सकाळी\nआज प्रो.देसाई बरेचसे मुडमधे दिसले.तळ्यावर जाता जाता ते मला वाटेतच भेटले.तिथूनच आम्ही अशा विषयावर बोलायला सुरवात केली,की मला वाटलं भाऊसाहेब आपल्या कॉलेज मधल्या जुन्या आठवणी न काढता काही तरी नवीन माहिती देतील.पण झालं उलटंच. मी त्याना म्हणालो, “भाऊसाहेब,आजकाल मुलांना नुसतं वर्गात शिकवत नाहीत.त्यांना जे वर्गात शिकवतात,त्याचं प्रॅक्टीकल दाखवण्यासाठी बाहेरपण घेऊन जातात. आणि अलीकडे सायन्स […]\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nसप्टेंब��� 24, 2008 – 8:37 सकाळी\nकाल माझी प्रो.देसायांबरोबर Q & A ची जुगलबंदी झाली.मी त्याना पहिला प्रेश्न विचारला, “भाऊसाहेब मनात कल्पना निर्माण करायला आपल्या अंगात कोणते गूण असायला हवेत” ते म्हणाले, “तुम्ही हा चांगला प्रश्न विचारलात.मी ह्या विषयावर पुर्वी माझ्या क्लासमधे सवित्स्रर लेक्चर पण दिलं होतं.पण आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मनात कल्पना निर्माण व्हायला आश्चर्य,मनातला […]\nआपण प्रत्येक जण आपआपल्यापरीनेच वेगळे असतो.\nसप्टेंबर 12, 2008 – 9:40 सकाळी\nकाल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.उन्हाळ्याची सुट्टी असल्याने त्यांचा नातू पण घरी आला होता.बरोबर त्याचा रुम-मेट पण थोडे दिवस त्याच्या बरोबर राहायला पण आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर आमच्या थोड्या गप्पा पण झाल्या.त्याच्याशी खूप बोलावसं वाटण्यासारखा त्याचा स्वभाव वाटला.मी त्याला गप्पा मारायला आपण तळ्यावर भेटू असं सांगून घरी परतलो. संध्याकाळी त्याला एकटाच येताना पाहिलं.जवळ […]\nसप्टेंबर 8, 2008 – 9:00 सकाळी\n“जेव्हा मी वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची आठवण मी तुम्हाला सांगतो”, असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं. प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते. ते पुढे म्हणाले, “त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली. एका मोठ्या हॉलमधे, वयाने पंचाहत्तरीच्या आसपास असलेले आजीआजोबा आम्हाला पाहून आमचं स्वागत […]\nमी आणि माझी आई.\nशांततेबद्दल मला विशेष वाटतं.\nरमाकांत जेव्हा पहिल्यांदाच आजोबा होतो.\nमाडाच्या झाडाने दिलेला संदेश.\n\"एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये\"ईती,पिंग-पॉन्ग-चू\n\"ठेविले अनंते तैसेचि रहावे\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nमाझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.\nमला सुपूर्द करशील का\nव्यक्ती आणि वल्ली (12)\nsachinkamble016 च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर���यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Gorya_Gorya_Galavari", "date_download": "2019-01-17T17:41:09Z", "digest": "sha1:EMM5A47HLJPA5RH4L5DZ5646I3ZRWXUZ", "length": 4086, "nlines": 45, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "गोर्‍या गोर्‍या गालांवरी | Gorya Gorya Galavari | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nगोर्‍या गोर्‍या गालांवरी चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली\nसनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली\nसजणी मैत्रिणी जमल्या अंगणी\nकिणकिण कांकणं रुणझुणु पैंजणं\nसजली नटली नवरी आली\nगोर्‍या गोर्‍या गालांवरी चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली\nसनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली\nनवर्‍या मुलाची आली हळद ही ओली\nहळद ही ओली लावा नवरीच्या गाली\nहळदीनं नवरीचं अंग माखवा\nपिवळी करून तिला सासरी पाठवा\nसजणी मैत्रिणी जमल्या अंगणी\nसासरच्या ओढीनं ही हासते हळूच गाली ग पोरी नवरी आली\nसनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली\nआला नवरदेव वेशीला, वेशीला ग, देव नारायण आला ग\nमंडपात गणगोत सारं बैसलं ग म्होरं ढोलताशा वाजि रं\nसासरी मिळू दे तुला माहेराची माया\nमाहेराच्या मायेसंगं सुखाची ग छाया\nभरुनीया आलं डोळं जड जीव झाला\nजड जीव झाला लेक जाय सासरा\nकिणकिण कांकणं रुणझुणु पैंजणं\nसजली नटली नवरी आली\nआनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी.. ग पोरी सुखाच्या सरी..\nसनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली\nगीत - गुरु ठाकूर\nस्वर - प्राजक्ता जोशी-रानडे , योगिता गोडबोले-पाठक\nचित्रपट - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं\nगीत प्रकार - चित्रगीत , लोकगीत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nप्राजक्ता जोशी-रानडे, योगिता गोडबोले-पाठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/marathi-infographics/nation-marathi-infographics/statue-of-unity-highest-in-world/articleshow/66439910.cms", "date_download": "2019-01-17T18:34:18Z", "digest": "sha1:QTHMCOIQBJVVNLGCVMWZJDFWCV6MJSIT", "length": 7637, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "statue of unity: statue of unity highest in world - Statue of Unity: विश्वातील सर्वात उंच पुतळे | Maharashtra Times", "raw_content": "\n मग 'हे' जरूर वाचा\nStatue of Unity: विश्वातील सर्वात उंच पुतळे\nमिळवा इन्फोग्राफिक्स बातम्या(Marathi Infographics News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMarathi Infographics News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nराकेश अस्थानांचा सेवाकाळ घटवला\n'दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर ते उत्सवाचे कारण मानले जाऊ नय\nदिल्लीः शेजाऱ्यांकडून महिलेची हत्या\n'के.एल राहुल आणि हार्दिक पंड्याना निलंबित करा'\nसोशल मीडियावरून महिलांवर पाळत ठेवणाऱ्या तरुणाला अटक\nपरदेशातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी 'उन्नती'\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nStatue of Unity: विश्वातील सर्वात उंच पुतळे...\nट्रेन १८ : भारताची सुपरफास्ट गाडी...\nहरित फटाके म्हणजे नक्की काय\n#MeeToo:लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यामध्ये लक्षणीय वाढ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/05/blog-post_5.html", "date_download": "2019-01-17T17:25:23Z", "digest": "sha1:WB5I5I5UYVRWQ6FJHE5OCZHRPND3MIHH", "length": 6660, "nlines": 137, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "गंमत हास्य दिनाची,... ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nतीला म्हटलं हसून घे\nआज हास्य दिन आहे\nसांग तुला का शीन आहे\nचेहरा थोडा गंभीर केला\nतीच्या या गंभीर वर्तनाला\nमी माझाच मला धीर दिला\nमी प्रयत्न केला तरीही\nती मात्र हसली नाही\nतीचा चेहरा पाहून मात्र\nमी गप-गुमान बसलो होतो\nमीच आज फसलो होतो\nमात्र तीला पाहून मीही\nआता पुरता गंभीर झालो\nआता मीही हसणार नाही\nया मतावर खंबीर झालो\nआता मला दिसु लागली\nमात्र माझा चेहरा पाहून\nती जोरजोरात हसु लागली\nनक्की कळेनासं झालं मला\nकी कुणी कुणाला फसवलं\nआज तीनंच मला हसवलं\nकविता जरूर शेअर करा परंतु कवितेखालुन नाव काढू नये,.\n( सदर कविता ऑडीओ स्वरूपात मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783 )\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/63-crackers/articleshow/66547988.cms", "date_download": "2019-01-17T18:35:45Z", "digest": "sha1:JDFCIKISR2CADAKIA7QLJYTDOUBGFRUW", "length": 12896, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: 63 crackers - फोडणाऱ्यांना कारवाईची लड | Maharashtra Times", "raw_content": "\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता रात्री १० वाजतानंतर फटाके फोडणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी तब्बल ६३ गुन्हे दाखल केले. सर्वाधिक २३ गुन्हे जरीपटका पोलिस स्टेशनअंतर्गत दाखल झाले आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता रात्री १० वाजतानंतर फटाके फोडणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी तब्बल ६३ गुन्हे दाखल केले. सर्वाधिक २३ गुन्हे जरीपटका पोलिस स्टेशनअंतर्गत दाखल झाले आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय, गुन्हेशाखा पोलिसांचे पथकही दिवाळीच्या दिवशी शहरात सक्रिय होते. जरीपटका पोलिसांच्या खालोखाल सदर पोलिसांनी १४ , सीताबर्डी पोलिसांनी पाच, अंबाझरी सात, तहसील एक, गिट्टीखदान तीन, नंदनवन एक, कळमना पोलिस स्टेशनमध्ये पाच गुन्हे दाखल करण्यात आले. दिवाळीच्या दिवशी कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध स्फोटके नियंत्रण कायदा, भारतीय दंड विधानच्या कलम १८८ व महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. स्फोटके नियंत्रण कायद्यात दोन वर्षांची शिक्षा व १५०० रुपये दंडाची शिक्षा आहे.\nफटाक्यांची लड विक्रेत्यांविरुद्धही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सीताबर्डी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पी. एम. काळे, हेडकॉन्स्टेबल जयपाल, सुनील, शिपाई अजय प्रशांत व पंकज हे विक्रेत्यांकडील फटाक्यांची पाहणी करीत होते. श्री मोहिनी कॉम्प्लेक्स परिसरातील मिल्ट्री कॅन्टीनजवळ मनोज गोवर्धनदास मंगलानी (रा. सिंधी कॅम्प) यांच्या फटाक्याच्या दुकानात पोलिसांनी पाहणी केली असता त्यांच्याकडे ३४ हजार रुपये किमतीच्या फटक्यांच्या लडी आढळल्या. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. जरीपटका पोलिस स्टेशनमध्येही अशाचप्रकारे विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.\nसर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसेच त्यानुसार पोलिसांनी दिलेला कारवाईचा इशारा, यामुळे नरकचतुर्दशीला नागपूरकरांनी आवाजी फटाक्यांना दूरच ठेवले होते. मात्र, बुधवारी म्हणजेच लक्ष्मीपूजनाला नागपूरकरांनी जणू ही कसर भरून काढली. यादिवशी सर्वाधिक आवाजी फटाके दणाणल्याचे दिसले.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\n'के.एल राहुल आणि हार्दिक पंड्याना निलंबित करा'\nसोशल मीडियावरून महिलांवर पाळत ठेवणाऱ्या तरुणाला अटक\nपरदेशातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी 'उन्नती'\nआकाश आनंद बसपामध्ये येणार\nसर्वोच्च न्यायालय लोकपाल बिलासाठी समिती नेमणार\nलग्न समारंभात करण्यात आलेल्या गोळीबारात युवक ठार\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमॉर्निंग वॉक जीवावर; जीपच्या धडकेत २ शिक्षक ठार...\nउपनिरीक्षक चिडे यांना पोलीस मुख्यालयात मानवंदना...\nपीएसआय चिरडले प्रकरण आरोपींचा शोध जारी...\nसरकारी दुर्लक्षाने तस्करांना बळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/when-the-coconut-of-worship-is-spoiled-know-god-sign-117080800022_1.html", "date_download": "2019-01-17T17:58:53Z", "digest": "sha1:Q6S2F7BMTXOMRWD322SU7PYDWTSGIK7V", "length": 6755, "nlines": 92, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "जेव्हा पूजेचे नारळ खराब निघत तेव्हा देव नाराज होतो का?", "raw_content": "\nजेव्हा पूजेचे नारळ खराब निघत तेव्हा देव नाराज होतो का\nतुमच्या बरोबरही कधी असे झाले आहे का, की जे नारळ तुम्ही पूजेत ठेवले होते ते खराब निघाले. कधीतरी तर तुमच्यासोबत असे नक्कीच झाले असेल, तेव्हा दुकानदारावर राग ही येतो आणि मन बेचैन होऊन जात. अशुभ झाले, देव नाराज झाले किंवा एखादा अपघात होईल अशी शंका सारखी मनात येत राहते. पण पूजेचे नारळ खराब निघाले तर ते अशुभ नसते, जाणून घ्या याच्या मागचे कारण....\nनारळ हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. आणि तिच्या पूजेत नारळ असणे फारच गरजेचे असते.\nजर हे नारळ खराब निघाले तर याचा अर्थ असा नव्हे की काही अशुभ घडणार आहे, बलकी नारळाचे खराब होणे शुभ असत. खराब नारळाला शुभ मानायच्या मागे एक खास कारण आहे.\nअसे मानले जाते की नारळ फोडताना जर ते खराब निघाले तर याचा अर्थ असा की देवाने प्रसाद ग्रहण केला आहे. एवढंच नव्हे तर हे मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत देखील आहे. या वेळेस तुम्ही देवासमोर तुमच्या मनातील कुठलीही इच्छा ठेवली तर ती नक्की पूर्ण होईल.\nतसेच नारळ फोडताना ते चांगले निघाले तर त्याला सर्वांमध्ये वाटून द्यायला पाहिजे. असे करणे शुभ मानले जाते.\nयेथे घेतला होता बजरंगबली हनुमानाने जन्म\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून घ्या \nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nराखी स्पेशल : खोबर्‍याची बर्फी\nपूजा करताना नका करू या 4 चुका (व्हिडिओ)\nअसे करा गुरूपौर्णिमाचे व्रत See Video\nSee Video गुरूपौर्णिमेचे महत्त्व (कशी साजरी करावी)\nVastu Tips : भूमी पूजन करताना का केली जाते सापाची पूजा\nश्रीरामानेही त्रेतायुगात पतंग उडविली\nया वेळी सिंहावर स्वार होऊन येईल संक्रांती, राशींवर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या\nसंक्रांत निमित्त - कथुली\nमकर संक्रांती: कोणते दान सर्वश्रेष्ठ, जाणून घ्या\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-corporation-bike-raily-fails-to-attract-people/", "date_download": "2019-01-17T17:34:14Z", "digest": "sha1:TZIAOK2RHF3ZPKNQOZOYH6CCOCLXEQL6", "length": 8607, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वरुणराजाच्या हजेरीने महापालिकेच्या बाईक रैलीचा फज्जा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवरुणराजाच्या हजेरीने महापालिकेच्या बाईक रैलीचा फज्जा\nभाजपचे ७ ते ८ नगरसेवक सोडता उपमहापौरासह पालिका आयुक्त तसेच इतर भाजप नगरसेवकांनी रैलीला दांडी मारली\nयंदा पुणे महापालिकेकडून सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रोप्य महोत्सवा अंतर्गत ‘वैविध्यपूर्ण’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणजे आज काढण्यात आलेली बाईक रैली. या बाईक रैलीमध्ये किमान एक हजार दुचाकी सहभागी होतील असा अंदाज पालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांनी लावला होता .मात्र, घडल उलटच एकतर रविवारचा दिवस त्यातून डोक्यावर कोसळणारा वरुणराजा यामुळे पुणेकर भक्तांनी या रैलीकडे सपशेल पाठ रॅलीचा चांगलाच फज्जा उडाल्याच दिसून आल.\nनियोजनशून्यतेमुळे पुण्याची पाणी कपात, खा संजय काकडेंचा…\n‘माझ्या काळातही दुष्काळ होता मात्र शहर आणि ग्रामीण…\nगर्दी जमत नाही हे दिसल्यावर पालकमंत्री गिरीष बापट यांनीही रैलीला हिरवा झेंडा न दाखवताच काढता पाय घेतला. आधीच या महोत्सवावर वेगवेगळ्या वादाचे सावट आहे त्यातच आज वरुणराजानेही हजेरी लावल्याने बाईक रैलीचा फज्जा उडाला. त्यामुळे सत्ताधारी भाजपवर ‘प्रेम’ करणाऱ्या विरोधकांना चांगलाच चर्चेचा विषय मिळाला आहे.\nसार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रोप्य महोत्सवाच्या निमित्ताने आज सकाळी आठ वाजता पर्यावरणाचा संदेश देत बाईक रैली काढण्याच नियोजन पालिकेकडून करण्यात आल होत. या रैलीला गर्दी जमवण्यासाठी शहरात मोठ-मोठे फ्लेक्सही लावण्यात आले होते. मात्र पहाटेपासूनच बरसणाऱ्या वरूनराजामुळे पुणेकरांनी या रैलीत सहभागी होण टाळल. तर भाजपचे ७ ते ८ नगरसेवक सोडता उपमहापौरासह पालिका आयुक्त तसेच इतर भाजप नगरसेवकांनी रैलीला दांडी मारली . त्यामुळे केवळ फायर ब्रिगेडच्या दुचाकी, पालिका कर्मचारी आणि काही भाजप कार्यकर्त्यांच्या ८० ते १०० गाड्यामध्येच हि बाईक रैली काढण्��ात आली.\nनियोजनशून्यतेमुळे पुण्याची पाणी कपात, खा संजय काकडेंचा पालकमंत्र्यांना घरचा आहेर\n‘माझ्या काळातही दुष्काळ होता मात्र शहर आणि ग्रामीण भागाला कधीही पाणी कमी पडू…\n‘ज्यांचा स्वभाव नाही तापट, त्यांचे नाव आहे गिरीश बापट’ : आठवले\nडॉल्बी साऊंड सिस्टीम लावल्यास कारवाई केली जाणारच- नांगरे-पाटील\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nजालना : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी बोली भाषेत काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि राज्याचे दुग्धविकास…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82-5/", "date_download": "2019-01-17T17:16:13Z", "digest": "sha1:IRBW5RZRHNUNMRHR5RUEPK3FV37JGDN5", "length": 9325, "nlines": 126, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला आज जाऊ नका – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला आज जाऊ नका\nबिजापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज छत्तीसगडच्या बिजापूर येथे जाहीर सभा आहे. मात्र या सभेला जाऊ नका आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घाला असे, आवाहन माओवादी संघटनांनी केले असून या आवाहनाची पोस्टर सर्वत्र लावली आहेत.\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी\nशाळेतील विद्यार्थ्यांनी रांगोळी साकारून बाबासाहेबांना केले अभिवादन\nआज राष्ट्रकुल स्पर्धेचे बिगुल वाजणार\nऑस्ट्रेलिया – आजपासून येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ होत आहे. ४ एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत 71 देशांचे 6600 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी...\nदिवाळीत विमान प्रवास महागणार\nनवी दिल्ली – दिवाळी सणाच्या तोंडावर विमान तिकीटांचे दर वाढवण्यात आले आहेत. दिल्ली, मुंबई, गोवा, बंगळुरूसारख्या शहरांसाठी विमान दरांत ४५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली...\n2000 रुपयांची नोट बंद होणार ही अफवा\nनवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून 2000 रुपयांची नवी नोट बंद होणार अशी बरीच चर्चा सुरू आहे. पण या चर्चेला आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पूर्णविराम...\nसोहराबुद्दीन प्रकरणी अमित शहांना न्यायालयाचा दिलासा\nमुंबई – सोहराबुद्दीन प्रकरणी अध्यक्ष अमित शहा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दोषमुक्त करण्याच्या निर्णयाला आव्हान न...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nवृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nअजब गावांची गजब कहाणी\nशशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप\nमुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://itsmealka.blogspot.com/2018/12/NimittaAaniNem.html", "date_download": "2019-01-17T16:53:20Z", "digest": "sha1:IZ6K5PPQAHTC6ZMDNFNK6V5266FFJGS3", "length": 19366, "nlines": 141, "source_domain": "itsmealka.blogspot.com", "title": "निमित्त आणि नेम | Coffee Break", "raw_content": "\nआरशाचं attraction कधीच नव्हतं. लहानपणी आईकडे, घरात असायला हवा म्हणून एक आरसा लाकडी कपाटावर होता. शाळेत जाताना त्याचा उपयोग केल्याचं काही आठ...\nCollege मध्ये असताना अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या कामाच्या निमित्ताने गावोगावी पुष्कळ प्रवास व्हायचा. बहुतेक ठिकाणी फक्त महाराष्ट्र राज्य प...\nघटना पुण्यातली आहे. तशी तिथे नित्य नेमाने घडते, पण माझ्या आणि निमाच्या बाबतीत प्रथमच घडलेली. निमाच्या स्कूटरवरून जाताना- we jumped a red li...\nवरच्या मजल्यावर रहाणारा मुलगा.. बहुतेक खूप 'खुष मिजाज़' तरी असावा.. नाही तर मराठी नसावा.. कारण सोमवार सकाळच्या office आधी सुद्धा त...\n’देव’ ने दिलेला ’आनंद’\nमनगटापासून खाली लटकलेले हात, किंचित तिरकी-अधांतरी चाल, कमी उंची, केसांचा फुगा, किशोरने त्याच्यासाठी लावलेला खास आवाज, Gregory Peck ची तद्दन...\n'विचारांचे घाऊक व किरकोळ व्यापारी. येथे फक्त स्वच्छ आणि सुंदरच विचार मिळतील.' ----------------------------------------------------...\nसमोरच्या फ्लॅटमध्ये जेमिमा राहते. गेली काही दिवस ती, तिच्या गावी इंग्लंडला सुट्टीसाठी गेली होती. त्यामुळे तिचा अडीच वर्षांचा मुलगा जेम्स आण...\nघरी जाताना दूध घेऊन जावे म्हणून गाडी पहिल्या दिसलेल्या सुपर मार्केटशी थांबवली. घाईतच दुधाचा कॅन उचलला आणि check out ला आले. एक counter बंद....\nवृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें\nसंत तुकारामांचा अभंग आहे, ’वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें’ अलीकडे पर्यावरण हा विषय निघाला की या ओळीचा वापर हमखास होतो. रस्त्याच्या कडे...\n’उजेडी राहिले उजेड होऊन’\nपंडितजींच्या अस्वस्थ तब्येतीच्या वार्ता जशा कानावर यायला लागल्या, तसं कुठेतरी जाणवायला लागलं होतं की या वेळचा प्रसंग जरा अवघड आहे. एका अनाम...\nमध्यंतरी समृद्धीने FB वर एक link पाठवली. त्यात भालचंद्र नेमाडेंच्या ’कोसला’ आणि J. D. Salinger यांच्या ‘The Catcher in the Rye’ या दोन पुस्...\nस्मरणातील मराठी गीतांचा संग्रह\nAarasa Aathavanitli Gani Arun Date Bhimsen Joshi Dev Anand Dubai Women's Run Featured Friends Friendship GaDiMa Geet Ramayan Grace Holi Kargil Kilimanjaro Ladakh Leh Long distance running Marathi Marma Bandhatali Thev Media NewYear Rang Resolution Savarkar School Shat Janma Shodhitana Summit Climb Travel Trekking Tukaram Vasant Bapat अनुभव अरुण दाते आठवणीतली गाणी आरसा कविता कारगील गदिमा गप्पा गिर्यारोहण ग्रेस चित्रपट तुकाराम देव आनंद नाती पर्वतारोहण प्रवास प्रासंगिक भीमसेन जोशी मराठी मर्मबंधातली ठेव ही माडगूळकर. गीतरामायण मिडिया मैत्री रंग रसग्रहण लडाख ललित लेह वैचारीक शत जन्‍म शोधितांना शाळा सहजच सावरकर सिनेमा सुधीर मोघे स्वगत होळी\nजरी निमित्त 'आठवणीतल्या गाणी'वर नुकत्याच समाविष्ट केलेल्या ३२ गाण्याचं आहे...\nतरी असे विचार आणि असा आचार माझ्यासाठी नित्यनेमाचा..........\n(संदर्भ- आठवणीतली गाणी / नवीन भर / १३ डिसें. २०१८)\n• विदुषी प्रभाताई अत्रे यांनी संगीत दिलेले आणि गायलेले 'दारी उभी अशी मी..' हे गझलेच्या अंगाने जाणारे पद आहे. तब्बल १० मिनिटांची एक दर्दभरी शिकायत प्रभाताई आपल्या समोर मांडतात. ऐकताना वाटलं, हे आचंबित करणारे शब्द कोणाचे असावेत\nसुरेश भटांची झलक दिसते आहे खरी. त्यांच्या ’मी एकटीच माझी असते कधी कधी..’च्या वळणानं जाणारी रचना.., पण.. नाही, ते नसावेत. भट गाठतात त्या भावनिक उत्कटतेच्या हे थोडं खाली आहे....\n त्यांनी पण एका कवितेत म्हंटलंय, 'स्वप्‍नास सत्य असते सामील जाहलेले.'.. नक्की कळत नाही.\nअतींद्र सर्वाडिकर या प्रभाताईंच्या शिष्याकडे धाव घेतली आणि कळलं गीताचे शब्द अशोकजी परांजपे यांचे आहेत. अशोकजी परांजपे तसे दुर्लक्षितच राहिलेले\n• पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला श्री संत नामदेवांचा अभंग 'सगुण संपन्‍न पंढरीच्या राया’. शौनक अभिषेकींचा सहस्वर. अभंग भिन्‍न षड्‌ज रागात आहे. हा राग म्हंटला की उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ां साहेब यांच्या 'याद पिया की आए..' या ठुमरीच्या आठवणीची कळ तर उरी येणारच...............\n• गदिमांचं अगदी साधं आणि निरागस गाणं- 'आवडला मज मनापसुनी गडी तो घोड्यावरचा..' यात एक ओळ आहे- 'बाजाराला जाता जमला शिनवे त्याचा आमचा..'\nआता हे 'शिनवे' म्हणजे काय जवळचे सगळे मराठी, संस्कृत शब्दकोश धुंडाळले. इंटरनेट खंगाळलं. व्यर्थ.\nमग सुमित्र माडगूळकरला हाक. त्यानेही ताबडतोब योग्य व्यक्तींमार्फत भाषातज्ञ डॉ. सयाजीराव मोकाशी यांच्यापर्यंत पोचावं आणि काही मिनिटातच 'शिनं' या माणदेशी शब्दाचा संपूर्ण अर्थ उलगडणारं सयाजीरावांच्या आवाजातलं फोनवरील रेकॉर्डींग whatsapp करावं.\nआपणही गदिमांनी वापरलेल्या हटके शब्दांच्या सुयोग्य वापराने स्तिमित होऊन जावं............\n• 'भातुकली उधळली अचानक..' सुमनताई कल्याणपूर यांच्या आवाजातलं हे गाणं... त्यांनी पार्श्वगायन केलेल्या त्या��च्या पहिल्या मराठी सिनेमातलं. चित्रपट 'दिसतं तसं नसतं'. साल १९५६. बाईंच्या गाण्यातला दर्द खानदानी आहे. संयत आहे तरी खोल आहे. असाच दर्द त्यांनी 'बोलकी बाहुली' मधल्या 'आठवे अजुनी यमुनातीर..' मध्ये दाखवला आहे. या गाण्यातली 'सौख्य छळे मज......' ही ओळ लक्ष देऊन ऐकावी. गाण्यातून अभिनय केलाय सुमनताईंनी...............\n• 'हे राष्ट्ररूपिणी गंगे घेईं नमस्कार माझा.' या आनंदराव टेकाडेंच्या कवितेच्या शोधात मी गेली वर्षभर होते. दोन महिन्यांपूर्वी पुण्यात असताना, पुणे मराठी ग्रंथालयाला फोन केला. सांगितलं, माझ्याकडच्या आनंदरावांच्या 'आनंद गीते'च्या पहिल्या भागात ही कविता नाहीये. तर तुमच्याकडे भाग २, ३, ४ आहेत का घेईं नमस्कार माझा.' या आनंदराव टेकाडेंच्या कवितेच्या शोधात मी गेली वर्षभर होते. दोन महिन्यांपूर्वी पुण्यात असताना, पुणे मराठी ग्रंथालयाला फोन केला. सांगितलं, माझ्याकडच्या आनंदरावांच्या 'आनंद गीते'च्या पहिल्या भागात ही कविता नाहीये. तर तुमच्याकडे भाग २, ३, ४ आहेत का मला संदर्भासाठी चाळता येतील का मला संदर्भासाठी चाळता येतील का नारायण पेठ, लोखंडी तालीम या त्यांच्या पत्त्यावर पोचायच्या आधीच तिथल्या वाचन विभागात ही पुस्तके तयार होती. पान-पान पिवळं-जीर्ण झालेल्या त्या पुस्तकांतील भाग ३ मध्ये ही कविता मिळाली. ग्रंथालयाच्या परवानगीने त्या पानाचा फोटो काढला. वर त्यांनी हेही सांगितले, अशा संदर्भांकरिता कधीही भेट द्या.\nआकाशवाणीवरून स्फूर्तीगीतांच्या कार्यक्रमात ही कविता अनेक वेळा सादर होते........\n• 'प्रियकर:' हे संस्कृत गाणं, दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या 'YZ' या मराठी सिनेमातलं आहे. केतकी माटेगावकरच्या स्पष्ट उच्चारांनी आणि नादमधूर गायनाने लक्ष वेधून घेतलेलं. पण हे संस्कृत श्लोक कुठून घेतले आहेत.... ते जसेच्या तसे घेतले गेलेत की त्यात काही बदल केलेत..... शोधयात्रा संपल्यावर वाटलं, आपल्या जे समजलं आहे ते समस्तांस कळवण्याची तातडी करावी, हे बरं.\nजसं, 'तोच चंद्रमा नभात..' हे शान्ताबाईंनी एका संस्कृत श्लोकावरून घेतलं आहे, असं सगळे म्हणतात. पण आपण शीला भट्टारिका यांचा तो श्लोक शोधून काढून 'आठवणीतली गाणी'वर उपलब्ध करून दिलाय, तसं......\n• तीन महिन्यांपूर्वीचं बाबांचं जीवघेणं आजारपण... खरोखरीच त्यांचा जीव घेऊन गेलं. ICU च्या बाहेर १२-१३ दिवस बसून राहणे. अनिश्चितता. कासावीस. पण हातात केशवराव भोळ्यांचं त्यांचा सांगीतिक दृष्टीकोन विषद करणारं पुस्तक. का कुणास ठाऊक, त्याचा पण कोण आधार वाटला... त्यातूनच 'आठवणीतली गाणी' करता चार-पाच संदर्भ लेखही मिळाले.\nम्हणता म्हणता संकेतस्थळावरील संदर्भ लेखांची संख्या शंभरच्या वर गेली की \n• गेल्या महिन्यातली गोष्ट. फेसबूकने स्वत:च्या वागण्यात बरेच बदल केलेत. अरे देवा\nहे फेसबुकचं नेहमीचंच तरी आपल्याला आता धावपळ करून त्याचे वेबसाईटवर झालेले परिणाम निस्तारावे लागणार वेबसाईटच्या प्रोग्रॅम कोड मध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यासाठी इंटरनेटवर खूप सगळं संशोधन करावे लागेल. हं....\nत्यात या महिन्यात आपणच आपल्याशी केलेला एक व्यक्तीगत पातळीवरील वायदा. #Dubai30x30 fitness challenge, #DistanceRunning च्या अंतर्गत एका महिन्यात कमीत कमी शंभर कि.मी. पळण्याचे स्वीकारलेले आव्हान.... एक ती धावपळ आणि एक ही पळापळ.... दोन्हींनी तसा वेगवेगळ्या अर्थाने घाम काढला... पण पूर्ततेनंतरचे समाधान काही वेगळे.\nसुधीर मोघे नेहमी म्हणायचे, \"प्रश्न पडणं थांबवू नकोस. ते सतत पडावेत. उत्तरं कधी लगेच सापडतील तर कधी वेळ लागेल.\"\nया अशा शोधयात्रांमध्ये मला पंढरीची वारी दिसते.\n.. आणि अशी खोलात जायला लागले म्हणून अनेक गीतरत्‍नं मला सापडली आहेत,... सापडतील.\nजिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/articlelist/3025964.cms?curpg=5", "date_download": "2019-01-17T18:42:22Z", "digest": "sha1:IOL4N6ZI5DOVQEOWGRHT6G6X7GOR3PR5", "length": 9071, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 5- Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nHonor V20 स्मार्टफोन आज होणार लाँच\nऑनर व्ही २० आज चीनमध्ये लाँच होणार आहे. सेल्फी होल कॅमेरा डिझाइनसह येणाऱ्या या फोनमध्ये काही उत्तम फीचर्स देण्यात येतील अशी आशा आहे. हा लाँच इव्हेंट कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह पाहता येणार आहे.वैशिष्ट...\nIdea चा नवा प्लान; फ्री कॉलिंगसह ८४ जीबी डेटाUpdated: Dec 25, 2018, 11.28AM IST\njio: तर मुंबईसह ७ राज्यात जिओच्या सेवेला फटकाUpdated: Dec 24, 2018, 11.11AM IST\nFlipkart: फ्लिपकार्टचा कार्निव्हल सेल आजपासून सुर...Updated: Dec 24, 2018, 01.18PM IST\n३१ डिसेंबरनंतर 'या' मोबाइलवरील व्हॉट्सअप बंदUpdated: Dec 23, 2018, 03.10PM IST\nअपलोडिंग स्पीडमध्ये आयडिया 'नंबर वन'Updated: Dec 21, 2018, 09.17AM IST\nVivo Offer: १०१ रुपये भरा आणि फोन घेऊन जा\nशाओमी रेडमी प्रो२मध्ये ४८ मेगापिक्सल कॅमेरा, पोस्...Updated: Dec 20, 2018, 03.15PM IST\nसुनो जिंदगीः नव्या व���्षात नवी सुरुवात करा, आप...\n गरम पाण्याने अंघोळ करा\nsmita shewale: बर्थ-डे स्पेशलः हरहुन्नरी अभिन...\nरशियानं घेतली हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रक्षे...\nडोंबिवलीत छेड काढणाऱ्याला चपलेचा मार\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nsuchitra sen death anniversary: अभिनेत्री सुचित्रा सेन: ब्युटी विथ ब्रेन\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nराजस्थानः भरतपूरमध्ये पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nबॉलिवूडपेक्षा आयएएस होण्यास प्राधान्य देणारी सुंदरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/temporary-electric-connection", "date_download": "2019-01-17T18:25:30Z", "digest": "sha1:5OCEM3JNQNQLCELWL36FEALZNY32B3BE", "length": 13537, "nlines": 243, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "temporary electric connection Marathi News, temporary electric connection Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nDance Bar: डान्स बारबंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्या...\nसंपकाळातल्या ९ दिवसांची पासधारकांना मिळणार...\nबेस्ट कामगारांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nलिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये वन विभागाची 'हॅ...\nशिवसेनेच्या बदनामीसाठी बेस्ट संपाचे राजकार...\nपंचतारांकित हॉटेलच्या कर्मचाऱ्याने काढली क...\nCBI: विशेष संचालक अस्थानांचा सेवाकाळ कमी केला\n७७ कोटी ३० लाख ईमेल्स हॅक; तुमचा ईमेल यात ...\nस्वयंघोषित गुरू राम रहीमला जन्मठेप\n'कर्नाटकाच्या शापामुळे अमित शहांना डुकराचा...\nJammu-Delhi Express: जम्मू-दिल्ली एक्स्प्र...\nब्रिटिश संसदेतील खासदारांनी फेटाळला ब्रेक्...\nFarooq Devdiwala: दाऊदविरुद्ध कट रचणाऱ्या ...\nतहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची शक्यता\nअहमदाबाच्या उशीर झाल्या न्यूयॉर्क सर्वोच्च...\nमुकेश अंबानींचा ग्लोबल थिंकर्समध्ये समावेश\n‘लिक्विड फंडां’चे नियम होणार कडक\nIncome Tax refund: एका दिवसात प्राप्तिकर प...\ndrone delivery: ई-कॉमर्स कंपन्या करणार ‘ड्...\nझटपट कर्जातील त्रुटी दूर करा\nindra nooyi: इंदिरा नूयी वर्ल्ड बँंकेच्या ...\nDavid Warner: डावखुरा वॉर्नर उजव्या हाताने खेळला आ...\nshikhar dhawan: संघाच्या समतोलासाठी हार्दि...\nRishabh Pant: ऋषभ पंत प्रेमात; मैत्रिणीचा ...\nनौदल क्रीडा विभागाला विजेतेपद\nरोहित, दिनेश कार्तिकने लुटला टेनिसचा आनंद\nएक निर्णय... स्वतःचा स्वतःसाठी\nबॉ���िवूडचा खिलाडी पुन्हा साकारणार खलनायक\n...म्हणून मराठी कलाकारांना हिंदीत वाढती मा...\n'राजकुमार हिरानी बॉलिवूडमधील सर्वात सभ्य म...\nदीपिकासाठी काहीही केलं असतं: रणवीर\nफराह खान आता 'यांनाही' नाचवणार\nबोर्डाच्या निर्देशांनुसारच बारावीचे प्रॅक्टिकल्स\n३२ हजार जागांची मेगाभरती\nनोकरी हवीय व्हिडिओ बनवा\nरेल्वेत १३ हजार पदांसाठी मेगा भरती\nप्रकल्पांतून उलगडली वैज्ञानिक रहस्ये\nपरवा शनिवार पेठेत गेलो होतो\nराकेश अस्थानांचा सेवाकाळ घटवला\n'दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर ते..\nदिल्लीः शेजाऱ्यांकडून महिलेची हत्या\n'के.एल राहुल आणि हार्दिक पंड्याना..\nसोशल मीडियावरून महिलांवर पाळत ठेव..\nआकाश आनंद बसपामध्ये येणार\nसर्वोच्च न्यायालय लोकपाल बिलासाठी..\nमहावितरणने गणेश उत्सवासाठी अल्पदरात तात्पुरती वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी ‘एक खिडकी’ योजनेद्वारे गणेशमंडळांना लाभ घेता येणार आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिली.\nनगर: शाळेच्या सहलीच्या बसला अपघात; तीन ठार\nमुख्यमंत्री व डान्स बार मालकांमध्ये डील: NCP\nसिनेरिव्ह्यू: एक निर्णय... स्वतःचा स्वतःसाठी\n'साई'चे संचालक शर्मा यांच्यासह ६ जण अटकेत\nCBI: अस्थानांनाही धक्का; सेवाकाळ घटवला\nविकास होतोय, पण गती थंडः डॉ. मोहन भागवत\nपत्रकार हत्येप्रकरणी राम रहीमला जन्मठेप\nबुलेट राजा' अटकेत, आत्तापर्यंत २३ बुलेट जप्त\nडान्स बारच्या नावाखाली गैरप्रकार नकोत: सरकार\nबेस्ट पासधारकांना मिळणार संपकाळाची भरपाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/health-campaign-organised-occasion-mp-supriya-sule-s-birthday-129329", "date_download": "2019-01-17T18:05:43Z", "digest": "sha1:X4ZIGLM7DFWIUY6YRCMDNSAEUONR5HKZ", "length": 12981, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "health campaign organised on the occasion of mp supriya sule s birthday खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर | eSakal", "raw_content": "\nखा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर\nसोमवार, 9 जुलै 2018\nशिर्सुफळ (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने शिर्सुफळ येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.\nया शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संघटनेचे तालुक��ध्यक्ष तुषार कोकरे, सरपंच अतुल हिवरकर, नवनिर्वाचित सरपंच आप्पासाहेब आटोळे, अॅड. राजकिरण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विश्वास आटोळे, बाजार समितीचे सभापती अनिल हिवरकर, साबळेवाडीचे सरपंच गणेश शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.\nशिर्सुफळ (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने शिर्सुफळ येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.\nया शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार कोकरे, सरपंच अतुल हिवरकर, नवनिर्वाचित सरपंच आप्पासाहेब आटोळे, अॅड. राजकिरण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विश्वास आटोळे, बाजार समितीचे सभापती अनिल हिवरकर, साबळेवाडीचे सरपंच गणेश शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी शिरसाई विद्यालयातील 5 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली.यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिर्सुफळ येथील डाॅक्टर व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष शुभम जाधव, शिर्सुफळ शाखेचे उपाध्यक्ष राकेश शिंदे व सुरेश आटोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आभार शुभम जाधव यांनी मानले.\nसरकारला खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी : पवार\nबारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले...\nइनक्‍युबेशन सेंटरची आज पायाभरणी\nबारामती - शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअपसाठी नीती आयोगाने निवडलेल्या भारतातील एकमेव बारामती कृषी महाविद्यालयाच्या इनक्‍युबेशन व इनोव्हेशन...\n...अन्यथा तुमच्याशिवाय; दानवेंचा सेनेला अप्रत्यक्ष इशारा\nबारामती शहर : आलात तर तुमच्यासह...अन्यथा तुमच्याशिवायही...असा थेट इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेचा नामोल्लेख टाळून...\nआमचे सरकार आल्यास अंगणवाडी सेविकांचे पगार वाढविणार : सुळे\nबारामती शहर : आगामी निवडणुकीत आमच्या विचारांचे सरकार आले तर अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारात भरीव वाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यासाठी मी...\nसुप्रिया सुळे म्हणतात, 'इतन��� सन्नाटा क्यो है भाई'\nबारामती शहर : इतना सन्नाटा क्यो है भाई...असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधकांवर उपरोधिक टीका केली. मध्यंतरी नगरपालिकेबाबत...\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/8/10/Mahiti-Tantradnyan-Mahitichya-Jagat-Jababdar-Nagrik-Honyasathi-Bhag-2.aspx", "date_download": "2019-01-17T16:54:29Z", "digest": "sha1:NEY5JHTIL4IHVY6X2PNB3NMW2DUWJWUH", "length": 8360, "nlines": 54, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "माहिती तंत्रज्ञान - माहितीच्या जगात जबाबदार नागरिक होण्यासाठी - भाग २", "raw_content": "\nमाहिती तंत्रज्ञान - माहितीच्या जगात जबाबदार नागरिक होण्यासाठी - भाग २\n(टीप: या लेखाचा उद्देश तांत्रिक माहिती पुरवणे, हा नसून, किमान तांत्रिक माहिती मिळवणे कशी आवश्यक आहे, याविषयी माझे निरीक्षण मांडणे हा आहे.)\nआपण केलेल्या पोस्टवर अनेकदा वादविवाद होतात, कधीकधी ते टोकालाही जातात. एखाद्या ठिकाणी वाद होतोय, असे दिसले की आपण ताबडतोब, तो विषय इतर चांगल्या गोष्टींकडे वळवून, नकारात्मक प्रतिक्रिया न देता, कधी हास्य विनोदातून तर कधी गरज असेल तर माफी मागून, तो विषय थांबवायला शिकले पाहिजे. कारण माहितीच्या युगात माणसे जितक्या वेगाने जोडली जातात, तितक्याच वेगाने जुने संबंध असलेली माणसे तुटू शकतात. आपण शक्यतो राजकीय, जातीयवादी, पंथवादी, कुत्सित, सतत एकच बाजू मांडणारे लिखाण करणे किंवा पोस्ट शेअर करणे सहज टाळू शकतो.\nइंटरनेटवर आर्थिक व्यवहार करताना, आपल्या बँकेने दिलेल्या सर्व सुरक्षाविषयक सूचना आपण शांतपणे वाचणे व त्यानंतरच व्यवहार करणे, हे आपल्या अकौंटवर दरोडा पडून नये यासाठी आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार करताना, त्या वेबसाईटच्या ���ावाच्या आधी हिरव्या रंगाच्या बंद कुलुपाचे चिन्ह आहे, याची खात्री करून घेतलीच पाहिजे. त्याशिवाय व्यवहार करणे, म्हणजे फाटक्या खिशात, पैसे कोंबण्यासारखे आहे. ज्याप्रमाणे आपण आपले खरे वय व खरा पगार कुणाला सांगत नाही, अगदी तसेच आपले बँक डीटेल्स व ओटीपी कुणालाही सांगू\"च\" नये.\nइंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला अचानक धन लाभ मिळवून देण्याच्या पण ऑफर येतात कधी ती नामवंत ठिकाणी, लठ्ठ पगाराची नोकरीची संधी असू शकते तर कधी अवाढव्य किमतीची लॉटरी असू शकते. या जगात जिथे साधे इडली सांबार खाताना, दुसऱ्यांदा सांबार मागितल्यावर जास्तीचे पैसे द्यावे लागतात, तिथे असा धनलाभ होणे, कधीतरी शक्य आहे का कधी ती नामवंत ठिकाणी, लठ्ठ पगाराची नोकरीची संधी असू शकते तर कधी अवाढव्य किमतीची लॉटरी असू शकते. या जगात जिथे साधे इडली सांबार खाताना, दुसऱ्यांदा सांबार मागितल्यावर जास्तीचे पैसे द्यावे लागतात, तिथे असा धनलाभ होणे, कधीतरी शक्य आहे का त्यामुळे रस्त्यावरून जाताना आपल्या हातात जाहिरातीचे पत्रक टेकवल्यावर, आपण त्या पत्रकाला जेवढी किंमत देतो, तेवढीच किंमत, या ऑफर्सना दिलेली बरी\nआणि हो सगळ्यात महत्त्वाचे, आपण केलेल्या प्रत्येक पोस्टवर लोकांनी लगेचच प्रतिसाद द्यावा, आपण दिलेल्या प्रत्येक मेसेजला लोकांनी उत्तर दिलेच पाहिजे, असा माझाही यापूर्वी आग्रह असायचा. मात्र गुगलच्या या कोर्सनंतर, सोशल मिडीयावरील प्रत्येक प्रोफाईलच्या मागे जिवंत भावना असणारी, एक व्यक्ती आहे, हे मला चांगलेच उमगले आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच जर एकमेकांच्या त्या जिवंत भावनांचा आदर केला, प्रतिसाद देण्याच्या किंवा न देण्याच्या समोरच्या व्यक्तीच्या इच्छेचा आदर केला, तर सोशल मिडियावरील संवाद केवळ संवाद न राहता तो सुसंवाद होईल, असे माझ्या लक्षात आले व त्यादृष्टीने मी स्वत:ला बदलणे देखील सुरू केले\nमाहिती तंत्रज्ञानाचा वापर करताना, जर आपण \"फेक\" गोष्टींपासून दूर राहिलो व इतरांनाही दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले, कुत्सितपणे लिहिणे किंवा टिंगलटवाळी करणे टाळले, स्वत:ची फुटप्रिंट प्रगल्भ व स्वच्छ कशी असेल याची काळजी घेतली तर माहितीच्या जगात नक्कीच एक जबाबदार नागरिक म्हणून आपले स्थान निर्माण करू शकतो..\nमाहिती तंत्रज्ञान - माहितीच्या जगात जबाबदार नागरीक होण्यासाठी - भाग १\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-village-initiatives-are-important-development-works-12508", "date_download": "2019-01-17T18:12:05Z", "digest": "sha1:2GRHN7MFXRHXQIULIU7DVITPJD66QU6A", "length": 15761, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Village initiatives are important for development works | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविकासकामांसाठी गावकऱ्यांचा पुढाकार महत्त्वाचा\nविकासकामांसाठी गावकऱ्यांचा पुढाकार महत्त्वाचा\nशनिवार, 29 सप्टेंबर 2018\nसोलापूर : गावातील विकासकामांसाठी सर्वांनी गटतट बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्‍यक आहे. गावच्या विकासकामांत गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग आणि पुढाकार महत्त्वाचा आहे, असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी व्यक्त केले.\nसोलापूर : गावातील विकासकामांसाठी सर्वांनी गटतट बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्‍यक आहे. गावच्या विकासकामांत गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग आणि पुढाकार महत्त्वाचा आहे, असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी व्यक्त केले.\nजिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या ‘स्मार्टग्राम‘ स्पर्धेतील विजेत्या गावांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम झाला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, वसंत देशमुख, पक्षनेते आनंद तानवडे, रेखा राऊत, अरुण तोडकर, नितीन नकाते, मदन दराडे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, उद्धव माळी, बंडू ढवळे उपस्थित होते.\nशिंदे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात स्वच्छतेचे उल्लेखनीय काम झाल्यामुळेच देशपातळीवर सोलापूरचा गौरव झाला. यात आपल्या साऱ्यांचे योगदान उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. शासन गावाच्या विकासासाठी राबवित असलेल्या योजना प्रत्येकाने आपल्या गावात राबविण्यासाठी पुढे यावे. केवळ शासनानेच गावाचा विकास करावा, यातून बाहेर पडून त्यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभाग वाढवावा.``\nडॉ. भारुड म्हणाले, ‘‘सरपंच व ग्रामसेवकांनी गावाच्या शाश्‍वत विकासासाठी आराखडा तयार करणे आवश्‍यक आहे. शासकीय योजना राबविताना त्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होतील, याकडे कटाक्ष असला पाहिजे.''\n‘‘सरपंच व ग्रामसेवकाशिवाय आता गावात काहीच होऊ शकत नाही. ग्रामसेवक स्मार्ट असेल, तर सरपंच स्मार्ट होतो. सरपंच स्मार्ट असेल, तर गाव स्मार्ट व्हायला वेळ लागत नाही,'''' असे माने यांनी सांगितले. या वेळी ग्रामसेवकांसाठी कार्यशाळाही घेण्यात आली.\nसोलापूर विकास पुढाकार initiatives जिल्हा परिषद संजय शिंदे पुरस्कार awards ग्रामपंचायत सरपंच\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला...अकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी...\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम...नांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्...\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमीसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nकेळीच्या दरात किर��ोळ सुधारणाजळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प...\n`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nएफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती...पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते...\nमहाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...\nनांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १...\nशेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी...सोलापूर : \"शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत...\nपुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके...पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या...\nलातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष...लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nराज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2009/07/16/%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A5%A7-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%A7-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%87/", "date_download": "2019-01-17T17:16:55Z", "digest": "sha1:NQRHZTHB3QPWEBFVNOA2WLC5HVE5B7EK", "length": 16171, "nlines": 227, "source_domain": "kayvatelte.com", "title": "एच१ एन१ भारतामधे | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← बांद्रा सी लिंक\nकसं मस्त वाटत ना, लोकल ट्रेनने प्रवास करून अगदी घामाने भरल्या अंगाने ऑफिसचे दार उघडले की गार गार हवेचा एसी चा झोत अंगावर घ्यायला आजकाल सगळी कडे सेंट्रलाइझ्ड एसी असतात. जर सेंट्रलाइझ्ड एसी नसेल तर मोठ्या क्षमतेचे स्प्लिट एसी तरी लावलेले असतातच. सगळा प्रवासाचा शीण निघून जातो एकदम.पाच मिनिटं बसलो आणि एक कप कॉफी आणली व्हेंडीग मशीनवरुन की कामाला तय्यार\nआता तुम्ही म्हणाल एच१ एन१ आणि एसी चा काय संबंध\nपूर्वीच्या काळी ऑफिसेस मधे फक्त मॅनेजर्सला एसी केबिन असायची इतर ऑफिस मधे फक्त पंखे असायचे. अजूनही हाच प्रकार तुम्हाला शासकीय ऑफिसेस मधे दिसून येतो. पण नंतरच्या काळात केबिन कल्चर जाउन त्याजागी क्युबिकल्स चं कल्चर आलं.एका मोठ्या हॉल मधे कोंबडीच्या खुराड्या प्रमाणे लहान लहान क्युबिकल्स तयार करून तिथे सगळ्यांनाच बसवले जाते. आता मॅनेजर्सला बाहेर आणल्यावर सगळा हॉल एसी करणे ओघा ओघाने आलेच. म्हणून मग एसी हॉलच्या कल्चरने केंव्हा आणि कधी प्रवेश केला ते समजलेच नाही. आणि आजकाल ऑफिस म्हणजे क्युबिकल्स असलेला हॉल अशीच प्रतिमा डॊळ्या समोर येते.\nएक महत्वाची बातमी अगदी एका कोपऱ्यात वाचली काल. गुगलचे देशी ऑफिस ( हैद्राबाद मधलं) आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी, कारण ७ लोकांना एच१एन१ व्हायरसने इन्फेक्ट केलंय. अगदी अशीच बातमी विप्रोच्या संदर्भातही वाचली आणि या बातमीवर विचार करण्यास उद्युक्त केले. इथे विप्रो मधे किंवा गुगल मधला व्हायरस हा त्यांच्या एखाद्या एम्प्लॉइने किंवा ओव्हरसिज व्हिजिटर ने आणला असण्याची शक्यता आहे. व्हायरसचा चंचू प्रवेश कसा झाला हे पण इंटरेस्टींग आहे.\n२-३ आठवड्यापूर्वी सौ.चा भाउ यु एस मधुन परत आला. आणि काका पण युरोप टूर करून आले. इथे परत आल्यावर एच१एन१ च्या इन्फेक्शन ची टेस्ट करणे हे एअर्पोर्ट वर अपेक्षित होते, पण फक्त एक फॉर्म भरुन घेउन सोडुन दिल्या गेलं. हे कितपत योग्य आहे जर प्रिअकॉशन घेतली गेली तर व्हायरस स्प्रेड होणार नाही. नेमकं इथेच चुकलं…\nएका फॅमिलीला सिंगापुरहुन सुटी नंतर परत आल्यावर स्वाइन फ्लु झाला अशीही बातमी आजच वाचली. मला वाटतं , हा व्हायरस डब्ल्यु एच ओ च्या म्हणण्याप्रमाणे अन स्टॉपेबल आहे..फक्त लवकर यावरचं व्हॅसिन शोधलं गेलं तरच काहीतरी कंट्रोल होईल.\nबरं तर एसी… हं.. तर काय लिहित होतो.. सेंट्रलाइझ्ड एसी ऑफिसेस मधे व्हायरस मग तो एच१एन१ असो, किंवा साधा एपिडीमीक खोकला सर्दी व्हायरस असो, तो बंदिस्त वातावरणामुळे जास्त पसरू शकतो. नेमकं हेच झालं असावं.. विप्रो आणि गुगल च्या देशी ऑफिस मधे असं मला वाटतं. कल्पना करा, जर तुमच्या ऑफिसमधल्या एखाद्या माणसाला टिबी असेल तर तो किती सहजतेने पसरू शकेल तर काय लिहित होतो.. सेंट्रलाइझ्ड एसी ऑफिसेस मधे व्हायरस मग तो एच१एन१ असो, किंवा साधा एपिडीमीक खोकला सर्दी व्हायरस असो, तो बंदिस्त वातावरणामुळे जास्त पसरू शकतो. नेमकं हेच झालं असावं.. विप्रो आणि गुगल च्या देशी ऑफिस मधे असं मला वाटतं. कल्पना करा, जर तुमच्य�� ऑफिसमधल्या एखाद्या माणसाला टिबी असेल तर तो किती सहजतेने पसरू शकेल अर्थात मी काही या विषयातला तज्ञ नाही. पण अगदी जे काही मला वाटलं ते लिहिलंय अर्थात मी काही या विषयातला तज्ञ नाही. पण अगदी जे काही मला वाटलं ते लिहिलंय करेक्शन्स इफ एनी..मोस्ट वेलकम\nनिसर्गा पासून आपण जितकं दुए जातोय तितकीच आपली प्रतीकारक शक्ती पण कमी होते. ऍक्वा गार्ड चं पाणी पिण्याची सवय लागली की मग इतर कुठलंही पाणी प्यायलं तरीही पोटाचे विकार सुरू होतात. लहान पणापासून ज्या परसदारातल्या विहीरीचे पाणी पिऊन आपण मोठं होतो, गांवी गेल्यावर त्याच पाण्याने त्रास का व्हावा कारण आतड्यांची बॅक्टेरियांना प्रतिकार शक्ती आपण पुर्णपणे संपवून टाकली आहे.\nमी लहान असतांना मुलींना कधीच पावसात जायला आणि भिजायला, मातीमधे खेळायला, किंवा अनवाणी कॉम्प्लेक्स मधे खेळायला जायला बंधनं घातली नाहीत. एकच इच्छा होती, मुलींच मातीशी असलेलं नातं मजबूत रहावं… बस्स्स\n← बांद्रा सी लिंक\n3 Responses to एच१ एन१ भारतामधे\n…. परत आल्यावर एच१एन१ च्या इन्फेक्शन ची टेस्ट करणे हे एअर्पोर्ट वर अपेक्षित होते\nएच१एन१ ची बोंबाबोंब गेले ३-४ महिने [अंदाजे] चालु आहे… मी परतलो तेंव्हाही आमची सर्वांची – एच१एन१ ची टेस्ट व्हावी – अशीच इच्छा होती… मात्र फक्त फॉर्म भरुन घेऊन सोडुन दिले\nआणि अगदी हेच कारण आहे एच१एन१ भारतामधे पसरायचे\nआता यावर कंट्रोल करणं कठिण आहे असं वर्ल्ड हेल्थ ऑर्ग म्हणते.. पुढे काय वाढुन ठेवलंय कोणास ठाउक\nPingback: स्वाइन फ्लु.. कोणाला ब्लेम कराल « काय वाटेल ते….\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nकाय बोलावं आणि काय नाही\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/army-orders-remain-vigilant-border-16612", "date_download": "2019-01-17T17:32:53Z", "digest": "sha1:UUNY7D53ZZ2E454Y65EC22JXOMOZ6TKS", "length": 15632, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Army orders to remain vigilant of border सीमेवर दक्ष राहण्याचा लष्करप्रमुखांचा आदेश | eSakal", "raw_content": "\nसीमेवर दक्ष राहण्याचा लष्करप्रमुखांचा आदेश\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी जम्मू-काश्‍मीरमधील ताबा रेषेवरील सुरक्षेचा मंगळवारी आढावा घेतला.\nशत्रुपक्षाकडून होणाऱ्या धोकादायक हालचालींबाबत दक्ष राहण्याचा आदेश त्यांनी जवानांना दिला.\nनवी दिल्ली - भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी जम्मू-काश्‍मीरमधील ताबा रेषेवरील सुरक्षेचा मंगळवारी आढावा घेतला.\nशत्रुपक्षाकडून होणाऱ्या धोकादायक हालचालींबाबत दक्ष राहण्याचा आदेश त्यांनी जवानांना दिला.\nलष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी उधमपूर येथील लष्कराच्या उत्तर विभागाच्या मुख्यालयास आज भेट दिली. भारतीय जवानांनी काल केलेल्या गोळीबारात आमचे सात सैनिक मारले गेले, असा दावा\nपाकिस्तानने केल्यानंतर लष्करप्रमुखांनी उधमपूरला भेट दिली. सीमेपलीकडून होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे व त्याला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले, असे लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nलष्करप्रमुख जनरल सुहाग यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ताबारेषेवरील परिस्थिती व त्यांच्या अखत्यारितील अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला. लष्कराचे उत्तर विभागाचे मुख्यालय, हवाई दल, निमलष्करी दल,त्या भागातील नागरी प्रशासन व केंद्रीय पोलिस संघटनांमध्ये असलेला समन्वय व सहकार्य याबद्दल त्यांनी प्रसंशोद्गार काढले.\nपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग\nजम्मू ः गेल्या काही दिवसांपासून सीमेवर धुमश्‍चक्री सुरू असून, पाकिस्तानने मंगळवारी पुन्हा शस्त्रसंधीचा भंग करीत पालनवाला विभागातील ताबा रेषेवरील गावांना व लष्करी ठाण्यांना लक्ष्य केले. आज सुरू होणाऱ्या येथील शाळा या घटनेमुळे आज बंदच ठेवण्यात आल्या, अशी म��हिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.\nपालनवाला व जोगवान ठाण्याला लक्ष्य करीत येथे आज सकाळी सव्वासातच्या सुमारास विनाकारण गोळीबार सुरू केला. छोटी शस्त्रे व तोफांचाही मारा त्यांनी केला. सीमेपासून थोड्या दूर असलेल्या गावांवरही या सैन्याकडून तोफा डागल्या जात आहेत. मात्र भारतीय जवानही त्याला तोडीस तोड उत्तर देत आहेत. या चकमकीत अद्याप कोणी जखमी झाल्याचे वृत्त नसून, गोळीबार अधूनमधून सुरूच आहे, असे अधिकाऱ्याने\nसीमा भागातील शाळा गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. आज त्या सुरू करण्यात येणार होत्या; पण परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याची सूचना जम्मूच्या उपआयुक्तांनी संबंधित विभागाचे उपविभागीय\nदंडाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आजच्या घटनेनंतर सीमेवरील गावांमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या, मात्र इतर ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या आहेत. पालनवाला विभागात काल झालेल्या चकमकीत एक नागरिक\nजखमी झाला, तर पूँछमध्ये एक जवान जखमी झाला. भारतीय लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्टाइक’नंतर जम्मू काश्‍मीरमधील सीमेवर पाकिस्तानने २५० वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे.\nपतंग उडविताना 9 व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू\nपुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील टेरेसवरून पतंग उडविताना पाय घसरून खाली पडल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. ही...\nतिला रेल्वेत रात्री अचानक मासिक पाळी सुरु झाली, अन्...\nबंगळुरु - बंगळुरुवरून रात्री सव्वा दहा वाजता निघालेली रेल्वे सकाळी 09 वाजून 40 मिनिटांनी बरेलीला पोहचणे अपेक्षित होते. या गाडीने प्रवास करणाऱ्या...\nकात्रज बोगद्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह\nपुणे : कात्रज येथील नवीन बोगद्याच्या अंतर्गत भागात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी दुपारी अडीच वाजता आढळुन आला. संबंधित व्यक्ती ही भिक्षेकरी...\nभारताचा मोठा स्ट्राईक; पाकच्या पाच सैनिकांचा खात्मा\nश्रीनगर- पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच काहीतरी कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले आहे....\nतर शिवसेनेशिवाय लोकसभा निवडणुकीला सामोरे जावु - रावसाहेब दानवे\nकऱ्हाड - भाजप-शिवसेनेने मागच्या लोकसभा निवडणुका महाराष्ट्रात एकत्र लढल्या. याही निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्र लढाव्या अशी भाज���ची भूमिका आहे. मताचे...\n'त्या'पेक्षा डान्स बार केव्हाही चांगला: वर्षा काळे\nमुंबईः महाराष्ट्र सरकारने डान्स बारबाबत घातलेले अनेक नियम रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) राज्यातील पुन्हा डान्सबार सुरु करण्यास परवानगी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/bollywood-marathi", "date_download": "2019-01-17T16:55:11Z", "digest": "sha1:5GGROWIQYBV56FRONJJTS6N7PUYYB3OR", "length": 5062, "nlines": 90, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "Bollywood News Marathi | Bollywood Gossip In Marathi | बॉलीवुड गप्पा | सिनेमा गप्पा | बॉलीवुड मराठी | सिनेमा चित्रपट बातम्या", "raw_content": "\nशाहरुख आणि माझ्यात कोणताही वाद नाही- रोहित\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\n\"नावझुद्दीन सिद्दीकी ची निवड मी दोन मिनिटांत केली.\" - संजय राऊत.\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nप्रिया प्रकाश वारियर साकारणार श्रीदेवीची भूमिका\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nमणिरत्नमच्या आगामी चित्रपटाट अमिताभ ऐश्वर्या\nमंगळवार, 15 जानेवारी 2019\n'उरी द सर्जिकल स्ट्राइक' 2019 चा पहिला हिट चित्रपट\nमहेश बाबूसोबत जमणार कतरिनाची ऑनस्क्रीन जोडी\nसोमवार, 14 जानेवारी 2019\nप्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येत आहेत मुन्ना-सर्किट\nशनिवार, 12 जानेवारी 2019\nमहक चहलच्या जागी सारा खानची वर्णी\nशुक्रवार, 11 जानेवारी 2019\nआलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा साखरपुडा झाला\nशुक्रवार, 11 जानेवारी 2019\nबॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार 'खुशी कपूर'\nगुरूवार, 10 जानेवारी 2019\nसिंबानंतर रॅपर बनला रणवीर सिंह\nऋतिक रोशनच्या बर्थडे वर Ex-वाइफ सुजैनने लिहिला हा इमोशनल मेसेज, शेयर केले PHOTO\nगुरूवार, 10 जानेवारी 2019\nसोनाक्षी सिन्हा 'ह्या' अभिनेत्याला करतेय डेट\nबुधवार, 9 जानेवारी 2019\n'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' टाइटल ट्रॅक रिलीज\nबॉलिवूडमधील खान तिकडीसाठी गेले वर्ष निराशाजनक\nबुधवार, 9 जानेवारी 2019\nकँसरने ग्रस्त आहे राकेश रोशन, ऋत्विक रोशन ने केला खुलासा\nमंगळवार, 8 जानेवारी 2019\nशाहरुखच्या चित्रपटात दिसणार फातिमा शेख\nमंगळवार, 8 जानेवारी 2019\nसोमवार, 7 जानेवारी 2019\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-demand-for-cancellation-of-the-pavannadi-festival/", "date_download": "2019-01-17T17:02:13Z", "digest": "sha1:2PWWDPAFTPKD45I5SJ5F42IU6OZCFXLG", "length": 10885, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पवनाथडी’मुळे वाद चव्हाट्यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘पवनाथडी’मुळे वाद चव्हाट्यावर\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी येथे आयोजित केली जाणारी पवनाथडी जत्रा रद्द करण्याची मागणी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. मात्र, भाजपाचे महापालिकेतील पदाधिकार्‍यांनी पवनाथडी जत्रा रद्द न करता, खर्चात काटकसर करून ती घेण्याचा निर्धार केला आहे. या प्रकरणावरून भाजपा पदाधिकार्‍यांमधील वाद चव्हाटावर आले आहेत.\nमहापालिकेच्या वतीने दर वर्षी पवनाथडी जत्रा आयोजित केली जाते. पवनाथडी जत्रेचे उद्घाटन सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे गुरुवारी (दि.4) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. जत्रेसाठी केला जाणारा तब्बल 80 लाखांचा खर्च कमी करून तो 50 लाखांमध्ये आटोपता घेतला जाणार आहे, असे सांगून पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाणार आहे, असे महापौर नितीन काळजे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी गुरुवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यांच्या शेजारीच बसलेले आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विषयावर बोलण्यास चक्क नकार दिला.\nपवनाथडी जत्रेवर तब्बल 1 कोटी रुपये खर्च करून महापालिका आर्थिक उधळपट्टी करते. त्याचा प्रत्यक्ष शहरातील महिला बचत गटांना लाभ होत नाही. त्यामुळे सदर पवनाथडी जत्रा रद्द करून होणार्‍या खर्चाची बचत करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त हर्डीकर यांना बुधवारी (दि.27) दिले. त्याच दिवशी जत्रेतील स्टॉल वाटपासाठी ड्रॉ सोडत काढली गेली; तसेच ‘एसएमएस’द्वारे संबंधित महिला बचत गटांना महापालिका प्रशासनाने कळविले आहे.\nसत्ताधारी पक्षाच्या शहराध्यक्षांनीच जत्रा रद्दची मागणी केल्याने पवनाथडी जत्रा होणार की, नाही यावर शहरात चर्चा रंगली होती. यासंदर्भात अचानक पत्रकार परिषदेत घेऊन महापौर काळजे व सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी खुलासा केला.\nपवार म्हणाले की, पवनाथडी जत्रेवर केला जाणार खर्च हा नागरिकांचा कररूपी पैसा आहे. तो विनाकारण खर्च होऊ नये म्हणून आमदार जगताप यांनी मांडलेली भावना योग्य आहे. त्यांच्या मतानुसार जत्रेवर होणार्‍या खर्चात काटकसर केली जात आहे. जत्रेवर एकूण 80 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होतो. त्यात काटकसर करून 35 लाखांचा खर्च कमी केला आहे. त्यात प्रामुख्याने सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आता केवळ 50 लाखांपर्यंत खर्च होईल. त्यापुढे खर्च वाढणार नाही, त्याची दक्षता घेतली जाईल. पूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी भरमसाट खर्च वाढवून ठेवल्याने हा प्रश्‍न निर्माण झाला असून, त्याला आम्ही लगाम घालत आहोत, असे पवार यांनी सांगत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.\nया संदर्भात पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन सदर निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी पवनाथडीचे आयोजन केले जाते, त्यामुळे तो रद्द केला जाणार नाही. जत्रेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते सकाळी दहाला होणार आहे.\nजयंती, महोत्सव, सण आदींवर मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली जाते. त्यास लगाम लावण्याचे आदेश न्यायालयाच्या निर्णयावरून राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिका इतर महोत्सव, जयंती आणि कार्यक्रमांवर खर्च कमी करणार का, असा सवाल केला असता, महापौर काळजे म्हणले की, राज्य शासनाच्या निर्णयानुसार कार्यक्रमांवर खर्च केला जाईल, त्याबाबत आयुक्त निर्णय घेतील.\nदरम्यान, पुणे महापालिकेप्रमाणे महिला बचत गटांना मोफत स्टॉल न देता शुल्क आकारण्याची मागणी समोर आली आहे. जत्रेसाठी महापालिकेने खर्च न उचलता प्रायोजकत्व घ्यावे, असेही सूज्ञ नागरिकांचे मत आहे.\nसाडेतीन लाखांचा मद्यसाठा जप्त\nमारुती सुझुकी शोरूममध्ये पावणेदोन कोटींची अफरातफर\nनववर्ष स्वागतासाठी तरुणाई थिरकणार तालावर\nराज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेच्या ६९ जागांसाठी भरती\nफेसबुकवर बनावट अकाउंटद्वारे बदनामी करणारे दोघे अटकेत\nराज्यामध्ये थंडीची लाट अधिक तीव्र\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अ��्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Due-to-the-loss-of-groundnut-crop-due-to-fungi/", "date_download": "2019-01-17T17:04:32Z", "digest": "sha1:UUCSM4LNEAUKI2INRZ3JK6VZNE37JYF7", "length": 4267, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भुईमूग पिकावर बुरशी पडल्याने उत्पन्न घटणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भुईमूग पिकावर बुरशी पडल्याने उत्पन्न घटणार\nभुईमूग पिकावर बुरशी पडल्याने उत्पन्न घटणार\nकडक उन्हाच्या पार्श्‍वभूमीवर जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील विविध गावांच्या शेतशिवारात सध्या भुईमूग काढणीची लगबग चालू आहे. विशेष म्हणजे यावर्षी गतवर्षीसारखे पीक नाही. भुईमुगाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या काळात बुरशीजन्य रोगाने गाठल्याने उत्पन्न घटणार आहे.\nदरम्यान वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी महिलावर्ग स्कार्फ, रुमाल आदींचा वापर करत असून काही ठिकाणी जुन्या रितीरिवाजातील मंडळीतील महिला भुईमुगाच्या वेलाची टोपी करून ऊन टाळत भुईमुगाच्या शेंगा काढत आहेत. उन्हाचे दिवस आणि भुईमूग काढणी हे जणू समीकरणच आहे. याच दिवसांत पहिल्या पेरीचे भुईमूग काढायला येतात. जायकवाडी धरण लाभक्षेत्रातील विविध गावांमध्ये यावर्षी भरपूर प्रमाणात भुईमुगाचा पेरा आहे. पाणी पाळ्या वेळेवर होत आल्याने भुईमूग बहरात आला. हंगामाच्या मधल्या काळात वातावरण बदलले, सतत आभाळ येत होते तसेच अवकाळी पाऊसही झाल्याने भुईमुगाला फटका बसला.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/aniket-kothale-Funeral/", "date_download": "2019-01-17T17:34:37Z", "digest": "sha1:O4AVLXH3RSHSLOE2BK6K32QRHHE7CORK", "length": 7697, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली : अनिकेत कोथळेवर अंत्यसंस्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगली : अनिकेत कोथळेवर अंत्यसंस्कार\nसांगली : अनिकेत कोथळेवर अंत्यसंस्कार\nतब्बल दोन महिन्यांनी अनिकेत कोथळे याचा मृतदेह सीआयडीने कोथळे कुटुंबीयांकडे गुरुवारी सुपूर्त केला. अनिकेतचा बंधू आशिष व अमित कोथळे कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला. तेथून तो त्याच्या कोल्हापूर रोड भारतनगरमधील घरासमोर नेण्यात आला. तेथे पत्नी, आईसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय कृती समितीसह विविध पक्षांचे नेते, नगरसेवक उपस्थित होते.\nअनिकेत कोथळे याच्यासह अमोल भंडारे या दोघांना शहर पोलिसांनी तरुणाला लुटल्याच्या संशयावरून अटक केली होती. दि. 6 नोव्हेंबर रोजी सांगली शहर पोलिस ठाण्यात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्यासह पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आंबोलीत त्याचा मृतदेह जाळून विल्हेवाट लावली होती.\nअनिकेतचा आंबोली येथे अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान मृतदेहाचे अवशेष मिरजेच्या शासकीय महाविद्यालयात रुग्णालयात ठेवण्यात आले होते. सीआयडीचे अप्पर अधीक्षक गायकवाड, उपअधीक्षक कुलकर्णी यांनी आज मृतदेहाचे अवशेष त्यांच्या सांगलीतील कार्यालयात आणले. तेथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मृतदेहाचे अवशेष अनिकेतच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले.\nभारतनगरमधील त्याच्या घरी अंत्यदर्शनासाठी कुटुंबियांसह नातेवाईकांनी घरात गर्दी केली होती. मृतदेह दारात येताच एकच आक्रोश सुरू होता. तेथे विधी पूर्ण करून अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेखर माने, युवक काँग्रेसचे मंगेश चव्हाण, शिवसेना युवानेते पृथ्वीराज पवार, जनसुराज्यशक्‍तीचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम, सतीश साखळकर, संघटनेचे महेश खराडे, अमर पडळकर, धर्मेंद्र कोळी, अश्रफ वांकर, चंदन चव्हाण, महेश पाटील, उमेश देशमुख, नगरसेवक बाळासाहेब गोंधळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nप्रांजलचे बाबा अखेर आलेच नाहीत...\nगेल्या 5 नोव्हेंबरला घरातून गेलेल्या अनिकेतचे मृतदेहरूपी अवशेष चार बॉक्समधून तब्बल दोन महिन्यांनी घरी परतले. अनिकेतची प्रांजल ही मुलगी ‘बाबा कधी परत येणार’ असे आई, आजीला विचारत होती. आज मृतदेह दारात येताच तिने ‘या बॉक्समध्ये काय आहे’ असे आई, आजीला विचारत होती. आज मृतदेह दारात येताच तिने ‘या बॉक्समध्ये काय आहे’ सवाल केला. ‘तुझे बाबा आहेत, त्यांना नमस्कार कर ’असे सांगताच तिने ‘बाबा आलेच नाहीत,’ असे म्हणत रडायला सुरुवात केली. आईने तिला नमस्कार करायला लावताच उपस्थितांचे डोळे पाणावले.\nसोलापूर : मंगळवेढ्यात वाळू चोराविरोधात कारवाई\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/woman-torched-issue-in-solapur-for-namaz/", "date_download": "2019-01-17T17:13:35Z", "digest": "sha1:UTXWQ4B5D6YBGSAMVWX34OZOJCYQNMNR", "length": 4039, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नमाज पडत नसल्यावरून विवाहितेचा छळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › नमाज पडत नसल्यावरून विवाहितेचा छळ\nनमाज पडत नसल्यावरून विवाहितेचा छळ\nनमाज पडत नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणार्‍या पतीसह सहाजणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयेशा अयाज नेचेबंद (वय 21, शानदार चौक, सोलापूर) या विवाहितेच्या फिर्यादीवरुन पती अयाज अब्बास नेचेबंद (वय 24), सासरे अब्बासस हुसेनसाब नेचेबंद, सासू बिल्कीस अब्बास नेचेबंद, फय्याज अब्बास नेचेंबद, सना नजीर शेख, नूजत नबीलाल डोंगरी (रा. शास्त्रीनगर, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nजून 2017 पासून अयाज नेचेबंद याच्या घरातील लोकांकडून त्याची पत्नी आयेशा हिचा तुझे डोके वाकडे आहे, नाक बरोबर नाही, नमाज पढत नाही असे म्हणू��� तसेच बंद पडलेली रिक्षा चालू करण्यासाठी तिने माहेराहून 50 हजार रुपये आणावेत म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक कलाल तपास करीत आहेत.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Uncha_Uncha_Majha_Zoka", "date_download": "2019-01-17T16:53:14Z", "digest": "sha1:GS6AJLIQJRKS37PLJI77ZLCYFL6KLHSF", "length": 2534, "nlines": 30, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "उंच उंच माझा झोका | Uncha Uncha Majha Zoka | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nउंच उंच माझा झोका\nउंच उंच माझा झोका, झोका बांधला आकाशाला\nझोका चढता-उतरता झाला पदर वारा वारा\nझोक्याला देते वेग पाय टेकून धरणीला\nलाल मातीच्या परागाचा रंग चढतो पावलाला\nझोका चढतो पूर्वेवर, जाईजुईंनी सावरीला\nदंवा-धुक्याचा शुभ्र साज अंगावरती चढविला\nझोका चढतो पश्चिमेला, वेल लालन देते तोल\nमोकळ्या केसांमधे गुंफी सनया लाललाल\nझोका चढतो उंच उंच, पाय पोचती मेघांवरती\nइंद्राच्या डोहावरी लाल पाखरें पाण्या येती\nझोका चढतो उंच उंच, मला थांबता थांबवेना\nगुंजेएवढे माझे घर त्याची ओळख आवडेना\nगीत - इंदिरा संत\nसंगीत - गिरीश जोशी\nस्वर - पद्मजा फेणाणी-जोगळेकर\nगीत प्रकार - भावगीत\nधन्य ती पंढरी धन्य भीमातीर\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37110/by-subject/14/13433", "date_download": "2019-01-17T17:18:37Z", "digest": "sha1:YSCSHQAHOBWXRP66RTJ4I4NFRAG4MMJQ", "length": 3166, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अ‍ॅक्रिलिक पेंटिंग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /चित्रकला /गुलमोहर - चित्रकला विषयवार यादी /शब्दखुणा /अ‍ॅक्रिलिक पेंटिंग\nपुन्हा अ‍ॅक्रिलिक :-) लेखनाचा धागा sneha1 Feb 18 2018 - 5:43pm\nमी केलेले अ‍ॅक्रिलिक पेंटिंग लेखनाचा धागा sneha1 12 Jan 14 2017 - 8:07pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2019-01-17T17:57:34Z", "digest": "sha1:AXZVFCNV5VPOAAUUPHSN6T4XO564KIX2", "length": 9737, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:सुचालन चावडी - विकिपीडिया", "raw_content": "\n(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)\nइतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा\nवादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा\nनवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा\nप्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा\nप्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा\nविपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा\nसद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा\nनवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा\nविदागार (अर्काइव्हज) आणि इतर चर्चापान दुवे (संपादन)\nस्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता\nइतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)\nकाही निवडक चर्चा जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --\n\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय|\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय\nलेख संख्या नियंत्रण आणि आशयघनता प्रस्ताव\nपरिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना\nमराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात वापरणे\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\nइ.स. २००६ मधील चर्चा\nइ.स. २००७ मधील चर्चा\nइ.स. २००८ मधील चर्चा\nइ.स. २००९ मधील चर्चा\nइ.स. २०१० मधील चर्चा\nइ.स. २०११ मधील चर्चा\nइ.स. २०१२ मधील चर्चा\nइ.स. २०१३ मधील चर्चा\nइ.स. २०१४ मधील चर्चा\nइ.स. २०१५ मधील चर्चा\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\n3) ऑगस्ट ५,इ.स. २००६\n4) ऑगस्ट २७,इ.स. २००६\n5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६\n6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६\n7) जानेवारी २२,इ.स. २००७\n8) ऑगस्ट ८,इ.स. २००८\n9) ऑगस्ट १०,इ.स. २००९\nमराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)\nमराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑक्टोबर २०१७ रोजी १६:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/262/Angani-Gulmohar-Phulala.php", "date_download": "2019-01-17T18:22:57Z", "digest": "sha1:LD7WIHDULNZ7XZJWIVFT2DYOTQKFBPOM", "length": 10147, "nlines": 152, "source_domain": "www.gadima.com", "title": "Angani Gulmohar Phulala -: अंगणी गुलमोहर फुलला : BhavGeete (Ga.Di.Madgulkar|Manik Varma|Datta Davjekar) | Marathi Song", "raw_content": "\nजोंवरि हें जग, जोंवरि भाषण\nतोंवरि नूतन नित रामायण\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nलाल फुलांच्या लिपीतला हा अर्थ मला कळला\nगतसाली हा असाच फुलता\nतुम्ही पाहुणे आला होता\nयाच तरुतळी अनोळखीचा परिचय ना घडला\nते डोळे ती हसरी जिवणी\nजपली मी तर अजुनि चिंतनी\nआठव येता वरुनी माथी मोहर ओघळला\nनजरभेट ती, ओळख थोडी\nअवीट त्यातिल अबोल गोडी\nवसंत आला, याल तुम्हीही, कोकिळ कुजबुजला\nमाडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.\nजा बाळे जा सुखे सासरी\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2014/02/blog-post_11.html", "date_download": "2019-01-17T18:24:09Z", "digest": "sha1:SVDS3GJJEK5F4TZUYYTLB7PERPCXZULG", "length": 6853, "nlines": 166, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : व्यक्ती - नागराज मंजुळे - दिग्दर्शक फँड्री", "raw_content": "\nव्यक्ती - नागराज मंजुळे - दिग्दर्शक फँड्री\nकाही दिवसात येणाऱ्या आणि अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या फँड्री या चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे. चित्रपटाला मिळालेले अनेक पुरस्कार, चित्रपटाबद्दल जे काही ऐकले त्यामुळे या अनोख्या व्यक्ती बद्दल जाणून घ्यायची इच्छा झाली म्हणून हे.\nजातींचा प्रश्न इतक्या हळुवार पाने मांडणारा चित्रपट बनवतांना त्या मागे असणारे विचार अतिशय परगल्भ असावे लागतात. कशाचाही आव न आणता अगदी 'माझ काय चुकल' या भावनेतून प्रश्न केला की समोरचाही वारमतो. असाच कश्या अन्गल ने हा चित्रपट असावा. पण तशाच अन्गलचा हा माणूस आहे हे मात्र नक्की.\nअतिशय विनम्र, खूप खोलवर विचार करणारा, दाहक बघितलेला आणि फुलांनाही अलगद स्पर्श करणारा असा हा माणूस.\nत्याच्या 'उन्हाच्या कटाविरुद्ध' या कवितेला जेंव्हा दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला तेंव्हाचे त्याचे भाषण\nत्याचा टी. व्ही ९ ला दिलेला इंटरव्हिव\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 5:45 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदुर्मिळ मराठी पुस्तके - कादंबऱ्या - कथा - इतिहास - शब्दकोश - फ्री डाउनलोड - 3\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nशिवजयंती - १९ फेब्रुवारी २०१४\nव्यक्ती - नागराज मंजुळे - दिग्दर्शक फँड्री\n१४ फेब्रुवारी \" 'फँड्री \".. नक्की पहा \nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/bhima-koregaon-118091100021_1.html", "date_download": "2019-01-17T17:29:51Z", "digest": "sha1:CNDTKNOI3TW35SMWCR55JC5T2SLSD5LG", "length": 10592, "nlines": 92, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "भीमा कोरेगावचे सत्य अखेर बाहेर, पूर्वनियोजित होता कट, वाचा अहवाल", "raw_content": "\nभीमा कोरेगावचे सत्य अखेर बाहेर, पूर्वनियोजित होता कट, वाचा अहवाल\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (17:16 IST)\nदोन समाजात तेढ निर्माण करून, पूर्वनियोजित दंगल घडवून आणत महाराष्ट्रातील वातवरण खराब केलेल्या भीमा कोरेगावचे सत्य अखेर समोर आले असून, चौकशी समितीने आपला पूर्ण अहवाल सरकारकडे सोपवला आहे. पोलिसांच्या गाफिलपणामुळे हिंसाचार घडल्याचं समितीनं अहवालात नमूद केलं आहे. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या हिंदुत्ववादी नेत्यांनी हिंसाचार होईल, अशी परिस्थिती निर्माण केली, असं देखील समितीनं म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रकरणाला वेगळे वळण लागले असून सरकारला कठोर कारवाई करावी लागणार आहे.\nकोरेगाव भीमामधील हिंसाचारानंतर सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं आपला अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांकडे सुपूर्द केला. पोलीस महानिरीक्षकांनीच या समितीची स्थापना करण्याच्या सूचना केल्या होत्या. पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे या समितीचे अध्यक्ष होते. या अहवालानुसार वढू बुद्रुक आणि गोविंद गायकवाड यांच्या इतिहासाची मोडतोड करण्यासाठी मिलिंद एकबोटे यांनी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीची स्थापना केली होती, असं या समितीनं अहवालात म्हटलं आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अनुसूचित जातीच्या समाजाच्या गोविंद गायकवाड यांनी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते.\nसंभाजी महाराजांच्या समाधीजवळील फलक बदलण्यात आला होता असे समितीने स्पष्ट केले आहे. 'संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गोविंद गायकवाड यांनी केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख समाधीजवळील फलकावर होता. तो फलक हटवून तिथे नवा फलक लावण्यात आला. या नव्या फलकावर गोविंद गायकवाड यांच्याबद्दलची चुकीची माहिती होती.याशिवाय नव्या फलकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक के. बी. हेडगेवार यांचा फोटोदेखील होता. संभाजी महाराजांच्या समाधीजवळ हेडगेवार यांचा फोटो लावण्याची गरज नव्हती. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण व्हावी, यासाठी जाणीवपूर्वक नवा फलक लावण्यात आला. पोलिसांनी योग्य वेळी पावले उचलली असती, तर हिंसाचार टळू शकला असता,' असं सत्यशोधन सम��तीनं अहवालात नमूद केलं आहे. त्यामुळे आता दोषी कोण हे उघड झाले आहे.\nमिलिंद एकबोटे यांनी पेराणे फाटा येथील 30 डिसेंबरला सोनाई हॉटेलमध्ये एक बैठक घेतली होती. '1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमामध्ये काळा दिवस पाळण्याचं आवाहन या बैठकीत एकबोटे यांनी केलं. यानंतर तसं पत्र कोरेगाव भीमाच्या ग्रामस्थांनी पोलिसांना दिलं आहे. त्यामुळे सर्व पूर्व नियोजित होते असे उघड झाले आहे.\nपुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड\nफडणवीस सरकार ने घेतले आज १३ मोठे निर्णय वाचा\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nनोकरीचे आमिष दाखवून नागपूर येथील युवकाशी अनैसर्गिक कृत्य करण्याऱ्या बिल्डरवर गुन्हा\nयुवतींनो लढायाला शिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे - सक्षणा सलगर\nशिवसेनेची भूमिका तोंडच न दिसणार्‍या केसाळ कुत्र्यासारखी : राज ठाकरे\nडॉल्बी वाजणारच, कुठल्याही कोर्टात जायचे ते जावा : उदयनराजे भोसले\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nटीएचईच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 93 व्या क्रमांकावर\nदुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवंलबून राहणे लाजीरवाणे\nपुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक उद्या दोन तासासाठी बंद\nपुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड\nडान्सबारवरील संपूर्ण बंदीला न्यायालयाचा नकार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/40-thousand-penalty-plastic-sangli-corporation-125710", "date_download": "2019-01-17T17:30:13Z", "digest": "sha1:VMYPEQGKOOC6NAZ7I3RAAX6K6DPYFFTZ", "length": 13023, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "40 thousand penalty with plastic sangli Corporation प्लॅस्टिक जप्तीसह 40 हजारांचा दंड ; सांगली महापालिकेची कारवाई | eSakal", "raw_content": "\nप्लॅस्टिक जप्तीसह 40 हजारांचा दंड ; सांगली महापालिकेची कारवाई\nशनिवार, 23 जून 2018\n''प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयानंतर तातडीने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. यापुढे ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे. शिल्लक प्लॅस्टिक पिशव्या तातडीने पालिकेत जमा कराव्यात. नागरिकांनीही कापडी पिशव्यांचा वापर कराव��.''\nरवींद्र खेबुडकर, आयुक्त, महानगरपालिका\nसांगली : प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर आजपासून महापालिकेने शहरात धडक कारवाई करत ठिकठिकाणी छापे टाकले. प्लॅस्टिक जप्तीसह 40 हजारांचा दंड व्यापाऱ्यांकडून वसूल केला. गणपतीपेठ परिसरात ही कारवाई करण्यात आली. उद्यापासून ही कारवाई आणखी कडकपणे केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nप्रशासनाच्या धडक कारवाईने प्लॅस्टिक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आजपासूनच प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ झाला. प्लॅस्टिक पिशव्या आणि अन्य नष्ट न होणारे प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. सकाळी अकरा वाजता आरोग्य विभागाच्या पथकाने गणपती पेठ परिसरातील दुकानांवर छापे टाकले.\nपंधरा व्यापाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. त्यापैकी आठ व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयेप्रमाणे चाळीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला. आयुक्त रवींद्र खेबुडकर व उपायुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याधिकारी सुनील आंबोळे यांच्या विभागाने कारवाई केली.\nयांच्यावर झाली कारवाई - गणपती पेठेतील दुर्गा प्लॅस्टिक, पॉप्युलर बेकरी, राधा किशन ट्रेडर्स, हिरेन मार्केट, आरती प्लास्टिक, शगुन देव पूजा, सागर स्वीट, कृष्णा बेंगलोर बेकरी यांच्यावर कारवाई झाली.\nआता टार्गेट...व्यापाऱ्यांच्या कारवाईनंतर आता मंगल कार्यालये, मटण-चिकन मार्केट, मंडई, बाजार येथेही कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ...\nअल्पवयीन मुलाने आईचा मृतदेह नेला सायकलवरून...\nभुवनेश्वर: येथील करपाबाहाल गावातील एका 17 वर्षीय मुलाला आपल्या आईचा मृतदेह सायकलवरून अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागल्याची खळबळजणक घटना घडली असून,...\nजवान रोहित देवर्डेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nनिपाणी : आडी (ता. निपाणी) येथील जवान रोहित देवर्डे यांच्यावर आज (ता. 17) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान रोहित याचा सोमवारी (ता....\nलेखी आश्वासनानंतर कूर्डू येथील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित\nकुर्डु (सोलापूर) - येथी�� हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nपुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी (व्हिडिओ)\nपुणे : मुठा डावा कालवा फुटून सिंहगड रस्त्यावरील अनेक झोपड्या वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज (गुरुवार) पुन्हा एकदा सिंहगड रस्त्यावर तेवढेच पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/if-you-want-to-be-millionaire-keep-these-plants-118082700016_1.html", "date_download": "2019-01-17T17:59:43Z", "digest": "sha1:C2BA4YSDRVMR5QPSGMDSEBU3PJXZNL4S", "length": 8297, "nlines": 107, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "कोट्यधीश व्हायचं असेल तर या वनस्पती जवळ ठेवा", "raw_content": "\nकोट्यधीश व्हायचं असेल तर या वनस्पती जवळ ठेवा\nपर्वतीय क्षेत्रात आढळणार्‍या अनेक दुर्लभ वनस्पती आपल्याजवळ ठेवल्याने जीवनात कोणत्याही प्रकाराच्या संकटाला सामोरा जावं लागत नाही. याने आपल्या सिद्धी आणि धन प्राप्ती होईल. जाणून घ्या अश्या वनस्पती आणि त्याचे लाभ...\n1) पारिजातक किंवा प्राजक्ताचा बांदा\nपारिजातक किंवा प्राजक्ताचा बांदा लाल कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवावे, धन अभाव दूर होईल.\nशंखपुष्पीचे मूळ रवि-पुष्य नक्षत्रात आणून चांदीच्या डबीत ठेवावे. हे घराच्या तिजोरीत ठेवल्याने धनप्राप्ती होते.\nपुष्य नक्षत्रात बेयडा झाडाचे मूळ व त्याचे एक पान आणून पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे. या प्रयोगाने दारिद्र्य येणार नाही.\nरवि-पुष्य नक्षत्रात आकड्याच्या झाडाचे मूळ उजव्या हातात धारण केल्याने आर्थिक समृद्धीत वृद्धी होते.\nसुख प्राप्तीसाठी पुनर्वसू नक्षत्रात नायटी वन���्पतीचे मूळ आणून शरीरावर लावावे.\n6) वडाच्या झाडाचे पान\nआश्लेषा नक्षत्रात वडाच्या झाडाचे पान आणून भंडार गृहात ठेवावे, धनधान्यात भरभराटी राहते. धन लाभ हेतू वडाच्या झाडाच्या ताज्या पानावर हळदीने स्वस्तिक तयार करून पुष्य नक्षत्रात घरात ठेवावे.\nहे दारिद्र्यनाशक आणि ऐश्वर्य प्रदान करणारं असतं. ही वनस्पती अंगणात लावावी.\nपांढरा पलाश दुर्लभ आहे आणि सापडल्यास श्रद्धा आणि विश्वासाने देवघरात स्थापित रावे. याने धनलक्ष्मीचे भंडार भरून जातात.\nधोतर्‍याच्या झाडाचे मूळ तांत्रिक विधीसाठी वापरले जाते. घरात स्थापित करून महाकालीचे पूजन करून 'क्रीं' बीज हे जप केल्याने धन संबंधी समस्या सुटतात.\nहे वनस्पती जवळ ठेवल्याने असे होतंच त्यावर दावा केला जाऊ शकत नाही.\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nयश मिळवण्यासाठी दूर करा आपल्या स्वभावातील ही कमतरता\nघरात काळ्या मुंग्या असण्याचे संकेत\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nइंटरनॅशनल किस डे: नका करू या चुका\nलक्ष्मीची कृपा पाहिजे असेल तर तीन शुक्रवारी करा हे उपाय\nजेव्हा जीवनात हे 5 संकेत मिळू लागतात, तर समजून घ्या तुम्ही होणार आहात श्रीमंत\nपैसा टिकत नसेल तर हे 9 सोपे उपाय अमलात आणा\nबासरी ठेवल्याने घरात येते सुख-समृद्धी आणि धन सुख\nघरात शांती नांदावी यासाठी पौर्णिमेच्या रात्री करावा हा सोपा उपाय\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून घ्या \nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-unuse-e-pose-machine-will-be-punished-aurangabad-maharashtra-1584", "date_download": "2019-01-17T18:35:14Z", "digest": "sha1:FG2ZCAXL53IFNMBSY5T3MPWFUIN2MZNA", "length": 14625, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, unuse of e-pose machine will be punished, Aurangabad, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटि��ग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'ई-पॉस'शिवाय खत विक्री केल्यास कारवाई\n'ई-पॉस'शिवाय खत विक्री केल्यास कारवाई\nशनिवार, 30 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद : कृषी विभागामार्फत रासायनिक खताच्या अनुदानासाठी डी. बी. टी. थेट लाभ हस्तांतरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्याने आता १ ऑक्‍टोबरपासून ई-पॉस मशिनशिवाय अनुदानित रासयनिक खताची विक्री करता येणारा नाही. अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.\nऔरंगाबाद : कृषी विभागामार्फत रासायनिक खताच्या अनुदानासाठी डी. बी. टी. थेट लाभ हस्तांतरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्याने आता १ ऑक्‍टोबरपासून ई-पॉस मशिनशिवाय अनुदानित रासयनिक खताची विक्री करता येणारा नाही. अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ८७२ खत विक्रेत्यांना ई-पॉस मशिनचे वाटप करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात प्राप्त झालेल्या ९१२ ई-पॉस मशिनपैकी ७४५ मशिनचे वाटप जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधूकर राजे आर्दड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, कृषी समितीच्या वैशाली पाटील किशोर बलांडे, सुरेश गुजराने, प्रकाश चांगूलपाये, सय्यद कलीम कोदन आदींच्या हस्ते ११ ते २० सप्टेंबरदरम्यान आर. सी. एफ.मार्फत जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आले होते.\nजिल्ह्यात वाटप करण्यात आलेल्या ई-पॉस मशिनची नोंदणी खत विभाग नवी दिल्ली यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे खतविक्रेत्यांनी १ ऑक्‍टोबरपासून मशिनद्वारेच प्राप्त अनुदानित रासायनिक खतांची विक्री करणे अपेक्षित आहे. जी कृषी सेवा केंद्रे ई-पॉस मशिनशिवाय खताची विक्री करतील त्यांच्या परवान्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे परवाना प्राधिकारी आनंद गंजेवार यांनी स्पष्ट केले आहे.\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे ��ोजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nसाताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nराज्य सहकारी बँकेला १०० कोटींचे...मुंबई : राज्य शासनाने राज्य सहकारी...\n‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई : राज्याच्या कृषी खात्याच्या...\nशिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...\nकिसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...\nकृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल...\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर��थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/resignation-to-leave-for-reservation-vinayak-mete-new/", "date_download": "2019-01-17T17:33:43Z", "digest": "sha1:7XXG76BG4S57BPASBHMM7RPNHPUW2CAB", "length": 7493, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आरक्षणासाठी राजीनामा देणं ही पळवाट - विनायक मेटे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआरक्षणासाठी राजीनामा देणं ही पळवाट – विनायक मेटे\nपुणे : आरक्षणासाठी राजीनामा देणं ही पळवाट आहे, उलट सभागृहात राहून प्रश्न सोडवण्यासाठी काम करणं गरजेचं असल्याचं मत शिवसंग्रामचे अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे. पुण्यामध्ये आज मराठा समाजाच्या मागण्यांवर शिवसंग्रामच्या राज्य कार्यकरणीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.\nमुख्यमंत्री बदलण्याची आमची कोणतीही भूमिका नाही, उलट शिवसंग्राम संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस यांच सरकार आल्यानंतर वसतिगृह बांधणे, आण्णासाहेब पाटील महामंडळाला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय याच मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं यावेळी विनायक मेटे यांनी सांगितलं.\nआगामी काळात सरकारसोबत रहायची की नाही हा निर्णय भविष्यात घेऊ, हे सरकार मराठांच्या विरोधात असल्याचं अजिबात वाटत नाही. महायुतीममध्ये शिवसंग्रामवरच अन्याय झाला आहे. पण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सरकार सोबत असल्याचंही विनायक मेटे यांनी सांगितले आहे.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nमोदींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही- नानासाहेब जावळे\n७ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा … सकल मराठा मोर्चाकडून सरकारला अल्टिमेटम\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी; ‘निलंगेकर’…\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना मिळाला खरा…\nपरळी - घरातील कर्ता व्यक्ती गमावल्यानंतर त्या कुटूंब���यांवर दुःखाचा डोंगर कोसळतो अशा परिस्थितीत त्यांना धीर देत…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ukaram-munde-comes-on-time-in-offic/", "date_download": "2019-01-17T18:02:22Z", "digest": "sha1:BAGCWECWECI7JSQFOYAILOBPPDBDW26F", "length": 6568, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तुकाराम मुंडे सकाळी १० च्या ठोक्यालाच कार्यालयात हजर पण इतर अधिकाऱ्यांचा पत्ताच नाही !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतुकाराम मुंडे सकाळी १० च्या ठोक्यालाच कार्यालयात हजर पण इतर अधिकाऱ्यांचा पत्ताच नाही \nटीम महाराष्ट्र देशा: आपल्या प्रामाणिकपणा आणि सचोटीसाठी प्रसिद्ध असलेले आय ए एस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पीएमपीएमएलमधून बदली होऊन ते नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त झाले आहेत. आज ( शुक्रवार ) रोजी ते महापालिकेतील आपल्या दालनात सकाळी १० वाजताच हजर झाले. पण यावेळी बाकीचे अनेक अधिकारी आलेच नसल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.\nशिस्तप्रिय तुकाराम मुंडेंवर आता असणार ‘ही’…\nतुकाराम मुंडे यांची बदली आता थेट मंत्रालयात\nमुंढे आज सकाळी १० च्या ठोक्याला आपल्या दालनात हजर होते. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे इतर अनेक अधिकारी कचेरीत पोचलेच नव्हते. एरवी आरामात ११ पर्यंत ऑफिसात येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढेंच्या या ‘एन्ट्री’चा सगळ्या ऑफिसने धसका घेतला. सगळ्या ऑफिसमध्ये धावपळ सुरू झाली. अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली. ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली.\nशिस्तप्रिय तुकाराम मुंडेंवर आता असणार ‘ही’ महत्वाची जबाबदारी\nतुकाराम मुंडे यांची बदली आता थेट मंत्रालयात\nमकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश\nमराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार, आजपासून पुण्यात बेमुदत आंदोलन\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nमुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या प्रकल्पस्थळी कोणतेही काम करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य…\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sandwich-maker/cheap-bajaj+sandwich-maker-price-list.html", "date_download": "2019-01-17T17:17:54Z", "digest": "sha1:NOV5QRXXCE4VSSHSF5SITZSSL6PQRP7G", "length": 16597, "nlines": 411, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये बजाज सँडविच मेकर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap बजाज सँडविच मेकर Indiaकिंमत\nस्वस्त बजाज सँडविच मेकर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त सँडविच मेकर India मध्ये Rs.1,068 येथे सुरू म्हणून 17 Jan 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव श���अर करा. बजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 3 सँडविच मेकर Rs. 1,068 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये बजाज सँडविच मेकर आहे.\nकिंमत श्रेणी बजाज सँडविच मेकर < / strong>\n0 बजाज सँडविच मेकर रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 974. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,068 येथे आपल्याला बजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 3 टोस्ट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 17 उत्पादने\nशीर्ष 10बजाज सँडविच मेकर\nबजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 3 सँडविच मेकर\nबजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 3 टोस्ट\n- कूकिंग प्लेट Non-stick\nबजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 7 टोस्ट\n- कूकिंग प्लेट Non-stick\nबजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 7 सँडविच मेकर\nबजाज स्नॅक मास्टर ग्रिल\n- कूकिंग प्लेट Non-stick\nबजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 4 सँडविच मेकर\nबजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 4 टोस्ट\n- कूकिंग प्लेट Non-stick\nबजाज स्वक्स 3 सँडविच टॉलेस्टर\n- कॅपॅसिटी 230 GB\nबजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 8 सँडविच मेकर\nबजाज मॅजेस्त्य स्वक्स३ व्हाईट\nबजाज मॅजेस्त्य 2 सँडविच टॉलेस्टर\nबजाज मॅजेस्त्य 2 ग्रिल व्हाईट\nबजाज मॅजेस्त्य 2 सँडविच मेकर\nबजाज मॅजेस्त्य 2 ग्रिल\n- कूकिंग प्लेट Non-stick\nबजाज मॅजेस्त्य सनकमास्टर सुपर डिलक्स सँडविच मेकर\nबजाज मॅजेस्त्य सनकमास्टर सुपर डिलक्स ग्रिल\nबजाज मॅजेस्त्य ग्रिल अल्ट्रा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/12/15/Shikshanvyavasthetil-Mulgami-Badalanchi-Suruvat.aspx", "date_download": "2019-01-17T17:13:05Z", "digest": "sha1:F3VXLFL75MVATGV6BEDEHFY5BES2Q2FZ", "length": 13227, "nlines": 61, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "शिक्षणव्यवस्थेतील मूलगामी बदलांची सुरुवात", "raw_content": "\nशिक्षणव्यवस्थेतील मूलगामी बदलांची सुरुवात\nस्वातंत्र्य मिळून जवळपास पन्नास वर्ष उलटून गेल्यानंतर, जागतिकीकरणामुळे शहरे व खेडी यांच्यातील दरी थोडी कमी होऊ लागली होती. पूर्वी जिथे शहरातच तुरळक प्रमाणात परदेशगमन केलेली मंडळी असायची, तिथे आता अगदी तालुक्याच्या गावातून पण परदेशी दौरे करणारी मंडळी दिसू लागली.\nअर्थातच त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व लोकांना व त्यामुळे सरकारला आपोआप समजू लागले होते. त्याचाच परिणाम म्हणून २००१ साली सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले. ६ ते १४ वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देऊन ठराविक कालमर्यादेत किमान प्राथमिक शिक्षण सगळ्यांना मिळावे म्हणून यानिमित्ताने पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्यात आले.\nएकीकडे शिक्षण सगळीकडे पोहोचू लागलेले असतानाच, उपजीविकेच्या संधी सुद्धा बदलू लागल्या होत्या. माहिती तंत्रज्ञान तसेच सेवा क्षेत्रामध्ये नवीन रोजगार निर्माण होऊ लागले होते. उद्योगधंद्यात सुद्धा नवीन कौशल्यांची गरज भासू लागली होती. अशा वेळी या गरजांचे प्रतिबिंब शिक्षणक्षेत्रात पडणे अगदी साहजिक होते. पूर्वी पुस्तकातून जेवढी माहिती मिळायची त्या पलीकडे माहिती मिळवण्यासाठी मुलांकडे, शिक्षकांकडे व पालकांकडेही फारशी साधने नसायची. मात्र उपग्रहाच्या मदतीने सुरू झालेल्या असंख्य वाहिन्या, नुकतेच जम बसवू लागलेले इंटरनेट यांमुळे आता माहितीचे अनेक स्त्रोत सहज उपलब्ध होऊ लागले.\nआता केवळ मुलांना पुस्तकातून माहिती पुरवणे, त्याआधारे त्यांची गुणवत्ता तपासणे व प्रमाणपत्र देणे या भूमिकेच्या पलीकडे जाऊन, मुलांचा कल, गती व क्षमता याप्रमाणे त्यांना शिक्षणाची संधी देणाऱ्या शिक्षणव्यवस्थेची गरज प्रकर्षाने समोर आली. शिक्षण हे केवळ प्रमाणपत्रासाठी असू नये, तर त्या शिक्षणातून मुलांना आनंद, समाधान मिळावे, त्यांच्या क्षमतांचा त्यांना पुरेपूर वापर करता यावा, ही भूमिका ठेवून शिक्षणव्यवस्थेची नव्याने बांधणी करावी, त्यासाठी मूलगामी बदल करावेत हा विचार करून डॉक्टर यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा २००५ साली मांडला गेला.\nडॉक्टर यशपाल हे स्वत: एक नावाजलेले शास्त्रज्ञ तर होतेच मात्र त्याचबरोबर त्यांना विज्ञान प्रसाराची व शिक्षणाच्या प्रसाराची प्रचंड तळमळ होती. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातील मुलांबरोबर व शिक्षकांबरोबर काम करण्याचा त्यांना दांडगा अनुभव होता. या अनुभवाच्या जोरावर मुलांना कोणत्या पद्धतीने शिकायला मिळाले, तर ती आनंदाने शिकतात, हे त्यांना उमगले होते. म्हणूनच केवळ घोकंपट्टी करून मिळवलेले शिक्षण आता उपयोगी ���डणार नाही, तर मिळालेल्या माहितेचे ज्ञानात रूपांतर करण्याची संधी देणारे शिक्षण देण्याची गरज आहे, हे त्यांनी ओळखले व राष्ट्रीय शिक्षण आराखडा तयार करताना त्या प्रकारचे शिक्षण मुलांना मिळावे यासाठी शिक्षण व्यवस्थेत खूपच मूलगामी परिणाम करणारे बदल केले.\nया धोरणात शिक्षणाचा व मुलांच्या आजूबाजूच्या जगाचा संबंध त्यांना शिक्षणाशी जोडता यावा म्हणून अभ्यासक्रमामध्ये बदल सुचवण्यात आले, शिकवणे व मूल्यमापन यांच्याकडे दोन वेगवेगळ्या प्रक्रिया म्हणून न बघता मुलांचे शिकणे व मूल्यमापन यांचा परस्परसंबध अधिक दृढ करण्याचे प्रयत्न करण्यात आले.\nमूल्यमापन हे विद्यार्थ्याची गुणवत्ता जाहीर करण्याचे साधन नसून, शिकत असताना त्या विद्यार्थ्याला त्याच्या क्षमता विकसित करण्यासाठी, त्या पूर्णपणे वापरण्यासाठी कुठे अडचण आहे का हे समजून घेण्यासाठी आहे, हा विचार या धोरणात मांडला गेला. शिकताना विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठा अडथळा वाटणारी गोष्ट किंवा तणावाचे कारण म्हणजे प्रचलित परीक्षप्रणाली.\nमुलांना जर आनंददायी व तणावरहित शिक्षण घेण्याची संधी द्यायची असेल, तर दोन तासाच्या पेपरच्या आधारे त्यांच्यावर गुणवत्तेचे शिक्के मारणारी व्यवस्था बदलण्याला पर्याय नाही, हे डॉक्टर यशपाल यांनी या धोरणामध्ये निक्षून सांगितले. त्याचाच परिणाम म्हणून आठवीपर्यंत मुलांना नापास करू नये हा निर्णय घेण्यात झाला.\nमात्र या धोरणाचा अपप्रचार झाल्यामुळे परीक्षा नाही तर मुले अभ्यास करणार नाहीत, त्यांची प्रगतीच होऊ शकणार नाही, ही भूमिका मांडून अनेकांनी हे धोरण बदलण्यासाठी सरकारवर दबाव आणायला सुरुवात केली.\nखरे तर मूल्यमापनाचा सखोल व शास्त्रशुद्ध विचार केलेलं हे कदाचित भारतातील पहिलेच शैक्षणिक धोरण होते. परीक्षा हे मूल्यमापनाचे सोपे केलेले साधन आहे, त्यामुळे शिकण्यापेक्षा, परीक्षा हे साधन वापरण्याचे तंत्र विकसित करण्यावर आपल्या शिक्षणव्यवस्थेची उर्जा फुकट जात आहे, हे ओळखून परीक्षांवर असलेला भर शिकण्यावर वळवणे आवश्यक आहे, हे डॉक्टर यशपाल यांनी अनेक ठिकाणी मांडले होते.\nपरीक्षा बंद झाल्या म्हणजे प्रगतीचे मूल्यमापनच बंद करण्यात आले होते का तर नाही. उलट त्याचा मुलांच्या क्षमतांचा सखोल वेळेवर आढावा घेता यावा म्हणून ते अधिक सातत्यपूर्ण व सर्वंकष करण्यावर भर दिला गेला.\nमूल्यमापन हा खरे तर या धोरणाचा गाभा होता. तो जर आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकलो तर, त्या अनुषंगाने मिळणारे या धोरणाचे इतर फायदे आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवणे नक्कीच सोपे जाईल. ते कसे ते आपण पुढच्या भागात पाहूया.\nशिक्षणव्यवस्थेचा समग्र विचार करणारे धोरण व त्याचा शिक्षणावर झालेला परिणाम याविषयीचा खालील लेख.\nस्वतंत्र भारताची शैक्षणिक धोरणे\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/new-gadgets-marathi/diwali-mi-sale-xiaomi-redmi-note-5-118110100022_1.html", "date_download": "2019-01-17T17:16:40Z", "digest": "sha1:TZWC6FGZ6R5BGAD4V4PAUYDU342GEA7V", "length": 7355, "nlines": 98, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "शाओमीने दिवाळी सेल, मोठे डिस्काऊंट आणि ऑफर्स", "raw_content": "\nशाओमीने दिवाळी सेल, मोठे डिस्काऊंट आणि ऑफर्स\nगुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (19:08 IST)\nमोबाइल कंपनी शाओमीने दिवाळी सेलच्या दुसऱ्या आवृत्तीची सुरुवात केली आहे. शाओमीच्या Diwali with Mi या दुसऱ्या सेलचे आयोजन गुरुवारपासून करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना शाओमीच्या विविध मोबाइल खरेदीवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट आणि ऑफर्स मिळणार आहे.\nDiwali with Mi सेलमध्ये कमीत कमी पाच हजार रुपयांचा मोबाइल खरेदी केल्यानंतर 500 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. मोबिक्विक व्हॉलिटच्या माध्यमातून पैसे भरले तर दोन हजार रुपये कॅशबॅक ग्राहकांना मिळू शकतो. तसेच, निवडक मोबाइलवर कंपनी 3500 रुपयांचे इक्सिगो कूपन सुद्धा देत आहे.\nशाओमीच्या दिवाळी सेलमधील काही ऑफर्स...\n- रेडमी नोट 5 प्रो या सेलमध्ये 14,999 रुपयांऐवजी 12,999 रुपयांना ग्राहक खरेदी करु शकतात.\n- शाओमीचा सेल्फी स्मार्टफोन रेडमी वाय 2 वर दोन हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये हा स्मार्टफोन 9,499 रुपयांना मिळत आहे.\n- पोको एफ1 हा स्मार्टफोन 20,999 रुपयांना आहे. यावर तीन हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे.\n- एमआय इअरफोन्स बेसिक्स 399 रुपयांना आहेत. मात्र, या सेलमध्ये 349 रुपयांना मिळणार आहेत.\n- एमआय एलईडी स्मार्ट टीव्ही 4 ए (43 इंच ) 22,999 रुपयांऐवजी 21,999 रुपयांना मिळणार आहे.\n- एमआय ब्रँड एचआरएक्स एडिशन ब्लॅक 1299 रुपयांऐवजी 1199 रुपये आहे.\n- 20000mAh क्षमतेचा पॉवर बँक 1499 रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे.\nपुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड\nफडणवीस सरकार ने घेतले आज १३ मोठे निर्णय वाचा\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nXiaomi Mi Mix 3 लाँच, 4 कॅमेर्‍यासोबत 10 जीबी रॅम\n10 GB आणि 5 GB सपोर्टचा स्मार्टफोन येतोय\nRedmi Note 5 Pro झाला स्वस्त, खास ऑफर्स...\nXiaomi Mi A2 चा पहिल्यांदा देशात सेल सुरु\nशाओम मी ए 2 स्मार्टफोनची फीचर्स लीक\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nटीएचईच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 93 व्या क्रमांकावर\nदुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवंलबून राहणे लाजीरवाणे\nपुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक उद्या दोन तासासाठी बंद\nपुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड\nडान्सबारवरील संपूर्ण बंदीला न्यायालयाचा नकार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-01-17T17:58:26Z", "digest": "sha1:HBSLVS2STQDNXJX5UASD5EOTZSBUKXYY", "length": 3161, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आययुसीएन वर्गानुसार संरक्षित क्षेत्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:आययुसीएन वर्गानुसार संरक्षित क्षेत्रे\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► आययुसीएन वर्ग २‎ (७ प)\n► आययुसीएन वर्ग ४‎ (६ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जून २०१६ रोजी १६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2010/02/blog-post_11.html", "date_download": "2019-01-17T18:22:50Z", "digest": "sha1:V5MDZOIMJB5WVAZ6R7I5OT3TLKIJBFBP", "length": 10843, "nlines": 177, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : ई - कार्यकर्ता अंक २ रा", "raw_content": "\nई - कार्यकर्ता अंक २ रा\nई - कार्यकर्ता अंक २ रा प्रसिद्ध झालेला आहे .\nसंत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर, गाडगेबाबा, टिळक अशा आणि अनेक महापुरुषांनी संस्कार केलेल्या महाराष्ट्राच्या मातीलाकपाळी भाळून हा छोटासा अंक आपल्या समोर आणत आहोत. हा अंक म्हणजे आपल्यापैकीच काही लोकांच्या/तरुणांच्या मनात चालेल द्वंद, समाज का बदलू शकत नाही हा पडलेला प्रश्न आणि बदल घडवण्याची इच्छा शक्ती हे सगळ मांडण्यासाठी एक व्यासपीठ आहे आणि असेल. बदल नक्कीच घाडूशकतो, पण तो घडवावा लागतो हा पडलेला प्रश्न आणि बदल घडवण्याची इच्छा शक्ती हे सगळ मांडण्यासाठी एक व्यासपीठ आहे आणि असेल. बदल नक्कीच घाडूशकतो, पण तो घडवावा लागतो म्हणजे आपल्याला प्रयत्न करावे लागतात म्हणजे आपल्याला प्रयत्न करावे लागतात लोक म्हणतात, \"काही तरी करून दाखवा, फक्त लिहू आणि बोलू नका लोक म्हणतात, \"काही तरी करून दाखवा, फक्त लिहू आणि बोलू नका\" आपल्या पैकी बर्याच तरुणांना हा अनुभव आला असेल; कारण आपल्यात चीड असते आणि आपण शोधात असतो नेमक काय करता येईल, मग आपल्याला काही तरी अर्ध सापडत, आपण ते मांडतो आणि लोक (ज्यातले बरेच खर तर काहीच करत नाहीत\" आपल्या पैकी बर्याच तरुणांना हा अनुभव आला असेल; कारण आपल्यात चीड असते आणि आपण शोधात असतो नेमक काय करता येईल, मग आपल्याला काही तरी अर्ध सापडत, आपण ते मांडतो आणि लोक (ज्यातले बरेच खर तर काहीच करत नाहीत) त्याला विरोध करतात आणि तो विरोध म्हणजेच त्याचं हे वाक्य \"काही तरी करून दाखवा फक्त लिहू आणि बोलू नका) त्याला विरोध करतात आणि तो विरोध म्हणजेच त्याचं हे वाक्य \"काही तरी करून दाखवा फक्त लिहू आणि बोलू नका\" या विरोधातून जे तरले ते बदलाकडे एक पाऊल नक्कीच पुढे जातात. पुढे ही खूप संघर्ष असतो; पण, सुरवात तर झालेली असते ना\" या विरोधातून जे तरले ते बदलाकडे एक पाऊल नक्कीच पुढे जातात. पुढे ही खूप संघर्ष असतो; पण, सुरवात तर झालेली असते ना त्यामुळे काही तरी बदलण्यासाठी काही तरी करत राहूत, शिकत राहूत, बोलत राहूत, नाव ठेवनारांना ओरडू द्या की काय ओरडायचे ते त्यामुळे काही तरी बदलण्यासाठी काही तरी करत राहूत, शिकत राहूत, बोलत राहूत, नाव ठेवनारांना ओरडू द्या की काय ओरडायचे ते पण कधी न कधी आपल्याला विचारांना क्रियेचे स्वरूप दिल्याशिवाय पर्याय नाही. ज्या दिवशी वाटेल, 'THIS IS IT' पण कधी न कधी आपल्याला विचारांना क्रियेचे स्वरूप दिल्याशिवाय पर्याय नाही. ज्या दिवशी वाटेल, 'THIS IS IT' तिथे नक्कीच थांबूत आणि करूत तिथे नक्कीच थांबूत आणि करूत पण डोक्याला गंज चढू नये म्हणून, आधी वैचारिक बैठक नीट बसावी म्हणून खूप काही गोष्टींचा उहा पोह करावा लागेल. गौतम बुद्�� सांगतात तस प्रत्येक नियमाला आपल्या मापात एकदा टाकून बघाव लागेल पण डोक्याला गंज चढू नये म्हणून, आधी वैचारिक बैठक नीट बसावी म्हणून खूप काही गोष्टींचा उहा पोह करावा लागेल. गौतम बुद्ध सांगतात तस प्रत्येक नियमाला आपल्या मापात एकदा टाकून बघाव लागेल तेंव्हाच तर खरा 'कार्यकर्ता' जो Agent Of Change असेल, बनू शकतो\nहा अंक किती नियमित असेल माहित नाही [हा अंक २ रा], जमेल तस आणि जमेल तेंव्हा प्रकाशित करत राहूत. तुमचा ही सहभाग यात अपेक्षित आहे. तुमच्या कडून काही लेख कविता आल्या तर खूपचछान किंवा कधी तुम्हाला वाटलं की या वेळेस आपण काढावा \"कार्यकर्ता\" तर नक्की सांगा निघेल तेंव्हा हा अंक तुमच्या इनबॉक्स मध्ये पोहचावा म्हणून कृपया इथे [sub-newsletter@jijau.com] एक एमैल पाठवा. काही सूचना असतील तर त्या ही पाठवा. शेवटी ही चळवळ सगळ्यांची आहे, फक्त आणि फक्त राष्ट्र निर्माणासाठी\nअमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 9:28 PM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदुर्मिळ मराठी पुस्तके - कादंबऱ्या - कथा - इतिहास - शब्दकोश - फ्री डाउनलोड - 3\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nकौल मराठी मनाचा .. मराठी माणसाला नेमकं काय हवं आहे...\nई - कार्यकर्ता अंक २ रा\nभारतीय शेतीची लागलेली वाट आणि शेतकऱ्याच्या प्रश्ना...\nलोकांच्या प्रतिक्रिया: मराठी माणसाला नेमके हवे काय...\nदेशात सध्या चालले आहे तोडा ,फोडा आणि राज्य करा चे ...\nखरच मराठी माणसाला हवय काय\nराहुल गांधीला रोक ठोक उत्तर.......\nमहाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण, आपल्या प्रतिक...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-01-17T17:16:49Z", "digest": "sha1:XNWXOHMTNEM6ESNARS65N2Y5RJYX73CV", "length": 4207, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पश्चिम घाटातील राष्ट्रीय उद्याने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:पश्चिम घाटातील राष्ट्रीय उद्याने\nपश्चिम घाट परिसरातील दुर्मिळ जैवविविधता जोपासण्यासाठी भारत सरकारने विविध ठिकाणाचे वनक्षेत्र राष्ट्रीय उद्याने म्हणून घोषित केले आहे.\n\"पश्चिम घाटातील राष्ट्रीय उद्याने\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nग्रास हिल्स राष्ट्रीय उद्यान\nपलानी पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान\nसायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जून २०१६ रोजी १३:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/The-three-choices-of-pandharpur-municipal-councilor-elected-unopposed/", "date_download": "2019-01-17T17:00:58Z", "digest": "sha1:C2MDBLK4FMD6S2AWQ527CBELVNKL7JZB", "length": 5732, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वीकृतच्या तिन्ही निवडी बिनविरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › स्वीकृतच्या तिन्ही निवडी बिनविरोध\nस्वीकृतच्या तिन्ही निवडी बिनविरोध\nपंढरपूर नगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदाच्या तिन्ही निवडी शुक्रवारी बीनविरोध झाल्या. आदित्य फत्तेपूकर, मालोजी शेंबडे आणि श्रीनिवास बोरगावकर यांची बीनविरोध निवड जाहीर होताच आ. परिचारक समर्थकांनी पालिकेबाहेर गुलाल आणि भंडार्‍याची उधळण करून जल्लोष साजरा केला आणि नूतन नगरसेवकांची शहरातून मिरवणूकही काढली.\nपंढरपूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या तीन जागा रिक्त होत्या. पालिकेतील संख्याबळानुसार या तिन्ही जागा सत्ताधारी पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीच्याच निवडूण येणार होत्या.\nत्यामुळे बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी केवळ तीन उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आज ( शुक्रवारी ) या निवडीसाठी सभागृहात पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. साधना भोसले यांनी आदित्य फत्तेपूरकर, मालोजी शेंबडे आणि श्रीन��वास बोरगावकर यांच्या निवडी जाहीर केल्या.\nयावेळी उपनगराध्यक्ष विशाल मलपे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, पक्षनेते अनिल अभंगराव, विक्रम शिरसट, प्रशांत शिंदे, अ‍ॅड. गुरूनाथ अभ्यंकर, अक्षय गंगेकर, विवेक परदेशी, अनुसया शिरसट, मालन देवमारे, लतिका डोके, अर्चना रानगट, सौ. सुप्रीया डांगे, भाग्यश्री शिंदे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, नगरपालिकेतील सत्ताधारी गटाचे सर्व नगरसेवक, माजी नगराध्यक्ष पांडूरंग घंटी, नागेश भोसले, सचिन डांगे यांच्यासह शहर व तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nनिवड झाल्यानंतर तीन्ही नगरसेवकांचे सत्कार करण्यात आले. तसेच पालिकेच्या समोर गुलाल, भंडार्‍याची उधळर करून शहरातून मिरवणूक काढण्यात आली.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/army-jawan-abducted-killed-kashmir-123876", "date_download": "2019-01-17T17:44:20Z", "digest": "sha1:DNBMAGDILVFEXY33ZZIKMO7SLLFNEOC5", "length": 13135, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Army jawan abducted & killed in kashmir काश्मीरमध्ये अपहरण केलेल्या जवानाची हत्या | eSakal", "raw_content": "\nकाश्मीरमध्ये अपहरण केलेल्या जवानाची हत्या\nशुक्रवार, 15 जून 2018\nश्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामातून अपहरण केलेल्या भारतीय जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. औरंगजेब असे या जवानाचे नाव आहे. पुलवामातील गुसू या भागात औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला आहे.\nश्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामातून अपहरण केलेल्या भारतीय जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. औरंगजेब असे या जवानाचे नाव आहे. पुलवामातील गुसू या भागात औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला आहे.\nऔरंगजेब हे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरला कंठस्नान घातलेल्या कमांडो ग्रुपचा सदस्य होते. दक्षिण काश्‍मीरमधील ��ोपियॉं जिल्ह्यातून गुरुवारी (ता. 14) त्यांचे अपहरण करण्यात आले. औरंगजेब ईदसाठी सुटी घेऊन घरी जात होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्याने जाणारी एक गाडी थांबवून औरंगजेबला त्याच्या गावापर्यंत सोडविण्याची चालकाला विनंती केली. या गाडीतून जात असताना दहशतवाद्यांनी ती अडविली आणि औरंगजेबचे अपहरण केले होते. ते राष्ट्रीय रायफल्स तुकडीचे जवान होते.\nज्येष्ठ पत्रकार आणि 'रायझिंग काश्मिर'चे संपादक शुजात बुखारी यांचीही गोळी झाडून हत्या करण्यात आली. श्रीनगरमधील वृत्तपत्र कार्यालयाबाहेर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बुखारींवर गोळीबार केला. इफ्तार पार्टीत सहभागी होण्यासाठी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बुखारी हे लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्हमध्ये असलेल्या कार्यालयातून निघाले होते. बुखारी गाडीत बसताना काही जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला.\nदरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने रमजानच्या पार्श्वभूमीवर सीजफायरची घोषणा केली आहे. म्हणजेच दहशतवाद्यांविरोधात कारवाई बंद आहे. परंतु सीजफायरदरम्यान काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले आहे. बंदीपोरा जिल्ह्यामध्ये लष्कराची शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांबरोबर चकमक होऊन त्यात दोन दहशतवादी मारले गेले. या चकमकीत एक जवानही हुतात्मा झाला. बंदीपोरामधील पनार जंगलात ही घटना घडली.\nभारताचा मोठा स्ट्राईक; पाकच्या पाच सैनिकांचा खात्मा\nश्रीनगर- पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच काहीतरी कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले आहे....\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\nपाकच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय...\nचार रिक्षा, चार दुचाकी खाक ठाणे - वडिलांच्या नावावर असलेली दुचाकी मागितल्यानंतर काकाने ती...\n'तिचे' सर सलामत तो पगड़ी पचास...\nश्रीनगरः राज्यमार��गावर वेगात असलेला ट्रक महिलेला उडवतो. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडते. महिलेला पाहण्यासाठी गर्दी होते. काही जण फोटो काढतात तर काही...\nउत्तर भारतात थंडीची लाट\nनवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतातील बहुतांश भागाचा पारा घसरला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-articles-lekh/27/76/Bugadi-Mazi-Sandli-Ga.php", "date_download": "2019-01-17T18:21:21Z", "digest": "sha1:LXYYQEYX2EZN3OYBGLSZUAXKQAFDVL5G", "length": 11654, "nlines": 139, "source_domain": "www.gadima.com", "title": "Bugadi Mazi Sandli Ga | बुगडी माझी सांडली गं | Sumitra Madgulkar | सुमित्र माडगूळकर", "raw_content": "\nका कालचा उद्याला देसी उगा हवाला\nद्यावाच वाटतो ना मग जीव दे जिवाला\nअव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा\nगदिमांच्या गाणी-आठवणी | Gaani Aathvani\nबुगडी माझी सांडली गं\nसुमित्र माडगूळकर | Sumitra Madgulkar\nप्रतिभावंतांची प्रतिभा कधी,कुठे व केव्हा जागृत होईल हे सांगता येत नाही,मयतीच्या प्रसंगांतून एक अजरामर गाणे होऊ शकते का तर याचे उत्तर हो आहे,'बुगडी माझी सांडली गं' च्या निमिर्ती ची रंजक कथा...\n'सांगत्ये ऐका' हा गदिमांचा खूप गाजलेला चित्रपट,२९ मे १९५९ रोजी पुण्याच्या 'विजयानंद' चित्रपटगृहात हा चित्रपट झळकला\nआणि त्याने मराठी, भारतीय,जागतिक चित्रपटसृष्टीत नवा इतिहास-विक्रमही घडवला.हा चित्रपट सलग ५ वर्षे चालला,चित्रपटात वग,द्वंद्व गीत,भूपाळी,स्त्री गीत आणि लावण्या अश्या विविध गीत प्रकारांचा समावेश होता.चित्रपटाचे संगीतकार होते वंसत पवार तर त्यांचे सहाय्यक म्हणून राम कदम काम करीत होते.\nया चित्रपटाचे शुटींग पुण्याच्या प्रभात चित्रनगरीत चित्रित झाले (Film Institute,Pune),केवळ ३ महिन्यात हे पूर्ण झाले,गदिमांनी चित्रपटासाठी झकास 'बुगडी माझी सांडली गं' लावणी लिहून दिली पण संगीतकार वसंत पवार यांना काही केल्या या गाण्याला चाल सुचेना,सतत त्यांच्या व सहाय्यक राम कदमांच्या डोक्यात विविध चाली घोळत होत्या पण मनासारखी चाल काही होईना.\nएक दिवस राम कदम त्यांच्या घरी होते,शेजारी एका घरात कोणाचे तरी निधन झाले,मोठ्याने रडारड सूरु झाली,ग्रामीण भागात मोठ्याने हाका घालीत रडण्याची साधारण पद्धत असते.राम कदम ते ऐकत होते,घरातली एक महिला मोठ्याने मयताला साद घालत होती 'असा कसा माझा बाबा गेला गं.....' 'असा कसा माझा बाबा गेला गं.....'\nआणि काय गंमत या रडण्याच्या तालातून राम कदमांना या गाण्याची चाल सुचली 'बुगडी माझी सांडली गं....' व गेली ५५ वर्षे गाजत असलेल्या झकास लावणीचा जन्म झाला.\nमेरा साया या हिंदी चित्रपटात गाजलेले गीत आहे 'झुमका गीरा रे' हा चित्रपट १९६६ साली प्रदर्शीत झाला तर 'बुगडी माझी सांडली गं' वाला सांगत्ये ऐका हा १९५९ साली त्यामुळे 'झुमका गीरा रे' चा 'बुगडी माझी सांडली गं' हा अनुवाद आहे हा गैरसमज आहे,उलटे असू शकते.\n'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही \nएका तळ्यात होती बदके पिले सुरेख...\nओटीत घातली मुलगी विहीणबाई\nघन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा\nतंबाखूची रसाळ पोथी गातो ऐकावी\nबुगडी माझी सांडली गं\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2019-01-17T17:51:20Z", "digest": "sha1:L2E7EN73VXORMVWE4KTY74AAGZGYYQR5", "length": 27290, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (15) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (13) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nबलात्कार (80) Apply बलात्कार filter\nअत्याचार (39) Apply अत्याचार filter\nमहाराष्ट्र (21) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (12) Apply प्रशासन filter\nगुन्हेगार (11) Apply गुन्हेगार filter\nकोपर्डी (9) Apply कोपर्डी filter\nलैंगिक अत्याचार (9) Apply लैंगिक अत्याचार filter\nसामूहिक बलात्कार (9) Apply सामूहिक बलात्कार filter\nशि���्षक (8) Apply शिक्षक filter\nसोशल मीडिया (8) Apply सोशल मीडिया filter\nआरक्षण (7) Apply आरक्षण filter\nराजकारण (7) Apply राजकारण filter\nराजकीय पक्ष (7) Apply राजकीय पक्ष filter\nसर्वोच्च न्यायालय (6) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nउच्च न्यायालय (5) Apply उच्च न्यायालय filter\nचित्रपट (5) Apply चित्रपट filter\nनिर्भया (5) Apply निर्भया filter\nमुख्यमंत्री (5) Apply मुख्यमंत्री filter\nकल्याण (4) Apply कल्याण filter\nदहशतवाद (4) Apply दहशतवाद filter\nदारू पिऊऩ पित्याचा मुलीवरच बलात्कार; बाप-लेकीच्या नात्याला काळीमा\nनेवासे : मद्यपी बापाने दारूच्या नशेत गेल्या सहा दिवसांपासून मारहाण करून व जीवे मारण्याची धमक्या देत आपल्या आठवीत शिक्षण घेत असलेल्या तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील देवगाव येथे बुधवार (ता. 2) ते मंगळवार (ता. 08) या दरम्यान घडली. मुलीच्या फिर्यादीवरून या...\n'फेसबुक फ्रेंडशिप' भोवली; तरूणीवर बलात्कार\nनागपूर : फेसबुकवरून ओळखी झाल्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर फेसबुक फ्रेंड्‌सने बलात्कार केला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत चंद्रशेखर तिरपुडे (20, रा. श्रमजीवीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित 20 वर्षीय तरुणी आयटीआय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे...\nनिर्भया प्रकरण; आरोपींना त्वरित फाशीची याचिका फेटाळली\nनवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. \"तुम्ही कशा प्रकारची प्रार्थना करीत आहात न्यायालयाची तुम्ही थट्टा करीत आहात, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायाधीश...\nबसमध्ये हस्तमैथून करणाऱयाला युवतीने चोपले\nनवी दिल्लीः राजधानीत धावत्या बसमध्ये युवतीशेजारी बसून हस्तमैथून करणाऱया विकृत युवकाला युवतीने चोपले. शिवाय, बसमधूनच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. विकृत युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. युवती एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, ती कपास हेरा ते वसंत कुंज या मार्गावरील बसने...\n'किशोरवयातच लैंगिकतेचे शिक्षण हवे'\nपिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती मिळत आहे. आकर्षण आणि अज्ञान यातून लैंगिक अत्याचारासारख्या घटना घडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, इयत्ता पाचवी किंवा सातवीपासून किशोरवयीन मुला-...\nफ्रेंड्‌सशिप... लव्ह... सेक्‍स आणि विद्यार्थिनी गर्भवती\nनागपूर- अकरावीत असणाऱ्या विद्यार्थिनी-विद्यार्थ्यात फेसबुकवरून फ्रेंड्‌सशिप होते... नंतर दोघांत लव्ह होते... त्यानंतर दोघेही शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. ती दोन महिन्यांची गर्भवती राहते... आईला प्रकार कळतो...आई मुलीसह पोलिस ठाण्यात मुलाविरूद्ध तक्रार देते... पोलिस 16 वर्षीय मुलाविरुद्ध...\nअमली पदार्थ देऊन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार\nचंडीगड : हरियानाच्या महेंद्रगड जिल्ह्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला अमलीपदार्थ देऊन तीन जणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले. शिकवणीला जाण्यासाठी कनिना बसस्थानकावर उभ्या असलेल्या या मुलीचे दोन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. पीडित मुलगी ही शाळेतील टॉपर...\nजम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे. जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...\nबलात्कार प्रकरणातील आरोपीचा पोलिस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न\nमाजलगाव : अल्पवयीन विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरणात अटक असलेल्या मनोज फुलवरे या आरोपीने सोमवारी (ता. 20) दुपारी अकरा वाजण्याच्या दरम्यान पोलिस कोठडीत विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीवर तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता पुढील उपचारासाठी बीडला नेण्याचे सांगितले; परंतु...\nतुमू लिखनात, पण शिकनात नाहा\nस्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही स्वतःच्या विकासासाठी आदिवासी समूह लढा देत आहे. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा प्रकाश आदिवासींच्या पाड्यांपर्यंत पोचला आहे का, याचा गंभीरपणे विचार करायला हवा. आदिवासी शब्दाचा अर्थ आदि निवास करणारा. ज्या वेळी इंग्रज भारतात आले, त्या वेळी इंग्रजांच्या दृष्टीने जे त्या वेळी...\nगुंगीचे औषध देऊन वर्गमैत्रिणीवर बलात्कार\nनागपूर : वर्गमैत्रिणीला प्रेमजाळ्यात ओढल्यानंतर गुं��ीचं औषध देऊन तिच्यावर मित्राने बलात्कार केला. शारीरिक संबंधाची मोबाईलने क्‍लिप बनवून तसेच फोटो काढून वॉट्‌सऍपवर व्हायरल केले. ही धक्कादायक घटना लकडगंज परीसरात घडली. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी सतीश संजय रामटेके (वय 21...\n14 वर्षीय पुतणीवर बलात्कार; शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस\nनागपूर - आर्थिक स्थिती बेताची असल्याने शिक्षणासाठी काकाच्या घरी राहत असलेल्या 14 वर्षीय पुतणीवर पित्यासमान असलेल्या काकानेच बलात्कार केला. हा प्रकार शाळेतील शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी नराधम काकाला अटक केली. शेषराव (वय 43) असे आरोपीचे...\nपीडितेच्या पीडा संपता संपेनात...\nपुणे - कांताबाई (नाव बदलले आहे) या १९९४ च्या जळगावमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिता. लग्नानंतर दोन वर्षांतच घटस्फोट झाल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्या भाडेतत्त्वावरील लहान घरात राहून वृद्ध वडील, दिव्यांग आईचा सांभाळ करतात. बलात्काराची घटना घडली तेव्हा फक्त...\nनोकरीचे आमिष दाखवून भावी शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार\nऔरंगाबाद - नोकरीचे आमिष दाखवून संस्थाचालकासह शिक्षक व कर्मचाऱ्याने चौतीसवर्षीय भावी शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 10) बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद झाली. पोलिसांनी संस्थाचालकासह तिघांना बुधवारी (ता. 11) अटक केली आहे. ...\nयूपीएससी टॉपरने 'रेपिस्तान' म्हटल्याने खळबळ\nनवी दिल्ली : केद्रींय लोक सेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत जम्मू काश्मीरमधून टॉपर राहिलेल्या शाह फैसल याने 10 जुलै रोजी केलेल्या ट्विटमुळे तो आता चांगलाच अडचणीत आला आहे. 2010 साली झालेल्या लोक सेवा आयोगाच्या परिक्षेत त्याने पहिला क्रमांक पटकावला होता. सध्या तो अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात...\nनिर्भया प्रकरणातील दोषींची फाशी कायम\nनवी दिल्ली- निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवणयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. या प्रकरणातील दोषींची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायलयाने फेटाळली आहे. या प्रकरणातल्या दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्याय���लयाने कायम ठेवली आहे. न्यायालयाने...\nमंदसौर बलात्कार ; नुकसान भरपाई नको, आरोपींना फाशी द्या\nइंदूर : मंदसौरमध्ये एका सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या बालिकेवर येथील महाराजा यशवंतराव रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. यातील आरोपींना कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी केली जात असताना आता \"आम्हाला नुकसान भरपाई नको, आरोपींना फाशी द्या'', अशी मागणी पीडितेच्या...\nपैसे दे नाहीतर 'तो' व्हिडिओ व्हायरल करेन\nहैदराबाद : आभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱया एका 22 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडित विद्यार्थिनीच्या महाविद्यालयातील वरिष्ठ वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याने बलात्काराचा व्हिडिओही तयार केला. आता हा व्हिडिओ व्हायरल करु, असे...\nगर्भवती प्रेयसीवरच केला बलात्कार\nनागपूर - चार महिन्यांची गर्भवती असलेल्या प्रेयसीवर युवकाने बलात्कार केला. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. बंटी उर्फ रविंद्र विजय धोटे (वय 25, रा. हजारी पहाट) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. पीडित 20 वर्षीय युवती रूपाली (...\nधोक्‍यांच्या छायेत स्त्रियांचे जीवन\nएका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारत हा स्त्रियांसाठी जगातला सर्वाधिक धोकादायक आणि असुरक्षित देश असल्याचे जाहीर झाले आहे. हा अहवाल तयार करताना ‘थॉम्सन रायटर्स फाउंडेशन’ संस्थेने जगातल्या तज्ज्ञांचे मत विचारात घेतले. त्यात भारतातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे निकषांचा आधार घेऊन जगातल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.policenama.com/amit-shah-wants-muslim-free-country-statement-of-owaisi/", "date_download": "2019-01-17T17:49:50Z", "digest": "sha1:CVXJKMLJCTK5SV3KJXWHIPPUQAHLUDNJ", "length": 14241, "nlines": 159, "source_domain": "www.policenama.com", "title": "अमित शहा यांना एमआयएम मुक्त नाही तर मु्स्लिम मुक्त देश हवा : असदुद्दीन ओवेसी", "raw_content": "\nHome/ राजकीय/अमित शहा यांना एमआयएम मुक्त नाही तर मु्स्लिम मुक्त देश हवा : असदुद्दीन ओवेसी\nअमित शहा यांना एमआयएम मुक्त नाही तर मु्स्लिम मुक्त देश हवा : असदुद्दीन ओवेसी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांना एमआयएम मुक्त नाही तर मुस्लिम मुक्त देश हवा आहे असे वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.\nतेलंगणा मध्ये येत्या ७ डिसेंबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. दरम्यान तेलंगणातील बहादुरपूर येथे एमआयएमची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान एमआयएम प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर टीकांचा वर्षाव केला दरम्यान ते म्हणाले की, अमित शहा यांना एमआयएम मुक्त नाही तर मु्स्लिम मुक्त देश हवा आहे. अमित शहा म्हणतात मजलिस मुक्त देश करायचे आहे, पण अमित शाह मजलिस मुक्त नव्हे तर मुसलमानांना पळवून लावू इच्छितात. परंतु मुस्लिमांना या देशात राहण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. असेही ते म्हंटले. इतकेच नव्हे तर भाजपा तेलंगणात काहीही करून विजय मिळवायचा प्रयत्न करत आहे. मात्र भाजपाला तेलंगणात यश मिळणार नाही.\nविशेष म्हणजे भाजपसह कॉंग्रेस, तेलगू देसम या पक्षांवर पण ओवेसींनी केला. कॉंग्रेस, तेलगू देसम, आणि भाजपा यापैकी कोणाची सत्ता आल्यास तेलंगणाचे सरकार दिल्ली, आंध्र प्रदेश ,नागपूर येथून चालेल. असेही ते म्हंटले. इतकेच नव्हे तर “मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है.” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.\nतेलंगणा राज्यात सध्या टीआरएसची सत्ता आहे. विशेष म्हणजे आंध्र प्रदेश राज्यापासून वेगळ झाल्यानंतर तेलंगणात पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेसने चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपीसह युती केली आहे. तसेच भाजपही मोठ्या ताकदीने मैदानात उतरला आहे.\nविशेष म्हणजे एमआयएमचेही काही ठिकाणी वर्चस्व आहे. सध्या तेलंगणा विधानसभेत एमआयएमचे सात आमदार आहेत. तेलंगणाच्या सर्व ११९ जागांसाठी ७ डिसेंबरला मतदान होणार आहे तर ११ डिसेंबरला मतमोजणी होईल.\nAsaduddin Owaisi muslim असदुद्दीन ओवेसी एमआयएम नवी दिल्ली\nपुन्हा एकदा नक्षली हल्ला : १ जवान तर ३ नागरिक ठार\nचक्क तहसीलदाराने चालविला अवैध वाळूचा ट्रॅक्टर\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nतर… एमआयएम महाराष्ट्रात निवडणूक लढविणार नाही : ओवेसी\nडान्सबार बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं ‘डील’\nपुणे जिल्हा शिवसेना पूर्ण ताकदीनिशी आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी – रमेश कोंडे\nपुणे जिल्हा शिवसेना पूर्ण ताकदीनिशी आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी – रमेश कोंडे\nलक्झरी व पिकअपचा अपघात ; तीन जण जागीच ठार\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\nलक्झरी व पिकअपचा अपघात ; तीन जण जागीच ठार\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\nहे बातमीपत्र मला आवडते. मी आसपास घडणाऱ्या असामाजिक व गुन्हेग...\nखरा नियमाने सरसकट बडगा दाखवला तर ९८% पोलीस वाले.सस्पेंड कराव...\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\nपोलीसनामा - पोलीस जगतातील ताज्या घडामोडींचा पारदर्शी आढावा, खात्रीशीर बातम्या, Live Updates, पोलीस अधिकाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी तसेच नागरिकांचा व पोलिसांचा आवाज बुलंद करणारे संकेतस्थळ. अधिक माहितीसाठी संपर्क contact@policenama.com\nलक्झरी व पिकअपचा अपघात ; तीन जण जागीच ठार\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\nपोलिसनामाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर आत्ताच subscribe करा.\n© 2019, पोलिसनामा सर्वाधिकार सुरक्षित\nलक्झरी व पिकअपचा अपघात ; तीन जण जागीच ठार\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\nपोलीस अधीक्षकांचा कारवाई बडगा, दोन महिन्यात १६३ जणांवर कारवाई\nखेड पोलिसांना नगर जिल्ह्यात बेदम मारहाण\nलक्झरी व पिकअपचा अपघात ; तीन जण जागीच ठार\nउरुळी कांचनमधे तरुणीवर चाकूने वार\nनोटबंदी आणि जीएसटीचा बजेट ला फटका\nहे बातमीपत्र मला आवडते. मी आसपास घडणाऱ्या असामाजिक व गुन्हेग...\nखरा नियमाने सरसकट बडगा दाखवला तर ९८% पोलीस वाले.सस्पेंड कराव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/category/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-17T17:43:05Z", "digest": "sha1:FPKCP5KPRVSDVXNXWNVEU7QCGNFDLF26", "length": 10272, "nlines": 113, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nरुबेला लसीकरणानंतर गंगाखेडमधील 17 विद्यार्थी रुग्णालयात\nगंगाखेड – महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यातील 9 महिने ते 15 वर्षाच्या मुलांना गोवर रूबेला लस देण्याचा कार्यक्रम आरोग्य विभागाने हाती घेतला...\nआघाडीच्या बातम्या आरोग्य देश\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी लीलावती रुग्णालयात दाखल\nमुंबई – छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्यावर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. छातीत...\n प्रसूतीच्या शस्त्रक्रियेनंतर कापूस, बँडेज-पट्टी राहिली पोटातच\nगडचिरोली – गडचिरोली तालुक्यातील कनेरी येथील जिल्हा व बाल रुग्णालयात एक अजब प्रकार घडला आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला आणि तिच्या घरच्यांना अपमानास्पद वागणूक दिली...\nआघाडीच्या बातम्या आरोग्य पर्यावरण महत्वाच्या बातम्या\nनाशिक शहरात डेंगूचा आणखीन एक बळी\nनाशिक – नाशिक शहरात डेंगूचा आजार पुन्हा भेडसावत आहे. आज नाशिक शहरा���धील साडे चार वर्षाच्या अनुश्री धामणे हिचा डेंगूच्या आजाराने मृत्यू झाला आहे. नाशिक...\nआघाडीच्या बातम्या आरोग्य मंत्रालय महत्वाच्या बातम्या मुंबई\nनेत्यांच्या घरात कर्मचाऱ्यांना बादलीने पाणी भरण्याची वेळ\nमुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर आज पाण्याचा तुटवडा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मंत्रालय परिसरात असलेल्या काही शासकीय इमारतींमध्ये...\nआरोग्य गुन्हे मुंबई वाहतूक\nकोचीवेल्ली-पोरबंदर इक्स्रेसमधील प्रसाधानगृहामधून ८९ हजार ३२० रुपयांचा दारूसाठा जप्त\nठाणे – कोचीवेल्ली-पोरबंदर इक्स्रेसमधील प्रसाधानगृहामधून दारूच्या तब्बल १ हजार बाटल्या उत्पादन शुल्क विभागाला सापडल्या आहेत. एक्स्प्रेसमधून अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती खात्रीलायक असल्यानंतर...\nआंदोलन आरोग्य पर्यावरण महाराष्ट्र हवामान\nकोल्हापूर महानगरपालिकेत पाणीप्रश्न पेटला\nकोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत पाणी प्रश्नावरून चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान यांनी थेट सभेतच अधिकाऱ्यांना पाण्याने अंघोळ घातली, नंतर...\nराजस्थानमध्ये २२ जणांना जीका विषाणूची लागण\nजयपूर – राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये २२ लोकांना जीका वायरसची लागण झाल्याची माहिती मिळाली असून पंतप्रधान कार्यालयाकडून या विषाणूच्या प्रसारणाबाबत आरोग्य मंत्रालयाकडून अहवाल मागवण्यात आला...\nआघाडीच्या बातम्या आरोग्य गुन्हे महाराष्ट्र मुंबई\nमनवेलपाडा शिवशक्ति चाळीतील पिण्याच्या पाण्यात रक्त आणि मांस\nविरार – विरार पुर्व येथील मनवेलपाडा तलावाशेजारील शिवशक्ति चाळीत आज सकाळी पिण्याच्या पाण्यावरुन च्रर्चा सुरु होती. चाळीत आलेल्या पिण्याच्या पाण्यात रक्त, मांस, बकऱ्याची विष्ठा...\nआघाडीच्या बातम्या आरोग्य महाराष्ट्र\nमहात्मा फुुले आरोग्य योजनेत आयुष्यमान योजनेतील आजारांचा समावेश\nधुळे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 23 सप्टेंबरला आयुष्यमान आरोग्य योजना राष्ट्रीय स्तरावरून सुरू करीत आहेत. या योजनेतून प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतचा...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sofas/comfort+sofas-price-list.html", "date_download": "2019-01-17T18:02:46Z", "digest": "sha1:JGEDSN6PDQPG5U7IG2PCZQNI77KSPXI6", "length": 15308, "nlines": 347, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कंफोर्ट सोफ़ास किंमत India मध्ये 17 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 कंफोर्ट सोफ़ास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nकंफोर्ट सोफ़ास दर India मध्ये 17 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 8 एकूण कंफोर्ट सोफ़ास समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन कंफोर्ट कोच इंजिनीरेड वूड 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्राउन SKUPDevr8D आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Shopclues, Indiatimes, Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी कंफोर्ट सोफ़ास\nकिंमत कंफोर्ट सोफ़ास आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन कंफोर्ट कोच इंजिनीरेड वूड 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्राउन SKUPDevr4p Rs. 21,000 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.13,500 येथे आपल्याला कंफोर्ट कोच इंजिनीरेड वूड 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्राउन SKUPDevr8D उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nकंफोर्ट कोच इंजिनीरेड वूड 1 सेंटर सोफा फिनिश कलर मरून\n- माईन मटेरियल Plywood\nकंफोर्ट कोच इंजिनीरेड वूड 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक\n- माईन मटेरियल Plywood\nकंफोर्ट कोच इंजिनीरेड वूड 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्राउन\n- माईन मटेरियल Plywood\nकंफोर्ट कोच इंजिनीरेड वूड 1 सेंटर सोफा फिनिश कलर रेड ब्राउन\n- माईन मटेरियल Plywood\nकंफोर्ट कोच इंजिनीरेड वूड 1 सेंटर ���ोफा फिनिश कलर रेड\nकंफोर्ट कोच इंजिनीरेड वूड 1 सेंटर सोफा फिनिश कलर रेड\n- माईन मटेरियल Plywood\nकंफोर्ट कोच इंजिनीरेड वूड 1 सेंटर सोफा फिनिश कलर डार्क ब्राउन\n- माईन मटेरियल Plywood\nकंफोर्ट कोच इंजिनीरेड वूड 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्राउन\n- माईन मटेरियल Plywood\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-17T16:45:16Z", "digest": "sha1:YERDK77XF34IPHQ3K6RR5KOI7OIUWKQZ", "length": 12563, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कांद्याच्या भावात किंचीत वाढ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकांद्याच्या भावात किंचीत वाढ\nचाकण- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक 3 हजार क्विंटलने वाढून भावात ही वाढ झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या भावात 299 रुपयांनी वाढ झाली. बटाटा आवक 260 क्विंटल ने घटून 650 क्विंटल झाली भाव मात्र 300 रुपयाने वधारले. हिरवी मिरची आवक घटली व भाव स्थिर झाले. बाजारात एकूण उलाढाल 2 कोटी 70 लाख रुपये झाली.\nचाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 7500 क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक 3 हजार क्विंटलने वाढली. कांद्याचा कमाल भाव 901 रूपयांवरून 1200 रुपयांवर आला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 650 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 260 क्विंटलने घटली. बटाट्याचा कमाल भाव 300 रुपयाने वाढून 1500 रुपये झाला. भुईमूग शेंगाची (जळगाव) एकूण आवक 10 क्विंटल झाली. शेंगांचा कमालभाव 5300 रुपयावरून घटून 5500 रुपये झाला. भुईमूग शेंग (बंदूक) आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 10 क्विंटल झाली असून लसणाचा कमाल भाव 3 हजार 500 रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 140 पोती झाली. राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 5 लाख 45 हजार 450 जुड्यांची आवक होऊन 500 ते 1800 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 6 लाख 13 हजार जुड्यांची आवक होऊन 500 ते 1790 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.\nशेतीमालाची एकूण आवक व बा��ारभाव\nक्रमांक एक : 1200\nक्रमांक दोन : 900\nक्रमांक तीन : 700\nएकूण आवक : 7500 क्विंटल\nक्रमांक एक : 1500\nक्रमांक दोन : 1100\nक्रमांक तीन : 800\nएकूण आवक : 650 क्विंटल\nक्रमांक एक : 5590\nक्रमांक दोन : 5000\nक्रमांक तीन : 4500\nएकूण आवक : 10 क्विंटल\nक्रमांक एक : 3500\nक्रमांक दोन : 3000\nक्रमांक तीन : 2500\nएकूण आवक : 10 क्विंटल\nफळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव (रुपयांत)\nपालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)\nमेथी : एकूण आवक : 4692 जुड्या (700 ते 1000), कोथिंबीर : एकूण आवक : 14594 जुड्या (500 ते 1000), शेपू : एकूण आवक : 4281 जुड्या (400 ते 600), पालक : एकूण आवक : 6248 जुड्या (200 ते 450).\nजनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 62 जर्शी गायींपैकी 37 गाईची विक्री झाली (15 ते 50 हजार रुपये), 192 बैलांपैकी 140 बैलांची विक्री झाली (10 ते 30 हजार रुपये), 110 म्हशींपैकी 87 म्हशींची विक्री झाली (20 हजार ते 70 हजार रुपये), शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 9000 शेळ्या-मेंढ्यापैकी 8300 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1200 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 1 कोटी 60 लाखांची उलाढाल झाली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nशिक्षक बॅंकेतील मयत सभासदांच्या वारसाची रक्कम हडप – खांदवे\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\nशेवगावात दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू\nदाभोळकर आणि पानसरे हत्याकांडांचा स्वतंत्र तपास करा : उच्च न्यायालय\nमाळीवाडा परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाचा हातोडा\nकलाकार व्हा, पण कुणाचीही नक्कल करू नका : हार्दिक जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/karnataka-by-election-2018-results/", "date_download": "2019-01-17T17:32:19Z", "digest": "sha1:LPNK3GIS6XIVBZBGWEM4J4DQSTZEWUKC", "length": 8673, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्नाटक पोटनिवडणुका निकाल : ‘काँग्रेस-जेडीएस’ यांचा 4-1 ने विजय निश्चित | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकर्नाटक पोटनिवडणुका निकाल : ‘काँग्रेस-जेडीएस’ यांचा 4-1 ने विजय निश्चित\nफक्त शिमोग्यात भाजपचा झेंडा\nकर्नाटक : कर्नाटकमध्ये 3 लोकसभा आणि 2 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. आज (मंगळवारी) या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. या पोटनिवडणुकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून काँग्रेस-जेडीस यांची 4-1 ने विजय निश्चित मानला जात असून भाजपला फक्त शिमोग्यातच विजय मिळविता आला आहे.\nबेल्लारी (लोकसभा) मतदारसंघातून काँग्रेसचे वीएस उगरप्पा, मांड्या (लोकसभा) मतदारसंघातून जेडीएस पक्षाचे एलआर शिवरामेगौडा यांनी विजय मिळविला आहे, तर शिमोगा (लोकसभा) मतदारसंघातून भाजपचे बीवाई राघवेंद्र विजयी झाले आहेत.\nविधानसभा पोटनिवडणुकीत रामनगरम (विधानसभा) मतदारसंघातून जेडीएस पक्षाचे अनिता कुमारस्वामी विजयी झाले आहेत, तर जामखंडी (विधानसभा) मतदारसंघातून काॅग्रेसचे आनंद सिद्दू न्यामागौडा विजयी झाले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\nभाजपच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले आणि अखिलेश यादव यांच्यात चर्चा\nकेनिया येथील हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून निषेध\nकाश्‍मीरमध्ये शांततेसाठी चर्चा हाच मार्ग : मुफ्ती\n13 नवीन केंद्रीय विद्यापीठांसाठी 3 हजार 639 कोटीं मंजूर\nकर्नाटकात विधीमंडळ कॉंग्रेसची 18 जानेवारीला बैठक\nआपशी निवडणूक आघाडी नाहीच : शीला दीक्षित\nलैंगिक छळाच्या खोट्या तक्रारीबद्दल दोन महिलांना 7 वर्षांची शिक्षा\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2010/09/blog-post.html", "date_download": "2019-01-17T18:20:56Z", "digest": "sha1:MYZIMSGAOBFX3OALDKSRTXZP6IIRFSTH", "length": 7979, "nlines": 175, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : सामान्यांना भ्रष्टाचार थांबवण्याची संधी", "raw_content": "\nसामान्यांना भ्रष्टाचार थांबवण्याची संधी\nआमचे ब्लॉगर मित्र thanthanpal परभणीकर [http://www.thanthanpal.blogspot.com/] यांनी पाठवलेला हा इमेल.\n हे स्वप्न आता दूर राहिले नाही. राष्ट्रीय भ्रष्ट्राचार-विरोधी धोरण या मथळ्या खाली आज लोकसत्तेत केंद्रीय दक्षता आयोगाने एक जाहिरात दिली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने भ्रष्ट्राचार-विरोधी राष्ट्रीय धोरण तय्यार करण्यात पुढाकार घेतला आहे. हे शासकीय धोरण निव्वळ सरकारी होवू नये म्हणून आयोगाने सर्व हितसंबधिता कडून म्हणजेच भारतीय नागरिक, सिव्हील सोसायटी,ऑर्गनायजेशनस, खाजगी व्यवसायिक,प्रसिद्धी माध्यम, राजकीय व्यक्ती, न्यायधीश, यांच्या कडून आयोगाने या मसुदा धोरणावर जनतेचा प्रतिसाद मागितला आहे. २०/०९/२०१०\nपर्यंत आयोग कडे आपली मते पोहोचणे आवश्यक आहे. आयोगाचा पत्ता पुढील प्रमाणे आहे. ज्या भारतीय नागरिकांना देश भ्रष्ट्राचार मुक्त भारत व्हावा असे वाटत असेल त्यांनी कृपया आपली मते, सूचना आयोग कडे आवश्य पाठवाव्यात. ही नम्र विनंती.\nओ एस डी टु सीव्हीसी\nसतक्रता भवन आयएनए ;\nयेथे मसुदा वाचता येईल .\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 2:31 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदुर्मिळ मराठी पुस्तके - कादंबऱ्या - कथा - इतिहास - शब्दकोश - फ्री डाउनलोड - 3\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nडॉ. अभय बं�� यांच्या विषयी एक खूप छान लेख\n८४ टक्के ग्रामीण भारत 'नेट'पासून दूर\nइन्‍कलाब महोत्‍सव, 26, 27 व 28 सप्‍टेंबर 2010, पुण...\nअपंगांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, शेवटची तारीख ३...\nपोळ्या निमित्त्य हार्दिक शुभेच्छा\nसामान्यांना भ्रष्टाचार थांबवण्याची संधी\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-kopardi-case-protest-rally-ncp-59426", "date_download": "2019-01-17T18:01:27Z", "digest": "sha1:YIE5XUW5MUXUV55FVZ5L6UC23MGZZ6IH", "length": 13678, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news kopardi case protest rally by ncp कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसची पदयात्रा | eSakal", "raw_content": "\nकोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसची पदयात्रा\nशुक्रवार, 14 जुलै 2017\nमहिलांच्या प्रश्‍नांवर मुख्यमंत्री गप्प का, कार्यकर्त्यांचा सवाल\nमहिलांच्या प्रश्‍नांवर मुख्यमंत्री गप्प का, कार्यकर्त्यांचा सवाल\nऔरंगाबाद - कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, अद्यापही त्या निर्भयाला न्याय मिळाला नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. 13) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीतर्फे पदयात्रा काढण्यात आली. महिलांच्या प्रश्‍नांवरून उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलेले असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूग गिळून का गप्प आहेत, असा प्रश्‍न या वेळी उपस्थित करण्यात आला आहे.\nशहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सकाळी दहा वाजताच्या सुमारास निघालेली ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. पीडितेला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवदेन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, खटला जलदगती न्यायालयात सुरू असतानाही अद्याप न्याय मिळालेला नाही. उशिराचा न्याय म्हणजे न्याय नाकारल्यासारखेच आहे. अत्याचाराच्या घटना सरकारला गंभीर वाटत नसून स्त्रियांच्या प्रश्‍नांबाबत हे सरकार संवेदनशील नाही. महिलांच्या प्रश्‍नावरून उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलेले आहे. मात्र, सरकार अद्यापही उदासीन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अपयशी ठरलेली असताना गृह खात्याला स्व���ंत्र मंत्री देण्यासाठी मुख्यमंत्री नकारात्मक आहेत. स्त्री सक्षमीकरणाचा डंका हे सरकार प्रत्यक्षात काहीच करत नाही. स्त्रियांना मानाने जगण्याचा अधिकार न देणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करीत असल्याचे यावेळी मोर्चेकर्त्यांनी म्हटले.\nपक्षाचे शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनीता चव्हाण, डॉ. अनुपमा पाथ्रीकर, नगरसेविका अंकिता विधाते, वीणा खरे, मंजूषा पवार, सलमा बानो, प्रतिभा वैद्य यांच्यासह कार्यकर्त्या मोठ्या संख्येनी सहभागी झाल्या होत्या.\nपुण्याच्या पाणीकपात निर्णयाला जलसंपदाकडून स्थगिती\nपुणे : पुण्याच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात येत्या 25 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक होणार असून, या बैठकीत पाण्याच्या प्रश्नावर तोडगा...\nमहाराष्ट्र सदैव सीमावासियांच्या पाठीशी : महापौर मोरे\nनिपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मराठी बांधव गेल्या 66...\nचार हजार गावांचा करणार कायापालट - मुख्यमंत्री\nऔरंगाबाद - बदलत्या हवामानामुळे पर्जन्यमानात अनियमितता आली असून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य विनियोग करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे सूक्ष्म...\nडॉ. जॅक सिकेरांच्या पुतळ्याचा वाद कायम\nपणजी : गोव्याच्या सार्वमत कौलावेळी गोवा महाराष्ट्रात विलीन करू नये अशी ठाम भूमिका घेणारे पहिले विरोधी पक्षनेते डॉ. जॅक सिकेरा यांच्या...\n\"भाजप'चे राष्ट्रीय अधिवेशन; आणखी तीन हजार खोल्यांची गरज\nनागपूर - भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय अधिवेशन 18, 19 आणि 20 जानेवारीला नागपुरात होत आहे. यात सहभागी...\nमिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर उभारणार - मुख्यमंत्री\nनागपूर - मिहान प्रकल्पात आंतरराष्ट्रीयस्तराचे कन्व्हेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिक���शन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-medicine-hospital-60936", "date_download": "2019-01-17T17:29:37Z", "digest": "sha1:WKLP4LNCD3ASJG375IZVSJ2JOYODSLSH", "length": 14152, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news medicine hospital जास्तीचे औषधे इतर रुग्णालयांना देण्याच्या हालचाली | eSakal", "raw_content": "\nजास्तीचे औषधे इतर रुग्णालयांना देण्याच्या हालचाली\nगुरुवार, 20 जुलै 2017\nपुणे - रुग्णालयांमधील औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेची तातडीने माहिती घेण्याची सुरवात महापालिकांच्या आरोग्य विभागाने केली आहे. त्यातून जीवनावश्‍यक औषधे आणि प्रतिजैविकांचा खडखडाट असल्याची माहिती बहुतांश रुग्णालयांनी दिली आहे. जास्त औषधे असलेल्या रुग्णालयातील काही औषधे इतर रुग्णालयांना तातडीने देण्यासाठी आरोग्य विभागात हालचाली बुधवारी सुरू होत्या.\nपुणे - रुग्णालयांमधील औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेची तातडीने माहिती घेण्याची सुरवात महापालिकांच्या आरोग्य विभागाने केली आहे. त्यातून जीवनावश्‍यक औषधे आणि प्रतिजैविकांचा खडखडाट असल्याची माहिती बहुतांश रुग्णालयांनी दिली आहे. जास्त औषधे असलेल्या रुग्णालयातील काही औषधे इतर रुग्णालयांना तातडीने देण्यासाठी आरोग्य विभागात हालचाली बुधवारी सुरू होत्या.\nमहापालिकेच्या 19 रुग्णालयांमध्ये महत्त्वाच्या औषधांचा खडखडाट झाल्याचे वृत्त \"सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या हालचाली आरोग्य विभागात सुरू झाल्या. याबाबत उपआरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, \"\"महापालिकेच्या 19 रुग्णालयांमधून औषध साठ्याची सविस्तर माहिती घेतली आहे. त्यात औषधनिहाय शिल्लक साठा मागविला आहे. त्यातून कोणत्या रुग्णालयात कोणत्या औषधांचा साठा किती आहे, याची माहिती मिळेल. त्या आधारावर सर्व रुग्णालयांमध्ये जीवनावश्‍यक औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे.''\nमहापालिकेची दोन पातळ्यांवर औषध खरेदी सुरू आहे. त्यापैकी एक औषध खरेदी ही शहरी गरीब आणि अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनेतील आहे, तर दुसरी एकत्रित औषध खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, \"\"शहरी गरीब आणि अंशदायी वैद्यकीय स��हाय्य योजनेतील औषध खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. त्याअंतर्गत आज निविदेतील \"ब' अर्ज उघडण्यात येणार आहे. तर, एकत्रित औषध खरेदीच्या निविदेचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यासाठी आयुक्त कार्यालयात दिला आहे.''\nमहापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात इंजेक्‍शन सिरींज नसल्याचे वृत्त दिल्यानंतर बुधवारी याची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली. 25 लाख रुपयांच्या इंजेक्‍शन सिरींजचा पुरवठा करण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले. या दरम्यान, कमला नेहरू रुग्णालयांसह काही रुग्णालयांमध्ये तातडीने सिरींजचा पुरवठा केल्याची माहिती डॉ. साबणे यांनी दिली.\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती\nमंगळवेढा - तालुक्यात आरोग्य खात्यातील रिक्त पदांमुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यातच कार्यरत असलेल्या ग्रामीण रूग्णातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nबावीस हजार रुग्णांना 'जनआरोग्य'चा लाभ\nजालना - जिल्ह्यात दारिद्य्ररेषेखाली तसेच दारिद्य्ररेषेवरील कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना वरदान ठरत आहेत. गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यातील...\nनाईट चॅलेंजर मॅरेथॉनसाठी 31 जानेवारीपर्यंत नोंदणी\nसातारा - एएफएसएफ फाउंडेशनच्या वतीने यंदा एक जूनला एएफएसएफ सातारा नाईट चॅलेंजर मॅरेथॉन आयोजिण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुकांनी http://afsf.in/...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-17T17:00:38Z", "digest": "sha1:WJ2NEDSVLRJKTUYVX6HORLFNZMZVOEQM", "length": 14155, "nlines": 126, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "दुचाकी वाहनांची चोरी करणार्‍या तीन टोळ्यांचा पर्दाफाश सहा आरोपींना अटक, बारा चोरीचे मोटासायकल जप्त – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nदुचाकी वाहनांची चोरी करणार्‍या तीन टोळ्यांचा पर्दाफाश सहा आरोपींना अटक, बारा चोरीचे मोटासायकल जप्त\nमुंबई – दुचाकी वाहनांची चोरी करणार्‍या तीन टोळ्यांचा कुरार, वनराई आणि समतानगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यात एका सतरा वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या सहाही आरोपींकडून विविध ठिकाणाहून चोरी केलेले बारा मोटासायकल जप्त करण्यात आले आहेत. कांदिवलीतील प्रथम कॉलेजच्या गेटसमोर पार्क केलेली कृष्णा महावीर पाल याची एक मोटारसायकल चोरट्यांनी 29 जानेवारीला चोरी केली होती. याप्रकरणी समतानगर पोलिसांत गुन्हा नोंद होताच सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या पथकातील आंधळे, रणशेवरे, हरड, पालवे, शिवलकर, अकबर यांनी आनंद रामनरेश जैस्वाल या तरुणासह त्याचा सतरा वर्षांचा मित्र याला अटक केली होती. चौकशीत त्यांनी समतानगर येथून दोन, गोरेगाव आणि कांदिवलीतून चार मोटासायकल चोरी केल्याची कबुली दिली. या चारही मोटासायकल नंतर पोलिसांनी जप्त केल्या. दुसर्‍या घटनेत शमीम अहमद ऊर्फ सलमान आदिल अहमद बेग या संशयित आरोपीस कुरार पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशी�� तो मोटासायकल चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून पोलिसांनी पठाणवाडी, जिजामाता स्कूल, बीएमसी गार्डन, तानाजी नगर येथून चोरी केलेल्या तीन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांच्या पथकातील घार्गे, कदम, जाधव, कावले, सावंत, पोघर, मोरे, आहेर, पाईकराव यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. तिसर्‍या घटनेत तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. दिपक भिमराव खरात, सुशील ऊर्फ सचिन गणेश काटवले आणि सुरज महादेव लोणार अशी या तिघांची नावे आहेत. अशी या तिघांची नावे असून ते तिघेही भिवंडी परिसरात राहतात. मोटासायकल चोरीसाठी ते तिघेही मुंबईत येत होते. चोरी केलेल्या मोटारसायकलवर फेरफटका मारुन ते मोटारसायकल तेथून टाकून पळून जात होते. त्यांच्या अटकेने पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून सुमारे अडीच लाख रुपयांचे पाच चोरीचे मोटारसायकल पोलिसांनी जप्त केले आहे.\nधक्कादायक प्रकार, पहिली ते 5 वीच्या मुलांसाठी लैंगिक गोष्टी असलेली पुस्तके\nखो-खो : पश्चिम-मध्य रेल्वे संघ संयुक्त विजेते\nगुगलने लॉक स्क्रीन वरील जाहिरातींवर व त्या पुरविणाऱ्या अप वर घातली बंदी\nमुंबई : गूगलने आत्ता त्रासदायक जाहिरातीवर बंदी घालत कोणत्याही परिस्थितीत लॉक स्क्रीन वर आत्ता येथून पुढे जाहिरात दिसणार नाही किंवा त्याप्रकारचे अँप्लिकेशन वरच बंदी...\nप्रेमप्रकरणातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या\nसंगमनेर – संगमनेर ( जि. नगर ) येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या एका युवकाची प्रेमप्रकरणातून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. प्रमोद संजय वाघ (...\nकुलभूषण यांच्या पत्नीचे बूट फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले\nइस्लामाबाद – पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या पत्नीचे बूट परत न करण्याचे कारण म्हणजे या बुटात हेरगिरीला मदत करणारे काही सामान लावलेले असण्याची शक्यता आहे...\nपालिकेने मंजुरीसाठी पाठविलेले 59 कोटी 39 लाखाचे प्रस्ताव मंजूर\nमुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतील सुका कचरा उचलण्याचे मंजूरीसाठी पाठविलेले प्रस्ताव स्थायी समिती...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दि���्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nवृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nअजब गावांची गजब कहाणी\nशशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप\nमुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/5/19/riffleshooterHimaniChaundhe.aspx", "date_download": "2019-01-17T17:19:15Z", "digest": "sha1:AOHTKNC7BWPWFXITA6WIFJ4TWSZGFXIB", "length": 16935, "nlines": 65, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "भारताची तरुण रायफल शूटर : हिमानी चौंधे", "raw_content": "\nभारताची तरुण रायफल शूटर : हिमानी चौंधे\nहिमानीचं ध्येय आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचं.\nहिमानीला मुलाखतीला बोलावलं, तेव्हा १० वी झालेली हिमानी एकटीच आली होती. तेही दिलेल्या वेळेत. एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व आपल्या आसपास असल्याने कसं छान वाटतं, उत्साही वाटतं, तसं वाटलं होतं, हे नमूद करावंसं वाटतं आहे. तिचा हसरा चेहरा, तिच्यातला आत्मविश्वास, आईवडिलांवरची श्रद्धा, आपल्या खेळावरचा विश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तरीही तिच्यातली एक छोटी मुलगीही कुठेतरी डोकावत होती.\nअलीकडे आलेल्या 'दंगल' चित्रपटामुळे पालकांना गीता-बबिताचं उदाहरण आपल्या पाल्यांना देता येतंय. गीता-बबिता तयार कशा झाल्या, त्यांच्या कुटुंबाने; विशेषतः गुरू असलेल्या वडिलांनी त्यांच्यासाठी काय काय केलं असं बरंच काही लक्षात ठेवलं जातंय. मीही हा चित्रपट पाहिला. मलाही पालक म्हणून असंच वाटलं आणि त्यानंतर मला भेटलेली हिमानी पाहून, तिची जडणघडण पाहून जणू काही पुढची गीता-बबिता तयार होतेय असंही जाणवलं.\nकोण आहे ही हिमानी\nयंदा १० वीची परीक्षा दिलेली शालेय विद्यार्थीनी हिमानी चौंधे ही पुण्याजवळील छोट्याशा भूगावमधली रहिवासी आहे. हिमानी ही एक रायफल शूटर आहे. रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारात तिने आजवर ४० हून बक्षिसे पटकावली आहेत. ती या क्रीडाप्रकारात राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली आहे. केवळ रायफल शूटिंगच नाही, तर तिला वक्तृत्व स्पर्धेतही अनेक बक्षिसे मिळाली आहेत. हे सगळं कसं काय शक्य आहे कसं साधलं तिने हे सगळं कसं साधलं तिने हे सगळं का बरं मला वाटलं, की ही गीता-बबिता होऊ शकते\nमिलिटरीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या आजोबांची ही नात आणि प्रत्यक्ष शाळा-कॉलेजात न शिकता जगाच्या बाजारात शिकलेल्या, पण शिक्षणाचं महत्त्व जाणलेल्या आई-वडिलांची, वाचन असणाऱ्या बाबांची ती लेक. हिमानी भूगावमध्ये वाढली. तिथल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत ७ वीपर्यंत शिकली. तिथल्या शिक्षकांमुळे आणि वडिलांमुळे ती चांगली चांगली पुस्तकं वाचू लागली. (तोत्तोचान, मृत्युंजय, श्यामची आई ही पुस्तकं तिला आवडू लागली.) जे समजलं नाही, ते शिक्षक समजावू लागले. शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त हिमानीला वक्तृत्व कलेत रस वाटला. त्यात शिवाजी, महिला, सामाजिक विषय यात तिचा हातखंडा झाला. अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही ती सहभागी झाली. हे सगळं तिने केलं, कारण आई-बाबा काही करायला नाही म्हणत नव्हते. तिच्या बाबांनी तिला एकच सांगितलं होतं, \"जे करते आहेस, त्यातून काय साध्य होणार आहे याचा पूर्ण विचार कर आणि मगच ते कर आणि ते पूर्णही कर.\"\nलहान वयापासूनच आई-बाबांच्या प्रोत्साहनामुळे ती स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकली. तिने प्रत्येक गोष्ट सजगपणे, विचारपूर्वक केली. त्यातलीच पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायफल शूटिंग. तिला ८वीत असताना रायफल शूटिंगसारखा खेळ तिच्या समोर आला. त्यात प्राविण्य मिळवण्याचा विचार तिने केला. त्यांचे एक ग्रामस्थ फडके सर यांनी या खेळासाठी जागा उपलब्ध करून दिली. शिंदे सरांनी मदत केली आणि तिचा सराव सुरू झाला. १० मीटर मधल्या ओपन साईटवर इंडियन वेपन घेऊन हिमानी खेळू लागली. खेळायला लागल्यावर तिने मागे पाहिलं नाही. खेळात पूर्ण लक्ष देण्यासाठी तिने मोठयांच्या सल्ल्याप्रमाणे प्राणायाम, मेडिटेशन सुरू केलं. पहिल्या स्पर्धेपासूनच म्हणजे २०१४ म���्ये ओपन साईट १० मीटर स्पर्धा झाल्या, तेव्हापासून त्यातल्या जिल्हा, विभाग आणि राज्यस्तर या सर्व स्पर्धांमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावला. भूगावमध्ये असलेल्या छोट्याशा शूटिंग रेंजमध्ये सराव करून ती पुढचं यश पादाक्रांत करत गेली. केवळ स्वतंत्र नाही, तर रायफल शूटिंग सांघिक खेळातही तिने कौशल्य दाखवलं. महाराष्ट्रातसोबतच अन्य राज्यातल्या स्पर्धामध्येही ती खेळली.\nभूगावमधून चांगली शूटिंग रेंज मिळण्यासाठी ती ९ वीत असताना पुण्यातल्या 'रेणुका स्वरूप' या शाळेत आली. इथे एम.इ.एस. संस्थेने सुरू केलेली सुसज्ज शूटिंग रेंज, इथले आनंद आणि उज्वला बोर्डे हे प्रशिक्षक यामुळे ती रायफल शूटिंगच्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली. त्यासाठी शाळेने तिला रोज शाळेच्या अर्ध्या वेळेत सरावाची परवानगी दिली. तास-तास केवळ रायफल एका जागी स्थिर घेऊन पोझिशन घ्यायचा सराव तिने केला. एकाग्रतेसाठी शांत संगीत ऐकलं. टीव्ही पाहण्यापेक्षा शाळा आणि सराव यांतून उरलेल्या वेळेत तिने लहान मुलांशी खेळणं, वाचन, कुटुंबामध्ये वेळ घालवणं याला नेहमीच प्राधान्य दिलं. त्यामुळे तिला कायमच कुटुंबाची साथ मिळाली. भावनिक भक्कमपणा आला. मानसिक स्थैर्यही लाभलं.\nमानसिक स्थैर्याप्रमाणेच शारीरिक ताकदही तितकीच महत्त्वाची त्यासाठी तिने जिम सुरू केलं. तेही १० वीत असताना.\nशालेय जीवनातलं दहावीचं वर्ष खरंतर केवळ शिक्षणासाठीच महत्त्वाचं मानलं जातं, पण हिमानीने मात्र या वर्षी सकाळी ६ ते ७ जिम, ८ ते १० शालेय अभ्यासासाठी क्लास, सव्वादहाची बस पकडून साडेअकराची शाळा , साडेतीनला शूटिंगचा सराव, संध्याकाळी ७ वाजता घरी परत अशा वेळापत्रकात आपल्याला फीट ठेवलं. याशिवाय तिने स्मार्टफोनलाही लांबच ठेवलं. स्पर्धा खेळल्या. जिंकल्या. अभ्यासातल्या संकल्पना शिक्षकांकडून समजावून घेतल्या. त्यामुळे आणि मानसिक - शारीरिक स्वास्थ्यामुळे घरी वेगळा अभ्यास करावा लागला नाही. परीक्षा उत्तम प्रकारे दिली.\nपी वी सिंधूच्या दर्शनाने प्रभावित हिमानी\n४० हून बक्षिसे पटकावली आहेत हिमानीने\nरायफल शूटिंगमध्ये इंडियन वेपनपेक्षा जर्मन वेपनने खेळणं या खेळात पुढे जाण्यासारखे आहे. ते हिमानीने यापूर्वीच सुरू केलंय. यात अधिक एकाग्रता हवी असते. कारण या खेळात १ मिनिटालाही किंमत आहे. एक मिनिट, एक शॉट, १० पॉईंट्स अ���तात. त्यासाठी ती शांत राहण्याचा प्रयत्न करते. शक्यतो सकाळची स्पर्धा निवडते. स्पर्धेच्या आदल्या दिवशी जास्त कुणाशी बोलत नाही. शांत संगीत ऐकते. फास्ट फूड ती एरवीही टाळते. पण स्पर्धेच्या काळात काटेकोरपणे टाळतेच. हे सगळे स्पर्धेचे नाही, तर तिने स्वतः साठी केलेले नियम आहेत. स्व-नियमांमुळे ते अधिक प्रभावी ठरतात. त्याचं दडपण येत नाही आणि म्हणून त्याचा परिणाम अधिक चांगला साधला जातो.\nपिप साईट आणि ओपन साईट हे रायफल शूटिंगमधले दोन प्रकार आहेत. वडील तिला ओपन साइटपेक्षा आता पिप साईट खेळ असं सांगतात. या खेळातली पिप साईटही तिनं खेळायला सुरू केली आहे. आता भारतातला पिप साईटचा सर्वोच्च स्कोअर ४२० च्या पुढे न्यायचं तिच्या मनात आहे. ओपन साईटला तिचा स्वतःचा रेकॉर्ड ३६५ आहे. तो तिला ब्रेक करायचा आहे. तिला स्वतःला टेन्शन न घेता खेळायचं आहे. कारण ती म्हणते, \"टेन्शन बुद्धीला पोकळ करतं.\"\nवडिलांनी पाचवीत असतानाच आपलं ध्येय ठरवायला सांगितल्यामुळे हिमानी आज या ठिकाणी येऊन पोहोचली आहे. ती स्वतःचा विचार करते आहे, स्वतः ठरवते आहे, ध्येयनिश्चिती करते आहे. रायफल शूटिंगसारखा खर्चिक खेळ खेळवताना तिचे वडीलही राष्ट्राच्या ध्येयाप्रती ते करत आहेत. त्यांचा या इच्छेला आणि हिमानीच्या सगळ्या कष्टांना सुयश नक्कीच मिळेल, याची खात्री तिच्याशी बोलताना वारंवार वाटत होती.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-management-reproduction-livestock-12258", "date_download": "2019-01-17T18:21:32Z", "digest": "sha1:EDBHMGNEDK65H2DNVRHKJN2DNKEMS33H", "length": 20705, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, management of reproduction in livestock | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोग्य प्रजनन व्यवस्थापनातून वाढवा दुग्धोत्पादन\nयोग्य प्रजनन व्यवस्थापनातून वाढवा दुग्धोत्पादन\nडॉ. विशाल केदारी, अजय गवळी\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nदुधाळ जनावरांची योग्य देखभाल व योग्य नियोजन जनावरांच्या सर्व अवस्थांमध्ये आवश्‍यक आहे. परंतु विण्यापूर्वी, विताना किंवा विल्यानंतरच्या पहिल्या २४ तासांत घेतलेली काळजी अत्यंत महत्त्वाची असते. विल्यानंतर साधारणतः ५ ते ६ तासांत वार पडते. परंतु, १० ते १२ तासांनंतरदेखील वार न पडल्यास पशुवैद्यकाची मदत घेणे गरजेचे असते.\nदुधाळ जनावरांची योग्य देखभाल व योग्य नियोजन जनावरांच्या सर्व अवस्थांमध्ये आवश्‍यक आहे. परंतु विण्यापूर्वी, विताना किंवा विल्यानंतरच्या पहिल्या २४ तासांत घेतलेली काळजी अत्यंत महत्त्वाची असते. विल्यानंतर साधारणतः ५ ते ६ तासांत वार पडते. परंतु, १० ते १२ तासांनंतरदेखील वार न पडल्यास पशुवैद्यकाची मदत घेणे गरजेचे असते.\nजी जनावरे शेवटच्या टप्प्यातील गाभण अवस्थेत अाहेत अशा जनावरांना वेगळे करून वाढीव संतुलित खाद्याचा पुरवठा करावा, त्यामुळे पुढील वेतातील दूधवाढ व नवजात वासरांचे आरोग्य चांगले होण्यास मदत तर होतेच; परंतु जनावरांचे आरोग्य तंदुरुस्त राहते.\nविलेल्या गायीची योग्य काळजी घ्यायला हवी. दररोज ठरवलेले दूध उत्पादन मिळायला हवे. तसेच, विल्यानंतर पहिला माज किमान ३० ते ४० दिवसांत आला पाहिजे व ती गाय किमान ७० ते ८० दिवसांत गाभण राहिली पाहिजे.\nगाभण जनावरांची विण्यापूर्वी घ्यायची काळजी\nजनावरांच्या गाभण राहिलेल्या तारखेला नोंदवहीत पाहून प्रसूतीच्या तारीखेचा अंदाज लावावा.\nप्रसूतीच्या ३ ते ५ दिवस अगोदर जनावराला शांतता असलेल्या वेगळ्या गोठ्यात ठेवावे.\nप्रसूतीसाठी वापरात येणाऱ्या जागेला प्रसूतीपूर्व जंतुनाशकाच्या मदतीने स्वच्छ करून कोरडे करावे.\nजमिनीला आरामदायक बनविण्यासाठी त्यावर कोरडे गवत किंवा इतर स्वच्छ आच्छादनाचा वापर करावा.\nप्रसूतीची जागा वर-खाली किंवा जनावर घसरून पडेल इतकी गुळगुळीत नसावी.\nविताना अनुभवी व्यक्तीकडून जनावरांची काळजी घ्यावी.\nविण्यापूर्वी जनावरांचे दूध काढू नये. यामुळे प्रसूतीची निर्धारित वेळ काही तास पुढे जाऊ शकते\nप्रसूतीच्या प्रारंभिक अवस्थेची कारणे\nकास मोठी व कठोर होते.\nजननेंद्रियांच्या बाहेरील भागास सूज येते.\nजननेंद्रियांतून घट्ट स्राव स्रवतो.\nशेपटीच्या मुळाजवळील दोन्हीकडील भाग आतल्या बाजूस सरकतो.\nजनावर प्रसूती कळांनी बैचेन होते.\nजनावर सारखे ऊठबस करते.\nजनावर विताना घ्यायची काळजी\nएका ठराविक अंतरावरूनच जनावरांच्या प्रसूतीवर बारकाईने लक्ष ठेवावे. जोपर्यंत आवश्‍यकता भासत नाही, तोपर्यंत जनावरांजवळ जाऊ नये.\nवासरांच्या सामान्य स्थितीत बाहेर येण��याच्या प्रक्रियेची सुनिश्‍चितता करावी. यामध्ये प्रसूतीसमयी पुढच्या पायांचे दोन खूर व वासराचे तोंड पहिल्यांदा दिसून येते. परिस्थिती वेगळी दिसून अाली तर पशुवैद्यकाची मदत घ्यावी.\nसाधारणतः प्रसूतीच्या क्रियेमध्ये २ ते ३ तास लागतात. पहिल्यांदा होणाऱ्या प्रसूतीमध्ये ४ ते ५ तास वेळ लागू शकतो. याहून अधिक वेळ लागल्यास पशुवैद्यकाची मदत घेणे योग्य ठरते.\nविल्यानंतर जनावराला कोमट पाणी व त्यासोबत गुळवणी प्यावयास द्यावे. त्यामुळे प्रसूतीदरम्यान शरीरावर येणारा ताण कमी करण्यास मदत होते.\nप्रसूतीनंतर जनावराच्या मागील भागास योग्य जंतूनाशकाच्या मदतीने स्वच्छ करून कोरडे करावे किंवा कडुनिंबाची पाने टाकून उकळलेल्या पाण्याचा वापर करावा.\nसाधारणतः जनावरांची वार ५ ते ६ तासांत पडून जाते. जर १० ते १२ तासांनंतर देखील वार पडत नसेल तर पशुवैद्यकाची मदत घ्यावी.\nवार वेळेवर पडण्यासाठी व गर्भाशयात जंतूंचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी.\nजनावर वार खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. साधारणपणे २ ते ३ फूट खड्डा खोदून वार त्यामध्ये पुरावी.\nपहिल्यांदा दूध काढण्याअगोदर सडांच्या छिद्रांमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे नाहीत. याची खात्री करून घ्यावी.\nसडावर सूज दिसून आल्यास दिवसातून ३ वेळा दूध काढावे.\nजनावरांना संतुलित आहार द्यावा. ज्यामध्ये पचनीय प्रथिनांची टक्केवारी १६ ते १८ टक्के व एकूण पचनीय पोषणमूल्यांची टक्केवारी ७० टक्के असावी.\nजनावरांच्या दररोज २ किलो प्रतिदिन अाहार देण्यापेक्षा २ किलो दूध उत्पादनासाठी १ किलो अाहार अतिरिक्त प्रमाणात द्यावा. यासोबतच जनावरांना मुबलक प्रमाणात हिरवा चारा द्यावा. ज्यामध्ये बरसीम, ल्युसर्न, यशवंत, जयवंत, चवळी इ. चारा पिकांचा समावेश असावा.\nसंपर्क ः डॉ. विशाल केदारी, ९५६१३०७२३१.\n(कृषी महाविद्यालय, लोणी, जि. नगर)\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nस���ताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nउसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...\nपशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...\nमुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...\nशस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...\nगोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...\nजनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...\nरेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...\nप्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावरावर होणारे...प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावर चारा खात नाही व पाणी...\nदूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त बायपास...प्रथिनांचा आहारात योग्य प्रमाणात वापर केला तर...\nदुधाळ गाईची काळजी, व्यवस्थापनगाभण आणि प्रसूती काळात गायीच्या शरिरातील ऊर्जा...\nमुक्त संचार कुक्कुटपालनासाठी उपयुक्त :...सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या...\nकोंबड्यांसाठी संतुलित खाद्यनिर्मिती...पक्ष्यांना खाद्य देण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे...\nपशू सल्लाशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य...\nजनावरांसाठी पाैष्टिक मुरघासज्या ठिकाणी हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे...\nवासरांच्या आहारातील चिकाचे महत्त्वहिवाळ्यामध्ये गायी- म्हशी विण्याचे प्रमाण जास्त...\nजनावारांतील विषबाधा कारणे, लक्षणे, उपायविषबाधेमुळे जनावरांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nकासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचारदेशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या...\nकोंबड्यांच्या आहार, लिटर व्यवस्थापनात...कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न...\nगाभण जनावरे, नवजात वासरांना जपागाभण काळात जनावरांची काळजी घेतल्यास जनावराचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2009/08/31/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-17T16:43:31Z", "digest": "sha1:LPFRI27UNDIMIR5XBVYZN4WE5G6Z3MZW", "length": 44928, "nlines": 303, "source_domain": "kayvatelte.com", "title": "रिऍलिटी शो | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← बिन चेहेऱ्याची माणसं.\nरिऍलिटी शोज चं हल्ली खुपंच पीक आलंय. प्रत्येक चॅनल आपला एक नविन शो आणतोय. या मधे पण दोन प्रकारचे शोज आहेत. जे म्हणजे एखाद्या कले ला प्रमोट करण्यासाठी असतात किंवा दुसरा प्रकार म्हणजे मानवी स्वभावाचे पैलु – जे साधारण परिस्थितित सुप्तावस्थेत असतात त्यांना जागृत करुन तुमच्या पुढे दाखवायचे.\nकलेला प्रमोट करण्यासाठी बरेचरसे त्या त्या कलेला डिव्होटेड लोकं किंवा सिलेब्रिटीज आहेत. सारेगमप हा गाण्यांचा शो तर गेली १० -१२ वर्षांपासुन सुरु आहे. आधी हा शो हिंदी भाषेत होता, पण नंतर मग जेंव्हा मराठीत आला तेंव्हा पासुन तर याची महाराष्ट्रातली पॉप्युलरॅटी खुपच वाढली. लिल चॅम्प्स ने या शोला तर अगदी यशाच्या अत्युच्य शिखरावर नेउन पोहोचवलं.तसेच बुगी बुगी हा डान्स रिऍलिटी शो गेली १५ वर्षांपासुन ( चुक भुल द्यावी घ्यावी) सुरु आहे.\nदुसऱ्या प्रकारच्या शो मधे बिग बॉस चं नांव घेता येइल.काही अगदी निरुपद्रवी शोज,बिग बॉस सारखे, ज्या मधे एका घरामधे दहा लोकांना एकत्र ठेवायचं आणि त्यांच्यातली आणि त्यांच्यातले हेवे दावे, इत्यादी सगळे बाहेर काढुन लोकांना दाखवायचे. तो शो पण पहायला लोकांना आवडायचा. तसेच रोडिज हा पण एक चांगला शो होता पण एम टीव्ही वर असल्यामुळे त्याचा प्रेक्षक वर्ग अगदी लिमिटेड होता.\nपण जेंव्हा , खतरोंके खिलाडी हा एक शो आला कलर टिव्ही वर,त्याच्या पॉप्युलरॅटी ने सगळी समिकरणंच बदलुन टाकली. लोकांना हा शो आवडला. दुसऱ्या देशातल्या बिभत्स शोज वर बेतलेला हा एक रिऍलिटी शो होता. भारतिय टिव्ही वर असे सापाच्या काचेच्या पेटीत रहाणे, किंवा झुरळांच्या डब्यात हात घालणे वगैरे गोष्टी नविन होत्या. ज्या गोष्टींची सर्वसामान्य माणसांना किळस वाटेल, त्या गोष्टीच इथे “डेअर” मधे करायला लावायचे शो वर. कॉंटेस्टंट्स पण ह्या गोष्टी करण्यासाठी तयार असायचे, लोकांना पण हा प्रकार तसा नविनच होता , त्यामुळे खुपच पॉप्युलर झाला हा शो. आता काय नेहेमिचे सास बहु चे सिरियल्स पाहुन प्रेक्षक वर्ग कंटाळला होता , त्यांना काही तरी चेंज हवा होता तो त्यांना या शो मधे मिळाला, आणि हा शो पण खुप पॉप्युलर झाला.\nसध्या सुरु असलेल्या एका रिऍलिटी शो चा ” ईस जंगलसे मुझे बचाओ” चा एक एपिसोड चुकुन पाहिला. त्या मधे इतक्या किळसवाण्या टास्क्स दाखवल्या होत्या.. जसे किडे खाणं. वगैरे.. की पहातांना पण अनईझी वाटंत होतं. किडे , मुंग्या खाणं , कींवा सांप असलेल्या काचेच्या पेटीत तोंड घालुन त्यातले स्टार्स काढणे असा खेळ होता तो.. एकदा तर डांसांनी भरलेल्या एका काचेच्या पेटितुन स्टार काढणे हा खेळ पण पाहिला. दुसऱ्या दिवशी जेंव्हा ऑफिसमधे मित्राशी बोलतांना त्याला सहज म्हंटलं तेंव्हा, तो म्हणाला, की हे तर काहिच नाही, पुर्वी एकदा तर अळ्यांचं शेक करुन प्यायला लावलं होतं. हे असे खेळ ( ) पहायला आवडणारे महाभाग पण आहेत.\nआता लोकांना हे पण नेहेमी पहायची सवय झाल्यामुळे आता अजुन जास्त रोमांचक काहितरी द्यायचं तर काय करणार याच शो मधे जीवावर बेतणारे स्टंट्स करायला लावायचे पार्टीसिपंट्सला. आता भारतात जरी अजुन पर्यंत हे लोण आलेलं नसलं तरिही इतर देशात अशा प्रकारचे जीवावर बेतणारे स्टंट्स असलेले शो खुप लोकप्रिय आहेत.\nहा लेख टिव्ही च्या शो बद्दल माहिती लिहिण्यासाठी नाही. कालच एक बातमी वाचली की एक पाकिस्तानी पार्टीसिपंट एका रिऍलिटी शो च्या शुटींगच्या वेळेस मारल्या गेला. साद खान नावाचा हा ३२ वर्षाचा माणुस- शुटींवच्या दरम्यान ह्याने हाताला आणि पायाला वजनं बांधुन पोहण्याचं चॅलेंज मान्य केलं होतं आणि ते पुर्ण करतांना तो पाण्यात बुडुन मृत्यु पावला.\nरिऍलिटी शोज मधे अशा प्रकारचे स्टंट्स करतांना सेफ्टी करता काहितरी प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे. पण नेमकं त्याच गोष्टी कडे दुर्लक्ष केलं जातं.जे कोणि पार्टीसिपंट्स आहेत ते थोड्याशा पब्लिसिटी करता असे खेळ खेळ्ण्याचे मान्य करतात. टीव्ही वर दिसणे हाच एक मुख्य उद्देश असतो. केवळ, भारत पाकिस्तानात्च नाही तर संपुर्ण जगातच अशा प्रकारचे अपघात झालेले आहेत. या शो ला डीझाइन करतांना एक्सपर्ट्स कडुन टास्क्स डिझाइन करुन घ्यायला हवेत, ते अगदी अननुभवी माणसांच्याकडुन करुन घेतले जातात. जर पार्टिसिपंट काही कारणाने टास्क पुर्ण करु शकला नाही तर त्याला वाचवण्यासाठी काहिच उपाययोजना केलेली नसते.\nरिऍलिटी शो चं फॅड पाश्चात्य जगात सुरु झालंय साधारण १३ वर्षा पुर्वी. तेंव्हा पासुन आत्ता पर्यंत जवळपास ८ लोकांचा मृत्यु झालेला आहे. या पैकी सगळेच काही ऍक्सिडेंटल डेथ्स नाहित , तर त्या पैकी बरेचसे तर आत्महत्या आहेत.ऍक्सिडेंटल डेथ ची ही पहिलिच घटना आहे.\nअशा गेम्स मधे सायकॉलॉजिकल डीसऑर्डर होणं हे सहज शक्य आहे, आणि नेमकं त्याकडे पण दुर्लक्ष केलं जातं. या आत्महत्यांच्यासाठी कोणाला जबाबदार धरायचं ’शो’ ला . अशा शो मधे मानसिक दष्ट्या कितिही स्टेबल असलेला माणुस आपलं बॅलन्स बिघडवुन घेउ शकतो.. या गेम्सच्या डायरेक्टरचा उद्देशच हा असतो की लोकांच्या आतला माणुस बाहेर काढायचा. पण ते करतांना तो ’आतला’ आवाज इतका प्रॉमिनंट होतो की बाह्य जगातल्या अस्तित्वाला पण टेक ओव्हर करतो, ज्या मूळॆ आत्महत्या, खुन या सारख्या घटना घडतात.\nहे असे शो जर बंद करणे शक्य होत नसेल, तर कमित कमी सायकॉलॉजिस्ट सोबतच्या सिटींग तरी ऑर्गनाइझ कराव्या. लहान मुलांचे शो जर छॊटे मिया, किंवा सारेगमप वगैरे पण आवडिने पाहिले जातात. अशा शो मधे पण पार्टीसिपंट्स हे दहा वर्षाच्या आतली मुलं कींवा फारतर १५ वर्षापर्यंतची मुलं असतात. ती मुलं इथे स्वप्नांची आणि वास्तवाची सांगड घालण्यासाठी येतात. त्या पैकी आठवड्यातुन एकाला व्होट आउट केलं जाते… त्याच्या मानसिक स्थिती ची जाणिव आपण जे शो पहातो त्यांना येऊ शकत नाही. संपुर्णपणे आतुन तुटुन जातात ही मुलं…, जरी वरुन दाखवत नसले तरिही रिजेक्शन ची भावना घर करुन बसतेच मनामधे\nसायकॉलॉजी हा काही माझा विषय नाही पण मला जे काही या संदर्भात वाटलं ते इथे पोस्ट करतोय..\nरिऍलिटी शोज चं हल्ली खूपच पीक आलंय. प्रत्येक चॅनल आपला एक नवीन शो आणतोय. या मधे पण दोन प्रकारचे शोज आहेत. जे म्हणजे एखाद्या कले ला प्रमोट करण्यासाठी असतात किंवा दुसरा प्रकार म्हणजे मानवी स्वभावाचे पैलु – जे साधारण परिस्थितीत सुप्तावस्थेत असतात त्यांना जागृत करुन तुमच्या पुढे दाखवायचे.\nकलेला प्रमोट करण्यासाठी बरेच एखाद्या कलेमधला दर्दी किंवा एक्स्पर्ट किंवा त्त्या क्षेत्रातले मान्यवर आहेत. ते अशा शो मधे आपली हजेरी लावतात.भ��ग घेणाऱ्याला ज्या मान्यवर व्यक्तीला कधी पहायला पण मिळालं नसतं , त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळतं हा एक प्लस पॉइंट सारेगमप हा गाण्यांचा शो तर गेली १० -१२ वर्षांपाशून सुरूआहे. आधी हा शो हिंदी भाषेत होता, पण नंतर मग जेंव्हा मराठीत आला तेंव्हा पासून तर याची महाराष्ट्रातली पॉप्युलरॅटी खुपच वाढली. लिल चॅम्प्स ने या कार्यक्रमाला तर अगदी यशाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन पोहोचवलं.तसेच बुगी बुगी हा डान्स रिऍलिटी शो गेली १५ वर्षांपासून ( चुक भुल द्यावी घ्यावी) सुरू आहे.\nदुसऱ्या प्रकारच्या शो मधे बिग बॉस चं नांव घेता येइल.काही अगदी निरुपद्रवी शोज,बिग बॉस सारखे, ज्या मधे एका घरामधे दहा लोकांना एकत्र ठेवायचं आणि त्यांच्यातली आणि त्यांच्यातले हेवे दावे, इत्यादी सगळे बाहेर काढून लोकांना दाखवायचे. तो कार्यक्रम पण पहायला लोकांना आवडायचा. तसेच रो्डीज हा पण एक चांगला शो होता पण एम टीव्ही वर असल्यामुळे त्याचा प्रेक्षक वर्ग अगदी लिमिटेड होता.\nपण जेंव्हा , खतरोंके खिलाडी हा एक शो आला कलर टिव्ही वर,त्याच्या लोकप्रियते्ने सगळी समीकरणच बदलून टाकली. लोकांना हा शो आवडला. दुसऱ्या देशातल्या बिभत्स शोज वर बेतलेला हा एक रिऍलिटी शो होता. भारतीय टिव्ही वर असे सापाच्या काचेच्या पेटीत रहाणे, किंवा झुरळाच्या डब्यात हात घालणे वगैरे गोष्टी नविन होत्या. ज्या गोष्टींची सर्वसामान्य माणसांना किळस वाटेल, त्या गोष्टीच इथे “डेअर” मधे करायला लावायचे शो वर. कॉंटेस्टंट्स पण ह्या गोष्टी करण्यासाठी तयार असायचे, लोकांना पण हा प्रकार तसा नवीनच होता , त्यामुळे खूपच पॉप्युलर झाला हा शो. आता काय नेहेमीचे सास बहु चे सिरियल्स पाहून प्रेक्षक वर्ग कंटाळला होता , त्यांना काही तरी चेंज हवा होता तो त्यांना या शो मधे मिळाला .\nसध्या सुरु असलेल्या एका रिऍलिटी शो चा ” ईस जंगलसे मुझे बचाओ” चा एक एपिसोड चुकून पाहिला. त्या मधे इतक्या किळसवाण्या टास्क्स दाखवल्या होत्या.. जसे किडे खाणं. वगैरे.. की पहातांना पण अनईझी वाटत होतं. किडे , मुंग्या खाणं , किंवा साप असलेल्या काचेच्या पेटीत तोंड घालुन त्यातले स्टार्स काढणे असा खेळ होता तो.. एकदा तर डासांनी भरलेल्या एका काचेच्या पेटीतुन स्टार काढणे हा खेळ पण पाहिला. दुसऱ्या दिवशी जेंव्हा ऑफिसमधे मित्राशी बोलतांना त्याला सहज म्हंटलं तेंव्हा, तो म्हणाला, क��� हे तर काहीच नाही, पुर्वी एकदा तर अळ्याचं शेक करुन प्यायला लावलं होतं. हे असे खेळ ( ) पहायला आवडणारे महाभाग पण आहेत.\nटीआरपी वाढवायची असेल तर प्रेक्षकांना काही तरी नवीन दाखवायला हवं.. ते काय असावं आता लोकांना हे असे अळ्या खाणं , साप वगैरे पहायची सवय झालेली असते. त्यामधे पण तोच तो पणा वाटायला लागतो.टीआरपी मेंटेन करायला आता अजुन जास्त रोमांचक काहीतरी द्यायचं- तर काय करणार\nडायरेक्टर्सनी आता या पुढची स्टेप म्हणजे जीवावर बेतणारे स्टंट्स करायला लावणे सुरू केले .या शो मधे जीवावर बेतणारे स्टंट्स करायला लावायचे पार्टीसिपंट्सला. आता भारतात जरी अजुन पर्यंत हे लोण आलेलं नसलं तरीही इतर देशात अशा प्रकारचे जीवावर बेतणारे स्टंट्स असलेले शो खूप लोकप्रिय आहेत.\nजगातले टॉप १० रिऍलिटी शोज.. इथे आहेत.\nहा लेख टिव्ही च्या शो बद्दल माहिती लिहिण्यासाठी नाही. कालच एक बातमी वाचली की एक पाकिस्तानी पार्टीसिपंट एका रिऍलिटी शो च्या शूटिंगच्या वेळेस मारल्या गेला. साद खान नावाचा हा ३२ वर्षाचा माणुस- शुटींगच्या दरम्यान ह्याने हाताला आणि पायाला वजनं बांधून पोहण्याचे चॅलेंज मान्य केलं होतं आणि ते पुर्ण करतांना तो पाण्यात बुडून मृत्यु पावला.\nरिऍलिटी शोज मधे अशा प्रकारचे स्टंट्स करतांना सेफ्टी करता काहीतरी प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे. पण नेमकं त्याच गोष्टी कडे दुर्लक्ष केलं जातं.जे कोणी पार्टीसिपंट्स आहेत ते थोड्याशा पब्लिसिटी करता असे खेळ खेळण्याचे मान्य करतात. टीव्ही वर दिसणे हाच एक मुख्य उद्देश असतो. केवळ, भारत पाकिस्तानात नाही तर संपुर्ण जगातच अशा प्रकारचे अपघात झालेले आहेत.\nया शो ला डीझाइन करतांना एक्सपर्ट्स कडून टास्क्स डिझाइन करुन घ्यायला हवेत, ते अगदी अननुभवी माणसाच्या कडून करुन घेतले जातात. जर भाग घेणारा काही कारणाने टास्क पुर्ण करु शकला नाही तर त्याला वाचवण्यासाठी काहीच उपाययोजना केलेली नसते.साद खान जेंव्हा बुडत होता तेंव्हा त्याला वाचवण्यासाठी काय केलं गेलं जर काहीच नाही, तर मात्र सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्या शो च्या डायरेक्टरला शिक्षा व्हायला हवी.\nरिऍलिटी शो चं फॅड पाश्चात्य जगात सुरु झालंय साधारण १३ वर्षा पुर्वी. तेंव्हा पासुन आत्ता पर्यंत जवळपास ८ लोकांचा मृत्यु झालेला आहे. या पैकी सगळेच काही ऍक्सिडेंटल डेथ्स नाहीत , तर त्या ���ैकी बरेचसे तर आत्महत्या आहेत.आधिच्या मृत्युंची डीटेल्स इथे आहेत.ऍक्सिडेंटल डेथ ची ही पहिलीच घटना आहे.\nअशा गेम्स मधे सायकॉलॉजिकल डीसऑर्डर होणं हे सहज शक्य आहे, आणि नेमकं त्याकडे पण दुर्लक्ष केलं जातं. या आत्महत्यांच्या साठी कोणाला जबाबदार धरायचं ’शो’ ला . अशा शो मधे मानसिक दष्ट्या कितीही स्टेबल असलेला माणुस आपलं बॅलन्स बिघडवून घेउ शकतो.. या गेम्सच्या डायरेक्टरचा उद्देशच हा असतो की लोकांच्या आतला माणुस बाहेर काढायचा. पण ते करतांना तो ’आतला’ आवाज इतका प्रॉमिनंट होतो की बाह्य जगातल्या अस्तित्वाला पण टेक ओव्हर करतो, ज्या मूळॆ आत्महत्या, खून या सारख्या घटना घडतात.\nहे असे शो जर बंद करणे शक्य होत नसेल, तर कमीत कमी सायकॉलॉजिस्ट सोबतच्या सिटींग तरी ऑर्गनाइझ कराव्या. लहान मुलांचे शो जर छॊटे मिया, किंवा सारेगमप वगैरे पण आवडिने पाहिले जातात. अशा शो मधे पण भाग घेणारे हे दहा वर्षाच्या आतली मुलं कींवा फारतर १५ वर्षापर्यंत ची मुलं असतात. ती मुलं इथे स्वप्नांची आणि वास्तवाची सांगड घालण्यासाठी येतात. त्या पैकी आठवड्यातून एकाला व्होट आऊट केलं जाते… त्याच्या मानसिक स्थिती ची जाणिव आपण जे शो पहातो त्यांना येऊ शकत नाही. संपूर्णपणे आतून तुटून जातात ही मुलं…, जरी वरुन दाखवत नसले तरीही रिजेक्शन ची भावना घर करुन बसतेच मनामधे\nसायकॉलॉजी हा काही माझा विषय नाही पण मला जे काही या संदर्भात वाटलं ते इथे पोस्ट करतोय..\n← बिन चेहेऱ्याची माणसं.\nखरच reality shows हा एक भयंकर प्रकार आहे…तसे पाहायला गेले तर tv हाच एक भयंकर प्रकार आहे असे मला वाटते…एक पण कार्यक्रम असा नाही जो कुटुंबातील सर्व जण एकत्र बसून पाहू शकतील….\nया रिऍलिटी शो मधे भाग घेण्यासाठी कमित कमी १८ वर्षाची तरी लिमिट असावी असं मला वाटतं. किंवा जर तुम्ही लहान मुलांना घेउन शो करित असाल तर मात्र सगळ्यांनाच अगदी शेवटच्या भागापर्यंत ठेवावं, आणि शेवटच्या भागात एक विजेता घोषित करावा. इतर मुलांना पण कन्सोलेशन प्राइझेस द्यावेत म्हणजे त्यांचा पण कॉनफिडन्स टिकुन राहिल. लहान मुलांच्या मनाशी खेळण्याचा अधिकार कुठल्याही चॅनलला नाही… पालकांनी पण जागरुक राहुन मुलांना अशा कार्यक्रमात भाग घेउ द्यायचा का याचा निर्णय घ्यायला हवा.\nआता TV साठी सुध्दा censor board करायच म्हणतायेत, पण त्याने सुध्दा जास्त फरक पडेल अस काहि वाटत नाहि.\nस��न्सॉर बोर्ड काही करु शकेल– कमित कमी बिभत्स पणा जरी कमी केला तरी पुरेसा आहे. अगदी पहावत नाही………\nरिऍलिटी शो साठी सेन्सॉर बोर्ड असावं [@सचिन] असं मीही म्हणेन. इस जंगल से मुझे बचाओ, रोडिज, सरकार कि दुनिया आणि हद्द म्हणजे – दादागिरी या कार्यक्रमांत तर शिवीगाळ [बीप], विभित्सपणा ठासुन भरलेला आहे. ‘दादागिरी’ मधली भाषा तर लिमिच आहे… या कार्यक्रमांत तर शिवीगाळ [बीप], विभित्सपणा ठासुन भरलेला आहे. ‘दादागिरी’ मधली भाषा तर लिमिच आहे… टी.व्ही. वाले टी.आर.पी. आणि पब्लिसिटीसाठी कोणत्या थराला जातील हे सांगता येणं फार कठीण आहे.\nता.क: खतरों के खिलाडी बरा वाटला होता…. किमान “धाडस -धोका” यावर तो होता… कुठंतरी वाचलं की त्याचा दुसरा भाग येतोय म्हणे\nहा दादागिरी कुठल्या चॅनलवर असतो कधी पाहिलेला नाही हा शो.. काही दिवसांपुर्वी एक क्लिप पाहिली होती पाकिस्तानी शो मधे एक माणुस रिऍलिटी शो मधे आपण केलेल्या रेप बद्दल फुशारकी मारत होता. शेवटी त्या शो चा होस्ट आणि त्या पार्टीसिपंट ची मारामारी पण झाली सेटवर. यु ट्य़ुब वर आहे.\nमला खरंच काळजी वाटते ती लहान मुलांची.. त्या मुलांना काढुन टाकल्यावर त्यांच्या चेहेऱ्या कडे पहावत नाही. . काही तरी कंट्रोल हवाच.\nदादागिरी – यु.टी.व्ही – बिंदास चॅनलवर येतो – शनिवारी – ७ वा.\nहो… लहान मुलांचे – हारल्यानंतर – चेहरे फारच बोलके आणि केविलवाने असतात… अगदी इमोशनल होतं अशावेळी 😦\nम्हणूनच आपल्या हातात रिमोट कंट्रोल असतो नाही का\nरोडीज्‌ सारख्या तद्दन फाल्तू शो ला तुम्हीसुद्धा चांगलं म्हणावं याचं खरंच आश्चर्य वाटलं…\nमी स्वतः बाइक प्रेमी होतो ना.येझ्दी आणी नंतर बुलेट वापरायचो मी. ( बुलेट अजुनही आहे .. बंद पडलेल्या अवस्थेत.). कित्तेक वर्ष माझ्या मनात होतं की आपण सगळा भारत पालथा घालावा बाइकवर . पण नंतर लग्न झालं आणि बाइक सुटली ती सुटलीच.. मनातली सुप्त इच्छा होती ती. कोणितरी पुर्ण करतोय म्हणुन पहायला आवडायचा तो शो.. 🙂\n तुम्ही पण बुलेट वापरायचा सही….. .. बंद असेल तर घ्या ना दुरुस्त करुन… असंच कधी कधी राईड मारायला… मीही जातो असाच.. 🙂\nआमच्या सोसायटीच्या पाठीमागे एक घाट आहे, छोटासा… बुलेटवर मस्त त्या टेकडीवर जायचं… सुर्योदय किंवा सुर्यास्त पाहणं हा एक अल्टीमेट अनुभव\nआधी येझ्दी क्लासिक होती. लग्नानंतर बायकोने बसणे बंद केले गाडिवर म्हणुन दोन तिन वर्ष इंड ��ुझुकी घेतली. पण परत नंतर बुलेट वर आलो. बुलेट मस्त आहे गाडी.. अजुनही इच्छा होते चालवायची कधीतरी. आता टायर, बॅटरी , सिट बदलावी लागेल. बाकी गाडी चांगली आहे.\nहे लहान मुलांचे शो पहाणं म्हणजे दोन कोंबड्यांना झुंजायला लाउन आपण मजा पहात रहाण्यासारखं आहे.दोन पैकी एक कोंबडा रक्तबंबाळ होऊन पडणार, त्याकडे लक्ष न देता जिंकलेल्या कोंबड्याला डॊक्यावर उंच धरुन नाचायचं… हे थांबायला हवं. लहान मुलांचं लहानपण असं अवेळी त्यांना मोठं करुन संपवु नये असं माझं मत आहे.\nआम्ही हे असले शो पहाणं बंद केलय कारण बरेचदा विनर्स आधीच ठरलेले असतात….आपण उगाच उत्सूकता ताणायची आणि हे लोक अंत पहातात. हे एक कारण आणि तोच तोच पणा किती सहन करायचा……ते ’ईस जंग”…वगैरे तर कठीण आहे पहाणे..\nत्यात भर म्हणजे लहान मुलांचे शोज…एक मराठी सारेगमप सोडले तर अकाली प्रौढत्व आलेली ती मुलं आणि त्यांचा आगाउपणा असह्य होतो अनेकदा. अन्नु मलिक, फरहा खान मंडळी जिथे जजेस म्हणून बसतात ते तर शहाण्याने पाहू नये…..\nअन्नु मलिक, फरहा खान मंडळी जिथे जजेस म्हणून बसतात ते तर शहाण्याने पाहू नये…. AGREED\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nकाय बोलावं आणि काय नाही\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.epw.in/mr/journal/2018/29/editorials/trump-%E2%80%98treasonous-traitor%E2%80%99.html", "date_download": "2019-01-17T17:31:12Z", "digest": "sha1:MM5EYQC6U7U6BNOPK4R4DVRKJTA5X7DY", "length": 19091, "nlines": 130, "source_domain": "www.epw.in", "title": "ट्रम्प ‘दगाबाज देशद्रोही’ आहेत का? | Economic and Political Weekly", "raw_content": "\nट्रम्प ‘दगाबाज देशद्रोही’ आहेत का\nट्रम्प यांच्यावर होणाऱ्या देशद्रोहाच्य��� आरोपामागील खऱ्या कारणांचं विश्लेषण व्हायला हवं.\nहे अनपेक्षित होतं, असं म्हणता येणार नाही. किंबहुना योग्य वेळ बघून हे घडल्याचं दिसतं. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात होणाऱ्या हेलसिंकी शिखरबैठकीच्या तीन दिवस आधी- १३ जुलै रोजी अमेरिकेचे उप-अटर्नी जनरल रॉड रोझेनस्टाईन यांनी काही खळबळजनक आरोप केले. बारा रशियन गुप्तचर अधिकाऱ्यांनी कथितरित्या डेमॉक्रेटिक नॅशनल कमिटीचे संगणकीय सर्व्हर व हिलरी क्लिंटन यांचे प्रचारप्रमुख जॉन पोदेस्ता यांचे ई-मेल खाते हॅक केले आणि यातून मिळालेल्या ई-मेलचा मजकूर विकिलिक्सकडे दिला, त्यानंतर विकिलिक्सनं तो आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला, असा आरोप रोझेनस्टाईन यांनी केला. या घडामोडींमुळं रशियानं ‘अमेरिकी लोकशाहीला बाधा पोचवली आहे’, असा दावा डेमॉक्रेटिक पक्षाचे नेते, अमेरिकेतील बडी प्रसारमाध्यमं व अमेरिकी गुप्तचर संस्थांनी केला.\nअमेरिकेतील २०१६ सालच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीमध्ये रशियानं हस्तक्षेप केल्याचा आरोप आक्रमक जोरकसपणे मांडला गेला आहे, पण त्याला तितक्या जोरकस पुराव्याची जोड मिळालेली नाही. पण ट्रम्प यांच्यावर शिक्का मारण्याचं अभियान डेमॉक्रेटिक नेते, बडी माध्मं व गुप्तचर संस्थांनी आधीपासूनच सुरू केलं होतं. शिवाय, विकिलिक्सविरोधातील आरोपांमुळे आता आपल्याला विकिलिक्सचे संस्थापक ज्युलिआन असांजे यांच्याविरोधातील अभियानाचं आणखी समर्थन करता येईल, अशी आशा डेमॉक्रेटिक मंडळींना व गुप्तचर संस्थांना वाटू लागली होती. दरम्यान, सेंट्रल इन्टेलिजन्स एजन्सीक़डून (सीआयए) होणारा छळ आणि अमेरिकी नागरिकांवर नॅशनल सिक्युरिटी एजन्सीकडून पाळत ठेवली जात असल्याचे प्रकार एडवर्ड स्नोडेननं प्रकाशात आणले, त्यामुळं गुप्तचर संस्थांना स्वतःचाच बचाव करण्याची वेळ आली. जागलेपणाची कृती करणारा व खऱ्या अर्थानं लोकशाहीवादी असलेला स्नोडेन याला अमेरिकी गुप्तरच संस्था देशद्रोही मानतात, तर रशियानं २०२० सालापर्यंत त्याला आश्रय दिला आहे, हे इथं नोंदवणं अप्रस्तुत ठरणार नाही.\nट्रम्प व पुतीन यांच्यात हेलसिंकी इथं झालेल्या बैठकीतील प्रत्यक्ष तपशिलाविषयी फारसं वार्तांकन झालेलं नाही, ही बाब गूढ वाढवणारी ठरली आहे. आत्तापर्यंतच्या ‘एखाद्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षाचं सर्वांत लज्जास्पद वर्तन’ इथं पाहायला मिळत असल्याचं बैठकस्थळी उपस्थित राहिलेल्या ‘सीएनएन’च्या निवेदकानं प्रेक्षकांना सांगितलं. अमेरिकेतील २०१६ सालच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांमध्ये रशियानं हस्तक्षेप केल्याच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी अमेरिकी गुप्तचर संस्थांपेक्षा पुतीन यांच्या म्हणण्याला महत्त्व दिलं, ही वस्तुस्थिती अमेरिकी प्रस्थापित व्यवस्थेला पचवता आलेली नाही, हे यातून स्पष्ट झालं. बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत पुतीन यांनी रशियावरील प्रस्तुत आरोप थेटच फेटाळून लावले. आपण स्वतः एक माजी गुप्तचर अधिकारी असल्यामुळं अशा प्रकारचे दस्तावेज कसे तयार केले जातात याची कल्पना आपल्याला आहे, असंही त्यांनी सांगितलं (पुतीन हे रशियन गुप्तचर संस्था ‘केजीबी’मध्ये अधिकारी राहिलेले आहेत).\nमाजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात ‘सीआयए’चे संचालक झालेले जॉन ब्रेनन यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांची हेलसिंकीमधील कृत्यं ‘उच्च गुन्हा व गैरवर्तन’ यांच्या सीमारेषांवरची होती. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधील स्तंभकार थॉमस फ्रीडमन यांनीही या म्हणण्याला पुष्टी दिली: ट्रम्प हे ‘रशियन गुप्तचर संस्थांसाठी मूल्यवान आहेत’, अशी टिप्पणी त्यांनी केली. “माझ्या अमेरिकी साथींनो, तुम्ही ट्रम्प व पुतीन यांच्यासोबत आहात की सीआयए, एफबीआय (फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन), व एनएसए यांच्यासोबत आहात” असा प्रश्नही त्यांनी विचारला.\nपण मुळात उदारमतवाद्यांनी- अगदी उजव्या राजकीय अवकाशातील उदारमतवाद्यांनी गुप्तचर संस्थांची बाजू घ्यावी का, असा प्रश्न विचारण्याची गरज आहे. अशा प्रकरणांमध्ये समर्थन देण्यासाठी निवडीचे पर्याय ट्रम्प किंवा अमेरिकी राज्यसंस्थेतील ‘खोलवरची राज्यसंस्था’ असलेल्या गुप्तचर संस्था एवढ्यांपुरतेच मर्यादित असावेत का इराकच्या विध्वंसासाठी कारण मिळावं म्हणून तिथं ‘जनसंहारक अस्त्रं’ असल्याचा बनावट पुरावा सादर करणाऱ्या गुप्तचर संस्थांची बाजू कोणती आहे इराकच्या विध्वंसासाठी कारण मिळावं म्हणून तिथं ‘जनसंहारक अस्त्रं’ असल्याचा बनावट पुरावा सादर करणाऱ्या गुप्तचर संस्थांची बाजू कोणती आहे स्नोडेनच्या खुलाशांनी स्पष्ट केल्यानुसार, याच संस्था अमे��िकी नागरिकांवर सामूहिक पाळत ठेवतात. राजकीय विरोधकांचा छळ वा हत्या करण्याचे आदेश देणाऱ्या या संस्था आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, लिबिया, सोमालिया व येमेनमध्ये अशा विरोधकांना संपवण्यासाठी ड्रोन क्षेपणास्त्रं पाठवायला या संस्थांनी कमी केलं नाही. मग अशा कारवाईत शेकडो निःशस्त्र नागरिक ‘कोलॅटरल डॅमेज’ म्हणून मृत्युमुखी पडले, याचीही फिकीर त्यांना नव्हती.\nअमेरिकेतील २०१६च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांमध्ये रशियानं हस्तक्षेप केल्याच्या मुद्द्यावर अमेरिकी गुप्तचर संस्थांपेक्षा पुतीन यांचं म्हणणं मान्य केल्याबद्दल ट्रम्प यांचा उन्मादी धिक्कार सुरू आहे. रशियाबाबत अमेरिकेचं परराष्ट्र धोरण कसं असावं, यांविषयी अमेरिकी सत्ताधारी वर्ग आणि राजकीय प्रस्थापित व्यवस्था यांच्यात काही मूलभूत मतभेद आहेत, त्यामुळं ट्रम्प यांच्यावर ही टीका होते आहे. रशियाविरोधात अधिक आक्रमक परराष्ट्र धोरण असावं, अशी ट्रम्प यांच्या इथल्या विरोधकांची मागणी आहे. सोव्हिएत संघाच्या पाडावानंतर पश्चिम आशिया, आणि पूर्व युरोप व मध्य आशिया या प्रदेशांमध्ये भूराजकीय सत्तापोकळी निर्माण झाली. या परिस्थितीचा लाभ घेऊन या भागांमध्ये आपण प्रवर्तकाच्या भूमिकेत जाण्याचा अमेरिकेचा प्रयत्न सुरू आहे. या प्रक्रियेद्वारे रशियाला आणखी दुर्बल करावं, अशी ही योजना आहे. आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी अमेरिकेनं उजवे गट, कट्टरतावादी आणि दहशतवादी शक्तींना सर्वतोपरी वापरलेलं आहे. इराक, सिरिया, इजिप्त व लिबियामध्ये प्रतिगामी राजकीय इस्लामचा वापर अमेरिकेनं केला, तर युक्रेनमध्ये स्थानिक ‘फॅसिस्टां’चा वापर करण्यात आला. आता रशिया, चीन व इराण यांची युरेशियन संरक्षक आघाडी उभी राहिल्यावर पुढील मार्गक्रमणा कशी करावी, याबद्दल अमेरिकी सत्ताधारी व्यवस्थेमध्ये सखोल असहमती निर्माण झाली आहे. रशियासोबतचा तणाव तात्पुरता निवळू द्यावा, ही ट्रम्प यांची व्यूहरचना या प्रस्थापितांपैकी बहुतेकांना मान्य नाही.\nसत्ताधारी व्यवस्थेतील या मतभेदांना जाणीवपूर्वक अस्पष्ट ठेवण्यात आलं आहे, आणि पुतीन यांना अमेरिकी राष्ट्रहित विकून टाकल्याच्या कारणावरून ट्रम्प यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-mumbai-news-main-constable-arrested-hubli-59210", "date_download": "2019-01-17T17:38:02Z", "digest": "sha1:VYOJGX3WYICTM7AK4X22VUCQZ2VHDJ6R", "length": 18605, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane mumbai news the main constable arrested from hubli मुख्य सूत्रधाराला हुबळीतून अटक | eSakal", "raw_content": "\nमुख्य सूत्रधाराला हुबळीतून अटक\nगुरुवार, 13 जुलै 2017\nआंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 96 पेट्रोल पंपांवर छापे\nआंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 96 पेट्रोल पंपांवर छापे\nठाणे - पेट्रोल पंपांच्या मशिनमध्ये तांत्रिक फेरफार करून त्याद्वारे पेट्रोल-डिझेलची चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात ठाणे पोलिसांना यश मिळाले असून, यातील मुख्य आरोपी प्रकाश नुलकर याला हुबळी येथून अटक केली आहे. पोलिसांनी 16 जूनपासून सुरू केलेल्या धडक कारवाईमध्ये 16 जिल्ह्यांतील सुमारे 96 पेट्रोल पंपांवर छापे टाकले. या चोरीसाठी चीनमधून मायक्रोचिप आणण्यात आल्या असून, त्या भारत आणि चीनबरोबरच दक्षिण आफ्रिका आणि अबुधाबीमध्येही पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या देशांमध्येही अशा प्रकारे इंधनचोरी झाल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली.\nकल्याण-शिळ रस्त्यावरील अरमान सेल्स या पेट्रोल पंपावर ठाणे पोलिसांनी 16 जूनला छापा टाकला होता. त्या वेळी पेट्रोलचोरी उघड केली होती. इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या डिस्पेन्सिंग युनिटमध्ये आरोपींनी प्रोग्रामिंग केलेले आयसी (चिपचा छोटा भाग) बसवून इंधनचोरी केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास करत असताना अशा प्रकारे राज्याच्या कानाकोपऱ्यांत अनेक ठिकाणी इंधनचोरी सुरू असून आंतरराष्ट्रीय टोळीचा यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे राज्यभर छापे टाकण्यासाठी राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांची परवानगी मागितली होती. त्यानंतर वैधमापन विभाग, पेट्रोलियम कंपन्यांच्या मदतीने ठाणे पोलिसांनी राज्यातील 16 जिल्ह्यांतील 96 पेट्रोल पंपांवर छापे टाकले. त्या वेळी 75 पेट्रोल पंपांमध्ये अशाप्रकारचे गैरप्रकार होत असल्याचे उघड झाले.\nचोरीमध्ये दोन पेट्रोलपंप मालक, सहा पेट्रोल पंप मॅनेजर, 12 तंत्रज्ञ, तीन स्वॉफ्टवेअर इंजिनिअर असा 23 जणांचा समावेश होता. यापैकी 14 जणांनी कल्याण न्यायालयात जामिनावर सुटकेसाठी अपील केले होते. या वेळी पोलिसांच्या वतीने पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे या���नी पोलिसांची बाजू मांडली. न्यायालयाने या आरोपींचे जामीनअर्ज फेटाळल्यामुळे अटक आरोपींची रवानगी कारागृहामध्ये झाली आहे.\nठाण्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, की पेट्रोलपंप प्रकरणातील मुख्य आरोपी प्रकाश नुलकर हा मोठा मासा आहे. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजचा आहे. त्यानेच इंधनचोरीच्या प्रकाराला सुरवात केली आहे. पेट्रोल पंप युनिटचे उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये तो कार्यरत होता. तो तीन पेट्रोल पंप चालवत असून, गोव्यामध्ये एक, तर कोल्हापूरमध्ये दोन पेट्रोल पंप सुरू आहेत. त्याची विवेक शेट्येसह अनेक तंत्रज्ञांची ओळख झाली आणि त्यांनी इंधन चोरीचे सॉफ्टवेअर आणि चिप्स तयार करण्यास सुरवात केली. प्रत्येक जण स्वतंत्रपणे त्याचे वितरण करत होता. त्या बदल्यामध्ये 25 ते 50 हजार रुपये मिळत होते. दर महिन्याला तीन ते पाच हजारांपर्यंत हप्ताही त्यांना पेट्रोल पंपचालकांकडून मिळत होता. अटक आरोपींपैकी 15 जण हे प्रकाश याचे साथीदार आहेत. त्यांच्यामार्फत त्याने हे तंत्रज्ञान अनेक पेट्रोल पंपांना दिले होते, असे तपासात समोर आले आहे.\nठाणे पोलिसांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या 48, हिंदुस्तान पेट्रोलियमच्या 36, भारत पेट्रोलियमच्या 8 आणि इसारच्या चार पेट्रोलपंपांवर कारवाई केली. त्यामधून 195 पल्सर बॉक्‍स, 22 सेन्सर कार्ड, 71 कंट्रोल कार्ड आणि 61 की पॅड जप्त केली आहेत. ते प्रत्येक कंपनीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पेट्रोलपंपांना पेट्रोल युनिट देणाऱ्या मिडको, गिलबर्गो आणि टोकहेम यासह अन्य दोन कंपन्यांचा या प्रकरणातील समावेशाची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली.\nठाण्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग, पोलिस सह आयुक्त मधुकर पाण्डे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे मकरंद रानडे, पोलिस उप आयुक्त अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, शीतल राऊत आणि ठाणे पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.\nकारवाई केलेले पेट्रोल पंप\nकेंद्राकडून गरीबांना मिळणार पेट्रोल पंप, गॅस एजन्सी\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक मागास वर्गातील सवर्णांसाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर आता सरकारने या...\nविक्रीसाठी आणलेल�� चार लाखांचे मांडूळ जप्त; दोघांना अटक\nपिंपरी (पुणे) - विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किमतीचे मांडूळ एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे केली....\nनिरनिराळ्या घटनांमध्ये लोणावळ्यात चौघांचा मृत्यू\nलोणावळा - येथे रेल्वेच्या धडकेत मंगळवारी (ता. ८) दोघांचा मृत्यू झाला; तर अन्य दोन घटनांमध्ये दोघांचे मृतदेह आढळले. लोणावळा ते मळवलीदरम्यान रेल्वे...\nसुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरा - वेंकटेशम\nवारजे - अपघात एक तर होणार नाही आणि झाला तर हेल्मेट वापरल्याने जीवदान मिळेल, यासाठी प्रत्येक दुचाकीचालकाने सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे, असे आवाहन...\nनवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेत स्वस्त झालेले खनिज तेल, तसेच डॉलरच्या तुलनेत सावरलेल्या रुपयामुळे इंधनदरात सुरू असलेली कपात मंगळवारीही कायम राहिली....\nविमानाचे इंधन झाले पेट्रोल, डिझेलहूनही स्वस्त\nनवी दिल्ली: हवाई वाहतूक इंधनात किंवा जेट इंधनाच्या दरात 14.7 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत घट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/traffic-jam-due-pits-126211", "date_download": "2019-01-17T17:37:12Z", "digest": "sha1:JDKVJQSVM7JAUIFXNMEEAN5ZZ6YAGRTA", "length": 12879, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Traffic jam due to pits खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 26 जून 2018\nतुर्भे - दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे एमआयडीसीतील दुरवस्था झालेल्या रस्त्यांना नदीचे रूप आले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.\nतुर्भे - दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे एमआयडीसीतील दुरवस्था झालेल्या रस्त्यांना नदीचे रूप आले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांत मोठ्या प्���माणात पावसाचे पाणी साचल्याने डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.\nमहापालिकेने यंदा समाधानकारक नालेसफाई केली नसल्याने त्याचा फटका औद्योगिक वसाहतीला बसला आहे. याशिवाय आजूबाजूच्या वस्त्यांनाही यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. एमआयडीसीत तीन ते चार हजार लहानमोठे कारखाने आहेत. जवळपास दोन लाखांपर्यंत येथे कामगार आहेत. त्यामुळे या परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. विशेषत: कच्च्या आणि पक्‍क्‍या मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांचे प्रमाण येथे मोठे आहे. यात मोठे ट्रक, टेम्पो, कंटेनर, टॅंकर आणि खासगी वाहनांचा समावेश आहे. आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या एमआयडीसीत पायाभूत सुविधांच्या वानवा आहेत. रस्त्यांची तर पुरती वाताहत झाल्याने उद्योजकांनी चिंता व्यक्त केली आहे. औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांबरोबरच मुख्य रस्तेही पावसामुळे उखडले आहेत. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहतुकीचा वेग मंदावला.\nमहापालिका उद्योजकांकडून कर घेते. त्यामुळे येथे पायाभूत सुविधा देणे अपेक्षित आहे; परंतु त्या दिल्या जात नसल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. पावसाने एमआयडीसीला पुरते धुवून काढले आहे. अनेक ठिकाणी नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने झोपडपट्टीवासीयांचा मार्गच बंद झाला आहे.\n- के. आर. गोपी, अध्यक्ष, स्मॉल स्केल इंडट्रीज असोसिएशन\nशेतकऱ्यांचा अर्धनग्न अवस्थेत मोर्चा\nखंडाळा : खंडाळा तालुक्‍यातील औद्योगिकीकरण टप्पा क्रमांक एक, दोन व तीनमधील दहा गावांतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आज शासनासह प्रशासनाच्या विरोधात...\nखंडाळ्यातील शेतकऱ्यांचा प्रशासनाविरोधात अर्धनग्न अवस्थेत मोर्चा\nखंडाळा (सातारा) - तालुक्यातील औद्योगिकरण टप्पा क्.1, 2 व 3 मधील प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली अनेक वर्ष शासनाशी निवेदन, उपोषण व नंतर बैठकी करुन प्रश्न...\nहिंजवडीमध्ये कोंडीतून मुक्तीसाठी आता सहापदरी मार्ग\nपिंपरी - हिंजवडीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कलदरम्यान असणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून तो सहापदरी करण्यात येणार आहे....\nदोन लाखांचा गुटखा पकडून गुन्हाच दाखल होईना\nजळगाव - पोलिसांनी दोन लाखांचा गुटखा जप्त करून दोन संशयितांसह एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. नियमानुसार अन्न व औषध प्रशासनाचा अधिकाऱ्यांनी...\nऔरंगाबादच्या मद्य उद्योगातून शासनाला तीन हजार कोटींचा महसूल\nऔरंगाबाद - औरंगाबादच्या चिकलठाणा, वाळूज एमआयडीसीतील दहा मद्यनिर्मिती कंपन्यांकडून यंदा राज्य उत्पादन शुल्क विभागाला 3 हजार 131 कोटी 21 लाख 6 हजार 885...\nपिंपरी - महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. 7) संप पुकारला आहे. त्यामुळे पवनानगर येथील जलविद्युत केंद्रात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-strawberry-precultivation-works-progress-satara-maharashtra-12056", "date_download": "2019-01-17T18:23:56Z", "digest": "sha1:Z563L5J3IUYQZQIPYJDGRJAHLCYIT45T", "length": 16383, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, strawberry precultivation works in progress, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात स्ट्रॅाबेरी लागवडपूर्व कामे वेगात सुरू\nसातारा जिल्ह्यात स्ट्रॅाबेरी लागवडपूर्व कामे वेगात सुरू\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nसातारा ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्र्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरीच्या लागवडपूर्व कामांना गती आली आहे. पावसाने उघडीप दिल्याने जमिनीची मशागत करणे, मल्चिंग, बेड सोडणे आदी कामांमध्ये शेतकरी सध्या व्यस्त असल्याचे चित्र महाबळेश्र्वर तालुक्यात दिसत आहे.\nमहाबळेश्र्वर तालुक्यात मागील तीन महिन्यांत जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पिके कुजून नुकसान झाले आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या स्ट्रॅाबेरी लागवड काळात निसर्गाकडून साथ मिळत आहे.\nसातारा ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्र्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरीच्या लागवडपूर्व कामांना गती आली आहे. पावसाने उघडीप दिल्याने जमिनीची मशागत करणे, मल्चिंग, बेड सोडणे आदी कामांमध्ये शेतकरी सध्या व्यस्त असल्याचे चित्र महाबळेश्र्वर तालुक्यात दिसत आहे.\nमहाबळेश्र्वर तालुक्यात मागील तीन महिन्यांत जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पिके कुजून नुकसान झाले आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या स्ट्रॅाबेरी लागवड काळात निसर्गाकडून साथ मिळत आहे.\nमागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असल्याने लागवडपूर्व कामांना चांगले वातावरण निर्माण झाले आहे. सध्या जमीन मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यामध्ये नांगरट, बेड सोडणे, मल्चिंग यासह रोपे ट्रेमध्ये तयार करून ठेवण्यात आली आहेत, तसेच पाण्यासाठी ठिबक सिंचन संच बसविण्याचे कामे सुरू आहेत. एकूणच तालुक्यातील शेतकरी स्ट्रॅाबेरी पिकाच्या कामात व्यस्त झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.\nरोपेनिर्मितीसाठी महाबळेश्र्वर तालुक्यात सुमारे १२ लाख मातृरोपे आली होते. यापासून सहा कोटींवर रोपे तयार झाल्याचा अंदाज आहे. या रोपांतून एकट्या महाबळेश्र्वर तालुक्यात अडीच हजार एकरांवर स्ट्रॅाबेरी लागवड होईल, असे शेतकरी सांगत आहेत. पुढील आठवड्यापासून स्ट्रॅाबेरी लागवडीस गती येईल. खरिपातील भात, बटाटा, नाचणी आदी पिकांचे अतिपावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आता सर्व भिस्त स्ट्रॅाबेरी पिकावर आहे. महाबळेश्र्वरबरोबरच जावळी, वाई, खटाव, सातारा या तालुक्यांतही स्ट्रॅाबेरी लागवड होत असते. येथेही मशागतीची कामे सुरू झाली आहेत.\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योज���ेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nसाताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nराज्य सहकारी बँकेला १०० कोटींचे...मुंबई : राज्य शासनाने राज्य सहकारी...\n‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई : राज्याच्या कृषी खात्याच्या...\nशिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...\nकिसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...\nकृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल...\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थि��� व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/netherlands-best-english-middle-school-selected-tournament-129493", "date_download": "2019-01-17T17:47:15Z", "digest": "sha1:V5A5NG6FNVEHWU5UKGTZGD53W37I2SPA", "length": 13762, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "In the Netherlands, the 'Best English Middle School' is selected for the tournament नेदरलँडमध्ये स्पर्धेसाठी 'बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूल'ची निवड | eSakal", "raw_content": "\nनेदरलँडमध्ये स्पर्धेसाठी 'बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूल'ची निवड\nमंगळवार, 10 जुलै 2018\nसटाणा - येथील बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूलच्या हॉकी संघाची नेदरलँड या देशाच्या 'वन मिलिअन हॉकी लीग' स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातून निवड झाली आहे. जिल्ह्यातील इतर ११ शाळांच्या संघांबरोबर बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूलने हा बहुमान मिळविला आहे.\nसटाणा - येथील बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूलच्या हॉकी संघाची नेदरलँड या देशाच्या 'वन मिलिअन हॉकी लीग' स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातून निवड झाली आहे. जिल्ह्यातील इतर ११ शाळांच्या संघांबरोबर बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूलने हा बहुमान मिळविला आहे.\nभारतातील माध्यमिक विद्यालयांमध्ये हॉकी या खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी नेदरलँड या देशाने 'वन मिलिअन हॉकी लीग' स्पर्धेचा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार भारतातील प्रमुख शहरे व गावांमधील शाळांच्या हॉकी संघांची या स्पर्धेसाठी निवड केली जात आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या येथील बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूलच्या हॉकी संघाचीही या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. शाळेच्या हॉकी संघातील खेळाडू व क्रीडा शिक्षकास प्रशिक्षण देण्यासाठी नेदरलँडचे आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू निकोलस डेन ओडेन व जोएन वाँन रीडेन हे शाळेत आले आहेत. त्यांनी काल सोमवार (ता.९) रोजी दिवसभर विद्यार्थ्यांना हॉकीचे प्रशिक्षण दिले. आंतरराष्ट्रीय हॉकी खेळातील नियम व बारकावे त्यांनी विद्यार्थी खेळाडूंना समजावून सांगितले. त्यांच्या समवेत महाराष्ट्र हॉकी फेडरेशनचे सचिव अजीज सैय्यद व प्रकल्प संचालिका सुप्रिया गांगुर्डे हे देखील ���पस्थित होते. यावेळी फेडरेशनकडून शाळेस ५० हॉकी स्टिक्स व बॉल भेट देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे यांनी नेदरलँडच्या प्रशिक्षकांचे स्वागत केले. शाळेचे हॉकी प्रशिक्षक साजिद मन्सुरी यांचाही पाहुण्या प्रशिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nयावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जे. के. सोनवणे, संचालक राजेंद्र भांगडिया, शाळा विकास अधिकारी नानासाहेब सोनवणे, मुख्याध्यापक संजय निकम, उपमुख्याध्यापिका जयश्री गुंजाळ, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nनाशिक जिल्ह्यातील ६३१ शाळा तंबाखुमुक्त\nनाशिक - जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त...\nनाशिकमधील द्राक्षांची यंदा ऑस्ट्रेलिया वारी\nजिल्ह्यातून सहा हजार टनाची निर्यात; रशियात सर्वाधिक मागणी नाशिक - कॅनडा अन्‌ चीनची बाजारपेठ...\nशिक्षकांनी लुटला चित्रकला स्पर्धेचा आनंद\nभुसावळ - राज्यात पार पडलेल्या सकाळ चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने आकर्षक फलक लेखन करून चित्रकला...\nकंधाणे येथील शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर\nकंधाणे - येथील रवींद्र भावराव बिरारी या तरुण शेतकऱ्याने 17 क्विंटल कांदा विकून हातात अवघे 370 रुपये...\nसटाण्यात कांद्याला अवघा दीड रुपया भाव\nसटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/wednesday-purchasing-rules-118090500008_1.html", "date_download": "2019-01-17T18:09:15Z", "digest": "sha1:BRZOCUPNBHKVB47TN7M4YZ4ZP2CBSUTC", "length": 6397, "nlines": 96, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "बुधवार घरी आणा या वस्तू, ज्ञान वाढेल, भरभराटी येईल", "raw_content": "\nबुधवार घरी आणा या वस्तू, ज्ञान वाढेल, भरभराटी येईल\nप्रत्येक व्यक्ती कर्म करतं असतो परंतू अनेकदा फल प्राप्ती होत नाही. जीवनात यश मिळवण्यासाठी शिक्षण, बौद्धिक स्तर अर्थातच ज्ञान आवश्यक आहे. बुद्धदेव हे बुद्धी प्रदान करतात. बुधवारी बुद्ध देवाला प्रसन्न केल्याने बुद्धी, बळ आणि पगारात वाढ किंवा व्यवसायात वृद्धी असे लाभ प्राप्त करता येऊ शकतात. बुद्ध देवाला बुधवार आणि हिरवा रंग प्रिय आहे. हिरवा रंग शुभता आणि हिरवळ याचे प्रतीक आहे. आणि जीवनात हिरवळ असावी म्हणून बुधवारी या वस्तू घरी आणाव्या.\nपालक किंवा इतर हिरव्या पालेभाज्या\nतर हे तर होते खाद्य पदार्थ या व्यतिरिक्त बुधवारी स्टेशनरी, कला क्षेत्रात कामास येणार्‍या वस्तू जसे म्युझिक संबंधी, स्पोर्ट्स संबंधी तसेच वाहन किंवा घराच्या सजावटी संबंधी सामान खरेदी करणे योग्य ठरेल. या व्यतिरिक्त भांडी, तांदूळ, औषधं, ज्वलनशील वस्तू जसे गॅस-लाकूड, एक्वेरियम खरेदी करणे ही शुभ ठरेल.\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nयश मिळवण्यासाठी दूर करा आपल्या स्वभावातील ही कमतरता\nघरात काळ्या मुंग्या असण्याचे संकेत\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nइंटरनॅशनल किस डे: नका करू या चुका\nबुधवारी कर्ज देणे टाळा\nभाग्योदयासाठी श्रावणच्या बुधवारी हा उपाय करावा\nगणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी हे करा\nबुधवारी करा हे उपाय (व्हिडिओ)\nया 5 लहान चुका आणि ग्रह देतात अशुभ प्रभाव\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून घ्या \nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2019-01-17T17:09:17Z", "digest": "sha1:BCRNVS4Z7ZOR5Q6B6H3BUSJNDZIXEF2I", "length": 8880, "nlines": 347, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:समाज - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४८ उपवर्ग आहेत.\n► स्थानानुसार समाज‎ (२ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार समाज‎ (७ क)\n► सामाजिक पद्धती‎ (१ क)\n► सामाजिक विज्ञान‎ (४ क, १ प)\n► आंदोलने‎ (१ क, १ प)\n► आदिवासी‎ (१ क, १२ प)\n► आरोग्य‎ (१८ क, ११३ प)\n► इतिहास‎ (३९ क, ६७ प)\n► ऊर्जा‎ (९ क, ११ प)\n► क्रीडा‎ (७ क, १९ प)\n► गुन्हे‎ (१० क, १२ प)\n► गौरव‎ (३ क)\n► चळवळी‎ (२ क, २ प)\n► सामाजिक चळवळी‎ (६ क, ९ प)\n► तत्त्वज्ञान‎ (१७ क, ६३ प)\n► दळणवळण‎ (५ क, १६ प)\n► नाती‎ (९ प)\n► पर्यटन‎ (३ क, १९ प)\n► पेशे‎ (३ क, १ प)\n► बौद्ध समुदाय‎ (१ क, ५ प)\n► भाषा‎ (७३ क, ११९ प)\n► मनोरंजन‎ (१२ क, १० प)\n► महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते‎ (२५ प)\n► महिला‎ (९ क, ५८ प)\n► राजकारण‎ (१७ क, १३ प)\n► राष्ट्रत्व‎ (१ क)\n► राष्ट्रीयत्व‎ (१ क)\n► लोककला‎ (२ क, १६ प)\n► लोकसंख्या‎ (१ क, ६ प)\n► वांशिक समूह‎ (२ क, ११ प)\n► वांशिकता‎ (२ क, १ प)\n► व्यक्ती‎ (२५ क)\n► व्यवसाय‎ (७ क, ३५ प)\n► व्यापार‎ (६ क, ३१ प)\n► शासन पद्धती‎ (५ क, २ प)\n► सामाजिक शास्त्रे‎ (९ क, १६ प)\n► शिक्षण‎ (१३ क, ४० प)\n► संस्कृती‎ (४९ क, २९ प)\n► संस्था‎ (११ क, २४ प)\n► सामाजिक बदल‎ (५ क, २ प)\n► सामाजिक समस्या‎ (११ क, ४ प)\n► समाज संस्था‎ (२ क)\n► समाजव्यवस्था‎ (१४ क, ५ प)\n► समाजशास्त्रज्ञ‎ (३ क)\n► समाजसेवा‎ (२ क, २ प)\n► समाजातील तंत्रज्ञान‎ (१ क)\n► सामाजिक कार्यकर्ते‎ (५१ प)\n► सैन्य‎ (७ क, १३ प)\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nअखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाज महाअधिवेशन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१३ रोजी १९:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67073", "date_download": "2019-01-17T18:01:34Z", "digest": "sha1:Z34UGTNZMANES5GM7JFYS5T7FL6EA6RH", "length": 4368, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चलेज्जाव! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चलेज्जाव\nआज ऑगस्ट क्रांती दिन -\n७६ वर्षांपूर्वी ९ आॅगस्टला, इंग्रजांना\nठणकावतांना परमपूज्य महात्मा गांधी\nअंगी जरी काटकुळा मी\nपालखीचे भोई न आम्ही\nकिडून, पिडून अवघा देश\nसत्य अहिंसा शस्त्रे आमुची\nना तर, छिःथू चोहीकडे\nकाठी उचलता क���षणात वरती\nप्रणाम करतो मोहन गांधी\n© सर्व हक्क स्वाधीन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/keep-pottery-in-the-house-to-change-your-fate-118021900015_1.html", "date_download": "2019-01-17T16:49:13Z", "digest": "sha1:TDEMIIXHPO7F2MJMPUUVV4VFGZRLPPEG", "length": 6861, "nlines": 91, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "घरातील मातीचे भांडे देखील तुमच्या भाग्याचे दार उघडू शकतात", "raw_content": "\nघरातील मातीचे भांडे देखील तुमच्या भाग्याचे दार उघडू शकतात\nघरात ठेवलेले मातीचे भांडे देखील तुमचे भाग्य उजळू शकतात. शास्त्रानुसार मातीच्या भांड्यांना फारच पवित्र मानण्यात आले आहे. आधी मातीने तयार केलेल्या भांड्यांमध्ये जेवण केले जात होते. वास्तूप्रमाणे घरात ठेवलेले मातीचे भांडे जेथे एकीकडे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतात तसेच यांचे घरात किंवा ऑफिसमध्ये असल्याने तुम्ही गुडलक, धन-वैभव, यश सर्व काही मिळवू शकता. देवाघरापासून लग्नाच्या सोहळ्यापर्यंत पूजेसाठी वापरण्यात येणारे सर्व भांडे मातीचे असतात.\nघरात ठेवा माठात पाणी\nवास्तूनुसार असे म्हटले जाते की घरातील उत्तर पूर्व दिशेत मठात पाणी भरून ठेवायला पाहिजे. असे म्हटले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. आरोग्याच्या दृष्टीने बघितले तर हे अधिक फायदेशीर असत. वास्तूनुसार जर एखादा व्यक्ती ताण तणाव किंवा मानसिक समस्येचे शिकार असेल तर त्यांनी त्या माठाचे पाणी प्यायला पाहिजे.\nघरात पूजेसाठी देवाची मूर्ती जर मातीची आणाल तर तुमच्या घरात नेहमी बरकत राहील. एवढंच नव्हे तर घरात मातीचे सजावटी भांडे जसे वाटी, फ्लावर पॉटला दक्षिण-पूर्व दिशेत ठेवू शकता. असे केल्याने घरात सौभाग्य वाढत.\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nयश मिळवण्यासाठी दूर करा आपल्या स्वभावातील ही कमतरता\nस्वप्नात जर ह्या 5 वस्तू दिसतील तर नक्कीच श्रीमंत व्हाल\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nहे वाचल्यावर किस करायला कधीच नकार देणार नाही\nकच्ची पपई खाण्याचे फायदे\nवेद हे वास्तुशास्त्राचे उगस्थान आहे\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nफार उपयोगी आहे पिवळा रंग\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून घ्या \nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-increase-commodity-traffic-rates-12183", "date_download": "2019-01-17T18:32:14Z", "digest": "sha1:3JWWFZQJZ73DVF5QT2H5QY6YDROVOXVK", "length": 17136, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Increase in commodity traffic rates | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतमाल वाहतुकीच्या दरात वाढ\nशेतमाल वाहतुकीच्या दरात वाढ\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे दर मागील दोन वर्षांत लिटरमागे पाच रुपयांनी वाढून ७३ रुपयांवर गेले आहेत. परिणामी ग्रामीण भागातून शहरापर्यंत शेतमाल वाहतुकीचे दर गोणी किंवा पोत्यामागे १ रुपयाने वाढले आहेत. मळणी किंवा शेतीच्या मशागतीसंबंधी ट्रॅक्‍टर चालक, मालकांनी मात्र दरवाढ केलेली नाही. कारण दुष्काळी स्थिती आहे.\nजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे दर मागील दोन वर्षांत लिटरमागे पाच रुपयांनी वाढून ७३ रुपयांवर गेले आहेत. परिणामी ग्रामीण भागातून शहरापर्यंत शेतमाल वाहतुकीचे दर गोणी किंवा पोत्यामागे १ रुपयाने वाढले आहेत. मळणी किंवा शेतीच्या मशागतीसंबंधी ट्रॅक्‍टर चालक, मालकांनी मात्र दरवाढ केलेली नाही. कारण दुष्काळी स्थिती आहे.\nजळगाव जिल्ह्यात केळीची शेती असली तरी ती सहा - सात तालुक्‍यांपुरती मर्यादीत आहे. उर्वरित आठ-नऊ तालुक्‍यांमध्ये बागायती क्षेत्र कमी, कापसाची शेती अधिक आहे. जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड ऑगस्ट व आता सप्टेंबरमध्ये पडला आहे. पिकांची स्थिती नाजूक आहे. या सगळ्या स्थितीत ट्रॅक्‍टरने रोटाव्हेटर, नांगरणीचे दर स्थिर आहेत.\nनांगरणीसाठी एकरी १२०० रुपये दर आहे. हाच दर मागील वर्षीही होता. तर रोटाव्हेटरसाठी काही तालुक्‍यांमध्ये एकर�� ९०० तर रावेर, यावल भागात १००० रुपये दर आहे. हे दरही मागील वर्षाएवढेच आहेत. त्यात दरवाढ झालेली नाही. सध्या मूग, उडदाखालील क्षेत्रात रोटाव्हेटरची कामे काही भागात सुरू आहेत. ती जुन्याच दरांमध्ये संबंधित ट्रॅक्‍टरमालक, चालक करीत आहेत.\nसध्या उडदाची मळणी अनेक ठिकाणी सुरू आहे. अनेक शेतकरी बैलजोडीच्या साह्याने मळणी करून घेतात. काही शेतकरी मनुष्यबळाच्या आधाराने मळणी करून घेतात. मोठे शेतकरी मळणी ट्रॅक्‍टर चलित यंत्राने मळणी करून घेत असून, त्याचे दरही स्थिर आहेत. उडदाची मळणी एक क्विंटलसाठी २०० रुपये या दरात केली जात आहे. तर सोयाबीनच्या मळणीसाठीही २०० ते २१० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. या दरांमध्येही फारशी वाढ झालेली नाही. कारण उडदाचे हवे तसे उत्पादन आलेले नाही.\nशेतमाल शेतातून किंवा गावातून वाहतुकीसाठीचे दर मालवाहू चालकांनी किरकोळ स्वरुपात वाढविले आहेत. धान्य वाहतुकीसंबंधी १२ किलोमीटरसाठी ५० रुपये प्रतिपोते (९० ते ९५ किलोचे पोते) असे दर आहेत. दर शहरातून गावात रासायनिक खतांच्या वाहतुकीसाठी १० किलोमीटरसाठी प्रतिगोणी (४५ ते ५० किलोची एक गोणी) २० रुपये दर आहेत. एका गोणीमागे एक रुपये अधिक दर घेतले जात आहेत.\nआमच्या भागात मळणी, ट्रॅक्‍टरने मशागतीसंबंधीचे दर गेल्या उन्हाळ्यातच किरकोळ स्वरुपात वाढले होते. आता इंधन दरवाढ सुरूच असली तरी पाऊस नसल्याने मशागत, मळणीचे दर ट्रॅक्टर चालक, मालक यांनी वाढविलेले नाहीत.\n- प्रवीण सपकाळे, शेतकरी, कानळदा, जि. जळगाव\nजळगाव jangaon इंधन शेती farming केळी banana बागायत मूग चालक यंत्र machine रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser ऊस पाऊस ट्रॅक्टर tractor\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nसाताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nराज्य सहकारी बँकेला १०० कोटींचे...मुंबई : राज्य शासनाने राज्य सहकारी...\n‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई : राज्याच्या कृषी खात्याच्या...\nशिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...\nकिसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...\nकृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल...\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B5_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-01-17T17:51:01Z", "digest": "sha1:JEKSXK5VRPZDDJII2RQZ7BKYBRFJUYC2", "length": 32149, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जलयुक्त शिवार आणि नदी व नाले खोलीकरण - विकिपीडिया", "raw_content": "जलयुक्त शिवार आणि नदी व नाले खोलीकरण\n'जलयुक्त शिवार' म्हणजे शिवारात (शॆतात) पडलेले पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये मुरवणे किंवा जमिनीवर वर्षभर साठवून ठेवणे. जलयुक्त शिवार योजनेमुळे नाल्यामध्ये पाणी जास्तीत जास्त दिवस नदी साचून राहील व विहिरी कोरड्या पडणार नाहीत. त्याअंतर्गत गावाच्या पाणलोट क्षेत्रावर जल व मृद् संधारणाची कामे करावी लागतात. महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१४ मध्ये दुष्काळाचा सामना करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान सुरू केले [१]. २०१९ पर्यंत महाराष्ट्रातील या योजनेची व्याप्ती १८ हजार गावांपर्यंत न्यायचे ठरले.\n१ जलयुक्त शिवार अभियानात करावयाची १२ प्रकारची कामे\n२ नदी / नाले खोलीकरण, रुंदीकरण, व सरळीकरण\n४ घारे समितीचा अहवाल\n५ महाराष्ट्र शासन मार्गदर्शक सूचना\n६ नदी / नाले खोलीकरण, रुंदीकरण, व सरळीकरणावर (शिरपूर पॅटर्नवर) होणारी टीका\n८ सामाजिक संस्थांचा सहभाग\nजलयुक्त शिवार अभियानात करावयाची १२ प्रकारची कामे[संपादन]\nपाणलोट विकासाची कामे: कम्पार्टमेंट बंडिंग/ढाळीची बांध बंदिस्ती, शेततळी, माती नालाबांध आणि सलग समतल चर\nसाखळी सिमेंट-काँक्रीट नाला बंधाऱ्यांची कामे नाला खोलीकरण/रुंदीकरणासह करणे\nजुन्या जलसंरचनांचे पुनर्जीवन करणे\nसध्या अस्तित्वात असलेल्या लघु पाटबंधारे संरचनांची (केटी वेअर/साठवण बंधारा) दुरुस्ती करणे\nपाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे\nपाझर तलाव/गाव तलाव/साठवण तलाव/शिवाजीकालीन तलाव/ब्रिटिशकालीन तलाव/निजामकालीन तलाव/माती नाला बांधांतील गाळ काढणे. सदर गाळ काढण्याची कामे महात्मा फुले जल व भूमी अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करावीत.\nमध्यम व मोठया प्रकल्पांची सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाययोजना करणे.\nउपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर\nपिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करणे.\nपाणी वापर संस्था बळकट करणे\nनदी / नाले खोलीकरण, रुंदीकरण, व सरळीकरण[संपादन]\nही कामे या अभियानात समाविष्ट झालेल्या प्रत्येक खेड्यासाठी आहेत. परंतु, प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांवरून असे दिसले, की २०१६ साली या १२ कामांपैकी फक्त ‘नदी-नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, व सरळीकरण’ या एकाच गोष्टीवर भर देण्यात येत होता.कारण प्रत्येक गावामध्ये बरीच बंधारे, पाझर तलाव, नाले किंवा ओढे ही नादुरुस्त स्थितीमध्ये आहेत किंवा गाळाने भरलेली आहेत. सर्व प्रथम अशा नादुरुस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम करणे आवश्यक आहे. शासन, गाव, कंपनी सीएसआर आणि सामाजिक संस्था या नदी/नाले खोलीकरण व रुंदीकरणावर भर देतात आणि बाकी ११ कामे विशेष होत नाहीत [२]. त्यामुळे या क्षेत्रात बरीच वर्षे काम करणाऱ्या काही तज्ज्ञांनी, कार्यकर्त्यांनी, गावकऱ्यांनी व राजकारण्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.\nनदी/नाले खोलीकरण, रुंदीकरण, व सरळीकरण यांच्या मुळाशी महाराष्ट्रात ‘शिरपूर पॅटर्न’ नावाने ओळखला जाणारा कार्यक्रम आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात ह्या कामांची सुरुवात भूशास्त्रज्ञ सुरेश खानापूरकर यांच्या पुढाकाराने २००६ साली झाली [३]. नंतर ही कामे महाराष्ट्रातल्या बऱ्याच दुष्काळग्रस्त भागांत करण्यात आली. [४]. या पॅटर्नचे मुख्य स्वरूप हे सगळे ओढे आणि नाले रुंद आणि खोल करून दर तीनशे ते चारशे मीटर अंतरावर सांडवा नसलेले आणि दरवाजे नसलेले पक्के सिमेंटचे बांध बांधायचे असे आहे. नाल्या-ओढ्यात साचलेल्या गाळ, वाळू, मुरूम, गोटे, दगड, खडक, पाषाण खोदून काढून टाकायचा. असे केल्याने नाल्या-ओढ्यांत खोदलेल्या खड्ड्यांच्या दोन्ही बाजूंना असलेले भूस्तर मोकळे होतील व या स्तरापैकी जे पाणी मुरवण्यास/जिरवण्यास उपयुक्त असतील ते उघडे झाल्यामुळे खड्ड्यांत साठलेले पाणी त्यातून मुरू/जिरू लागेल असा खानापूरकरांचा दावा होता. असे केल्याने त्यांच्या मते ३० हजार कोटी रुपयांत महाराष्ट्र टँकरमुक्त होणे शक्य आहे. [५].\nशिरपूर पॅटर्नचे अध्ययन करून त्याबाबत अहवाल सादर करण्याकरिता काही वर्षांपूर्वी शासनाने सुप्रसिद्ध भूजलतज्ज्ञ व भूवैज्ञानिक (दिवंगत) मुकुंद घारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती [६]. या समितीत सौरभ गुप्ता (केंद्रीय भूजल मंडळ) आणि सुरेश खंडाळे (जीएसडीए, पुणे) यांचा समावेश होता. या समितीने शासनाकडे सादर केलेल्या अहवालात या उपक्रमासंबंधी आक्षेप नोंदवलेले आहेत. या समितीने निदर्शनास आणून दिले, की शिरपूर पॅटर्नच्या उपयुक्ततेची माहिती अतिशयोक्त आहे आणि खर्च याच प्रकारच्या इतर सरकारी कामांपेक्षा जास्त झाला आहे. [७]. या समितीने डिझाईन, तांत्रिक बाबी आणि अन्य बाबतीत प्रश्न उपस्थित केले. तसेच जिथे शिरपूर पॅटर्नचा प्रयोग झाला त्या तापी खोऱ्यात झालेल्या प्रतिकूल परिणामांची पण नोंद केली आहे. नाले खणून उघड्या पडलेल्या पाणी साठ्यांमधून होणाऱ्या बाष्पीभवनाबद्द्ल प्रश्न उपस्थित केले आणि भूजलपातळीत ३०-४० मीटर वाढ झाल्याचा कुठलाही शास्त्रीय पुरावा नसल्याचे सांगितले. घारे समितीच्या अहवालाचे पुढे काही झाले नाही आणि नंतर सरकारने जीएसडीए संचालकांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती बसवली. या समितीने २० एप्रिल २०१३ ला त्यांचा अहवाल सादर केला व त्या आधारावर शासनाने ९ मे २०१३ रोजी या संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्या शासकीय अध्यादेशात तीन मीटर खाली खोदू नका, टणक दगड खोदू नका, नदीपात्राला हात लावायचा नाही, फक्त पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नाल्यांचेच खोलीकरण करायचे, अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत [८]. तरी देखील नाला खोलीकरण, रुंदीकरण, व सरळीकरणाचे काम त्या परिसराचा अभ्यास न करता व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करता चालू आहे. बऱ्याच ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील नदी व नाल्यांमध्ये तीन मीटर पेक्षा जास्त खोदाई झाली आहे.\nमहाराष्ट्र शासन मार्गदर्शक सूचना[संपादन]\nशासन निर्णय क्रमांक: राकृयो-२०११/प्र.क्र.७२/जल-७ (९ मे २०१३). या अध्यादेशातल्या ठळक सूचना:\nनाला खोलीकरण या योजनेचा मुख्य हेतू भूपृष्ठीय पाणी साठवण (surface water storage) नसून भूजल पुनर्भरण हा आहे. पाणीसाठा भूपृष्ठीय असल्यास बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. त्याऐवजी भूपृष्ठाखाली पुनर्भरित पाण्याचे बाष्पीभवन जवळ-जवळ निरंक असते.\nनाला खोलीकरण हे फक्त दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारच्या जलप्रवाहांवरच घेण्यात यावे. भौगोलिक रचनेनुसार पहिल्या प्रकारचे प्रवाह हे वहनक्षेत्र (runoff zone), दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारचे प्रवाह हे पुनर्भरण क्षेत्र (recharge zone) आणि चौथ्या प्रकारचे व त्यापुढचे साठवण क्षेत्र (storage zone) असतात.\nउपलब्ध अपधावेच्या (surface runoff calculation) सीमेतच नाला खोलीकरणाची लांबी निश्चित करावी.\nज्या ठिकाणी नालापात्रात वाळूसाठा आहे, अशा नाल्यांचे खोलीकरण करू नये.\nज्या ठिकाणी नालापात्रांची खोली ३ मीटरपेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी जीएसडीएच्या मार्गदर्शनाने खोलीकरण करावे.\nनाला खोलीकरणासाठी कठीण पाषाणात म्हणजेच मुरुमाच्या थराखाली खोदकाम करू नये.\nगाळाच्या भूभागातील “बझाडा” हा भाग नाला खोलीकरणासाठी योग्य आहे.\nगाळ काढणे व नाला खोलीकरण ही कामे मशिनरी वापरून करावीत आणि त्यासाठी जलसंपदा विभागाचे दर लागू राहतील.\nया संदर्भात तांत्रिक व अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून देण्यात येतील.\nनदी / नाले खोलीकरण, रुंदीकरण, व सरळीकरणावर (शिरपूर पॅटर्नवर) होणारी टीका[संपादन]\nटीकाकारांच्या मते शिरपूर पॅटर्नच्यामध्ये दोन मूलभूत गोष्टी गृहीत धरून गल्लत केलेली आहे [९]:\nबेसाल्टचा थर सगळीकडे सारखाच अच्छिद्र आहे.\nभूजलाची परिस्थिती सगळीकडे सारखीच असते.\nशिरपूर पॅटर्न ही महत्त्वाच्या प्रश्नावरचा उपाय सापडल्याचा आभास देणारी, दूरदृष्टीचा अभाव असलेली आणि झटपट प्रसिद्धी मिळवून देणारी योजना आहे. खणल्या जाणाऱ्या नदी-नाल्यांचे पुनर्भरण होण्याऐवजी त्यांचे मोठे साठवणक्षेत्र झाले आहे. खणलेल्या ठिकाणाजवळच्या साध्या विहिरी आणि बोअर वेल्सचे तात्पुरते पुनर्भरण झाल्यासारखे वाटते आणि पंप वापरून नदीकाठच्या शेतांना पाणीही उपसता येते. पण नदीकाठचे लोक सोडून अन्य कोणाला त्याचा फायदा होत नाही आणि नदीकाठी सुद्धा दूरगामी फायदा होत नाही. या कामांच्या फायद्यांचा किंवा परिणामांचा कोणताही अभ्यास किंवा अहवाल तयार केला जात नाही. संस्थांकडून किंवा सरकारी खात्यांकडून या कामांची कोणतीही कागदपत्रे, अभ्यास ठेवला जात नाही. तरीही याच्या फायद्याच्या बातम्या प्रसृत होत आहेत.\nजलसंधारणाची कामे माथ्यापासून पायथ्याकडे व्हावी लागतात. नाहीतर पावसात पुन्हा वरचा गाळ खाली येऊन साचतो. तांत्रिक बाजू विचारात न घेता जेसीबीने केलेले खोलीकरण भविष्यात घातक ठरेल का, याचा पण अभ्यास व्हायला हवा. झालेल्या कामांची देखरेख, पाणीवाटप कसे करायचे, पाणी उपशाचे नियमन याबाबत काय संस्थात्मक धोरण आहे, हे सध्या स्पष्ट झालेले नाही.\nॲक्वाडॅम (ACWADAM) संस्थेचे भूजलतज्ज्ञ डॉ. हिमांशु कुलकर्णी सांगतात, की भूजलाचे पुनर्भरण हे जमीन आणि त्या खालच्या खडकरचनेवर ��वलंबून असते. भरणाला योग्य अशा जमीन आणि खडक रचनेतून भूजलाचे पुनर्भरण आणि साठा होतो. नाले हे मुख्यत: वहनासाठी असतात. काही भागांमध्ये नाल्यांचा काही भाग पुनर्भरणाचे काम करू शकतो, पण शास्त्रीय दृष्ट्या नाले हा भरणाचा भाग मानता येणार नाही. पुनर्भरणाचे मुख्य काम भरण भागात केले पाहिजे आणि उपशाचे काम वहनाच्या भागात केले पाहिजे. अन्यथा हा कार्यक्रम म्हणजे नदीपात्रात मोठमोठ्या विहिरी खणण्याचा कार्यक्रम झालेला आहे [१०].\nपाणी प्रश्नावर कार्य करणारे जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या मते जलयुक्त शिवार योजनेत १३ योजनांचे एकत्रीकरण आहे, पण सध्या केवळ नदी, नाला खोलीकरणावरच भर दिला जात आहे. राज्यातील जल व भूमी अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून ५ डिसेंबर २०१४ लिहिलेल्या पत्राचे सविस्तर विवेचन प्रदीप पुरंदरे यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या लेखात केले आहे [११]. पाणी मुरण्यापेक्षा ‘पाणी दिसण्यावर’ जास्त भर आहे. हे अतिक्रमण करायला जलसंपदा विभागाने किंवा महसूल विभागाने परवानगी दिली आहे का, असा त्यांचा प्रश्न आहे. शिरपूर पॅटर्नचा नदीखोऱ्यातील एकूण हायड्रॉलॉजीवर काय परिणाम होईल, अशी कामे जेथे होतील तेथून खालच्या भागातील पाणी उपलब्धता कमी होणार नाही काय, अडलेल्या पाण्याचा वापर कोण व कसा करणार इ. प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत [१२].\nअनिल शिदोरे, ह्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याने ज्या मांजरा नदीतून लातूर शहराला पाणीपुरवठा होतो त्या नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणासंदर्भात सरकारसमोर आणि सर्व जनतेसमोर बरेच आर्थिक, सामाजिक, तांत्रिक व प्रशासकीय प्रश्न मांडले आहेत [१३].\nसोपेकॉमचे (SOPPECOM) के. जे. जॉय यांनी यासंदर्भात वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा आढावा घेऊन दूरदृष्टीने धोरण ठरवले पाहिजे आणि केवळ बंधारे छोटे आहेत म्हणजे योग्य आहेत असा अंधविश्वास उपयोगाचा नाही, असे म्हटले आहे [१४].\nमहाराष्ट् राज्य सरकारचे कागदावरचे धोरण हे शास्त्रीय पायावर आधारित आहे, असे वाटते. उदा. ९ मे २०१३ रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचना जी.एस.डी.ए. च्या अहवालावर आधारित होत्या. परंतु, प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांवरून नदी नाल्यांच्या अनिर्बंध व अशास्त्रीय खोदकामावर शासनाचे नियंत्रण नाही किंबहुना पाठिंबा आहे, असे दिसते. केंद्र सरकारच्या जल आणि स्वच्छता खात्याने या प��टर्नबाबत अलिकडे कर्नाटक राज्याशी बोलणी केली आहेत [१५]. हा पॅटर्न उत्तर कर्नाटकात राबविण्याचा कर्नाटक राज्याचा विचार आहे [१६].\nकाही सामाजिक संस्था नदी रुंदीकरण, सरळीकरण व खोलीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर करत आहेत. उदा. – आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने सात लाख रुपये खर्चून तेरणा नदीच्या (कामेगाव सांगवी, जि. उस्मानाबाद) रुंदीकरण, सरळीकरण व खोलीकरणाचे काम सुरू केले आहे [१७]. याच संस्थेने उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, आलूर, मुरूम इ. गावांमध्ये रुंदीकरण, सरळीकरण व खोलीकरणावर लाखो रुपये खर्च केले आहेत. [१८].\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१७ रोजी १७:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/5/17/Internetofthings.aspx", "date_download": "2019-01-17T17:54:02Z", "digest": "sha1:DHOCM2J4N3EFIXTDADOTELA5HFXZ24L7", "length": 9860, "nlines": 52, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "तंत्रज्ञान : इनोव्हेशन... इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT/ आय ओ टी)च्या दिशेने", "raw_content": "\nतंत्रज्ञान : इनोव्हेशन... इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT/ आय ओ टी)च्या दिशेने\nआपण नेमकं कशामुळे स्मार्ट पद्धतीने वावरतोय\nविज्ञान आणि तंत्रज्ञानच्या प्रगतीचा वेग आज इतका जास्त आहे की, आपण कुठून कुठे पोहोचलोय याचा रस्ताच आपल्याला सापडायचा नाही. तंत्रज्ञान, संगणक, इलेक्ट्रोनिक्स हे सध्याचे परवलीचे शब्द. तंत्रज्ञानामुळे इतक्या गोष्टी स्वयंचलित झाल्या आहेत की, त्यावर आपला विश्वासही बसत नाही. इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT/ आय ओ टी) हा त्याचाच एक नवा प्रकार. ज्यामध्ये मशीनचा मशीनशी संवाद होतो आणि मानवाची कित्येक कामे सहजसोपी होतात. इंटरनेटचा वापर केवळ मोबाईल फोनद्वारे केला जातो, असं नाही तर घरातील वस्तू, वाहने, इमारती आणि इतर अनेक वस्तूंसाठी केला जातो.\nस्मार्ट फोन, स्मार्ट शहरे, वाहतुकीतील इंटेलिजन्स ही सगळी इंटरनेट ऑफ थिंग्सची उदाहरणे. स्मार्ट होमचं दार उघडून आत आलो की आपल्याला हवे असलेले दिवे, एसी, व्हॅक्युम क्लीनर यांसारख्या गोष्टी चालू होतात. पाण्याने भरलेली चहाची किटली गरम केली लागते. ज्याच्या त्याच्या आवडीचं संगीत चा��ू केलं जातं. बाहेरून जेवण कुठून मागवायचं हे ठरलेलं असेल तर ठराविक हॉटेलमध्ये ठराविक ऑर्डर दिली जाते. गुगल या कंपनीचं ‘गुगल होम’ हे एक असंच मजेशीर प्रॉडक्ट आहे. ज्याला आपण तोंडी सूचना द्यायच्या; त्यानुसार ते सकाळचा गजर, भाजी शिजवण्याचा वेळ, ऑफिसला जायची आठवण, क्रिकेटच्या मॅचचा स्कोअर, आवडतं गाणं, बाजारातून आणण्याच्या वस्तूंची यादी हे सगळं करीत जातं. या सगळ्या गोष्टींमुळे जादुई जगताच्या जवळ जात आहोत की, काय असं वाटलं तर अजिबात नवल नाही.\nआपण जे बोलतोय ते सगळं अस्तित्वात येतंय तेही एका क्लिकने. संगणकाच्या सहाय्याने खेळ, अभ्यास, सिनेमे, गप्पागोष्टी, सामानाची खरेदी-विक्री अगदी काय वाट्टेल ते केलं जात आहे. अॅमेझॉनसारख्या कंपनीमार्फत आपण जिथे हवी तिथे एखादी वस्तू ज्या जागी असू तिथून ऑर्डर करू शकतो. अपेक्षित वेळेत ती आपल्याकडे हजर होते. त्यात दोष असेल तर परत घेतली जाते. अॅमेझॉन बटण हीसुद्धा अशीच एक विलक्षण सोय. हे बटण सातत्याने गरज पडते अशा गोष्टींसाठी उपलब्ध केले जाते, जसे स्वच्छतेसाठी वापरले जाणारे साबण, फडकी, कागद, कपडे धुवायचा साबण किंवा नियमितपणे लागणारे दूध वा अन्य पदार्थ. ती वस्तू संपली की ते बटण दाबायचे ज्यावरून नवी ऑर्डर दिली जाते, वस्तूचे नाव, ग्राहकाच्या बँकचे तपशील या बटणशी जोडलेले असतात. जेव्हा ती वस्तू वापरायची असते तेव्हा ती तुमच्याकडे डीलीव्हर झालेली असते. आयत्या वेळी आवश्यक ती वस्तू नसल्यामुळे जो वेळ आणि शक्ती खर्च होऊ शकते, ती यामुळे वाचलेली असते. आपण चुकून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर नाही तर मशीनसोबत राहत असल्याची जाणीव झाली, तर अशक्य नाही परंतु जे सोपं होत चाललंय त्याचं मोकळ्या मनाने स्वागत करायचं आणि प्रगतीच्या वेगात सहभागी व्हायचं हे आताच्या पिढीचं खरं आव्हान.\nअवधानानं -अनवधानानं सगळेच नुसते स्मार्ट-फोन \\बरोबर बाळगत नाहीयेत तर त्याचा स्मार्ट उपयोग करताहेत. इलेक्ट्रॉनिक पेमेंट, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर हे शब्द ज्यांना माहीतही नव्हते ते सगळे आज सर्रास कॉम्प्युटर उघडून या गोष्टी स्वतः करीत आहेत. काही दिवसांपूर्वी नोटा बदलल्या गेल्या, आपल्या सगळ्यांनाच एक धक्का बसला, थोडे गडबडलो, गोंधळलो, बँकेच्या ओळीत उभे राहून वैतागलोही. पण जेव्हा एखाद्या लहानश्या दुकानदाराने पेटीएम वापरण्यास किंवा घरी काम करणाऱ्या काकूंनी चेक घेण्यास सुरुवात केली, तेव्हा अचानक आपण सगळेचजण नकळत दोन पावलं प्रगत झालो, असं वाटून गेलं. नाटकाचे तिकीट ऑनलाईन काढता येऊ लागलं. दुधवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत सगळे चेक स्वीकारू लागले. असे बदल घडायला प्रगत तंत्रज्ञानाचा योग्य वेळी योग्य उपयोग हा जसा महत्त्वाचा तसाच मानसिकतेमधील बदलही महत्त्वाचा हा धडा आपण सगळेच शिकलो.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathinews-about-success-students-agrowon-maharashtra-8736?tid=164", "date_download": "2019-01-17T18:24:54Z", "digest": "sha1:3PRL27HWZWR6HGZZEKTKFWK2E4F6MO3W", "length": 14194, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,news about success of students, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nइस्त्राईल येथील पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थिनींची निवड\nइस्त्राईल येथील पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थिनींची निवड\nइस्त्राईल येथील पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थिनींची निवड\nबुधवार, 30 मे 2018\nतळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या प्रज्ञा परिमी व निकिता शारदसनम या विद्यार्थिनींची जेरुसेलम (इस्त्राईल) येथील हिब्रू विद्यापीठात ‘इंटरनॅशनल एम. एस्सी. इन प्लॅंट सायन्स’ या पदव्युत्तर पदवीसाठी निवड झाली.\nतळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या प्रज्ञा परिमी व निकिता शारदसनम या विद्यार्थिनींची जेरुसेलम (इस्त्राईल) येथील हिब्रू विद्यापीठात ‘इंटरनॅशनल एम. एस्सी. इन प्लॅंट सायन्स’ या पदव्युत्तर पदवीसाठी निवड झाली.\n२०१७ मध्ये महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी इस्त्राईल येथील याय विद्यापीठामध्ये एक महिन्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यात समावेश असलेल्या या दोघींच्या गुणवत्ता, शैक्षणिक अर्हता यावर ही पदव्युत्तर पदवीची संधी मिळाली आहे.\nशिक्षण सुरू असतानाच महाविद्यालयाने दिलेल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाची संधी व प्रवास खर्च यामुळेच हे शक्य झाल्याची भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष, डॉ. संजय पाट���ल, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. प्राचार्य. डॉ. एस. बी. पाटील, प्रा. पी. डी. उके, प्रा. ए. बी. गाताडे, प्रा. डी. एन. शेलार व प्रा. वाय. व्ही. चिमटे यांचे मार्गदर्शन लाभले.\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nकृषी विक्रेत्यांसाठी पदविका अभ्यासक्रम...अकोला : कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\nखरीप पिकांवरिल किडींना वेळीच रोखा...खरीप पिकांना पेरणीनंतर खूरपडीचा प्रादुर्भाव होतो...\nजुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवनपेरू फळबागा फार जुन्या झाल्यानंतर त्यांची...\nवासरातील प्राणघातक हगवणीचे नियंत्रण...मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या गोरेगाव...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nराज्यशास्त्राच्या उपघटकावरील प्रश्न अन्...लेखमालेतील मागील भागात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा...\nइस्त्राईल येथील पदव्युत्तर शिक्षणासाठी...तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...\nउपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकताजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे....\nतंत्रज्ञानाच्या बळावर ‘कृषी’च्या...नागपूर : कृषी अभ्यासक्रमाला प्रवेशित...\nअसे मिळते मातीरहित माध्यम नैसर्गिक...विविध व्यावसायिक पिकांच्या लागवडीसाठी मातीविरहित...\nकल्पनेतून केली अडचणींवर मातजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक...\nमातीच्या प्रकारानुसार जलसंधारणाचे उपाय...जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत पडणाऱ्या पावसाची...\nशेतकरी वाणाची नोंदणी करताना...शेतकऱ्यांना स्वतः विकसित केलेल्या वाणांचे सर्व...\nस्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना...विद्यार्थी मित्रांनो/मैत्रिणींनो नमस्कार, नागरी...\nसंशोधन, शिक्षणामध्ये बदलाची गरजगेल्या काही वर्षांचा आढावा घेता कृषी क्षेत्राकडे...\nपॅकिंग शोषणार फळातील ओलावावाहतूक आणि साठवणुकीमध्ये आर्द्रतेचा परिणाम होऊन...\nखास हॅलोवीनसाठी मानवी चेहऱ्याचे भोपळे अमेरिकेत हॅलोवीन या सणामध्ये भोपळ्याला असलेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Minister-of-State-for-Home-Deepak-Kesarkar/", "date_download": "2019-01-17T17:49:30Z", "digest": "sha1:AGCWHBVXUBGMWJBKNKWAZETJAWR2ZC6N", "length": 6259, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगरच्या गुंडगिरीचा बंदोबस्त करणार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नगरच्या गुंडगिरीचा बंदोबस्त करणार\nनगरच्या गुंडगिरीचा बंदोबस्त करणार\nनगर शहरातील वाढती गुंडगिरी, गुन्हेगारी याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना केल्या जातील. पोलिस प्रशासनाकडून त्याचा दैनंदिन अहवाल घेतला जाईल, असे आश्‍वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.\nकेडगाव हत्याकांडानंतर घडलेल्या दगडफेकप्रकरणी शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे मागे घेण्याबाबत शिवसेना नेते व पदाधिकार्‍यांनी केलेल्या मागणीलाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शिवसेनेने रविवारी (दि.15) पुकारलेला महामोर्चा स्थगित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. काल (दि.11) सकाळी उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, अशोक दहिफळे, रवि वाकळे, मदन आढाव यांनी ना. केसरकर व संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांची भेट घेतली.\nपोलिस अधीक्षक कार्यालयांवरील हल्ला प्रकरणात कलम 333 हटविणे, 500 ते 600 शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करणे आदींबाबत गृह राज्यमंत्री केसरकर यांना निवेदन देण्यात आले. केडगाव हत्याकांडाच्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक व कार्यकर्ते जमले होते. तेथे झालेला प्रकार ही संतप्त प्रतिक्रिया होती. पोलिसांनी मात्र शिवसैनिकांवरच गंभीर कलमे लावून गुन्हे दाखल केले.\nदुसरीकडे पोलिस अधीक्षक कार्यालय फोडणार्‍यांवरील गंभीर कलमे मागे घेण्यात आली. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे यावेळी केसरकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. ना. केसरकर यांनी येत्या आठवडाभरात पुन्हा नगरमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल.\nप्रशासकीय पातळीवर ठोस उपाययोजना करुन येत्या महिनाभरात नगरमधील गुंडगिरीचा बिमोड केला जाईल, असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले आहे. या आश्‍वासनानंतर शिवसेनेने 15 एप्रिल रोजी पुकारलेला मोर्चा स्थगित केला असल्याचे शहरप्रमुख सातपुते यांनी सांगितले.\nगुरुजींनीच बनवली बनावट प्रमाणपत्रे\nपुण्यात पिकअप-ट्रॅव्हलर बसच्या अपघातात ५ ठार\nसोलापूर : मंगळवेढ्यात वाळू चोराविरोधात कारवाई\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Worker-appreciated-by-Amir-Khan-in-Ahmednagar/", "date_download": "2019-01-17T17:23:16Z", "digest": "sha1:CKKURDB6XI4HIHCUJGNGMWUMD4MH6AKQ", "length": 6939, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " श्रमदानाचे अमीर खानकडून कौतुक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › श्रमदानाचे अमीर खानकडून कौतुक\nश्रमदानाचे अमीर खानकडून कौतुक\nकर्जत तालुक्यात श्रमदानातून उभारलेल्या तुफानाची अभिनेते अमीर खान यांनी दखल घेत टाळ्या वाजवून कौतुक केले. भारतीय जैन संघटनेचे आशिष बोरा यांनी कर्जतच्या टीमबरोबर श्रमदान करण्यासाठी अमीर खान यांना कर्जतला येण्याचे निमंत्रण दिले. त्यास त्यांनी प्रतिसाद दिला असून आता कर्जत तालुक्याला अमीर खान यांच्या भेटीची प्रतिक्षा आहे.\nभारतीय जैन संघटनेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांची बैठक धुळे येथे अभीनेते अमिरखान व त्याची पत्नी किरण राव यांनी घेतली. धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार व नाशिक या पाच जिल्ह्यातील पदाधिकार्‍याच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जिल्हाध्यक्ष आदेश चंगेडीया यांनी स्वागत करताना जिल्ह्यातील कामाचा आढावा मांडला. तर प्रास्ताविक नंदू साकला यांनी केले. यानंतर आमीरखान यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधताना सत्यमेव जयतेपासून पाणी फाउंडेशनच्या निर्मितीचा प्रवास मांडला. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीभाऊ मुथ्था यांचे बरोबरचे अनुभव विशद केले.\nशांतीभाऊ मुथ्था हे अत्यंत जलद निर्णय घेतात. माझा, सत्यजित भटकळ व शांतीभाऊ यांचा हेतू समान आहे. जैन समाजाची जी तत्वे आहेत तिच या कामाची प्रेरणा आहेत, असे म्हणत इतरांना समजून घेण्याची व माफ करण्याची कार्यपद्धतीमुळे आपण प्रभावित आहोत, असे अमीरखान यांनी म्हटले. यानंतर भारतीय जैन संघटनेचे नंदुरबार व कर्जतचे आशिष बोरा यांना संधी मिळाली. बोरा यांनी गेले 35 दिवस सुरू असलेल्या श्रम चळवळीची माहिती दिली.\nशासकीय अधिकार्‍यांसह रोटरी क्लब, स्त्री फाउंडेशन, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा प्रतिष्ठान, विविध संघटना, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अभय बोरा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे सांगितले. ही माहिती ऐकताना अमीरखान वेळोवेळी दाद देत होते. टाळ्या वाजवत कौतुक केले. अमीरखान व किरण राव यांनी श्रमदानासाठी कर्जत तालुक्यात यावे, असे निमंत्रण बोरा यांनी दिले. या बैठकीस पाथर्डीचे विश्वजित गुगळे, घेवरचंद भंडारी, राजेंद्र पटवा, नगरचे अमित बोरा, संतोष कासवा आदी उपस्थित होते. मंचावर किरण राव, भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक चोपडा, विजय दुग्गड आदी उपस्थित होते.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Special-squad-for-MHADA-to-prevent-infiltration/", "date_download": "2019-01-17T17:26:36Z", "digest": "sha1:AEYATSHZY7CBDQQWD3XUN6APKZEPUCST", "length": 6645, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घुसखोरीला आळा घालण्यासाठी म्हाडाचे विशेष पथक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › घुसखोरीला आळा घालण्यासाठी म्हाडाचे विशेष पथक\nघुसखोरीला आळा घालण्यासाठी म्हाडाचे विशेष पथक\nम्हाडाच्या संक्रमण शिबिरामधील घुसखोरीला आळा घालण्यासाठी म्हाडाच्या आर.आर.विभागाच्या वतीने विशेष पथक तयार केले आहे. तसेच घुसखोरी करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ संक्रमण शिबिरातून बाहेर काढण्यात येणार आहे. यासोबतच घुसखोरीला जो अधिकारी जबाबदार असेल किंवा चौकशीमध्ये जो अधिकारी दोषी ठरेल त्याला तात्काळ निलंबित करण्यात येणार आहे.\nम्हाडाच्या संक्रमण शिबिरांमधील रिकाम्या गाळ्यांमध्ये घुसखोरांकडून घुसखोरी होत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून समोर आल्या आहेत. म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप संक्रमण शिबिरातील रहिवाशांकडून करण्यात येत होता, मात्र आता अशा घुसखोरांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी मंडळाकडून आता ठोस उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे म्हाडने स्पष्ट केले आहे.\nम्हाडाने 2009-10 साली संक्रमण शिबिरांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये सुमारे साडेआठ हजार घुसखोर संक्रमण शिबिरामध्ये राहत असल्याचे समोर आले होते. या घुसखोरांना बाहेर काढण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही म्हाडाला घुसखोरांना बाहेर काढता आलेले नाही.\nयामुळे या घुसखोरांविरोधात दंडात्मक कारवाई करत त्यांना कायम करण्याचा प्रस्ताव म्हाडाने सरकारकडे पाठवला आहे. त्यावर निर्णय अद्याप प्रलंबित आहे, मात्र म्हाडाच्या नव्या उपाययोजनांनुसार म्हाडाच्या सर्व्हेच्या आठ हजार घुसखोरांना वगळून नव्याने घुसखोरी केलेल्यांना किंवा घुसखोरी करणार्‍यांना रोखण्यासाठी मंडळाच्या वतीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\nपनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nमोबाईल गेमच्या वादातून महिलेन��� स्वतःला पेटवले\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Sassoon-committee-for-women-inspection/", "date_download": "2019-01-17T17:33:14Z", "digest": "sha1:WUP4Z3SCH454VZXN77NMFJT5H6EDSZCQ", "length": 7818, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिला मृत्यू तपासणीसाठी ससूनची समिती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महिला मृत्यू तपासणीसाठी ससूनची समिती\nमहिला मृत्यू तपासणीसाठी ससूनची समिती\nदीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या मार्च महिन्यात आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. यामध्ये मांत्रिक आणून जादूटोणा केल्याचा प्रकारही घडला होता. पण, यातील महिलेचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला आहे, की नाही याची तपासणी करण्यासाठी ससून रुग्णालयातील पाच तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. अलंकार पोलिसांनी ससूनला याबाबत पत्र दिले आहे.\nसंध्या गणेश सोनवणे, वय 24, रा. दत्‍तवाडी, सिंहगड रोड या महिलेचा 11 मार्चला एरंडवण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. संध्या यांच्या छातीमध्ये दुधाच्या गाठी झाल्याने त्या उपचार घेत होत्या. यानंतर संध्याचा भाऊ महेश जगताप यांनी रुग्णालयाबाहेरील खासगी डॉक्टर डॉ. सतीश चव्हाण याने दीनानाथच्या आयसीयूमध्ये मांत्रिक बोलावून मंत्र-तंत्र व उतारा केला असल्याचा व्हिडिओ दाखवून एकच खळबळ उडवून दिली होती. मांत्रिक प्रकरणावरून खूप वादंग झाले होते; तसेच नातेवाईकांनी मांत्रिक आणि त्याला घेऊन येणारा डॉ. सतीश चव्हाण यांच्याविरुध्द अलंकार पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.\nदीनानाथमध्ये दाखल करण्यापूर्वी संध्या या स्वारगेट परिसरातील डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे उपचार घेत होत्या. येथील उपचाराबाबत संशय ���सल्याने संध्याचा भाऊ महेशने मांत्रिक प्रकरणाबरोबरच उपचारामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा (मेडिकल निग्लिजंस) झाल्याचा आरोप केला होता. त्यानुसार अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे यांनी हे प्रकरण ससूनच्या मेडिकल बोर्डकडे पाठवले.\nसंध्या यांच्या सुरुवातीपासून उपचारांची माहिती घेऊन त्यामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे का नाही हे ठरवणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.\nया प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने चौकशी करून तसा अहवाल उपसंचालकांना पाठवला होता.\nसमितीमध्ये हे आहेत पाच तज्ज्ञ\nवैद्यकीय निष्काळजीपणाची पडताळणी करण्यासाठी ससूनच्या पाच तज्ज्ञांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. यामध्ये न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख (डॉ. एस. बी. पुनपाळे), औषधशास्त्र विभागाचे विभागप्रमुख (डॉ. शशीकला सांगळे), भूलतज्ज्ञ विभागाचे प्राध्यापक, शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि समितीचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधीक्षक (डॉ. अजय तावरे) यांचा समावेश आहे.\nसोलापूर : मंगळवेढ्यात वाळू चोराविरोधात कारवाई\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-platform-of-Pune-railway-station-will-now-be-610-meters/", "date_download": "2019-01-17T17:05:18Z", "digest": "sha1:QZD3QJTQGDUJLBOY37BBWXQMTSYOAFCF", "length": 6617, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म आता होणार ६१० मीटरचे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म आता होणार ६१० मीटरचे\nपुणे रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म आता होणार ६१० मीटरचे\nपुणे रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म एक हा 610 मी���र लांबीचा असून त्यावर 26 कोचच्या रेल्वे थांबू शकतात. अन्य प्लॅटफॉर्म लांब नसल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या 26 कोचच्या आहेत, त्यांना लाल सिग्नल दिला जातो व आउटरला थांबविले जाते. प्लॅटफॉर्म एक रिकामा झाल्यानंतरच त्या गाड्यांना हिरवा सिग्नल मिळतो. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो व नाहक मनस्ताप होतो. मात्र, आता हे चित्र बदलणार आहे. सर्वच प्लॅटफॉर्म आता 610 मीटर लांबीचे करण्यात येणार आहेत.\nदरम्यान, प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून 50 कोटी मंजूर झाले असून लांबी वाढविण्याच्या कामास 6-7 महिन्यांपूर्वी सुरुवात झाली आहे. मार्च 2019 पर्यंत हे काम पूर्णत्वास येणार असल्याची माहिती देण्यात आली. सर्व प्लॅटफॉर्मची लांबी वाढविल्यानंतर फेर्‍या वाढविण्यात येतील, तसेच नव्या रेल्वेदेखील सुरू करता येतील, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली आहे.\nसध्या प्लॅटफॉर्म दोन 510 मीटर लांबीचा असून त्यावर 22 कोच, प्लॅटफॉर्म तीन 555 मीटर लांबीचा असून त्यावर 23 कोच, प्लॅटफॉर्म चार 445 मीटर लांबीचा असून त्यावर 19 कोच, प्लॅटफॉर्म पाच 445 मीटर लांबीचा असून त्यावर 19 कोच आणि प्लॅटफॉर्म सहा 512 मीटर लांबीचा असून त्यावर 22 कोचच्या रेल्वे थांबू शकतात. मात्र, आता प्लॅटफॉर्म 2 ते 6 पर्यंतच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवल्यानंतर 26 कोचच्या रेल्वे येथे थांबू शकतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.\nपुणे यार्डात डायमंड क्रॉसिंग असल्याने तेथून गाडी जात असताना ताशी 10 ते 15 किलोमीटर वेगच राखावा लागतो. रिमॉडेलिंगनंतर ही समस्या सोडविली जाणार असून यार्डातून पुढे जाणार्‍या रेल्वेचा वेगही वाढून तो ताशी 30 किलोमीटरपर्यंत होणार आहे. पुणे स्थानकावर सध्या मालगाडी मावू शकत नसून तिला शिवाजीनगर स्थानकात पाठविले जाते. यार्ड रिमॉडेलिंगनंतर तिला यार्डात किंवा पुणे स्थानकावर थांबविता येऊ शकेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\n��ान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ealth-mutual-symptoms-and-care-of-the-vaat/", "date_download": "2019-01-17T17:18:18Z", "digest": "sha1:QJ7Y3OVTL53YD2KK6JRNLH53ADPFI2NC", "length": 10339, "nlines": 106, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आरोग्य मंत्रा : वाताची लक्षणे आणि काळजी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआरोग्य मंत्रा : वाताची लक्षणे आणि काळजी\nटीम महाराष्ट्र देशा : आयुर्वेदात वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक दोष म्हणजे वात, इतर दोष म्हणजे कफ आणि पित्त. जो दोष प्रकर्षाने असतो त्यावरून तो वात प्रकृतीचा आहे की अन्य ते ठरते.\nतिनही दोष निरनिराळ्या ऋतूत या तीन अवस्थांमधून जातात. उदा. वातदोषाचा चय ग्रीष्म ऋतूत, प्रकोप वर्षा ऋतूत आणि प्रशम शरदात होतो. पित्तदोषाचा चय वर्षाऋतूत, प्रकोप शरदात तर शमन हेमंतात होते. कफदोषाचा चय शिशिरात, प्रकोप वसंतात तर प्रशम ग्रीष्मात होतो.’चय एव जयेत् दोषः’ ‘म्हणजे दोष साठत असतानाच योग्य काळजी घेतली तर पुढे त्या दोषाचा प्रकोप होऊ शकत नाही. मात्र हे घडले नाही तर प्रकुपित दोष शरीराबाहेर काढून टाकणे आवश्यक असते, अन्यथा त्यातून अनेकविध रोगांना आमंत्रण मिळू शकते.\nआहार आणि पचन शरीराचा सर्व व्यापार व्यवस्थित होण्यासाठी पचन नीट होणे अत्यावश्यक असते. आहाराचे योग्य पचन झाले की त्यातून शरीरातील धातू तयार होतात, हे धातू जोपर्यंत आपल्या नियमित प्रमाणात असतात तोपर्यंत शरीरधारणाचे काम करतात. अन्नाचे पचन झाले की त्यातून मिळणाऱ्या शक्ती्तून शरीरातील रस-रक्ताकदी सर्व धातूंचे पोषण होते. उरलेला मलभाग शरीराबाहेर जाणे अपेक्षित असते. तरी हे शंभर टक्के घडतेच असे नाही. हा साठलेला मलसुद्धा शरीरात रोगाला कारण ठरत असतो, त्यामुळे तो वेळच्या वेळी शरीराबाहेर काढून टाकणे आवश्यठक असते. तसेच, पचन बिघडले व त्यापाठोपाठ धातू अयोग्य स्वरूपात किंवा अति प्रमाणात तयार होऊ लागले तर ते मलरूप समजले जातात.\nअशा वेळी पंचकर्माच्या माध्यमातून शरीरशुद्धी करून घेणेच आवश्यशक असते. आहार हा सुद्धा आरोग्य किंवा अनारोग्याला कारणीभूत होऊ शकणारा मुख्य मुद्दा असतो. वात प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींमध्ये खालील लक्षणे आढळून येत���त.\n• अंगकाठीने कृश असते\n• तिची त्वचा खरखरीत असते\n• केस कोरडे आणि दाट असतात\n• झोप कमी आणि सारखी चाळवली जाणारी असते\n• वजन कमी व चटकन वाढत नाही\n• ग्रहणशक्ती तीव्र पण स्मरणशक्तीत थोड्या काळासाठी असते\n• चापल्य भरपूर असून व्यक्ती सतत उत्साही असते\n• सहनशीलता आणि एकाग्रता कमी असते\n• अस्थिर चित्ताचे असतात\nआरोग्य मंत्रा : तुळशीचे गुणधर्म\nआरोग्य मंत्रा : लवंग एक फायदे अनेक…\n• वात प्रकृतीच्या माणसाने आंबट, गोड, खारट, पौष्टिक आणि उष्ण पदार्थ खावेत. थंड, कडू, तुरट आणि तिखट पदार्थ टाळावेत किंवा कमी प्रमाणात खावेत..\n• चालण्यासारखा हलका व्यायाम करावा.\n• गरम कपडे घालावेत, व्यवस्थित विश्रांती घ्यावी आणि जमेल तेव्हा तेल मसाज करावा.\n• हिवाळ्यात अधिक काळजी घावी.\n• सतत गारठ्याचा संपर्क टाळावा, जागरणे टाळावीत.\nपोटातील चरबी कमी करण्यासाठी ५ घरगुती उपाय\nहेल्थ टिप्स- रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे\n‘ह्या’ भाज्या पावसाळ्यात चुकून सुद्धा खाऊ नका \nआरोग्य मंत्रा : तुळशीचे गुणधर्म\nआरोग्य मंत्रा : लवंग एक फायदे अनेक…\nआरोग्यम् धनसंपदा : आयुर्वेद सर्वांसाठी\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nटीम महाराष्ट्र देशा - बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी केलेला संप अखेर मागे घेतला आहे.…\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-city-yuvasena-president-kiran-sali-has-claimed-that-unemployment-is-a-major-problem-in-the-country/", "date_download": "2019-01-17T17:26:02Z", "digest": "sha1:PC4PM57QCSY744X6CZ3SGBB35UY2466E", "length": 6664, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बेरोज���ारी संपवण्यासाठी शिवसेनेचा हा 'फंडा'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबेरोजगारी संपवण्यासाठी शिवसेनेचा हा ‘फंडा’\nपुणे : युवकांच्या देशात बेरोजगारी ही मोठी समस्या असल्याचा दावा पुणे युवासेना शहराध्यक्ष किरण साळी यांनी केला आहे. युवकांनी फसव्या जाहिरातींना बळी न पडता आपली खरी मदत कोण करते याच आकलन कराव आणि मगच सारासार निर्णय घ्यावा अस देखील किरण साळी यांनी सांगितलं आहे. ‘महाराष्ट्र देशा’च्या शोध युवा नेतृत्वाचा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.\nजे युवक बेरोजगार आहेत त्यांनी युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घ्यावी अथवा युवसेनेच्या वेबसाईट ला भेट देऊन आपली तक्रार नोंदण्याच आवाहन किरण साळी यांनी केल आहे.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nकोणतेही पवार माझ्या विरोधात असले तरी मीच खासदार होणार\nनक्की युवकांना नोकरी मिळवण्यासाठी युवसेना कशी मदत करणार आहे आणि युवकांचे कोणते प्रश्न युवसेनेला महत्वाचे वाटतात. पहा ही सविस्तर मुलाखत ‘शोध युवा नेतृत्वाचा’ या खास कार्यक्रमात.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nकोणतेही पवार माझ्या विरोधात असले तरी मीच खासदार होणार\nशब्द माझ्याकडेही आहेत आणि मलाही बोलता येतं;दानवेंचा ठाकरेंना इशारा\nशिरूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र स्टाइल’डान्स\nटीम महाराष्ट्र देशा- बी लाइव्ह प्रस्तूत लकी सिनेमाचा ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. ह्या…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तर�� आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Upavar_Jhali_Lek_Ladaki", "date_download": "2019-01-17T16:54:43Z", "digest": "sha1:5LAUXZEL3CFQFWOLUJRLVZBNCY7L5AFN", "length": 3842, "nlines": 48, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "उपवर झाली लेक लाडकी | Upavar Jhali Lek Ladaki | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nउपवर झाली लेक लाडकी\nउपवर झाली लेक लाडकी लग्‍नाला आली\nस्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदांनी केली\nसुवर्णस्तंभावरी बसविली फिरती मत्स्याकृती\nतेलामाजी बिंब पाहुनी छेदिल हो कोण ती\nछेदिल त्याला विवाहमाला घालिल पांचाली\nरतीहुनी ती अतीव सुंदर सुभगा गुणशालिनी\nमऊ रेशमी अलकभार तर ख्यात स्वरूपाहुनी\nधनुर्धरांच्या मनिंची आशा आव्हाना टपली\nस्वयंवराचा भरला मंडप, गर्दी तरि ती किती\nदेशोदेशचे जमले हो ते रणशार्दुल नृपती\nभावासंगे तेजस्विनी ती सभागृही आली\nहत्तीवरुनी जणू चमकली समूर्त सौदामिनी\nसूतपुत्र अन्‌ कर्ण राहिला उभा त्वरे उठुनी\nहीन कुळीचा म्हणुन तयाला संधी नच दिधली\nइतुके होते तरीही कृष्णा कुणातरी न्याहळी\nब्राह्मणवेषें तोच निरखिला अर्जुन नृपमंडळी\nजीवाशिवासम त्या दोघांची दृष्टभेट झाली\nत्या नजरेने स्फुरले बाहू वीर सिद्ध झाला\nअचुक लावुनी बाण तयाने मत्स्यभेद केला\nधनंजयाच्या गळां धन्य ती वरमाळा पडली\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - मा. कृष्णराव\nस्वर - लता मंगेशकर\nगीत प्रकार - चित्रगीत\nअलक - कुरळे केस / कपाळावरील केसांची बट.\nउपवर - लग्‍नास योग्य वयाची.\nसुभगा - भाग्यशाली स्‍त्री.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathiblack-pepper-plantation-technology-agrowon-maharashtra-8623?tid=168", "date_download": "2019-01-17T18:26:13Z", "digest": "sha1:5TBVNPPI2UGUZLQ7BQFUXMT3EJZGV3BM", "length": 14345, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,black pepper plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाळी मिरी कशी तयार करतात\nकाळी मिरी कशी तयार करतात\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nकाळी मिरी कशी तयार करतात\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nकाळी मिरी कशी तयार करतात\nउद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली,जि.रत्नागिरी\nशनिवार, 26 मे 2018\nकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर किफायतशीर उत्पादन सुरू होते. साधारणपणे मे-जून महिन्यात मिरीला तुरे येतात आणि जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घड काढणीस तयार होतात.\nकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर किफायतशीर उत्पादन सुरू होते. साधारणपणे मे-जून महिन्यात मिरीला तुरे येतात आणि जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घड काढणीस तयार होतात.\nहिरव्या घडातील एक-दोन दाण्यांचा रंग पिवळा अगर नारिंगी होताच घड तोडावेत, नंतर त्या घडातील मिरीचे दाणे हातांनी वेगळे करावेत किंवा तयार केलेल्या जमिनीवर घडांचे ढीग उन्हात वाळवावेत. ही पद्धत मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी घड तयार झाले तरच वापरतात.\nहिरव्या मिरीपासून काळी मिरी तयार करण्यासाठी दाणे बांबूच्या करंडीत गोळा करावेत किंवा पातळ फडक्‍यात गुंडाळावेत. त्यानंतर एका स्वतंत्र भांड्यात पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी येण्यास सुरवात झाल्यानंतर ती करंडी अगर फडक्‍यात गुंडाळलेली मिरी त्या उकळत्या पाण्यात सुमारे एक मिनिट बुडवून काढावी. अशारीतीने उकळत्या पाण्यातून बुडवून काढलेली मिरी उन्हामध्ये चटई अगर स्वच्छ फडके अंथरून त्यावर वाळत ठेवावी. या पद्धतीचे फायदे म्हणजे दाणे दोन ते तीन दिवसांत वाळतात. दाण्यांना आकर्षक काळा रंग येतो. बुरशी लागत नाही. मिरीची प्रत सुधारते.\nसंपर्क :०२३५८ - २८२४१५, २८२१३०, विस्तार क्र : २५०, २४२\nउद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली,जि.रत्नागिरी\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nइतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nप्लॅस्टिक बाटलीचा वापर टाळा सद्यस्थितीत प्लॅस्टिकच्या बाटलीचा उपयोग...\nऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावेगांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...\nकोंबडीखताचा वापर कसा करावामशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...\nगोळी खाद्यनिर्मितीबाबत माहिती....दळलेले, योग्यप्रकारे मिक्‍स केलेले पशुखाद्य पावडर...\nपिवळी डेझी फूलपिकाची लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nफळपिकांमध्ये कोणत्या कंदपिकांची लागवड...फळपिकांमध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य निवड...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nमसाला पिकांची लागवड कशी करावीनारळाची लागवड ७.५ x ७.५ मीटर अंतरावर करावी. या...\nकरवंदाची लागवड कशी करावीकरवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत...\nसौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची माहिती..सौर वाळवणी यंत्र : साठवणीसाठी धान्य योग्य...\nदालचिनी लागवडीबाबत माहिती...दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात...\nपेरू लागवड कशी करावीपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी,...\nघेवडा लागवडीविषयी माहिती...घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन...\nमुरघास कसा तयार करावा मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका,...\nनारळाच्या झावळ्यांपासून खतनारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते...\nमत्स्यपालनाच्या पद्धतीबाबत माहिती...मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण...\nलाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण कसे करावेसर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...\nजांभूळ लागवड कशी करावीदापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/10/5/aakashachi-rachana-aakashat-kuthe-kadhi-aani-kay-disel.aspx", "date_download": "2019-01-17T17:40:47Z", "digest": "sha1:SGMGNEC6PYY7W2NWFJV2JVVHRST5GITW", "length": 10873, "nlines": 52, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "लेख ३ : आकाशाची रचना – आकाशात कुठे, कधी आणि काय दिसेल", "raw_content": "\nलेख ३ : आकाशाची रचना – आकाशात कुठे, कधी आणि काय दिसेल\nनमस्कार मित्रहो, मागील लेखात आपण आकाशातील अंतरे कशी मोजतात ते जाणून घेतलं, तुम्ही सुद्धा नक्कीच ह्याविषयी आधीच जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल. प्रस्तुत लेखात आपण आकाश कसं पाहायचं ह्या विषयीची दुसरी पायरी , म्हणजेच आकाशात रोज काय बदल होतात आणि थोड्या माहितीने सुद्धा आकाश कसे ओळखता येते हे जाणून घेऊयात.\nआता सर्वात प्रथम आपल्याला काही बाबी समजून घ्यायला हव्यात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही रोज रात्री ठराविक वेळी आकाश पाहिलेत तर काल पाहिलेल्या आणि आजच्या आकाशात एक फरक प्रामुख्याने जाणवतो तो म्हणजे कालचे आकाश आणि आज चे आकाश ह्यातील तारकासमूह साधारण ४ मिनिटे लवकर उगवलेले दिसतात. आता ह्या गोष्टीचे सुद्धा सोप्पे गणित आहे ते असे – पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवसांमध्ये फिरते , तसेच आपल्या सोयीसाठी पृथ्वीची प्रदक्षिणा कक्षा गोल पकडली तर त्या गोलाचे ३६० अंश , म्हणजेच सोप्प गणित मांडलं तर लक्षात येईल की पृथ्वी रोज तिच्या सूर्याभोवतीच्या कक्षेत साधारण १ अंशाने पुढे सरकते. आता अजून एक गोष्ट म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती सुद्धा एक फेरी (३६० अंश) २४ तासात पूर्ण करते , ह्याचं सुद्धा गणित मांडलं तर आपल्या लक्षात येईल की पृथ्वीला स्वतःभोवती १ अंश फिरण्यास लागणारा वेळ हा ४ मिनिटे इतका येतो. आता वरील दोन गोष्टी लक्षात घेतल्या की असं समजेल की आकाश रोज ४ मिनिटे लवकर दिसते (कारण पृथ्वी तिच्या भ्रमण कक्षेत १ अंश पुढे सरकते)\nआता वरील गोष्ट समजण्यास सोप्पी व्हावी म्हणून अजून एक विवेचन. आता असा विचार करा की तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून उभे आहात आणि पूर्व दिशेपासून ते पश्चिम दिशेकडील क्षितिज हे अंतर अंशात्मक १८० इतकं येतं. एका वेळी आपल्याला आकाशात पूर्व क्षितिजापासून ते पश्चिम क्षितिजापर्यंत सहा राशी दिसतात. म्हणजेच एक रास सुमारे ३० अंश इतकी येते. म्हणजेच पश्चिम क्षितिजावर मेष रास मावळली तर पूर्व क्षितिजावर सहावी रास म्हणजेच कन्या उगवेल. आता हा बदल पाहायचा असेल तर सोप्पं काम करा. आपल्याला माहिती आहे की मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजेच सूर्याच्या मागच्या बाजूस मकर रास असते. म्हणजेच मकर संक्रांतीला जेव्हा तुम्ही सूर्यास्तानंतर पूर्व बाजूला पाहाल तेव्हा तुम्हाला मकर पासून सहावी म्हणजे मिथुन रास उगवताना दिसायला पाहिजे. (पण सूर्य मावळल्यावर सुद्धा आकाशात प्रकाश असल्याने अंधार पडल्यावर थोड्या वेळानी तुम्ही पुढची म्हणजेच कर्क ही रास पाहू शकाल). आता बरोबर एका महिन्याने आकाश बघितलंत (१५ फेब्रुवारी) तर तुम्हाला सूर्यास्तानंतर पूर्व क्षितिजावर कर्क रास दिसेल. म्हणजेच आपल्याला सोप्प गणित असं मांडता येईल की आकाश रोज ४ मिनिटे लवकर उगवते, त्यामुळे आज जर मला ठराविक वेळेस (समजा ५ नोहेंबर ला रात्री ८ वाजता) पूर्व क्षितिजावर वृषभ (द्वितीय रास) उगवताना दिसली तर त्यापुढील म्हणजेच मिथुन रास त्याच वेळी पूर्व क्षितिजावर उगवताना दिसायला साधारण (३० अंश x ४ मिनिटे = १२० मिनिटे म्हणजेच त्याच दिवशी रात्री १० वाजता) १० वाजतील. म्हणजेच दर २ तासांनी तुम्ही आत्ता पूर्व क्षितिजावर दिसणाऱ्या राशीच्या नंतरची रास पाहू शकाल.\nआता आकाश बघण्यास सोप्पे होण्यासाठी मकर संक्रांतीला (१५ जानेवारी) जर साधारणतः ६.१५-६.३० च्या सुमाराला सूर्य मावळताना पूर्वेला क्षितिजावर मिथुन रास असेल तर बरोबर एका महिन्याने म्हणजेच १५ फेब्रुवारीस ६.१५-६.३० च्या सुमाराला सूर्य मावळताना पूर्वेला क्षितिजावर कर्क रास असेल. आता ह्यावरून तुम्हाला कधी कोणती रास पहायची आणि ती कधी दिसेल ह्याचं साधारण गणित नक्की मांडता येऊ शकेल.\nआता अजून एक लहानसा भाग म्हणजे नक्षत्र. आपण पाहिलं त्याप्रमाणे आकाशाचे १२ भाग केलेले आहेत आणि त्यांना आपण १२ राशी म्हणतो आणि प्रत्येक राशीला ३६० अंशाचे साधारण समान १२ भाग म्हणजेच ३० अंशाचा एक ह्याप्रमाणे भाग करून दिलेले आहेत. आता नक्षत्र २७ आहेत. म्हणजेच ३६० भागिले २७ नक्षत्र बरोबर १३.३३ अंशाचे एक नक्षत्र म्हणजेच एक रास बरोबर सव्वादोन नक्षत्र. आता तुम्ही कधी कोणते नक्षत्र दिसेल ह्याचे वरील प्रमाणे गणित नक्कीच मांडू शकाल म्हणजेच एक रास बरोबर सव्वादोन नक्षत्र. आता तुम्ही कधी कोणते नक्षत्र दिसेल ह्याचे वरील प्रमाणे गणित नक्कीच मांडू शकाल सोबत अधिक माहिती म्हणून कोणती नक्षत्रे मिळून कोणत्या राशी होतात हे सुद्धा शोधून काढा सोबत अधिक माहिती म्हणून कोणती नक्षत्रे मिळून कोणत्या राशी होतात हे सुद्धा शोधून काढा\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/6/6/Sohala-Shivrajyabhishekacha.aspx", "date_download": "2019-01-17T17:14:28Z", "digest": "sha1:TFZQZ5U62BD3FIMKSJQ2YTOTAKG7HOW2", "length": 22301, "nlines": 85, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "सोहळा शिवराज्याभिषेकाचा", "raw_content": "\nकिती संथपणे गंगा वाहत होती... सायंकाळी अस्ताचलाला चाललेल्या सूर्यदेवाचं प्रतिबिंब पाण्यावर तरंगत होतं आणि दूरवर क्षितिजाकडे उदास नजरेने पाहत बसला होता एक तपस्वी...\nहा कोणी सामान्य साधू नव्हता बरं हा तर काशीविश्वेश्वराचा मुख्य पुजारी हा तर काशीविश्वेश्वराचा मुख्य पुजारी प्रकांडपंडित कलियुगाचा साक्षात बृहस्पती असा नावलौकिक मिळवलेला वेदशास्त्रपारंगत आचार्य गागाभट्ट\nपण... पण, आज आचार्य उदास होते... खिन्न होते... विमनस्क होते. या भागीरथीच्या काठावर त्यांच्याच पणजोबांनी उभारलेलं भव्य शिवमंदिर औरंगजेबाच्या सुलतानी धर्मवेडापायी तुकडे तुकडे होऊन भंग पावलं होतं.\nकाय ही भयानक अवस्था या देशाची धर्माची कोटी कोटी हिंदूंच्या देशात येऊन त्यांच्या सर्वश्रेष्ठ तीर्थस्थानी त्यांच्याच महादेवाची ही विटंबना हे कोणीच अडवू शकत नाही हे कोणीच अडवू शकत नाही त्याच्याशी कोणीच टक्कर देऊ शकत नाही त्याच्याशी कोणीच टक्कर देऊ शकत नाही या राक्षसांविरुद्ध कोणी आवाजही उठवू शकत नाही या राक्षसांविरुद्ध कोणी आवाजही उठवू शकत नाही कुठेच चीड नाही कुणाचंच रक्त कसं सळसळत नाही\n गागाभट्ट विचारमग्न होते. आता सूर्य पुरता मावळला. चहूकडे अंधाराचं साम्राज्य त्याच वेळी कुणी सुवासिनी घाटाच्या पायऱ्या उतरत नदीच्या पाण्यात उतरली. आपल्या ओंजळीत आणलेली एक मिणमिणती पणती तिने गंगेच्या लाटांवर अलगद सोडून दिली. नदीला वंदन करून ती ओल्या पावलांचे ठसे उमटवीत निघून गेली. तिने लाटांवर सोडलेल्या त्या दिव्याची ज्योत पाण्याच्या लाटांवर तरंगत प्रवाहाच्या दिशेने पुढे पुढे जात होती. दूर जाणाऱ्या तेजाच्या त्या बिंदूकडे गागाभट्ट कितीतरी वेळ एकटक पाहत होते.\n... आणि अचानक लक्कन वीज चमकावी तसा त्यांच्या मनश्चक्षूसमोर एक वीर उभा राहिला.\nदूर दूर दक्षिण दिशेला, सह्याद्रीच्या अक्राळविक्राळ पसरलेल्या पर्वतरांगांमध्ये आणि घनदाट अरण्यांमध्ये हाती तलवार घेऊन उभा असलेला एक बंडखोर युवक... राजा शिवाजी\nखरं तर किती वर्ष हे नाव कानावर पडत होतं... त्याने म्हणे आदिलशाही सरदार अफजलखानाला संपवलं... त्याने प्रत्यक्ष बादशहाच्या मामाच्या महालात शिरून त्याची बोटं छाटली... त्याने मुघलांची संपन्न नगरी सुरत लुटून फस्त केली.... आणि एकदा तर त्याने कहरच केला. खुद्द आग्य्रामध्ये औरंग्याच्या भर दरबारात अनेक राजे माना खाली घालून शेळपटासारखे उभे असताना हा दख्खनचा वाघ असा काही गरजला, की सारा दरबार हादरला.\nइकडचे कोणी त्याला म्हणत असतील दगाबाज, खुनी, लुटारू... पण त्याच्या राज्यात रयत सुखी आहे. मंदिरं सुरक्षित आहेत... आयाबहिणींची इज्जत सुखरूप आहे... दुर्गादुर्गांवर परममंगल भगवा ध्वज विराजतो आहे. चार पातशाह्यांच्या उरावर बसून स्वातंत्र्याचं अनमोल रत्न मिळवलं आहे त्यानं बस्स... ठरलं शून्यातून ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या त्या नरवीराच्यामागे आपण आपली धर्मशक्ती उभी करायची.\nगागाभट्ट मनी नवा संकल्प घेऊन उभे राहिले. आता पुढचा प्रवास दक्षिणेकडे... रायगडच्या दिशेने...\nपण हे तर पूर्वीसुद्धा घडलं होतं. या आधीही उत्तरेकडून दक्षिणेकडे आला होता एक युवराज... राज्य गमावलेला युवराज छत्रसाल बुंदेला तो शिवाजीराजांना भेटला. राजांचा हात त्याच्या पाठीवरून फिरला. निखाऱ्यावर बसलेली राख भुर्रकन उडाली. आतला अंगार धडधडून पेटला आणि त्या भारलेल्या युवकाने अवघा बुंदेलखंड स्वतंत्र केला.\nअसाच एक सरस्वतीपुत्र दक्षिणेत आला होता. कविराज भूषण आणि पौर्णिमेच्या चंद्राला पाहून सागराला उधाण यावं; तसं शिवरायांचं दर्शन होताच महाकवी भूषणाची प्रतिभा उचंबळून आली आणि एक अप्रतिम महाकाव्य जन्माल आलं - ‘ शिवभूषण आणि पौर्णिमेच्या चंद्राला पाहून सागराला उधाण यावं; तसं शिवरायांचं दर्शन होताच महाकवी भूषणाची प्रतिभा उचंबळून आली आणि एक अप्रतिम महाकाव्य जन्माल आलं - ‘ शिवभूषण\nआणि आता रायगडावर आगमन झालं होतं गागाभट्टांचं सुवर्णाच्या कोंदणात जडवलेल्या हिऱ्याप्रमाणे स्वराज्याच्या गाभ्यात राजधानी रायगड मर्दानी सौंदर्यांने झळकत होता. राजाचं कार्यकर्तृत्व पाहून गागाभट्ट फार फार प्रसन्न झाले.\nराजांनी, आऊसाहेबांनी आणि अवघ्या मंत्र्यांनी आचार्यांचं मन:पूर्वक स्वागत केलं आणि ते काय सांगतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं.\n’’, आचार्य बोलू लागले, ‘‘तुम्ही महापराक्रम केलेत. शतपटीने बलवंत शत्रूला नामोहरम केलेत. स्वराज्याची निर्मिती केलीत, पण राजे.... अजूनही पातशाही सेवेत लाचारी करण्यात धन्यता मानणारे लोक तुम्हांस राजा मानत नाहीत. डोंगरदऱ्यामधला अडाणी गुंडांना घेऊन लुटालूट करणारा कुणी एक बगावतखोर अशी विटंबना करणारेही आहेतच. म्हणून म्हणतो राजे, तुम्ही सिंहासनावर स्थानापन्न व्हा अशी विटंबना करणारेही आहेतच. म्हणून म्हणतो राजे, तुम्ही सिंहासनावर स्थानापन्न व्हा तुमच्या राज्यास धर्ममान्यता मिळू द्या तुमच्या राज्यास धर्ममान्यता मिळू द्या\n’’, हात जोडून राजे गागाभट्टांपुढे उभे राहिले. ‘‘हे राज्य माझं एकट्याचं नाही. हे तो श्रींचं राज्य आहे. या मऱ्हाटी रयतेचं राज्य आहे. मी केवळ एक निमित्तमात्र इथल्या भूमिपुत्रांच्या अद्वितीय शौर्यानं आणि अलौकिक त्यागानं हे स्वराज्याचं अमूर्त स्वप्न साकार झालं. मी सुवर्णसिंहासनावर बसण्यासाठी हे स्थापन केलेलंच नाही.’’\n यशाच्या उत्तुंग शिखरावर असतानाही अशी नम्रता पाहून मी गहिवरून गेलो आहे. पण राजे, हौस म्हणून नव्हे; तर या भूमीची आवश्यकता म्हणून तुम्हाला हा संस्कार ग्रहण केलाच पाहिजे. वाटल्यास ही धर्माची आज्ञा आहे असं समजा.’’\n‘‘पण आचार्य...’’ राजे काही बोलणार, तोच त्यांच्या कानावर शब्द पडले, ‘‘शिवबा’’ राजांनी पाहिलं - जिजाऊसाहेब आपल्या थरथरत्या स्वरात काही सांगत होत्या. राजे आऊसाहेबांजवळ गेले. त्या अडखळत का होईना, पण बोलत होत्या.\n‘‘शिवबा, तुमच्या मनात काय चाललं आहे ते मी जाणते. हे स्वराज्य उभं करताना अनेक वीर धारातीर्थी पडले. त्यांना मरण मिळालं आणि मला मात्र सिंहासन ही कल्पना तुम्हांला अस्वस्थ करते आहे, हो ना ही कल्पना तुम्हांला अस्वस्थ करते आहे, हो ना\nराजांनी आपल्या वृद्ध मातेचा हात हाती घेत मानेनेच होकार दिला, मात्र आऊसाहेब बोलतच होत्या.\n हे सारे वीर तुमच्या शब्दांसाठी आपल्या प्राणांची आहुती देते झाले. हा अहंकार सोडा. ते गेले ते या स्वराज्यासाठी. त्यांची कीर्ती अस्मानाला भिडवण्यासाठी... राजे पण हे राज्य बलशाही होण्यासाठी, चहूदिशांना विस्तार पावण्यासाठी, राजसत्तेची प्रवाही परंपरा निर्माण होण्यासाठी, इथे सिंहासन स्थापन व्हायला हवं. राजे, स्वत:साठी नाही, माझ्या किंवा आचार्यांच्या आग्रहासाठी नाही, तर निदान तुमच्या जिवलग सवंगड्यांच्या अतृप्त आत्म्यांना शांती लाभण्यासाठी तरी तुम्हांला छत्रपती व्हायला हवं.’’\nआणि रणांगणात वीरमरण स्वीकारणाऱ्या जिवलगांची चित्रं राजांसमोर क्षणात तरळून गेली. जणू असीम आकाशाच्या पडद्यामागून त्यांचा सखा तो तानााजी, तो मुरारबाजी, तो बाजीप्रभू देशपांडे आपल्या मूक नजरेने विनवणी करत होते, ‘‘व्हय राजे हे व्हायलाच हवं’’ राजांनी आऊसाहेबांच्या हातातून आपला हात सोडवून घेत त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि पुटपुटले, ‘‘माँसाहेब जशी आपली आज्ञा. आम्हांस हा प्रस्ताव मान्य आहे.’’\nआणि हिंदू भूमीच्या सहस्र वर्षांच्या इतिहास प्रवाहातील तो तेज:पुंज दिवस उगवला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६ म्हणजेच दिनांक ६ जून १६७४. सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या पैलतीरापर्यंत पसरलेली ही भारतभूमी रोमांचित झाली. आज तिचा लाडका सुपुत्र सिंहासनाधीश्वर सार्वभौम छत्रपती होणार होता.\nपहाटेचा अंधार अजून सरला नव्हता. मात्र, रायगडाच्या माथ्यावर आनंदाला उधाण आलं होतं. आधी पार पडला राज्याभिषेक. गंगा, यमुना, गोदा, नर्मदा अशा सप्तगंगा राजांना अभिषेक करून धन्य झाल्या. आता तो क्षण जवळ आला, सिंहासनारोहणाचा\nसारी राजसभा तुडुंब भरली होती. जो तो टाचा उंचावून, मान वर करून; तो सुवर्णक्षण आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होता. आणि फक्त तेच का या भूमीतील वनवासी, नगरवासी, मर्द मावळे, माताभगिनी, आबालवृद्ध सारे सारे जण या मंगल घटिकेसाठी आतुर झाले होते. तो पूर्वेला उभा असलेला तोरणा, तो राजगड, तो सिंहगड, तो पुरंदर, तो तिकडे सागरात उभा असलेला सिंधुदुर्ग, तो विजयदुर्ग यांच्याही नजरा खिळल्या होत्या दुर्गराज रायगडाकडे\n...आणि राजांनी राजसभेत प्रवेश केला. ते तेजस्वी पाणीदार नेत्र, ते धारदार नाक, ते कपाळीचे रेखीव शिवगंध, ती जिरेटोपावरील झुलणारी मोत्यांची झालर, ती गळ्यातील कवड्यांची माळ, कमरेला भवानी तलवार, पाठीवर धनुष्य आणि हातात विष्णुमूर्ती... त्या क्षणी राजा असा दिसला की, साक्षात विष्णूच\nअत्यंत धीरगंभीर पावलं टाकत राजे सिंहासनासमोर आले. राजांनी त्या आसनाला अत्यंत मनोभावे वंदन केले आपल्या चरणांचा त्याला स्पर्श होऊ न देता राजे स्थानापन्न झाले. गागाभट्टांनी राजांच्या मस्तकी सुवर्णछत्र धरले आणि उच्चस्वरात गर्जना केली, ‘‘महाराज प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रियकुलावतंस, गोब्राह्मण प्रतिपालक, सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की... जय प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रियकुलावतंस, गोब्राह्मण प्रतिपालक, सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की... जय जय \nरायगडावर निनादलेला जयजयकार गगनाला भिडला. तिथून त्याचे उमटलेले प्रतिध्वनी सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर आणि सिंधुसागराच्या तुफानी लाटांवर आदळले. त्या रणनादाने शत्रूच्या भूमीत जणू धरणीकंप झाला. जणू हा महाराष्ट्र देश त्यांना गर्जून सांगत होता, ‘‘या मुलुखावर सैतानी आक्रमण करणाऱ्या उन्मत्त सैतानांनो, ऐका... आता ही भूमी निराश्रित नाही. आता इथे आहे आमचा राजा, आमची सत्ता, आमचं सिंहासन, आमची राजधानी, आमचा ध्वज, आमचं सैन्य... आता आम्ही गुलाम नाही. परतंत्र नाही.’\nत्याच क्षणी पूर्वेला सूर्यनारायण उदयास आला, पण रायगडाच्या तेजाने त्या तेजोभास्कराचेही डोळे दिपून गेले आणि गंगासागराच्या आनंदडोहात तरंग उमटले.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdaparyay.blogspot.com/2010/07/blog-post.html", "date_download": "2019-01-17T17:13:30Z", "digest": "sha1:MJGKZU3AKCD4W7VMUH6MJUDCXYJ4HP3T", "length": 20277, "nlines": 296, "source_domain": "shabdaparyay.blogspot.com", "title": "शब्दपर्याय: विज्ञानाच्या इतिहासात घडलेले मूळ इंग्रजी शब्द", "raw_content": "\nप्रचलित इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी प्रतिशब्द प्राप्त करवून देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्हालाही आवडावा हीच अपेक्षा आहे.\nविज्ञानाच्या इतिहासात घडलेले मूळ इंग्रजी शब्द\nअकारविल्हे लावलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द\nअक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी श्ब्द\n००४ अतिसूक्ष्म, सूक्ष्मतम deminutive\n०१५ उभयदिक्प्रवाह alternating current\n०१६ ऋणदंड, ऋणाग्र cathode\n०१८ कांचफुंक्या, कासार glass blower\n०१९ काळोखात्तील मंद चकाकी, प्रस्फुरण phosporescence\n०२४ घटना, विधी phenomenona\n०२५ घनावस्था solid state\n०२७ चाकू, सुरी, खरडणे scalpel\n०३१ ठळक वैशिष्ट्ये features\n०३३ तर्कदुष्ट, तर्कसंगत, वाजवी resonable\n०३४ तारेचे स्थितीस्थापक वळे, वंचक spring\n०३५ तार्किकदृष्ट्या अचूक, वाजवी reasonably accurate\n०३७ दिप्ती, प्रभा lunimosity\n०३८ धनदंड, धनाग्र anode\n०४० धारणा, संकल्पना, विचार contention\n०४३ निश्चयात्मक, खात्री पटवणारी convincing\n०४४ निष्क्रिय वायू inert gases\n०४७ परस्पर आकर्षण, आंतररेण्वीय आकर्षण cohesion\n०४९ परिणामतः, कालौघात, यथावकाश eventually\n०५० परिमाणाचा स्तर order of magnitude\n०५३ पेशीसंच, घट battery\n०५६ प्रकाशाने प्राप्त होणारी चकाकी, दिप्तीस्फुरण luminescence\n०५७ प्रकाशाने प्राप्त होणारी रंगीत चकाकी, रंगस्फुरण fluroscence\n०५८ प्रबळ ठरणे, उठून दिसणे predominate\n०५९ प्रभा, आभा, उजाळा, प्रकाश, उजेड glow\n०६३ प्रारणशोध व पट्टीनिश्चिती RADAR (RAdio Detection And Ranging)\n०६५ बदल, परिवर्तन, प्रवास transit\n०६६ भाकीत करणे, पूर्वानुमान करणे prognostications\n०७१ मोहोरबंद करणे seal\n०७२ राजस मूलद्रव्य nobel elements\n०७४ लहान परिमाण, डाग speck\n०७८ विद्युतभार विसर्जन discharge\n०८२ वेटोळे, वळे coil\n०८३ व्यतिकरण, उच्छेद interference\n०८४ व्यवधान, विचलन disturbance\n०८६ शोषक्षेपक suction pump\n०९० सहप्रेरणा mutual induction\n०९२ सातत्य, सारखेपणा consistance\n०९३ सामर्थ्य, विभव potential\n०९६ सुगंधी पीतस्फटिक amber\n०९७ सुयोग्य, सोयीस्कर suitable\n०९८ सुरक्षित, सुनिश्चित, निर्भ्रांत, निर्विघ्न, निर्धास्त secured\n१०० सोयाबीनसारख्या शेंगा edammame\n१०२ हिंसक, प्रक्षोभक violent\nअल्फाबेटिकली लावलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द\nअक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द\n००१ alternating current उभयदिक्प्रवाह\n००२ amber सुगंधी पीतस्फटिक\n००३ anode धनदंड, धनाग्र\n००६ battery पेशीसंच, घट\n००८ cathode ऋणदंड, ऋणाग्र\n०११ cohesion परस्पर आकर्षण, आंतररेण्वीय आकर्षण\n०१२ coil वेटोळे, वळे\n०१७ consistance सातत्य, सारखेपणा\n०१८ contention धारणा, संकल्पना, विचार\n०२१ convincing निश्चयात्मक, खात्री पटवणारी\n०२४ deminutive अतिसूक्ष्म, सूक्ष्मतम\n०३० discharge विद्युतभार विसर्जन\n०३१ disturbance व्यवधान, विचलन\n०३३ edammame सोयाबीनसारख्या शेंगा\n०३८ eventually परिणामतः, कालौघात, यथावकाश\n०३९ features ठळक वैशिष्ट्ये\n०४१ fluroscence प्रकाशाने प्राप्त होणारी रंगीत चकाकी, रंगस्फुरण\n०४५ glass blower कांचफुंक्या, कासार\n०४६ glow प्रभा, आभा, उजाळा, प्रकाश, उजेड\n०५१ inert gases निष्क्रिय वायू\n०५२ interference व्यतिकरण, उच्छेद\n०५५ luminescence प्रकाशाने प्राप्त होणारी चकाकी, दिप्तीस्फुरण\n०५६ lunimosity दिप्ती, प्रभा\n०५९ mutual induction सहप्रेरणा\n०६० nobel elements राजस मूलद्रव्य\n०६१ order of magnitude परिमाणाचा स्तर\n०६४ phenomenona घटना, विधी\n०६५ phosporescence काळोखात्तील मंद चकाकी, प्रस्फुरण\n०६८ potential सामर्थ्य, विभव\n०६९ predominate प्रबळ ठरणे, उठून दिसणे\n०७० prognostications भाकीत करणे, पूर्वानुमान करणे\n०७२ RADAR (RAdio Detection And Ranging) प्रारणशोध व पट्टीनिश्चिती\n०७३ reasonably accurate तार्किकदृष्ट्या अचूक, वाजवी\n०७५ resonable तर्कदुष्ट, तर्कसंगत, वाजवी\n०७७ scalpel चाकू, सुरी, खरडणे\n०७९ seal मोहोरबंद करणे\n०८० secured सुरक्षित, सुनिश्चित, निर्भ्रांत, निर्विघ्न, निर्धास्त\n०८४ solid state घनावस्था\n०८५ speck लहान परिमाण, डाग\n०८६ spring तारेचे स्थितीस्थापक वळे, वंचक\n०९१ suction pump शोषक्षेपक\n०९२ suitable सुयोग्य, सोयीस्कर\n०९६ transit बदल, परिवर्तन, प्रवास\n१०० violent हिंसक, प्रक्षोभक\nLabels: विज्ञानाच्या इतिहासात घडलेले मूळ इंग्रजी शब्द\nमी आपले विविध ब्लॉग वाचले आणि मला ते आवडले. आपल्या या संशोधनाचे कौतुक वाटते. आपला इ-मेल आय. डी. कळवावा.\nमला conformity या शब्दाला मराठी प्रतिशब्द हवा आहे. कृपया आपण सुचवावा.\nआता आणखीन काही शब्दांची भर घातली आहे.\nआशा आहे की हेही उपयुक्त ठरतील.\nमी लिहितो त्या अनुदिन्या\n१. नरेंद्र गोळे, २. ऊर्जस्वल\n३. सृजनशोध, ४. शब्दपर्याय\n५. स्वयंभू, ६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\nबृहत्‌ शब्दपर्याय संग्रह-२०१११०३१ (अकारविल्हे)\nअकारविल्हे रचलेले मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी शब्दपर्याय अक्र मराठी शब्दपर्याय मूळ इंग्रजी शब्द १ अंक-संगणक Laptop २ अंकित, अंकीय Digita...\nअकारविल्हे संपादित पर्यायी शब्द\nअक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी शब्द १ (मागे) वळणारी Circumflex (CX) २ (संवेदना) जाणवणे Sensing ३ (हृदयरोग) लक्षणधारी Symptomatic ४ १...\nविज्ञानाच्या इतिहासात घडलेले मूळ इंग्रजी शब्द\nअकारविल्हे लावलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द अक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी श्ब्द ००१ अंदाज estima...\nबृहत शब्दपर्याय संग्रह २०१३०६१३\nबृहत शब्दपर्याय संग्रह २०१३०६१३ अल्फाबेटिकली रचलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द अक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द...\nबृहत्‌ शब्दपर्याय संग्रह-२०१११०३१ (अल्फाबेटिकली)\nअल्फाबेटिकली रचलेल्या मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी शब्दपर्याय अक्र मूळ इंग्रजी शब्द मराठी शब्दपर्याय १ Abbreviations छोटे नाव, नावाचे लघुरू...\nअल्फाबेटिकली संपादित पर्यायी शब्द\nअक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द १ Aberrant असामान्य, अलौकिक, विरळा २ Abnormal अपसामान्य, विकृत ३ About face उजवीकडून पाठीमागे वळ...\n\"शब्दपर्याय\" ही अनुदिनी तांत्रिक, वैज्ञानिक, पारिभाषिक, प्रशासकीय, आणि सर्वच प्रकारच्या आधुनिक शास्त्रांकरता इतर भाषांत (विशेषतः इ...\nघरगुती औषधांतील इंग्रजी शब्दांचे मराठी पर्याय (अकारविल्हे रचलेले)\n“ घरगुती औषधे ” , लेखकः वैद्यतीर्थ कृष्णाजी नारायण तथा आप्पाशास्त्री साठे , आयुर्वेद भवन , काकडेवाडी , मुंबई ४००००४ , प्रथमावृत्तीः डिसेंब...\nकण-त्वरक-शास्त्रातील मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द\nकण-त्वरक-शात्रातील मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी म��ाठी शब्द अक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द १ Accuracy अचूकता २ Alternating-Gr...\nविज्ञानातील आणखी नवे शब्द-०१\nअकारविल्हे रचलेले मूळ इंग्रजी शब्दांकरताचे पर्यायी मराठी शब्द अक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी शब्द १ अंगभूत Intrinsic २ अंतर Dista...\nविज्ञानाच्या इतिहासात घडलेले मूळ इंग्रजी शब्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2012/11/11/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-17T16:48:04Z", "digest": "sha1:CZHKDKKC2T4LCWXJSR5PIDIIBQ7OENDA", "length": 11941, "nlines": 310, "source_domain": "kayvatelte.com", "title": "दीपावली शुभचिंतन | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nही दीपावली सगळ्या वाचकांना, सुऱ्हदांना,मित्र-मैत्रिणींना,आणि शुभचिंतकांना सुख, समाधानाची जावो हिच शुभेच्छा.\n21 Responses to दीपावली शुभचिंतन\nदिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा… 🙂\nअरे कमाल झाली. आज चक्क मला वर्डप्रेस लॉगीन करता आले आणि कमेंटही देता आली. 🙂\nक्रोम वापर, काही प्रॉब्लेम येत नाही 🙂 मला पण ब्लॉगर वर कॉमेंट करता येत नव्हत्या फायरफॉक्स वरून.. पण क्रोम डाउनलोड केलं आणि प्रॉब्लेम स~ऒल्व्ह झाला.\nतुम्हाला पण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..\nमला वाटतं कि दिपावलीतल्या दि ला दुसरी वेलांटी आहे.\n नवीन वर्षात तुम्ही असेच छान लेख लिहित चला. ही .सदिच्छा\nसमीर हरिश्चंद्र गावडे says:\nतुम्हाला सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nदिवाळीच्या खूप सार्या खाऊमय शुभेच्या\nदिवाळीच्या (जे जे ही पोस्त वाचतील त्यांना आणि नाही वाचणार त्यांनाही) खूप साऱ्या शुभेच्छा\nमोहक रंगाची उधळण न्यारी,.\nस्वादिष्ट , रुचकर मिठाईची स्वारी,.\nअंधार जाण्यास पणत्या ठेवा द्वारी,\n. आज सजु दे दिवाळी तुमच्या घरी\n” दिवाळीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.\n( साहित्यातील अन्नू मलिक )\nकाका, दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा…\nस्नेह आहेच तो या निमित्ताने वृद्धिंगत व्हावा… 🙂\nतुम्हा सगळ्यांचेच मनःपूर्वक आभार. आणि तुम्हालाही ही दिवाळी सुखा समाधानाची जावो ही शुभेच्छा.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – ���णि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nकाय बोलावं आणि काय नाही\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-murder-love-crime-104392", "date_download": "2019-01-17T17:54:18Z", "digest": "sha1:IVVWNX7TDCP2Z6ICCLGQ7UDLBOTBTGPB", "length": 14544, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news murder love crime प्रेमविवाहातून एकाची हत्या | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nकामठी - मुलीला पळवून प्रेमविवाह केल्याने मुलीच्या कुटुंबातील २५ ते ३० जणांच्या समूहाने मुलाच्या घरावर प्राणघातक हल्ला केला. यात मुलाच्या मामाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. या घटनेमुळे नवीन कामठी ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामगढ परिसरात तणावाची परिस्थिती आहे. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.\nकामठी - मुलीला पळवून प्रेमविवाह केल्याने मुलीच्या कुटुंबातील २५ ते ३० जणांच्या समूहाने मुलाच्या घरावर प्राणघातक हल्ला केला. यात मुलाच्या मामाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. या घटनेमुळे नवीन कामठी ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामगढ परिसरात तणावाची परिस्थिती आहे. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.\nइकबाल जमिल शेख (रा. रामगढ, आनंदनगर) असे मृताचे, तर शेख अल्ताफ, शेख जमिल आणि त्यांची पत्नी जखमी आहेत. शेख अल्ताफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कामठी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये आनंदनगर येथील नवाब रहमान शेख, सलमान नवाब शेख, समीर नवाब शेख, इस्माईल अजीज खान, रज्जाक अजीज खान, सईद अजीज खान, जब्बार रेहमू खान, खुर्शिद हुसेन शेख, शेख सिकंदर, फिरोज, नसरू, काल्या ऊर्फ मुस्तफा खान, काल्याचा मोठा भाऊ गोलू, चांद खान, चांद खानचा भाऊ उस्मान खान, नजीर मोहम्मद खान, जहूर खान, शेख अलमी मुस्तफा, शेख साबिर इब्राहिम, काल्या उर्फ मोहम्मद रफीक शेख आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांचा समावेश आहे.\n२ मार्चला पळाले होते घरून\nसय्यद इरफान (२३) व नवाब शेख यांची मुलगी रहमतबी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. २ मार्चला दोघांनी पळून प्रेमविवाह केला. यानंतर इरफान तिला घेऊन परिसरातच राहण्यास आला. नवाब व नातेवाइकांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. याच वादातून सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आरोपींचे इरफानशी भांडण झाले. त्याला ठार मारण्याची धमकी दिली. याची तक्रार इरफानने कामठी पोलिसांत केली. तो ठाण्यात बसून तक्रार नोंदवीत असतानाच रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास आरोपींनी त्याच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. घराचा दरवाजा तोडून सामानाची तोडफोड केली.\nबचाव करणे जिवावर बेतले\nमृताचा भाचा इरफान यांच्या घरावर हल्ला होत असताना शेजारी राहणारे त्याचे आजोबा जमील आणि मामा इकबाल, अल्ताफसह इतरांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यांनाच तलवार, चाकू आणि दंड्याने मारहाण केली. इकबालवर घातक शस्त्रांनी वार केले. जमिल, अल्ताफ आणि त्यांच्या आईलाही जखमी केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. इकबालला उपचारार्थ रुग्णालयात रवाना केले. येथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.\nमुंबई - ठाणे, पालघर जिल्ह्यांतील मिळून गेल्या १० महिन्यांत तब्बल ६१३ जणांचा भूकबळी गेला. डहाणू, जव्हार, मोखाडा आणि शहापूरसारख्या आदिवासी तालुक्‍यांत...\nअनपटवाडी...मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी\nवाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले...\nगरजू, अनाथांचा आधार ‘साईप्रसाद’\nनांदेड - दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड...\nआईच्या चितेच्या बाजूलाच मुलाने घेतले जाळून\nलातूर- आईच्या चिता जळत असताना तिच्या बाजूला स्वतःला जाळून घेत मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर...\nसप्तपदीने दिले तिला बळ\nखडकवासला - लग्न ठरल्यानंतर तृप्ती पेंडा यांना मज्जारज्जूशी संबंधित गंभीर आजार आहे, ही बाब चाचण्यांमधून निष्पन्न झाली. सर्व आयुष्य त्यांना व्हीलचेअरवर...\nविवाह संस्था ४५०० वर्षांपासून\nपुणे - हरियानामधील राखीगडी येथील दफनभूमीत केलेल्या उत्खननात इसवीसनपूर्व चार हजार ते साडेपाच हजार वर्षांपूर्वीच्या स्त्री व पुरुषाचे एकत्रित सांगाडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.ayurvedalive.in/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-17T16:48:52Z", "digest": "sha1:WF6EQIWRLAAWXVXBRXNQ5AUWDZZAXHUH", "length": 10652, "nlines": 78, "source_domain": "www.ayurvedalive.in", "title": "“रिअल हर्बल” - Ayurveda", "raw_content": "\nपरवा आम्ही जुन्या मैत्रीणी लंचसाठी भेटलो होतो, जेवण झाल्यावर छान गप्पा मारु म्हटलं तर एक जण म्हणाली, “अग नाही मी नीघते, माझी ४ वाजता पारलर मधे अपाँइंटमेंट आहे.” मी म्हणाले, “अगं एवढं काय जा कधीतरी नंतर, आज राहू दे ना.” त्यावार मलाच म्हणाली, “तुला काय माहिती, तुझं बरं आहे बाबा, तुझा चेहरा छान क्लिन अहे, आमच तसं नाही ना”.\nखरच खूप डाग होते तीच्या चेहर्‍यावर, त्वचा पण रुक्ष आणि निर्जीव दिसत होती. असं का झालं विचारल्यावर नाराजिनेच म्हणाली,”काही माहित नाही गं, तरी मी रेग्युलरली क्लिन अप आणि फेशियल करुन घेत असते”. मी म्हणाले,”अगं वेडे सारखं सारखं, त्या केमिकल्स ने स्किन अजुन खराब नाहि का होणार” त्यावर मलाच म्हणाली, “मी अजिबात केमिकल बेस्ड प्रोडक्टस् नाहि वापरत बरं, फक्त हर्बल आणि आयुर्वेदिक प्रोडक्टसच वापरते. मला जरा हसायलाच आलं, “आयुर्वेदिक आणि हर्बल म्हणजे नेमकं काय गं” त्यावर मलाच म्हणाली, “मी अजिबात केमिकल बेस्ड प्रोडक्टस् नाहि वापरत बरं, फक्त हर्बल आणि आयुर्वेदिक प्रोडक्टसच वापरते. मला जरा हसायलाच आलं, “आयुर्वेदिक आणि हर्बल म्हणजे नेमकं काय गं”,मी विचारलं मला म्हणाली,”अस काय ग करतेस तू आयुर्वेदिक डॉक्टर आहेस ना तू आयुर्वेदिक डॉक्टर आहेस ना हर्बल क्रिम्स, स्क्रब्स, लोशन्स, पॅक्स असतात”.\nमी म्हणाले, “जरा बस इथे, अगं आयुर्वेदिक/हर्बल क्रिम्स, लोशन्स, ई़. चा बेस मूळतः केमिकल्सचाच असतो, त्यात फक्त नावापुरता थोडी हर्बल एक्सट्रॅक्टस आणि एसेन्स असतात, आणि ते देखिल प्रोसेस्ड. अगं एखाद्या सूप मधे चिमुटभर मिरपूड टलकल्याने, तो Pepper soup नाही होत ना अगदी तसंच आहे ह्या प्रोडक्टसच सुद्धा असतं.आता तूच विचार कर, ह्यात तूला किती हर्बल ईफेक्ट्स मिळणार अगदी तसंच आहे ह्या प्रोडक्टसच सुद्धा असतं.आता तूच विचार कर, ह्यात तूला किती हर्बल ईफेक्ट्स मिळणार आणि तुझा प्राॅब्लेम किती क्युअर होणार आणि तुझा प्राॅब्लेम किती क्युअर होणार त्या पॅक्स आणि क्रिम्समुळे थोडा काळ स्किन छान क्लिन आणि फ्रेश राहते, पण त्यामुळे होणारे दुष्परीणाम काही टळत नाही.”\nएव्हाना हे सगळं ऐकुन ती बावचऴी होती, तिच्या ‘सो कॉल्ड – हर्बलच्या’ भ्रमाचा भोपळा आता फुटला होता. आता मी सांगत होते आणि ति कुतुहलाने ऐकत होती. “अगं जेव्हा त्वचेशी निगडीत कुठलेहि वैगुण्य उत्पन्न होते, तेव्हा त्याचा संबंध थेट रक्त धातु अन् आपल्या पचन संस्थेशी असतो, आणि त्यातला बिघाड दुरुस्त केल्याशिवाय कायमचा गुण नाही मिळत बरं. नुस्तं वर वर लेप लावून रुप उजळत नाही, आतुन स्वछता मोहिमेची सुरुवात करावी लागते हं. आपल्या आहार, विहारात्मक बाबींची देखील योग्य काळजी घ्यावी लागते, आणि ह्यच्या जोडिला जेव्हा बाह्योपचाराची साथ मिळते, तेव्हा सोने पे सुहागा.”\n“तुला हर्बल/आयुर्वेदिक स्किन केअर पाहिजे ना मग आपल्या किचनच्या खजिन्यात अाहेत ना. ताजी फळ, भाज्या, त्यांचे रस, वनस्पतिज चूर्ण, दुध, तूप, मध,इ. फक्त त्याचं योग्य ज्ञान आणि उपयोग करुन फेस क्लिन अप, स्किनग्लो, स्किन टायटनिंग इफेक्टस, चेहर्‍यावरचे डाग,वांग घालवून नितळ त्वचा मिळवता येते. आपल्याला हे माहित नसल्यास तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्यावा, किंवा क्लिनिक्स मधे ट्रिटमेंटस करुन घ्याव्या. आपल्या आज्या कुठे वापरत होत्या गं, ह्या सर्व क्रिम्स अन् लोशन्स मग आपल्या किचनच्या खजिन्यात अाहेत ना. ताजी फळ, भाज्या, त्यांचे रस, वनस्पतिज चूर्ण, दुध, तूप, मध,इ. फक्त त्याचं योग्य ज्ञान आणि उपयोग करुन फेस क्लिन अप, स्किनग्लो, स्किन टायटनिंग इफेक्टस, चेहर्‍यावरचे डाग,वांग घालवून नितळ त्वचा मिळवता येते. आपल्याला हे माहित नसल्यास तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्यावा, किंवा क्लिनिक्स मधे ट्रिटमेंटस करुन घ्याव्या. आपल्या आज्या कुठे वापरत होत्या गं, ह्या सर्व क्रिम्स अन् लोशन्स घरगुती उपचार, आणि छान दुध, तूप व पौष्टिक आहार घ्यायच्या, आणि त्यामुळेच किती सुंदर दिसायच्या त्या\nआपल्या किचन मधील कोरफड, बटाटा, गाजर, मध, पपई, चिकू, काकडी, दही व हळद, चंदन, मुलतानी माती, निम्ब, त्रिफळा, तुळस, असे काही नैसर्गिक औषधी वनस्पतिज चूर्ण वापरुन खूप छान रीजल्ट्स मिळतात. कधी करुन तर बघ, विसरुन जाशील पार्लर वगैरे सगळं. जे चेहर्‍याच्या सौंदर्य प्रसाधनां बाबत, तेच केसांच्या देखिल.” हे सगळं ऐकल्यावर ती चकित झाली, म्हणाली,”खरंच हे इतकं सेफ, इजी आणि इफेक्टिव्ह आहे ठरलं तर आता, आजपासून “रिअल हर्बल” थेरपी आणि प्रोडक्टस वापरणार.\n तुम्ही देखिल ह्या हर्बलच्या फसव्या जाळ्यात अडकला होतात असो, पण अजून वेळ गेली नाही, वेक अप न गो फॉर “रिअल हर्बल”, आणि तुमचं सौंदर्य दिवसेंदिवस खुलवत ठेवा.\nतुमच्या काहि शंका असल्यास आम्हाला नि:संकोचपणे संपर्क करा.\n“सेव्हन आयुर्वेद केअर”, कर्वे रोड, कोथरुड.\nदुरध्वनि : ०२०-२५४४२६४६/ ८८८८०३२०७३.\nवर्षा ऋतु आणि आरोग्य – बस्ति चिकित्सा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2009/10/blog-post_26.html", "date_download": "2019-01-17T18:30:20Z", "digest": "sha1:DOJUXGGZTAJTD527CNPSLNQWXJRWOBQJ", "length": 7714, "nlines": 171, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : 'मुख्यमंत्री' आणि 'उप मुख्यमंत्री' यांचे 'मुख्यमंत्री कार्यकर्ता' तर्फे हार्दिक अभिनंदन", "raw_content": "\n'मुख्यमंत्री' आणि 'उप मुख्यमंत्री' यांचे 'मुख्यमंत्री कार्यकर्ता' तर्फे हार्दिक अभिनंदन\nमुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्री कार्यकर्ता तर्फे हार्दिक अभिनंदन\nमराठवाड्याचे भूमिपुत्र, आदरणीय शंकरराव चव्हाणांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात बहुजन विकासाचा ध्यास असलेले आणि आपले नवे उप मुख्यमंत्री छगन भुजबळ, यांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा तसेच या दोघांकडून ही महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंच जाईल ही अपेक्षा. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासाशी निगडीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रात महराष्ट्र आघाडीवर ठेवण्यासाठी अखिल महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.\nप्रका��� पिंपळे आणि अमोल सुरोशे\nआम्हाला हा महाराष्ट्र अपेक्षित आहे; वाचा महाराष्ट्र\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 6:44 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदुर्मिळ मराठी पुस्तके - कादंबऱ्या - कथा - इतिहास - शब्दकोश - फ्री डाउनलोड - 3\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\n'मुख्यमंत्री' आणि 'उप मुख्यमंत्री' यांचे 'मुख्यमंत...\nसर्व निवडून 'दिल्या' गेलेल्या आमदारांचे हार्दिक अभ...\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त .... हि तर कुठे सुरु...\nलोकशाही दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nदिनांक १३ ओक्टोबर २००९, महाराष्ट्राचे पुढील ५ वर्ष...\nपहाट एका निर्माणाची ....\nबजावा मतदानाचा हक्क - विधानसभा निवडणूक विशेष\nगांधी जयंती निमित्त्य हार्दिक शुभेच्छा\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/ganesh-pujan-marathi/hartalika-vrat-112091700021_1.html", "date_download": "2019-01-17T16:54:27Z", "digest": "sha1:2WUOP74V53PMFYH4SR4PN6MRBM5VOQP6", "length": 9418, "nlines": 91, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "हरतालिका विशेष : अखंड सौभाग्यप्राप्तीचे व्रत", "raw_content": "\nहरतालिका विशेष : अखंड सौभाग्यप्राप्तीचे व्रत\nअखंड सौभाग्य रहावे यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत करण्यात येते. 'हर' हे भगवान शंकराचेच नाव आहे. शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधण्यात येते. 'हरी' हे भगवान विष्णूचे नाव आहे. हरतालिकेसंबंधी पौराणिक कथाही आहेत. पार्वतीने एकदा आपल्या सख्यांना सोबत घेऊन हे व्रत केले होते. कालांतराने हे हरतालिका व्रत म्हणून प्रसिद्ध झाले. या व्रतासाठी हरतालिका किवा हरितालिका दोन्ही शब्दांचा उपयोग करण्यात येतो. ग्रंथामध्येही दोन्ही शब्द आढळतात.\nहरतालिका व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे. शास्त्रात या व्रताबाबत 'हरित पापान सांसारिकान क्लेशाञ्च', अर्थात हे व्रत सर्वप्रकारचे दु:ख, कलह, व पापांपासून मुक्ती देते, असे म्हटले आहे. शिव-पार्वतीच्या आराधनेचे हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठी आहे. निर्जला एकादशीप्रमाणेच हरतालिका व्रताच्या दिवशीही उपवास पाळण्यात येतो. पार्वतीने भगवान शंकराशी लग्न करण्यासाठी हे व्रत केले होते. पार्वतीच्या इच्छेची पूर्तीही याच दिवशी झाली होती.\nपतीप्रती आपली भक्ती व इच्छित पती मिळावा यासाठी या व्रताचे पालन करण्यात येते. इच्छेनुसार पती मिळावा यासाठी मुलीही या व्रताचे पालन करतात. व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते. व्रतापासून मिळणार्‍या फळाचे वर्णन 'अवैधव्यकारा स्त्रीणा पुत्र-पौत्र प्रर्वधिनी' असे करण्यात आले आहे. अर्थात जीवनात सुख लाभण्यासाठी व्रताचे विधिपूर्वक पालन करण्यास सांगण्यात आले आहे. भविष्योत्तर पुराणानुसार हरतालिका व्रताच्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेस 'हस्तगौरी, 'हरिकाली व 'कोटेश्वरी' व्रताचेही पालन करण्यात येते. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास हरतालिका व्रत या नावानेही प्रसिद्ध आहे. यामध्ये आदी शक्तीमाता पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करण्यात येते. भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशीच हस्तगौरी व्रताचे अनुष्ठान होते. महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत होते, याचा संदर्भ आढळतो. भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी, धन-धान्याच्या समृद्धीसाठी कुंतीस या व्रताचे पालन करण्यास सांगितले होते. यामध्ये तेरा वर्षांपर्यंत शिव-पार्वती व श्रीगणेशाचे ध्यान करण्यात येते. चौदाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करण्यात येते.\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nकावळा देतो शुभ-अशुभ संकेत, जाणून घ्या\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nश्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)\nहरतालिका पूजा कशी करावी\nशुभ आणि मंगलमयी असतात पंचमुखी गणेश\nपोळा : सर्जा-राजाचा सण\nश्रीरामानेही त्रेतायुगात पतंग उडविली\nया वेळी सिंहावर स्वार होऊन येईल संक्रांती, राशींवर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या\nसंक्रांत निमित्त - कथुली\nमकर संक्रांती: कोणते दान सर्वश्रेष्���, जाणून घ्या\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/articlelist/2429655.cms?curpg=3", "date_download": "2019-01-17T18:29:14Z", "digest": "sha1:A6VM4Z22PSDZ2CSNYBY4OONJZ2HGG2KY", "length": 9184, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 3- Thane News in Marathi, ठाणे न्यूज़, Latest Thane News Headlines", "raw_content": "\n मग 'हे' जरूर वाचा\nतीन मजुरांचा गुदमरून मृत्यू\nमिरा-भाईंदर महापालिकेच्या मिरारोड येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र म्हणजेच 'एसटीपी'मधील चेंबरमध्ये गुदमरून बुधवारी दुपारी तीन मजुरांचा मृत्यू झाला.\nमांजराच्या मारेकऱ्याचा शोध घेण्याची पोलिसांवर जबा...Updated: Jan 17, 2019, 03.00AM IST\nsalt rationing: रेशन दुकानात आता मीठही\n‘मेमू’चाही वीकेण्ड; शनिवार-रविवार सेवा बंदUpdated: Jan 17, 2019, 06.49AM IST\nशिक्षणाच्या पैशांवरून पिता-पुत्रात न्यायलढा\n'न्यायालयात येणारी प्रकरणे ही समाजातील प्रचलित समस्या व संस्कृतीचे प्रतिबिंब असतात. आमच्यासमोर आलेले हे प्रकरण म्हणजे आज आपल्या समाजातील नैतिक मूल्यांचा कितपत ऱ्हास झाला आहे, याचेच द्योतक आहे', अशा त...\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागेUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nपोलिसांनीच हटविली हुपरीतील अतिक्रमणेUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nदिघे मृत्यू: बाळासाहेबांवर निलेश राणेंचा आरोप\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र व माजी खासदार निलेश राणे यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नाव घेऊन गंभीर आरोप केले.\nतेजस एक्स्प्रेसच्या धडकेत तिघांचा मृत्यूUpdated: Jan 16, 2019, 06.37AM IST\nमालवणच्या दांडी किनाऱ्यावर रंगणार पतंग महोत्सवUpdated: Jan 12, 2019, 10.29PM IST\nपत्रकारांना निवृत्ती वेतन; जीआर ८ दिवसांत: केसरकरUpdated: Jan 12, 2019, 08.51PM IST\nहुकुमशाही सरकारविरुद्ध परिवर्तनाची लढाई आहे: धनंज...Updated: Jan 10, 2019, 02.03PM IST\nसागरिका घाटगे: अभिनेत्री आणि राजकन्या\nथेट रस्त्यांवर सिंहांची गस्त\n...म्हणून इरफान धर्मांतर करणार होता\nआचरेकर सरांना अखेरचा निरोप देताना सचिन भावूक\nBSNLमध्ये नोकरीची संधी, ५० हजारापर्यंत पगार\n...म्हणून बायकांचं डोकं सारखं दुखतं\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाह���रातीनं घातला होता धुमाकूळ\nsuchitra sen death anniversary: अभिनेत्री सुचित्रा सेन: ब्युटी विथ ब्रेन\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nराजस्थानः भरतपूरमध्ये पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nबॉलिवूडपेक्षा आयएएस होण्यास प्राधान्य देणारी सुंदरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/types-of-people-you-should-keep-away-118100300011_1.html", "date_download": "2019-01-17T18:01:15Z", "digest": "sha1:JCQDA6WW6WJVW7IS3BALX6PV23TNQMMX", "length": 5223, "nlines": 90, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "कोणते असे लोकं आहे ज्यांपासून दूर राहणे योग्य", "raw_content": "\nकोणते असे लोकं आहे ज्यांपासून दूर राहणे योग्य\nआचार्य चाणक्य यांनी सांगितल्याप्रमाणे जगात असे चार लोकं असतात ज्याच्या सहवासात राहिल्याने आपण दु:खी व्हाल:\nकोणत्याही कामाचा नेतृत्व करणारा व्यक्ती निष्क्रिय असल्यास सर्वांची फजिती होणे निश्चित आहे. असे व्यक्ती स्वत: चुकीचा निर्णय घेतात आणि सर्वांना भोगायला भाग पाडतात....\nयेथे घेतला होता बजरंगबली हनुमानाने जन्म\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून घ्या \nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nहे 3 काम करताना लाजू नये\nसोमवारी हे करा, कष्ट दूर होतील, प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल\nमृत्यूनंतर किती दिवसात मिळतो नवीन जन्म\nमहायज्ञासाठी देव वापरत होते हे 4 पवित्र हवन साहित्य\nसाईबाबांचे 11 वचन, शिरडीस ज्याचे लागतील पाय टळली अपाय सर्व त्याचे\nश्रीरामानेही त्रेतायुगात पतंग उडविली\nया वेळी सिंहावर स्वार होऊन येईल संक्रांती, राशींवर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या\nसंक्रांत निमित्त - कथुली\nमकर संक्रांती: कोणते दान सर्वश्रेष्ठ, जाणून घ्या\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/mahatma-gandhi-marathi/mahatma-gandhi-109100100054_1.html", "date_download": "2019-01-17T16:51:48Z", "digest": "sha1:FCMDS3YVZYBGEBPV3FIUUFIV4CSUKKM3", "length": 9867, "nlines": 107, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "Mahatma Gandhi quotes | गांधीवचने", "raw_content": "\nभारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महात्मा गांधी नावाचे एक सोनेरी पानही आहे. आपल्या लढ्याला नैतिकतेची जोड देत या महात्म्याने स्वातंत्र्यलढा नैतिकतेने लढला. म्हणूनच अवघ्या जगाला त्यांची दखल घ्यावी लागली. जगभरातल्या तत्वज्ञनात त्यांचा गांधीवादही समाविष्ट झाला. अनेकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. अगदी नेल्सन मंडेलांपासून अमेरिकेचे आताचे अध्यक्ष बराक ओबामा यांचेही गांधीजी हेच प्रेरणास्थान आहे. गांधीजींनी आयुष्यात अनेक विषयांवर महनीय आणि मननीय विचार मांडले. त्यांची विधाने पोकळ नव्हती. त्यात काही विचार होता. म्हणूनच आज जगात ती गांधीजींची वचने म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यातलीच ही काही वचने....\nजग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.\nकुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.\nमाझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.\nइतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा 'स्व' तुम्हाला सापडेल.\nदेवाला कोणताच धर्म नसतो.\nआम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही.\nरोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.\nएखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.\nतुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे. म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय, की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत.\nतुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.\nप्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.\nधीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.\nकुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.\nचिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे.\nबलहीन व्यक्ती कुणालाही क्ष���ा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.\nअहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे.\n'डोळ्याच्या बदल्यात डोळा' या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.\nमाझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.\nपुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड\nफडणवीस सरकार ने घेतले आज १३ मोठे निर्णय वाचा\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nगांधीजी जेव्हा महात्मा झाले...\nप्रवासी भारतीय दिवस : महात्मा गांधींचे आगमन\nकथा गांधींच्या हत्येच्या आणखी एका कटाची\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nटीएचईच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 93 व्या क्रमांकावर\nदुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवंलबून राहणे लाजीरवाणे\nपुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक उद्या दोन तासासाठी बंद\nपुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड\nडान्सबारवरील संपूर्ण बंदीला न्यायालयाचा नकार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agricultural-research-sachindrapratap-singh-akola-1797", "date_download": "2019-01-17T18:23:44Z", "digest": "sha1:KRYEYZ5TQRTSPY3GWU3BETR5HMU5JDAP", "length": 18768, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agricultural research, Sachindrapratap Singh, akola | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेती संशोधनासाठी प्रयत्न करणार : सचिंद्रप्रताप सिंह\nशेती संशोधनासाठी प्रयत्न करणार : सचिंद्रप्रताप सिंह\nशनिवार, 7 ऑक्टोबर 2017\nअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत शेती आणि शेतकरी विकासासाठी अत्यावश्यक संशोधन आणि तत्सम बाबींसाठी सर्वंकष प्रस्ताव आल्यास सकारात्मक दृष्टिकोनातून राज्य शासनामार्फत मंजुरीसाठी आपण स्वतः प्रयत्न करू, असे आश्वासन राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिले.\nअकोला दौऱ्यावर असताना श्री. सिंह यांनी विद्यापीठाला भेट दिली. या वेळी कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक झाली. या प्रसंगी ‘महाबीज’चे कार्यकारी संचालक ओमप्रकाश देशमुख यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. ए. निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.\nअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत शेती आणि शेतकरी विकासासाठी अत्यावश्यक संशोधन आणि तत्सम बाबींसाठी सर्वंकष प्रस्ताव आल्यास सकारात्मक दृष्टिकोनातून राज्य शासनामार्फत मंजुरीसाठी आपण स्वतः प्रयत्न करू, असे आश्वासन राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिले.\nअकोला दौऱ्यावर असताना श्री. सिंह यांनी विद्यापीठाला भेट दिली. या वेळी कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक झाली. या प्रसंगी ‘महाबीज’चे कार्यकारी संचालक ओमप्रकाश देशमुख यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. ए. निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.\nशेतीचे पुनर्वैभव प्राप्तीसाठी विद्यापीठ, महाबीज आणि कृषी विभाग यांनी संयुक्त प्रयत्नांतून कार्य करावे, असे सांगतानाच राज्याचा कृषी विभागसुद्धा आपल्यासोबत सक्षमतेने असल्याचे त्यांनी नमूद केले.\nया वेळी विद्यापीठाच्या संशोधकांनी विभागनिहाय सादरीकरण करीत विद्यापीठाचे संशोधन, शिफारशींसह भविष्यातील योजना अधोरेखित केल्या. महाबीजच्या माध्यमातून विद्यापीठाचे कार्यच शेतकऱ्यांच्या बांधावर पोचत असल्याचे श्री. ओमप्रकाश देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कृषी शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्तारात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट कार्य करीत देशपातळीवर गौरव प्राप्त केला अाहे.\nविद्यापीठ शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि कामगारांचे अथक परिश्रमाचे हे फलित असल्याचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी आपले अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. वैदर्भीय शेती आणि शेतकरी विकासाच्या आमच्या उपक्रमात राज्य शासन, कृषी विभाग, महाबीज आणि इतर सेवाभावी संस्थांचासुद्धा उल्लेखनीय सहभाग असल्याचे त्यांनी नमूद केले.\nपुढील काळातील नियोजन प्रभावीपणे राबविण्यासाठी आमचा संपूर्ण चमू तत्पर असल्याचे सांगतानाच डॉ. भाले यांनी राज्य तथा केंद्र शासनाकडून भरीव सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रक्षेत्र भेटीदरम्यान श्री. सिंह यांनी विद्यापीठाचे सेंद्रिय शेती विभाग, तणव्यवस्थापन विभाग, उद्यानविद्या विभाग, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, जैवतंत्रज्ञान विभागाना भेटी देत येथील उपलब्धी जाणून घेतल्या व सुधारित प्रस्ताव सादर करण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या.\nयाभेटी प्रसंगी विद्यापीठ कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. आदिनाथ पसलावार, कुलगुरू कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. शशांक भराड, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नीरज सातपुते, कुलगुरूंचे स्वीय सहायक सुहास कोळेश्वर, डॉ. अजय सदावर्ते, डॉ. जयंत देशमुख यांच्यासह विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांची उपस्थिती होती.\nअकोला शेती कृषी आयुक्त agriculture commissioner कृषी विभाग agriculture department कृषी शिक्षण education शिक्षण जैवतंत्रज्ञान biotechnology\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला...अकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी...\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम...नांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्...\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमीसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nकेळीच्या दरात किरकोळ सुधारणाजळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प...\n`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nएफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती...पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते...\nमहाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...\nनांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १...\nशेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी...सोलापूर : \"शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत...\nपुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके...पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या...\nलातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष...लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nराज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Siddaramaiah-Meeting-in-the-Korotgere-constituency/", "date_download": "2019-01-17T17:02:10Z", "digest": "sha1:CQVK3IYBQQC3IDLVVN5ONICT7KYFWTRH", "length": 6348, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परमेश्‍वरांचा विजय म्हणजे राहुल गांधीचा विजय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › परमेश्‍वरांचा विजय म्हणजे राहुल गांधीचा विजय\nपरमेश्‍वरांचा विजय म्हणजे राहुल गांधीचा विजय\nकर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. परमेश्वर यांचा विजय म्हणजे अ. भा. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा विजय आहे. राहुल गांधी यांचा विजय म्हणजे आपला विजय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.\nडॉ. परमेश्‍वर यांच्या तुमकूर जिल्ह्यातील कोरटगेरे मतदारसंघात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री बनल्यानंतर सिद्धरामय्यांची ही या मतदारसंघातील पहिलीच सभा. ते म्हणाले, आपल्यात व प्रदेशाध्यक्ष परमेश्वर यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. आम्ही दोघे भाऊ आहोत. सूर्योदय जसा पूर्व दिशेला होतो हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीत डॉ. परमेश्‍वर यांचा विजयदेखील निश्‍चित आहे असा आत्मविश्‍वास आहे.\nनिजद अध्यक्ष कुमारस्वामी यांच्यावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले, त्यांचे वडील मुख्यमंत्री झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी केवळ ग्रामवास्तव्य हा एकमेव कार्यक्रम राबविला. अंथरून, कमोडसह एखादे गाव रात्री दोन वाजता गाठणे आणि सकाळी 6 वा. गावातून पळ काढणे असा प्रकार त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात, रिकामी बात आहे. त्यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान आपण पाहिला नाही, अशी टीकाही सिद्धरामय्यांनी केली.\nभाजपकडून बंगळूर बचाव आंदोलन सुरू आहे. त्यावर टीका करताने मुख्यमंत्री म्हणाले, बंगळूरची वाट लावण्याचे काम भाजपने केले आहे. त्यांच्याकडून बंगळूर बचावचा सुरू असलेला प्रकार हास्यास्पद आहे. यासाठी राज्यातील जनतेने भाजपपासून चार हात दूर रहावे.\nडॉ. परमेश्वर म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सभेला हजेरी लावून मार्गदर्शन केल्यामुळे आपल्याला हत्तीचे बळ आले आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी गरिबी हटावोचा नारा दिला होता. सिद्धरामय्या यांनी अन्नभाग्य योजना राबवून गरिबाना न्याय दिला आहे.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/beauty-pageants/campus-princess/videolist/50094663.cms", "date_download": "2019-01-17T18:30:41Z", "digest": "sha1:X3ZNEHGU337KOPFL7UKFQDIRUPMQHFOH", "length": 8921, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "कॅम्पस प्रिंसेस Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nराकेश अस्थानांचा सेवाकाळ घटवला\n'दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर ते..\nदिल्लीः शेजाऱ्यांकडून महिलेची हत्या\n'के.एल राहुल आणि हार्दिक पंड्याना..\nसोशल मीडियावरून महिलांवर पाळत ठेव..\nआकाश आनंद बसपामध्ये येणार\nसर्वोच्च न्यायालय लोकपाल बिलासाठी..\nकॅम्पस प्रिंसेस २०१६ पर्व २ : शकीर शेख सोबत विशेष सत्र\nसायरस दस्तुर ची ची कॅम्पस प्रिंसेस पर्व २ २०१६ च्या अंतीम फेरीतील स्पर्धकांसोबत भेट\nकॅम्पस प्रिंसेस २०१६ पर्व २ : अनवी गांधी वर्मा सोबत विशेष सत्र\nकॅम्पस प्रिंसेस २०१६ पर्व २ : प्रेरणादायी चर्चा सत्र\nकॅम्पस प्रिंसेस: बेन्नी प्रसाद यांचा अविस्मरणीय दिवस\nपहा: कॅम्पस प्रिंसेस २०१६ पर्व २\nकॅम्पस प्रिंसेस २०१६ पर्व २ मध्ये अभीनय कार्यशाळा\nकॅम्पस प्रिंसेस २०१६ पर्व २ मधील स्पर्धकांची मुक्तांगण ला भेट\nकॅम्पस प्रिंसेस २०१६ पर्व २ मध्ये मिस स्टाईल आयकॉन साठी चुरस\nकॅम्पस प्रिंसेस २०१६ पर्व २ : अनवी गांधी वर्मा सोबत विशेष सत्र\nकॅम्पस प्रिंसेस २०१६ पर्व २ मध्ये फॅशन डिजायनर फ्लेक्स ने घेलली स्पर्धकांची भेट\nकॅम्पस प्रिंसेस पर्व २ रे २०१६ : झुंबा सत्र\nकॅम्पस प्रिंसेस २०१६ पर्व २ : संदेश मयेकर सोबत विशेष सत्र\n२०१६ कॅम्पस प्रिंसेस पर्व २ : स्कीन केअर सत्र\nसागरीका चेत्री ची कॅम्पस प्रिंसेस पर्व २ २०१६ च्या अंतीम फेरीतील स्पर्धकांसोबत भेट\nकॅम्पस प्रिंसेस पर्व २ २०१६ : अलेसीया राऊत सोबत रॅम्पवॉक सत्र\nपंखुरी गीडवाणी ने केले कॅम्पस प्रिंसेस च्या अंतीम स्पर्धेतील स्पर्धकांचे स्वागत\nकॅम्पस प्रिंसेस पर्व २०१६ ची दमदार सुरवात\nकॅम्पस प्रिंसेस: अवनी गांधीसोबत\nकॅम्पस प्रिंसेस: स्किन क्लिनीकला भेट\nकॅम्पस प्रिंसेस: गोष्ट सांगण्याची स्पर्धा\nकॅम्पस प्रिंसेस: स्कीन एक्सपर्ट सोबत\nकॅम्पस प्रिंसेस: गाणं आणि डान्स क्लास\nकॅम्पस प्रिंसेस: NGO ला भेट\nकॅम्पस प्रिंसेस: रॅम्प वॉक\nकॅम्पस प्रिंसेस: शिवलीका शर्मा सोबत\nकॅम्पस प्रिंसेस: एनजीओला भेट\nकॅम्पस प्रिंसेस २०१६ पर्व : अवनी गांधी वेलनेस व्हिडीयो\nकॅम्पस प्रिंसेस २०१६ पर्व २:अनुभव\nकॅम्पस प्रिंसेस २०१६ पर्व २ मध्ये निधी मुनीम चे खास सत्र\nसचीन कुंभार ���ोबत स्वर नियंत्रण सत्र\nकॅम्पस प्रिंसेस पर्व २ मधील फोटोशुट चे पडद्या मागील क्षण\nपहा : कॅम्पस प्रिंसेस २०१६ पर्व २ फिटनेस सत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-17T17:26:34Z", "digest": "sha1:H5H3VSHDE2OZG6N5HMHJFN73Z4FOH4SH", "length": 12344, "nlines": 128, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "भूमाता ब्रिगेडच्या उपाध्यक्षांची कुर्‍हाडीने घाव घालून हत्या – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nभूमाता ब्रिगेडच्या उपाध्यक्षांची कुर्‍हाडीने घाव घालून हत्या\nकोल्हापूर – भूमाता बिग्रेडच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा माधुरी शिंदे (40) यांची आज त्यांच्या पतीनेच हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिरोळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या अशी माधुरी शिंदे यांची ओळख होती. पतीने कुहार्‍डीचे मानेवर आणि गळ्यावर 4 वार करून त्यांची हत्या केली. चारित्र्याच्या संशयावरून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुलीने फिर्याद दिली असून आरोपी पती सुर्यकांत शिंदे हा स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला होता.पोलिसांनी त्याला अटक केली आहे.\nमाधुरी शिंदे या शिरोळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या होत्या. भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या उपाध्यक्षा होत्या. शिरोळ तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या छत्रपती गृपच्याही त्या उपाध्यक्षा होत्या. या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून माधुरी शिंदे यांचा तालुक्यात सतत सामाजिक कार्यात वावर होता. मात्र त्यांचे हे काम मोलमजुरी करणारे त्यांचे पती सूर्यकांत यांना मान्य नव्हते. त्यातून पती आणि पत्नीमध्ये सातत्याने भांडणे व्हायची.\nआज सकाळी माधुरी या घरकाम करत असताना सूर्यकांत हे बाहेरून घरी आले. त्यांनी येत���ना कुर्‍हाड सोबत आणली होती. बेभान झालेल्या सूर्यकांत यांनी माधुरी यांची मान, गळा आणि डोक्यात 4 वार केले. ते इतके वर्मी होते कि त्यातच माधुरी यांचा अंत झाला. खून केल्यानंतर सूर्यकांत यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा केल्याची कबुली दिली.\nभुलेश्वरमध्ये कापड व्यापार्‍याची गोळी झाडून आत्महत्या\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nऐतिहसिक मेहमूद दरवाजा कोसळला\nऔरंगाबाद – ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला पाणचक्की जवळील मेहमूद दरवाजा शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानकपणे कोसळला. यावेळी सुदैवाने जवळपास कोणीही नसल्याने जीवीत हानी...\nमोदींनी 18 धाडसी मुलांना दिला पुरस्कार\nनवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील 18 शूर मुलांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी मोदी म्हणाले, 2017 साठी हे...\nश्रीराम माचेला संघ विजेता\nपेण – पेण तालुका शिवसेना जय हनुमान क्रीडा मंडळ आणि शिवसेना शाखा पांडापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्थानिक जिल्ह्यास्तरीय कबड्डी स्पर्धेत गडबच्या...\nअहमदनगर – प्रशासकीयदृष्ट्या एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा कारभार सांभाळणे अवघड होत असल्यामुळे तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन होण्याची शक्यता...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nवृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nअजब गावांची गजब कहाणी\nशशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप\nमुंबई – बेस्टच्या संप���त शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/12/1/Yugpravartak-kavi.aspx", "date_download": "2019-01-17T17:11:45Z", "digest": "sha1:CXURULRYVS24LYOAJX5VAHJTTXL2OH67", "length": 24463, "nlines": 68, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "युगप्रवर्तक कवी", "raw_content": "\nकवी, कादंबरीकार, नभोनाट्यलेखक, समीक्षक\n१ डिसेंबर १९०९ - २० मार्च १९५६\nबाळ सीताराम मर्ढेकर हे युगप्रवर्तक कवी; त्यांना मराठी नवकवितेचे जनक म्हटले जाते. कवी, कादंबरीकार, नभोनाट्यलेखक, सौंदर्य-शास्त्राचे चिकित्सक-समीक्षक म्हणूनही त्यांचे कर्तृत्व विशेष लक्षणीय आहे.\nत्यांचा जन्म खानदेश जिल्ह्यातील फैजापूर येथे झाला. मर्ढेकरांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील मर्ढे या गावचे. त्यांच्या घराण्याचे मूळ उपनाम गोसावी होते. बा.सी. मर्ढेकरांचे चुलत चुलते उपजिल्हाधिकारी होते. त्यांनीच गोसावीऐवजी मर्ढेकर हे उपनाम प्रथम स्वीकारले. पुढे त्यांचे घराणे मर्ढेकर या नावाने ओळखले जाऊ लागले. मर्ढेकरांचे वडील सीतारामपंत हे प्राथमिक शिक्षक होते. शाळा तपासनीस म्हणूनही त्यांनी कार्यभार पाहिला. त्यांच्या खानदेशातील नोकरीमुळे मर्ढेकरांचे प्राथमिक शिक्षण बहादूरपूर येथे तर इंग्रजी तिसर्‍या इयत्तेपर्यंतचे शिक्षण फैजपूर-सावदे येथे झाले. पुढे धुळे येथील गरुड हायस्कुलात त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. बा.सी. मर्ढेकरांचे मूळ नाव ‘रमेश’ होते. घरी त्यांना ‘बाळ’ या नावाने संबोधले जात असे; त्यामुळे तेच नाव पुढे सर्वतोमुखी झाले. शाळेत असताना मर्ढेकरांनी त्यामुळेच ‘रमेश-बाळ’ या टोपणनावाने लेखन केले.\nशालेय जीवनातच त्यांच्यावर भाषेचे आणि वाङ्मयाचे संस्कार झाले. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून (१९२४-१९२८) त्यांनी मुंबई विद्यापीठाची पदवी १९२८ साली प्राप्त केली. उप-जिल्हाधिकारी असणार्‍या आपल्या चुलत चुलत्याच्या प्रेरणेने आय.सी.एस. होण्यासाठी म्हणून कर्जाऊ मदत घेऊन ते इंग्लंडला गेले. पण दोन वेळा परीक्षेस बसूनही त्यांना यश मिळाले नाही. आय.सी.एस. परीक्षेत इंग्रजी वाङ्मयाच्या पेपरमध्ये मात्र त्यांनी विक्रम नोंदवला. या काळात इंग्रजी वाङ्मय, मानसशास्त्र, इटालियन, फ्रेंच व स्कँ���ेनेव्हिअन ह्या भाषांचा व त्यांतील साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यातून त्यांचा वाङ्मयीन व वैचारिक पिंड घडला. प्रा.जेम्स सदरलॅन्ड यांच्या विचारांचा प्रभावही त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडला. त्यांनी युरोपात चित्रसंग्रहालये पाहिली आणि सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासार्थ इटलीत वास्तव्य केले. सौंदर्याचे स्वरूप व आस्वादनाबद्दलची त्यांची मते त्यातूनच घडली. विलायतेहून परतल्यानंतर त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या मुंबईच्या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काही काळ कार्य केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन, जोगेश्वरीच्या इस्माइल, अहमदाबादच्या सिडन्हॅम व धारवाड येथील कॉलेजात त्यांनी अध्यापन कार्य केले.\n१९३८ साली आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात कार्यक्रम नियोजक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आणि आयुष्याच्या अगदी अखेरपर्यंत म्हणजे जवळजवळ १८ वर्षे एक कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले व आपला ठसा उमटवला. कोलकाता, पटणा, त्रिचनापल्ली, दिल्ली येथील आकाशवाणी केंद्रांवर त्यांनी कार्य केले.\nमर्ढेकरांचा पहिला विवाह १९४० साली होमाय नल्लाशेठ या त्यांच्या पारशी विद्यार्थिनीशी झाला. पण तो फार काळ टिकला नाही. १९४९ साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या खात्यातीलच अंजना सयाल यांच्याशी १९५२साली त्यांनी दुसरा विवाह केला. १० फेब्रुवारी १९५३ रोजी त्यांना पुत्रलाभ झाला. त्याचे नाव राघव असे ठेवले.\n‘शिशिरागम’ हा मर्ढेकरांचा पहिला कवितासंग्रह १९३९ साली प्रकाशित झाला. त्यानंतर ‘कांही कविता’ (१९४७), ‘आणखी काही कविता’ (१९५१) हे त्यांचे काव्यसंग्रह निघाले. या तिन्ही संग्रहांतील एकूण १२६ कविता व कवितासंग्रहांत समाविष्ट न झालेल्या सहा कविता, अशा एकूण १३२ कविता मर्ढेकरांच्या नावावर आहेत. ‘रात्रीचा दिवस’ (१९४२), ‘तांबडी माती’ (१९४३), ‘पाणी’ (१९४८) या कादंबर्‍या; ‘कर्ण’ (१९४४), ‘संगम’ (१९४५), ‘औक्षण’ (१९४६), ‘बदकांचे गुपित’ (१९४७) या संगीतिका त्यांनी लिहिल्या. त्यांचा ‘नटश्रेष्ठ व इतर संगीतिका’ हा संगीतिकांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. ‘आर्ट्स अ‍ॅन्ड मॅन’ (१९३७), ‘वाङ्मयीन महामत्ता’ (१९४१), ‘टू लेक्चर्स ऑन अ‍ॅन इस्थेटिक ऑफ लिटरेचर’ (१९४१), ‘सौंदर्य आणि साहित्य’ (१९५५) या समीक्षात्मक आणि सौंदर्यशास्त्रीय ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली.\nमर��ढेकरांच्या ‘शिशिरागम’ या कवितासंग्रहावर रविकिरण मंडळाचा प्रभाव जाणवतो. त्यात माधव जूलियनांचे मर्ढेकर हे चाहते होते. त्यामुळे त्यांचा प्रभाव विशेषत्वाने त्यांच्या या सुरुवातीच्या संग्रहातील कवितांवर दिसतो. पुढील संग्रहांतून मात्र मर्ढेकरांनी कवितेची आपली अशी स्वतंत्र वाट चोखाळत आपल्या नावाची स्वतंत्र मुद्रा उमटवली.\nमानवी जीवनातील क्षुद्रतेचे, हीनतेचे, उद्ध्वस्ततेचे भेदक चित्रण करीत असतानाच शाश्वत जीवनमूल्यांविषयी गाढ श्रद्धा त्यांच्या कवितेतून व्यक्त झाली आहे. यंत्रयुगाने निर्माण केलेली दुःखे आणि वैफल्य यांचा कधी आर्त तर कधी उपहास-उपरोधाच्या साहाय्याने आविष्कार करणारी मर्ढेकरांची कविता वृत्तीने चिंतनशील आहे. आध्यात्मिक मूल्यांबद्दल वाटणारी ओढ हादेखील मर्ढेकरांच्या कवितेचा एक लक्षणीय विशेष होय. संतवाङ्मयातील कळकळ, लोकवाङ्मयातील आवेश व पाश्चात्त्य वाङ्मयातील प्रतिमानिर्मितीचे सामर्थ्य, आध्यात्मिक व आधुनिक विज्ञान-संस्कृतीतील तात्त्विक विचारधन यांतून प्रतिबिंबित होणारा आशय, दुर्दम्य आशावाद व मांगल्यपूजनाचा अंगभूत गुण यांमुळे मर्ढेकरांची कविता विशेष लक्ष वेधून घेते.\nमर्ढेकरांच्या कवितेवर दुर्बोधतेबरोबरच अनेक आक्षेप सुरुवातीच्या काळात घेण्यात आले. परंतु तिचे महनीयत्व काळाबरोबरच जाणत्या साहित्यरसिकांनीही नंतर अचूक जोखले. मर्ढेकरांच्या सर्जनशील मनाने तात्त्विक, साम्यवादी जाणिवांचे दर्शन आपल्या कवितेतून घडवले. वर्तमानाला बिनदिक्कतपणे भिडण्याची त्यांच्या कवितेची वृत्ती ही मराठी काव्यपरंपरेला नवी होती. व्यक्तिगत भावानुभवांचे व्यापक आणि व्यापक जीवनजाणिवांचे व्यक्तिगत स्तरावरील आविष्करण हा त्यांच्या सर्जन प्रकृतीचा धर्म होता. व्यामिश्र जाणिवांच्या अभिव्यक्तीसाठी त्यांनी प्रतिमा, प्रतीक, शीर्षक, प्राक्कथा, भारतीय-अभारतीय संदर्भ, निसर्ग संवेदना यांचा अत्यंत कलात्मक स्तरावर उपयोग करून घेतला. यंत्रयुगातील गतिमानतेत हरपत चाललेल्या सौंदर्याची व माणुसकीची खंत त्यांनी आपल्या कवितांमधून अत्यंत नावीन्यपूर्ण व प्रभावी शैलीत टिपली.\nनव्या शब्दांची घडण, शब्दांची मोडतोड, बहुभाषा संकरातून सिद्ध झालेली भाषा, उपमा, विशेषणे, क्रियाविशेषणे, म्हणी यांचे कलापूर्ण उपयोजन हे त्यांच्या कवितेचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. या अभिनव प्रयोगांमुळेही मर्ढेकर टीकेचे धनी झाले. पण, त्यातील कलाप्रत्यय निर्विवाद मोठा आहे. मर्ढेकरांच्या भावानुभवात खिन्नता, क्षोभ, त्वेष, उपरोध असला; तरी संतांची करुणा आणि मांगल्यपूजकता तसेच वैज्ञानिक दृष्टीचे वरदानही आहे.\nमर्ढेकरांच्या कादंबर्‍यांमधून भिन्नभिन्न जीवनसरणी, संमिश्र समाज, ग्रामीण आणि नागरी जीवन, यंत्रयुगाने उद्ध्वस्त झालेले मानवी जीवन, मानवी मनातील गुंतागुंतीचा वेध, जीवनातील अनिश्चितता, असंबद्धता, आभासमयता, अगतिकता, संभ्रम अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला गेला आहे. रेखीव व्यक्तिदर्शने, दांभिकतेचे चित्रण आणि संज्ञाप्रवाहाचे कलात्मक उपयोजन हीदेखील त्यांच्या कादंबरी वाङ्मयातील काही वैशिष्ट्ये होत.\n‘नटश्रेष्ठ अप्पासाहेब रेळे’ या शीर्षकाची लघुकथाही मर्ढेकरांनी लिहिली. मनोविश्लेषणात्मक स्वरूपाची ही कथा आहे. या लघुकथेवरूनच त्यांनी ‘नटश्रेष्ठ’ हे चार अंकी नभोनाट्य लिहिले. त्यांनी ‘कर्ण’ ही पहिली संगीतिका लिहिली. त्यामुळे नवकवितेप्रमाणेच नभोनाटिकांचे प्रणेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. ‘संगीतिका’ हा नवा वाङ्मयप्रकार त्यांनी मराठीत आणला. आकाशवाणीवरील नोकरीत असताना आकाशवाणीवर कादंबरीवाचनाचा उपक्रम त्यांनी सुरू केला. डॉ.ग.य.चिटणीस यांची ‘कुसुम’ ही कादंबरी त्यांनी वाचली. आकाशवाणीवरील अभिवाचनाचा तो एक आदर्श मानला जातो. त्यांनी पार्श्वसंगीताचे वेगवेगळे प्रयोग केले.\nमर्ढेकरांच्या समीक्षात्मक लेखनात सौंदर्यशोध, साहित्यसिद्धान्त आणि प्रत्यक्ष समीक्षा असे त्रिविध स्वरूपाचे लेखन समाविष्ट आहे. त्यांनी ललितकलांचा एकत्रित विचार करून त्या अनुषंगाने साहित्यविषयक चर्चा केली आहे. ‘सौंदर्य हे ललितकलांचे स्वायत्त मूल्य आहे’, हा विचार त्यांनी मांडला. सौंदर्यमूल्य मांडताना त्यांनी सौंदर्यभावनेचे स्वरूपही उलगडून दाखवले आहे. अनुभवातील इंद्रियसंवेदनांच्या गुणधर्माची संगती संवाद-विरोध-समतोल या लयतत्त्वांच्या अनुरोधाने लावली की, सौंदर्याचा अनुभव येतो, असा लयतत्त्वाचा सिद्धान्त त्यांनी मांडला. कलावंताची प्रतिभा ‘भावनानिष्ठ समतानता’ निर्माण करते. असे मत त्यांनी मांडले.\nमर्ढेकरांनी शुद्ध कलावादी भूमिका मांडली. नावीन्य, वाङ्मयीन महात्मता, वाङ्मयीन ताद��त्म्य या संकल्पना त्यांनी विशद केल्या. बालकवी, माधव जूलियन यांच्या कवितेची त्यांनी समीक्षा केली. ग.दि. माडगूळकर व गंगाधर गाडगीळ यांच्याविषयी लिहिण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. कलाद्रव्य आणि कलामाध्यम यांतील भेद स्पष्ट करताना त्यांनी, ‘शब्द हे साहित्याचे साधन आणि भावनात्मक अर्थ हे साहित्याचे माध्यम होय’, असे म्हटले. ‘सौंदर्य आणि साहित्य’ या त्यांच्या ग्रंथास साहित्य अकादमी पुरस्काराचा सन्मान लाभला.\nमर्ढेकरांच्या ‘कांही कविता’ या संग्रहातील नवकवितांवर अश्‍लीलतेचा आरोप ठेवून त्यांच्यावर खटला भरण्यात आला (१९४८). तो त्या काळात खूपच गाजला. मर्ढेकरांनी त्याला मोठ्या धैर्याने तोंड दिले व त्यातून ते निर्दोष ठरले. परंतु या खटल्याचा मानसिक त्रास मर्ढेकरांना खूप झाला. त्याचा परिणाम मर्ढेकरांच्या सर्जनशीलतेवरही झाला. १९४८ ते १९५६ या काळात त्यामुळेच मर्ढेकरांच्या प्रतिभेचा पूर्वीचा बहर पाहायला मिळत नाही.\nकामाचा अतिरिक्त ताण, रक्तदाब व काविळीची लागण यांमुळे दिल्ली येथील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.\nमराठी कवितेत मूलभूत बदल घडवून आणणारे प्रवर्तक, पृथगात्म अनुभवाच्या प्रकटीकरणासाठी भाषासंकराचे प्रयोग करूनही आपले जातिवंत मराठीपण अबाधित राखणारा कवी, मानवी मूल्यांवर गाढ श्रद्धा असणारा कलावंत, मराठी टीकादृष्टीला ‘संस्कारवादी’ दृष्टिकोनाकडून ‘दर्शनवादी’ टीकेकडे नेणारा थोर समीक्षक म्हणून बा.सी. मर्ढेकरांचे स्थान अद्वितीय आहे.\n-प्रा. डॉ. सुहास गोविंद पुजारी\nसौजन्य : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A2-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-17T17:12:10Z", "digest": "sha1:QODJQKHKVUPRXEU3HGZ6HIAZFK5Z42BF", "length": 8439, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मढ येथे गोबर, रुबेला लसीकरण मोहीम कार्यशाळा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमढ येथे गोबर, रुबेला लसीकरण मोहीम कार्यशाळा\nओतूर- मढ (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुकवारी (दि. 2) मढ परिसर सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्रतिनिधी आणि केंद्रप्रमुख यांची गोबर आणि रुबेला लसीकरण मोहीम अंतर्गत कार्यशाळा झाली. याबाबत मार्गदर्शन करताना आरोग्य सहायक व्ही. एन. तांबे यांनी सांगितले की, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारचा हा गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम आहे. रुबेला तसेच गोवरशी संबंधित न्युमोनिया, अतिसार आणि मेंदूज्वर यांसारख्या प्राणघातक परिणांमापासून बालकाचे रक्षण व्हावे, यासाठी लसीकरण हा एकमेव संरक्षक उपाय आहे. हा कार्यक्रम 27 नोव्हेंबर 2018 पासून सुरू होणारी ही मोहीम सर्व शाळा, सामुदायिक सत्र, अंगणवाडी केंद्र, सरकारी आरोग्य केंद्रावर पाच आठवडे चालणार असून, त्यामध्ये 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींना गोबर, रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थी आणि पालकांसाठी गोवर, रुबेला माहितीपत्रके आणि प्रमाणपत्र वाटण्यात आलेले आहे, तसेच प्रशिक्षित आरोग्य कार्यकत्याद्वारे बालकांना लस टोचली जाणार आहे. याबाबतचे सर्व वेळापत्रक आणि नियोजन तयार झालेले आहे. यावेळी जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्‍याम बनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती सारोक्ते, आरोग्य सहायक व्ही. एन. तांबे, पल्लवी रोकडे, आरती कुमकर, एन. बी. ननवरे, व्ही. सी. वरे, केंद्रप्रमुख सुरेश भवारी, बारसु घोटकर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nशिक्षक बॅंकेतील मयत सभासदांच्या वारसाची रक्कम हडप – खांदवे\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/karnataka-chief-minister-siddharamaiah-took-the-meeting-to-sleep/", "date_download": "2019-01-17T17:59:12Z", "digest": "sha1:N2A5MSBF2DI4UNHFCHOQBCPIUFEONMLE", "length": 7075, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भरसभेत काढल्या झोपा; व्हिडियो सोशल मिडीयावर ट्रोल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्नाटकचे मुख्���मंत्री सिद्धरामय्या यांनी भरसभेत काढल्या झोपा; व्हिडियो सोशल मिडीयावर ट्रोल\nबेंगळुरूः कर्नाटक विधानसभेची निवडणूक १२ दिवसांवर येऊन पोहोचली आहे. सगळीकडे प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेस मध्ये जोरदार लढाई होणार आहे. दरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सिद्धरामय्या हे कलबुर्गी इथल्या सभेत चक्क पेंगताना दिसले.\nसिद्धरामय्या कलबुर्गी यांचा व्हिडीयो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सिद्धरामय्या यांना शेजारच्या नेत्यांना जागं केल्यावर सिद्धरामय्या यांनी डोळे उघडले, पण त्यांना काही केल्या झोप आवरतच नव्हती. त्यामुळे सिद्धरामय्या पुन्हा ढार-ढूर झोपी गेले.\nनेटकऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सोशल मिडीयावर चांगलीच खल्ली उडवली आहे.\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी; ‘निलंगेकर’…\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nपालघर / रविंद्र साळवे - जमिनीचा मोबदला द्या नंतर काम सुरू करा या शेतकऱ्याच्या मागणीला धुडकावून सूर्या प्रादेशिक…\nमुस्लिम बांधवांनी सक्षम समाजासाठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत सहभागी…\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/state-minister-pandurang-phundkar-paid-tribute-to-politicians/", "date_download": "2019-01-17T17:52:00Z", "digest": "sha1:UD76LYS4TMKTVHZOYVIVUDR3HTOBLDK3", "length": 12301, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई: राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं आज दुख:द निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांना आज पहाटे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे 4.32 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने राज्याने एक मोठ राजकीय नेतृत्व गमावल्याची भावना आहे.\nदरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.\nआदरणीय भाऊसाहेबांच्या निधनाने शांत, संयमित, निगर्वी, समर्पित कार्यकर्ता, अजातशत्रू व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेले आहे. मी माझे वैयक्तिक मार्गदर्शक गमावले आहेत.त्यांच्या निधनानं राज्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली . pic.twitter.com/DRwDZZJqU5\n हृदयात रिकामं रिकामं वाटणारी भावना होते जेव्हा आपला कोणी माणूस जातो फुंडकर काका गेल्याने असंच वाटत आहे ..मुंडे साहेबांचे जीवलग मित्र आमचे कुटुंबातील सदस्य भा ज पा चे जेष्ठ नेते कृषी मंत्री हयात नाही..ना भरून येणारी पोकळी .तीव्र दुःख होत आहे\nराज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांची कारकीर्द वाखाणण्याजोगी होती. महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात फुंडकर यांची पोकळी सतत जाणवत राहील. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. pic.twitter.com/UH1ohDlv0m\nविरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळल्या आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्त-मित्रांच्या, कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भाऊसाहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये…\nराज्याचे कृषीमंत्री प��ंडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी, सहकार व ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली\nराज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. ते एक संवेदनशील, अनुभवी नेते होते. आमदार, विरोधी पक्षनेते, मंत्री अशा प्रत्येक भूमिकेला त्यांनी प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. भाऊसाहेब फुंडकर यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली\nआज सकाळी आपल्या राज्याचे कृषीमंञी पांडुरंगजी फुंडकर साहेबांच्या निधनाचे वृत्त कळले आणि तत्क्षणी मनाला असंख्य वेदना झाल्या. आज त्यांच्या जाण्याने छत्र हरपल्याचा प्रत्यय येत आहे. माननीय भाऊसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.. #BhausahebFundkar #भाऊसाहेबफुंडकर pic.twitter.com/XcRdkgqQ0c\nमा.भाऊ साहेब फुंडकर यांना विनम्र श्रद्धांजलि . pic.twitter.com/CQRhrTRiBR\nआमचे ज्येष्ठ नेते, राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने कृषिविषयक आणि सहकारक्षेत्रातील प्रश्नांची खरी जाण असणाऱ्या नेत्याला आपण मुकलो आहोत. आमचा प्रत्येक कार्यकर्ता आज दुःखात आहे. भाऊसाहेब यांना विनम्र श्रध्दांजली\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nटीम महाराष्ट्र देशा :(प्रवीण डोके) बीड लोकसभा मतदार संघातून २००९ आणि २०१४ साली दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे…\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nआनंद दिघेंच्��ा पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-waive-farmer-debts-if-voted-power-rahul-gandhi-1522", "date_download": "2019-01-17T18:22:44Z", "digest": "sha1:UFLTREHOVTTGUXKZKG4YANOCSEB4HJIF", "length": 15751, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, waive off farmer debts if voted to power : rahul gandhi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसत्तेवर आल्यास गुजरातमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी ः राहुल गांधी\nसत्तेवर आल्यास गुजरातमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी ः राहुल गांधी\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\nपंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काहीच बोलत नाहीत. काळे धन आणण्यातही मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. सरकारने नोटाबंदीच्या माध्यमातून काळा पैसा सफेद केला व हा पैसा बड्या उद्योगपतींना दिला.\n- राहुल गांधी, उपाध्यक्ष, कॉंग्रेस\nसुरेंद्रनगर, गुजरात : शेतकरी हित लक्षात घेऊन कर्नाटक आणि पंजाब येथील कॉंग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. परिणामी उत्तर प्रदेशसारख्या भाजपशासित राज्यालाही आमच्या दबावामुळे कर्जमाफीची घोषणा करावी लागली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती आम्ही जागरूक असून सत्तेवर आल्यास गुजरातमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी (ता. २७) चोटीला येथे दिले.\nगुजरातमध्ये राहुल यांचा तीन दिवसांचा दौरा सुरू आहे. बुधवारी चोटीला येथे राहुल यांनी ग्रामीण जनतेला संबोधित केले. राहुल म्हणाले, की विकासाला येथे काय झाले आहे. खरे तर विकासच वेडा झाला आहे. सरकारला शेतकरी आणि ग्रामीण जनतेशी काहीही देणेघेणे नाही. आम्ही कॉंग्रेसशासित राज्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी केली. तसेच इतर राज्यांमध्येही असा निर्णय व्हावा यासाठी सरकारवर दबाव तयार केला.\nयामुळे उत्तर प्रदेशसारख्या भाजपशासित राज्यालाही कर्जमाफी करावी लागली. पंतप्रधान म्हणताहेत की हजारो कोटींचे गुंतवणूक करार केले आहेत. प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर याचा मागमूसही दिसत नाही. ही परिस्थिती बदलण्याची गरज ���हे. शेतकरी हितासाठी कॉंग्रेस शेतीविरोधी धोरणांचा कायम विरोध करणार असून निवडणुकानंतर सत्तेत आलो तर गुजरातमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू.\n'लेडीज अँड जंटलमन, मी विमानाचा को-पायलेट आणि अर्थमंत्री बोलत आहे. कृपया आपला सीट बेल्ट घट्ट बांधून घ्या. जागेवर बसून राहा. कारण आपल्या विमानाचे पंख गळून पडले आहेत', अशा शब्दांत राहुल यांनी टि्वटरवरून हल्लाबोल केला आहे. बुधवारी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था ढासळत असल्याची टीका केली होती.\nनरेंद्र मोदी कर्जमाफी मोदी सरकार नोटाबंदी गुजरात गुंतवणूक राहुल गांधी\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nसाताऱ्यात टोमॅटो २५��� ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nराज्य सहकारी बँकेला १०० कोटींचे...मुंबई : राज्य शासनाने राज्य सहकारी...\n‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई : राज्याच्या कृषी खात्याच्या...\nशिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...\nकिसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...\nकृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल...\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/understand-them/articleshow/66477051.cms", "date_download": "2019-01-17T18:33:49Z", "digest": "sha1:323D3EUGLCARNYOIPSW7C5JAHMW42VFW", "length": 28486, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationships News: understand them - त्यांना समजून घ्या | Maharashtra Times", "raw_content": "\n मग 'हे' जरूर वाचा\nमुलांना आदराने वागवावे कुटुंबातील त्याचे स्थान महत्त्वपूर्ण असावे छोट्या छोट्या गोष्टींत त्याला त्याचे मत व्यक्त करू द्यावे...\nमुलांना आदराने वागवावे. कुटुंबातील त्याचे स्थान महत्त्वपूर्ण असावे. छोट्या छोट्या गोष्टींत त्याला त्याचे मत व्यक्त करू द्यावे. मुलांशी ओरडून बोलू नये. आपण खूप आदर्श होतो. आम्ही असे वागायचो, या कथा त्यांना ऐकवू नये. स्वतःच्या आणि मुलाच्या बालपणाची तुलना करू नये. जग झपाट्याने बदलते आहे. त्यांना समजून घेण्यासाठी चौकटीच्या बाहेरचा विचार करण्याची गरज आहे. आपण त्यांच्या आजच्या काळातील गोष्टीत रस दाखविल्यास आनंदाने संवाद साधला जाईल.\n- ���्नेहा अमर दामले\nअडनिडे वय असा ज्याचा उल्लेख केला जातो, तो १३ ते १९ वर्षांचा काळ. या वयातील मुलांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्या शारीरिक, मानसिक, लैंगिक वाढीबद्धल, त्यातील समज-गैरसमजांबद्दल खूप बोलले, लिहिले जाते. पौगंडावस्थेतील मुलांसाठी अर्थातच हा काळ संघर्षाचा असतो, यात शंका नाही. ही झाली एक बाजू; पण या वयाची मुले ज्यांच्या घरात आहेत, त्या पालकांसाठीही हा काळ तेवढाच आव्हानांचा आणि कसोटी पाहणारा असतो. विशेषत: तंत्रज्ञानाने अत्यंत वेगाने प्रगती केलेली आहे असा अलीकडचा काळ. मोबाइल, इंटरनेट यांनी सर्व क्षेत्रांत क्रांती आणली. आपण विचारच केला नव्हता, असे बदल प्रचंड वेगाने झाले. शिक्षण क्षेत्र, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्र यांशिवाय आपले घर, आपली कुटुंब व्यवस्था, नातेसंबंध, गरजा, विचारप्रक्रिया, राहणीमान, आहाराच्या सवयी असे सगळेच एवढ्या वेगाने बदलले, की त्यांचे परिणाम काय होतील त्यातील आपल्या हिताचे काय त्यातील आपल्या हिताचे काय ते योग्य की अयोग्य ते योग्य की अयोग्य हे समजायलाही वेळ मिळाला नाही.\nसाधारण वयाच्या चाळिशीमध्ये असणारे पालक सगळ्यांच क्षेत्रात लक्षणीय गतीने होणारे हे बदल बघतच राहिलो. बदलांच्या या वेगावर स्वार होताना आपल्या सगळ्यांची अक्षरशः दमछाक होते आहे. या नव्या नवलाईच्या हरखलेपणातून बाहेर पडतो, तसतशी यातील गंभीर धोक्यांची जाणीव व्हायला लागली आहे. प्रत्येक पिढीच्या दृष्टीने त्यांच्या नंतरची पिढी ही जास्त हुशार, त्याचवेळी जास्त उद्धट, जास्त आगाऊ आणि बेपर्वा असते, हे तर अगदी त्रिकालाबाधित सत्य आहे. या नव्या पिढीभोवती इंटरनेटचे जाळे आणि स्मार्ट फोन यांचा विळखा आवळला गेल्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर शतपटीने वाढले. मुख्य म्हणजे आपला या मुलांशी संवादच अशक्य झाला आहे. मुलांना सर्व माध्यमांतून लहान वयातच मिळणाऱ्या माहितीमुळे त्यांच्यात अनेक शारीरिक-मानसिक बदल खूप आधीच होऊ लागले आहेत, असे आपण ऐकत वाचत होतो. आता या बदलामुळे होणारे परिणाम, त्यांच्या वागणुकीत झालेले बदल बघतो आहोत, तर हे पालकत्वाचे शिवधनुष्य आपल्याला पेलवेल की नाही, अशी शंका पुनःपुन्हा वाटू लागली आहे.\nमुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्यावर आज पालकांना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. या अडनिड्या वयातील मुलांच्या वागण्या-बोलण्यात, वि��ारांमध्ये, पेहरावात, खाण्यापिण्याच्या सवयीत झालेल्या क्रांतिकारक बदलांना कसे सामोरे जायचे, हे कळेनासे झाले आहे. मुलांसंबंधातील समस्या नुसत्या वाढल्याच नाहीत, तर त्या क्लिष्टही झाल्या आहेत. गरज नसतानाही अनेक गोष्टी आपसूक मिळत गेल्याने मुलांमधील स्वतः काहीतरी मिळविण्याच्या वृत्तीलाच खीळ बसली आहे. साधारण वयात येणाऱ्या मुलांविषयी पालकांच्या अनेक तक्रारी असतात.\nलहानपणी मारलेली एखादी चापट दहा मिनिटाने विसरली जाते; पण कुमारवयात मारलेली थप्पड, ही त्याच्या आत्मसन्मानाला पोहोचलेली ठेच असते. तो अपमान असतो. भावनेवर नियंत्रण नसल्यामुळे अशा प्रसंगांत ते चढ्या आवाजात उत्तर देतात. आई म्हणते, 'मी तुझी आई आहे आणि तुझे चुकल्यावर एक हलकीशी चापट मारली तर काय झाले' हे म्हणताना आईच्या आवाजाची पट्टी चढत जाते. क्रिया आणि प्रतिक्षिप्त क्रियेच्या नियमानुसार त्याचा/तिचा आवाज आणखी वरची पातळी गाठतो, त्यातून प्रसंग हाताबाहेर जाण्याची शक्यता वाढते. या वयातील मुलांना त्यांच्या दिसण्या, राहण्यावर टीका केलेली आवडत नाही. अनेकदा ते शांत राहण्याचा प्रयत्न करतात; पण हा कसला शर्ट घातलास, असे म्हटले तरी त्यांच्या इमेजला तो धक्का सहन होत नाही. बुटापासून ते हेअर स्टाइल हवी तशी आहे की नाही, हे बघण्यासाठी तासन् तास आरशासमोर घालवतात. हा त्यांचा प्रतिमा निर्मितीचा काळ असतो.\nजरा आठवून पाहू, आपण खरेच आदर्श होतो का त्यावेळी आपण सायकल चालवायचो; कारण तेव्हा ती सायकलही मोठ्या मुश्किलीने मिळायची. इतर पर्याय नव्हतेच. आतासारखी वाहतुकीची समस्या नव्हती. आपण ते मान्य करत नाही; कारण त्यांच्यासमोर आपली आदर्श प्रतिमा तयार करायची असते आणि यामुळेच नात्यामध्ये दरी निर्माण होते. त्यांच्यात हीनतेची भावना तयार होते. येथे पालकांची भूमिका स्पष्ट असायला हवी. आमच्या वेळी आम्ही असे वागत नव्हतो, असे म्हणण्यापेक्षा हो, आम्हीही या वयात चुकलो होतो, स्थित्यंतरातून गेलो होतो, अशी सुरुवात करता येते. आज आम्ही गाडी चालवायला नाही म्हणतो आहोत, त्याची ही कारणे आहेत, असे पुढे सांगता येते आणि ते स्पष्टपणे सांगण्याचे आव्हान पालकांपुढे आहे.\nविरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल वाटणारे आकर्षण, हा या वयातील अगदी महत्त्वाचा बदल. तसे वाटणे अगदी सामान्य आहे. स्मार्ट फोन आणि मीडियामुळे मुलांपासून काहीही लपून राहिलेले नाही. त्यावर काहीतरी तीव्र स्वरात बोलण्याऐवजी मुलांच्या भावना समजून घेऊन संवाद साधायला हवा. हे न होता आपला पाल्य कसा चुकतो किंवा चुकते आहे, हे सिद्ध करण्यात सारी ऊर्जा खर्च होते. या वयातील मुले आपण आपल्या सोयीने लहान किंवा मोठी ठरवितो, हीदेखील एक चूक. तो/ती लहानच आहे की मोठी, याविषयी विचार सुस्पष्ट असायला हवेत. ते असले, की काय करावे आणि काय नाही, हे सांगता येईल. या वयातील मुलांना हिरो-हिरॉइनसारखे दिसण्याचे वेड असते. त्यात चूकही नाही. काहीवेळा आपल्या आणि मुलांच्या हातून एकसारख्याच चुका घडतात. चुकांसाठी मुलांना दूषणे दिली जातात. पालक मात्र आपल्या चुका मान्य करत नाही. त्यावर विचार करून सुधारणा करायला हवी. आज काळ वेगाने बदलतो आहे. त्याचबरोबर समाज, नीतिमूल्येही बदलत आहेत. पालक म्हणून आपणही गोंधळलो आहोत. मुलांचे हे कुमारवयीन वय तर गोंधळण्याचेच आहे. पॉकेटमनी द्यावा की न द्यावा द्यायचा तर किती द्यायचा द्यायचा तर किती द्यायचा गाड्या चालवू द्यायच्या की नाही गाड्या चालवू द्यायच्या की नाही स्वातंत्र्य द्यायचे की नाही स्वातंत्र्य द्यायचे की नाही द्यायचे तर कोणत्या गोष्टींमध्ये द्यायचे आणि त्याची सीमारेषा काय द्यायचे तर कोणत्या गोष्टींमध्ये द्यायचे आणि त्याची सीमारेषा काय आजची ही अशी गोंधळाची परिस्थिती मागच्या पिढीची नव्हती. त्यांची काही नैतिक मूल्ये होती, काही तत्त्वे होती, काही नियम होते व त्यावर ते ठाम असायचे. तो ठामपणा आजच्या पालकांमध्ये नाही आणि मुलांनी ही गोष्ट ओळखलेली आहे. मुले आपल्यापेक्षा हुशार आहेत. कोणती गोष्ट केव्हा आणि कशी मागायची, हे ते अतिशय उत्तम जाणतात. त्यांना त्यांचे हक्क व जबाबदारीची जाणीव करून देण्यात आपण कमी पडतो आहोत का\nही अशी एकंदरीत परिस्थिती, त्यावर उपाय काय त्यावर एकच बिनतोड असा उपाय नाही; कारण प्रत्येक पालक व प्रत्येक मूल वेगळे आहेत. त्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. मुलांना आदराने वागवावे. कुटुंबातील त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण असावे. छोट्या छोट्या गोष्टींत त्यांना त्यांचे मत व्यक्त करू द्यावे. मुलांशी ओरडून बोलू नये. मुले रागावली असल्यास, त्यांचा हात हातात घेऊन शांत करावे. शांत झाल्यानंतर बोलावे. असे केल्यास आपल्या भावना पालकांपर्यंत पोहोचल्या आहेत, हे त्यांना समजे��. आपले म्हणणे पालक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत आहेत, हेही जाणवेल. मुख्य म्हणजे स्वतःच्या आणि मुलांच्या बालपणाची तुलना करू नये. जग झपाट्याने बदलते आहे. त्यांना समजून घेण्यासाठी चौकटीच्या बाहेरचा विचार करण्याची गरज आहे. आपणही त्यांच्या काळातील गोष्टींत रस दाखवावा. मुलांकडून जाणून घ्यावे. मुलांना पैशांची किंमत कळावी असे वाटत असेल, तर त्यांना विश्वासात घेऊन घरच्या आर्थिक परिस्थितीची जाण करून द्यावी. नियोजनात त्यांना सहभागी करून घ्यावे. कदाचित आपल्या अडचणींवर मुलांकडूनही एखादा मार्ग सुचविला जाईल. आपण मुलांचे ऐकले, तर मुलेही आपले ऐकतील. आपण मुलांचे ऐकले, तर तेही आपले ऐकून घेतील. एकदा हे झाले, की वेगवेगळ्या विषयांवर मोकळेपणाने संवाद साधणे सोपे होईल. नवी पिढी हुशार आहेच, गरज आहे त्यांना समजून घेण्याची व संवादाचा दरवाजा सतत उघडा ठेवण्याची.\nयाचा अनुभव आहे का\nकारण नसताना रात्री उशिरापर्यंत जागणे, केव्हातरी उशिरा झोपणे. सकाळी लवकर न उठणे. केव्हाही आणि कितीही वेळ अंघोळ करणे. सतत बाहेरचे खाण्यासाठी आग्रह करणे, घरचे केलेले न खाणे. जेवायच्या वेळेलाच अरबट-चरबट खाणे. सगळ्यांसोबत न जेवणे. जेवताना मुद्दाम पुस्तक वाचणे किंवा लॅपटॉप समोर बसून काहीतरी बघणे. कुठल्याही छोट्या गोष्टींवरून वाद घालणे. आपल्याला सर्वच गोष्टी माहिती आहेत, असा आव आणणे. आई-वडील काही सांगू लागले तर काय कशाला असा त्रासिक भाव चेहऱ्यावर आणणे. काही वेळला शेरे मारणे. शाळा, अभ्यास याविषयी काही विचारल्यास अधिकच वैतागणे. सतत इंग्रजी चॅनल्स बघणे. इंग्रजी गाणे, कानठळ्या बसणारे संगीत मोठ्या आवाजात ऐकणे. टीव्ही किंवा गाणे लावून अभ्यास करणे. सकाळी उठविण्यास सांगणे. नंतर झोपून राहणे. खरेदीसाठी गेल्यावर ब्रँडेड वस्तू घेण्याचा आग्रह करणे. ऑनलाइन शॉपिंगचा आग्रह धरणे. निष्काळजी दिसण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करते. शिक्षकांविषयी अरे-तुरेची भाषा वापरणे. अभ्यासाविषयी टंगळमंगळ करणे आणि पेपरच खूप कठीण होता, अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न होते, असा कांगावा करणे. वेगळ्या कामासाठी पैसे घेऊन दुसऱ्याच कामासाठी वापरणे. घरी सांगितलेले काम टाळणे, बाहेर मात्र पुढे होऊन कामे करणे.\nहे सारे घडत असेल, तर थोडे थांबून, विचार करून, शांततेने संवाद साधण्याची नितांत आवश्यकता आहे.\nमिळवा मित्र / मैत्रीण बातम्या(relationships News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nrelationships News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nराकेश अस्थानांचा सेवाकाळ घटवला\n'दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर ते उत्सवाचे कारण मानले जाऊ नय\nदिल्लीः शेजाऱ्यांकडून महिलेची हत्या\n'के.एल राहुल आणि हार्दिक पंड्याना निलंबित करा'\nसोशल मीडियावरून महिलांवर पाळत ठेवणाऱ्या तरुणाला अटक\nपरदेशातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी 'उन्नती'\nमित्र / मैत्रीण याा सुपरहिट\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-snake-found-nagar-vachanalaya-127066", "date_download": "2019-01-17T17:40:42Z", "digest": "sha1:HCZJM34VVN6VUXIFRVMU5K56JLAZCSPW", "length": 11382, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Snake found in Nagar Vachanalaya सांगली नगरवाचनालयात सापामुळे धावपळ | eSakal", "raw_content": "\nसांगली नगरवाचनालयात सापामुळे धावपळ\nशुक्रवार, 29 जून 2018\nसांगली - सांगलीच्या नगरवाचनालयात सकाळी मोठा साप आढळल्याने एकच धावपळ उडाली. ग्रंथालय परिसर हा नेहमी शांत असतो पण शांत असणाऱ्या या कार्यालयात या सापामुळे काही वेळ गोधळ निर्माण झाला होता. अखेर सर्पमित्रांनी सहा फुट असणाऱ्या धामीण सापाला जेरबंद करत नदीकाठी सोडून दिले.\nसांगली - सांगलीच्या नगरवाचनालयात सकाळी मोठा साप आढळल्याने एकच धावपळ उडाली. ग्रंथालय परिसर हा नेहमी शांत असतो पण शांत असणाऱ्या या कार्यालयात या सापामुळे काही वेळ गोधळ निर्माण झाला होता. अखेर सर्पमित्रांनी सहा फुट असणाऱ्या धामीण सापाला जेरबंद करत नदीकाठी सोडून दिले.\nसांगली शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या राजवाडा चौक येथील सार्वजनिक नगरवाचनालय आज एका सापाने धुमाकूळ घातला. अचानक वाचनालयाच्या कार्यालयात भला मोठा साप द���सल्याने पाहणाऱ्यांची बोबडीच वळली. यानंतर संपूर्ण वाचनालयात एकच गोंधळ उडाला. साप आला साप म्हणून यावेळी एकच गदारोळ सुरु झाला. त्यानंतर काही वेळातच सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले.\nसर्पमित्र मेगदीप कुदळे यांनी अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर साडे सहा फूट लांबीची भली मोठी धामीण पकडली. त्यानंतर सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.\nवय वर्षे फक्त 98; तरीही रोज चालवतात 20 किमी. सायकल\nसांगली : \"माझी जन्मसाल आहे 1920. आजही मला सायकल चालवायला जमते. मी माझ्या गावापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरच्या गावाला सायकलीवरून जातो. आज...\nसांगली-इस्लामपूर रस्त्यावर एसटी पलटी\nसांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील...\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nसांगली- विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कोकरूड या त्याच्या मूळ गावी...\nसांगलीत 'यिन'कडून तरुणाईला 'सेफ्टी ड्राईव्ह'चा संदेश\nसांगली : वाऱ्याच्या वेगाने बाईक्‍सवरून थरार करत जाणाऱ्या तरुणाईला आज युवक दिनानिमित्त सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या अन्‌ स्वत:बरोबरच इतरांच्या...\nमायणी...पांढऱ्या मातीतील पेरूचे गाव\nकलेढोण - मायणी (ता. खटाव) हे गाव इतिहासात पक्षी आश्रयस्थान, ब्रिटिशकालीन तलावामध्ये हजेरी लावणारे फ्लेमिंगो, प्राचीनकालीन महादेव मंदिर, भुईकोट...\nजि. प. छापखान्याचे चाक पाहणी दौऱ्यानंतरही हालेना\nजळगाव : गेल्या पंधरा वर्षांपासून बंद असलेला जिल्हा परिषदेचा छापखाना सुरू करण्यासाठी सांगली व साताऱ्याचा दौरा करण्यात आला. मात्र, त्यानंतर पुढे मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/hair-dryers/expensive-remington+hair-dryers-price-list.html", "date_download": "2019-01-17T17:37:27Z", "digest": "sha1:5EGDCICRNSQQWXJ2AV3UEWPGSKTTFWV6", "length": 12919, "nlines": 279, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग रेमिंग्टन हेअर ड्रायर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive रेमिंग्टन हेअर ड्रायर्स Indiaकिंमत\nIndia 2019 Expensive रेमिंग्टन हेअर ड्रायर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 5,166 पर्यंत ह्या 17 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग हेअर ड्रायर्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग रेमिंग्टन हेअर ड्रायर & अँड ग्रूमिंग India मध्ये रेमिंग्टन प्रोटेक्ट रे द६०९० हेअर ड्रायर Rs. 2,800 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी रेमिंग्टन हेअर ड्रायर्स < / strong>\n2 रेमिंग्टन हेअर ड्रायर्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 3,099. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 5,166 येथे आपल्याला रेमिंग्टन रे अकं५०११ पर्ल प्रो इओनिक असा हेअर ड्रायर हेअर ड्रायर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 7 उत्पादने\nदाबावे रस & 2000\nशीर्ष 10रेमिंग्टन हेअर ड्रायर्स\nरेमिंग्टन रे अकं५०११ पर्ल प्रो इओनिक असा हेअर ड्रायर हेअर ड्रायर\nरेमिंग्टन द४४४४ हेअर ड्रायर\nरेमिंग्टन रे द६३०० कॉलवर प्रोटेक्ट हेअर ड्रायर हेअर ड्रायर\nरेमिंग्टन प्रोटेक्ट रे द६०९० हेअर ड्रायर\nरेमिंग्टन द५००० हेअर ड्रायर\nरेमिंग्टन हेअर ड्रायर द२४००\nरेमि���ग्टन हेअर कॅलिप्पेर कॉर्डेड 10 पसिस किट हकं५०१५\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-17T16:49:03Z", "digest": "sha1:BSCB6NKQ2QGZXU6CXYOTW65LD24WSAOJ", "length": 12143, "nlines": 135, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "कतरिनाला आरती करता येत नाही का नेटकरी संतापले – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nआघाडीच्या बातम्या देश मनोरंजन\nकतरिनाला आरती करता येत नाही का\nमुंबई – दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी अभिनेता सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खान हिच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. नेहमीप्रमाणेच सलमानचे सर्व कुटुंब आणि जवळची मैत्रीण कतरिना कैफ यावेळी उपस्थित होती. प्रत्येकाने बाप्पाची मनोभावे पूजा केली. परंतु यावेळी कतरिनाकडून एक चूक झाली आहे. आरतीचे ताट उलट दिशेने फिरवताना ती दिसत आहे. अर्थात, ही चूक ट्रोलर्सच्या लगेच लक्षात आली आणि नेटकर्यांनी अक्षरशः ट्रोलिंग सुरु केले. थोडक्यात काय तर यावेळी मात्र कतरिना चांगलीच कचाट्यात सापडली आहे.\nकतरिनाच्या या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात असे एकाने म्हटले आहे. तर आरती करण्यापूर्वी एकदा विचारायला हवे होते असा सल्ला एकाने दिला आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानने ट्रोलर्सना चांगलेच खडसावले होते. १०० ते २०० फॉलोअर्स असणारे ट्रोलर्स कसले असे त्याने म्हटले होते. आणि आता तर ट्रोलर्सने चक्क त्याच्या जवळच्या व्यक्तीलाच निशाण्यावर धरले आहे म्हणल्यावर सलमानचा पारा चढला असणार यात शंका नाही. आता यावेळी सलमान काय प्रतिक्रिया देतो हे लवकरच कळेल.\n…अन्‌ रोडीज फेम रघुरामने गुपचूप उरकला साखरपुडा\nनवाजु्द्दीनच्या ‘मंटो’चा ट्रेलर पाहिलात का\nअनुपम खेर हे ‘एफटीआयआय’मध्ये कधीतरीच येतात – नसीरुद्दीन शाह\n‘कलंक’मध्ये रंगणार माधुरी-आलियात जुगलबंदी\nवृत्तविहार : सलाईनवरची लाईफ लाईन\nनवाब मलिक यांच्या विरोधातील गिरीश बापट यांचा खटला मागे\n7५ व्या ‘गोल्डन ग्लोब पुरस्कारा’साठी मानांकन जाहीर\nलॉस एंजेलिस -हॉलिवूडमध्ये ऑस्करनंतर मानाचे समजले जाणाऱ्या ७५ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी आज मानांकन जाहीर झाले. ‘बिग लिटल लाईज’ला टीव्ही विभागात सहा नामांकने, तर ‘द...\nभारत, श्रीलंका, बांगलादेश यांच्यातील सिरीजची तारीख जाहीर\nमुंबई : भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील वर्ष २०१८ मधील निदहास ट्रॉफीसाठी सिरीज होणार आहे. श्रीलंकेमध्ये याचं आयोजन करण्यात आलं आहे. 8 मार्च ते 20...\nशाहिद कपूरकडे आणखी एक बडा सिनेमा\nशाहीद कपूरचे काही चित्रपट कोसळले असले तरी तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे हे कुणीच नाकारू शकणार नाही. ‘कमिने’ आणि ‘हैदर’ या सिनेमांतून...\nअण्णा हजारेंच्या 15 पत्रांपैकी एका पत्राला मोदींचे उत्तर\nनवी दिल्ली – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून 4 वर्षांत 15 पत्रे लिहिली. प्रथमच पंतप्रधान कार्यालयातून अण्णांच्या पत्राला...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nवृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nअजब गावांची गजब कहाणी\nशशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप\nमुंबई – बेस्टच्या संपात ���िवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-betelvine-plantation-technology-9219?tid=126", "date_download": "2019-01-17T18:19:06Z", "digest": "sha1:ZJYPHCGIQBH33QB6W6QY2AW4LUPKZUSB", "length": 28057, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, betelvine plantation technology | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. गणेश देशमुख, संदीप डिघुळे, डॉ. संजय गावडे, डॉ. सुदाम पाटील\nमंगळवार, 12 जून 2018\nज्या शेतकऱ्यांना नवीन पानमळ्याची लागवड करावयाची असेल त्यांनी सद्यःस्थितीत जमिनीची पूर्वमशागत करून घ्यावी. ऑगस्ट महिन्यात लागवड करावयाची असल्याने आत्ताच शेताची आखणी करून घ्यावी. पानवेलीला सावलीसाठी व आधारासाठी आधारवृक्षांची लागवड करून घ्यावी. पानवेल ही दीर्घकाळ शेतामध्येे राहते. त्यामुळे जमिनीच्या पूर्वमशागतीला मोठे महत्त्व आहे. जमीन चांगली भुसभुशीत करून घेणे आवश्‍यक आहे.\nज्या शेतकऱ्यांना नवीन पानमळ्याची लागवड करावयाची असेल त्यांनी सद्यःस्थितीत जमिनीची पूर्वमशागत करून घ्यावी. ऑगस्ट महिन्यात लागवड करावयाची असल्याने आत्ताच शेताची आखणी करून घ्यावी. पानवेलीला सावलीसाठी व आधारासाठी आधारवृक्षांची लागवड करून घ्यावी. पानवेल ही दीर्घकाळ शेतामध्येे राहते. त्यामुळे जमिनीच्या पूर्वमशागतीला मोठे महत्त्व आहे. जमीन चांगली भुसभुशीत करून घेणे आवश्‍यक आहे.\nजमिनीच्या चांगल्या पूर्वमशागतीसाठी खरीप हंगामात हिरवळीचे पीक घ्यावे. फुले येण्यापूर्वी ते जमिनीत गाडावे. त्यानंतर जमीन ३-४ वेळा उभी आडवी खोल नांगरावी. नंतर कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन ढेकळे बारीक करावीत. काडी कचरा वेचून शेत स्वच्छ करावे. हेक्‍टरी ४० टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे. अशी पूर्वमशागत झाल्यानंतरच जमिनीची आखणी करावी.\nपानवेल लागवडीसाठी जमिनीची आखणी करणे महत्त्वाची बाब आहे. एक एकर क्षेत्राचे काटकोनात आडव्या जाणाऱ्या दोन मीटर रुंदीच्या पाय रस्त्याने चार समान भाग करावेत. या���ील प्रत्येक भागास चौक म्हणतात. चौकाचे समान पाच उपभाग करावेत. प्रत्येक उपभागात १८ वाफ्याचे (वाफा ३ मीटर लांब व १.५ मीटर रुंद ) दोन चिरे होतात. प्रत्येक चिऱ्याच्या दोन्ही बाजूस रस्ता असतो. डाव्या बाजूस एक मोठ्ठा पाट काढावा. आडव्या व उभ्या वाफ्यातून एक मुख्य कालवा (धुरकालवा)न्यावा. धुरकालव्यातून प्रत्येक वाफ्यास बाजूने पाणी देण्यासाठी वाट (सरी) काढावी. वाफ्याच्या दुसऱ्या बाजूस पाण्याच्या निचऱ्यासाठी पाट (केडग) काढावा. सर्व सऱ्यांमधून निचरुन आलेले पाणी एका मोठ्या पाटात (धुरकेडग) काढावे. आखणी करताना स्थानिक भागातील हवामान, जमिनीच्या उंचसखलपणाचा विचार करावा.\nपानवेल हे अत्यंत नाजूक पीक आहे. त्यासाठी सावलीची गरज असते. वेलीच्या शेंड्यांची (छाट) लागवड करण्यापूर्वी सावलीसाठी व आधारासाठी शेवरी, शेवगा या वनस्पतीची लागवड करावी. आखणी झाल्यानंतर १५ जून ते ७ जुलै यादरम्यान वाफ्याच्या लांबीच्या बाजूस वरंब्याच्या मध्यावर १५ सें.मी. अंतरावर एकानंतर एक पांगारा, शेवगा किंवा हादगा यांच्या बिया टाेकण पद्धतीने लावाव्यात. टाेकणीपूर्वी प्रतिकिलो बियास थायरम ४ किलो किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा भुकटी ५ ग्रॅम या प्रमाणात चोळावी.\nप्रत्येक वाफ्यात प्रत्येक बाजूस पांगाऱ्याची व शेवग्याची ५ -६ रोपे लावावीत. शेवरीची विरळणी करून वाफ्याच्या प्रत्येक बाजूस शेवरीची ८ -९ झाडे ठेवावीत. शेवगा व पांगाऱ्यामध्ये १५ सें.मी. अंतर राहिल अशी विरळणी करावी. शेवरीचे प्रमाण कमीतकमी ठेवावे म्हणजे पानमळ्यात सूत्रकृमींचे प्रमाण वाढणार नाही. शेवरीचे प्रमाण जास्त राहिल्यास २ ते ३ वर्षांनी शेवरी प्रथम सूत्रकृमी व नंतर बुरशीला बळी पडून मर रोगाने मरते. तिच्या मुळ्यात वाढलेली बुरशी व सूत्रकृमीची पानवेलीला लागण होऊन पानमळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान हाेते.\nखांडटांग पद्धत : यामध्ये एक आडव्या वाफ्याची ओळ व तिला जोडून उभ्या सलग वाफ्याच्या दोन ओळी असतात. जमीन समतल (लेव्हल) केलेली असल्यास यापद्धतीचा अवलंब केला जातो. महाराष्ट्रात ही प्रचलित आहे.\nभेंडी पद्धत : या पद्धतीमध्ये वाफ्याची लांबी ३ मीटर x १.५ मीटर असते. या पद्धतीत एक ओळ उभ्या वाफ्याची तर दुसरी आडव्या वाफ्याची यापद्धतीप्रमाणे आखणी केली जाते. जास्त उतार असलेल्या जमिनीसाठी ही पद्धत योग्य आहे.\nसरळ ��ाफ्याची पद्धत : पश्‍चिम महाराष्ट्रात ही पद्धत प्रचलित होत आहे. यापद्धतीत वाफ्याची लांबी जमिनीच्या सपाटीवर अवलंबून असते. वाफ्याच्या लांबीच्या बाजूस एकाआड एक असे पाण्याचे सारे (पाट) दोन वाफ्याच्या मधील वरंबा फाेडून तयार करतात. वरंब्यांची रुंदी ६० ते ७० सें.मी. ठेवली जाते. वाफे सर्वच पद्धतीमध्ये दक्षिणोत्तर ठेवले जातात. काही ठिकाणी वाफ्याच्या बाजूनेच लागवड केली जाते. त्यामुळे हवा खेळती राहून प्रकाश जास्त मिळतो. परिणामी दर्जेदार पानांचे अधिक उत्पादन मिळते.\nवरील सर्वच पद्धतीमध्ये संपूर्ण बागेच्या सभोवती दोन मीटरचा रस्ता ठेवला जातो. या रस्त्याच्या बाहेरील बाजूस धडतास धरतात. त्‍यात पांगाऱ्याचे अंदाजे ४ मीटर उंचीचे सरळ खुंट १.५ मीटर अंतरावर जमिनीवर पहारीने खड्डा करून रोवतात. या धडतासाच्या आत प्रत्येक वाफ्यात ३ ते ४ मीटर अंतरावर खुंट लावले जाते. ही पद्धत इतर सर्वपद्धतींच्या मानाने सोपी आहे. त्यामुळे या पद्धतीचा अवलंब करावा. अलीकडे पांगाऱ्याच्या ओळीमध्ये गजराज गवताची लागवड करतात आणि चांगली वाढ झाल्यावर त्याचाच ताटी म्हणून उपयोग करतात. त्यासाठी दोन्ही बाजूंनी शेवरी किंवा बांबूच्या काठ्या वापरून बांधून घेतात. यामध्ये ताटीचा खर्च वाचतो व जिवंत हिरवी ताटी तयार होते.\nवाफा पद्धतीने पाणी द्यावयाचे असल्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे सिंचन करावे. पावसाळ्यात शक्यतो सिंचनाची गरज भासत नाही. मात्र वाफ्यांना भरपूर पाणी देऊ नये; अन्यथा पीक मूळ कुजव्या व इतर रोगांना बळी पडून उत्पादन व दर्जात घट येते. वेलीस ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे अत्यंत फायदेशीर आहे. यात पाण्याची ५० टक्के बचत होऊन उत्पादनात ४० टक्के वाढ होते. पानाची गुणवत्ता चांगली मिळते व मूळकुजव्या रोगाचे प्रमाण फारच कमी राहते. या पद्धतीने प्रतिमीटर क्षेत्रास महिनाभरात १७ लिटर पाणी दिले जाईल असे नियोजन करावे.\nजुनवान पानमळ्यात वेलीची उतरण जून महिन्याच्या दरम्यान केली जाते. वेलीची उंची ४ ते ५ मीटर झाल्यानंतर चांगल्या गुणवत्तेची पाने मिळत नाहीत. पानांची संख्या वाढते व आकार लहान राहतो. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळत नाही. म्हणून पानवेलीची उतरण करणे गरजेचे ठरते. उतरणपूर्वी ८ दिवस अगोदर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात वेलीवर फवारणी करावी. उतरण करताना वाफ��यात लांबीच्या बाजूने १५ सें.मी. रुंद व २० सें.मी. खोल चर खोदावा. मात्र, त्यामध्ये शेणखत/कंपोस्ट खत न वापरता प्रमिहेक्टरी फुले ट्रायकोडर्मा ५ किलो प्रतिकरंज पेंड किंवा निंबोळी पेंड ५०० किलो या प्रमाणात मिसळून वापर करावा. वाढलेली संपूर्ण वेल सोडवून ती इंग्रजी ८ आकारात वळवून कोणत्याही प्रकारे इजा न होऊ न देता चुंबळ वर ठेवून बाकीचा पाव भाग चरामध्ये दाबावा व लगेच पाणी द्यावे.\nपानवेलीला सेंद्रिय व रासायनिक खते दिली जातात. रासायनिक खते उदा. युरिया दिल्यास पानाचे उत्पादन वाढते. पण पाने साठवणुकीत फार काळ टिकत नाहीत. वेलीच्या चांगल्या वाढीसाठी, पानाचे भरपूर उत्पादन मिळण्याकरिता आणि पानाचा टिकाऊपणा वाढावा म्हणून २०० किलो नत्र शेणखतातून किंवा निंबोळी पेंडीतून वर्षातून दोन वेळा द्यावा. पहिला १०० किलो नत्राचा हप्ता जूनमध्ये किंवा पावसाळ्याच्या सुरवातीस वेलीच्या चुंबळीजवळ लहानसा चर काढून द्यावा. शक्‍यतो पानमळ्यास सेंद्रिय खतांचाच वापर करावा. केवळ रासायनिक खतांचा वापर केल्यास रोगाचे प्रमाण वाढून पानमळ्याचे आयुष्य कमी होते.\nसंपर्क : संदीप डिघुळे, ७७०९५४७३०७\n(पानवेल संशोधन योजना, तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव.)\nपानवेल betelvine खरीप मात mate हिरवळीचे पीक green manuring खत fertiliser हवामान बळी bali मर रोग damping off महाराष्ट्र सिंचन ठिबक सिंचन रासायनिक खत chemical fertiliser\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nथंडी, धुक्यांमुळे कांदा पिकावरीस...सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही...\nकांदा पिकावरील किडीचे नियंत्रणसध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. या काळात...\nऊसपीक सल्ला सुरू उसाचा कालावधी १२ महिन्यांचा असल्यामुळे ऊस...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्राबगला फोडून झाल्यानंतर सेंद्रिय खते सरीमध्ये...\nमशागतीशिवाय ऊस खोडव्याचे व्यवस्थापन खोडवा उसामध्ये बाळ बांधणी, मोठी बांधणी करू नये...\nरुग्णसेवेसह शेतीतही जपले वेगळेपणमुंबई येथील प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ....\nतंत्र खोडवा व्यवस्थापनाचे...फेब्रुवारी पूर्वी तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवावा....\nगुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nकापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोकाचालू हंगामात सुरवातीच्या काळात कपाशीवरील गुलाबी...\nपूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...पूर्वहंगामी उसामध्ये वाढीच्या अवस्थेप्रमाणे...\nतंत्र पूर्वहंगामी ऊस लागवडीचे...लागवड ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी...\nतंत्र ऊस खोडवा व्यवस्थापनाचे...ऊस तोडणीच्या वेळी पाचट ओळीत न लावता जागच्या जागी...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nकपाशीवरील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक...पिठ्या ढेकूण ही कीड पिकात शिरल्यानंतर त्याचे...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nउसाच्या उत्पादकता वाढीसाठी सिलिकॉन वापरपिकांच्या वाढीसाठी अन्य अन्नद्रव्यांप्रमाणे...\nऊस उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म...साधारणपणे ज्या जमिनीत सातत्याने ऊस लागवड असते,...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nगाळ, मुरमातून सुधारला जमिनीचा पोतशाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपिकता ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-17T16:46:28Z", "digest": "sha1:4RFQVMQ3AMFYTBSZZJPMU4MIQN6O7FVK", "length": 10931, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदनगर: चिमुरड्यांना प्रवेशासाठी मोजावी लागते मनमानी किंमत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअहमदनगर: चिमुरड्यांना प्रवेशासाठी मोजावी लागते मनमानी किंमत\nसाईबाबा संस्थानच्या इंग्लिश स्कूलमध्ये मुलांची संख्या लक्षणीय असून, शिक्षकांचा अभाव आहे. दरम्यान, ठेकेदारी पद्धतीने किंवा तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांच्या तातडीने नियुक्‍त्या करणे गरजेचे आहे. परिसरातील मुलांना संस्कारमय शिक्षण मिळावे यासाठी साईबाबा इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये लोअर केजीचे आणखी वर्ग तसेच शिक्षक भरती करणे अत्यंत गरजेचे आहे. – रवींद्र गोंदकर, भाजप सरचिटणीस.\nशिर्डी – साईबाबा संस्थानच्या साईबाबा इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये लोअर केजीचे वर्ग कमी करण्यात आल्याने शहरातील लहान चिमुरड्यांना खासगी शाळेत प्रवेश घेण्यासाठी मनमानी किंमत मोजावी लागत आहे. ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत “शिका संघटित व्हा’ या मूलमंत्राला तिलांजली वाहण्याचे काम साईबाबा संस्थान करीत असल्याचा आरोप केला आहे.\nदरम्यान, साईबाबा संस्थानचे दिवसेंदिवस स्वरूप वाढत असतानाच संस्थानमार्फत परिसर व शहरातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाची दारे उघडून देण्यात आली. आजतागायत येथून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले करिअर घडविले आहे. साईबाबा इंग्लिश मीडिअम स्कूल पंचक्रोशीतील सर्वात उत्तम शाळा आहे. साईबाबा इंग्लिश स्कूलमध्ये लोअर केजीचे वर्ग कमी असल्याने लहान मुलांना शिर्डीपासून पाच ते दहा कि.मी. पर्यंतच्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी जावे लागत आहे ही बाब संस्थानच्या दृष्टीने अत्यंत निंदनीय आहे. “शिका, संघटित व्हा,’ या मूलमंत्राला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे.\nक्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी स्वतः शाळा सुरू करून शिक्षणाची दारे उघडून दिली. तसेच, कन्या विद्या मंदिरमध्ये मुलींची संख्या वाढली असून, तुकड्या वाढविण्याची आवश्‍यकता आहे. पंचक्रोशीतील पालकांची साईबाबांवर श्रद्धा असल्यामुळे परिसरातून येणाऱ्या मुलींना दुसरीकडे शिक्षणास जाऊ देत नाही. त्यामुळे मुलीच्या शिक्षणावर पायबंदी येत असल्याचे समजले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड ��रा\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nशिक्षक बॅंकेतील मयत सभासदांच्या वारसाची रक्कम हडप – खांदवे\nशेवगावात दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू\nमाळीवाडा परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाचा हातोडा\nकलाकार व्हा, पण कुणाचीही नक्कल करू नका : हार्दिक जोशी\nदारु बंदीसाठी उग्र आंदोलनाचा इशारा\nचाळीत सडत असलेल्या कांद्यामुळे शेतकरी संकटात\nन्यायालयाच्या स्थलांतरासाठी 66 लाख मंजुर : आ. कोल्हे\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nसातार्‍यात अपहरण करुन दोघांना मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/heavy-corruption-in-bjp-government/", "date_download": "2019-01-17T18:07:31Z", "digest": "sha1:JXG6RB6JPJHCUYWSC6NCZKYGMIIFFEPS", "length": 8698, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भ्रष्टाचारमुक्त थापा मारणाऱ्या भाजप सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार- जयंत पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभ्रष्टाचारमुक्त थापा मारणाऱ्या भाजप सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार- जयंत पाटील\nकोरेगाव: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी भ्रष्टाचारमुक्त भारत करणार असल्याच्या थापा मारणाऱ्या भाजप सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे.\nजयंत पाटील म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त भारत करणार असल्याच्या थापा मारणाऱ्या भाजप सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. राफेल विमानाच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला. भाजपने युपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. टू जी स्कॅमबाबतही आरोप केले. मात्र त्यात सर्वजण निर्दोष सुटले.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अज���त पवारांचा…\nपंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतांना पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी संसदेत गेले तेव्हा त्यांनी संसदेच्या पायऱ्यांना नमस्कार केला. लोकांना वाटलं पंतप्रधान असावा तर असा. मात्र जेव्हा त्यांनी देशातील घडणाऱ्या प्रकरणावर बोलण्यास वेळोवेळी टाळले, तेव्हा लोकांना कळले की तो दिखावा होता. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून १२.५ लाख कोटीची गुंतवणूक होईल असं सरकारतर्फे सांगितले जात होते. आम्ही सभागृहात त्याबाबत विचारणा केली तर उत्तर मिळाले नाही. असे जयंत पाटील म्हणाले.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. या यात्रेची धास्ती भाजप सरकारला सुद्धा लागली आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित महामेळाव्यात भाजपच्या नेत्यांनी हल्लाबोल यात्रेचा उल्लेख डल्लामार असा केला होता.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी; ‘निलंगेकर’…\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nसोलापूर -( सूर्यकांत आसबे ) - समविचारी पक्षाने एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळले पाहिजे हाच भाजपचा प्रयत्न आहे.…\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawars-birthday-is-celebrated-in-aurangabad-in-a-unique-way/", "date_download": "2019-01-17T17:17:52Z", "digest": "sha1:AMHJYGJ343TXZMNYLHKNRMUEJPFUJY5W", "length": 7354, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबादमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा झाला शरद पवार यांचा वाढदिवस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऔरंगाबादमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा झाला शरद पवार यांचा वाढदिवस\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागातर्फे आगळा वेगळा उपक्रम\nऔरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागातर्फे दिनांक १२/१२/२०१७ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक १२/१२/२०१७ रोजी जन्मलेल्या मुलींचे (बेबी किट) साहित्य, मिठाई, व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय (घाटी) रात्री 12 वाजेनंतर जन्मलेल्या 25 कन्यांचे राष्ट्रवादी तर्फे स्वागत करण्यात आले.\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nस्त्री शक्तीचा जागर करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी शहराध्यक्ष गजानन सोनवणे यांनी केले होते या कार्यक्रमास सोशल मिडीया मराठवाडा चिटणीस जावेद खान, शहर जिल्हाध्यक्ष विलास मगरे, शहर उपाध्यक्ष अफरोज सय्यद, विद्यार्थी उपाध्यक्ष सुशिल बोर्डे, शहर चिटणीस आनंद मगरे, ओबीसी पूर्व अध्यक्ष चांगदेव हिंगे, चिटणीस अमित जगताप, गणेश आंबेकर, विजय जार्हाड, संदीप सराफ, निखिल जैवळ आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले…\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\n“मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही”\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nटीम महाराष्ट्र देशा : ‘मेला’ या चित्रपटामधून स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता फैजल खान पुन्हा एकदा तब्बल १९…\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/suspended-police-officer-abhay-kurundkar-was-not-promoted/", "date_download": "2019-01-17T17:58:51Z", "digest": "sha1:HM3B373YISJP3G4DZAIRJ5XMQT45MVM7", "length": 7651, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "निलंबित पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांना पदोन्नती दिली नाही", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनिलंबित पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांना पदोन्नती दिली नाही\nपोलीस महासंचालक कार्यालयाचे स्पष्टीकरण\nमुंबई : निलंबित पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या पदोन्नतीसंबंधात विविध वृत्त वाहिन्यांवर दाखवित असलेली बातमी वस्तुस्थितीदर्शक नसून श्री. कुरुंदकर यांना कोणतीही पदोन्नती दिली नसल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक ( आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे.\nसहायक पोलीस आयुक्त पदाच्या पदोन्नतीसाठी नियमाप्रमाणे पोलीस निरीक्षक पदाच्या 1 जानेवारी 2018 च्या सेवाज्येष्ठता यादीतील पहिल्या 400 अधिकाऱ्यांची सद्य स्थितीची म्हणजे त्यांचे गोपनीय अहवाल, दाखल गुन्हे, विभागीय चौकशी, इतर सेवा विषयक बाबी इत्यादी ची माहिती मागविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे श्री. कुरुंदकर यांचे नावही या चारशे जणांच्या यादीत आहे. याचा अर्थ श्री. कुरुंदकर यांना पदोन्नती दिली असा होत नाही. फक्त माहिती मागविण्यात आली असून अद्याप निवड सूची तयार करण्यात आलेली नाही किंवा पदोन्नती बाबत अद्याप विचार केलेला नाही.\nया यादीतील सेवेत असलेले, निलंबित तसेच मृत व निवृत्त अधिकाऱ्यांची अद्यावत माहिती मागविण्यात येते. जमा झालेली माहिती पदोन्नती समितीच्या बैठकीत ठेवण्यात येते. व त्यावेळी निवड सूची (select list) बनविताना निलंबित, मृत व निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची तसेच गुन्हे दाखल असलेले अधिकारी यांची नावे वगळून इतर अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार पदोन्नतीसाठी समिती करत असते.\nत्यामुळे श्री. ���ुरुंदकर यांना पदोन्नती दिल्याची बातमी वस्तुस्थितीला धरून नाही, असे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने श्री. व्हटकर यांनी सांगितले.\nपिंपरी चिंचवड : भाजप नगरसेवकाची भरदिवसा कोयत्याने वार करुन निघृर्ण हत्या\nनाकाबंदीत पकडलेला युवक निघाला अट्टल चोर\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nटीम महाराष्ट्र देशा : निवडणुका जवळ येताच बोगस मतदानाच्या आणि खोट्या ओळख पत्राच्या घटना घडणे काही नवीन नाही पण…\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/sports-marathi-news", "date_download": "2019-01-17T17:09:53Z", "digest": "sha1:CP4LML3WDS3ML5P5PGLNDMTCCN3RGX6C", "length": 5363, "nlines": 89, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "क्रीडा | खेळ | टेनिस | हॉकी | Sports News in Marathi |", "raw_content": "\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस : फेडरर लागोपाठ 20 व्या वर्षी तिसर्‍या फेरीत\nऑस्ट्रेलियन खुले टेनिस : आजपासून मातब्बर खेळाडूंमध्ये लढत\nसोमवार, 14 जानेवारी 2019\nटाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत एकेरीत कार्लोविच आणि अँडरसनचा अंतिम फेरीत प्रवेश\nशनिवार, 5 जानेवारी 2019\nभारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण या जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश\nशुक्रवार, 4 जानेवारी 2019\nफेडररने जिंकून केली नव्या वर्षाची सुरुवात\nगुरूवार, 3 जानेवारी 2019\nटाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथनचा मार्सेल ग्रनॉलर्सवर सनसनाटी विजय\nबुधवार, 2 जानेवारी 2019\nसोमवार, 17 डिसेंबर 2018\nसायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले\nआई झाल्यावर खेळाडूंची रँकिंग तीन वर्षांपर्यंत सुरक्षित\nआठ फेरे घेत विवाह बंधनात अडकले विनेश-सोमवीर\n2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारत सर्वात जास्त पदक जिंकेल : ���ाजवर्धनसिंग राठोड\nगुरूवार, 22 नोव्हेंबर 2018\nसिंधूची सईद मोदी स्पर्धेतून माघार\nमंगळवार, 20 नोव्हेंबर 2018\nजागतिक बुध्दिबळ स्पर्धेतून हरिका बाहेर\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nयुवा ऑलिंपिक स्पर्धा, तुषारला रौप्य पदक\nसोमवार, 8 ऑक्टोबर 2018\nबाप्परे, मेरी कोमने चार तासांचा दोन किलो वजन कमी केले\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nभारताचा महिला हॉकी संघ फायनलमध्ये\nगुरूवार, 30 ऑगस्ट 2018\nपी व्ही सिंधू ने जिंकले रौप्य पदक, रचला इतिहास\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nरात्रभर महिलांसोबत होते बास्केटबॉल खेळाडू, परतीचे तिकीट\nसिंधूने रचला इतिहास एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत, देशातील पहिली महिला खेळाडू\nसोमवार, 27 ऑगस्ट 2018\nआशियाई स्पर्धा : महिला कबड्डी संघाचा पराभव\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-water-level-jaikwadi-2162-percent-60463", "date_download": "2019-01-17T17:52:11Z", "digest": "sha1:ELME76MMSN4DNF4P3IJB5VH3F46LSQMZ", "length": 13111, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news The water level of Jaikwadi is 21.62 percent जायकवाडीचा पाणीसाठा २१.६२ टक्के | eSakal", "raw_content": "\nजायकवाडीचा पाणीसाठा २१.६२ टक्के\nमंगळवार, 18 जुलै 2017\nऊर्ध्व भागातून पाण्याचा विसर्ग सुरूच - नाशिक परिसरात समाधानकारक पाऊस\nऊर्ध्व भागातून पाण्याचा विसर्ग सुरूच - नाशिक परिसरात समाधानकारक पाऊस\nऔरंगाबाद - नाशिक जिल्हा परिसरात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. तेथील धरणात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जलसाठा झाल्याने नांदूर-मधमेश्वर वेअरमार्गे गोदावरीच्या पात्रात सुरवातीला ३० हजार १६६ क्‍युसेक तर सोमवारी (ता. १७) १ हजार २६२ क्‍युसेक क्षमतेने पाणी दाखल होत आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत असून रात्री उशिरापर्यंत जायकवाडीचा पाणीसाठा आता २१.६२ टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. एकीकडे मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडत नसताना किमान या धरणात पाणी येत असल्याचे काहीअंशी का होईना, आनंद व्यक्‍त केला जात आहे.\nमराठवाड्यात ८५ टक्‍क्‍यांहून अधिक पेरणी झाली. मात्र, पावसाची स्थिती अजूनही चिंताजनक असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्‍त केल्याने शेतकऱ्यांनी चांगली मशागत केली. जोमाने कामाला लागत पेरणी केली; मात्र नंतर पावसाने दगा दिला आहे. ���ेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागून आहेत. दुसरीकडे मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत असलेला पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.\nदरम्यान, नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने तेथील धरणे पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक भरली आहेत. त्यामुळे जायकवाडीच्या दिशेने झेपावलेले पाणी शनिवारी (ता. १५) दुपारनंतर येऊन धडकले. गुरुवारी (ता. १३) जायकवाडी प्रकल्पात १७ टक्‍के पाणीसाठा होता; मात्र, जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात जोरदार चांगला पाऊस होत असल्याने वेगाने येथे पाणी दाखल होत आहे. यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण परसले आहे. खूप दिवसानंतर वरील धरणांतून पाणी दाखल होत असल्याने आनंदात आणखी भर पडली आहे. सोमवारी (ता. १७) रात्री आठला २१.६२ टक्‍के पाणीसाठा झाल्याची नोंद झाली असल्याचे जायकवाडी धरण सहायक अभियंता अशोक चव्हाण यांनी कळविले.\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nपतंग उडवताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू\nजेलरोड : पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू...\nनगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना अटक\nनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर यांना काल (सोमवार) नाशिक कारागृहातून ताब्यात घेत अटक केली....\nसरकारचे शेवटचे वर्ष उजाडले तरी भूसंपादनाचीच चर्चा\nनाशिक - मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनावरच अजूनही चर्चा सुरू आहे. सोमवारी (ता. १४) सहव्यवस्थापकीय...\nवाढीव गुण पदरी पाडण्यासाठीच्या प्रस्तावाला मिळाली मुदतवाढ\nयेवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा...\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/06/blog-post_1.html", "date_download": "2019-01-17T17:30:23Z", "digest": "sha1:AUSZ7RDHM2RSKUAIXWZGUUR3DHKN4LVX", "length": 7061, "nlines": 134, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "~!!! ऊमेद !!!~ ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nकवी :- विशाल मस्के\nआटता आटंना यास,खीळ का बसंना\nभरभरूनी वाहतोय,वेदनेचा हा पाझर\nकाळीजं जाळलं यानं,जगणं छळलं\nऊभ्या आयुष्यास यानं,केलंया बेजार\nआयुष्याच्या पटलावर,खेळ हा रांगडा\nकशी रीत नियतीची,ही जालीमं जालीमं\nना जगण्यातं रस देते,ना मरण्यातं रस\nकसं फासु या नियतीला,काळीमं काळीमं\nकसा टाकु कळंना या,नियतीला डाव\nकसा देऊ सांगा कुणी, जगण्याला वाव\nकधी देते छाव ती,अन् टाकते हो डाव\nवेळो वेळी माझ्याच का,नशिबी हा घाव\nमाझं नशिबं बुडलं,यातनांनी हो पीडलं\nउमेदीचं माझ्या का हो,अंकुरं खुडलं\nमनी जगण्याची आस,पण मरणाचा भास\nजीत्यापनी का हो,माझं मरणं धाडलं\nआता केलाया निर्धार,मी मरत जगनं\nनियतीच्या डावापुढे,ऊगी ना हरनं\nमाझ्या नशिबाला मीच,हाताने कोरील\nमेलो तरी जगातं या,मरूनं ऊरनं\n* सदरील कविता नावासह शेअर करू शकता\n* सदरील कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783\n* चालु घडामोडीवर आधारित डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783\nअधिक वात्रटिका वाचण्यासाठी www.vishalmske.blogspot.in वर भेट द्या\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा म���ाठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T16:47:44Z", "digest": "sha1:PDYYZNT4F4O5ZW4ZO2HVRI4UPLWNCIWK", "length": 11513, "nlines": 127, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "बेपत्ता युवक प्रताप ज्ञानेश्वर पाटील सहा दिवसानंतर सापडला – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nबेपत्ता युवक प्रताप ज्ञानेश्वर पाटील सहा दिवसानंतर सापडला\nपनवेल- तोंडरे गावातील प्रताप ज्ञानेश्वर पाटील हा १० मार्चला बेपत्ता झालेला युवक सहा दिवसानंतर काल ( दि. १६ ) रात्री ९. ३० वाजता खानापूर ( विटा ) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष संध्या लकडे याना आढळून आला . त्यानी त्याचे वडील न्यानेश्वर पाटील याना मोबाईल वरून याची माहीती दिली तेव्हा पाटील यानी प्रत्यक्ष सदर ठिकाणी जावून त्याला घेवून आले.\nबेपत्ता असलेल्या प्रताप पाटील याने ९ मार्च रोजी याठिकाणी असलेल्या ११८ / १ या जमिनीचा सर्वे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत वाद झाला होता. तेव्हा पासून प्रताप पाटील बेपत्ता होता प्रथम प्रताप कल्याण नंतर तो पंढरपूर येथे गेला त्यानंतर खानापूर ( विटा ) येथे शुक्रवारी रात्री ( दि. १६ ) ९.३० वाजता फिरत असताना एका महिला कार्यकर्ताला आढळून आला. यासाठी तलोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र बुधवंत यानी प्रतापला शोधण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यात फोटो पाठवून तपास चालू ठेवला होता. यासाठी माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, नगरसेवक अरविंद म्हात्रे यानीही प्रयत्न केले.\nचेंबूर येथे तरुणावर प्राणघातक हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\nविचारवंत प्रा. जैमिनी कडू यांचे निधन\nटीसीच्या सतर्कतेमुळे चिमुकला सुखरूप\nकल्याण- एक महिला लहान मुलगा व आपल्या पतीसोबत कल्याण स्टेशनवर उभ्या असलेल्या लोकलमध्ये विरुध्द दिशेने चढत होती दरम्यान महिलेने आपल्या एक वर्षीय मुलाला लोकलच्या...\nअमोल यादवांच्या विमानाला मंजुरी\nमुंबई – अमोल यादव यांनी बनविलेले देशातील पहिले स्वदेशी बनावटीचे विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हीएशन विभागाने अमोल...\nकर्नाटकचे लोकायुक्त जस्टिस विश्‍वनाथ शेट्टी यांच्यावर हल्ला\nबंगलुरू – ऑफिसच्या बाहेर एका तक्रारकर्त्या व्यक्तीकडून कर्नाटकच्या लोकायुक्त जस्टिस विश्‍वनाथ शेट्टी यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री...\nअनुदानाचा जीआर बाबत शिक्षकांचे १३ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार\nमुंबई- राज्यभरातील विनाअनुदानित शाळा १७ वर्षांहून अधिक काळ अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. वेळोवळी प्रयत्न करून व अनुदानाचा जीआर जाहीर होऊनही अद्याप हा प्रश्न न सुटल्याने...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nवृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nअजब गावांची गजब कहाणी\nशशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप\nमुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/articlelist/2429654.cms?curpg=3", "date_download": "2019-01-17T18:40:14Z", "digest": "sha1:EGXPXJNKPJ4RMDO3H34DZVZ7DE6ZEAS6", "length": 8093, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 3- Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines", "raw_content": "\nपतंगामुळे पक्ष्यांचे मृत्यू सुरूच\nघोरपडी आरोग्य केंद्रातउभारणार पॉलिक्लिनिकUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\n‘एनडीए’वरील विशेष कव्हर प्रकाशितUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nरिंग रोडचे भूसंपादन प्रलंबितUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nमतदार जागृतीसाठीजिल्हा संपर्क केंद्रUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nबीडमध्ये सोमवारी ओबीसी हक्क मोर्चाUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nत्या चार सदस्यांचे निलंबन मागेUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nकर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूकUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nलाच घेताना अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडलेUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nव्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूकUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nशिक्षकांकडून ‘टीईटी’चीबोगस प्रमाणपत्रेUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nई-कचरा संकलनासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकारUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nहॅरिस ब्रिजचे ८० टक्के काम पूर्णUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nविश्रांतवाडीत आज वसतिगृहाचे उद्घाटनUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nवीजदरवाढीचा ‘शॉक’ उद्योगांना नकोUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\n‘शिवकल्याण राजा’ मांडणार पराक्रमाची गाथाUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nलातूरमध्ये शिवसेनेचे आंदोलनUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nसागरिका घाटगे: अभिनेत्री आणि राजकन्या\nथेट रस्त्यांवर सिंहांची गस्त\n...म्हणून इरफान धर्मांतर करणार होता\nआचरेकर सरांना अखेरचा निरोप देताना सचिन भावूक\nBSNLमध्ये नोकरीची संधी, ५० हजारापर्यंत पगार\n...म्हणून बायकांचं डोकं सारखं दुखतं\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nsuchitra sen death anniversary: अभिनेत्री सुचित्रा सेन: ब्युटी विथ ब्रेन\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nराजस्थानः भरतपूरमध्ये पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nबॉलिवूडपेक्षा आयएएस होण्यास प्राधान्य देणारी सुंदरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2009/04/01/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AB-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E2%80%99%E0%A4%9C-%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-17T17:57:33Z", "digest": "sha1:Q6VNIGOK5NIWFWW7JQNY76MEZRQ5F6MB", "length": 44752, "nlines": 310, "source_domain": "kayvatelte.com", "title": "रिअल लाइफ हिरो’ज- द अनसंग हिरो | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← नॅनो का शिफ्ट ���ाली गुजरात मधे\nरिअल लाइफ हिरो’ज- द अनसंग हिरो\nमाणिकचंद फिल्म फेअर अवॉर्ड्स, किंवा तत्सम ऍवॉर्ड्स तर नेहेमिचेच झाले आहेत. पण कधी तरी, एखादी ऑर्गनायझेशन रिअल लाइफ मधल्या हिरो’ज ला ऑनर करण्यासाठी एखादा कार्यक्रम करते , तो मात्र अगदी अन नोटिस्ड जातो.\nहे पोस्ट थोडं मोठं होणार आहे हे मला माहिती आहे पण कृपया पुर्ण पोस्ट वाचा. आजच्या या युगामधे पण असे लोकं आहेत की जे स्वतःच्या पेक्षा जास्त इतरांचा.. पिडित दुःखी लोकांचा जास्त विचार करतात.\nजसे सिनेमाच्या ऍवॉर्ड्सला इतके जास्त महत्व दिलं जातं त्यपेक्षा २५टक्के जरी महत्व , ’रिअल लाइफ हिरोज ’ ला दिलं गेलं असतं तरिही बरं वाटलं असतं. रिलायन्स ने आयबिएन -सी एन एन ने रिअल लाइफ हिरोज ला ऑनर करण्याचा पायंडा गेल्या वर्षापासुन पाडला आहे. हे वर्षं दुसरे वर्ष आहे या पुरस्काराचे.\nआजचे पोस्ट त्या अनसंग हिरो’ज ची जयगाथा लिहीण्याकरता आहे.. टोटल २४ हिरोज आहेत ज्यांचं काम ऍक्नॉलेज केलंय सिएनएन आणी रिलायंस ने. २४ लोकांच्या बद्दल सगळी माहिती एकाच पोस्ट मधे कव्हर करणे शक्य नाही तरी पण काही लोकांची माहिती पोस्ट करित आहे.\nमाझी अगदी मनापासुन विनंती आहे की तुम्ही जस्ट एकदा तरी हे पोस्ट पुर्ण वाचावे. सिएनएन आयबिएन वर एका कार्यक्रमात सगळं दाखवलंय काल, पण नेमकं जेंव्हा डेली सोप्स असतात तेंव्हाच, त्यामुळे कोणिच पाहिले नसावे.\nडॉ. रॉफ मोहिद्दीन मलिक -व्यवसायाने डॆंटीस्ट असलेले हे डॉक्टर श्रीनगर मधे कोशिश नावाची एन जी ओ चालवतात . ह्या संस्थे मार्फत ते बऱ्याच ’हाफ विधवा’ स्त्रियांचे पुनर्विवाह करुन देण्याच्या कामात पुढाकार घेतात.अर्ध विधवा’ ही टर्म काश्मिर मधे प्रचलित आहे. बरेचसे लोक ७-८ वर्षांपासुन परांगदा झालेले आहेत.त्यांच्या अपरोक्ष राहिलेल्या आणि त्यांची वाट पहात बसलेल्या स्त्रियांना अर्ध विधवा म्हणतात.कधी कधी हे परांगदा झालेल्या ( कींवा कुठेतरी बॉर्डर वर मारले गेलेल्या)लोकांची वाट पहात स्त्रिया ७-८ वर्ष पण काढतात.\nएकदा डॉक्टर एका स्त्री कडे तिच्या मुलाला अभ्यासासाठी स्पॉन्सर करण्यास तयार आहोत म्हणुन सांगायला गेले होते.तेंव्हा ती स्त्री म्हणाली, मुलाचं ठिक आहे, पण माझं काय डॉकटरांना धक्काच बसला.. त्यांना काहिच कळलं नाही. जेंव्हा माहिती काढली तेंव्हा असं कळलं की त्या स्त्री चा पती गेली ८ वर्ष परांगदा ���ाला आहे. ती बिचारी रोज त्याची वाट पहात रहाते, की तो कधी ना कधी परत घरी येइल . पण ७ वर्षानंतरहि तो आलेला नाही.\nही गोष्ट पाहिल्यावर त्यांच्या मनात आलं की अशा परित्यक्ता स्त्रियांसाठी काही तरी केलं पाहिजे, म्हणुन त्यांनी अशा स्त्रियांच्या रिमॅरेज चा विचार केला.गेल्या ६ वर्षात त्यांनी ४० अर्ध विधवांचा पुनर्विवाह करुन दिला आहे.\nबऱ्याच स्त्रिया पुर्ण विधवा झाल्या आहेत टेररिस्ट अटॅक मधे. या सगळ्या विधवांचे जीवन अगदी नरकमय करुन टाकलं होतं जुन्या वळणाच्या लोकांनी. मुस्लिम समाजात स्त्रीचे दुसरे लग्न हिच संकल्पना लवकर ऍक्सेप्ट होत नाही. अशा परिस्थिती मधे डॉ. रौफ मल्लिक हे विधवांच्या पुनर्विवाहाचे काम करतात.त्यांना नविन आयुष्य सुरु करण्यास मदत करतात.\nमुस्लिम कम्युनिटी मधुन पण ह्या कामासाठी भरपुर विरोध झाला. पण त्यांनी माघार न घेता काम सुरु ठेवले. पण डॉ. मल्लिक आपल्या कामापासुन अजिबात ढळले नाहित.जर तुम्हाला त्यांना कॉंग्रॅचुलेट करण्यासाठी फोन किंवा इ मेल करण्याची असेल तर पत्ता\nउत्तर भारतामधिल अगदी दुरच्या खेड्यामधे आजही गरिबी इतकी आहे की पर्सनल हायजिन अतिशय लो स्टेज ला आहे. गरिबी मुळे आजच्या युगातही स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन्सच्या ऐवजी तेच ते कपडे पुन्हा पुन्हा धुउन वापरतात. अगदी काही घरात तर सगळ्या स्त्रियांचे ‘ते’ कपडे पण कॉमनच(’एकच’) असतात.एका घरातल्या सगळ्या स्त्रिया तेच ते कपडे पुन्हा पुन्हा धुवुन वापरतात, कारण प्रत्येकी साठी वेगळे कपडे घेण्याची लक्झुरी त्यांना परवडत नाही.\nअंगावर घालण्याच्या कपड्यांचीच जेंव्हा ऍव्हेलेबिलिटी नसते, त्यावरुनच त्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येइल.. काही ठिकाणी जाड्या भरड्य़ा गोणपाटासारख्या कपड्याचे कींवा ज्युटच्या कपड्याचे तुकडे पण वापरले जातात.अंशु गुप्ताने एका इंटर्व्ह्यु मधे सांगितले आहे की इतकी गरिबी आहे की वेळ प्रसंगी स्त्रिया अगदी पोत्याचे तुकडे करुन ते पण वापरतात. अशा परिस्थिती मधे मेडिकल प्रॉब्लेम्स प्रचंड प्रमाणात वाढले असतात. पैसा नसल्यामुळे डॉक्टरला वगैरे तर कधिच काही दाखवता येत नाही.आणि स्त्रियांना मग वेगवेगळे रोग अंगावरच वागवत दिवस काढावे लागतात.\nअशा परिस्थिती मधे दिल्ली मधे गुंज नावाची एन जी ओ स्थापन केली आहे अनुष गुप्ता यांनी. ते टाकुन दिलेले कपडे रिसायकल करुन नॅपकिन्स मधे कन्व्हर्ट करुन खेड्य़ामधे अंडरप्रिव्हिलेज्ड स्त्रियांना विनामुल्य वाटतात. हे सगळं लिहितांनाच मला कसंतरी होतंय. इतका अंतर्गत विषय , पण आता ओघा ओघात आला म्हणुन लिहिलंय.मला जाणिव आहे, की वाचतांना पण तुम्हाला कसंसंच वाटंत असणार, पण दुर्दैवाने आजही स्वतंत्र भारतामधली ही परिस्थिती आहे.\nतेंव्हा अंशु गुप्ताने केलेले कार्य हे अतिशय नावाजण्याजोगे आहे ह्यात काहिच शंकाच नाही.सि एन एन आणि रिलायन्सने ह्यांच्या कार्याची नोंद घेतली आहे आणि ५ लाखाचे पारितोषक दिले आहे. तुम्हाला पण अन्शु गुप्ताला इ मेल पाठवायचा असेल किंवा फोन वर बोलायचं असेल तर इ मेल ऍड्रेस आणि फोन नंबर खाली दिलेला आहे\nभारतामधे पर्व्हर्ट लोकं पुष्कळ आहेत. असाही एक गैरसमज आहे की अंडरएज मुलींसोबत सेक्स्युअल संबंध ठेवले तर गुप्त रोग बरा होतो. केवळ ह्याच गैरसमजुतीमुळे , कित्येक लाख १६ वर्षाखालिल मुली फ्लेश ट्रेड मधे ढकलल्या जातात.ऍंसन थॉमस ने ६००च्या वर जबरदस्तिने देह व्यवसायात ढकलल्या गेलेल्या अवयस्क म्हणजेच अंडरएज मुलींचे /स्त्रियांची मुक्तता केली आहे.या मुलींमधे अगदी १३ ते १६ च्या एज ग्रुप मधल्या मुली पण आहेत. आणि हे काम मुंबई मधे माफियाचा विरोध आणि इतर गव्हर्नमेंट बॉडिज चा नाकर्तेपणा ह्यावर टीच्चून केलेले काम आहे हे.\nगेली १८ वर्ष थॉमस हे काम करित आहे.आजपर्यंत त्याने कित्येक ब्रॉथेल ओनर्सशी भांडणं केलेली आहेत आणी पोलिसांना पण बरेचदा रेड घालण्यासाठी भाग पाडले आहे. अतिशय सेन्सेटिव्ह कामामधे पण थॉमस ने कधीच कुठल्याही ऍकनॉलेजमेंट्ची अपेक्षा केली नाही.त्याला मिळालेले ५ लाखाचे बक्षिस पण त्याने १९९१ मधे रेस्क्यु केलेल्या स्त्रीला दिले आहे. त्याचा फोन आणि इ मेल पत्ता खाली दिलाय.\nचेन्नाइ च्या सावित्री वैती या वयाच्या ७० व्या वर्षी पण ओल्ड एज होम चालवतात आणि फॅमिलिज ने ऍबॉंडंड केलेल्या स्त्रियांच्या रहाण्याची व्यवस्था करतात.\nअहमदाबादचे हेमंत पटेल आणि मित्र मंडळी ह्यांचा एक ग्रूप आहे. गव्हर्नमेंट दवाखान्यामधे जे कोणि पेशंट्स आणि त्यांचे नातेवाइक जवळपासच्या खेड्यातुन येतात, त्यांच्या साठी पटेल आणी त्यांचे मित्र मिळुन विनामुल्य टिफिन वितरित करतात. कोणाही कडुन काहिही पैसा मिळत नाही पण हे मिशन केवळ डोनेशन वरच चालतं.हिंदु, मुस्लिम, सिख सगळ्यांना (म्हण���े जो जास्तित जात नीडी आहे त्याला) सकाळी एक कार्ड देण्यात येते , आणी संध्याकाळी ६ वाजता जेवणाच्या डब्यांचा टेंपो हॉस्पिटलला पोहोचतो. या कामासाठी बरेच लोक पैशाने मदत करतात, पण स्वयंसेवकांची कमतरता खुप भासते असं ते म्हणाले.\nभावनगर चे बिझिनेस मन श्री निशित मेहेता ह्यांच्या फॅक्टरिमधे ८० टक्क्यांच्या वर लोकं डीसेबल आहेत.सरकारी नियमाप्रमाणे केवळ ३ टक्के आरक्षण आहे डिसेबल्ड लोकांना, की जे पण कुठलीच कंपनी फॉलोकरित नाही. निशित म्हणतात, एखाद्याची डिसऍबिलिटी ही पण एक ऍसेट होऊ शकते. एखादा ऐकु न येणारा माणुस असेल तर त्याला, जिथे खुप जास्त आवाज आहे, त्या ठिकाणि काम दिल्यास तो चांगले काम करु शकतो.जर एखाद्या ठिकाणी टेबल रिलेटेड असेम्ब्ली काम असेल , जिथे चालण्याची गरज नाही, पण मेंटल कॉन्सन्ट्रेशनची जास्त गरज आहे,पण काम मोनोटोनस आहे, तिथे ऑर्थोपेडीक लोकांना कामं दिलेली आहेत. त्यांच्या वर्कर्स साठी निशित मेहेता हे खरे हिरो आहेत ज्यांनी त्यांना रोजगार दिलाय अन मानाने जगण्याचा मार्ग त्यांचा फोन नं आणि फोन नं खाली दिलाय.\nउत्तर प्रदेशातिल फेजबाद येथिल मोहम्मद शरिफ, हे दवाखान्यात जे कोणी लोक पैशाच्या अभावी डॆड बॉडी सोडुन गेले असतात, त्यांच्या बॉडीला सन्मानाने आणि स्वतःच्या पैशाने अंत्यविधी करतात.त्यांचा फोन नंबर खाली दिलेला आहे.\nठाकुर पुकुर गावातिल (कलकत्या जवळ ) एक भाजी विकणारी महिला सुभाषिनी मिस्त्री हीने मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल स्वतःच्या पैशाने सुरु केले आहे, ज्या ठिकाणि गरिब लोकांचा मोफत इलाज केला जातो.२० वर्ष रस्त्यावर उभे राहुन भाजी विकणारी तिच्या पतिचे पोटाच्या विकाराने निधन झाले. गावामधे वैद्यकिय सुविधा नव्हती म्हणुन त्याचा मृत्यु झाला. जवळ पैसे नाही, आणि चार मुलं गाठीशी, पोट भरायला, तिने अक्षरशः पॉलिश करणे, भाजी विकणे इत्यादी कामं केली.स्वतः करता एकही पैसा खर्च न करता कमावलेला प्रत्येक रुपया तिने या हॉस्पिटलच्या उभारणिसाठी लावला.\nया सगळ्यामधे एक सिल्वर लायनिंग म्हणजे तिचा मोठा मुलगा अजय डॉक्टर झाला. आणि आता आईने सुरु केलेले काम पुढे पहातोय\nके .सुजाताच्या मुलाचा मृत्यु जा मस्क्युलर डीस्ट्रोफी मुळे झाला होता.तिच्या मुलाच्या मत्युनंतर त्यांनी व्यंकटेश मस्क्युलर डिस्ट्रॉफी सेंटर सुरु केलं.२००५ मधे त्यांच्या मुलाच्या मृत्यु नंतर त्यांनी एक मोठं घर भाड्याने घेतले आणि या रोगाने पिडित असलेल्यांची सेवा करणे सुरु केले – अगदी सगळे..कुकींग, नर्सिंग इत्यादी सगळ्या गोष्टी त्याच करायच्या. या सगळ्याकरिता लागणाऱा पैसा नसल्यामुळे शेवटी त्यांना सगळ्या पेशंट्सला घरी सोडावे लागले.\nया रोगाचे जवळपास ६०० पेशंट्स त्यांनी आंध्रामधे शोधुन काढले. आणि त्यांना विकलांगाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले.सुजाता अशा मस्क्युलर डीस्ट्रोफी च्या पेशंटस्ला भेटते , आणी सेल्फ रिलायंट होऊन कसं जगायचं ह्या साठी मदत करते. त्यांचा फोन नं खाली दिलाय.\nहैद्राबादचे के श्री व सौ के रघुराम हे दोघेही ऍक्सिडॆंट मधे ब्रेन डेड झालेल्या लोकांच्या नातेवाइकांना भेटुन ऑर्गन डॊनेशन साठी उद्युक्त करतात. त्यांचा स्वतःचा मुलगा पण रोड ऍक्सिडॆंट मधे मृत्यु पावला, आणि त्याचे पण सगळे देता येण्यासारखे सगळे अंग त्यांनी डोनेट केले होते. या कामासाठी एक एन जी ओ स्थापन केली आहे, जिचं नांव आहे मोहन फाउंडॆशन.त्यांचा इ मेल आणी फोन नं दिलाय खाली.\nपुंछ जिल्ह्यातिल एक प्रोफेसर जसबिर सिंग सुदान हे एका शाळेचे प्रिंसिपॉल आहेत . ते सगळ्या बॉर्डर वरच्या खेड्य़ांना भेटी देउन कॅम्प्स करतात.या भागा मधे बरेच लोक लॅंड माइन्स च्या ब्लास्ट मुळे आपले अवयव गमावुन बसले आहेत. पैसा हा अजिबात नाही या भागा मधे.. सैन्यानी पेरलेल्या लॅंड माइन्स वर पाय पडून अधु होण्याचे प्रमाण सिमावर्ती भागात खुप जास्त आहे. घुसखोरी रोखण्यासाठी म्हणुन लावले जातात माइन्स.या माइन्स पावसाळ्यात पाण्याबरोबर वाहुन शेतामधे येतात .याच बरोबर क्रॉस बॉर्डर फायरिंग मधे पण ज्यांचे हात पाय ऍम्पुकेट करावे लागतात, त्यांना पण यांच्या आर्टीफिशिअल लिंब सेंटरमधुन ३००० च्या वर लोकांना आर्टीफिशिअल लिंब्स देण्यात आले आहेत.. जसबिरसिंग यांनी आतापर्यंत फ्री लिंब रिप्लेसमेंट चे ३६ कॅंप्स केले आहेत.\nहजाबा नावाच्या ह्या माणसाने आपल्या फळ विक्रिच्या धंद्याच्या जोरावर गावातिल मुलांसाठी एक शाळा सुरु केली आहे नेवपडुपू व्हिलेज मधे. हे गांव मंगलोर जवळ आहे.\nनागालॅंड मधे बरेच दिवसा पासुन मिलिटंसी चा प्रकोप सुरु आहे. बरिच मुलं ऑर्फन होतात. झापुटोऊ अंगमाई ह्या नागालॅंडमधिल स्त्री ने अशा मुलांसाठी एक ऑर्फनेज सुरु केले आहे .हे ऑर्फनेज ती स्वतःच्या बळावर गेली २५ वर्��ं चालवत आहेत.\nकाही व्हॉलेंटियर्स आणि कमिट्मेंट टू द कॉज.. फक्त इतकंच लागतं एखादं काम करायला. पटन्याचे विकास चंद्र गुड्डू बाबा, हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत गंगा नदी स्वच्छ राखण्यासाठी अवेअरनेस कॅंपेन चालवतात. आणि सोबतच, ज्या बॉडिज गंगेमधे अर्धवट जाळुन टाकुन दिलेल्या असतात, त्यांची पण प्रॉपर विल्हेवाट लावतात.\nधोराजी गुजरात मधले शामजी भाइ अंताला, हे लोकांना वॉटर टेबल चे मह त्व आणि ग्रिन मुव्हमेंट चालवतात.सौराष्ट्रामधे पाण्याचं दुर्भिक्ष सगळ्य़ांनाच माहिती आहे..७५ वर्षिया शामजी भाईंनी शेकडॊ विहिरी स्वच्छ करुन , पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक साधा सरळ उपाय केलेला आहे . पाउस पडल्यावर पाणी गटारात वाहुन जाउ न देता, ते पाणी विहिरित किंवा ओपन तलावात जिरवले तर उन्हाळ्यातही पाणी पुरते.\nशेतामधे दर ५ एकरामागे एक विहिर आहे सौराष्ट्रात. विहिर रिचार्ज करुन वॉटर टेबल वाढवण्याचा कन्सेप्ट पॉपुलराइझ केलाय त्यांनी. जे लोकं पाण्याच्या स्केरसिटी मुळे आत्महत्या करित होते , त्यांचे आयुष्य पण ह्या माणसाने पाण्याचा सुयोग्य वापर कसा करायचा हे शिकवुन बदलुन टाकले.\nश्रीमंगला येथिल के एम चिन्नपा या फॉरेस्ट रेंजर ने पोचर्स बरोबर (अनधिकृत जंगलतोड करणारे , किंवा शिकार करुन प्राणी मारणारे, किंवा चंदनाची तस्करई करणारे,) संपुर्ण आयुष्यभर युध्द केलं.त्याच बरोबर ट्रायबल्सचे पण रिहॅबिल्टेशन चे काम केले आहे..\nआय ए एस ऑफिसर झाले असते दिपक शहा.पण ते बिहारला आप्ल्या गावी परत गेले . तिथे जयप्रभा महिला विकास केंद्र नावाची एन जी ओ सुरु केली.शाळा, कम्युनिटी सेंटर्स सुरु केले या एन जी ओ च्या वतिने. सोबतंच संपुर्ण सुकलेल्या विहिरी ,डॅम्स चं पुनरुज्जीवन केलं.\nएकेकाळी साय़ंटिस्ट असलेले रंगास्वामी इलॅंगो, हे आपल्या मुळ गावी तिरुवेल्लुर इथे परतले. पंचायत राज सिस्टिम रिव्हाइव्ह केलि, कुंभकोणम या भागामधे त्यांनी दाखवुन दिलं की रुरल एकोनोमी आणी वुमन एंपॉवरमेंट खेड्यामधे कशी अचिव्ह केली जाऊ शकते.आय आय टी ग्रॅज्युएट , आय ओ सी एल मधे सिलेक्षन झालेलं ,गावात परत येउन केवळ इतरांना शिक्षणाची महती पटावी म्हणुन परत येतो अन … पुढे.. एव्हरिथिंग इस हिस्ट्री.\nबाबर अली ह्याने केवळ ९ वर्षाचा असताना कलकत्त्याजवळ मुर्शीदाबाद येथे शाळा सुरु केली , की ज्या शाळेत आज ६०० च्या वर मुलांना फ्री शिक्षण दिलं जातं.ह्याचं वय आता १६ वर्ष असुन स्वतः पण तो शिकतो.\nमलकानगिरी या ओरिसा मधल्या एका लहानशा नक्सल अफेक्टेड गावात ,जल्पना पाल हिने मुलीची डिस्ट्रिक्ट लेव्हल क्रिकेट , फुटबॉल टीम सुरु केली.\nगुजरात मधे परतापपुर गावात गेली २८ वर्ष मुलांना पोहणं शिकवण्याचा उपक्रम राबवताहेत,करसन भाई पटेल..कर्सन भाइंनी शिकवलेल्या २०० विद्यार्थ्यांनी ४५ च्या वर नॅशनल लेव्हल वर मेडल्स पटकावले आहेत.इथे मुलांना शिकवायला काही प्रॉब्लेम्स नाहीत, पण मुलिंना जिथे पायात स्लिपर्स घालण्याची ऐपत नाही तिथे स्विमिंग कॉस्च्युम्स कुठुन आणणार दुसरं म्हणजे चेंजिंग रुम्स वगैरे नसल्यामुळे मुलिंना त्रास होतो.त्यांनी शिकवलेला कमित कमी एक तरी स्विमर इंटर्नॅशनल लेव्हलला गेलेला त्यांना पहायचाय..\nदेविंदर सिंग हे फॉर्मर सैनीक आणि ऍथलेट यांनी डेरा बाबा नानक , येथे एक ऍकेडमी स्थापन केली आहे, मुलांना स्पोर्ट्स्चे शास्त्र शुध्द शिक्षण देण्यासाठी. त्यांच्या ऍकेडमी मधुन बरेच स्टेट लेव्हलचे आणि नॅशनल लेव्हल चे प्लेअर्स तयार झाले आहेत.\nहे पोस्ट फार मोठं होणार म्हणुन खात्री होती , तरिही एका गोष्टीचं वाइट वाटतं की काही हिरोज ची संपुर्ण माहिती मी इथे पोस्ट करु शकलो नाही.\n← नॅनो का शिफ्ट झाली गुजरात मधे\n9 Responses to रिअल लाइफ हिरो’ज- द अनसंग हिरो\nवा… प्रत्येकाचं काम म्हणजे अगदी इन्स्पिरेशनल आहे\nअ बिग सॅल्युट टु द रीयल लाईफ हिरोज \nइकडे हा चॅनल “आयबिएन -सी एन एन ” दिसत – [ सबस्क्राइब नसल्यामुळं म्हणा- औफिसचे गेस्ट हाऊस आहे ] पाहता आला नाही..\nमहेंद्रजी, आपण काहींची का होइना, माहिती दिल्याबद्दल आभार..\nखरंच खुप छान झाला कार्यक्रम.. एकदा तरी पहायलाच हवा.असे कार्यक्रम पाहिले की मग आपल्याच नाकर्ते पणाची लाज वाटते. कमित कमी सगळ्यांना इ मेल तरी पाठवले अभिनंदनाचे, तेवढंच काही तरी केल्याचं समाधान…\nअशा लोकांबद्दल माहिती देउन तुम्ही किती जणांना प्रेरणा दिली ठाउक नाही. पण त्यातून काही तरी कृती नक्कीच घडेल.\nया लोकांनी केलेलं कार्य वाचताना डोळे भरून आले. दुसर्‍यासाठी जगणं हेच खरं जीवन. मला त्यांना कधी आणि कशी मदत करता ये‍ईल देव जाणे, पण सगळ्यांना मेल पाठवून निदान त्यांचं अभिनंदन तरी केलं. 🙂\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल त���\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nकाय बोलावं आणि काय नाही\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/articlelist/2429654.cms?curpg=4", "date_download": "2019-01-17T18:36:44Z", "digest": "sha1:ZT5MTO24QPH46XMG6IEZGMUHQSVFJI2S", "length": 8347, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 4- Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines", "raw_content": "\nविविध चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांचे 'व्हायब्रंट स्ट्रोक्स' हे प्रदर्शन पत्रकार नगरजवळील दर्पण आर्ट गॅलरीत सुरू झाले आहे...\nवीजदरवाढीचा ‘शॉक’ उद्योगांना नकोUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nडेक्कन कॉलेज विद्यापीठात‘पं. कवीश्वर’ अध्यासनUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\n‘शिवकल्याण राजा’ मांडणार पराक्रमाची गाथाUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nलातूरमध्ये शिवसेनेचे आंदोलनUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nपीएचडी फेलोशिपमध्ये लवकरच वाढUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nविमानतळालगत जागेचा बाजार समितीचा प्रस्तावUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nदरोड्याच्या प्रयत्नातील टोळी अटकेतUpdated: Jan 17, 2019, 04.00AM IST\nप्रेमभंगानंतर तरुणीवार वारUpdated: Jan 17, 2019, 03.04AM IST\nपुण्याचे पाणी पुन्हा तोडले, पुणेकर संतप्तUpdated: Jan 16, 2019, 06.47PM IST\nकालव्यात अडकलेल्या वृद्धाचे प्राण वाचवलेUpdated: Jan 16, 2019, 02.14PM IST\nआर्थिक वादातून मित्रानेच केली हत्याUpdated: Jan 16, 2019, 02.10PM IST\nबेडकाच्या नव्या प्रजातीचा शोधUpdated: Jan 16, 2019, 01.49PM IST\nप्रकल्प कागदावरच;निधीचे वर्गीकरणUpdated: Jan 16, 2019, 01.41PM IST\nधनप्राप्तीच्या आमिषाने ५१ लाखांची फसवणूकUpdated: Jan 16, 2019, 01.26PM IST\nसागर कारंडे कम्प्युटर इंजिनीअर ते अभिनेता\nऑफिसमधील डुलकी टाळण्यासाठी 'हे' करा\nबर्थ-डे स्पेशल: निवेदिता सराफ\nनेपाळमध्ये, २००, ५०० आणि २०००च्या नोटांवर बंद...\n...म्हणून अभिनेत्री नंदा अविवाहित होत्या\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातल�� होता धुमाकूळ\nsuchitra sen death anniversary: अभिनेत्री सुचित्रा सेन: ब्युटी विथ ब्रेन\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nराजस्थानः भरतपूरमध्ये पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nबॉलिवूडपेक्षा आयएएस होण्यास प्राधान्य देणारी सुंदरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/articlelist/2429654.cms?curpg=5", "date_download": "2019-01-17T18:33:23Z", "digest": "sha1:DBY7L47BO7CZLG5EYWZYYQZSMDRUTA5O", "length": 8787, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 5- Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines", "raw_content": "\n मग 'हे' जरूर वाचा\nपुणे जिल्ह्याची शैक्षणिक आघाडी\nग्रामीण भागातील शालेय शिक्षणाचे शैक्षणिक मूल्यमापन करणाऱ्या प्रथम संस्थेच्या ‘असर’च्या अहवालात पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली असून, इयत्ता तिसरी ते पाचवीमध्ये शिकणारे ७३.५ टक्के विद्यार्थी इयत्ता दुसरीच...\nप्रदूषणावर एकांकिकेतून प्रकाशUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\n‘महामेट्रो’ची‘वॉर रूम’ कार्यान्वितUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nतीन प्रकल्प आयुक्तांच्या अजेंड्यावरUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nविद्यापीठाच्या ‘देवराई’माहितीपटाला पुरस्कारUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nराम मंदिराचा मुद्दा काँग्रेसमुळेच चर्चेलाUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nस्वत:च्या चुका झाकण्यासाठी लोकांवर करवाढीचा बोजाUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nशहराचा पाणीपुरवठाउद्या राहणार बंदUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nकाँग्रेसने फक्त शत्रू निर्माण केलाUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nअतिरिक्त गुणांच्या अर्जाला मुदतवाढ द्याUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nजलसंपदा विभागाला अखेर ६२ कोटींची नोटीसUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nगुणवंत अधिकाऱ्यांचा होणार गौरवUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nमराठवाडा मित्र मंडळाचा स्नेहमेळावा १९ जानेवारीलाUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nतंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाहीUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nसुनो जिंदगीः नव्या वर्षात नवी सुरुवात करा, आप...\n गरम पाण्याने अंघोळ करा\nsmita shewale: बर्थ-डे स्पेशलः हरहुन्नरी अभिन...\nरशियानं घेतली हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रक्षे...\nडोंबिवलीत छेड काढणाऱ्याला चपलेचा मार\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nsuchitra sen death anniversary: अभिनेत्री सुचित्रा सेन: ब्युटी विथ ब्रेन\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nराजस्थानः भर��पूरमध्ये पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nबॉलिवूडपेक्षा आयएएस होण्यास प्राधान्य देणारी सुंदरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-audio/playsong/39/Chum-Chum-Nach-Mora---Voice-Of-Vidyatai-Madgulkar.php", "date_download": "2019-01-17T18:15:36Z", "digest": "sha1:KFCDBVVPTV43UPVMLXTDQQGUIOIEEI6D", "length": 10092, "nlines": 126, "source_domain": "www.gadima.com", "title": "Chum Chum Nach Mora - Voice Of Vidyatai Madgulkar -: छुमछुम छुमछुम नाच मोरा - विद्याताई माडगूळकरांच्या आवाजात : Ga Di Madgulkar(GaDiMa) | ग. दि. माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nया डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती\nपाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती.\nगदिमांच्या आवाजात कविता,व्याख्यान | Poems & Speech Of Gadima\nगदिमांच्या आवाजात त्यांच्या कविता व त्यांचे भाषण ऐकणे हा दुर्मिळ योग,जोगिया,जत्रेच्या रात्री व पूजास्थान या तीन कविता ऐका गदिमांच्याच आवाजात,तसेच पेण येणे गणेशोत्सव मंडळात गदिमांनी केलेले एक तासाचे दुर्मिळ भाषण मी कवी कसा झालो,मराठी भाषा,आपली मराठी संस्कृती,संस्कार या पासून ते गदिमांच्यातला कवी कसा घडत गेला हे ऐका गदिमांच्या या सुंदर व्याख्यानातून.\nगदिमांच्या पत्नि विद्याताई यांचा आवाज सुंदर होता,गदिमा-सुधीर फडके यांचे पहिले रेकॉर्ड झालेले गाणे विदयाताईंनी गायले होते.पुढे गदिमांसाठी त्यांनी आपल्या या गानकलेचा त्याग केला व गदिमांची गृहिणी-सखी-सचीव हीच भूमिका शेवटपर्यंत निभावली.गदिमा स्व:ता म्हणतात हे यश माझे नाही तूझे आहे,विदयाताईंच्या आवाजातले हे एक दुर्मिळ गाणे छुमछुम छुमछुम नाच मोरा.\nछुमछुम छुमछुम नाच मोरा - विद्याताई माडगूळकरांच्या आवाजात\nगायक: विद्याताई माडगूळकर Singer: Vidyatai Madgulkar\nअल्बम: विद्याताई माडगूळकर Album: Gadima Voice\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nगदिमांच्या पत्नि विद्याताई माडगूळकर यांच्या आवाजातील हे गाणे\n\"छुमछुम छुमछुम नाच मोरा\"\nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\nजत्रेच्या रात्री - गदिमांच्या आवाजात\nमी कवी कसा झालो - गदिमांचे भाषण भाग १\nजोगिया - गदिमांच्या आवाजात\nपुजास्थान - गदिमांच्या आवाजात\nमी कवी कसा झालो - गदिमांचे भाषण भाग २\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/no-confidence-motion/", "date_download": "2019-01-17T17:34:22Z", "digest": "sha1:3RWM2MFGSH7563F4PBTFJIJY74DHRSBJ", "length": 9138, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अविश्वास प्रस्ताव : सेना-भाजपचे 'हम साथ साथ है'!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअविश्वास प्रस्ताव : सेना-भाजपचे ‘हम साथ साथ है’\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चांना उत आला होता. मात्र अविश्वास प्रस्तावादरम्यान मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून, सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी उपस्थित राहण्याचा व्हीप आपल्या खासदारांना बजावला आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावापूर्वीच मोदी सरकारचे पारडे जड झाले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात वेळोवेळी नाराजी व्यक्त करणारी शिवसेना विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाच्या मतदानाच्या वेळी मोदी सरकारच्या बाजूने उभी राहणार का, याची उत्सुकता निर्माण झाली होती. तेलगू देसम पक्षाने अविश्वास प्रस्तावासाठी पुढाकार घेतला आहे. शिवसेना खासदाराला विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली होती. त्यावेळी तेलगू देसम पक्षाचे खासदार केंद्रीय हवाई नागरी मंत्रीपदी होते. या प्रकरणात तेलगू देसमने शिवसेनेला अपेक्षित साथ दिली नव्हती. यामुळे शिवसेना तेलगू देसमवर नाराज आहे. तसेच भाजपाकडे २७३ चा बहुमताचा आकडा असल्याने शिवसेनेने अविश्वास दर्शक प्रस्तावाविरोधात भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nमोदी सरकारच्या विरोधातील पहिला अविश्���ास प्रस्ताव लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दाखल करून घेतला असून, त्यावर शुक्रवारी चर्चा होणार असून, त्यानंतर मतदान घेतले जाईल. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलुगू देसम, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या व महिलांवरील बलात्कार रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेसतर्फे अविश्वास ठराव देण्यात आला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही जमावाचा हिंसाचार या विषयावर अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती.\nलोकसभेत मोदी सरकारची परीक्षा, अविश्वास प्रस्ताव मांडण्यास अध्यक्षांची मंजुरी\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी; ‘निलंगेकर’…\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाला असल्याने त्यांना एम्स रुग्णालयात…\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-pond-settlement-dispute-in-the-siddheshwar-temple-area/", "date_download": "2019-01-17T17:14:08Z", "digest": "sha1:UXEPT7UFYRZLAPRT3CMIEGH2XWVO7EBU", "length": 7772, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सिद्धेश्वर मंदिर समितीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला खुलासा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसिद्धेश्वर मंदिर समितीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला खुलासा\nसिद्धेश्वर मंदिर परिसरातील तलाव तोडफोड प्रकरण\nसोलापूर: सिद्धेश्वर मंदिर परि��रातील तलावाच्या तोडफोड प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी मंदिर समितीला खुलासा मागितला आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने दिलेल्या निधीतून मंदिर परिसर तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले होते, या ठिकाणी काही बदल वा दुरुस्ती करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे अपेक्षित असताना मंदिर समितीने विनापरवानगी तलाव परिसरातील कृत्रिम तलाव इतर ठिकाणी तोडफोड केली आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने खुलासा मागितला आहे.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nजिल्हाधिकारी हे तलाव सुधारणा समितीचे अध्यक्ष असून त्यांच्या देखरेखीखाली मंदिर परिसर तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाकडून प्राप्त निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी स्वतः पाहणी केली. खुलासा मिळताच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. वसतिगृह लवकरच सेवेत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन येथे बांधलेले वसतिगृह सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. यामध्ये वसतिगृहासाठी लागणारा कर्मचारी वर्ग, रेक्टर यांची पदे भरली जातील. येत्या शैक्षणिक वर्षापासून या वसतिगृहाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल, असे नियोजन करण्यात येईल.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nटीम महाराष्ट्र देशा : कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबाबत अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्या चांगलाच…\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/vishwas-nangre-patil-chaired-the-agitation-in-shevgaon-says-subhash-lande/", "date_download": "2019-01-17T17:27:49Z", "digest": "sha1:7ZEFPNBSXFR6RUJWSIHMSPLDYEE2CY6Z", "length": 8120, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "व्हिडीओ:सासऱ्याच्या कारखान्याला अडचण नको म्हणून विश्वास नांगरे पाटलांनी शेवगावमधील आंदोलन चिरडले–भाकप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nव्हिडीओ:सासऱ्याच्या कारखान्याला अडचण नको म्हणून विश्वास नांगरे पाटलांनी शेवगावमधील आंदोलन चिरडले–भाकप\nशेवगाव : शेवगाव मध्ये उस दरवाढीच्या आंदोलनाचा भडका उडाला आणि पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला. या घटनेचा सगळ्याच थरातून निषेध होत असताना हे आंदोलन चिरडण्यामागे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.\nया आंदोलनामुळे विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे पद्माकर मुळे यांच्या खासगी साखर कारखान्याला बाधा पोहचत असल्याने नांगरे पाटलांनी पोलिस यंत्रणेत हस्तक्षेप केला आणि हे आंदोलन चिरडल त्यामुळे त्यांना त्वरित अटक करा अशी मागणी भाकपचे राज्य सहसचिव सुभाष लांडे यांनी केला आहे.\nशेवगाव तालुक्यातील घोटण खानापूर परिसरात असणारा गंगामाई हा खासगी साखर कारखाना विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे आणि उद्योजक पद्माकर मुळे यांचा आहे. या कारखान्याने इतर कारखान्यांप्रमाणे २५०० रुपये दर मान्य केला असता, तर आंदोलन चिघळले नसते, असा आरोप भाकपचे राज्य सहसचिव सुभाष लांडे यांनी केला आहे.\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ…\nमाढा लोकसभेवर स्वाभिमानीचा दावा \nनांगरे पाटील काही वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे अधीक्षक होते. इतक्या मोठ्या पदावरील अधिकारी इतर जिल्ह्यातसुद्धा सहज हस्तक्षेप करू शकतो. गंगामाई कारखान्याविरोधात मापात घोळ केल्याच्या अनेक तक्रारी दाखल आहेत. कारखान्याने शेवगाव पोलिस स्टेशनला काही बांधकामे करून दिल्याचा आरोप त्यांनी केला.\nपहा काय म्हणाले सुभाष लांडे\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nमाढा लोकसभेवर स्वाभिमानीचा दावा \nभाजप विरुद्ध कॉंग्रेस आघाडी होतीये सज्ज\nशेतकरी प्रश्नांसाठी 8 जानेवारीला राज्यभर तीव्र रस्ता व रेल रोको \nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nटीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'संक्रांत' या व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान…\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/articlelist/2429654.cms?curpg=6", "date_download": "2019-01-17T18:29:49Z", "digest": "sha1:I3RKIUILHA4J5HQ4ZVGTEINSKU4A4MDV", "length": 8083, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 6- Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines", "raw_content": "\n मग 'हे' जरूर वाचा\nमिंलिद एकबोटे यांना दिलासा\nबेडकाच्या नव्या प्रजातीचा शोधUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nस्वत:च्या चुका झाकण्यासाठी लोकांवर करवाढीचा बोजाUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nशहराचा पाणीपुरवठाउद्या राहणार बंदUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nकाँग्रेसने फक्त शत्रू निर्माण केलाUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nअतिरिक्त गुणांच्या अर्जाला मुदतवाढ द्याUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nजलसंपदा विभागाला अखेर ६२ कोटींची नोटीसUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nगुणवंत अधिकाऱ्यांचा होणार गौरवUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nमराठवाडा मित्र मंडळाचा स्नेहमेळावा १९ जानेवारीलाUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nतंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाहीUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nकन्हैयाकुमारच्या खटल्याची सुनावणी १९ जानेवारीलाUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nरत्नप्रभादेवी पाटील यांचे निधनUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nवेशभूषाकारासोबत समन्वय आवश्यकUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nस्टीफन हॉकिंग एक गूढ\nउशीर झाला म्हणून विद्यार्थांना वर्गाबाहेर नग्...\nविरारचा छोरा ५५ वर्षांचा झाला\nपारा घसरला... मुन्नारचे झाले काश्मीर\nओडिशाः सेल्फी घेताना पाय घसरला, भीम कुंडात पड...\nनाना पाटेकरांची 'लव्ह अफेअर्स'\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nsuchitra sen death anniversary: अभिनेत्री सुचित्रा सेन: ब्युटी विथ ब्रेन\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nराजस्थानः भरतपूरमध्ये पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nबॉलिवूडपेक्षा आयएएस होण्यास प्राधान्य देणारी सुंदरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97", "date_download": "2019-01-17T17:26:13Z", "digest": "sha1:ZLY4XXPX24HIDBGXKLDUBKMM2NFDJHLB", "length": 6316, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युएफा युरोपा लीग - विकिपीडिया", "raw_content": "\nॲटलेटिको माद्रिद (दुसरे अजिंक्यपद)\nलिव्हरपूल एफ.सी. (३ वेळा)\nयुएफा युरोपा लीग (इंग्लिश: UEFA Europa League; मागील नाव: युएफा कप) ही युरोपमधील एक फुटबॉल स्पर्धा आहे. युएफा ही युरोपामधील संस्था दरवर्षी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. युएफा चँपियन्स लीग खालोखाल ही युरोपामधील सर्वात लोकप्रिय वार्षिक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये पात्रता मिळवण्यासाठी युरोपीय क्लबांना आपापल्या देशांच्या लीगमध्ये चांगले प्रदर्शन द्यावे लागते.\nआजवर एकूण २६ विविध क्लबांनी ही स्पर्धा जिंकली आहे. युव्हेन्टस एफ.सी., इंटर मिलान व लिव्हरपूल एफ.सी. ह्या संघांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ३ वेळा) ह्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवण्याचा विक्रम केला आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी १६:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-crop-advisory-agrowon-maharashtra-6816?tid=156", "date_download": "2019-01-17T18:19:30Z", "digest": "sha1:CSLKIS2KCIEDMP5PW72NLZ6DQGPMNPLQ", "length": 14651, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. यू. एन. आळसे, डॉ. व्ही. एस. पुरी\nशनिवार, 24 मार्च 2018\nमळणीनंतर धान्याची साठवण करताना त्यात ओलावा असणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी तयार केलेले धान्य प्रथम स्वच्छ करून ३-४ दिवस खळ्यावर कडक उन्हात वाळवून मगच साठवावे.\nसाठवण केल्या जाणाऱ्या धान्यात ओलावा असल्यास धान्याची उगवणशक्ती कमी होते. धान्याची प्रत ढासळते. धान्याचे गुणधर्म नष्ट होतात. तसेच कीडी व बुरशीपासून नुकसान होण्याची शक्यता वाढते.\nउंदीर तसेच कीटकापासून नुकसान टाळण्यासाठी शक्यतो पत्र्याच्या सुधारित कणग्यांचा वापर करावा. त्या पूर्णपणे हवाबंद असल्यामुळे धान्याला कीड लागण्याची शक्यता कमी असते.\nधान्यात प्रामुख्याने टोके, सोंडे, छोटे भुंगेरे, खापरा, पिठातील तांबडे भुंगेरे, दातेरी कडाचे भुंगेरे या कीडी आढळतात.\nधान्याची साठवण करण्यापूर्वी खोलीच्या भिंती व तळाची साफसफाई करून घ्यावी. भिंतीला असलेल्या चिरा बुजवून घ्याव्यात.\nकणग्या/कोठ्या तसेच रिकामी पोती स्वच्छ करुन घ्यावीत. कारण त्यामध्ये जिवंत किडी असतात.\nधान्य साठविल्यानंतर लागलेल्या किडीचे नियंत्रण फक्त धुरीजन्य किटकनाशकांद्वारे पासून करावे लागते.\nदुभत्या जनावरांना वर्षभर समतोल चारा उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. समतोल आहार व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकदल व द्विदल अशी संमिश्र चारा पिके घ्यावीत. एकदल व द्विदल चाऱ्याचे प्रमाण निम्मे निम्मे असावेत.\nभरपूर व उत्कृष्ट प्रतीचा चारा सातत्याने मिळण्यासाठी धान्य पिकाप्रमाणे चारा पीक लागवडीचे नियोजन करावे. त्यासाठी योग्य चारा पिकाची निवड, जमिनीची निवड, शेताची मशागत, योग्य वाणांची निवड, खतपाणी व्यवस्थापन आदी गोष्टी विचारात घ्याव्यात.\nसंपर्क : डॉ. यू. एन. आळसे, ७५८८०८२१३७\n(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरां��ा तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nपौष्टिक चाऱ्यासाठी लसूणघासलसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने,...\nलागवड ओट चारापिकाची...संभाव्य चाराटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nजनावरांसाठी उपयुक्त प्रथिनयुक्त द्विदल...प्रथिने पुरवठा करणाऱ्या चारा पिकांमध्ये विशेषतः...\nचाराटंचाईमध्ये हायड्रोपोनिक्स चाऱ्याची...अत्यल्प पर्जन्यमानामुळे चारा उत्पादनात लक्षणीय घट...\nवेळेवर करा ओट चारापिकाची लागवडओट हे एक महत्त्वाचे एकदल वर्गीय चारापीक आहे. ओट...\nलागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...\nप्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nसकस चाऱ्यासाठी बाजरी, दशरथ, मारवेलबाजरीचा हिरवा तसेच वाळलेला चारा पौष्टिक असतो....\nपीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...\nमुरघास कसा तयार करावा मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका,...\nपाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा...जानेवारीपासून ते जुलैपर्यंत बहुतांशी जनावरांना...\nकृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...\nयोग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारासुबाभूळ हे विविधोपयोगी बहुवर्गीय द्विदल...\nलसूणघास लागवड कशी करावीलसूणघास हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये...\nचाऱ्यासाठी मका पिकाची लागवड फायदेशीरमका पिकाचा चारा अत्यंत सकस, रुचकर असतो. मका...\nबरसीम चारा पिकाची लागवडबरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक आहे. पाण्याचा...\nलुसर्न चारा पीक लागवड तंत्रज्ञान लुसर्न हे दुभत्या जनावरांना मानवणारे वैरणीचे...\nपौष्टिक चाऱ्यासाठी बरसीमबरसीम पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. हेक्‍टरी २५...\nओट चारा पीक लागवड तंत्र��्ञान ओट हे एक रब्बी हंगामातील महत्त्वाचे चाऱ्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/tag/%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-17T17:37:46Z", "digest": "sha1:4PURGJZHAQMEWUWEWUMGCQJXBLBBQEP6", "length": 7521, "nlines": 173, "source_domain": "kayvatelte.com", "title": "ऑर्कुट | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nआजकाल ऑर्कुट वर एका बग ने ( बॉम सबाडॊ नावाच्या) धुमाकुळ घातलेला आहे. त्या बद्दल जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. एकदा त्या आलेल्या स्क्रॅप वर क्लिक केले की तुमचा अकाउंट हॅक केला जातो. तुमच्या प्रोफाईल वर पोर्नोग्राफिक इमेजेस टाकले जातात. बरं … Continue reading →\nमाझे ऑर्कुट मित्र आणि त्यांचे प्रोफाइल्स.\nहा लेख खूप मोठा होणार आहे ह्याची मला कल्पना आहे पण वाचतांना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही ह्याची खात्री मला आहे. ह्या ऑर्कूट्चा शोध कोणी लावला असेल गुगलींग केलं..आणि असं कळलं की हे एका ऑर्कूट नावाच्या माणसाने गुगल मधे काम … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nकाय बोलावं आणि काय नाही\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/articlelist/2429654.cms?curpg=7", "date_download": "2019-01-17T18:27:08Z", "digest": "sha1:4QAN2EAMGP3JZP3TFLMPKNZURVIXCX3M", "length": 8281, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 7- Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines", "raw_content": "\n मग 'हे' जरूर वाचा\nभक्तिरसात रंगली ‘अभंग गाथा’\nतंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाहीUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nकन्हैयाकुमारच्या खटल्याची सुनावणी १९ जानेवारीलाUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nरत्नप्रभादेवी पाटील यांचे निधनUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nवेशभूषाकारासोबत समन्वय आवश्यकUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nरोबोकडून वाहतूक नियमनाचे प्रात्याक्षिकUpdated: Jan 16, 2019, 03.02PM IST\nचुकीच्या वीजबिलाचा भुर्दंड ग्राहकालाचUpdated: Jan 16, 2019, 03.14AM IST\nराम मंदिर काँग्रेस, डाव्यांमुळं रखडलं: इंद्रेशकुम...Updated: Jan 15, 2019, 09.29PM IST\nबहुपेडी व्यक्तिमत्वाचा 'भाषाव्रती'Updated: Jan 15, 2019, 01.52PM IST\n‘त्या’ पॅथॉलॉजिस्टवर होणार कारवाईUpdated: Jan 15, 2019, 12.02PM IST\nगोदाम्बाजी विवाह सोहळा उत्साहातUpdated: Jan 15, 2019, 11.24AM IST\nअमित शहांचा दौरा रोखणार; राजू शेट्टींचा इशाराUpdated: Jan 15, 2019, 04.19AM IST\nलोणावळ्यात पाच पर्यटकांना मारहाणUpdated: Jan 15, 2019, 08.49AM IST\nलष्कर मोठ्या फेरबदलांच्या उंबरठ्यावरUpdated: Jan 15, 2019, 09.18AM IST\nबिहारः मुलीची छेडछाड, तरुणाला आपलीच थुंकी चाट...\nप्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करा-विन...\nवसईः भरधाव कारने दाम्पत्याला उडवले, घटना सीसी...\nसुनो जिंदगी: इंग्रजी शब्दांपुढे ए, अॅन, द ही ...\nमुंबईः दादर स्थानकात RPFच्या जवानाने दोन महिल...\nप्रेमात 'या' नट्या वय विसरल्या\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nsuchitra sen death anniversary: अभिनेत्री सुचित्रा सेन: ब्युटी विथ ब्रेन\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nराजस्थानः भरतपूरमध्ये पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nबॉलिवूडपेक्षा आयएएस होण्यास प्राधान्य देणारी सुंदरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-01-17T16:46:25Z", "digest": "sha1:KAJ5DEG3G6M2ILRRRWT7JKCVE33SPG44", "length": 3106, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पर्यावरण विज्ञान - विकिपीडिया", "raw_content": "\nपर्यावरणातील वेगवेगळ्या घटकांचा व त्यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास हा पर्यावरण विज्ञानाचा विषय आहे.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► परिसरशास्त्र‎ (१ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २��१८ रोजी १०:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22884", "date_download": "2019-01-17T17:52:54Z", "digest": "sha1:TPC63IBKTMQFLDSCMZDIRZDNWIYL3S3V", "length": 3798, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मिनिमलिस्ट जीवन्शैली : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मिनिमलिस्ट जीवन्शैली\nकपडे आणि वगैरे द्यायचे आहेत..\nमाझी एक ओळखीतली फॅमिली इथे भारतात परतत आहे, त्यातील स्त्रीला बरच सामान कमीच करायचे आहे.\nतर त्यात आधी खालील वस्तु आहेत,\nखरे तर तिला कोणा अतिशय गरजूला गेले तर बरे असे वाटतय , त्यातही भारतीय गरजूला ... कारण वस्तु त्यांनाच बहुधा उप्योगी पडतील..\nज्या गोष्टी भारतीय प्रकाराच्या नाहियेत, त्या ती अमेरीकेतच सालवेशनला देइल.\nतसेही भारतात येवून तिला , मिनिमलिस्ट जगायचे आहे.\nRead more about कपडे आणि वगैरे द्यायचे आहेत..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/after-death-115082600024_1.html", "date_download": "2019-01-17T16:52:26Z", "digest": "sha1:FIXJ3VZSXBOF5T33ZM72YUCIG3FKOFPM", "length": 11206, "nlines": 102, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "मृत्यूनंतर किती दिवसात मिळतो नवीन जन्म", "raw_content": "\nमृत्यूनंतर किती दिवसात मिळतो नवीन जन्म\nएका शोधानुसार ही गोष्ट समोर आली आहे की शंभर लोक शरीराचा त्याग करतात त्यातून किमान 85 लोक लगेचच अर्थात 35 ते 40 आठवड्याच्या आत जन्म घेतात. बाकी 15 टक्के लोकांमधून 11 टक्के लोकं एक ते तीन वर्षांच्या आत नवीन जन्म घेतात.\nबंगळूर स्थित स्पिरिचुअल सायंस रिसर्च फाउंडेशन(एसएसआरएफ)च्या अध्ययनात ही बाब समोर आली आहे की चार टक्के आत्मेला बराच काळ वाट बघावी लागते. हे 400 वर्षांपासून 1000 आणि कधी कधीतर त्यापेक्षाही अधिक वर्ष ही असू शकतात.\nअशा आत्मेला जास्त वाट नाही बघावी लागत\nमरणार्‍या लोकांमध्ये 4 टक्क्यांना 300 ते 1000 वर्षांपर्यंत वाट बघावी लागू शकते. फाउंडेशनने हा अभ्यास मॅडम ब्लॅवट्स्की आणि लेड बीटर यांनी स्थ���पित केलेली थियोसोफिकल सोसायटीसोबत मिळून केला आहे.\nया अभ्यासात 85 टक्के लोकांना मृत्यू नंतर लगेचच गर्भ मिळून जातो. फाउंडेशननुसार याचे मुख्य कारण असे आहे की जास्तकरून आत्मा सामान्य शरीरधारी असते. आणि त्यांना नवीन जन्म घेण्यासाठी त्यांना वाट ही बघावी लागत नाही आणि त्यांना अडचणही होत नाही.\nविलक्षण आणि प्रतिभाशाली व्यक्तींच्या आत्मेला नवीन गर्भ घेण्यासाठी वाट बघावी लागते. कारण विलक्षण किंवा असाधारण आत्मा त्या प्रकारच्या व्यक्तींना माध्यम बनवते. रिपोर्टमध्ये मागील 100 वर्षांमध्ये जन्म घेणार्‍या व्यक्तींचे जीवन, स्वभाव, सांगोपण आणि आई वडील यांच्या स्थितीबद्दल जाणून घेतले आहे.\nअशा आत्मेला बर्‍याच काळापर्यंत वाट बघावी लागते\nकिमान दीड हजार दांपत्यांचा लावण्यात आलेल्या शोधात अभिजात्य, खाणारे पिणारे मध्यम वर्ग आणि साधारण स्तराच्या लोकांशिवाय अपराधी आणि साधू स्वभावाच्या व्यक्तींशी बोलण्यात आले. यातून किमान आठशे लोकांना मागील जन्माची स्मृती (पास्ट लाईफ मेमरी)मध्ये घेऊन जाण्यात आले.\nजे विवरण समोर आले त्यानुसार दोन टक्के लोक असे होते जे या तर खूंखार अपराधी होते किंवा संत महात्मा. यांना नवीन जीवन घेण्यासाठी थांबावे लागतात. व्यक्ती साधू असेल तर किंवा असाधू किंवा क्रूर असला तरी असतो तर तो असाधारणच.\nअसाधारण व्यक्तींना नवीन शरीर आणि नवीन जन्म घेण्यासाठी उपयुक्त स्थिती आणि तसेच आई वडील असायला पाहिजे. राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, नानक सारखे अवतारी महापुरुषांपासून रावण, कंस, अंगुलिमाल, मार, चंगेज खान, औरंगजेब सारखे क्रूर व्यक्तींचे उदाहरण आहे, जे आपले क्षेत्र आणि प्रवृतींमध्ये अन्यतम होते.\nम्हणून खास आत्मेला पुनर्जन्म घेण्यास वेळ लागतो\nसंत महात्मा यांचे पूर्वजन्माचे वृत्तांत तर आज ही बघायला मिळतात. उदाहरण म्हणजे ओशो यांनी आपल्या प्रवचनात एकवेळा सांगितले होते की त्यांचा मागील जन्म 700 वर्ष जुना आहे.\nसातशे वर्ष आधी ते एक अनुष्ठान करत होते, अनुष्ठान पूर्ण होण्याच्या 3 दिवस अगोदर त्यांची हत्या झाली आणि सूक्ष्म शरीर उपयुक्त गर्भ शोधत राहिला.\nदुसर्‍यांदा जन्म घेण्याची स्थिती त्यांना 700 वर्षांनंतर मिळाली. असे म्हणतात की अनुष्ठानाचे तीन दिवस पूर्ण करण्यासाठी त्यांना या जीवनाच्या 21 वर्षांपर्यंत थांबावे लागले होते.\nएसएसआरएफच्या रि���ोर्टमध्ये सांगण्यात आले की शरीर सुटले की नवीन जन्म मिळत नाही तर कर्मानुसार विभिन्न लोकात वेळ घालवावा लागतो.\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nकावळा देतो शुभ-अशुभ संकेत, जाणून घ्या\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nमहायज्ञासाठी देव वापरत होते हे 4 पवित्र हवन साहित्य\nसाईबाबांचे 11 वचन, शिरडीस ज्याचे लागतील पाय टळली अपाय सर्व त्याचे\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nश्रीरामानेही त्रेतायुगात पतंग उडविली\nया वेळी सिंहावर स्वार होऊन येईल संक्रांती, राशींवर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या\nसंक्रांत निमित्त - कथुली\nमकर संक्रांती: कोणते दान सर्वश्रेष्ठ, जाणून घ्या\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/articlelist/2429654.cms?curpg=8", "date_download": "2019-01-17T18:22:57Z", "digest": "sha1:KXFR3375S4Y3HVVGKVZEVL5C7ZERHIP6", "length": 8489, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 8- Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines", "raw_content": "\n मग 'हे' जरूर वाचा\nलोकसभा लढविण्यास मीही तयार : गोगावले\n'पक्षाने आदेश दिला, तर आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यास आपण तयार आहोत,' असे सांगून भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीही उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत.\nतडीपार गुंडाकडून नीलेश वाडकरचा खूनUpdated: Jan 15, 2019, 04.00AM IST\nपालिकेच्या इमारतींवर सीसीटीव्हीUpdated: Jan 15, 2019, 04.00AM IST\nकालव्यातून पाणीचोरीकेल्यास गुन्हा दाखलUpdated: Jan 15, 2019, 04.00AM IST\nनाशिकमध्ये धावणार तीन डब्यांची बसUpdated: Jan 15, 2019, 04.00AM IST\nसाडेबारा टक्के परतावा केव्हा\nकोठडीतून पळालेल्या गुन्हेगाराला अटकUpdated: Jan 15, 2019, 04.00AM IST\nगुंतवणूकदारांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरूUpdated: Jan 15, 2019, 04.00AM IST\nपौड रस्त्यावर वाहतूक कोंडी कायमUpdated: Jan 15, 2019, 04.00AM IST\nपिकविम्याच्या अभ्यासासाठी प्रशिक्षणार्थी आयपीएस ब...Updated: Jan 15, 2019, 04.00AM IST\nलोकसभा तयारीचादानवे घेणार आढावाUpdated: Jan 15, 2019, 04.00AM IST\nनाव, फोटो टाकाल तर खबरदार\nपिफमधून उमटतायत देशोदेशीचे प्रश्नUpdated: Jan 15, 2019, 04.00AM IST\nस्वारगेट-कात्रज डीपीआर मार्चपर��यंतUpdated: Jan 15, 2019, 04.00AM IST\nसावधान, जेवल्याबरोबर झोप घेणं घातक\nदिल्लीः नवव्या मजल्यावरून पडून चोराचा मृत्यू\n'तुला पाहते रे'मधील इशा-विक्रांतची लगीन सराई\nनववर्षात साई चरणी पैशांचा पाऊस\nपाहाः भारतातील सर्वात जलद रेल्वे\nगायीच्या मृत्यूला अधिक महत्त्व दिलं जातं: नसी...\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nsuchitra sen death anniversary: अभिनेत्री सुचित्रा सेन: ब्युटी विथ ब्रेन\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nराजस्थानः भरतपूरमध्ये पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nबॉलिवूडपेक्षा आयएएस होण्यास प्राधान्य देणारी सुंदरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Geet_Houn_Aale_Sukh_Majhe", "date_download": "2019-01-17T17:33:14Z", "digest": "sha1:DFQZY3YDNYXGK6PRV2A3KHIXF6434VYB", "length": 2799, "nlines": 36, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "गीत होऊन आले सुख माझे | Geet Houn Aale Sukh Majhe | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nगीत होऊन आले सुख माझे\nगीत होऊन आले, सुख माझे, आले, साजणा\nस्वप्‍न कल्पनेत होते, सूर-ताल तेच झाले, साजणा\nगीत राणी स्वये तू, तूच माझी, माझी भावना\nआस तूच या स्वरांना, रंग मैफलीचा, साजणी, तूच ना\nगीत माझे तुझे हे, तूच माझी, माझी भावना\nअशा सहवासी, जीव सुखवासी\nकुणी जन्म गुंफिले सांग ना\nगीत माझेतुझे हे, तूच माझी, माझी भावना\nकुहू कुहू बोले, कोयल बोले, रे\nतिने सोनेरी सोनेरी गीत गाइले, साजणा\nगीत माझे तुझे हे, तूच माझी, माझी भावना\nतुझेमाझे घर सुखाचा संसार\nदीठ संसारा न लागो, साजणा\nगीत - शान्‍ता शेळके\nसंगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर\nस्वर - सुरेश वाडकर , वर्षा भोसले\nगीत प्रकार - चित्रगीत , युगुलगीत , कल्‍पनेचा कुंचला\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nसुरेश वाडकर, वर्षा भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/december", "date_download": "2019-01-17T17:09:22Z", "digest": "sha1:WCFUN6XXBAMZUTOKNH4URGAUSZVV4FAN", "length": 97378, "nlines": 429, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " डिसेंबर दिनवैशिष्ट्य | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n१ २ ३ ४ ५\n६ ७ ८ ९ १०\n११ १२ १३ १४ १५\n१६ १७ १८ १९ २०\n२१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३०\nजन्मदिवस : कवी बा.सी. मर्ढेकर (१९०९), समाजसेविका मेधा पाटकर (१९५४), मादाम तुसॉच��� स्थापना करणारी शिल्पकार मारी तुसॉ (१९६१), अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार वूडी अॅलन (१९३५), क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (१९८०)\nपुण्यस्मरण : गणितज्ञ जी. एच. हार्डी (१९४७), गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी (१९८५), संतसाहित्याचे अभ्यासक, विचारवंत गंगाधर बाळकृष्ण सरदार (१९८८), संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित (१९९०)\nस्वातंत्र्यदिन : सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (१९५८)\nवर्धापनदिन : सीमा सुरक्षा दल (१९६५)\n१६४० : पोर्तुगालला स्पेनपासून स्वातंत्र्य. होआव चौथा, पोर्तुगालच्या राजेपदी.\n१८३५ : हान्स ख्रिश्चन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.\n१९१९ : गोव्यात दियारिओ दे नॉयते या पोर्तुगीज वृत्तपत्राचा पहिला अंक निघाला.\n१९५५ : रोझा पार्क्स या कृष्णवर्णीय स्त्रीने बसमधली जागा सोडण्यास नकार दिला; अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या हक्काच्या चळवळीतील महत्त्वाचा टप्पा.\n१९५९ : बारा देशांनी एकत्र येऊन अंटार्क्टिका खंडाचा वापर फक्त विज्ञानसंशोधनासाठी करण्याच्या करारावर सह्या केल्या.\n१९६३ : नागालँड भारताचे १६वे राज्य झाले.\n१९६५ : भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना.\n१९९७ : बिहारमध्ये रणवीर सेनेच्या कार्यकर्त्यांनी मार्क्सवादी पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या भागात हल्ला करून कनिष्ठ जातीतल्या ६३ लोकांची हत्या केली.\n२०१३ : चीनचे पहिले रोव्हर चंद्राच्या दिशेने निघाले.\nजन्मदिवस : चित्रकार जॉर्ज सरा (१८५९), चित्रकार ऑटो डिक्स (१८९१), लेखक व पत्रकार अनंत काणेकर (१९०५), लेखक अ. वा. वर्टी (१९११), गायिका मारिआ काल्लास (१९२३), व्यंगचित्रकार प्रभाकर ठोकळ (१९२७), अभिनेता बोमन इराणी (१९५९), टेनिसपटू मोनिका सेलेस (१९७३)\nपुण्यस्मरण : गणितज्ञ व नकाशातज्ज्ञ जेरार्डस मर्कॅटॉर (१५९४), लेखक व तत्त्वज्ञ मार्की द साद (१८१४), लेखक एडमंड रोस्ताँ (१९१८), भारतीय वंशाचा हॉलिवूड अभिनेता साबू (१९६३), लेखक रोमँ गारी (१९८०), कवी फिलिप लार्किन (१९८५), संगीतकार एरन कॉपलंड (१९९०), अभिनेता देवेन वर्मा (२०१४)\nजागतिक गुलामगिरी निर्मूलन दिन.\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : संयुक्त अरब अमिराती, लाओस.\n१६९७ : लंडनच्या सेंट पॉल कॅथेड्रलचे राष्ट्रार्पण.\n१८८५ : डॉ. पेपर या पेयाची प्रथम विक्री.\n१९१३ : फोर्ड मोटर कंपनीने हलती असेंब्ली ल���ईन प्रथम वापरली.\n१९४२ : एन्रिको फर्मीला पहिली अणुकेंद्रीय साखळी अभिक्रिया चालू करण्यात यश.\n१९५६ : क्यूबात क्रांती घडवण्याच्या उद्देशाने फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा क्यूबात दाखल.\n१९८२ : पहिली कृत्रिम मानवी हृदयारोपण शस्त्रक्रिया.\n१९८८ : बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्या. कोणत्याही इस्लामबहुल राष्ट्राच्या त्या पहिल्या महिला राष्ट्रप्रमुख होत.\n१९९९ : 'ह्यूमन जेनोम प्रॉजेक्ट'अंतर्गत जगभरातल्या अनेक शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन मानवी गुणसूत्राची रासायनिक रचना शोधून काढली.\n२००१ : 'एन्रॉन' कंपनीचे दिवाळे जाहीर.\nजन्मदिवस : लेखक जोसेफ कॉनरॅड (१८५७), नाटककार आणि महाराष्ट्र नाटक मंडळीचे एक संस्थापक सदस्य यशवंत नारायण टिपणीस (१८७६), आधुनिक भारतीय चित्रकलेचे एक जनक चित्रकार नंदलाल बोस (१८८२), स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४), क्रांतिकारक खुदिराम बोस (१८८९), संगीतकार निनो रोटा (१९११), सिनेछायालेखक स्व्हेन नायक्विस्ट (१९२२), ट्यूरिंग पारितोषिकविजेता संगणक संशोधक जॉन बॅकस (१९२४), सिनेदिग्दर्शक जाँ-ल्यूक गोदार (१९३०), 'ब्लॅक साबाथ' गायक ऑझी ऑसबॉर्न (१९४८), नाट्यसमीक्षक व भाषाअभ्यासक मु. श्री. कानडे (१९३१), लेखिका मेघना पेठे (१९५८), अभिनेत्री कोंकणा सेन (१९७९)\nपुण्यस्मरण : भिंगनिर्माता कार्ल झाईस (१८८८), लेखक आर. एल. स्टीव्हन्सन (१८९४), चित्रकार पिएर-ओग्युस्त रन्वार (१९१९), कवयित्री बहिणाबाई चौधरी (१९५१), चित्रकार व छायाचित्रकार अलेक्सांद्र रॉडचेंको (१९५६), लेखक माणिक बंदोपाध्याय (१९५६), हॉकीपटू ध्यानचंद (१९७९), अभिनेता देव आनंद (२०११)\n१९१० : निऑन दिव्यांचा प्रथम सार्वजनिक वापर.\n१९२७ : लॉरेल-हार्डीचा पहिला चित्रपट प्रदर्शित.\n१९६७ : पहिली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया.\n१९७१ : पाकिस्तानचा भारतावर हल्ला.\n१९८४ : जगातील प्रमुख औद्योगिक अपघातांपैकी एक असलेल्या भोपाळ वायू दुर्घटनेत हजारो ठार, अनेक जन्मभरासाठी पंगू.\n१९८९ : मॉल्टा परिषदेत जॉर्ज बुश (थोरले) आणि मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्याकडून शीतयुद्धाच्या अखेरीचे संकेत.\n१९९२ : संगणकाच्या आणि व्होडाफोन नेटवर्कच्या साहाय्याने पहिला 'टेक्स्ट मेसेज' पाठवला गेला.\n१९९७ : भूसुरुंगांच्या वापराविरोधात ओटावा करार १२१ राष्ट्रांकडून संमत. अमेरिका, रशिया व चीनचा करा���ाला विरोध.\nजन्मदिवस : कवी सॅम्युएल बटलर (१६१२), लेखक थॉमस कार्लाईल (१७९५), कवी रेनर मारिआ रिल्के (१८७५), राष्ट्रपती आर. वेंकटरमण (१९१०), अभिनेता मोतीलाल (१९१०), पंतप्रधान इंदर कुमार गुजराल (१९१९), कवी व समीक्षक निशिकांत मिरजकर (१९४२), लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो (१९४३), पोलव्हॉल्टपटू सर्गेई बुब्का (१९६३)\nपुण्यस्मरण : कवी, गणितज्ञ व तत्त्वज्ञ उमर खय्याम (११३१), कवी अलेक्झांडर ह्यूम (१६०९), तत्त्वज्ञ थॉमस हॉब्ज (१६७९), कवी जॉन गे (१७३२), भौतिकशास्त्रज्ञ लुइजी गॅल्व्हानी (१७९८), कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर (१९७३), तत्त्वज्ञ हाना आरेंट (१९७५), संगीतकार बेंजामिन ब्रिटन (१९७६), चित्रकार ज. द. गोंधळेकर (१९८१), गिटारवादक व संगीतकार फ्रँक झॅपा (१९९३), अभिनेता, निर्माता व रंगकर्मी शशी कपूर (२०१७)\n१७९१ : जगातले पहिले रविवारचे वृत्तपत्र 'द ऑब्झर्व्हर' प्रकाशित.\n१८२९ : लॉर्ड बेंटिकने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला.\n१९६१ : इंग्लंड सरकारच्या राष्ट्रीय आरोग्यसेवेअंतर्गत स्त्रियांसाठीच्या गर्भप्रतिबंधक गोळ्या उपलब्ध. ह्या गोळ्यांनी स्त्रियांच्या आयुष्यात आणि पर्यायाने समाजात लैंगिक व सामाजिक क्रांती घडवली.\n१९७१ : भारतीय नौदलाने पाकिस्तानवर हल्ला केला.\nजन्मदिवस : सिनेदिग्दर्शक फ्रिट्झ लँग (१८९०), कवी जोश मलिहाबादी (१८९६), अ‍ॅनिमेशनपटकर्ता वॉल्ट डिस्ने (१९०१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ वर्नर हाइजेनबर्ग (१९०१), अभिनेत्री नादिरा (१९३२), समीक्षक विलास खोले (१९४४), गायक होजे कारेरास (१९४६), लेखक हनीफ कुरेशी (१९५४)\nपुण्यस्मरण : संगीतकार मोत्झार्ट (१७९१), लेखक अलेक्झांडर द्यूमा (१८७०), चित्रकार क्लोद मोने (१९२६), चित्रकार अमृता शेरगिल (१९४१), चित्रकार अवनींद्रनाथ टागोर (१९५१), इतिहास संशोधक कृष्णाजी वासुदेव पुरंदरे (१९५५), नोबेलविजेता वैद्यकशास्त्रज्ञ जोसेफ अर्लँगर (१९६५), समीक्षक म. वा. धोंड (२००७), वास्तुरचनाकार ऑस्कर निएमेयर (२०१२), वंशविरोधी चळवळीचे नेते नेल्सन मंडेला (२०१३)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - थायलंड\n१९३२ : अल्बर्ट आइनस्टाइनला अमेरिकेचा व्हिसा प्रदान.\n१९३३ : अमेरिकेतली दारूबंदी उठली.\n१९५२ : लंडनवर प्रदूषित धुक्याचे साम्राज्य. यथावकाश धुक्याने १२,००० मृत.\n१९५५ : अमेरिकन कृष्णवर्णीयांच्या लढ्यातील ��हत्त्वाचा टप्पा असलेला माँटगोमेरी बस बॉयकॉट सुरू.\n१९५८ : इंग्लंडच्या राणीने जगातील पहिले S.T.D. फोन संभाषण केले.\n१९६९ : इंटरनेटचे पूर्वसूरी अर्पानेट कार्यरत.\n१९८९ : फ्रान्सच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी. गती गाठून विश्वविक्रम रचला.\n२००५ : ब्रिटन : विवाहाशिवाय एकत्र राहणाऱ्या समलिंगी वा भिन्नलिंगी जोडप्यांना विवाहित जोडप्यांप्रमाणे हक्क देणारा नागरी जोडीदार कायदा अस्तित्वात आला.\nजन्मदिवस : प्राच्यविद्या संशोधक मॅक्स म्युल्लर (१८२३), कवी (रेव्हरंड) ना. वा. टिळक (१८६१), गीतकार इरा गर्श्विन (१८९६), नाट्यअभिनेता व गायक जयराम शिलेदार (१९१६), लेखक वसंत सबनीस (१९२३), लेखक कमलेश्वर (१९३२), नाटककार पीटर हांडके (१९४२), सिनेदिग्दर्शक शेखर कपूर (१९४५), टेनिसपटू रिचर्ड क्रायचेक (१९७१)\nपुण्यस्मरण : चित्रकार जाँ-बातिस्त-सिमेआँ शार्दँ (१७७९), लेखक अँथनी ट्रॉलॉप (१८८२), गायक व गिटारिस्ट लेड बेली (१९४९), भारतीय घटनेचे शिल्पकार व विचारवंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९५६), मानसशास्त्रज्ञ व विचारवंत फ्रँझ फॅनन (१९६१), लेखक अनिल बर्वे (१९८४), गायक व गिटारिस्ट रॉय ऑर्बिसन (१९८८), चित्रकार प्रभाकर बरवे (१९९५), शिल्पकार सेझार (१९९८)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - फिनलंड\nआंबेडकर महापरिनिर्वाण दिन (भारत)\n१७६८ : 'एन्सायक्लोपीडिआ ब्रिटानिका'ची पहिली आवृत्ती प्रकाशित.\n१८६५ : अमेरिकन संविधानात केलेल्या बदलानुसार गुलामगिरी बेकायदेशीर ठरली.\n१८९७ : परवानाधारक टॅक्सी उपलब्ध असणारे लंडन हे जगातले पहिले शहर बनले.\n१९३३ : जेम्स जॉइसची कादंबरी 'युलिसिस' अश्लीलतेच्या आरोपांत निर्दोष सिद्ध (अमेरिका).\n१९५३ : व्लादिमिर नाबोकॉव्ह यांनी आपली प्रख्यात कादंबरी 'लोलिता' लिहून पूर्ण केली.\n१९९२ : हिंदुत्ववाद्यांनी अयोध्येतली बाबरी मशीद उध्वस्त केली. देशभर झालेल्या दंगलींत हजारो ठार. फाळणीनंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू-मुस्लिम दंगली उफाळल्या. दंगलींसाठी कोण जबाबदार हे ठरवणारा खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित.\nजन्मदिवस : रोमन राजकारणी व लेखक सिसेरो (४३), चित्रकार व शिल्पकार बर्निनी (१५९८), प्राच्यविद्या संशोधक द्यूपेराँ (१७३१), जादूगार हुदिनी (१८०५), लेखक इंतजार हुसेन (१९२३), विचारवंत व भाषाशास्त्रज्ञ नोम चॉम्स्की (१९२८)\nपुण्यस्मरण : कवी भा.रा. तांबे (१९४१), ल��खक, पत्रकार, मुंबई पत्रकार संघाचे संस्थापक आणि दैनिक ‘प्रभात’चे संपादक श्रीपाद शंकर नवरे (१९५९), कवी रॉबर्ट ग्रेव्हज (१९८५), अभिनेत्री व लेखिका स्नेहप्रभा प्रधान (१९९३)\nजागतिक नागरी विमान उड्डयन दिन.\n१८७७ : एडिसनने पहिल्या फोनोग्राफचे प्रात्यक्षिक दाखवले.\n१८८८ : जॉन डनलॉपने हवा भरलेल्या टायरसाठी पेटंट दाखल केले.\n१९४१ : दुसरे महायुद्ध - जपानच्या नौदलाने अमेरिकेवर पर्ल हार्बर येथे हल्ला केला.\n१९७५ : इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.\n१९८८ : सैन्य आणि शस्त्रकपातीची घोषणा करून रशियन अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी जगाला धक्का दिला. सोव्हिएत महासत्तेच्या विसर्जनातला एक टप्पा.\n२००१ : अमेरिकन हवाई हल्ल्यांमुळे तालिबानला कंदाहारवरचा ताबा सोडणे भाग पडले.\n२००४ : हमीद करझाई अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n२००९ : कोपनेहेगन येथे हवामान परिषद सुरू.\nजन्मदिवस : कवी होरेस (६५), पथदर्शी सिनेदिग्दर्शक जॉर्ज मेलिए (१८६१), शिल्पकार कामिय क्लोदेल (१८६४), संगीतकार जीन सिबेलियस (१८६५), चित्रकार दिएगो रिव्हेरा (१८८६), अभिनेता धर्मेंद्र (१९३५), क्रिकेटपटू हेमंत कानिटकर (१९४२), 'डोअर्स'चा गायक व संगीतकार जिम मॉरिसन (१९४३), अभिनेत्री शर्मिला टागोर (१९४४), गायिका शिनीड ओकॉनर (१९६६)\nपुण्यस्मरण : गणितज्ञ जॉर्ज बूल (१८६४), 'बीटल' जॉन लेनन (१९८०)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - रुमानिया, उझबेकिस्तान.\n१९४१ : दुसरे महायुद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला उत्तर देण्यास अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारले.\n१९४१ : ज्यूंचे शिरकाण - लॉद्झजवळील चेल्म्नो कंन्संट्रेशन कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी विषारी वायुवाहनांचा उपयोग प्रथमच केला गेला.\n१९७६ : 'इगल्स' रॉक ग्रूपचे विख्यात गाणे 'हॉटेल कॅलिफोर्निया' प्रदर्शित झाले.\n१९८० : 'बीटल' जॉन लेननची हत्या.\n१९८७ : शीतयुद्ध : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेगन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्ह यांच्यामध्ये अण्वस्त्रसाठा कमी करण्याविषयी ऐतिहासिक करार.\n१९९१ : रशिया, बेलारूस व युक्रेनच्या नेत्यांनी सोव्हिएत संघराज्य विसर्जित केले व स्वतंत्र देशांचे राष्ट्रकुल स्थापन केले.\nजन्मदिवस : कोबॉल भाषेची निर्माती ग्रेस हॉपर (१९०६), कवी जॉन मिल्टन (१६०८), भारताची पहिली महिला छायापत्रकार होमाई व्यारावाला (१९१३), अभिनेता कर्क डग्लस (१९१६), सिनेदिग्दर्शक जॉन कासाव्हेटस (१९२९), अभिनेत्री ज्यूडी डेंच (१९३४), अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (१९४६), अभिनेता जॉन माल्कोव्हिच (१९५३)\nपुण्यस्मरण : चित्रकार अँथनी व्हॅन डाईक (१६४१), गणितज्ञ हर्मन वाईल (१९५५), वारकरी संप्रदायाचे अभ्यासक सोनोपंत दांडेकर (१९६८), लेखक वा. दा. गाडगीळ (१९७३), छायाचित्रकार बेरेनीस अ‍ॅबट (१९९१), खगोलशास्त्रज्ञ पॅट्रिक मूर (२०१२)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - टांझानिया.\n१९०० : डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धांची सुरुवात.\n१९४६ : स्वतंत्र भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी नेमलेल्या संविधान समितीची पहिली बैठक.\n१९६८ : डग्लस एंगेलबर्टने माऊस, हायपरटेक्स्ट आणि ग्राफिकल यूजर इंटरफेस पहिल्यांदा सार्वजनिकरीत्या दाखवले.\n१९७३ : जयवंत दळवी यांच्या 'संध्याछाया' नाटकाचा पहिला प्रयोग.\n१९७९ : देवीरोगाचे संपूर्ण उच्चाटन. मानवी संसर्गजन्य रोगांपैकी संपूर्ण उच्चाटन झालेला हा एकमेव रोग आहे.\n१९८६ : पॅरिसमधले जगप्रसिद्ध ओर्से संग्रहालय खुले.\n१९९० : लेक वॉवेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.\nजन्मदिवस : गणितज्ञ एडा लव्हलेस (१८१५), कवी निकोलाय नेक्रासोव्ह (१८२१), कवयित्री एमिली डिकिन्सन (१८३०), ड्यूई दशमान ग्रंथवर्गीकरण पद्धतीचा जनक मेलव्हिल ड्यूई (१८५१), इतिहासकार जदुनाथ सरकार (१८७०), वास्तुरचनाकार अडॉल्फ लूस (१८७०), स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते भारतरत्न सी. राजगोपालाचारी (१८७८), लेखक, प्राच्यविद्या संशोधक डॉ. श्री. कृ. बेलवलकर (१८८०), नाट्याभिनेते, गायक बापूराव पेंढारकर (१८९२), पुरातत्त्वज्ञ हसमुख सांकलिया (१९०८), कथाकार सखा कलाल (१९३८), शिल्पकार जसुबेन शिल्पी (१९४८), अभिनेता व दिग्दर्शक केनेथ ब्रॅना (१९६०), अभिनेत्री रति अग्निहोत्री (१९६०), स्क्वॉशपटू जहांगीर खान (१९६३)\nपुण्यस्मरण : नोबेल पारितोषिकाचा जनक अल्फ्रेड नोबेल (१८९६), नोबेल पारितोषिकविजेता नाटककार लुईजी पिरांदेल्लो (१९३६), डॉ. द्वारकानाथ कोटणीस (१९४२), इस्लामतज्ज्ञ व भाषांतरकार अब्दुल्ला युसुफ अली (१९५३), गांधीवादाचे भाष्यकार, 'साधना' साप्ताहिकाचे संपादक आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर (१९५५), सूचिकार शंकर गणेश दाते (१९६४), अभिनेता अशोक कुमार (२००१), कवी दिलीप चित्रे (२००९)\nजागतिक मानवी हक्क दिन.\nजागतिक प्राणी हक्क दिन.\n१५१० : आदिलशाहीकडून पो��्तुगीजांनी गोव्यावर कब्जा मिळवला.\n१७६८ : 'एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका'च्या पहिल्या आवृत्तीचा पहिला खंड प्रकाशित झाला.\n१७९९ : दशमान (मेट्रिक) एककपद्धती स्वीकारणारा फ्रान्स हा जगातला पहिला देश ठरला.\n१८६८ : जगातले पहिले वाहतुकीचे सिग्नल लंडनमध्ये बसवण्यात आले.\n१८८४ : मार्क ट्वेनची 'हकलबरी फिन' कादंबरी ब्रिटनमध्ये प्रकाशित.\n१९०१ : पहिली नोबेल पारितोषिके वितरित.\n१९०९ : सेल्मा लागरलॉफ ही नोबेल पारितोषिक प्राप्त करणारी पहिला महिला साहित्यिक ठरली.\n१९४८ : संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा संमत केला. त्याप्रीत्यर्थ हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.\n१९६४ : लेखक व तत्त्वज्ञ जाँ-पॉल सार्त्रचा नोबेल पारितोषिक स्वीकारण्यास नकार.\n१९८१ : समलिंगी किंवा सुई टोचून घेऊन मादक द्रव्यांचे सेवन करणारे यांच्यात एक नवा रोग पसरत असल्याचे वार्तांकन बीबीसीने केले. यथावकाश हा रोग एड्स म्हणून ओळखला गेला. आजतागायत या रोगाने सुमारे अडीच कोटी बळी घेतले आहेत. सहाराखालच्या आफ्रिका खंडात आज एड्स हा सर्वाधिक मृत्यूंमागचे कारण आहे. अद्याप या रोगावर औषध किंवा लस निर्माण झालेली नाही.\n१९८६ : वोले सोयिंका हे नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले आफ्रिकन साहित्यिक ठरले.\n१९९६ : दक्षिण आफ्रिकेचे नवे संविधान कार्यरत. वंशद्वेषाचा काळ समाप्त.\nजन्मदिवस : संगीतकार हेक्टर बर्लिओझ (१८०३), आधुनिक जीवाणूशास्त्राचा जनक नोबेलविजेता जीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक (१८४३), कवी सुब्रह्मण्य भारती (१८८२), सिनेदिग्दर्शक मानोएल द ओलिव्हेइरा (१९०८), भाषाशास्त्रज्ञ ना. गो. कालेलकर (१९०९), नोबेलविजेता लेखक नागिब महफूझ (१९११), नोबेलविजेता लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन (१९१८), अभिनेता दिलीपकुमार (१९२२), लेखक राजा मंगळवेढेकर (१९२५), राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (१९३५), बुद्धिबळाचे जगज्जेतेपद पाच वेळा जिंकणारा विश्वनाथन आनंद (१९६९)\nपुण्यस्मरण : इतिहासकार के. एम. पणिक्कर (१९६३), लेखक जी. ए. कुलकर्णी (१९८७), गीतकार प्रदीप (१९९८), प्राच्यविद्या अभ्यासक रा. ना. दांडेकर (२००१), गायिका भारतरत्न एम. एस. सुब्बलक्ष्मी (२००४), सतारवादक व संगीतकार भारतरत्न पं. रवी शंकर (२०१२)\nवर्धापनदिन : युनिसेफ (१९४६)\n६३० : मुहम्मदाच्या नेतृत्वाखाली मुसलमानांचा मक्केवर कब्जा.\n१८८६ : फूटबॉल क्लब आर्से���लने आपला पहिला सामना खेळला.\n१९९७ : प्रदूषणकारी वायूंचे उत्सर्जन आटोक्यात आणण्यासाठी क्योटो कराराला जगाची मान्यता.\n२००१ : चीनचा जागतिक व्यापार संघटनेत प्रवेश.\n२०१३: परस्परसंमतीने सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले सम/भिन्नलिंगी शरीरसंबंध कायदेशीर ठरवणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा २००९ सालचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.\nजन्मदिवस : लेखक गुस्ताव्ह फ्लॉबर्ट (१८२१), चित्रकार एडवर्ड मुंक (१८६३), समाजशास्त्रज्ञ डॉ. गो. स. घुर्ये (१८९३), संपादक व मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव (१९०२), सिनेदिग्दर्शक यासुजिरो ओझू (१९०३), समीक्षक खं. त्र्यं. सुळे (१९०४), लेखक व्हासिली ग्रॉसमन (१९०५), गायक नट फ्रँक सिनात्रा (१९१५), चित्रकार हेलन फ्रॅंकेंथेलर (१९२८), नाटककार जॉन ऑसबॉर्न (१९२९), अभिनेता रजनीकांत (१९५०), क्रिकेटपटू युवराज सिंग (१९८१)\nपुण्यस्मरण : कवी रॉबर्ट ब्राउनिंग (१८८९), अभिनेता डग्लस फेअरबँक्स (१९३९), कवी मैथिली शरण गुप्त (१९६४), 'संस्कृतिकोश'कार पं. महादेवशास्त्री जोशी (१९९२), चित्रकार पॉल कॅडमस (१९९९), लेखक जोसेफ हेलर (१९९९), तत्वज्ञानाचे अभ्यासक व संपादक विश्वास पाटील (२००२), कवी निरंजन उजगरे (२००४), लेखक त्र्यं. वि. सरदेशमुख (२००५), शेतकरी नेता शरद जोशी (२०१५)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : केनिया\n१९०१ : पहिला मानवनिर्मित रेडिओ संदेश अटलांटिक सागरापार पाठवला गेला. ह्या प्रयोगात नोबेलविजेता संशोधक मार्कोनी सहभागी होता.\n१९११ : ब्रिटीशांनी भारताची राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलवली.\n१९३० : परदेशी मालाविरुद्ध निदर्शनात बाबू गेनू हुतात्मा.\nजन्मदिवस : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व लेखक श्रीनिवास दीक्षित (१९२०), लेखक विद्याधर पुंडलिक (१९२४), लेखिका सरिता पदकी (१९२८),\nपुण्यस्मरण : गणितज्ञ व लेखक अल-बिरुनी (१०४८), तत्त्वज्ञ मेमोनिडेस (१२०४), चित्रकार व शिल्पकार दोनातेल्लो (१४६६), लेखक व कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७८४), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१९४४), चित्रकार निकोलस रोअरिक (१९४७), अभिनेत्री स्मिता पाटील (१९८६), स्वातंत्र्यसैनिक शिरुभाऊ लिमये (१९९६), लेखक व सामाजिक कार्यकर्ते कबीर चौधरी (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : माल्टा\n१६४२ : न्यूझीलंडचा शोध.\n१९८१ : 'सॉलिडॅरिटी' चळवळीमुळे कम्युनिस्ट सरकार पडेल ह्या भीतीपोटी पोलंडमध्ये मार���शल लॉ जाहीर.\n२००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाच अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.\n२००३ : भूमिगत इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला अमेरिकेने पकडले.\nजन्मदिवस : खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे (१५४६), योगाचार्य बी.के.एस.आय्यंगार (१९१८), अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर (१९२४), दिग्दर्शक श्याम बेनेगल (१९३४)\nपुण्यस्मरण : गीतकार शैलेंद्र (१९६६), कवी ग.दि. माडगूळकर (१९७७), नाटककार फ्रीडरिक ड्यूरेनमॅट (१९९०), लेखक डब्ल्यू.जी. सीबॉल्ड (२००१), अभिनेता पीटर ओ टूल (२०१३)\n१९०० : मॅक्स प्लॅन्कने क्वान्टम सिद्धांत (पुंजवाद) मांडला.\n१९३९ : लीग ऑफ नेशन्समधून रशियाची हकालपट्टी.\n१९४६ : संयुक्त राष्ट्रसंघाने आपले मुख्य कार्यालय न्यूयॉर्कमध्ये उभारण्याचा ठराव संमत केला.\n१९८१ : गोलान टेकड्यांवर इस्राएलचा ताबा.\n१९९५ : बॉस्निया, सर्बिया व क्रोएशियादरम्यान करारान्वये बाल्कन युद्धाची समाप्ती.\nजन्मदिवस : वास्तुरचनाकार ग्युस्ताव्ह आयफेल (१८३२), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ हेन्री बेक्वेरेल (१८५२), संशोधक व लेखिका इरावती कर्वे (१९०५), माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन (१९३२), फुटबॉलपटू बाइचुंग भुतिया (१९७६)\nपुण्यस्मरण : चित्रकार योहान व्हरमीर (१६७५), गिटारवादक फ्रान्सिस्को टारेगा (१९०९), स्वातंत्र्यसेनानी व स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल (१९५०), अभिनेता चार्ल्स लॉटन (१९६२), अ‍ॅनिमेशनपट निर्माता वॉल्ट डिस्नी (१९६६)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन :\n१७९१ : अमेरिकेच्या संविधानाची पहिली १० कलमे संमत झाली. त्या निमित्ताने हा दिवस 'बिल ऑफ राइट्स' दिवस म्हणून साजरा केला जातो.\n१९११ : 'नवी दिल्ली'चा पायाभरणी समारंभ राजा पंचम जॉर्ज ह्याच्या हस्ते झाला.\n१९६१ : नाझी क्रूरकर्मा अडॉल्फ आईकमनला पंधरा आरोपांखाली मृत्युदंड. आरोपांमध्ये ज्यूंचे शिरकाण, मानवतेविरूद्ध गुन्हे वगैरेची गणना.\n१९९३ : ब्रिटन आणि आयर्लंडदरम्यान शांतता करार संमत झाला.\n१९९४ : नेटस्केप नॅव्हिगेटर ह्या इंटरनेट ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित.\n२००० : चेर्नोबिलची अणुभट्टी अखेर कायमस्वरूपी बंद.\nजन्मदिवस : संगीतकार बीथोव्हन (१७७०), लेखिका जेन ऑस्टेन (१७७५), तत्त्वज्ञ जॉर्ज सँटायाना (१८६३), चित्रकार व्हासिली कांडिन्स्की (१८६६), भौतिकशास्त्��ज्ञ वॉल्टर माइसनर (१८८२), नाटककार नोएल कॉवर्ड (१८९९), मानववंशशास्त्रज्ञ मार्गारेट मीड (१९०१), लेखक आर्थर सी. क्लार्क (१९१७), प्रहसन (फार्स) नाट्याभिनेता बबन प्रभू (१९२६), लेखक फिलिप के. डिक (१९२८), लेखक व रेखाटनकार क्वेंटिन ब्लेक (१९३२), लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे (१९३३), अभिनेत्री लिव्ह उलमन (१९३८)\nपुण्यस्मरण : परिकथालेखक ग्रिम बंधूंपैकी विलहेल्म ग्रिम (१८५९), कोशकार चिं. ग. कर्वे (१९६०), लेखक सॉमरसेट मॉम (१९६५), अभिनेता ली व्हॅन क्लीफ (१९८९), लेखक विलिअम गॅडिस (१९९८), सर्कस सम्राट बंडोपंत देवल (२०००), अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (२००४ )\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : बहारीन, कझाकस्तान.\n१६८९ : इंग्लंडच्या नागरिकांना नागरी आणि राजकीय हक्क देणारे विधेयक (बिल ऑफ राइट्स) इंग्लंडच्या संसदेमध्ये मंजूर.\n१७७३ : बॉस्टन टी पार्टी.\n१९०३ : मुंबईच्या ताज महाल हॉटेलचे उद्घाटन.\n१९३२ : ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.\n१९७१ : भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती.\n२०१२ : दिल्लीत एका तरुणीवर बसमध्ये निर्घृण सामूहिक बलात्कार व अत्याचार. तरुणीचा यथावकाश मृत्यू. प्रक्षुब्ध जनता रस्त्यावर उतरली. अखेर सरकारने बलात्कार कायदा बदलला.\nजन्मदिवस : शास्त्रज्ञ हंफ्री डेव्ही (१७७८), लेखक फोर्ड मॅडॉक्स फोर्ड (१८७३), चित्रकार पॉल कॅडमस (१९०४), लेखक व हिंदुत्वाचे अभ्यासक स. ह. देशपांडे (१९२४), अभिनेता जॉन अब्राहम (१९७२), अभिनेता रितेश देशमुख (१९७८)\nपुण्यस्मरण : कवी व तत्त्वज्ञ रुमी (१२७३), लेखक य. गो. जोशी (१९०१), अभिनेते व नाटककार विष्णु हरी औंधकर (१९४२), अभिनेते व नाटककार मधूसूदन कालेलकर (१९८५), लेखिका मार्गेरित यूर्सनार (१९८७)\n१९०३ : राइट बंधूंचे पहिले मोटारचलित विमानोड्डाण.\n१९२८ : भगत सिंग, राजगुरू व सुखदेव यांनी साँडर्स या ब्रिटिश पोलिसाची हत्या केली. यथावकाश त्यांना या हत्येसाठी मृत्युदंड ठोठावण्यात आला.\n१९३८ : लीज माईट्नर, ऑटो हान व फ्रिट्झ स्ट्रासमन यांनी अणुकेंद्राच्या विघटनाविषयी विवेचन केले. अणुउर्जेला प्रत्यक्षात आणण्यासाठी ही घटना कळीची मानली जाते.\n१९६१ : गोवा मुक्तिसंग्राम - भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले.\n१९८९ : 'सिंपसन्स' मालिकेचा पहिला भाग प्रसारित.\n२०१० : मुहम्मद बुआझिझीने स्वतःला पेटवून ���ेतले. ट्युनिशिआतील क्रांतीची आणि यथावकाश 'अरब स्प्रिंग'ची ही सुरुवात ठरली.\nजन्मदिवस : प्राच्यविद्यापंडित हाइनरिक रॉथ (१६२०), विदूषक जोसेफ ग्रिमाल्डी (१७७८), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ जे. जे. थॉमसन (१८५६), लेखक साकी (१८७०), चित्रकार पॉल क्ली (१८७९), सिनेदिग्दर्शक ज्यूल दासँ (१९११), साहित्यिक व समीक्षक रमेश तेंडुलकर (१९३०), समीक्षक स. शि. भावे (१९३१), 'रोलिंग स्टोन्स'चा गिटारिस्ट कीथ रिचर्डस (१९४३), सिनेदिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग (१९४६), पत्रकार बरखा दत्त (१९७१), टेनिसपटू अरांक्झा सांचेझ व्हिकारिओ (१९७१)\nपुण्यस्मरण : 'थोरले माधवराव पेशवे' नाटकाचे लेखक नाटककार विनायक जनार्दन कीर्तने (१८९१), सिनेदिग्दर्शक रॉबर्ट ब्रेसाँ (१९९९), लेखक शौकत सिद्दिकी (२००६), विचारवंत व लेखक वाक्लाव हावेल (२०११)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - नायजर, कतार\n१७७७ : अमेरिकेत पहिला 'थँक्सगिव्हिंग' सण साजरा.\n१९१६ : व्हर्दँ येथे पहिल्या महायुद्धातील आणि मानवी इतिहासातील एका प्रदीर्घ आणि रक्तरंजित लढाईत फ्रेंच सैन्याने जर्मन सैन्याचा पराभव केला. नऊ महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या लढाईत दोन्ही बाजूंचे मिळून अंदाजे सात ते नऊ लाख मृत.\n१८९२ : चायकॉव्हस्कीच्या 'नटक्रॅकर' या नृत्यनाट्याचा पहिला प्रयोग.\n१९४४ : 'ल मोंद' दैनिकाचा पहिला अंक प्रकाशित.\n१९५८ : 'स्कोअर' हा जगातील पहिला दूरसंचार उपग्रह अमेरिकेने प्रक्षेपित केला.\n१९८७ : पर्ल या संगणकीय भाषेची पहिली आवृत्ती सादर.\n२००६ : संयुक्त अरब अमिरातीत पहिली निवडणूक.\n२०१० : ट्युनिशिआत आणि पर्यायाने अरब देशांत 'अरब स्प्रिंग' क्रांतीचा आरंभ.\nजन्मदिवस : लेखक जाँ जने (१९१०), गायिका एडिथ पिआफ (१९१५), अभिनेता ओम प्रकाश (१९१९), समीक्षक व भाषाअभ्यासक वसंत वऱ्हाडपांडे (१९२७), माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील (१९३४), सिनेछायालेखक व दिग्दर्शक गोविंद निहलानी (१९४०), क्रिकेटपटू रिकी पाँटिंग (१९७४)\nपुण्यस्मरण : तत्त्वज्ञ अल-गझाली (११११), लेखिका एमिली ब्राँटे (१८४८), चित्रकार जे. एम. डब्ल्यू. टर्नर (१८५१), अभिनेता मार्चेल्लो मास्ट्रोइयानी (१९९६)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - झांजिबार\n१८४३ : 'अ ख्रिसमस कॅरोल' ही चार्ल्स डिकन्सलिखित कादंबरी प्रकाशित.\n१९०५ : लंडनमध्ये पहिली रुग्णवाहिका सेवा सुरू.\n१९२७ : रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान व रोशन सिंग या क्रांतिकारकांना देहदंड.\n१९६१ : भारताने दमण आणि दीव पोर्तुगालकडून काबीज केले.\n१९८४ : हाँगकाँगचा ताबा १९९७मध्ये चीनला देण्याचे ब्रिटनने कबूल केले.\n१९८६ : कम्युनिस्ट सत्तेचे विरोधक आंद्रे साखारोव यांची सहा वर्षांच्या अंतर्गत हद्दपारीनंतर गोर्बाचोव्ह यांनी मुक्तता केली.\n२०१० : सचिन तेंडुलकरने पन्नासावे कसोटी शतक झळकावले.\n२०१० : राहुल द्रविडच्या कसोटी क्रिकेटमध्ये १२००० धावा पूर्ण.\nजन्मदिवस : चित्रकार पीटर द हूक (१६२९), नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती (१९४०), सिनेदिग्दर्शक किम की डूक (१९६०)\nपुण्यस्मरण : लेखक, समाजसुधारक व भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल आणणारे उपेंद्रकिशोर रॉयचौधरी (१९१५), समाजसुधारक गाडगे बाबा (१९५६), लेखक जॉन स्टाइनबेक (१९६८), संगीत दिग्दर्शक कनु रॉय (१९८१), लेखक कार्ल सेगन (१९९६), लेखक लिओपोल्ड सेंघोर (२००१), पोलीसकथालेखक व. कृ. जोशी (२००४), कवी अरुण कांबळे (२००९), अभिनेत्री नलिनी जयवंत (२०१०), लेखक सुभाष भेंडे (२०१०)\n१८१२ : ग्रिम बंधूंच्या परिकथांच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित.\n१९४२ : दुसरे महायुद्ध - जपानने कोलकातावर बाँबहल्ला केला.\n१९४६ : फ्रँक काप्राचा लोकप्रिय नाताळचित्रपट 'इट्स अ वंडरफुल लाइफ' प्रदर्शित.\n१९७१ : झुल्फिकार अली भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी रुजू.\n१९८८ : मतदानाचे किमान वय २१वरून १८वर आणणारी ६१वी घटनादुरुस्ती संसदेत मंजूर.\n१९९५ : नाटोचे शांतिसैन्य बॉस्निआमध्ये दाखल.\n१९९६ : 'अ‍ॅपल'मधून बाहेर पडल्यानंतर स्टीव्ह जॉब्जने निर्माण केलेली 'नेक्स्ट' कंपनी 'अ‍ॅपल'मध्ये विलीन. आजच्या मॅक ओएस आणि आयओएस या प्रणालींमधील काही भाग 'नेक्स्ट'मधून आला.\nजन्मदिवस : चित्रकार मासाकिओ (१४०१), उद्योजक भालचंद्र दिगंबर गरवारे (१९०३), नोबेलविजेता लेखक हाइनरिश ब्यल (१९१४), ज्ञानपीठविजेते लेखक यू.आर. अनंतमूर्ती (१९३२), रेडिओ निवेदक अमीन सयानी (१९३२), बालसाहित्यिक दत्ता टोळ (१९३५), टेनिसपटू क्रिस एव्हर्ट (१९५४), क्रिकेटपटू के. श्रीकांत (१९५९), सिनेअभिनेता गोविंदा (१९६३)\nपुण्यस्मरण : लेखक बोकाचिओ (१३७५), पार्किन्सन्स व्याधीचा अभ्यासक जेम्स पार्किन्सन (१८२४), लेखक एफ. स्कॉट फिट्झजेराल्ड (१९४०), इतिहास संशोधक, चरित्रकार न. र. फाटक (१९७९)\n१८९८ : मारी आणि पिएर क्यूरी यांना रेडिअमचा शोध लागला.\n१९०९ : अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅकसनचा खून केला.\n१९१३ : पहिले शब्दकोडे 'न्यू यॉर्क वर्ल्ड' मध्ये प्रकाशित.\n१९६५ : सर्व प्रकारच्या वांशिक भेदभावाविरोधात धोरणाचा मसुदा आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मंजूर.\n१९८८ - लॉकरबी बॉम्बिंग - लिब्यातील अतिरेक्यांनी पॅन अॅम कंपनीच्या विमानात बॉम्बस्फोट घडवला. २७० ठार.\nजन्मदिवस : गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (१८८७)\nपुण्यस्मरण : लेखिका जॉर्ज एलियट (१८८०), संगीतकार वसंत देसाई (१९७५), गीतकार पी. सावळाराम (१९९७)\n१८५१ : रूरकी येथे भारतातली पहिली मालगाडी धावली.\n१९५३ : राज्य पुनर्रचनेसाठी उच्चाधिकार समिती स्थापन. ह्यातून पुढे भाषावार प्रांतरचना झाली.\n१९७२ : अँडीज पर्वतराजीत विमान कोसळल्यानंतर दहा आठवड्यांनी १४ प्रवासी जिवंत सापडले. त्यांनी काही काळ मानवी मांसावर गुजराण केली होती.\n१९८९ : आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर हुकूमशहा निकोलाइ चाउसेस्क्युने रूमेनियाचे अध्यक्षपद सोडले. शीतयुद्धाच्या अखेरीला कम्युनिस्ट राष्ट्रे कोसळण्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा.\n१९८९ : बर्लिनचे ब्रॅन्डेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.\nजन्मदिवस : समीक्षक सेंट बव्ह (१८०४), लेखक जिउसेप्प तोमासी दी लँपेडुसा (१८९६), माजी पंतप्रधान चरण सिंग (१९०२)\nपुण्यस्मरण : संगीत नाटकांतील गायक व अभिनेता गणपतराव बोडस (१९६५), कोंकण रेल्वेचे जनक अ.ब. वालावलकर (१९७०), कलासंग्राहक पेगी गुगेनहाइम (१९७९), गायिका नूरजहाँ (२०००), माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव (२००४), कवी गंगाधर महाम्बरे (२००८)\nवर्धापनदिन : विश्वभारती विद्यापीठ (शांतिनिकेतन)\n१९३८ : आधुनिक काळातील पहिला coelacanth अवशेष सापडला.\n१९४० : हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमान कारखाना वालचंद हिराचंद यांनी म्हैसूर राज्यात सुरू केला.\n१९४७ : बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.\n१९५४ : डॉ. हॅरिसन व डॉ. मरे यांनी पहिले मानवी मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले.\n१९७९ : सोव्हिएत सैन्याने अफगाणिस्तानची राजधानी काबूल काबीज केली.\nजन्मदिवस : बुद्धिबळपटू इमॅन्युएल लास्कर (१८६८), नोबेलविजेता लेखक हुआन हिमेनेझ (१८८१), साहित्यिक व समाजसुधारक साने गुरुजी (१८९९), चित्रकार पिएर सूलाज (१९१९), अभिनेत्री अ‍ॅव्हा गार्डनर (१९२२), गायक मोहम्मद रफी (१९२५), लेखक व पत्रकार अंबरीश मिश्र (१९५५), अभिनेता अनिल कपूर (१९५९)\nपुण्यस्मरण : दर्यावर्दी वास्को द गामा (१५२४), लेखक डब्ल्यू. एम. थॅकरे (१८६३), कवी लुई आरागाँ (१९८२), नाटककार जॉन ऑसबॉर्न (१९९४), अभिनेता तोशिरो मिफुने (१९९७), नोबेलविजेता नाटककार हॅरॉल्ड पिंटर (२००८), पुरोगामी विचारवंत भा. ल. भोळे (२००९)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - लिब्या.\n१८१८ : 'सायलेंट नाईट' या प्रख्यात ख्रिसमस कॅरलचे पहिले सादरीकरण.\nजन्मदिवस : वैज्ञानिक आयझॅक न्यूटन (१६४२), स्वातंत्र्यसैनिक व शिक्षणतज्ज्ञ मदन मोहन मालवीय (१८६१), स्वातंत्र्यसैनिक व पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जीना (१८७६), अभिनेता हंफ्री बोगार्ट (१८९९), लेखक क्वेंटिन क्रिस्प (१९०८), चित्रकार-शिल्पकार लुईज बूर्ज्वा (१९११), विज्ञानलेखक डॉ. चिं. श्री. कर्वे (१९१४), संगीतकार नौशाद (१९१९), माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (१९२४), लेखक कार्लोस कास्तानेडा (१९२५), सारंगीवादक राम नारायण (१९२७), सिनेनिर्माता व दिग्दर्शक इस्माइल मर्चंट (१९३६), लेखक रा. रं. बोराडे (१९४०), अभिनेत्री हाना शिगुला (१९४३), सिनेदिग्दर्शक मणि कौल (१९४४), गायिका अ‍ॅनी लेनॉक्स (१९५४)\nपुण्यस्मरण : समाजसुधारक श्री. म. माटे (१९५७), कवी त्रिस्तान झारा (१९६३), अभिनेता व सिनेदिग्दर्शक चार्ली चॅप्लिन (१९७७), चित्रकार जोन मिरो (१९८३), माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग (१९९४), कवी म. म. देशपांडे (२००५), नाट्यदिग्दर्शक, अभिनेते व निर्माते सत्यदेव दुबे (२०११), अभिनेत्री साधना (२०१५)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - कैद-ए-आझम दिन (पाकिस्तान)\n३५४ : पोप लायबेरियसने ख्रिस्तजन्माची तारीख २५ डिसेंबर म्हणून मुक्रर केली.\n१७५८ : खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅलीने वर्तवल्याप्रमाणे हॅलीचा धूमकेतू अवतीर्ण झाला.\n१९२७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले.\n१९८९ : कम्युनिस्ट रोमानियाचे नेते निकोलाई चाउचेस्कू व त्यांची पत्नी यांना देशद्रोही ठरवून त्यांना गोळ्या झाडून देहदंड.\n१९९१ : शीतयुद्धाची अखेर करण्यात मोलाचा हातभार लावणारे नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा. सोव्हिएत युनियनची अखेर.\nजन्मदिवस : गणितज्ञ चार्ल्स बॅबेज (१७९१), शिक्षणतज्ज्ञ खान बहादुर अहसानुल्ला (१८७४), लेखक हेन्री मिलर (१८९१), क्रांतिकारक उधम सिंग (१८९९), समाजसेवक बाबा आमटे (१९१४), समीक्षक व भाषांतरकार ��्रभाकर माचवे (१९१७), समीक्षक व वाङ्मयाचे अभ्यासक द. दि. पुंडे (१९३४), समाजसेविका डॉ. मेबल आरोळे (१९३५), अभिनेत्री लालन सारंग (१९३८)\nपुण्यस्मरण : सम्राट बाबर (१५३०), शिक्षणतज्ज्ञ व कोशकार एच. ड्ब्ल्यू. फाउलर (१९३३), स्वातंत्र्यसैनिक व लेखक यशपाल (१९७६), सिनेदिग्दर्शक हॉवर्ड हॉक्स (१९७७), प्राणिअभ्यासक डायॅन फॉसी (१९८५), माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा (१९९९), अभिनेता जेसन रॉबर्डस (२०००)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : स्लोव्हेनिआ\n१८९८ : फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस येथे पिएर व मारी क्युरी यांनी रेडिअम या नव्या मूलद्रव्याचा शोध लावल्याचे जाहीर केले.\n१९६३ : बीटल्सची \"I Want to Hold Your Hand\" व \"I Saw Her Standing There\" ही गाणी प्रदर्शित. बीटल्सच्या अफाट लोकप्रियतेची ही सुरुवात ठरली.\n१९८२ : 'टाइम' मासिकाची Man of the Year ही उपाधी 'personal computer'ला बहाल केली गेली.\n२००४ : हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ ९.३ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. १३ देशांतील लाखो मृत्युमुखी.\nजन्मदिवस : खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ योहानस केपलर (१५७१), गणितज्ञ जेकब बर्नोली (१६५४), कवी मिर्झा ग़ालिब (१७९७), शास्त्रज्ञ लुई पाश्चर (१८२२), इतिहास संशोधक भास्कर वामन भट (१८७६), कोंकण रेल्वेचे जनक अ.ब. वालावलकर (१८९७), स्वातंत्र्यसैनिक व शिक्षणसंस्था संस्थापक पंजाबराव देशमुख (१८९८), अभिनेत्री मार्लीन डीट्रिच (१९०१), प्रकाशक, समीक्षक, संपादक, लेखक व प्राध्यापक श्री. पु. भागवत (१९२३), लेखिका सुमती देवस्थळे (१९२४), अभिनेता जेरार दर्पादिअ (१९४८), अभिनेता सलमान खान (१९६५)\nपुण्यस्मरण : अभियंता व वास्तुरचनाकार गुस्ताव्ह आयफेल (१९२३), कवी ओसिप मँडेलस्टॅम (१९३८), चित्रकार मॅक्स बेकमन (१९५०), लेखक व संपादक देवदत्त नारायण टिळक (१९६५), गायिका मालती पांडे-बर्वे (१९९७), चित्रकार हेलन फ्रँकेन्थेलर (२०११)\nवर्धापनदिन : जागतिक बँक (१९४५), आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (१९४५)\n५३७ : इस्तंबूल येथील हागिया सोफिया या प्रख्यात धर्मस्थळाचे बांधकाम पूर्ण.\n१८३१ : चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या मांडणीचा पाया या सफरीत घातला गेला.\n१९११ : काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात 'जन गण मन' प्रथम गायले गेले.\n१९२७ : लेऑन ट्रॉट्स्कीची रशियातील कम्य���निस्ट पक्षातून हकालपट्टी. स्टॅलिनचा पक्षावर ताबा.\n१९३२ : न्यू यॉर्कमधील प्रख्यात 'रेडिओ सिटी म्यूझिक हॉल' खुले.\n१९४५ : कोरिआची द. कोरिआ व उ. कोरिआ अशी फाळणी.\n१९७८ : ४० वर्षांच्या हुकूमशाहीनंतर स्पेनमध्ये लोकशाहीची स्थापना.\n१९७९ : सोव्हिएत युनियनचा अफगाणिस्तानवर हल्ला.\n१९८५ : रोम आणि व्हिएन्ना विमानतळांवर पॅलेस्टिनी दहशतवादी हल्ला; १६ ठार.\n२००७ : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची गोळ्या घालून हत्या.\nजन्मदिवस : लेखक ग.त्र्यं. माडखोलकर (१८९९), गणितज्ञ व संगणकतज्ज्ञ जॉन फॉन नॉयमन (१९०३), अनेक सुपरहीरोजचा निर्माता स्टॅन ली (१९२२), उद्योजक धीरूभाई अंबानी (१९३२), अभिनेत्री मॅगी स्मिथ (१९३४), उद्योजक रतन टाटा (१९३७), अभिनेता डेन्झेल वॉशिन्ग्टन (१९५४), 'लिनक्स'चा जनक लिनस टोरव्हाल्डस (१९६९)\nपुण्यस्मरण : संगीतकार हुस्नलाल (१९६८), ज्ञानपीठविजेते कवी सुमित्रानंदन पंत (१९७७), पत्रकार व लेखक विलिअम शायरर (१९९३), विचारवंत मे.पुं. रेगे (२०००), लेखिका व विचारवंत सूझन सॉन्टॅग (२००४)\nवर्धापनदिन : भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस (१८८५)\n१६१२ : गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण 'स्थिर तारा' असे केले.\n१८९५ : ल्युमिए बंधूनी कारखान्यातील मजूर बाहेर पडत असल्याचा देखावा चित्रित करून तो पॅरिस येथे ३५ प्रेक्षकांसमोर दाखविला. तिकीट लावून केलेला सिनेमाचा हा पहिला खेळ होता.\n१९७३ : नोबेलविजेता रशियन लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन याचे 'गुलाग आर्किपेलागो' फ्रान्समध्ये प्रकाशित झाले.\nजन्मदिवस : गायक व अभिनेता मास्टर दीनानाथ मंगेशकर (१९००), अभिनेता राजेश खन्ना (१९४२), क्रिकेटपटू डेव्हिड बून (१९६०)\nपुण्यस्मरण : चित्रकार जॅक-लुई डेव्हिड (१८२५), गायक व संगीतज्ञ पं. ओंकारनाथ ठाकूर (१९६७), डॉ. आंबेडकरांचे सहकारी सुधारक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड (१९७१)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : मंगोलिया\n१८९१ : थॉमस अल्वा एडिसनने रेडिओसाठी पेटंट मिळवले.\n१८९१ : बास्केटबॉल हा नवा खेळ अस्तित्वात आला.\n१९७५ : स्त्रियांना समान हक्क व वेतन देण्यासाठी ब्रिटिश संसदेत कायदा मंजूर.\n१९८४ : पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकींत राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला निर्विवाद बहुमत.\n१९९८ : ख्मेर रूजच्या नेत्यांनी कंब���डियातील वंशहत्येबद्दल जगाची माफी मागितली. या प्रकारात १० लाखांहून अधिक माणसांना मारण्यात आले होते.\n२००५ : बेंगलुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी.\nजन्मदिवस : लेखक रुडयार्ड किपलिंग (१८६५), 'भारतीय विद्या भवन'चे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक कन्हैय्यालाल मुन्शी (१८८७), चरित्रकार व इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार (१९४१), सी++ संगणकीय भाषेचा निर्माता ब्यार्न स्ट्राउस्ट्रप (१९५०), गोल्फपटू टायगर वूड्स (१९७५)\nपुण्यस्मरण : रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल (१६९१), कवी रेनर मारिआ रिल्के (१९२६), छायाचित्रकार व चित्रकार एल लिसित्झ्की (१९४१), नोबेलविजेता लेखक रोमँ रोलाँ (१९४४), सिनेदिग्दर्शक यिरी ट्रिंका (१९६९), अंतराळतज्ज्ञ डॉ. विक्रम साराभाई (१९७१), गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक व लेखक शंकरराव दत्ताराम देव (१९७४), कवी दुष्यंत कुमार (१९७५), शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार (१९८१), संगीतकार एन्. दत्ता (१९८७), लेखक रघुवीर सहाय (१९९०), कवी मंगेश पाडगावकर (२०१५)\n१७८८ : मद्रासवर फ्रेंच सैन्याचा ताबा.\n१८०३ : अंजनगाव-सुर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह.\n१९११ : फ्रान्समध्ये जगातील पहिला क्रॉस (अकाउंट पेई) चेक वापरला गेला.\n१९२२ : सोविएत संघराज्याची स्थापना.\n१९२४ : एडविन हबलने विश्वात अनेक आकाशगंगा असल्याचं सिद्ध केलं.\n१९२७ : आशियातील सगळ्यात जुनी भुयारी रेल्वे - गिंझा लाईन - टोक्योमध्ये सुरू.\n१९४३ : नेताजी सुभाषचंद्र बोस यंनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकावला.\n१९४७ : काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांसमोर नेण्यात आला.\n१९५३ : अमेरिकेत जगातील पहिला रंगीत दूरचित्रवाणी संच विक्रीला उपलब्ध.\n२००६ : इराकी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांना देहदंड.\nजन्मदिवस : चित्रकार हेन्री मातिस (१८६९), चित्रकार मॅक्स पेकस्टाईन (१८८१), कवी हरिवंशराय बच्चन (१९०७), गायक मल्लिकार्जुन मन्सूर (१९१०), अभिनेता अँथनी हॉपकिन्स (१९३७), अभिनेता बेन किंग्ज्ली (१९४३), गायिका डॉना समर (१९४८)\nपुण्यस्मरण : चित्रकार ग्युस्ताव कूर्बे (१८७७), भौतिकशास्त्रज्ञ अलेक्सांद्र पोपोव्ह (१९०५), इतिहास संशोधक वि. का. राजवाडे (१९२६), लेखक मार्शल मॅकलुहान (१९८०), गायक व अभिनेते छोटा गंधर्व (१९८७), तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, 'आजचा सुधारक'चे संस्थापक संपादक दि. य. देशपांडे (२००५), लेखिका वंदना विटणकर (२०११)\n१६०० : ब्रिटनच्या राणीने ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला भारतीय उपखंडात व्यापारासाठी अधिकृत परवानगी आणि एकाधिकार दिले.\n१८०२ : वसईचा तह - दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजा स्वीकारल्या.\n१८७८ : कार्ल बेंझने टू स्ट्रोक इंजिनसाठी पेटंट मिळावे यासाठी अर्ज केला.\n१८७९ : एडिसनने आपल्या लाइट बल्बचे जाहीर प्रदर्शन केले.\n१९७४ : भारत व पोर्तुगाल यांच्यात पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित.\n१९८३ : AT&T Bell System कंपनीचे अमेरिकन शासनातर्फे विभाजन.\n१९८४ : इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली.\n१९९२ : कम्युनिझमच्या अंतानंतर चेकोस्लोव्हाकिआचे चेक व स्लोव्हाक प्रजासत्ताकांत शांततापूर्ण विभाजन.\n१९९३ : ब्रॅन्डन टीना या प्रवाही लैंगिक अस्मितेच्या (ट्रान्सजेंडर) व्यक्तीची अमेरिकेत हत्या करण्यात आली; एखाद्या अस्मितेच्या तिरस्कारातून केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांविरोधात कायदे करण्याचे दडपण यानंतर प्रबळ झाले.\n१९९९ : मौलाना मसूद अझर आणि इतर दहशतवाद्यांच्या सुटकेनंतर इंडियन एअरलाइन्सच्या IC ८१४ विमानाचे अपहरण नाट्य संपुष्टात.\nजानेवारी | फेब्रुवारी | मार्च | एप्रिल | मे | जून | जुलै | ऑगस्ट | सप्टेंबर | ऑक्टोबर | नोव्हेंबर | डिसेंबर\n'ऐसी अक्षरे'तर्फे नव्या वर्षाच्या शुभेच्छा\nहुस्नलाल-भगतराम जोडगोळीतील हुस्नलाल (मृत्यू : २८ डिसेंबर १९६८)\nजन्मदिवस : अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी बेंजामिन फ्रँकलिन (१७०६), रशियन साहित्यिक आंतोन चेक्कॉव्ह (१८६०), लेखक, शिक्षणतज्ञ, वि. द. घाटे (१८९५), गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर (१९०५), कुटुंब नियोजनाच्या कार्यकर्त्या, रधोंच्या सहकारी शकुंतला परांजपे (१९०६), क्रिकेटपटू यादवेंद्रसिंग (१९१३), नट, दिग्दर्शक, राजकारणी एम.जी.रामचंद्रन (१९१७), हिंदी लेखक रांगेय राघव (१९२३), हॉकीपटू जगतसिंग (१९४४), कवी आणि लेखक जावेद अख्तर (१९४५),\nमृत्यूदिवस : पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन (१७७१), कवी, नाटककार, दिग्दर्शक ज्योति प्रसाद अगरवाला (१९५१), 'त्रिकाळ' साप्ताहिकाचे संस्थापक आणि पत्रकार शिवराम लक्ष्मण करंदीकर (१९६९), गायक आणि अभिनेते, सुरेश हळदणकर (२०००), अभिनेत्री सुचित्रा सेन (२०१४)\n१६०५ : मिग्युएल दि सर्व्हांतेस याची डॉन किहोते ही पहिली कादंबरी प्रकाशित\n१८६१ : प्रसाधनगृहाच्या फ्लशचे पेटंट थॉमस क्रॅपरने दाखल केले.\n१९२९ : एल्झी सीगर याचे पोपाय - द सेलर हे कार्टून पात्र सर्वप्रथम थिंबल थिएटर या कॉमिकमधे अवतरलं.\n१९४१ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थानबद्धतेतून स्वतःची सुटका करून घेतली.\n१९४९ : पहिली सिटकॉम 'द गोल्डबर्ग्ज'ची सुरूवात\n१९५६ : बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा\n२०११ : मॉरिटेनिया, सुदान आणि ओमान या देशांमधे एकाच वेळेस जनतेने राजकीय हक्कांसाठी आंदोलन सुरू केले. त्यामुळे सरकारी धोरणात काही बदल घडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T18:04:10Z", "digest": "sha1:JV4QTZJVWYM5L25SZNQVRGUN5F2AHCA3", "length": 10436, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अॅड. रिझवान सिद्दीकीला तात्काळ सोडा-उच्च न्यायालय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअॅड. रिझवान सिद्दीकीला तात्काळ सोडा-उच्च न्यायालय\nमुंबई: सीडीआर केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे पोलिसांचा चांगलाच समाचार घेतला आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या अॅड. रिझवान सिद्दीकीला तात्काळ सोडण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुळात ठाणे पोलिसांनी केलेली ही अटकच बेकायदेशीर असल्याचे सांगत कायद्यापेक्षा पोलीस स्वत:ला वरचढ समजतात का असा सवाल विचारत आपला संताप व्यक्त केला.\nकायदा हातात घेऊन बेकायदेशीरपणे रिझवानला अटक करणाऱ्या ठाणे पोलिसांतील संबंधित अधिकाऱ्याविरोधात चौकशीचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच पोलिसांनी कायद्याच्या कक्षेत राहून आरोपीविरोधातील कारवाई सुरु ठेवावी असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. रिझवानच्या अटकेविरोधात त्याची पत्नी तस्निमने मुंबई उच्च न्यायालयात हबिस कॉर्पस अंतर्गत याचिका दाखल केली होती. कोणतीही पूर्व कल्पना न देता रात्री उशिरा ही अटक केल्याचा आरोप या याचिकेतून कर���्यात आला होता.\nन्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर ठाणे पोलिसांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना थेट सवाल केला होता की, तुम्ही स्वत:हून आरोपीला सोडणार आहात की आम्ही तसे आदेश जारी करू की आम्ही तसे आदेश जारी करू यावर ठाणे पोलिसांनी माघार घेत आमची रिझवानला सोडण्यास हरकत नसल्याची कबुली न्यायालयासमोर दिली. उच्च न्यायालयाने रिझवान सिद्दीकीला तात्काळ सोडण्याचे निर्देश देताच त्याच्या वकील पत्नीला कोर्टात अश्रू अनावर झाले. या निकालानंतर आपली प्रतिक्रिया देताना रिझवान सिद्दीकीचे वकील रिझवान मर्चंट यांनी ठाणे पोलिसांवर थेट पक्षपातीपणाचा आरोप केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली- छगन भुजबळ\nभाजप निवडणूक आली की हनुमानाची जात शोधते- अजित पवार\nयुनायटेड किंगडमचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nबेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता\nआयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजाराहून अधिक वाढविणार- कौशल्य विकासमंत्री\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T16:41:31Z", "digest": "sha1:K4WYG7B5HW53NBPRJ7ZFDTTF6LJVOVQR", "length": 7533, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू\nपुणे : भरधाव वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे खराडी बायपास रस्त्यावर घडली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसुब्राता चक्रवर्ती (58, रा. हांडेवाडी, हडपसर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. चक्रवर्ती हे पहाटे एस.पी.एम. महाविद्यालयाजवळून पायी चालले होते. यावेळी एका वाहनाने दिलेल्या धडकेने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर चालक वाहनासह पळून गेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खेडकर तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्यात 15 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या करुन मृतदेह पुरला जमिनीत\n250 क्विंटल बियाणांचे वाटप\nरब्बी पिकांच्या परिस्थितीने चिंतेत वाढ\nपुन्हा आले रस्ते खोदाईचे दिवस\nसोशल मीडियावरही पुणे मेट्रो ‘सुपरफास्ट’\nप्रदूषण घटकांची होणार चाचणी\nपुणे महापालिकेचे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक सादर\nशिष्यवृत्तीसाठी मूळ कागदपत्रांचे बंधन नाही\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणी आणखी एक अटकेत\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nशिक्षक बॅंकेतील मयत सभासदांच्या वारसाची रक्कम हडप – खांदवे\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\nशेवगावात दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू\nदाभोळकर आणि पानसरे हत्याकांडांचा स्वतंत्र तपास करा : उच्च न्यायालय\nमाळीवाडा परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाचा हातोडा\nकलाकार व्हा, पण कुणाचीही नक्कल करू नका : हार्दिक जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2009/03/28/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%82/", "date_download": "2019-01-17T17:24:58Z", "digest": "sha1:MQ3J6LPG33XFSMD74IV3HKVP6YYRUC3A", "length": 14176, "nlines": 218, "source_domain": "kayvatelte.com", "title": "चार लैना सुना रिया हूं……… | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्�� कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← आय टी मधले जॉब रेसेशन\nचार लैना सुना रिया हूं………\nचार लैना सुना रिया हूं…….असं ऐकू आलं की आम्ही सरसावून बसलोच. अगदी आता काहीतरी मस्त ऐकायला मिळणार ह्याची खात्री…\nहोळी असली किंवा एप्रिल फुल च्या दिवशी हास्य कवितांना अगदी उधाण येतं. टिव्ही वर पण बरेच कार्यक्रम होतात. अर्थात सुरेंद्र शर्मांच्या शिवाय हास्य कविता असंभव शर्माजींची स्पेशालिटी म्हणजे ते जेंव्हा कविता म्हणतात तेंव्हा अगदी कितिही विनोदी कविता असली तरीही स्वतः कधीच हासत नाहीत. अगदी शांत आणि मख्ख चेहेरा करुन बसतात. फक्त एक पॉज घेतात, आणि तेवढ्यात लोकांना जोक कळतो, आणि हास्याचे धबधबे सुरु होतात. ह्यांच्या कवितांचा कार्यक्रम एकदा तरी ऐकायलाच हवा.\nआज सकाळी नाशिकहून पंचवटी ने मुंबईला आलो.हा प्रवास अगदी अविस्मरणीय झाला. कां आणि कसा ते उद्या लिहीन. पण प्रवासातली सोबत होती ’सुरेंद्र शर्मा’ची (त्यांचा मी काढलेला फोटो इथे पोस्ट केलाय) मी मुळचा विदर्भातला,हिंदी ही सर्वत्र बोलली जाणारी भाषा. म्हणजे अगदी बस कंडक्टर ते पान वाला, रे रिक्षावाला सगळे हिंदीच बोलणार. त्या मुळे हिंदी वर विशेष प्रेम…. आणि म्हणून हास्य कवी अशोक चक्रधर, आणि सुरेंद्र शर्मा हे म्हणजे आवडीचे कवी.\nट्रेन मधे बसलो,आणि पहातो तर काय.. सुरेंद्र शर्मा आश्चर्याचा धक्काच बसला. सुरेंद्र शर्मांना प्रत्यक्ष भेटण्याचा आणि बरोबर प्रवास करण्याचा योग म्हणजे कपिला षष्ठी चा योग. तर आज त्यांच्या बरोबर नाशिकहून मुंबई पर्यंत प्रवास केला. एखाद्या व्यक्तीला खूप दिवसांपासून भेटायची इच्छा असते आणि अनपेक्षित पणे ती व्यक्ती समोर आली की मग काय बोलावं तेच सुचत नाही…… … नवीन वर्ष एकदम चांगलं जाणार तर…\nसुरेंद्र शर्मांचे चार लैना म्हणुन एक कॅसेट होती. त्यांच्या ’घराळी’ चा उल्लेख संपुर्ण कॅसेटभर होता..माझा एक मामे भाऊ आहे गिरीश , आम्ही जेंव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत एकत्र जमायचॊ , तेंव्हा सुरेंद्र शर्मांच्या चार लैना ऐकणं आणि खदा खदा हसणे हा एक आवडीचा कार्यक्रम असायचा.गिरीश तर त्यांच्या कवितांचा अगदी भक्त होता.बरं ह्या कविता एकदा ऐकुन समाधान होत नव्हते. पुन्हा पुन्हा त्याच त्या कविता ऐकायचॊ आम्ही… सगळे जोक्स माहिती असले तरीही पुन्हा ऐकतांना हसू यायचंच.. ह्याचं कारण शर्माजींचं प्रेझेंटेशन स्किल….\nमानससरोवरके कौव्वे आणि बुध्दिमानोकी मुरखताए ही दोन त्यांची नवीन पुस्तकं..कविता लिहिता लिहिता त्यांनी गद्य लेखन पण केलंय..\n२९ जुलै १९४५ सालचा जन्म.. एम ए हिंदी पर्यंत शिक्षण.. आणि जगभर केलेला प्रवास.. सुरेंद्र शर्मा सोलो नाईट्स च्या निमित्याने. जसे मराठी मधे पुलं एकट्याच्या भरवशावर सगळा कार्यक्रम खेचून न्यायचे तसेच ह्यांचे आहे.\nअटपटे सवाल और चटपटे जवाब, हे सदर त्यांनी दैनिक भास्कर मधे १२ वर्ष चालवलं.बरं एवढं कमी होतं कां तर त्यांनी दोन राजस्थानी आणि एक हिंदी चित्रपटातही ( संतोष , पत्तोकीं वाजी) काम केलं.\nजर तुम्ही सुरेंद्र शर्मांच्या कविता ऐकल्या नसतिल तर त्या इथे आहेत जरूर ऐका आणि पहा….. लिंक खाली दिलेली आहे…. मुद्दाम यु ट्युब इथे ऍड करित नाही कारण नंतर उगाच ब्लॉगचे पेज हेवी होते आणि लोड व्हायला वेळ वेळ लागतो…\n← आय टी मधले जॉब रेसेशन\nOne Response to चार लैना सुना रिया हूं………\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nकाय बोलावं आणि काय नाही\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%80-20-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-2/", "date_download": "2019-01-17T17:51:42Z", "digest": "sha1:CVMZ6FGGSRKNMKT4D5HE732ZSZFGLYWT", "length": 14142, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; भारतीय महिलांसमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; भारतीय महिलांसमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान\nमुंबई – दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्या���ील चमकदार कामगिरीनंतर मायदेशात झालेल्या एकदिवसीय मालिकेत मात्र भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियन महिला संघाकडून 3-0 असा व्हाईट वॉश स्वीकारावा लागला. आता नव्याने सुरू होत असलेल्या तिरंगी टी-20 क्रिकेट मालिकेतील आज रंगणाऱ्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला संघासमोर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन महिला संघाचेच आव्हान आहे.\nया तिरंगी मालिकेत इंग्लंड हा तिसरा संघ असून मालिकेतील सर्व सामने क्रिकेट क्‍लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. एकदिवसीय मालिकेतील तीनही सामन्यांत भारतीय महिला संघाने एकतर्फी पराभवाची नामुष्की पत्करली असल्यामुळे नव्या आव्हानासाठी सहकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्याची खडतर कामगिरी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरवर आहे. अर्थात दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिकेत मिळविलेल्या 3-1 अशा विजयामुळे भारतीय महिला संघाला आत्मविश्‍वासाची कमतरता भासू नये.\nएकदिवसीय मालिकेत सलग दोन अर्धशतके झळकावणारी सलामीवीर व उपकर्णधार स्मृती मंधाना ही भारतीय महिला संघातील सर्वोत्तम फलंदाज असून तिच्याकडून टी-20 मालिकेतही दर्जेदार कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत खेळण्याचा अनुभव असणारी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अनुभवी मिताली राज यांच्याकडून भारताला फलंदाजीत मोठ्या अपेक्षा आहेत.\nअर्थात वेदा कृष्णमूर्ती आणि अष्टपैलू पूजा वस्त्रकार यांच्यासह धडाकेबाज युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याकडूनही भारतीय महिला संघाला धावांची अपेक्षा करता येईल. पूजाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 51 धावांची बहुमोल खेळी केली होती. तसेच तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अचानक सलामीची जबाबदारी पडल्यानंतरही जेमिमाने 42 धावांची आक्रमक केळी करीत आपला दर्जा दाखवून दिला होता.\nअनुभवी झूलन गोस्वामी परतली असल्यामुळे एकदिवसीय मालिकेत निष्प्रभ ठरलेल्या भारतीय आक्रमणाला धार येईल अशी अपेक्षा आहे. तिच्यामुळे शिखा पांडेवरील भार हलका होऊ शकेल. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या दीप्ती शर्मा व पूनम यादव या फिरकी जोडीकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थात त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.\nऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग वन डे मलिकेत चांगल्या प्रारंभानंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली होती. तिरंगी मालिकेत त्याची भरपाई करण्यास ती सज्ज असेल. तसेच अखेरच्या वन डे मध्ये शतकी खेळी करणारी ऍलिसा हीलीसुद्धा आपला फॉर्म कायम राखण्यास उत्सुक आहे. एकदिवसीय मालिकेत 8 बळी गेणारी डावखुरी फिरकी गोलंदाज जेस जोनासेनने भारतीय महिला फलंदाजांना चांगलेच सतावले होते. तिच्यासह आमांडा जेड व ऍश्‍ले गार्डनर या अन्य फिरकी गोलंदाजांपासूनही भारतीय महिलांना सावध राहावे लागणार आहे.\nभारतीय महिला संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, जेमिमा रॉड्रिग्ज, अनुजा पाटील, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), पूनम यादव, एकता बिश्‍त, झूलम गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, रुमेली धर व मोना मेश्राम.\nऑस्ट्रेलियन महिला संघ- मेग लॅनिंग (कर्णधार), रॅचेल हेन्स (उपकर्णधार), निकोला कॅरे, ऍश्‍ले गार्डनर, ऍलिसा हीली (यष्टीरक्षक), जेस जोनासन, डेलिसा किमिन्से, सोफी मॉलिन्यूक्‍स, बेथ मूनी, एलिसे पेरी, मेगॅन शुट, नाओमी स्टॉलेनबर्ग, एलिसे व्हिलॅनी व आमांडा जेड वेलिंग्टन.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा युपीवर रोमहर्षक विजय\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nखेलो इंडिया : नेमबाजीत हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया : ज्योती पाटीलला जलतरणात सुवर्णपदक\nखेलो इंडिया : मयुरी देवरे, श्रेया गुणमुखी यांना रौप्य\nभारताचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nमुलींमध्ये सिम्बायोसिस स्कूलला विजेतेपद\nब्लास्टर्सला पराभूत करत कोकणे स्टार्स विजयी\nबार्कलेज, कॉग्निझंट, इन्फोसिस संघांचे विजय\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नव��ब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-01-17T16:42:33Z", "digest": "sha1:DNIT42KJRWMRPYPYUPM6S24WEHN5UNL7", "length": 12564, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : ‘प्लॅस्टिकबंदी’ ठरली फार्स? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे : ‘प्लॅस्टिकबंदी’ ठरली फार्स\nपालिकेने दुसऱ्याच दिवशी कारवाई गुंडाळली\nउच्च न्यायालयात सुनावणीमुळे कारवाईला स्थगिती\nपुणे – गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात प्लॅस्टिक पिशव्यांवरील वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यशासनाने आदेश दिले होते. यानुसार, महापालिकेने सुरू केलेली प्लॅस्टिक विक्रेत्यांवरील कारवाई दुसऱ्याच दिवशी गुंडाळण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅन्यूफॅक्‍चरर्स असोसिएसशने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.\nउच्च न्यायालयात या निर्णयाबाबत सुनावणी आहे. त्यानुसार, शासनाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारावर ही कारवाई तातडीने थांबविण्याची मागणी पुणे प्लॅस्टिकमॅन्यूफॅक्‍चरर्स असोसिएशनने महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली. ही बाब न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने प्रशासनाने कारवाई थांबविली आहे.\n– सुरेश जगताप, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग\n‘प्लॅस्टिकबंदी’बाबत राज्य शासनाने 2 जानेवारी 2018 रोजी जाहीर केलेल्या सूचनेविरोधात याचिका दाखल केली होती. यावर 20 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत राज्यशासनाने हा निर्णय अजून घेतलेला नाही. त्याबाबत केवळ सूचना जाहीर करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना काढण्यास आणखी दीड महिना लागणार असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे ज्या सूचनेच्या आधारावर पालिकेने ही कारवाई सुरू केली होती.\nती कारवाई तातडीने बंद करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयीन सुनावणीची बाब पुणे प्लॅस्टिक मॅन्यूफॅक्‍चरर्स असोसिएशनने महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे. ही कारवाई तातडीने थांबविण्याची मागणी केली होती.\nकाय आहेत ‘प्लॅस्टिकबंदी’चे आदेश\nप्लॅस्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या तसेच प्लॅस्टिक आणि थर्माकॉल वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक तसेच वितरण-विक्री करण्यावर निर्बंध घालणारे आदेश राज्याच्या पर्यावरण वि��ागाने 2 जानेवारी 2018 ला काढले होते. तसेच या वस्तूंच्या उत्पादन परवाना देताना, त्यांच्याकडून याबाबतचे हमीपत्र घेण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर या आदेशाचा आधार घेत ही कारवाई गुडीपाढव्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचे राज्यशासनाने म्हटले होते. त्या अनुषंगाने राज्यभरात 18 मार्च 2018 पासून या आदेशानुसार, कारवाई सुरू करण्यात आली होती.\nकाय म्हटले आहे, राज्य शासनाच्या प्रतिज्ञापत्रात\nप्लॅस्टिकबंदीच्या आदेशाबाबत राज्यशासनाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात, “ही केवळ सूचना असून त्या बाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल. त्यासाठी आवश्‍यक सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच या निर्णयाची अंतिम अधिसूचना काढली जाईल. त्यासाठी आणखी दीड महिना लागणार आहे’ असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे शासनाकडूनच या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर गेली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्यात 15 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या करुन मृतदेह पुरला जमिनीत\n250 क्विंटल बियाणांचे वाटप\nरब्बी पिकांच्या परिस्थितीने चिंतेत वाढ\nपुन्हा आले रस्ते खोदाईचे दिवस\nसोशल मीडियावरही पुणे मेट्रो ‘सुपरफास्ट’\nप्रदूषण घटकांची होणार चाचणी\nपुणे महापालिकेचे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक सादर\nशिष्यवृत्तीसाठी मूळ कागदपत्रांचे बंधन नाही\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणी आणखी एक अटकेत\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nशिक्षक बॅंकेतील मयत सभासदांच्या वारसाची रक्कम हडप – खांदवे\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\nशेवगावात दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू\nदाभोळकर आणि पानसरे हत्याकांडांचा स्वतंत्र तपास करा : उच्च न्यायालय\nमाळीवाडा परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाचा हातोडा\nकलाकार व्हा, पण कुणाचीही नक्कल करू नका : हार्दिक जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2009/02/13/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A5%A8%E0%A5%AC/", "date_download": "2019-01-17T17:19:27Z", "digest": "sha1:4JN2FQ2NVQI3IFQOCUCFL5ET6ICI6L7Q", "length": 25530, "nlines": 268, "source_domain": "kayvatelte.com", "title": "रिवाईंडींग द मेमरीज ऑफ २६/११ | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nसाहित्य सम्मेलनाची पिपाणी वाजणार आज..स्यान होजे- बे एरियामधे… →\nरिवाईंडींग द मेमरीज ऑफ २६/११\nआज हा लेख का लिहितोय कालच एक बातमी वाचली अफगाणी स्थान मधे इंडिया स्टाइल अल कायदा चा टेररिस्ट अटॅक……कित्येक लोक मारले गेले. पण ह्या अटॅकबद्दल फारशी माहिती कुठे प्रसिद्ध झाली नाही. अफगाणिस्तानातला व्हायोलंस हा त्या देशाचा अविभाज्य अंग आहे, आणि तिथे तसं काही होणं ही बातमी नसतेच.. उलट अफगाणिस्तानात एकही माणुस १० दिवसात टेररिस्ट अटॅक मधे मारला गेला नाही– ही बातमी होऊ शकते.\nत्याच दिवशी मी टुर वर गोव्याला होतो. दिवस भर मार्गोवा पोर्ट ट्रस्ट मधे काम होतं. नेव्हीचं जहाज आलेलं होतं , त्या जहाजाच्या समुद्रातल्या ट्रायल होती दिवसभर. त्यामुळे एकदम संध्याकाळी च पोर्ट ला परत आलो. पोर्ट मधून बाहेर पडलो तर टॅक्सी वाल्याने सांगितलं की मुंबई ला टेररिस्ट अटॅक झाला आहे. मला खोटंच वाटलं.. मी त्याच्यावरच चिडलो, म्हंटलं तुम लोग ही ऐसा रुमर्स फैलाते हो, तरीपण मनामधे एक शंकेची पाल चुकचुकत होतीच.\nहॉटेल ला परत आल्यावर टिव्ही ऑन केला आणि ………..कळेना काय करावं ते… २६ नोव्हे. तो काळा दिवस ज्या दिवशी टेररिस्ट अटॅक ने मुंबई पुर्ण हादरली होती..तो दिवस ज्या दिवशी घड्याळाचे काटे थांबले आहेत असं वाटत होतं.टिव्ही वरच्या बातम्यांच्या मधे काहीही बदल होत नव्हता, असं वाटायचं की सगळ्याच चॅनल वर एकच कार्यक्रम सुरु आहे..सगळे लोक कसे सुन्न झाले होते.\nडोळ्यापुढे बायकोचा आणि मुलींचा चेहेरा आला. अंधेरी सेफ… म्हणजे मोठी मुलगी जी भवन्स ला जाते ती नक्कीच घरी आली असेल. दुसरी ची शाळा गोरेगांवला. न्युज मधे तिथला पण काहीच उल्लेख नव्हता.\nएकदम आठवलं बायकॊ, ज.द.जोगळेकरांना( परिवारातल्या लोकांना हे कोण ते चांगलं माहिती असेल पण इतरांसाठी जयवंत जोगळेकर वय ८८ हे परिवारातील थोर विचारवंत , आणि यांची सावरकारांच्या वर लिहिलेली आणि इतर अशी ३९ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत) भेटायला मलबार हिल्स ला जाणार होती. तिचा सेल ट्राय केला.. ऑपरेटरचं इस मार्ग की सभी लाइने व्यस्त है…….ऐकु आलं.\nचरफडत घरचा फोन लावला, पण दहा मिनिटे डायल केल्यावर लाग��ा. मुलिंशी बोलणं झालं . आधी तर मी संतापलो, अगं कोणाशी बोलत होतिस इतका वेळ ती मोठी झाल्या पासुन तिचे बरेच फोन येतात मित्र मैत्रिणींचे.. . मुलीने नेहेमी प्रमाणे टाळले आणि म्हणाली आई ट्रेन मधे आहे आणि सध्या अंधेरिला पोहोचली आहे. जीव एकदम भांड्यात पडला..:)\nपरत बातम्या पहाणं सुरू ठेवलं. ती बरखा दत्त टिव्हीवरुन बातम्या देत होती. मला कोणी विचारलं की तु सगळ्यात जास्त कोणाचा तिरस्कार करतो तर बरखा दत्त हे पहिलं नांव माझ्या तोंडून बाहेर निघेल.या बरखा दत्त ला पद्मश्री देण्यासाठी ज्या कोणी हिचे नाव प्रपोज केले असेल त्याला एकदा भेटायची इच्छा आहे , पण आता हेलन ,ऐश्वर्या इत्यादी लोकांना पण पद्मश्री दिल्यावर मात्र कळलं, की पद्मश्री कोणाला मिळु शकते ते…\nदुसऱ्या दिवशी कोस्ट गार्ड च्या एका जहाजावर सकाळी जायचं होतं कारवारला, त्याकरता सकाळी निघायचं होतं ७ वाजता. गोवा ते कारवार २ तासांचं अंतर म्हणून लवकर झोपायचं ठरवलं पण टीव्ही आणि बातम्या पहातांना डॊळ्याची पापणी पण हलत नव्हती , तेंव्हा झोपणे आउट ऑफ क्वेश्चन… रात्रभर टिव्ही पाहीला, वाटलं, आपले जवान २-४ तासात सिच्युएशन कंट्रोल मधे आणतील पण तसे होणे नव्हते..\nसहज म्हणून ऑर्कुट आणि फेस बुक ला लॉग इन केलं .बरेच लोक ह्या विषयावर आपापल्या बाजूने अफवा पसरवणे सुरु ठेवत होते .\nकाही लोक मात्र या बाबतीत पुर्णपणे दुर्लक्ष करुन होते.. स्पेशिअली सोशल साईट्स ऑर्कुट च्या कवितांसारख्या साइटस .. आणि बऱ्याच अशा साईट्स वर प्रेमाच्या कविता , तु माझी, मी तुझा वगैरे पोस्ट करणं सुरु होतं. त्याच प्रमाणे , त्या त्या कम्युनिटि मधले मित्र मैत्रीणी मात्र एक मेकांच्या प्रेम कवितांची तारिफ करित बसले होते.काही कम्युनिटिज वर तर साधा निषेधही रजिस्टर करण्यात आला नव्हता, किंवा जे लोक मेले त्यांना श्रध्दांजली पण देण्याचे सौजन्य दाखवले नव्हते..अर्थात सगळ्याच कम्युनिटिज वर असं नव्हतं पण …………… असो…. इकडे लोक मरत असतांना तुम्हाला कविता तरी कसल्या सुचतात\nमला ते वाक्य आठवलं..रोम जळत होतं.आणि किंग फिडल वाजवल बसला होता………….\nते ३ दिवस मी अक्षरशः सुन्न अवस्थेत काढले.आपला समाज इतका कोडगा झालाय का विशेषतः तरुण वर्ग ज्या वर्गाने देशावरच्या आक्रमणाच्या वेळी जे संतापून उठायला पाहिजे तोच तरुण वर्ग ’प्रेम कवितांमधे” मग्न विशेषतः तरुण वर्ग ज्या व���्गाने देशावरच्या आक्रमणाच्या वेळी जे संतापून उठायला पाहिजे तोच तरुण वर्ग ’प्रेम कवितांमधे” मग्न मला खरंच वाईट वाटलं.\nराष्ट्र भावना, राष्ट्र प्रेम वगैरे गोष्टींनी हल्ली बॅक सिट घेतली आहे.त्याच वेळी आरएसेस कम्युनिटीवर महाराष्ट्रियन व्हर्सेस इतर ही भांडणं सुरू होती. उत्तर भारतीय लोक, तुम्हारा राज ठाकरे कहां छुप गया अब म्हणुन हेटाळणी करित होते. वेळ कुठली आणि काय सुरु होतं म्हणुन हेटाळणी करित होते. वेळ कुठली आणि काय सुरु होतं मन अजुन उदास झालं. मी स्वतः राज ठाकरेंचा फॉलोअर नाही ,पण त्याच्यावर केलेली टीका पण मला आवडली नाही त्या वेळी.\nइकडे हे असं सुरु होतं, आणि उत्तर भारतीय लोकांनी एसएमएस पाठवणे सुरु केले होते.. ” कहां है राज और उसके सैनीक” वगैरे .. आणि जितने भी कमांडॊज मुंबई को बचाने आये है सब के सब उत्तर या दक्षीण भारतीय है. उसमे एक भी मराठी मानुस नही है… असे हेट मेसेजेस सेल फोन्स वर पाठवले जात होते. सगळे नॉर्थ इंडीयन्स आपल्या मराठी मित्रांना हे मेसेजेस आवर्जून पाठवत होते. माझ्या सेल वर हा मेसेज १७ वेळा आला…\nहे आक्रमण जे होतं ते देशावरचं होतं.. तेंव्हा समाजाचं जे स्वरुप पहायला मिळालं ते मन विष्ण करणारं होतं.जेंव्हा देशावर आक्रमण झालंय, – अशी अपेक्षा असते की तुम्ही देशासाठी काही तरी करावं – आणि जर काही करता येत नसेल तर कमी आपल्याला वाईट वाटतंय हे तरी दाखवायला हवं- कृतीने… तेंव्हा तुम्ही आपापसातच लाथाळ्या कराल तर ह्या देशाचं भवितव्य काय\nसहज जाता जाता एक गोष्ट आठवली.. आज , बरेच मराठी लोक अमेरिकेत किंवा ब्रिटन मधे सेटल झाले आहेत. बऱ्याच लोकांनी नॅशनलिटी पण घेतली आहे.\nत्यांची दुसरी पिढी , नक्कीच पुर्णपणे अमेरिकन विचार आणि चाली रिती प्रमाणे वाढते आहे. यातले जर काही ईन्डॊ अमेरिकन्स – US एअर फोर्स मधे दाखल झाले , आणि जर कधी भारतावर अमेरिकेने अटॅक केला तर हे भारतीयांवर बॉंब टाकतील – की- तेंव्हा ह्यांचे हात थरथरतील \nबस्स ह्या प्रश्नावर हा लेख इथे संपवतो\nसाहित्य सम्मेलनाची पिपाणी वाजणार आज..स्यान होजे- बे एरियामधे… →\n8 Responses to रिवाईंडींग द मेमरीज ऑफ २६/११\nत्यांच्या दृष्टीने ते बरोबर असेल .\nपण इराक वॉर च्या वेळेस सुध्दा अमेरिकेने इराकी सैनिक पाठवले नव्हते सुरुवातीला.\nहा प्रश्न मला नेहेमीच हॉंटीग करित असतो..\nखरं आहे. आजकाल राष्ट्रप्रेम, देशभक्ती या ��ोष्टींना किंमतच नाहीये. देशापेक्षा वैयक्तिक हेवेदावे महत्त्वाचे वाटतात लोकांना. त्यामुळेच तर मुंबईवर हल्ला झालेला असताना शहीद झालेल्या लोकांच्या भाषेचा प्रश्न ऐरणीवर आला. ‘भारतीयांनी भारतीयांना मदत केली’ या वाक्याऐवजी ‘अमराठी लोकांनी मराठी लोकांना मदत केली’ हेच वाक्य जास्त ऐकू येत होतं.\nतो दिवस खरंच एक लक्षात रहाणारा दिवस आहे. दिवसभर काही माहिती नसल्याने त्रास झाला नाही, पण एकदा समजल्यावर मात्र सकाळी चार वाजेपर्यंत टिव्ही वर डोळे खिळवून बसलो होतो.\nनकॊ तिथे पॉलिटीक्स आणणे हा या पोलिटीकल नेत्यांचा स्वभावच असतो, त्याला काही इलाज नाही. असे प्रसंग आल्यावर तरी जनतेने एकत्र व्हायला हवे, पण ते ही होत नाही, इथे पण आपला प्रांत वाद आडवा येतोच\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nकाय बोलावं आणि काय नाही\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2010/04/16/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2019-01-17T17:53:26Z", "digest": "sha1:AB4SONZJZJ2AWHEY4FTHVA3C4HS6DCWI", "length": 27177, "nlines": 183, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "“हवामानाला तुझा शत्रू करूं नयेस” « कृष्ण उवाच", "raw_content": "\nकळेना कसे मी नकळत तुला रडवीले »\n“हवामानाला तुझा शत्रू करूं नयेस”\n“गाणारे पक्षी प्रत्येक वसंत ऋतूत, डाळींबाच्या झाडावर परत येऊन त्याच ठिकाणी आपली घरटी बांधतात.”\nसुधाकर करमरकरचा मुलगा,हर्षद, शिक्षणासाठी अमेरिकेत गेला.नंतर शिक्षण पूरं झाल्यावर तिथेच स्थाईक झाला. स्वतःची कंपनी काढून तिथेच बिझीनेस करायला लागला.मुंबईत एखादं घर असावं म्हणून त्याने ठाण्याला घोडबंदर रस्त्यावर,टुमदार बंगले बांधणीच्या स्कीममधे पैसे गुतंवून आपल्यासाठी एक बंगला घेण्याचा बेत केला.\nसुधाकर घरचा धनाड्य.त्याचे वडील,काका डॉक्टर होते.आत्या मुंबईला एका कॉलेजात प्राध्यापिका होती.सुधाकर स्वतः शेतकीइंजीनियरींग शिकला, आणि घरची शेतीवाडी पहात आहे.सरस्वती आणि लक्ष्मी करमरकरांच्या घरात स्थानापन्न होती.\nहर्षदने अमेरिकेत जाऊन शिक्षण घेण्याचं नुसतं मनात आणलं आणि त्याच्या मनासारखं झालं.\n“आपले बाबा एव्हडं शेतीबद्दल शिकले आहेत मग त्यांचा उपयोग आपल्या बंगल्याच्या समोर आणि मागे एखादा सुंदर बाग-बगीचा करून घ्यावा.”\nअसं हर्षदच्या मनात आलं आणि मला त्याने तिकडून फोनकरून कळवलं. म्हणून मी मुंबईला थोडे दिवसासाठी येऊन बागेच्या तजवीजेला लागलो.”\nसुधाकरने मला फोन करून ठाण्याला आपल्याला भेटायला ये म्हणून कळवलं.आणि मी त्याला भेटलो तेव्हा तो मला असं म्हणाला.\n“मी निसर्गदृश्य रम्य दिसण्यासाठी सल्लागार म्हणून काम इथेच करावं असं इथे आल्यावर इकडच्या लोकांच्या मनात आलं.मला इकडच्या आणखी बंगल्यांची बगीचे बनवून घेण्याची कामं मिळाली.”\nइतर टुमदार बंगले आणि सभोवतालचे बगीचे बघून मी सुधाकरला त्याबद्दल विचारल्यावर मला त्याने असं उत्तर दिलं.\n“माझ्या गिर्‍हाईकाना उत्तम बगीचा देऊन त्यांना बगीच्यांची देखभाल ठेवायला कमीत कमी भार पडावा म्हणून बगीचे बनविण्यासाठी मी माझ्याकडून त्यांना मदत करायला लागलो.पण एखादं गिर्‍हाईक मला सांगायचं की असा बगीचा त्यांना हवा की तो तयार झाल्यानंतर त्यात मुळीच काम करण्याची आवश्यक्यता नसावी. हे ऐकल्यावर मला वाटायचं, सगळं सोडून बगीच्यात काम न करण्याची गरज यांना का भासावी.\n“अरे बाबा,आता जमाना पूर्वीचा राहिलेला नाही.पैशाच्या जीवावर आपोआप सर्व मेहनतीची कामं केली जावी अशी पैसेवाले अपेक्षा करतात.झाडांना हाताने पाणी द्यायला नको.आता टाईमर्स सहीत स्प्रिंक्लर्स आले आहेत.बाकी बागेतली कामं,उदा. विड्स, म्हणजे रानटी गवतांचे तृण उपटून काढणं, झाडांच्या जोमाने वाढणार्‍या फांद्या छाटणं,बाग साफ ठेवणं असली कामं करून देणार्‍या कंपन्या शहरात आल्या आहेत.कॉन्ट्र्याक्टवर त्या कंपन्या काम करून देतात.”\nमाझी ही सर्व माहिती ऐकून सुधाकर हंसायला लागला.\n“मी ऍग्रीकलचरीस्ट आहे हे तू विसरलास की काय \nअसा प्रश्न करून मला म्हणाला,\n“मी कोकणात शेतीवाडी पहात असलो तरी आधूनीक सुधारणाबद्दल पुस्तकं वाचीत असतो.माझा हर्षद मला त्या विषयांवर तिकडून मासिकं पण पाठवीत असतो.माझा मुद्दा निराळाच आहे.\nबगीच्यात काम करणं हे प्रत्येकासाठी चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं.नक्कीच,चांगला शारिरीक व्यायाम होतोच, तसंच कुणालाही बगीच्यात काम करण्याने,बागेची प्रशंसा करण्याची,चकित होण्याची आणि परख करण्याची संधी मिळते असंही मला वाटतं.”\nसुधाकरचा बाग बनविण्याच्या तंत्रशास्त्राबद्दल कसलाच मुद्दा नव्हता. त्याला त्या शिवाय आणखी काही तरी सांगायचं आहे,हे कळायला मला वेळ लागला नाही.\n“तुला कोकणातल्या शेतीवाडीचा एव्हडा अनुभव आहे आणि तू निसर्गात एव्हडा एकजीव झाला असावास की तू मला काही तरी निराळंच सांगणार आहेस ह्याची मला खात्री आहे.तू सांग मी ऐकतो.”\nसुधाकरला मी असं म्हणाल्यावर जराशीही संधी न दवडता मला म्हणाला,\n“उदाहरण म्हणून सांगतो,बागेत एखादं झाड मरण्याच्या पंथाला लागलेलं पाहून मला ते झाड आठवण करून देतं की,मी जीवंत असल्याने किती नशिबवान आहे. माझ्या बगीच्यातून मला ताजी भाजी मिळत असते ही आठवण भाजी खाताना होत असते.\nबाहेर आमच्या बागेत काम करीत असताना,माझं मन शांत आणि उल्हासीत रहातं.काही गंमती पण पहायला मिळतात. गवताच्या तृणाच्या बिया, कित्येक महिने नव्हे तर कित्येक वर्षं सुप्त राहूनही जरा जरी वातावरण योग्य झालं की ते तृण उगवून वर येतात. गाणारे पक्षी प्रत्येक वसंत ऋतूत डाळींबाच्या झाडावर परत येऊन त्याच ठिकाणी आपली घरटी बांधतात.मला पोषण देणार्‍या भाज्या सूर्याच्या उन्हातून अन्न बनवतात.मी जर बागेत काम करायला गेलोच नाही तर ह्या गोष्टी माझ्या ध्यानातही येणार नाहीत.\nहे झालंच त्या शिवाय मी तुला एक माझी आठवण सांगतो आमच्या ह्या बगीच्यातच मी काम करताना शिकलो की दुःखा़शी दोन हात करायचे नाहीत.”\nआता सुधाकर मुळ मुद्यावर येऊन सांगू लागला,\n“त्याचं असं झालं,मी त्यावेळी आठवी/नव्वीत शिकत असेन.माझी आजी न्हाणी घरात पडली आणि त्या अपघातातून ती उठलीच नाही.माझं माझ्या आजीवर अत्यंत प्रेम होतं.प्रेम करण्यासारखीच माझी आजी होती.माझ्या वयाचे माझे मित्र जेव्हा आमच्या घरी यायचे तेव्हा आजीला भेटल्याशिवाय जायचेच नाहीत.\nअसं म्हणून आमच्यापैकी कुणालाही तिने हांक दिली की,तिच्या तोंडून आलेले हे शब्द आम्हाला धीर द्यायचे.आजीच्या जाण्याने माझ्याबरोबर सर्व मित्रही हळहळले.\nतर सांगायचा मुद्दा असा की त्या वयात मला जेव्हडं जमेल तेव्हडं त्या दुःखाला मी तोंड दिलं.आजीच्या जाण्याचं दुःख मला जमेल तेव्हडं मनातून काढण्याचा मी प्रयत्न करीत राहिलो.\nत्यानंतर मला आठवतं हा माझा मुलगा ज्याने इथे हा बंगला बांधला आहे त्याच्या जन्मानंतर, मला झालेलं मी लहान असतानाचं ते आजीचं दुःख जे मी विसरण्याच्या प्रयत्नात यशस्वी झालो होतो,ते परत माझ्या मनात यायला लागून मला फारच कठीण वाटायला लागलं.मनात म्हणायचो,मी आता मोठा झालो आहे,मुलांच्या जोपासनेची जबाबदारी माझ्यावर आहे,बागेत फोफाऊन आलेली ती रानटी गवताची तृणं उपटून काढायची आहेत,असं म्हणून मी आमच्या बागेत जायचो.\nपावसाळा यायला अजून उशीर होता.पाणी नसल्याने जमीन तशी बरीच कोरडी झालेली होती.ते रानटी गवत उपटून काढायला जे श्रम लागायचे ते पावसाच्या आभावी जमीन घट्ट झाल्याने आहेत, हे मनात येऊन मी कष्टी व्ह्यायचो.मान वर करून आकाशाकडे पाहून काळ्या ढगांची अपेक्षा करायचो.\nआणि चटकन लक्षात यायचं की हवामानाकडे काळ्याबेर्‍या दृष्टीने बघून उगाचच हवामानाशी मी शत्रुत्व घेत आहे. हवामान जसं आहे तसंच असणार. गरमी,उकाडा देणारं हवामान मला आवडलं जरी नसलं तरी माझ्या हातात काहीच नव्हतं शिवाय परिस्थितीशी जुळतं घेण्यापलीकडे.\n“हवामानाला तुझा शत्रू करूं नयेस”\nमी माझ्या मलाच म्हणायचो.\nनंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या “अंतरातल्या हवामानाला”ही मी अस्वस्थ करतोय.मनात आलेल्या दुःखाला प्रतीरोध करीत होतो. कारण ते मला नष्ट वाटायचं,अगदी त्या कोरड्या जमीनीसारखं.पण ते तात्पूरतं होतं,आणि बर्‍याच वर्षानी झालं होतं.मी बागेत उकीरडा बसलो,माझे डोळे ओले झाले,गवताची तृण उपटताना आणखी डोळे पाणवले,आणि शेवटी माझ्या आजीची आठवण काढून मी शोकाकुल झालो.”\nसुधाकर अगदी मोकळ्या मनाने आपलं दुःख माझ्याकडे उघड करीत होता.मलाही त्याची कींव आली.\n“चल,तू मला तुझा बगीचा दाखव”\nअसं म्हणून चप्पल घालून आम्ही बंगल्याच्या बाहेर पडलो.\nजाता जाता मी सुधाकरला म्हणालो,\n“सध्याचा जमाना असा आहे की आराम आणि चैनीचा आपण उदोउदो करतो,खरंतर आपण कामातही व्यस्त असतो. त्यामुळे काही लोकाना बगीच्याची देखभाल कम��तकमी कष्टात व्हावी असं वाटणं सहाजीक आहे.\nतरीपण बगीच्याची देखभाल करण्यात आपण कसलाच भाग घेऊ नये आणि नुसतं वरवरचं निसर्गदृश्य रम्य दिसावं अशी भलतीच इच्छा कुणी करूं नये कारण, बागेची राखण करताना आपण,बागेची परख करीत असतो आणि कृतज्ञतेची,मनुष्यत्वाची आणि आनंदाची जोपासना करीत असतो.”\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\nकळेना कसे मी नकळत तुला रडवीले »\nमी आपला लेख अवश्य वाचीन.\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nशांततेबद्दल मला विशेष वाटतं.\nरमाकांत जेव्हा पहिल्यांदाच आजोबा होतो.\nमाडाच्या झाडाने दिलेला संदेश.\n\"एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये\"ईती,पिंग-पॉन्ग-चू\n\"ठेविले अनंते तैसेचि रहावे\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nमाझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.\nमला सुपूर्द करशील का\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« मार्च मे »\nsachinkamble016 च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/pagination/18/0/0/0/1/marathi-songs", "date_download": "2019-01-17T18:12:53Z", "digest": "sha1:PPIZKRTCW33GIIF4W7HJUE4NJX4FAJ4E", "length": 12841, "nlines": 165, "source_domain": "www.gadima.com", "title": "Very Popular Marathi Songs | खूप लोकप्रिय मराठी गाणी | Ga Di Madgulkar (GaDiMa) | Marathi MP3 Songs", "raw_content": "\nदिला जन्म तू,विश्व हे दाविलेस.किती कष्ट माये,सुखे साहिलेस,\nजिण्यालागि आकार माझ्या दिलास,तुझ्या वंदितो माउली,पाउलांस\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nया विभागात उपलब्ध गाणी : 98 (पान 1)\n१०) चिंचा आल्यात पाडाला | Chincha Alyat Padala\n१३) गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला | Devaki Nandan Gopala\n१८) डोळ्यापुढे दिसे गे | Dolya Pudhe Dise Ga\n१९) डोळ्यांत वाच माझ्या | Dolyat Vaach Majhya\n२५) घबाड मिळूदे मला रे खंडोबा | Ghabad Milude Mala\nवास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://learn-modi-script.blogspot.com/2017/03/about-blog.html", "date_download": "2019-01-17T17:08:16Z", "digest": "sha1:JS6UI7MF3LHZTBDC2P4IHEX3DMODABCN", "length": 3489, "nlines": 46, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "अनुदिनीबद्दल | About Blog", "raw_content": "\nबुधवार, २२ मार्च, २०१७\nअनुदिनीबद्दल | About Blog\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे ३:३० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अनुदिनीबद्दल, मोडी, मोडी लिपी शिका, लिपी, Learn Modi Script\nUnknown २ नोव्हेंबर, २०१८ रोजी १२:०० म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.policenama.com/diwali-snacks-given-to-families-of-farmers-who-committed-suicide/", "date_download": "2019-01-17T17:30:34Z", "digest": "sha1:GSQVSLJWHS2JUSFJ3TP7L6FPAO57F4W3", "length": 18074, "nlines": 168, "source_domain": "www.policenama.com", "title": "आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना फराळाचे वाटप - पोलीसनामा (Policenama) ताज्या बातम्या", "raw_content": "\nHome/ ताज्या बातम्या/आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना फराळाचे वाटप\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना फराळाचे वाटप\nडोंगर पट्टयातील झोपडीत दिवाळी साजरी\nअंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन – आधार माणूसकीचा समाजसे संस्थेच्या वतीने तालुक्यातील चाळीस खेडयातील शंभर कुटूंबियांच्या घरी जाऊन दिवाळीचा फराळ देऊन दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न ” आधार माणूसकीचा ” या सेवाभावी संस्थेच्या वतीने करप्यात आले.\nतालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आरोग्य व शिक्षणासाठी हातभार लाण्याचे काम “आधार माणूसकीचा” या सेवाभावी संस्थेच्या वतीने अॅड. संतोष पवार, धनराज पवार, अनंत निकते करीत असतात. शासकीय योजनांची माहिती त्यांना सांगतात.\nदिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गुरुवारी आधार माणूसकीचा स्वयंसेवी संस्थेचे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या झोपडीवर जाऊन फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी अॅड. संतोष पवार, रामकृष्ण पवार, एस. के. निर्मळे, नागेश औताडे, युवराज औताडे उपस्थित होते.\nडोंगराळ भागातील पोलेवाडी येथे श्रीमती रेणूका शिवाजी बिडगर यांना फराळाचे देण्यात आले . त्यांनी सांगितले दोन मुले व एक मुलगी शालेय शिक्षण घेत आहे. बारा वर्षापूर्वी मालकाने आत्महत्या केली. अज्ञानामुळे त्याची शासन दरबारी नोंद नाही. त्यामुळे शासनाची कोणतीच मदत मिळाली नाही. गावाकडे जाण्यासाठी रस्ताही खडकाळ आहे.\nत्यानंतर डोंगर पट्ट्यातील मंगईवाडी येथे दीड एकर शेत असलेली व शेतात कुड करून रहाणाऱ्या\nश्रीमती संजीवनी रामदास शिंदे यांना चिवडा, लाडू देण्यात आले. यावेळी त्यांचा मुलगा राहूल (इयत्ता नववी) आणि जयश्री (आकरावी) उपस्थित होते.\nजयश्रीला योगेश्वरी शिक्षण संस्येने आकरावीला मोफत प्रवेश दिला आणि मुलींच्या वसतिगृहात निवास व भोजनाची मोफत व्यवस्था केली, असल्याचे सांगण्यात आले. राहूलला अभ्यासाची आवड आहे, भरपूर शिकून मोठे व्हायचे, असे तो म्हणतो.\nरहायला चांगले घर नाही, असे सांगून संजीवनी शिंदे म्हणाल्या, काही दिवसांपूर्वीच आमच्या घरात मोठा जाड साप निघाल्याचे सांगितले. शेतात मजुरी करून उपजिवीका भागवित��त, असेही त्यांनी सांगितले.\nचिचखंडीच्या डोंगर पायथ्याला राहणाऱ्या शानेश्वरी विष्णू गडदे यांनाही फराळाचे साहित्य देण्यात आले. यावेळी त्यांचा दीड वर्षाचा मुलगा व तीन वर्षाची मुलगी त्यांच्या सोबत होती. त्यांची सासू सुमित्रा गडदे, त्यांची आई इंदिरा चौधरी उपस्थित होत्या.\nश्रीमती ज्ञानेश्वरी म्हणाल्या ,मालकांनी कर्जबाजारीपणामुळे दोन वर्षापूर्वी आत्महत्या केली. त्यांची सासू सुमित्रा म्हणाल्या, सहायला घर नाही. रेशनकार्ड, वीज, विहीर , घरकुल , स्वच्छतागृह नाही . सरकारी योजना आमच्या पर्यंत येत नाही . पाऊस कमी झाल्याने पिक पाणी नाही . जनावरांना चारा पाणी कोठून आणणार आता उसतोड करण्यासाठी जायचे आहे .\nचिचखंडी येथील मागील वर्षात आत्महत्या केलेला\nशेतकरी ( कै .) नामदेव तुकाराम गडदे यांच्या घरी त्यांची पत्नी श्रीमती राजमती नामदेव गडदे यांना फराळाचे सामान दिले . त्यांनी सांगितले , एक मुलगी विवाहित आहे . तीन मुले शिक्षण घेत आहेत .दीड वर्षापूर्वी आपल्या पतीने पन्नास हजार कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले . घरकुल नाही , सरकारी मदत नाही . दुष्काळी परिस्थितीमुळे आता आपण उसतोड करण्यासाठी भावासोबत कर्नाटकात जात असल्याचे सांगितले .\nराज्य शासनाने अंबाजोगाई तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर केला आहे .तालुक्यातील डोंगर पट्ट्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे .जनावरांना चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे . त्यात आत्महत्याग्रस्त्य शेतकऱ्यांच्या कुटुंबियाकडे शासनाचे व समाजाचे दुर्लक्ष होत आहे . त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे .\nAmbazogai policenama Suicidal अंबाजोगाई आत्महत्याग्रस्त पोलीसनामा\nभवानी पेठेत फायबरच्या कारखान्याला भीषण आग\nम. प्रदेश, छत्तीसगढमध्ये पुन्हा भाजप सरकार, एबीपी न्यूजचा सर्व्हे\n‘सीबीआय’ संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nभविष्य निर्वाह निधीचे व्याज दर वाढणार\nपतंग उडवताना टेरेसवरुन पडून १२ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू\nपत्रकार हत्या प्रकरण ; बाबा राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा\nपत्रकार हत्या प्रकरण ; बाबा राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्���ा तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\n‘सीबीआय’ संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\n‘सीबीआय’ संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nहे बातमीपत्र मला आवडते. मी आसपास घडणाऱ्या असामाजिक व गुन्हेग...\nखरा नियमाने सरसकट बडगा दाखवला तर ९८% पोलीस वाले.सस्पेंड कराव...\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\n‘सीबीआय’ संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nपोलीसनामा - पोलीस जगतातील ताज्या घडामोडींचा पारदर्शी आढावा, खात्रीशीर बातम्या, Live Updates, पोलीस अधिकाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी तसेच नागरिकांचा व पोलिसांचा आवाज बुलंद करणारे संकेतस्थळ. अधिक माहितीसाठी संपर्क contact@policenama.com\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\nपोलिसनामाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर आत्ताच subscribe करा.\n© 2019, पोलिसनामा सर्वाधिकार सुरक्षित\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\n‘सीबीआय’ संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nपोलीस अधीक्षकांचा कारवाई बडगा, दोन महिन्यात १६३ जणांवर कारवाई\nखेड पोलिसांना नगर जिल्ह्यात बेदम मारहाण\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nउरुळी कांचनमधे तरुणीवर चाकूने वार\nनोटबंदी आणि जीएसटीचा बजेट ला फटका\nहे बातमीपत्र मला आवडते. मी आसपास घडणाऱ्या असामाजिक व गुन्हेग...\nखरा नियमाने सरसकट बडगा दाखवला तर ९८% पोलीस वाले.सस्पेंड कराव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-news-hinjewadi-traffic-61700", "date_download": "2019-01-17T17:59:41Z", "digest": "sha1:TL36ZSVJT63PHEWJDNCQ4APFBMTP4H3P", "length": 17883, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news hinjewadi traffic गुगल मॅपची आवश्‍यकताच काय? | eSakal", "raw_content": "\nगुगल मॅपची आवश्‍यकताच काय\nसोमवार, 24 जुलै 2017\nपिंपरी - हिंजवडीतील वाहतूक कोंडीचे गांभीर्य शासनाने जाणले नसले, तरी ‘गुगल’ने निश्‍चितच जाणले आहे. त्यातून हिंजवडीच्या रस्तोरस्ती फलक लावून गुगलने ‘लाइव्ह गुगल मॅप’ची जाहिरात सुरू केली आहे. त्याच्याच आधारे हिंजवडी आयटी क्षेत्रात काम करणारे निम्म्याहून अधिक कर्मचारी घरबसल्या ‘ट्रॅफिकचे हाल’ जाणून घेत आहेत. तथापि, आम्हाला या गुगलची आवश्‍यकताच लागू नये, अशी तरतूद शासकीय यंत्रणांनी करावी, असा आग्रह ‘आयटीयन्स’नी धरला आहे. किंबहुना, या समस्येचे मूळ शोधून काढावे, असेही त्यांचे म्हणणे आहे.\nपिंपरी - हिंजवडीतील वाहतूक कोंडीचे गांभीर्य शासनाने जाणले नसले, तरी ‘गुगल’ने निश्‍चितच जाणले आहे. त्यातून हिंजवडीच्या रस्तोरस्ती फलक लावून गुगलने ‘लाइव्ह गुगल मॅप’ची जाहिरात सुरू केली आहे. त्याच्याच आधारे हिंजवडी आयटी क्षेत्रात काम करणारे निम्म्याहून अधिक कर्मचारी घरबसल्या ‘ट्रॅफिकचे हाल’ जाणून घेत आहेत. तथापि, आम्हाला या गुगलची आवश्‍यकताच लागू नये, अशी तरतूद शासकीय यंत्रणांनी करावी, असा आग्रह ‘आयटीयन्स’नी धरला आहे. किंबहुना, या समस्येचे मूळ शोधून काढावे, असेही त्यांचे म्हणणे आहे.\nअरुंद रस्ते आणि त्यावरील अतिक्रमणे हा येथील वाहतुकीतील मुख्य अडसर आहे. सबंध ‘हिंजवडी आयटी क्षेत्र’च अतिक्रमणांच्या घट्ट विळख्यात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. हा विळखा दूर केल्यास वाहतुकीवरील ताण किमान २५ टक्‍क्‍यांनी कमी होईल, असे ‘फ्री अप हिंजवडी’चे समन्वयक करमचंद गर्ग यांचे म्हणणे आहे. त्याव्यतिरिक्तही जागतिक स्तरावर ‘टॉप टेन’मध्ये असलेल्या या ‘सिलिकॉन व्हॅली’च्या बकालपणास अतिक्रमणे आणि वाहतूक कोंडी, हे दोन्हीही घटक तितकेच जबाबदार आहेत. हिंजवडीमध्ये दररोज शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या परदेशी पाहुण्यांनीही तशा प्रतिक्रया दिल्या आहेत. हिंजवडीतील ‘विप्रो’, ‘इन्फोसिस’सारख्या मोठ्या कंपन्यांना शे-पाचशे परदेशी पाहुणे भेट देतात. त्यातीलच बहुतांश पाहुण्यांनी वाहतूक समस्येसह बकालपणाबद्दल टिप्पणी केली आहे. सुधीर देश���ुख यांनीही नुकताच असा अनुभव घेतला. नेदरलॅंडसहून आलेल्या पाहुण्याच्या ‘मार्निंग वॉक’साठी बराच काथ्याकूट करावा लागल्याचे ते म्हणाले.\nहिंजवडीलगतच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामास असलेल्या या पाहुण्याने येथे ‘मॉर्निंग वॉक’ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथील ९० टक्के रस्त्यांचे पदपथ व्यावसायिकांनी गिळंकृत केल्याने त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. तशी नराजीही त्याने व्यक्त केली. अखेरीस देशमुख यांनी त्याला हिंजवडीतील हाउसिंग सोसायटीमध्ये ‘वॉक’ची सोय करून दिली. खरेतर, स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्र शासनासाठी ही शरमेची बाब आहे. हिंजवडीबाबतच्या उदासीनतेमुळे आंतरराष्ट्रीय पटलावर ‘भारत’ पर्यायाने ‘महाराष्ट्रा’ची प्रतिमा मलीन होत आहे. आपला देश ‘बकालता’ आणि ‘पंचतारांकित’ अशा दोन भागांमध्ये विभागल्याची प्रतिक्रिया हे परदेशीय व्यक्त करत आहेत.\nहिंजवडीच्या ‘एंट्री पॉइंट’पासून टप्पा तीनपर्यंत रस्त्यांवर अतिक्रमणांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. हिंजवडी उड्डाण पुलालगत (हिंजवडीच्या दिशेने) व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे तीनपदरी रस्ता अचानकपणे निमुळता होत जातो. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या रस्त्याची मोजणी करून आखणीही झाली आहे. मात्र, मूठभर व्यावसायिकांच्या आडमुठेपणामुळे ‘आयटी वर्ग’ नाहक भरडला जात आहे.\nअरुंद रस्ते, रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमणे आणि वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या ही येथील मूळ समस्या आहे. स्थानिक पातळीवर आम्ही उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये ‘डेडिकेटेड बस लेन’ आणि ‘मोटारसायकल कॉन्ट्रा लेन’चा समावेश आहे. हिंजवडी पुलापासून शिवाजी चौकादरम्यान त्या आहेत. त्याव्यतिरिक्तही ‘पिक अवर्स’मध्ये सिग्नल यंत्रणा बंद ठेवून आम्ही वाहतूक नियमन करतो. त्यामुळे वाहतुकीचा बराचसा प्रश्‍न सुटत असला तरी, वाहनांच्या विशेषत: चारचाकींच्या वाढत्या संख्येमुळे पोलिस यंत्रणा ही केवळ मलमपट्टी ठरते.\n- दत्तात्रेय पाटील, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग\n...अशी पेटली‌ पुण्यात भर‌ रस्त्यात कार (व्हिडिओ)\nपुणे : धावत्या मोटारीला आग लागल्याची घटना सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलसमोर चौकात सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत मोटारीचा...\nपार्किंग समस्येबाबत तीन महिन्यांत निर्णय द्या\nमुंबई - शहर-उपनगरांमध्ये पार्किंगसाठी जागा मिळण्यासह अन्य विविध मागण्यांबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला...\nसातारा रस्त्यावर वेळू फाट्यावर वाहतूक कोंडी\nखेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावरील वेळू फाट्यावरील वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रविवारी (ता. १३) वेळू फाट्यावर सुमारे चार तास...\nअतिक्रमण काढलेले रस्ते पुन्हा \"जैसे थे'\nजळगाव ः महापालिकेने महिनाभरापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलिस बंदोबस्तात राबविली. परंतु ज्या रस्त्यांवरील अतिक्रमित...\nपार्किंग समस्येबाबत तीन महिन्यांत निर्णय द्या : उच्च न्यायालय\nमुंबई : शहर-उपनगरांमध्ये पार्किंगसाठी जागा मिळण्यासह अन्य विविध मागण्यांबाबत सरकारने तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने...\nहिंजवडीमध्ये कोंडीतून मुक्तीसाठी आता सहापदरी मार्ग\nपिंपरी - हिंजवडीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कलदरम्यान असणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून तो सहापदरी करण्यात येणार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/side-effects-of-tulsi-118063000023_1.html", "date_download": "2019-01-17T16:52:39Z", "digest": "sha1:PJGNWFTIXGAKUMNWZLBO6EJJWHHDCTG3", "length": 5857, "nlines": 90, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "या दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस", "raw_content": "\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nतुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा (मर्क्युरी) धातूचे घटक असतात. तुळस चावणे दातांसाठी हानिकारक आहे. या व्यतिरिक्त तुळस कशी आणि कुठे वापरू नये बघा...\nअसे मानले आहे की तुळशीच्या पतीच्या मृत्यूनंतर प्रभू विष्णूने तुळशीला आपल्या प्रिय सखी���्रमाणे मानले होते. तेव्हा तुळशीने त्याच्या घरात येण्याची परवानगी मागितली परंतू विष्णू म्हणाले की माझे घर देवी लक्ष्मीसाठी आहे तर हृदय तुझ्यासाठी. तेव्हा तुळशीने म्हटले की घरात स्थान मिळत नसेल तर घराबाहेर तरी राहण्याची परवानगी द्या. तेव्हा विष्णूने होकार दिला. तेव्हापासून तुळस घर आणि मंदिराच्या बाहेर लावली जाते.\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nकावळा देतो शुभ-अशुभ संकेत, जाणून घ्या\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nविठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार का वाहतात \nचावू नाही तुळशीची पानं, हे करणेही टाळा\nप्रबोधिनी एकादशी अर्थात मोठी एकादशी\nचातुर्मास विषयी श्री गोंदवलेकर महाराजांचे मत-\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nश्रीरामानेही त्रेतायुगात पतंग उडविली\nया वेळी सिंहावर स्वार होऊन येईल संक्रांती, राशींवर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या\nसंक्रांत निमित्त - कथुली\nमकर संक्रांती: कोणते दान सर्वश्रेष्ठ, जाणून घ्या\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sdcncrouter.com/mr/about-us/team/", "date_download": "2019-01-17T17:06:56Z", "digest": "sha1:EVXRNOQXLO6GHPJ474BESUR5PSKVL4A2", "length": 4456, "nlines": 147, "source_domain": "www.sdcncrouter.com", "title": "टीम - शॅन्डाँग Chenan यंत्राचे कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nपाच अॅक्सिस प्रोसेसिंग सेंटर\nआर संयुक्त पॅनेल प्रोसेसिंग सेंटर\nविपणन विभाग संभाव्य ग्राहक विकसित जबाबदार. आपण 5 अक्ष सीएनसी केंद्र, सीएनसी राऊटर, मूस सीएनसी केंद्र, करपा म य संमिश्र पटल प्रक्रिया केंद्र, प्लाझ्मा पठाणला मशीन, फायबर पठाणला मशीन स्वारस्य असल्यास आमच्याशी संपर्क साधण्यासाठी स्वागत आहे ,. आम्ही सर्वोत्तम सूचना प्रदान करेल.\nविक्री विभाग: अवतरण, सूचना प्रदान प्रश्न उत्तर देताना, वितरण इ जबाबदार\nआर & डी विभाग: नवीन फंक्शन आणि मॉडेल अभ्यास, यंत्रसामग्री भाग आणि स्वरूप, उच्च कार्यप्रदर्शन, उच्च मानवी सुधारणा करणे.\nनंतर-विक्री विभाग: मदत करणे ग्राहकांना त्रास, मशीन कसे वापरावे जसे निराकरण नियंत्रण प्रणाली ऑपरेट कसे आहे निय��त्रण प्रणाली ऑपरेट कसे आहे\nChencan कंपनी शॅन्डाँग प्रांत Qihe आर्थिक विकास क्षेत्र, जे 13000 ㎡ आधुनिक वनस्पती आहे 200 कामगारांना आणि 60 व्यावसायिक तंत्रज्ञ स्थित आहे.\nपत्ता: वेस्ट Mingjia रोड, Qihe आर्थिक विकास क्षेत्र, चीन शॅन्डाँग प्रांत नाही.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ha_Chandra_Tujhya_Sathi", "date_download": "2019-01-17T17:06:42Z", "digest": "sha1:XLAD4NX5SYDOP6QNP3LKVII4VBLZGMVF", "length": 3989, "nlines": 55, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "हा चंद्र तुझ्यासाठी | Ha Chandra Tujhya Sathi | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nहा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी\nआरास ही तार्‍यांची गगनात तुझ्यासाठी\nकैफात अशा वेळी मज याद तुझी आली\nमोहरत्या स्वप्‍नांना घेऊन ये तू\nथरथरत्या स्‍पर्षांना घेऊन ये तू\nअनुरागी, रसरंगी होऊन ये तू\nनाजुकशी एक परी होऊन ये तू\nवर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिमता माझ्यावरी होऊ दे\nरेशीम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहरू दे\nनाव तुझे माझ्या ओठांवर येते\nफूल जसे की फुलताना दरवळते\nइतके मज कळते, अधुरा मी येथे\nचांदरात ही बघ निसटून जाते\nजर देशील साथ मला\nमोहरत्या स्वप्‍नांना घेऊन ये तू\nथरथरत्या स्‍पर्षांना घेऊन ये तू\nअनुरागी, रसरंगी होऊन ये तू\nनाजुकशी एक परी होऊन ये तू\nहे क्षण हळवे, एकांताचे, दाटलेले माझ्या किती भवताली\nचाहूल तुझी घेण्यासाठी रात्र झाली आहे मऊ मखमाली\nआज तुला सारे काही सांगावे\nबिलगुनिया तू मजला ते ऐकावे\nहोऊन कारंजे उसळे मन माझे\nपाऊल का अजुनी न तुझे वाजे\nदे आता हाक मला\nमोहरत्या स्वप्‍नांना घेऊन ये तू\nथरथरत्या स्‍पर्षांना घेऊन ये तू\nअनुरागी, रसरंगी होऊन ये तू\nनाजुकशी एक परी होऊन ये तू\nगीत - चंद्रशेखर सानेकर\nस्वर - स्वप्‍नील बांदोडकर\nगीत प्रकार - शब्दशारदेचे चांदणे , भावगीत\nअनुराग - प्रेम, निष्ठा.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/risk-life-pedestrians-127747", "date_download": "2019-01-17T18:00:06Z", "digest": "sha1:7FBIC5HFBJMSR63BRYPAYCWYMHVRRHHC", "length": 10340, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "The risk of the life of the pedestrians पादचाऱ्यांच्या जीवाला धोका | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 2 जुलै 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाण��णार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील गुजरात सोसायटी येथील पदपथावरुन वाहने जातात. त्यामुळे पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. रहिवाशांची गैरसोय होत आहे. याविषयी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. पण कोणतीही कारवाई झालेली नाही.\nडॉ. जॅक सिकेरांच्या पुतळ्याचा वाद कायम\nपणजी : गोव्याच्या सार्वमत कौलावेळी गोवा महाराष्ट्रात विलीन करू नये अशी ठाम भूमिका घेणारे पहिले विरोधी पक्षनेते डॉ. जॅक सिकेरा यांच्या...\nमुख्याधिकारी रामदास पाटील यांची अमेरिका दौऱ्यासाठी निवड\nहिंगोली : येथील पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची राज्य शासनाच्या शिफारशीवरून अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तेथे कॅलीफोर्निया...\nमाझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'\nसकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु...\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nसुप्रिया सुळे म्हणतात, 'इतना सन्नाटा क्यो है भाई'\nबारामती शहर : इतना सन्नाटा क्यो है भाई...असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधकांवर उपरोधिक टीका केली. मध्यंतरी नगरपालिकेबाबत...\n'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील\nमुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब ���रा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dmehendale.blogspot.com/2017/10/blog-post.html", "date_download": "2019-01-17T16:44:02Z", "digest": "sha1:QAPANJOJMP7PPFOWAXAGFZRW5ISQ3H43", "length": 19171, "nlines": 113, "source_domain": "dmehendale.blogspot.com", "title": "Dhananjay Mehendale: काही अन 'प्रोफेशनल' क्लायंट आणि फिल्म मेकिंग...", "raw_content": "\nकाही अन 'प्रोफेशनल' क्लायंट आणि फिल्म मेकिंग...\nआजकाल मोबाईल फोन, आणि पूर्वीपेक्षा स्वस्त झालेल्या डिजिटल कॅमेरामुळे फिल्म बनवणं म्हणजे हातचा मळ, अशी लोकांची भावना होत चालली आहे.\nमी कोणी मोठा फिल्ममेकर वगैरे नाही; पण आजवर जे काही काम केलंय, त्यावरून आलेले अनुभव अस्वस्थ करतात.\nमाझ्या दोन डॉक्युमेंटरी फिल्म्स नंतर अनेकांनी फिल्म बनवून द्याल का, याबाबत विचारणा केली. त्यातील बरेचजण फिल्मसाठी खर्च किती येतो आणि आपलं बजेट किती, याचा जराही विचार न करता थेट फिल्म बनवायलाच निघालेले...\nअनेकांचा असा समज आहे की, घेतला कॅमेरा आणि निघाले शुटिंगला... कोणीही शुटिंग करू शकतो... नंतर जरा थोडं 'जोडकाम' (edit) केलं की, झाली फिल्म तयार...\nएकदा एका गृहस्थाचा फोन आला...\n- अरे, मला 10 मिनिटांची एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवायची आहे, किती खर्च येईल ते लगेच सांग.\n- म्हटलं, विषय काय आहे लोकेशन काय असतील या आणि अशा अनेक गोष्टी बघून ठरवायला लागेल.\n- ते मला माहीत नाही, तू आकडा सांग...\n- आहो, असा कसा सांगू \nखूपच मागे लागले, म्हणून काही लाखात अंदाजे आकडा सांगितला. ते उसळलेच...\n एवढा कधी खर्च येतो का \n- मग किती खर्च येतो तुम्हीच सांगा. आणि तुम्हाला आकडाच हवाय ना... मग मी दोन तासांच्या मराठी फिल्मला जेवढा खर्च येतो, त्यानुसार 10 मिनिटांच्या फिल्मचा हिशोब दिला... घ्या...\nफोनच ठेऊन दिला ना राव...\nभक्त म्हणजे, कोणत्या तरी गुरुचा हो...\nतर त्याला त्याच्या गुरूंच्या वाढदिवशी त्यांच्या कार्यावर फिल्म बनवून अर्पण करायची होती. छान कल्पना...\n- म्हटलं, खर्च करायची तयारी आहे ना \n- हो हो... आहो गुरुमाऊलींमुळेच मी आज एवढा मोठा झालोय...\nत्यांच्या काय काय requirements आहेत, त्या समजून घेतल्या... कसं, कधी, काय करायचं ते ठरवलं. त्यानुसार workout करून मी त्यांना कोटेशन मेल केलं.\n- म्हणाले, बाबांना (वडील) दाखवलं कोटेशन... नको म्हणतायत...\n- काय झालं, कशासाठी नको म्हणतायत \n- काही सांगितलं नाही; पण त्यांनी एकदा नाही म्हटलं की, त्यावर आम्ही काही बोलत नसतो.\n- ठीक आहे तुम्ही नका बोलू. मी बोलतो. नंबर द्या त्यांचा.\n- नाही नाही, नको नको... फोनच ठेवला...\nएक बाप - बेटे एक कन्सल्टन्सी चालवतात...\nएकदा त्यांनी बोलवलं. म्हणाले,\n- माझ्या मुलाची एक वेबसिरिज सारखी YouTube वर लेक्चर सिरीज करायची आहे. एकदम अर्जंट... 15 मिनिटांचं एक लेक्चर. दोन अँगल कॅमेरा वगैरे वगैरे... खूप लेक्चर्स आहेत.\nभली मोठी लेक्चर्सची यादी दिली. साधारणपणे एकूण 150 लेक्चर्स होते.\n- 12 तासांचं सलग शेड्यूल लावा. चार दिवसात संपवू.\nम्हणजे दिवसाला जवळजवळ 35 लेक्चर्स...\nतो मुलगा शेजारीच बसलेला. त्याला आलं ना टेन्शन... तो म्हणाला,\n- बाबा, कॉलेजमध्येपण एवढा वेळ मी सलग लेक्चर देत नाही.\n- तू काळजी नको करू बेटा. बाजूला डॉक्टरांना बसवू. काही वाटलं, तर ऍडमिट करू; पण चार दिवसांत संपवायचंच.\n- मी म्हटलं, त्यांचं बरोबर आहे. 12 तास सलग लेक्चर देऊन घशाची वाट लागेल त्यांच्या. आपण ट्रायल घेऊ चार तासांची. मग ठरवू कसं शेड्यूल लावायचं ते.\n- अजिबात नाही. माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही. उगाच शेड्यूल कमी लावून, दिवस वाढवून भाडं वाढवू नका. 12 तास शुटिंग करायला तुम्हाला जमणारे का बोला .\n- मी म्हटलं, आम्हाला न जमायला काय झालं, करू आम्ही. मुलाचा विचार करा.\n- त्याचा काय विचार करायचा ते मी बघतो. त्या त्या दिवशी शूटिंग झालं की, रात्रभरात एडिट करा. दुसऱ्या दिवशी मी ते सगळं बघून फायनल करीन. तुम्ही याचं एकीकडे शुटिंग करत राहा.\n- म्हटलं, कसं शक्य आहे, 12 तासात जास्तीत जास्त शूटिंग करून, प्रत्येक लेक्चरची फाईल वेगवेगळी एडिट, एक्स्पोर्ट करायला वेळ लागतो.\nदोन अँगल म्हणजे व्हॉईस sync वगैरे बऱ्याच गोष्टी समजावल्या. कशीबशी एडिटला मुदतवाढ दिली. मी कोटेशन दिलं. एडिटिंगसाठी जास्त खर्च येत होता. त्यात मध्येमध्ये स्लाईड्स, फोटो, व्हिडीओ आणि अर्जंट यामुळे बजेट वाढलेलं. ते आकडे बघून बाप उखडलाच.\n- हे असले काय रेट असतात का वाट्टेल ते सांगू नका. मी अमुक रुपयांच्या वर एक दमडीही देणार नाही.\nआणि त्याने सांगितलेल्या दमड्यांमध्ये काहीच होणं शक्य नव्हतं. तो बाप समजावण्या पलीकडचा होता. मुलगा नाराज, हताश झालेला. अर्थातच काम झालं नाहीच.\nमाझे एक अत्यंत जवळचे, जिवाभावाचे स्नेही एका संस्थेचं काम घेऊन आले. सोबत एक उद्योगपती, जे त्या संस्थेचे पदाधिकारीही होते...\n- म्हणाले, संस्थेचा वर्धापन दिन आहे, तर संस्थेच्या गेल्या अनेक वर्षांच्या कार्याविषयी 10 मिनिटांची फिल्म बनवायची आहे. संस्थेचं कार्य खूप मोठं आहे... संपूर्ण राज्यभर कार्य सुरू आहे. अनेक मोठे उद्योगपती, आमदार, खासदार संस्थेत उच्च पदांवर आहेत... संस्थेने हे केलंय, ते केलंय, ही बिल्डिंग बांधलीये, हे संस्थेचं अद्ययावत ऑफिस... वगैरे वगैरे...\nआम्ही पाहत - ऐकत होतो...\nसगळं बघितलं, काम खूप छान आणि मोठं होतं...\n- येत्या रविवारी संध्याकाळी कार्यक्रम आहे, त्यात दाखवायची आहे.\n- म्हटलं, आज गुरुवार. या आधी काही शुटिंग केलंय का, संस्थेच्या कार्याचं \n- नाही. सगळंच शुटिंग करायचंय. यांव करू, त्यांव करू... क्रेन, जिमी जीब, ड्रोन काय हवं ते वापरू... अगदी मस्त प्रोफेशनल झालं पाहिजे... आज सुद्धा संस्थेचा मासिक कार्यक्रम आहे, त्याचंही शुटिंग करायचंय.\n- म्हटलं, वेळ अगदीच कमी आहे. त्यात राज्यातल्या सगळ्या कामाचं शुटिंग करायचंय, स्क्रिप्ट, रेकॉर्डिंग, एडिटिंग आणि बाकी प्रोसेस... घाईघाईत 2 दिवसांत होणं अवघड आहे.\n- असं कसं, तो अमुक डायरेक्टर एक महिन्यात एक आख्खी फिल्म तयार करतो, मग 10 मिनिटांची फिल्म तुम्ही 2 दिवसांत नाही पूर्ण करू शकत \n- अहो, वेगवेगळे लोकेशन्स, मुलाखती आणि इतर सगळं शुटिंग, स्क्रिप्ट...\n- माझं वाक्य अर्धवट तोडत म्हणाले, तुम्ही काळजी नका करू, स्क्रिप्ट - तो अमुक लिहील. आपला मित्र आहे, व्हॉईसओव्हर - तो तमुक करेल. आपला मेंबर आहे, एडिटिंग - अमका करेल. माझा भाऊ आहे...\n- मग आम्ही काय करू \n- तुम्ही फिल्म बनवा... चला लवकर सुरुवात करा, आजचं शुटिंगपण करायचंय.\n- अहो, रेट तर ठरू देत... Workout करायला लागेल... मी कोटेशन मेल करतो तुम्हाला...\nत्यावर लगेच यांव करू, त्यांव करू म्हणणाऱ्या त्या वाघाची मांजर झाली. (या वाघाचा कुठल्याही प्राण्या - पक्षाशी संबंध नाही)\n- म्हणाले, कसं आहे, ही चॅरिटेबल संस्था आहे. तुम्ही चार पैसे कमवाल, त्याऐवजी दोनच पैसे कमवा... पण काम कसं एकदम प्रोफेशनल आणि अर्जंट हवं...\nमी त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमाचं शुटिंग केलं. रात्री 10 मिनिटांच्या फिल्मचं कोटेशन मेल केलं.\nकेवळ माझ्या जवळच्या स्नेह्यांसाठी कोटेशनमध्ये रेट्स अगदी व्यवस्थित लावलेले. म्हणजे, चार पैसे कमवायच्या ऐवजी, खरंच दोनच पैसे मिळतील असं. अर्जंटचा वेगळा रेटसुद्धा नाही लावला. हे सर्व माझ्या जिवलग स्नेह्यांसाठीच...\nस्नेह्यांना आणि त्या उद्योजक पदाधिकाऱ्याला मेल पाठवल्याचं फोन करून कळवलं. ठीक आहे, बघतो म्हणाले. त्यानंतर दोन दिवस झाले, कळवलं नाहीच. प्रोफेशनलपणाच्या गप्पा मारणाऱ्यांचा कुठे गेला प्रोफेशनलपणा साधं हो किंवा नाही हेसुद्धा कळवता नाही येत \nस्नेह्यांकडे विषय काढला, तर त्या 'जवळच्या' स्नेह्यांनी विषयच बदलला. तो पदाधिकारीसुद्धा आता कधी समोर आला, तर नजर चुकवायचा प्रयत्न करतो किंवा नुसतं hi म्हणून कल्टी मारतो.\nकाय झालं कोणास ठाऊक...\nएक गोष्ट मात्र झाली, माझी त्या स्नेह्यांशी पूर्वीपेक्षा जास्त दृढ मैत्री झाली... माझ्यासाठी काय वाट्टेल ते करतात. 'त्या' संस्थेच्या कार्यक्रमांना ते आवर्जून बोलावतात, मी ही केवळ त्यांच्यासाठीच अनेकदा कार्यक्रमांना हजेरीही लावतो...\nडॉक्युमेंटरी, कॉर्पोरेट फिल्म, advt फिल्म बनवणं हे स्वस्त आणि सोपं काम वाटत असल्यासारखे बडबडत असतात. कोणतीही फिल्म घेतला कॅमेरा आणि बनवली, असं होत नसतं... त्यामागे प्रचंड मेहनत आणि विषयाचा सखोल अभ्यास असतो. त्याचबरोबर ती लोकांना कंटाळवाणीसुद्धा वाटता कामा नये... हे यांच्या ध्यानात यायला हवं...\nअसो, तर असे हे क्लायंट प्रत्येकालाच थोड्या बहुत फरकाने भेटत असतीलच...\n- धनंजय वसंत मेहेंदळे\n(मेहेंदळे मोशन पिक्चर्स, पुणे)\nखूप छान अनुभव सांगितलास,तुझ्या patience ची कमाल आहे.\nधन्यवाद... कमाल कसली... उलट थोडा पेशन्स वाढलाय ;-)\n ;-) पण मनःपूर्वक धन्यवाद...\nखूपच छान लिहीलय.या निमित्ताने लोकांच्या स्वभावाचे विविध पैलू बघायला मिळत असतील.स्पष्टवक्तेपणा अशा वेळी उपयोगी पडतो.धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97/", "date_download": "2019-01-17T16:49:12Z", "digest": "sha1:YW5METKDK4KHOJDLFYJ5J6XIDFFHFHYV", "length": 12823, "nlines": 127, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नानाचौक सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाचे यंदाचे ७७ वे वर्ष – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nनानाचौक सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाचे यंदाचे ७७ वे वर्ष\nनानाचौक सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाचे यंदाचे ७७ वे वर्ष असून मंडळाने आज पर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम राबिवले आहेत. यावर्षी मंडळाने ‘नैतिक जबाबदारी’ या सामाजिक विषयावर देखावा सादर केला आहे. या देखाव्यात आपल्या नैतिक जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्या कशा पूर्ण कराव्या हे सैनिक, पोलीस, शेतकरी आणि डॉक्टर्स यांचे उदाहरण देऊन समजावले आहे.\nसैनिक बंधू दिवस रात्र देशाच्या सिमेवर लढत असून आपली जबाबदारी चोख बजावत असतात आणि आपल्यातील काही समाज त्यांच्यावर दगड फेक करतो त्यांचा योग्य असा सन्मान नाही करत. पोलीस बंधू सणा-सुधीलाही कर्तव्यदक्षतेची जबाबदारी पार पाडतात आणि आपल्यातील काही समाज कायदा आणि सुवव्यस्था मोडून राजकीय पाठबळ वापरून त्या कर्तव्यदक्ष पोलिसाला शिवीगाळ करतो, मारहाण करतो. शेतकरी बंधू जो अन्न-धान्य पिकवण्यासाठी स्वतः च्या जीवाचे ‘रान’ करतो. पण त्याच्या कष्टालाही आपण योग्य असा भाव नाही देत आणि त्याला मदत करायची सोडून त्याच्या परिस्थितीला तोच जबाबदार आहे असं दाखवतो, डॉक्टर्स बंधू स्वतःचे वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून आजारी व्यक्तींची सेवा करतो परंतु कधी कुठल्या कारणास्तव त्या आजारी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आपण त्या डॉक्टरला मारहाण करतो. अशा चुकीच्या वागणुकीत बदल करण्याचा एक संदेश देण्यात आला आहे. देखाव्याचे वैशिष्ठ म्हणजे देखाव्यात प्लास्टिक किंवा थर्माकॉलच्या पुतळ्याच्या वापरा ऐवजी मंडळातील शालेय वयाच्या मुलांचा वापर केला आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्लास्टिक प्रदूषण होणार नाही याची मंडळाने काळजी घेतली आहे .\nमुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंंविरोधात अटक वॉरंट जारी\nअमित शहा लालबागच्या राजाच्या चरणी\n.. अन्यथा भाजपमध्ये दुपटीने आऊटगोईंग होईल;हर्षवर्धन पाटील यांचा टोला\nपुणे -भारतीय जनता पक्षामधील इनकमिंग आता बंद झाले आहे. ज्यांचे इनकमिंग झाले होते, त्यांचे पुन्हा आऊटगोईंग सुरू झाले आहे. म्हणून पहिल्यांदा ज्यांनी इनकमिंग केले...\nतुळजापूरमध्ये ट्रक उलटून तीन जणांचा मृत्यू\nतुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील जळकोट -नंदगाव रस्त्यावर आज सकाळी साडे���कराच्या सुमारास ऊसाची वाहतूक करणारा ट्रक उलटून तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यात सात जण...\nअंबाबाई देवीच्या सुरक्षेसाठी असलेल्या सीसीटीव्हींना विरोध, श्रीपुजकांनी बंद केले सीसीटीव्ही\nकोल्हापूर – अंबाबाई देवीच्या सुरक्षिततेसाठी व गर्भकुटीतील आर्द्रता पाहण्यासाठी गुरुवारी बसविण्यात आलेल्या चार सीसीटीव्ही कॅमे-यांना श्रीपुजकांनी जोरदार विरोध करीत ते बंद पाडले. यासंबंधी शुक्रवारी...\nधायरीतील गाड्यांची जाळपोळ करणारे दोघे अटकेत\nपुणे- धायरीतील होंडासिटी, ऑडी गाड्यांना जाळणारे दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. धायरीतील रायकर मळा इथे बुधवारी मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तीनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nवृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nअजब गावांची गजब कहाणी\nशशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप\nमुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/9/4/Chimukalya-hatanni-sakarali-bappachi-murti-.aspx", "date_download": "2019-01-17T16:56:10Z", "digest": "sha1:2FIVCV2R5H5KO46V43IVFQVACCFR3PQJ", "length": 6868, "nlines": 51, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "चिमुकल्या हातांनी साकारली बाप्पाची मूर्ती…", "raw_content": "\nचिमुकल्या हातांनी साकारली बाप्पाची मूर्ती…\n लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना हवासा वाटणारा बाप्पा कधी एकदा आपल्या घरी येत��� असे प्रत्येकालाच वाटत असते. तो येणार म्हटलं की सगळे महिनाभर आधीच तयारीला लागतात… मग या तयारीत बच्चे कंपनीही मागे कशी राहील लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तेही जोमाने तयारीला लागतात. चिमुकल्यांच्या या तयारीत सहभाग घेत शिक्षणविवेकने या लहानग्यांना चक्‍क बाप्पाची मूर्ती साकारण्याची संधी दिली आणि सगळ्यांनी त्यात उत्साहाने सहभाग घेत एकापेक्षा एक छान –छान बाप्पाच्या मूर्ती साकारल्या.\n१ सप्टेंबर, २०१८ रोजी पूर्व-प्राथमिक ते माध्यमिक वयोगटाच्या मुलांसाठी ‘शिक्षणविवेक’ आयोजित ‘घडवू गणपती स्व-हस्ते’ कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळाला सुरुवात होताना मुलांच्या चेहेऱ्यावर खूप उत्सुकता दिसत होती. गणपती कशाचा बनवायचा कसा बनवायचा मला ते जमेल ना असे एकानेक प्रश्न मुलांच्या चेहऱ्यावर होते.\nन्यू इंग्लिश मिडियम स्कूलचे कलाशिक्षक सुरेश वंरगटीवर यांनी गणपतीच्या गोष्टी कुणाला कुणाला माहिती आहेत, असे विचारल्यावर खूप जणांनी गणपतीची गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि गणपतीच्या वेगवेगळ्या आणि छान गोष्टी ऐकतच शाडूच्या मातीचे गोळे एकमेकांना पुरवत या कार्यशाळेला सुरुवात झाली. वरगंटीवार सरांनी मुलांना अतिशय सोप्या पद्धतीने गणपतीची मूर्ती कशी घडवायची, हे शिकवले.\nगणपतीला बसायला पाट कसा तयार करायचा, पोटाला कसा आकार द्यायचा, पोटाला कसा आकार द्यायचा, हात, पाय, सोंड, कान इ. अवयवांना कसा आकार द्यायचा जेणेकरून सुंदर अशी मूर्ती घडेल, हे सरांनी सांगितले. मूर्तीचा एक एक भाग साकारत सर्वांत शेवटी मुकुट कसा तयार करायचा हे सरांनी दाखवले. सरांच्या सहकार्याने शिक्षणविवेकच्या प्रतिनिधीचेही मुलांना मूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन चालू होते. चिमुकल्यांचा आपापल्या परीने सुंदर अशा बाप्पाच्या मूर्ती साकारण्याचा प्रयत्न चालू होता. सकाळी ११ ते २ या वेळेत स्वा. सावरकर अध्यासन केंद्र येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. तीन तासांच्या या कार्यशाळेत मुलांनी अनेक रूपातील बाप्पाच्या मूर्ती साकारल्या. त्यात उंदरावर बसलेले, मल्हार रूपातील, वेगवेळे फेटे घातलेल्या मूर्ती तयार केल्या होत्या. विविध शाळांच्या १३० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत भाग घेतल्याने नव्या मित्र-मैत्रिणींबरोबरच आपली स्व-हस्ते साकरालेली बाप्पाची मूर्ती घेऊन आनंदातच मुले घरी पर��ली.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37084", "date_download": "2019-01-17T17:21:23Z", "digest": "sha1:FOVHH6327BGM5J27B62BKUJN6YPIYTO2", "length": 11824, "nlines": 233, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कही जाम छलक न जाए | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कही जाम छलक न जाए\nकही जाम छलक न जाए\nप्रिझ्मा कलर पेन्सील वापरल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला आवडेल.\nहे कलर पेन्सिलने काढलंय\nहे कलर पेन्सिलने काढलंय\nआशा करतो की तुम्हाला आवडेल.>>>> आवडेल कसलं अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ \nस्केच आहे तर प्रकाशचित्रण\nस्केच आहे तर प्रकाशचित्रण विभागात का बरं सांगितलं नसतंत तर कळलंही नसतं की प्रकाशचित्र नसून स्केच आहे.\n अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ\nसांगितलं नसतंत तर कळलंही नसतं की प्रकाशचित्र नसून स्केच आहे>>>>+१०००००\nआई शप्पथ... हे चित्र आहे\nआई शप्पथ... हे चित्र आहे अरे फोटो वाटतोय तो.\nसहिच काढलय. हॅट्स ऑफ\nपेन्सिल चित्र वाटतच नाहीये..\nपेन्सिल चित्र वाटतच नाहीये.. सुपर्ब्ब्ब्ब्ब ___/\\___\nआशा करतो की तुम्हाला\nआशा करतो की तुम्हाला आवडेल.>>>> आवडेल कसलं अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ \n ही तर किमया आहे\nही तर किमया आहे\n जबरी आहे. अशक्य सुंदर\n जबरी आहे. अशक्य सुंदर आहे. पेन्सिल चित्र वाटतच नाहीए.\nलिंबाचा आतला भाग आणि सालीचे टेक्श्चर एकदम जमले आहे\n लिंबाच आतला भाग , साल तर जबरदस्त \nएकदा स्टेप बाय स्टेप फोटो टाकणार का \n अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ\nसांगितलं नसतंत तर कळलंही नसतं की प्रकाशचित्र नसून स्केच आहे.\n लिंबाचं टेक्श्चर... काच... अगदी सही \nछान .. दोन दिवस डेस्क टोप वर\nछान .. दोन दिवस डेस्क टोप वर ठेवण्यात येईल.\nयोग्य विभागात हलवा हे त्वरित...\nतुम्हा सर्वांना अनेकानेक धन्यवाद.\n काय अप्रतिम देखणं चित्र आहे घरच्या, देवनागरी न वाचता येणार्‍या मेंबरांना पहिला फोटो दाखवताच, 'क्लिक्ड अ‍ॅट द परफेक्ट मोमेंट' असा अभिप्राय आला. खालची रेखाटनं बघून खरं काय ते कळलं.\nप्रकाशचित्रण न स्टेप बाय\nप्रकाशचित्रण न स्टेप बाय स्टेप वाचून मला वाटलं पायरी पायरी ने जाम भरतानाचे ( न खाली करतानाचे ) फोटो असतील ..ती पेन्सिल बद्दल ची नोट वाचल्यावर रेखाटन आहे हे कळलं...मी अवाक ...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/entertainment-marathi", "date_download": "2019-01-17T18:04:11Z", "digest": "sha1:IHHDOSKZUTFBC3H6WU3GPZ7OD3GXUL5A", "length": 4832, "nlines": 91, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "बॉलीवुड | बॉलीवूड | समीक्षा | गॉसिप्‍स | मराठी | हिंदी चित्रपट | ऐश्वर्या राय | Bollywood News in Marathi | Entertainment", "raw_content": "\nआठवडाभर आधीच अर्थात 15 मार्च रोजी प्रदर्शित होणार 'शिमगा'\nप्रतीक्षा संपली 'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nशाहरुख आणि माझ्यात कोणताही वाद नाही- रोहित\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nभुताटकी वगैरे नाही ना\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\n'भाई व्यक्ती कि वल्ली-उत्तरार्ध' ट्रेलर\nमराठी स्टार्सनी स्वीकारले इन्स्टा चँलेंज\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\n\"नावझुद्दीन सिद्दीकी ची निवड मी दोन मिनिटांत केली.\" - संजय राऊत.\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nतू मला आवडतेस, हे Personal आहे...\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nप्रिया प्रकाश वारियर साकारणार श्रीदेवीची भूमिका\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nमणिरत्नमच्या आगामी चित्रपटाट अमिताभ ऐश्वर्या\nमंगळवार, 15 जानेवारी 2019\nरुपाली भोसलेची पारंपरिक मकरसंक्रांत\nमंगळवार, 15 जानेवारी 2019\n'उरी द सर्जिकल स्ट्राइक' 2019 चा पहिला हिट चित्रपट\nतिळगुळ घ्या गोडगोड बोला\nमंगळवार, 15 जानेवारी 2019\nरिंकूने व्‍यायाम करून तब्बल १२ किलो वजन कमी केले\nमंगळवार, 15 जानेवारी 2019\nमहेश बाबूसोबत जमणार कतरिनाची ऑनस्क्रीन जोडी\nसोमवार, 14 जानेवारी 2019\nभोगीच्या हार्दिक शुभेच्छा ....\nसोमवार, 14 जानेवारी 2019\nमुन्नार : चहा-कॉफीचे मळे\nरविवार, 13 जानेवारी 2019\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/short-for-the-day/", "date_download": "2019-01-17T17:33:06Z", "digest": "sha1:XRNWMJ2KCHRYB72QUM2SXXMWPEJRLOSW", "length": 8956, "nlines": 125, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nघोटीजवळील माळवाडी येथे तिहेरी हत्याकांड\nवाशिंद रेल्वे बोगदा उपाययोजनेसाठी उच्च न्यायालयाचे आयआयटीला निर्देश \nचौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही – राज ठाकरे\nमुंबई – चौथीनंतरच्या माझ्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही असायची अशी आठवण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितली. बालदिनाच्या निमित्ताने बुधवारी एबीपी माझा वाहिनीवरील ‘ऐसपैस...\nNews आघाडीच्या बातम्या देश महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र\nसोशल मीडियाचा वापर बुद्धीभेद करण्यासाठी – अभय ठिपसे\nनाशिक – सोशल मीडियाचा वापर बुद्धीभेद करण्यासाठी केला जात असून देशातील जातीयवादी शक्तीला उन्माद चढला आहे, असे प्रतिपादन मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे...\n(व्हिडीओ) LGBTQ च्या माहितीचा शाळेच्या धड्यात समावेश करणारा स्कॉटलंड पहिला देश\n (३०-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (१६-०८-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\nनोटबंदीने जनता देशोधडीला लागली – राहुल गांधी\nनवी दिल्ली – नोटबंदी ही चूक नव्हे तर जाणूनबुजून केलेले आक्रमण होते. यामुळेच देश देशोधडीला लागला. नोटबंदी ही सर्वसामान्य जनतेसाठी फायदा ठरण्या ऐवजी मोठी...\nदुरान्तो एक्स्प्रेसवर दरोडा; चोरटे एसी डब्यात घुसले\nदिल्ली- रेल्वे मार्गावरचे सिग्नल फेल करून जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेसचे दोन डबे लुटल्याची घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बादली-सराय रोहिल्ला स्टेशनदरम्यान घडली आहे. पहाटे तीनच्या...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\n���ृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nअजब गावांची गजब कहाणी\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dairy-products-fao-food-price-index-1818", "date_download": "2019-01-17T18:16:51Z", "digest": "sha1:T4UG66LQ2SEO2FDEI2SSKAO4GGVWTDPC", "length": 15934, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, Dairy products, FAO food price Index | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुग्धजन्य पदार्थांचा दर निर्देशांक वधारला\nदुग्धजन्य पदार्थांचा दर निर्देशांक वधारला\nरविवार, 8 ऑक्टोबर 2017\nरोम, इटली ः अशियातून बटर, चीज आदी दुग्धजन्य पदार्थांना वाढलेली मागणी, तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपीय देशांतून मर्यादित पुरवठा राहिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दुग्धजन्य पदार्थांचा दर निर्देशांक यंदा २७.४ टक्‍क्‍यांनी वाढला आहे.\nतसेच खाद्यतेलाचा निर्देशांकही वधारला आहे. मात्र साखरेचा दर निर्देशांक गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३ टक्‍क्‍यांनी घसरला आहे, असे अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.\nरोम, इटली ः अशियातून बटर, चीज आदी दुग्धजन्य पदार्थांना वाढलेली मागणी, तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपीय देशांतून मर्यादित पुरवठा राहिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दुग्धजन्य पदार्थांचा दर निर्देशांक यंदा २७.४ टक्‍क्‍यांनी वाढला आहे.\nतसेच खाद्यतेलाचा निर्देशांकही वधारला आहे. मात्र साखरेचा दर निर्देशांक गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३ टक्‍क्‍यांनी घसरला आहे, असे अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.\nदूध पावडरची मागणी कमी झाली आहे. मात्र अन्य दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढल्याने त्याचा परिणाम दुधाच्या दरावर झाला आहे. गेल्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये दुग्धजन्य पदार्थांचा निर्देशांक २.१ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. तर सध्याचा दर निर्देशांक गेल्या वर्षीच्या तुलनेत ��रासरी २७.४ टक्‍क्‍यांनी अधिक आहे.\nदरम्यान, जागतिक स्तरावर तृणधान्यांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ टक्‍क्‍यांनी अधिक राहिले आहेत. मात्र सप्टेंबरमध्ये एक टक्‍क्‍याने त्यात घट झाली आहे. विशेषतः मक्‍याच्या दरात घसरण झाली आहे. दक्षिण अमेरिकेतून मक्‍याचा पुरवठा वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे.\nरशियातील गहू उत्पादनात सुधारणा झाल्याने गव्हाचे दर कमी राहिले आहेत. तांदळाचा मर्यादित पुरवठा आणि उच्च दर्जाच्या तांदळाची अधिक मागणी राहिल्याने दरात वाढ झाली आहे.\n`एफएओ'चा अन्न दर निर्देशांक\nदूध पावडरची मागणी कमी झाली\nबटर, चीज आदी दुग्धजन्य पदार्थांना मागणी अधिक\nतृणधान्यांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अाठ टक्‍क्‍यांनी अधिक\nदक्षिण अमेरिकेतून मक्‍याचा पुरवठा वाढल्याने दरात घसरण\nरशियातील गहू उत्पादनात सुधारणा झाल्याने दर कमी राहिले\nउच्च दर्जाच्या तांदळाला मागणी अधिक\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nसाताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nराज्य सहकारी बँकेला १०० कोटींचे...मुंबई : राज्य शासनाने राज्य सहकारी...\n‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई : राज्याच्या कृषी खात्याच्या...\nशिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...\nकिसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...\nकृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल...\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/weekend-destination-tamhini-ghat.html", "date_download": "2019-01-17T17:41:57Z", "digest": "sha1:ZRNA3LY2L6OD23QUMCFCBLW2KPSNQGO2", "length": 10390, "nlines": 116, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "ताम्हिणी घाट ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nविचार करा, घाटातल्या वळणावळणाच्या रस्त्यावरुन तुम्ही गाडीतून जाताय... बाईक असेल तर उत्तमच. पाऊसाची हलकिशी रिमझिम रिमझिम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूला दरी आह�� आणि दुसऱ्या बाजुला डोंगर... डोंगराच्या घोळांमधून पाणी झिरपतंय काही ठिकाणी थोडं थोडं... काही ठिकाणी धबधबे... रस्त्याच्या कडेवरचे... रस्त्यावरून प्रवास करताना आपल्या बाजुलाच उंचावरच्या धबधब्यातून पाणी कोसळतंय... मग काय, गाडीला थोडा वेळ विसावा देऊन या धबधब्यात भिजायचा वेडेपणा न करणारे दुर्मिळच\nपुणेकरांना हे काही फार लांब पडणार नाही. पहाटे निघाले तरी कोवळ्या उन्हात ताम्हिणीला पोहचू शकतात. अशा वेळी विचार करा, काय सुंदर वातवरण आणि निसर्ग दृश्यं तुम्हाला पाहायला मिळू शकतात. कदाचित तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असं दिवसाढवळ्या समोरचं सगळं गायब करणारं धुकं, धुक्यात हरवलेली वाट आणि चहोबाजुंनी डोकं वर काढलेले उंचच उंच डोंगर... डेअरिंग असेल तरच बाईक काढा. आडवळणाच्या रस्त्यात अपघात होणार नाही याची काळजी घ्या कारण खरंच हा प्रवास खूप सुंदर असला तरी तितकाच धोकायदायकही आहे.\nताम्हिणी घाटात पोहचणार कसं...\nमुंबईतून ताम्हिणीला जायचं असेल तर तुम्ही दोन मार्गांचा वापर करू शकता...\n- पहिला म्हणजे मुंबई – मुंबई पुणे महामार्ग – अॅम्बी व्हॅलीवरून मुळशी डॅम आणि पुढे ताम्हिणीवर पोहचता येईल.\n- दुसरा रस्ता म्हणजे मुंबई – गोवा महामार्गावरून कोलाड आणि तिथून ताम्हिणी घाटामध्ये पोहचता येईल. कोलाडपासून ताम्हिणी घाट जवळजवळ ६० किलोमीटर अंतरावर आहे. पण घाटातील वळणावळणाचा रस्ता असल्यामुळे वेळ जास्त लागतो.\n- हातात स्वत:ची गाडी असेल आणि थ्रील अनुभवायचं असेल तर मुंबईतून सुरुवात केल्यानंतर मुंबई पुणे महामार्ग घेऊन ताम्हिणीला पोहचा आणि मुंबईला परतताना दुसरा मार्ग म्हणजे कोलाड\n- मुंबई गोवा महामार्ग घेऊन पुन्हा मुंबईत दाखल होऊ शकता.\n- पुण्याहून निघत असाल तर पिरंगुट, पौड, मुळशी मार्गे ताम्हिणी घाटात दाखल होऊ शकता.\n- तुमच्याजवळ स्वत:ची गाडी नसेल तर फार काळजी करण्याची गरज नाही कारण इथं पोहचण्यासाठी एसटीचीही सोय आहे. पुण्याहून कोकणात ये-जा करणारी कोणतीही एसटी या मार्गावरून जाते. पण, जाण्यापूर्वी गाड्यांची वेळ मात्र पाहून घ्यायला विसरू नका.\n- दुर्मिळ वनस्पती आणि जीवसृष्टी इथं आढळत असल्यानं नुकताच ताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा दिला गेलाय. अनेक दुर्मिळ वनस्पती इथल्या निमसदाहरीत जंगलात सापडतात. तसंच बिबट्या, शेकरू, सांबर, गिधाड अशा वन्यजीवांचं अस्तित्वही इ���ं आढळतं. घाटाच्या सुरुवातीला आणि शेवटी छोटी छोटी गावंही आहेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/05/blog-post_81.html", "date_download": "2019-01-17T17:28:07Z", "digest": "sha1:BJ7EG55EBEN4NSFTFKZLL6KOGFNCQGXP", "length": 5326, "nlines": 115, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - निष्काळजीपणा धोक्याचा ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nतडका - निष्काळजीपणा धोक्याचा\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.policenama.com/after-marriage-ranveer-stay-deepikas-house/", "date_download": "2019-01-17T17:07:06Z", "digest": "sha1:K5ZEYFI4QKIVGZEV7Q2LNOW62RCB4JWE", "length": 14587, "nlines": 160, "source_domain": "www.policenama.com", "title": "रणवीर लग्नानंतर दीपिकाच्या घरी राहायला जाणार - पोलीसनामा (Policenama) मनोरंजन", "raw_content": "\nHome/ मनोरंजन/रणवीर लग्नानंतर दीपिकाच्या घरी राहायला जाणार\nरणवीर लग्नानंतर दीपिकाच्या घरी राहायला जाणार\nमुंबई : वृत्तसंस्था – बॉडीवूड मधील सगळ्यात गजलेले जोडपे म्हणून रणवीर आणि दीपिका यांच्या जोडीकडे पहिले जाते. त्यांच्या लग्नाची सध्या धामधूम सुरु अ��ून दीपिका आणि रणवीर हे येत्या १५ तारखेला विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. दीपिका आणि रणवीर विवाहबद्ध झाल्यानंतर पुरेसा एकांत मिळावा यासाठी त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांना पसंद पडेल असे घर मिळाले नसल्याने दीपिका आणि रणवीर यांनी दीपिकाच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे.\nदीपिका आणि रणवीर यांच्या विवाह सोहळ्या बरोबर त्यांच्या वेगळे राहण्याची चर्चा जोरात चालू असल्याच्या बातम्या माध्यमात झळकत आहेत. दीपिका आणि रणवीर दीपिकाच्या घरी एकत्र राहण्याचे महत्वाचे कारण हे कि दीपिका तिच्या घरी एकटी राहते तर रणवीर त्याच्या परिवारा सोबत राहतो त्यामुळे त्यांनी एकत्रित राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते आहे. तसेच दीपिकाचे घर दीपिकाने अनेक वर्षांच्या कष्टाच्या पैशातून घेतले असल्यामुळे ते घर तिने सोडू नये अथवा विकू नये असे रणवीरला वाटते\nअस जुळलं दीपिका आणि रणवीर\nबाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी दोघांच्या मध्ये जवळीकता वाढत घेली आणि आगामी याकाळात दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला . त्याच्या प्रेम प्रकरणाने बॉलीवूड जगतात मोठी चर्चा हि रंगली होती. परंतु रणवीर आणि दीपिकाचा जोडा हा दृष्ट लागण्या सारखा जोडा असल्याचे सर्वच लोक बोलू लागले.\nअसा होणार रणवीर आणि दीपिकाचा विवाह सोहळा\n१४ नोव्हेंबरला दोघे पारंपारिक कोकणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. दीपिका कर्नाटकातील सारस्वत ब्राह्मण असून कोकणी तिची मातृभाषा आहे. रणवीर सिंग सिंधी असल्याने १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने विवाह होणार आहे. इटलीत लेक कोमो येथे दोघ लग्न करतील अशी चर्चा आहे .तर एक डिसेंबर रोजी त्या दोघांचा मायदेशी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यांनी त्यादिवशी सर्व मित्रांना आणि आप्तजणांना स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.\ndeepika married mumbai policenama Ranveer दीपिका पोलीसनामा बॉडीवूड मुंबई लग्न\n अंत्यविधी सुरू असताना 95 वर्षांचे आजोबा उठून बसले\nअहमदनगर मनपा निवडणूकित ४०० जणांच्या विरोधात तडीपारीचे आदेश\n‘माणसांकडून चुका होतातच, त्या घेऊन न बसता पुढे गेले पाहिजे’\n‘पती,पत्नी और वो’ च्या रिमेक मधून ‘या’ अभिनेत्रीला काढून टाकले\nआता नेटफ्लिक्स, हॉटस्टार स्वत:च करणार सेन्सॉर बोर्डाचं काम\nअभिनेता अनिल कपूरने घेतली प्रधा���मंत्री नरेंद्र मोदींची भेट\nअभिनेता अनिल कपूरने घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\n‘सीबीआय’ संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nराष्ट्रवादीच्या अटकेत असलेल्या नगरसेवकाची पालिकेच्या सभेत हजेरी\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\n‘सीबीआय’ संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nराष्ट्रवादीच्या अटकेत असलेल्या नगरसेवकाची पालिकेच्या सभेत हजेरी\nहे बातमीपत्र मला आवडते. मी आसपास घडणाऱ्या असामाजिक व गुन्हेग...\nखरा नियमाने सरसकट बडगा दाखवला तर ९८% पोलीस वाले.सस्पेंड कराव...\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\n‘सीबीआय’ संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nराष्ट्रवादीच्या अटकेत असलेल्या नगरसेवकाची पालिकेच्या सभेत हजेरी\nपोलीसनामा - पोलीस जगतातील ताज्या घडामोडींचा पारदर्शी आढावा, खात्रीशीर बातम्या, Live Updates, पोलीस अधिकाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी तसेच नागरिकांचा व पोलिसांचा आवाज बुलंद करणारे संकेतस्थळ. अधिक माहितीसाठी संपर्क contact@policenama.com\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\nपोलिसनामाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर आत्ताच subscribe करा.\n© 2019, पोलिसनामा सर्वाधिकार सुरक्षित\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\n‘सीबीआय’ संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nराष्ट्रवादीच्या अटकेत असलेल्या नगरसेवकाची पालिकेच्या सभेत हजेरी\nपोलीस अधीक्षकांचा कारवाई बडगा, दोन महिन्यात १६३ जणांवर कारवाई\nखेड पोलिसांना नगर जिल्ह्यात बेदम मारहाण\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\nउरुळी कांचनमधे तरुणीवर चाकूने वार\nनोटबंदी आणि जीएसटीचा बजेट ला फटका\nहे बातमीपत्र मला आवडते. मी आसपास घडणाऱ्या असामाजिक व गुन्हेग...\nखरा नियमाने सरसकट बडगा दाखवला तर ९८% पोलीस वाले.सस्पेंड कराव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Path-lights-scam-case/", "date_download": "2019-01-17T17:20:51Z", "digest": "sha1:GYDKY7WWFFSMMK3CAXOE5X2OHXYEKGIA", "length": 7129, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कॅफोंचे महिनाभर बेकायदा कामकाज? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कॅफोंचे महिनाभर बेकायदा कामकाज\nकॅफोंचे महिनाभर बेकायदा कामकाज\nपथदिवे घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल होऊन 48 तासांपेक्षा अधिक काळ कोठडीत असलेल्या मनपाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांवर वित्त विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, 31 मार्च रोजी बजावलेल्या आदेशात 8 मार्चपासून निलंबन केल्याचे स्पष्ट करण्यात आल्यामुळे ‘कॅफों’नी कालपर्यंत केलेले 29 दिवसांचे कामकाज कायदेशीर की बेकायदेशीर असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातही वित्त विभागाचा 31 मार्चचा आदेश 5 एप्रिलपर्यंत दडवल्याची चर्चाही मनपात सुरु आहे.\nलेखाधिकारी झिरपे व प्रभारी उपायुक्‍त विक्रम दराडे यांना 8 मार्च रोजी अटक झाल्यानंतर मनपा प्रशासनाने पोलिस कारवाईचा अहवाल नगरविकास व वित्त विभागाकडे सादर केला होता. 48 तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ कोठडीत असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. याच पार्श्‍वभूमीवर आयुक्‍तांनी हा अहवाल सादर केला होता. त्यामुळे शासनाकडून तात्काळ झिरपे यांचे निलंबन होणे आवश्यक होते. मात्र, त्यानंतर आजपर्यंत तब्बल 23 दिवसांनी 31 मार्च रोजी वित्त विभागाने 8 मार्च 2018 पासूनच्या निलंबनाचे आदेश बजावले.\nनगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी सु. द. धोंडे यांनी मनपाला काल पत्र पाठवून झिरपे यांच्या विभागीय चौकशीसाठी दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी माहिती मागविली. त्यामुळे 6 दिवसांनी झिरपे यांचे निलंबन झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 31 मार्चपासून हा आदेश दडविला कोणी असा सवालही उपस्थित झाला आहे.\nवित्त विभागाने 8 मार्चपासून निलंबन केले असले तरी कालपर्यंत कॅफो झिरपे हे मनपात कार्यरत होते. अटकेच्या कारवाईनंतर त्यांच्या निलंबनाचे आदेश न आल्यामुळे आयुक्तांनी त्यांना हजर ���रुन घेतले होते. त्यामुळे आजपर्यंतचे त्यांनी केलेले कामकाज कायदेशीर की बेकायदेशीर असा संभ्रम निर्माण झाला आहे. एखाद्या अधिकारी, कर्मचार्‍यावर पोलिस कारवाई होऊन 48 तास कोठडीत राहिल्यास त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाते. निलंबनाचे आदेश उशिराने दिले गेले, तरी ज्या तारखेला अटक झाली असेल त्या तारखेपासून निलंबन मानीव धरण्यात यावे, अशी स्पष्ट तरतूद कायद्यात आहे. त्यानंतरही आयुक्‍तांनी झिरपे यांना हजर करुन घेतल्यामुळे आयुक्‍तांची भूमिकाही वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची चिन्हे आहेत.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Shirdi-Saisachari-donation-of-6-crores/", "date_download": "2019-01-17T17:05:08Z", "digest": "sha1:VIJXDWBNETVJQJJ77KD5BVBBSXV6CL4N", "length": 5925, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साईचरणी साडेसहा कोटींचे दान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › साईचरणी साडेसहा कोटींचे दान\nसाईचरणी साडेसहा कोटींचे दान\nआपल्या गुरूंना वंदन करण्यासाठी आलेल्या साईभक्तांनी साईंच्या झोळीत चार दिवसांत तब्बल 6 कोटी 66 लाख रुपयांचं दान टाकलं आहे. गेल्या गुरूपौर्णिमा उत्सवाच्या दानाच्या तुलनेत सुमारे 1 कोटींचं दान यंदा वाढलं असून, साईंच्या दानातील हा एक विक्रम आहे.\nदि. 26 ते 29 जुलै दरम्यान शिर्डीत साई संस्थानच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला गेला. या चार दिवसांत जगातील व देशातील सुमारे तीन लाख भाविकांनी साई चरणी नतमस्तक होत तब्बल 6 कोटी 66 लाख रुपयांचं दान दिलं आहे. त्यामध्ये दक्षिणा पेटीत सुमारे 3 कोटी 83 लाख रुपयांचं तर देणगी काऊंटरवर 1 कोटी 57 लाखांचं दान दिलं आहे. डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे 42 लाख व ऑनलाईन देणगीवरून सुमारे 28 लाख रुपये आले आहे. तर मनीऑर्डरच्या माध्यमातून 3 लाख रूपये आले आहेत. तसेच 438 ग्रॅम सोन्याच्या माध्यमातून 11 लाख रुपये तर चांदीच्या माध्यमातून 2 लाख रुपयांचे दान आले आहे. त्याचप्रमाणे 14 देशांचे परकीय चलन ही दानात आले आहे. असे मिळून 6 कोटी 66 लाखांच दान साईभक्तांनी साईंच्या झोळीत टाकलं आहे.\nगत गुरुपौर्णिमा उत्सवाच्या वेळेपेक्षा सुमारे 1 कोटींचं दान वाढले आहे. त्यामुळे साईंच्या झोळीत दानाचे जुने विक्रम मोडीत निघत आहे. या उत्सव काळात सुमारे सव्वा तीन लाख भाविकांनी साईंचे दर्शन घेतले असून, त्यापैकी 52 हजार भाविकांनी सशुल्क दर्शनाचा लाभ घेतला आहे. तसेच 3 लाख भाविकांनी मोफत बुंदी प्रसादाचा लाभ घेतला आहे. तर अडीच लाख रुपयांची लाडू पाकिटांची विक्री झाली. यामधून 66 लाख रुपये संस्थानला मिळाले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिली. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे, लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे आदी उपस्थित होते.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Police-Force-Salary-issue/", "date_download": "2019-01-17T17:37:33Z", "digest": "sha1:5OEKQXTSCDQZICWU5FQGHSMTPC5KXMDT", "length": 6475, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्य पोलीस दलाचे पगार लांबले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्य पोलीस दलाचे पगार लांबले\nराज्य पोलीस दलाचे पगार लांबले\nनवी मुंबई : राजेंद्र पाटील\nदर महिन्याच्या दोन तारखेला होणारा पगार राज्य पोलीस दलातील सुमारे दोन लाखांहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना 12 एप्रिल उजाडल्यानंतरही झालेले नाहीत. यामुळे कर्मचार्‍यांचे महिन्याचे बजेट कोलमडले असून कर्ज घेतलेल्या कर्मचार्‍यांना बँकांनी व्याज आकारणी करण्यास सुरुवात केली आहे. सर्व पोलिसांचे वेतन हे अ‍ॅक्सिस बँकेमार्फत केले जाते. मा���्र मार्च एण्डचा चांगलाचा फटका पोलिसांच्या वेतनाला बसला आहे. 20 एप्रिलपर्यंत पगार होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.\nराज्यात दहा पोलीस आयुक्तालये असून 36 एसपी कार्यालये आणि 9 स्पेशल आयजी कार्यालये, 14 पोलीस प्रशिक्षण केंद्रे, 1051 पोलीस ठाणी, 16 राज्य राखीव दलाच्या कंपन्या आणि 627 पर्यवेक्षक कार्यालयांसह मुंबई पोलीस दलाचा स्वतंत्र कारभार आहे. या राज्य पोलीस दलातील सर्वच आयपीएस अधिकार्‍यांसह पोलीस शिपाईपर्यंतच्या एकाही कर्मचार्‍याचा मार्च महिन्याचा पगार झाला नाही. मार्चअखेर असल्याने पगार उशिरा होत असल्याचे सर्वच पोलीस आयुक्तालयातून सांगण्यात येत आहे. मात्र यामुळे राज्यातील सुमारे 88 हजार 650 कर्मचार्‍यांनी पोलीस पतपेढी, राष्ट्रीयकृत बँकांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने त्यावर व्याज आकारणी केल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.\nदर महिन्यांला पाच तारखेला होणारे पगार मार्च महिना संपवून 13 एप्रिल उजाडल्यानंतरही झालेला नाही. प्रत्येक पोलीस ठाणे, एसीपी, डीसीपी, सीपी ऑफीसमधील क्‍लार्कने पगारबिले 31 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान बनवून पाठून दिले होते. मार्च महिन्यांचे शेवटचे तीन दिवस बँक बंद होत्या. तर अखेरच्या शनिवारी बँक एक दिवसासाठी सुरू होती. त्यावेळेत बँकांनी आपली कामे पूर्ण केली. पण त्याचा परिणाम पोलिसांच्या पगारावर झाला आहे. राज्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. 20 एप्रिलपर्यंत पगार होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.\nसोलापूर : मंगळवेढ्यात वाळू चोराविरोधात कारवाई\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Shivsena-Political-Leaders-Arrested-In-Case-Of-Fired-Pakistan-National-Flag/", "date_download": "2019-01-17T17:04:43Z", "digest": "sha1:IFDIWHTBCBCOABLBOUQIJRSQH36VZS2T", "length": 6058, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाकिस्तानचा झेंडा जाळल्याप्रकरणी शिवसेना पदाधिकार्‍यांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाकिस्तानचा झेंडा जाळल्याप्रकरणी शिवसेना पदाधिकार्‍यांना अटक\nपाकिस्तानचा झेंडा जाळला; शिवसेना पदाधिकार्‍यांना अटक\nपाकिस्तानी अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रेकरुंवर केलेल्या भ्याड हल्याच्या निषेर्धात पाकिस्तानच्या झेंड्याची होळी करणार्‍या सात शिवसेना पदाधिकार्‍यांना शुक्रवारी वाशी पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शिवसेनेत संतापाची लाट पसरली आहे. शिवसेना शहरप्रमुख विजय माने,उपशहर प्रमुख गणपत शेलार, संतोष मोरे, नवी मुंबई महिला शहर अध्यक्ष रंजना शिंत्रे, परिवहन समिती सदस्य समीर बागवान व माजी विरोधी पक्ष नेते दिलीप घोडेकर अशी अटक करण्यात आलेल्या शिवसेना पदाधिकार्‍यांची नावे आहेत.\nजुलै 2017 मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला केला होता. या हल्याच्या निषेर्धात भारतात खळबळ माजली होती. त्याचवेळी भारताच्या विविध भागात पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध करण्यात येत होता. त्याच पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईतील शिवसेना नेत्यांनी 11 जुलै रोजी पाकिस्तानचा निषेध करत त्यांच्या झेंड्याची वाशीती शिवाजी चौकात होळी केली होती. त्यावेळी पाकिस्तान देशाचा झेंडा जाळल्या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात शिवसेना नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 5 महिन्यानंतर या सर्व शिवसेना पदाधिकार्‍यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. अटक करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सर्वांची जामिनावर मुक्तता केली आहे.\nपाकिस्तानचा झेंडा जाळला; शिवसेना पदाधिकार्‍यांना अटक\nगच्चीवरील पबला आग;11 महिलांसह 14 ठार\nपबमध्ये राजकीय नेते, पोलीस व पालिका अधिकार्‍यांची भागीदारी\nखुल्या गटातील बढतीवरील बंदी उठविली\nअनधिकृत बांधकामाने केला घात\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची ��था आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Atpadi-taluka-political-air-washed/", "date_download": "2019-01-17T17:04:40Z", "digest": "sha1:XBW7QD22D5UZ676I36LR53W6MWBL6MC6", "length": 9682, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आटपाडी तालुक्यात राजकीय हवा तापली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आटपाडी तालुक्यात राजकीय हवा तापली\nआटपाडी तालुक्यात राजकीय हवा तापली\nआटपाडी : लतिफ मुलाणी\nआटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय हवा ऐन उन्हाळ्यात चांगलीच तापली आहे. उमेदवारी छाननी झाल्यानंतर सोमवारपासून पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी पक्षविरहित स्थानिक आघाड्या आमने-सामने ठाकल्या आहेत. दरम्यान, यावेळी प्रथमच सरपंचपदाची थेट निवड होणार असल्याने अनेक ठिकाणी कमालीची चुरस निर्माण झाली आहे. वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यासह देशमुख बंधुंनी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चारही जागा जिंकल्या. आटपाडी पंचायत समितीवरही प्रथमच भाजपचा झेंडा फडकाविला.\nजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा जमिनीवर बसतो ना बसतो तोच तालुक्यात पहिल्या टप्प्यातील सव्वीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. थेट सरपंच निवडीमुळे सरपंचपदासाठी अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्या.आता आटपाडी तालुक्यात दुसरे टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी मानली जात असल्याने प्रबळ नेत्यांनी या निवडणुकीकडे चांगलेच लक्ष दिले आहे. त्याचप्रमाणे गावपातळीवर ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे.\nजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने तालुक्यात राजकीय वर्चस्व सिध्द केलेले आहे. पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही भाजपला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे मागील निवडणुकीत मिळवलेले यश कायम राखण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे. त्यामुळे भाजप तालुक्यातील ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला अपयशाचा सामना करावा लागला होता. मात्र पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या माध्यमातून सेनेने जोरदार कमबॅक केले. आता सेनेचे लक्ष या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे असणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आमदार अनिलराव बाबर व माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजीराव पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.\nखरसुंडी जिल्हा परिषद गटातून काँगे्रसकडून युवा नेते जयदीप भोसले यांनी चांगली लढत देत खरसुंडी गणातून काँगे्रसचा उमेदवार निवडून आणला. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेलकरंजी, मानेवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी या गावांचा समावेश आहे. या गावात जयदीप भोसले यांची भूमिका महत्वाची आहे. याशिवाय थेट सरपंच निवडीमुळे गावागावात चांगली लढत होण्याची शक्यता आहे.\nसरपंचपदाचे गावनिहाय आरक्षण :\nकानकात्रेवाडी - सर्वसाधारण स्त्री, औटेवाडी- नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्री, मानेवाडी- नागरिकाचा मागास प्रवर्ग, मापटेमळा- सर्वसाधारण, पुजारवाडी (आ)- अनुसूचित जाती स्त्री, काळेवाडी- सर्वसाधारण, आंबेवाडी-सर्वसाधारण, बनपुरी - सर्वसाधारण स्त्री, मुढेवाडी - सर्वसाधारण, मासाळवाडी- सर्वसाधारण स्त्री, करगणी- अनुसूचित जाती, निंबवडे- अनुसूचित जाती स्त्री, वाक्षेवाडी- सर्वसाधारण स्त्री, खांजोडवाडी- सर्वसाधारण, पिंपरी खुर्द- सर्वसाधारण स्त्री, नेलकरंजी-सर्वसाधारण, भिंगेवाडी - नागरिकाचा मागास प्रवर्ग, आटपाडी - सर्वसाधारण स्त्री, विभूतवाडी - नागरिकाचा मागास प्रवर्ग, मिटकी - सर्वसाधारण.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/money-lending-crime-in-satara/", "date_download": "2019-01-17T17:21:45Z", "digest": "sha1:4R243W72JUNTYM4Z6NB75DVZCYY4GCM7", "length": 3875, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल\nसावकारी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल\nव्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करूनही जमीन परत दिली नाही. ती परत मागायला गेले असता शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी, विजय दादासो भोसले ((वय ४५ रा. बिजवडी ता. माण ) सध्या राहणार कोळकी ता. फलटण यांनी हॉटेल व्यवसायासाठी बिजवडी येथील एक एकर जमीन गॅरंटी म्हणून दस्त करून दिली होती. २०१६ साली दोन लाख रुपये ५ टक्के व्याजाने घेतले होते. ते सर्व पैसे व्याजासह डिसेंबर २०१७ मध्ये दरमहा १० हजार रुपये देऊन व्याज व मुद्दल पूर्ण फेडली. यानंतर विजय भोसले प्रल्हाद इंगळे यांच्याकडे जमीन मागण्यासाठी गेले असता इंगळे याने शिवीगाळ व दमदाटी केली.\nयाप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहा. फौजदार भोईटे करत आहेत.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2018/01/19/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-17T17:05:10Z", "digest": "sha1:56BWMUT45BYDT5EUN4J2AB7HLPLP5IJE", "length": 19242, "nlines": 145, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "कॉफी आणि उमाकांत. « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« पुन्हा एकदा कोकणातला पाऊस.\nहे आत्ता माझ्या लक्षात आलं.(आणि माझी आई) »\n“ज्या गोष्टी बदलण्यासाठी तुमची क्षमता नसते त्या तुम्ही तशाच जाऊ दिल्यात आणि ज्या बदलू शकाल त्यांना कवटाळून बसलात तरंच तुम्ही खरं जीवन जगू शकाल.”\n“तुम्हाला कुठच्या पद्धतीची कॉफी आवडतेबरीच गर��,आईस्ड कॉफी,सरळ सरळ केलेली काळी कॉफी,एस्प्रेसो कॉफी,ड्बल शॉट कॅपिचिनो,पेपरमिंट मोचा की आणखी कुठच्या पद्धतीची कॉफीबरीच गरम,आईस्ड कॉफी,सरळ सरळ केलेली काळी कॉफी,एस्प्रेसो कॉफी,ड्बल शॉट कॅपिचिनो,पेपरमिंट मोचा की आणखी कुठच्या पद्धतीची कॉफीअसंख्य प्रकारच्या पद्धतीची कॉफी बनविता येते.आणि गम्मत म्हणजे त्यामुळे प्रत्यक्षात कॉफी कशी व्हावी त्याचे असंख्य प्रकार होतील.\nआपल्या जीवनाबद्दल विचार केल्यास अशाच कॉफी बनवण्याच्या पद्धतीने असंख्य तर्‍हेनं तुमचं जीवन तुम्हाला बनवता येतं.तेव्हा कॉफी आणि तुमचं जीवन कसं बनवायचं हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे.असं मला वाटतं.”\nअसं उमाकांत एकदा मला म्हनाला.\n“तुमच्या जीवनाकडे तुम्ही लक्ष देऊन पहायला लागला की,खरोखरच तुम्ही ते कसं घडवता ह्यावर अवलंबून असतं.कॉफी तयार करायला मूलभूत अशी सामुग्री लागते.आणि तुम्ही स्वत:चं म्हणून त्यात एखाद्या घटकाची भर घालता,तेव्हा ती कॉफी आगळी होते. आपल्या जीवनात काही अवस्था असतात आणि त्या आपल्या नियंत्रणाच्या पलीकडच्या असतात.आणि आपण त्या अवस्थेशी कसे सामोरे जातो त्यातच खरा फरक असतो.तुम्हाला ज्यावेळी कॉफीचा कप दिलेला असतो त्यावेळी खरं तर तुमची निवड असते की ती एस्प्रेसो बनवायची की निव्वळ काळी कॉफी तयार करायची.”\nही कॉफीवरची आणि जीवनावरची चर्चा,मी आणि उमाकांत असेच एकदा कॉफी पिताना करीत होतो.उमाकांत सकाळीच माझ्या घरी आला होता.उमाकांतला कॉफी आवडते आणि ती सुद्धा काळी कुट्ट साखर न घालता,दुध न घालता गरम गरम कडू कॉफी मिळाली की कॉफीची चव घेत घेत उमाकांतची तंद्री लागते.\nमला मात्र सत्यनारायणाच्या पुजेच्या दिवशी करतात तशी कॉफी खूपच आवडते.कॉफीतच आटवलेलं दुधा घालून त्यात भरपूर साखर टाकून वेलचीपूड टाकून गरम गरम कॉफी मी एरव्ही पीत असतो.\nउमाकांतला ती कडू कॉफी,मी त्याला कडू किराईतचा काढाच म्हणतो,अगदी चव घेत घेत प्यायला कशी आवडते हे कोडं मला कळलं नाही.आणि तसा जर का मी उमाकांतला प्रश्न केला की मग तो आणखी अनेक प्रकारच्या कॉफीची उदाहरणं देत रहातो.\nह्यावेळी मात्र उमाकांत कोणत्या तंद्रीत होता कुणास ठाऊक त्याने मला वेगळंच उदाहरण दिलं.\n“माझ्या जीवनाची वाढ माझ्या वडीलांच्या सहवासात झाली.माझे वडील कॉफीवर खूप प्रेम करायचे आणि त्यावर ते अवलंबूनही होते.माझ्या वडीलांकडूनच मी क���फीबद्दल बरंच काही शिकलो,आणि तसंच जीवनाबद्दलही.माझ्या वडीलांकडून आणि त्यांच्या आजीकाडून मी एक शिकलो की कॉफीची चव ही एक संपादलेली चव आहे.जीवनाचं पण असंच आहे.ते पुर्ण संपादीत व्हायला बराच काळ निघून जातो आणि कांहींना तर त्याचा व्यासंग ठेवून किंवा परिश्रम घेऊनही साध्य होत नाही.\nकाहीवेळा अगदी उतावीळ होऊन कॉफीचा घोट पिण्याचा प्रयत्न केल्यास ओठ मात्र भाजून घेतला जातो.जीवनातलं उदाहरण द्यायचं झाल्यास, मी “चटका” लावून घेतो जेव्हा मीच एखाद्या गोष्टीचं जादा मुल्यांकन करतो.जेव्हा सहजासहजी माझ्या हाती कही लागत नाही तेव्हा मला एक पाऊल मागे घ्यावं लागतं आणि हे ही लक्षात ठेवावं लागतं मी नाहीतरी माणूस आहे.\nतरीपण,कॉफीची सुरवातीची चव घेण्याचा तुमचा मानस नसेल तर मग तुम्ही त्याचा शेवट असा कराल की ती कॉफी एकदम थंडगार होऊन जाईल.कधी कधी तुम्ही कॉफी तयार करीत असताना तुमच्याकडून एखादा घटक त्यात जास्त घातला गेला असेल तर त्यामुळे त्या कॉफीची चव अगदी खराब किंवा विचित्र होऊ शकते.आणि कधी कधी ह्या अशा चुका झाल्या तर,पुन:श्च तुम्हाला ताजी कॉफी तयार करावी लागेल.परंतु,हा नवा कॉफीचा कप म्हणजे काही अंतिम प्रकार नसतो.उलटपक्षी हा एकदम नवा कॉफीचा कप नव्या प्रकारच्या कॉफीच्या चवीची शक्यता घेऊन येण्याचा संभव असू शकतो पण ते सर्व तुमच्यावर अवलंबून आहे.\nतेव्हा जर का तुमचं जीवन हा एक कॉफीचा कप असण्याचा संभव असेल तर ते कॉफी सारखं एखादं निरर्थक मिश्रण होईल का ह्याचा विचार करायला हवा.\nकिंवा कदाचित,तुमच्या जीवनात विलक्षण ढंग असलेल्या अवस्था येऊन त्या अवस्था जीवनाला, एकप्रकारचा कॉफीच्या मिश्रणासारखा, आकार देणार्‍या ठराव्यात का. ह्याचा विचार झाला पाहिजे.\nमला असं वाटतं,प्रत्येकाला एक त्यांचा कॉफीचा कप दिला गेलेला आहे आणि त्यात अगणीत (मिश्रणाच्या) शक्यता आहेत.\nम्हणून मला असं वाटतं,\nज्या गोष्टी बदलण्यासाठी तुमची क्षमता नसते त्या तुम्ही तशाच जाऊ दिल्यात आणि ज्या बदलू शकाल त्यांना कवटाळून बसलात तरंच तुम्ही खरं जीवन जगू शकाल.”\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\n« पुन्हा एकदा कोकणातला पाऊस.\nहे आत्ता माझ्या लक्षात आलं.(आणि माझी आई) »\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nशांततेबद्दल मला विशेष वाटतं.\nरमाकांत जेव्हा पहिल्यांदाच आजोबा होतो.\nमाडाच्या झाडाने दिलेला संदेश.\n\"एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये\"ईती,पिंग-पॉन्ग-चू\n\"ठेविले अनंते तैसेचि रहावे\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nमाझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.\nमला सुपूर्द करशील का\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« डिसेंबर फेब्रुवारी »\nsachinkamble016 च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9497", "date_download": "2019-01-17T17:03:24Z", "digest": "sha1:XWS6HIDUYX54FRFDBF3FKX3DUOAGG2YU", "length": 5818, "nlines": 87, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पेट्रोल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पेट्रोल\nपेट्रोल,डिझेल,सोन्यावरील कर आणि तस्करी.\nआपला देश खनिज तेलाच्याबाबतीत स्वयंपुर्ण नसल्यामुळे ८०% कच्चे तेल आयात करून व २०% देशांतर्गत उत्पादनातून देशातील ह्या इंधनाची गरज भागवली जाते. पेट्रोल व डिझेलचे दर बाजार निगडित ठेवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढले/कमी झाले रुपया-डॉलर विनिमय दरात वाढ्/घसरण झाली तर आपल्याकडेही पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले/कमी केले जातात. परंतू ह्या पेट्रोल व डिझेलवर सरकार (कोणत्याही पक्षाचे) अनेक प्रकारचे कर लावून महागात विकते व त्याचे समर्थन करताना अनेक कारणे पुढे करते. जसे,\n१) चालू खात्यातील तूट नियंत्रित करणे\n२) इंधनाची उधळपट्टी रो़खणे.\nRead more about पेट्रोल,डिझेल,सोन्यावरील कर आणि तस्करी.\nकॅन मध्ये पेट्रोल /डिझेल मिळण्यासाठी\nपेट्रोल / डिझेल कॅन मधे मिळणार नाही अश्या आशयाच्या नोटीस पेट्रोल पंपावर लिहलेल्या असतात. जे उद्योजक असा व्यवसाय करतात जेथे पेट्रोल अथवा डिझेल वहाना व्यतिरिक्त अन्य कारणासाठी हवे असते.\nउदा. जनरेटर चालवण्यासाठी डिझेल किंवा लॉड्री चालकांना हवे असलेले पेट्रोल.\nपेट्रोल पंप मालक जा पोली��ांकडुन अश्या आशयाचे पत्र घेऊन या असे सांगतात.\nखरे असे आवश्यक आहे का \nकायदा नेमके काय सांगतो की हे सर्व डिस्क्रियेशन ऑफ पावर आहे \nRead more about कॅन मध्ये पेट्रोल /डिझेल मिळण्यासाठी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-17T16:55:43Z", "digest": "sha1:KZFMDBEWPLUKREHQWLYYHCNYMXS7LDQO", "length": 10019, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपाकडून राज्यघटनेवरच हल्ला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराहुल गांधी यांची टीका\nचमराजनगर – भाजपाकडून राज्यघटनेवरच हल्ला केला जात आहे, अशी टीका कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच असून त्यामध्ये बदल करण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्याचा इशाराही दिला आहे. म्हैसूर येथील चामुंडेश्‍वरी देवीचे दर्शन घेतल्यानंतरच्या सभेमध्ये ते बोलत होते. भाजपाने नोटबंदी आणि जीएसटीतून लोकांचे पैसेच हिसकावले नाहीत, तर राज्यघटनेवरच हल्ला करण्याची नवीन फॅशनही येऊ घातली आहे, असे ते म्हणाले.\nराज्यघटनेमध्ये बदल करण्याचा जेवढा प्रयत्न भाजपाकडून केला जाईल, तेवढाच जोर लावून डॉ. आंबेडकर यांचे योगदान असलेली राज्यघटना सुरक्षित राखण्यासाठी कॉंग्रेसही प्रयत्नशील असेल, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोजगार आणि नोटबंदीमुळे निर्माण झालेल्या प्रश्‍नांबाबत असंवेदनशील असल्याचा आरोपही त्यांनी केला. कर्नाटकातील तरुणांकडे रोजगार नाही. नोटबंदीमुळे कोणालाही फायदा झालेला नाही. “जीएसटी’ मधील करांचे पाच टप्पे नागरिकांच्या फायद्याचे नाहीत. नोटबंदीनंतरच्या काळात बहुतेकांनी आपला काळा पैसा बॅंकांमध्ये जमा केला आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.\nआगामी काळात विधानसभेच्या निवडणूका होत असलेल्या कर्नाटकमधील प्रचाराच्या दोन दिवसांच्या चौथ्या टप्प्यामध्ये राहुल गांधी मंड्या, म्हैसूर आणि चमरजनगर जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. यापूर्वीच्या प्रचार दौऱ्यात त्यांनी उत्तर, किनारपट्टी आणि मालनाद भागांचा दौरा केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभविष्यातील पंतप्रधान उत्तरप्रदेशमधील जनताच निश्चित करेल – मायावती\nभाजपकडून निवडणुका रद्द केल्या जाण्याची शक्‍यता – केजरीवाल\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nपुण्यात कमळाचा ‘हात’ कुणाला\nखासदारांपेक्षा प्रायमरी शिक्षकांची कमाई जास्त – हरीश द्विवेदी\nभाजपचा न्यायालयात जाण्याचा इशारा\n‘संरक्षणमंत्र्यांनी लोकसभेत दोन तास भाषण देऊनही दोन सोप्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही’\nपंतप्रधान मोदींचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nदिल्लीत 11 जानेवारीला भाजपचे अधिवेशन\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nशिक्षक बॅंकेतील मयत सभासदांच्या वारसाची रक्कम हडप – खांदवे\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\nशेवगावात दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू\nदाभोळकर आणि पानसरे हत्याकांडांचा स्वतंत्र तपास करा : उच्च न्यायालय\nमाळीवाडा परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाचा हातोडा\nकलाकार व्हा, पण कुणाचीही नक्कल करू नका : हार्दिक जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-01-17T17:30:43Z", "digest": "sha1:POW2QFQ4RTKN7U7NDBIB7D7VD6SIG5MO", "length": 5227, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इडरसी धरण - विकिपीडिया", "raw_content": "\n(एडरसी धरण या पानावरून पुनर्निर्देशित)\nएडरसी धरण हे जर्मनीच्या मध्य भागातील हेसेन राज्यातील मोठे धरण आहे. इडर नदीवरील हे धरण १९०८ ते १९१४ दरम्यान बांधले गेले होते. हे मोठे जलविद्युत केंद्र आहे तसेच इडर आणि वेसेर नद्यांमधील नौकानयनासाठी पाण्याची पातळी राखण्यासाठी या धरणाचा उपयोग होतो. या धरणाची क्षमता १९,९३,००,००० मी३ इतकी आहे\nदुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश वायुसेनेने एका धाडसी मोहीमेत या धरणावर हल्ला चढवून हे फोडले होते. त्यामुळे आलेल्या पुरात अंदाजे ७० व्यक्ति मृत्यू पावले होते.[१] हा पूर २०-२६ फूट उंचीच्या पाण्याच्या लाटेच्या स्वरुपात होता व हे पाणी ताशी २०-२५ किमी वेगाने खोऱ्यातून गेले. या पाण्याच्या लोंढ्याने खोऱ्यातील माती हेक��टरी १६० मी३ दराने समुद्राकडे वाहून गेली. जर्मनीने अटलांटिक भिंतीवर काम करणारे बिगारी कामगार येथे आणून हे धरण काही महिन्यांत दुरुस्त केले होते.\nइ.स. १९१४ मधील निर्मिती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जानेवारी २०१९ रोजी ०६:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2011/09/12/", "date_download": "2019-01-17T17:03:18Z", "digest": "sha1:FD4AL3QSEQHMJDLJUTKY35ZI7P7ZOVTH", "length": 9596, "nlines": 111, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "2011 सप्टेंबर 12 « कृष्ण उवाच", "raw_content": "\n“जीवनात सुखी असल्याशिवाय जीवन जगण्यात अर्थ नाही.आणि सुखी असण्यासाठी तोंडावर हसू असण्याची अत्यंत जरूरी आहे.हसू संसर्गजन्य असतं.” अरूणच्या आजोबांची आज चाळीसावी पुण्यतिथी होती.अरूण स्वतः पन्नास वर्षांचा झाला.दोन्ही घटना साजर्‍या करण्यासाठी होणार्‍या कार्यक्रमात येण्यास अरूणने मला खास आमंत्रण दिलं होतं. अरूणच्यावेळी अरूणची आई बाळंतपणातच गेली.अरूणला सहाजीकच आपली आई तिचा फोटो पाहून आठवते.अरूणला त्याच्या आजी,आजोबांनी लहानाचा मोठा […]\nमी आणि माझी आई.\nशांततेबद्दल मला विशेष वाटतं.\nरमाकांत जेव्हा पहिल्यांदाच आजोबा होतो.\nमाडाच्या झाडाने दिलेला संदेश.\n\"एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये\"ईती,पिंग-पॉन्ग-चू\n\"ठेविले अनंते तैसेचि रहावे\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nमाझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.\nमला सुपूर्द करशील का\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« ऑगस्ट ऑक्टोबर »\nsachinkamble016 च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2018/01/05/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-17T17:19:12Z", "digest": "sha1:KIAO6S7MAHVQWGYTE54FQWZ5XNEIQXC3", "length": 18518, "nlines": 158, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "म्हातारपण (एकाकीपणाचं स्वागत) « कृष्ण उवाच", "raw_content": "\nपुन्हा एकदा कोकणातला पाऊस. »\nकवटाची (अंड्याची) करी केल्यानंतर, सोलकढी भात कालवून झाल्यावर तोंडाला कवटाची करी घेऊन केलेलं जेवण मायला समाधान द्यायचं.सुरवातीला करीभात जेवायाचा नंतर सोलकढी भात जेवायचा.बारा कवटं असलेल्या खोक्यातून एक कवट निवडून,ते सुद्धा पिंगट रंगाचं कवट असल्यास उत्तम समजून त्याची केलेली आमटी मायला खूपच आवडायची.त्या रात्रीचं तिचं ते एकटीचं जेवण असायचं.\nमायने ह्यापूर्वी कवटाची आमटी कधी केलीच नाही अशातला भाग नाही.इतक्या वर्षात हजारो कवटं फोडून मायने कवटाचे निरनीराळे प्रकार केले आहेत.अतीशयोक्ती म्हणा किंवा म्हणू नका पण असं म्हणायला हरकत नाही की कवटं फोडून ती फेसाळून फेसाळून झाल्यावर पिवळट दिसणारा फेस गर्द सोन्यासारखा दिसू लागला असल्यास नवल\nनाही.मग त्या कवटाच्या पिवळ्या बलकातून धिरडी केली असतील किंवा तो बलक पिठात घालून कुरकुरीत बिस्कीटं मायने बनवली असतील.\nआज मात्र मी जेव्हा मायला भेटायला गेलो तेव्हा ती रुद्राक्षाच्या माळेसारखी माळ हातातघेऊन मणी मोजत होती. प्रत्येक मण्याबरोबर येशुच्या नावाचा एकटीच उदघोष करत होती असं म्हणायला हरकत नाही.पास्कलची मुलं तिला माय म्हणायची मी पण मायच म्हणायचो.\nफार पूर्वी लिहिलेल्या माझ्या “आई तुझी आठवण येते” ह्या लेखात आईला किती नावानी संबोधता येतं हे लिहिलं आहे,\n“आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं.\nमॉं (ऊली) म्हणजेच आई म्हणजे सबकुछ माऊली\n“आई, आई …. (मै आई,बेटा मै आई)”\n, अरे मी येते\nअसं जी आपल्या मुलांना ओरडून सतत म्हणत असते ती “आई”\nम्हणजेच “my”- माय- माझी,\nMOM म्हणजेच My Own Mother, तिच शब्दशः आई.\nनुसता “आई” हा शब्द्च पहाना,\nपहिलं अक्षर, “आ” म्हणजे आकाशा एव्हडी प्रचंड मन असलेली.\nदुसरं अक्षर “ई” म्हणजेच जी ईश्वरा एव्हडी देवतुल्य.\nदहा वर्षापूर्वी पास्कल तिला सोडून गेला.मायला दोन मुलं आहेत मुलगा एन्ड्रू आणि मुलगी ज्युईली.एन्ड्रू शिकयला म्ह्णून इंग्लंडला गेला आणि तिथेच स्थाईक झाला.मधून मधून आई-वडीलांना भेटायला यायचा.पास्कल गेल्यानंतर बरीच वर्ष तो तिला भेटायला आला ��ाही.ज्युईली लहानपणीच नन झाली आणि गोव्यातल्या एका चर्चमधे लोकांची सेवा करण्याचं व्रत तिने स्विकारलं.अधून मधून मायला ती भेटून जाते.\nमाझी वहिनी गोव्याची.माझ्या लहानपणी मी वहिनीबरोबर तिच्या माहेरी गोव्याला जायचो.पास्कल कुटूंब शेजारच्या भूखंडात रहायची.छोटसं घर आहे आणि पास्कलचा मासेमारीचा व्यवसाय होता.पास्कल मनाने उदार होता.टोपली टोपली मासे तो माझ्या वहिनीच्या घरी पाठवून द्यायचा.सर्वच दिवस सारखे नसतात.ऐन उमेदीत पास्कलला\nअसाध्य व्याधी झाला.त्याला कामाचा व्याप जमेना.त्याने आपल्या होड्या जाळी आणि इतर साहित्य आपल्या चुलत भावाला देऊन तो घरीच बसून राहिला मला हे सगळं मायकडून कळलं. असो.\nमायने मला जेवायला रहायचा आग्रह केला.पण मी अलीकडे रात्री जेवत नाही असं सांगीतलं त्यामुळे तिचा हिरमोड झाला.तू जेऊन घे असं मी तिला सांगीतलं.मायने कवटाचं जेवण करण्याचा घाट घेतलेला दिसला.जो पदार्थ माय नेहमीच करीत आली आहे.\nआजच्या रात्री मायच्या शेगडीवर पाणी उकळत होतं.त्या शांत वातावरणात उकळत्या पाण्याच्या बुडबूड्यांचा आवाज ऐकायला येत होता.एका कपाच्या कडेवर एक कवट दोनदा हळुवारपणे आपटलं गेलं.बाजूच्या शेगडीवर कवटाची करी कवटाशिवाय उकडत होती.मायने त्या कवटाचा बलक एक चमच्यावर घेऊन हळूच त्या करीत सोडला.गरम\nवातावरणात चमच्यावरच्या कवटाचा पांढरा भाग जास्त घट्ट होऊन पिवळा बलक त्यात अडकला गेला.चमच्याच्या उलट भागाने मायने करी ढवळली.ते कवट जसंच्यातसं त्या उकळत्या करीत तरंगत होतं.\nमायची ही स्पेशल डीश असायची.दुसर्‍या एका थाळीत पावाचे दोन स्लाईस आणि त्यावर लोणी लावून ठेवलेले दिसले.मायने दोन्ही थाळ्या दोन हातात घेऊन ती टेबला जवळ जायला निघाली. प्रत्येक पाऊल टाकताना त्या थाळ्या थरथरत होत्या.टेबलावर त्या थाळ्या ठेवून माय खूर्चीवर बसली.\nआज मी माय समोर बसलो होतो एव्हडंच.नाहीपेक्षा रोज रत्री माय तशी एकटीच जेवत असते.मला ती एकटीच जेवत आहे असंच भासलं.\nमायचा निरोप घेऊन घरी जात असताना मी माझ्या मनात म्हणालो,\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\nपुन्हा एकदा कोकणातला पाऊस. »\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nशांततेबद्दल मला विशेष वाटतं.\nरमाकांत जेव्हा पहिल्यांदाच आजोबा होतो.\nमाडाच्या झाडाने दिलेला संदेश.\n\"एकद्दयांचं कायते होओन ज्य���वूद्दये\"ईती,पिंग-पॉन्ग-चू\n\"ठेविले अनंते तैसेचि रहावे\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nमाझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.\nमला सुपूर्द करशील का\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« डिसेंबर फेब्रुवारी »\nsachinkamble016 च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-01-17T17:32:35Z", "digest": "sha1:LSX7KC7TG4GQXLWTNFJK7GXTN2FT2MVY", "length": 5200, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पर्यावरणला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:पर्यावरण या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मदतकेंद्र ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ वर्गफलक ‎ (← दुवे | संपादन)\nमुखपृष्ठ/धूळपाटी1 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी/१ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी2 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सफर/निबंध माहिती शोध ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा- कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Tiven2240/धूळपाटी-मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ वर्गफलक २०१७ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:आर्या जोशी/धूळपाटी/मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58374", "date_download": "2019-01-17T17:16:20Z", "digest": "sha1:WNBVP7ZLGWFGPPEF5OHE4IXOTP6PFE2D", "length": 5350, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सूर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सूर\nआपल्याशीच गुणगुणनारे तानपुरे, संध्याकाळची वेळ, झोपाळ्यावर बसलेल्या त्या आणि खाली चटईवर त्यांची शिष्या. मध्येच एकाधि वाऱ्याची झुळुक अंगणातल्या तुळशीजवळ लावलेल्या अगरबत्तीचा परिमळ घेऊन येत होती.\nबाईंकडे अनेक वर्ष गाणं शिकणारी ती त्यांच्या घरातलीच झाली होती. पुष्कळ दिवस बेचैन करणारा प्रश्न तिने थोडासा भीतभीतच विचारला. \"बाई, तुम्हाला गाण्याने सगळं काही दिलं, पैसा, ओळख, मान. तरी अजूनही कधीकधी तुम्ही बेचैन का वाटता\n\"एका प्रश्नाचं उत्तर नाही सापडलंय गं अजून, म्हणून,\" बाई शांतपणे म्हणाल्या.\n\"या माझ्या गाण्यातून, पुन्हा पुन्हा नेमकं व्यक्त कोण होतंय\nस्तब्ध झालेले तानपुरे पुन्हा गाऊ लागले.\noriginally published in: मेंढी, वॉचमन आणि इतर लघुकथा\nपण नेमकं काय सांगायचं आहे समजलं नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66393", "date_download": "2019-01-17T17:22:36Z", "digest": "sha1:QDBVEQBAD5G5DX7TUNBOOA55NSXPNMUZ", "length": 34133, "nlines": 252, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुमचा पहिला ई-मेल पत्ता कोणता होता? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुमचा पहिला ई-मेल पत्ता कोणता होता\nतुमचा पहिला ई-मेल पत्ता कोणता होता\nलहानपणी social media हा प्रकार बोकाळला नव्हता. तेव्हा असं असायचं की, फॅन्सी ई-मेल आयडी बनवण्याची क्रेझ होती. स्टार,इंडिय��,कूल,डूड,अँजेल अशी नाव त्यात असायची. (हा भाग वेगळा की आजकाल काही लोकं अशा विचित्र आणि कूल() नावांनी थोपुवर फेक प्रोफाइल बनवतात ) नावांनी थोपुवर फेक प्रोफाइल बनवतात ) . इयत्ता ५ वी मध्ये असताना माझाही टोपण नाव घालून ई-मेल पत्ता तयार केला होता) . इयत्ता ५ वी मध्ये असताना माझाही टोपण नाव घालून ई-मेल पत्ता तयार केला होता तेव्हा मला IE आणि MSPaint एवढाच वापरता येत होतं. आमच्या मातोश्री कोबोल आणि फोक्सप्रो शिकत होत्या म्हणून मला तिच्या कॉम्पुटर क्लास मध्ये जाऊन ही लुडबुड करता येत असे.\nमात्र मोठेपणी (पदविकेचं पहिलं वर्ष )समजलं की ई-मेल पत्ता हा अगदी प्रोफेशनल असला पाहिजे आणि तो कोणालाही संपर्कांसाठी देताना embarrassing वाटू नये. मग नवीन आणि छान आयडी काढवा म्हटलं तर हाय रे किस्मत माझं नाव आणि आडनाव सुमारे ३५ मुलीनी आधीच घेऊन ठेवलं होतं माझं नाव आणि आडनाव सुमारे ३५ मुलीनी आधीच घेऊन ठेवलं होतं मग आधी आडनाव मग नाव, पुढे अंक, असं काहीतरी करून बरा दिसणारा आयडी बनवला.आजतागायत तोच ई-मेल पत्ता वापरत आहे. पण नंतर नोकरी करायला लागल्यावर समजलं की हा पर्सनल असतो, कंपनी आपल्याला वापरण्यासाठी नवीन ई-पत्ता देते. पहिल्या कंपनीत मात्र मला माझं नाव unique आहे हा आनंद मिळवता आला. आता नावापुढे अंक नव्हता, सरळसोट ई-मेल पत्ता होता. कंपनी बदलली आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न मग आधी आडनाव मग नाव, पुढे अंक, असं काहीतरी करून बरा दिसणारा आयडी बनवला.आजतागायत तोच ई-मेल पत्ता वापरत आहे. पण नंतर नोकरी करायला लागल्यावर समजलं की हा पर्सनल असतो, कंपनी आपल्याला वापरण्यासाठी नवीन ई-पत्ता देते. पहिल्या कंपनीत मात्र मला माझं नाव unique आहे हा आनंद मिळवता आला. आता नावापुढे अंक नव्हता, सरळसोट ई-मेल पत्ता होता. कंपनी बदलली आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न माझ्या नावाच्या ६ मुली इथे असल्यामुळे मध्ये middle name चं पहिलं अक्षर घालावं लागलं आणि माझा ई पत्ता पुन्हा विचित्र बनला\nआणखी एक किस्सा असा की, मी शेजारच्या काकूंना ई-मेल आयडी काढून दिला. पासवर्ड सेट केला आणि कसं लॉग इन करायचं ते सांगितलं. नंतर त्यांना कोणीतरी ई-मेल आयडी मागितला तर त्यांनी पासवर्ड सुद्धा दिला. तो द्यायचा असतो असं वाटलं त्यांना\nतर तात्पर्य असं की, तुमच्याकडे अशा ई-मेल आयडी चे किस्से असतीलच. तुमचा पहिला ई-मेल आयडी (पासवर्ड नको ) इथे share करा आणि नावाच्या आणि आयडीच्या पण धमाल गोष्टी येऊ द्या\n(ह्या आयडी वरून कृपया कोणी judgmental mode मध्ये जाऊ नये. दिवा घ्या\nमाझा नाही पण माझ्या एका\nमाझा नाही पण माझ्या एका मैत्रिणीचा भन्नाट आयडि..\nmylovesourav@hotmail.com (यातील सौरव हा गांगुलींचा कुलदीपक)\nमाझा पहिला मेल आयडी प्रोफेशनल\nमाझा पहिला मेल आयडी प्रोफेशनल दृष्टिकोन ठेऊन बनवला होता. तो ज्या मोबाईल नंबरशी संलग्न होता तो नंबर फॉरवर्ड झाला आणी मी त्या अकाऊंटचा पासवर्डही विसरलो. आता रिकवर होणं शक्य नाही.. फेसबुकच्या नोटीफिकेशन्स साचून आता त्या मेल अकाऊंटचा भूतबंगला झाला असणार \nफेसबुकच्या नोटीफिकेशन साचून आता त्या मेल अकाऊंटचा भूतबंगला झाला असणार >> > माझ्याही एका आयडी बरोबर घडलंय असं. पण ९० दिवसांनी नाही वापरला तर disable होतो बहुतेक असं ऐकलंय >> > माझ्याही एका आयडी बरोबर घडलंय असं. पण ९० दिवसांनी नाही वापरला तर disable होतो बहुतेक असं ऐकलंय सो गेला तुमचा आयडी आता\nमाझा नवरा मुंबईहून हैद्राबादला परत ये णार होता. मी आधीच सहा महिने शिफ्ट झालेले तर त्याने याहू मेल वरून माझय रीडिफ मेल वर मेल्स फॉरवर्ड केलेल्या. का तर हैद्राबादेतून अ‍ॅक्सेस करता येतील म्हणोन मग मी त्या हे लॉजि क माहीत नसल्याने डिलीट केल्या तर उखडला आता त्याचेच याहू अकौंट नाही का अ‍ॅक्सेस करता येणार हैद्राबादेतून हे मी सांगायचा प्रयत्न केला पण संयमित चर्चा झाली फक्त.\nत्याचेच याहू अकौंट नाही का अ\nत्याचेच याहू अकौंट नाही का अ‍ॅक्सेस करता येणार हैद्राबादेतून हे मी सांगायचा प्रयत्न केला पण संयमित चर्चा झाली फक्त. >>> संयमित चर्चा ह्या वाक्यात खूप काही दडलंय\nमाझा पहिला जो मेल आय डी होता\nमाझा पहिला जो मेल आय डी होता तोच आजही आहे. फक्त नाव, कुठेही अंक नाही किंवा काही नाही. त्यावेळी फारसे प्रस्थ नव्हते मेलचे त्यामुळे मिळाला.\nमाझा अगदी पहिला ईमेल आयडी व्यवस्थित होता. आडनावनाव@याहू. कॉम\nपण त्यानंतर मला काय हुक्की आली माहिती नाही त्यानंतर माझा एक इमेल अतिशय भारी होता honeyonly4u@...com\nजिमेल वर मग मात्र व्यवस्थित काढला जो अजून पर्यंत वापरते आहे.\nमाझा एक शाळू मित्र होता, तो दिसायला वगैरे छान होता... आणि त्याला (अति) आत्मविश्वास होता. त्याचा ईमेल आयडी होता handsomeguy555 आता आठवलं तरी हसू येतं खूप.\nकसे माहित नाही पण नेहेमी\nकसे माहित नाही पण कंपनीतील ID बरोबर जुळणारा ई-मेल बनवले होते याहू, गुगल आणि हॉ���मेल वर. अँड्रॉइड मुळे आणि एकूणच वापरायला सोपे वाटत असल्यामुळे सध्या गुगल वापरतो, पण एकंदरीत नंतर ई-मेल आय डी बनविणाऱ्यांनी . - _असे वापरून जे आय डी बनवलेत त्यांचे बरेच ई-मेल येत असतात; त्यात बरेचदा महत्वाची माहिती असते; मी अशा ई-मेल डिलिट करून टाकतो कारण त्याचा मला वैयक्तिक काहीच उपयोग नसतो.\n@नरेन : कंपनीतील ID बरोबर जुळणारा ई-मेल बनवले होते :>>> सद्बुद्धी... दुसरा काय \nमाझा पहीला इमेल आयडी \"usa.net\nमाझा पहीला इमेल आयडी \"usa.net\" वर उघडला होता\nनेट कॅफेवर जाउन एकदोन दिवसाआड चेक करायचो इमेल्स..... मराठी भाषेत आहे म्हणून \"epatra.com\" वर पण उघडलेले एक अकाउंट\nनंतर बरेच वर्षे इमानेइतबारे रेडीफ वापरले आणि आता मात्र जीमेल एक जीमेल\nमी आजतागायत फक्त दोन ईमेल\nमी आजतागायत फक्त दोन ईमेल आयडी काढलेत. दोन्ही जीमेलवरच.\nपहिला ईमेल आयडी असाच उत्सुकता म्हणून काढला होता. नाव, आडनावाला फुकटचे अंक वगैरे न चिकटवता आयडी बनवायची माझी आपली जिद्द. कारण माझ्या डोक्यात अंक मुळीच लक्षात राहत नाहीत. पण सरळसोट नाव, आडनाव पुढे जिमेल डाॅट काॅम वाला आयडी आधीच कोणी घेतला होता. पुढे माझ्या कल्पक डोक्याने एवढे बदल केले की विचारू नका. ईमेल आयडीमध्ये नाव आणि आडनावाचं एवढं काही वाटोळं केलं होतं, की मला वाटतं जुई नाव धारण करणार्या पहिल्या महिला आणि आमचे मूळपुरूष , या दोन्ही व्यक्तींनी कपाळावर हात मारून घेतला असावा. कारण जुई नावाचं काहीतरी सुयांप्रमाणे 'जुया' की काय केलं होतं आणि आडनावाचा माझ्याहस्ते झालेला अपभ्रंश तर एकदमच विचित्र होता. याचा परिणाम हा झाला, की ज्या ज्या व्यक्तीला ईमेलायडी सांगायचे, ती ती व्यक्ती माझ्यावर प्रथमतः फिस्सकन हसून घ्यायची. आणि मला उगाचच ओशाळवाणा चेहरा करत माझे नाव, आडनाव वापरून सरळ ईमेल आयडी कसा मिळाला नाही ही चित्तरकहाणी सांगावी लागायची.\nमग पुढे जसा शाळेत आयसीटी विषयामुळे ईमेल आयडीचा सर्व शिक्षकांशी, मित्रमैत्रिणींशी संबंध यायला लागला, तेव्हा मी नवीन ईमेल आयडी बनवला. माझी एक मैत्रिण मला नेहमी सगळ्यांसमोर 'जुया' अशीच हाक मारते. (तिला माझ्या जुन्या ईमेल आयडीबद्दल आधीच कळलं असावं, हा माझा संशय आहे. ) नाहीतरी माझं हे सुयांसारखं टोपणनाव फेमस झालं होतं. मग पुढे नव्या ईमेलायडीत मी 'जुया' हेच नाव घेतलं, पण आडनावात मात्र काहीच अपभ्रंश केला नाही. हाच ईमेल आयडी मी आता वापरते���. पण या नव्या ईमेल आयडीवरूनही हसण्याचे प्रसंग होताहेत, हे पाहून बदलावासा वाटतोय खरंतर, बघू.\nहॉटमेल .. त्याकाळी एकच ईमेल\nहॉटमेल .. त्याकाळी एकच ईमेल असायचा.. ईपत्र पण होता , पण काळाच्या ओघात गेला.. आता जिमेल एके जिमेल.. पण कचरा ईमेल येणार असतील तर अजून हॉटमेलच देतो.\nहे वरचे टाईमपास इमेल आयडी सोडले तर जे याहू व जीमेलवर आयडी काढले ते मी अजुन वापरते. याहू फार क्वचित कुठेतरी व्हेरिफिकेशनला दिला असतो म्हणून. नाहीतर तिथे स्पॅम एन्सायक्लोपिडीया झालाय. जीमेल मात्र अजुनही तोच वापरते.\nबाकी फनी इमेल अ‍ॅड्रेसेस आठवले काही. कॉलेजात ५-६ जणींचा एक ग्रुप होता. त्या सगळ्यांनी प्रत्येकीच्या नावाचे इनिशियल्स घेऊन इमेल आयडीज बनवले होते. आपल्या नावाचे इनिशियल पहिले आणि मग पुढे इतर आगगाडी. rjtdm@..com, tdmrj@..com असं.. अशक्या कन्फ्युजिंग प्रकार होता तो आणि ते दिवस फॉर्वर्डेड इमेल्सचे. एकच इमेल ह्या सर्व इनिशियल्स कडून यायह्ची आणि ते दिवस फॉर्वर्डेड इमेल्सचे. एकच इमेल ह्या सर्व इनिशियल्स कडून यायह्ची तोच स्पॅम इमेल्सचा उदय होता माझ्यासाठी\nGmail मिळायला वशिला लागायचा. एकदा कोणासाठी वशिला लावला की मग महिनाभर पुण्यसंचय करावा लागे.\nमाझा पहिला ईमेल आयडी आता आठवत\nमाझा पहिला ईमेल आयडी आता आठवत नाही पण पासवर्ड १२३४५६ होता बरेच वर्ष्य.\nआत्ता काही दिवसांपुर्वी भाच्ची सांन्गत होती. आमच्या टिचर ने आम्हाला ईमेल आयडी काढायला सांगितला. आता मला पण आयडी आहे.\nतिला म्हटल दे मला मी तुला ईमेल करत जाईन. तर लगेच तिने मला आयडी सांगितला आणि लगेच प्रॉम्ट्ली तिने मला तिचा पासवर्ड पण सांगितला.\nटिपिकल पासवर्ड 1 ला \nटिपिकल पासवर्ड 1 ला , o laa 0 , 5 ला $ असे बनत. काही नाही सापडलं की 'ब्ला ब्ला 123'\nमाझा पहिला हॉटमेल. नंतर याहू\nमाझा पहिला हॉटमेल. नंतर याहू आणि मग जीमेल. याहू आणि जीमेल वापरतो सध्या पण हॉटमेलचा गेला बिचारा.\nमी तो नंतर रिकव्हर करायचा बराच प्रयत्न केला पण नाही झाला. इपत्र वर काढला होता बहुतेक पण तो वापरला नाही कधी.\nतेव्हाच्या काळी आम्ही एमआयआरसी वर चॅट करायचो. तिथे कोणी मागितलाच तर देण्यासाठी डॉन_डॉन की असा काहीतरी याहू आयडी काढला होता. तोही गेला कधीच.\nमला पहिला ईमेल मिळाला तेंव्हा\nमला पहिला ईमेल मिळाला तेंव्हा फक्त एका रशियन काँप्यूटर वर कॉलेजातल्या कॉलेजात मेसेज पाठवता यायचे. बर मेसेज कुणाला पा���वणार तर तुमच्या सरांना किंवा इतर काही मोजक्या विद्यार्थ्याना कारण फारच थोड्या लोकांना काँप्यूटर वापरायची परवानगी होती. त्यामुळे तुमचे युजरनेम हाच ईमेल . कारण @ च्या पुढे काही नसायचं कारण आमचा काँप्यूटर दुसर्‍या कुठल्या काँप्यूटरला जोडलाच नव्हता. म्हणजे xyz@domain.com असा प्रकारच नव्हता. फक्त xyz हाच पत्ता. माझा पहिला ईमेल \"ajay\" (thats it)\nईमेल साठी आणखी एक पद्धत होती. त्याचं नाव x.400 तेंव्हा ईमेल पत्ता असा असायचा\nत्यामुळे x.400 इमेल असणारे फक्त x.400 इमेल वाल्यांनाच ईमेल पाठवू शकायचे. माझा दुसरा ईमेल असाच काहीतरी होता\nसगळेच किस्से धमाल आहेत. आपण\nसगळेच किस्से धमाल आहेत. आपण सगळ्यांनी technology evolution पाहिलीये असंच दिसतंय\nही बरीच पूर्वीची गोष्ट आहे,\nही बरीच पूर्वीची गोष्ट आहे, एकदा मला ३६ लाख रुपये जिंकले असा मेल आला होता. मी खुश होऊन दादाला फोन केला आणि सांगितला. आता आपण घर घेऊ शकतो वगैरे दादा जिथे होता तिथून मला शोधत आला आणि ते मेल्स कसे खोटे असतात, स्पॅम म्हणजे काय असं बरंचसं ज्ञान दिलं होतं. आता खरोखर जरी अशा पद्धतीचा मेल आला तर विश्वास बसणार नाही\nmirc काय आठवण काढलीयस यार\nmirc काय आठवण काढलीयस यार पराग\nमुंबई, पुणे, बेंगलोर अश्या चाट रुम असायच्या तिथे..... धम्माल मजा करायचो\nकॉलेजच्या जवळ एक ५ रुपये/तास वाले नेटकॅफे होते.... तिकडे पडीक असायचो कॉलेज सुटल्यावर.... नंबर लावायला लागायचा..... वेटींग असायचे तिथे\nचॅटींगवाली युझरनेम्स पण एकसे एक भारी असायची\nअर्रे वाह वाह \"usa.net\" बघून\nअर्रे वाह वाह \"usa.net\" बघून आनंद जाहला\nमीपण पहिल्यांदा तिथेच गेलेले. नंतर rediff आणि indiatimes. मग ऑफिशियल कम्युनिकेशनसाठी हॉटमेल.\nयाहू आणि जीमेल बरेच उशिरा काढले त्यामानाने.\nपण सगळे आयडी नाव, आडनावचेच काहीतरी कॉम्बिनेशन असलेले आहेत.\nपहिला मेल usa.net वरच काढला\nपहिला मेल usa.net वरच काढला होता, जोपर्यंत ते पैसे घेत नव्हते तोपर्यंत वापरला, नंतर याहू आणि हॉटमेल, त्यांनतर जसे जीमेल सुरु झाले तसे बाकीचे आयडी मागेच पडले. बाकीचे अस्तित्त्वात आहेत पण वापरात नाहीत.. सुदैवाने कुठलाच आयडी घेताना त्यात नंबर वापरायला लागला नाही.\nआणि एकदम सुटसुटीत आयडी मिळाला.. सध्याचा कंपनी मधला आयडीच तेव्हढा वाकडातिकडा आहे.. hikulkar. फक्त आठच अक्षरे वापरुन ऑटोमेटिक जनरेट होतो त्यामुळे असले काहीतरी झाले आहे. आत्ता असं लक्षात येतय की चार आयडी काढले पण चार���ी वेगळे आहेत, नाव आडनावाचे जुगाड असले तरीही..\nमाझा पहिला याहूचा त्यानंतर\nमाझा पहिला याहूचा त्यानंतर हॉट मेल outlook त्यानंतर तीन जीमेलचे आणि आता एक yandex असा बनवला आहे\nपहिला काढला तो याहूवर होता.\nपहिला काढला तो याहूवर होता.\nएम आर लोकांना दिला की जाहिरातीचा भडिमार होतो हे ठाऊक होण्याआधीच तो दिला गेला. त्यावर भयंकर स्पॅम येते, अन मी तो गेल्या कित्येक वर्षांत चेकलेला नाही. मग हापिशल कामासाठी गूगलवर काढला तो आजतागायत वापरतो आहे. डॉ.आडनांव@जीमेल.कॉम असा तो सिंपल आयडी आहे.\nटाईमपास/प्रोफेशनल साईटस् वर मेम्बरशिप्स साठी sitename_username@whateverisavailable.com असे आयडीज आहेत.\nरच्यकने : ईमेल मधल्या @ ला \"अ‍ॅट द रेट ऑफ\" म्हणणार्‍यांची भयंकर कीव येते. #mildlyinfuriating\nईमेल मधल्या @ ला \"अ‍ॅट द रेट\nईमेल मधल्या @ ला \"अ‍ॅट द रेट ऑफ\" म्हणणार्‍यांची भयंकर कीव येते >>> अगदी अगदी\nआणि चॅट विंडो मध्ये कुणाही\nआणि चॅट विंडो मध्ये कुणाही अनोळखी व्यक्तिशी चॅट करताना पहिला प्रश्न यायचा\nआमच्या बिल्डिंगमध्ये एकदा एका\nआमच्या बिल्डिंगमध्ये एकदा एका नवपदवीधराच्या बाबांनी मला घरी बोलावून आपल्या पुत्रास नोकरीसाठी अर्ज इ. साठी मार्गदर्शन कर म्हणून सांगितले. सुरुवातीच्या थोड्या गप्पा-टप्पा झाल्यावर मी त्याला सांगितले की तुझा बायोडेटा मला मेल कर म्हणजे त्या क्षेत्रातल्या माझ्या माहितीतल्या लोकांना मी तो पाठवून ठेवतो. आणि नंतर ई-पत्त्याची देवाणघेवाण केली. त्याने नोकरीच्या बायोडेटामध्ये लिहिलेला ई-पत्ता बघून मी दचकलोच - kingofheartzonly4u@अबक.com\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/163?page=8", "date_download": "2019-01-17T17:06:42Z", "digest": "sha1:ZC2YAGB6IKIHDACGQEDRU7YKZSZM7E5D", "length": 12273, "nlines": 258, "source_domain": "www.maayboli.com", "title": "राजकारण : शब्दखूण | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /राजकारण\nतडका - साक्ष पक्ष\nकधी कोण सोडून जाईल\nयाचा काहीच नेम नसतो\nहा साधा-सुधा गेम नसतो\nनाराजी देखील स्पंदत असते\nनिवडणूकीय वारे कोंदत असते\nतडका - सत्तेचे सुत्र\nदुरावा आला जाऊ शकतो\nघरोबा केला जाऊ शकतो\nRead more about तडका - सत्तेचे सुत्र\nतडका - चर्चेचे ऊधाण\nयाची जोरदार चर्चा आहे\nविचार ना आता दुरचा आहे\nकुठे ही चर्चा आडवी-तिडवी\nतर कुठे-कुठे मात्र सुजाण आहे\nधग-धगते चर्चेचे ऊधाण आहे\nRead more about तडका - चर्चेचे ऊधाण\nमाण्साच्या शाळेतल्या प्रतिज्ञा खोट्या असतात, माण्साने 'सारे भारतीय माझे बांधव आहेत' असं नुसतंच म्हणावे पण मानू नये.\nमाण्साने हिंदू व्हावं, मुसलमान व्हावं, बौद्ध व्हावं, ख्रिश्चनही व्हावं पण भारतीय होऊ नये.\nहिंदूंनी मुसलमानांचा द्वेष करावा आणि मुसलमानांनी हिंदूंचा द्वेष करावा.\nबौद्धांनी ख्रिश्चनांचा आणि ख्रिश्चनांनी बौद्धांचा, उरलेल्या धर्मवाद्यांनीही एकमेकाचा मत्सर करावा.\nमाण्साने आपली जात गोंजारावी, दुसऱ्याच्या जातीचा दुस्वास करावा.\nभाषीय, प्रांतीय अस्मितेची बांडगुळे आपल्या मस्तकात वाढवावीत,\nतडका - राजकीय प्रतिमा\nराजकीय फडकते झेंडे आहेत\nतर वस्तुंनाही लेबल लाऊन\nवेग-वेगळे प्रचार फंडे आहेत\nआमचा मुळीच आक्षेप नाही की\nप्रतिमा कुणी कुठे ठेवल्या जाव्या\nमात्र वस्तुंवरील प्रतिमां ऐवजी\nराजकीय प्रतिमा पाहिल्या जाव्या\nRead more about तडका - राजकीय प्रतिमा\nतडका - पक्षांचा वापर\nजो काल यांचा होता\nतो आज त्यांचा आहे\nहा विचार मनचा आहे\nकुठुन कुठेही जाऊ शकतो\nपक्षांचा वापर होऊ शकतो\nRead more about तडका - पक्षांचा वापर\nतेच-तेच समोर आले जाते\nनव-नवे नेते थाटले जातात\nकार्येकर्ते मात्र पळून पळून\nRead more about तडका - घराणेशाही\nहे बैठकीत ठरवले जाते\nनिर्णय घेणारे बदलले की\nवेगळे सुत्रही येऊ शकते\nमात्र जर सुत्र चुकले तर\nसत्ता हातुन जाऊ शकते\nतडका - घोषणांचा गळ\nआता घोषणा येऊ लागल्या\nकुठे घोषणा फायद्याच्या तर\nकुठे तोट्याच्या होऊ लागल्या\nकधी कधी घोषणेत सत्यता तर\nकधी कधी घोषणेत झोळ असतो\nनव-नविन घोषणांचा वर्षाव हा\nRead more about तडका - घोषणांचा गळ\nकोण कोणावर टिका करेल\nयाचा तर काहिच नेम नसतो\nजणू टिकांविना निभत नाही\nहा तर राजकीय गेम असतो\nसुडाचे काहूर पेटले जातात\nनिवडणूकीय मोसम पाहून हे\nटिकाचे पिकं घेतले जातात\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-bhira-temperature-105826", "date_download": "2019-01-17T17:40:03Z", "digest": "sha1:G4FS6KVV26IHY6DVNDHVFYWHCS3BZWG4", "length": 13178, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news bhira temperature भिराचा पारा संशयास्पद | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\nमुंबई - उच्चांकी तापमानामुळे चर्चेत असलेल्या रायगड जिल्ह्यातील भिरा येथील नोंदीबाबत हवामान खात्याला संशय वाटत आहे. त्यामुळे पुणे वेधशाळेने तेथील तापमान नोंदवण्यास 22 मार्चपासून बंद केले आहे.\nमुंबई - उच्चांकी तापमानामुळे चर्चेत असलेल्या रायगड जिल्ह्यातील भिरा येथील नोंदीबाबत हवामान खात्याला संशय वाटत आहे. त्यामुळे पुणे वेधशाळेने तेथील तापमान नोंदवण्यास 22 मार्चपासून बंद केले आहे.\nवर्षभरापासून भिरा येथे सरासरीपेक्षा पाच ते सहा अंश अधिक तापमानाची नोंद होते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात तेथील कमाल तापमान 46.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. सोमवारीही (ता. 26) तेथे देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची (45 अंश सेल्सियस) नोंद झाली होती. भिरा येथील तापमानाची नोंद नजीकच्या हवामान केंद्रातील नोंदीशी जुळत नसल्याने तेथील तापमानाची योग्य पद्धतीने नोंद व्हावी, असे मत हवामानतज्ज्ञ व्यक्त करत होते. काही दिवसांपासून भिरा येथील कमाल तापमान सातत्याने 40 ते 42 अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे.\nभिरा येथे नोंदवले जाणारे तापमान संशयास्पद वाटत असल्याने सध्या परिसरात दोन ठिकाणी तापमानाची नोंद करण्यात येत आहे. सध्या तापमानाची नोंद होणाऱ्या तेथील केंद्रापासून दीड किलोमीटर अंतरावर दुसरे केंद्र उभारले गेले आहे. तेथेही तापमानाची नोंद करण्यात येत आहे; मात्र दोन्ही केंद्रांवरील माहिती किमान वर्षभर प्रसिद्ध केली जाणार नाही. दोन्ही केंद्रांतील नोंदीच्या तुलनेनंतरच भिरा येथे नोंदवलेले तापमान योग्य आहे का हे समजू शकेल. त्या नोंदी जुळत असल्यास तेथील तापमानवाढीचे नेमके कारण समजू शकेल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे क्‍लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. अभय सहाय यांनी दिली.\nभिरा तसेच त्यानजीकच्या केंद्रांवर नोंदवल्या जाणाऱ्या तापमानात विसंगती आढळते. त्यामागील कारण स्पष्ट होत नसल्याने भिरा येथे नोंदवले जाणारे तापमान किमान वर्षभर गृहीत धरले जाणार नाही.\n- डॉ. अभय सहाय, प्रमुख, क्‍लायमेट रिसर्च अँड सव्हिसेस, पुणे वेधशाळा\nप्रजासत्ताक दिनामुळे किनाऱ्यांवर दक्षता\nमुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nराजमाता जिजाऊच शिवरायांच्या गुरू\nधुळे - बालपणापासून ते स्वराज्यनिर्मितीच्या काळात राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या, असे प्रतिपादन रायगड येथील शिवचरित्र...\nनीरव मोदीच्या बंगल्याबाबत सूचना द्या; 'ईडी' न्यायालयात\nमुंबई : किहीम समुद्रकिनाऱ्यावर पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहार प्रकरणातील हिरेव्यापारी नीरव मोदी याने बांधलेल्या बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे...\nमहामार्गाचे काम पूर्ण करताना सरकारी नियमांना बगल\nमहाड : नियम ठेवा बाजूला, पहिले महामार्गाचे काम करा, अशा स्थितीत सध्या इंदापूर ते कशेडी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. या...\nऔरंगाबाद - वडील पुणे येथील, तर आई शहरात खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या देखभालीत कुठलीही कसर राहू नये, ते लवकर बरे व्हावेत, म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/government-deceived-dhangar-maratha-muslim-and-lingayat-community-dhananjay-munde/", "date_download": "2019-01-17T17:13:31Z", "digest": "sha1:2R4NNLLCOM6MMNY62BBCHIQMVF65FNZ5", "length": 6975, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारने धनगर, मराठा, मुस्लिम आणि लिंगायत समाजाला फसवले- धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरकारने धनगर, मराठा, मुस्लिम आणि लिंगायत समाजाला फसवले- धनंजय मुंडे\nजयसिंगपूर: हल्लाबोल यात्रचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते भाजप सरकारवर प्रहार करत आहेत. स��कारने धनगर समाजाला फसवले, मराठा, मुस्लिम समाजाला फसवले, लिंगायत समाजाला फसवले. या फसवणुकीच्या विरोधात आपल्याला आवाज उठवायलाच हवा, असे आव्हान धनंजय मुंडे यांनी जनतेला केले.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय…\nधनंजय मुंडे म्हणाले, सरकार कधी ट्रिपल तलाकचा मुद्दा काढतं, कधी हज सबसिडीचा. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे राजकारण सुरू केले आहे. काय सुरू आहे या देशात असा प्रश्न उपस्थित केला. महागाई थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिला, तो त्यांनी पाळला नाही. तरुणांना रोजगार देण्याचा शब्द दिला, आजही तरुण रोजगाराच्या शोधात आहे. पंतप्रधानांनी सांगितल्याने लोकांनी जनधन खाते उघडले त्यात १५ पैसे देखील जमा झालेले नाही. असे धनंजय मुंडे यांनी स्पष केले.\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारबाबत डील झाली असल्याचा खळबळजनक आरोप…\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/beauty-pageants/miss-diva/videolist/50094657.cms", "date_download": "2019-01-17T18:40:54Z", "digest": "sha1:UTQUOAFH35ULXQ74WK4AKQTEW4XRZLH4", "length": 8333, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मिस दिवा Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nराकेश अस्थानांचा सेवाकाळ घटवला\n'दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर ते..\nदिल्लीः शेजाऱ्यांकडून महिलेची हत्या\n'के.एल राहुल आणि हार्दिक पंड्याना..\nसोशल मीडियावरून महिलांवर पाळत ठेव..\nआकाश आनंद बसपामध्ये येणार\nसर्वोच्च न्यायालय लोकपाल बिलासाठी..\nरोश्मिता हरीमूर्ती वेलिंगकर महाविद्यालयात\nमिस दिवा २०१६ चा ऑफिशिअल प्रोमो\nमिस सुपरनॅशनल २०१६ श्रीनिधी शेट्टीचे दुबईत जल्लोषात स्वागत\nमिस सुपर नॅशनल २०१६ किताब मिळवणारी श्रीनिधी शेट्टी दुसरी भारतीय आहे\nमिस युनिव्हर्स टीमने रोश्मिताला स्पर्धेबाबत टिप्स दिल्या\nरोश्मिता हरीमूर्तीने मिस युनिव्हर्स टीमसोबतचे अनुभव कथन केले\nरोश्मिताच्या बाबांनी रोश्मिताला मिस युनिव्हर्ससाठी शुभेच्छा दिल्या\nरक्षिताने बहिण रोश्मिता हरीमूर्तीला मिस युनिव्हर्ससाठी शुभेच्छा दिल्या\nसंतुर फेमिना स्टाईल दिवा: आश्ना गुरव\nनझराणा शायनिंग स्टार भाग-२\nमिस दिवा स्पर्धकांचा मेकओव्हर\nमिस दिवा स्पर्धेत कोणाचे हास्य ठरेल सुंदर\nकोण ठरेल मिस लाईफस्टाईल\nकोण ठरेल मिस दिवा २०१६\nकोण ठरेल नझराणा मिस शायनिंग स्टार\nकोण ठरेल मिस टॅलेंटेड\nमिस दिवा स्पर्धेत कोणाचे डोळे ठरतील सुंदर\nमिस दिवा स्पर्धकांनी दाखवले आपले टॅलेंट\nमिस इंडिया सुपरनॅशनल २०१६ किताब मिळाल्यानंतर श्रीनिधी शेट्टीने मनोगत व्यक्त केले\nमिस युनिव्हर्स २०१६ रोश्मिता हरिमूर्ती\nपाहा : मिस दिवा प्रोमोशूट भाग-३\nपाहा : मिस दिवा २०१६ चे प्रोमो शूट भाग-१\nकाय घडतय मिस दिवा फोटोशूटच्या भाग-५ मध्ये\nमिस दिवा फोटोशूट भाग-२\nमिस दिवाच्या प्रोमोशूट भाग-४ मध्ये लारा दत्ता\nभेटा मिस दिवाच्या अंतिम फेरीतील स्पर्धक तनिष्क शर्माला\nसृष्टी व्याकरणम मिस दिवाच्या अंतिम फेरीत\nमिस सुपरनॅशनल २०१६ किताब मिळाल्यानंतर श्रीनिधी शेट्टीचे भारतात परतल्यावर असे स्वागत केले\nपाहा : फोटोशूट मधील पडद्यामागील क्षण\nपाहा : फोटोशूट दरम्यानची धम्माल\nमिस दिवाच्या स्पर्धकांची 'नझराणा' ला भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/cricket-news", "date_download": "2019-01-17T17:39:51Z", "digest": "sha1:DEO3UZOJGVZTT4ORQZO7TQH6CBERHF7J", "length": 5113, "nlines": 83, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "क्रीडा, क्रिकेट , क्रिकेटपटू , खेळ , Cricket News , Sports News in Marathi", "raw_content": "\nतो' एपिसोड ‘हॉटस्टार��वरून काढून टाकला\nबर्‍याच महिलांशी संबंध असलेल्या वक्तव्यावर अडकले पंड्या, राहुल यांना देखील नोटीस\nटीम इंडियाला बोनस जाहीर\nबुधवार, 9 जानेवारी 2019\nसिडनी टेस्ट ड्रॉ : टीम इंडियाने 70 वर्षांनंतर रचला नवीन इतिहास, विराट कोहलीच्या कप्तानीत ऑस्ट्रेलियात जिंकले टेस्ट सिरींज\nसोमवार, 7 जानेवारी 2019\nरमाकांत आचरेकर: ज्यांनी क्रिकेट देव घडविला\nसचिन व विनोद चे क्रिकेट आद्य गुरु आचरेकर यांचे निधन\nगुरूवार, 3 जानेवारी 2019\nरोहित शर्मा बाबा झाले, सिडनी कसोटीत खेळणार नाही\nसचिन तेंडुलकर बनले सांता क्लॉज, मुलांनी लुटला आनंद\nक्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूचा मृत्यू\nमेलबर्न कसोटी: मयंक अग्रवाल करणार डेब्यू, मुरली विजय-लोकेश राहुल संघाच्या बाहेर\nगौतम गंभीरच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट\nबीसीसीआयमध्ये माजी आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती, अँटी करप्शन युनिटमध्ये करणार काम\nIPL 2019: लिलावानंतर चेन्नई सुपर किंग्जची 'धोनी आर्मी' तयार\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nविराटचे करवां चौथचे ट्विट यंदाचे गोल्डन ट्विट\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nतर बीसीसीआय खेळाडूवर कारवाई करणार\nबुधवार, 28 नोव्हेंबर 2018\nमितालीप्रमाणे मलाही संघाबाहेर काढले होते\nमंगळवार, 27 नोव्हेंबर 2018\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत\nरोहितला रोखणे अवघड – मॅक्‍सवेल\nमंगळवार, 20 नोव्हेंबर 2018\nरोहित शर्मा सर्वाधिक स्फोटक फलंदाज ठरेल\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Galyat_Majhya_Tuch", "date_download": "2019-01-17T16:53:51Z", "digest": "sha1:AGZZU7QLMTKVEBYPCEAEK3DF3FGQGYYA", "length": 2850, "nlines": 35, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "गळ्यात माझ्या तूच | Galyat Majhya Tuch | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nगळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणी बांधले\nजन्मोजन्मीची सुवासीन मी तुझ्यामुळे जाहले\nदिसायला मी काळीसावळी, मुलखाची लाजरी\nनटणे सजणे या भोळीला ठाऊक नसता परि\nतव नयनांचा पाऊस अवचित पडला अंगावरी\nवठल्या देही चैत्रपालवी, कणकण मोहरले\nप्रीतीची तव खातर होऊन तुझ्याकडे धावले\nजनरूढीच्या लोहशृंखला झाली जड पाउले\nकुचाळकीची आग पसरुनी उठता ही वादळे\nहात देउनी तूच राजसा, फुलापरी झेलले\nपा���ूचा हा चुडा भरुनिया तुजभवती नाचले\nआनंदाचे अश्रू उधळित सप्तपदी चालले\nतूच दयाळा सौभाग्याचे लेणे मज अर्पिले\nअभागिनीच्या कुंकू कपाळी सख्या तूवा लाविले\nगीत - पी. सावळाराम\nसंगीत - वसंत प्रभू\nस्वर - आशा भोसले\nगीत प्रकार - भावगीत\nकुचाळी - निंदा / कुचेष्टा.\nलेणे - वस्‍त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम.\nनसे हा छंद भला\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Unch_Majha_Zoka", "date_download": "2019-01-17T17:32:50Z", "digest": "sha1:GTKZHMDAP6LACZW5YGZLLQL4XWXYRKTY", "length": 3507, "nlines": 42, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "उंच माझा झोका | Unch Majha Zoka | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nचांदणचाहूल होती कोवळ्या पाऊली\nमाप मी ओलांडले अन्‌ दूर गेली भातुकली\nखेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय\nसोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय\nथबकले उंबर्‍यात मी पाहुनी नवी पहाट\nजणू जन्मले नव्याने भरता हा मळवट\nहाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा\nत्याच्या कृतार्थ डोळ्यांत.. झुले उंच माझा झोका\nदाटुनिया येता मेघ भरे आकाश ओंजळ\nमाळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ\nझिजे पायरी होऊन जन्म चंदनासारखा\nत्याच्या कृतार्थ डोळ्यांत.. झुले उंच माझा झोका\nआरतीत तेवे माझ्या मंद ह्या व्रताची समई\nतुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई\nमीच ओलांडले मला, सोबतीस माझा सखा\nयेई कवेत आकाश.. झुले उंच माझा झोका\nअसे आगळे हे नाते ऐक ही रमा सांगते\nबीज हे रुजे अंतरी, जगण्याचे फूल होते\nअशा संसार गाण्याला त्याचा-माझा एक ठेका\nत्याच्या कृतार्थ डोळ्यांत.. झुले उंच माझा झोका\nगीत - अरुण म्हात्रे\nसंगीत - निलेश मोहरीर\nस्वर - जान्हवी प्रभू-अरोरा\nगीत प्रकार - मालिका गीते\n• शीर्षक गीत, मालिका- उंच माझा झोका, वाहिनी- झी मराठी.\nआगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ya_Sukhano_Ya_(1)", "date_download": "2019-01-17T16:51:36Z", "digest": "sha1:KHKWLQYEYD46KIP4UWQBNL2MXAGNBHWQ", "length": 12529, "nlines": 45, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "या सुखांनो या (१) | Ya Sukhano Ya (1) | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nया सुखांनो या (१)\nएकटी पथ चालले, दोघांस आता हात द्या, साथ द्या\nविरहांतीचा एकांत व्हा, अधीर व्हा आलिंगने\nगालीओठी व्हा सुखांनो भाववेडी चुंबने\nहो‌उनी स्वर वेळूचे वार्‍यासवे दिनरात या, गात य��\nआमुच्या बागेत व्हा लडिवाळ तुम्ही पाखरे\nशयनघरच्या या छताची व्हा रुपेरी झुंबरे\nहोऊ द्या घर नांदते तुम्हीच त्यांना घास द्या, हात द्या\nअंगणी प्राजक्त व्हा, सौधावरी व्हा चांदणे\nजोडप्याचे गुज जुईचे चिमुकल्यांचे रांगणे\nयौवनी सहजीवनी, दोन्ही मनांचे गीत व्हा, प्रीत व्हा\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - आशा भोसले\nचित्रपट - या सुखांनो या\nगीत प्रकार - चित्रगीत\nगुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.\nसौध - घरावरची / बंगल्यावरची गच्‍ची.\nसुगम संगीताचे ते सुवर्णकालीन मंतरलेले दिवस होते. साल होतं १९७५. एका अजरामर गीताची यावेळी निर्मिती झाली. 'या सुखांनो या'. मराठी संगीतप्रेमींनी ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं अशा ग. दि. माडगूळकर-सुधीर फडके या गीतकार-संगीतकार जोडीचं हे सर्वांसुंदर गीत. कवीश्रेष्ठ सुधीर मोघे यांनी त्याविषयी अतिशय रंगवून ही माहिती सांगितली होती. या कहाणीचं निमित्त मात्र वेगळं होतं. याच द्वयीच्या गीतांवर आधारित शुभारंभाचा कार्यक्रम, 'मंतरलेल्या चैत्रबनात'.\nखुद्द सुधीर मोघे यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती 'स्वरानंद' या पुण्यातल्या मान्यवर संस्थेची होती. मोघेसाहेब स्वत: गदिमा-बाबुजी यांचे कडेलोट चाहते आणि त्यांच्या स्वरानंदच्या सहकार्‍यांनी अतिशय प्रेमाने, कडक शिस्तीने या कार्यक्रमाची जडणघडण केली होती. सुगम संगीताच्या रंगमंचीय कार्यक्रमातला हा कार्यक्रम पुढे अफाट लोकप्रिय झाला, ज्यापासून प्रेरित अशा कार्यक्रमांची महाराष्ट्रभर निर्मिती झाली.. अजूनही होत आहे. कार्यक्रमाची अतिशय समर्पक, गोळेबंद संहिता- मोघे यांचीच होती आणि त्यांच्याच भाषेत 'कानाखाली आवाज' असा कार्यक्रम बसला होता.\nमोघे यांची फार इच्छा होती, गदिमांनी कार्यक्रमाला उपस्‍थित रहावं परंतु कामाच्या व्यस्‍ततेमुळे गदिमांना ते शक्‍य होणार नव्हतं. कार्यक्रम तर उद्यावर आला होता. मोघे यांनी मग युक्ती केली. बाबुजींशी मुंबईला फोनवर संपर्क साधला. त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं. पलीकडून स्‍पष्ट नकार आला. तरीही मोघे यांनी नेट लावला. 'तुमच्या पिढीचं अलौकिक कार्य आम्ही आजच्या पिढीतले कलाकार रसिकांसमोर मांडायचा प्रयत्‍न करत आहोत. ते बघायला तुम्ही आलंच पाहिजे.' अशी गळ घातली. काय जादू झाली माहित नाही. बाबीजींचा होकार आला.. एवढंच नाही तर ���दिमांना सोबत घेऊन येण्याचं आश्वासन दिलं.\nप्रत्‍यक्ष कार्यक्रमाला राजाभाऊ परांजपेही आले होते.. म्हणजे एकेकाळची चित्रपट रसिकांना वेड लावणारी ही त्रयी कार्यक्रमाला उपस्‍थित होती. अजून काय पाहिजे 'बहोत दिया देनेवालेने तुझको, आंचलही ना समाये तो क्या कीजे 'बहोत दिया देनेवालेने तुझको, आंचलही ना समाये तो क्या कीजे' अशी कलाकारांची अवस्था झाली. कार्यक्रम उत्तम पार पडला.. तो होणारच होता. कारण नियोजन, झोकून द्यायची वृत्ती, अचूकता यासाठी सुधीर मोघे हे आदरणीय नाव होतं. अर्थातच सहभागी कलाकारांची प्रतिभा हाही यातील एक मोठा भाग होता. श्रोत्यांनी तर कार्यक्रम डोक्यावर घेतलाच पण दिग्‍गजही भारावून गेले.\nएखाद्या व्यक्तीला निमंत्रण करावं, तसं सुखांना निमंत्रण करण्याची कल्पना करून गदिमांनी त्यांच्या प्रतिभेचं एक नवीन रूप 'या सुखांनो' मध्ये जे दाखवलं आहे, त्याला खरंच तोड नाही. हे निमंत्रण इतकं भरघोस, परिपूर्ण आहे की सुखांच्या सर्व कानाकोपर्‍यात ते पोहोचलं आहे. गदिमांच्या गीतातील शब्द न्‌ शब्द लाख मोलाचा आहे. बर्‍याच कालखंडानंतर गदिमा-बाबूजी एकत्र आले आणि त्रिकोणाची अपरिहार्य भूजा म्हणजे आशा भोसले.. त्याही होत्या. बाबूजींची मिळून आलेली चाल आणि जोडीला आशा भोसलेंचा स्वर्गीय स्वर. बाबूजींची वर्तूळ पूर्ण करणारी संगीतरचना गाऊन आशाताईंनी डोळ्यांत पाणी आणलं आहे.\n'एकटी पथ चालले..' या जोड ध्रुवपदाने 'या सुखांनो या', या ध्रुवपदाला केलेली जोड आणि त्याच पद्धतीने प्रत्येक अंतर्‍याच्या शेवटच्या ओळीने 'या सुखांनो या'ला केलेली वर्तूळ पूर्ण करणारी जोडणी, असा सुंदर आविष्कार संगीतकार म्हणून बाबूजींनी घडविला आहे. २५ वर्षांपूर्वीच्या कार्किर्दीच्या सुरुवातीच्या बाबूजींच्या गीतांत वाद्यवृंद माफक असायचा. या गाण्यात मात्र वाद्यवृंद भरीव आहे पण भडक, कर्कश नाही. संगीत संयोजक शामराव कांबळे, हे चित्रपट संगीतातलं एक फार मोठं नाव आहे. नेहमीच बाबूजींचे सहाय्यक असलेल्या शामरावजींनी रूपक तालात 'या सुखांनो या' गाण्याची वाद्यवृंद रचना सजवली आहे.\nगदिमा, बाबूजी, आशा भोसले हे तीन्ही कायमच जातिवंत प्रतिभावंत. १९५० पासून आपल्या प्रतिभेची चमक दाखवत आले आणि २५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ही चमक कायम राहिली. या सर्व पैलूंमुळे हे गीत, पहिल्या काही मोजक्या श्रेष्ठ गीत���ंतलं एक म्हंटल्यास अतिशयोक्ती होऊ नये.\n'या सुखांनो या' हा एक गीतरुपी प्रेरणादायी शुभसंदेश नवीन पिढीतल्या गीतकार, संगीतकार, गायकांना मिळाला असावा.\n('आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.)\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-balance-sheet-bank-11591", "date_download": "2019-01-17T18:21:44Z", "digest": "sha1:WEN27TTQ7I2TKUKYRU736W5L4JYQFTID", "length": 27685, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special article on balance sheet of bank | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nताळेबंदातील हेराफेरी ः एक वित्तीय संकट\nताळेबंदातील हेराफेरी ः एक वित्तीय संकट\nप्रा. कृ. ल. फाले\nगुरुवार, 23 ऑगस्ट 2018\nअलीकडे राष्ट्रीयीकृत बॅंकांनी अनुत्पादक मालमत्ता दडपण्याचे प्रकार करून शासनाची व ग्राहकांची फसवणूक केली असल्याचे दिसून आले. खासगी व कॉर्पोरेट क्षेत्रातील बॅंका, वित्तीय कंपन्या, सहकारी बॅंका आणि पतसंस्था यांचाही यात समावेश आहे.\nसहकारी संस्था/ बॅंकांमध्ये ताळेबंदाला फार महत्त्व आहे. तेरीज-पत्रक, नफा-तोटा हे पूर्ण वर्षाचे असते. मात्र, ताळेबंद हा वर्षअखेरचा एक दिवसाचा असतो. त्यावरून संस्थेची सांपत्तिक परिस्थिती कळून येण्यास मदत होते. संस्थेची मालमत्ता/ संपत्ती, किती येणे, किती देणे याची माहिती होते. ताळेबंदाच्या विश्‍लेषणातून बॅंकेच्या व्यवहाराची माहिती होते. निरनिराळ्या व्यक्तींना आणि संस्थांना अनेकविध कारणासाठी ताळेबंदाच्या अभ्यासाची गरज भासते. ज्यांच्याकडे शिल्लक रक्कम आहे व ज्यांना गुंतवणूक करावयाची असते, अशा गुंतवणूकदारांना, गुंतवणूक करण्यापूर्वी संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासंबंधी माहिती हवी असते. संस्थेचे भागधारक, संस्थेचे संचालक व वरिष्ठ अधिकारी संस्थेची प्रतिमा प्रभावी असावी, या दृष्टीने नफा-तोटा पत्रक व ताळेबंद पत्रकांकडे बघतात. संस्थेचे धनको संस्थेची फरतफेड करण्याची क्षमता व रोकड सुलभता आहे किंवा नाही हे जा��ून घेऊ इच्छितात.शासनाचे आयकर खाते संस्थांचे नफा-तोटा पत्रक व ताळेबंद यांच्याकडे करवसुलीच्या दृष्टिकोनातून बघतात. समाजातील सर्वसामान्य जनता सामाजिक कार्याला योगदान देण्याच्या दृष्टीने संस्थेची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे बघतात. संस्थेचे भागधारक, धनको व गुंतवणूकदार यांचा संस्थेच्या वित्तीय पत्रकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात घेता, ताळेबंदाचे महत्त्व विशेष जाणवते. बॅंका अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जे देतात व त्यांची वसुली करतात. ही कार्ये परिणामकारक करण्यासाठी अर्जदाराची भांडवली रचना कशी आहे व्यवसाय लाभप्रद आहे किंवा नाही व्यवसाय लाभप्रद आहे किंवा नाही आर्थिक स्थिती तरल आहे किंवा नाही आर्थिक स्थिती तरल आहे किंवा नाही संस्थेचे मागील वर्षाचे कामकाज समाधानकारक होते किंवा नाही संस्थेचे मागील वर्षाचे कामकाज समाधानकारक होते किंवा नाही एनपीए किती ही माहिती व्यापारीपत्रक व ताळेबंदाच्या विश्‍लेषण व विवेचनाने बॅंकांना उपलब्ध होते.\nअलीकडच्या काही उदाहरणांवरून राष्ट्रीयीकृत बॅंकांनी अनुत्पादक मालमत्ता दडपण्याचे प्रकार करून शासनाची व ग्राहकांची फसवणूक केली असल्याचे दिसून आले. केवळ या बॅंकाच नव्हे, तर खासगी व कॉर्पोरेट बॅंका, वित्तीय कंपन्या, सहकारी बॅंका आणि पतसंस्था यांचाही यात समावेश आहे. त्यामुळे एकूणच बॅंकिंग व्यवसायाला वित्तीय संकटाचा सामना करावा लागत आहे. खाते अनुत्पादक झाल्यास बॅंकेच्या नफा क्षमतेवर दुहेरी आघात होतो. या खात्यापासून मिळणारे व्याज हिशेबात न घेतल्याने थांबते. शिवाय कर्जाचा दर्जा घसरल्याने बुडीत कर्ज निधीसाठी जादा तरतूद करावी लागते. अन्य खात्यांनी मिळवलेला नफादेखील ही अनुत्पादक कर्ज खाती खाऊन टाकतात. अनुत्पादक कर्ज का थांबली याचा बॅंकांनी विचार करावा. अनुत्पादक वर्गीकरण करताना तारण मालमत्तेचा विचार होत नाही. तो आता व्हायला हवा. मासिक हप्ते व व्याज नियमित वसूल होत असलेली कर्जे ही उत्तम होत, तर ज्या कर्जाचे मासिक हप्ते नियमित वसूल होत नाहीत, मागील ९० दिवसांपासून मुद्दल व व्याज वसूल झाले नाही अशी कर्जे अनुत्पादक होत. या व्यतिरिक्त एनपीए होऊन १८ महिनेपेक्षा जास्त दिवस झालेल्या कर्जास संशयित कर्जे म्हणून संबोधल्या जाते तर पाच वर्षांपेक्षा जास्त थकित झालेली खाते ही बुडीत कर्ज�� संबोधली जातात. अशा स्पष्ट तरतुदी असूनसुद्धा त्याची दखल ताळेबंदात घेतली जात नाही.\nताळेबंदातील माहिती व त्यासोबत वित्तीय पत्रक, नफा-तोटा पत्रक, निधी प्रवाह पत्रक यांतील माहिती लेखापरीक्षकाचे सर्टिफिकेट आणि ताळेबंदासोबतची टिपणी यामध्ये सुसंगती पाहिजे. ताळेबंदात दर्शित केलेली देणी आणि चालू संपत्ती, दीर्घकालीन संपत्ती, स्थायी संपत्ती यांची तपासणी आणि मूल्यांकन करून ताळेबंदातील माहिती विश्‍वसनीय आहे की नाही, हे ठरविता येईल. अद्ययावत ताळेबंदासोबतच मागील दोन वर्षांचे ताळेबंद सादर करणे आवश्‍यक आहे. त्यावरून कर्जदाराच्या आर्थिक स्थितीचे मूल्यमापन करणे शक्‍य होईल. ताळेबंदासोबतच व्यापारी पत्रक आणि नफा-तोटा पत्रक सादर करणे आवश्‍यक आहे. ताळेबंदात मालमत्तेच्या बाजूला काही संस्थांच्या बाबतीत अदृश्‍य संपत्तीचा उल्लेख केलेला दिसून येतो. तोट्याची रक्कम संपत्तीच्या बाजूला लिहिलेली आढळते. याचा अर्थ त्या संस्थेच्या भांडवलाचा क्षय झालेला आहे. संस्थेच्या एकूण भांडवलाचा विचार करताना त्यातून अभौतिक भांडवलाची रक्कम वजा करावी म्हणजे निव्वळ भौतिक भांडवलाची कल्पना येईल.\nआता नव्याने आलेल्या वस्तू आणि सेवा कराच्या बाबतीतही बॅंकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. जीएसटी लेजर्स ही ताळेबंदाचे देयता बाजूस दर्शवावीत. १ जुलै २०१७ पासून जीएसटी कायदा अंमलात असून, या कायद्यानुसार इनपुट टॅक्‍स (येणे) व आउटपुट टॅक्‍स (जबाबदारी) यांच्या हिशेबी नोंदी योग्य पद्धतीने लिहिणे क्रमप्राप्त झाले आहे. बॅंकेच्या ताळेबंदाच्या मालमत्ता (जिंदगी) व येणे रकमांची विभागणी प्रामुख्याने रोख, अन्य बॅंकांतील गुंतवणूक, मागणी करताच रकमा उपलब्ध होणे, कर्जे, फर्निचर, इमारती, बॅंकेच्या कर्जदाराकडून कर्जाचे फेडीसाठी घेतलेली मालमत्ता, इतर येणी, तोटा या बाबींचा समावेश होतो. यामध्ये इमारत निधीचा आपण दरवर्षी ताळेबंदात उल्लेख करतो, पण ती केवळ कागदोपत्रीच असते. खरे तर, राखीव निधीतून इमारत निधीची तरतूद केली जाते. शिवाय सभासदांना दिला जाणारा लाभांश त्यांना न देता सदरची रक्कम इमारत निधीकडे वर्ग केली जाते. या निधीचा उपयोग संस्थेच्या कार्यालयासाठी जागा खरेदी करणे व त्यावर इमारत बांधणे यासाठी झाला पाहिजे. परंतु, इमारत निधीच्या नावाखाली करण्यात आलेली तरतूद ही बॅंकेत गु��तवणूक केलेली नसते. अनेक संस्थांच्या ताळेबंदाचा अभ्यास केला असता, या हेडखाली बॅंकेत रकमा गुंतविल्याचे आढळून येत नाही. वार्षिक साधारण सभेच्या प्रतिवृत्तास पुढल्या वर्षीच्या साधारण सभेत मान्यता घेतली जाते. त्या वेळी मागील वार्षिक साधारण सभेत एखाद्या सभासदाने सुचविलेली दुरुस्ती किंवा त्याने मांडलेला प्रस्ताव याची नोंद त्यात घेतली आहे किंवा नाही हे पाहिले पाहिजे. बऱ्याच संस्था आम्ही माहिती अधिकाराखाली येत नसल्याचे सांगतात. पण, आता आपण सहकारी खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यामार्फत माहिती मागवू शकता.\nताळेबंदाचा कालावधी हा केवळ सहा महिन्यांपुरताच मर्यादित असावा. तो त्या पूर्वीचा असल्यास त्याची सत्यासत्यता पडताळून पाहणे आवश्‍यक आहे. याचे कारण आर्थिक व्यवहारात सतत बदल होत असतात. कर्जदाराने घेतलेल्या कर्जाची पुनर्रचना करायची असल्यास जुन्या जामीनदाराऐवजी नवीन जामीनदार घेणे आवश्‍यक आहे. मालमत्तेचे हस्तांतरण झाल्याने मालकी बदलते. उद्योग व्यवसाय आजारी पडतात. ज्या बॅंकांत किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक केली असते, त्याचे दिवाळे निघाल्याने आपले न भरून निघणारे आर्थिक नुकसान होते. शासनाची कर्जमाफी, रिझर्व्ह बॅंकेच्या व्याज धोरणात बदल अशा अनेक कारणांमुळे ताळेबंदावर परिणाम होत असतो. ताळेबंद तयार करताना या सर्व बाबींचा सखोलपणे विचार करून सहकारी संस्था/ बॅंका यांनी सजगता बाळगली पाहिजे. सभासदांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. संस्थेचे वित्तीय व्यवस्थापन अडचणीत येणे म्हणजे देशावर तो एक प्रकारचा आघातच असतो. त्याला सावरायला बराच कालावधी लागतो. शिवाय जनमाणसात, देशात जी आपली प्रतिमा असते, त्याला धक्का पोचतो.\nप्रा. कृ. ल. फाले ः ९८२२४६४०६४\n(लेखक राष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्थेचे संचालक आहेत.)\nतोटा गुंतवणूक गुंतवणूकदार कर्ज मका maize व्यवसाय profession एनपीए व्यापार सामना face व्याज तारण\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्त�� आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nअवीट गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...\nमहाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...\nराज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...\nसहकाराचा ऱ्हास घातकचसहकार क्षेत्राचे राजकीयीकरण झाल्याने सहकाराचा...\nकांदा कोंडीवर उपाय कायकांद्याचे कोठार असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या...\n`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून...\nमुंबई बाजार समितीत सेवा शुल्कवसुली...मुंबई : मुंबई बाजार समितीतील सेवा...\nअल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे...मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी...\nराज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत...\nराज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...पुणे : राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी...\nकांदा अनुदानाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : या वर्षात कमी दराचा फटका बसलेल्या...\nकाळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/tag/granades/", "date_download": "2019-01-17T16:41:58Z", "digest": "sha1:S7NCQZZUDPXCZHV557O2VIASIEWZXAHN", "length": 6646, "nlines": 169, "source_domain": "kayvatelte.com", "title": "granades | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nकाश्मिर एक वेगळा दृष्टीकोन\nफोटो शेवटी दिलेले आहेत. पण पहाण्यापूर्वी पुर्ण लेख वाचा ही विनंती सकाळी सहा ची वेळ . चहाचा कप आणि पेपर हातात घेतला, आणि टिव्ही सुरु केला. बातम्या सुरु होत्या. काश्मीर मधला कुठला तरी एक भाग, तिथे एका १२-१३ वर्षाच्या मुलाला … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nकाय बोलावं आणि काय नाही\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/diwali-recipe-mohanthal-114101600010_1.html", "date_download": "2019-01-17T17:16:23Z", "digest": "sha1:C775YTE5SQ5PNW5WV26FH4TKIRVNWYMN", "length": 5368, "nlines": 89, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "दीपावली स्पेशल : मोहनथाळ", "raw_content": "\nदीपावली स्पेशल : मोहनथाळ\nसाहित्य : १ वाटी चणाडाळीचे पीठ, तूप, दूध, केशर, खवा, १ वाटी साखर, सुकामेवा, वेलची पूड\nकृती : सर्वप्रथम भांड्यात चणाडाळीचे पीठ, १ चमचा दूध व १ चमचा तूप एकत्र करून ठेवावे, मग तयार मिश्रण ५ मिनिटा नंतर चाळून घ्यावे. भांड्यात १/२ वाटी तूप गरम करून त्यात चाळलेले चणाडाळीचे पीठ भाजून घ्यावे व दुसर्‍या भांड्यात साधारण १ वाटी साखर व साखर बुडेल इतके पाणी एकत्र गरम करून त्याचा पाक तयार करावा.\nभाजलेल्या च्णाडाळीच्या मिश्रणामध्ये खवा, सुकामेवा व साखरेचा पाक घालुन, तूप लावलेल्या ताटात थापावे व सेट करायला ठेवावे.\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nथकवा आणि कमजोरी घालवण्यासाठी नंबर 1 आहे हे ड्रिंक\nहे वाचल्यावर किस करायला कधीच नकार देणार नाही\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nयश मिळवण्यासाठी दूर करा आपल्या स्वभावातील ही कमतरता\nदिवाळी स्पेशल : मुगाच्या डाळीचे लाडू\nलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध यंत्रांची उपासना करा\nदिवाळी पुराण आणि इतिहास\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nऍमेझॉन भारतात करणार मोठी नोकर भरती\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nमधुमेह आणि कब्ज्याचा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कच्ची केळी\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2009/07/blog-post.html", "date_download": "2019-01-17T18:29:46Z", "digest": "sha1:CZEHGVSXYARGWXMG66FN3YBLNTYHY3RU", "length": 14202, "nlines": 200, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : जिजाऊ .कॉम -माझे मनोगत", "raw_content": "\nजिजाऊ .कॉम -माझे मनोगत\nजिजाऊ .कॉम - माझे मनोगत\nमहाराष्ट्र कुलस्वामिनी आई तुळजा भवानी कृपे करुण आज तो सोनियाचा क्षण माझ्या जीवनात आला, तमाम मराठी माणसाचे आराध्य छत्रपति शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेव यांच्या पावन विचारांचा स्पर्ष माझ्या जीवनाला झाला\nकेवळ महाराष्ट्र नव्हे तर सबंध भारत तथा या विश्वातील मातृत्व ला आदर्श म्हणजे जिजाऊ माँ साहेब \nसाडे-तीनशे वर्ष यवनांच्या अत्याचाराने होरपळली जाणारी आमची ही माय भूमि, हिन् पशु यातना भोगनारा अवघा मराठी मुलुख , स्वाभिमान शुन्य तथा गर्द काळोखात बुडालेली आमची जनता, आपली निष्टा जुलमी गनिमाच्या पायाशी घालणारी आशी आमची वतनदार जहागीरदार यांची जमात\nआशा कठिन समयी जाधवांच्या कन्येने , शहाजी राजांच्या नावाने सौभाग्याच लेनं लावणारी जिजाऊ आपल्या डोळ्यात फक्त एकाच स्वप्न बघ�� होती... होय स्वराज्याच ते देखन स्वप्न \nज्या काळामधें ना देवांच्या वर, ना धर्मावर, ना ही आपल्या बायका पोरांवर सुद्धा आपला हक्का सांगण्याची हिम्मत कोना मधे उरली होती तेंव्हा त्या माउलिने स्वंतंत्र, स्वाभिमानी स्वराज्याचे स्वप्न पाहण्याचे धाडस केले\nतिच्या डोळ्यातिल ते धगधगते स्वप्न साकारन्या साठी जन्म घेतला तो शिवबाने\nमाँ साहेब जिजाऊ यानि आपल्या प्रखर आणि तेजस्वी विचारानी या स्वराज्याचा पहिला मावळा घडविला तो म्हणजे शिवबा याच शिवबाने सबंध अठरा पगड़ जातीच्या लोकांमधे जिजाऊ प्रेरित स्वभिमानाची अखंड ज्योति पेटाविली याच शिवबाने सबंध अठरा पगड़ जातीच्या लोकांमधे जिजाऊ प्रेरित स्वभिमानाची अखंड ज्योति पेटाविली आणि त्याना ह्या स्वराज्याचा मावळा बनवले\nसर्व जाती धर्माच्या आमच्या ह्या मावळ्यांच्या रक्तातून हे स्वराज्य निर्माण झाले अणि जिजाऊ माऊलिं च ते देखन स्वप्न प्रत्यक्षात अवतरल\nपुढे हेच स्वराज्य, आपला महाराष्ट्र धर्म आणि स्वाभिमान आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत टिकवला तो स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतिने जिजाऊंच्या शंभू बाळांने \nत्या थोर मांऊलिने आपल्या प्रबळ इच्छाशक्तिने या मायभूमी मधे सामान्यांचा राज्य प्रस्थापित केल\nप्रत्येका मधे शिवाजी- संभाजी घडविला म्हनुनच हे राष्ट्र आगदी खंबीर पनाने सह्याद्रीच्या रुपाने सार्या जगा समोर ताठ मानने उभे राहिले\nपन आज याच सह्याद्रिला सुद्धा शरमेने आपली मान खाली घालावी लागत आहे आशा वेळी गरज आहे त्या जिजाऊ माऊली ची ॥ तो सह्याद्री आकांत करीत आहे ॥ महाराष्ट्र धर्माचा विसर सर्यानाच पडत आहे मग आशावेळी पुन्हा एकदा ते विचारांचे तेज पुंज आपल्या समोर आलेच पाहिजे ॥ आज एक शिवाजी अनेक अफजल खानाला मारू शकणार नाही त्या साठी आज प्रत्येका मधे शिवाजी संभाजी घडला पाहिजे आणि ते घडविन्याचि ताकत आहे फक्त जिजाऊ माँ साहेबांच्या विचारांमधे \nहीच प्रेरणा आणि हच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हाला या भूमि मधे शेतकर्यांचे, कष्टकर्याचें आणि सामन्यांचे सुराज्य घडवायचे आहे \nया थोर उद्देशानेच आम्ही मांड्लेला हा प्रपंच \nह्या वेब साईट च्या माध्यमातून आम्हाला कोणताही नविन इतिहास कोणालाही शिकवायचा नाहीये , पन त्याच इतिहासतुं काय शिकन्या सारखे आहे हे मात्र अगदी ठामं पने सांगायचे आहे\nह्या साईट च्या निर्���ितीचे सारे श्रेय मी आज वर ज्यांनी ह्या स्वराज्यबद्दल, जिजाऊ आई साहेबांबद्दल , शिवाजी महाराज तथा शंभू राजांबद्दल लिहून ठेवल आहे मी त्याना देतो आज वर उपलब्ध आसलेले सहित्य ,पुस्तके , सीडी या सर्वान्तुन गोळा केलेली मुठभर माहिती म्हणजे ही वेबसाइट\nइतिहास हा नुसता पाठ्य पुस्तकाचा भाग ना राहता त्यातून प्रेरणा घेउन एक नवा इतिहास घडाविने हेच एक उदात्त ध्येय \nसर्व लोकाना एकत्र जोडून काही तरी नविन घडविन्याचा प्रयत्न म्हणजे ही वेबसाइट \nएक नव्या राष्ट्राचे - महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगुन विचारांची एक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजेच जिजाऊ.कॉम\nमाला खात्री आहे आपल्या स्वाभिमानाचे हे पेटलेले अग्निकुंड अखंडपने तुम्हा आम्हातिल तो मावळा कायम जिवंत ठेवील\nआणि पुन्हा एकदा जिजाउं चे स्वप्न आम्ही मावळें प्रत्यक्षात उतरवून दाखवू\nपुन्हा एकदा या सह्याद्रीच्या माथ्याला महाराष्ट्र धर्माचा पताका स्वाभिमानाने फडकवुन दाखवू \nजय भवानी जय जिजाऊ जय शिवराय\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 3:47 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदुर्मिळ मराठी पुस्तके - कादंबऱ्या - कथा - इतिहास - शब्दकोश - फ्री डाउनलोड - 3\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nजिजाऊ .कॉम -माझे मनोगत\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/24/123/Daatala-Chohikade-Aandhar.php", "date_download": "2019-01-17T18:25:45Z", "digest": "sha1:LBT3SASXD7SNDFXMKSE6MMZHB6Q5XYEP", "length": 10567, "nlines": 168, "source_domain": "www.gadima.com", "title": "Daatala Chohikade Aandhar | 22)दाटला चोहिकडे अंधार | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nलबाड जोडी इमले माड्या, गुणवतांना मात्र झोपडया\nपतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार\nदेउं न शकतो क्षीण देह हा प्राणांसी आधार\nआज आठवे मजसी श्रावण\nशब्दवेध, ती मृगया भीषण\nपारधींत मी वधिला ब्राम्हण\nत्या विप्राच्या अंध पित्याचें उमगे दुःख अपार\nत्या अंधाची कंपित वाणी\nआज गर्जते माझ्या कानीं\nत्याच्यासम मी पुत्रव्योगें तृषार्तसा मरणार\nअतृप्तच हें जळकें जीवन\nनाहीं दर्शन, नच संभाषण\nमीच धाडिला वनांत माझा त्राता राजकुमार\nमरणसमयिं मज राम दिसेना\nअजुन न तोडी जीव बंधना\nधजेल संचित केवीं उघडूं मज मोक्षाचे द्वार\nफुलेल का या गाढ तमावर\nजातां जातां या पाप्यावर फेकित रश्मीतुषार\nअघटित आतां घडेल कुठलें\nस्वर्गसौख्य मी दूर लोटले\nऐक कैकयी, दुष्टे, कुटिले,\nभाग्यासम तूं सौभाग्यासहि क्षणांत अंतरणार\nपाहतील जे राम जानकी\nस्वर्गसौख्य तें काय आणखी\nअदृष्टा, तुज ठावें केव्हां रामागम होणार\nक्षमा करी तूं मज कौसल्ये\nक्षमा देवते सती ऊर्मिले\nक्षमा प्रजाजन करा, चाललों सुखदु:खांच्या पार\nक्षमा पित्याला करि श्रीरामा\nगंगोदकसा अंती ओठी तुमचा जयजयकार\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहारगीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\n17)जेथे राघव तेथे सीता\n18)थांब सुमंता,थांबवि रे रथ\n20)या इथे लक्ष्मणा,बांध कुटी\n21)बोलले इतुके मज श्रीराम\n23)मात न तूं वैरिणी\n26)तात गेले ,माय गेली,भरत आता पोरका\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/article-on-aurangabad-violence-by-sunilsingh-rajput/", "date_download": "2019-01-17T17:49:30Z", "digest": "sha1:V6U5JJFM5HI6KVVSDIHRNNMMS32CBA7H", "length": 10505, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Aurangabad Violence : औरंगाबादकर का संतापलास ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nAurangabad Violence : औरंगाबादकर का संतापलास \nऔरंगाबाद शहर ऐतिहासिक वारसा असलेले , संस्कृतीक विविधता , चळवळीचे केंद्र असलेले शहर.बीबीचा मकबरा,औरंगाबाद लेणी,पाणचक्की, बावन्न दर��ाजांची नाकेबंदी असलेले शहर, सोनेरी महल, पाण्याचे योग्य नियोजन असलेली नहर ए अंबरी इ. ऐतिहासिक वारसा लाभला आहे.तसेच शहरात हिंदू ,मुस्लिम ,शिख ,पारशी,जैन , बौद्ध ,ख्रिश्चन इ. समाजाची लोक राहतात.जगभरातून पर्यटक शहराला भेट द्यायला येत असतात.\nत्याच बरोबर शहरात औद्योगिक वसाहती आल्यापासून शहर आधुनिकीकरण वाढण्यास सुरवात झाली. नव्वदच्या दशकापासुन आशियातील झपाट्याने वाढणारे शहर अशी ओळख मिरवत आहे.आगगाडी स्थानक (रेल्वे स्टेशन ) येथे औद्योगिक वसाहत आल्यानंतर चिकलठाणा,वाळूज व पंचतारांकित शेंद्रापर्यंत पसारा वाढला.आज येथिल उत्पादन जागतिक दर्जा मिळवून देत आहे. डिएमआयसी ( दिल्ली मुंबई औद्योगिक प्रकल्प ) अंतर्गत शेंद्रा – बिडकिन व आॅॅरिक सिटी ( औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी ) स्थापन होत आहे.जे देशातील पहिले हरित औद्योगिक शहर असणार आहे.समृद्धी महामार्गाचे मध्यवर्ती ठिकाण असणार , केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी परियोजनेत समावेश, कार्गो विमान वाहतूक सुरु झाली. मेक इन इंडिया व मॅॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत जागातिक कंपन्या शहरात येऊ घालत आहे. औद्योगिक जगातात एक स्वतंत्र ओळख शहर निर्माण करत आहे.\nशहराला संघर्षाचा इतिहास आहे.कोणताही संघर्ष हा अस्तित्व व हक्कासाठी केला जातो .स्वतंत्र्य लढ्यापासुन निझामशाही व रझाकार यांनी केलेला छळ, त्यातूनच उभा राहीलेला हैद्राबाद मुक्ती संग्राम लढा, विद्यापीठ नामांतर लढा हे उदाहरण आहेत. शहर समाजिक चळवळीत नेहमी सक्रिय असते.अंतरराष्ट्रीय वा राष्ट्रीय पातळीवर घडलेल्या घटनेची शहर दखल घेत असते.कधी घेतलेली दखल शहराला हानिकारक ही ठरते. बाबरी मशीद पतन, तद्नंतर उसळलेली दंगल ,कानपुर येथिल बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना , नुकत्याच कोरेगाव भिमा येथे उसळलेली दंगल ,अपवाद पहिला मराठा क्रांती मोर्चा याच शहरातून निघाला म्हणजे शहर हे संवेदनशील आहे.शहराला भावना , संवेदना आहे तसेच प्रतिक्रिया देण्याचा स्वभाव आहे.जागातिकरण व औद्योगिकरणात शहर आपल्या मुळ स्वभाव टिकवून आहे.विविध धर्मिय शहरात ख्रिसमस ,दिवाळी व ईद , तसेच नामांतर दिवस, आंबेडकर जयंती उत्साहाने साजरा होते.समस्त बांधव एकमेकांना शुभेच्छा देत असतात.\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर…\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्र��म कोर्टाचा दणका\nराजकारणात शहराने मात्र माती खाल्ली आहे ,असे म्हटले तर वाईट वाटले तरी आपण निगरगट्ट झालो आहे .त्यामुळे उगाच कपाळावर आड्या आणु नये.\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nभाजप सरकार दंगली घडवणारं सरकार ; आंबेडकरांचा पुनरुच्चार\nसमृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे ; खासदार संभाजीराजेंची मागणी\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nटीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना दिल्या जात असलेल्या वागणुकीबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले…\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/believe-it-or-not-marathi", "date_download": "2019-01-17T16:55:17Z", "digest": "sha1:VK2C7IHVLT2SMNUXUDHB6IL6SYNP2KI6", "length": 4724, "nlines": 82, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "श्रद्धा आहे | अंधश्रद्धा | धर्म | विश्वास आहे | Mysterious Places | Believe It or Not", "raw_content": "\nपिरियडमध्ये रात्रीच्या वेळेस केस धुण्यास का मनाई आहे \nया कारंजात दररोज मिळतात अडीच कोटींची नाणी\nबुधवार, 24 ऑक्टोबर 2018\nशनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज\nसापांशी निगडित काही शकुन आणि अपशकुन (ज्योतिष शास्त्रानुसार)\nसोमवार, 27 ऑगस्ट 2018\nमहादेवाच्या या मंदिरातील नंदीचा आकार वाढतो\nसोमवार, 27 ऑगस्ट 2018\nधार्मिक यात्रे दरम्यान का होतात जस्त अपघात, ज्योतिषात हे 7 कारण देण्यात आले आहे\nजर घरात नेगेटिव एनर्जी असेल तर सांगेल हा 'टोटका'\nसोमवार, 16 जुलै 2018\nमाता चंडीच्या या मंदिरात रोज येतो ���स्वलाचा परिवार\nशुक्रवार, 6 जुलै 2018\n10 अश्या वस्तू आहे ज्या शनिवारी खरेदी करु नये\nप्रापर्टी विकल्या जात नसेल तर करा हा उपाय\nगुरूवार, 21 जून 2018\nजाणून घ्या कसे कसे अंधविश्वास प्रचलित आहे परदेशात\nसोमवार, 18 जून 2018\nमृत्यू जवळ असल्यास हे संकेत दिसून येतात\nभविष्यातील संकटांची सूचना देतात स्वप्न\nजनावर निवडा आणि जाणून घ्या आपला स्वभाव\nकाळ्यामिर्‍याचे 5 दाणे पूर्ण करतील तुमचे सर्व काम\nमंगळ दोष असल्यास अमलात आणा हे 5 टोटके\nकावळा आणि घुबडाची आवाज, जाणून घ्या काय संकेत देतात\nशनी ग्रहाच्या वाईट प्रभावाने मुक्तीसाठी सोपे टोटके\nहे मूळ (root)कंगाल व्यक्तीला देखील करते मालामाल...फक्त हे करा\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nयात्रेपूर्वी कधीच अपशब्द बोलू नये\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ujadlyavari_Sakhya_Nighun", "date_download": "2019-01-17T17:56:18Z", "digest": "sha1:O5JGXQVOJIT6U4MA6MSYJZOPAK6FNNT7", "length": 2750, "nlines": 36, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "उजाडल्यावरी सख्या निघून | Ujadlyavari Sakhya Nighun | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nउजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे\nअजूनही उशीवरी टिपूर चांदणे पडे\nउगीच वेळ सारखी विचारतोस काय तू\nपुन्हापुन्हा मिठीतही शहारतोस काय तू\nपुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे\nउजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे\nअजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला\nअजून पाकळ्यांतला मरंदही न संपला\nअजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे\nउजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे\nअजून थांब, लागली जगास झोप आंधळी\nदिसेल या नभातही हळूच रात्र सावळी\nतुलामला विचारुनी फुटेल आज तांबडे\nउजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे\nगीत - सुरेश भट\nसंगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर\nस्वर - लता मंगेशकर\nगीत प्रकार - भावगीत\nतांबडे फुटणे - पहाट / सूर्योदय.\nमरंद (मकरंद) - फुलातील मध.\nमनीं नाही भाव म्हणे\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetgopal-yashwant-deo/playsong/717/Bijahi-Nastaa-Kashaa-Pikavitaa.php", "date_download": "2019-01-17T18:23:54Z", "digest": "sha1:UFISIYYREXWOBKZTI2DPLLBZ7TZ3NCQE", "length": 9839, "nlines": 145, "source_domain": "www.gadima.com", "title": "Bijahi Nastaa Kashaa Pikavitaa -: बीजही नसता कशा पिकिविता : GeetGopal (Yashwant Deo) : गीतगोपाल (यशवंत देव)", "raw_content": "\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बह���लेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.\nसुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल\nनिवेदन: आनंद माडगूळकर,शैला मुकंद,करुणा देव\nनिर्मिती सहकार्य: श्रीकांत कुलकर्णी,राजेंद्र कुलकर्णी\nबीजही नसता कशा पिकिविता\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nगीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....\nपरत दे वस्त्रे गोपाळा\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/lingayat-samaj-118092800004_1.html", "date_download": "2019-01-17T17:41:17Z", "digest": "sha1:PZFVZVZX4MCV5HU2YJAHAP46I7QHSAWQ", "length": 10875, "nlines": 90, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा", "raw_content": "\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा\nशुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (08:14 IST)\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर मांडल्या आहेत. असाच प्रकारे लिंगायत समाज सुद्धा आक्रमक झाला असून सुरवातील चर्चेच्या पद्धतीने आपल्या मागण्या त्यांनी सरकार समोर ठेवल्या आहेत. महाराष्ट्रातील लिंगायत धर्मातील समाजातील मागण्यांच्या संदर्भात येथील सह्याद्री अतिथी गृह मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक ठेवली होती. बैठकीत राज्यमंञी तथा लिंगायत आरक्षण समितीचे शासकीय सदस्य विजय देशमुख सोबत लिंगायत समाजाचे संघटनांचे प्रमुख व संबंधित अधिकारी सुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्री यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत सर्व प्रलंबित प्रश्न निकाली लावू असे आश्वासन दिले आहे.\nबैठकीत अनआरक्षित जाती पोटजातींना आरक्षण, लिंगायत धर्म अल्पसंख्यांक दर्जा शिफारस, महात्मा बसवेश्वर स्मारकास १०० कोटी निधी, इत्यादी बाबतीत चर्चा झाली आहे.लिंगायत धर्मातील अद्यापही अनआरक्षित उर्वरीत जाती पोटजातींना विशेषतः लिंगायत वाणी ओबीसी प्रवर्गातील उपजातींना लिंगायत वाणी तत्सम पोटजात असलेल्या वंचित अशा हिंदू लिंगायत, वीरशैव लिंगायत, लिंगायत, लिंगधर, लिंगडेर, लिंगायत दिक्षिवंत, शिलवंत, चतूर्थ, पंचम, रड्डी, तिराळी, कानोडी इत्यादी यांना शुध्दीपञक काढून लिंगायत वाणी मधील ओबीसी चे आरक्षण अधिकार हक्क द्यावेत अशी जोरदार मागणी केली आहे. मुख्यमंत्री यांनी त्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाला सकारात्मक टिप्पणी करायला सांगणार आहे, सोबतच याबाबत ग्रामसेवक व सरपंच यांचे जाती पोटजातीचे प्रमाणपत्र गृहीत धरण्यासाठी सरकार मान्यता देईल असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. लिंगायत धर्म अल्पसंख्यांक दर्जा राज्य सरकारची केंद्र सरकारकडे शिफारस बाबतीत मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले आहे. संविधानात्मक बाबतीत सरकार सकारात्मक असून त्याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, तर राज्य मागासवर्ग आयोग व अल्पसंख्यांक विकास विभाग आयोग यांना लिंगायत समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी सकारात्मक आदेश देण्यात येतील असेही मुख्यमंत्री म्हणाले. लिंगायत धर्म आणि लिंगायत धर्मातील जातींना आरक्षण एकाच वेळी दोन्ही घेता येणार नाही असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले की राज्य मागासवर्ग आयोग लिंगायत हा धर्मपंथ म्हणून आरक्षण देता येत नाही असे सांगते आणि दुसरीकडे लिंगायत स्वतंत्र धर्म असताना नाही म्हणून अल्पसंख्यांक नाकारले जाते अशावेळी लिंगायत यांनी काय करायचे असा प्रश्न बैठकीत उपस्थित केला. मात्र सरकार सर्व बाबींचा विचार करणार असून सकारत्मक आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.\nपुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड\nफडणवीस सरकार ने घेतले आज १३ मोठे निर्णय वाचा\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nमराठवाड्याला मागासलेपणापासून मक्ती हवी\nआता पुरुष आयोगही नेमण्याची मागणी, पुरुषांचा मोठा पाठिंबा\nपाटीदार आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन, जुनागड येथे १४४ लागू\nकरुणानिधीच्या अंत्यदर्शनासाठी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू\nस्वतंत्र उत्तर कर्नाटकच्या मागणीसाठी उद्या 'बंद'\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nटीएचईच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 93 व्या क्रमांकावर\nदुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवंलबून राहणे लाजीरवाणे\nपुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक उद्या दोन तासासाठी बंद\nपुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड\nडान्सबारवरील संपूर्ण बंदीला न्यायालयाचा नकार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-sucides-are-due-anti-farmers-laws-12159", "date_download": "2019-01-17T18:14:29Z", "digest": "sha1:C2WORBD7HNGQG3Q4HAVM2TVWHKLQSZ3Y", "length": 14825, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers sucides are due to Anti farmers laws | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'शेतकरी आत्महत्यांना शेतकरी विरोधी कायदे कारणीभूत'\n'शेतकरी आत्महत्यांना शेतकरी विरोधी कायदे कारणीभूत'\nरविवार, 16 सप्टेंबर 2018\nनगर : सरकार बदलत राहिले, शेतकरी विरोधी कायदे वरचेवर वाढत आहेत. शेतकरी आत्महत्यांसाठी शेतकरी विरोधी कायदे कारणीभूत आहेत. शेतकऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष कायम ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.\nनगर : सरकार बदलत राहिले, शेतकरी विरोधी कायदे वरचेवर वाढत आहेत. शेतकरी आत्महत्यांसाठी शेतकरी विरोधी कायदे कारणीभूत आहेत. शेतकऱ्य��ंनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष कायम ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.\nलोणी सय्यदमीर (ता. आष्टी, जि. बीड) येथे शेतकरी संघटेनेच्या कार्यकर्त्यांसाठी तीनदिवसीय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्‍घाटन शनिवारी (ता. १५) झाले. अध्यक्षस्थानी सरपंच रेणकू बेल्हेकर होते. संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.\nश्री. पाटील म्हणाले, की गेल्या कित्येक वर्षांपासून सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. मागील सरकार शेतकरी विरोधी होते म्हणून या सरकारला शेतकऱ्यांनी निवडून दिले. मात्र या सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली. शेतकरी विरोधी कायदे घात करीत आहेत. शेतकरी आत्महत्या होण्याला हे कायदे कारणीभूत आहेत. त्याचा आता कार्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर तीन दिवस सुरू राहणार असून, सोमवारी (ता. १७) त्याचा समारोप होणार आहे.\nनगर सरकार government शेतकरी आत्महत्या आत्महत्या रघुनाथदादा पाटील बीड beed सरपंच\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nसाताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nराज्य सहकारी बँकेला १०० कोटींचे...मुंबई : राज्य शासनाने राज्य सहकारी...\n‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई : राज्याच्या कृषी खात्याच्या...\nशिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...\nकिसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...\nकृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल...\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-17T17:15:03Z", "digest": "sha1:SDTTUQEJZ3VZPBSCNJOHV3GTOXFACRHV", "length": 11364, "nlines": 128, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "‘तारक मेहता…’चे डॉ. हाथी कालवश – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्या���ना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nआघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई\n‘तारक मेहता…’चे डॉ. हाथी कालवश\nमुंबई – ‘सोनी सब’ वाहिनीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सुप्रसिद्ध मालिकेमधील सर्व कलाकार प्रेक्षकांना जिव्हाळ्याचे वाटतात. १० वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. परंतु दु:खदायक बाब म्हणजे चाहत्यांचे लाडके कलाकार डॉ. हंसराज हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मीरा रोडच्या वोकहार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.\nअभिनेता कवी कुमार आझाद यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत डॉ हंसराज हाथी नामक भूमिका साकारली. त्याचं वजन १२५ किलोपर्यंत वाढल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान देखील केवळ भूमिकेला त्यांची गरज आणि चाहत्यांवरील प्रेमाखातर त्यांनी चित्रिकरण थांबविले नाही. ‘सही बात है’ हा त्यांचा डायलॉग चाहत्यांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे.\nलवकरच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला १० वर्ष पूर्ण होणार होते, परंतु दशपूर्ती पूर्वीच डॉ हाथींचे निधन झाल्यामुळे मालिकेची संपूर्ण टीम आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.\nनोटाबंदीचा फटका 'सरकार'लाही; वायुदलाचे 29 कोटींचे बील\nआदिवासी विकास प्रकल्पात गैरव्यवहार विकासमंत्री विष्णू सावरांची कबुली\nमुंबई- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील (डहाणू विभाग) आदिवासी विकास योजनेत गैरव्यवहार झाल्याची कबुलीच खुद्द आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली आहे. विधानसभेत आमदार अनिल...\nसंदीप सिंहच्या कॉमेडीपटात संजय दत्त\nमुंबई – ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या विनोदी चित्रपटानंतर संजय दत्त याने कॉमेडीपट केले नाहीत. पण त्यानंतर बर्‍याच काळाने आता तो पुन्हा एकदा कॉमेडीकडे वळला आहे....\nNews आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र\nविशेष अधिवेशनाची गरज नाही – ��ारायण राणे\nमुंबई – मराठा समाजाच्या आरक्षनांच्या विविध मागण्यांवर आज मुख्यमत्री आणि मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्याची बैठक होणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. ...\nअजमेर – अजमेर येथे असलेल्या पुष्कर या ठिकाणी आयोजित केलेल्या एका खासगी कार्यक्रमात अभिनेते नसिरुद्दीन शहा यांच्या ‘नसीर की नजीर फर एक दिन’ या...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nवृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nअजब गावांची गजब कहाणी\nशशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप\nमुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/studied-inn-graveyard-and-got-80-percent-126581", "date_download": "2019-01-17T17:56:24Z", "digest": "sha1:EN6VEXAKWE5J2MRY5TOUFZYD3VKVK2S6", "length": 14257, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "studied inn graveyard and got 80 percent स्मशानभूमीत अभ्यास करून मिळवले 80 टक्के गुण | eSakal", "raw_content": "\nस्मशानभूमीत अभ्यास करून मिळवले 80 टक्के गुण\nबुधवार, 27 जून 2018\nसोलापूर : जन्मच मुळात स्मशानभूमीतला, त्यामुळे स्मशानाची भीती नाही... अमावस्या असो वा पौर्णिमा... काही फरक नाही... मध्यरात्री बारा-साडेबारापर्यंत स्मशानभूमीतल्या हिरवळीवर अभ्यास...सोबतीला सवंगडीही...अशा स्थितीत राकेश राहूल बागले या विद्यार्थ्याने 79.20 टक्के गुण घेत उल्लेखनीय यश मिळवलेच, शिवाय शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.\nसोलापूर : जन्मच मुळात स्मश��नभूमीतला, त्यामुळे स्मशानाची भीती नाही... अमावस्या असो वा पौर्णिमा... काही फरक नाही... मध्यरात्री बारा-साडेबारापर्यंत स्मशानभूमीतल्या हिरवळीवर अभ्यास...सोबतीला सवंगडीही...अशा स्थितीत राकेश राहूल बागले या विद्यार्थ्याने 79.20 टक्के गुण घेत उल्लेखनीय यश मिळवलेच, शिवाय शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.\nरयत शिक्षण संस्थेच्या रावजी सखाराम या शाळेतून राकेशने दहावीची परिक्षा दिली. वडील महापालिकेत मजूर म्हणून कार्यरत, आई गृहिणी. आजोबा कारंबा स्मशानभूमीचे राखणदार होते. त्यामुळे स्मशानभूमीच्या परिसरातच राकेशचा जन्म झालेला. स्शमानभूमीत दिवसा जाण्यास लोक घाबरतात. पण राकेशने रात्री-मध्यरात्रीपर्यंत याच स्मशानभूमीत अभ्यास केला. मित्र स्मशानभूमीत अभ्यास करतोय म्हटल्यावर वर्गातील सहकारीही आले आणि त्यांनी जोमाने अभ्यास केला. या स्मशानभूमीत अभ्यास केलेले सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.\nराकेशने आता शास्त्र शाखेत प्रवेश घेतला आहे. घरची गरीबी असली तरी मुलाची सर्व ईच्छा पूर्ण करण्याचा संकल्प त्याचे वडील राहूल बागले यांनी केला आहे. प्रतिकूल स्थितीत भावाने मिळवलेले यश पाहून राकेशच्या तिन्ही बहिणीही आनंदून गेल्या आहेत. आपणही दहावीच्या परिक्षेत असेच यश मिळवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.\nवडिलांनी दिले...चोराने नेले...नगसेवकाने तारले\nराकेश दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांनी त्यास रेंजर सायकल घेऊन दिली. जातीचा दाखला काढण्यासाठी राकेश जिल्हाधिकारी कार्यालयात गेला. त्या ठिकाणी सायकल चोरीला गेली. नवीन सायकल चोरीला गेल्याने राकेश घाबरला, पण वडिलांनी त्याची समजूत काढली. पण एकदम साडेचार हजार रुपयांची सायकल घेणे लगेच शक्‍य नाही, असेही सांगितले. ही घटना बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना समजली. त्यांनी राकेशला कार्यालयात बोलावून घेतले आणि हरविलेल्या सायकलप्रमाणेच नवीन सायकल घेऊन दिली. त्यावेळी राकेशने आनंदाश्रु ढाळून आनंद व्यक्त केला.\nलेखी आश्वासनानंतर कूर्डू येथील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित\nकुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले...\nनांदेड पोलिसांचा झेंडा नागभूमीत\nनांदेड : नांदेड पोलिसा���चे नाव महाराष्ट्र पोलिसाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहण्यासाठी क्रिडा विभागातील पोलिस परिश्रम घेत असतात. सध्या नागपूर...\nधनगर समाजाला आरक्षण द्यावेच लागेल - युवराज भुषणसिंह होळकर\nमोहोळ (सोलापूर) - धनगर समाजाला आरक्षण तर मिळालेच पाहिजेच, पण त्याबरोबर समाजबांधवांची शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रातही उत्तरोत्तर प्रगती...\nआढळला दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुल\nसोलापूर : नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी सोलापुरात आधी एकदा रेकॉर्ड असलेला दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुल पक्षी परत शोधून काढला आहे. चपळगाव...\nपहिल्यांदाच झाले आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम\nसोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत बुधवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम झाले....\nसुरेश पाटील विषबाधा प्रकरण चिघळण्याची चिन्हे\nसोलापूर - माजी सभागृहनेते सुरेश पाटील यांनी न्यायालयीन कामकाजासाठी महापालिकेकडे नऊ मुद्यांची माहिती मागितली आहे. दोन दिवसांत माहिती न मिळाल्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/engineering-second-year-timetable-announced-126706", "date_download": "2019-01-17T17:40:16Z", "digest": "sha1:7ALMLJTQ6RFTAHOV77KCVFMTIJPIEQGP", "length": 15796, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Engineering second year timetable announced इंजिनिअरिंग द्वितीय वर्ष प्रवेश वेळापत्रक जाहीर | eSakal", "raw_content": "\nइंजिनिअरिंग द्वितीय वर्ष प्रवेश वेळापत्रक जाहीर\nगुरुवार, 28 जून 2018\nसातारा - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बारावी आणि आयटीआय (दहावीनंतर) अभ्यासक्रमानंतर इंजिनिअरिंग पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठीचे वेळापत्रक http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 12 जुलैपर्यंत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावेत तसेच प्रवेशांची निश्‍चिती ही जवळच्या एआरसी सेंटरवर करावी, असे आवाहन सीईटी सेलद्वारे करण्यात आले आहे.\nसातारा - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बारावी आणि आयटीआय (दहावीनंतर) अभ्यासक्रमानंतर इंजिनिअरिंग पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठीचे वेळापत्रक http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 12 जुलैपर्यंत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावेत तसेच प्रवेशांची निश्‍चिती ही जवळच्या एआरसी सेंटरवर करावी, असे आवाहन सीईटी सेलद्वारे करण्यात आले आहे.\nराज्यातील इंजिनिअरिंग डिप्लोमा कॉलेजांमध्ये थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेद्वारे पदवीधर विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत. संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 300 रुपये; तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 400 रुपये शुल्क आहे. विद्यार्थी नेट बॅंकिंगद्वारे तसेच डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे शुल्क भरू शकतात. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती, अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची पात्रता, नियमावली www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nथेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी वेळापत्रक\nऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची पडताळणी व कन्फर्मेशन -12 जुलै\nजात वैधता प्रमाणपत्र, जमाती पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे स्वीकारणे-12 जुलै\nप्राथमिक गुणवत्ता यादी - 13 जुलै\nगुणवत्ता यादीवर आक्षेप -14 ते 16 जुलै\nजात वैधता प्रमाणपत्र, जमाती पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे स्वीकारण्याची अंतिम तारीख -16 जुलै\nअंतिम गुणवत्ता यादी - 17 जुलै\nरिक्त जागा जाहीर करणे - 17 जुलै\nकॉलेजांचे प्राधान्यक्रम भरणे - 18 ते 21 जुलै\nप्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर - 22 जुलै\nएआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्‍चित करणे - 23 ते 26 जुलै\nदुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर - 27 जुलै\nकॉलेजांचे प्राधान्यक्रम भरणे - 28 ते 31 जुलै\nप्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर - एक ऑगस्ट\nएआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्‍चित करणे - दोन ऑगस्ट ते ���ार ऑगस्ट\nतिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर - पाच ऑगस्ट\nकॉलेजांचे प्राधान्यक्रम भरणे - सहा ते नऊ ऑगस्ट\nप्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर - 10 ऑगस्ट\nएआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्‍चित करणे - 11 ते 14 ऑगस्ट\nअतिरिक्त प्रवेश फेरीसाठी कॉलेजांमधील रिक्त जागा जाहीर करणे - 18 ऑगस्ट\nकॉलेजांसाठी प्राधान्य अर्ज भरणे - 19 ते 20 ऑगस्ट\nप्रवेशाची गुणवत्ता जाहीर होणे - 21 ऑगस्ट\nकॉलेजांमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश करणे - 22 ते 23 ऑगस्ट\nप्रवेशाचा कट ऑफ दिनांक - 28 ऑगस्ट\nकॉलेजांना डेटा अपलोड करणे - 30 ऑगस्ट\nपुणे - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी-सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी-२०१९’चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार...\nमुदतीनंतर प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांचे धाबे दणाणले\nमुंबई - राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी आदी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत, असे स्पष्ट आदेश...\nमुंबई - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी ही सामाईक प्रवेश...\nसीईटी अर्जासाठी आता विनामूल्य मार्गदर्शन\nपुणे - व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेचा किंवा प्रत्यक्ष प्रवेशाचा अर्ज भरताना तुमचा गोंधळ उडत असेल, तर येत्या वर्षापासून हे होणार नाही....\nविधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून विद्यार्थी वंचित\nपुणे - विधी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरूनही अद्याप प्रवेश न मिळाल्याची तक्रार विद्यार्थी करीत आहेत. प्रवेशयादीच्या क्रमवारीत नाव असतानाही...\nमुंबई, ता. 5 : एकेकाळी एमबीबीएसनंतर दंत (बीडीएस) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा असे; परंतु यंदा एमबीबीएसनंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/12/14/-Adhunik-Valmiki-Gadima.aspx", "date_download": "2019-01-17T16:56:57Z", "digest": "sha1:4ESGUVH7NPPSANKQ6Q3BY7UM7V65AIHI", "length": 21024, "nlines": 61, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "'आधुनिक वाल्मिकी' गदिमा", "raw_content": "\nआपल्या ‘गीतरामायणा’मुळे ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून गौरविले गेलेले गजानन दिगंबर माडगूळकर साहित्यक्षेत्रात आणि जनमानसात ‘गदिमा’ म्हणून प्रसिद्ध होते. माडगूळकरांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी शेटेफळ, ता. आटपाडी, जि. सांगली येथे झाला. शिक्षण आटपाडी, कुंडल, औंध संस्थानात झाले. आटपाडी हे सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशाही राज्यात होते. नंतर ते औंध संस्थानात आले. हे गाव आटपाडी-महाल म्हणून ओळखले जाई.\nआटपाडीने महाराष्ट्राला ‘गदिमा’, त्यांचे कथाकार आणि ग्रामीण जीवनदर्शन घडविणारे धाकटे भाऊ व्यंकटेश आणि शंकरराव खरात असे तीन साहित्यिक दिले. आयुष्यभर त्यांच्यावर आईच्या (बनुबाई) अभंग, ओव्यांचा, स्वाभिमानी असण्याचा व वडिलांच्या प्रामाणिकपणाचा, कष्टाळू-पणाचा, अशा सर्व सुसंस्कारांचा खोल परिणाम होता. माडगूळला, महाराष्ट्रात त्या काळी असलेली बारा बलुतेदार पद्धती होती. गल्ल्यांची नावेही जातिवाचक ब्राह्मणगल्ली, वाणीगल्ली, कासारगल्ली, कुंभारगल्ली, परीटगल्ली अशी होती. माडगूळकरांचे शेतातले घरही ‘बामणाचा पत्रा’ म्हणून ओळखले जायचे. लहानपणी माडगूळकरांचे सायन्स व गणिताशी सख्य नव्हते; पण प्रतिभेचे लेणे होते. अंगात अभिनय व नाट्यगुण होते. त्याची औंधच्या महाराजांना व शिक्षकांना कल्पना होती. ह्या प्रतिभेमुळे आणि कष्ट, जिद्द व सुसंस्कारांमुळे ते महाकवी म्हणून ओळखले गेले.\nघरी अठराविश्वे दारिद्र्य. घरामध्ये ‘गदिमा’ सगळ्यांत मोठे. आईवडिलांचे कष्ट कमी करायला हवेत, भावंडांना आर्थिक मदत करून कुटुंब वर आणायला हवे हा विचार लहानपणापासून त्यांच्या मनात होता. वडिलांचे पायी जायचे कष्ट वाचावे म्हणून लक्ष्मणराव किर्लोस्करांकडे ‘हिशेबाचे काम मला द्या. वडिलांऐवजी मी ते काम करीन’, असे सांगायला ‘गदिमा’ गेले, तेव्हा ते फक्त इयत्ता चौथीत होते.\nअभ्यासाची ठरावीक पठडी पार न करू शकल्याने गदिमा मॅट्रिक उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यांच्या तरुणपणाचा काळ हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता. स्वातंत्र्यचळवळीने भारण्याचे ते दिवस होते. शिवाय औंधच्या शाळेचे संस्कार होते. फैजपूर काँग्रेसला ��ेतकर्‍यांची प्रचंड उपस्थिती व त्यांचे गांधीजींवरील प्रेम बघून ते प्रभावित झाले. मित्रामुळे त्यांनी नीरा आश्रमात सूतकताईपासून मैला वाहण्यापर्यंत सर्व सेवाभावी कामे केली. बेळगाव काँग्रेसला गांधीजी जात असताना नीरा स्टेशनवर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. गांधीजींनी निधी मागितला, तर तिथल्यातिथे थोड्या घोषणा, थोडे भाषण असे करून त्यांनी निधी जमवून दिला. शंकरराव देवांनी सांगितल्यावरून कुंडलला जाऊन त्यांनी प्रौढशिक्षणाचे वर्ग चालविले.\nगांधी व काँग्रेस यांच्या संयुक्त सहवासाचा परिणाम म्हणून ‘वंदे मातरम्’ सिनेमासाठी ‘वेदमंत्राहुनी आम्हां वंद्य वंदे मातरम्’, अशी गीते पुढे लिहिली गेली. कुंडलमध्ये समाजकार्य चालू होते, पण अर्थार्जनाचा पत्ता नव्हता. ‘हरिश्चंद्राचे पुण्य गाठीला मारायला आधी धन जमवावे लागते’, अशा अर्थाचे आईचे बोलणे व कमवत नाही म्हणून हितचिंतकाचे त्याच दिवशी बोलणे मनाला लागून त्यांनी पुण्याचा रस्ता धरला. पुण्यात ‘दीनबंधू’ साप्ताहिकात त्यांनी नोकरी धरली; पण गांधीजींच्या विरोधात न लिहिण्याची तत्त्वनिष्ठा आड आली. त्यांनी स्वतःच्या मतांसाठी नोकरी सोडली. पराडकरांची ‘सुगंधी धूप सोंगटी’ ते विकू लागले. अशा वेळी त्यांना त्यांचे पूर्वीचे औंधच्या शाळेचे मुख्याध्यापक भा.वि.काळे भेटले. काळे सरांनी माडगूळकरांमधील कलागुण ओळखलेले होते. त्यांनी आचार्य अत्र्यांना गदिमांसाठी चिठ्ठी दिली.\nअत्र्यांची व गदिमांची भेट मार्च १९३८मध्ये झाली. आचार्य अत्रे ‘झेंडूच्या फुलां’मुळे कीर्तीच्या शिखरावर पोहोचले होते. त्यांनी माडगूळकरांना कोल्हापूरला मा.विनायकांकडे जायला सांगितले. आणि ‘ब्रह्मचारी’ सिनेमापासून गदिमांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. येथून पुढे १५७ मराठी आणि २३ हिंदी चित्रपटांच्या श्रेयनामावलीत पटकथालेखक, संवाद, गीते, अभिनेते, कशात ना कशात श्रेयनामावलीत आणि रसिकांच्या हृदयात गदिमांचे नाव कायम विराजमान झाले.\nकोल्हापूरमध्ये असतानाच प्रसिद्ध लेखक वि.स.खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करण्याची संधी गदिमांना मिळाली. त्या निमित्ताने त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात व ‘लेखन करा, यशस्वी व्हाल’ हा आशीर्वाद त्यांना मिळाला. लेखनाबद्दल ओढ, व्यासंगाची गोडी वाढली. ‘ब्रह्मचारी’त बाबूराव पेंढारकरांच्या बापाची भूमि��ा केली. त्याचे पुढे व्ही. शांताराम यांनी कौतुक केले. बाबूरावांनी त्यांना ‘नवहंस’ या संस्थेत स्टाफवर ‘कवी’ म्हणून घेतले. तेथे नव्या विचारांचे व अभ्यासू दिग्दर्शक विश्राम बेडेकरांशी त्यांचा संपर्क आला. ‘पहिला पाळणा’ या चित्रपटासाठी गदिमांनी लिहिलेली सर्व गीते बाबूराव व विश्राम बेडेकरांना पसंत पडली. रसिकांकडूनही पसंतीची पावती मिळाली.\n‘हंस’ नंतर मा.विनायकांनी ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ काढले. त्यातही त्यांनी गदिमांना स्थान दिले. एच.एम.व्ही.कडून त्यांना मागणी होतीच. शिवाय हंसमधील पूर्वीचे खजिनदार वामनराव कुलकर्णी यांनी ‘मंगळचित्र’ म्हणून संस्था काढली होती. त्यात ‘जयमल्हार’, ‘जिवाचा सखा’ या चित्रपटांचे नामांकन, पटकथालेखन, गीते, संवाद हे सर्व गदिमांवर सोपविले होते. याच वेळी भालजी पेंढारकरांशी त्यांचा संपर्क आला. ‘भक्त दामाजी’ या भालजींच्या चित्रपटातील गाणी गदिमांना करायला मिळाली. आणि या वेळेपासून अभिनय, उत्तम शब्दकला आणि देवदत्त प्रतिभेच्या जोरावर वाङ्मयाच्या सर्व क्षेत्रांत माडगूळकरांचा यशस्वी संचार सुरू झाला. ‘भक्त दामाजी’, ‘संत जनाबाई’ची गीते लिहिणारे गदिमा आणि ‘रामजोशी’मधील सवाल-जवाब लिहिणारे गदिमा एकच का अशी शंका यावी, इतकी प्रतिभेची विविधता त्यांत आहे.\nतमाशा चित्रपटांचे एक नवे पर्व ‘रामजोशीं’च्या रूपाने गदिमांनी सुरू केले. ‘लाखाची गोष्ट’, ‘पेडगावचे शहाणे’ व ‘रामजोशी’मधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ‘सवाल-जबाब’ हा शाहिरी प्रकार रामजोशीत आणून त्यांनी ‘रामजोशी’ चित्रपटाची सांस्कृतिक बाजू उंचावली. ‘माझ्या व्हटाचं डाळिंब फुटलं’, ‘काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला’ ह्या त्यांच्या लावण्या गाजल्या. ‘जगाच्या पाठीवर’मधील ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’, ‘एक धागा सुखाचा’मधील ‘थकले रे नंदलाला’,‘बाई मी विकत घेतला श्याम’, ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ इत्यादी गीतांमधून त्यांची नादमधुरता, गेयता, लयकारी ही सारी वैशिष्ट्ये दिसतात.\nकोल्हापूरच्या ‘हंस’, ‘नवहंस’, ‘प्रफुल्ल’ ह्या चित्रपटकंपन्या बंद पडल्या. १९४८ साली भालजी पेंढारकरांचा सुसज्ज स्टुडिओ आगीत जळाला आणि मराठी चित्रपटसृष्टी पुण्याकडे वळली. ‘संत जनाबाई’च्या वेळी प्रभातच्या स्टाफवर गदिमा होते. ‘प्रभात समयो पातला आता जाग बा विठ्ठला’ ही काकड आरती गाजली हो���ी. कोल्हापूरपासूनच राम ऊर्फ सुधीर फडके त्यांच्या बहुतेक गीतांचे संगीत दिग्दर्शक होते. पुण्याच्या श्रीविजय पिक्चर्सने ‘सीतास्वयंवर’ काढले. त्यातील ‘मनोरथा चल त्या नगरीला, एक गुपित सांगते गडे, हे वदन तुझे की कमळ निळे आता जाग बा विठ्ठला’ ही काकड आरती गाजली होती. कोल्हापूरपासूनच राम ऊर्फ सुधीर फडके त्यांच्या बहुतेक गीतांचे संगीत दिग्दर्शक होते. पुण्याच्या श्रीविजय पिक्चर्सने ‘सीतास्वयंवर’ काढले. त्यातील ‘मनोरथा चल त्या नगरीला, एक गुपित सांगते गडे, हे वदन तुझे की कमळ निळे’ ही गदिमांची गाणी घरोघरी म्हटली जात असत. शब्दसुरांची एक अलौकिक वीण गदिमा सुधीर फडके यांनी लावणी, काकड आरती, अभंग, भावगीत या सर्वांमध्ये दाखविली.\nयाच सुमारास पुण्यात रेडिओ स्टेशन सुरू झाले. आपली लेखणी पैसा देते; पण काळावरती कायमचा ठसा उमटवत नाही ही रुखरुख ह्या महाकवीला होती. ‘रामायणा’वर गीते करायला सीताराम लाडांनी भरीस घातले व या रामभक्ताने भारतीय आदर्शाची ओळख करून देणारे, ५६ गीते असलेले व्यक्तिचित्र, समूहगीत या विविध प्रकारांनी भरलेले ‘गीतरामायण’ लिहिले. त्यातील सर्वच गीते एकापेक्षा एक सुरेख, भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारी आहेत. ‘स्वये श्रीरामप्रभू’पासून शेवटपर्यंत बहुतेक गीते महाराष्ट्राच्या पिढीच्या ओठांवर आहेत. सुगंधी धूप विकणार्‍या ह्या महाकवीने पुढील पिढीसाठी भारतीय संस्कृतीचा हा धूप महाराष्ट्राच्या घराघरांतून दरवळत ठेवला आहे.\nसुगंधी वीणा, जोगिया (राज्य पुरस्कार), पूरिया, काव्यकथा, चार संगीतिका, चैत्रबन (राज्य पुरस्कार), दोन नृत्यनाटिका (राज्य पुरस्कार), गीतगोपाळ, गीतसौभद्र; हिंदी, बंगाली, कानडी, तेलगू यांत भाषांतरित झालेले ‘गीतरामायण’, ‘वैशाखी’ हे काव्यसंग्रह, १४ लघुकथासंग्रह, ‘मंतरलेले दिवस’ हे राज्य पुरस्कारित आत्मचरित्र, ‘दे टाळी ग घे टाळी’ (बालवाङ्मय) केंद्र पुरस्कार, दोन कादंबर्‍या, नाटक, असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी लिहिले. संगीत नाटक अकॅडमीने १९५७चे अवॉर्डही त्यांना मिळाले होते. परंतु, सर्वसामान्यांना ‘गदिमा’ ज्ञात आहेत ते आधुनिक वाल्मिकी गीतरामायणकार म्हणूनच.\n१४ डिसेंबर १९७७ रोजी या महाकवीने इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या जन्मगावी, शेटेफळ येथे त्यांचे स्मारक आहे. दरवर्षी तेथे स्मृतिदिन साजरा होतो आणि महाराष्ट्राच्या मनामनांत ते गीतरामायणाने भरून उरले आहेत.\nसौजन्य : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/6/18/Breadcha-Jhatpat-Vada.aspx", "date_download": "2019-01-17T17:22:54Z", "digest": "sha1:ZWN5UVVDW36IQQINHR6YZLDSFDMBANQP", "length": 3562, "nlines": 50, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "ब्रेडचा झटपट वडा", "raw_content": "\nमस्त पावसाळा सुरू झाला आहे. कधी जोराचा तर कधी रिम-झिम पाऊस पडत असतानाच आपल्या चटपटीत पदार्थांची आठवणं नाही आली तर नवलच त्यासाठीच कमी वेळात होणारी ‘ब्रेडचा झटपट वडा’ ही रेसिपी नक्की ट्राय कराच\nसाहित्य : ब्रेड स्लाईस आठ ते दहा, उकडलेले बटाटे, तिखट मीठ, चवीनुसार दाणेकुट खोबरे प्रत्येकी एक चमचा, अर्धा चमचा भाजलेली खसखस, तेल, कोशिंबीर, काजूचे तुकडे, चिंचेचा सॉस.\nकृती : बटाटे किसून घ्यावेत, त्यात तिखट, मीठ, खसखस खोबरे, दाणे कूट, काजूचे तुकडे आणि कोशिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यावे. ब्रेड स्लाइस वाटीने गोल कापून घ्याव्यात आणि त्यावर तयार केलेल्या सारणाचा लहान गोळा ठेवावा. ब्रेड स्लाईसच्या कडांना बोटाने पाणी लावावे आणि वरून दुसरी स्लाईस ठेवावी. कडा नीट दाबून घ्याव्यात जेणेकरुन सारण बाहेर पडणार नाही. तव्यावर तेल पसरून तयार केलेले वडे दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे. तयार झालेेले बे्रडचे बटाटे वडे चिंचेच्या सॉस बरोबर खावेत.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/how-to-tet-rid-of-dark-underarms-117090500012_1.html", "date_download": "2019-01-17T17:59:30Z", "digest": "sha1:7TGZSMJF6V3MZKIBBRU6PVDYRUWWGTBL", "length": 6306, "nlines": 94, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "या 5 कारणांमुळे काळे पडतात अंडरआर्म्स", "raw_content": "\nया 5 कारणांमुळे काळे पडतात अंडरआर्म्स\nअंडरआर्म्स काळे पडणे सामान्य गोष्ट आहे. पण तरी हे काळे होत असावे यासाठी या पाच कारणांवर विचार केला पाहिजे:\nहेअर रिमूव्हल क्रीम: हेअर रिमूव्हल क्रिममुळे अंडरआर्म्स काळे पडू शकतात. केस काढण्यासाठी आपण ही अशी क्रीम वापरत असाल तर ती लगेचच वापरणे बंद करावी.\nरेझर: केस काढण्यासाठी रेझर वापरणे सोपे असले तरी योग्य नाही. याने कडक केस येतात तसेच यामुळे त्वचा काळी पडते.\nडिओ: काही केमिकल युक्त डिओ किंवा परफ्यूम वापरल्याने अंडरआर्म्सची त्वचा काळी पडू लागते. असे उत्पाद वापरणे टाळावे.\nम���त त्वचा: मृत त्वचा काळसरच असते, जी काळानंतर अजून काळी आणि कडक होऊ लागते. यापासून वाचण्यासाठी नियमित स्वच्छता आवश्यक आहे.\nघाम: घामामुळे त्वचा काळी पडू लागते. आपल्याला अधिक घाम येत असल्यास अंडरआर्म्स काळे पडू लागतात.\nतर या पाच कारणांमुळे जर आपली त्वचा काळी पडत असेल तर हे प्रकार टाळावे आणि त्वचेची योग्य काळजी घ्यावी.\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nइंटरनॅशनल किस डे: नका करू या चुका\nहे 5 पावलं 7 दिवसात कमी करतील पोटाची चरबी\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nयश मिळवण्यासाठी दूर करा आपल्या स्वभावातील ही कमतरता\nआफ्रिदीचा तंबाखू खातानाचा व्हिडिओ व्हायरल\nशुक्रवारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 5 सोपे उपाय\nशुक्रवारी खरेदी करा या वस्तू...\nआर. के. स्टुडिओ विकणार, कपूर कुटुंबीयांचा निर्णय\nVideo : जिवतीची पूजा कशी करावी\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nऍमेझॉन भारतात करणार मोठी नोकर भरती\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nमधुमेह आणि कब्ज्याचा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कच्ची केळी\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2007/05/18/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-17T17:56:28Z", "digest": "sha1:RKRNTV7TUQ2PWGUEWX6D2PJP6VRUOWLO", "length": 16270, "nlines": 161, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "अमेरिकन आई बाप « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« सिन्थॉलला निरमाकडून उत्तर\nआज प्रो.देसाई जरा खूष दिसले.त्यांच्या धाकट्या मुलीला मुलगी झाली होती.\nदोन एक महिने झाले असतील.मला ती बातमी त्यानी या पुर्वीच सांगीतली होती म्हणा.\nपण आज काही विषेश त्याना सांगायचं होतं असे त्यांच्या चेहऱ्यावरून मी अनमान काढलं.\n“काय भाऊसाहेब आज विषेश काय” असे मी म्हटल्यावर ते जरा खूसखूसून हसले.\nमला त्याना काही तरी सांगायचं होतं.मला ते म्हणाले”सामंत , काय हो तुम्हाला आठवतं का,\nज्यावेळेला तुम्हाला पहिलं मुल झालं तेव्हा तुम्ही कधी त्याला कौतूकाने घेऊन फिरवत होता\nत्याचे कपडे बदलणं त्याचे आपण पुर्वी लंगोट म्हणायचो त्याला इकडे आता डायपर म्हणतात\nतसं काही तुम्ही बदलायचा का त्याला कधी मांडीवर घेऊन झोपवलं आहेत का तुम्ही\nनसणार कारण तुमच्यावर ती पाळीच कदाचीत आली नसणार.पण इकडे बघा आमचे जांवई हे सर्व करतात.\nत्याना म्हणे इकडे ट्रेनींग देतात.ही मुलांची सर्व कामं इकडे आई बाबानां मूल होण्यापुर्वी शिकून घ्यावी लागतात.\nत्याना ही सर्व कामं करताना पाहून कौतुक वाटतं बघा.मुलाच्या बाबाला दुधाची बाटली पण द्यायचं शिकवतात.\nम्हणजे बघा बापाला जवळ जवळ आईची कामं शिकवतात.आणि हे बाबा पण ही सर्व कामं अगदी आनंदाने आणि अगत्याने करतात.\nआता आजी आजोबा झाल्यावर नातवंडाची हीच कामं आपल्याला करायला किती आनंद होतो.\nसामंत,तुमचं म्हणण काय आहे याच्यावर ते जरा विस्तारने मला सांगा बघू.”\nहे त्यांचं म्हणणं ऐकून “मी थोडा विचार करून मला काय म्हणायचं आहे ते मी तुम्हाला उद्या\nआपण भेटू तेव्हा चर्चा करूं.”असं सांगितलं\nदुसऱ्या दिवशी जेव्हां आम्ही भेटलो तेव्हा ह्या विषयावर उहापोह केला.तो असा.\nमी म्हणालो “भाऊसाहेब,ह्याला मुख्य कारण इकडची कुटुंब संस्था आणि इकडची\n(म्हणजे अमेरिकेतली) परिस्थीती मुख्यता कारण असावी.\nअहो,त्यावेळी भारतात आपल्या एकत्र कुटुंब संस्थेमूळे किती माणसे जवळ असायची बघा.\nत्यामुळे मुलाची ही कामं करायची पाळी कशी येणार.आणि इतकं असून तसं करायला जरी\nजायचं तरी एक म्हणजे त्या वयात थोडी लाज वाटाची आणि बायको पण कामं करू द्यायची\nनाही कारण तिला पण नवऱ्याने असली कामं करावीत म्हणजे गैरशिस्तीचं वाटायचं आणि मोठी\nमाणसं पण आपली टिंगल करायची.त्यामुळे आपण त्यावेळी ह्या सर्व गोष्टी पासून परावृतच असायचो.\nउलट इथे आईबाबा आणि मूल ह्या शिवाय घरात कोणच नसतं आणि ही कामं एकट्याची नसून दोघांची\nअसतात हे पटवलं गेल्याने विशेष करून पुरुष्याला, त्यामुळे असली दृश्य आपल्याला दिसतात.\nआणि दुसरं म्हणजे मदतीला आजी आजोबा जरी भरतातून आले तरे त्यांचा सहा महिन्याचा व्हिसा\nअसतो मग सहा महिन्यानी ते गेल्यावर ही कामं कुणी करायची सांगा\nआपण आजोबा म्हणून जेव्हां इकडे नातवंडाचे कौतुकाने लाड करत असतोना,\nत्याच पण कारण एका अनुभवी व्यक्तीने मला समजावून सांगीतलं बघा.त्याच म्हणणं असं\nकी तरुण बाप असताना सुप्त राहिलेली आपली मुलांच्या असल्या सेवेची इछ्या आपण अजोबा झाल्यावर वसूल करतो.\nकारण आपली टिंगल करायला कुणी नसतं आणि आजीला पण वयोमनाप्रमाणे जमत नसल्याने\nआजोबाला पण काही असली कामं वाटून मिळतात.हे त्या अनुभवी माणसाचे तत्वज्ञान\nमला पटतं भाऊसाहेब ,तुम्हाला कसं वाटतं तुम्ही मला उद्या विचार करून सांगा ह्यानंतर आम्ही हा विषय इथे संपवला.\nश्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)\n« सिन्थॉलला निरमाकडून उत्तर\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nशांततेबद्दल मला विशेष वाटतं.\nरमाकांत जेव्हा पहिल्यांदाच आजोबा होतो.\nमाडाच्या झाडाने दिलेला संदेश.\n\"एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये\"ईती,पिंग-पॉन्ग-चू\n\"ठेविले अनंते तैसेचि रहावे\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nमाझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.\nमला सुपूर्द करशील का\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« एप्रिल जून »\nsachinkamble016 च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-pathology-medical-council-100948", "date_download": "2019-01-17T18:04:29Z", "digest": "sha1:XTE7QFUXNETJWABJW2YYXLUXGCZ2LAVM", "length": 15755, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news pathology medical council पॅथॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांनाच लॅबोरेटरी रिपोर्ट प्रमाणित करता येईल | eSakal", "raw_content": "\nपॅथॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांनाच लॅबोरेटरी रिपोर्ट प्रमाणित करता येईल\nशनिवार, 3 मार्च 2018\nबारामती : पॅथॉलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तसेच मेडीकल कौन्सिलकडे नोंदणीकृत डॉक्टरच फक्त लॅबोरेटरी रिपोर्ट प्रमाणित करु शकतात असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर या पुढील काळात जे डॉक्टर्स रुग्णांना इतर अर्हताधारकांकडे पाठवतील अशा डॉक्टरांविरुध्द मेडीकल कौन्सिलकडे तक्रार करणार असल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबॉयोलॉजिस्ट संघटनेने आज स्पष्ट केले.\nब��रामती : पॅथॉलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तसेच मेडीकल कौन्सिलकडे नोंदणीकृत डॉक्टरच फक्त लॅबोरेटरी रिपोर्ट प्रमाणित करु शकतात असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर या पुढील काळात जे डॉक्टर्स रुग्णांना इतर अर्हताधारकांकडे पाठवतील अशा डॉक्टरांविरुध्द मेडीकल कौन्सिलकडे तक्रार करणार असल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबॉयोलॉजिस्ट संघटनेने आज स्पष्ट केले.\nबारामतीत झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव, डॉ. पंकज गांधी, डॉ. विजय कोकणे, डॉ. स्नेहलता पवार, डॉ. माधुरी राऊत, डॉ. दर्शना जेधे यांनी या बाबत माहिती दिली.\nअनेक डी.एम.एल.टी. किंवा इतर अर्हताधारक व्यक्ती मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्टची नियुक्ती न करता लॅबोरेटरी रिपोर्ट स्वतः प्रमाणित करुन देतात. या मुळे सामान्यांची पिळवणूक तर होत आहेच मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा लोकांनी हे रिपोर्ट प्रमाणित करुन देणेही बेकायदा ठरणार आहे. त्या मुळे अशा लॅबोरेटरी बंद करुन तत्काळ कारवाई करण्याची मागणी संघटनेने बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.\nया पुढील काळात शासकीय रुग्णालयात देखील अर्हताप्राप्त पॅथॉलॉजिस्टचीच नेमणूक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करावी लागणार असल्याचेही संदीप यादव यांनी नमूद केले. ग्रामीण व शहरी भागातही सर्रास अनावश्यक चाचण्या केल्या जातात ही गंभीर बाब असल्याचे या सर्वच डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. अनेक डॉक्टरांकडून अनावश्यक चाचण्यांचा दिला जाणारा सल्ला जर कमी झाला तर रुगणांची पिळवणूक थांबू शकेल, असे ते म्हणाले.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता सर्वाधिक जबाबदारी डॉक्टरांची असल्याचे नमूद करुन त्यांनी सांगितले की या पुढील काळात जे डॉक्टर अर्हताप्राप्त नसलेल्या लॅबोरेटरीकडे रुग्णाला पाठवतील, अशा डॉक्टरांविरुध्द आम्ही रितसर मेडीकल कौन्सिलकडे तक्रार करणार आहोत. काही ठिकाणी अशा पध्दतीच्या तक्रारी केल्याचे दाखलेही त्यांनी दिले. रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी डॉक्टरांचीच असून त्यांनीच जबाबदारीचे पालन करावे, अशी आमची अपेक्षा आहे.\nशासनाने बेकायदा लॅब बंद करण्याचे आदेश द्य���वेत, बोगस डॉक्टर समितीने तत्काळ अशा लॅबवर कारवाई करावी, डॉक्टरांनी रुग्णांना कायदेशीर असलेल्या लॅबमध्येच पाठवावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.\nसरकारला खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी : पवार\nबारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले...\nइनक्‍युबेशन सेंटरची आज पायाभरणी\nबारामती - शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअपसाठी नीती आयोगाने निवडलेल्या भारतातील एकमेव बारामती कृषी महाविद्यालयाच्या इनक्‍युबेशन व इनोव्हेशन...\n...अन्यथा तुमच्याशिवाय; दानवेंचा सेनेला अप्रत्यक्ष इशारा\nबारामती शहर : आलात तर तुमच्यासह...अन्यथा तुमच्याशिवायही...असा थेट इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेचा नामोल्लेख टाळून...\nआमचे सरकार आल्यास अंगणवाडी सेविकांचे पगार वाढविणार : सुळे\nबारामती शहर : आगामी निवडणुकीत आमच्या विचारांचे सरकार आले तर अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारात भरीव वाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यासाठी मी...\nसुप्रिया सुळे म्हणतात, 'इतना सन्नाटा क्यो है भाई'\nबारामती शहर : इतना सन्नाटा क्यो है भाई...असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधकांवर उपरोधिक टीका केली. मध्यंतरी नगरपालिकेबाबत...\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/08/blog-post_711.html", "date_download": "2019-01-17T17:18:55Z", "digest": "sha1:2HTH4W6BVPU3MGAQXJDAEWTXOCLDL65D", "length": 15638, "nlines": 80, "source_domain": "www.idainik.com", "title": "दूध दरवाढीचे गणित कुणालाच कळेना - iDainik.com", "raw_content": "\nHome > Koregaon > Satara Dist > दूध दरवाढीचे गणित कुणालाच कळेना\nदूध दरवाढीचे गणित कुणालाच कळेना\nपिंपोडे बुद्रुक : सरकारने दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिलेली दरवाढ ही फसवी असून, केवळ तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याचेच आता समोर आले आहे. या दरवाढीचे गणित शेतकर्‍यांना तर नक्कीच समजले नाही. जर आंदोलनकर्त्या संघटनांना तेे समजले असेल तर मग पाणी कुठं मुरतय असा सवाल शेतकर्‍यांनी केला आहे.घसरलेल्या दूध दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले होते. गेल्या चार वर्षापासून दुधाच्या दरात सातत्याने चढ-उतार पहायला मिळाली. कधी नव्हे इतका दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता.पशुधन सांभाळणे त्याला जिकिरीचे झाले होते. उत्पादन व खर्चाचा मेळ काही केल्या बसत नव्हता. लाखो रुपये खर्चून उभा केलेला व्यवसाय कोलमडून पडला होता. दुधाला दर नसल्याने कवडीमोल किमतीने गायी, म्हैशी विकाव्या लागत होत्या. सरकर मात्र याबाबत डोळ्यावर पट्टी बांधून व तोंडावर बोट ठेवून बसले होते.\nगेल्या वर्षी 1जून ते 7 जून 2017 या कालावधीत शेतकर्‍यांनी संप पुकारला होता. त्यावेळी शेतमालाला हमीभाव, दूध दरवाढ व कर्जमाफी या प्रमुख मागण्या होत्या. त्यावेळी कोणतीही राजकीय व सामाजिक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या नाहीत. मात्र शेतकर्‍यांनी सात दिवसाचा संप यशस्वी केला.त्यात कर्जमाफी आणि दुधाला प्रति लिटर 27 रुपये दर देण्याची घोषणा सरकारने केली. मात्र आजपर्यंत कुणा शेतकर्‍याच्या दुधाला तो दर मिळाल्याचे ऐकिवात नाही. मात्र त्यानंतर खाजगी दूध संस्थांनी मनमानी करत दुधाचे दर 17 रुपये इतक्या खाली आणले व शेतकर्‍यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन करोडो रुपये कमावले.त्याकडे सरकारने सोयीस्कर दुर्लक्ष केले. सरकारने ठरवून दिलेला दर न देणार्‍या संस्थांवर कारवाई करू, अशी घोषणा दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री यांनी केली होती. कोणत्या संस्थेवर कारवाई झाली. हा संशोधनाचा विषय होऊ शकतो आणि जर झाली नाही तर ते गौडबंगाल काय असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहे.\nउशिरा का होईना स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीशी उभी राहिली व राज्यभर दूध आंदोलनाचा भडका उडाला. त्यातून राज्यातील सर्व खाजगी व सहकारी दूध संस्थांना दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रति लिटर 25 रुपये दर देणे बंधनकारक केले. हा निर्णय मान्य करू�� संघटनेने आंदोलन मागे घेतले. सर्वांनी आपापल्या सोयीने आपली पाठ थोपटून घेतली. मात्र गत वर्षी सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा हा दर दोन रुपयांनी कमीच आहे. मग दरवाढ झाली कुठे आणि कशी हाच खरा प्रश्‍न आहे.\nजर गतवर्षीच्या दराच्या घोषणेची तुलना केली तर आज दुधाचा दर बत्तीस रुपये प्रति लिटर असायला हवा होता. गतवर्षीच्या तुलनेत चारा, पशुखाद्य, वैद्यकीय खर्च याचा विचार केला तर त्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. मग दुधाच्या दरात घट कशी याचे उत्तर सरकारने आणि यात मध्यस्थी करणार्‍यांनी द्यायला हवे. आजही कोणतीही दूध संस्था स्वतःच्या नफ्यातील काही शेतकर्‍यांना देत नाही. सरकारकडून मिळणारे अनुदान शेतकर्‍यांना जर मिळत असेल तर आंदोलन शेतकर्‍यांसाठी की शेतकर्‍यांच्या दुधाची मलई खाणार्‍या बोक्यांसाठी याचे उत्तर सरकारने आणि यात मध्यस्थी करणार्‍यांनी द्यायला हवे. आजही कोणतीही दूध संस्था स्वतःच्या नफ्यातील काही शेतकर्‍यांना देत नाही. सरकारकडून मिळणारे अनुदान शेतकर्‍यांना जर मिळत असेल तर आंदोलन शेतकर्‍यांसाठी की शेतकर्‍यांच्या दुधाची मलई खाणार्‍या बोक्यांसाठी असाही प्रश्‍न निर्माण होतो.\nदूध दरवाढ ही फसवी असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटत आहेत. जरी 17 रुपयांच्या तुलनेत ती जास्त वाटत असली तरी सरकारने मागील आणि आताची दरवाढ याची तुलना केली तर हा शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे. मिळालेल्या दरवाढीने शेतकरी हरखून गेला आहे आणि याचा राजकीय लाभ उठवण्यात सरकार आणि संघटना दोघेही यशस्वी झाले आहेत, असेच म्हणावे लागेल.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/ganesh-mahima-marathi/ganesh-festval-118091200001_1.html", "date_download": "2019-01-17T17:10:05Z", "digest": "sha1:C6DWSUNXM7DBG3MJZSENV25QNJNQCFRQ", "length": 6677, "nlines": 91, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "असा आहे बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी योग्य वेळ", "raw_content": "\nअसा आहे बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी योग्य वेळ\nघरोघरी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी आता पूर्ण होत आली आहे. गुरुवार १३ सप्टेंबर रोजी बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. या दिवशी सकाळी ११.२१ पासून दुपारी १.४८ पर्यंत मध्यान्हकाळ आहे. या वेळ��त गणेशपूजन करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे १३ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी ६.४२ पर्यंत गणेशपूजन करण्यास हरकत नाही, असे पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.\nज्येष्ठा गौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात ज्येष्ठागौरींचे पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. यावर्षी शनिवार १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर अनुराधा नक्षत्र आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण दिवस कधीही गौरी आणाव्यात.\nरविवार १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र आहे. त्यामुळे रविवारी कधीही ज्येष्ठा गौरी पूजन करावे. सोमवार १७ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर मूळ नक्षत्र आहे. त्यामुळे सोमवारी कधीही ज्येष्ठागौरींचे विसर्जन करण्यास हरकत नाही.\nकावळा देतो शुभ-अशुभ संकेत, जाणून घ्या\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nहरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम\nजगातील एकमेव नरमुख गणेश मंदिर\nज्येष्ठा गौरी पूजन विधी\nमाझ्या घरी येतोय माझा गणपती बाप्पा\nगणेश चतुर्थी 2018 सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त\nश्रीरामानेही त्रेतायुगात पतंग उडविली\nया वेळी सिंहावर स्वार होऊन येईल संक्रांती, राशींवर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या\nसंक्रांत निमित्त - कथुली\nमकर संक्रांती: कोणते दान सर्वश्रेष्ठ, जाणून घ्या\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53721", "date_download": "2019-01-17T17:11:25Z", "digest": "sha1:B6PJLJENOQTONA2XNKDVQCCE56JKMSWF", "length": 4635, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वार्ताहर परिषदेच्या बातम्या | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वार्ताहर परिषदेच्या बातम्या\nमंगळवारी वांद्रयाच्या एमआयजी क्लबमध्ये अधिवेशनाचे समन्वयक शैलेश शेट्ये आणि सहसमन्वयक संजीव कुवाडेकर यांनी वार्ताहर परिषद घेऊन अधिवेशनाची ���ाहिती दिली. त्यावेळी अधिवेशनाचे प्लॅटिनम प्रायोजक एक्सलन्स शेल्टर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. नरेश भारदे उपस्थित होते.\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\n एक पुज्य जास्त पडलं का काय\nओह असेल आधी मला वाटलं इतकी लोकं बीएमेम ला चालली आहेत\n५०००० आले तर जरूर आवडेल तो\n५०००० आले तर जरूर आवडेल\nतो आकडा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सदस्य संख्येचा आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61740", "date_download": "2019-01-17T17:16:42Z", "digest": "sha1:FTTJSBRAZCGVRQGWQ7OADVP4ZM2EI62E", "length": 54189, "nlines": 305, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उपवासाचे ढोंग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उपवासाचे ढोंग\nसर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न खावे तर लागतेच, पण खाण्यासाठीच जगणारा मात्र माणूस हाच एकमेव प्राणी असावा आपल्या उठसूठ ‘चरण्याच्या’ प्रवृत्तीला थोडा तरी आळा बसावा या उद्देशाने उपवासाची संकल्पना मांडली गेली असावी. आठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. परंतु वास्तव काय दिसते आपल्या उठसूठ ‘चरण्याच्या’ प्रवृत्तीला थोडा तरी आळा बसावा या उद्देशाने उपवासाची संकल्पना मांडली गेली असावी. आठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. परंतु वास्तव काय दिसते नियमित उपवास करणाऱ्या कित्येकांना हा अर्थ समजलेला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. ‘कळतंय पण वळत नाही’ असा प्रकार बहुतेकांच्या बाबतीत दिसून येतो.\nजरा नजर टाकूयात का मराठी माणसाच्या उपवासाच्या खास ‘मेन्यू’ वर त्यातला ‘default’ पदार्थ म्हणजे साबूदाण्याची खिचडी त्यातला ‘default’ पदार्थ म्हणजे साबूदाण्याची खिचडी त्यात स्टार्चने खच्चून भरलेला साबुदाणा, दाणे, तूप आणि ती अधिक चविष्ट करण्यासाठी त्यात बटाटाही घातलेला.तेव्हा या पदार्थाच्या उष्मांक मूल्याची कल्पनाच केलेली बरी. आता त्या दिवसभराच्या मेन्यूतील इतर पदार्थ बघा: रताळ्याचा कीस, गोडगोड रताळ्याच्या चकत्या, दाण्याची आमटी, दाण्याचा कूट घालून केलेली व तुपाची फोडणी दिलेली कोशिंबीर, ‘मधल्या’ वेळेस खायला बटाटा वेफर्स, साबुदाणा वडा, गोड राजगिरा चिक्की...... जाउद्यात, आता पुरे करतो, नाहीतर या यादीनेच एक परिच्छेद भरायचा त्यात स्टार्चने खच्चून भरलेला साबुदाणा, दाणे, तूप आणि ती अधिक चविष्ट करण्यासाठी त्यात बटाटाही घातलेला.तेव्हा या पदार्थाच्या उष्मांक मूल्याची कल्पनाच केलेली बरी. आता त्या दिवसभराच्या मेन्यूतील इतर पदार्थ बघा: रताळ्याचा कीस, गोडगोड रताळ्याच्या चकत्या, दाण्याची आमटी, दाण्याचा कूट घालून केलेली व तुपाची फोडणी दिलेली कोशिंबीर, ‘मधल्या’ वेळेस खायला बटाटा वेफर्स, साबुदाणा वडा, गोड राजगिरा चिक्की...... जाउद्यात, आता पुरे करतो, नाहीतर या यादीनेच एक परिच्छेद भरायचा तेव्हा असे बरेच पदार्थ दिवसातून तीनदा यथेच्छ खाल्यावर तो दिवस हा ‘उपवासाचा’ म्हणता येईल\nअशा अशास्त्रीय पद्धतीने उपवास ‘साजरे’ करून तथाकथित धार्मिकता जोपासली जाते. पण, त्याचा आपल्या आरोग्याला कोणताही फायदा होत नाही. उलट तोटाच होण्याची शक्यता अधिक.\nउपवासाला खायला काय ‘चालते’ आणि काय ‘चालत नाही’ हा तर एखाद्या लघुप्रबंधाचा विषय होईल त्यातून देशभरातील ‘उपवासपंथीयांमध्ये’ याबाबत एकवाक्यता तर बिलकूल नाही. एखाद्या राज्यात अजिबात न ‘चालणारा’ पदार्थ दुसऱ्या राज्यात मात्र अगदी व्यवस्थित ‘पळत’ असतो त्यातून देशभरातील ‘उपवासपंथीयांमध्ये’ याबाबत एकवाक्यता तर बिलकूल नाही. एखाद्या राज्यात अजिबात न ‘चालणारा’ पदार्थ दुसऱ्या राज्यात मात्र अगदी व्यवस्थित ‘पळत’ असतो किंबहुना, पचायला हलके पण जिभेला फारसे प्रिय नसलेले पदार्थ उपवासाला चालत नाहीत किंबहुना, पचायला हलके पण जिभेला फारसे प्रिय नसलेले पदार्थ उपवासाला चालत नाहीत उलट, जिभेचे चोचले पुरवणारे, जठराम्ल वाढवणारे आणि मेदवृद्धी करणारे पदार्थ मात्र उपवासाच्या ‘मेन्यू’ मध्ये उच्च स्थानावर असतात. अनेक नियतकालिकांतून ‘उपवासाच्या पाककृती’ ची वर्णने करणारी सदरे जोरात असतात. त्यातून नवनवीन पदार्थांची भर या ‘मेन्यू’ मध्ये सतत होत असते.\nथोडक्यात काय तर उपवासाचा दिवस म्हणजे ‘साबुदाणा – दाणे – बटाटा’ या त्रिकुटाची रेलचेल असलेला दिवस होय. काही विशिष्ट कालावधीत तर या त्रिकुटाचा सप्ताह देखील साजरा होताना दिसतो एकदा सहज गंमत म्हणून मी घरातील एका ज्येष्ठ व्यक्तीचा उपवास-दिन आहार बारकाईने पाहिला. तो असा होता:\nसकाळी उठल्यावर : साखरयुक्त चहा.हे एक उत्तेजक पेय पण ते पाहिजेच कारण त्याच्याशिवाय ‘’मला होतच नाही’’.\nसकाळचा नाश्ता: साबुदाण्याची दूध-साखरयुक्त खीर\nऔषधे : मधुमेह व उच्चरक्तदाबाच्या गोळ्या. नेहेमीचे एक आयुर्वेदिक चूर्ण मात्र टाळले गेले कारण त्यात हळद असते ( जी खरे तर आरोग्यदायी आहे) व ती ‘चालत नाही.’\nदुपारचे जेवण: साबू-खिचडी, रताळ्याचा कीस, काकडीची फोडणी दिलेली कोशिंबीर, दाणे व कोथिंबीर यांची चटणी व ताक (अर्थातच ते साखर व मीठयुक्त).\nऔषधे: मधुमेहाची गोळी. नेहेमीची बडीशेप (जी खरे तर पाचक असते) मात्र टाळली कारण ती ‘चालत नाही’.\nसंध्याकाळचे खाणे: राजगिरा- शेंगदाणे चिक्की (विकतची) व चहा\nरात्री: वरईचा भात व चवदार दाण्याची आमटी. घरी त्यांच्या नातवाने आईसक्रिम आणले होते ते थोडे खाल्ले कारण ते ‘चालते’.\nतेव्हा या ‘उपवास-दिनाने’ त्यांच्या आरोग्याला काय फायदा झाला यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. किंबहुना अशा दिवसाला नेहेमीपेक्षा ‘वेगळे पदार्थ खाण्याचा दिवस’ असे संबोधणे योग्य राहील.\nआपल्याकडे बहुतेक लोक हा वरीलप्रमाणे ‘दुप्पट खाशी’ प्रकारचा उपवास करतात. परंतु, खरोखर आरोग्यदायी उपवास करणारेही लोक आहेत. जरी ते अल्पसंख्य असले तरी त्यांच्या उपवासाच्या पद्धती या नक्कीच अनुकरणीय आहेत. त्या खालील प्रकारच्या आढळून येतात:\n१.\tदिवसाचे १२ तास अन्न व पाणी पूर्ण वर्ज्य\n२.\tदिवसभर अन्न वर्ज्य पण, पाणी भरपूर पिणे. उष्ण हवामानाच्या प्रदेशात हा प्रकार सर्वोत्तम आहे.\n३.\tफक्त द्रव पदार्थ पिणे (पाणी, शहाळे, सरबत इ.)\n४.\tफक्त फळे खाणे. तीही पाणीदार व कमी गोडीची.\nवरीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने उपवास केल्यास त्याचा आरोग्यास उत्तम फायदा होतो हे निःसंशय.\nआता थोडेसे माझ्याबद्दल सांगतो. लहानपणी घरी पारंपारिक ‘दुप्पट खाशी’ प्रकारचे उपवास हे लादलेलेच होते. तेव्हा अर्थातच ती चंगळ वाटायची आणि ते पदार्थ मनमुराद खात असे. बहुतेक मुले ही त्यासाठी उपवास-दिनाची वाट पाहत असत. महाविद्यालयीन वयात या प्रकारातील फोलपणा ध्यानात आला होता.पण, घरात वाद नकोत म्हणून तसे उपवास ‘साजरे’ करत होतो. मात्र जेव्हा स्वतंत्र संसार थाटला आणि निर्णयस्वातंत्र्य मिळाले तेव्हा विचारपूर्वक या ढोंगातून बाहेर पडलो. मग स्वतःच्या पद्धतीने उपवास संकल्पना आचरणात आणली. सुरवातीस आठवड्यातून एक दिवस रात्रीचे जेवण बंद केले. पुढे वयाची चाळीशी उलटल्यावर तर रोज रात्रीचे ‘जेवण’ हा प्रकार बंद करून त्याऐवजी फक्त फलाहार ठेवला. याचे फायदे चांगलेच जाणवले.\nमग ‘उपवास’ या संकल्पनेवर खोलवर विचार करू लागलो. खऱ्या उपवासातून जसा आरोग्याला फायदा होतो त्याचबरोबर एक प्रकारचा मनोनिग्रह आपण शिकतो. जरी एखाद्याने आपल्याला त्या दिवशी आपला सर्वात आवडता चमचमीत पदार्थ देउ केला तरी तो नाकारण्याचे बळ आपल्याला मिळते.\nपुढे जाउन असे वाटले की असा मनोनिग्रह फक्त खाण्याबाबतच का असावा गेल्या काही दशकांत आपली जीवनशैली खूप चंगळवादी बनली आहे. सतत ‘दिल मांगे मोअर’ असे वातावरण अवतीभवती दिसते. बौद्धिक श्रमांच्या आहारी गेल्याने आपण शारीरिक श्रमांना हीन लेखत आहोत. स्वावलंबनाचा आपल्याला विसर पडतो आहे. तर या दृष्टीने आपण अजून काही गोष्टींचा निग्रह करू शकू का असे स्वतःला विचारले. त्यातून एक कल्पना स्फुरली. ती म्हणजे आपण आठवड्यातून एक दिवस ‘मनोनिग्रह दिन’ पाळावा. त्या दिवशी खालील निग्रह करण्याचे ठरले:\n१.\tचहा, कॉफी बंद. ही उत्तेजक पेये म्हणजे सौम्य व्यसनेच होत.\n२.\tदिवसातले एक मुख्य जेवण नाही.\n३.\tगार पाण्याने अंघोळ\n४.\tस्वतःचे जेवणाचे ताट स्वतः घासणे आणि रोजचे कपडेही धुणे.\n५.\tस्वतःचे स्वयंचलित वाहन रस्त्यावर आणायचे नाही.त्यादिवशीची कामे चालत, सायकलने अथवा सार्वजनिक वाहनातून जाऊन करायची.\nअसा दिवस पाळण्यास आपल्या साप्ताहिक सुटीचा दिवस उत्तम ठरतो. सुरवातीस या सर्व गोष्टी एकदम करणे जरा जड गेले पण, टप्प्याटप्प्याने सर्व जमत गेल्या. असा हा दिन खरोखर आनंददायी ठरला आणि त्याचा शारीरिक व मानसिक आरोग्यास चांगला फायदा झाला, हे सांगणे नलगे.\nसध्याच्या सामाजिक आरोग्यावर नजर टाकता काही आजार ठळकपणे उठून दिसतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हृदयविकार हे त��यापैकी प्रमुख. आपली बिघडलेली जीवनशैली आणि अरबट चरबट खाणे हे त्यांच्या मुळाशी आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित स्वरूपात एखाद्या उपवासदिनाची नक्कीच गरज आहे. मात्र तो उपवास हा खराखुरा हवा. त्याचे निव्वळ ढोंग नको.\nज्यांना या विषयाकडे गांभीर्याने बघावेसे वाटते त्यांनी आपण करीत असलेल्या पारंपरिक उपवास पद्धतीकडे (म्हणजे साबूदाणा, दाणे, बटाटा इ.) डोळसपणे पाहावे. त्यावर जरूर विचार करावा. जेव्हा आपल्या अंतरंगात अशी विचार परिवर्तनाची ‘खिचडी’ शिजू लागेल तेव्हा आपण उपवासाच्या दिवशी नक्कीच साबुदाण्याच्या खिचडीची सुटी करू शकू\nरताळी/ साबुदाणा / बटाटे\nरताळी/ साबुदाणा / बटाटे वगैरे पदार्थ मुळात कडकडीत उपास करुन दुसर्‍या दिवशी उपास सोडताना खाण्याचे पदार्थ म्हणुन सांगितल्या गेले असावेत, कर्बोदकयुक्त, लौकर उर्जा मिळण्यास. पण त्यांचे प्रमाणपण माफक असावे. त्याचा मग अर्थ हे उपासात चालणारे पदार्थ, बाकीचे न चालणारे पदार्थ असा अर्थ घेतला गेला असावा... असे काहीसे वाटते.\nतुम्ही मधुमेह असणार्‍या व्यक्तीचा उपासाच्या दिवशीचा आहार दिला तो धक्कादायक आहे. काय होइल त्या मधुमेहाचे\nमाबोवर उपवासाची शेव बटाटा पुरी पण आहे.\nआणि त्यावर हेच लिहिल्यावर मी शिव्याही खाल्ल्या आहेत.\nज्याला जे खायचंय ते खाऊ द्या झालं.\nत्यांच्या मनाचं समाधान होतंय ना 'आपण उपवास केला' असं. तर डॉक्टर लोकांनी का मध्ये पडावं म्हणते मी\nआणि त्यावर हेच लिहिल्यावर मी\nआणि त्यावर हेच लिहिल्यावर मी शिव्याही खाल्ल्या आहेत. >>>\nअरोग्या च्या द्रुश्तिने ...\nअरोग्या च्या द्रुश्तिने ... उपवासच्या दिवशि अन्दि , चिच्केन खल्ले पहिजे... सगल्यत पोउश्तिक तेच आहे..\nअरोग्या च्या द्रुश्तिने ...\nअरोग्या च्या द्रुश्तिने ... उपवासच्या दिवशि अन्दि , चिच्केन खल्ले पहिजे... सगल्यत पोउश्तिक तेच आहे..>>>धन्य आहत\nअसेच विचर पहेजे... म्हन्जे देव पन पवेल लवक्र...\nआठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. >>>एकदम बरोबर मुद्दा मान्डलात...\nउपवासाचे पदार्थ जे मुळ भारतीय\nउपवासाचे पदार्थ जे मुळ भारतीय , भारतातले नाही ते उपवासाला कसे काय चालतात हाच मोठा प्रश्न आहे मला \nछान लेख. मला बरेच दिवस असे\nछान लेख. मला बरेच दिवस असे वाटत होते. पण बोलले तर कोणाला पटणार नाही असे वाटले. ते स्वतः चे स्वतः धुणी भांडी करणे वगैरे मी नेहमीच करते. साबुदाण्यचे पदार्थ कधीतरी आव्डीने म्हणून करते कसलाच उपास करत नाही.\nबापरे मधुमेहतर जाउचदे पण\nबापरे मधुमेहतर जाउचदे पण एरवीही असा मेनु जरा जास्तच होतोय.\nसर्व प्रतिसादकांचे आभार आनि\nसर्व प्रतिसादकांचे आभार व सहमती.\n@ अंकु : उपवासाचे पदार्थ जे मुळ भारतीय , भारतातले नाही ते उपवासाला कसे काय चालतात हाच मोठा प्रश्न आहे मला \nएका लेखात मी वाचले होते की साबू व बटाटा हे मूळ दक्षिण अमेरिकेतून आले. तेव्हा हे पदार्थ उपवासाला खा असे आपले ५०० वर्‍षापूर्वीचे पूर्वज कसे सांगतील \nबटाटा व साबुदाणा हे मूळ\nबटाटा व साबुदाणा हे मूळ जमीनीखालचे खाद्य - लिन्क टू- कंदमुळे आणि फळे खाऊन उपवास करणे.\nलेख उत्तम व शब्द आणि शब्द योग्यच आहे. उपवासाच्या नावाखाली हे सर्व करणारे फक्त स्वतःची फसवणूक करत असतात. अमूक चालतं तमूक चालतं हा भॉंगळ प्रकार आहे. उपवास करावा तर मुस्लिमांसारखा, अन्यथा बाकी कशाला काय अर्थ नाही.\nउपवासाला देवाची भक्तीशी जोडल्याने पळवाटा काढणारांनी 'मेरे मन को भाया मै कुत्ता काटके खाया' प्रकार सुरु केला. सुरुवातीला कडक उपवास करुन भक्तीचा दिखावा करणार्‍यांना उपवास सहन झाले नसतील, मग एक एक करुन पळवाटा शोधत आजच्या शेवबटाटापुरी आणि उपवासाचे सिझलर्स च्या आचरटपणापर्यंत येऊन पोचलाय प्रवास. कदाचित कुठे उपवासाचे चिकन-मटन-तर्रीही कुणी खात असेल ते एक देवजाणे\nआपल्या पुर्वजांनी जे सांगितलं ते तंतोतंत कोणीच स्वतः पाळत नाही, मात्र वडिलधार्‍यांची आज्ञा नाही पाळली तर मात्र शास्त्राचे दाखले देऊन त्यांच्या मनमर्जीने वागण्याचा दबाव आणतात लहानांवर..\nकंदमुळे आणि फळे खाऊन उपवास करणे.>> बरोबर. पण, कंद हे पचायला जड असतात. आणि भरपूर वातूळ असतात यावर दुमत नसावे \nआता थोडेसे माझ्याबद्दल सांगतो. असे म्हणून पुढे जे लिहिले आहेत ते अजून जरा सविस्तर लिहाल का.\nम्हणजे तुमच्या पाच निग्रहांवर प्रत्येकी एक लेख. सुरुवातीला काही त्रास झाला का किती प्रय्त्न करावे लागले काय काय साध्य झालं / जमलं वगैरे\nमी ही अगोदर उपास करत होते, साबुदाणा वैगरे सगळा फराळ करायचे..\nपण जेव्हा साबुदाणा कसा बनतो हे वाचलं तेव्हा पासून साबुदाणा खायची इच्छा च नाहीशी झाली. त्या नंतर आजतागायत मी साबुदाणा खाल्ले ला नाही. भले साबुदाणा तसा बनतो किंवा नाही पण खिचडी खाल्ल्यावर अॅसिडीटी चा त्रास व्हायचा. त्यामुळे बंदच केला.\nकालांतराने उपवासच बंद केले. होत नाही तर का करायचा म्हणून.. आणि आता व्यवस्थित पणे जेवणाच्या वेळा पाळते. रात्री 8 च्या आतच जेवण तेही हलका आहार..\nआणि उपासाला काय चालते काय\nआणि उपासाला काय चालते काय नाही हे ऐकून तर मला नेहमीच गंमत वाटते..\nकाही जणांना जिरे, कोथिंबीर, काकडी ही चालते तर काही जणांना काजू, जांभूळ इ नाही चालत कारण ते उलटे फळ आहे.. उपासाला काय चालते किंवा नाही हे कोण ठरवतं सर्व आपापल्या सोयीनुसार ठरवतात.\nबी. एस. साबुदाणा कसा बनवतात.\nबी. एस. साबुदाणा कसा बनवतात. लिंक आहे का तुमच्या कडे मला पाहायची उत्सुकता आहे.\nअगोदर वेगळं वाचलं होतं व्हॉटस अॅप वर.\nपण तरीही आता साबुदाणा खायची इच्छा च नाही.\nमी आधी बर्‍याचवेळा या विषयावर\nमी आधी बर्‍याचवेळा या विषयावर लिहिले आहे...\nआपल्याकडचा राजगिरा आणि वरी हे उपवासासाठी योग्य जिन्नस आहेत. खरं तर राजगिर्‍याची पालेभाजी पण चालायला हवी.\n( पण मूळातच ती भाजी कमी लोकांना माहीत आहे. )\nफळ आणि कंदमूळे खाणेही योग्य. पण ती मूळ रुपात. त्यातील स्टार्च पचायला वेळ लागतो, त्यामूळे ती एकदाच खाऊन दिवसभर शक्ती मिळत राहते.\nसाबुदाणा कसावा पासून बनवतात ( आपल्याकडे हे पिक जास्त करून दक्षिणेकडे घेतात. माझा सविस्तर लेख आहे यावर )\nहे देखील कंदमूळच आहे. आणि आफ्रिकेत आणि दक्षिण अमेरिकेत ते लोकांच्या आहारातील मुख्य घटक आहे.\nतो अनेक प्रकारे ( कच्चा, भाजून, तळून, वाळवून भुकटी करून (फुंगी) , किसून आंबवून (गारी ) खातात. )\nपण साबुदाणा मात्र आपल्याकडे आणि दक्षिण आशियाई देशातच खातात. इथे आफ्रिकेत नाही.\nसॅगो पाम नावाचे झाड असते, त्याच्या गाभ्यातल्या स्टार्च पासूनही सॅगो पर्ल करतात. पण ते पांढरेशुभ्र नसतात.\nसाबुदाणा ( आणि अरारुट देखील ) हे नुसते स्टार्च आहेत. त्यात इतर कुठलेही घटक नाहीत. पण जेव्हा पचनसंस्था\nबिघडलेली असते, खाल्लेले काही पचत नाही, तेव्हा हे पदार्थ दिल्यास ते पचतात.\nकसावा हे तसे चांगले पिक आहे. त्याला मेहनत फारशी नसते. वीतभर खुंट रोवला कि झाले. याचे मोठे झाड\nहोते आणि जमीनीखाली हातभर लांबीची, जाड दहा मूळे तयार होतात. हे झा�� दुष्काळातही तग धरते\nआणि मूळे उपटली नाहीत, तर जमिनीखाली टिकून राहतात.\nसाबुदाणा करताना हे कसावा किसून त्याचा रस काढतात. तो गाळून स्थिर ठेवतात. त्याचा साका खाली बसला,\nकि त्याच्या खोबरेल तेल लावलेल्या तव्यावर बुंदी पाडतात. तोच साबुदाणा.\nहा साका अत्यंत दाट असतो. पण मध्यंतरी काही खोडसाळ पोस्ट्स पण फिरत होत्या, त्यात या साक्यामधे\nईल वगैरे मासे दाखवले होते, असे मासे या साक्यात जिवंत राहणे शक्य नाही. ( असल्या पोस्ट्स बघूनच\nअनेकांनी साबुदाणे खायचे सोडले होते. )\nसाबुदाणा वाल्या पोस्ट ही\nसाबुदाणा वाल्या पोस्ट ही पॉसिबिलिटी आहे, पूर्वीच्या काळी तो असा बनत असेल.\nहल्लि एकंदर फूड इंडस्ट्रि लॉ बघता बंद ठिकाणी नीट निर्जंतुक ठिकाणी बनत असावा असे वाटते.\nयाबाबत खरे खोटे करायची इच्छा नाही.आवडतो, खाते.\nइथे माझा कसावा लेख आहे.\nएका लेखात मी वाचले होते की\nएका लेखात मी वाचले होते की साबू व बटाटा हे मूळ दक्षिण अमेरिकेतून आले. >>>>\nअजुन एक अ‍ॅड करा. मिरची.\nहर्पेन, धन्स. सवडीने लिहीतो.\nहर्पेन, धन्स. सवडीने लिहीतो.\nअजुन एक अ‍ॅड करा. मिरची.....\nअजुन एक अ‍ॅड करा. मिरची..... मका, कोको, तंबाखू , टोमॅटो पण \nआपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे >>> पर्फेक्ट मुळात उपवासाचा संबंध देवाधर्माशी जोडण्याचीच काही गरज नाही असं मला वाटतं. आपल्याकडचे बहुतांश उपास हे अश्या कारणास्तव केले जातात आणी मग कुठल्या देवाला काय चालतं आणि काय नाही याच्या जंत्रीप्रमाणे उपवासाचा मेनू बनवला जातो (उदा: शंकराला वरई चालत नाही म्हणे मुळात उपवासाचा संबंध देवाधर्माशी जोडण्याचीच काही गरज नाही असं मला वाटतं. आपल्याकडचे बहुतांश उपास हे अश्या कारणास्तव केले जातात आणी मग कुठल्या देवाला काय चालतं आणि काय नाही याच्या जंत्रीप्रमाणे उपवासाचा मेनू बनवला जातो (उदा: शंकराला वरई चालत नाही म्हणे). त्यापेक्षा स्वतःच्या आरोग्यासाठी उपवास/लंघन करणे उत्तम कारण तेव्हा तुम्ही तो उपवास का करताय याचा उद्देश पक्का ठाऊक असतो. मग त्याप्रमाणे लंघन किंवा हलका आहार (अगदी रोजच्या अन्नातले पदार्थ पण कमी प्रमाणात) घेतला तरीही गिल्ट येत नाही.\n>>>ज्याला जे खायचंय ते खाऊ\n>>>ज्याला जे खायचंय ते खाऊ द्या झालं.\nत्यांच्या मनाचं समाधान होतंय ना 'आपण उपवास केला' असं.---- पते की बात. अ��ॅटलिस्ट ज्येष्ठांना तरी काही समजवायच्या भानगडीत पडु नये. म्हातारपणी तसंही बंधने आल्यावर काही लोकांची जास्तं खा खा होते. त्याला ईलाज नसतो. उपवासाचे पदार्थ हे बहुतेकांच्या विशेष आवडीचे असतात.\nदिनेशजी छान पोस्ट आहे. नाहीतर\nदिनेशजी छान पोस्ट आहे. नाहीतर मध्ये ती साबुदाण्याची पोस्ट वाचून शिसारीच आली होती, साबुदाणा सगळया स्वरूपात आवडतो. पण हल्ली स्टार्च कमी केल्यामुळे कमी केलाय खायचा. परत एकदा धन्यवाद तुमच्या पोस्ट साठी\nछान लेख. बराचसा पटला.\nछान लेख. बराचसा पटला.\nसाबुदाणा आपल्याकडे परदेशातून आला आहे तर आपल्या पूर्वजांनी तो उपवासाला कसा सांगितला हा युक्तीवाद काही तितकासा पटला नाही. एक म्हणजे आपले पूर्वज परदेशात गेलेच नव्हते असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. कधी काळी सारे किंवा बरेचसे देश नक्कीच जोडले गेले असणार किंवा त्यात दळणवळणाची काहीतरी साधने असणारच.\nजर ही शक्यता नाकारली तरी पूर्वजांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट हजारो वर्षांपूर्वीची रामायण महाभारताच्या काळचीच पाहिजे असे नाही. चारशे वर्षांपूर्वीही पूर्वज होतेच ज्यांनी त्या त्या काळात चालीरीती प्रथापरंपरा बनवल्या आहेत आणि त्या आपण आजही पाळतो.\nआपल्या बर्‍याचश्या प्रथा काहीतरी लॉजिक लावूनच बनवलेल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच पोस्टमध्ये मानव पृथ्वीकर म्हणतात, ते पटते -\n\"\" रताळी/ साबुदाणा / बटाटे वगैरे पदार्थ मुळात कडकडीत उपास करुन दुसर्‍या दिवशी उपास सोडताना खाण्याचे पदार्थ म्हणुन सांगितल्या गेले असावेत, कर्बोदकयुक्त, लौकर उर्जा मिळण्यास. पण त्यांचे प्रमाणपण माफक असावे. त्याचा मग अर्थ हे उपासात चालणारे पदार्थ, बाकीचे न चालणारे पदार्थ असा अर्थ घेतला गेला असावा... असे काहीसे वाटते. \"\"\nकिंवा कदाचित काही पदार्थांना नेहमीच्या आहारातून बाद करायला त्यांना उपवासाच्या लिस्टमध्ये ढकलले असावे. जेणेकरून लोकं रोज खाण्याऐवजी ते पदार्थ उपवास असतील तेव्हाच खातील. नाहीतर आहे आपले कांदापोहे. उठसूठ खा नाश्त्याला. तसे लोकं उठसूठ साबुदाना खायला लागले असते. किंवा एकेकाळी खात असावेत म्हणून ती सवय सोडवायला ते खाण्याचा एक च उपवास दिन ठरवला असावा.\nकिंवा उलटही असेल, लोकं साबुदाणा आणि रताळे (किती बोअर पदार्थ आहे हा,. ए रताळ्या सुद्धा ऐकायला कसेसेच वाटते) फारसे खात नसतील. आणि ही सिंपली एखाद��या साबुदाण्या व्यापाराच्या डोक्यातून आलेली सुपीक आयडीया असेल. चार बुवा भटजींना एकत्र घेऊन त्याने रचलेला एक सापळा असावा.\nपण या धंद्याचे विरोधकही काही कमी नाहीत. सोशलसाईटवर हा साबुदाणा कसा बनवतात म्हणून कसल्या एकेक घाणेरड्या किडे-मकोड्यांच्या पोस्ट्स फिरत असतात की ते बघून हट्टाने साबुदाणा आणखी खावासा वाटतो. काही कर्मठ लोकं मात्र साबुदाण्याच्या अपमान म्हणजे उपवास प्रथेचा अपमान, पर्यायाने हिंदू धर्माचा अपमान अश्या आवेशात त्या पोस्टवर तुटून पडतात.\nबाकी कॅलरी बिलरीचे गणित मला कळत नाही, स्कूलमध्ये ईतके सायन्स वायन्स तर केले नव्हते. पण माझ्या पाहण्यात जे उपवास ठेवणारे आहेत ते कमीच खातात. आणि ते लॉजिकलही आहे. कारण तेच ते उपवासाचे ठराविक पदार्थ किती खाणार. रोजची भाजीपोळी, भातआमटी, पापडलोणचे, झाल्यास एखादी स्वीट डिश असा चौरस आहार सोडून जर कोणी साबुदाणा खिचडीची ताटली पुढे ठेवली तर खाणारा खाऊन खाउन किती खाणार. बरं ऑफिसमध्येही लंच टाईमला दहाबारा लोकांच्या डब्यात दहाबारा प्रकारचे पदार्थ असतात जे शेअर करून खाल्ले जातात. पण ज्याचा उपवास असतो तो बिचारी आपलीच खिचडी खात असतो. वर उपवास नसणारेही त्याची खिचडी एक एक चमचा घेत त्याचा अर्धा डब्बा खाली करतात. त्यामुळे उपवास करणारे बरेपैकी उपाशी राहतात असे बोलू शकतो. लेखात जरी उपवासाच्या पदार्थांची भली मोठी लिस्ट दिली असली तरी दिवसभर असा विविध उपवासांच्या पदार्थांचा आहार करणे सर्वांच्या नशिबी नसते. मुंबईकरांच्या तर नाहीच नाही.\nज्यांच्या बायका उपवास करतात त्या नवर्‍याच्या माथी वेगळा डब्बा कुठे देणार म्हणून खिचडीच मारली जाते. नव्हे सक्तीने उपवासही करायला लागतो. देवाधर्माचे नाव जोडले असल्याने लोकं घाबरून करतातही. हे असंच सहज आठवले, ऑफिसातील दोनेक विवाहीत पुरुषांचे रडगाणे आहे. त्यावर एवढेच असेल तर एक दिवस त्यांनी डबा करायला काय झाले असा वाद अपेक्षित नाही.\nमला साबुदाणा खिचडी म्हटलं की सर्वात पहिले हॉस्टेलचे दिवस आठवतात. एक फारच बंडल मेस काही काळासाठी आयुष्यात लावलेली. निदान एक दिवस तरी त्या रुचीहिन जेवणापासून सुटकारा मिळावा म्हणून दर मंगळवारी उपवास असल्याचा बहाणा करून साबुदाणा खिचडी विथ दही आणि बटाट्याच्या तळलेल्या चिप्स मिळायच्या त्या खायचो. त्यातही केळं परत करून एक दहीवाटी एक��स्ट्रा घ्यायचो. त्यामुळे अश्या परीस्थितीत हे उपवासाचे पदार्थ मदतीला धावून येतात असेही बोलू शकतो.\nसाबुदाणा आणि दहीवरून आठवले, उपवासाची कॉम्बिनेशन सुद्धा डोकॅलिटीने ठरवली आहेत. साबुदाण्याच्या खिचडीबरोबर दही भारी लागते म्हणून ते सुद्धा उपवासाला चालते च्या लिस्टमध्ये टाकले आहे. या ऊलट त्या खिचडीसोबत एकही नॉनवेज आयटम सूट होत नाही म्हणून सारे मांसाहारी पदार्थ उपवासाला निषिद्ध आहेत.\nएक अवांतर शंका - मुसलमानांचे जे रोजा उपवास असतात त्यात संध्याकाळी मांसाहारी पदार्थ चालतात का आमच्या ईथे त्या काळात रोज संध्याकाळी त्यांच्या खजूर, फालूदा, शेवया आणि चिकन मटणच्या विविध डिशेस विक्रीला ठेवलेल्या असतात. त्यासमोरून चालताना एवढी भूक चाळवते, आणि असले तोंडाला पाणी सुटते की आपणही रोजा ठेवावा असे वाटून जाते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agro-agenda-milk-rate-issue-state-8432?tid=124", "date_download": "2019-01-17T18:19:18Z", "digest": "sha1:FFHBQARR4QC45J5K2K2YBUYWBQMV5A53", "length": 22331, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, AGRO AGENDA, milk rate issue in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउपाय आहेत, इच्छाशक्ती हवी \nउपाय आहेत, इच्छाशक्ती हवी \nरविवार, 20 मे 2018\nपुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना लिटरमागे सहा ते दहा रुपयांचे अनुदान देणे, हाच तातडीचा उपाय असल्याचा सूर दूध उत्पादक संघांचे प्रतिनिधी, प्रक्रिया उद्योजक, शेतकरी नेते आणि दूध उत्पादकांमध्ये उमटत आहे. त्याचबरोबर राज्य सरकार थातूरमातूर उपाययोजना जाहीर करून वेळकाढूपणा करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या समस्येवर अनेक उपाय आहेत, पण ते राबवण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारने दाखवायला हवी, अशी भूमिका या क्षेत्रातून मांडण्यात येत आहे.\nपुणे : राज्या�� दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना लिटरमागे सहा ते दहा रुपयांचे अनुदान देणे, हाच तातडीचा उपाय असल्याचा सूर दूध उत्पादक संघांचे प्रतिनिधी, प्रक्रिया उद्योजक, शेतकरी नेते आणि दूध उत्पादकांमध्ये उमटत आहे. त्याचबरोबर राज्य सरकार थातूरमातूर उपाययोजना जाहीर करून वेळकाढूपणा करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या समस्येवर अनेक उपाय आहेत, पण ते राबवण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारने दाखवायला हवी, अशी भूमिका या क्षेत्रातून मांडण्यात येत आहे. मूळ समस्या समजून न घेता सहकारी संघांवर कारवाई करण्याने प्रश्न सुटणार नाही, याकडेही या क्षेत्रातील धुरिणांनी लक्ष वेधले आहे. सरकारने राजकीय गणिते बाजूला ठेऊन या विषयाची तड लावण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत तर दूध आंदोलनाचा भडका उडून परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.\nदेशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत दूध भुकटीचे दर कोलमडले असून, भुकटीला उठाव नाही. देशात सुमारे साडे तीन लाख टन भुकटी पडून आहे. `गोकुळ`चे संचालक व इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी अडीच वर्षांपूर्वीच दूध भुकटीच्या संभाव्य संकटाचा इशारा देऊन उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भुकटी निर्यातीसाठी अनुदान, भुकटीचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्याचे धोरण आणि शालेय पोषण आहार व अंगणवाडी योजनेत भुकटीचा समावेश करणे, याबाबतीत तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. तसेच बाहेरच्या राज्यांतून येणाऱ्या दुधावर नियंत्रण, दूध भेसळीला प्रतिबंध, दुधाच्या उत्पादन खर्चात कपात आदी दीर्घकालीन उपाय करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nभारत सरकार गरीब देशांना आर्थिक मदत करत असते. त्याऐवजी या देशांना दूध भुकटीचा पुरवठा करावा, अशी सूचना वारणा दूध संघाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी केली आहे. या उपायामुळे भुकटीचा अतिरिक्त साठा कमी होईल आणि शेतकऱ्यांना जादा दर मिळेल, असे ते म्हणाले.\nराज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये भाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सरासरी १७ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने आंदोलकांना चुचकारण्यासाठी अतिरिक्त भुकटी तयार केलेल्या दुधापोटी प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला; परंतु या निर्णयामुळे थेट शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकत नाही. तसेच हे अनुदान अपुरे व ३० दिवसांसाठीत दिले जाणार आहे. शिवाय केवळ नव्याने तयार होणाऱ्या अतिरिक्त भुकटीलाच या अनुदानाचा लाभ होणार आहे. बहुतांश दूध संघांकडे शिल्लक भुकटीचा साठा प्रचंड प्रमाणात आहे. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार नाही.\nराज्यात ६० टक्के दूध संकलन खासगी दूध संघामार्फत तर ३९ टक्के संकलन सहकारी संघांमार्फत होते. केवळ एक टक्का दूध संकलन सरकारी संघाकडून होते. आरे आणि महानंद हे अनुक्रमे सरकारी आणि सहकारी महासंघसुद्धा सरकारने जाहीर केलेला २७ रुपये दर देऊ शकत नाहीत. खासगी संघांनी तर अतिशय तुटपुंजा दर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने केवळ सहकारी संघांवर कारवाईचा बडगा उचलला असून, खासगी संघांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. सहकारी संघांवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व अाहे. दूध संघांच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष उफाळून यावा आणि त्याचे राजकीय भांडवल करणे सुकर व्हावे, या राजकीय दृष्टिकोनातून दुधाचा प्रश्न हाताळला जात असल्याचा आरोप होत आहे. या राजकीय साठमारीत सहकारी दूध चळवळच नेस्तनाबूत होण्याचा धोका असून, तो आगीशी खेळ ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.\nदूध उत्पादकांना प्रतिलिटर ६ ते १० रुपये अनुदान द्या\nभुकटीचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करणे\nशालेय पोषण आहार व अंगणवाडी योजनेत भुकटीचा समावेश\nबाहेरच्या राज्यांतून येणाऱ्या दुधावर नियंत्रण\nदुधाच्या उत्पादन खर्चात कपात\nगरीब देशांना आर्थिक मदतीएेवजी दूध भुकटीचा पुरवठा\nराज्यात ज्या ठिकाणी दूध चळवळ कोलमडली तिथे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर झाल्याचे दिसते. शेतीला पूरक असा दुधाचा जोडधंदा मोडून पडला तर ग्रामीण अर्थकारण उद्ध्वस्त होईल. शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.\n- अरुण नरके, माजी अध्यक्ष, इंडियन डेअरी असोसिएशन\nदूध सरकार government topics आंदोलन agitation भेसळ भारत विनय कोरे राष्ट्रवाद शेतकरी आत्महत्या शेती अॅग्रोवन अॅग्रो अजेंडा\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला...अकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी...\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम...नांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्...\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमीसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nकेळीच्या दरात किरकोळ सुधारणाजळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प...\n`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nएफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती...पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते...\nमहाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...\nनांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १...\nशेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी...सोलापूर : \"शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत...\nपुणे विभा���ात पाण्याअभावी रब्बी पिके...पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या...\nलातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष...लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nराज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-indigenous-cow-research-pune-1816", "date_download": "2019-01-17T18:34:25Z", "digest": "sha1:S2CE4VZT67AZQJTWSDCT2PRTKEUXXFN5", "length": 18663, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, indigenous cow research, pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशी गाईंच्या संशोधनासाठी आयआयटींचा पुढाकार : डाॅ. विजय भटकर\nदेशी गाईंच्या संशोधनासाठी आयआयटींचा पुढाकार : डाॅ. विजय भटकर\nरविवार, 8 ऑक्टोबर 2017\nदेशात रासायनिक घटकयुक्त अन्नधान्ये व दुधाचा वापर होत असून, कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या समस्यांवर देशी गाय हा एक चांगला उपाय आहे\n- डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ\nपुणे : कृषिप्रधान भारतासाठी देशी गाय आजही उपयुक्त असल्यामुळेच देशातील सर्व आयआयटींमधील जवळपास एक हजार विद्यार्थी देशी गाईंवर पीएचडी करत आहेत, अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी दिली.\nभारतीय गोवंशासंबंधी 'अॅग्रोवन'मधून प्रसिद्ध झालेल्या लेखमालिकेवर ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘देशी गोवंश’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भटकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ६) झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुप्रजननशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन मार्कंडेय, ‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.\nडॉ. भटकर म्हणाले, कि देशी गाईंच्या जाती, वैशिष्ट्ये, संवर्धन याबाबत अभ्यासपूर्ण माहिती असलेले पुस्तक सकाळ समूहाकडून प्रकाशित होत असल्याचा मला आनंद होतो आहे. मी स्वतः देशी गाईंचा अभ्यास करत असून, आयआयटीमधील पाच कृती गटांतील जवळपास १०० वैज्ञानिक सध्या देशी गाय आणि शेती, आरोग्य आणि विज्ञान यावर संशोधन करत आहेत. देशी गाईंच्या दुधासह पंचगव्यावरील संशोधनाचे निष्कर्ष क्रांतिकारी स्वरूपाचे असतील.\n‘‘देशात रासायनिक घटकयुक्त अन्नधान्ये व दुधाचा वापर होत असून, कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या समस्यांवर देशी गाय हा एक चांगला उपाय आहे. भारतीय संस्कृतीत गाईला महत्त्व आहे, कारण गाईत विज्ञान, अध्यात्म आणि धर्म असून, गोसंवर्धनाचे महत्त्व एकात्मिक पद्धतीने समजावून घेण्याची आवश्यकता आहे,’’ असेही डॉ. भटकर यांनी नमूद केले.\nप्रतापराव पवार म्हणाले, कि गाईंच्या ए-१ आणि ए-२ दुधावर चर्चा होते आहे. या विषयावर धर्म व राजकारण न आणता संशोधन व्हावे. वैज्ञानिक युगात आपापल्या मतांनी या विषयाकडे प्रत्येकाने बघावे. या विषयाची उपयुक्तता पाहूनच ‘सकाळ’ने वैज्ञानिक अंगाने देशी गोवंशाची माहिती पुस्तकरूपाने आपल्यासमोर आणली आहे.\n‘‘समाजातील विविध समस्यांवर केवळ टीका न करता प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वतः पुढाकार घेण्याची परंपरा ‘सकाळ’कडून जोपासली जाते आहे. तनिष्का, सकाळ रिलीफ फंड, ‘अॅग्रोवन’ हे उपक्रम याच परंपरेची रूपे आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना हवी असलेली कृषी सामग्री, तसेच सल्ला थेट बांधापर्यंत पोचविण्याऱ्या एका प्रकल्पावर सकाळचे काम सुरू आहे,’’ असेही श्री. पवार यांनी नमूद केले.\nपुस्तकाचे संकलक व संपादक डॉ. नितीन मार्कंडेय म्हणाले, कि देशी गोवंशावर ‘सकाळ’कडून प्रसिद्ध होत असलेले हे पुस्तक शेती आणि समाजासाठी उपयुक्त ठरणार आहे. धर्मविरहीत आणि सकारात्मक अंगाने देशी गाईंचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार व्हावा, कारण गाय हा आपल्या जीवनात समृद्धी आणणारा घटक आहे.\n‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविकात ‘अॅग्रोवन’मधून प्रसिद्ध होत असलेल्या विषयांवर आधारित विविध विषयांवरील पुस्तके, तसेच उपक्रमांची माहिती दिली.\nया पुस्तकातील लेखक डॉ. सतीश दिग्रसकर, डॉ. मिलिंद वैद्य, डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. गायत्री राजूरकर, मिलिंद देवल, ‘अॅग्रोवन’चे मुख्य उपसंपादक अमित गद्रे, तसेच आदर्श गोपालक चंद्रकांत भरेकर, यतीन गुप्ते, आनंद उंडे, परमेश्वर तळेकर यांचा सत्कार डॉ. भटकर व श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. ऐश्वर्या कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले.\nआयआयटी अॅग्रोवन सकाळ आदिनाथ चव्हाण सकाळ रिलीफ फंड उपक्रम अमित गद्रे प्रताप पवार\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nअवीट गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...\nमहाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...\nराज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...\nसहकाराचा ऱ्हास घातकचसहकार क्षेत्राचे राजकीयीकरण झाल्याने सहकाराचा...\nकांदा कोंडीवर उपाय कायकांद्याचे कोठार असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या...\n`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून...\nमुंबई बाजार समितीत सेवा शुल्कवसुली...मुंबई : मुंबई बाजार समितीतील सेवा...\nअल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे...मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी...\nराज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत...\nराज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...पुणे : राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी...\nकांदा अनुदानाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : या वर्षात कमी दराचा फटका बसलेल्या...\nकाळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maa.ac.in/innovation2018-19/", "date_download": "2019-01-17T18:09:44Z", "digest": "sha1:CUQBX442Q3OQO4NNHJMOSL3IIVIEDCQZ", "length": 4726, "nlines": 39, "source_domain": "www.maa.ac.in", "title": "Innovation Competition 2018-19 - MSCERT- Research Section", "raw_content": "\n ८ जानेवारी, २०१९ पर्यंत नवोपक्रम सबमिट करू शकता.\n स्पर्धकांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे नवोपक्रम स्पर्धेची मुदत ८ जानेवारी, २०१९ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.\nनवोपक्रम स्पर्धा (सन २०१८-१९)\nस्पर्धेचे नियम व अटी\nमहाराष्ट्र राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये झपाट्याने शाळा प्रगत होताना दिसू लागल्या आहेत. शाळा-शाळांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी काही नवोपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे सर्व शाळांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) मार्फत सन २०१८-१९ या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.\nसमग्र शिक्षा नुसार MSCERT च्या कार्याची व्याप्ती पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशी झाली असल्याने या वर्षापासून ही स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.\n१. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्य���र्त्या/सेविका व पर्यवेक्षिका\n२. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक\n३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक\n४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती\n५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)\nही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.\nसृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.\nसंशोधन विभाग महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118091200009_1.html", "date_download": "2019-01-17T16:54:20Z", "digest": "sha1:H7TJE4DD4WLPGKF44VWIVWLTPRKBSQFB", "length": 5405, "nlines": 98, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "पुणे .... बापरे बाप !!", "raw_content": "\nपुणे .... बापरे बाप \nगणेशोत्सवानिमित्ताने सदाशिव पेठेतील एक पाटी- ,,,,,\n”कृपया कोणीही वर्गणी मागण्यास येऊ नये. आमच्याही घरी बाप्पाचे आगमन होते. आम्ही तुमच्याकडे मागतो का\nया पाटीला उत्तरादाखल शेजारी लगेच दुसरे दिवशी आणखी एक पाटी लागली-\n”…मग सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठमोठे देखावे बघण्यासाठी तोंड वर करून घराबाहेर पण पडू नका. तसे देखावे घरातच करा.”\nतिसरे दिवशी पुढील पाटी,,,,\nदेशातील सौंदर्य स्थळ पहाण्याचा हक्क\nया देशातील नागरीक या नात्याने\nदेखावा फुकट दाखवायचा नसेल तर तिकीट ठेवा.\nमग पहायचा का नाही ते आम्ही ठरवू...\nअशीच आवडलेली काही वाक्ये;\nप्रियांकाच्या डायलॉगवर हल्ला, भारतीयांना केले दुखी\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nतुम्ही हे केलंय का..\nअचानक का सोडले बॉलिवूड\nआपण भगवंताचे नाम \"ज प तो\"\nनागराज मंजुळे यांचा सूंदर लेख : अचानक तोल गेला\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं प्रदर्शित\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\nआठवडाभर आधीच अर्थात 15 मार्च रोजी प्रदर्शित होणार 'शिमगा'\nप्रतीक्षा संपली 'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nशाहरुख आणि माझ्यात कोणताही वाद नाही- रोहित\nभुताटकी वगैरे नाही ना\n'भाई व्यक्ती कि वल्ली-उत्तरार्ध' ट्रेलर\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%90%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-17T17:55:52Z", "digest": "sha1:HZT3XJLIE45SW5SNTRET7N4622AFRDLW", "length": 8767, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-नगर रस्त्यावर ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे-नगर रस्त्यावर ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय\nटॅंकरव्दारे होतोप पाणीपुरवठा : तालुक्‍यातील काही भागात पाणी पातळी खालावली\nशिक्रापूर, दि.31 (वार्ताहर) – सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढली असून कित्येक ठिकाणी विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. तसेच कित्येक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आणि दुष्काळाचे सावट जाणवत असताना पुणे-नगर रस्त्यावर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.\nकोंढापुरी (ता. शिरुर) सह परिसरात औद्योगिक वसाहतीमुळे कंपनी आणि व्यवसायिकांचे एक मोठे जाळे तयार झाले आहे. येथील औद्योगिक वसाहतींमुळे अनेकांनी त्यांच्या ट्रक, टेम्पोमध्ये बदल करुन त्या वाहनांचे टॅंकर बनविले आहेत. या वाहनाद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. अशाच प्रकारे (एमएच 14 व्हि 4293) टॅंकरमधून पाणी विक्री होत असताना चालकाकडून मात्र पाण्याची बेफिकीरपणे वाहतूक करत आहेत. अनेक ठिकाणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट असताना कित्येक झाडे आणि शेती पाण्यावाचून जळून जात आहे. काही ठिकाणी दुष्काळाचे सावट पसरत असताना महामार्गावर इतक्‍या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. वाहनांमध्ये बदल करण्यासाठी राज्य प्रादेशिक परिवहन महामंडळ विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असताना देखील टेम्पो, ट्रकचे वाहनचालक, मालक वाहनांमध्ये बदल करुन टॅंकर तयार करुन त्याद्वारे पाणी विक्री करत आहेत. मात्र, बेजबाबदारपणे पाणी वाहतूक करत असाताना रस्त्यावर शेकडो लिटर पाणी वाया घालवून वाहतूक करीत आहेत. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची आवश्‍यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2009/08/blog-post_26.html", "date_download": "2019-01-17T18:29:49Z", "digest": "sha1:B7PTZYNEYLKWILGATOYUCNM7VMN2P6TN", "length": 10609, "nlines": 165, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : महाराष्ट्रातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट - राष्ट्रपती प्रतिभा पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट - राष्ट्रपती प्रतिभा पाटील\nलोकसत्ता - मुंबई, २६ ऑगस्ट/प्रतिनिधी\n‘महाराष्ट्रातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे अत्यंत मार्मिक व विदारक सत्य ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटातून तुम्ही मांडले आहे. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ही अत्यंत वाईट स्थिती शहरात बसलेल्या लोकांच्या लक्षात येत नाही. विजेच्या भारनियमनामुळे तर शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढायला हवा’, असे उद्गार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी चित्रपटाच्या कलाकारांसमवेत बोलताना काढले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे यावेळी हजर होते. राष्ट्रपतींना चित्रपट दाखविण्याकरिता असलेल्या प्रतिक्षा यादीवर सुमारे शंभरेक चित्रपट असताना उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून राष्ट्रपतींनी हा चित्रपट पाहिला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचा विरोध पत्करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या ‘मराठी’ उमेदवार प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला. त्यानंतर वरचेवर पाटील यांनी ठाकरे कुटुंबाला ‘राष्ट्रपती भवना’चा पाहुणचार घेण्याची विनंती केली होती. तो योग काल जुळून आला. उद्धव व रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य व तेजस हे काल राष्ट्रपती भवनाचे पाहुणे होते. त्यांच्यासोबत खासगी सचिव मिलींद नार्वेकर होते. दुपारी साडेबारा वाजता राष्ट्रपती पाटील व त्यांचे पती देवीसिंग शेखा���त यांनी ठाकरे कुटुंबाचे स्वागत केले. त्यानंतर भोजन झाल्यावर ठाकरे परिवाराने राष्ट्रपती भवनाची पाहणी केली. राष्ट्रपतींच्या कार्यालयातील रवींद्र जाधव यांनी राष्ट्रपती भवनाची सविस्तर माहिती ठाकरे परिवाराला दिली. राष्ट्रपती पाटील यांच्याकरिता ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटाचा खेळ सायंकाळी ठेवण्यात आला होता. हा चित्रपट पाहण्याची विनंती खुद्द उद्धव ठाकरे यांनी त्यांना केली होती. चित्रपट पाहिल्यावर राष्ट्रपती अत्यंत प्रभावित झाल्या होत्या. त्यांचा चेहरा चिंताजनक होता. शेतकऱ्याविषयीच्या आपल्या कळकळीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्याचे चित्रपटातील कलाकारांनी सांगितले. यावेळी नागेश भोसले, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, सुरेश सुवर्णा, लक्ष्मीकांत खादिया, गिरीजा ओक, माधवी जुवेकर, अरविंद जगताप आणि मच्छिंद्र चाटे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 9:20 PM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदुर्मिळ मराठी पुस्तके - कादंबऱ्या - कथा - इतिहास - शब्दकोश - फ्री डाउनलोड - 3\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nइथे होतं भंगाराचं सोनं\nमहाराष्ट्राचे काही प्रश्न आणि त्यांना सुचवलेली काह...\nमहाराष्ट्रातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती अत्...\nगोष्ट छोटी डोंगरा एवढी...............\nमोहीम - शिवतीर्थ किल्ले राजगड\nतुरुंगातील आठवणी... बाळासाहेबांच्याच शब्दात\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/12/29/Mahitichi-Devanghevan-.aspx", "date_download": "2019-01-17T17:10:29Z", "digest": "sha1:2ZOAH7TARSBZWYBBMYVPRD3O65NLC7KC", "length": 12609, "nlines": 69, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "माहितीची देवाणघेवा��", "raw_content": "\nसाधारण तीस वर्षापूर्वीची संध्याकाळच्या वेळी घडलेली ही गोष्ट.\nपोरांच्या शाळा सुटल्या होत्या त्यामुळे हाताला लागेल ते घेऊन आणि आजूबाजूची समवयस्क मित्रमंडळी गोळा करून, त्यांनी खेळ मांडले होते. पुरुष मंडळीनी नोकरीचे आठ तास भरून, दिवसातील उरलेले तास भरण्यासाठी पारावर गर्दी केली होती. दिवसभराची कामे संपवून, रात्रीच्या स्वयंपाकाला वगैरे सुरुवात करायला अजून काही वेळ शिल्लक होता. त्यामुळे गावाकडच्या त्या ऐसपैस पसरलेल्या वाड्याच्या भक्कम दरवाज्याच्या पायऱ्या व व्हरांड्यात महिला मंडळीचा गप्पांचा फड रंगला होता.\nगप्पा रंगात आलेल्या असतानाच अचानक त्या महिला मंडळाला समोर काहीतरी अजब गोष्ट दिसली आणि त्यांचे गप्पात मग्न झालेले चेहरे अचानक भीतीग्रस्त दिसू लागले,\n\"बघा ना, केवढ्या लांबपर्यंत रेषा उमटलेल्या दिसतायत. चांगला पाच फुटाचा तरी असेल.\"\n\"अहो, हे बघा, हे बघा, एका शेजारी एक अशा किती रेषा मातीत उमटल्यात. नक्कीच पाच सहा तरी साप आत्ताच इकडून तिकडे गेले असतील.\"\nमातीत उमटलेल्या त्या खुणांच्या दिशेने सगळ्या जणी एकाच वेळी बघत असल्याने व त्यांच्या आवाजाचा जोर हळूहळू वाढू लागल्याने तिथे बरीच गर्दी जमा झाली. त्यातील उत्साही मंडळीनी \"ते\" पाच सहा साप शोधण्याची मोहीम सुरू केलेली बघून, तिथे आलेल्या सहा-सात वर्षाच्या त्या दोन पोरांच्या चेहऱ्यावर मात्र चांगलेच मिश्कील हास्य उमटले. कारण..\nआता आपण तीस वर्षापूर्वीची हीच घटना, आजच्या काळात घडली तर काय होईल, हे बघू या.\nवाड्यांच्या जागी सोसायटी उभी राहिली होती. संध्याकाळच्या कातरवेळी बहुतेकांचा वेळ आता ट्राफिकमध्ये जात होता. माहितीची जी देवाणघेवाण पारावर, वाड्यांच्या पायऱ्यांवर होत होती, ती आता व्हाट्सअँप, फेसबुकवर होत होती.\nऑफिस व ट्राफिकमधून दमून आलेल्या रमेशला सोसायटीच्या आवारात असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात मुले खेळण्याच्या गाड्या फिरवताना व त्याच्या मुळे मातीत रेषांचे अजब पॅटर्नस तयार होताना दिसले. हे काहीतरी वेगळेच आहे म्हणून त्याने लगेचच त्याचे फोटो काढून, व्हिडियो करून, ते मुलांच्या फोटोसकट फेसबुक व व्हाट्सअँपवर पोस्ट केले. सोबत \"काळ बदलला तरी मुलांच्या कल्पनाशक्तीची कमाल अजूनही तशीच आहे\", असे भावनेला साद घालणारी ओळ लिहिली,\nअर्थातच थोड्याच वेळात ही पोस्ट व्हायरल झ���ली.\nथोड्याच वेळात कामावरून येताना भाजी वगैरे खरेदी करून गप्पा मारत महिला मंडळ तिथे पोहोचले. तोपर्यंत मुले मिघून गेली होती मात्र मातीतले ते पॅटर्न मात्र तसेच होते.\n\"बाप रे, इथून साप गेले की काय\nथोडीशी भीती जरी त्यांच्या चेहऱ्यावर दिसली, तरी ते नक्की काय होते, याचा शोध घेण्यासाठी त्यांना फारसा अंदाज लावत बसण्यासाठी वेळ नव्हता किंवा तशी आता गरजही राहिली नव्हती, कारण त्यांच्यातील एकीने त्या पॅटर्नसचा फोटो काढून, तो इंटरनेटवर \"इमेजसर्च\" हा पर्याय निवडून, ते पॅटर्न नक्की आहेत तरी कशाचे, याचा शोध घेण्यासाठी पोस्ट केला.\nसेकंदाच्या आत हे फोटो \"हे पॅटर्न मुलांनी मातीत गाडी खेळल्याने उमटले असून, मुले प्लास्टिकची मार्व्हल कंपनीची गाडी संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटे व चोवीस सेकंद या वेळेत खेळत होती, ही महत्वपूर्ण माहिती दिली\nतीस वर्षापूर्वी साप शोधण्यासाठी निघालेली मोहीम आता निघाली नाही, मुले मिश्किलपणे हसली नाहीत, विषय तिथेच संपला. त्या महिला मंडळीनी इंटरनेटचे मनापासून आभार मानले.\nमला सांगा, माहिती मिळाली म्हणून इंटरनेटचे आभार मानायची खरेच गरज होती का हो ही माहिती तर रमेशने नेटवर पोस्ट केली होती. आभार तर त्याचे मानायला पाहिजे होते. पण खरी गंमत तर पुढेच आहे.\nपुढचे तीन चार दिवस रमेशला मुलांची कल्पकता कशी जागी ठेवावी, याविषयी उपलब्ध असलेल्या कोर्सेसच्या जाहिराती दिसू लागल्या. त्याचबरोबर रमेशला व त्या महिलांना मुलांच्या खेळण्याच्या गाड्यांच्या व त्यातल्या त्यात मातीत, वाळूत वेगवगळे पॅटर्न तयार करणाऱ्या गाड्यांच्या जाहिराती दिसू लागल्या. त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर मुलांच्या कल्पकतेची विचार करणाऱ्या जगभरातील फेसबुक ग्रुपच्या लिंक दिसू लागल्या.\nम्हणजे बघा, माहिती दिली म्हणून त्या महिलांनी इंटरनेटचे आभार मानावेत, की जाहिरीतींचा मारा सुरू झाला म्हणून इंटरनेटवर वैतागावे इंटरनेट व त्यामुळे माहितीची देवाणघेवाण समजून घेण्यासाठी आपल्याला या प्रश्नाचे उत्तर समजून घ्यावे लागणार आहे.\nसध्या इंटरनेटवर जी माहिती उपलब्ध आहे, त्यातील ९०% माहिती ही केवळ गेल्या दोन वर्षात जमा झाली आहे. आता तुम्ही विचार करा, गेल्या दोन वर्षात तुमचे सोशल मिडीयावर असणे, गुगल मॅप, ओला, उबेर, स्वीगीसारखे ऍप वापरणे, तुमच्या संपूर्ण आयुष्यातील इंटरनेट वापराच्या तुलनेत किती वाढले आहे\nतुमचे इंटरनेटवर असलेले अस्तित्व माहितीच्या देवाणघेवाणीत नक्की काय भूमिका बजावते व त्याचे चांगले व वाईट परिणाम काय होऊ शकतात, हे आपण पुढच्या भागात समजून घेणार आहोत.\nमाहिती तंत्रज्ञान आपल्या रोजच्या जगण्याशी कसे जोडले गेले आहे, या तंत्रज्ञानाचा आपल्या रोजच्या जगण्यात पुरेपूर वापर कसा करायचा हे सांगणारे लेखक चेतन एरंडे यांचे हे सदर\nमाहिती तंत्रज्ञान व आपण\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Justice-should-be-given/", "date_download": "2019-01-17T17:53:28Z", "digest": "sha1:JNPZU24MWV7W6HZVBAFCRMA2G2UVASTK", "length": 7769, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीडितेला न्याय मिळावा : व्हिएगस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › पीडितेला न्याय मिळावा : व्हिएगस\nपीडितेला न्याय मिळावा : व्हिएगस\nकाणकोणमधील बलात्कार घटनेमुळे मुलीं व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. बलात्कार पीडित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. पोलिसांनी महिन्याच्या आत बलात्कार करणार्‍या तिन्ही सुरक्षा रक्षकांसह रुबी रेसिडेन्सीच्या मालकाला अटक करून रुबी रेसिडेन्सीला टाळे ठोकावे, अशी मागणी बायलांचो एकवोटच्या अध्यक्ष आवडा व्हिएगस यांनी पत्रकार परिषदेत केले.\nव्हिएगस पुढे म्हणाल्या की, रुबी रेसिडेन्सीत घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाने गोमंतकीय हादरले आहेत. कथुआ येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाला महिनासुद्धा लोटला नाही, तोच काणकोणच्या रुबी रेसिडेन्सीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार होण्याची घटना घडली. तसेच कमकुवत बांधकाम केल्याने 2014 साली रुबी रेसिडेन्सी इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत सुमारे 30 जणांना आपले प्राण गमावावे लागले होते. सदर रेसिडेन्सी नेहमीच वादग्रस्त ठरली असून आता याच ठिकाणी सहा वर्षीय मुलीवर बलात्कार होण्याची घटना घडली. या रेसिडेन्सीत काम करणार्‍या तीन सुरक्षा रक्षकांनी सलग तीन महिने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. परिसरातील कोणालाच या प्रकाराची जराही कल्पना नव्हती हे एकूण आश्‍चर्य वाटल्याचे व्हिएगस म्हणाल्या.\n2014 साली रुबी रेसिडेन्सीच्या बांधकामासाठी अनेक परप्रांतीय कामगार काणकोणमध्ये आले होते. याच कामगारांपैकी एकाच्या सहा वर्षीय मुलीचे तीन महिने शारीरिक शोषण करून तिच्याव��� बलात्कार झाल्याची घटना गेल्याच आठवड्यात समोर आली. या रेसिडेन्सीमध्ये होणार्‍या प्रत्येक घटनेची दखल मालकाने घ्यायला हवी होती. मात्र, मालक व कंत्राटदाराने मिळून हे प्रकरण दडपल्याचे त्या म्हणाल्या. अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार घृणास्पद असून आरोपींना तसेच हे प्रकरण दडपणार्‍यांना कठोर शिक्षा व्हावी, असेही व्हिएगस म्हणाल्या.\nकायद्यानुसार एखाद्याच्या मालकीच्या जागेत गुन्हा घडल्यास संबंधित मालकाने या प्रकरणाची तक्रार पोलिसांत करायला हवी. मात्र, काणकोणमधील बलात्कार घटनेत असे काहीच झाले नाही. गोव्यात येणारी प्रत्येक व्यक्‍ती राज्य सरकारची जबाबदारी असून सरकारने गोमंतकीयांबरोबरच परप्रांतीयांच्या सुरक्षिततेची तितकीच काळजी घ्यावी. कोणत्याही कामासाठी ज्यावेळी इतर राज्यांतून कामगार आणले जातात त्यावेळी त्यांची योग्य चौकशी करून त्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व सुविधा उपलब्ध करणे आवश्यक असते. मोठे बिल्डर्स व कंत्राटदारांना कामगारांच्या सुरक्षेविषयी काहीच देणेघेणे नसते. आपले काम पूर्ण व्हावे, हाच त्यांचा हेतू असतो, असेही व्हिएगस यांनी सांगितले.\nगुरुजींनीच बनवली बनावट प्रमाणपत्रे\nपुण्यात पिकअप-ट्रॅव्हलर बसच्या अपघातात ५ ठार\nसोलापूर : मंगळवेढ्यात वाळू चोराविरोधात कारवाई\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-Atal-sadhya-cultural-program/", "date_download": "2019-01-17T17:01:29Z", "digest": "sha1:BS5HGW6LN2KCYUVUBAEKVIXKYVRNKL6B", "length": 5151, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अटल संध्या तील कलाकारांच्या अदाकारीस उपस्थितांची दाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अटल संध्या तील कलाकारांच्या अदाकारीस उपस्थितांची दाद\nअटल संध्या तील कलाकारांच्या अदाकारीस उपस्थितांची दाद\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महानगर आणि मोबाईल ग्रुप फौंडेशनतर्फे आयोजित ‘अटल संध्या’ या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध मराठमोळ्या गीतांसह कलाकारांनी सादर केलेल्या अदाकारीने उपस्थितांना खिळवून ठेवले. प्रत्येक गीतास उपस्थितांची चांगलीच दाद दिली. रंकाळा पदपथ उद्यान येथे शनिवारी सायंकाळी ‘मराठी पाऊल पडती पुढे’ हा गीत संगीताचा कार्यक्रम झाला.\nउद्घाटनप्रसंगी बोलताना आ. अमल महाडिक यांनी रंकाळा सुशोभिकरणास आठ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली, तर गेल्या दोन दिवसांत कोल्हापुरात झालेल्या घटना निंदनीय आहेत. यासंदर्भात चिंतन करण्याची गरज आहे. राजकीय कार्यक्रमांसह आता सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविण्याची गरजेचे आहे. कोल्हापूरची संस्कृती आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार जपण्याचे आवाहन आ. महाडिक यांनी केले. प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलनाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले.\nकार्यक्रमास खा. धनंजय महाडिक यांच्यासह महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, अशोक देसाई, अमोल पालोजी, किरण शिराळे, नगरसेवक,नगरसेविका कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेमंत आराध्ये यांनी प्रास्ताविक केले.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Suicide-in-Farmer-s-Woman-Girna-Dam/", "date_download": "2019-01-17T17:50:02Z", "digest": "sha1:ANUOG36AHU6WTE3NLF672KXTCF3COUM4", "length": 3531, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकरी महिलेची गिरणा धरणात आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › शेतकरी महिलेची गिरणा धरणात आत्महत्या\nशेतकरी महिलेची गिरणा धरणात आत्महत्या\nतालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेरुळ येथील 63 वर्षीय सुशीलाबाई वसंत सोनवणे या शेतकरी महिलेने कर्जाला कंटाळून गिरणा धरणात उडी घेत जीवनसंघर्ष संपविला आहे. सोमवारी (दि.4) परिसरातील मच्छिमार हे मा���ेमारीसाठी गिरणा धरणावर गेले होते. सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान त्यांना सोनवणे या मृतावस्थेत आढळल्या.\nत्यांनी भ्रमणध्वनीवरुन ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. सोनवणे यांच्या शेतातील गट नंबर 191/3/1 वर दीड लाख रुपयांचा बोजा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सायंकाळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी शेरुळला भेट देऊन आत्महत्याग्रस्त महिलेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.\nगुरुजींनीच बनवली बनावट प्रमाणपत्रे\nपुण्यात पिकअप-ट्रॅव्हलर बसच्या अपघातात ५ ठार\nसोलापूर : मंगळवेढ्यात वाळू चोराविरोधात कारवाई\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/refugee-youth-arrested-under-POCSO/", "date_download": "2019-01-17T17:24:12Z", "digest": "sha1:VXGPQBB3PQ4YHYO35J54OQEGQKDUHKEP", "length": 4683, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परप्रांतीय युवकास पोक्सोंतर्गत अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › परप्रांतीय युवकास पोक्सोंतर्गत अटक\nपरप्रांतीय युवकास पोक्सोंतर्गत अटक\nअल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फलटणमध्ये एका युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला फलटण पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.\nयाबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, गुरुवारी (दि. 28) सोमवार पेठ फलटण येथे दुपारी 3.30 वाजता पप्पूसिंग बचपणसिंग चितोडिया (वय 25, रा. जामनेर रोड, केसरनगर, ता. भुसावळ, जि. जळगाव) याने एका अल्पवयीन मुलीला तुला खाऊ देतो, तू माझ्याबरोबर चल असे म्हणत त्या मुलीचा हात पकडून वाईट हेतूने तिला ओढू लागला. यावेळी त्या मुलीने हिसका देऊन ती घाबरून पळून आली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार मामाला सांगितला.\nसंबंधित युवक कारखाना रोडने चालत जात असल्याचे समजल्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो सापडल्यानंतर त्याला तेथील लोकांनी बेदम चोप दिला व त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. या युवकाने कोळकी ता.फलटण येथे आयुर्वेदिक औषधे (जडीबुटीया) चे पाल टाकले असल्याचे समजले असून पोलीस या प्रकाराचा तपास करीत आहेत. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-supply-distrub-warna-river-costal-area-kolhapur-maharashtra-12977", "date_download": "2019-01-17T18:36:02Z", "digest": "sha1:GKN3ESS4N4RJ3JAITSYN4PTCRMT5LIGZ", "length": 16710, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, water supply distrub in warna river costal area, kolhapur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा ठप्प\nवारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा ठप्प\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nबंधाऱ्याचे काम सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग बंद आहे. काम युद्धपातळीवर सुरू असून, बंधाऱ्याच्या तळाचे काम झाले, की धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. चार दिवसांत पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्‍यता आहे.\n- व्ही. जे. डवरी, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग.\nकोल्हापूर : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. वारणा नदीचे पात्र कोरडे पडल्याने वारणा नदीकाठावरील गावांमध्ये पिण्याच्या व शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून नदीतून या गावांना होणारा पाणीपुरवठा बंद झाल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.\nनदीवरील चावरे-घुणकी दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची, दानोळीजवळील बंधाऱ्याची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे पाणी ठिकठिकाणी अडविण्यात आले आहे. नदीपात्र कोरडे पडल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.\nचावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्याचे पिलर पावसाळ्यात ढासळले आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने दुरुस्तीकाम सुरू केले आहे. अडथळ्यामुळे मांगलेदरम्यान बंधाऱ्यातील पाणी अडविल्याने येथील उपसा योजनेजवळच पात्र कोरडे पडले आहे.\nयाबाबत पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता, अद्याप चार ते पाच दिवस दुरुस्ती चालणार असल्याचे सांगण्यात आले. या गावातील ग्रामपंचायतींनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे. पाणीपुरवठा अचानक ठप्प झाल्याने कूपनलिका, विहिरींवर पाण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. पाणीपातळी कमी झाल्याने अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे इंटक उघडे पडले आहेत.\nनदीत बांध घालून, पाणी आडवून इंटकवेलपर्यंत पाणी साठविण्याचा प्रयत्न करून पाण्याची उपलब्धता केली जात आहे. अनेक गावांत पाणीपुरवठा बंद झाला आहे. तसेच शेतीच्या पाणी योजनाचे उपसा पंप बंद पडले आहेत. त्यामुळे शेतकरी उपसा पंपाच्या फुटबॉलची लांबी वाढवून, चर मारून पाणीउपसा करीत आहेत.\nनदीतील पाणी कमी झाले आहे. बांध घालून, पाणी आडवून पाणीपुरवठा केला आहे. पातळी अशीच राहिली, तर पुरवठा करणे कठीण आहे. इंटकवेलमधील गाळ काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे दानोळीच्या सरपंच सुजाता शिंदे यांनी सांगितले.\nनदीत पाणी नसल्याने उपसा पंपातून पाणी उपसणे अशक्‍य झाले आहे. ‘ऑक्‍टोबर हीट’ असल्याने पिकांना पाण्याची आवश्‍यकता आहे. लवकर नदीत पाणी न आल्यास पिके वाळण्याची शक्‍यता आहे.\nअसे शेतकरी स्वप्नील पाराज यांनी सांगितले.\nधरण पाणी शेती कोल्हापूर सांगली\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nसाताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nराज्य सहकारी बँकेला १०० कोटींचे...मुंबई : राज्य शासनाने राज्य सहकारी...\n‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई : राज्याच्या कृषी खात्याच्या...\nशिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...\nकिसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...\nकृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल...\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nस���ाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-17T17:34:54Z", "digest": "sha1:4D7LPBTWVCYAZAM3MJUQPISZTG4IZX2Q", "length": 10112, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उन्हाळ्यात रसवंतीगृहाच्या घुंगरांचा आवाज वाढला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nउन्हाळ्यात रसवंतीगृहाच्या घुंगरांचा आवाज वाढला\nगराडे- कडक उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे… उन्हाच्या झळा मोठा प्रमाणात जाणवू लागल्या आहेत… अशा तापलेल्या वातावरणात क्षणभराच्या विश्रांतीसाठी प्रत्येकजण सावली शोधत असतो… अशा परिस्थितीत सावलीसोबत थंडगार आरोग्यदायी उसाचा रस मिळाला तर, आनंदच… उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये असा आनंददायी अनुभव एकाच ठिकाणी अनुभवायला मिळू शकतो… तो म्हणजे रंसवतीगृहात.\nराज्यात रसवंतीगृह व्यवसायासाठी पुणे जिल्ह्यातील “पुरंदर तालुका’ प्रसिद्ध आहे. हा तालुका हा दुष्काळी असल्याने पावसाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे शेती आठमाही आहे. त्यामुळे इथला शेतकरी पावसाळा व हिवाळा ऋतूंमध्ये शेती आणि उन्हाळ्यात शेतीपूरक व्यवसाय करण्यावर भर देतो. अशा शेतीपूरक व्यवसाय म्हणजे रसवंतीगृह. पूर्वी या तालुक्‍यातील शेतकरी विविध जिल्ह्यात जाऊन ही व्यवसाय करायचा. मात्र सध्या विविध जिल्ह्यात अनेक ठिकाणी जागा भाडे, वाढती मजूरी, उसाचा वाढलेला भाव यामुळे हा व्यवसाय परवडत नाही.\nयावर उपाय म्हणून पुरंदर मधील रसवंतीगृह व्यवसायिकांनी आपल्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेत जमिनिच्या जागेवर तसेच काहींनी भाड्याने जागा घेऊन रसवंतीगृह सुरू केलेली आहेत. कारण पुरंदर तालुका हा पुण्यापासूनजवळ असून पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने, सासवड कोंढवा रस्ता, पुणे-बारामती महामार्ग, कापुरहोळ-सासवड रस्त्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. काही रसवंतीगृहवाले आधुनिक यंत्रांद्वारे रसवंतीगृहाचा व्यवसाय करतात. तर, काही ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बैलाच्या सहाय्याने पारंपरिक पद्धत्तीने काढल्या जाणाऱ्या चरख्याचा वापर करतात. पर्यटकांची याला मोठी पसंती असताना दिसत आहे, अशी माहिती बोरकर रसवंतीगृहाचे मालक विजय बोरकर आणि मोनाली बोरकर यांनी सांगितली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-sand-mafia-arrested-vehicle-seized-59982", "date_download": "2019-01-17T18:11:22Z", "digest": "sha1:F7FLFHYSMLW5OXXETQDPQOITAAP5LUCD", "length": 13019, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news sand mafia arrested vehicle seized रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनासह दोघे ताब्यात | eSakal", "raw_content": "\nरात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनासह दोघे ताब्यात\nरविवार, 16 जुलै 2017\nऔरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई\nऔरंगाबाद : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास वाळू तस्करीच्या गुन्ह्यात दोन आरोपींसह एक वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली.\nगंगापूरमधील नेवरगाव पोलिस पाटील यांच्या ताब्यात असलेल्या नेवरगाव येथील वाळू साठ्यातून चोरून नेवरगाव ते वाहेगाव रोडवर वाळूची अवैद्य वाहतूक करणारे वाहन क्रमांक MH 20 DE 4885 यासह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एकूण 8 लाख 12,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त कऱण्यात आला आहे. एकूण 4 आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे ���ंगापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nऔरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक बालाजी ठाकूर, मधुकर मोरे, विष्णू पवार, सुभाष ठोके , गणेश मुसळे यांनी ही कारवाई केली.\nआरोपींची नावे पुढीलप्रमाणे :\n1. रामदास कृष्णा म्हस्के, रा.वाहेगाव (ट्रक चालक)\n2. जयदीप उत्तम गायकवाड, रा.वाहेगाव (ट्रक मालक)\n3. सतीश हिवाळे, रा.वाहेगाव (जेसीबी मालक)\n4. अज्ञात (जेसीबी चालक).\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nउद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे 'गजनी'; नीतेश राणेंकडून खिल्ली\nनेताजी सुभाषचंद्र 1947 मध्येही जिवंतच होते: फ्रेंच गुप्तचर अहवाल\nपेट्रोल पंपावरील सशस्त्र दरोड्यात एकाची निर्घृण हत्या\nपुणे: मावळ तालुक्यात दूध संकलनासाठी नामवंत कंपन्यांचा शिरकाव​\nधार्मिक सलोख्यातून सामाजिक, आर्थिक उन्नती घडवावी- वळसे पाटील​\nसोयगावच्या शेतमजुरांचा थाट लय भारी\nपनवेल: गाढी नदी पात्रात अडकलेल्या तरुणाची सुटका​\nजुन्नर परिसरात खोळंबलेली भातलावणी जोमाने सुरु​\nस्वप्रतिमेचे कैदी (डाॅ. केशव साठ्ये)\nमुख्याधिकारी रामदास पाटील यांची अमेरिका दौऱ्यासाठी निवड\nहिंगोली : येथील पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची राज्य शासनाच्या शिफारशीवरून अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तेथे कॅलीफोर्निया...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nटपरी चालवणारा तरुण कंपनी मालक\nगंगापूर - घरी एक गुंठा जमीन नसतानाही अथक परिश्रम, जिद्दीच्या जोरावर टपरी चालविणाऱ्या तरुणाने कंपनी उभारली आहे. विष्णू पांडुरंग लंके असे या...\nएकाच अधिकाऱ्याकडे आता सातवा पदभार\nऔरंगाबाद - महापालिकेत अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे सांगत अनेक अधिकाऱ्यांकडे विविध पदभार दिले जात आहेत; तर दुसरीकडे अनेकांना कामच नसल्याचे चित्र आहे....\n\"त्या' मायलेकरांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार\nअंबाजोगाई - औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले उपअभियंता दिलीप सोपान घाडगे (वय 52) यांचे सोमवारी (ता. 14) एरंडोलजवळ कारअपघातात निधन झाले. काही कालावधीत...\nदोरीचा फास ठरला ‘आयुष्याचं खेळणं’\nऔरंगाबाद - तिचे वय झोपाळ्यावाचून झुलण्याचे; पण बाथरूममध्ये बांधलेल्या दोरीचा अचानक तिला गळफास बसला आणि त्यातच तिचा करुण अंत झाला. ही दुर्दैवी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23784", "date_download": "2019-01-17T17:24:00Z", "digest": "sha1:DBI2GPVYZI2T2BT5ODVYFLALRJR7OETX", "length": 3891, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वैदिक गणित : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वैदिक गणित\nवैदिक गणित समज - गैरसमज\nआपल्यापैकी बर्‍याच लोकांनी वैदिक गणिताबद्दल काही ना काही नक्कीच ऐकल असेल. या विषयावर वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक पुस्तके, ब्लॉग लिहिले जात आहेत. गणित सोडवण्याची जादुई पद्धत वगैरे वगैरे.. असा गौरव भरपूर लोक करत आहेत.\nयेता जाता आपण अनेक ठिकाणी वैदिक गणिताचे वर्ग, सेमिनार या बद्दल वाचत किंवा ऐकत असाल. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यापैकी बहुतेकांना या बद्दल काही प्रश्न पडले असतील. तर चला जाणुन घेवुयात वैदिक गणित विषया संबंधित शंका- कुशंका...\nवैदिक गणित काय आहे\nRead more about वैदिक गणित समज - गैरसमज\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/blog-post_5.html", "date_download": "2019-01-17T18:13:57Z", "digest": "sha1:4DT26ASLOS5H5W76UWSYBGMTW2NB4I6B", "length": 6302, "nlines": 123, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "पापलेटची आमटी कोकणी पद्धतीची ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी���..मी मराठी माझी मराठी…\nपापलेटची आमटी कोकणी पद्धतीची\n· दहा ब्याडगी मिरच्या\n· पाच लसूण पाकळ्या\n· एक चमचा धने\n· पाव चमचा हळद\n· पापलेटचे तुकडे कापल्यावर त्याला धुवून मीठ व हळद लावा.\n· भिजवलेले धने व मिरची वाटून घ्या.\n· नंतर या वाटणात हळद, लसूण घालून पुन्हा मिक्सरवर बारीक वाटून घ्या.\n· मग त्यात किसलेले बारीक खोबरे, उभा चिरलेला कांदा वाटून घ्या.\n· तेलात तयार केलेले वाटण परतवा. नंतर थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या.\n· त्यात पापलेटचे तुकडे हळूवार सोडा. थोडे मीठ घालून ८-१० मिनिट शिजवा.\n· नंतर चिरलेली कोथिंबीर व आमसूल घातल्यास चव अधिकच वाढते.\nसंदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)\nलेखीका : मनाली पवार\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.gxyfoods.com/mr/faqs/", "date_download": "2019-01-17T18:19:25Z", "digest": "sha1:BXLMNPVQ6TOTFVL4RTXW3N4XMED6F2RZ", "length": 3560, "nlines": 147, "source_domain": "www.gxyfoods.com", "title": "वारंवार विचारले जाणारे प्रश्न - टिॅंजिन GXY खाद्यान्न कंपनी", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nमी अवतरण प्राप्त करू इच्छित\nआपण प्रदान प्रकार, आकार, पोर्ट गरज\nसाधारणतया, अर्थातच, 25 किलो pp पिशवी वापर ग्राहक विनंती नुसार\nनमुने आणि वाहतुक बद्दल\nनमुने मुक्त आहे, पण आपण वाहतुक देणे आवश्यक आहे.\nठेव पावती नंतर 7 दिवसात.\nआम्ही आमच्या स्वत: च्या कारखाना आहे, आणि रंग-मशीन, क्ष किरण यंत्र, धातू डिटेक्टर, दगडमार मशीन, प्रमाणात मशीन, sterilizer इ वरच्या उपकरणे सज्ज. आम्ही आनंदाने स्पर्धात्मक दर आणि प्रथम श्रेणी सेवा आपण स्पर्धात्मक ऑफर करेल.\nअमेरिका कार्य करू इच्छिता\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/more-than-3-lakh-registered-firms-under-scanner-after-demonetisation-says-pm-narendra-modi/", "date_download": "2019-01-17T17:31:23Z", "digest": "sha1:L5MDHOJV6U2INHRSMGHY4S24PDCNH6D6", "length": 6992, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नोटाबंदीनंतर तीन लाखांपेक्षा अधिक कंपन्या तपास यंत्रणांच्या रडारवर - मोदी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनोटाबंदीनंतर तीन लाखांपेक्षा अधिक कंपन्या तपास यंत्रणांच्या रडारवर – मोदी\nनोटाबंदीनंतर देशभरात तीन लाख कंपन्यांचे व्यवहार संशयास्पद आढळले असून, ३७ हजारांपेक्षा अधिक बनावट कंपन्या समोर आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल सनदी लेखापाल दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी, बेकायदा व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमाचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\n2013 साली काळ्या पैशांमध्ये 42 टक्क्यांची वाढ झाली होती. मात्र, भाजप सरकार सत्तेत आल्यावर म्हणजेच 2014 मध्ये भारतीयांच्या स्विस बँकेतील काळ्या पैशांत 45 टक्क्यांची घट झाली आहे असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.\nजीएसटी भारतीय अर्थव्यवस्थेतील एक नवी सुरुवात आहे. सीए हे अर्थजगतातील एक स्तंभ आणि अर्थजगतातील ऋषीमुनी आहेत. त्यांच्यावर अर्थव्यवस्थेची जबाबदारी आहे.\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nपाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजपेयी\nशब्द माझ्याकडेही आहेत आणि मलाही बोलता येतं;दानवेंचा ठाकरेंना इशारा\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nमुंबई : राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता अर्थात इनोव्हेशन…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मु��ूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-speed-%E2%80%8B%E2%80%8B-nashik-pune-railway-work-11780", "date_download": "2019-01-17T18:28:01Z", "digest": "sha1:T5ZJLJSXXLOOTEHRMJJH3HZOSD6L3UQX", "length": 16303, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Speed ​​up the Nashik-Pune railway work | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक-पुणे रेल्वे कामाला गती द्यावी\nनाशिक-पुणे रेल्वे कामाला गती द्यावी\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nनाशिक : रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारतर्फे मनमाड- इंदूर मार्गाबाबत नुकताच ''एमओयू'' करण्यात आला असून, नाशिक- पुणे हा लोहमार्गही लवकर कार्यान्वित करावा, यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.\nनाशिक : रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारतर्फे मनमाड- इंदूर मार्गाबाबत नुकताच ''एमओयू'' करण्यात आला असून, नाशिक- पुणे हा लोहमार्गही लवकर कार्यान्वित करावा, यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.\nनाशिक-पुणे-मुंबई हा खरे तर गोल्डन ट्रँगल असून, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले आहे. या ठिकाणच्या जागांचे भाव प्रचंड असून, जागेची उपलब्धताही फारशी नाही. त्यामुळे पुणे-नाशिकची कनेक्टिव्हिटी चांगली झाल्यास नाशिकच्या विकासाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.\nरेल्वे मंत्रालयाने २२० किलोमीटर प्रतितास धावण्याच्या क्षमतेचे नवीन कोचेस आणूनही रेल्वे ट्रॅकची क्षमता निम्मीच असल्याने त्या अपेक्षित वेगाने धावू शकत नाहीत. ही बाब नवीन लोहमार्गात दूर होणार असल्याने नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्या��ुळे गाडीचा वेग दुपटीने वाढणार आहे. यासाठी सरकार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.\nसध्या नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे. सविस्तर सर्वेक्षण, भूसंपादन, तसेच निविदा कार्यवाही याबाबत कालबद्ध पद्धतीने नियोजन होणे अपेक्षित आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेवर कार्यान्वित होण्यासाठी संबंधितांची आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणीही या पत्राद्वारे महाजन यांनी केली आहे.\nउद्योगासाठी पथदर्शी प्रकल्प :\nनाशिकसाठी महत्त्वपूर्ण अशा इगतपुरी-मनमाड या १२४ किलोमीटरच्या तिसऱ्या रेल्वे लाइनचे कामही प्रस्तावित आहे. इगतपुरी आणि मनमाड यादरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच तिसरा व महत्त्वाचा नाशिकचा मनमाड- इंदूर लोहमार्ग धुळे आणि मालेगाव या शहरांतून जाणार असून, तो नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे, असा आशावाद वर्तविण्यात आला आहे.\nरेल्वे मंत्रालय सरकार government पुणे लोहमार्ग गिरीश महाजन girish mahajan पीयूष गोयल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis मुंबई mumbai विकास गुंतवणूक धुळे dhule मालेगाव malegaon\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला...अकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी...\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम...नांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्...\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमीसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nकेळीच्या दरात किरकोळ सुधारणाजळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प...\n`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nएफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती...पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते...\nमहाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...\nनांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १...\nशेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी...सोलापूर : \"शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत...\nपुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके...पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या...\nलातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष...लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nराज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-municipal-corporation-budget-2018-19-to-be-presented-on-january-22/", "date_download": "2019-01-17T17:15:11Z", "digest": "sha1:KU3RF5DI45TLAO2JQOUTAREVHSMTCOOX", "length": 7504, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "22 जानेवारीला सादर होणार पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n22 जानेवारीला सादर होणार पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक\nआयुक्त कुणाल कुमार सादर करणार स्मार्ट पुण्याच्या अर्थसंकल्प\nपुणे: पुणे महापालिकेचे 2018 – 19 या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक 22 जानेवारीला मुख्यसभेत मांडण्यात येणार आहे. मुख्यतः दरवर्षी 15 जानेवारीपूर्वी महापालिका आयुक्त यांनी आपले अंदाजपत्रक सादर करणे बंधनकारक असते, मात्र आयुक्त कुणाल कुमार हे परदेशात असल्याने यंदाचे अंदाजपत्रक 22 जानेवारीला सादर करण्यात येणार आहे.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nमागील वर्षी २०१७ – १८ साठी कुणाल कुमार यांनी जवळपास ५ हजार ६०० कोटींचे अंदाजपत्रक मांडले होते. यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांनी ३१२ कोटींची वाढ करत 5 हजार 9१२ कोटींचे बजेट निश्चित केले. मात्र यंदापासून लागू करण्यात आलेला जीएसटी तर दुसरीकडे बंद करण्यात आलेल्या एलबीटीमुळे पालिकेच्या उत्पन्नात घट घाली. त्यामुळे अनेक विकास कामांना कात्री लावण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.\nसत्ताधारी भाजपचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे, त्यामुळे उत्पन्न आणि नागरी हिताच्या योजनांचा समतोल राखण्यासाठी मुरली मोहोळ यांना तारेवरची कसरत करावी लागणारे. दरम्यान यंदाचा अर्थसंकल्प हा जवळपास ६ हजार कोटींच्या वर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी…\nटीम महाराष्ट्र देशा - शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय…\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2019-01-17T16:47:40Z", "digest": "sha1:NGT44LS4F34DF3FKQRC7PNSKAMTNOI5R", "length": 4375, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बार्न्स वॉलिस - विकिपीडिया", "raw_content": "\nसर बार्न्स नेव्हिल वॉलिस (२६ सप्टेंबर, १८८७:रिप्ली, डर्बीशायर, इंग्लंड - ३० ऑक्टोबर, १९७९:लेदरहेड, इंग्लंड[१]) हे ब्रिटिश अभियंता आणि संशोधक होते. त्यांनी अपकीप नाव दिलेल्या उसळत्या बाँबचा शोध लावला. या बाँबचा उपयोग रॉयल एर फोर्सने ऑपरेशन चॅस्टाइझमध्ये केला होता.\nवॉलिसने याशिवाय टॉल बॉय आणि ग्रँड स्लॅम बाँबची रचना केली व भूपृष्ठमितीय (जियोडेटिक) रचनेचा विमान अभियांत्रिकीमध्ये उपयोग केला.\nइ.स. १८८७ मधील जन्म\nइ.स. १९७९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जानेवारी २०१९ रोजी ०७:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-status-sericulture-satara-maharashtra-12984", "date_download": "2019-01-17T18:32:26Z", "digest": "sha1:AJGXFCD7C4F6I5XUUFNDQ7NEKHTN7Q5K", "length": 15858, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, status of sericulture, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवड\nसातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवड\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसातारा ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने दरवर्षी तुतीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ७९५ शेतकऱ्यांनी ७७३ एकरांवर तुतीची लागवड केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक तुती लागवड सातारा तालुक्यात झाली असल्याची माहिती रेशीम कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.\nसातारा ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे शेतक���्यांचा कल वाढल्याने दरवर्षी तुतीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ७९५ शेतकऱ्यांनी ७७३ एकरांवर तुतीची लागवड केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक तुती लागवड सातारा तालुक्यात झाली असल्याची माहिती रेशीम कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.\nशेतीला पूरक उद्योग या दृष्टिकोनातून रेशीम शेती फायदेशीर ठरू लागली आहे. शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल वाढावा, यासाठी शासनाने महात्मा गांधी हमी योजनेअंतर्गत रेशीम शेती योजना कार्यान्वित केली होती. या योजनेस शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सप्टेंबरअखेर सर्व योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७९५ शेतकऱ्यांनी ७७३ एकरांवर तुतीची लागवड केली आहे.\nकऱ्हाड, सातारा, वाई, खंडाळा, फलटण, कोरेगाव, माण व खटाव या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. २०१२-१३ मधील दुष्काळामुळे तुतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना नाईलास्तव तुती काढून टाकावी लागली होती. त्यानंतर झालेल्या जलसंधारणाच्या कामांतून पाण्याची उपलब्धता होऊ लागल्याने वाई येथील रेशीम कार्यालयाने फायदेशीर रेशीम शेतीचा प्रसार आणि प्रचारावर भर दिला. यातून रेशीम शेती करण्याकडे तरुण शेतकऱ्यांचा कल वाढला. कर्नाटकातील रामनगर येथील बाजारपेठेत अपेक्षित दर मिळाल्याने जिल्ह्यातील तुती क्षेत्रात वाढ होत गेली.\nमाण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांसह सातारा व कऱ्हाड तालुक्य़ातील शेतकरी रेशीम शेती करीत आहेत. जिल्हयात सर्वाधिक तुती लागवड सातारा तालुक्यातील १७६ शेतकऱ्यांनी १७५ एकर क्षेत्रावर केली आहे.\nतालुका निहाय तुतीचे लागवड क्षेत्र\nतालुका शेतकरी क्षेत्र (एकर)\nरेशीम शेती शेती जलसंधारण कर्नाटक खंडाळा सातारा\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nसाताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nराज्य सहकारी बँकेला १०० कोटींचे...मुंबई : राज्य शासनाने राज्य सहकारी...\n‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई : राज्याच्या कृषी खात्याच्या...\nशिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...\nकिसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...\nकृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल...\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2019-01-17T16:41:58Z", "digest": "sha1:DWKWLXP66NPBIYX4EXYVO2ODEHD553G2", "length": 11792, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वॉल्टींग आणि ग्रॅंडहोमने सावरला न्युझिलंडचा डाव; इंग्लंडकडे 115 धावांची आघाडी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवॉल्टींग आणि ग्रॅंडहोमने सावरला न्युझिलंडचा डाव; इंग्लंडकडे 115 धावांची आघाडी\nख्राईस्टचर्च – न्युझिलंड आणि इंग्लंड दरम्यान होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ इंग्लंडच्या गोलंदाजांनी गाजवला. इंग्लंडच यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोच्या शतकी खेळी नंतर स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांच्या धारदार गोलंदाजी मुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा न्युझिलंडने 6 बाद 192 धावांपर्यंत मजल मारली होती. 5 बाद 36 धाव संख्येवरुन ब्रॅडली वॉल्टींग आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम यांनी 142 धावांची भागीदारी करत न्युझिलंडचा डाव सावरला.\nतत्पुर्वी इंग्लंडने कालच्या आठ बाद 290 धावांवरुन पुढे फलंदाजी करताना धावसंख्येत आणखीन 17 धावांची भर घालत सर्वबाद 307 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा नाबाद 97 धावांवर फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने आपले शतक पुर्ण केले. शतक पुर्ण होताच बेअरस्टो बाद झाला. बेअरस्टोने 170 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 101 धावा केल्या. न्युझिलंड कडून टीम साऊदीने 62 धावा देत 6 गडी बाद केले तर ट्रेंट बोल्टने 87 धावा देत 4 गडी बाद केले.\nइंग्लंडचे 308 धावांची आव्हाण घेऊन उतरलेल्या न्युझिलंडची सुरुवात निराशाजनक झाली त्यांचा सलामीवीर टॉम लॅथमहा भोपळाही न फोडता तंबूत परतला तर दुसरा सलामीवीर जीत रावल केवळ 5 धावा करुन बाद झाला. तर त्यांचे पाच फलंदाज केवळ 36 धावातच तंबूत परतले होते. ज्यात न्युझिलंडचा कर्णधार केन विल्यमसन, रॉस टेलर, हेन्री निकोलस या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. न्युझिलंडचा संघ धावांची शंभरी देखील गाठेल की नाही अशी परिस्थीती निर्माण झाली असताना ब्रॅडली वॉल्टींग आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम यांनी डावात आणखीन पडझड न होऊ देता.\nखेळपट्टीवर नांगर टाकत सहाव्या गड्या साठी महत्वाची भागीदारी नोंदवायला सुरुवात केली. ब्रॅडली वॉल्टींग आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम यांनी सहाव्या गड्या साठी 142 धावांची भागीदारी नोंदवत न्युझिलंडची धावसंख्या 178 धावांपर्यंत नेली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपण्यास 5 षटके बाकी असताना कॉलिन डी ग्रॅंडहोम बाद करत ब्रॉडने ही जोडी फोडली. ग्रॅंडहोमने 151 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा ब्रॅडली वॉल्टींग हा 77 धवांवर खेळत होता तर टीम साऊदी हा 13 धावांवार खेळत होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा युपीवर रोमहर्षक विजय\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nखेलो इंडिया : नेमबाजीत हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया : ज्योती पाटीलला जलतरणात सुवर्णपदक\nखेलो इंडिया : मयुरी देवरे, श्रेया गुणमुखी यांना रौप्य\nभारताचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nमुलींमध्ये सिम्बायोसिस स्कूलला विजेतेपद\nब्लास्टर्सला पराभूत करत कोकणे स्टार्स विजयी\nबार्कलेज, कॉग्निझंट, इन्फोसिस संघांचे विजय\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nशिक्षक बॅंकेतील मयत सभासदांच्या वारसाची रक्कम हडप – खांदवे\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\nशेवगावात दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू\nदाभोळकर आणि पानसरे हत्याकांडांचा स्वतंत्र तपास करा : उच्च न्यायालय\nमाळीवाडा परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाचा हातोडा\nकलाकार व्हा, पण कुणाचीही नक्कल करू नका : हार्दिक जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Gamadi_Gammat_Jamadi", "date_download": "2019-01-17T17:22:39Z", "digest": "sha1:FV3NT37MEGSOKODHJ6QYSBQ2WPZGY5SH", "length": 2386, "nlines": 31, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "गमाडि गंमत जमाडि | Gamadi Gammat Jamadi | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nगमाडि गंमत जमाडि जंमत, ये ग ये सांगते कानात\nबोलायचं नाहि पण, सांगायचं नाहि कुणी\nहसायचं नाहि ग गालात\nगच्चिवर चल, जिन्याखाली चल, चला ग जाऊ बागेत\nमागिल दारी, पुढच्या दारी, इथंच सांगते कानात\nपण बाई शप्पत, गळ्याची शप्पत, नाही कुणाला बोलायचं\nखरंच सांगते, दिलं वचन ते, नाही कुणी ग मोडायचं\nकाय झालं बाई, किनई ग, बाई\nइश्श ग बाई, बोलू कसं\nआमची किनई, मनी किनई\nबाई बाई सांगू कसं\nदोन नी तीन, तीन नी दोन\nपिटुकलि पिल्लं झाली तिला\nअशि बाई, गंमत गमडि गंमत, चला गडे ग, बघा चला\nगीत - आशा गवाणकर\nसंगीत - श्रीनिवास खळे\nस्वर - कुंदा बोकील\nगीत प्रकार - बालगीत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/category/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2019-01-17T17:38:46Z", "digest": "sha1:NH2ESLOYU66ULVOEG24ZWEMCCNWZ4GY5", "length": 9212, "nlines": 113, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nनारायणगावात मोफत सर्व रोग निवारण शिबिर\nनारायणगाव – गणेशनगर येथे आज मोफत सर्व रोग निवारण शिबिरास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या ठिकाणी रक्त तपासणी, शुगर तपासणी, जनरल तपासणी नेत्ररोग, हाडांचे...\n‘पुस्तकांच्या गावात’ भरणार लेखक-प्रकाशकांचे संमेलन\nमुंबई – महाबळेश्वर येथील भिलार या गावात 8 आणि 9 डिसेंबर रोजी पुस्तकांच्या गावात लेखक – प्रकाशकांचे संमेलन भरणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य...\nयेरावडा कारागृहातील कैद्यांकडून दिवाळी भेट\nपुणे – पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांनी दिवाळी निमित्त काही भेटवस्तू बनवल्या आहेत. त्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे आज येरवडा कारागृहात उद्घाटन झाले. त्यादरम्यान अभिनेता नागेश भोसले,...\nआघाडीच्या बातम्या उपक्रम पर्यावरण\nआशीर्वाद घेण्यास गेले आणि कारवाई करुन आले\nनाशिक – नाशिकमधील कालिका मंदिरात आजपासुन नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. आशीर्वादसाठी तेथे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापालिका प्रशासन दर्शणासाठी गेले असता तेथील...\n#Malhar2018 सामाजिक संदेश देणारा मल्हारचा ‘यार्डसेल’\nमुंबई – ���ुंबईतील सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या मल्हार इव्हेंटची तयारी सर्वत्र जोरदार सुरु आहे. सध्या त्यांचे प्री इव्हेंट्स मुंबईभर रंगत आहेत. आज वांद्रे येथील सेंट...\nमल्हार २०१८: काळाची प्रवास गाथा (१५-१७ ऑगस्ट)\nमुंबई – १९७९ पासून चालत आलेला ‘मल्हार’ हा सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा फेस्ट आहे. एका छोट्या कल्पनेतून सुरू करण्यात आलेला हा फेस्ट आता आशिया खंडातील...\nमुरबाड जनसेवा शिक्षण मंडळाचा शैक्षणिक वृक्षारोपण\nमुरबाड -मुरबाड तालुक्यातील शिवळे येथील जनसेवा शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलात माजी आमदार गोटीराम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी 500 झाडे लावण्यात आले. मुरबाड तालुका राष्ट्रवादी...\nकेशवसृष्टि ग्रामविकास योजनेमार्फत वीस हजार वृक्ष लागवड\nवाडा – पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्यातील ४२ गावांमध्ये आंबा, काजू आणि पेरू च्या उच्च प्रतीची वीस हजार झाडे दि. ८ जुलै रोजी...\nपाथरी-मानवतमध्ये रोटरी क्लबची नव्याने स्थापना\nपाथरी – सामाजिक क्षेत्रात जगभरात नाव असलेल्या रोटरी क्लबची स्थापना पाथरी-मानवत नावाने करण्यात आली असून नुकतीच या क्लबची हॉटेल सिटी प्राईड येथे बैठक संपन्न...\nNews उपक्रम पर्यावरण महाराष्ट्र\nतळवडे ताम्हाणे फाटा परिसरात चंदनाची रोपे लावून वृक्षारोपण\nपाचल – सुगंधी व समृध्द कोकण विकास मंच संस्थेच्यावतीने तळवडे ताम्हाणे फाटा येथे नुकतेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/garbage-question-aurangabad-garbage-will-now-be-dugdhnagari/", "date_download": "2019-01-17T17:18:09Z", "digest": "sha1:CPE2IIHEMREIP4ZS5256RFQUK5LCWVOP", "length": 8010, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कचरा प्रश्न औरंगाबाद: कचरा आता दुग्धनगरीत टाकणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकचरा प्रश्न औरंगाबाद: कचरा आता दुग्धनगरीत टाकणार\nऔरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयाने नारेगाव कचरा डेपो येथे पुढील तीन महिने कचरा टाकण्यास मुभा देत विभागीय आयुक्त यांच्या कमिटीने यावर निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले होते. डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह मनपा, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी सर्व पर्य��यांवर विचार करून चिकलठाणा येथील ३५ एकर जागा निवडली.\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर…\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात \nपाच एकर जागेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांआधारे ओल्या कचऱ्यांचे कंपोस्टिंग आणि सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येईल. झोनमधील जागेअभावी ज्या हे. पाच एकर जागेपैकी ३ एकर जागेत ओला आणि २ एकर जागेत सुका कचरा टाकून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. आजपासून शेड व इतर बांधकाम करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.\nयेत्या ७ दिवसांच्या आत हे काम पूर्ण होईल व तिथे कचरा नेला जाईल, काही वर्षांपूर्वी मनपाला शासनाने दुग्धनगरी उभारण्यासाठी ही चिकलठाण्यातील ३५ एकर जागा दिली होती. मनपाला तेथे दुग्धनगरी उभारने शक्य झाले नाही. त्यामुळे तशीच पडून राहिलेल्या या जागेवर कचऱ्यावर कंपोस्टिंग आणि प्रोसेसिंग करण्यात येईल नागरिकांनी विरोध केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात ; नगरचं राजकारण तापलं\nअजित पवारांचे चिरंजीव निवडून येणार असतील तर त्यांना उमेदवारी द्यावीचं – आव्हाड\n‘युती झाली तर दोन आणि न झाल्यास भाजपाने आरपीआयला चार जागा सोडाव्यात’\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nटीम महाराष्ट्र देशा : 'सूरक्षा व्यवस्था कमी करून सरकारचा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व जितेंद्र आव्हाड मारण्याचा…\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-government-will-give-a-positive-periodic-and-time-bound-reservation-on-maratha-reservation-chief-minister/", "date_download": "2019-01-17T17:20:48Z", "digest": "sha1:WVU3THG7GUARAPM2IDME5EFETD4CAPDH", "length": 6913, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देऊ : मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देऊ : मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणावरुन निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सरकारनं आज मराठा समाजातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.\nराज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असून कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देऊ, अशी ग्वाही गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृहात मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित मान्यवरांच्या बैठकीतील चर्चेनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर कुठल्याही आदोलनादरम्यान हिंसा होऊ नये तसेच आत्महत्येचे पाऊल कोणीही उचलू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n…तरच अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू…\nकेंद्राच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान कसे देते\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n…तरच अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू शेट्टी\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nसोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nकुर्डूवाडी - (हर्षल बागल) सोलापुर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जात होता. त्यामुळे खा.…\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Shodhito_Radhela_Shrihari", "date_download": "2019-01-17T16:53:24Z", "digest": "sha1:MKWPI2433XLJZSIY475RUCXRHU3GSRXR", "length": 2850, "nlines": 40, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "शोधितो राधेला श्रीहरी | Shodhito Radhela Shrihari | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nशारद पुनवा, शांत चांदणे कालिंदीच्या तटी\nगोपी जमल्या, रास रंगला कदंबतरूतळवटी\nदिसेना सखी लाडकी परि\nइथे पाहतो, तिथे पाहतो\nमधेच थबकून उभा राहतो\nइथेच ठरल्या होत्या भेटी\nकशी ती वेळा टळली तरी\nकाय वाजले प्रिय ते पाऊल\nतो तर वारा तिची न चाहूल\nभास हो फसवा वरचेवरी\nगीत - शान्‍ता शेळके\nसंगीत - अशोक पत्की\nस्वर - सुरेश वाडकर\nचित्रपट - हेच माझे माहेर\nगीत प्रकार - चित्रगीत , हे श्यामसुंदर\nकुंज - वेलींचा मांडव.\nकदंब - वृक्षाचे नाव.\nकालिंदी - यमुना नदी. कालिंद पर्वतातून उगम पावलेल्या यमुना नदीस कालिंदी म्हणूनही संबोधण्यात येते.\nआभाळ फाटलेले टाका कुठे\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-17T17:43:32Z", "digest": "sha1:ION5GF25VP4F4WERGRL5THP65WWBSNWA", "length": 11209, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोचिंग क्‍लासेसवर सनियंत्रण समितीचे बंधन रहाणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोचिंग क्‍लासेसवर सनियंत्रण समितीचे बंधन रहाणार\nकोचिंग क्‍लास कायद्याचा ड्राफ्ट तयार: शुल्क ठरविण्याचा हक्‍क क्‍लासेसकडेच\nपुणे- कोचिंग क्‍लासेसवर नियंत्रण असावे या पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. कोचिंग क्‍लासचा कायदा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने आपला मसुदा तयार केला असून त्यामध्ये सर्वानुमते कोचिंग क्‍लासवर सनियंत्रण समितीचे बंधन असणार असल्याचे ठरविण्यात आले आहे. तर कोचिंग क्‍लासचे शुल्क ठरविण्याचा अधिकार मात्र क्‍लासचालकांकडेच रहाणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.\nगेल्या काही वर्षात कोचिंग क्‍लास ही एक समांतर शिक्षण व्यवस्था झाली आहे. यामध्ये हजारो विद्यार्थी शिकतात. शिक्षण ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित गोष्ट असल्याने या कोचिंग क्‍लासेसच्या काही चुकीच्या गोंष्टींवर सरकारचे नियंत्रण असावे अशी मागणी सातत्याने होत होती. त्या पार्श्‍वभूमीवर इयत्ता पहिली ते बारावीसाठी कोचिंग क्‍लास कायदा आणण्याचा निर्णय सरकार घेत आहे. याचा मसुदा तयार करण्यासाठी शिक्षण आयुक्‍त विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती. यामध्ये माध्यमिकचे संचालक गंगाधर म्हमाणे हे देखील आहेत. त्याची अंतिम बैठक आज पुण्यात पार पडली. या समितीत क्‍लासचालकांचे प्रतिनिधीही होते.\nसमितीची शेवटची बैठक आज पार पडली. यामध्ये आमच्या 95 टक्‍के मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. क्‍लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी सनियंत्रण समिती असणार आहे. त्याचे स्वरुप कसे असेल, त्यात कोण असेल हे अजून ठरायचे आहे. मात्र क्‍लासेसचे शुल्क क्‍लासचालकच ठरविणार असल्याची आमची मागणी मान्य झाली हा आमचा मोठा विजय आहे.\nबंडोपंत भुयार, सरकारी समितीतील सदस्य व प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष\n– कायदा पहिली ते बारावी पर्यंतच्या क्‍लासासाठी कायदा\n– क्‍लासासाठीचे शुल्क हे क्‍लासचालक ठरवतील परंतु त्याची माहिती समितीला द्यावी लागेल.\n– पार्किंग क्‍लासचालकांचे अधिकृतच असावे तसेच स्थानिक स्वराज्या संस्थांची मैदाने व रस्त्यावरील अधिकृत पार्किंग वापरता येणार\n– नोंदणी शुल्क नोंदणी शुल्क 3 वर्षासाठी पाचशे रुपये ते दीड हजार रुपयांपर्यंत\n– क्‍लासमध्ये वेटिंग रुम असावी वेटिंग रुम नसेल तरीही चालेल\n– क्‍लासच्या नफ्यातील एक टक्‍का रक्‍कम विकास निधी घेणार\n– या विकास निधीला टॅक्‍समध्ये एक्‍झमशन मिळणार\n– दर तीन वर्षातून एकदा पडताळणी होईल.\n– चुकीची पध्दत वगळता जाहिरात करता येईल.\n– सर्व सोयी उपलब्ध असतील तर एका बॅचसाठी किमान 150 विद्यार्थी चालेल.\n– क्‍लासेस व महाविद्यालयांच्या क्‍लासेसचा टायअप करणाऱ्यांवर कारवाई व्हावी\n– क्‍लास व शाळेत शिकवणाऱ्या दुहेरी शिक्षकांवर कडक कारवाई व्हावी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/government-high-officials-should-follow-ethics-ramnath-kovind/", "date_download": "2019-01-17T17:46:15Z", "digest": "sha1:XCHCRPO3YF3XS2IV7WDIFVPAL5IFXD7T", "length": 9272, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरकारी उच्चपदस्थांनी नैतिकता पाळावी : रामनाथ कोविंद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसरकारी उच्चपदस्थांनी नैतिकता पाळावी : रामनाथ कोविंद\nसीबीआय वादंगाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपतींची सूचना\nनवी दिल्ली – सरकारी उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नैतिकता पाळणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही सुचना केली. ते म्हणाले या उच्चपदस्थांच्या वागण्यांवर सामान्य लोकांचे भवितव्य अवलंबून असल्याने त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे.\nसध्या सीबीआयचे संचालक अलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वादंगाचा विषय देशभर चर्चीला जात आहे त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपतींनी केलेल्या सुचनेला महत्व आहे. ते म्हणाले की सरकार तसेच बॅंका, विमा कंपन्या आणि अन्य वित्तीय संस्थांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीचा त्या संस्थेतील अन्य कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवरही चांगला-वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे निष्ठा, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा याचा खरा अर्थ या लोकांनी समजून घेण्याची गरज आहे. संस्थात्मक शिस्त आणि डेडीकेशन यालाही खूप महत्व आहे. दक्षता आयोगाने दक्षता जनजागृती सप्ताहानिमीत्त हा कार्यक्रम आयोजित केला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुंभमेळ्यातील साधू केंद्र सरकारवर नाराज\nविंडोज 7 कालबाह्य होण्याच्या मार्गावर\nभूविज्ञान मंत्रालयाचे नामांतर करण्याचा मंत्र्यांचाच विचार\nबसपाचा प्रभाव अत्यल्प – पासवान\nकॉंग्रेसने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी म्हणजे धूळफेक : मायावती\nकर्नाटकी जनतेच्या शापामुळे अमित शहा यांना स्वाईन फ्लू – काँग्रेस खासदार\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\nआठवीतील ५६ टक्के विद्यार्थ्यांना सामान्य गणित येत नाही\nभीतीने एकत्र आलेली महाआघाडी टिकणार नाही- जेटली\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/offence-should-be-registered-shivsena-demand/", "date_download": "2019-01-17T17:17:06Z", "digest": "sha1:D52BQASKCITYWDGZK6GIQZAEAXVUHC6F", "length": 6440, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आंदोलकांवर गुन्हे लावा- शिवसेना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआंदोलकांवर गुन्हे लावा- शिवसेना\nअमरावती – महाराष्ट्र बंद दरम्यान अमरावती येथे व्यापारी प्रतिष्ठानांवर झालेल्या दगडफेकीची चौकशी करून आंदोलकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन अमरावती शिवसेना शहर शाखेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nनिवेदनात नमूद केल्यानुसार महाराष्ट्र बंदच्यादरम्यान आंदोलकांनी शहरातील बंद असलेल्या दुकानांवर दगडफेक करीत तसेच शिवीगाळ करीत शहरात धुडगूस घातला तसेच अनेक दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले आहे.\nझालेल्या नुकसानाच्या निषेधार्थ आंदोलकांवर कठोर कारवाई करून व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई आंदोलकांकडून करण्यात यावी अशी मागणी यावेळी जिल्हा प्रशासनाकडे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बंड यांनी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nटीम महाराष्ट्र देशा : 'लहानातल्या लहान माणसातलं कर्तृत्व ओळखून त्याला मोठं करण्याची वृत्ती बाळासाहेबांमध्ये होती,…\nमुस्लिम बांधवांनी सक्षम समाजासाठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत सहभागी…\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/surgery-on-mla-sangram-jagtaps/", "date_download": "2019-01-17T17:20:44Z", "digest": "sha1:BS6UBRZ2Z3E7LAVR36IVKF4WDYA3ZCRP", "length": 8285, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदार संग्राम जगताप यांच्यावर लवकरचं शस्त्रक्रिया?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआमदार संग्राम जगताप यांच्यावर लवकरचं शस्त्रक्रिया\nअहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले नगरचे आमदार संग्राम जगताप यांना गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आ.जगताप यांच्या पोटात दुखत असल्याने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेल्या आठवड्यापासून त्यांच्यावर येथील मेडिसिन विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर लवकरच शस्रक्रिया करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे.\nकेडगाव मनपा पोटनिवडणुकीच्या दिवशी संध्याकाळी सेनेचे शहरप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती, या प्रकरणात सध्या आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात कोणताही सहभाग न आढल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला.\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर…\nभाजप आमदारांच्या दोन्ही मुली राष्ट्रवादीतून निलंबित\nआमदार जगताप यांच्या विरोधात पोलिसांना ठोस पुरावे मिळालेले नाहीत, जोपर्यंत गुन्ह्याचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत जामीन न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली असल्याने आणि जामिनासाठी अर्ज न केल्याने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे.त्यामुळे त्यांना हर्सुल (औरंगाबाद) कारागृहात रवानगी करण्यात आली होती.\nदरम्यान सोमवारी आ. जगताप यांची प्रकृती सुधारण्यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात सायंकाळी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी महाआरतीचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nभाजप आमदारांच्या दोन्ही मुली राष्ट्रवादीतून निलंबित\nसमृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे ; खासदार संभाजीराजेंची मागणी\nजगतापांना अभय तर १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nडोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे…\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाह��र उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/pagination/24/0/0/50/3/gadima-literature", "date_download": "2019-01-17T18:18:29Z", "digest": "sha1:DT7L24ALJ73UJAU7LY2JA52SE5KQUONH", "length": 7678, "nlines": 113, "source_domain": "www.gadima.com", "title": "Geetramayn Lyrics | गीतरामायण काव्य | Literature Of Ga Di Madgulkar(GaDiMa)| ग. दि. माडगूळकर(गदिमा) | गदिमांचे साहित्य", "raw_content": "\nकालपुरुषा तु स्वत: थकशील,थेरडा होशील पण,आम्हाला म्हातारपण देणे कक्षेबाहेर आहे तुझ्या.\nआम्ही लढतच राहु.हे आव्हान घे माझे-एका कलाकाराचे\n55)मज सांग लक्ष्मणा,जाउं कुठे \nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%A3&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-01-17T17:39:47Z", "digest": "sha1:FTS7F5N624DQZ7NM6FGK47GGZMEYR65V", "length": 26952, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (48) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (27) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nअॅग्रो (9) Apply अॅग्रो filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nमुक्तपीठ (2) Apply मुक्तपीठ filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nउत्पन्न (9) Apply उत्पन्न filter\nपशुखाद्य (6) Apply पशुखाद्य filter\nकोल्हापूर (5) Apply कोल्हापूर filter\nदुष्काळ (5) Apply दुष्काळ filter\nव्यवसाय (5) Apply व्यवसाय filter\nसोयाबीन (5) Apply सोयाबीन filter\nचाराटंचाई (4) Apply चाराटंचाई filter\nसा���गली (4) Apply सांगली filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nपशुवैद्यकीय (3) Apply पशुवैद्यकीय filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nशेतकरी (3) Apply शेतकरी filter\nअवकाळी पाऊस (2) Apply अवकाळी पाऊस filter\nउज्ज्वल निकम (2) Apply उज्ज्वल निकम filter\nचाराटंचाईच्या दृष्टीने 67 हजार किलो बियाणे वाटप\nजळगाव ः जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न सध्या तरी उद्‌भवलेला नसून, संभाव्य चाराटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. यात दोन हजार हेक्‍टर जमिनीवर चारा लागवडीचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले असून, याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 67 हजार 366 किलो बियाणे वाटप केले असून, यातून...\nविहिरी आटल्या, पिके वाळली\nजातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण रूप प्राप्त झाले आहे. खरीप हंगामात केलेल्या खर्चाइतपत उत्पन्न मिळाले नाही. उन्हाळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील युवक आणि शेतमजुरांनी इतरत्र...\nदुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी\nसातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, त्यासाठी ८९ हजार क्‍विंटल बियाणांचे वाटप केले आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळण्यासाठी दोन लाख मेट्रिक टन...\nकडब्याची यंत्राद्वारे बारीक कुट्टी; दुष्काळात चाऱ्याची व्यवस्था\nखामखेडा (नाशिक) : अत्यल्प पाऊस व सर्वत्र दुष्काळी परिस्थिती अल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. डिसेंबर ते जुलै असे आठ महिने लक्षात घेता चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पशुपालक आतापासूनच चाऱ्याची व्यवस्था करत असून मक्याच्या कडब्याची सर्वत्र बारीक...\nइतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा : कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह\nमोहोळ : मोहोळ येथील रोपवाटिकेचे काम अत्यंत उत्कृष्ट असुन नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कलमांचा जिल्ह्यातील इतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. मोहोळ येथील शासकीय रोपवाटिकेला प्रतापसिह यांनी नुकतीच भेट दिली. त्याव���ळी ते...\nकित्येक शब्दांनी समजावूनही कळले नसते, माणुसकी म्हणजे काय आजोबांच्या कृतीने मनात ठसले कायमचे. आजोबांना सारखा चहा लागायचा म्हणून नेहमी थर्मास भरून चहा घेऊन रानात जायचो. त्या दिवशी मी आणि आजोबा सपरात वैरण तोडत बसलेलो. बाहेर पावसाने चकांदळ केली होती. जोरजोरात वारे वाहत होते. सपरावरचे झाड...\nजिल्ह्यात पावणेदहा लाख मेट्रिक टन चारा\nजळगाव ः यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अशा जनावरांना चाऱ्याचा तुटवडा देखील जाणवण्याची शक्‍यता असून, कृषी विभागाकडील खरीप पीक पेऱ्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 80 टक्‍के चारा उत्पादन म्हणजेच 9 लाख 76 हजार मेट्रिक टन इतका चारा उत्पादित झाला आहे. यामुळे मार्च महिन्यापर्यंत...\nअवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान\nटाकवे बुद्रुक : अवकाळी पाऊस पडल्याने भात खाचरातील कापलेले व शिवारातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने आता तरी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत. तसेच सक्तीचा पीकविमा कापलेल्या विमा कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी. शासनाने मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी...\nमोहोळ: प्रशासनाकडून शंभर टक्के अनुदानावर वैरण बियाणे, खते वितरणाचा निर्णय\nमोहोळ - मोहोळ तालुक्यातील पशुधन जगविण्यासाठी व दुष्काळाशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, राष्ट्रीय वैरण विकास योजनेअंतर्गत पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर वैरण बियाणे व खते वितरीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकुण पंचवीस कोटीचा कृती आराखडा तयार केला असल्याची...\nकेंद्राच्या निकषामुळे 29 तालुक्‍यांना कात्री - मुख्यमंत्री\n112 तालुक्‍यांत गंभीर, तर 39 तालुक्‍यांत मध्यम दुष्काळ सोलापूर - दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सॅटेलाइटद्वारे केलेल्या पाहणीत प्रारंभी 201 तालुक्‍यांत \"ट्रिगर-1' लागू करण्यात आला. त्यानंतरच्या पाहणीनुसार 180 तालुक्‍यांत \"ट्रिगर टू' लागू झाला होता. मात्र, अंतिम पडताळणीनंतर राज्यातील 112...\nमहिनाभर पुरेल एवढाच चारा शिल्लक\n‘औंदा सरासरीच्या निम्माच पाऊस झाला. त्यातबी पावसानं लई दिस इश्रांती घेतल्यानं इहिरीतल्या पाण्यावरच मका, सोयाबीन काढावं लागली. आता रब्बीचा पेरा होणारच न्हाई. इहिरीतल्या पाण्यात कापसाची एखादी भरणी करून, उरलेलं पाणी गुरा-ढोरायला पिण्यासाठी राखून ठेव���वं लागंल. शेतीतून काहीतरी हाती येईल या आशेवर काम...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी दुष्काळी परिस्थिती उदभवली आहे. पावसाभावी विहीरीच्या तळावर गवत व काटेरी झुड़प उगवली आहेत. पाणीसाठा व्हावा या उद्देशाने खणलेले शेततलाव शोभेच्या वस्तु बनून...\nकोकणात वैरणीसाठी तमिळनाडूचे नवीन वाण\nसावंतवाडी - कोकणातील दुग्ध व्यवसाय वाढीस पोषक आहार दुधाळ जनावरांना मिळावा म्हणून नवीन वाण तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे, अशी माहिती खोपोलीतील कृषी अभ्यासक ॲड. जयंत मुळेकर यांनी दिली. दुधाळ जनावरांना लागणारा सकस चारा कोकणात निर्माण होत नव्हता. त्यामुळे ज्वारीचा कडबा,...\nदूध उत्पादकांचे ३२०० कोटींचे नुकसान\nकोल्हापूर - वर्षभरापासून गायीच्या दुधाचे उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत आहेत. मागील आठ-नऊ महिन्यांत दूध उत्पादकांची वाट चांगलीच काटेरी बनली आहे. राज्यात गायीच्या दुधाचे उत्पादन १ ते सव्वा कोटी लिटरच्या घरात आहे. प्रतिलिटर दुधासाठी येणारा उत्पादन खर्च व प्रत्यक्ष मिळणारा दर यात १० ते १७ रुपयांचा फरक...\nसातारा - राज्यात दूध दरवाढीच्या आंदोलनाने उग्ररूप धारण केले असून, जागोजाग रस्त्यावर दूध ओतून देणे, दुधाच्या टॅंकरचे नुकसान करणे असे प्रकार सुरू असताना सोनगाव संमत निंब (ता. सातारा) येथील दूध उत्पादकांनी आज प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दूध वाटून आंदोलनात सहभाग नोंदवला. वडगाव (जयराम स्वामी, ता....\n#milkagitation गोपालनाचे गणित जुळेना...\nदूध उत्पादकांची व्यथा; सांभाळण्याचा खर्च 450 रुपये, तर कमाई 380 रुपये कोल्हापूर - गाय सांभाळण्याचा खर्च दिवसाला साडेतीनशे ते साडेचारशे रुपये आहे. जर्सी गाय दिवसाला 15 ते 20 लिटर दूध देते. तिला पशुखाद्य 180 रुपये, वैरण 90, औषध 30 रुपये, अन्य देखभाल 50 रुपये, असा मिळून 450 रुपये...\nपिकाला भाव नसल्याने चारा म्हणून उपयोग\nमोहोळ : पावसाने दडी मारल्याने वाया गेलेला खरीप हंगाम मुंबईतील पावसामुळे दर . नसलेला झेंडु माळरानावर टाकुन द्यायची आलेली वेळ दुधाला नसलेला दर व चाराटंचाई यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतात उभा असलेला ऊस कारखान्याला गाळपासाठी प���ठविण्याऐवजी त्याचा आता हिरवा चारा म्हणुन उपयोग होऊ लागल्याने साखर...\nफौजदार परीक्षेत ‘अभि’ची ‘जीत’...\nकोल्हापूर - घरी पिठाचा पत्ताच नाही. मग भाकरी कुठून मिळणार रटरटलेल्या भातावरच ताव मारायचा आणि दिवस काढायचे. आई शेतमजुरी करणारी; पण परिस्थितीची जाणीव मनात पक्की होती आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचेच, हा इरादाही पक्का होता. अखेर त्याने यशाला गवसणी घातलीच. पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत तो उत्तीर्ण झाला...\nसोनई हत्याकांडातील पोपट दरंदलेचा मृत्यू\nनाशिक : सोनई (जि. नगर) येथील तिहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले या कैद्याचा शनिवारी सकाळी साडेसहाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. सोनई येथील गणेशवाडीत तिघांची हत्या झाली होती....\nअश्शी शेती 'सुरेख' बाई...\nघरचा प्रपंच सांभाळत शेतीही तितक्याच समर्थपणे पेलत आपल्या कुटुंबाला भक्कम आर्थिक पाठबळ देण्यात निमशिरगाव (जि. कोल्हापूर) येथील सौ. सुरेखा अनिल पाटील यशस्वी झाल्या आहेत. अडीच एकरांतील ऊस, गवार शेतीचे नेटके व्यवस्थापन हाताळताना दुचाकी, चारचाकी चालवण्यातदेखील त्या तरबेज आहेत. सोबत तीन महिला बचत गटांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/todays-poll-election-parner-teacher-constituency-126016", "date_download": "2019-01-17T17:51:08Z", "digest": "sha1:IOWQYHLZA7OUFZ3DCCJKJXVCNRLFW7GH", "length": 13860, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Today's poll for the election of Parner-teacher constituency पारनेर - शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी आज मतदान | eSakal", "raw_content": "\nपारनेर - शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी आज मतदान\nसोमवार, 25 जून 2018\nपारनेर - नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या विधान परीषदेसाठी निडणुक होत आहे. निवडणुक आयोग व कायदा आणि सुव्यस्थेचा एक भाग म्हणून मतदान असणा-या तालुक्यातील दारू दुकाने सलग तीन दिवस बंद ठेवल्याने शिक्षक दारू पितात यावर सरकारी यंत्रणेसह दारूबंदी ऊत्पादन शुल्क विभागाने शिक्का मोर्तब केले आहे.\nपारनेर - नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या विधान परीषदेसाठी निडणुक होत आहे. निवडणुक आयोग व कायदा आणि सुव्यस्थेचा एक भाग म्हणून मतदान असणा-या तालुक्यातील दारू दुकाने सलग तीन दिवस बंद ठेवल्याने शिक्षक दारू पितात यावर सरकारी यंत्रणेसह दारूबंदी ऊत्पादन शुल्क विभागाने शिक्का मोर्तब केले आहे.\nनाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी आज सोमवारी निवडणून (ता. 25) होत आहे. त्यासाठी सुशिक्षित व जागृक मतदारच नव्हे, तर मुलांना जिवनाचे धडे देणारे शिक्षक मतदार आहेत. या निवडणुकिसाठी असणा-या सुशिक्षित मतदारांनाही ऊमेद्वराने बंद पाकीटे वाटल्याची तसेच काही ऊमेद्वाराने काही ठिकाणी साड्या वाटल्याची चर्चा अता रंगली आहे. इतकेच नव्हे तर याचा निषेध म्हणून वाटलेल्या साड्यांची होळी केल्याचेही सोशल मेडीयावर दिसत आहे.\nएवढ्यानेही अता ही शिक्षक निवडणुक थांबली नाही, तर ज्या जिल्ह्यात ही निवडणुक आहे त्या जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने सलग तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दारूबंदी ऊत्पादन शुल्क विभागाने दिले आहे. शिक्षकांच्या निवडणुकीतही दारू विक्री बंद ठेवावी लागली याचाच अर्थ दारूबंदी ऊत्पदन शुल्क विभागासह सरकारनेही व निवडणुक आयोगानेही शिक्षक दारू पितात यावर जणू शिक्क मो्र्तब केले आहे.\nगुरूजींवर अत्ता पर्यंत अनेक आरोप झाले आहेत त्यातच हा नवा आपवादही गुरूजींवर आला आहे. सलग तीन दिवस (ड्राय डे ) दारू दुकाणे बंद का असा प्रश्न अनेक जण दुकानदारांना विचारतात त्यावर दुकाणदार शिक्षक आमदारांची निवडणुक आहे व त्यासाठी शिक्षक मतदार आहेत हे सांगावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकही दारू पितात हे समजल्यावर पिणाराही आनंदीत होताना दिसत आहे.\nनाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी नगरसह धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विध्यालयातील शिक्षकांचे मतदान आहे. जिल्ह्यात 12 हजार 882 तर एकूण 53 हजार 335 मतदार मतदानासाठी पात्र आहेत.\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nपतंग उडवताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू\nजेलरोड : पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू...\nनगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना अटक\nनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर यांना काल (सोमवार) नाशिक कारागृहातून ताब्यात घेत अटक केली....\nसरकारचे शेवटचे वर्ष उजाडले तरी भूसंपादनाचीच चर्चा\nनाशिक - मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनावरच अजूनही चर्चा सुरू आहे. सोमवारी (ता. १४) सहव्यवस्थापकीय...\nवाढीव गुण पदरी पाडण्यासाठीच्या प्रस्तावाला मिळाली मुदतवाढ\nयेवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा...\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2019-01-17T16:47:53Z", "digest": "sha1:EH53BVXVMW4IF4JXBDKXJQY5F3ONFWFJ", "length": 11367, "nlines": 129, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "अजित पवारांनी घेतली जखमी शेतकऱ्याची घेतली भेट – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीब���र\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nअजित पवारांनी घेतली जखमी शेतकऱ्याची घेतली भेट\nशेवगाव : आंदोलनकर्त्या शेतक-यांवर बुधवारी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता.यात जखमी झालेल्या शेतक-यांवर नगरमधील दवाखान्यात उपचार सुरु आहेत. गुरुवारी सकाळी या जखमी शेतक-यांची मॅक्स केअर रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर शेवगाव तालुक्यातील घोटण, खानापूर गावातील शेतक-यांशी अजित पवार यांनी संवाद साधला.\nत्यावेळी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की हिवाळी अधिवेशनात आपण याबाबत आवाज उठविणार असून, हे सरकार शेतकरीविरोधी असल्यामुळेच शेतक-यांवर थेट गोळीबार करण्याची ताकद पोलिसांमध्ये आली आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही पवार यांनी केली.\nआज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पालिकेवर ’जवाब दो’ मोर्चा\nसरकारविरोधात राष्ट्रवादीचे राज्यात हल्लाबोल आंदोलन\nबहुप्रतिक्षीत नांदेड-मुंबई विमानसेवा आजपासून सुरु\nग्वाल्हेरला नथुराम गोडसेचे मंदिर उभारण्याची तयारी\nतृणमूलच्या ८ नेत्यांना सिल्चर विमानतळावर रोखले\nसिल्चर (आसाम) – आसाममध्ये जाण्यास निघालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाला काल सिल्चर विमानतळावरच अडवण्यात आले. नागरिकांच्या नोंदणी प्रकरणी तथ्य तपासायला हे शिष्टमंडळ आसाममध्ये येत होते....\nमहाबळेश्वर – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा वाढला आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली आहे. महाबळेश्वमधील वेण्णा लेक येथे तापमानात घट झाल्यामुळे दवबिंदू बघायला मिळाले...\nमुख्यमंत्र्यांना दुसर्‍यांच्या वैयक्तिक जीवनात जाण्याची सवय माझ्यापासून दूर राहा मोदींविरुद्ध बंड करीत नाना पटोलेंचा इशारा\nनवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांसह थेट पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडणारे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी आज अखेर आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा...\n#Maharashtrabandh नांदेड बंदला उस्फुर्त प्रतिसाद; अनेक ठिकाणी रास्ता रोको\nनांदेड – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मराठा आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित रद्द करावेत, आरक्��णासाठी बलिदान देणाऱ्या तरुणाच्या कुटुंबातील एकास...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nवृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nअजब गावांची गजब कहाणी\nशशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप\nमुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/it-marathi-news/whats-app-new-feature-118110300016_1.html", "date_download": "2019-01-17T16:53:16Z", "digest": "sha1:DDD4YOITBUXO546RP3KFA3J4KO2GZM37", "length": 9057, "nlines": 92, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "आता व्हाट्सएप ग्रुप चॅटमध्ये पर्सनल उत्तर करण्यास सक्षम असाल, नवीन वैशिष्ट्य लॉचं करेल", "raw_content": "\nआता व्हाट्सएप ग्रुप चॅटमध्ये पर्सनल उत्तर करण्यास सक्षम असाल, नवीन वैशिष्ट्य लॉचं करेल\nशनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (13:26 IST)\nया वैशिष्ट्याद्वारे, आपण ग्रुप चॅटमध्ये कोणत्याही ग्रुप सदस्याच्या माहितीशिवाय, वापरकर्त्यास खाजगी प्रत्युत्तर देऊ शकता. व्हाट्सएप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन वैशिष्ट्ये अद्यतनित करीत आहे. स्टिकर वैशिष्ट्य रोलआउट केल्यानंतर, कंपनीने आता खाजगी प्रत्युत्तर वैशिष्ट्य लॉचं केले आहे. या वैशिष्ट्याद्वारे, वापरकर्ते ग्रुप चॅटमध्ये खाजगी प्रत्युत्तर देण्यास सक्षम असतील. या वैशिष्ट्याद्वारे, आपण ग्रुपच्या कोणत्याही सदस्याच्या माहितीशिवाय, वापरकर्त्यास खाजगी प्रत्युत्तर देऊ शकता. त्यासाठी, व्हाट्सएप ग्रुपमध्ये कोणताही संदेश पाहण्यासाठी आपण तीन बिंदूवर क्लिक करू शकता आणि खाजगी उत्तर पर्याय पाहू शकता. खाजगी उत्तर पर्यायावर क्लिक केल्यानंतर संदेश प्रेषकाच्या चॅट विंडोमध्ये उघडला जाईल. हे वैशिष्ट्य केवळ प्रत्युत्तर वैशिष्ट्याप्रमाणे कार्य करेल.\n* या वैशिष्ट्याचा वापर या प्रकारे करू शकता.\nसर्वात प्रथम ग्रुप चॅट उघडा आणि नंतर प्रेषकाचा संदेश निवडा ज्यावर आपण प्रत्युत्तर देऊ इच्छित आहात. नंतर तीन बिंदूवर क्लिक करा आणि नंतर आपण सहजपणे प्रत्युत्तर देण्यास सक्षम असाल. व्हाट्सएपची ही खाजगी प्रत्युत्तर आवृत्ती वैशिष्ट्य आवृत्ती 2.18.335 वर उपलब्ध आहे.\n* स्टिकर वैशिष्ट्याचा वापर या प्रकारे करू शकता. व्हाट्सएप अपडेट केल्यानंतर आपण कोणतीही चॅट उघडू शकता. आपण आयओएस वापरकर्ता असल्यास, तर आपल्याला टेक्स्ट फील्डमध्ये एक स्टिकर चिन्ह दिसेल, तिथेच अँड्रॉइड वापरकर्ते इमोजी चिन्हामध्ये ते बघू शकतात. स्टिकर उघडण्यासाठी आपल्याला '+' च्या चिन्हावर क्लिक करावे लागेल, जे वर दिसेल. जेथे आपल्याला व्हाट्सएप स्टिकर पॅक मिळेल. या स्टिकर्स डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या पॅकवर क्लिक करणे आवश्यक आहे. यानंतर आपण या स्टिकर्स वापरण्यास सक्षम असाल.\nपुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड\nफडणवीस सरकार ने घेतले आज १३ मोठे निर्णय वाचा\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nशिक्षक-शिक्षकेतरांची 4,738 पदे भरणार\nसराफा बाजारात तेजी, सोने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर\nटी१ या वाघिणीला ठार केले\nओबीसींच्या उत्थानासाठी राज्यात शरद पवार साहेबांचा सिंहाचा वाटा - राजेश टोपे\nछत्रपतींचे भव्य स्मारक समुद्रातच होणार मुंबई उच्च न्यायालय\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nटीएचईच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 93 व्या क्रमांकावर\nदुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवंलबून राहणे लाजीरवाणे\nपुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक उद्या दोन तासासाठी बंद\nपुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड\nडान्सबारवरील संपूर्ण बंदीला न्यायालयाचा नकार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/dinvishesh", "date_download": "2019-01-17T17:00:12Z", "digest": "sha1:GDIZT6XG2RWZAZAD2FAEBX5LTJXWC76U", "length": 8539, "nlines": 76, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " दिनविशेष | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्ट्य - १७ ऐसीअक्षरे 23 शुक्रवार, 28/12/2018 - 19:29\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्ट्य - १६ गब्बर सिंग 100 मंगळवार, 02/10/2018 - 09:52\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्ट्य - १५ गब्बर सिंग 110 शुक्रवार, 07/09/2018 - 18:10\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्ट्य - १४ ऐसीअक्षरे 100 सोमवार, 09/07/2018 - 15:01\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्ट्य - १३ ऐसीअक्षरे 99 बुधवार, 06/06/2018 - 13:58\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्ट्य - १२ गब्बर सिंग 100 बुधवार, 25/04/2018 - 03:59\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्ट्य - ११ गब्बर सिंग 101 गुरुवार, 25/01/2018 - 14:45\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्ट्य - १० गब्बर सिंग 104 शुक्रवार, 03/11/2017 - 17:10\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्टय - ६ अरविंद कोल्हटकर 111 शुक्रवार, 11/11/2016 - 20:11\nचर्चाविषय 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व माहितगारमराठी 36 शुक्रवार, 05/02/2016 - 16:37\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्टय - ५ अरविंद कोल्हटकर 100 मंगळवार, 16/06/2015 - 18:25\nचर्चाविषय ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट २०१५: अर्थात आपल्या परसातील/परीसरातील पक्ष्यांची मोजणी ऋषिकेश 40 मंगळवार, 17/02/2015 - 06:20\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्टय - ४ ............सार... 102 सोमवार, 29/12/2014 - 09:34\nचर्चाविषय १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश माहितगारमराठी 56 सोमवार, 10/11/2014 - 12:12\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्टय - ३ अमुक 101 बुधवार, 06/08/2014 - 02:09\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्टय - २ अरविंद कोल्हटकर 111 शनिवार, 14/06/2014 - 20:11\nचर्चाविषय वटसावित्रीच्या निमित्ताने ... बाबा बर्वे 31 शुक्रवार, 13/06/2014 - 03:27\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्टय अरविंद कोल्हटकर 118 मंगळवार, 10/06/2014 - 11:14\n'ऐसी अक्षरे'तर्फे नव्या वर्षाच्या शुभेच्छा\nहुस्नलाल-भगतराम जोडगोळीतील हुस्नलाल (मृत्यू : २८ डिसेंबर १९६८)\nजन्मदिवस : अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी बेंजामिन फ्रँकलिन (१७०६), रशियन साहित्यिक आंतोन चेक्कॉव्ह (१८६०), लेखक, शिक्षणतज्ञ, वि. द. घाटे (१८९५), गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर (१९०५), कुटुंब नियोजनाच्या कार्यकर्त्या, रधोंच्या सहकारी शकुंतला परांजपे (१९०६), क्रिकेटपटू यादवेंद्रसिंग (१९१३), नट, दिग्दर्शक, राजकारणी एम.जी.रामचंद्रन (१९१७), हिंदी लेखक रांगेय राघव (१९२३), हॉकीपटू जगतसिंग (१९४४), कवी आणि लेखक जावेद अख्तर (१९४५),\nमृत्यूदिवस : पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन (१७७१), कवी, नाटककार, दिग्दर्शक ज्योति प्रसाद अगरवाला (१९५१), 'त्रिकाळ' साप्ताहिकाचे संस्थापक आणि पत्रकार शिवराम लक्ष्मण करंदीकर (१९६९), गायक आणि अभिनेते, सुरेश हळदणकर (२०००), अभिनेत्री सुचित्रा सेन (२०१४)\n१६०५ : मिग्युएल दि सर्व्हांतेस याची डॉन किहोते ही पहिली कादंबरी प्रकाशित\n१८६१ : प्रसाधनगृहाच्या फ्लशचे पेटंट थॉमस क्रॅपरने दाखल केले.\n१९२९ : एल्झी सीगर याचे पोपाय - द सेलर हे कार्टून पात्र सर्वप्रथम थिंबल थिएटर या कॉमिकमधे अवतरलं.\n१९४१ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थानबद्धतेतून स्वतःची सुटका करून घेतली.\n१९४९ : पहिली सिटकॉम 'द गोल्डबर्ग्ज'ची सुरूवात\n१९५६ : बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा\n२०११ : मॉरिटेनिया, सुदान आणि ओमान या देशांमधे एकाच वेळेस जनतेने राजकीय हक्कांसाठी आंदोलन सुरू केले. त्यामुळे सरकारी धोरणात काही बदल घडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/dr-yogesh-jadhav-congratulations-Resolution-pass-in-kurundwad-corporation/", "date_download": "2019-01-17T17:49:05Z", "digest": "sha1:AHJWGFCUHDJ55HP3HIG6ZO2RKLHYYX6T", "length": 4924, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुरूंदवाड पालिकेत डॉ. योगेश जाधव यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कुरूंदवाड पालिकेत डॉ. योगेश जाधव यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर\nकुरूंदवाड पालिकेत डॉ. योगेश जाधव यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर\nकुरूंदवाड पालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ.योगेश प्रतापसिंह जाधव यांची महाराष्ट्र राज्याच्या उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल सर्वानुमते टाळ्यांच्या गजरात अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. अभिनंदनाच्या ठरावासह विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.\nकुरूंदवाड पालिका सभागृहात आज सकाळी साडे अकरा वाजता सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. भाजपाचे पक्षप्रतोद नगरसेवक उदय डांगे यांनी डॉ.योगेश जाधव यांची उर्वरीत वैज्ञानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल अभिनंदनाचा ठराव सुचविला तर त्यास अनुमोदन राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजीत पाटील यांनी दिले.\nयावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, नगरसेवक रामचंद्र डांगे फारूख जमादार, सुनील चव्हाण, किरणसिंह जोग, जवाहर पाटील, दीपक गायकवाड, अनुप मधाळे, नरगीस बारगीर, सुजाता डांगे, सुशिला भबिरे, गीता बागलकोटे, समरीन गरगरे, ममताज बागवान, स्नेहल कांबळे, जरीना गोलंदाज, सुजाता मालवेकर उपस्थित होते.\nगुरुजींनीच बनवली बनावट प्रमाणपत्रे\nपुण्यात पिकअप-ट्रॅव्हलर बसच्या अपघातात ५ ठार\nसोलापूर : मंगळवेढ्यात वाळू चोराविरोधात कारवाई\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/tuljapur-chaitra-purnima-utsav-thousands-of-devotes-take-tulja-bhavani-darshan/", "date_download": "2019-01-17T17:05:11Z", "digest": "sha1:E2IPOSBW4KGLT3NOCFK4ITTDAZWRC3QA", "length": 6166, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजापूरमध्ये गर्दी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजापूरमध्ये गर्दी\nचैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजापूरमध्ये गर्दी\nशनिवार, दि. 31 रोजी होत असलेल्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त तुळजाईनगरीत भाविकांचा अलोट जनसागर दाखल झाला आहे. ‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽ’च्या गजरात हजारो भाविक, भक्तांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या अलौकिक रूपाचे भक्तिभावाने दर्शन घेतले.\nचैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त मागील तीन-चार दिवसांपासून तुळजापुरात देवीदर्शनासाठी भक्तांचा ओघ सुरू आहे. शुक्रवार, दि. 30 रोजी सकाळपासूनच भाविकांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी हजारो देवीभक्त तुळजापुरात दाखल झाले होते.\nशनिवारी पहाटे 1 वा. महंत तुकोजीबुवा य��ंनी मंदिर उघडल्यानंतर देवीची चरणतीर्थ पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.\nसकाळी 6 वा. अभिषेकाचा घाट होऊन देवीच्या अभिषेक पूजेस सुरुवात करण्यात आली. पंचामृत अभिषेक पूजा विधीनंतर देवीस वस्त्र अलंकार नेसवून धुपारती करण्यात येऊन अंगारा काढण्यात आला.\nतुळजाभवानी देवीच्या प्रमुख उत्सवापैकी एक असलेल्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त मागील तीन दिवसांत भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली असून याकालावधीत सुमारे दोन लाखांच्यावर भक्तांनी देवीदर्शनाचा लाभ घेतला.\nतुळजापुरातून दर्शन घेऊन अनेक भाविक येरमाळा येथील येडेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठी रवाना होतात. त्यानुसार तुळजापूर बसस्थानकातून येरमाळा येथे जाण्यासाठी जादा बसेसची सोय राज्य परिवहन महामंडळाने केली आहे.\nजिल्हाभरात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन\nधानोरा येथील मजुरांचे रास्ता रोको आंदोलन\nपोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण\nअपघात विमा योजनेतून 175 शेतकर्‍यांना मदत\nडिजिटल महाराष्ट्र, पेपरलेस ग्रामपंचायती कागदावर\nश्रीगोंद्यात दोन हरणांचा मृत्यू\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/thane-police-arrests-bihar-s-turtles-smuggler/", "date_download": "2019-01-17T17:18:23Z", "digest": "sha1:JRGDJO55QAZCU4RFYFRT4IFV46DBQGQM", "length": 5208, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाण्यात कासवांची तस्करी करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात कासवांची तस्करी करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक\nठाण्यात कासवांची तस्करी करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक\nकासवांची तस्करी करण्यासाठी बिहारहून कल्याणमध्ये आलेल्या एका तरुणाला कल्याण वन विभागाने रात्री एक वाजण्याच्या सुमारास अटक केली. कल्या��� रेल्वे स्थानकाबाहेरील एका लॉज मधून सापळा रचून ही कारवाई केली. दिलशान अहमद असे या तरुणाचे नाव असून त्याच्याजवळून ५० कासव हस्तगत केले. यामधील ४६ कासव जिवंत तर चार मृत असल्याची माहिती वनविभागाने दिली.\nदरम्यान, दिलशान हा उच्चशिक्षित असून काम मिळत नसल्याने तो या व्यवसायाकडे वळला होता. दिलशान ऑनलाईन तस्करी करीत असे. तो ऑनलाईनच कासवाची ऑर्डर घ्यायचा व मच्छीमारांकडून अल्प किमतीत विकत घेवून तो ग्राहकांना विकत असल्याची माहिती वन विभागच्या अधिकार्‍यांनी दिली.\nबिहारमधील पटणा दानापूर येथे राहणारा दिलशान अहमद ५० कासव घेवून शनिवारी रात्री पाटलीपूर एक्स्प्रेसने कल्याण रेल्वे स्थानक येथे उतरला. तो कल्याण रेल्वे स्थानाकासमोरील महाराष्ट्र गेस्ट हाउसमध्ये थांबला होता. दिलशान कासवांची तस्करी करण्यासाठी कल्याणात आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाने सापळा रचत रात्री दीडच्या सुमारास दिलशानला अटक केली. त्याच्याकडून ५० कासव जप्त करण्यात आले असून त्यामधील ४६ कासव जिवंत तर ४ कासव मृत आहेत. एका ऑर्डरचे ५० कासव त्याने दोन महिण्यांत जमा केले होते.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-will-help-to-make-helicopters/", "date_download": "2019-01-17T17:25:55Z", "digest": "sha1:ADXRXU3MACCQD5YG5KNGHQFPPEJLCWXP", "length": 6959, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हेलिकॉप्टर्स उभारणीत मदत करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › हेलिकॉप्टर्स उभारणीत मदत करणार\nहेलिकॉप्टर्स उभारणीत मदत करणार\nआधुनिक हलक्या दर्जाच्या हेलिकॉप्टर्स उभारणी क्षेत्रात काम करणार्‍या भारतीय कंपन्यांचे उत्पादन जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) मदतीचा हात ���ेणार आहे. या हेलिकॉप्टर्सच्या जोडणीबरोबरच त्याची गॅरंटी आणि वॉरंटीची जबाबदारी एचएएलची असेल, असे प्रतिपादन एचएएलचे अध्यक्ष टी. सुवर्णा राजू यांनी केले.\nओझर येथील एचएएल टाउनशिपमध्ये शनिवारी (दि.9) पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) समिट 2017 कार्यक्रम पार पडला. त्यानंतर राजू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतीय वायुसेनेसाठी लढाऊ विमानांबरोबरच आधुनिक हलक्या स्वरूपाची हेलिकॉप्टर्स तयार केली आहे. 14 आसनी क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टर्सचे आर्युमान दोन लाख तास उड्डाणाचे आहे. आतापर्यंत 200 हेलिकॉप्टर्स वायुसेनेला देण्यात आली असून, आणखी 100 हेलिकॉप्टर्स तयार करण्याचे काम सुरू असल्याचे राजू यांनी स्पष्ट केले.\nदेशांतर्गत हेलिकॉप्टर्स क्षेत्रात काम करणार्‍या अनेक कंपन्या आहेत. परंतु, योग्य मार्गदर्शन आणि मार्केटिंगचे तंत्र अवगत नसल्याने या कंपन्यांना त्यांचा कारभार जागतिक स्तरावर नेणे शक्य होत नाही. अशा कंपन्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. या कंपन्यांनी त्यांचे तंत्रज्ञान तसेच हेलिकॉप्टर्सचे पार्ट्स् उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविल्यास एचएएलच्या कारखान्यात त्याची बांधणी केली जाईल. तसेच या हेलिकॉप्टर्सला उड्डाणाची परवानगी मिळवून देण्याची जबाबदारी एचएएल पार पाडेल, असेल टी. राजू यांनी स्पष्ट केले. एचएएलची साथ लाभल्याने भारतीय कंपन्यांना हेलिकॉप्टर्स विक्रीसाठी जागतिक बाजारपेठ खुली होईल, असा विश्‍वास राजूंनी व्यक्त केला. तसेच कंपन्यांना विक्रीचे तंत्र अवगत करण्याबरोबरच त्याच्या विक्रीसाठीही मदत करण्याचे आश्‍वासन टी. राजू यांनी दिले.\nब्लॉक..पटोलेंचा नाराजीनामा विदर्भाच्या राजकारणावर परिणाम करणार\nसरकारचे धोरण शेतकरीविरोधी : खा. शेट्टी\nब्लॅाक ; जो जिता वही सिकंदर..\nमनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा खर्च ५५५३ कोटींवर\nहेलिकॉप्टर्स उभारणीत मदत करणार\nपंचवटीमध्ये पतंग काढताना शॉक लागून बालकाचा मृत्यू\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडा���्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Sorghum-crop-in-solapur/", "date_download": "2019-01-17T17:01:58Z", "digest": "sha1:MX4EZIAKKGB5EKJQM66N4WTCRUH3CGDC", "length": 10165, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ज्वारीचे पीक; लाखाचे बारा हजार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ज्वारीचे पीक; लाखाचे बारा हजार\nज्वारीचे पीक; लाखाचे बारा हजार\nकरमाळा : अशोक नरसाळे\nतालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकाची काढणी जोरात सुरू असून सध्या ज्वारी काढणीसाठी येणार्‍या खर्चाचा विचार करता शेतकर्‍याची गत शेती करणे म्हणजे ‘लाखाचे बारा हजार करणे’ यासारखी होऊन बसली आहे. काळ्या आईनेच दगा दिल्यामुळे बळीराजाही चिंताक्रांत बनला आहे.\nजिल्ह्यात मंगळवेढा आणि करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. करमाळा तालुक्यात 118 गावांचा समावेश असून यामध्ये पश्‍चिम भागातील 35 गावे वगळता अन्य भागांमध्ये पारंपरिक पध्दतीने शेतीचा व्यवसाय करणारा शेतकरी आहे. वर्षाकाठी खरीप व रब्बी हे दोन हंगाम आपल्या शेतावर घेऊन वर्षाकाठी लागणारा खर्च या उत्पादनातून भागवणे एवढाच उद्देश या भागातील शेतकर्‍यांच्या मनामध्ये असतो. एकतर शेती म्हणजे पावसावर अवलंबून असलेला जुगार असून पाऊस पडला तर शेती पिकते, अन्यथा पीक तर सोडाच साधे जनावरांना व माणसांना लागणारे पाणीसुध्दा या भागामध्ये मिळत नाही. सततचा दुष्काळ विचारात घेता यावर्षी उत्तम प्रकारचा पाऊस झाला.\nपाण्याची पातळी जमिनीमध्ये खोलवर गेल्यामुळे विहिरी, नदी, नाले यांना बर्‍यापैकी पाण्याची साठवण झाली. असे असताना यावर्षी ज्वारीचे उत्तम पीक शेतकर्‍यांना चार पैसे हाती देईल, अशी स्थिती असताना ज्वारीची पेरणी केल्यानंतर अधून-मधून या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादूर्भाव झाला. ढगाळ वातावरणामुळे ज्वारीचे पीक उत्तम प्रकारे येऊ शकले नाही. ज्वारीच्या चिपाडांची वाढ झाली मात्र, कणसामध्ये दाणा भरण्याची प्रक्रिया सुरू असताना अवकाळी पाऊस पडल्यामुळे उभे पीक पावसाच्या पाण्यामुळे भिजले. त्यामुळे पांढरी शुभ्र येणारी ज्वारी ही लालसर स्वरूपाची तयार झाली. असे असताना शेतावरील ज्वारीचे पीक काढले तर पाहिजे.\nया उद्देशाने आज शेतकरी आपल्या शेतावरील सुगी करत असताना सध्या दिवसाकाठी ज्वारी काढण्यासाठी पुरूष मजूर 500 रु., तर स्त्री मजूर 300 रु. दिवसाची मजुरी मागत आहे. दिवसाकाठी 150 पेंढ्यासुद्धा हे मजूर शेतावर काढत नसल्यामुळे शेती करणे म्हणजे मजुरांसाठी, अशा प्रकारची गत शेतकर्‍यांची होऊन बसली आहे. ज्वारीची काढणी झाल्यानंतर कणसाची मोडणी करणे, त्यानंतर मळणी यंत्राव्दारे मळणी करणे, शेतावर पडलेला कडबा गोळा करून त्याची गंज लावणे या सर्व प्रक्रिया करण्यासाठी शेतकर्‍याला एकरी तीन हजार रूपयांपेक्षा जादा खर्च येत असताना प्रत्यक्षामध्ये ज्वारीचे पीक ज्यावेळी बाजारामध्ये विक्रीसाठी शेतकरी घेऊन येईल, त्यावेळी ज्वारीच्या एका क्विंटलचा भाव हा कमीत कमी 1800 रु. पासून ते 3000 रु. ते 4000 रु. पर्यंत मिळत असताना मिळणारे उत्पन्न हे संपूर्णत: खर्चामध्ये जात असल्याचे वास्तविक चित्र शेतकर्‍यांकडून सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत शेती करावी की नाही, शेती करावयाची ती कोणासाठी स्वत:साठी की मजुरांसाठी अशा प्रकारची गत शेतकर्‍यांची झाली आहे.\nज्वारीवर पडलेल्या रोगामुळे ज्वारीचे उत्पादन घटले असून एकरी दोन पोतेसुध्दा ज्वारी निघत नाही. हरभरा, गहू ही पिके बर्‍यापैकी उत्पन्न देत असली तरी या पिकांची संपूर्ण प्रक्रिया करेपर्यंत शेतकर्‍यांना उत्पादनापेक्षा खर्चच जास्त होताना दिसत आहे. शासनाकडून सोयाबीन, तूर, कापूस अशा पिकांना ज्याप्रमाणे हमीभाव दिला जातो. तशा पध्दतीने शेतकर्‍याच्या संपूर्ण पिकाला हमीभाव मिळणे गरजेचे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा अशा पिकांनासुध्दा हमीभाव मिळणे गरजेचे आहे. उत्पादनाचा विचार करता वर्षभर लागणारी ज्वारी व जनावरांना लागणारा कडबा या दोन गोष्टी वर्षभर पुरेल एवढा साठा या उत्पादनातून शेतकर्‍यांच्या घरी शिल्लक राहिला तरी पण तो समाधानी राहणार आहे.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आ���ि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/barshi-stolen/", "date_download": "2019-01-17T18:07:26Z", "digest": "sha1:E5H5XOYURA4OEUZGVDRK6XPVLRKSOJI6", "length": 4989, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कळंबवाडीत दोन घरफोड्या; सात तोळे दागिने लंपास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › कळंबवाडीत दोन घरफोड्या; सात तोळे दागिने लंपास\nकळंबवाडीत दोन घरफोड्या; सात तोळे दागिने लंपास\nबार्शी : तालुका प्रतिनिधी\nकळंबवाडी (ता. बार्शी) येथे सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरासह एकाच रात्रीत दोन घरे फोडून सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम चोरून नेल्याची घटना कळंबवाडी (ता. बार्शी) येथे उघडकीस आली.\n3चांगदेव लिंबराज मुंढे, राजाराम जालिंदर मुंढे अशी घरफोड्या झालेल्या शेतकर्‍यांची नावे आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सोलापूर येथून श्‍वानपथक मागवण्यात आले होते; मात्र श्‍वानास चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नाही.\nसेवानिवृत्त शिक्षक चांगदेव लिंबराज मुंढे यांनी पांगरी पोलिसांत चोरीची फिर्याद दिली आहे. चांगदेव मुंढे यांची पत्नी माळशिरस येथे नोकरीस, तर मुलगा व सून हे बार्शी येथे नोकरीस असल्यामुळे ते एकटेच\nकळंबवाडी येथे राहतात. रात्री अकरा वाजता शेतातील ते पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. चोरट्यांनी कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड असा 61,400 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी राजाराम जालिंदर मुंढे यांच्या घराकडे मोर्चा वळवून घरातून रोख सहा हजार रुपये लंपास केले. चोरट्यांनी लक्ष्मण तुकाराम मुंढे यांच्या घराचा दरवाजा उघडून चोरीचा प्रयत्न केला. चांगदेव मुंढे यांनी पांगरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.\nगुरुजींनीच बनवली बनावट प्रमाणपत्रे\nपुण्यात पिकअप-ट्रॅव्हलर बसच्या अपघातात ५ ठार\nसोलापूर : मंगळवेढ्यात वाळू चोराविरोधात कारवाई\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/birthday-and-jyotish", "date_download": "2019-01-17T16:49:35Z", "digest": "sha1:KEYCLCB3SEMTOMN3SHRDP23RG4APRGHO", "length": 4222, "nlines": 100, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "Marathi Astrology 2018 | Astrology Marathi | Predictions 2018 | अ‍ॅस्ट्रोलॉजी 2018 | ग्रहमान | ज्योतिष | मराठी ज्योतिष | मराठी ग्रहमान | मराठी ज्योतिष्य 2018 | दैनिक राशीफल | Daily Rashifal | Weekly Rashifal | Yearly Rashifal | हॉरोस्कोप", "raw_content": "\nरविवार, 23 डिसेंबर 2018\nशनिवार, 22 डिसेंबर 2018\nशुक्रवार, 21 डिसेंबर 2018\nगुरूवार, 20 डिसेंबर 2018\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nमंगळवार, 18 डिसेंबर 2018\nसोमवार, 17 डिसेंबर 2018\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nमंगळवार, 11 डिसेंबर 2018\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nगुरूवार, 6 डिसेंबर 2018\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nदैनिक राशीफल (03.12. 2018)\nसोमवार, 3 डिसेंबर 2018\nरविवार, 2 डिसेंबर 2018\nदैनिक राशीफल 01.12. 2018\nशनिवार, 1 डिसेंबर 2018\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\nगुरूवार, 29 नोव्हेंबर 2018\nबुधवार, 28 नोव्हेंबर 2018\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetgopal-cramchandra/playsong/16/Sakhyano-Mathuresi-Jato.php", "date_download": "2019-01-17T18:17:52Z", "digest": "sha1:RJKFJKJIMY4IBPBMEZ243727DMHWBJUD", "length": 9588, "nlines": 138, "source_domain": "www.gadima.com", "title": "Sakhyano Mathuresi Jato -: सख्यांनो मथुरेस जातो : GeetGopal (C.Ramchandra) : गीतगोपाल (सी.रामचंद्र)", "raw_content": "\nजोंवरि हें जग, जोंवरि भाषण\nतोंवरि नूतन नित रामायण\nगीतगोपाल (संगीत:सी.रामंचद्र) | Geetgopal (C.Ramchandra)\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.\nसुप्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल,गायक आहेत सी.रामचंद्र,फैयाज,प्रमिला दातार,राणी वर्मा,बकुल पंडीत,निलकंठ अभ्यंकर.\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहारगीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..\nवसुदेव निघाले नंद घरी\nसर्प फणीवर कृष्ण नाचला\nनिराधार मी भीरु भगिनी\nवनी राधिका गीत गोपाल गाते\nमाझ्या साठी तरी एकदा\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://manmaujee.blogspot.com/2011/03/", "date_download": "2019-01-17T17:19:01Z", "digest": "sha1:DZJVLJKQ6UNNPBVBCTBKKI4HKH6EK3B4", "length": 11314, "nlines": 115, "source_domain": "manmaujee.blogspot.com", "title": "मनमौजी: March 2011", "raw_content": "\nलहान तोंडी मोठा घास...\nLabels: मराठी पाउल पडते पुढे, सामजिक / Comments: (16)\nमागील सप्ताहात मराठी पाउल पडते पुढे हा कार्यक्रम पाहण्यात आला.नितीन देसाइ यांची निर्मिती असल्यामुळे तो भव्यदिव्य असणारच यात काही शंका नव्हती.\nएकंदरीत कार्यक्रमाच स्वरुप आलेले कलाकार त्यांचे सादरीकरण एकाहुन एक सरस आहेत अर्थात काहींचे अपवाद वगळता.या कार्यक्रमात मुग्धा गोडसे ला परीक्षक म्हणुन घेण्याच प्रयोजन काही लक्षात आल नाही.\nमराठीमध्ये उत्तोमत्तम अन गुणी कलाकार उपलब्ध असताना हिला का घेतल हा यक्ष प्रश्न आहे.\nअसो ...मला जरा दुसर्‍या विषयावर बोलायच आहे.\nमागील आठवड्यातील भागात नागपुरच्या सुमेधा नावच्या एका लहानगीने अतिशय छान अशी गोष्ट सांगितली.तिच पाठांतर,गोष्ट सांगण्याची पद्धत सार काही लाजवाब होत.एवढ्या लहानवयात तिच्या मध्ये असणारा सभाधीटपणा, आत्मविश्वास याला मनापासुन दाद द्यायला हवी.\nती गोष्ट सांगत असताना तिने एक वाक्य म्हणल अन....अगदी सुग्रास जेवणात खडा लागल्यानंतर कस वाटत तस वाटल .ती शायिस्तेखानाची गोष्ट सांगत होती...त्यात तिने अस म्हणल की लालमहालावरुन जे काही सुरु आहे त्यावरुन आता तुम्हीच ठरवा मराठी पाउल पुढे पडते की आहे की मागे\nवैयक्तीकरित्या मला तरी हे पटल नाही.त्या वादाचा इथे संदर्भ देण्याच प्रयोजन काही समजल नाही.लिहणार्‍याने हे जाणीवपुर्वक लिहल असेल यात शंका नाही.यात कदाचित प्रामाणिक हेतुही असेन पण मी अशा प्रकारांच्या विरोधा�� आहे. तुम्ही चुकीच्या गोष्टींचा निषेध जरुर करा पण तो व्यक्त करण्यासाठी त्याच माध्यम पण योग्य तेच निवडा.\nह्या असल्या वादांपासुन आपण आपली भावी पिढी लांबच ठेवली पाहिजे.कारण यानंतर त्यांना पडणार्‍या प्रश्नांना आपण समाधानकारक उत्तर देउ शकणार आहोत का\nउदाहरणार्थ....समजा सुमेधा ने जर अशे प्रश्न विचारले तर उत्तर काय देणार...\nसर्व माणस तर सारखीच दिसतात मग ते वेगळे कसे\nकदाचित याहुन पण अधिक प्रश्न पडु शकतील. आपण या सर्व प्रश्नांना तिच समाधान होइल अशी उत्तर देउ शकणार आहोत काआम्ही आमच्या भावी पिढीलाही पुन्हा जात/धर्म याच बाळकडु बालपणातच देणार आहोत का\nयावरुन मला मागील ३ महिन्यापुर्वी आमच्या सोसायटीत घडलेला प्रसंग आठवतोय.आमच्या सोसायटीमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम होता त्यामध्ये साधारण आठ वर्षाच्या मुलीने \"आजचा भारत\" यावर भाषण केल म्हणजे कोणीतरी लिहलेल ते तिने सादर केल.या कार्यक्रमाला आमच्या परीसरतील एक नगरसेवक हजर होता.त्यामुळे त्या भाषणामध्ये भारत राहिला दुर, त्या नगरसेवकाच्या पक्षाचेच गोडवे गायले होते.त्या नगरसेवकाचा पक्ष किती चांगला आहे,तो नगरसेवक किती आदर्श आहे.पुण्यात बी.आर.टी.पासुन ते उड्डाण पुलांच्या कामांमध्ये कोणी किती भ्रष्टाचार केला इ.इ.बरचस अस बोलत होती.यासगळ्यात वाइट म्हणजे तिच्या प्रत्येक वाक्यावर सर्वजण टाळ्या पिटत होते.\nत्या नगरसेवकाला खुष करण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न पाहुन डोक्यात तिडीक आली होती.त्या मुलीच्या वक्ततृत्वाचा किती वाईट रितीने वापर केला गेला होता.अन यात कोणालाच गैर वाटत नव्हत हे दुर्दैव होत.ज्या लोकांना त्या पक्षाचा एवढा कनवाळा होता तर त्यांनी त्याला खुष करण्यासाठी दुसरा मार्ग शोधायचा होता.\nयाच नगरासेवकाला या कार्यक्रमानंतर काही आठवड्यातच एका गुन्ह्याखाली अटक केली गेली होती.आता त्या लहान मुलीवर या सगळ्याचा परीणाम झालाच असेल ना तिला पडलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे\nतिला मिळाली असतील का\nआजकालच्या पालक वर्गाला झालय तरी काय का ते आपल्या मुलांच बालपण त्यांच्यापासुन हिसकावुन घेत आहेत का ते आपल्या मुलांच बालपण त्यांच्यापासुन हिसकावुन घेत आहेतअजाणत्या वयातच त्यांना प्रसिध्दी देण्यासाठी अपेक्षांच ओझ त्या कोवळ्या जीवांवर लादत आहेत.\nसगळेच नाही पण बहुतांश पालक हे त्यांच्या ��ुलांमधील नैसर्गिक कला गुणांऐवजी त्यांना स्वतःला जे हव ते करायला लावतात...त्या कोवळ्या कळ्यांना नैसर्गिक रित्या उमलु द्या त्यांना कृत्रिमरित्या फ़ुलवण्याचा प्रयत्न करु नका. नाही तर अजाणत्या वयातच त्याच आयुष्य कोमेजुन जाइन.\n\"लहान तोंडी मोठा घास देउ नका \".....नाही तर भावी पिढी आपल्याला माफ़ करणार नाही.\nलहान तोंडी मोठा घास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2007/06/05/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-17T17:04:58Z", "digest": "sha1:RGO4FMWT5AHJJHN5R323YJUWAZC2BAVW", "length": 11044, "nlines": 141, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "सहज सूचलं म्हणून « कृष्ण उवाच", "raw_content": "\nवाचता वाचता वाचनात आलं तेव्हां\n“असं शिकून वागता आलं तर”\nनिसर्गाकडून खूप काही शिकता येतं.\nदुसऱ्याला काही देताना गर्वाने अथवा घमेंड करून देऊ नये.उलट आदराने व प्रेमाने द्यावं.\nसूर्य सर्वांना प्रकाश आणि जीवन देतो.असं देताना कोलाहाल आणी गर्मी देतो.\nचंद्र थंड प्रकाश देताना प्रेम आणि सद्भावनेची आठवण करून देतो.\nहा फरक का आहे\nकारण सूर्याला अहंकार आहे ,घमेंड आहे की “मी सर्वांना जीवन देतो”\nपरन्तु चंद्र, प्रकाश विनम्रपणे आणि प्रेमाने देतो.कारण त्याला ठाऊक आहे की\n“हा प्रकाश आपला नाही” हा प्रकाश त्याला सूर्याकडून मिळाल आहे.\nहा विचार जर माणसाने स्विकारला तर जे काही आपल्या जवळ आहे\nते”त्याने” दिलेले आहे.म्हणून आज जे काही आपण दुसऱ्याला देऊ,\nते अहंकार आणि घमेंड ठेऊन न देता,चंद्रासारखे प्रेम आणि सद्भावनेने द्यावं.\nश्रीकृष्ण सामंत (स्यान होजे कॅलिफोरनीया)\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nशांततेबद्दल मला विशेष वाटतं.\nरमाकांत जेव्हा पहिल्यांदाच आजोबा होतो.\nमाडाच्या झाडाने दिलेला संदेश.\n\"एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये\"ईती,पिंग-पॉन्ग-चू\n\"ठेविले अनंते तैसेचि रहावे\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nमाझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.\nमला सुपूर्द करशील का\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« मे जुलै »\nsachinkamble016 च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ya_Hridayicha_To_Rajeshwar", "date_download": "2019-01-17T17:11:11Z", "digest": "sha1:233W6QIILLLU6273KFZKVYC6EWFJGCSD", "length": 2417, "nlines": 29, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "या हृदयीचा तो राजेश्वर | Ya Hridayicha To Rajeshwar | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nया हृदयीचा तो राजेश्वर\nलावण्याने लाजून जावे, मदनानेही मोहित व्हावे\nरूप जयाचे असे मनोहर, या हृदयीचा तो राजेश्वर\nधर्मासंगे ज्याचे नाते, कर्म जयाचे चरण वंदिते\nत्यात धनंजय जो लोकोत्तर, या हृदयीचा तो राजेश्वर\nकोटि चंद्र जणू नभी झळकती, अशी जयाची उज्वल प्रीती\nकुरवंडावे प्राण जयावर, या हृदयीचा तो राजेश्वर\nधनुष्य ज्याने घेता हाती शत्रु चळचळा रणी कापती\nसदैव विजयी वीर धनुर्धर, या हृदयीचा तो राजेश्वर\nगीत - शांताराम आठवले\nसंगीत - वसंत पवार\nस्वर - सुमन कल्याणपूर\nगीत प्रकार - चित्रगीत\nऊठ शंकरा सोड समाधी\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/93-lakh-advances-city-council-mehran-bhumipujan-contractor-124801", "date_download": "2019-01-17T17:59:27Z", "digest": "sha1:WVO4KXDQRGICBU4J4LYM2D5WN2FBSMA3", "length": 20123, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "93 lakh advances in the city council Mehran Bhumipujan on contractor ठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स | eSakal", "raw_content": "\nठेकेदारावर नगर परिषद मेहरबान भुमिपुजनात ९३ लाख अ‍ॅडव्हान्स\nमंगळवार, 19 जून 2018\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची निविदा पार पडल्या नंतर मागील चार दिवसा पुर्वी शुक्रवार दि १५ ला या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष सर्व सभापती नगर सेवक व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले. सिद्धीविनायक ट्रेडर्स चाळीसगाव या कंपनीने हे काम घेतलेले आहे. विषेश बाब म्हणजे ज्या दिवशी या कामाचे भूमिपूजन झाले त्याच दिवशी मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी या एजन्सीला थोडे थोडके नव्हे तर चक्क ९३ लाख रुपयाचे बिल काढुन दिले आहे.\nआर्णी : आमनी ते आर्णी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नव्याने टाकण्यात येत आहे. १ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या या कामाची ���िविदा पार पडल्या नंतर मागील चार दिवसा पुर्वी शुक्रवार दि १५ ला या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष सर्व सभापती नगर सेवक व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले. सिद्धीविनायक ट्रेडर्स चाळीसगाव या कंपनीने हे काम घेतलेले आहे. विषेश बाब म्हणजे ज्या दिवशी या कामाचे भूमिपूजन झाले त्याच दिवशी मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी या एजन्सीला थोडे थोडके नव्हे तर चक्क ९३ लाख रुपयाचे बिल काढुन दिले आहे.\nया कामाची सुरुवात दोन दिवसापासून सुरु झाली असून काम सुरू करण्यापुर्वीच पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारावर नगर परिषद एवढी मेहरबान कशी असा प्रश्न सामान्य नागरीकांना पडला आहे. ज्या दिवशी भुमिपुजन झाले त्या दिवशी सिद्धीविनायक ट्रेडर्स चे संचालक आर्णीत होते. भुमिपुजन होताच त्याच दिवशी ९३ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आल्याची कानोकान खबर कुणालाही नव्हती. पुण्यनगरी जवळ या बाबतची माहिती मिळताच सर्वजन चक्रावून गेले. नगर परिषद मधील सभापती विरोध पक्षनेता नगर सेवक यांनाही ९३ लाख रुपयाचे अ‍ॅडव्हान्स बिल दिल्याचे माहिती पासुन अनभिज्ञ दिसले.\nकाम सुरू न होताच केवळ पाईप आणले म्हणून एवढी मोठी रक्कम ठेकेदाराला दिल्याने नगर परिषद मधील पदाधिकारी व नगर सेवक अवाक झाले. पाणीपुरवठा सभापती लक्ष्मण पठाडे यांना या बाबत छेडले असता अ‍ॅडव्हान्स बिल देण्यात आल्याचे माहीती पासुन आपण अनभिज्ञ असल्याचा देखावा त्यांनी केला. पाणी पुरवठा विभागात या बाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता प्रत्येक कर्मचारी एका मेकावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतांना दिसत होते. या विभागातील लेखा अधिकारी बोरकर ज्यांनी हा ९३ लाख रुपयाचा धनादेश तयार केला ते दोन दिवसा पासुन सुट्टीवर गेलेले आहेत. त्यांना दुरध्वनी वरुन संपर्क करुन या धनादेशा बाबत छेडले असता त्यांनी उलट प्रती प्रश्न करीत चेक दिला असे म्हणुन आश्चर्य व्यक्त केले. प्रत्येक जन लपवा छपवी करतांना दिसत होते.\nनगर परिषद ची आमणी येथुन आर्णी शहराला पाणी पुरवठा करणारी मोठी विहीर आहे. ग्राम पंचायत असतांना १९८९-९० मध्ये या विहीरीचे खोदकाम करण्यात आले होते. तेव्हा पासुनची असलेली पाईपलाईन अनेक ठिकाणी जिर्ण झाली. १४ वित्त आयोगाच्या निधीतुन हे काम मंजूर करण्यात आले. आमणी ते शहरातील पाण्याचे टाकी पर्यंत ५ किलोमीटर पि आय के १ पाईप व ५० हार्स पावरची मोटर अशे १ कोटी ४१ लाख रुपयाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. दाभडी रोड वरुन आमणी रस्त्यावर जाणार्‍या कॅनल ने हे पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. उन्हाळ्यात हे काम पुर्ण होणे अपेक्षित होते.\nपरंतु ते होऊ शकले नाही. पावसाळ्याचे तोंडावर या कामाची सुरुवात होत आहे. पुठे शेतातून हे पाईपलाईन जात असल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केल्याने हि योजना सध्या तरी पुर्णत्वास जाणे नाही. काम पुर्ण होणे नसतांना सुद्धा मुख्याधिकारी ९३ यांनी लाख रुपयांचा धनादेश देणे कितपत योग्य आहे. यावर अनेक जन प्रश्न उपस्थित करीत आहेत. नुकतच मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नगर सेवकांना चार पाणी कायद्याचे भाषेत इशारा पञ देउन नगर परिषद वर एकहाती अंकुश मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. याचाच भाग म्हणुन कुणालाही माहिती न होऊ देता पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारावर मेहरबानी दाखवण्यात आलेली आहे. केवळ पाईप आणले असल्याने अ‍ॅडव्हान्स देण्यात येत असेल तर ईतर काम करणाऱ्या ठेकेदारांना मटेरियल कामावर टाकल्यावर काम न करता अ‍ॅडव्हान्स देणार का असा प्रश्न ठेकेदार व्यक्त करित आहेत.\nएकी कडे शासन दरबारी पारदर्शक कामकाजावर भर दिला जात असतांना मात्र आर्णी नगर परिषद मध्ये पारदर्शक तत्व गुंडाळून ठेवण्यात आले आहे. खुद्द नगर सेवकांना माहीती मागण्याचा अधीकारच नसल्याच मुख्याधिकारी यांनी पञातुन अध्यक्षा सह सर्व नगर सेवकांना कळवल आहे. ९३ लाख रुपयाचा अ‍ॅडव्हान्स दिल्या बाबत नगराध्यक्ष यांचे मत जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना याची आधीच कल्पना आल्याने त्यांनी फोन घेण्याचे सतत टाळले.\nहो... ९३ लाख रुपये देण्यात आले\nआमणी वरुन पाईपलाईन चे काम करणार्‍या सिद्धीविनायक ट्रेडर्स यांना ९३ लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला आहे. पाईप आणले असल्याने त्यांना अ‍ॅडव्हान्स देण्यात आला आहे. अशी माहिती प्रभारी शाखा अभियंता गौरव मंडळे यांनी दिली.\nपाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर\nपुणे : \"अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे...\nपुण्याच्या पाणीकपात निर्णयाला जलसंपदाकडून स्थगिती\nपुणे : पुण्याच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात येत्या 25 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक होणार असून, या बैठकीत पाण्याच्या प्रश्नावर तोडगा...\nसिंचन भवनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड\nपुणे : शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवन येथील कार्यालयात पाइपलाइनची...\nलेखी आश्वासनानंतर कूर्डू येथील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित\nकुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले...\nचार हजार गावांचा करणार कायापालट - मुख्यमंत्री\nऔरंगाबाद - बदलत्या हवामानामुळे पर्जन्यमानात अनियमितता आली असून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य विनियोग करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे सूक्ष्म...\nपुणे महापालिका अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर\nपुणे : महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-rain-61312", "date_download": "2019-01-17T18:02:47Z", "digest": "sha1:N6UUCZM3MSZYVC4XZIVTOAOYSQU2A6QO", "length": 13534, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news rain जुलै सरत आला तरी पाऊस मनावर घेईना | eSakal", "raw_content": "\nजुलै सरत आला तरी पाऊस मनावर घेईना\nशुक्रवार, 21 जुलै 2017\nमराठवाड्यात केवळ शिडकावा, रिमझिम\nऔरंगाबाद - मराठवाड्यात पावसाची अवकृपा सुरूच आहे. राज्यात मॉन्सून जोरकसपणे सक्रिय झालेला असताना या भागाला केवळ रिमझिमवरच समाधान मानावे लागत आहे. जुलैचे वीस दिवस उलटले तरी ही स्थिती असल्याने अस्वस्थतेत मोठी भर पडत आहे.\nमराठवाड्यात केवळ शिडकावा, रिमझिम\nऔरंगाबाद - मराठवाड्यात पावसाची अवकृपा सुरूच आहे. राज्यात मॉन्सून जोरकसपणे सक्रिय झालेला अस���ाना या भागाला केवळ रिमझिमवरच समाधान मानावे लागत आहे. जुलैचे वीस दिवस उलटले तरी ही स्थिती असल्याने अस्वस्थतेत मोठी भर पडत आहे.\nमराठवाड्यात जूनच्या सुरवातीला मॉन्सूनपूर्व चांगल्या सरी कोसळल्या. त्यामुळे बहुतांश भागात पेरणी झाली. पिकांची चांगली उगवण होत असताना पावसाने वीस ते पंचवीस दिवस दडी मारली. दरम्यानच्या काळात गेल्या आठवड्यापासून राज्यात मॉन्सून सक्रिय झाला आणि ठिकठिकाणी तो धो धो कोसळू लागला. त्यात कोकण आणि नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. मराठवाड्यात मात्र केवळ शिडकावा, रिमझिम होत आहे, तीही काही भागात आणि काही अवधीपुरतीच. कधीतरी, कुठेतरी पडणाऱ्या या अत्यल्प पावसाने पिकांना टवटवी आली असली तरी चांगली वाढ, चांगल्या उत्पादनाची चिंता अजूनही टळलेली नाही. त्याशिवाय सर्वच भागात पाऊस होत नसल्याने दुबार पेरणीच्या संकटाचे काळे ढग सरलेले नाहीत. नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्पात पाण्याची आवक होत आहे, एवढा दिलासा सोडला तर मराठवाड्यातील अन्य एकाही मोठ्या, मध्यम, लघुप्रकल्पांत थेंबभर पाणी साचलेले नाही. त्यामुळे शेतीसह पाणीप्रश्‍न सध्या तरी कायम आहे.\nगेल्या तीन-चार दिवसांपासून काही भागांत पावसाची हुलकावणी, कुठेतरी रिमझिम, मध्यम सरी असे चित्र आहे. गुरुवारी (ता. २०) तर बहुतांश भागात असेही चित्र नव्हते. परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी रिपरिप झाली. उस्मानाबाद शहरात सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत अधूनमधून रिपरिप सुरू होती. औरंगाबाद शहरात दुपारी आकाश काळेकुट्ट झालेले असताना केवळ दहा मिनिटे हजेरीपुरता पाऊस झाला. नांदेड, हिंगोली, लातूर, बीड जिल्ह्यांत किरकोळ अपवाद वगळता पावसाची हुलकावणीच होती.\nमुख्याधिकारी रामदास पाटील यांची अमेरिका दौऱ्यासाठी निवड\nहिंगोली : येथील पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची राज्य शासनाच्या शिफारशीवरून अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तेथे कॅलीफोर्निया...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nटपरी चालवणारा तरुण कंपनी मालक\nगंगापूर - घरी एक गुंठा जमीन नसतानाही अथक परिश्रम, जिद्दीच्या जोरावर टपरी चालविणाऱ्या तरुणाने कंपनी उभारली आहे. विष्णू पांडुरंग लंके असे या...\nएकाच अधिकाऱ्याकडे आता सातवा पदभार\nऔरंगाबाद - महापालिकेत अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे सांगत अनेक अधिकाऱ्यांकडे विविध पदभार दिले जात आहेत; तर दुसरीकडे अनेकांना कामच नसल्याचे चित्र आहे....\n\"त्या' मायलेकरांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार\nअंबाजोगाई - औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले उपअभियंता दिलीप सोपान घाडगे (वय 52) यांचे सोमवारी (ता. 14) एरंडोलजवळ कारअपघातात निधन झाले. काही कालावधीत...\nदोरीचा फास ठरला ‘आयुष्याचं खेळणं’\nऔरंगाबाद - तिचे वय झोपाळ्यावाचून झुलण्याचे; पण बाथरूममध्ये बांधलेल्या दोरीचा अचानक तिला गळफास बसला आणि त्यातच तिचा करुण अंत झाला. ही दुर्दैवी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/abhay-yojna-water-supply-solapur-125669", "date_download": "2019-01-17T17:49:09Z", "digest": "sha1:JSOZBSZZFWQSJL2UOPT7SOZUVNQBL5HW", "length": 13684, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Abhay Yojna for Water Supply of Solapur सोलापूर महापालिकेची पाणीचोरांसाठी अभय योजना | eSakal", "raw_content": "\nसोलापूर महापालिकेची पाणीचोरांसाठी अभय योजना\nशनिवार, 23 जून 2018\nसोलापूर शहरात हजारोंच्या संख्येने अनधिकृत नळजोड असल्याचा आरोप वारंवार केला जातो. त्यात तथ्यही असल्याचे अनेकवेळा आढळून आले आहे. तत्कालीन आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी अशा पाणीचोरांविरुद्ध मोहिम राबविली.\nसोलापूर : अनधिकृत नळजोड घेऊन पाणी चोरणाऱ्यांसाठी महापालिकेने 15 अॅागस्टपर्यंत अंतिम अभय योजना जाहीर केली आहे. दहा हजार रुपये भरा आणि अनधिकृत नळजोड नियमित करून घ्या असे या योजनेचे स्वरुप असणार आहे.\nसोलापूर शहरात हजारोंच्या संख्येने अनधिकृत नळजोड असल्याचा आरोप वारंवार केला जातो. त्यात तथ्यही असल्याचे अनेकवेळा आढळून आले आहे. तत्कालीन आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी अशा पाणीचोरांविरुद्ध मोहिम राबविली. त्य���ंनी पहिला हातोडा उजनी ते सोलापूर मुख्य जलवाहिनीतून\nपाणी चोरणाऱ्यांवर लगावला. धक्कादायक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात मान्यवर म्हणून वावरणारे अनेक प्रतिष्ठित पाणीचोर निघाले होते. याप्रकरणी अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर हा विषय तिथेच थांबला.\nजलवाहिनीवरील मोहिम संपल्यानंतर काळम-पाटील यांनी शहरातील पाणीचोरांविरुद्ध मोहिम राबविली. 21 ते 30 अॅागस्ट 2015 या कालावधीत 8 विभागीय कार्यालयांतर्गत राबविलेल्या या मोहिमेत 465 पाणीचोर आढळले. त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. ही बाब अद्यापही न्यायप्रविष्ठ आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मध्यंतरी सर्व्हेक्षण केल्यावर शहराच्या अनेक भागात अजूनही अनधिकृत नळजोड असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हे नळजोड नियमित करण्यासाठी 15 अॅागस्ट 2018 मुदत देण्यात आली आहे.\nनळजोड नियमित करण्यासाठी रितसर अर्ज, अनामत, मीटर चार्ज व कोटेशन मिळून दहा हजार रुपये दंड आणि नळजोड घेतलेल्या दिवसांपासूनची पाणीपट्टी भरून नळजोड नियमित करता येतील. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कोणतीही पोलिस कारवाई केली जाणार नाही.\n15 आॅगस्टनंतर शहरात पुन्हा एकदा अनधिकृत नळजोड शोध मोहिम राबवली जाणार आहे. या कालावधीत जे अनधिकृत नळजोडधारक आढळतील. त्यांचे नळजोड त्वरीत बंद करण्यात येतील, शिवाय त्यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल केले जाणार आहेत.\nलेखी आश्वासनानंतर कूर्डू येथील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित\nकुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले...\nनांदेड पोलिसांचा झेंडा नागभूमीत\nनांदेड : नांदेड पोलिसांचे नाव महाराष्ट्र पोलिसाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहण्यासाठी क्रिडा विभागातील पोलिस परिश्रम घेत असतात. सध्या नागपूर...\nधनगर समाजाला आरक्षण द्यावेच लागेल - युवराज भुषणसिंह होळकर\nमोहोळ (सोलापूर) - धनगर समाजाला आरक्षण तर मिळालेच पाहिजेच, पण त्याबरोबर समाजबांधवांची शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रातही उत्तरोत्तर प्रगती...\nआढळला दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुल\nसोलापूर : नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी सोलापुरात आधी एकदा रेकॉर्ड असलेला दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुल पक्षी परत शोधून काढला आहे. चपळगाव...\nपहिल्यांदाच झाले आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम\nसोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत बुधवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम झाले....\nसुरेश पाटील विषबाधा प्रकरण चिघळण्याची चिन्हे\nसोलापूर - माजी सभागृहनेते सुरेश पाटील यांनी न्यायालयीन कामकाजासाठी महापालिकेकडे नऊ मुद्यांची माहिती मागितली आहे. दोन दिवसांत माहिती न मिळाल्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/category/news/page/2/", "date_download": "2019-01-17T16:48:26Z", "digest": "sha1:TSZ4SWMI4WDMPNJJZB55L4ZLDV6GEF6A", "length": 9432, "nlines": 113, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nशबरीमलाप्रकरणी केरळ सरकारची वागणूक लाजिरवाणी- पंतप्रधान\nनवी दिल्ली- शबरीमला आणि तीन तलाकच्या मुद्द्यावरुन डावे आणि काँग्रेस सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाना साधला आहे. केरळ सरकारकडून आम्ही अशा प्रकारे द्वेषाच्या...\nक्रिकेट सामन्यावर बेटींग घेणार्‍या बुकीला अटक\nमुंबई – बिग बॅश या ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये टी/20 क्रिकेट सामन्यावर मोबाईलवरुन लाखो रुपयांची बेटींग घेतल्याप्रकरणी अन्य एका बुकीला सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. निकुंज ठक्कर...\nगिरणा धरणातून पिण्यासाठी पाणी सोडले\nचाळीसगाव – आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकार्‍याच्या पत्रानुसार गिरणा धरणातून 2 हजार 500 क्युसेक इतके पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. गिरणाकाठच्या गावांसह भडगाव, पाचोरा...\nसरकारी बँकेतील सरकारची हिस्सेदारी कमी करणार\nमुंबई- सार्वजनिक बँकांमधील सरकारची हिस्सेदारी कमी करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. सरकारची ही हिस्सेदारी हळूहळू 52 टक्क्यांपर्यंत आणली जाणार आहे, अशी माहिती...\nबोगस वैद्यकीय रिपोर्ट तयार करुन एलआयसी फसवणुक\nमुंबई – बोगस वैद्यकीय चाचणी रिपोर्ट तयार करुन भविष्य निर्वाह निधीची (एलआयसी) फसवणुक करणार्‍या दोघांना सोमवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यात डॉ. राकेश...\nमोदींचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी ओडिशात हजारो झाडांची कत्तल\nभुवनेश्वर- पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला ओडिशामधील बालागीर जिल्ह्याला भेट देणार आहेत. मात्र मोदींच्या या भेटीसाठी चक्क हजार झाडांचा बळी द्यावा लागल्याची माहिती समोर...\nकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या प्रदूषित शहरांत नवी मुंबई दुसर्‍या स्थानी\nपनवेल- केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केलेल्या प्रदूषित शहरात माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नावारूपाला येत असलेल्या नवी मुंबईने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. गेल्या...\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू होणार लोकसभेची आचारसंहिता\nनवी दिल्ली- संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. येत्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकीची आचार संहिता सुरू होईल. 7 एप्रिलला त्रिपुरा व...\nकर्नाटकातील काँग्रेस-जदयू सरकारवर संक्रांत\nमुंबई- मंगळवारच्या मकर संक्रांतीनंतर कर्नाटकात मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारवर संक्रांत येणार आहे. कारण भाजपाने उत्तरायन सुरु केले आहे. नाराज असलेल्या काँग्रेसच्या 10 आमदारांना भाजपाच्या एका...\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुखांचे निधन\nमुंबई – काँग्रेस पक्षाचे ज्येेष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी बॉम्बे रूग्णालयात अखेरचा...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%87_(%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3)", "date_download": "2019-01-17T16:48:29Z", "digest": "sha1:XRVNAVWBJCUD6UBSOXREUEEHVNJVE46M", "length": 9879, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एले (खेळ) - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nएले हा खेळ श्रीलंकेचे() बॅट-अँड-बॉल गेम आहे. जे() बॅट-अँड-बॉल गेम आहे. जे() बऱ्याचदा ग्रामीण आणि शहरी भागात खेळला जातो. एले खेळात हिटर, पिचर आणि फील्डर्स असतात. हिटरला त्याच्या चेंडूवर झेल मारण्याच्या तीन संधी दिल्या जातात. बळकट बांबूच्या काठीने हिटरला एक गोल मारणे किंवा धावणे आवश्यक आहे. ज्यात 55 मीटर अंतराने चार संभाव्य \"स्टॉपपिंग\" () बऱ्याचदा ग्रामीण आणि शहरी भागात खेळला जातो. एले खेळात हिटर, पिचर आणि फील्डर्स असतात. हिटरला त्याच्या चेंडूवर झेल मारण्याच्या तीन संधी दिल्या जातात. बळकट बांबूच्या काठीने हिटरला एक गोल मारणे किंवा धावणे आवश्यक आहे. ज्यात 55 मीटर अंतराने चार संभाव्य \"स्टॉपपिंग\" ()असतात. जर हिटरचा चेंडू फिल्डिंगच्या बाजूने पकडला गेला असेल तर तो स्ट्राइकआउट होतो.हिटर फेरीच्या तीन स्टॉपपिंग()असतात. जर हिटरचा चेंडू फिल्डिंगच्या बाजूने पकडला गेला असेल तर तो स्ट्राइकआउट होतो.हिटर फेरीच्या तीन स्टॉपपिंग() पैकी केवळ एक थांबवू शकतो ज्यामुळे त्याच्या कार्यसंघाचा दुसरा सदस्य येण्याची शक्यता कमी आहे. ज्या संघाने सर्वाधिक (पूर्ण) धावा केल्या त्या() पैकी केवळ एक थांबवू शकतो ज्यामुळे त्याच्या कार्यसंघाचा दुसरा सदस्य येण्याची शक्यता कमी आहे. ज्या संघाने सर्वाधिक (पूर्ण) धावा केल्या त्या() तर तो संघ विजयी ठरतो.\n20 व्या शतकात एले हा खेळ अस्तित्वात आला होता असे इतिहासकारांचे() अंदाज आहे आणि हे स्���ष्ट नाही की एलीचा इतिहास श्रीलंकेने सादर केला आहे. खेळाच्या उत्पत्तिवर निश्चित स्रोत सापडत नसले तरीही, 20 व्या शतकातील खेळ पूर्ववत असल्याचे सूचित करण्यासाठी पुरावे आहेत. श्रीलंका मध्ये एलीची() अंदाज आहे आणि हे स्पष्ट नाही की एलीचा इतिहास श्रीलंकेने सादर केला आहे. खेळाच्या उत्पत्तिवर निश्चित स्रोत सापडत नसले तरीही, 20 व्या शतकातील खेळ पूर्ववत असल्याचे सूचित करण्यासाठी पुरावे आहेत. श्रीलंका मध्ये एलीची() खेळ दोन हजार वर्षांहून अधिक काळ चालली आहे. गावातील लोक कामाच्या नंतर आणि विशेषत: नवीन वर्षाच्या जवळ संध्याकाळी त्यांच्या विनामूल्य() खेळ दोन हजार वर्षांहून अधिक काळ चालली आहे. गावातील लोक कामाच्या नंतर आणि विशेषत: नवीन वर्षाच्या जवळ संध्याकाळी त्यांच्या विनामूल्य() वेळेत हा खेळ खेळत असे() वेळेत हा खेळ खेळत असे(); तो सरासरी() व्यक्तीसाठी एक मनोरंजक आणि स्पर्धात्मक खेळ होता.\nएले खेळ हा गावातील लोकांना एकत्रित आणत().हा एक वेळ होता जो आपल्या प्रियजनांना व शेजारच्या लोकांना आनंद व हर्ष देण्याचा होता, तसेच संपूर्ण गाव एकत्रित आल्यावर त्यांनी संघात प्रवेश घेतला आणि एले स्पर्धेसाठी खेळ खेळले गेले.एले हा खेळ प्रादेशिक टूर्नामेंट म्हणून खेळली().हा एक वेळ होता जो आपल्या प्रियजनांना व शेजारच्या लोकांना आनंद व हर्ष देण्याचा होता, तसेच संपूर्ण गाव एकत्रित आल्यावर त्यांनी संघात प्रवेश घेतला आणि एले स्पर्धेसाठी खेळ खेळले गेले.एले हा खेळ प्रादेशिक टूर्नामेंट म्हणून खेळली() जातील जेथे जवळच्या गावांमध्ये किंवा शहरातील दर्शविणारी() जातील जेथे जवळच्या गावांमध्ये किंवा शहरातील दर्शविणारी() संघ सर्वोत्तम एली टीमचे किताब जिंकण्यासाठी लढतील. हे हळूहळू आनंदी उत्साहात खेळत राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियनशिपमध्ये पसरेल.[१]\nएले या खेळात धावण्यासाठी कोणताही अडथळा नसावा. त्याच्या दोन्ही बाजूंना एक समान फरक असावा. खेळाचे क्षेत्र 3 सेंटिमीटरच्या रूंदीत चिन्हांकित केलेले असावे.\nटीपः शाळेतील मुलांना खेळण्यासाठी बेस दरम्यान धावणारे अंतर कमी असावे. म्हणजेच शाळेच्या मैदानातील अंतर 11 मीटर असावे तर खेळाच्या मैदानातील अंतर १२ मीटर असावे.\nमराठी लेखनात व्याकरणाची गल्लत झालेले लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० डिसेंबर २०१८ रोजी १०:५० वाजत�� केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%95", "date_download": "2019-01-17T18:14:09Z", "digest": "sha1:EZHQGGKCZYXJUC2PGMA56N5E6M6AD33I", "length": 20881, "nlines": 285, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बँकॉक - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष २१ एप्रिल १७८२\nक्षेत्रफळ १,५६८.७ चौ. किमी (६०५.७ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७२ फूट (२२ मी)\n- घनता ४,०५१ /चौ. किमी (१०,४९० /चौ. मैल)\nबँकॉक ही थायलंड देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. याचे थाई भाषेतील गिनेस बुकने शिक्कामोर्तब केलेले नाव ‘Krung thep Mahanakhon Amon Rattanakosin Mahinthara Ayuthaya Mahadilok Phop Noppharat Ratchathani Burirom Udomratchanivet Mahasthan Amon Piman Awatan Sathit Sakkathattiya Witsanukam Prasit' (किंवा फक्त \"क्रुंग थेप\") म्हणजे फरिश्त्यांचे शहर असे आहे. बँकॉक हे थायलंडमधले सर्वाधिक दाट वस्तीचे व १ कोटी २० लाख लोकसंख्येचे शहर आहे. १५व्या शतकात अयुथाया राजवटीत बँकॉक हे चाओ फ्राया नदीच्या मुखाजवळ असलेले एक छोटे व्यापारी केंद्र होते. वाढत वाढत त्याची १७६८ मध्ये थोन्बुरी व १७८२ मध्ये रत्तनकोसिन अशा राजधान्या झाल्या.\nसयाम (नंतरचे थायलंड) हे भौगोलिकरीत्या महत्त्वाच्या ठिकाणी होते आणि म्हणून फ्रेंच व इंग्रज सरंजामशाहींना एकमेकापासून दूर ठेवू शकले. बँकॉकने स्वतंत्र, प्रवाही व वजनदार शहर म्हणून ख्याती कमावली. बँगकॉक हे थायलंडचे राजकीय, सामाजिक व आर्थिक केंद्रबिंदू इतकेच नाही तर व्यापार, आयात-निर्यात, संस्कृती, कला, शिक्षण, आरोग्य व दळण-वळण या अनेक क्षेत्रांत इंडोचायना देशांत आग्रहाची भूमिका पार पाडत आहे.\nथाय लोक बँकॉक हे नाव फक्त परकीय लोकांसमोर उच्चारतात. एरवी ते या शहराला क्रुंग थेप किंवा क्रुंग थेप महानखोन म्हणतात. बँकॉकचा शब्दश: अर्थ Village of Plums असा आहे. बँकॉकमध्येच नव्हे तर संपूर्ण थायलंडमध्ये उत्तम प्रतीची फळफळावळ मिळते. बँगकॉकला स्वर्णफूम किंवा सुवर्णभूमी ही दोन नावेही आहेत. बँकोकच्या विमानतळाचे नाव स्वर्णभूमी असे आहे.\nआशियातील देशांच्या राजधानीची शहरे\nअंकारा • अबु धाबी • अम्मान • अश्गाबाद • अस्ताना • इस्लामाबाद • उलानबातर • काठमांडू • काबुल • कुवेत शहर • क्वालालंपूर • जकार्ता • जेरुसलेम • ढाका • ताइपेइ • ताश्कंद • तेहरान • तोक्यो • थिंफू • दमास्कस • दिली • दुशांबे • दोहा • नवी दिल्ली • नेपिडो • पनॉम पेन • पुत्रजय • प्याँगयांग • बँकॉक • बंदर सेरी बेगवान • बगदाद • बाकू • बिश्केक • बीजिंग • बैरुत • मनामा • मनिला • मस्कत • माले • येरेव्हान • रियाध • व्हिआंतियान • श्री जयवर्धनेपुरा कोट • साना • सोल • हनोई\nबॅंकॉक हे थायलंडच्या अर्थव्यवस्थेचे केंद्र आहे, आणि देशाच्या गुंतवणूक आणि विकासाचे हृदय देखील आहे. २०१० मध्ये शहराचा जीडीपी ३.१४२ ट्रिलियन बात म्हणजे ९८.३४ बिलियन दक्षलक्ष युएस डॉलर्स इतका होता, जो की देशाच्या जीडीपी मधील २९.१% इतका भाग होता. बॅंकॉक ची अर्थव्यवस्था आशियातील शहरांमधील अर्थव्यवस्थेत सहाव्या क्रमांकावर आहे.\nबँकॉक येथे थायलंड मधील अनेक व्यावसायिक बँकांचे मुख्य कार्यालय आहे,अनेक आर्थिक कंपनीचे मुख्य कार्यालय तसेच अनेक मोठ्या कंपनीचे मुख्य कार्यालय देखील इथे आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आपली प्रादेशिक कार्यालय बँकॉक येथे स्थापित करतात, कारण इथले कमी भाव आणि आशियाई उद्योग क्षेत्रात याची सशक्त कामगिरी\nबँकॉक हे जगातील एक मुख्य पर पर्यटन स्थळ आहे, मास्टर काढणे बँकॉकला सर्वात वरचे प्रेक्षणीय स्थळ म्हणून त्याच्या जगातील पर्यटन शहरांच्या यादीत २०१८ मध्ये ठेवले आहे. बँकॉक लंडनच्या ही वरचे स्थान मिळवले आहे, 2017 मध्ये एका रात्रीत २० दक्षलक्ष पेक्षा जास्त अभ्यागतांनी हजेरी लावली, असेच २०१६ च्या अखेरीस देखील घडले होते.युरो मीटर नेत्यांच्या मुख्य प्रेक्षणीय शहर यांचा यादीत बँकॉकला चौथे स्थान २०१६ मध्ये दिली,तसेच ट्रॅव्हल आणि लीझर या पत्रिकेने देखील जगातील पर्यटक दृष्ट्या सर्वोत्कृष्ट शहर असे २०१० ते २०१३ पर्यंत नोंदविले आहे. थायलंडला येण्याचे मुख्य द्वार बँकॉकचा हे आणि म्हणूनच बँकॉक अंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मुख्य केंद्र आहे. इथे देशातील पर्यटक देखील बघायला मिळतात, पर्यटन विभागाने २०१० मध्ये २६,८६१,०९५ स्वदेशी पर्यटक तर ११,३६१,८०८ आंतरराषट्रीय पर्यटकांची नोंद आहे.या पर्यटकांनी ४९.९% शहरातील हॉटेलमधील खोल्यांमध्ये वास्तव्य केले.\nयेथील विविध प्रकारचे प्रेक्षणीय स्थळे, मनमोहक दृश्य आणि शहरी जीवन विविध पर्यटकांना आकर्षित करते. शाही महाल आणि मंदिर तसेच संग्रहालय हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात रस असणार्‍या पर्यटकांना आकर्षि�� करते. खरेदी आणि खाण्यासाठी इथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, तसेच हे शहर इथल्या रात्रीच्या मौजमजेच्या जीवनासाठी देखील प्रचलित आहे.\nग्रैंड पैलेस, बुद्धिस्ट मंदिरे जसे वत फ्रा काईयु, वत फो,आणि वत अरून हे इथले प्रमुख प्रेक्षणीय स्थळे. उंच पाळणा (जायंट स्विंग) आणि ईरावन मंदिर हे थाई संस्कृतीवर हिंदू संस्कृतीची छाप दर्शवते. विमानमेक हवेली जी दुसित महालात वसलेली आहे, ती जगातील सगळ्यात मोठी सागवानी लाकडापासून तयार केलेली इमारत आहे, तसेच जिम थोमसन हाऊस हा पारंपारिक थाई वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.\nबँकॉक राष्ट्रीय संग्रहालय आणि रॉयल बार्ज राष्ट्रीय संग्रहालय हे देखील येथे आहे. चा ओ फ्राया आणि थोनबुरी नहर यामध्ये बोटींची सफारी शहराच्या पारंपारिक दृश्यांचा आस्वाद घेण्याची संधी देते.\nसीआम आणि रचा प्रासोंग येथे घरीदारी चे मुख्य केंद्र आहे, हे पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये देखील फार प्रचलित आहे. तसेच चातूचाक मार्केट आठवड्याच्या शेवटाला भरतो इथे तलिंगचान बाजार जो एक तरंगता बाजार आहे, याओ वारात हे त्यांच्या खरेदारी व विविध पक्वान्ने जे येथे मिळतात यासाठी प्रसिद्ध आहे, तसेच खाण्याच्या गाड्या संपूर्ण शहरात बघायला मिळतील. खाओ सान रोड ही जागा पर्यटकांमध्ये त्याच्या कमी किमतीमुळे प्रचलित आहे.\nबॅंकॉक येथील संस्कृती थायलंडची संपत्ती आणि आधुनिकता याची छवी दर्शविते.या शहरात अनेक वर्षांपासून पश्चिमी लोकांची रहदारी व तिथल्या वस्तूं आत्मसात केलेल्या आहेत. हे मध्यमवर्गीयांच्या जीवनात जास्त बघण्यात येते.\nइथले सर्वव्यापी विक्रेते रस्त्यावर खाण्याच्या पदार्थांत पासून कपडे आणि दागिने पर्यंत सर्व विकतात, ही इथली एक विशिष्ट गोष्ट आहे. असा अंदाज आहे की या शहरात जवळपास १००,००० रस्त्यावरील विक्रेते आहेत. बीएमए ने या विक्रेत्यांना २८७ जागांवर व्यापार करण्याची परवानगी दिलेली आहे परंतु बाकीच्या ४०७ ठिकाणांवर जो व्यापार होतो तो बेकायदेशीर प्रकारचा आहे जरीही हे लोक फरसबंदी जागा आणि पदपथांवर विक्री करतात तरीसुद्धा यामुळे इथल्या रहदारीला आणि पदयात्रीना अडथळा होतो पण या विक्रेत्यांवर शहरातले लोक त्यांच्या जेवणासाठी अवलंबून आहे आणि म्हणूनच बीएमए ला त्यांना हटवण्यात यश आलेले नाही.\n२०१५ मध्ये बी एम ए ने राष्ट्रीय शांती परिषदेच्या मदतीने या ��िक्रेत्यांना हकलवून लावण्यास सुरुवात केली जवळपासच्या बऱ्याच प्रचलित बाजारांना यामुळे धक्का बसला जसे स्लोंग थोम , सफान लेक आणि पक स्लोंग तलात (फुलांचा बाजार) जवळजवळ १५,००० विक्रेत्यांना हकलवून लावण्यात आले.\nआशियातील देशांच्या राजधानीची शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ नोव्हेंबर २०१८ रोजी १२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://haridwar.wedding.net/mr/venues/426049/", "date_download": "2019-01-17T18:08:59Z", "digest": "sha1:XH55J5WWJ435ZF5UWFR3ITHCGZOAJOVM", "length": 4737, "nlines": 66, "source_domain": "haridwar.wedding.net", "title": "Ambrosia Sarovar Portico - लग्नाचे ठिकाण, हरिद्वार", "raw_content": "\nशाकाहारी थाळी ₹ 1,200 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 1,400 पासून\n2 अंतर्गत जागा 150, 250 लोक\n1 अंतर्गत जागा 500 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 21\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे, केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nअतिरिक्त शुल्कासह सेवा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, डीजे, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 3,100 – 4,000\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, गरम\nआसन क्षमता 500 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 1,200/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 1,400/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 250 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 1,200/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 1,400/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 150 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 1,200/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 1,400/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,57,196 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ���ा भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-01-17T16:47:01Z", "digest": "sha1:YJTRYAA5ORMZIIDEGYLNXVGGBPHK4EMA", "length": 6887, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:आर्या जोशी - विकिपीडिया", "raw_content": "\nहा सदस्य महाराष्ट्रातील आहे.\nही व्यक्ती पुणे येथे राहते\nहे सदस्य मराठी बोलू शकतात.\nहे सदस्य संस्कृत बोलू शकतात.\nहे सदस्य इंग्रजी बोलू शकतात.\n५००० ह्या व्यक्तिने मराठी विकिपीडियावर ५००० संपादने पूर्ण केली आहेत.\n१०,००० या व्यक्तीने मराठी विकिपीडियावर आपली दहा हजार संपादने पूर्ण केली आहेत.\nआर्या जोशी (चर्चा) १५:२२, १२ मे २०१६ (IST)\nमी पुणे शहरातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेत पौरोहित्य समन्वयक म्हणून १५ वर्षे काम केले आहे.\nश्राद्धविधीची दान संकल्पना या विषयावर मी विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली आहे.संस्कृत भाषा, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, स्त्री अभ्यास, धर्मशास्त्र असे माझे अभ्यास विषय आहेत.\nविविध नियतकालिके, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी माध्यमे यावर मी धर्म, संस्कृती, तत्वज्ञान याविषयी मार्गदर्शन करते तसेच वविध लेख प्रकाशित करते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा यामध्ये सहभाग घेवून शोधनिबंध वाचन सुमारे २५. तसेच आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकांमध्ये चार शोध निबंध प्रसिद्ध .\nTEDX Pune च्या व्यासपीठावर मला जी संधी मिळाली त्यामध्ये मी Thought Leader म्हणून; मराठी विकिपीडियावर मी जो अल्प सहभाग नोंदविते आहे त्याबद्दल माहिती दिली आहे व तसे काम करण्यास इतरांनाही आवाहन केले आहे.TTT २०१७ मध्ये सहभागी होवून मी विकिपीडिया संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.\nमराठी विकिपीडियावर माझी १०,००० + संपादने पूर्ण झाली आहेत.भारतीय शास्त्रीय संगीत हा माझ्या आस्थेचा व आवडीचा विषय आहे. कविता करणे, वाचन करणे हे माझे छंद आहेत. *छायाचित्रण कला मी शिकलेली आहे आणि प्रासंगिक स्वरूपात आवड म्हणून ती जोपासली आहे.\n१००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\n१०,००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\n५००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१८ रोजी १०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/musical-instruments-accessories/top-10-branded+musical-instruments-accessories-price-list.html", "date_download": "2019-01-17T17:24:43Z", "digest": "sha1:SUDASSGK2OMQRAIOD62NWAWEO45HIKT4", "length": 11948, "nlines": 262, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 ब्रँडेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 ब्रँडेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस Indiaकिंमत\nशीर्ष 10 ब्रँडेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 ब्रँडेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस म्हणून 17 Jan 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग ब्रँडेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस India मध्ये यामाहा डिजिटल पियानो P १०५ब Rs. 54,784 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 7 उत्पादने\nशीर्ष 10ब्रँडेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस\nताज्याब्रँडेड मुसिकल इंस्ट्रुमेंट्स असिसिससोरिएस\nयामाहा डिजिटल पियानो P १०५ब\nरोलँड कबे लत रद्द गिटार ऍम्प्लिफायर\nपेलवेय पण 6 उब ४क्सलर इनपुट नॉन पॉवर मिक्सर\nकॅसिओ कंटक 240 इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड\nटॉपिकस एंटरटेनमेंट इन्स्टंट प्ले गिटार\nरोलँड हँड 3 V ड्रम लिट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A5%80", "date_download": "2019-01-17T17:52:32Z", "digest": "sha1:FYEEJLLHBFPPEP4IYPOTBRCIRGPBUR2D", "length": 3133, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nअनोळखी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nअनोळखी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nमंगळवार, ९ मे, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे ७:३४ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अनोळखी, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/killa-cholhar-118070600024_1.html", "date_download": "2019-01-17T17:47:57Z", "digest": "sha1:GR7M6ICSDWYDR42RH5HPYSUFNBFL5LUA", "length": 8673, "nlines": 95, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "किल्ले चौल्हेर", "raw_content": "\nचौल्हेर हा किल्ला देखणा आहे. भक्कम आणि वास्तुवैभवाने नटलेला आहे. नाशिकहून सटाणा, सटाण्याहून तिळवण येथे गेल्यानंतर जवळच वाडी-चौल्हेर हे पायथ्याचे गाव लागते. येथे येईपर्यंत सायंकाळ होते. पौर्णिमेचं दुधाळ चांदणे गडावर पसरलेले असते. अशावेळी गड चढण्यात एक आगळीच मजा असते. बरोबर मार्गदर्शक घेणे फायद्याचे ठरते.\nसूर्यास्त झाल्यानंतर चांदणं असलं म्हणजे पायाखालची वाट स्पष्ट दिसते. गडकोटांचं रात्रीचं विश्व काही वेगळंच असतं. तासाभराची खडी चढाई झाल्यानंतर कातळकोरीव पार लागतात. या पाय��्‍या चढून गेल्यानंतर गडकिल्ल्यावरची शोभा पाहून मन प्रसन्न होते. एका मागोमाग सलग तीन दरवाजे दृष्टीला पडतात.\nप्रत्येक किल्ला त्याचं वेगळं रूप आपल्यासमोर मांडत असतो. कधी इतिहासातून, कधी भूगोलातून तर कधी स्थापत्यातून त्याचं रूप दिसतं. या स्थापत्यातून सारे पदर असतात. पाण्याची टाकी, तटबंदी, बुरूज, गुहा, पार आणि चौल्हेरची दरवाजांची रांग हे तीन दरवाजे म्हणजे चौल्हेरच्या गडसफरीच.\nहे दरवाजे पार केले की डाव्या बाजूला छोटी माची लागते आणि उजव्या बाजूला बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. या दरम्यान पायर्‍या आणि पाण्याची टाकी दिसते. हे सारे पार केल्यावर बालेकिल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येते. चांदणे असल्यामुळे वाट स्पष्ट दिसते. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो. गडावर चौरंगनाथ आणि हनुानाच्या मूर्ती आहेत.\nतिळवाचा किल्ला अथवा चौरगड किंवा चौल्हेरचा किल्ला अशा विविध नावांनी हा किल्ला ओळखला जातो. हा किल्ला अपवादानंच पाहिला जातो. बर्‍यापैकी चढाई असणारा हा गिरीदुर्ग इतिहासात एवढा ज्ञात नसला तरी त्यावरील उत्कृष्ट स्थापतने म्हणजे प्रवेशद्वारांची ओळख लाभलेले हे दुर्गरत्न सरोवरच भटक्यांच्या यादीत नसणं हे खेदजनक म्हणावं लागेल.\nनाशिकमध्ये येऊन गडदुर्ग पाहणार्‍या पर्यटकांची संख्या काही कमी नाही. ही भटकंती ठरावीक दुर्गांसाठीच न करता चौल्हेरचा किल्ला पर्यटकांनी अवश्य पाहावा. या गडाचं देखणेपण पर्यटकांची वाट सफल आणि सुफल करेल यात शंका नाही.\nउगाच गोळी कशाला वाया घालवायची...\nअनुप जलोटाशी संबंधावर खरं काय ते सांगितले जसलीनने\nदृष्टिबाधितांनाही अनुभवता येणार \"प्रभो शिवाजी राजा\" ची चरित्रगाथा \nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nमहाराष्ट्राची अस्मिता किल्ले रायगड\nसांस्कृतिक भारत : दमण व दीव\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं प्रदर्शित\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\nआठवडाभर आधीच अर्थात 15 मार्च रोजी प्रदर्शित होणार 'शिमगा'\nप्रतीक्षा संपली 'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nशाहरुख आणि माझ्यात कोणताही वाद नाही- रोहित\nभुताटकी वगैरे नाही ना\n'भाई व्यक्ती कि वल्ली-उत्तरार्ध' ट्रेलर\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/42267?page=2", "date_download": "2019-01-17T17:12:09Z", "digest": "sha1:WWWZDCX3QYVDPFNHTMB2GK5J7GX4MBVF", "length": 8326, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लंब बेटावरील बर्फाळ चहा! (Long Island Ice Tea) | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लंब बेटावरील बर्फाळ चहा\nलंब बेटावरील बर्फाळ चहा\nदारवा ५ व्हाइट दारवा\n५. ट्रिपल सेक किंवा कॉइंत्रु किंवा व्हर्माउथ/ व्हर्मूथ( vermouth) (शक्यतो ऑरेंज लिक्योर्स)\nग्लासच्या कडेला जेमतेम मीठ लावून घेणे.\nउंच ग्लासात २/३ पातळीपर्यंत बर्फाचे तुकडे भरायचे.\nमग काचेच्या स्टररवरून एकेक अल्कोहोल सोडायचे.\nपाचही अल्कोहोल्सचे प्रमाण १:१:१:१:१ असे हवे.\nनवखे असाल तर प्रत्येकी १५ मिलि च घ्या. मिडियम टॉलरन्स असेल तर २० मिलि चालेल. टाकी असाल तर ३० मिलि प्रत्येकी घ्यायला हरकत नाही.\nदारवा ग्लासात स्थानापन्न झाल्यावर मग हळूहळू कोक सोडायचा. फुगायला जागा राहील इतपत. लिंबाचे चार थेंब टाकायचे.\nगार्निशला एकदोन पुदिन्याची पाने.\nग्लासला लिंबाची चकती खोचायची.\nअसा एक ग्लास करायचा. :)\nआपण प्यायलेल्या दारूची मजा आपल्यालाच मिळायला हवी. इतरांचे मनोरंजन हा हेतू नाही त्यामुळे बॉटम्स अप करायचं नाही. हळूहळू पित जायचं. पाची द्रव्यांपैकी प्रत्येकाची वळणे, चवी ओळखत घोळवत ग्लास संपवायचा.\nयानंतर चुकूनही ड्रायव्हिंगच्या फंदात पडायचे नाही. आपला टॉलरन्स वाला इगो चपला काढल्यासारखा बाजूला ठेवायचा.\nअथेन्स, जॉर्जिया मधल्या द ग्लोबचा बार टेण्डर आणि इंटरनेट. :)\nनंदिनी बर्फाचा गोळा करताना\nबर्फाचा गोळा करताना गोळेवाला बर्फ किसतो. तसा घरच्या जाड बटाटा किस घालण्याच्या किंवा गूळ किसायच्या किसणीने किसून बघावा . किंवा अमाची आयडिया मस्त आहे चुरा करण्याची.\nजाड बटाटा हाडापर्यंत गोठवतो\nजाड बटाटा हाडापर्यंत गोठवतो का गं केश्वे\nअमाची आयडीयाच करून बघणारे एकदा.\nअगं ते गोळेवाले टर्किश\nअगं ते गोळेवाले टर्किश टॉवेलातच धरतात तो बर्फ आणि किसतात. त्यांचापण नाही गोठत हात त्यामुळे.\nबर्फ कुटण्यासाठी वापरलेले फडके १-२ वेळा कुटले की फाटते.\nकॅनव्हास,(वॉटरबॅग्ज असतात याच्या) किंवा जुन्या जीन्स चा पाय वापरणे जास्त योग्य.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64144?page=1", "date_download": "2019-01-17T17:14:15Z", "digest": "sha1:GCRF7GCAF2JFZTAW3KRSANEOWA6NBGX2", "length": 23007, "nlines": 368, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७\nआद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७\nया पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373\nहा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.\n१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.\nपण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.\nउदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर\nल ल म य घ\nह स म त घ\nअशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).\nआ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.\n२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की \"हमदम मेरे खेल ना जानो\", या गाण्याची सुरवात \"दूर बहोत मत दूर जाईये\" अशी असली तरी गाणे \"हमदम मेरे खेल ना जानो\" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.\n३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.\n४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.\n५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की\" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे\" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रां���कट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.\n६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.\n७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.\n८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.\nकृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.\nधन्य ते गायनी कळा\nये नैना ये काजल ये ज़ुल्फ़ें ये आँचल\nख़ूबसूरत सी हो तुम ग़ज़ल\nकभी दिल हो कभी धड़कन कभी शोला कभी शबनम\nतुम ही हो तुम मेरी हमदम\nज़िन्दगी तुम मेरी तुम मेरी ज़िन्दगी\nस क द य प\nत ज न त म\nज न ज ह\nज प ज ज फ\nह प क द क द स न ह\nल प न क क प\nम ख ज स म न\nह त ह अ त ख न ह\nसागर किनारे, दिल ये पुकारे\nसागर किनारे, दिल ये पुकारे\nतू जो नहीं तो मेरा कोई नहीं है\nजागे नज़ारे, जागी हवायें\nजब प्यार जागा, जागी फिजायें\nपल भर तो दिल की दुनिया सोयी नहीं है\nलहरों पे नाचे किरनों की परियां\nमैं खोयी जैसे सागर में नदियां\nतू ही अकेली तो खोयी नहीं है\nकोडे क्र २२१७ मराठी\nन म न प म स प त\nभ च त त ध म न प ह\nम व अ द च ज स वा प\nत ज व झ प त व त द\nम स म प व त त प अ\nव य त व म ज ब म\nत अ श अ म य त क स त\nने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला\nभूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता\nमज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू\nतैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले\nमार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन\nविश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी\nतव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला\nय च ह ह द ह\nझ ब ह म ज ज\nत ब ज फ क क ज\nय क प ह य ह क अ ह\nत द द ह म ज ज\nत द ज ध म अ न ज\nगायिका हरहुन्नरी तर गायक गोड गळ्याचा.\nयार चुलबुला है हंसीं दिलरुबा\nयार चुलबुला है हंसीं दिलरुबा है\nझूठ बोलता है मगर ज़रा ज़रा\nफिर क्या करे दीवाना\nहिंदी ( १९९० - २०००)\nप ज प म क ह ह\nक ब ह य क न ह\nत स द ल क स ह\n आज सगळेच मि. इंडिया\n आज सगळेच मि. इंडिया\nकृष्णाजी, मी त्या प ज मधे\n(पूछो जरा) पूछो मुझे क्या हुआ\n(पूछो जरा) पूछो मुझे क्या हुआ ह��\nकैसी बेकरारी है ये कैसा नशा है\n(राजाजी) तुम से दिल लगाने की सदा है.\nबघा शेवटी धागाकर्त्याने उत्तर\nबघा शेवटी धागाकर्त्याने उत्तर बरोबर ओळखले\nपुढचे कोडे द्या मानवजी\nपुढचे कोडे द्या मानवजी\nतुम्हीच द्या स्निग्धाजी, मानव\nतुम्हीच द्या स्निग्धाजी, मानव गेलेले दिसतायेत फिरायला\nम क क ह\nम भ क क ह\nप त प त\n[ द ज त ल क द न क ग\nप अ प अ प अ क क न ग थ\nअ त ह प त प त प त\nअ प त म य म भ र च न ज\nअ म क ह ]\n( अ क ल अ ह म\nक ल क स स म\nज क ह व म क ह ) * २\n[ ] वैकल्पिक शब्द आहेत, सोडून दिले तरी चालेल\nबरोबर स्निग्धा, द्या पुढचे...\nमुझे कुछ कहना है\nमुझे कुछ कहना है\nमुझे भी कुछ कहना है\nपहले तुम पहले तुम\n2221 हिंदी - ६० - ७०\nम त न क स ह\nत य ह क न य ह\nत प र भ द ह\nत य ह क न य ह\nमैं तेरी नज़र का सुरूर हूँ\nतुझे याद हो के ना याद हो\nतेरे पास रहके भी दूर हूँ\nतुझे याद हो के ना याद हो\nमैं तेरी नज़र का सुरूर हूँ\nद प द ह य स प स\nग स द ज त ह ब प प प\nक फ न अ क फ न अ\n२२२२. हिंदी -- उत्तर\n२२२२. हिंदी -- उत्तर\nदुक्की पे दुक्की हो, या सत्ते पे सत्ता\nगौर से देखा जाये तो बस है पत्ते पे पत्ता\nकोई फर्क नहीं अलबत्ता , कोई फर्क नहीं अलबत्ता\nक न छ झ न छ\nस व क छ द त\nन ज क छ द\nझ ज म द ल क\nअ व क छ द त\nन ज क छ द\nमी गुलतेय.... ३ प्रसिद्ध गायकांच्या आवाजात आहे. (२ पु १ स्त्री -- पण हे नियमित पेशाने पार्श्वगायक नाहीत ) अजूनही असतील....\nताई एखादा क्लू द्या सोपा\nताई एखादा क्लू द्या सोपा\nताई सोप्पा क्ल्यु नाही देणार.\nताई सोप्पा क्ल्यु नाही देणार..त्या मेंदुला व्यायाम देतात अक्षय..\nसॉरी, अक्षय मेघा. ७\nसॉरी, अक्षय मेघा. ७ वाजल्यापासून नेट नव्हते, आता येता आले...\nकाय मग कोड्याच्या धाग्यावर येणं सोडून दिलं जणू फेसबूकला जाता, व्हॉट्सअ‍ॅप पण बघता, मग इथे एक चक्कर टाकायची ना.\nआज कोणीच नव्हतं दिवसभर... मग शेवटी शेवटी वॉर्निंग बेल झाल्यावर उत्तर लिहील्यासारखी पटापटा कोडी झाली \nसोपे क्ल्यू हवेत राणीला, व्यायामवाले नकोत\nचांगलं चुंगलं खातो, भारी कपडे घालतो, ऐटीत बाईक चालवतो, सिगरेटही ओढतो... त्याने कधी नुकसानही होते पण ते सगळे नको होत नाही... मग व्यायाम नको तो तर हिताचा उलट....\nसगळे छ एकच शब्द आहेत\nतीनही गायक भक्ति संगीतात प्र चं ड प्रसिद्ध आहेत\nएकाच्या नावात भांडे आहे, एकाच्या नावात बलदंडपणा आहे आणि एकाच्या नावात सम्रुद्धी.\nआणि एकत्र नाही गायलेत तिघे.... ३ वेगळी व्हर्जन्स.\nअनूप जलोटा,पं.भीमसेन आणि रि���ा शर्मा\nआता रचना कबीरांची की मीरेची हा पेच\nनाम जपन क्यों छोड़ दिया |\nनाम जपन क्यों छोड़ दिया |\nक्रोध न छोड़ा झूठ न छोड़ा,\nसत्य बचन क्यों छोड दिया |\nझूठे जग में दिल ललचा कर,\nअसल वतन क्यों छोड दिया |\nकौड़ी को तो खूब सम्भाला,\nलाल रतन क्यों छोड दिया |\nजिन सुमिरन से अति सुख पावे,\nतिन सुमिरन क्यों छोड़ दिया |\nखालस इक भगवान भरोसे,\nतन मन धन क्यों ना छोड़ दिया |\nब ब ह द त ज भ ह च अ\nस क स म न अ ज च अ\nअ क ह अ छ र ह य क न\nक ह ब क अ अ न ब ज च अ\nस र फ द ल ल ज क\nह स क झ न अ ज च अ\nकाय मग कोड्याच्या धाग्यावर\nकाय मग कोड्याच्या धाग्यावर येणं सोडून दिलं जणू फेसबूकला जाता, व्हॉट्सअ‍ॅप पण बघता, मग इथे एक चक्कर टाकायची ना.>>>>> नाही ओ ताई.. थोडी बिजी आहे म्हणून..पण माबोवर आल्यावर इकडे येतेच.. तुम्हा सर्वांना खूप मिस करतेय..पण कन्टीन्यूव येण नाही होतं...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nधन्य ते गायनी कळा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agromoney-aarthkatha-balasaheb-nilawar-cotton-processing-story", "date_download": "2019-01-17T18:34:13Z", "digest": "sha1:BNXKKPTUMEVBCKKPST5G6H3LMJ7XQR3F", "length": 26177, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agromoney, aarthkatha, Balasaheb Nilawar cotton processing story | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापूस उत्पादनासह प्रक्रियेचाही घेतलाय ध्यास\nकापूस उत्पादनासह प्रक्रियेचाही घेतलाय ध्यास\nसोमवार, 3 सप्टेंबर 2018\n१२५ एकरवरील कपाशीचे काटेकोर नियोजन करत उत्पादकता वाढीचा ध्यास आर्णी येथील बाळासाहेब निलावार कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यासोबतच जिनिंग प्रेसिंग, सरकीपासून तेलासाठी ऑईल मिल अशा प्रक्रिया उद्योगही उभारला आहे. आपल्या भागात स्पिनिंग सुरू करण्याचे स्वप्न पाहत असले, तरी वास्तवाशी जोडलेले पाय, हीच त्यांची खरी ओळख ठरणार आहे.\n१२५ एकरवरील कपाशीचे काटेकोर नियोजन करत उत्पादकता वाढीचा ध्यास आर्णी येथील बाळासाहेब निलावार कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यासोबतच जिनिंग प्रेसि��ग, सरकीपासून तेलासाठी ऑईल मिल अशा प्रक्रिया उद्योगही उभारला आहे. आपल्या भागात स्पिनिंग सुरू करण्याचे स्वप्न पाहत असले, तरी वास्तवाशी जोडलेले पाय, हीच त्यांची खरी ओळख ठरणार आहे.\nआर्णी येथील बाळासाहेब निलावार हे १९७६ सालचे कृषी पदवीधर. त्यांचे वडील विश्‍वनाथ निलावार यांच्यापासून शेती हाच मूळ व्यवसाय. निलावार कुटुंबीयांकडे २५० एकर शेती आहे. १९७२ पासून कपाशी लागवडीसोबतच कपाशीच्या बीजोत्पादनाचा कार्यक्रम १० ते १२ एकर क्षेत्रावर राबवत असत. त्या वेळी ‘एच-४’ हे कापसाचे वाण होते. बीजोत्पादनासाठी सुमारे २५० ते ३०० मजूर लागत. बीजोत्पादनातूनच कुटुबीयांची आर्थिक प्रगती झाली. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून मजुराची उपलब्धता अडचणीची ठरत असल्याने बीजोत्पादन पूर्णपणे थांबविल्याचे बाळासाहेब निलावार यांनी सांगितले.\nआजही कपाशीखालील क्षेत्र सुमारे १२५ एकर असते. त्यासोबत आंतरपीक म्हणून तूर, तर ६० ते ७० एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड असते. रब्बी हंगामामध्ये गहू आणि हरभरा ही पिके प्राधान्याने असतात.\nकापसाचे बियाणे १५०० रुपये प्रति किलो असल्याने, त्याची मजुरांद्वारे टोबणी करून घेतात. एकरी बियाणे खर्च १८०० रुपये. १५० रुपये प्रति मजूर याप्रमाणे एकरी तीन मजूर लागतात.\nबैलाच्या माध्यमातून पेरणी करून खत दिले जाते. एकरी ३ ते ४ बॅग खताची गरज पडते. सुरवातीला मिश्र खत आणि त्यानंतर युरिया दिला जातो. त्यासाठी साडेतीन ते चार हजार रुपये लागतात.\nमावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी याचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तीन ते चार फवारण्यांची गरज पडते. पूर्वी तीन फवारण्यांत काम होई. मात्र आता गुलाबी बोंड अळीसाठी एक फवारणी लागतेच. प्रति फवारणी एकरी सरासरी ९०० रुपये खर्च होतो.\nवेचणीसाठी पूर्वी पाच रुपये प्रति किलो असलेली मजुरी वाढून ८ ते १० रुपयांपर्यंत पोचली. एका वेचणीला दीड ते दोन क्‍विंटल कापूस प्रति एकर मिळतो. सरासरी चार वेचे होते.\nपूर्वी खोडवा घेत असे. मात्र, गुलाबी बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी खोडवा (फरदड) घेणे बंद केल्याचे ते सांगतात.\nपूर्वी एकरी १० ते १२ क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळे. गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावानंतर ही उत्पादकता ५ ते ६ क्‍विंटलवर स्थिरावली आहे.\n२००२ मध्ये बीजी-१, त्यानंतर २००६ मध्ये बीजी-२ तंत्रज्ञान शेतक���्यांना मिळाले. किडींची प्रतिकारशक्‍ती वाढत आहे. त्यानंतर मोठा कालखंड उलटल्यानंतरही नवा पर्याय, सरळ वाण, संकरीत जाती उपलब्ध झालेल्या नाहीत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली.\nकापसावर उभारला प्रक्रिया उद्योग\nपूर्वीपासूनच कपाशीची मोठ्या क्षेत्रावर लागवड असे. त्यात बीटी कपाशीच्या आगमनानंतर उत्पादनामध्ये वाढ झाली. घरचा १६०० ते १७०० क्विंटल कापूस असल्याने त्यांनी जिनिंग प्रेसिंग व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.\nगावातील सहकारी दिलीप चिंतावार यांच्या भागीदारीमध्ये सुमारे २५ लाख रुपयांचा गुंतवणूक केली. बारा रेचे (यंत्र) पासून सुरवात केली. आज रेच्यांची संख्या ४२ वर पोचली आहे. सुमारे ९ एकर क्षेत्रामध्ये यंत्रे, गोदाम व अन्य व्यवस्था उभारल्या आहेत. दहा ते साडेदहा क्‍विंटल कापसाला एक खंडी (३५६ किलो रुई) असे म्हणतात. एक खंडी कापसाच्या प्रक्रियेसाठी अडीच हजार रुपये खर्च होतो. त्यातून १६०-१७० किलोच्या दोन कापूस गाठी मिळतात, असा ताळेबंद त्यांनी मांडला.\nयात शिल्लक राहणाऱ्या सरकीवरही प्रक्रिया करण्याचा विचार सुरू केला. २००५-०६ मध्ये २० लाख रुपये गुंतवत ऑईल मिल उभारली. यामध्ये एक क्‍विंटल सरकीपासून दहा ते बारा किलो तेल मिळतो. यावर २५० रुपये क्‍विंटल प्रक्रिया खर्च होतो. तीन किलो वेस्ट तर ८५ किलो ढेप मिळते. यात निर्माण होणारे वॉश (तेल) रिफायनरीला ६० ते ७० रुपये प्रति किलो प्रमाणे विकले जाते. सरकी पेंड पशुखाद्य म्हणून १५०० ते २००० रुपये प्रति क्विंटल दराने विकली जाते.\nसध्या कापसाच्या गाठी गुजरात किंवा चेन्नईला पुढील प्रक्रियेसाठी पाठवल्या जातात. त्याऐवजी आपल्या भागातच स्पिनिंग सुरू करण्याचा विचार केला. त्यासाठी आणखी दहा एकर क्षेत्रही खरेदी केले. स्पिनिंग प्रक्रिया आणि त्यातील विविध अडचणींचा अभ्यास सुरू केला. सहकारी तत्त्वावरील स्पिनिंग मिल का बंद पडल्या, त्यातील नेमक्या अडचणी जाणून घेतल्या. गुजरातच्या तुलनेमध्ये आपल्याकडे विद्युत पुरवठा अधिक महागडा असल्याचे लक्षात आले. आपल्या भागातील ८० ते ९० हजार क्विंटल कापूस स्पिनिंगसाठी सुमारे २५ हजार स्पिंडल्सचा प्रकल्प आवश्यक होतो. त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपये गुंतवणूक करावी लागणार होती. एकंदरीत सर्व बाबींचा सारासार विचार करता हा प्रकल्प सध्या ���्थगित ठेवला असल्याचे बाळासाहेब निलावार यांनी सांगितले. मात्र, अशा प्रकल्पातून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १५० ते २०० रुपये अधिक देणे शक्य होऊ शकते, याचा विश्वास त्यांच्या मनात आहे.\nनव्या तंत्रज्ञानाकडे वळलेच पाहिजे...\nकपाशी उत्पादनामध्ये आघाडीवर असलेल्या अमेरिका, चीन अशा देशांना व तेथील कपाशी उत्पादकांना बाळासाहेब निलावार यांनी मुद्दाम भेटी दिल्या. पिकाचे व्यवस्थापन, पद्धती जाणून घेतल्या. राज्यामध्ये लागवडीखालील क्षेत्र अधिक असले तरी हेक्टरी उत्पादकता खूप कमी असल्याचे ते सांगतात. चीन, ऑस्ट्रेलियामध्ये हेक्टरी १७ क्विंटल, ब्राझीलमध्ये १६ क्विंटल, तर अमेरिकेमध्ये १२ ते १५ क्विंटर उत्पादन आहेत. परदेशामध्ये संकरीत सरळ वाण मोठ्या प्रमाणात असून, त्यांची सघन लागवड केली जाते. हे सर्व वाण एकाच वेळी वेचणीला येतात. परिणामी वेचणीसाठी यंत्राचा वापर शक्य होतो. आपल्याकडे चार ते पाच वेळा तोडे होतात.\nबीटी तंत्रज्ञान येण्यापूर्वी केवळ हेक्टरी केवळ पाच क्विंटल असलेली उत्पादकता १० ते १२ क्‍विंटलवर पोचली. सामान्य शेतकऱ्यांलाही चांगले दिवस आल्याचे ते आत्मविश्‍वासाने सांगतात. जागतिक स्तरावर उपलब्ध असलेले नवे तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना लवकर उपलब्ध होण्याची गरज ते व्यक्‍त करतात.\nसंपर्क - बाळासाहेब निलावार, ९४२२८०५००१\nबाळ baby infant स्वप्न शेती व्यवसाय profession बीजोत्पादन seed production तूर रब्बी हंगाम गहू wheat खत fertiliser गुलाब rose बोंड अळी bollworm कापूस गुंतवणूक यंत्र machine पशुखाद्य गुजरात चीन ऑस्ट्रेलिया भारत\nकापूस उत्पादनासह प्रक्रियेचाही घेतलाय ध्यास\nकापूस उत्पादनासह प्रक्रियेचाही घेतलाय ध्यास\nकापूस उत्पादनासह प्रक्रियेचाही घेतलाय ध्यास\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nअवीट गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...\nमहाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...\nराज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...\nसहकाराचा ऱ्हास घातकचसहकार क्षेत्राचे राजकीयीकरण झाल्याने सहकाराचा...\nकांदा कोंडीवर उपाय कायकांद्याचे कोठार असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या...\n`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून...\nमुंबई बाजार समितीत सेवा शुल्कवसुली...मुंबई : मुंबई बाजार समितीतील सेवा...\nअल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे...मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी...\nराज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत...\nराज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...पुणे : राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी...\nकांदा अनुदानाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : या वर्षात कमी दराचा फटका बसलेल्या...\nकाळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/We-have-justice-illegal-barristers-Says-Praniti-Shinde/", "date_download": "2019-01-17T17:05:33Z", "digest": "sha1:K5JSCRABHBFTYCNAUMLBC5RFLEZUEJVY", "length": 6379, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेकायदेशीर सावकारीविरुद्ध आमच्याकडे या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बेकायदेशीर सावकारीविरुद्ध आमच्याकडे या\nबेकायदेशीर सावकारीविरुद्ध आमच्याकडे या\nसोलापुरात खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या होत आहेत. त्यांच्या जाचातून सुटका करण्यासाठी त्रस्त युवक, नागरिकांनी आमच्याकडे या, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. खासगी बेकायदेशीर सावकारीविरोधात आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघ येथे मंगळवारी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बेकायदेशीर खासगी सावकार आणि त्याला जबाबदार प्रशासन यावर हल्लाबोल केला.\nपुढे आमदार शिंदे म्हणाल्या, सोलापुरात सुशिक्षित तरुणांना रोजगार नाही. त्यांना सावकारांकडून पैसे घ्यावे लागतात. परिणामी बेकायदेशीर सावकारी वाढली आहे. या सावकांराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारणे, दमदाटी करणे, मारहाण करणे, अधिक पैसे वसूल करणे, असे प्रकार घडत आहेत. याला कंटाळून तरूण आत्महत्या करत आहेत. तरी यातील त्रस्त तरुणांनी खासगी बेकायदेशीर सावकारीला बळी पडू नये. आत्महत्येचा दुर्दैवी मार्ग पत्करू नये. त्यांचा त्रास सहन न करता आमच्याशी संपर्क करावा, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी तरूणांना केले आहे.\nयातील त्रस्त तरुणांना शासनाच्या विविध योजना, पंतप्रधान स्वयंरोजगार योजना, जिल्हा उद्योग केंद्राकडून आर्थिक सहाय्य, मुद्रा लोन आदी योजना बँका सध्या जुजबी लोकांना व दाखवण्यापुरत्याच मंजूर करत आहेत. खरा घटक वंचित राहात आहे. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी, व्यवसायासाठी, रोजगारासाठी खासगी सावकारांकडे जावे लागत आहे. परंतु यापुढे तरूणांनी आमच्याकडे यावे. त्यांना शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आमच्याशी संपर्क साधून त्रास देणार्‍या सावकारांची नावे सांगा त्यांची यादी प्रशासनाकडे कारवाईसाठी देऊ. सावकारी मोडीत काढू, असेही आ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.या पत्रकार परिषदेस सुदीप चाकोते, गणेश डोंगरे, व्यंकटेश पडाळ, बाबा करगुळे, मनिष गडदे, बोद्धूल आदी उपस्थित होते.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%98_%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2019-01-17T17:16:22Z", "digest": "sha1:LKVSNO3XR5X7WXEZRKNFUDS2N4UVQJS3", "length": 20365, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माघ पौर्णिमा - विकिपीडिया", "raw_content": "\nमाघ पौर्णिमा ही माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.\n२ हिंंदु कृृषी संंस्कृृतीत\n३ विविध समाजगटातील प्रथा\n४ हे ही पहा\nमाघ पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी तथागत बुद्धांनी वैशाली नगरीमध्ये इ.स.पू. ४८३ ला ४५ वा वर्षावास केला होता. तथागतांनी माघ पौर्णिमेलाच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा व माघ पौर्णिमा एवढेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी बौद्ध राष्ट्रात आणि जम्बुद्विप भारतातील बौद्ध धम्मीय लोक हा माघ पौर्णिमेचा सोहळा साजरा करतात. या पौर्णिमेला बुद्ध मुर्तींची मिरवणूक काढली जाते आणि धम्माची शिकवण घेऊन अष्ठशीलाचे व्रत केले जाते.\nमाघ पौर्णिमेला “नव्याची पुनव” म्हणतात. नव्याची म्हणजे नवीन धान्याची. भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा शेतीशी संबंधित असाच सण आहे.पश्चिम महाराष्ट्रात शेतात पिकलेल्या नवीन धान्याची मुठीच्या आकाराची पेंधी एक किंवा दोन आणतात. त्या घराच्या दाराजवळ बांधतात. मग मातीच्या पाच चपट्या मूर्ती तयार करून उंब-याजवळ सारवलेल्या जमिनीवर त्या ठेवतात. अंगणात नवीन धान्याची नैवेद्य शिजविला जो. तो या मूर्तींना आणि ग्रामदेवतेला दाखवितात. ज्वारीची पाच ताटे आणतात.त्यांच्या टोकाला गाठ मारतात. गव्हाच्या पाच मुठीएवढ्या पेंढ्या तेथे ठेवल्या जातात. या ताटात कणकेचे पाच दिवे करून लावतात व त्यांची पूजा करतात. त्याशिवाय नवीन आलेले धान्य खायचे नाही अशी पद्धत आहे. काही ठिकाणी धान्याची एक पेंढी रानातच एका मेढीला बांधून ठेवतात. त्या मेढीची पूजा करून तिला धान्याचे पाच दाणे आणि नव्या धान्याचा नैवेद्य दाखवितात. काही शेतकरी धान्याचे खळे करतानाच खळ्याच्या मध्यभागी पेंढी पूजतात व मगच खळे करण्यास प्रारंभ करतात.\nमराठा कुणबी लोक भात कापून त्याचा ढीग घातल्यावर ते झोडपण्यापूर्वी सा दगडांची पूजा करून त्यांना बळी देतात. सात दगड म्हणजे पाच पांडव आणि दोन वनदेव. वारली लोक भात तयार झाल्यावर तो खाण्यापूर्वी नृत्य करतात. भाताच्या राशीवर नारन नावाच्या देवीची स्थापना करून तिच्याभोवती पुरुष फेर धरून नाचतात. ओरिसामध्ये भुवान नावाचा देव शेताचे रक्षण करतो. या देवाला अफू आणि काकवीचा नैवेद्य दाखवितात. कर्नाटकात शेतकरी भाताची कापणी करण्यापूर्वी काहे रोपे कापून त्याची शेतातच पूजा करतो. त्याच्या लोंब्या घराच्या खांबाला किंवा छपराला बांधतात. या सणाला ‘ होस्थू’ असे म्हणतात.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहिंदू धर्म • हिंदू सण • हिंदू पंचांग\nवसंत पंचमी • मकर संक्रांति • महाशिवरात्र • होळी • राम नवमी • जन्माष्टमी • गणेश चतुर्थी • चकचंदा • रक्षाबंधन • नवरात्र •\nदसरा • विजयादशमी • दुर्गा पूजा • करवा चौथ • अहोई अष्टमी •लक्ष्मीपूजन • नरक चतुर्दशी • दीपावली • गोवर्धन पूजा • भाऊबीज • तुळशीपूजन • कार्तिक पौर्णिमा\nओणम • पोंगल • रथयात्रा • अराणमुला नौका शर्यत • त्रिचूर पुरम • विषुक्कणि • विनायक चतुर्थी • कारतीगई दीपम •\nदीपावली •मकर संक्रांति • उगादि • महाशिवरात्र • विशाखा उत्सव • तिरुवतिरा\nपौर्णिमा • अमावस्या • एकादशी • प्रदोष • अनंत चतुर्दशी • अक्षय्य तृतीया •\nसोमवार • मंगळवार • बुधवार • गुरूवार • शुक्रवार • शनिवार • रविवार •\n• कामदा एकादशी • वरूथिनी एकादशी • मोहिनी एकादशी • अपरा एकादशी • निर्जला एकादशी • योगिनी एकादशी • देवशयनी एकादशी • कामिका एकादशी • पुत्रदा एकादशी-१ • अजा एकादशी • परिवर्तिनी(पद्मा) एकादशी • इंदिरा एकादशी • पाशांकुशा(पापांकुशा) एकादशी • रमा एकादशी • प्रबोधिनी एकादशी • उत्पत्ति(उत्पन्ना) एकादशी • मोक्षदा(मौनी) एका��शी • सफला एकादशी • पुत्रदा एकादशी-२ • षट्‌तिला एकादशी • जया एकादशी • विजया एकादशी • आमलकी एकादशी • पापमोचिनी एकादशी • पद्‌मिनी एकादशी • परमा(हरिवल्लभा) एकादशी •\nचैत्र पौर्णिमा • वैशाख पौर्णिमा • ज्येष्ठ पौर्णिमा • आषाढ पौर्णिमा • श्रावण पौर्णिमा • भाद्रपद पौर्णिमा • आश्विन पौर्णिमा • कार्तिक पौर्णिमा • मार्गशीर्ष पौर्णिमा • पौष पौर्णिमा • माघ पौर्णिमा • फाल्गुन पौर्णिमा •\nमहाराष्ट्रातील सण व व्रते\n• सत्य नारायण कथा • विठ्ठलाची वारी • कार्तिकी एकादशी • गुढी पाडवा • रंगपंचमी • धुळवड • हनुमान जयंती • चैत्रगौर • वटपौर्णिमा आषाढी एकादशी • गुरुपौर्णिमा • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • राखी पौर्णिमा • गोकुळाष्टमी • पोळा • हरितालिका • गणेशोत्सव • गौरीपूजन • नवरात्री • दसरा • कोजागिरी पौर्णिमा • दीपावली • वसुबारस • धनत्रयोदशी • नरकचतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • तुलसी विवाह • त्रिपुरी पौर्णिमा • भगवद् गीता जयंती • दत्तजयंती • मकर संक्रात • महाशिवरात्र • होळीपौर्णिमा •\nबौद्ध सण आणि उत्सव\n^ भोसले द.ता. संंस्कृृतीच्या पाऊलखुणा 2013\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० डिसेंबर २०१७ रोजी २०:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Yamunakathi_Taj_Mahal", "date_download": "2019-01-17T16:52:15Z", "digest": "sha1:IVVCNQKCC7LIEQWFJXQKFYZEDA5PNZJQ", "length": 6137, "nlines": 42, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "यमुनाकाठी ताजमहाल | Yamunakathi Taj Mahal | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nबादशहाच्या अमर प्रीतिचे मंदिर एक विशाल\nमूर्तिमंत झोपली प्रीत अन्‌ मृत्यूचे ओढून पांघरूण\nजीवन कसले महाकाव्य ते गाईल जग चिरकाल\nनि:शब्द शांती अवतीभवती, हिरे जडविले थडग्यावरती\nएकच पणती पावित्र्याची जळते येथ खुशाल\nहळूच या रसिकांनो येथे, नका वाजवू पाऊलांते\nदिव्यदृष्टिला होईल तुमच्या मंगल साक्षात्कार\nगीत - अनिल भारती\nसंगीत - गजानन वाटवे\nस्वर - गजानन वाटवे\nगीत प्रकार - भावगीत\nएक अनुभव मला सांगावासा वाटतो आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी मी गाऊन गाऊन लोकप्रिय केलेलं एक गाणं आहे.\nबादशहाच्या अमर प्रीतिचे मंदिर एक विशाल\nत्याचे कवी अनिल भारती. या कवीची बरीच गाणी मी त्यावेळी गायलेलो आहे. हे गीत त्यांनी मला अतिशय प्रेमाने दिलेलं. मी त्याला चाल लावून चार-पाच वर्षे प्रत्येक कार्यक्रमातून गात होतो. मुंबईपासून, नाशिक, सातारा, कराड, कोल्हापूर, सोलापूर अशा सगळ्या ठिकाणी मी कार्यक्रमात हे गीत गात असे. खूप लोकप्रिय झालं होतं. परंतु नंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भावगीत गायक, श्री. गजाननराव वाटवे यांनी पण हेच गाणं बसवलं, कार्यक्रमात म्हणू लागले व अखेर एच.एम.व्ही.ने त्यांच्याच आवाजात या गाण्याची ध्वनिमुद्रिका काढली. अन्‌ मग एकच गाणं निराळ्या चालीत व निराळ्या गायकांच्या आवाजात श्रोत्यांना ऐकायला मिळू लागलं.\nयात वाईट काहीच नाही. त्यात सरस-नीरस ठरवण्याचाही प्रश्न नाही. कारण लोकांना दोन्ही प्रकार आवडत असे. मला असं म्हणायचंय की एकच कलाकृती दोन कलाकार आपल्या परीने व प्रज्ञेने अभिव्यक्त करत असले तर त्यात रसिकांना नाविन्य अनुभवायला मिळते. ज्यांना जे आवडेल ते निवडण्याचा त्यांचा हक्क आहेच.\nश्री. गजानन वाटवे यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. ते तर भावगीत गायनाचे जनक आहेत. भावगीतांचे युगप्रवर्तक आहेत. त्यांच्या आवाजात तुम्हाला हे गीत ऐकायला मिळते ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी हे गाणं चागलंच गायलेलं आहे. माझ्याबाबतीत मी एवढेच म्हणेन की हे गाणं माझ्या चालीत व आवाजात रेकॉर्डवर गायचा योग नव्हता.\nअजून त्या झुडुपांच्या मागे\nसंगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन.\nसौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.policenama.com/chandrapur-if-they-come-on-ur-body-u-shoot-sp-chandrapur/", "date_download": "2019-01-17T18:04:25Z", "digest": "sha1:7SXEKAQR6HJN3T7ZQMOPJD5ZCO6POQ2W", "length": 14804, "nlines": 157, "source_domain": "www.policenama.com", "title": "चंद्रपूर : ... तर गुंडांना स्वसंरक्षणार्थ गोळया घाला : पोलिसांना आदेश", "raw_content": "\nHome/ क्राईम स्टोरी/… तर गुंडांना स्वसंरक्षणार्थ गोळया घाला : पोलिसांना आदेश\n… तर गुंडांना स्वसंरक्षणार्थ गोळया घाला : पोलिसांना आदेश\nचंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – दारूची अवैधरित्या वाहतूक करणार्‍यांचा पाठलाग करताना पोलिस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना मंगळवारी जीव गमवावा लागला. त्यांना आज (बुधवारी) शोकाकूल वातावरणात चंद्रूपरच्या पोलिस मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. त्यानं��र पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांनी पोलिसांना गुंडाशी आता कठोरपणे वागण्याचा सूचना दिल्या असून अंगावर गाडी घातली तर गुंडांना स्वसंरक्षणार्थ गोळया घाला असा आदेश दिला आहे.\nकेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह पोलिस दलातील अति वरिष्ठ अधिकार्‍यांनी चिडे यांना पुष्पांजली वाहतूक श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर पोलिस अधीक्षक महेश्‍वर रेड्डी हे पत्रकारांशी बोलत होते. यापुर्वी पोलिस नाकाबंदीच्या वेळी शस्त्र बाळगत नव्हते. मात्र, आता आम्ही पोलिसांना नाकाबंदीच्या वेळी शस्त्र सोबत बाळगावे असा आदेश दिला आहे. जर कोणी गुंड अंगावर गाडी घालत असेल आणि त्यामध्ये जीव गमवावा लागणार असेल तर स्वसंरक्षणार्थ गाडी चालवणार्‍यावर गोळया झाडा असे सांगण्यात आले आहे.\nजिल्हयातील नागडभड येथे छत्रपती चिडे हे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास चिडे आणि त्यांचे सहकारी दारूची अवैधरित्या वाहतूक करणार्‍यांचा पाठलाग करीत होते. त्यावेळी चिडे यांना वाहनाने चिरडले आणि त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री त्यांचा मृतदेह चंद्रपुरातील त्यांच्या घरी आणण्यात आला. बुधवारी सकाळी 11 वाजता त्यांचे पार्थिव पोलिस मुख्यालयात आणण्यात आले. त्यांना मानवंदना देण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार विकास महात्मे, आमदार संजय धोटे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. चिडे यांना वाहनाखाली चिरडणार्‍यांना लवकरच अटक करण्यात येईल आणि त्यांना कठोर शिक्षा केली जाईल तसेच चिडे यांना शहीदाचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचेही हंसराज अहीर यांनी सांगितले. चंद्रूपर जिल्हयात दारूबंदी असताना देखील ही घटना घडल्याने राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.\nभरधाव जीपच्या धडकेत 2 शिक्षक जागीच ठार तर क्‍लर्क गंभीर जखमी\nधनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समोरासमोर, हसतमुखाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\nराष्ट्रवादीच्या अटकेत असलेल्या नगरसेवकाची पालिकेच्या सभेत हजेरी\nपुण्यातील पतसंस्था घोटाळा प्रकरणात एकाला अटक\n‘त्या’ खूनाच्या गुन्ह्याचा ��लगडा करण्यात पुणे पोलिसांना यश\n‘त्या’ खूनाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना यश\nलक्झरी व पिकअपचा अपघात ; तीन जण जागीच ठार\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\nलक्झरी व पिकअपचा अपघात ; तीन जण जागीच ठार\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\nहे बातमीपत्र मला आवडते. मी आसपास घडणाऱ्या असामाजिक व गुन्हेग...\nखरा नियमाने सरसकट बडगा दाखवला तर ९८% पोलीस वाले.सस्पेंड कराव...\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\nपोलीसनामा - पोलीस जगतातील ताज्या घडामोडींचा पारदर्शी आढावा, खात्रीशीर बातम्या, Live Updates, पोलीस अधिकाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी तसेच नागरिकांचा व पोलिसांचा आवाज बुलंद करणारे संकेतस्थळ. अधिक माहितीसाठी संपर्क contact@policenama.com\nलक्झरी व पिकअपचा अपघात ; तीन जण जागीच ठार\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\nपोलिसनामाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर आत्ताच subscribe करा.\n© 2019, पोलिसनामा सर्वाधिकार सुरक्षित\nलक्झरी व पिकअपचा अपघात ; तीन जण जागीच ठार\nआरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ\nमोहसिन शेख खून प्रकरण : हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षास जामीन मंजूर\n‘या’ नव्या तंत्रज्ञानाद्वारे ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणार\n‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव\nपोलीस अधीक्षकांचा कारवाई बडगा, दोन महिन्यात १६३ जणांवर कारवाई\nखेड पोलिसांना नगर जिल्ह्यात बेदम मारहाण\nलक्झरी व पिकअपचा अपघात ; तीन जण जागीच ठार\nउरुळी कांचनमधे तरुणीवर चाकूने वार\nनोटबंदी आणि जीएस��ीचा बजेट ला फटका\nहे बातमीपत्र मला आवडते. मी आसपास घडणाऱ्या असामाजिक व गुन्हेग...\nखरा नियमाने सरसकट बडगा दाखवला तर ९८% पोलीस वाले.सस्पेंड कराव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Prerana.aspx", "date_download": "2019-01-17T17:49:21Z", "digest": "sha1:TQT6KLJTQ4WIFO7PSO5XUALPGEWYX4JT", "length": 14922, "nlines": 65, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "शिक्षण विवेक - विद्यार्थी - शिक्षक - पालक यांच्यांतील मैत्रीभाव", "raw_content": "\nपूर्वापार पराक्रमाचा वारसा घेऊन आलेले पुण्याचे कर्नल अर्देशीर बुरजरजी तारापोर यांनी १९६५च्या युद्धात चार्विडाच्या रणांगणावर मिलोरा गावात झालेल्या धुमश्‍चक्रीमध्ये १७ पूना हॉर्सच्या या सेनापतीने तुटपुंज्या सैन्यास स्फूर्ती देत पाकिस्तानच्या प्रचंड झंझावातास परतवून लावून चार्विडा भागात आपले पाय पक्के रोवले. ..\nसंस्कारातून निर्माण झालेले औदार्य\n१९६५चे हिंदुस्थान-पाक युद्ध. हिंदुस्थानी सेना लाहोरपासून दोन किलोमीटर अंतरावरील बर्की या पाकिस्तानी शहरापर्यंत पोहोचली. पाकिस्तानच्या बिनशर्त मागणीवरून युद्धबंदी झाली...\nगोष्ट आहे वीस एक वर्षांपूर्वीची. जुई सातवीत शिकत होती. आज शाळेत “कचऱ्याची समस्या” या विषयावर एक व्याख्यान होते. जुई लक्षपूर्वक ऐकत होती. डोक्यात विचारांचे प्रचंड वादळ उठले होते. व्याख्यान संपले. सर्व मुले आपापल्या वर्गात गेली. जुईच्या वर्गात त्यांच्या वर्गशिक्षकांनी त्यांना “कचरा कमी करा” या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला. ..\nपाकिस्तान विरोधातील ७१व्या युद्धामध्ये पाकिस्तानी नाविक दलाला ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडणाऱ्या ‘गिरी’ स्क्वाड्रन जहाजाच्या ताफ्यात नवीन जहाज येणार होते. ..\nजरा याद करो कुर्बानी\nपाकिस्तानने १९७१च्या युद्धात, पहिल्याच दिवशी फाजिल्का सेक्टरच्या खुशकीच्या मार्गाने भारतावर हल्ला केला. या रणसंग्रमात जाट रेजिमेंटच्या तुटपुंज्या सैनिकांनी जो पराक्रम केला तो या युद्धभूमीच्या कणाकणात भरला आहे...\nसुट्टीवर आलेला तू कुटुंबांबरोबर चार दिवस मजेत घालवून आला असताना शिपाईगिरी करणार्‍याच्या आयुष्याचे सोने करणारा दिवस १३ नोव्हेंबर १९७९ ठरला. युद्धाच्या तुतारीने तुला साथ दिली आणि तू निघालास ते थेट जेस्स्फेर या सीमावर्ती रणांगणाकडे...\n‘ए’ स्न्वॉड्रनला पाकिस्तानने चारी बाजूने घेरले, तेव्हा प्राणाची पर्वा न क���ता त्या पठ्ठ्याने आपल्या बी स्न्वॉड्रनला साथीने घेऊन रणांगणात पाकिस्तानी पॅटन टँकर्सना धुळीला मिळवत, व्यूह भेदत गनिमाचे सहा टँक नेस्तनाबूत करत बडा पिंड या पाकिस्तानी गावात घुसून पाकी फौजांना पिटाळून लावले...\nजग खूप पुढे चाललंय नाही सगळीकडे खूप स्पर्धा वाढली आहे आणि माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षा Artificial Intelligence म्हणजेच AI याला महत्त्व येत चालले आहे. मला या विषयाचे एवढे आकर्षण वाटायला लागले की, माझ्या मोठ्या भावाकडून मी..\nपहिल्या भारतीय महिला डॉ. आनंदीबाई जोशी\nभारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्म १३ मार्च १८६५ साली पुणे येथे झाला. कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी ह्यांच्या त्या ज्येष्ठ कन्या...\nसिफर आणि त्याचे आई बाबा\nआमच्या कॉम्प्लेक्समध्ये एक छोटा ८ वर्षांचा सिफर लहान मुलांचे (शालेय विद्यार्थ्यांचे) वाचनालय चालवणार ..\nस्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य किंवा विचार म्हणजे अलौकिक ठेवा म्हणून आपल्याला त्याकडे पाहावे लागेल. आत्मविश्‍वास, बल, कर्म आणि ध्येय यांविषयी त्यांचे विचार म्हणजे आपल्या दृष्टीने परिवर्तन आहे. युवकांना संदेश देताना ते म्हणतात, ‘‘माझ्या साहसी मुलांनो, सतत पुढे चला, पैसा असो नसो, माणसे आपल्या बरोबर असोत नसोत, सर्वदा पुढे जात राहा. ..\nपर्यावरण संवर्धनासाठी छोट्या हातांची साथ\nशालेय शिक्षण अभ्यासक्रमाच्या पल्याड जाऊन कृतिशीलतेची साथ दिल्यास शालेय विद्यार्थी ग्रामविकास व त्याच्या जोडीला पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काय विशेष काम करू शकतात याचीच ही दोन कृतिशील व यशोगाथेची उदाहरणे..\nशाळा सुरू झाल्यापासून हा सतत शाळेच्या आवाराच्या आसपास भटकत असायचा. शाळेच्या वेळेत तर मुलं वर्गात बसेपर्यंत त्यांच्यात घुटमाळायचा. या मुलांपैकी कुणाचा नातेवाईक असेल म्हणून आम्हीही फार लक्ष दिले नाही. पण दिवसेंदिवस त्याचे घुटमळणं वाढत होतं. आम्हां श..\nभारताची तरुण रायफल शूटर : हिमानी चौंधे\nहिमानीचं ध्येय आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचं. हिमानीला मुलाखतीला बोलावलं, तेव्हा १० वी झालेली हिमानी एकटीच आली होती. तेही दिलेल्या वेळेत. एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व आपल्या आसपास असल्याने कसं छान वाटतं, उत्साही वाटतं, तसं वाटलं होतं, हे नमूद करावंसं वाटतं आहे. तिचा हसरा चेहरा, तिच्यातला आत्मवि���्वास, आईवडिलांवरची श्रद्धा, आपल्या खेळावरचा विश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तरीही तिच्यातली एक छोटी मुलगीही कुठेतरी डोकावत होती. अलीकडे आलेल्या 'दंगल' चित्रपटामुळे पालकांना गीता-बबिताचं ..\n‘वेगळ्या वाटा’ या सदरामध्ये आपण या वेळेस दोन बहिणींनी निवडलेल्या वेगळ्या वाटेविषयी माहिती घेणार आहोत. अदिती आणि अपूर्वा संचेती या दोघी सख्या बहिणी. अदितीचे वय २६ वर्षे, तर अपूर्वाचे वय २४. पुण्यातील शुक्रव..\nक्रांतिज्योती : सावित्रीबाई फुले सावित्री जोतीबा फुले.आमची माय. रात्रंदिवस खस्ता खाल्लेली, समाजाकडून नाकारली गेलेली, तरी धीराने उभी राहिलेली. आभाळभर माया दिली तिने, निरपेक्षपणे. कायम आपल्या ध्येयावर ठाम राहून. ..\nStop waiting for things to happen go out and make them happen. अशी काही आपल्याला ऊर्जा देणारी वाक्यं आपण वाचतो. पण ही काही प्रेरणा देणारी वाक्यं एखादी व्यक्ती खर्‍या अर्थानं जगते, तेव्हा मग सगळेजण तिच्याकडे आदरानं पाहतात. सायली-जुईली..\nमुलांनो, घर म्हटले की तुमच्या डोळ्यांसमोर काय येते आपले आईबाबा, आजीआजोबा, दादाताई अशा आपल्या प्रेमाच्या माणसांनी भरलेले घर. शाळा सुटली की, कधी एकदा घरी जातो असे होते ना तुम्हाला आपले आईबाबा, आजीआजोबा, दादाताई अशा आपल्या प्रेमाच्या माणसांनी भरलेले घर. शाळा सुटली की, कधी एकदा घरी जातो असे होते ना तुम्हाला ‘घर’ या शब्दातच एक ‘ऊब’ आहे, जी सर्वांनाच हवीहवीशी असते...\nश्रीकांत पंतवणेची प्रेरणादायक कहाणी\nजगभरात विविध प्रकारची लोकं कोणतीही पार्श्वभूमी नसताना, मदत नसताना प्रचंड कष्टाने पुढे जातात. आपले इप्सित साध्य करतात. अशांकडून शिकण्यासारखे खूप काही असते. त्यांच्यातील ध्येयासक्ती आपल्यालाही खूप काही देऊ शकते. आपल्यातली ठिणगी पेटवण्याची किमया हा विभाग नक्की करणार आहे. तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटना इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. असे अनुभव नक्की पाठवा. त्यासाठी उत्तम लेखक असायची अट नाही, तर अनुभवातील सच्चेपणा खूप काही साधत असतो... अशा तुमच्या अस्सल, प्रेरणादायी अनुभवांच्या प्रतीक्षेत........\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2018/weekly-rashifal-118090800022_1.html", "date_download": "2019-01-17T17:52:26Z", "digest": "sha1:O4DVFPSI6UVZXAU7AJYVSFLWOYDY5JCF", "length": 16168, "nlines": 100, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक राशीफल 9 ते 15 सप्टेंबर 2018", "raw_content": "\nसाप्ताहिक राशीफल 9 ते 15 सप्टेंबर 2018\nशनिवार, 8 सप्टेंबर 2018 (16:23 IST)\nमेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनावर काळजीचे दडपण वाढेल व यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम वाढवावे लागतील. तरच काही प्रमाणात यश दृष्टिक्षेपात राहू शकेल. वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना विशेष सावधानता ठेवणे उचित ठरेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल होऊन मनाला दिलासा मिळेल. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल व चांगले दूरध्वनी येतील.\nवृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीत असणारा वाद अधिक प्रमाणात वाढणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. नवीन भागीदारी प्रस्ताव काळजीपूर्वकच स्वीकारणे उचितपणाचे राहू शकेल. अंतिम चरणात कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकणेपुरतेच र्मयादित ठेवणे चांगले ठरेल. वाहनापासून धोका संभवतो.\nमिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये; अन्यथा जुनेच आजार पुन्हा त्रासदायक स्वरूपाने समोर येण्याची दाट शक्यता आहे. विरोधक मंडळींच्या कारवायांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरेल व होणारा मनस्ताप टळू शकेल. अंतिम चरणात भागीदारी क्षेत्र समस्या व अडचणी निर्माण करणारे राहील. नवीन भागीदारी प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार काळजीपूर्वकच करावा.\nकर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या अडचणी व समस्या वाढविणारी ग्रहस्थिती आहे कोणत्याही बाबतीत इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहू नये; अन्यथा भावी काळाच्या दृष्टीने मनस्ताप संभवतो. स्पर्धा परीक्षेत परिश्रम वाढविले तरच यश मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे चांगले ठरेल. सर्वत्र ऐकावे जनाचे करावे मनाचे या उक्तीप्रमाणे वाटचाल करणे.\nसिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक क्षेत्रामधील मतभेद व संघर्ष वाढण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक व श्रेयस्कर ठरेल. क्रीडा क्षेत्रात संघर्ष करूनच यश मिळवावे लागेल. सहकारी वर्ग अपेक्षित सहकार्य करण्यास असर्मथ राहील. अंतिम चरणात संततीबाबत काळजी निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक स्थिती अस्थिर राहील. कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत र��हतील.\nकन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात संघर्ष निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मानसिक अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच चांगले ठरेल. अंतिम चरणात कार्यसभोवतालीन परिस्थिती थोडी प्रतिकूल राहील. त्यामुळे इतरांबरोबर असणारे वाद अधिक वाढू शकतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीत राहतील.\nतूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व कर्ज व्यवहार प्रकरणे विविध कारणास्तव स्थगितीच्या मार्गावर राहतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीतच राहू शकतील. अंतिम चरणात परिस्थिती सुधारेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहू शकेल. क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात कामगिरी चांगली राहील. बक्षीस व मानसन्मान मिळून उत्साह वाढीस लागू शकेल.\nवृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनावर काळजीचे सावट व दडपण राहील. काही बाबतीत मनस्ताप सहन करावा लागेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक व श्रेयस्कर ठरेल. परिस्थिती अनुकूल राहील. अंतिम चरणात आर्थिक टंचाईचा सहसा सामना करावा लागणार नाही. कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेमधून बाहेर येतील व भावी काळाच्या दृष्टीने आर्थिक अडचणी मिटतील.\nधनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध कारणास्तव अनावश्यक व मनाविरुध्द खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहणे अहितकारक ठरू शकेल व भावी काळात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनावरील दडपण व काळजीचे सावट मिटण्याच्या मार्गावर राहील व दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिध्द होऊन मानसिक आनंद वाढीस लागू शकेल.\nमकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक टंचाई मिटेल व आर्थिक स्थिती मजबुतीच्या शिखरावर राहील; परंतु काही प्रमाणात अचानक खर्चाच्या प्रसंगास समोर जावे लागेल, विशेष करून पारिवारिक व मित्रमंडळीच्या संदर्भात खर्च करणे आवश्यक स्वरूपाचे ठरेल. अंतिम चरणात इतरांना मदत करावी लागेल. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास दगदग व त्रास वाढविणारा ठरू शकेल.\nकुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग अगर व्यवसाय, नोकरी आदी क्षेत्रातील अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांबरोबर असणारे मतभेद अधिक वाढणार नाही याची काळजी घेणे उचित ठरू शकेल व होणारा मनस्ताप काही प्रमाणात टळेल. अंतिम चरणात आर्थिक अस्थिरता मिटेल. अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे या सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. हातात पैसा खेळताच राहील.\nमीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात प्रवास मार्गात दगदग व त्रास वाढेल. इतरांबरोबर असणारे मतभेद मानसिक अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. सहकारी वर्गाबरोबर असणारे वाद अधिक वाढवू नयेत, अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. अंतिम चरणात व्यावसायिक प्रगती समाधानकारक राहील व वरिष्ठांबरोबर संबंध सुरळीत राहतील व मतभेद होणार नाहीत. मनोनुकूल व इच्छित स्थळी बदली योग जुळून येतील.\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nयश मिळवण्यासाठी दूर करा आपल्या स्वभावातील ही कमतरता\nघरात काळ्या मुंग्या असण्याचे संकेत\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nइंटरनॅशनल किस डे: नका करू या चुका\nAstro : गुरुच्या दोषांपासून मुक्तीसाठी हे करा\nघराच्या सुख-शांतीसाठी वास्तुशास्त्राचे नियम ठेवा ध्यानात\nAstro tips : पगार येतात संपून जातो, मग रविवारी करा हे उपाय\nकेतुचे 3 अशुभ लक्षण आणि 5 सोपे उपाय जाणून घ्या ...\nसाप्ताहिक राशीफल 2 ते 8 सप्टेंबर 2018\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून घ्या \nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ya_Katarveli_(1)", "date_download": "2019-01-17T17:33:31Z", "digest": "sha1:SOHF4P2NWK63ZC6W5KLE56N6HEUIPO2J", "length": 3573, "nlines": 45, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "या कातरवेळी (१) | Ya Katarveli (1) | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nदिवस जाय बुडुन पार\nललित नभी मेघ चार\nउसवि तीच सांज खुळी\nशेष तेज वलय वलय\nपावे तमि सहज विलय\nकसले तरि दाटे भय\nयेइ तूच तम उजळी\nयेइ, बैस, ये समीप\nअधरे हे नयन टीप\nदोन ज्योती एक दीप\nमंद प्रभा मग पिवळी\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - आशा भोसले\nचित्रपट - ऊन पाऊस\nगीत प्रकार - चित्रगीत\nप्रभा - तेज / प्रकाश.\nललित - मोहक / रमणीय.\nशेष - बाकी, अवशिष्ट.\n'.. शेष तेज वलय वलय '\nहे गीत म्हणजे ग. दि. माडगूळकरांच्या काव्यप्रतिभेचा उत्युत्तम नमुना आहे. त्यांच्याकडे असलेली ही दिव्य शैली आठवली की आजही माझे मन भरून येते.\nअशा गीतांना चाली देताना संगीताकारास कवितेची उत्तम जाण असावी लागते. फडकेसाहेबांकडे ती होती. त्यामुळे या गाण्यातील 'वलय वलय'ला त्याच्या अर्थास अगदी साजेशी अशी, 'वलय' शब्दातला गोलकार समोर आणणारी चाल त्यांनी बांधली आहे.\n('आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.)\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/another-petition-against-maratha-reservation-159120", "date_download": "2019-01-17T17:43:54Z", "digest": "sha1:TFE7IOJU7B3JWADVRQL2TIIRAZ7NXPXU", "length": 13230, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Another petition against Maratha Reservation Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधात आणखी एक याचिका | eSakal", "raw_content": "\nMaratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधात आणखी एक याचिका\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nमुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्याला विरोध करणारी आणखी एक जनहित याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. मराठा समाज सधन आहे. त्यांना आरक्षणाची आवश्‍यकता नाही, असा दावा याचिकादाराने केला आहे. मुख्य न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी ही याचिका सादर करण्याची शक्‍यता आहे. ऍड. संजित शुक्‍ला यांनी आरक्षणाविरोधात केलेली ही दुसरी याचिका आहे.\nमुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्याला विरोध करणारी आणखी एक जनहित याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. मराठा समाज सधन आहे. त्यांना आरक्षणाची आवश्‍यकता नाही, असा दावा याचिकादाराने केला आहे. मुख्य न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी ही याचिका सादर करण्याची शक्‍यता आहे. ऍड. संजित शुक्‍ला यांनी आरक्षणाविरोधात केलेली ही दुसरी याचिका आहे.\n76 हजार रिक्त पदांच्या मेगाभरतीमध्ये मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचीही मागणी याचिकादाराने केली आहे. मराठा समाज सधन आहे. शेती, सहकार क्ष��त्रामध्ये बहुतांश समाज प्रस्थापित आहे. अशा समाजाला सामाजिक किंवा शैक्षणिक मुद्द्यावर आरक्षण मिळू शकत नाही, असा दावा याचिकेत केला आहे. शुक्‍ला यांनी 2014 मध्येही आरक्षणासंबंधित सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका न्यायालयात केली होती. त्या वेळेस तत्कालीन खंडपीठाने दिलेली स्थगिती कायम असून, सरकारने प्रथम आरक्षणाच्या निर्णयांची माहिती न्यायालयाला देणे बंधनकारक आहे; मात्र राज्य सरकार अशी माहिती देत नाही, असाही आरोप याचिकादाराने केला आहे. दरम्यान, येत्या सोमवारी न्यायालयात नव्या आणि जुन्या अशा दोन्ही याचिकांवर सुनावणी होणार आहे. यापूर्वी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका केली आहे; मात्र खंडपीठाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला होता.\nरिलायन्स इंडस्ट्रिजचा नफा 10 हजार 251 कोटींवर\nमुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजला डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 10 हजार 251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने रु.9 हजार...\nव्यवहार कितीचाही असो, डान्सबार सुरु करु देणार नाही- आव्हाड\nमुंबई- व्यवहार कितीचाही असो, महाराष्ट्रात डान्सबार सुरु करु देणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा लेडीज बार उघडण्याचा निर्णय अत्यंत दुर्देवी आणि मनाला...\n‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीदच विसरलात लोहार\nजळगाव - नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त ठरलेले तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक व सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक असलेले मनोज लोहार...\nसंघ हिंसाचारी लोकांची नवी पीढी तयार करतेय : निरुपम\nमुंबई : डोंबिवलीत धनंजय कुलकर्णी नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडला होता. यावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम...\nखडसेंच्या भूमिकेवर अडले 'रावेर'चे घोडे \nजळगाव - लोकसभा निवडणुकीच्या रणभेरी वाजू लागल्या आहेत. भाजप- शिवसेना युतीच्या निर्णयाचा गुंता वाढतच आहे. दुसरीकडे विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने...\nबेस्टनंतर मुंबई पालिकेचा संप\nमुंबई - बेस्टच्या नऊ दिवसांच्या ऐतिहासिक संपानंतर आता कामगार नेते शशांक राव यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचे संकेत दिले आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री ��्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-meeting-decission-publish-demand-website-58474", "date_download": "2019-01-17T18:10:38Z", "digest": "sha1:OMFZJJU52EN35DXGZ2IULHOB32JS2ZFK", "length": 11258, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news meeting decission publish demand on website महापालिका सभांतील निर्णय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी | eSakal", "raw_content": "\nमहापालिका सभांतील निर्णय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी\nसोमवार, 10 जुलै 2017\nमुंबई - महापालिकेच्या सभांमध्ये घेण्यात आलेले निर्णय महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत. या निर्णयावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यात याव्यात, अशी मागणी समाजवादी पक्षा(सप)ने केली.\nमुंबई - महापालिकेच्या सभांमध्ये घेण्यात आलेले निर्णय महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत. या निर्णयावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यात याव्यात, अशी मागणी समाजवादी पक्षा(सप)ने केली.\nसत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादामुळे विकासकामांवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने ही मागणी केल्याचे \"सप'ने म्हटले आहे. महापालिका निवडणुकीवेळी पारदर्शकतेबाबत भाजपने शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे महासभा, स्थायी समिती, विशेष आणि वैधानिक समित्यांच्या सभेची कार्यक्रम पत्रिका व त्यावर घेतलेले निर्णय महापालिकेच्या संकेतस्थळावर नियमित प्रसिद्ध करावेत, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे.\nत्यामुळेच अमित शहांना आला 'डुकराचा ताप' - काँग्रेस नेते\nबंगळूर - कर्नाटकमधील कॉंग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या आजारपणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नव्या वादाला...\nशेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नाना पटोलेंचा ठिय्या\nभंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी पालकमंत्री...\nधनगर समाजाचे चक्का जाम आंदोलन\nपुणे: राज्यातील भाजप सरकारने मागील साडेचार वर्षांपासून आरक्षणच्या नावावर धनगर समाजाची केवळ फसवणूक केली आहे. यासाठी सरकारच्या विरोधात समाजाला आरक्षण...\nडॉ. जॅक सिकेरांच्या पुतळ्याचा वाद कायम\nपणजी : गोव्याच्या सार्वमत कौलावेळी गोवा महाराष्ट्रात विलीन करू नये अशी ठाम भूमिका घेणारे पहिले विरोधी पक्षनेते डॉ. जॅक सिकेरा यांच्या...\nतर शिवसेनेशिवाय लोकसभा निवडणुकीला सामोरे जावु - रावसाहेब दानवे\nकऱ्हाड - भाजप-शिवसेनेने मागच्या लोकसभा निवडणुका महाराष्ट्रात एकत्र लढल्या. याही निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्र लढाव्या अशी भाजपची भूमिका आहे. मताचे...\nभाजपला काँग्रेसचा मदतीचा ‘हात’\nउदगीर - नगर परिषदेच्या विविध विषय समितींच्या पदाधिकारी निवडीसाठी बुधवारी (ता.१६) पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tomatoes-and-cucumber-eating-together/", "date_download": "2019-01-17T17:19:43Z", "digest": "sha1:JL6U26L6GLZ2HJFZJGPKBC6F33N4A7VD", "length": 8028, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्याने होतात या समस्या!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nटोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्याने होतात या समस्या\nवेब टीम – अनेकजण टोमॅटो आणि काकडी एकत्र सलाद म्हणून अनेकदा जेवणासोबत खातात. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, टोमॅटो आणि काकडी खाणे जितके फायद्याचे आहे तितकेच ते एकत्र खाणे धोकादायक आहे. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाणे पोटाच्या विकारांना आमंत्रण देऊ शकतं. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्ल्याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, मळमळ होणे, थकवा आणि अपचन या समस्या होऊ शकतात.\nकाय आहे असे होण्याचे कारण\nकाकडी आणि टोमॅटो दोन्हीही विरूद्धा आहार सूचीत येतात. या सूची�� असण्याचा अर्थ दोन्ही फळं ऎकमेकांच्या विपरित असतात. हे दोन्ही फळं पोटात पचण्याच्या वेगवेगळ्या वेळा असतात. त्यामुळे पोटात या दोन्हीमुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात.\nका होतात या समस्या\nटोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्याने होतात या समस्या\nटोमॅटो आणि काकडी दोघांचंही नेचर वेगळं आहे. एक लवकरच डायजेस्ट होतं तर दुसरं हळूहळू. त्यामुळे दोन्ही विपरित डायजेशन असलेल्या फळभाज्या एकत्र खाणं समस्या निर्माण करू शकतात. कारण एक पचल्यावर इंटेस्टाइनमध्ये जातं आणि दुस-याची डायजेशन प्रक्रिया सुरूच असते. यामुळे शरिरात ताठरता जाणवते. अशाप्रकारचा त्रास होणे संपूर्ण शरिरासाठी हानिकारक होऊ शकतं.\nतसेच दूध आणि केळी\nअसंच दूध आणि केळी बाबत सांगता येईल. ब-याचदा दूध आणि केळी एकत्र खाण्याचा सल्ला दिला जातो. पण वास्तव खूप वेगळं आहे. जेव्हा या दोन गोष्ट एकत्र झाल्यावर ऎकमेकांना पचण्यापासून रोखतात. दोन्ही गोष्टींचा पचण्याचा वेळ वेगळा आहे. लागोपाठ दूध आणि केळी एकत्र खाल्ल्याने शरीराची पचनशक्ती कमजोर होऊ शकते. यासोबत झोप न येणे अशीही समस्या उद्भवते.\nब्रेड आणि नूडल्ससोबत ज्यूस\nब्रेड आणि नूडल्ससोबत ऑरेन्ज ज्यूस पिल्याने गरजेचं एंजाइम संपुष्टात येतं. ज्यामुळे पोटाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. याने डायजेशनची समस्याही निर्माण होते.\nटोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्याने होतात या समस्या\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nसिन्नर : ''केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सतत रोजगार, नोकरी देण्याचे खोटे आमीष दाखवून तरुणांना फसवले. जीएसटी मुळे…\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ye_Pikavu_Apula_Shet", "date_download": "2019-01-17T17:45:12Z", "digest": "sha1:FTS34SKQKBHUEAGXF3OUGWKRUODQOO4W", "length": 2651, "nlines": 39, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "ये पिकवूं अपुलं शेत | Ye Pikavu Apula Shet | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nये पिकवूं अपुलं शेत\nये पिकवूं अपुलं शेत मंजुळे उगवूं मोतीचुरा\nतुझ्या नि माझ्या रानप्रीतिचा झुळझुळ वाहे झरा\nहळदीचे फिरती हात नांदती लक्षुमि माझे घरा\nकरि बोलवती ही राणी\nवर अंबर भरलं, सरसर झरलं भिजली सारी धरा\nते हिरवे लोलक डुलति मजेनं भरला ग हरभरा\nयेईल कळप राघुचा मारिते साळुंकी लहरा\nआली ज्वानि तुझी बहरा\nगीत - राजा बढे\nसंगीत - गजानन वाटवे\nस्वर - मालती पांडे ( बर्वे )\nगीत प्रकार - भावगीत\nमाउली माउली रूप तुझे\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nमालती पांडे ( बर्वे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/node/2015", "date_download": "2019-01-17T17:48:59Z", "digest": "sha1:66R4EPJ57BCYX7QTWVWOG36M7CDO5C5X", "length": 50988, "nlines": 418, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " मेंदूचे अंतरंग | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमेंदू हे माणसाला पडलेले सगळ्यात अवघड कोडे आहे. या कोड्याचे उत्तर पुन्हा मेंदूतच दडलेले आहे \nआपल्याला स्वप्न का पडतात हरवून जातो स्मरणरंजनात आपण इतके का हरवतो सूड घ्यायची इच्छा मनात का निर्माण होते सूड घ्यायची इच्छा मनात का निर्माण होते आपण प्रेमात का पडतो आपण प्रेमात का पडतो सगळ्या भावभावना हा जर मेंदूतल्या रसायनांचाच खेळ असला तर मग आपल्या हातात काय असतं सगळ्या भावभावना हा जर मेंदूतल्या रसायनांचाच खेळ असला तर मग आपल्या हातात काय असतं या प्रश्नाची उत्तर शोधायला जितकं खोल जावं तितकं गुंत्यात अधिकच अडकायला होतं\nगेल्या दोन तीन वर्षात समोर असलेल्या माहितीच्या आधारांन पण रंजक शैलीत या गुंत्याचे पदर सोडवणारं पुस्तक.\nसुबोध जावडेकर यांनी लिहिलेल्या मेंदूच्या मनात या पुस्तकाच्या मागील पानावरील हा परिच्छेद वाचत असताना खरोखरच या प्रश्नांची उत्तर एक-दोन पानात सामावणारे असतील का असा प्रश्न पडू शकतो. तरीही या विषयातील संशोधनाची दिशा काय आहे. हे मात्र निश्चितच समजू शकेल. मुळात हे पुस्तक लेखकांनी एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या सदरांचे एकत्र व संपादित केलेला संग्रह आहे. केवळ वर उल्लेख केलेल्या प्रश्नाचेच लेखकांनी आढाव घेतला नसून सुमारे 25 प्रश्नांचा वेध घेतला आहे.\nलबाडी करावी अस प्रामाणिक माणसांच्या मनात का येत नाही आपल्याला कंटाळा का येतो आपल्याला कंटाळा का येतो बुध्दिमत्ता मेदूच्या आकारावर अवलंबून असते का बुध्दिमत्ता मेदूच्या आकारावर अवलंबून असते का सामान्य लोक अंधश्रद्ध का असतात सामान्य लोक अंधश्रद्ध का असतात साध्या साध्या प्रश्नांची उत्तर द्यायला वृद्धांना बराच वेळ का लागतो साध्या साध्या प्रश्नांची उत्तर द्यायला वृद्धांना बराच वेळ का लागतो बेशुध्द अवस्थेत असलेल्या रूग्णांशी संवाद शक्य आहे का बेशुध्द अवस्थेत असलेल्या रूग्णांशी संवाद शक्य आहे का सोशल नेटवर्किगवर वेळ घालवल्यामुळे मेंदूवर वाईट परिणाम घेऊ शकतो का सोशल नेटवर्किगवर वेळ घालवल्यामुळे मेंदूवर वाईट परिणाम घेऊ शकतो का .. अशा चित्रविचित्र परंतु आपल्या मनाशी - वा मेंदूशी - संबधित असलेले प्रश्न उपस्थित करून या विषयीचा इतिहास त्याबद्दलचे पूर्वग्रह, चुकीच्या कल्पना व या विषयी तज्ञांचे म्हणणे काय आहे, आतापर्यंतचे झालेले संशोधन, प्रश्नातून उत्पन्न होणारे अनेक पदर यावर इत्यंभूत चर्चा करत असतानासुद्धा लेखकाने यात रंजकता आणल्यामुळे लेख एका दमात वाचून होतात. मेंदूची रचना, त्याचे भाग, त्यांची नावं, इत्यादींच्या उल्लेख टाळून लेख लिहिलेले असल्यामुळे उत्कंठा असलेल्या वाचंकाना नवीन माहिती वाचल्याचे समाधान मिळते शिवाय आपल्या पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनात दुरुस्ती करून लेखकाशी सहमती दाखवावीशी वाटू लागते.\nमाणसाला पडणा-या स्वप्नांचेच उदाहरण घेतल्यास स्वप्नाबद्दलच्या पूर्वी असलेले कित्येक कल्पना कालबाह्य झाल्या आहेत. रॅपिड आय मूव्हमेंटच्या (REM) वेळी स्वप्न पडतात असे पुर्वी वाटत होते. परंतु REM नसतानाही स्वप्न पडतात. फारच कमी लोकांना रंगीत स्वप्न पडतात अशीही समजूत होती. परंतु 85 टक्के लोकांना रंगीत स्वप्न पडतात. फक्त घोरत असताना स्वप्न पडत नाहीत.\nस्वप्नांच्या संशोधनाची सुरुवात दीडशे वर्षापूर्वी झाली व सिग्मंड फ्रॉइड या जर्मन मानसतज्ञाने स्वप्नासंबंधी सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. पुढील काळात इतर अनेक संशोधकांनी त्यातील चुका शोधून याविषयीच्या संशोधनाला दिशा दिली.\nस्वप्न दृष्टांत व स्वप्नात भवितव्य शोधणाऱ्यांची मात्र यामुळे घोर निराशा होत आहे. तर्कसंगत नसलेल्या स्वप्नातून काही तरी (अनुकूल) अर्थ काढून भविष्य वर्तविणे शक्य नाही हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. स्वप्नात देवी येऊन गणितांची उत्तरं सांगते अशी प्रसिद्ध गणितज्ञ रामानुजम यांची श्रद्धा होती. परंतु अशा प्रकारची सर्जनशील स्वप्न पडणे निव्वळ योगायोगही असू शकतो.\n'हुकुमी स्वप्न पडू शकतात का' हाही प्रश्न या संदर्भात विचारता येईल. स्वत:च्या इच्छेप्रमाणे स्वप्न पाडता येणार्‍यांची संख्या हजारात एक असू शकेल. अशांना ल्युसिड ड्रीमर्स असे म्हणतात. यांच्यावरही संशोधन चालू आहे. मेंदूत तयार होणारी प्रतिमा संगणकांच्या पडद्यावर कृष्ण धवल स्वरूपात सादर करणारी संगणक प्रणाली विकसित होत आहे. कदाचित या प्रणालीतून आपल्याला स्वप्न का पडतात याचा उलगडा होऊ शकेल असे वैज्ञानिकांना वाटत आहे.\n'माणसं शिव्या का देतात' याचा शोध घेताना रागाच्या भरात तोंडात शिवी येणं ही आदिम प्रेरणा आहे, असे लेखकाला वाटते. ती जनावरांतही असते. समोरच्याला भेदरवून सोडण्यासाठी, त्याला नॉन-प्लस करण्यासाठी शिव्यांचा उपयोग होऊ शकतो. शिव्यांचा संबंध आपल्या भावभावनांशी निगडित असतात व अशा प्रकारच्या आदिम भावनांचा आपल्या मेंदूतील लिंबिक सिस्टिमशी जवळचा संबंध असतो, असे तज्ञांचे मत आहे. कुठल्याही शब्दाचा शब्दशः अर्थ आणि भावनेशी निगडित अर्थ असे दोन अर्थ असतात. व त्या मेंदूत वेगवेगळ्या ठिकाणी साठवल्या जातात. शिव्यामुळे समोरचा माणूस घायाळ होत असला तरी शिव्या देणार्‍याला याचे काही फायदे होत असतात. मनातील हिंसेच्या उर्मीला वाट मिळते. शिव्या दिल्यानंतर माणूस रिलॅक्स होऊ शकतो. वेदना कमी होतात. परंतु शिवी देणं व शिवी ऐकून रक्त उसळणं हे नैसर्गिक आहे म्हणून त्याला आवरायचेच नाही, हे लेखकाला पटत माही. विवेकाने ते ताब्यात आणणे शक्य आहे यावर लेखकाचा विश्वास आहे.\nअंतःप्रेरणेच्या संदर्भात असलेले वाद - प्रतिवाद, चर्चा व त्याचे आपल्या आयुष्यात असलेल स्थान याबद्दलही लेखक अभ्यासपूर्वक लिहित आहे. या पूर्वी अंतःप्रेरणा ही गोष्ट अवैज्ञानिक अशी समजली जात होती. आता मात्र अंत:प्रेरणेने घेतलेला निर्णय हा आपल्या अबोध मनात साठवलेली माहिती वापरून घेतलेला निर्णय आहे असे मानले जात आहे. अंतःप्रेरणेवर विश्वास ठेऊन निर्णय घ्या असे सांगणार्‍या पुस्तकांची चलती आहे. त्यात थोडे फार सत्य आहे. तरीही विचारपूर्वक घेतलेले निर्णय कचर्‍याच्या टोपलीत टाकून फक्त तुमचे अं���र्मन काय सांगते तसेच वागा असे म्हणण्यातही शहाणपणा नाही, असे लेखकाला वाटते.\nक्रिकेटपटू, खेळाडू, नट - नट्या व इतर सेलिब्रिटीज यांचा लकी गोष्टीवर भरपूर विश्वास असतो. त्यांच्या काही विशिष्ट लकी गोष्टी असतात. लकी रंग असतात. लकी तारखा, लकी वार, लकी संख्या असतात. व ते नेहमी त्याचे प्रदर्शनही करत असतात. कदाचित अशा गोष्टीमुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत असावा. आत्मविश्वास वाढत असावा. परंतु त्यातून खरोखरच त्यांची कामगिरी सुधारते का हा प्रश्न लेखकाला पडलेला दिसतो. अशा प्रकारच्या अंधश्रद्धांच्या बाबतीत झालेल्या संशोधनाचा आढावा घेत असताना आपला मेंदूच अशा गोष्टींची भर घालत असतो हे लक्षात येत आहे. दोन घटना एका मागोमाग घडत असताना दिसल्यास दुसऱ्या घटनेमागील कारणामुळे पहिली घटना घडते अशी समजूत मेंदू करून घेतो. ओढून ताणून हा संबंध जोडणं कितीही मूर्खपणाचे वाटत असले तरी घटनेमागील कारण अजिबात माहित नसण्यापेक्षा हास्यास्पद कारणसुद्धा चालू शकेल अशी मानसिकता त्यात असते. त्याचा मेंदू स्वीकार करतो व त्यातूनच अंधश्रद्धांचा जन्म होतो. लेख वाचताना लेखकाचा हा निर्णय पटू लागतो. माणसं कर्मकांड करून मनाला दिलासा मिळवू पाहतात, हे खरे असले तरी भोंदूबाबा मेंदूच्या या कमकुवतपणाचा गैर फायदा घेतात व सार्‍या समाजाला उल्लू बनवतात, हेही लक्षात घ्यायला हवे.\nपूर्ण पुस्तक वाचताना लेखक मनाचे अंतरंग उघडे ठेवत आहेत व आपल्याला विचार करण्यास भाग पाडत आहेत, हे लक्षात येते. प्रत्येक लेखाच्या शेवटी उल्लेख केलेल्या संदर्भ सूचीवरून लेखकानी हाताळलेल्या विषयांचा आवाका समजतो व आपण थक्क होऊन जातो.\nअभ्यासपूर्ण असलेले हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.\nमूल्यः 200 रु, पाः 152\nपुस्तक वाचतान शिवी ही ओवीच्या\nपुस्तक वाचतान शिवी ही ओवीच्या धर्तीवर म्हटली वा उलट केले तर काय होईल असा विचार मनात तरळून गेला. समजुतीचे घोटाळे कसे होउ शकतात याचा अंदाज ही पुस्तकामुळे येतो.लेखकाची शैली आवडली. अंधश्रद्धांबाबतचे विवेचन एकदम पटण्यासारखे आहे. मेंदुत झालेल्या बदला मुळे माणुस विचार व भावनांनी बदलू शकतो हे पुन्हा एकदा ठळकपणे जाणवले.\nपरीक्षण आवडले. पुस्तक वाचताना यावर कोणी 'अधिकारी' व्यक्तीने लिहावे असे वाटत होते, त्यामुळे स्वतः त्यावर लिहिण्याचा मोह आवरला.\nअंधश्रद्धांचा उगम कसा होतो याची सयुक्तिक कारणे पटतात.\nअशासारख्या विषयांवर अमेरिकन टीव्हीवर बरेच कार्यक्रम सुरू असतात. ते पहाता भारतीय टीव्हीचं दारिद्र्य लगेच लक्षात येतं. टीव्ही नाही, निदान अशी पुस्तकं तरी मराठीत येत आहेत हे आशादायक आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nपुस्तक परिचय आवडला. जावडेकरांना या लेखाचा दुवा पाठवतो आहे.\n85 टक्के लोकांना रंगीत स्वप्न पडतात. फक्त घोरत असताना स्वप्न पडत नाहीत.\nहे कसे शोधून काढले असेल याबाबत कुतुहल आहे.\nस्वप्नात देवी येऊन गणितांची उत्तरं सांगते अशी प्रसिद्ध गणितज्ञ रामानुजम यांची श्रद्धा होती. परंतु अशा प्रकारची सर्जनशील स्वप्न पडणे निव्वळ योगायोगही असू शकतो.\nकेक्युलेच्या प्रसिद्ध बेंझीनच्या रचनेबाबतच्या स्वप्नाबाबतही असेच म्हणता येईल.\nशिवी देणे यात सवयीचा भागही आहे असे वाटते. काही काही लोकांच्या शिव्या अर्थहीन, बोथट झालेल्या असतात त्या याचमुळे. माडगूळकरांनी एक उदाहरण दिले आहे. एका व्यक्तीने 'का रे भडव्या, माज आला का' असे विचारले की त्याचा अर्थ 'काय, कसं काय' असे विचारले की त्याचा अर्थ 'काय, कसं काय बरं आहे ना' असा होत असे, असे ते लिहितात. 'लमाण' मध्ये 'गिधाडे' नाटकातल्या शिव्यांबाबतही डॉ.लागूंनी सेन्सॉर बोर्डाला दिलेल्या समर्थनात असेच म्हटले आहे. 'कामाची सदा भेंचोद टाळाटाळ' यातल्या शिवीला तसा काहीच अर्थ नाही.\nबाकी विचारपूर्वक घेतलेले निर्णय कचर्‍याच्या टोपलीत टाकून फक्त तुमचे अंतर्मन काय सांगते तसेच वागा असे म्हणण्यातही शहाणपणा नाही, कारण अजिबात माहित नसण्यापेक्षा हास्यास्पद कारणसुद्धा चालू शकेल अशी मानसिकता त्यात असते. त्याचा मेंदू स्वीकार करतो व त्यातूनच अंधश्रद्धांचा जन्म होतो. माणसं कर्मकांड करून मनाला दिलासा मिळवू पाहतात, हे खरे असले तरी भोंदूबाबा मेंदूच्या या कमकुवतपणाचा गैर फायदा घेतात व सार्‍या समाजाला उल्लू बनवतात हे पटले.\nश्रावण मासाचा 'मुहूर्त' साधून आयबीएन लोकमत वर डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या मुलाखतीचे आणि प्रश्नोत्तरांच्या भागांचे तुकडे बघायला मिळत आहेत. एकाच वेळी वैचारिक स्पष्टता आणि गतानुगतिकता बघून आपण नक्की कुठे चाललो आहोत हा 'सनातन' प्रश्न मनात अधोरेखित होतो आहे.\nअवांतर : घाटपांडेंनी अच्युत गोडबोलेंच्या 'मनात' चे असेच फर्मास रसग्रहण लिहावे ���सा त्यांना विनंतीवजा आग्रह आहे.\nउसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा\nहे कसे शोधून काढले असेल याबाबत कुतुहल आहे\nचांगले परिक्षण. पुस्तक वाचायला हवे अशी खूणगाठ बांधतो आहे.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nबुकगंगावर इथे प्रिव्ह्यु आहे\nबुकगंगावर इथे प्रिव्ह्यु आहे\nमेंदूवरचे अजून १ पुस्तक\nप्रभाकरजी नेहमीप्रमाणेच सुंदर परिचय. मेंदूच्या कार्यावर वेगळ्या पद्धतीने छान प्रकाश टाकलेला दिसतोय या पुस्तकात.\nनोंद करुन ठेवली आहे. जरुर वाचेन हे पुस्तक.\nगेल्याच महिन्यात 'मेंदूच्या अंतरंगात' हे पुस्तक घेतले. चांगले वाचनीय आहे. मुख्य म्हणजे मेंदूची कार्यपद्धती छानपणे दिलेली आहे.\nएका न्यूरोसायंटीस्ट्ला आलेल्या अनुभवातून हे पुस्तक तयार झाले आहे. हे पुस्तक म्हणजे मूळ पुस्तकाचा जसाच्या तसा अनुवाद नसून स्वैर अनुवाद व त्या अनुषंगाने लेखिकेने टाकलेली भर आहे. अधिकचे लेखन पुस्तकाला एक वेगळे वजन प्राप्त करुन देतात. मेंदूत रस असणार्‍यांनी हे पुस्तक जरुर वाचावे.\nउत्तम पुस्तक असावं असं वाटतंय. माहितीबद्दल आभार.\nमेंदूत रस असणार्‍यांनी हे पुस्तक जरुर वाचावे.\nआपला मेंदू ८० की ८७ % पाण्याचाच बनलेला असतो असं कुठेशी वाचलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच मेंदूत रस असतो याविषयी दुमत असू नये.\nत्यानिमित्ताने: मेंदूची कन्सिस्टन्सी ही लोण्याच्या गोळ्याप्रमाणे असते(फ्रीझमधले लोणी नव्हे तर ताकातले घुसळून हाताने वर काढत असलेले ताजे लोणी.) तो जवळजवळ प्रवाही असतो असंही कुठेतरी वाचलं होतं. (डॉ. अनिल अवचटांच्या एका लेखात की काय ) त्यामुळे त्याच्या अस्तरयुक्त आणि पाण्याने भरलेल्या कोंदणातून बाहेर काढून ठेवला तर तो घरंगळून पसरेल असंही म्हटलं जातं.\nआपला मेंदू ८० की ८७ %\nआपला मेंदू ८० की ८७ % पाण्याचाच बनलेला असतो असं कुठेशी वाचलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच मेंदूत रस असतो याविषयी दुमत असू नये.\nत्यानिमित्ताने: मेंदूची कन्सिस्टन्सी ही लोण्याच्या गोळ्याप्रमाणे असते(फ्रीझमधले लोणी नव्हे तर ताकातले घुसळून हाताने वर काढत असलेले ताजे लोणी.) तो जवळजवळ प्रवाही असतो असंही कुठेतरी वाचलं होतं. (डॉ. अनिल अवचटांच्या एका लेखात की काय ) त्यामुळे त्याच्या अस्तरयुक्त आणि पाण्याने भरलेल्या कोंदणातून बाहेर काढून ठेवला तर तो घरंगळून पसरेल असंही म्हटलं जातं.\nमेंदू टणक नसतो, त्याला बोट लावले त�� ते आरपार सहज जाऊ शकेल इथपर्यंत मान्य. पण बुळबुळीत असला तरी तो इतकाही पाणीदार नसावा. नपेक्षा भेजा फ्राय कसा बनवू शकले असते लोक आता माणूस विरुद्ध अन्य प्राणी यांच्या मेंदूतील पाणीदारपणात फरक असतो का, असला तर त्यामुळे मुख्य फरक पडतो का, इ. मला माहिती इल्ले.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nआता विकीपीडिया पाहिला (फास्ट\nआता विकीपीडिया पाहिला (फास्ट रेफरन्ससाठी). त्यातही असाच उल्लेख आहे.\nजिलेटिन जेली असं म्हटलं आहे. आणि \"जिवंत मेंदू\" असा खास उल्लेख आहे. भेजा फ्रायच्या स्टेजला येणार्‍या मेंदूची कन्सिस्टन्सी बदलत असावी.\nअधिक माहिती इथे मिळू शकेल.\nपुस्तकात संदर्भ म्हणुन काही\nपुस्तकात संदर्भ म्हणुन काही मार्मिक व्हिडिओ ची लिंक दिलेली आहे. खालील दृष्य हे अदृष्य गोरिला हा व्हीडीओ आहे. बाजूला काय चालल आहे हे डोळे पहातात पण मेंदु ते 'पहात' नाही.\nआंधळ्याची दृष्टी हा व्हिडिओ देखील पहाण्यासारखा आहे.\nनॅशनल जिओग्राफिक चॅनलवर 'ब्रेन गेम्स' नामक एक कार्यक्रम लागतो. तो ही रोचक असतो.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहोय हा प्रयोग ऐकला होता\nहोय हा प्रयोग ऐकला होता त्यामुळे गोरीला यावेळी पाहीला.\nपण छानच प्रयोग आहे.\nआपली बहुतेक ज्ञानेंद्रिये सिलेक्टिव्ह ग्रहण करतात. त्यामुळेच अनेकदा (प्रत्यक्ष आपण उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचे) रेकॉर्डिंग नंतर ऐकले तर अनेक जास्तीचे आवाज ऐकू येतात आणि कटकट वाटते.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nपुस्तकात जावडेकर म्हणतात,\" जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे\nदाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा.\nमानवाचे संपूर्ण अस्तित्वच अंधश्रद्धा आहे. त्यात काळेगोरे करणे थोडा विचित्र प्रकार आहे.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\n टिपिकल कमेंट पाहून खूष झालो.\nतदुपरि पहिल्या वाक्याचे स्पष्टीकरण करा बघू.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nतदुपरि पहिल्या वाक्याचे स्पष्टीकरण करा बघू.\nCogito ergo sum (किंवा त्याचा व्यत्यास) इथपासून सुरुवात करता यावी काय\nमेंदुतला माणुस या डॊ आनंद जोशी व सुबोध जावडेकरांच्या पुस्तक निर्मिती बाबत ची भुमिका स्पष्ट करणारा दिव्य मराठी तील लेख http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-subodh-jawdekar-article-abou...\nमेंदुतला माणुस व मेंदुच्या मनात या दोन पुस्तकांमुळे मला विचारांची एक नवीन दृष्टी मिळाली हे मी नाकारु शकत नाही. अंधश्रद्धा निर्मुलन समितीतील माझ्या मित्रांना हे पुस्तक मी आवर्जून वाचायला सांगतो.\nहोय आपल्या विचार-भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे अद्भुत काम मेंदू करत अस्तो. या विषयावरील, माझ्या वाचनात आलेले वाक्य आठवले -\nमेंदू आपले काम न्यूरॉन्स नावाच्या ट्रान्स्मिटर्स द्वारा करतो.कोणतीही संवेदना अनुभवण्यासाठी हे न्यूरॉन्स विशिष्ठ रेसेप्टर्स्कडे जाणे आवश्यक असते. न्यूरॉन्स = किल्ली अन रिसेप्टर्स = कुलुप असे धरल्यास, या एकमेव अशा किल्ल्या असतात असे मानता येईल. म्हणजे त्या त्या किल्लीने फक्त अणि फक्त ते ते कुलुपच उघडणार. मग सायकोअ‍ॅक्टीव्ह औषधे काय करतात तर या किल्ल्या कॉपी करतात अन हवी ती दारे (कुलपे) उघडतात अथवा बंद करतात.\n'ऐसी अक्षरे'तर्फे नव्या वर्���ाच्या शुभेच्छा\nहुस्नलाल-भगतराम जोडगोळीतील हुस्नलाल (मृत्यू : २८ डिसेंबर १९६८)\nजन्मदिवस : अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी बेंजामिन फ्रँकलिन (१७०६), रशियन साहित्यिक आंतोन चेक्कॉव्ह (१८६०), लेखक, शिक्षणतज्ञ, वि. द. घाटे (१८९५), गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर (१९०५), कुटुंब नियोजनाच्या कार्यकर्त्या, रधोंच्या सहकारी शकुंतला परांजपे (१९०६), क्रिकेटपटू यादवेंद्रसिंग (१९१३), नट, दिग्दर्शक, राजकारणी एम.जी.रामचंद्रन (१९१७), हिंदी लेखक रांगेय राघव (१९२३), हॉकीपटू जगतसिंग (१९४४), कवी आणि लेखक जावेद अख्तर (१९४५),\nमृत्यूदिवस : पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन (१७७१), कवी, नाटककार, दिग्दर्शक ज्योति प्रसाद अगरवाला (१९५१), 'त्रिकाळ' साप्ताहिकाचे संस्थापक आणि पत्रकार शिवराम लक्ष्मण करंदीकर (१९६९), गायक आणि अभिनेते, सुरेश हळदणकर (२०००), अभिनेत्री सुचित्रा सेन (२०१४)\n१६०५ : मिग्युएल दि सर्व्हांतेस याची डॉन किहोते ही पहिली कादंबरी प्रकाशित\n१८६१ : प्रसाधनगृहाच्या फ्लशचे पेटंट थॉमस क्रॅपरने दाखल केले.\n१९२९ : एल्झी सीगर याचे पोपाय - द सेलर हे कार्टून पात्र सर्वप्रथम थिंबल थिएटर या कॉमिकमधे अवतरलं.\n१९४१ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थानबद्धतेतून स्वतःची सुटका करून घेतली.\n१९४९ : पहिली सिटकॉम 'द गोल्डबर्ग्ज'ची सुरूवात\n१९५६ : बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा\n२०११ : मॉरिटेनिया, सुदान आणि ओमान या देशांमधे एकाच वेळेस जनतेने राजकीय हक्कांसाठी आंदोलन सुरू केले. त्यामुळे सरकारी धोरणात काही बदल घडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2019-01-17T18:07:13Z", "digest": "sha1:GYJTHERZVD6EXEOJ5ABWBY6ZJ2HUI754", "length": 18917, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गडकरींचा धडाका (अग्रलेख) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दिल्ली ते मेरठ या देशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचे उद्‌घाटन झा���े. केवळ 500 दिवसांत हा 135 किमीचा महामार्ग उभारण्यात आला असून एकदा एखाद्या सरकारी विभागाने मनावर घेतले की, कितीही मोठे काम किती अल्पवेळात आणि किती दिमाखात उभे राहू शकते, याची झलक या प्रकल्पातून पहायला मिळाली आहे. “हरित महामार्ग’ या संकल्पनेतून हा महामार्ग तयार करण्यात आला असून या महामार्गावर विकसित देशांत असणाऱ्या सर्व सुविधा बाग-बगीचांसह उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करणे आवश्‍यक आहे.\nकेंद्रात आज जे मंत्री कार्यरत आहेत, त्यात गडकरींच्या कार्यशैलीची सर्वत्र वाहवा होताना दिसते आहे. त्यांच्या इतका धडाकेबाज आणि आत्मविश्‍वासाने काम करणारा मंत्री सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात दुसरा नाही. गडकरी संसदेत बोलायला लागले की त्यांच्यातील विकासाची व्हिजन थक्‍क करायला लावते. त्यांच्या कार्यशैलतील आत्मविश्‍वासही त्यांच्या बोलण्यात डोकावतो. नुसतीच भाषणबाजी हा त्यांचा स्वभाव नाही. त्यांच्या कार्याचा आवाका आणि क्षमता मोठी आहे. त्याचा मोदी सरकारकडून पुरेपूर उपयोग करून घेण्यात आला नाही; किंवा त्यांना म्हणावा तितका वाव दिला गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना पूर्ण मोकळीक आणि पैशाची उपलब्धता करून दिली गेली असती तर गेल्या चार वर्षात देशातील विकासाचे चित्र गडकरींनी खऱ्या अर्थाने बदलून दाखवले असते.\nगडकरींची एकूण कार्यशैली आणि त्यांची क्षमता पाहिली की हा मराठी माणूस पंतप्रधान झाला असता तर देशाचे चित्र पालटू शकला असता, असे वाटल्याखेरीज राहात नाही. भाजपच्या अंतर्गत राजकारणात गडकरींसारख्यांना या पदापर्यंत पोहचता येण्याची शक्‍यता कितपत आहे, याची शंका आहे, पण ती वेळ भविष्यात कधी तरी यावी असे मराठी मनाला वाटल्यावाचून राहात नाही. मोदी सरकारच्या चार वर्षातील एकूणातल्याच निराशाजनक कामगिरीच्या पार्श्‍वभूमीवर एकट्या गडकरींच्या कामाने सरकारला तारले आहे, हे यानिमित्ताने मान्य करावे लागेल.\nपण देशाचे ते सुदैव नव्हते. गडकरी त्यांच्या परीने कुठेही कमी पडले नाहीत; पण त्यांना आवर घातला गेला आणि त्यांची भरारी रोखून धरलेली दिसली. गडकरींनी महामार्ग विकासाखेरीज बंदरे आणि सागरी प्रकल्पांच्या उभारणीसाठीही मोठी धावाधाव या चार वर्षाच्या काळात केली. त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून विविध प्रकल्पांची आखणी केली. त्यांच्या विकास विषयक संकल्पना विलोभनीय आहेत आणि कामाचा झपाटा थक्‍क करणारा आहे. पण “मोदी विरुद्ध गडकरी’ यांच्यातील सुप्त संघर्षामुळे गडकरींचे अनेक प्रकल्प आज केवळ कागदावरच राहिले आहेत; त्या प्रकल्पांना म्हणावी तशी गती मिळालेली नाही, हेही तितकेच खरे आहे.\nमोदींच्या दबावाला न जुमानता स्वत:च्या शैलीने काम करणारे ते एकमेव केंद्रीय मंत्री आहेत. त्यांची ही स्वतंत्र कार्यशैली लोकांच्याही लगेच लक्षात येते. आज कोणत्याही मंत्रालयाच्या जाहीरातीत केवळ नरेंद्र मोदींचेच फोटो दिसतात; पण गडकरींच्या मंत्रालयाच्या जाहिरातीत केवळ एकट्या गडकरींचेच फोटो अनेक वेळा बघायला मिळाले आहेत. मोदींशी असा उघड पंगा घेणारे ते एकमेव मंत्री असावेत. मोदींच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी स्वत:चे वेगळेपण जपले आहे, हेही कालच्या “ईस्टर्न पेरीफेरीयल एक्‍स्प्रेस वे’च्या उद्‌घाटन कार्यक्रमात पहायला मिळाले. हा कार्यक्रम गडकरींनी त्यांच्या स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी ठेवला. वास्तविक, त्याच्या आदल्या दिवशीच मोदी सरकारचा चार वर्षांच्या पूर्णत्वाचा दिवस होता. पण या महामार्गाच्या उद्‌घाटनासाठी हा दिवस मुद्दाम टाळला गेला.\nयातील गोम अनेकांच्या लक्षात आल्याखेरीज राहिली नाही. उद्‌घाटनाच्या निमित्ताने मोदींनी या महामार्गावरून उघड्या जीपमधून मिरवणूक काढली. या मिरवणुकीतही गडकरींची स्वतंत्र उघडी जीप मोदींच्या बरोबरीनेच धावली, हा वेगळेपणाही गडकरींच्या स्वत:च्या कार्यशैलीची झलक दाखवणारा ठरला. अन्यथा मोदींच्या बरोबरीने स्वतंत्र गाडीतून फेरी मारण्याची धमक अन्य कोणत्या मंत्र्याने दाखवली असती थोडक्‍यात, मोदींच्या दबावाखाली न वागणारा हा धडाकेबाज मंत्री आहे. अर्थात राष्टीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ असल्यानेच गडकरी हे स्वत:चे वेगळेपण टिकवून ठेवण्याचे धाडस दाखवू शकतात, ही बाबही लक्षात घ्यावी लागेल. “मोदी-गडकरी’ यांच्या अतंर्गत राजकारणाशी सामान्यांना देणे-घेणे नाही.\nगडकरींना मोकळेपणाने काम करू दिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा मात्र सामान्य माणूस निश्‍चित व्यक्‍त करीत असणार. गडकरींची संसदेतील भाषणे ऐकणे ही सुद्धा एक वेगळीच औत्स्युक्‍याची बाब असते. मध्यंतरी संसदेतील एका भाषणात ते विकासाच्या एकूणच संकल्पनेची आणि लोकप्रतिनिधींच्या मानसिकतेतील फरकाची फिलॉसॉफिकल मांडणी करताना दिसले. ते म्हणाले की, “आज माझ्याकडे जे संसद सदस्य येतात, त्यातील बहुतेक सदस्य हे एखाद्या कामाला विरोध करण्यासाठीच येत असतात. अमूक एखादे काम करा असा प्रस्ताव घेऊन येणारे फार कमी असतात. माझ्याकडे प्रकल्पाच्या विरोधातील तक्रारी घेऊन येऊ नका; उलट माझ्याकडे मोठमोठया कामांचे प्रस्ताव घेऊन येत चला,’ हे त्यांनी लोकप्रतिनिधींना केलेले आवाहन त्यांच्यातील वेगळेपण सिद्ध करणारे आहे.\nगडकरींची एकूण कार्यशैली आणि त्यांची क्षमता पाहिली की हा मराठी माणूस पंतप्रधान झाला असता तर देशाचे चित्र पालटू शकला असता, असे वाटल्याखेरीज राहात नाही. भाजपच्या अंतर्गत राजकारणात गडकरींसारख्यांना या पदापर्यंत पोहचता येण्याची शक्‍यता कितपत आहे, याची शंका आहे, पण ती वेळ भविष्यात कधी तरी यावी असे मराठी मनाला वाटल्यावाचून राहात नाही. मोदी सरकारच्या चार वर्षातील एकूणातल्याच निराशाजनक कामगिरीच्या पार्श्‍वभूमीवर एकट्या गडकरींच्या कामाने सरकारला तारले आहे, हे यानिमित्ताने मान्य करावे लागेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजो जे वांछील तो ते लाहो…(अग्रलेख)\nआपण इतके भाबडे का असतो\nभाजपच्या पथ्यावर पडणारा निर्णय (अग्रलेख)\nअबाऊट टर्न : स्टेटस…\nउत्तरेतले बेरजेचे राजकारण… (अग्रलेख)\nआरक्षण मिळाले; पण नोकऱ्यांचे काय\nसरकारच्या वर्मावर बोट अग्रलेख)\nराजकीय साठमारीत एचएएलचा बळी\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2009/03/19/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82/", "date_download": "2019-01-17T17:14:53Z", "digest": "sha1:OB2HIMND6A3S6PSBOZMXHPAZ2E4IUZHG", "length": 21707, "nlines": 258, "source_domain": "kayvatelte.com", "title": "वरुण गांधींचं काय चुकलं?? | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← लोकं कुठले ब्लॉग वाचतात\nचैतन्य कुंटे व्हर्सेस बरखा दत्त\nवरुण गांधींचं काय चुकलं\nएकदम सॉलिड बाप्या आहे बरं हा वरुण गांधी वरुण गांधी… जे काम मोठ्या मोठ्या धुरंधरांनाही जमलं नाही ते वरुण ने एका झटक्यात करुन दाखवलं..भर सभे मधे मनातले विचार बोलून दाखवणं म्हणजे काही खेळ नाही. यु मस्ट हॅव टु हॅव फुल फेथ ऑन द थिंग्स यु बिलिव्ह इन..देन ओन्ली यु कॅन हॅव गट्स टु स्पिक ओपनली अबाउट इट.\nखरं तर गांधी घराण्याच्या वंशाचा दिवा, कॉंग्रेस मधे जर सोनिया गांधी नसत्या तर नक्कीच मनेका गांधी अन वरुण ने राज्य केलं असतं… पण विधी लिखित वेगळंच होतं \nस्वतःच्या वागणूकी वरून संजय गांधींसारख्या वाद्ळी व्यक्तिमत्त्वाचे ऑफ स्प्रिंग असल्याचा १००टक्के पुरावा दिलाय वरुणने.संजय गांधी पण अशाच प्रकारे कुठल्या ना कुठल्या प्रकारे लाइम लाइट मधे रहात होते. मग ते नसबंदी असो किंवा मारुती कार असो.. प्रत्येक गोष्टीमधे एक वेगळीच लेव्हल ऑफ डिझायर आणि जे काही केलं त्यावर विश्वास होता त्यांच्या मधे. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी साठी कुठल्याही लेव्हलला जायची तयारी असायची तयारी असायची संजयची . स्वतःच्या प्रत्येक निर्णयावर ठामपणॆ उभे रहाण्यासाठी पण धैर्याची आवश्यकता असतेच..जी संजय कडे होती…\nपिली भित इथुन वरुण ने भाजप च्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचं डिक्लिअर केलं ,तेंव्हा पासूनच त्यांच्या कडे सगळ्या भारताचे लक्ष आहे. संजय -मनेकाचे सुपुत्र आणि इंदिराबाइंचे नातू म्हणुन त्यांच्याकडे एक वंशपरंपरागत चालत आलेली गुडविल तर आहेच पण सोबतच व्होकॅबलरी पण आहे. आणि त्याचा पुरेपुर फायदा त्यांनी परवाच्या भाषणात घेतलाय..\nकेवळ दोनच वाक्य होते ज्यावर आक्षेप घेतला जातोय.\n—पहिले म्हणजे जर एखाद्याने एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करु नका, तो हात तोडून टाका म्हणजे तो हात पुन्हा उचलला जाणार नाही….\n— दुसरी गोष्ट म्हणजे जर हिंदु कमजोर आहे असे समजून आणि जर मतासाठी नेते आपले बुट चाटतिल असे वाटत असेल तर मी गीतेवर हात ठेउन प्रतिज्ञा करतो की मी तो हात तोडुन टाका ..\nभाजपाचे अध्यक्ष मुख्तार नकवी ह्यांनी पण यावर आक्षेप नोंदवला आहे.त्यांचं म्हणणं की प्रत्येक दाढी आणि टोपी वाला लादेन नसतो..\nवरच्या वाक्यामधे काय चुकलं अन काय बरोबर आहे हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.(मला तरी काह आक्षेपहार्य वाटत नाही.) केवळ एकच सांगावसं वाटते की एक तडफदार नेत्याचे सगळे गुण दिसताहेत वरुण मधे. प्रमोद महाजनांची पोकळी भरुन तर येणार नाहीच , पण अशा वरुण सारख्या नेत्यांची भाजप ला नितांत गरज आहे..\nजर एखाद्याला असं वाटलं की महात्मा गांधींचं लॉजिक आता जुनं झालंय अन आजच्या परिस्थितीमध्ये लागु होत नाही तर त्याच्यावर केस करणार कां हे कसले कायदे आहे हे कसले कायदे आहे जेंव्हा कसाब गोळ्या घालित होता तेंव्हा हे अहिंसा तत्वज्ञान चालले असते कां जेंव्हा कसाब गोळ्या घालित होता तेंव्हा हे अहिंसा तत्वज्ञान चालले असते कां अर्थात नाही.. xx गिरी फक्त सिनेमातच सक्सेसफुल होऊ शकते असे मला वाटते..\nभाजपा ने सरळ हे विचार आमच्या पक्षाचे नसुन केवळ वरुण गांधींचे आहेत असं म्हंटलं आहे. शेपुट घालुन केकाटंत बसण्याची भाजप प्रवृत्ती आता तरी या पक्षाने सोडली तरच पक्ष टीकेल .. अन्यथा, कॉंग्रेस च्या मार्गावर जाइल हा पक्ष..मानसिक रित्या खच्चीकरण झालेले आणि ’त्यांचे’ लांगुलचालन करणारे बरेच नेते आहेत पक्षात..\nआता वरुण हा एक नावाच चांगलानेता मिळालाय.. त्याला पण घालवायचा घाट घातलाय नरेंद्र मोदी ह्यांच्याबद्दल सुद्धा सुरुवातीला असाच आक्षेप घेतला गेला होता. पण नंतर जेंव्हा क्लिन स्विप केलं गुजरातेत तेंव्हा मात्र भाजपाच्या हाय कमांड ( कसला जबरी शब्द आहे हा…नरेंद्र मोदी ह्यांच्याबद्दल सुद्धा सुरुवातीला असाच आक्षेप घेतला गेला होता. पण नंतर जेंव्हा क्लिन स्विप केलं गुजरातेत तेंव्हा मात्र भाजपाच्या हाय कमांड ( कसला जबरी शब्द आहे हा…)ला मान्य करावंचा लागलं मोदींचे नेतृत्व गुण.मला वाटतं वरुण बद्दल पण असंच काहिसं घडणार..\nहिंदुत्ववादी म्हणून भाजप शिवसेना युती झाली. आता तर शंका येते आहे की भाजप खरंच हिंदुत्व वादी पक्ष आहे कां की ते पण स्युडो सेक्युलर च्या मार्गाने जाताहेत की ते पण स्युडो सेक्युलर च्या मार्गाने जाताहेत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपा च्या विश्वासार्ह ते बद्दल एक मोठं प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे..\nभाज्पा मधल्या काही नेत्यांनी, म्हणूनच त्याच्या पाठीशी उभं रहाण्यापेक्षा, त्याचे भाषण हे कॉग्रेसी प्रवृत्तीचे आहे म्हणणे म्हणजे एक निव्वळ मुर्ख पणा.. अन दुर्दैवाची गोष्ट तो मुर्खपणा भाजपा करतंय..\nभाजपाचा विजय जेंव्हा झाला होता, तेंव्हा भाजपाने हिंदु कार्ड खेळले होते. आज सेक्युलर कार्ड खेळताहेत.. काळाच्या ओघात कळेल हा निर्णय बरोबर की चुक ते\nवरुण गांधींवर सेक्शन १५३, १५३ ए, १५३ बी, १२३, १२३ बी च्या अंतर्गत कार्यवाही होऊ शकते. ह्याच कलमांवर बाळासाहेबांवर आजपर्यंत बरेच खटले दाखल केले गेले. त्यामुळे ह्याचा काही परिणाम होणार नाही. फक्त इलेक्शन कमिशन काय करते ते बघावे लागेल.\nपिलिभित येथील दोन अधिकारी निलंबित करण्यात आल्याचे पण वाचले.. का म्हणून काय विचारता राजे.. अहो त्यांनी वरुण वर कारवाई केली नाही म्हणून…\nआता हा सिंहाचा छावा मात्र ’त्या’ मांजरांच्या पिल्लावळित उठुन दिसतोय हे मात्र अगदी खरं.. आणि त्या पिल्लावळिला ह्याचं वागणं , बोलणं कितपत झेपतं ते ही बघायचं आता..\n← लोकं कुठले ब्लॉग वाचतात\nचैतन्य कुंटे व्हर्सेस बरखा दत्त\n8 Responses to वरुण गांधींचं काय चुकलं\nकाहीच चुकलं नाही वरूण गांधि यांचं. पण आपल्या देशाला वास्तवापेक्षा स्वप्नात जगायला आणि प्रत्यक्षापेक्षा प्रतिमेची पूजा करायला आवडतं.\nत्यामुळे वरूण यांनी जे वक्तव्य केलं त्याचा विचार करण्याचा विचार्ही आपण करू शकत नाही…\nपण हाच छावा नंतर म्हणाला की मी असे बोललोच नाही. त्याचे काय\nअमित, मला तरी तसं वाटत नाही. तरी पण बघु या काय होइल ते.. 🙂\nअरे बाबा, हा कसला छावा. हा तर कातडं पांघरलेला कोल्हा. दुसर्‍याच दिवशी फिरला. ते तुमचं यु मस्ट हॅव फुल फेथ…, २४ तासही टिकलं नाही. How sad.\nइकॉनोमिक अजेंडावर बोला रे बाबानो. किती दिवस धर्माच्या नावावर मते मिळ्वणार.\nइकॉनॉमिक अजेंडा आहे कुठे आपल्या कडे दिवस उगवेल तसा जगायचं… आर्टीफिशिअली इन्फ़्लेटॆड शेअर्स प्राइसेस वर शेअर्स घेतल्याने मध्यम वर्गियाचे कंबरडे मोडले आहे. लोकांनी अगदी पोस्टातिल काढुन पैसे मार्केट्ला गुंतवले होते..\nधर्म आणि जातिच्याच राजकारणावरच तर सगळं राजकारण खेळलं जातंय भारतामधे, म्हणुनच तर मायावतीचे ३ टक्क्यांचे राजकारण ह्या विषयावरचे प्रभुत्व त्यांना युपी वर कंट्रोल करु देते..\nआणि दिप, बाय द वे अजुन तरी तो फिरलेला नाही . केवळ इतर धर्मियांना कटवा म्हंटल्याचे नाकारले आहे. खरं तर मी मॅनस्क्रीप्ट मिळते का ते पहात होतो, पण नेटवर काहीच मिळाले नाही..\nPingback: फक्त व���ूण गांधिच कां « काय वाट्टेल ते…\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nकाय बोलावं आणि काय नाही\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetgopal-yashwant-deo/playsong/702/NijVanshaDipakaa-Dharun-Shiri.php", "date_download": "2019-01-17T18:25:09Z", "digest": "sha1:F5O3SQ7UXMGRHGWSXCKBNSCKGZID72AN", "length": 9350, "nlines": 144, "source_domain": "www.gadima.com", "title": "NijVanshaDipakaa Dharun Shiri -: निजवंशदीपका धरुन शिरी : GeetGopal (Yashwant Deo) : गीतगोपाल (यशवंत देव)", "raw_content": "\nआईलाही विसरुन जाती या देशातील पिले अडाणी,चल सोडून हा देश पक्षिणी\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.\nसुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल\nनिवेदन: आनंद माडगूळकर,शैला मुकंद,करुणा देव\nनिर्मिती सहकार्य: श्रीकांत कुलकर्णी,राजेंद्र कुलकर्णी\nगायक: किशोर कुलकर्णी,अपर्णा संत Singer: Yashwant Deo\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nगदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'\nनको रे मारु नवजाता\nदूध नको पाजू हरीला\nनका म्हणू ग मुका मुकुंदा\nमी न च���रिले लोणी\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://malvanganeshpatsanstha.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T17:30:28Z", "digest": "sha1:XF2ICCKSVTM6XD37J7TRKUXYP3BP3DYU", "length": 3529, "nlines": 29, "source_domain": "malvanganeshpatsanstha.com", "title": "योजना - ठेव योजना , कर्ज योजना", "raw_content": "\nश्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या.मालवण\nसंस्थेने सभासदांसाठी विविध प्रकारच्या ठेव योजना सुरु करुन सभासदांना बचतीची सवय लावलेली आहे. ठेवीची नियमित परतफेड करुन सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे. संस्थेकडे आज अल्प मुदत ठेव, मुदत ठेव १ वर्ष,मुदत ठेव २ वर्षे, मुदत ठेव ३ वर्षे, मुदत ठेव ५ वर्षे तसेच आवर्त ठेव योजना,श्री गणेश पिग्मी ठेव योजना, बचत ठेव, मासिक व्याज प्राप्ती ठेव योजना,विशेष लखपती ठेव योजना राबवल्या आहेत. आजा अखेर संस्थेकडे एकुण १०५९ खातेधारांनी विविध ठेव योजनेत रक्कम गुंतवणुक केलेली आहे.\nसंस्थेने सभासदांच्या आर्थिक गरजा विचारात घेवून सभासदांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा करते. यामध्ये जामिनकी कर्ज, सोनेतारण कर्ज, वाहनतारण कर्ज, ठेवतारण कर्ज, वस्तू तारण कर्ज अशा विविध प्रकारच्या योजना राबवित संस्थेकडून सभासदांना कर्ज वाटप सुरू आहे.बेरोजगार तरुणांनी नोकरीच्या शोधत न राहता आपला स्वतःचा व्यवसाय करावा यासाठी संस्थेने मोठ्या प्रमाणात तरुणांना कर्जाचे वितरण केलेले आहे.\nविशेष लखपती आवर्त ठेव योजना\nमासिक व्याजप्राप्ती ठेव योजना\nबचत ठेव योजना व श्री गणेश पिग्मी ठेव योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Teacher.aspx", "date_download": "2019-01-17T16:54:41Z", "digest": "sha1:7JQECRYU7OVOPAPD3KELMAFGN34ZSXJA", "length": 69554, "nlines": 227, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "शिक्षण विवेक - विद्यार्थी - शिक्षक - पालक यांच्यांतील मैत्रीभाव", "raw_content": "\nचला मुलांनो आज आपला पहिला तास गणिताचा आहे आणि आपण वेगवेगळ्या कोनांविषयी शिकणार आहोत. मी काल सांगितल्याप्रमाणे सर्वांनी पट्टी आणि कंपास मधलं सामान आणलंय ना\nसाधारण तीस वर्षापूर्वीची संध्याकाळच्या वेळी घडलेली ही गोष्ट. पोरांच्या शाळा सुटल्या होत्या त्यामुळे हाताला लागेल ते घेऊन आणि आजूबाजूची समवयस्क मित्रमंडळी गोळा करून, त्यांनी खेळ मांडले होते. पुरुष मंडळीनी नोकर���चे आठ तास भरून, दिवसातील उरलेले तास भरण्यासाठी पारावर गर्दी केली होती...\nशिक्षणव्यवस्थेतील मूलगामी बदलांची सुरुवात\nस्वातंत्र्य मिळून जवळपास पन्नास वर्ष उलटून गेल्यानंतर, जागतिकीकरणामुळे शहरे व खेडी यांच्यातील दरी थोडी कमी होऊ लागली होती. पूर्वी जिथे शहरातच तुरळक प्रमाणात परदेशगमन केलेली मंडळी असायची, तिथे आता अगदी तालुक्याच्या गावातून पण परदेशी दौरे करणारी मंडळी दिसू लागली...\nलंगडी हा खेळ महाराष्ट्रात सर्वांना परिचयाचा आहे. हा खेळ श्रीकृष्णानेसुद्धा खेळला आहे, असे म्हणतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत, राज्यांत, विविध शाळांत, संस्थेत वेगवेगळ्या नियमांनी हा खेळ खेळला जातो. ..\nशिवकाशी, बालमजुरी आणि बरंच काही\nदूषणविरहित वातावरणात जगणं हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे या मुद्द्यावर ही याचिका दाखल केली होती...\nस्वतंत्र भारताची शैक्षणिक धोरणे\nभारत स्वतंत्र झाल्यानंतर इथल्या बहुतेक व्यवस्था सुद्धा अशाच स्थित्यंतराला सामोरे गेल्याचे दिसेल. ..\nजमाना बदल रहा है\nआपली हल्लीची शिक्षणपद्धती स्पर्धात्मक आणि तांत्रिक कौशल्यावर आधारलेली आहे. व्यक्तीव्यक्तींमध्ये वादापेक्षा संवाद कसा निर्माण करता येईल, ही आताच्या शिक्षणापुढील खरी समस्या आहे...\nशिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार, २०१९\nशिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार, २०१९..\nस्वतंत्र भारताची शैक्षणिक वाटचाल\n१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारपुढे अनेक आव्हाने उभी होती. अनेक व्यवस्था नव्याने उभ्या करायच्या होत्या तर काही व्यवस्थांमध्ये भारतीय समाजाला अनुकूल असे बदल घडवायचे होते. या व्यवस्थांमध्ये भारताच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व्यवस्था होती ती म्हणजे भारतीय शिक्षणव्यवस्था...\nस्वातंत्र्यपूर्व भारतीय शिक्षणातील प्रयोग\nऔद्योगिक क्रांती, दळणवळण व सरकारीकरण यामुळे चरितार्थाच्या अनेक जुन्या संधी गायब होत होत्या. त्याच वेळी अनेक नवीन संधी निर्माणही होत होत्या. नवीन संधीचा लाभ घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहायचे असेल तर शिक्षण घेणे गरजेचे होते. ..\nनिखळ मैत्रीपूर्ण नाते ..\nभारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली, असली तरी इंग्रजांचे भारतावरील आक्रमण हे इतरांपेक्षा खूपच वेगळे होते. इतर आक्रम��� भारतात आल्यानंतर त्यांच्या मूळ देशाशी त्यांचे असलेले संबंध जवळपास संपुष्टात आले. मात्र इंग्रजांनी इथे सत्ता स्थापन केल्यानंतरही त्यांचे इंग्लंडशी असलेले संबंध केवळ अबाधितच नव्हते, तर सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून तर नंतर थेट इंग्रज सरकारच्या माध्यमातून ते अधिक भक्कम केले गेले...\nलहान वयात मुलांचे अक्षर चांगले व्हावे, त्यांना चित्रे काढता यावीत, आकृत्या रंगवता याव्यात, भाषण करता यावे, यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यायला हवा. त्याचबरोबर मुलांची शारीरिक क्षमता चांगली व्हावी, यासाठी मुलांचे व्यायाम, धावणे, पळणे, पोहणे इत्यादीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या सर्व बाबतीत आपण मुलांबरोबर राहायला हवे. ..\nएकीकडे शिकणे हळूहळू सार्वत्रिक होत असताना, नक्की शिकायचे तरी काय, हा प्रश्न जेव्हा जेव्हा माणसाला पडला, तेव्हा तेव्हा त्याने, मी ज्या समाजात राहतो, त्या समाजाच्या सध्याच्या तसेच भविष्यातील गरजा काय आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला...\nवरील आकृतीत दिले आहे त्याप्रमाणे 100 घरांचा चौकोन वर्गातील मोकळ्या जागेत आखून घेणे. इयत्ता पहिलीच्या मुलांना 1 ते 100 अंक लिहिता येतात. हे अंक विद्यार्थी खडूने काढू शकतात. यामध्ये 1 ते 10 अंक एका मुलाने/गटाने, 11 ते 20 अंक दुसऱ्या मुलाने/गटाने काढावेत. ..\nविजेचा आद्य संशोधक विल्यम गिल्बर्ट\nविल्यम गिल्बर्ट हा ब्रिटिश शास्त्रज्ञ सोळाव्या शतकात म्हणजे सर आयझॅक न्यूटन, रॉबर्ट हूक आणि रॉबर्ट बॉइल यांच्या जन्माच्याही आधीच्या काळात होऊन गेला. त्याचे नाव फारसे प्रसिद्ध नसले तरी, त्याने करून ठेवलेल्या संशोधनाच्या आधारावर पुढील काळात अनेक शोध लागले. गिल्बर्टने इंग्लंडमधल्या वैज्ञानिक संशोधनाचा पाया घातला असेही कदाचित म्हणता येईल...\nआश्चर्य... विज्ञानाचं व साबणाच्या फुग्यांचं या सदरातील धम्माल वेबसाईटस तुम्हाला आवडताहेत, असं समजलं. इंटरनेटवर लक्षावधी वेबसाईट्स आहेत. त्या महासागरातून वेचून आणलेल्या दोन धम्माल वेबसाईट्स आज आपण पाहू या. तुम्ही लहानपणी साबणाचे फुगे नक्कीच बनवले असतील...\nसंध्याकाळ झाली की, सुनीताच्या पुढे भाजी काय करायची हा यक्षप्रश्न उभा राहत असे. तिची मुलगी केया लहान असेपर्यंत तिला हा प्रश्न कधीच पडत नव्हता. केयासाठी वरण-भाताचा कुकर व कधी केयाच्या बाबांच्या, तर कधी स्वत:च्या आवडीची भाजी केली की, तिचे काम होऊन जात असे..\nसर्जनशीलता म्हणजे वेगवेगळ्या कल्पना एकत्र करून काहीतरी नवीन विचार मांडणे किंवा काहीतरी वेगळी क्रिया करणे. जगाकडे नवीन दृष्टिकोनातून बघणे, दडलेले पॅटर्न्स शोधणे, कोणतेही साम्य नसलेल्या गोष्टींमध्ये समानता शोधून काढणे किंवा एखाद्या समस्येवर अद्वितीय समाधा..\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी अशा सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रवृत्त करायला हवे. विद्यार्थ्यांना खूप येते, हे मोठ्यांनी मान्य करायला हवे. पूर्वीपासूनच शिक्षक आपली कामे क..\nगोष्ट छोट्या अंधाऱ्या दुनियेची\nप्रसंग 1 : ‘आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे॥ तोषोनि मज द्यावे येणे वाग्यज्ञे तोषावे॥ तोषोनि मज द्यावे पसायदान हे॥ (राधाची आई पलंगावर बसून पोथी घेऊन पसायदान म्हणत असते. स्वयंपाकघरात राधाची आवराआवर चालू असते. तिचे काम तिच्या पद्धतीने चालू असते, कारण ती अंध असते. तेवढ..\nनेटभेट - भाग १\nमित्रमैत्रिणींनो, आजचं युग हे संगणकाच युग आहे. तुमची पिढी या इंटरनेटच्या युगातच वाढणार आहे. तुमच्यासाठी चांगली, दर्जेदार गंमत इंटरनेटवर निश्चितच आहे. मोठ्यांच्या वेबसाईटस् क्लिष्ट विषयाच्या, तांत्रिक वेबसाईटस् तुमच्यासाठी नाहीत. पण आनंदी इंटरनेटवर..\nमुलांनो, एव्हाना तुमचं स्नेहसंमेलन झालं असेल. हिवाळी सुट्टी, बक्षीस समारंभ, सहल या सगळ्या धम्माल गोष्टी पार पडल्या असतील. हो ना या सगळ्या उपक्रमांमधून भरपूर एनर्जी घेऊन चला आता वार्षिक परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरू करू या...\nस्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य किंवा विचार म्हणजे अलौकिक ठेवा म्हणून आपल्याला त्याकडे पाहावे लागेल. आत्मविश्‍वास, बल, कर्म आणि ध्येय यांविषयी त्यांचे विचार म्हणजे आपल्या दृष्टीने परिवर्तन आहे. युवकांना संदेश देताना ते म्हणतात, ‘‘माझ्या साहसी मुलांनो, सतत पुढे चला, पैसा असो नसो, माणसे आपल्या बरोबर असोत नसोत, सर्वदा पुढे जात राहा. ..\nदिवाळी, पाहुण्यांची सरबराई व सोहमच्या लुडबुडीमुळे मधुराची चांगलीच दमछाक झाली होती. मात्र, सोहमची शाळा सुरू झाल्यामुळे आणि आज कामे उरकल्यामुळे ती निवांतपणे टी.व्ही. बघत बसली होती. चॅनेल बदलताना, शास्त्रज्ञ डॉक्टर करंदीकरांची मुलाखत सुर�� असलेली तिने बघितल..\nप्रामाणिक कष्ट करूनही काही वेळेस शिक्षक नाउमेद होतो. आपली समाज व्यवस्था शिक्षकावर सगळा भार टाकून मोकळी होते. पण शिक्षकांचीही एक सकारात्मक बाजू असते, ती नेहमीच काळी रंगवली जाते. अशा शिक्षकास उभारी व प्रेरणा देणारी कविता. प्रत्येक शिक्षकाने वाचावी आण..\nछोट्याशा गावातली मोठीशी गोष्ट\nपुस्तकं आपल्याला त्या-त्या विषयांची तोंडओळख करून देतात. आपण आधी त्याचा अभ्यास करायचा. मग तोच अभ्यास पुस्तकाबाहेरही करायचा. झाडांचा, घरांचा, तार्‍यांचा, वार्‍यांचा..\nशब्दांच्या गावा जावे - लेख क्र 4\n'खाणे ' हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. खाद्यपदार्थांवर आधारित वाकप्रचारही आहेत. उदा., दुधात साखर पडणे, मधाचे बोट लावणे, हरभऱ्याच्या झाडावर चढवणे इत्यादी. ..\nनीतीचे नवनीत 'स्वदेश '\nस्वदेश, स्वभाषा, स्वधर्म, स्वराष्ट्र.... यांसाठी भूतकळामध्ये ज्यांनी आपले प्राणही कुर्बान केले, त्या दोन व्यक्ती म्हणजे ‘बाबू गेनू’ आणि ‘शिरीषकुमार\nदुर्गा, भद्रकाली, अंबा, अन्नपूर्णा, सर्वमंगला, भैरवी, चंद्रिका, ललिता, भवानी, मूकांबिका अशा प्रतिमांच्या रूपांत नऊ दिवस पूजली जाणारी देवी हा नऊ दिवसांचा उत्सव म्हणजे नवरात्र हा नऊ दिवसांचा उत्सव म्हणजे नवरात्र आपल्या संस्कृतीत नऊ दिवस वेगवेगळी धान्य पेरून दहाव्या म्हणजे दसर्‍..\n’ शालेय जीवनात विचारला जाणारा प्रश्न, ज्याची उत्तरही ठरलेली असतात...\nबालवयाला शोभणारी गाणी - भाग ३\nहे नमन शारदेस माझ्या छोट्या दोस्तांनो, मला सांगा, गणपती बाप्पा आल्यावर तुम्ही खूप धम्माल केली ना मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं ते. सगळ्यांनी मिळून झांजा वाजवून बाप्पाची आरती करायची अन् रोज छान छान प्रसाद खायचा. जेवणातही रो..\n‘‘काय, आज कशी आहे तब्येत नाही म्हणजे, काल तुम्ही ठणाठणा ओरडत होतात. नंतर तुमच्या तोंडातून फेस बाहेर ऊतू जात होता. तुमची नेहमी घुर्रऽऽघुर्र, खूळऽऽखूळ आणि सूर्रऽऽसूर्र ऐकायची सवय. हे तुमचं असलं फेसाने फसफसलेलं..\nअ अ अभ्यासाचा : कास ध्येयाची\nमित्रांनो, मागच्या लेखात आपण अभ्यासाला बसायची जागा कशी असावी कुठे असावी हे काही मुद्दे बघितले. मला खात्री आहे की, तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील आपली अभ्यासाची जागा निश्‍चित केली असेल. मुलांनो, अभ्यास कुठे करायचा\nआर्किमिडीजचे उद्धरणशक्ती सूत्र आर्क���मिडीजने उद्धरणशक्तीचा शोध लावला असे म्हणतात. म्हणजे त्याने नेमके काय केले एखाद्या अशिक्षित लहानग्या मुलाला सुद्धा नदीच्या किंवा तलावाच्या पाण्यात शिरल्यावर हलके हलके वाटतेच. पाण्यात शिरल्यावर अंग हलके वाटणे, काठ..\nसकाळची वेळ होती, त्यात पावसाची रिपरिप चालू होती आणि या सर्वांत मुलींची लगबग सुरू होती. कार्यक्रमाला अजून ५ दिवस बाकी होते, पण मुलींना कार्यक्रमाचे नियोजन करण्याची घाई लागली होती. दर वर्षीप्रमाणे यंदाही हा दिवस आपल्या सर्वांसाठी कायम स्मरणात राहील असा साजरा करायचा असं मुलींनी मनाशी पक्क ठरवलं होतं. उणीव होती ती फक्त सर्वांच्या लाडक्या सुप्रिया बाईंची.. सुप्रिया बाई सर्वांच्या आवडत्या, उत्साही, प्रेमळ आणि शाळेच्या सर्वच कार्यक्रमात आनंद भरणाऱ्या.. दर वर्षी त्याच सर्व नियोजन करून देत. ..\n\"आई, आज इतिहासाच्या टीचरनी 'लाल, बाल आणि पाल' या विषयावर प्रोजेक्ट करायला दिला आहे. दीड महिन्यात तो तयार करून टीचरना द्यायचा आहे. यंदाच्या इतिहासाच्या प्रदर्शनात हे प्रोजेक्ट ठेवणार आहेत. म्हणून तुझी आणि बाबांची मदत लागेल मला. बाकीच्या इतर प्रोजेक्टसाठी म..\nलेख २ : अंतरे - आकाशीय अंतरांचे एकक\nनमस्कार मित्रहो, मागील लेखांमध्ये आपण खगोलशास्त्राची तोंडओळख करून घेतली, त्याचप्रमाणे आकाशापासून सुरुवात करण्यासाठी आपले स्थान कसे निश्चित करावे यासंबंधी सुद्धा माहीत करून घेतली. आता सदर लेखात आपल्याला आकाशातील दूरदूरवरील अंतरे कशी मोजायची आणि त्यासाठी ..\nबाबू आणि त्याचे आई - बाबा असं एक त्रिकोणी कुटुंब. स्वतःचं म्हणावं असं त्याचं घरच नव्हतं, गावही नव्हतं. ज्या गावात ते जात ते गाव त्यांचं होई आणि ते त्या गावाचे. जिकडे काम मिळेल तिकडे त्यांची पालं (घरं) थाटली जात. कामासाठी सतत स्थलांतर करणारी ही लोकं एका ..\nलहान मुलांनी नाटक का पाहावं\nलहान थोरांना मनापासून आवडणारा मनोरंजन विश्वातला प्रकार म्हणजे नाटक, नृत्यगीत, अभिनय या तिन्हींच्या अप्रतिम एकीकरणातून साकार होणार, हे नाटक नावाचं रसायन खरोखर अद्भुत म्हणायला हवं. परवाच ‘मुक्ता बर्वे’ या अभिनेत्रीचे विचार वाचले. ‘हृद्यां..\nपिटुकला उंदीरमामा पहाटे पहाटे उठला गालात हसून बाप्पाला 'गुड मॉर्निंग' म्हणाला बाप्पा म्हणाला 'उंदीर मामा, तयार व्हा लवकर जय गणेश , जय गणेश ऐकू येतोय गजर' उंदीर म्हणतो 'श्रीमंत, तुमचा होणार मेक ओव्हर चहूकडे दिसू लागला बघा हा फेस्टिवल फिव्हर' ..\nआज शिक्षकदिन त्या निमित्ताने एका विद्यार्थ्याने लिहिलेला हा लेख..\nगारगोटी येथील लेखक विनायक चौगले यांचा 'मनाची स्पंदने' हा कथासंग्रह अक्षर प्रकाशन, आजरा यांनी प्रकाशित केलेला आहे. एकूण बारा कथांचा संग्रह असणाऱ्या या सचित्र पुस्तकाचे मुखपृष्ठ साजेसं आणि बोलकं करण्यात मुखपृष्ठकार यशस्वी झाले आहेत. सतत मुलांच्यात रममाण होणारे, उपक्रमशील चौगले सर प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील एक हिराच म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यांना अनेक सामाजिक संघटना व संस्थेकडून मिळालेल्या पुरस्कार बरोबरच जि.प.कोल्हापूरने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला हीच त्यांच्या कार्याची पोहोच होय. मु..\nआपले आणि माकडांचे पूर्वज एकच होते, हे पदोपदी जाणवतं. त्यांच्या हालचाली, खाण्याची आणि बसण्याची पद्धत आणि महत्वाचं म्हणजे एखाद्या घडलेल्या किंवा घडणाऱ्या घटनेमागे येणारी प्रतिक्रिया आपल्याला मुग्ध करते. आपल्या आसपासच्या जंगलांमध्ये काळ्या तोंडाची माक..\nशिक्षक कार्यशाळा - अहिल्यादेवी प्रशाला उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स या शाळेत शिक्षकांसाठीही अनेक उपक्रम घेतले जातात. उत्साहाने आणि दर महिन्याला घेतला जाणारा एक उपक्रम म्हणजे ‘शिक्षक प्रबोध..\nशब्दांच्या गावा जावे : लेख क्र 3\nमित्रमैत्रिणींनो, शब्दांच्या सहलीचा हा तिसरा टप्पा. शब्दांचे स्वभाव, शब्दांचे प्रकार, शब्दांची व्युत्पत्ती, अशा काही मुद्द्यांवर, गेल्या दोन टप्प्यात आपण संवाद साधला. अनेक जण आपल्या या सहलीत अगदी मनापासून सहभागी होत आहेत, सहलीचा आनंद घेत आहेत.मुलुंडच्या अ..\nसंगीत परीक्षा ( पूर्वार्ध )\nमित्रांनो, परीक्षा म्हटली की तुमच्यापैकी बहुतेकांना, थोडं टेन्शनच येतं ना आणि संगीताची पण परीक्षा आणि संगीताची पण परीक्षा आता तुम्ही म्हणाल, आम्ही आनंदासाठी संगीत शिकतो. अभ्यास करून कंटाळा आला की मनाला विरंगुळा म्हणून संगीत शिकतो. कुणाला गायला आवडतं, कु..\nपर्यावरणपूरक गणपती आज रविवार असूनही राधा लवकर उठली होती. सगळं आवरून ती केतनमामाची वाट पाहत होती. तिचा तो उत्साह, अधीरता पाहून आईला एकीकडे गंमत वाटत होती आणि कौतुकही. शेवटी एकदाचा मामा आला. आल्या आल्या राधाने त्य..\nमागील लेखामध्ये नका���ावाचनाकरीता नकाशा म्हणजे काय नकाशाचे महत्त्वाचे व अविभाज्य घटक कोणते नकाशाचे महत्त्वाचे व अविभाज्य घटक कोणते यांची ओळख करून घेतली. या लेखाद्वारे नकाशावाचन करता महत्त्वपूर्ण असलेले नकाशाचे अंग म्हणजे दिशा ओळखता येणे. याविषयी माहिती करून घेऊ. यामध्ये नकाशावाचनामध्य..\nपाया रचताना पहिलीचा वर्ग हा बालकांच्या शालेय जीवनात सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे, कारण तिथूनच त्याच्या औपचारिक शिक्षणाचा पाया घातला जातो. हा पाया जितका मजबूत, तितकी इमारत अधिक भक्कम बनते यात शंका नाही. अन्यथा गैरहजरी, गळती, अप्रगत, शाळाबाह्..\nनववीच्या मुलांना ‘मोठेपणी कोण व्हायला आवडेल’ हा निबंध मराठी शिकवणाऱ्या बाईंनी दिला होता. अशोक आणि विलास दोघेही घट्ट मित्र. दोघेही शेतकरी कुटुंबातील होते. दोघे नदीकाठी बसले होते. मोठेपणी कोण होणार’ हा निबंध मराठी शिकवणाऱ्या बाईंनी दिला होता. अशोक आणि विलास दोघेही घट्ट मित्र. दोघेही शेतकरी कुटुंबातील होते. दोघे नदीकाठी बसले होते. मोठेपणी कोण होणार याबद्दल चर्चा करत होते. विलास म्हणाला, &ls..\nबालवयाला शोभणारी गाणी - भाग २\nमाझ्या छोट्या दोस्तांनो, मला सांगा, पाऊस कोणाकोणाला आवडतो बरं. मला वाटतं तुम्हा सर्वांना नक्कीच आवडत असणार. फक्त पाऊस आवडण्याची कारणं वेगवेगळी असतील. तुम्हाला माहिती आहे कां, आपल्यासारखाच तो प्राणी - पक्षांनाही खूप आवडतो. मोर तर नुसते आकाशात जमू लागलेल..\nप्रकाल्पाधारित शिक्षण “आई, आज घराच्या अभ्यासात दोन दोन उपक्रम लिहायला दिलेत बाईंनी.” “काय दोन उपक्रम. अरे देवा दोन उपक्रम. अरे देवा अरे, उद्या मलाही ऑफिसमध्ये एक फाईल पूर्ण करून द्यायचीय म्हणून मी ती करायला घरी आणली आणि काय हे तुझं अरे, उद्या मलाही ऑफिसमध्ये एक फाईल पूर्ण करून द्यायचीय म्हणून मी ती करायला घरी आणली आणि काय हे तुझं वैताग आलाय मला तुझ्या त्या उपक्रमांचा कसली मेली ही अभ्यासाची पद्धत वैताग आलाय मला तुझ्या त्या उपक्रमांचा कसली मेली ही अभ्यासाची पद्धत जरा उसंत नाही. सारखं आपलं मुलांना आणि पालकांना कामाला लावलेलं. आमच्या वेळी नव्हतं बाबा अस्सं काही जरा उसंत नाही. सारखं आपलं मुलांना आणि पालकांना कामाला लावलेलं. आमच्या वेळी नव्हतं बाबा अस्सं काही” “काय ओळखीचा वाटतोय ना हा संवाद काहीसा.” मुख्य म्हणजे, ‘मुलांना ..\n'A good teacher teaches, a better teacher demonstrates but the best teacher inspires',, असं म्हटलं जातं. शिक्षकाची भूमिका बजावणं हे सोपं नाही; पण आनंदाने, उत्साहाने, नव्याच्या शोधात राहून जर अध्यापन केलं, तर तोच पेशा शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास..\nशिक्षण परवा एका मैत्रिणीकडे आमचा पुस्तकट्टा जमला होता. दर आठवड्याला प्रत्येकीने वाचलेल्या एका पुस्तकावर चर्चा असते. चर्चा रंगात आली असतानाच, त्या मैत्रिणीचा सात-आठ वर्षांचा नातू सतत ‘आजी, मी बोअर झालोय गं’, असे पालुपद लावत होता. मला आश्चर्याचा धक्काच बसला. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी हा मुलगा ‘बोअर’ होतो खरे तर, कुतूहलाने जग पाहण्याचे हे वय. फुले, झाडे, पक्षी, रस्ता, माणसे, गाणी, गोष्टी; हे सारे पाहण्यात किती मौज असते. सायकल चालवत रस्त्यावरून जाण्यात, आकाशातल्या ..\nभातलावणी – ३० जुलै, २०१७\nभात लावणी २०१७ पावसाळ्याचे दिवस म्हणजे निसर्गात मनसोक्त भटकणे, पावसात भिजणे आणि एकत्र भोजनाचा आनंद घेणे. हाच आनंद थोड्या वेगळ्या पद्धतीने अनुभवता आला तो म्हणजे भातलावणीच्या उपक्रमातून. रविवार ३० जुलै रोजी ‘शिक्षणविवेक’ आयोजित भातलावणी उपक्रमात १०० विद्यार्थी, ५ शिक्षक व शिक्षणविवेक टीमने प्रत्यक्ष शेतात जाऊन भाताची रोपे लावली. भोर तालुक्यातील ससेवाडी आणि कोंढणपूर अशा दोन गावांमधील शेतात भातलावणी केली. दोन गटात विभागलेल्या विद्यार्थ्यांना विठ्ठल वाडकर आणि अजय मुजुमले या शेतकऱ्यांन..\nपु. शि. रेगे रेगे, पुरुषोत्तम शिवराम कवी, कथाकार, कादंबरीकार २ ऑगस्ट १९१० - १७ फेब्रुवारी १९७८ पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म मिठबाव (जि.रत्नागिरी) येथे झाला.त्यांचे शालेय शिक्षण वडील कराचीला असल्याने तेथे झाले व पुढे मुंबईच्या विल्सन हायस्कूल व एल्फिन्स्टन महाविद्यालयातून शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर १९३२ साली रेगे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलीटिकल सायन्स या मुंबईच्या संस्थेतून अर्थशास्त्राची बी.एस्सी. पदवी संपादन केली. ..\nआपण सारे भाऊ भाऊ\nबिबट्या आणि तरस फार फार वर्षांपूर्वी एका खूप मोठ्या जंगलात घडलेली ही गोष्ट. हे जंगल पाना–फुलांनी, वृक्ष-लतांनी, प्राण्या–पक्ष्यांनी बहरलेले होते. येथे कोणालाही कशाचीच कमतरता नव्हती आणि महत्त्वाचे म्हणजे या भागाला मानवाचा पायही लागला..\nचला नकाशा वाचू या\nजगाचा नकाशा नकाशा भूगोल या विषयाचा प्राण आहे, तो समजून घेतला त�� आपल्याला भूगोल हा विषय समजून घ्यायला सोपे जाईल, त्यामुळे या लेखात नकाशा म्हणजे काय भूगोल या विषयातलं त्याच महत्त्व काय ते समजून घेऊ. नकाशा म्हणजे पृथ्वीची सपाट कागदाव..\nलेण्याच्या देशा तुम्हाला माहीत आहेच, आपल्या महाराष्ट्राला किती समृद्ध इतिहास लाभला आहे. गड-किल्ल्यांबरोबरच कालातीत कलेचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. यातील एक म्हणजे ऐतिहासिक लेणी. ही लेणी म्हणजे स्थापत्य कलेचा एक उत्तम आविष्कारच. देशातील एकूण लेण्यांपैकी जवळजवळ ऐंशी टक्के लेणी महाराष्ट्रात आहेत. त्यातील काही लेण्यांना तुम्ही भेट दिली असेल. पण, या लेण्यांकडे आपण एक प्राचीन वास्तू म्हणूनच पाहतो. महाराष्ट्रातील या लेण्यांचे प्रत्येकाचे असे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. लेण्यांची अशी अनेक ..\nनवनिर्मिती सध्या आपण जे म्हणू ते आपल्याला मिळतंय. नवीन वही, नवं पुस्तक, नवी सायकल, नवा खेळ, नवा टिव्ही, नवं घड्याळ, नवे कपडे; अगदी काय वाट्टेल ते आपल्याला मिळू शकतं. जर सगळंच उपलब्ध असेल, तर काय नि कशाचा शोध लावणार आणि कुठलं इनोव्हेशन करणार\nमूल्य शिक्षण मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत. मुलांमध्ये चारित्र्य, शील यांची जाणीव निर्माण व्हावी. तसेच संस्कार त्यांच्या मनावर व्हावेत. त्यांना शिस्त लागावी अशी अपेक्षा शाळांकडून समाजाने केली, तर ती योग्यच आहे. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकांचे अध्यापन, परीक्षा निकालपत्रे इत्यादी चाकोरीच्या पलीकडेही शिक्षण आहे. विद्यार्थ्यांवर संस्कार करणे हेही महत्त्वाचे आहे. हे संस्कार शाळेकडून, शिक्षकांकडून, पालकांकडून, समाजाकडून व्हायला हवे आहेत. आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर पडलेले ..\nआठ दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत होता. सगळ्या शेताभातात-मळ्यांमध्ये पाणीच पाणी. सगळे वहाळ तुडुंब भरून वाहत होतं. नदीचं पाणी लालभडक झालं होतं. लाईटचे निम्मे खांब पाण्यात गेले होते. वहाळांवरचे साकव वाहून गेले होते. अलीकडची माणसं अलीकडे, पलीकड..\nबल याचे अस्तित्व सर्वत्र\nबलाचे नियंत्रण करून गती निर्माण करणे, हा विषय अनेक शास्त्रज्ञ व अभियंते (Engineers) यांचे अभ्यासाचे क्षेत्र आहे. या राशीच्या अभ्यासाच्या इतिहासात आर्किमिडीज, गॅलिलीओ, न्यूटन आणि आईन्स्टाईन यांची प्रयोगशीलता उल्लेखनीय आहे...\nशब्दांच्या गावा जावे - लेख क्र.2\nकाही शब्द विस्मृतीत गेलेत, काही नवीन तयार होतात. विविध प्रकारच्या, स्वभावाच्या शब्दांच्या जन्मकथा कुठे शोधता येतात, असं बरंच काही सांगणारा, शब्दांविषयी उत्सुकता निर्माण करणारा दीपाली केळकर यांचा हा लेख. ..\nमाध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र समजावं यासाठीच खगोल शास्त्र समजावून सांगणारं एक नवं सदर आजपासून सुरू करत आहोत. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला नक्की आवडेल. पालक आणि शिक्षकांनीही वाचलं, तर मुलांना समजावून देताना याचा नक्की उपयोग होईल. ..\nकृषी सप्ताह - ६: कथा - कलिंगडाची सहल\nलहान मुलंच काय आपल्यापैकी प्रत्येकजण राहात्या वातावरणाशी इतके समरस झालेले असतो, की वेगळ्या वातावरणात गेल्यावर तिथे स्वतःला स्थिर करायला आपल्याला कमीजास्त वेळ लागू शकतो. तसाच वेळ एका शालेय विद्यार्थ्याला गावातून शहरात जाताना लागला आणि त्याच्या वातावरणातल्या बदलामुळे स्थिरता देण्यासाठी त्याचे पालक, शिक्षक त्याला मदत करतात. त्याची कथा. ..\n मी कोणत्या क्षेत्रात काम करू शकते/शकतो माझ्या क्षमता कोणत्या हे ‘मी’विषयीचे प्रश्न सर्वांनाच पडत असतात. फक्त पौगंडावस्थेत या सगळ्या प्रश्नांची तीव्रता अधिक असते. त्य..\nजिथे जसा पाऊस तिथे तसं पीक येतं, त्याप्रमाणे त्याची पूर्वतयारी केली जाते. कोकणात जवळपास सगळी शेती पावसावर अवलंबून असतो. ..\nएक सफर नदीची. वाचून छान वाटते. पण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला शिक्षणविवेक आयोजित 'एक सफर नदीची' या उपक्रमातून.विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षणविवेक टीम अशा २६८ जणांनी दि.२४ जूनला सकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत मुठा नदीची सफर केली. नेहमी आपण पाहत असलेल्या नदीक..\nएकक स्थानी ९ असलेल्या दोन अंकी संख्यांचे पाढे\nपाढे तयार करण्याची सोपी युक्ती राधाची शाळा नुकतीच सुरू झाली होती. सर्व विषयांचे तास सुरू नव्हते झाले, त्यामुळे कधी कधी फारच कंटाळा यायचा शाळेत तिला. अनघा मावशीला पाहून तिला फारच आनंद झाला. कारण काहीतरी गणिताची गंमत तिच्याकडे ..\nआधी मने हिरवी करू या\nपर्यावरण वाचवण्यासाठी उपक्रम होत असतानाही मूलभूत बदल मात्र नागरिकांमध्ये होत नाहीत. त्या मूलभूत बदलांविषयी... ..\nजागतिक योग दिन : २१ जून २०१७\nनमस्कार, गेले पाच महिने आपण ‘विद्यार्थांसाठी योगाभ्यास‘ या विषयाच्या निमित्ताने भेटत आहोत. मुलांच्या मनामध्ये योगाविषयी आवड कशी निर्माण करता येईल हे आपण अ��दी सोप्या, पण मुलांना आकर्षण वाटेल अशा तंत्रांचा वापर करून समजावून घेतले. योगशास्त्र ही भारताने विश्वाला दिलेली अमोल अशी देणगी आहे आणि हे फक्त आपणच म्हणत नसून, जगातल्या सर्व देशांनी एकमुखाने मान्य केले आहे. २०१५ साली संयुक्त राष्ट्रसंघाने (UNO) २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली. ज्याचा नुसता उल्लेख होताच ..\nपर्यावरण संवर्धनासाठी छोट्या हातांची साथ\nशालेय शिक्षण अभ्यासक्रमाच्या पल्याड जाऊन कृतिशीलतेची साथ दिल्यास शालेय विद्यार्थी ग्रामविकास व त्याच्या जोडीला पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काय विशेष काम करू शकतात याचीच ही दोन कृतिशील व यशोगाथेची उदाहरणे..\nनाटिका - संगीताची जादू\nगायिका मधुवंती पेठे यांनी स्वतः जपानी भाषा शिकत असताना शास्त्रीय संगीताबद्दलची जाण देणारी एक छोटीशी एकांकिका जपानी भाषेत लिहिली. इंडो जापनीज कल्चरल असोसिएशन तर्फे ती सादरही केली. ..\nशब्दांच्या गावा जावे : लेख पहिला\nअभिव्यक्तीचं माध्यम म्हणजे भाषा आणि भाषेतले अर्थवाही शब्द. या शब्दांविषयीच्या गमतीजमती, त्यांचं मूळ, त्यांचे प्रकार, त्यातले खेळ, त्यांचं व्याकरण असं बरंच काही या दीपाली केळकर यांच्या नवीन लेखमालेत आपण वाचणार आहात. ..\nप्रयोगशील मुख्याध्यापक : दिनेश काशिनाथ जाक्कर\n‘शिक्षण माझा वसा’ या शिक्षण विवेकतर्फे देण्यात आलेल्या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले दिनेश काशिनाथ जाक्कर यांच्याविषयी ..\nविज्ञान कथा : \"अंतर\"\nआपल्याला हवी तशी माणसं तयार करणं शक्य आहे कां कदाचित भविष्यात याचं उत्तर हो असेल. ..\nलेखक, संगीतकार, नट, नाटककार, पटकथाकार, दिग्दर्शक, कथाकथनकार अशा अनेक भूमिका निभावलेले पु ल देशपांडे देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण पु.ल. देशपांडे दिग्दर्शक, पटकथाकार, संगीतकार 8 नोव्हेंबर 1919 - 12 जून 2000 ‘कुबेर’ (1947) या भूपाल..\nपर्यावरण सप्ताह : लेख ४ : स्वप्नातून संदेश \nवटपौर्णिमा आली की वडाच्या झाडाची रक्षा करण्यापेक्षा त्याच्या फांद्याच कापल्या जातात. आंधळेपणाने परंपरा पाळण्यासाठी निसर्गाची हानी का\nEnglish भाषेशी ‘कौशल्यपूर्ण’ मैत्री\nकोणतीही भाषा ही महत्त्वाच्या चार कौशल्यांसह आत्मसात केली जाते. ही language skills म्हणजे – Listening, speaking, reading, writing आणि नंतर conversation (dialogue) मातृभाषा शिकताना ही कौशल्य आपल्याला मुद्दाम शिकावी ल���गत नाहीत, तर ती आजूबाजूच्..\nकोणताही पाढा पटकन तयार...\nविद्यार्थ्यांनो, सोप्या पद्धतीने पाढ्यांची उजळणी घ्यायला आलीये एक मावशी. तिच्याबरोबर पाढे शिका. ..\nसोबत ‘मे’ महिना म्हटला की आमरस, आंब्याचं आईसक्रीम, मॅगो मिल्कशेक, फणसाची भाजी, गरे हे पदार्थ हवेतच. या पदार्थांशिवाय आपण ‘मे’ महिन्याची कल्पनाच करू शकत नाही. ‘आंबा’ आवडत नाही असा माणूस विरळाच. आपण आंब..\nथोडक्यात सारांश आलेला निबंध म्हणजे चांगला निबंध का मित्रमैत्रिणींनो, इयत्ता कोणतीही असो भाषा विषयात तुम्हाला निबंध लिहावेच लागतात. अगदी लहानपणी ५ ओळींचे ते मोठे झाल्यावर २५ ओळींचे. हे लेखनकाम काहींना आनंददायी वाटतं, तर काहींना कंटाळवा..\nतंत्रज्ञान : इनोव्हेशन... इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT/ आय ओ टी)च्या दिशेने\nविज्ञान आणि तंत्रज्ञानच्या प्रगतीचा वेग आज इतका जास्त आहे की, आपण कुठून कुठे पोहोचलोय याचा रस्ताच आपल्याला सापडायचा नाही. तंत्रज्ञान, संगणक, इलेक्ट्रोनिक्स हे सध्याचे परवलीचे शब्द. तंत्रज्ञानामुळे इतक्या गोष्टी स्वयंचलित झाल्..\nसुट्टी – निसर्गाची मैत्री\n असे आपल्या मनात असते. मौजमजेच्या नेहमीच्या कल्पना सोडून आपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलो आणि त्याच्यात रमलो की, आपल्याला किती वेगवेगळे खेळ सुचतात... आणि त्यातून आगळाच आनंद प्राप्त होतो. गुरुदेव रवीन्द..\nचव बदलणारे पदार्थ औषधांची चव सुसह्य करणे, वृद्धांमध्ये कायमची अरूची दूर करणे आणि स्थूल व्यक्तींसाठी आहार नियंत्रणाची क्लृप्ती म्हणून उपयोगी पडण्याची शक्यता आहे. तसंच फुफ्फुसातल्या रूचीकेंद्रं दम्याच्या उपचारात प्रभावी ठरू शकतात. ..\nकोकणातील पारंपरिक भांडीकुंडी अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर| आधी हाताले चटके, तवा मियते भाकर|| बहिणाबाई चौधरी यांच्या अहिराणी बोलीतल्या या प्रसिद्ध ओव्या. स्वयंपाकघरातल्या अनेक साध्या साध्या कृतींच्या उदाहरणातून त्यांची कविता फुलत जात..\nसुट्टी सप्ताह: ४. कथा : व्याघ्रदर्शन\nकोकणच्या पार्श्वभूमीवरची एक छोटीशी कथा जी आपल्याला खिळवून ठेवते. ..\nबहु असोत सुंदर संपन्न कीं महा | प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..\nआज जागतिक पुस्तक दिन. त्यानिमित्त एका शिक्षिकेने वाचनाचा केलेला उपक्रम देत आहोत. ..\nविद्यार्थ्यांसाठी योगनिद्रा – भाग १\nयोगनिद्रा : प्रभावी योग प्रकार योगशास्त्रामध्ये अत्यंत ���्रभावी व शक्तिशाली अशा अनेक योगप्रक्रिया आपल्या बुद्धिमान व दूरदर्शी पूर्वजांनी (ऋषीमुनींनी) आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत . त्यातील योगनिद्रा ही अशीच एक उत्तम क्रिया आहे. नियमितपणे तिचा अभ्यास केल्याने शरीर, मन, बुद्धी, भावना यांवर उत्तम परिणाम अनेक वर्षांच्या संशोधनातून अनुभवता आलेले आहेत. विद्यार्थ्यांनाही या योगनिद्रेचे अनेक उपयोग होऊ शकतात : - आकलनशक्ती वाढते. - ग्रहणशक्ती आणि असलेल्या ..\nकोकणातील घरं आठवणींच्या आधी जाते, जिथे मनाचे निळे पाखरू खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू.... उन-पाऊस या गाजलेल्या मराठी चित्रपटातलं हे गाजलेलं गाणं. परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या की, माझं नेमकं असच व्हायचं. शेवटचा पेपर संपतोय कधी आणि ..\nवीटभट्टी कुटुंबातील स्थलांतराचा प्रश्न लक्षात घेऊन तिथल्या मुलांना शिक्षण प्रवाहात ठेवण्याचे काम करणे, त्यांना नवीन तंत्रज्ञानाशी मिळते जुळते ठेवणे हे काम करणारे एक शिक्षक. ..\nगणित सोपे करू या \nकोणत्याही विषयाची आवड शालेय जीवनातच निर्माण होत असते, असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला विशिष्ट शिक्षकाच्या एखादा विषय उत्तम शिकवण्याच्या हातोटीमुळे तो विषय आपल्याला आवडू लागतो, तर काहीकाही वेळेस एखाद्या शिक्षकाच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे एखाद्या व..\n आजच्या आधुनिक युगात डोक्याने विचार ; वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. ..\nआपण बाजारात कोणत्या फुलाला कमळ म्हणून विकत घेतो नीट लक्षात घ्या. ..\nपृथ्वीवर मानवाचा उदय झाल्यानंतर असे आढळून आले की, सर्व सस्तन प्राण्यांमध्ये मानवाचा मेंदू हा जास्त विकसित आहे . त्याची बुद्धी जास्त प्रगल्भ आहे. मानवाचा मेंदू हा मोठया आकाराचा असल्याने त्याची विचार करण्याची क्षमता जास्त आहे.तसेच मानवाची उत्क्रांती जरी माक..\n'आम्ही पण मराठी वाचणारच...'\nकोरकू बोलीभाषा असलेल्यांना मराठी शिकवण्याचा वसा घेतलेल्या वैशाली सरोदे यांनाशिक्षण विवेक तर्फे युवा शिक्षक पुरस्कार देण्यात आला...\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2013/01/blog-post.html", "date_download": "2019-01-17T18:24:54Z", "digest": "sha1:KYENARNUYGL3GXAQIXSGKBA6FVT6H5IS", "length": 13998, "nlines": 176, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : आता तूच हो सावित्री अन तूच हो जिजाऊ - १२ जानेवारी \"जिजाऊ जन्मदिन विशेष\" !!", "raw_content": "\nआता तूच हो सावित्री अन तूच हो जिजाऊ - १२ जानेवारी \"जिजाऊ जन्मदिन विशेष\" \nस्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची साक्षात भवानी राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि स्त्री शिक्षणाची एक मूळ धुरा आणि आधुनिक युगाची सरस्वती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या मातीच्या या दोन महान लेकींना, मातांना शत - शत प्रणाम महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यांनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं त्या राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना त्यांच्या जयंती दिनी कोटी कोटी नमन आणि तुम्हा सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nज्या मातीमध्ये जिजाऊ जन्माला आल्या, ज्या मातीमध्ये सावित्री बाई अखेरपर्यंत झुंजल्या, जिथे राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, ताराराणी लढल्या त्याच माती मध्ये आजहि स्त्रीची रोज रोज विटंबना होतांना दिसते आहे. दिल्ली मध्ये घडलेली पाशवी घटना असो कि कुठे लहान चिमुकल्या मुलींवर होणारे अत्याचार असो किंवा आज हि गावामध्ये उघडी नागडी करून फिरवली जाणारी आमची दलित भगिनी असो, वर्षानुवर्षे या स्त्रीची घोर विटंबनाच चालली आहे. काळ बदलला, राहणीमान बदलले, सभोवतालची परिस्थती बदलली पण स्त्रियांच्या बद्दल असलेली भोगवस्तू किंवा मालकी मानणारी हीन मानसिकता अजूनही कुठे तरी कायम आहे आणि याचाच प्रत्यय रोज येतांना दिसतो आहे . खर तर या विश्वात ईश्वरानंतर निर्माणाचा अधिकार कुणाला प्राप्त आहे तर तो या स्त्री ला स्त्री म्हणजे निर्माती स्वराज्य निर्माणकरते युगपुरुष शिवछत्रपती यांना निर्माण करणारी, घडवणारी माता म्हणजे जिजाऊ. महात्मा फुल्यांना पावलो - पावली साथ देणारी आणि स्त्री शिक्षणाचे बीज ज्यांनी रोवले ती स्त्री म्हणजे सावित्री बाई .\nया सावित्री आणि जिजाऊ च्या लेकी आजही बाटवल्या जात आहेत काळ बदलला आधी रस्त्यावर अत्याचार व्हायचे आता बंद दारामागे रोज रोज स्त्री वर अन्याय, तो हि स्वकियांकडून काळ बदलला आधी रस्त्यावर अत्याचार व्हायचे आता बंद दारामागे रोज रोज स्त्री वर अन्याय, तो हि स्वकियांकडून का आणि किती दिवस \nहा ढोंगी समाज एकीकडे स्त्री ला शक्तीचे स्वरूप मानतो आणि दुसरीकडे तिच्यावरच बळाचा बापर करतो तिच्यावरच वैचारिक, सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरी लादतो तिच्यावरच वैचारिक, सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरी लादतो ��र तर या देशातील जाती - धर्म भेद निर्मूलनाचे कार्य याच महिलांनी आपल्या हातामध्ये घेतले पाहिजे, कारण स्त्री हि कुठल्याही जाती धर्माची असो तिची अवस्था फार काही वेगळी नसते. समानता, आदर आणि अस्तित्वाच्या बाबतीत प्रत्येक जाती-धर्माची स्त्री हि कमनशिबीच.\nपण नशिबावर मात करून एक नवनिर्माण करणाऱ्या जिजाऊ सारख्या महान आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्वाचा वारसा असणाऱ्या या मातीतील स्त्रियांनी आता स्वतः जागे होण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या आणि एकूणच समाजाच्या रक्षणासाठी परत एकदा उभे राहण्याची आज खरी गरज आहे.\nनवनिर्माण म्हंटले कि ते एका स्त्रीच्या हातून होणे हे ओघाने आलेच. विस्कटलेल्या सामाजिक परिस्थतीतून स्वतःच्या आणि पर्यायाने संपूर्ण समाजाच्या उत्थानाकरिता आता तुलाच हाती तलवार, लेखणी घ्यावी लागणार आहे.\nसमाजनिर्मिती मध्ये, निर्णय प्रक्रिये मध्ये , राजकीय व्यवस्थेमध्ये आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रीला सन्मानाचे स्थान मिळवण्यासाठी आता स्त्री नेच उभे राहिले पाहिजे आणि यासाठी याकामी तिला बळकटी देण्याचे कामही प्रत्येक स्त्रीनेच केले . समाजाच्या दूष प्रवृत्ती विरुद्ध लढणाऱ्या स्त्रियांना बळ देण्याचे कार्य तुमच्या हातून घडले पाहिजे.\nराजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे गुलामगिरी आणि अन्यायावर वर घणाघाती घाव करणारी पहिली ऐतिहासिक स्त्री.\nया राष्ट्रामातेच्या जन्मदिनी - स्वतंत्र आणि स्वाभिमानी समाज व्यवस्था निर्माण होवो आणि हे घडवण्यासाठी कधी हि न न ढळणारी दृढ इच्छाशक्ती सर्वांना मिळो हीच प्रार्थना करू.\nयाच जिजाऊ साहेबांच्या तमाम लेकींना सर्वोपातरी सन्मान मिळवून देण्याचे आणि आणि खंबीर पणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे कार्य प्रत्येक शिव - शंभू प्रेमींकडून व्हावे,जिजाऊ जयंतीच्या जिजाऊ.कॉम कडून पुन्हा हार्दिक शुभेच्छा\nराष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की......... जय\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 8:41 PM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-��०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदुर्मिळ मराठी पुस्तके - कादंबऱ्या - कथा - इतिहास - शब्दकोश - फ्री डाउनलोड - 3\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nतुम कायको टेन्शन लेते\nआतंकवाद भगवा की हिरवा यात बुडालेले आमचे सत्ताधारी\nराष्ट्राच्या भविष्याचा वेध - माजलेले नेतृत्व, घाबर...\nआता तूच हो सावित्री अन तूच हो जिजाऊ - १२ जानेवारी ...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-6-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-313-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-17T16:41:30Z", "digest": "sha1:7HBL3PSL6JXWGZF67EPKSPV7ZJKZOEOI", "length": 10550, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दक्षिण आफ्रिका 6 बाद 313; आयडेन मारक्रॅमचे दीडशतक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदक्षिण आफ्रिका 6 बाद 313; आयडेन मारक्रॅमचे दीडशतक\nख्राईस्टचर्च – आयडेन मारक्रॅमची दीडशतकी खेळी आणि डीन एल्गर, ऍब डीव्हिलिअर्स व हाशिम आमलाच्या साथीत त्याने रचलेल्या दमदार भागीदाऱ्यांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावांत 6 बाद 313 धावांची मजल मारली.\nपहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा टेम्बा बाव्हुमा नाबाद 25 धावांवर खेळत असून क्‍विन्टन डी कॉक नाबाद 7 धावांवर त्याला साथ देत आहे. दक्षिण अफ्रिकेचा सलामीवीर आयडेन मारक्रॅमने 216 चेंडूंत 152 धावांची खेळी करताना दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. त्याच्या खेळीत 11 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता.\nनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर मारक्रॅमने पहिल्या गड्यासाठी एल्गरसह 52 धावांची भागीदारी करत आफ्रिकेला सुरेख सुरुवात करून दिली. एल्गरने 19 धावा केल्या. मारक्रॅमने हाशिम आमलाच्या (27) साथीत 89 धावांची भागीदारी करीत आफ्रिकेची आगेकूच कायम राखली.\nआमला बाद झाल्यानंतर मारक्रॅमने डीव्हिलिअर्सच्या साथीत 105 धावांची भागीदारी करीत आफ्रिकेला सुस्थितीत नेले. अखेर कमिन्सने मारर्क्रॅमला बाद करून ऑस्ट्रेलियाला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. डीव्हिलिअर्���ने 117 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 69 धावांची खेळी केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस खातेही न उघडता माघारी फिरला. तर दिवसाचा खेळ संपण्यास 4 षटके बाकी असताना मिचेल स्टार्कच्या जागी संधी मिळालेल्या चॅड सेयर्सने डीव्हिलिअर्सचा अडथळा दूर केला. तसेच रबाडालादेखील भोपळा ही न फोडू देता परतवून चॅडने कसोटी कारकिर्दीतील आपला दुसरा बळी मिळवला.\nसंक्षिप्त धावफलक – दक्षिण आफ्रिका पहिला डाव – 88 षटकांत 6 बाद 313 (आयडेन मारक्रॅम 152, डीव्हिलिअर्स 69, हाशिम आमला 27, पॅट कमिन्स 53-3, चॅड सेयर्स 64-2).\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा युपीवर रोमहर्षक विजय\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nखेलो इंडिया : नेमबाजीत हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया : ज्योती पाटीलला जलतरणात सुवर्णपदक\nखेलो इंडिया : मयुरी देवरे, श्रेया गुणमुखी यांना रौप्य\nभारताचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात\nमुलींमध्ये सिम्बायोसिस स्कूलला विजेतेपद\nब्लास्टर्सला पराभूत करत कोकणे स्टार्स विजयी\nबार्कलेज, कॉग्निझंट, इन्फोसिस संघांचे विजय\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nशिक्षक बॅंकेतील मयत सभासदांच्या वारसाची रक्कम हडप – खांदवे\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\nशेवगावात दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू\nदाभोळकर आणि पानसरे हत्याकांडांचा स्वतंत्र तपास करा : उच्च न्यायालय\nमाळीवाडा परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाचा हातोडा\nकलाकार व्हा, पण कुणाचीही नक्कल करू नका : हार्दिक जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/-/articleshow/19569052.cms", "date_download": "2019-01-17T18:36:36Z", "digest": "sha1:HJ73IR44F63N2AUERFFMCIE6YP7MFGDR", "length": 11776, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: - विरोधी पक्षनेतेपदी शिंदेंची नियुक्ती करण्याबाबतचे पत्र | Maharashtra Times", "raw_content": "\nविरोधी पक्षनेतेपदी शिंदेंची नियुक्ती करण्याबाबतचे पत्र\nमहापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांची महापालिक��च्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात यावी, असे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी महापौर वैशाली बनकर यांना सोमवारी पाठविले आहे.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nमहापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांची महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात यावी, असे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी महापौर वैशाली बनकर यांना सोमवारी पाठविले आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या एक-दोन दिवसांत विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटण्याची चिन्हे आहेत.\nमहापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहे. मात्र, या पक्षाच्या कल्पना बहिरट यांचे सदस्यत्व जात पडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून रद्द झाल्यामुळे मनसेचे महापालिकेतील संख्याबळ घटले आहे. तसेच दुसऱ्या सदस्या प्रिया गदादे यांचेही पद वयाच्या मुद्द्यावरून रद्द झाले असून त्याबाबत कोर्टात केस सुरू आहे. त्यामुळे समान संख्याबळ असल्याने कोर्टाच्या पूर्वीच्या निकालानुसार राष्ट्रीय पक्षाचा मुद्दा ग्राह्य धरून काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळावे, असा दावा काँग्रेसने यापूर्वीच केला होता. मात्र, राष्ट्रवादीकडून याबाबत निर्णय घेण्यात येत नव्हता. त्यामुळे दोन्ही पक्षांत काहीसा दुरावाही निर्माण झाला होता. अखेर काँग्रेसच्या सदस्यांनी मुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट घेतली. याबाबत काही वेगवेगळी मते असल्यास ज्याच्या पाठीशी अधिक सदस्य आहेत, त्याची नियुक्ती करण्याच्या सूचना चव्हाण यांनी केल्या.\nत्यानंतर काँग्रेसच्या २२ सदस्यांच्या सह्यांचे निवेदन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार ठाकरे यांनी काँग्रेसचे गटनेते शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात यावी, असे पक्ष महापौर बनकर यांच्याकडे पाठविले आहे; काँग्रेसचा दावा योग्य असल्याचे मत राष्ट्रवादीतील नेत्यांनीही व्यक्त केले आहे.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n���ीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nराकेश अस्थानांचा सेवाकाळ घटवला\n'दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर ते उत्सवाचे कारण मानले जाऊ नय\nदिल्लीः शेजाऱ्यांकडून महिलेची हत्या\n'के.एल राहुल आणि हार्दिक पंड्याना निलंबित करा'\nसोशल मीडियावरून महिलांवर पाळत ठेवणाऱ्या तरुणाला अटक\nपरदेशातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी 'उन्नती'\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविरोधी पक्षनेतेपदी शिंदेंची नियुक्ती करण्याबाबतचे पत्र...\nतमाशा पंढरीत झाली २ कोटींची उलाढाल...\nजर्मन बेकरी स्फोट: बेग दोषी...\nवीजबिल दुरुस्ती २४ तासांत...\n‘जर्मन बेकरी’चा आज निकाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Shalu_Hirava_Paach_Ni", "date_download": "2019-01-17T16:53:10Z", "digest": "sha1:CG34V6QYCBXOQ3NXD56CFJMS6YEWIRRX", "length": 2715, "nlines": 34, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "शालू हिरवा पाच नि | Shalu Hirava Paach Ni | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nशालू हिरवा पाच नि\nशालू हिरवा पाच नि मरवा वेणि तिपेडी घाला\nसाजणी बाई येणार साजण माझा\nगोर्‍या भाळी चढवा जाळी नवरत्‍नांची माला\nसाजणी बाई येणार साजण माझा\nचूलबोळकी इवलीइवली भातुकलीचा खेळ ग\nलुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ ग\nरेशिमधागे ओढिति मागे व्याकुळ जीव हा झाला\nसूर गुंफिते सनई येथे झडे चौघडा दारी\nवाजतगाजत मिरवत येईल घोड्यावरुनी स्वारी\nमी वरमाला घालिन त्याला मुहूर्त जवळी आला\nमंगलवेळी मंगलकाळी डोळा का ग पाणी\nसाजण माझा हा पतिराजा मी तर त्याची राणी\nअंगावरल्या शेलारीला बांधिन त्याचा शेला\nगीत - शान्‍ता शेळके\nसंगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर\nस्वर - उषा मंगेशकर\nगीत प्रकार - भावगीत\nमरवा - सुगंधी पाने असलेली एक वनस्पती.\nशेलारी - उंची साडी / शालू.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-onion-purchasing-time-increase-55257", "date_download": "2019-01-17T17:50:39Z", "digest": "sha1:UFC6JSNQCCNKE7KHXWSX7MLREGKR3FLB", "length": 13343, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news onion purchasing time increase कांदा खरेदीस मुदतवाढ द्या | eSakal", "raw_content": "\nकांदा खरेदीस मुदतवाढ द्या\nसोमवार, 26 जून 2017\nनवी दिल्ली - मध्य प्रदेशात २०१६-१७ मध्ये कांद्याचे भरघोस उत्पादन झाले. त्यामुळे दर घसरून शेतकरी आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागले होते. यंदाही ३२ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यात अद्याप मोठ्या प्रमाणात कांदा पडून असल्याने त्याच्या खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे केली आहे.\nनवी दिल्ली - मध्य प्रदेशात २०१६-१७ मध्ये कांद्याचे भरघोस उत्पादन झाले. त्यामुळे दर घसरून शेतकरी आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागले होते. यंदाही ३२ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यात अद्याप मोठ्या प्रमाणात कांदा पडून असल्याने त्याच्या खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे केली आहे.\nमध्य प्रदेशात डाळी, कडधान्य आणि कांद्याचे दर आधारभूत किमतीच्या खाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अन्नमंत्री रामविलास पासवान आणि कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा केली. पावसाळ्यापूर्वी डाळी, कांदा आणि कडधान्य खरेदीची गरज असून कांदा खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी चौहान यांनी केली. सध्या येथे ३० जूनपर्यंत कांदा खरेदीला मुदत दिलेली आहे. शेतीमालास रास्त दर मिळावेत, शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि हमीभाव आदी मागण्यांसाठी येथे नुकतेच तीव्र शेतकरी आंदोलन झाले होते. आंदोलनात मंदसौर जिल्ह्यात ६ जूनला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच शेतकरी ठार झाले होते. कर्जबाजारीपणा, आर्थिक अडचणीमुळे मागील पंधरा दिवसांत राज्यातील २२ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. या पार्श्वभूमीवर शिवराज यांनी कृषिमंत्री सिंह आणि अन्नमंत्री पासवान यांना भेटून परिस्थिती समजावून सांगितली आहे. यावर केंद्रामार्फत राज्य सरकारला शक्य तेवढे सहकार्य केले जाईल, असे आश्वासन सिंह आणि पासवान यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.\nउत्तर प्रदेश ठरवेल पुढचा पंतप्रधान : मायावती\nलखनौ : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सपा-बसपा एकत्र लढणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. कोणता पक्ष...\nगेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या...\nकापड विरले तर त्याला रफू होत नाही किंवा शिऊनही उपयोग होत नाही. वर्तमान सत्ताधारी तथाकथित आघाडीची अवस्था काहीशी अशीच झालेली आहे. एकामागून एक सहकारी व...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nआद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर कालवश\nवर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (ता. 10) दुपारी...\nखूप काही शिकवणारं नाशिक... (एस. एस. विर्क)\nअतिवरिष्ठ पातळीवरच्या पोलिस अधिकाऱ्याची विविध कर्तव्यं बजावणं म्हणजे असिधाराव्रतच. असं हे तलवारीच्या धारेवरून चालत असताना कितीतरी बिकट प्रसंगांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-ulhasnagar-petrol-fraud-58260", "date_download": "2019-01-17T17:39:33Z", "digest": "sha1:EWOORUM2KQ2K542HZCONF6STENKUDNRV", "length": 16142, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Ulhasnagar, petrol fraud उल्हासनगरमध्ये पेट्रोल चोरीचा झोल उघड | eSakal", "raw_content": "\nउल्हासनगरमध्ये पेट्रोल चोरीचा झोल उघड\nशनिवार, 8 जुलै 2017\nएकीकडे पोलिसांचे भरारी पथके ठाणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर धाडी टाकत असतानाच, दुसरीकडे मात्र मुजोर पेट्रोल पंप चालक नागरिकांना राजरोसपणे लुटत असल्याचे प्रमाण या घटनेवरून दिसू लागले आहे.\nउल्हासनगर - पेट्रोल मोजण्याच्या यंत्रणेत फेरफार करून 12 लिटरच्या टाकीत 13.25 लिटर पेट्रोल टाकण्याचा आणि तसे बिल देण्याचा पेट्रोल चोरीचा झोल उल्हासनगरात उघड झाला आहे.एका जागरूक तरुणाने हा झोड उघड केल्याने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फसवेगिरीचा,यंत्रणेत फेरफारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nएकीकडे पोलिसांचे भरारी पथके ठाणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर धाडी टाकत असतानाच, दुसरीकडे मात्र मुजोर पेट्रोल पंप चालक नागरिकांना राजरोसपणे लुटत असल्याचे प्रमाण या घटनेवरून दिसू लागले आहे.\nअजिंक्य पाटिल हा तरुण दररोज अम्बरनाथ ते कल्याण असा बाईकने प्रवास करतो.तो पेट्रोल संपल्यावर बऱ्याचदा विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दितील श्रीराम चौका जवळील में शांता सर्विस सेंटर च्या पेट्रोल पंप वर पेट्रोल भरत असतो.काल अजिंक्यची दुचाकी रिजर्व लागल्याने त्याने सदर पेट्रोल पंपावर सुरुवातीला 500 रूपयांचे पेट्रोल भरले.त्यावेळी त्याच्या लक्षात आले की पेट्रोल कमी आहे.म्हणून त्याने पेट्रोलची टाकी फूल करण्यास सांगितले. मात्र अजिंक्यने दोन्ही बिल एकत्रित करून पाहिल्यावर त्याला धक्काच बसला. कारण त्याच्या दुचाकी च्या पेट्रोल च्या टाकीची क्षमता हि 12 लीटरची आहे.मात्र साडे तेरा लिटर चे बिल पेट्रोल पंप चालकाने अजिंक्य कडून घेतले .विशेष म्हणजे गाड़ी रिज़र्वला असल्याने गाडीत कमीत कमी एक ते दीड लीटर पेट्रोल शिल्लक होते.\nमोजमापाच्या यंत्रणेत फेरफार करण्यात आल्याची खात्री होताच, अजिंक्यने विठ्ठलवाडी पोलिसांना खबर केली.आणि पेट्रोल पंप वर पोलिसांच्या समोर पेट्रोल पंपच्या कर्मचाऱ्याने दुचाकी मधील पेट्रोल काढून मोजले तर ते केवळ 12 लीटर 10 मिली इतकेच भरले. म्हणजे सुमारे 2 ते 2.5 लीटर पेट्रोल चोरीचा झोल पेट्रोल पंपने केल्याचे उघड़ झाले.पोलिसांनी पेट्रोल मोजमापाची जप्त केली आहे. पेट्रोल पंप मॅनेजर विजय याच्यावर फसवणुकीचा,फेरफारीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी भारत पेट्रोलियम ला सुद्धा याबाबत कल्पना दिली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे हवालदार जालिंदर राठोड करत आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nआजीबाईंना भेटला जिल्ह्याधिकाऱ्यांच्या रूपात श्रावण बाळ \nभारतातील चिनी नागरिकांना चीनकडून \"सावधगिरीचा इशारा'\nयेरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून​\nनितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत​\nसावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर\nकोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​\nगोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​\nतरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​\nनात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा चित्रपट : हृदयांतर )​\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​\nनाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​\nशिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​\nतब्बल 42 वर्षानंतर भारताला सुवर्ण​\nमुंबई - ठाण्यातील येऊर परिसरातून वन अधिकाऱ्यांनी सुशांत भोवर या शिकाऱ्याला अटक केली. दरम्यान,...\nकन्या जन्माने राज्य वनसमृद्ध\nमुंबई - शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आल्यावर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात १० वृक्षांची लागवड करण्याची योजना वन विभागाने ‘कन्या...\n'कोणी जमीन घेता का जमीन, चंद्रावरील जमीन'\nपुणे : परिसर 'डि 5', प्लॉट नं डि 4548. जागेचे ठिकाण - ऍरीगो, सी/ऑफ ट्रॅंकीलीटी. हा पत्ता आहे, पुण्यातील राधिका दाते-वाईकर यांनी चंद्रावरील \"प्लॉटींग'...\nडायटला मुरड घालत अजित पवारांकडून पोळीभाजीचा आस्वाद (व्हिडिओ)\nबदलापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी...\nपिंपरी : व्हिडिओ क्लिपच्या आधारे महिलेला केले ब्लॅकमेल\nपिंपरी (पुणे) - शारीरिक संबंधांची व्हिडिओ क्लिप काढत त्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करीत एक लाख रूपयांची मागणी केली. ही घटना उल्हासनगर आणि चिंचवड येथे...\nचिंचवड : प्रवासी म्हणून बसलेल्या चोरट्यांनी पळवली मोटार\nपिंपरी (पुणे) : प्रवासी म्हणून बसलेल्या चार चोरट्यांनी दमदाटी करित मोटार पळवून नेली. ही घटना चिंचवड ते कात्रज घाट दरम्यान घडली. विशाल नागनाथ रणदिवे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम��यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-based-cotton-determine-rate-cotton-11785", "date_download": "2019-01-17T18:12:41Z", "digest": "sha1:QUKD67N2E35RMZRHRZB5AU33HWRUZAGS", "length": 15595, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Based on cotton, determine the rate of cotton | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरुईच्या आधारे ठरवा कापसाचा दर\nरुईच्या आधारे ठरवा कापसाचा दर\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nनागपूर : रुईच्या टक्‍केवारीनुसार कापसाला दर मिळावा, या संदर्भाने ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित वृत्तानंतर भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत असलेली पंचवार्षिक आढावा समितीद्वारे या संदर्भाने पाठपुरावा केला जाणार आहे. समितीचे अध्यक्ष तसेच माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी त्या संदर्भाने दुजोरा दिला.\nनागपूर : रुईच्या टक्‍केवारीनुसार कापसाला दर मिळावा, या संदर्भाने ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित वृत्तानंतर भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत असलेली पंचवार्षिक आढावा समितीद्वारे या संदर्भाने पाठपुरावा केला जाणार आहे. समितीचे अध्यक्ष तसेच माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी त्या संदर्भाने दुजोरा दिला.\nभारतात कापसात रुईचे प्रमाण ३३ ते ३४ टक्‍के इतकेच गृहीत धरून कापसाला प्रती क्‍विंटल दर दिला जात आहे. जागतिकस्तरावर मात्र कापूस विकताना त्यातील रुईचे प्रमाण आधी निश्‍चित केले जाते त्याआधारे दर ठरविला जातो. त्यासाठी जिनींगची यंत्रणा अनेक देशांमध्ये उभारली गेली आहे. सद्यस्थितीत भारतीय कापूस वाणात ३६ ते ३७ टक्‍के रुईचे प्रमाण आहे. परंतु, बाजार समिती स्तरावर ही टक्‍केवारी काढण्यासाठी जिनींगची व्यवस्था नसल्याने रुईची टक्‍केवारी अपेक्षीत धरुनच दर दिला जातो. भारतीय टेक्‍सटाईल असोसिएशनचे माजी अध्यक्ष पि.डी. पटोडीया तसेच कापूस शेतीचे अभ्यासक गोविंद वैराळे यांनी कापसाला रुईच्या टक्‍केवारी आधारे दर मिळाल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधले जाणार असा मुद्दा मांडला होता. त्या संदर्भाने ‘ॲग्रोवन’मधून वृत्तही प्रकाशित झाले. त्याची दखल घेत क्‍युआरटी टिमच्या माध्यमातून या संदर्भाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद निंबाळकर यांनी दिली.\nकाय आहे पंचवार्षिक आढावा समिती \nकापसासंदर्भाने देशाअंतर्गत धोरण काय असावे याविषयी अभ्यासपूर्ण मसूदा ही टिम मांडते. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या माध्यमातून केंद्र सरकारला हा अहवाल सादर केला जातो. त्याकरिता कापूस पिकविणाऱ्या राज्याचा दौरा करून त्या ठिकाणची माहिती मिळविली जाते. लवकरच ही टिम राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार आहे. या समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे.\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nअवीट गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...\nमहाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...\nराज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...\nसहकाराचा ऱ्हास घातकचसहकार क्षेत्राचे राजकीयीकरण झाल्याने सहकाराचा...\nकांदा कोंडीवर उपाय कायकांद्याचे कोठार असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या...\n`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून...\nमुंबई बाजार समितीत सेवा शुल्कवसुली...मुंबई : मुंबई बाजार समितीतील सेवा...\nअल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे...मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी...\nराज्य सरकार दु��्काळग्रस्त शेतकऱ्यांना...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत...\nराज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...पुणे : राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी...\nकांदा अनुदानाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : या वर्षात कमी दराचा फटका बसलेल्या...\nकाळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/articlelist/2429656.cms?curpg=3", "date_download": "2019-01-17T18:36:53Z", "digest": "sha1:SPSSSSTDEUOZBM6B4X5Z55SGW32CIDQI", "length": 8713, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 3- Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या", "raw_content": "\nBuilder Suicide: 'बिल्डर आत्महत्या' प्रकरणी ६ फ्लॅटधारक अटकेत\nमुंबईतील घाटकोपर येथे राहणारे विकासक संजय अग्रवाल यांनी सहा फ्लॅट खरेदीदारांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती उघड झाली आहे. अग्रवाल यांनी गेल्या आठवड्यात स्वत:वर गोळी झाडून आ...\nमहापालिकेच्या मनमानी कारवाईविरोधात साकीनाका बंदUpdated: Jan 16, 2019, 02.54PM IST\nजुन्या दस्तावेजांचे व्हावे जतन\nकर्जव्याज परतावा योजनेचाही लाभUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nसार्वजनिक रुग्णालयांची चलाखीUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nम्हाडा लाभार्थींसाठी पडताळणी मोहीमUpdated: Jan 16, 2019, 09.55AM IST\nमच्छिमारांचा केंद्राप्रमाणे भरपाईचा ��ग्रहUpdated: Jan 16, 2019, 07.00AM IST\nकर्नाटकातील सरकार पडेल, राम शिंदे यांचा दावाUpdated: Jan 16, 2019, 10.12AM IST\nनेरूळमधील आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्याUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nबेस्ट कर्मचाऱ्यांना डिसेंबरचा पगारUpdated: Jan 16, 2019, 09.50AM IST\nसागरिका घाटगे: अभिनेत्री आणि राजकन्या\nथेट रस्त्यांवर सिंहांची गस्त\n...म्हणून इरफान धर्मांतर करणार होता\nआचरेकर सरांना अखेरचा निरोप देताना सचिन भावूक\nBSNLमध्ये नोकरीची संधी, ५० हजारापर्यंत पगार\n...म्हणून बायकांचं डोकं सारखं दुखतं\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nsuchitra sen death anniversary: अभिनेत्री सुचित्रा सेन: ब्युटी विथ ब्रेन\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nराजस्थानः भरतपूरमध्ये पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nबॉलिवूडपेक्षा आयएएस होण्यास प्राधान्य देणारी सुंदरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/articlelist/2429656.cms?curpg=4", "date_download": "2019-01-17T18:41:55Z", "digest": "sha1:RX2UR2N4PIAT5EPART6U5XVZWV3OQOWU", "length": 8721, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 4- Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या", "raw_content": "\nओबीसींसाठी ७३६ कोटींचा निधी\nलोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सवलती, योजनांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली असून, मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशात १६ टक्‍के आरक्षण दिल्‍यानंत...\nमच्छिमारांचा केंद्राप्रमाणे भरपाईचा आग्रहUpdated: Jan 16, 2019, 07.00AM IST\nकर्नाटकातील सरकार पडेल, राम शिंदे यांचा दावाUpdated: Jan 16, 2019, 10.12AM IST\nनेरूळमधील आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्याUpdated: Jan 16, 2019, 04.00AM IST\nबेस्ट कर्मचाऱ्यांना डिसेंबरचा पगारUpdated: Jan 16, 2019, 09.50AM IST\nकेईएममधील मुतारीसाठी महिलांकडून शुल्कUpdated: Jan 16, 2019, 09.55AM IST\nएलआयसी पॉलिसींसाठी बोगस प्रमाणपत्रेUpdated: Jan 16, 2019, 03.00AM IST\nसरकारी शाळांमध्ये शैक्षणिक प्रगतीUpdated: Jan 16, 2019, 03.00AM IST\nमेट्रोची विक्रमी प्रवासीसंख्याUpdated: Jan 16, 2019, 03.00AM IST\nम्हाडा, सिडको वसाहतींतील मालमत्ताधारकांना दिलासाUpdated: Jan 16, 2019, 03.00AM IST\nसागर कारंडे कम्प्युटर इंजिनीअर ते अभिनेता\nऑफिसमधील डुलकी टाळण्यासाठी 'हे' करा\nबर्थ-डे स्पेशल: निवेदिता सरा���\nनेपाळमध्ये, २००, ५०० आणि २०००च्या नोटांवर बंद...\n...म्हणून अभिनेत्री नंदा अविवाहित होत्या\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nsuchitra sen death anniversary: अभिनेत्री सुचित्रा सेन: ब्युटी विथ ब्रेन\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nराजस्थानः भरतपूरमध्ये पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nबॉलिवूडपेक्षा आयएएस होण्यास प्राधान्य देणारी सुंदरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Upvani_Gaat_Kokila", "date_download": "2019-01-17T16:58:17Z", "digest": "sha1:IYPC5HRRLEU5V5NFAL2GHC7PFR5EBFSB", "length": 8789, "nlines": 37, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "उपवनीं गात कोकिळा | Upvani Gaat Kokila | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nऋतुराजा जिवाचा, दिसला तिज ॥\nफुलत चंद्र पाहुनियां कमलाजन ॥\nगीत - वसंत शांताराम देसाई\nस्वर - हिराबाई बडोदेकर\nगीत प्रकार - अज्ञात\nउपवन - बाग, उद्यान.\nओडियन एस.ए. ३०८४ ह्या क्रमांकाची ही ध्वनिमुद्रिका १९३५ च्या सुमारास बाजारात आली व हातोहात खपली. इतकी की पुढे कोलंबिया लेबलवर ती १९४५ च्या आगेमागे पुन्हा वितरित करावी लागली. हिराबाईंना त्यांच्या शास्‍त्रीय गायनाच्या बैठकींमध्ये हे गाणं खास लोकाग्रहास्तव गायला लागत असे. \"१९४० च्या सुमारास मराठी घरांमध्ये मुलगी बघण्याचा/दाखविण्याचा कार्यक्रम असला व मुलीला गाणं म्हणायला सांगितलं की ती हमखास हेच गाणं गात असे.\" अशी आठवण पंडित भीमसेन जोशी ह्यांनी सांगितली आहे.\nसौ. हिराबाई बडोदेकर (१९०५ - १९८९) ह्यांनी भावगीत गायनाप्रमाणे अनेक विविध दालनं स्‍त्रियांसाठी खुली करुन दिली. खानसाहेब अब्दुल करीम खान व ताराबाई माने ह्यांची ही मोठी मुलगी. आईवडिलांची गायनविद्या घेऊनच जन्माला आली. तिनं डॉक्टर व्हावं अशी आईची इच्छा. पण नियतीनं काही वेगळंच योजलं होतं. गाण्याची तालीम बंधू सुरेशबाबू व काका अब्दुल वहिद खान ह्यांचेकडे सुरु झाली. १९२१ साली त्या गांधर्व महाविद्यालयाच्या समारंभात गायल्या. १९२३ साली पहिली ध्वनिमुद्रिका ग्रामोफोन कंपनीकरिता दिली. १९२४ साली लग्‍नं झालं. त्याच साली पुण्यात तिकिट लावून त्यांनी जलसा केला. त्या काळात उभं राहून अदाकारीचं गाणं स्‍त्रियांना करावं लागत असे. पण हिराबाईंनी एखाद्या उस्तादाप्रमाणे बसून त्यांनी गाणं केलं. हे धाडस करुन त्यांनी कुलीन स्‍त्रिया व मुलींना अभिजात संगीताचं विशाल दालन उघडून दिलं.\n१९२९ साली मराठी संगीत रंगभूमीवर त्यांनी काम करायला सुरुवात केली व बालगंधर्वांचीही वाहवा मिळविली. त्यांच्या नाटक कंपनीचं दिवाळं वाजलं, नादारीची वेळ आली, तरी खचल्या नाहीत. सिनेमात कामं करुन व गायन कलेच्या जोरावर त्यांनी सारं कर्ज फेडलं. भावंडांना आधार दिला. पूर्ण जीवन यशस्वीपणे जगल्या व १९८९ मध्ये हे जग सोडून गेल्या. प्रत्येक गुरुवारी त्यांच्या घरी भजन होत असे व त्याला स्‍त्रिया आवर्जून येत असत. बायकांच्या समारंभाचं आमंत्रण त्या स्वीकारत व त्यांना आवडतील अशी गाणी म्हणत. त्यात भजन, भावगीत, नाट्यगीत गाऊन अभिजात संगीताची गोडी लावीत असत. त्यांच्या साधेपणामुळे आपली आई, बहिण वा आजी किंवा मावशीच गाते आहे असं श्रोत्यांना वाटे.\n१९२५-१९६५ ह्या काळात हिराबाईंनी सुमारे २०० गाणी ७८ आर.पी.एम. ध्वनिमुद्रिकांवर मुद्रित केली. त्यात शास्‍त्रीय संगीतातील राग-रागिण्या, नाटयगीते, भावगीते, भजने व गज़लसुद्धा आहेत. केवळ तीन साडेतीन मिनिटांची असूनही ही गाणी अवीट गोडीची आहेत. राजा बढे, स.अ.शुक्ल व वसंत शांताराम देसाई ह्यांची मिळून दहा/बारा तरी भावगीतं त्यांनी ध्वनिमुद्रित करुन ठेवली आहेत. त्यातली दोन लोकप्रिय गाणी - 'नंदलाला नाच रे ब्रिजलाला' व 'विनवित शबरी रघुराया' ही मराठी मनांत घर करुन आहेत. ह्या गीतांची चाल व संगीत सुधीर फडके ह्यांनी दिलं होतं. एच.एम.व्ही. कंपनीत असतांना त्यांनी ह्या ध्वनिमुद्रिका बनवून घेतल्या होत्या व खूप खपल्या. 'ही कोण मधुरानना' व 'असाच धावत येई मोहना' ही गीतं स्‍त्रिया व मुली आवडीनं गात असत.\nआज ही सगळी गाणी ध्वनिमुद्रिका संग्राहकांकडेच ऐकावयास मिळू शकतात.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/marathi-jokes", "date_download": "2019-01-17T17:50:25Z", "digest": "sha1:FIYDY2TSTTYHJXLG5UROGP65GAKHMDIR", "length": 4103, "nlines": 90, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "Jokes In Marathi | Marathi Vinod | Chavat Jokes In Marathi | Funny Jokes | SMS Jokes |विनोदी चुटके | मराठी चुटके | हास्य विनोद", "raw_content": "\nभुताटकी वगैरे नाही ना\nतू मला आवडतेस, हे Personal आहे...\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nतिळगुळ घ्या गोडगोड बोला\nमंग���वार, 15 जानेवारी 2019\nभोगीच्या हार्दिक शुभेच्छा ....\nसोमवार, 14 जानेवारी 2019\nशनिवार, 12 जानेवारी 2019\nमाणसाने वय वाढल्यावर जेष्ठ व्हावे, म्हातारे नाही....\nगुरूवार, 10 जानेवारी 2019\nतेरी जुल्फें है जैसे रेशम की डोर\nबुधवार, 9 जानेवारी 2019\nगण्या अजूनही सुटला नाही .....\nमंगळवार, 8 जानेवारी 2019\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nबुधवार, 2 जानेवारी 2019\nसोमवार, 31 डिसेंबर 2018\nजेव्हा पुणेरी बायका पोहचल्या ताजमहाल बघायला\nआमंत्रण दिले होते का \nछोट्या माणसांना कधी छोटे समजू नका\nगुरूवार, 20 डिसेंबर 2018\nमातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nसोमवार, 3 डिसेंबर 2018\nसंकट म्हणजे अपयश नव्हे...\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\nगुरूवार, 29 नोव्हेंबर 2018\nगुलाबी थंडीच्या सुगंधी शुभेच्छा\nमंगळवार, 27 नोव्हेंबर 2018\nआपले मन अथांग आहे\nसोमवार, 26 नोव्हेंबर 2018\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/new-idea-conservation-natural-water-paani-foundation-125896", "date_download": "2019-01-17T17:31:39Z", "digest": "sha1:SLQLZFCKZXGJWGLT743KR7VJELEI2T6P", "length": 13334, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "A new idea for conservation of natural water by paani foundation चला मोकळ्या जागेत जिरवूया पाणी! | eSakal", "raw_content": "\nचला मोकळ्या जागेत जिरवूया पाणी\nरविवार, 24 जून 2018\nशहरात अनेक ठिकाणी शासकीय आणि खासगी जागा मोठ्या प्रमाणात आहेत. या जागेवर चर मारून पाणी अडविल्यास मोठ्या प्रमाणात पाणी साचेल अशी संकल्पना निसर्गप्रेमी संघटनेच्यावतीने मांडण्यात येत आहे.\nसोलापूर - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावांमध्ये श्रमदानातून खड्डे केल्याने लाखो लिटर पाणी जमिनीत मुरत असल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. हीच संकल्पना शहरातल्या मोकळ्या जागांमध्ये राबविण्यासाठी निसर्गप्रेमी संघटनेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.\nशहरात अनेक ठिकाणी शासकीय आणि खासगी जागा मोठ्या प्रमाणात आहेत. या जागेवर चर मारून पाणी अडविल्यास मोठ्या प्रमाणात पाणी साचेल अशी संकल्पना निसर्गप्रेमी संघटनेच्यावतीने मांडण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी होटगी रस्त्यावरील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यावेळी निसर्गप्रेमी संघटनेच्या सदस्यांनी वसतिगृह परिसरातील जागेत चर मारून पाणी जिरवण्याची संकल्पना अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमोर मांडली. त्यानंतर वसतिगृह परिसरात पाच-सहा ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने चर मारण्यात आले आहे.\nशहरात गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. उतारावरून नाल्यात वाहून जाणारे पाणी आता जमिनीत मुरायला सुरवात झाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.\nहोटगी रस्त्यावरील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरात पाणी जिरवण्यासाठी खड्डे मारण्यात आले आहेत. खड्ड्यांमुळे आता तिथे पाणी जिरत आहे. सोलापूरकरांनी आपल्या परिसरातील मोकळ्या जागेत हा प्रयोग करून जमिनीत पाणी जिरवावे.\n- अॅड. सरोज बच्चूवार, निसर्गप्रेमी संघटना\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nसातारा रस्त्यावर वेळू फाट्यावर वाहतूक कोंडी\nखेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावरील वेळू फाट्यावरील वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रविवारी (ता. १३) वेळू फाट्यावर सुमारे चार तास...\nअतिक्रमण काढलेले रस्ते पुन्हा \"जैसे थे'\nजळगाव ः महापालिकेने महिनाभरापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलिस बंदोबस्तात राबविली. परंतु ज्या रस्त्यांवरील अतिक्रमित...\nशेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली \"गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या...\nपाली ते खोपोली राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था\nपाली - पाली ते खोपोली हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. या मार्गाची पुरती दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून...\nमुंबई - मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांवर अवलंबून असलेल्या महापालिकेने...\nलेंडवेचिंचाळे ग्रामस्थांनी रोखली ठेकेदाराची वाहने\nमंगळवेढा - रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या कामाच्या ठेकेदाराकडून ग्रामीण भागात कमी रुंदीचा रस्त्याचा अवजड वाहने नेल्याने या रस्त्याची दाणादाण उडाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/moon-vely-118061600012_1.html", "date_download": "2019-01-17T16:49:39Z", "digest": "sha1:PRJCVNTOEEHZHFG7LZUOPZKMDRNNJ4VX", "length": 6623, "nlines": 89, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "चांदोमामाला अगदी जवळून पाहता येणारी मून व्हॅली", "raw_content": "\nचांदोमामाला अगदी जवळून पाहता येणारी मून व्हॅली\nआपला बालपणीचा सवंगडी चांदोमामा म्हणजे चंद्रावर जाण्याची संधी आपल्याला कधी मिळेल कोणास ठाऊक. पण निदान आपण त्याला अगदी जवळून न्याहाळण्याची संधी नक्की घेऊ शकतो. चिले देशातील अटाकामापासून दक्षिणेकडे 13 किमीवर असणारी वेले डे ला लुना म्हणजे मून व्हॅली त्यासाठी गाठायला हवी. जगभरातून येथे पर्यटक केवळ याच एका कारणासाठी गर्दी करतात. तेथून पौर्णिमेचा चंद्र पाहणे हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. या व्हॅलीमध्ये कोरडे पडलेले एक सरोवर आहे मात्र तेही या दरीच्या सौंदर्यात अधिक भर घालते. या ठिकाणी असलेली विविध रंगांची माती आणि उंच पहाडामागून उगविणारे पूर्ण चंद्रबिंब आपण कोणत्यातरी जादू नगरीत आल्याचा भास होतो. येथील डोंगरांना सॉल्ट माउंटन म्हणतात कारण त्याच्यात क्षाराचे प्रमाण अधिक आहे आणि यामुळेच इथल्या मातीला विविध रंग आले आहेत. लाल, निळी, पिवळी माती हे इथले वैशिष्ट्य. येथून चंदामामाला पाहण्यासाठी 13200 फूट अंतर चढावे लागते. त्यासाठी साधारण दोन तास लागतात आणि एकदा येथे पोहोचले की रात्रीच्या अंधारात उगविणारे विशाल चंद्रबिंब डोळ्यात भरून घेता येते.\nअशीच आवडलेली काही वाक्ये;\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nजगातील आनंदी लोकांचा देश\nDarjeeling : क्वीन ऑफ हिल्स\nपहिल्यांदाच विमानाने प्रवास करत असाल तर घ्या काळजी\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं प्रदर्शित\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\nआठवडाभर आधीच अर्थात 15 मार्च रोजी प्रदर्शित होणार 'शिमगा'\nप्रतीक्षा संपली 'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nशाहरुख आणि माझ्यात कोणताही वाद नाही- रोहित\nभुताटकी वगैरे नाही ना\n'भाई व्यक्ती कि वल्ली-उत्तरार्ध' ट्रेलर\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-17T18:10:24Z", "digest": "sha1:RI3H5NTM2UGLUPW4UF73PDFNFCZVF466", "length": 10211, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टेम्पो चालकास तीन महिने सक्‍तमजुरी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nटेम्पो चालकास तीन महिने सक्‍तमजुरी\nतरुणाच्या मृत्यूस कारणीभूत : राजगुरूनगर न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी तांबोळी यांनी सुनावली शिक्षा\nराजगुरूनगर – चाकण-शिक्रापूर महामार्गावर 30 वर्षीय तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टेम्पोचालकास तीन महिने सक्‍तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा राजगुरुनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जे. तांबोळी यांनी ठोठावली आहे.\nराजेश चंद्रकांत एकर (वय 30, रा. नांदगिरी ता कोरेगाव जि. सातारा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याची माहिती अशी की, दि. 27 मे 2010 रोजी दुपारी सव्वाच्या सुमारास गोरक्ष बबन संकपाळ (वय 30 रा. मोराची चिंचोली, ता. शिरूर) हे त्यांची बहिण संगीता मोहन पुंडे यांना सासरी सोडण्यासाठी चाकण शिक्रापूर रस्त्याने दुचाकीवरून चालले होते. ते बहूल गावाच्या परिसरात दुचाकी (एमए 14 एटी 5546) वरून जात असताना शिक्रापूरकडून चाकणकडे भारधाव वेगात जाणारा टेम्पो (एमएच04 सीजी 2540) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील गोरक्ष संकपाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर संगीता पुंडे या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघात झाला. त्यावेळी संगीता हिचा पती मोहन पुडे हे दुचाकीवरून त्यांच्या मागे जात होते. ते या अपघाताचा प्रथमदर्शी साक्षीदार होते. मेव्हण्याच्या मृत्यूस व पत्नीला गंभीर जखमी केल्याबद्दल चाकण पोलीस ठाण्यात मेव्हणे मोहन पुंडे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार चाकण पोलिसांनी आरोपी राजेश चंद्रकांत एकर यांच्या विरोधात तपासी अंमलदार अशोक पिंगळे यांनी तपास करून मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.\nहा खटला राजगुरुनगर येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी वाय. जे. तांबोळी यांच्या न्यायालयात सुरू होता. त्याचा निकाल आज त्यांनी दिला. सरकारी पक्षाच्यावतीने ऍड.रजनी नाईक यांनी चार साक्षीदार तपासत केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत तांबोळी यांनी राजेश चंद्रकांत एकर यास दोषी ठरवत शिक्षा ठोठावली.या खटल्याचे न्यायालयीन पोलीस कामकाज संजय मोघे यांनी पहिले.\nआरोपी राजेश चंद्रकांत एकर यास भादवि कलम 279,304(अ), 337, 338 अन्वये 3 महिने सक्‍त मजुरी, मोटार अधिनियम कायदा कलम 184 अन्वयते तीन महिने सक्‍तमजुरी व दोन हजार रुपये दंड, तसेच मयताच्या नातेवाईकाला पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-agriculture-subsidy-farmer-bank-account-59425", "date_download": "2019-01-17T17:42:10Z", "digest": "sha1:I35LUPC3QAX57EJAO5WA7AGDGYNYN2DO", "length": 12530, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news agriculture subsidy on farmer bank account कृषी अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत जमा करणार - सुभाष देशमुख | eSakal", "raw_content": "\nकृषी अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत जमा करणार - सुभाष देशमुख\nशुक्रवार, 14 जुलै 2017\nमुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव, तसेच शासकीय योजनांचे लाभ थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण माहितीचा मास्टर डाटाबेस पणन विभागामार्फत तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पात अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपल्या म��हितीचा तपशील कृषी उत्पन्न बाजार समितीत ऑनलाइन पद्धतीने नोंदवावा, असे आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.\nते म्हणाले, की शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कृषीविषयक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, शेतमालाचा बाजारातील अद्ययावत भाव, प्रमाण या विषयीची माहिती, तसेच शासनामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, लागवडीखालील क्षेत्र, आधार क्रमांक, बॅंक खात्याचा तपशील, संपर्क क्रमांक आदी माहितीचे संकलन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्तरावर करण्यात येणार आहे.\nया प्रकल्पाच्या माध्यमातून कापूस पणन महासंघाकडे पूर्वीपासूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या माहितीच्या तपशिलात भर घातली जाणार आहे. प्राथमिक स्तरावर हा प्रकल्प किमान आधारभूत योजनेंतर्गत कापूस खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे राबविण्यात येणार असून कालांतराने इतर शेतमाल खरेदीसाठीही राबविण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे, असे या वेळी देशमुख यांनी सांगितले.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला....\nव्यवहार कितीचाही असो, डान्सबार सुरु करु देणार नाही- आव्हाड\nमुंबई- व्यवहार कितीचाही असो, महाराष्ट्रात डान्सबार सुरु करु देणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा लेडीज बार उघडण्याचा निर्णय अत्यंत दुर्देवी आणि मनाला...\nसिंचन भवनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड\nपुणे : शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवन येथील कार्यालयात पाइपलाइनची...\nमाजी आमदार महालेंचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'\nवणी (नाशिक) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश होण्याची दाट शक्यता...\nकांदा कोंडीवर उपाय काय\nकांद्याचे कोठार असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या मातीमोल भावाने कांदाविक्री सुरू आहे. मागील दोन वर्���ांतील कांद्यातील तेजी-मंदीची परिस्थिती पाहूयात....\nडान्सबारसंदर्भातील सरकारच्या अटींवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब : रणजित पाटील\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारसंदर्भात दिलेला निर्णय हा संमिश्र स्वरूपाचा आहे. डान्सबारसंदर्भातील राज्यातील जनतेच्या भावना प्रतिकूल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/01/priyasi.html", "date_download": "2019-01-17T17:03:21Z", "digest": "sha1:2UEX4PQM3AX5RWSXQT26Y3YTYVSG53AI", "length": 6212, "nlines": 118, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "एक प्रेयसी पाहिजे...... ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nएक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;\nअन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.\nएक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;\nफुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.\nएक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;\nमाझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.\nएक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;\nपण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.\nएक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;\nआमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.\nएक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;\nमी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.\nएक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;\nसुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.\nएक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी म���झी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-17T17:13:04Z", "digest": "sha1:YLICP4TOSKVPXEIO736EMXZY37RVC4YD", "length": 11226, "nlines": 127, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयने इतर ३२ याचिका फेटाळल्या – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nअयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयने इतर ३२ याचिका फेटाळल्या\nनवी दिल्ली – अयोध्या प्रकरणाशी संबंधीत मूळ वादी आणि प्रतिवादींनी दाखल केलेल्या याचिका सोडून इतर सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्या. यामुळे यापुढे कोर्ट केवळ मूळ याचिकाकर्त्यांच्या याचिकांचीच दखल घेणार आहे हे स्पष्ट झाले आहे. अयोध्या प्रकरणाची न्यायालयात 23 मार्चपासून सलग सुनावणी सुरू होणार आहे.\nकोर्टाने फेटाळलेल्या याचिकांमध्ये भाजप नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी दाखल केलेल्या बाबरी मशीद-राम मंदिर संपत्ती वादाशी संबंधीत याचिकेचाही समावेश आहे. सुप्रीम कोर्टाने आज स्वामी यांच्या याचिकेसह एकूण ३२ याचिका फेटाळून लावल्या. यात अपर्णा सेन, श्याम बेनेगल आणि तीस्ता सेडलवाड यांच्या याचिकांचाही समावेश आहे. अयोध्येतील राम मंदिरात पूजा करण्याचा आपला मूळ हक्क असल्याचे सांगत हा हक्क मिळण्याची मागणी करणाऱ्या स्वामी यांच्या याचिकेवर मात्र सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेण्यास संमती दर्शवली आहे.\nबस स्थानकातील स्वच्छतागृहाची इमारत धोकादायक अवस्थेत\nहिन्दू नववर्ष; कल्याणमध्ये साकारणार कचरा समस्येवर चित्ररथ\nदंगल आणि पोलिसांना मारहाणी प्रकरणी आमदाराला ���टक\nअहमदाबाद – गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नवविनर्वाचित आमदार कांधल जडेजा यांना अटक करण्यात आली आहे. कांधल जडेजा यांच्यावर पोरबंदर जिल्ह्यात दंगल घडवल्याचा आणि पोलिसांना...\nमिस वर्ल्ड छिल्लरच्या आडनावाची खिल्ली\nनवी दिल्ली : भारताची मानुषी छिल्लर सहावी भारतीय युवती आहे जिने मिस वर्ल्डचा किताब मिळवला आहे. देशभरातून तर दुसरीकडे काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी मानुषीच्या आडनावाचा नोटाबंदीशी संबंध...\nविदर्भाने जिंकली प्रथमच कुच बिहार करंडक क्रिकेट स्पर्धा\nनवी दिल्ली – यंदाच्या नव्या क्रिकेट मोसमात प्रथमच रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकणार्‍या विदर्भ संघाने 19 वर्षांखालील कुच बिहार करंडक क्रिकेट स्पर्धा देखील प्रथमच...\nइंदिरा गांधी आंतराराष्ट्रीय विमानतळाचा रनवे १३ दिवसांसाठी बंद\nनवी दिल्ली – दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतराराष्ट्रीय विमानतळाचा तीनपैकी एक रनवे नोव्हेंबर महिन्यात १३ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. विमानतळाच्या दुरूस्तीसाठी हा निर्णय घेण्यात...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nवृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nअजब गावांची गजब कहाणी\nशशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप\nमुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82/", "date_download": "2019-01-17T17:46:29Z", "digest": "sha1:7DL5LTTPP7PFOHNPF47HYD7IVEVGVOTB", "length": 12598, "nlines": 127, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही अण्णा उपोषणाच्या निर्णयावर ठाम – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nगिरीश महाजनांच्या भेटीनंतरही अण्णा उपोषणाच्या निर्णयावर ठाम\nअहमदनगर- सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने येत्या 2 ऑक्टोबरपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज जलसंधारण खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. या बैठकीत अण्णांना उपोषण न करण्याबात विनंती केल्याचे महाजन यांनी सांगितले. मात्र अण्णा उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत.\nअण्णांच्या बहुतेक मागण्या यापूर्वीच पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित मागण्या तांत्रिक स्वरूपाच्या असल्याने त्या लवकरच पूर्ण होणार असल्याचे महाजन म्हणाले. केवळ मागण्या मान्य करून उपयोग नाहीतर त्याची अंमलबजावणीचा निर्णय झाला पाहिजे. सरकारने निर्णय घेऊन लेखी लिहून दिल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याचा पवित्रा अण्णांनी घेतला आहे. केंद्राने लोकपाल नियुक्तीसाठी समिती गठीत केली आहे, मात्र राज्यातील लोकायुक्तांच्या बाबतीत काय, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. शेतमालाला दीडपट भाव देताना सीटू अधिक 50 चा फॉर्म्युला हवा असा आग्रह धरलेला आहे. ड्रीप आणि स्पिनकलर्सबाबत जीएसटी 12 टक्यावरून 5 टक्के करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी या चर्चेदरम्यान केली.\nमुंबईत अस्वच्छता करणार्‍यांवर कारवाईसाठी ‘उपद्रव शोधक पथक’ तयार\nधारावी-घाटकोपरमध्ये शस्त्रांच्या विक्रीप्रकरणी चौघांना अटक\nपाण्याअभावी 15 जुलैपासून चंद्रपूर वीज केंद्र बंद होणार\nचंद्रपूर – चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाणीपुरवठा करणार्‍या इरई धरण कोरडे पडल्यामुळे येत्या 15 जुलैपासून ते बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. तीन हजार...\nऔरंगाबाद हिंसाचार : रावसाहेब दानवेंना महिलांचा घेराव\nऔरंगाबाद – औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला होता. औरंगाबादच्या मोतीकारंजा भागात रात्रभर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात जमावबंदी लागू केली आहे....\nमहाराष्ट्र मुंबई राजकीय शिक्षण\nशिक्षकांचे वेतन तीन दिवसांत होणार- विनोद तावडे\nमुंबई – शिक्षकांच्या वेतनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर या प्रकरणी विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात आला. त्यांनतर, अनेक शिक्षकांच्या खाते बदलाची प्रक्रिया...\nसासू-सासर्‍यांचे घर मुलगा-सुनेने सोडावे; कोर्टाचे आदेश\nमुंबई – ज्येष्ठ नागरिक दांपत्याच्या फ्लॅटवरील मालकी अधिकार शाबूत ठेवत सेशन्स कोर्टाने त्यांचा मुलगा आणि सूनेला घर सोडून जाण्यास फर्मावले आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणी...\nरस्ते, फूटपाथ खड्डेमुक्त केले जातील महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र\nमुंबई -शहरातील रस्ते, फूटपाथ खड्डे बुजविण्यास मेटा कुटीला आलेल्या मुंबई महापालिकेने पावसाळ्यात खड्डे बुजविण्याबरोबर त्या खड्ड्यांचा सामना करण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. पावसाळ्यापूर्वी आणि...\nदुरान्तो एक्स्प्रेसवर दरोडा; चोरटे एसी डब्यात घुसले\nदिल्ली- रेल्वे मार्गावरचे सिग्नल फेल करून जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेसचे दोन डबे लुटल्याची घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बादली-सराय रोहिल्ला स्टेशनदरम्यान घडली आहे. पहाटे तीनच्या...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nवृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे क��ही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/articlelist/2429656.cms?curpg=7", "date_download": "2019-01-17T18:24:58Z", "digest": "sha1:CKJVR26WTUYQJCA4IEFRSQQVECUILOJR", "length": 9025, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 7- Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या", "raw_content": "\n मग 'हे' जरूर वाचा\nअंधेरीतील उच्चभ्रू वस्ती आणि या भागातून पूर्व आणि दक्षिण मुंबईत जाण्यासाठीचे विविध मार्ग यांमुळे अंधेरीचा परिसर ड्रग्ज तस्करांचा अड्डा बनत चालला आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी सहा कोटींचे कोक...\nMakar Sankranti: संक्रांत अशुभ नाही\nज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधनUpdated: Jan 14, 2019, 08.47PM IST\nराष्ट्रवादीच्या जाहीरनामा अध्यक्षपदी दिलीप वळसे प...Updated: Jan 14, 2019, 04.03PM IST\nHR प्रमुखाचा घोटाळा; सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांना...Updated: Jan 14, 2019, 04.53PM IST\nपंचतारांकित हॉटेलात 'फुकट' जेवणाऱ्या पिता-पुत्रा...Updated: Jan 14, 2019, 01.15PM IST\nराजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोपUpdated: Jan 14, 2019, 04.00AM IST\nSave Best: मुंबईकरांनो, बेस्ट वाचवा\nहिरानींवर लैंगिकशोषणाचा आरोपUpdated: Jan 14, 2019, 04.00AM IST\nघरांच्या माहितीची पडताळणी १० दिवसांतUpdated: Jan 14, 2019, 04.00AM IST\nबिहारः मुलीची छेडछाड, तरुणाला आपलीच थुंकी चाट...\nप्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करा-विन...\nवसईः भरधाव कारने दाम्पत्याला उडवले, घटना सीसी...\nसुनो जिंदगी: इंग्रजी शब्दांपुढे ए, अॅन, द ही ...\nमुंबईः दादर स्थानकात RPFच्या जवानाने दोन महिल...\nप्रेमात 'या' नट्या वय विसरल्या\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nsuchitra sen death anniversary: अभिनेत्री सुचित्रा सेन: ब्युटी विथ ब्रेन\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nराजस्थानः भरतपूरमध्ये पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nबॉलिवूडपेक्षा आयएएस होण्यास प्राधान्य देणारी सुंदरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/delay-two-days-beed-city-16793", "date_download": "2019-01-17T17:57:03Z", "digest": "sha1:6AGFR6GF3ISI47EBGES6XGSBN5NSRKGB", "length": 12363, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Delay of two days in the beed city शाईच्या घाईला शहरात दोन दिवस उशीर | eSakal", "raw_content": "\nशाईच्या घाईला शहरात दोन दिवस उशीर\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nबीड - पोस्ट आणि बॅंकांतून नवीन नोटा आणि पाचशे, हजार रुपायांच्या नोटा बदलून द्यायला सुरवात केली; पण एकाच व्यक्तीने पुन्हा- पुन्हा नोटा बदलून नेऊ नये, यासाठी आता बोटांना न पुसणारी शाई लावण्याचा निर्णय सरकारने घेतला; परंतु शहरातील टपाल कार्यालय आणि बॅंकांत अद्याप शाईचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे याला दोन दिवस उशीर होण्याची शक्‍यता आहे.\nबीड - पोस्ट आणि बॅंकांतून नवीन नोटा आणि पाचशे, हजार रुपायांच्या नोटा बदलून द्यायला सुरवात केली; पण एकाच व्यक्तीने पुन्हा- पुन्हा नोटा बदलून नेऊ नये, यासाठी आता बोटांना न पुसणारी शाई लावण्याचा निर्णय सरकारने घेतला; परंतु शहरातील टपाल कार्यालय आणि बॅंकांत अद्याप शाईचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे याला दोन दिवस उशीर होण्याची शक्‍यता आहे.\nबॅंक आणि पोस्टातून नोटा बदलून दिल्या जात आहेत. दरम्यान, एका व्यक्‍तीला एका वेळी चार हजार रुपयेच दिले जात आहेत; पण काही जण पुन्हा पुन्हा रांगेत उभे राहून नोटा बदलून घेत आहे किंवा आज या बॅंकेतून तर उद्या दुसऱ्या बॅंकेतून असे प्रकार सुरू झाले आहेत. काही लोकांनी नोटा बदलून घेण्यासाठी रोजाने व्यक्ती लावल्याचीही चर्चा आहे. त्यावर आळा घालण्यासाठी बोटाला शाई लावली जाणार आहे. त्यामुळे दुबार नोटा बदलून घेण्याच्या प्रकाराला आळा बसेल, असा बॅंक व्यवस्थापनाचा अंदाज आहे. त्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने परिपत्रक काढले असून, ते विविध बॅंकांच्या जिल्हा प्रबंधक कार्यालयांना पोचले आहे; मात्र बोटाला लावण्यासाठीची शाई अद्याप बॅंकांच्या मुख्य कार्यालयांकडून आलेली नाही. त्यामुळे आगामी एक-दोन दिवसांनी बोटाला शाई लावणे सुरू होईल.\nआबांची कन्या असल्याने न्यायालयात आवाज उठविणार\nसांगली : आत्ताच सरकार हे अपयशी ठरले आणि डान्सबारला मान्यता मिळाली. खरच आजचा दिवस हा काळा दिवस म्हणावा लागेल, अशी खंत आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता...\nधनगर समाजाचे चक्का जाम आंदोलन\nपुणे: राज्यातील भाजप सरकारने मागील साडेचार वर्षांपासून आरक्षणच्या नावावर धनगर समाजाची केवळ फसवणूक केली आहे. यासाठी सरकारच्या विरोधात समाजाला आरक्षण...\nडान्सबारविषयी फडणवीस.. 'तेव्हा'चे आणि 'आत्ता'चे..���रक पडलाय\nराज्य सरकारच्या कठोर अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत पुन्हा डान्स बारला परवानगी दिली आहे. यामुळे मुंबई आणि राज्यात डान्सबार सुरु करण्याचा...\n‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीदच विसरलात लोहार\nजळगाव - नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त ठरलेले तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक व सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक असलेले मनोज लोहार...\n'त्या'पेक्षा डान्स बार केव्हाही चांगला: वर्षा काळे\nमुंबईः महाराष्ट्र सरकारने डान्स बारबाबत घातलेले अनेक नियम रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) राज्यातील पुन्हा डान्सबार सुरु करण्यास परवानगी...\nमहाराष्ट्रात पुन्हा डान्सबारची 'छम छम'\nनवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने डान्स बारबाबत घातलेले अनेक नियम रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) राज्यातील पुन्हा डान्सबार सुरु करण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://drbawasakartechnology.com/", "date_download": "2019-01-17T17:50:27Z", "digest": "sha1:RHIIZAM5PUGVA36Q73IVVK34TRFAPCVD", "length": 37625, "nlines": 341, "source_domain": "drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि", "raw_content": "\nगुडीपाडवा आणि कडुनिंबाचे महत्त्व - पहाट - Pahat - Episode 39\nA.T.M फ़सल वैशाखी मूंग की आर्गेनिक खेती डा.बावसकर टेकनॉलॉजि के मदद से पहाट - Pahat - Episode 38\nए. टी. एम. पिके डा. बावसकर टेकनॉलॉजिच्या मदतीने - पहाट - Pahat - Episode 37\nशेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने छत्तीसगडमधील शेतकर्‍यांचा जीवनमानात वाढ\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आपण भारतात 'प्रति इस्राईल' निर्माण केले - ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ जेपधा गेटस\nडाळींब फळझाडाचा बहार कसा धरावा \nडाळींबावरील कीड व रोग\nतेल्या रोगाचा प्रादुर्भाव, लक्षणे व उपाय\nनवीन बागेसाठी फवारणीचे वेळापत्रक\nप्रतिकूल हवामानामध्ये द्राक्षबागेचे संरक्षण\nद्राक्षावरील रोग व ���्यावरील उपाय\nद्राक्ष वेलीवरील विकृती व त्यावरील उपाय\nउती संवर्धन पद्धतीने केळीची लागवड\nअति पाऊस व थंडीचा केळी पिकावर होणारा दुष्परिणाम व त्यावरील उपाय\nबी.टी. कापूस ओळख व आवश्यकता\nकापसावरील कीड, रोग व त्यावरील उपाय\nकापसावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nआले (आद्रक) लागवड, उत्पादन, बेणे साठवण व प्रक्रिया\nआले उत्पादक शेतकऱ्यांच्या यशोगाथा\nआले न लागता हाताच्या पंजाएवढे झाले\n'आले' न लागता आले\nवकिली करण्यापेक्षा 'सिद्धीविनायक' शेवग्याची शेती देते, कष्टाचा पैसा व आत्मीक समाधान\n'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लंडन व कुवेतला निर्यात\nपपईवरील किडी व रोग आणि त्यांचे नियंत्रण\nजर्मिनेटर व सप्तामृत पपईसाठी संजीवनी\nदर्जेदार बेदाणा - उत्पादन आवश्यक बाबी व पद्धती\nएक एकर पाच गुंठ्यात ६ टन बेदाणा निर्मिती\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बेदाणाचे दर्जेदार, अधिक उत्पादन\nखरबुज लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान\n२ एकर खरबुजापासून ३ लाख\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ३ एकर खरबुजाचे ३ महिन्यात ३ लाख\n वर्षात कलिंगड, खरबुजाचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे उत्पन्न ३५ लाखाचे\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वापराने कलिंगड (टरबूज) यशस्वी \nसंशोधनाची वाटचाल - मिरची, झेंडू, कलिंगड व ऊस पिकांत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कर्नाटकात केली क्रांती\nक्लासवन निवृत्ती अगोदर फळ शेतीचे नियोजन करून चिकू, आंबा, पेरू, लिंबाचे विक्रमी दर्जेदार उत्पादन व भावही अधिक \nअत्यंत कमी पाणी असताना केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारणीवर अंजीरास १०० रू./ किलो भाव \nसिताफळातील डांगर (काशीफळ) अधिक रासायनिक औषधाने खराब झालेला प्लॉट दुरुस्त\nसंत्र्यावरील किडी व त्यांचे व्यवस्थापन\nजुन्या संत्रा बागेचे २ लाख तर लिंबू बागेचे ८० हजार\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृतामुळे माझ्या मोसंबीस ११ हजार रू./टन भाव\nमोसंबीची ४०० झाडे, १५ टन उत्पादन २ लाख २५ हजार\nलिंबू पिकातील खत व पाणी व्यवस्थापन\nलिंबाच्या निरोगी रोपांची निर्मिती\nलिंबू निर्यातीतील संधी व आव्हाने\nसर्व हवामानात टोमॅटोची यशस्वी लागवड\nचुकीच्या औषधात बुडवून लावलेली टोमॅटो रोपे सुकून जळणारी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ३ दिवसात टवटवीत\nसर्वांचे टोमॅटो प्लॉट पत्ती गेल्याने वाया गेले माझे नुसतेच निरोगी नव्हे तर आश्चर्यकारक दर्जेदार अधिक उत्पादन \nदुष्काळ��त दिवसाआड ८० - ९० क्रेट उन्हाळी वांगी, ३ एकरातून ६ लाख, अजून ५ - ६ महिने चालतील\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कांदा पिकास वरदान \nहळवा व गरवा कांदा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी \n२ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ५५ गुंठ्यात २८ टन बटाटा १ लाख ३७ हजार, बीट ५० गुंठे २५॥ टन, २ लाख २२ हजार\nहमखास भाव देणारे पीक - भेंडी\nरोगट भेंडी दुरुस्त, ३० गुंठ्यात ९० हजार\n१ एकर मिरचीपासून ९० ते ९५ हजार रू. उत्पन्न\nदगड खाणीतील साचलेल्या पाण्यावर सितारा मिरची, वांगी, बांधावरील 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून चांगले उत्पन्न व पैसे\nदर्जेदार फुलकोबी (फ्लॉवर) उत्पादनाचे तंत्रज्ञान\nअति पावसात फ्लॉवर, कोथिंबीरीचे अधिक दर्जेदार उत्पादन\nव्यथा शेतकऱ्यांची संपवण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nद्राक्षातील आंतरपीक काकडी, बाजार ३ ते ४ रू. किलो असताना आमचे काकडीस मात्र ८ रू. दर\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने रोगट काकडी सुधारून ३० ते ४० रू. किलो भाव\nकारली - एक व्यापारी वेलवर्गीय पीक\nहार्मोनीचा रिझल्ट कारले व दोडक्यास १०० %\n'सिद्धीविनायक' शेवग्यातील आंतरपीक हळद, आंतर - आंतरपीक कारले दोन्हीही पिके यशस्वी\nदर्जेदार उत्पादन दुधी भोपळ्याचे\n२० गुंठे दोडका ४० हजार नफा\nडांगर भोपळ्याने माझे नशिबाचा भोपळा फोडून दिले भरघोस उत्पादन \nसिताफळातील डांगर (काशीफळ) अधिक रासायनिक औषधाने खराब झालेला प्लॉट दुरुस्त\nकेळीत डांगर (काशीफळाचे) अंतरपीक गुजरातचे व्यापार्‍यांकडून ७०० ते ८०० रू. क्विं. ने खरेदी\nढेमसे (टिंडा) पैसे देणारे वेलवर्गीय फळपीक\nडॉंग्रीजमधील आंतर आंतरपीक डेमस्याचे १ महिन्यात १० ते १२ हजार\nअलिबाग तोंडलीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फायदेशीर\nकेळी 'सिद्धीविनायक' शेवगा, चिकू, आवळा, नारळासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nक्लासवन निवृत्ती अगोदर फळ शेतीचे नियोजन करून चिकू, आंबा, पेरू, लिंबाचे विक्रमी दर्जेदार उत्पादन व भावही अधिक \nवकिलीपेक्षा चिकूतील आंतरपीक 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ३ लाख रू. ने आत्मिक समाधान\nसंशोधनाची वाटचाल - कांदा, वालवड, ब्रोकोली, रेडकॅबेज, ज्युकीनी (परदेशी भाज्यांसाठी) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फायदेशीर\n७ एकरात ६७ क्विंटल हरबरा, पारंपारिकतेने ११ एकरात ७७ क्विंटल \nअति पावसातील सोयाबीन यशस्वी, इतरांचे पिवळे पडले\nखारपड जमिनीत सोयाबीनचा उतारा १५ क्विंटल\n३० गुंठ्या��� सोयाबीन १५ क्विंटल\nसोयाबीन २१ व्या शतकाचे सुवर्ण पीक\nखरीपातील कडधान्ये (तूर, उडीद, मूग) पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान\nतूर पिकावरील किडी - ओळख व व्यवस्थापन\nखरीपातील कडधान्ये (तूर, उडीद, मूग) पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान\nमूग व उडीद पिकांवरील महत्त्वाच्या किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन\nउगवण कमी, नैराश्य, जर्मिनेटरने मिश्रपिकातील मूग ३ एकरात १७ पोती\nमूग व उडीद पिकांवरील महत्त्वाच्या किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन\nसोयाबीन, मूग उडीदाचे N.S.C. बीजोत्पादनाचे प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने\n२ एकर भुईमूग ८० पोते (३५ क्विंटल) उत्पादन\n२४ किलो भुईमूग शेंग बी, १८ पोती, भाव ६५ रू./किलो, ४५ हजार रू.\nभुईमूग, कांदा बिजोत्पादन प्लॉट यशस्वी \nजळालेला ऊस हिरवळला, उडीदाचे पिवळे पीक हिरवळले\n८ महिन्याचा ऊस १५ -१८ कांड्यावर \nऊस प्रक्षेत्रासाठी १ डोळा उसाची रोपवाटिका अशी करावी\n१० महिन्यात २० गुंठ्यात ३० टन ऊस २६०० रू. ने गुऱ्हाळाला, दुष्काळात वाढे गुरांना \n८ महिन्यात ऊस कारखान्याकडे, कमी पाण्यावर त्याचा ५ महिन्याचा खोडवा उत्तम\nजर्मिनेटर ऊस रोपवाटिकेस वरदानच \nभारतातील हळद पिकविणाऱ्या राज्यांचा आढावा\nगहू लागवडीची सुधारीत पद्धत\nउशीरा गहू लावून लवकर काढून अर्ध्या एकरात ८॥ पोती गहू\nरब्बीतला गहू उगवण उत्तम, कारल्यासाठी डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर\nपैका देतो मका म्हणून सतत लावू नका\nसरांच्या तंत्रज्ञानाने मका व गव्हाचे विक्रमी दर्जेदार उत्पादन\n'आणीबाणीत'कमी दिवसात शेतकऱ्याला मदतीचा हात देणारे पीक - मका\nभातावरील कीड - रोग आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन\nपिवळा पडलेला स्वीटकॉर्न हिरवागार, चवदार कणसे व भाव अधिक\nकांदा, स्वीटकॉर्न, मेथी पिकातून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने समृद्धीचा मार्ग \n१० गुंठे 'सिद्धीविनायक' शेवगा १२ हजार, त्यातील आंतरपीक व वेगळ्या १० गुंठ्यातील मेथी, शेपू, कोथिंबीरीचे ४५ हजार, १ एकर मेथी, कोथिंबीर, शेपुचे २ महिन्यात ३ लाख\n३० गुंठे कोथिंबीर ३५ दिवसात निव्वळ नफा ४३ हजार\nनुसत्या पावसाच्या पाण्यावर १॥ एकर कोथिंबीरीचे १॥ महिन्यात ४० हजार\nएरवी महिन्याने कापणीस येणारा १॥ ते २ फूट मेथी घास २१ दिवसात २॥ - ३ फूट उंच मिळू लागला\n१० गुंठे मेथी - ५००० गड्डी, २२ दिवसांत २५ हजार\nविदर्भातील गुलाब, झेंडू, अॅस्टपासून एकरी ५० ते ६० हजार रू.\nमरणप्र���य गुलछडी जिवंत होऊन ३ महिन्यात अर्ध्या एकरातून ५० हजार\n२॥ महिन्यात गुलछडी व बिजली चालू केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे\nदर्जेदार झेंडू उत्पादनाचे तंत्रज्ञान\n८ गुंठे झेंडूपासून ४० -४५ हजार रू.\n२० गुंठे झेंडूपासून ३४ हजार रू. निव्वळ नफा\n४ - ५ किलो निघणारा मोगरा १० ते १२ किलो झाला व भाव १०० ते १५० रू.\nपांढऱ्या लिलीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी खुपज फायदेशीर\nशेवंती - उत्पादन तंत्रज्ञान\n एकर फुलशेतीतील पैशाच्या सुगंधाने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कृषी विज्ञानमुळे घेतली २ एकर जमीन व बहरला फुले डेकोरेशनचा व्यवसाय\nगोल्डन रॉड - पिवळी डेजी उत्पादन तंत्रज्ञान\nकरपलेली बिजली डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निरोगी १० पांडात दिवसाआड १ पोते, भाव १०० ते १५० रू. /किलो -५० ते ५५ हजार रू. उत्पन्न\n२॥ महिन्यात गुलछडी व बिजली चालू केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे\nपडीक जमिनीला वरदान ठरणारा कल्पवृक्ष - आकाशिया मँजियम\nरेशीम उद्योग : शेतीपुरक व्यवसाय\nदुष्काळी परिस्थितीत पिण्याचे, शेती व जनावरांच्या चारा - पाण्याचे नियोजन\nचारापीक - स्टायलो हेमाटा\nदुभत्या जनावरांच्या चारापिकांना दर्जेदार दुधासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nबांबू : एक कल्पवृक्ष\nटॉंपिओका (साबुकंद) एक उपयुक्त पीक\nदिवसेंदिवस बदलत्या हवामानामुळे, शेती उत्पादन घेण्यास शेतकर्‍यांना अनेक अडचणी येत आहते. अशा परिस्थितीत कमी पाण्यावर बदलत्या हवामानात विविध निविष्ठांचा योग्य वापर करून रोग-कीड मुक्त दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे हे गेल्या २५ - ३० वर्षामध्ये शेतकर्‍यांच्या शेतावर विविध प्रयोग करून सिद्ध केले आहे.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटरच्या वापरामुळे न उगवणारे १ ते २ वर्षाचे जुने कांद्याचे बी १०० % उगवत असल्याचे देशभर शेतकर्‍यांनी अनुभवले आहे. जर्मिनेटर हे सर्वे प्रकारच्या बियाच्या उगवणीसाठी, रोप व कलम लागवडीसाठी खात्रीशीर असून याच्या वापरने मर, मुळकूज थांबते. द्विदलशेंगवर्गीय पिकांच्या मुळांवर जैविक नत्र स्थिरीकरणार्‍या गाठीमध्ये अपरिमीत वाढ होते. त्यामुळे नत्रयुक्त खतामध्ये बचत होते. पांढर्‍या मुळीचा जारवा व कार्यक्षमता वाढते. खोडवा पिकाचा फुटवा जोमाने होतो. बहार धरण्यासाठी व कॉलररॉट (करकोचा) वर प्रतिबंधक व प्रभावी ठरले आहे. थ्राईवरच्या वापरामुळे करपा, ताक्या, बोकड्या, केवडा ��शा अनेक रोगांवर प्रतिबंध होतो. फुलगळ, फळगळ थांबते. क्रॉंपशाईनरमुळे खराब हवामानातही (धुई, धुळे, पाऊस, कडक ऊन) यापासून पिकाचे संरक्षण होते. फुला-फळांना आकर्षक चमक येते. मालाचा टिकाऊपणा वाढतो. त्यामुळे दूरच्या मार्केटमध्ये नेताना ट्रान्सपोर्टमध्ये माल खराब होत नाही. राईपनरमुळे फुले, फळे लवकर पोसतात. मोसम नसतानाही फळांचे उत्पादन घेता येते. फुला-फळांना नैसर्गिक गडद रंग येऊन फळांना गोडी वाढते. प्रोटेक्टंट-पी ह्या आयुर्वेदिक वनस्पतीजन्य पावडरच्या वापरणे मावा, तुडतुडे जाऊन फुलपाखरे, मधमाशा आकर्षित होतात. त्यामुळे परागीभवन चांगले होऊन उत्पादनात हमखास वाढ होते. विशेष म्हणजे प्रोटेक्टंटच्या वापरामुळे शेती मालातील विषारी अंश (Residue) निघून जातात. प्रिझमच्या वापरामुळे प्रतिकूल परिस्थितीतही दरवर्षी एकसारखा बहार फुटतो. शेंडा जोमाने चालतो. खोडवा उत्तम फुटतो. न्युट्राटोनच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगापासून पिकांचे संरक्षण होते. सर्व प्रकारची फळे, फुले पोसली जातात. मालाचे वजन वाढते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे हार्मोनी हे डावणी मिल्ड्यू(केवडा), पावडरी मिल्ड्यू (भूरी) अशा अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगाच्या निरनिरळ्या वाढीच्या अवस्थेत प्रभावी व प्रतिबंधात्मक सेंद्रिय बुरशीनाशक आहे. याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. कॉटन-थ्राईवर हे तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच विविध राज्यातील कापूस पिकविणार्‍या भागातील कापूस उत्पादकतेस वरदान ठरले आहे. प्रतिकूल परिस्थितीत कमी अथवा अधिक पावसातही कापसाचा फुटवा फुलपात्या वाढून फुलपात्यांची गळ न होता त्याचे बोंडात रूपांतर होते. लाग भरपूर लागतो. त्यामुळे उत्पादनात अपरिमीत वाढ होते. पांढराशुभ्र लांब धाग्याचा 'ए' ग्रेड कापूस मिळत असल्याने सर्वोत्तम भाव मिळतो. फरदसाठी फायदेशीर ठरते. कल्पतरू या सेंद्रिय खताच्या वापरणे जमीन भुसभुशीत होऊन हवा, पाणी खेळते राहते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीच्या जैविक, भौतिक गुणधर्मात वाढ होते. पांढर्‍या मुळीत वाढ होते.\nप्रचलित व्यापारी भाजीपाला व फळपिकात शेतकर्‍यांना हवा तसा फायदा होत नसल्याने अनेक वर्षाच्या संशोधन व सर्वेक्षणातून निवड पद्धतीने 'सिद्धीविनायक' शेवगा हे दुष्काळ व प्रतिकूल परिस्थितीतही कल्पवृक्ष म्हणून पीक सार्‍या देशाला व तिसर्���या जगातील गरीब राष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी विकसीत केले असून एकरी ७० हजार ते १ लाख शेवग्यापासून व ६० हजार ते ७० हजार रुपये अंतरपिकातून शेतकर्‍यास मिळत असून असे १५ ते २० हजार मॉडेल देशभर कार्यरत असून सर्व समाधानी आहेत.\nया तंत्रज्ञानाचे शेतकर्‍यांच्या शेतावर जे विविध प्रयोग केले जातात. त्याची निरिक्षणे त्यांचे अनुभव पत्ते, फोन दिलेले असतात. अनेक वर्षाच्या संशोधन व प्रयोगातून शेतकर्‍यांनी वर्षभरामध्ये केव्हा, काय का व कसे लावावे/करावे याचे मुद्देसुद विवेचनात्मक लेखन देशभरातील शेतकर्‍यांकरीता 'कृषी विज्ञान' या मासिकातून प्रसिद्ध केले आहे. ते नवीन तरून शेतकर्‍यांना अतिशय प्रेरणादायक ठरतात. कृषी विज्ञान हे मासिक नुसते ज्ञान देणारे नसून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने 'सर्वांगीण विकास घडविणारे मासिक' असल्याने कृषी क्षेत्रातील सर्व स्थरात हे लोकप्रिय, मार्गप्रदीप ठरले आहे.\nशेती रोग - किडमुक्त होऊन समृद्धी यावी यासाठी स्पेशल डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची 'कृषी मार्गदर्शिका' प्रसिद्ध केली आहे. शेतकर्‍यांच्या अडचणी व प्रश्नांचे निरसन करण्याकरीता प्रशिक्षीत कर्मचारीवृंद हे सतत भेटी देऊन त्यांचे निरसन करतात. अशारितीने प्रयोगशाळेतील प्रयोग हे फक्त प्रयोगशाळेतच न राहता प्रत्यक्ष शेतात पोहचल्याने शेतकर्‍यांचे जीवन समृद्ध होत आहे.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आपण भारतात 'प्रति इस्राईल' निर्माण केले - ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ जेपधा गेटस\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने छत्तीसगडमधील शेतकर्‍यांचा जीवनमानात वाढ\nआम्ही जगभर एवढे प्लॉट पाहतो मात्र एवढा उत्कृष्ट प्लॉट पहायला मिळाला नाही- इस्राईल शास्त्रज्ञ\nडॉ. बावसकर तकनीक (विज्ञान) से अनउपजाऊ आधा एकड में १३ - १४ क्विंटल कपास\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सीमारूबाचे संगोपन बहरीन येथे अमेरिकन अंबॅसेडरकडून लागवड\n'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीतील बारकावे\nहुमणीचे नियंत्रण विषारी किटकनाशकाशिवाय करू शकाल\nशेतात हुमणी पसरल्यावर नियंत्रणाचा सोपा उपाय\nराजगीरा फोकून लव्हाळयाचा नायनाट\nलव्हाळ्याचा नायनाट असाही करता येतो\nहरळीचा नाश कमी खर्चात कसा कराल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D/", "date_download": "2019-01-17T18:07:22Z", "digest": "sha1:M3TV6TDRCO4X2G4TLE2J3QQAO42HC7L3", "length": 13806, "nlines": 127, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "मुंबईत अस्वच्छता करणार्‍यांवर कारवाईसाठी ‘उपद्रव शोधक पथक’ तयार – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nमुंबईत अस्वच्छता करणार्‍यांवर कारवाईसाठी ‘उपद्रव शोधक पथक’ तयार\nमुंबई,- मुंबईत अस्वच्छता कारणा़र्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी असलेल्या उपद्रव शोधक पथकाचे (एनडी टीम)महत्त्व कमी करून क्लीन अप मार्शल योजना राबवणार्‍या महापालिकेनं पुन्हा एकदा उपद्रव शोधक पथकाला सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे. क्लीन अप मार्शल योजना राबवली जाणार असून ज्या उपद्रव शोधकांच्या ज्या रिक्त जागा आहेत, त्या त्वरित भरल्या जाणार आहे. त्यामुळे हे एनडी आता रस्त्यांवर उतरुन मुंबईतील दुकानदार, मार्केट, तसेच सार्वजनिक ठिकाणी दंडात्मक कारवाई करताना दिसणार आहेत.\nमुंबईतील 24 प्रभागांमध्ये प्रत्येकी 8 त 10 जणांचं पथक असून गेल्या काही वर्षांत या पथकाकड़े दुर्लक्ष झाल्यामुळे यातील अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे ही पदेच भरली गेली नाही. त्यामुळे अनेक पदे रिक्त आहेत. महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी क्लीन अप मार्शल यांची नियुक्ती करण्यासाठी आता निविदा अटींमध्ये सुधारणा केली जात आहे. क्लीन अप मार्शल बरोबर आता उपद्रव शोधक पथकावरही अधिक जबाबदारी सोपवली जाणार आहे. यासाठी उपद्रव शोधक पथकाच्या ज्या रिक्त जागा आहेत, त्याही आता भरल्या जाणार आहेत. क्लीन अप मार्शल योजना राबवताना अस्वछता करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. परंतु आपले उपद्रव शोधक पथकातील कर्मचारीही दंडात्मक करवाई करणार आहेत. विभागातील हे ’एनडी’ जिथे नागरिक, व्यापारी, दुकानदार, गाळेधारक कचरा करून अस्वछता करताना आढळून आल्यास त्यांच्यावर ते कारवाई करतील, असे शंकरवा��� यांनी स्पष्ट केलं.\nराणीबागेतील ‘त्या’ विस्तारीत प्राणिसंग्रहालयात फुलणार परदेशी प्राण्यांचं नंदनवन\nगिरीश महाजनांच्या भेटीनंतरही अण्णा उपोषणाच्या निर्णयावर ठाम\nडेबीट कार्डची माहिती घेऊन फसवणुक वॉण्टेड असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक\nमुंबई – मुंबईसह इतर शहरातील वयोवृद्ध आणि महिलांना टार्गेट करुन त्यांच्या बँकेच्या डेबीट कार्डची माहिती घेऊन फसवणुक करणार्‍या तीन सराईत गुन्हेगारांना सायबर सेल पोलिसांनी...\nNews आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र\nराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्र पोलिसांना नोटीस\nमुंबई – राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने माओवादी ‘थिंक टँक’ अटक प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांना नोटीस पाठवली आहे. काल पोलिसांनी नक्षली कनेक्शनवरुन 5 जणांना अटक केल्याने ही नोटीस...\nपालिका आयुक्तांचा अल्टिमेटम हॉटेल्स, हुक्का पार्लर कारवाई 15 दिवसाची स्थगिती\nठाणे – मुंबईत पबला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात चालणार्‍या हॉटेल्स आणि हुक्का पार्लर यांच्यावर पालिका आयुक्तानी कारवाईचा इशारा दिल्यानंतर घाबरलेल्या लॉन्सबार आणि हुक्कापार्लर मालकांनी...\nचांगल्या माणसांचं संघटन होणे गरजेचे – सुधाकर सुराडकर\nसेलू – येथील नूतन महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आजी-माजी कर्मचारी स्नेह मेळाव्याचे उद्घाटन सेवानिवृत्त पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलतांना ते...\nमुंबई- घाटकोपर – अंधेरी लिंक रोडवर लक्ष्मीनगर परिसरात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको सुरू...\nरस्ते, फूटपाथ खड्डेमुक्त केले जातील महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र\nमुंबई -शहरातील रस्ते, फूटपाथ खड्डे बुजविण्यास मेटा कुटीला आलेल्या मुंबई महापालिकेने पावसाळ्यात खड्डे बुजविण्याबरोबर त्या खड्ड्यांचा सामना करण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. पावसाळ्यापूर्वी आणि...\nदुरान्तो एक्स्प्रेसवर दरोडा; चोरटे एसी डब्यात घुसले\nदिल्ली- रेल्वे मार्गावरचे सिग्नल फेल करून जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेसचे दोन डबे लुटल्याची घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बादली-सराय रोहिल्ला स्टेशनदरम्यान घडली आहे. पहाटे तीनच्या...\nसीबीआयचे विश���ष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/articlelist/2429656.cms?curpg=8", "date_download": "2019-01-17T18:29:36Z", "digest": "sha1:SGLRIGDV2HHV33XSHBES2ZD3SPGNRNGU", "length": 8298, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 8- Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या", "raw_content": "\n मग 'हे' जरूर वाचा\nदुष्काळी भागातील इंजिनीअरांवर अन्याय\nम टा विशेष प्रतिनिधी, मुंबई उसाला भाव मिळत नाही इतर शेतमालही पडून आहे गावाकडे जेमतेम घर चालत आहे...\nविद्यार्थ्यांच्या पैशाची आणि वेळेची बचतUpdated: Jan 14, 2019, 04.00AM IST\nशासकीय रेखाकला परीक्षेचे निकाल आजUpdated: Jan 14, 2019, 04.00AM IST\nहिरानींवर लैंगिकशोषणाचा आरोपUpdated: Jan 14, 2019, 04.00AM IST\nघरांच्या माहितीची पडताळणी १० दिवसांतUpdated: Jan 14, 2019, 04.00AM IST\nबेस्टला ‘वेस्ट’ ठरवू नका\nवीजवितरण हानी न रोखल्यास वेतनवाढ रोखाUpdated: Jan 14, 2019, 04.00AM IST\nनिवृत्त अधिकारी निवडणुकीच्या आखाड्यातUpdated: Jan 14, 2019, 04.00AM IST\nसेनेला पटकणारा पैदा व्हायचाय\nसिंगाथॉन स्पर्धा मस्ट - 'सूर'मयी संध्याकाळUpdated: Jan 14, 2019, 04.00AM IST\nशास्त्रज्ञांची संख्या वाढणार कशी\nधारावीसाठी विकासकाची निवड १६ जानेवारीलाUpdated: Jan 14, 2019, 06.17AM IST\nअल्प प्रतिसादाचे खापर मुख्याध्यापकांवरUpdated: Jan 14, 2019, 04.00AM IST\nसावधान, जेवल्याबरोबर झोप घेणं घातक\nदिल्लीः नवव्या मजल्यावरून पडून चोराचा मृत्यू\n'तुला पाहते रे'मधील इशा-विक्रांतची लगीन सराई\nनववर्षात साई चरणी पैशांचा पाऊस\nपाहाः भारतातील सर्वात जलद रेल्वे\nगायीच्या मृत्यूला अधिक महत्त्व दिलं जातं: नसी...\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nsuchitra sen death anniversary: अभिनेत्री सुचित्रा सेन: ब्युटी विथ ब्रेन\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nराजस्थानः भरतपूरमध्ये पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nबॉलिवूडपेक्षा आयएएस होण��यास प्राधान्य देणारी सुंदरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/esakal-citizen-journalism-sunetra-vijay-joshi-article-125181", "date_download": "2019-01-17T17:28:49Z", "digest": "sha1:5FG2WG6LRKOFMJA5B6VQYSQ3SN223ODP", "length": 14168, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Esakal Citizen Journalism Sunetra Vijay Joshi article योगायोग नव्हे योग.. | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 21 जून 2018\nआज योग दिन. सर्वत्र शुभेच्छांचे मेसेज. कुठे कुठे मैदानावर किंवा हाॅलवर योग दिन साजरा करून फोटो काढून अपलोड करण्याची चढाओढ सुरू आहे. ते फेसबुकवर व व्हाटस् अपवर टाकणे सुरू आहे. पण मग उद्या काय\nआज योग दिन. सर्वत्र शुभेच्छांचे मेसेज. कुठे कुठे मैदानावर किंवा हाॅलवर योग दिन साजरा करून फोटो काढून अपलोड करण्याची चढाओढ सुरू आहे. ते फेसबुकवर व व्हाटस् अपवर टाकणे सुरू आहे. पण मग उद्या काय\nहा योग दिन फक्त आजच नाही तर रोजच जीवनात यायला हवा. श्री गजानन महाराजांनी पोथीतही सांगितले आहे की. प्रथम संपत्ती ती शरीर दुसरे ते घरदार आणि तिसरा तो प्रकार आहे धनमानाचा. एवढेच सांगुन ते थांबले नाहीत तर पुढे असेही म्हणतात कि पौष्टिक पदार्थांनी शक्ती येते ती कायम टिकते.\nसशक्त करण्या राष्ट्राते योग शिका. कारण योगाच्या सहाय्याने नुसते शरीरच नाही तर मनही सशक्त बनते. सशक्‍त शरीरातले सशक्त मनच मग अशक्य ते शक्य करून दाखवु शकते. आज विदेशात सगळे योगाचे महत्त्व जाणतात. अन आपण मात्र आपल्या पुराणात ऋषि मुनींनी सांगितले ते योगाचे महत्त्व विसरले आहोत.\nयोगाचे महत्त्व पटण्यासाठी योगदिन तरी निदान साजरे होत आहेत. हातात नुसते शस्त्र असुन चालत नाही तर ते पेलण्याची ताकद शरीरात लागते. अन चालवायला सशक्त मन न मनाची एकाग्रता. योगाने मनाची एकाग्रता साधते. व आपल्या लक्ष्यावर अचुक मन केंद्रित करता येते.\nआज धकाधकीच्या धावपळीच्या आणि प्रचंड स्पर्धेच्या युगात जो तो तणावाखाली धावतोय. कधी मग नैराश्यातून आत्महत्या वगैरे प्रकार देखील घडतात. तेव्हा वेळीच सावध व्हा. संगणकाच्या युगात योग सोबत असेल तर तुम्ही मन आणि शरीर परत ताजेतवाने करून घेऊ शकता.\nसतत मान खाली करून संगणकावर, मोबाईलवर काम केल्यास मान पाठ लागुन येते. मग तुम्ही डॉक्टरकडे धावता ��्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागतोच ना. शिवाय पैसाही खर्च होतो ते वेगळेच. त्यापेक्षा सकाळी अर्धा तास काढलात तर मानेचे पाठीचे व्यायाम करा. प्राणायाम करुन श्वासात चैतन्य भरून घ्या. काम करता करता चालता बोलता अगदी दोन मिनिटात सुद्धा काही गोष्टी करुन स्वतःला तंदुरुस्त ठेऊ शकता. काम उत्तम तर्‍हेने होईलच पैसेही वाचतील.\nशरीराच्या प्रत्येक अवयवासाठी पाच पाच मिनिटे व्यायामाला दिली तरी पुरे. एकदा महिनाभर प्रयत्न करून तर बघा.\nमग तुम्हीच इतरांना योगाचे महत्व सांगायला लागाल.\nसुदृढ मन आणि शरीर\nतर रोजच हवा \"योग\".\nसुज्ञास अधिक सांगणे नलगे. मग आजपासूनच करा सुरवात. योगासाठी योगही जुळून आलाय \"योगदिनाचा\".\n'नारायण मूर्तीं'चा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर\nबेंगलुरूः बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांची चलती असून हमखास यश मिळविण्याचा फॉर्म्युला म्हणून कित्येक निर्माते-दिग्दर्शक विविध क्षेत्रातील कर्तृत्वान...\nराहुरी : अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो अज्ञातांनी पेटविला\nराहुरी - अवैध वाळू वाहतूक करणारा नवीन विना नंबरचा टेम्पो अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला. काल (बुधवारी) रात्री साडेनऊच्या दरम्यान तहाराबाद घाटात...\nमाझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'\nसकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु...\n‘तत्त्वा’त जिंकलो; पण ‘तपशिला’त हारणार की काय, या भीतीने ब्रिटनमधील अनेकांना ग्रासले आहे. त्यातूनच सध्याचा राजकीय पेच तीव्र झाला आहे. उत्कट...\nबहुचर्चित नागरिकत्व (सुधारणा) विधेयकात तीन शेजारी देशांतील अल्पसंख्याकांना भारतात आश्रय देण्याची तरतूद आहे. परंतु त्यामुळे ईशान्येकडील राज्यांत...\nती व्र नकारात्मक भावना, उदा. राग, चिंता, आसक्‍ती, मनाचा गोंधळ आपण अनुभवत असतो, तेव्हा सारासार विचार करण्याची शक्‍ती संपते व आपण चुकीचं वागू लागतो....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-emphasis-conduct-premier-elections-58159", "date_download": "2019-01-17T17:36:45Z", "digest": "sha1:LY3BTDJDOZFWJSA2DGJMYTQV27W3EGJQ", "length": 14388, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news Emphasis on the conduct of premier elections मुदतपूर्व निवडणुकांच्या चाचपणीला जोर | eSakal", "raw_content": "\nमुदतपूर्व निवडणुकांच्या चाचपणीला जोर\nशनिवार, 8 जुलै 2017\nशिवसेना गंभीर, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी सुरू\nशिवसेना गंभीर, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी सुरू\nमुंबई - राज्यातील भाजप सरकारला तीन वर्षे पूर्ण होण्याच्या मुहूर्तावरच विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांचे वेध लागल्याचे संकेत असून, याबाबतच्या चाचपणीने जोर धरला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेनेतल्या काही आमदारांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क साधत भाजप प्रवेशाची \"अर्थपूर्ण' बोलणी सुरू झाली आहे; तर शिवसेनेनेदेखील पहिल्यांदाच मुदतपूर्व निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून चाचपणी केली आहे.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या काही मोजक्‍या नेत्यांच्या सोबत याबाबत सविस्तर चर्चा केली असून, भाजपने मुदतपूर्व निवडणुकीचा निर्णय घेतल्यास पक्षाची रणनिती व तयारीचा आराखडा करण्याची सूचना त्यांनी नेत्यांना केली आहे. शिवसेनेतील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदारासोबत उद्धव ठाकरे यांनी संपर्क वाढवला असून, मतदारसंघातील परिस्थितीची विचारपूस सुरू केली आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनाही भाजप मुदतपूर्व निवडणुका लादेल, अशी खात्री वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी \"राष्ट्रवादी'च्या वरिष्ठ नेत्यांनी वैयक्तिक चर्चा सुरू केल्या आहेत. कॉंग्रेसच्या पातळीवर मात्र शांतता असून, अद्याप पक्षाच्या तयारीबाबतची कोणतीही हालचाल दिसत नाही.\nराज्यात अडीच वर्षांच्या कारभारानंतर सरकारमधील सहकारी पक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेमध्ये वितुष्ट वाढत आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या महिन्यात \"मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केलेली असली तरी केवळ राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा संदर्भ ���्यामागे होता, असे सांगितले जात आहे. मुंबई महापापालिकेत उद्धव ठाकरे बोलताना भाजपचे नगरसेवक निघून गेले. कर्जमाफीच्या संभ्रमानंतर सरकारने 2009 पासून कर्जमाफी लागू करण्याची अकस्मात घोषणा केली. यामुळे मुख्यमंत्री व भाजप नेते सध्या मुदतपूर्व निवडणुकीवर लक्ष ठेवून निर्णय घेत असल्याची चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात आहे.\n\"मुदतपूर्व'ला भाजप नेते आग्रही\nशिवसेनाही तयारीला लागल्याचे सूचित\nशिवसेना बिनधास्त, तर भाजपची घालमेल\nयुतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nदानवेंनी केले पतंगबाजीतून 'ठाकरे' चित्रपटाचे प्रमोशन\nऔरंगाबादः शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या महत्वाकांक्षी चित्रपटाकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे....\nआम्ही कोणाला घाबरत नाही, आमच्या नादी लागू नका : नितेश राणे\nमुंबई : स्वाभिमानचे सरचिटणीस आणि आमदार निलेश राणेंनी काल (ता.14) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर स्वाभिमान संघटनेचे नेते...\nबाळासाहेबांचा रिमोट आवडला असता : फडणवीस\nमुंबई : युती होती म्हणूनच इथपर्यंत पोहचलो. युतीत अनेक अडचणी आल्या, पण त्या दूरही झाल्या. आताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा \"रिमोट कंट्रोल'...\nबाळासाहेबांकडून आनंद दिघेंची हत्या : निलेश राणे (व्हिडिओ)\nरत्नागिरी - नारायण राणे हे माझ्यासाठी साहेब आहेत. त्यांच्यावर कुणीही ऐरागैरा खासदार आणि आमदार जाहीर टीका करत असेल तर आम्हालाही शिवसेनाप्रमुखांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर से��िंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-milk-bills-employees-farmers-stopped-milk-collection-11767", "date_download": "2019-01-17T18:15:05Z", "digest": "sha1:U6OFRAMX2BBSPEKPFLPUML3ZZVHKUGE6", "length": 16234, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Milk bills to the employees by the farmers for stopped the milk collection | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूध संकलन बंद केल्याने शेतकऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना दुधाने अंघोळ\nदूध संकलन बंद केल्याने शेतकऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना दुधाने अंघोळ\nगुरुवार, 30 ऑगस्ट 2018\nचिखली, जि. बुलडाणा : विदर्भातील भंडारा येथील दूध प्रक्रिया केंद्र बंद झाल्याच्या कारणावरून बुलडाणा जिल्ह्यात प्रमुख दूध संकलन केंद्र असलेल्या चिखली शहरात संकलन व शितकरण केंद्रावर मंगळवार (ता. २८) पासून दूध स्वीकारणे बंद करण्यात आले. परिणामी, संतप्त शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी दूध शीतकरण केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरून तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुधाने अंघोळ घालून निषेध व्यक्‍त केला.\nचिखली, जि. बुलडाणा : विदर्भातील भंडारा येथील दूध प्रक्रिया केंद्र बंद झाल्याच्या कारणावरून बुलडाणा जिल्ह्यात प्रमुख दूध संकलन केंद्र असलेल्या चिखली शहरात संकलन व शितकरण केंद्रावर मंगळवार (ता. २८) पासून दूध स्वीकारणे बंद करण्यात आले. परिणामी, संतप्त शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी दूध शीतकरण केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरून तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुधाने अंघोळ घालून निषेध व्यक्‍त केला.\nकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रयत क्रांती संघटनेसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दूध संकलन केंद्रावर धाव घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. दूध शीतकरण केंद्रावर संकलित होऊन आजपर्यंत भंडारा येथील शासकीय दूध प्रक्रिया केंद्राकडे पाठविले जात असे. मात्र हे केंद्र काही कारणास्तव बंद झाल्याने आता स्थानिक शितकरण केंद्रावरील दूध हे कोल्हापूर येथील दूध प्रक्रिया उद्योगाकडे पाठविण्यात येत आहे. कोल्हापूर येथे पोचण्यासाठी लागणारा वेळ आणि इतर कारणांमुळे दूध योग्य दर्ज���चे नसल्याच्या कारणावरून चिखली केंद्रावरील संकलन थांबवण्यात आले आहे.\nबाजार समितीचे माजी सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, रयतचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, राष्ट्रवादीचे शंतनू पाटील यांनी दुग्ध व्यवसाय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सहकारी दूध डेअरीने दूध गोळा केल्यानंतर दूध शीतकरण केंद्रावर लगेच निर्धारित वेळेत आणून द्यावे, तरच ते दूध स्वीकारण्यात येईल, असा तोडगा काढण्यात आला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचे दूध स्वीकारण्यात आले. मात्र यापूर्वी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दूध घरी परत नेण्याऐवजी शीतकरण केंद्रावरील अधिकाऱ्यांना त्याने अंघोळ घातली.\nविदर्भ vidarbha दूध काँग्रेस राष्ट्रवाद राष्ट्रवादी काँग्रेस पूर कोल्हापूर बाजार समिती agriculture market committee व्यवसाय profession\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nसाताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nराज्य सहकारी बँकेला १०० कोटींचे...मुंबई : राज्य शासनाने राज्य सहकारी...\n‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई : राज्याच्या कृषी खात्याच्या...\nशिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...\nकिसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...\nकृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल...\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1-%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%90%E0%A4%B6/", "date_download": "2019-01-17T16:41:16Z", "digest": "sha1:IJWNEGJCRF6HTRELG7FDXWPAB5SKD5VB", "length": 18868, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टिपण: “गुड गव्हर्नन्स’ची ऐशीतैशी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nटिपण: “गुड गव्हर्नन्स’ची ऐशीतैशी\n“पार्टी वुईथ डिफरन्स’चा जयघोष करणारे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “गुड गव्हर्नन्स’च्या तत्वाची ऐशीतैशी करणारे निर्णय, वादग्रस्त निर्णय व नियुक्‍त्या, नियुक्‍त्या केलेल्यांचे राजीनामे असा सगळा कारभार भाजपाच्याच काळात चालू आहे. हे सगळे पाहून मतदार मात्र निश्‍चित विचारात पडला आहे की, “यासाठीच केला होता का, सत्ताबदलाचा अट्टहास\nनरेंद्र मोदी यांचे ���ेतृत्वाखालील सरकार सत्तारूढ झाल्यानंतर जे जे निर्णय झाले, ज्या ज्या नियुक्‍त्या मोक्‍याच्या जागी करण्यात आल्या त्यातील बहुसंख्य निर्णय वा नियुक्‍त्या वादग्रस्त ठरल्या. ज्या नियुक्‍त्या झाल्या त्यातील काहींनी सरकारला पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच काढता पाय घेतला आहे. “गुड गव्हर्नन्स’चा नारा देणाऱ्या सरकारच्या दृष्टीने हे निश्‍चितच अडचणीचे आहे.\nनिती आयोगाचे उपाध्यक्ष अरविद पनगढिया मुदतीपूर्वीच राजीनामा देऊन मोकळे झाले. मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनीही कौटुंबिक कारण देऊन काढता पाय घेतला. रिझर्व्ह बंकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांना पुन्हा अमेरिकेत अध्यापन कामासाठी जाण्याच्या दृष्टीने व्यूहरचना केली गेली. राजन यांच्या जागी नेमले गेलेले उर्जित पटेल यांच्याशी शीतयुद्ध चालू असून तेही राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत असल्याच्या बातम्या झळकल्या आहेत.\nआर्थिक क्षेत्रातील या मंडळींवर ही वेळ का आली हा खरा प्रश्‍न आहे. त्यामुळे आर्थिक धोरणांबद्दल सरकारमधील वा सरकारबाह्य कोणती व्यक्ती, संस्था निर्णय घेत आहेत. त्याबद्दल शंका घेण्यास वाव राहतो. सरकारवर टीका करणारे रिझर्व्ह बॅंकेचे एक संचालक नचिकेत मोर यांना मुदतीपूर्वीच निवृत्त केले गेले. तर गुरुमूर्ती, मराठे हे संघ परिवाराला जवळचे असलेले संचालक नेमले गेले आहेत. नोटबंदींचा निर्णय अर्थमंत्र्यांना अंधारात ठेवून झाला असे म्हणतात. चलनी नोटांवर रिझर्व्ह बॅंक गव्हर्नर यांची सही असते, ते याबद्दलचा निर्णय घेणे वा जाहीर करण्यास सक्षम असतात. पण हा निर्णय खुद्द पंतप्रधानांनीच जाहीर केला, त्यामुळेही हा आर्थिक निर्णय घेण्यामागे नेमके कोण होते, याचा पत्ता लागणे अवघड झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर आर्थिक बाबतीत बाह्य हस्तक्षेप होत आहे, या टीकेला वाव मिळतो.\nआर्थिक संस्थांनंतर सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांवरील नेमणुकांबाबतही वेगळी स्थिती नाही. सत्तेवर आल्यावर देशातील नामांकित संस्था असलेल्या “फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नेमणूक केली गेली. या क्षेत्रात सुमार कामगिरी असलेले चौहान भाजप परिवाराशी जवळचे हा त्यांच्या निवडीचा निकष होता. चित्रपटसृष्टीतील असंख्य व्यक्ती व विद्यार्थी यांनी य��� नेमणुकीला विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी प्रदीर्घ संप केला. तरीही मोदी सरकारने काहीच हालचाल केली नाही.\nअभिनेते अनुपम खेर दरम्यानच्या काळात मोदीभक्त बनले. ऊठसूठ ते मोदी स्तुतीत गुंतले होते. त्यांच्या पत्नी किरण खेर या भाजपच्या खासदार व पदाधिकारी. मग अनुपम खेर यांना बक्षिसी म्हणून एफ.टी.आय.आय.चे अध्यक्ष केले गेले. पण जेमतेम वर्षभरातच त्यांनी अध्यक्षपद सोडून दिले आहे. या वर्षभरात त्यांनी जवळजवळ शून्य कामगिरी बजावली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी व्यस्त असल्याने राजीनामा दिल्याचे खेर सांगत आहेत. पण हे कारण पटायला अवघड आहे. तीन वर्षांचे काम हाती घेण्याचा निर्णय फार पूर्वी झाला असणार मग खेर यांनी अध्यक्षपद का स्वीकारले हा प्रश्‍न पडतो. अध्यक्षपद स्वीकारल्यावर दुसरी परदेशातील कामगिरी का स्वीकारली असेही विचारले जाऊ शकते.\nएफ.टी.आय.आय. अध्यक्षपदापेक्षा परदेशाच्या कामात अधिक अर्थपूर्ण लाभ असल्याचे दिसल्यावरच खेर यांनी सर्वांना अंधारात ठेवून राजीनामा दिला असण्याची शक्‍यता आहे. चित्रपटातील कामापेक्षा एफ.टी.आय.आय. मध्ये डोकेदुखी फार असाही विचार त्यांनी केला असावा.\nडॉ. मनमोहन सिंग यांच्यावरील एका चित्रपटात खेर खुद्द मनमोहन सिंग यांची भूमिका करीत आहेत. त्यामुळे मध्यंतरी खेर यांनी डॉ. सिंग यांची स्तुती केली. तीही भाजपायींना आवडली नसावी.\nसी.बी.आय.चे संचालक आलोक वर्मा यांची नियुक्ती मोदी सरकारनेच केली. विशेष संचालक अस्थाना यांनाही या सरकारनेच नेमले. दोघात टोकाचा संघर्ष झाला. दोघांना मध्यरात्री रजेवर पाठविण्याची वेळ आली. प्रकरण न्यायालयात गेले आहे. याला गुड गव्हर्नन्स म्हणता येईल\nमोदी पंतप्रधान झाल्यावर गुजरातचेच पक्षाध्यक्ष नेमले गेले. रिझर्व्ह बॅंक गव्हर्नर, तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त जोती यांच्या नेमणुका चर्चेचा विषय झाला. पंतप्रधान कार्यालयात मोक्‍याच्या जागेवर गुजरात केडरचीच मंडळी बसविली गेली. यामुळे पण प्रादेशिकवादाची चर्चा झाली.\nभाजपकडून एकसारखा लोकशाहीचा गजर केला जातो पण पक्ष व संघटनेतील सर्व अधिकार मोदी-शहा यांच्याकडे पूर्णतः केंद्रीत झाले आहेत. या संदर्भात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर भाजप हल्लाबोल करीत असतो. पण आज त्यांच्याकडे काय वेगळी परिस्थिती आहे\nवादग्रस्त नेमणुका, त्��ातील काहींचे मध्यावधी राजीनामे एकीकडे होत असताना निवडणूक आयोग, रिझर्व्ह बॅंक यासारख्या स्वायत्त संस्थांत हस्तक्षेप वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधिशांनी मध्यंतरी जाहीर नाराजी व्यक्त केली होतीच.\n“मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्‍झिमम गव्हर्नन्स’चे वायदे विरलेलेच पहायला मिळतात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आकारात पूर्वीएवढीच संख्या झाली आहे. उलट सिद्धिविनायक, शिर्डीसारख्या देवस्थानांच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचे दर्जे दिले गेले आहेत. तेही वादात सापडले आहेत. या सगळ्याचा अर्थ एकच होतो. हे गुड नसून भलतेच बॅड गव्हर्नन्स आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसाद-पडसाद: आरक्षणाचा लाभ नक्की कोणाला\nसोक्षमोक्ष: पक्षांतराच्या रोगापासून मतदारांना मुक्ती कधी\nजो जे वांछील तो ते लाहो…(अग्रलेख)\nजीवनगाणे: सूर जुळवून घे…\nदिल्ली वार्ता: भाजपच्या स्वप्नाला सपा-बसपाचा ब्रेक\nवाद: बेजबाबदार सेलिब्रिटी अन्‌ प्रतिमेला धक्‍का\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nशिक्षक बॅंकेतील मयत सभासदांच्या वारसाची रक्कम हडप – खांदवे\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\nशेवगावात दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू\nदाभोळकर आणि पानसरे हत्याकांडांचा स्वतंत्र तपास करा : उच्च न्यायालय\nमाळीवाडा परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाचा हातोडा\nकलाकार व्हा, पण कुणाचीही नक्कल करू नका : हार्दिक जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/articlelist/2429656.cms?curpg=9", "date_download": "2019-01-17T18:34:49Z", "digest": "sha1:BX56SSHCPO6MUZG7CAJP47BT4SZCAHEV", "length": 8795, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 9- Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या", "raw_content": "\nधारावीसाठी विकासकाची निवड १६ जानेवारीला\nधारावी पुनर्विकासासाठी जाहीर केलेल्या निविदेस मुदतवाढ देऊनही केवळ एकच विकासक पुढे आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रक्रियेला १५ जानेवारीपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, या मुदतवाढीनंतर ...\nरत्नागिरी, सिंधुदुर्गातील कृषीमालाची हवाईनिर्यातUpdated: Jan 14, 2019, 04.00AM IST\nअल्प प्रतिसादाचे खापर मुख्याध्यापकांवरUpdated: Jan 14, 2019, 04.00AM IST\n‘मेक इन इंडिया’ कागदावरच\nइंजिनीअरिंग, मेडिकल प्रवेश एक क्लिकवरUpdated: Jan 14, 2019, 03.00AM IST\nत्या बाळाला रुग्णालयातून घरी सोडलेUpdated: Jan 14, 2019, 03.00AM IST\nमुंबई: लोकलच्या दरवाज्यांवर निळे दिवे; अपघात टाळण...Updated: Jan 13, 2019, 03.22PM IST\n'मरे'चा ब्लॉक दिलासा; परेवर मेगाब्लॉकUpdated: Jan 13, 2019, 08.08AM IST\nचर्चेची फेरी निष्फळ; सहाव्या दिवशीही संप कायमUpdated: Jan 13, 2019, 06.08AM IST\nमेट्रोची कामे पावसाळ्यापूर्वी संपवणारUpdated: Jan 13, 2019, 04.00AM IST\nआईच्या पुण्यतिथीला वाटली चिकन बिर्याणी आणि दा...\nमखमली आवाजाचा गायक: येसुदास\nसुरतः मिनी व्हॅन अंगावरून गेली तरी महिला वाचल...\nभारतातील सर्वात लांब रेल्वे पूलाचे उद्या लोका...\nबर्थडे स्पेशल : छोटा नवाब तैमूरचा बर्थडे दक्...\n महाराष्ट्रात ३३ हजार पदांसाठी जम्बो भ...\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nsuchitra sen death anniversary: अभिनेत्री सुचित्रा सेन: ब्युटी विथ ब्रेन\nप्रभावी लोकनेता: ज्योती बसू\nराजस्थानः भरतपूरमध्ये पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nबॉलिवूडपेक्षा आयएएस होण्यास प्राधान्य देणारी सुंदरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/f", "date_download": "2019-01-17T16:52:50Z", "digest": "sha1:UW3RWC5PCGB5CV6N5YLSURCMWDUAFCSU", "length": 2983, "nlines": 41, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "या कोकणात आता | Ya Kokanat Aata | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nफुलणार वैभवाने हर एक बाग, वाडी\nया कोकणात आता येणार रेलगाडी\nफिरणार हात पाठी जनमाय कोयनेचा\nहोणार यज्ञ येथे उद्योग साधनेचा\nये सूर्य सोनियाचा, अवशेष रात्र थोडी\nया कोकणात आता येणार रेलगाडी\nपेठा विलायतेच्या जिंकील आम्र-काजू\nयेवो कुबेर येथे मग दौलतीस मोजू\nमाशास सोनमासा देणार हीच खाडी\nया कोकणात आता येणार रेलगाडी\nमागास काल होता, हा प्रांत कोकणाचा\nआशीर्वचास देई तो साद रे कुणाचा\nलोखंड गंजलेले परिसास कोण जोडी\nया कोकणात आता येणार रेलगाडी\nराणी स्वत: स्वत:ची झाली स्वतंत्र माता\nठेवील दूर केवी ती बालकास आता\nमहाराष्ट्र-माय बाळा प्रेमे कुशीत ओढी\nया कोकणात आता येण���र रेलगाडी\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - वसंत देसाई\nस्वर - आशा भोसले\nगीत प्रकार - स्फूर्ती गीत\n• कॉंग्रेस पक्ष प्रचार गीत.\nकुबेर - देवांचा खजिनदार / श्रीमंत व्यक्ती.\nकेविं - कशा प्रकारे.\nतू नसता मजसंगे वाट\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-countries-highest-petrol-rates-marathwada-12197", "date_download": "2019-01-17T18:30:38Z", "digest": "sha1:QQNEBWSIE25NSFIJTTQ5RXEZVRJ22DZF", "length": 16606, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, countries highest petrol rates in Marathwada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात \nदेशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात \nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nलातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज वाढविले जात आहेत. यात कंपनींच्या दारापासून ते ग्राहकांच्या वाहनापर्यंत तेलाचा दर जवळजवळ दुप्पट होतो. यामध्ये अबकारी कर, राज्य सरकारांचा कर, वाहतूक खर्च आणि वितरकांचे कमीशन समावेश असतो. यामुळे देशात सर्वाधिक महागडे पेट्रोल मराठवाड्यात परभणीत मिळते आहे. त्याखालोखाल नांदेड आणि लातूरचा क्रमांक लागतो.\nलातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज वाढविले जात आहेत. यात कंपनींच्या दारापासून ते ग्राहकांच्या वाहनापर्यंत तेलाचा दर जवळजवळ दुप्पट होतो. यामध्ये अबकारी कर, राज्य सरकारांचा कर, वाहतूक खर्च आणि वितरकांचे कमीशन समावेश असतो. यामुळे देशात सर्वाधिक महागडे पेट्रोल मराठवाड्यात परभणीत मिळते आहे. त्याखालोखाल नांदेड आणि लातूरचा क्रमांक लागतो.\nआंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे वाढते दर आणि दिवसेंदिवस घसरत्या रुपयांच्या मूल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दर वाढवावे लागत आहेत. त्यात केंद्र सरकारने तब्बल तेरा वेळा तेलावरील अबकारी करात वाढ केली आहे. तर देशात सर्वाधिक तेलावर कर आकारण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यातही महाराष्ट्रामध्ये या पदार्थांवर दोन स्तरात व्हॅट आकारणी होते. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसाठी 39.12 टक्के तर उर्वरित महाराष्ट्रसाठी किंचित कमी आकारणी केली जाते. यामुळ�� देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक करामुळे पेट्रोल अधिक महाग आहे. त्यात पेट्रोलिअम कंपन्यांच्या तळापासून शहराच्या अंतरावर वाहतूक खर्चानुसार दर वाढवून वितरकांचे कमीशनही जोडले जाते. यामुळे परभणीत रविवारी एक लिटरला पेट्रोल 91 रुपये 35पैसे, नांदेडमध्ये 91 रुपये 12 पैसे तर लातूरमध्ये 90 रुपये २८ पैसे लागत होते.\nगेल्या आठवड्यात बंगाल, राजस्थान आणि तामिळनाडू सरकरने करामध्ये कपात करून पेट्रोल आणि डिझेल दर काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक करांमधील तफावतीमुळे देशात सर्वाधिक स्वत म्हणजे एक लिटर पेट्रोल पोर्ट ब्लेअर येथे ७० रुपये २६ पैसे, त्यानंतर पणजीमध्ये ७५ रुपये ३० पैसे लागत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे एकाच देशात पेट्रोलच्या दरावर तब्बल वीस रुपयांचा फरक निर्माण झाला आहे.\nरविवारी (ता.१६) मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये असलेले प्रति लिटर पेट्रोल दर\n१. परभणी - 91.35 रुपये\n२. नांदेड - 91.12 रुपये\n३. लातूर - 90.28 रुपये\n४. बीड - 90.25 रुपये\n५.हिंगोली - 90. 22 रुपये\n६. जालना - 90. 20 रुपये\n७. उस्मानाबाद - 89.81 रुपये\n८. औरंगाबाद - 87 रुपये\nतूर पेट्रोल सरकार government नांदेड nanded महाराष्ट्र maharashtra ठाणे राजस्थान डिझेल बीड beed उस्मानाबाद usmanabad\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळा��ून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nसाताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nराज्य सहकारी बँकेला १०० कोटींचे...मुंबई : राज्य शासनाने राज्य सहकारी...\n‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई : राज्याच्या कृषी खात्याच्या...\nशिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...\nकिसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...\nकृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल...\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2012/02/blog-post_28.html", "date_download": "2019-01-17T18:23:52Z", "digest": "sha1:PVPU5AK3TSXOCGLHEWBEMDZNJQ6ADFEO", "length": 11408, "nlines": 169, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : अफूचे एजंट म्हणून पोलिसांना आणि अफू प्रोसेसिंग कारखान्यावर राजकारण्यांना ठेवल्यास", "raw_content": "\nअफूचे एजंट म्हणून पोलिसांना आणि अफू प्रोसेसिंग कारखान्यावर राजकारण्यांना ठेवल्यास\nयंदा आपण ठरवलं गावाकड जाऊन थोडी शेती घेऊन १०० ते २०० एकर मध्ये सहकारी का होईना पद्धतीने शेती करायची. उसा फिसाच्या नदी लागायचच नाही. च्यायला कापूस त नगच. आता तुम्ही म्हणाल लावणार तरी काय हा. कॉलेज मध्ये एका मित्राच्या शेतकऱ्यांची मुले इंजीणर होवून काय करणार या प्रश्नावर आम्ही हसत म्हणायचो १० एकर विन्डोज, २० एकर जावा वगेरे लावूत. पण आता विंडोज चे ही कापसासारखे मार्केट गेल्याने तो ही पर्याय उरला नाही आणि जावा वगैरे ओर्याकाल सारख्यांनी विकत घेतल्याने पेटंट वगैरे मध्ये अडकवून केस करतील ही भीती. तशी केसेस ची आम्हाला भीती नाही इकडे म्हणजे भारत पोलीस वगैरे म्यानेज करता येतात. पण काल परवाच शासनाने अफुच्या शेतीचा पर्याय आम्हाला डोक्यात आणून दिला. धन्यवाद. आणि अफू वगैरे सारखा प्रकार आम्ही शेतात घेतल्याने आमच्या वर केस वगैरे होईल पण त्याच अफूचे एजंट म्हणून पोलिसांना आणि अफू प्रोसेसिंग कारखान्यावर राजकारण्यांना ठेवल्यास ती भीती नाही. आणि वर्षभर टीव्ह्यांवर जाहिराती दिल्यास अफूच काय पण दारूच्या बाटल्या जरी झाडाला पिकवल्या तरी त्याची बातमी येणार नाही, इव्हन सबसे तेज चानेल वर सुद्धा. आता बोला. तर मग भागीदारी वगेरे साठी तयार असाल तर कळवा. - आपलाच अफुवीर अफू न घेतलेला भावी शेतकरी (कारण ती अजून ही आम्हाला परवडत नाही)\nआणि समस्त समाजाला आणि टीव्ही वाहिन्यांना आम्हाला अफूची आयडीया दिल्याबद्दल शतशः आभार आणि सर्व अफुप्रेमींनी आमच्या शेतात होवून हुर्ड्या सारखा अफूचा आस्वाद घ्यावा हे आताच निमंत्रण. त्याला हुर्डा पार्टी वगैरे म्हणायचे कि नाही हा प्रश्न आम्हाला पडला. पण नाही. आताच आम्हाला एक जुनाच शब्द आठवला रेव्ह वगैरे असच काही तरी. कारण त्या आमच्या ही अफूची शेती करण्याच्या आधी पासूनच अस्तिवात आहेत, म्हणून याला नवीन संकल्पना वगैरे म्हणता येणार नाही. असो. सर्वांनी अफूचा आस्वाद घ्यावा. आणि आमच्या काही वर्षांच्या संशोधनावरून हे ही आम्हाला चांगलेच माहित आहे की अफूची फार मागणी आहे. कारण इकडे म्हणजे भारतात मतदान करतांना लोक एक तर अफू घेऊ येतात किंवा मग काही लोक अफू घेऊन घरी झोपून राहतात. तसेच मिडिया मध्ये जास्ती लोक पुस्तक, इतिहास वाचायच्या भानगडीत न पडता अफूचा पर्याय निवडून धाड धाड बोलतात. किती केले तरी आमची अफू विकली जाणार याची आम्हा खात्री. आमच्या नव्या व्यवसायाला शुभेच्छा द्या. आणि कुणी तरी आम्हाला त्या शोध पत्रकाराचा पत्ता द्या ज्याने अफू वगैरे महाराष्ट्रात पिकवली जाते हा शोध लावला आमचे पायतान फारच चोपडे झाले आहे.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 9:52 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदुर्मिळ मराठी पुस्तके - कादंबऱ्या - कथा - इतिहास - शब्दकोश - फ्री डाउनलोड - 3\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nलिहितांना थोड चुकल की ग्रामीण साहित्य आणि जास्त चु...\nअफूचे एजंट म्हणून पोलिसांना आणि अफू प्रोसेसिंग का...\nहोय, याच माती मध्ये युगपुरुष छत्रपती शिवराय जन्माल...\n तुमचे एक मत बदल घडवू शकते.\nआरोग्य सेवांचे खाजगीकरण - बैठक - १९ फेब्रुवारी २०...\nजिजाऊ जयंती वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा : मानवत\nग्रेस यांचे मराठी साहित्य संमेलनातील भाषण\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-news-economic-growth-rate-maharashtra-agriculture-101744", "date_download": "2019-01-17T17:52:50Z", "digest": "sha1:YNZDS6J4KBQGZCSRACHWR4T7V754UKDY", "length": 13315, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Maharashtra news economic growth rate in Maharashtra agriculture कृषी विभागाच्या पिछाडीचा फटका; राज्याचा विकासदर घटला | eSakal", "raw_content": "\nकृषी विभागाच्या पिछाडीचा फटका; राज्याचा विकासदर घटला\nगुरुवार, 8 मार्च 2018\nमहाराष्ट्र राज्याचा 2017-18 सालचा आर्थिक पाहणी अहवालनुसार राज्याचे स्थूल राज्य उत्पन्न घटले आहे. पुर्वानुमानानुसार 2017-18 चे वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न 19 लाख 59 हजार 920 कोटी रुपये अपेक्षित आहे. तर पुर्वानुमानानुसार सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 24 लाख 96 हजार 505 कोटी अपेक्षित आहे.\nमुंबई : महाराष्ट्र राज्याचा सन 2017 - 18 सालचा आर्थिक पाहणी अहवाल आज (गुरुवार) व���धानसभेत सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्याचा कृषी विभागाचे उत्पन्न घटले असून परिणामी राज्याच्या स्थूल उत्पन्नात घट झालेली आहे. सन 2016-17 साली राज्याचे उत्पन्न विकास दर पहिल्यांदाच दोन आकड्यात जात 10 टक्के झाले होते. यंदा त्यात घट होवून ते 7.3 टक्के झाले आहे.\nमहाराष्ट्र राज्याचा 2017-18 सालचा आर्थिक पाहणी अहवालनुसार राज्याचे स्थूल राज्य उत्पन्न घटले आहे. पुर्वानुमानानुसार 2017-18 चे वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न 19 लाख 59 हजार 920 कोटी रुपये अपेक्षित आहे. तर पुर्वानुमानानुसार सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 24 लाख 96 हजार 505 कोटी अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्याचा विकास दर हा 2015 - 16 साली 7.6 टक्के होता. त्यात वाढ होत 2016 -17 साली विकास दर 10 टक्के झाला होता. राज्याने पहिल्यांदाच दोन आकडी विकास दर गाठला होता. त्यात यंदा घट होत विकासदर 7.3 टक्क्यांवर आला आहे.\nकृषी विकासदर 2016-18 साली 22.5 टक्क्यावरून उणे 8.3 टक्के झाला आहे. उद्योग विभागाच्या विकास दरात किंचतसी घट झालेली आहे. उद्योग विभागाचा सन 2016 -17 साली विकासदर 6.9 टक्के होते, त्यात घट होवून यंदा विकासदर 6.5 टक्के झाला आहे. सेवा क्षेत्राचा विकास दरात 0.1 टक्के वाढ झाली आहे. सेवा क्षेत्राचा विकास दर 2016-17 साली 9.6 टक्के होता. तो यंदा 9.7 टक्के झाला आहे. 2016 - 17 चे राज्याचे दरडोई उत्पन्न 2015 -16 च्या तुलनेने वाढले आहे. ही बाब राज्यासाठी समाधानकारक आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून 2017-18 चे दरजोई उत्पन्न रू 1 लाख 80 हजार 596 आहे. तेच सन 2016 -17 मध्ये 1 लाख 65 हजार 491 रू होते.\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला....\nव्यवहार कितीचाही असो, डान्सबार सुरु करु देणार नाही- आव्हाड\nमुंबई- व्यवहार कितीचाही असो, महाराष्ट्रात डान्सबार सुरु करु देणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा लेडीज बार उघडण्याचा निर्णय अत्यंत दुर्देवी आणि मनाला...\nसिंचन भवनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड\nपुणे : शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवन येथील कार्यालयात पाइपलाइनची...\nमाजी आमदार महालेंचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'\nवणी (नाशिक) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शि��सेनेचे माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश होण्याची दाट शक्यता...\nकांदा कोंडीवर उपाय काय\nकांद्याचे कोठार असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या मातीमोल भावाने कांदाविक्री सुरू आहे. मागील दोन वर्षांतील कांद्यातील तेजी-मंदीची परिस्थिती पाहूयात....\nडान्सबारसंदर्भातील सरकारच्या अटींवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब : रणजित पाटील\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारसंदर्भात दिलेला निर्णय हा संमिश्र स्वरूपाचा आहे. डान्सबारसंदर्भातील राज्यातील जनतेच्या भावना प्रतिकूल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-ashwini-bindre-case-confession-murder-100725", "date_download": "2019-01-17T17:51:32Z", "digest": "sha1:YRPDDGQULV2BD3HLKF7JXKQ7EIAJ7QUC", "length": 11268, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news mumbai news ashwini bindre case confession murder संशयिताने दिली अश्विनी बिद्रेंच्या खुनाची कबुली | eSakal", "raw_content": "\nसंशयिताने दिली अश्विनी बिद्रेंच्या खुनाची कबुली\nशुक्रवार, 2 मार्च 2018\nमुंबई : गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या पोलिस अधिकारी अश्विनी बिंद्रे यांची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. बिंद्रे यांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले आणि वसईच्या खाडीत टाकले, अशी धक्कादायक कबुली संशयित आरोपी महेश पळणीकर याने दिली आहे.\nमुंबई : गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या पोलिस अधिकारी अश्विनी बिंद्रे यांची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. बिंद्रे यांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले आणि वसईच्या खाडीत टाकले, अशी धक्कादायक कबुली संशयित आरोपी महेश पळणीकर याने दिली आहे.\nबिद्रे प्रकरणाची उकल अंतिम टप्प्यात आली आहे. अश्विनी यांची हत्या करून लाकूड कापण्याच्या मशिनने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते वसईच्या खाडीत फेकून दिले, अशी कबुली आरोपी मह���श पळणीकरने दिली आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अभय कुरुंदकर, त्याचा चालक राजू पाटील, कुंदन भंडारी आणि मित्र महेश पळणीकर यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई क्राईम ब्रॅंचकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.\nव्यवहार कितीचाही असो, डान्सबार सुरु करु देणार नाही- आव्हाड\nमुंबई- व्यवहार कितीचाही असो, महाराष्ट्रात डान्सबार सुरु करु देणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा लेडीज बार उघडण्याचा निर्णय अत्यंत दुर्देवी आणि मनाला...\n‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीदच विसरलात लोहार\nजळगाव - नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त ठरलेले तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक व सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक असलेले मनोज लोहार...\nसंघ हिंसाचारी लोकांची नवी पीढी तयार करतेय : निरुपम\nमुंबई : डोंबिवलीत धनंजय कुलकर्णी नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडला होता. यावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम...\nखडसेंच्या भूमिकेवर अडले 'रावेर'चे घोडे \nजळगाव - लोकसभा निवडणुकीच्या रणभेरी वाजू लागल्या आहेत. भाजप- शिवसेना युतीच्या निर्णयाचा गुंता वाढतच आहे. दुसरीकडे विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने...\nबेस्टनंतर मुंबई पालिकेचा संप\nमुंबई - बेस्टच्या नऊ दिवसांच्या ऐतिहासिक संपानंतर आता कामगार नेते शशांक राव यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचे संकेत दिले आहेत...\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathifor-first-time-nashik-machine-grows-onion-12372", "date_download": "2019-01-17T18:20:56Z", "digest": "sha1:6GDNK2ZUS2IV7K3A25P4V4MNH3WHDKW4", "length": 16468, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,For the first time in Nashik, the machine grows onion | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकला पहिल्यांदाच मशिनद्वारे कांद्याची प्रतवारी\nनाशिकला पहिल्यांदाच मशिनद्वारे कांद्याची प्रतवारी\nमंगळवार, 25 सप्टेंबर 2018\nनाशिक : कांद्याची निर्यात करण्यासाठी कांदा कंटेनरद्वारे मुंबईकडे पाठविला जातो. कंटेनरमध्ये थंडावा असल्याने निर्यातक्षम कांद्यामध्ये आर्द्रता निर्माण होते. परिणामी, कांद्याला काळे डाग पडतात. त्याचा परिणाम थेट बाजारभावावर होतो. याला पर्याय म्हणून लासलगाव येथील कांदा निर्यातदार मनोज जैन यांनी कांदा प्रतवारी करण्याचे मशीन आणले असून, यात वेगवेगळ्या आकारातील कांदा प्रतवारी करून पत्ती, कचरा वेगळा केला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच मशीनद्वारे कांद्याची प्रतवारी करण्याचा प्रयोग लासलगावी करण्यात आला आहे.\nनाशिक : कांद्याची निर्यात करण्यासाठी कांदा कंटेनरद्वारे मुंबईकडे पाठविला जातो. कंटेनरमध्ये थंडावा असल्याने निर्यातक्षम कांद्यामध्ये आर्द्रता निर्माण होते. परिणामी, कांद्याला काळे डाग पडतात. त्याचा परिणाम थेट बाजारभावावर होतो. याला पर्याय म्हणून लासलगाव येथील कांदा निर्यातदार मनोज जैन यांनी कांदा प्रतवारी करण्याचे मशीन आणले असून, यात वेगवेगळ्या आकारातील कांदा प्रतवारी करून पत्ती, कचरा वेगळा केला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच मशीनद्वारे कांद्याची प्रतवारी करण्याचा प्रयोग लासलगावी करण्यात आला आहे.\nकांदा म्हटले की, आपोआप डोळ्यासमोर नाव येते ते लासलगावचे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. सर्वात चांगला भाव लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांना दिला जातो, अशी भावना शेतकऱ्यांची आहे.\nआज कांद्याच्या भावाची परिस्थिती पाहता शेतकरी समाधानी नाही. उत्पादन खर्च निघणार नाही, अशी स्थिती सध्या कांद्याच्या दराची आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला थोडाफार का होईना फायदा होईल, या हेतूने येथील कांदा निर्यातदार मनोज जैन यांनी तब्बल चौदा लाख रुपये खर्च करून कांदा प्रतवारी मशीन खरेदी केल��� आहे.\nमध्य प्रदेश येथून हे मशीन बनवून घेण्यात आले असून, अडीच, साडेतीन, साडेचार, साडेपाच मिमी आकारात कांदा या मशीनमधून वेगळा करून तो गोण्यांमध्ये भरला जातो. या मशीनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कांद्याचे जादा टरफल हे पूर्णपणे बाजूला केले जाते. त्यामुळे कांदा देशांतर्गत व निर्यातीसाठी योग्यरित्या पाठविण्यास मदत होते. कांदा प्रतवारी होत असताना कांद्याचे टरफल निघून जात असल्याने कांद्यास एकप्रकारे चकाकी निर्माण होते. त्यामुळे या कांद्याला चांगला भाव मिळू शकेल, असा दावा जैन यांनी केला आहे.\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला...अकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी...\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम...नांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्...\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमीसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nक���ळीच्या दरात किरकोळ सुधारणाजळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प...\n`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nएफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती...पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते...\nमहाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...\nनांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १...\nशेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी...सोलापूर : \"शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत...\nपुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके...पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या...\nलातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष...लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nराज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2009/06/07/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-17T17:52:32Z", "digest": "sha1:RVQFBION5PYNY7IMMAZJLKY5JVGS3GDG", "length": 17285, "nlines": 253, "source_domain": "kayvatelte.com", "title": "चेन लेटर्स.. | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← दिल ढुंढता है..\nकॅम्लिन चे दिवस →\nही पत्र मला अगदी इरीटेट करतात. एकच पत्र हे कमीत कमी १० -१५ लोकांच्या कडून फॉरवर्ड केलं जातं. तुम्हाला भावनांना हात घालुन ही पत्रं आपल्या मित्रांना फॉर्वर्ड करा असा ’आदेश’ दिला जातो. जर तुम्ही हे पत्र फॉर्वर्ड केले नाही तर मात्र तुमचं फार वाईट होईल असंही वॉर्न केलं जातं.\nहा प्रकार अगदी मी लहान असतांना पासून सुरु आहे. तेंव्हा फक्त संतोषी मातेची पत्र पाठवली जायची, त्या संतोषी मातेच्या पत्रामधे लिहिलं असायचं की एका माणसाने हे पत्र फाडून फेकले तर त्याचे कसे वाइट झाले, आणि दुसऱ्याने पत्र १६ लोकांना पाठवले तर त्याचे कसे भले झाले हे अगदी रंगवून रंगवून सांगितलेलं असायचं. आजकाल इ मेल्स..म्हणजे आपण किती सुधारलो आहोत नाही कपण मानसिकता आपली तशीच आहे २५ वर्षां्पूर्वीची..\nमुंबईला महालक्ष्मी व्रत करण्याचं फॅड खूपच वाढलंय हल्ली.. या व्रतामधे एक पुस्तक ( ज्या मधे व्रताची पुर्ण कहाणी दिलेली आहे ते) वाटायचं असतं. दर गुरुवारी करायचं व्रत आहे हे.\nआमच्या घरी महालक्ष्मी ची अशी बरीच पुस्तकं जमा झालेली होती. त्या मधलं एक पुस्तक मी वाचलं. त्यात काही कहाण्या आहेत . असंही लिहिलं आहे की जो कोणी व्रत करायचं विसरला त्याचं वाईट झालं. सवाष्णींना बोलवा, आणि ह्या व्रताचं पुस्तक हळदीकुंका सोबत वाटा म्हणजे महालक्ष्मी प्रसन्न होइल . मला असं वाटतं की ते पुस्तक छापणारा या व्रताचा क्रिएटर आहे. त्या पुस्तकांत असंही लिहिलं आहे की जर **** कंपनीचे पुस्तकंच वाटा, तरच व्रत सफल होईल.. अन्यथा नाही.. मी तर सरळ ती पुस्तकं फाडून फेकून देतो.\nआजकालच्या या यांत्रिक युगात आणि तंत्रज्ञानाच्या महास्फोटात पण आपण कशाला उगाच विषाची परीक्षा घ्या म्हणून त्या पत्रात सांगितल्या प्रमाणे इमाने इतबारे दहा पंधरा लोकांना ते पत्र फॉर्वर्ड करतो. आपलं मन हे इतकं कमकुवत आणि हळवं झालेलं आहे, सध्याच्या प्रॉब्लेम्स मुळे की आपण सरळ त्या पत्रात सांगितल्या प्रमाणे वागतो. एक मन सांगत असतं की ह्यात काहीच अर्थ नाही पण तरीही आपण आपण सरळ सरेंडर करतो..\nवर जे पत्र दिसतंय ना गणपतीचं ते मीच तयार केलंय बरं का . तुमच्या पर्यंत पोहोचलं की माझी आठवण काढा. मी हे पत्र का बनवलं असं विचारताय अहो मला आजपर्यंत आलेल्या हजारो फॉर्वर्ड पत्रांचा बदला आहे हा….. :).\n← दिल ढुंढता है..\nकॅम्लिन चे दिवस →\nअशा पत्रांची जी मालिका आहे.. त्यात बरेच इतर देव-देवीही आहेत.. जसं मला आलेल्या मेल मध्ये – कोल्हापुरची देवी, साईबाबा, गणेश इ. एक मात्र खरं –\n” आपलं मन हे इतकं कमकुवत आणि हळवं झालेलं आहे, सध्याच्या प्रॉब्लेम्स मुळे की आपण सरळ त्या पत्रात सांगितल्या प्रमाणे वागतो. एक मन सांगत असतं की ह्यात काहिच अर्थ नाही पण तरिही आपण आपण सरळ सरेंडर करतो.. ”\nमी मात्र अशा मेल फौरवर्ड न करता [ – देवांना नमस्कार करुन ] डीलीट करतो. आता नमस्कार करताना ही प्रार्थना जरुर असते की – देवा अशा या सेंडर्स ना माफ कर अशा मेल पाठविणा-या स्पॅमर्स आणि तुझे भक्त या दोघांचाही मी आदर करतो. मात्र तुझ्या नावाने चाललेले हे स्पॅम मी माझ्याकडुन पुढे चालु ठेऊ इच्च्छित नाही. मला माफ कर. नमस्कार\nआपल्या आवडत्या देवाचे फॉर्वर्ड्स असले की डिलिट करणे शक्य होत नाही.. मला तरी..\nइतर तस सगळेच फ़ॉरवर्ड मी पण सरळ डिलिट करतो …\nमाझी बदल घ्यायची पध्दत जरा वेगळी आहे.\nजो मला अशी मेल करतो त्यालाच मी ती मेल १०,२० वेळा पाठवतो. आणि अजून पण आजूबाजूला कुणाला कोणाला आली असेल तर त्यांना पण सांगतो की १०० वेगवेगळ्या लोकांना पाठवण्या पेक्षा ज्यानी पाठवली त्यालाच पाठवा ना.आणि मग सगळे ज्यानी पाठवलं त्याच्या कडे जाऊन त्याला हाय करून येतो.त्याचा चेहेरा पाहण्यासारखा होतो.आणि तो परत अशी मेल कधीही पाठवत नाही.\nह्या प्रकरणाने मीही फार वैतागले आहे. मात्र प्रथमपासूनच एक गोष्ट मी कटाक्षाने टाळली ती म्हणजे पुन्हा कोणाला तरी ह्या चक्रात अडकवणे. डिलीटही करत नाही. बरेचदा देवांचे फोटो अतिशय सुंदर असतात त्यांना ठेवते. 🙂\nहे पोस्ट लिहिलं त्या दिवशी मला एक ( कोल्हापुरच्या अंबाबाईचा) १४ लोकांनी पाठवला होता. आणि अजुनही रोज कमित कमी ४-५ लोकं तो इ मेल फॉर्वर्ड करताहेत. त्यामुळे मी खुप वैतागलो होतो.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nकाय बोलावं आणि काय नाही\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2018/capricorn-yearly-rashifal-2018-117122900017_1.html", "date_download": "2019-01-17T17:10:25Z", "digest": "sha1:EMVXUWQXUV6JH7T4JFVYYDCJDB4KYBFC", "length": 9325, "nlines": 94, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "मकर राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल", "raw_content": "\nमकर राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल\n2018 हे असे वर्ष आहे, ज्या वर्षात तुम्हाला आयुष्य म्हणजे नक्की काय, याची जाणीव होईल. एकीकडे तुमचा खर्च प्रमाणापेक्षा अधिक होईल आणि तुमची आर्थिक स्थिती खालावत असल्याची भावना तुमच्या मनात निर्माण होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2018 सालातील भविष्य सांगते की, तुमचा कल अध्यात्माकडे राहील आणि भौतिक जगापासून काही काळ दूर जाल.\nपुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....\nधंदा, व्यवसाय व नोकरी....\nतुमचे काही परदेशी संबंध निर्माण होतील आणि त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिकार प्राप्त होईल आणि तुम्हाला काही नवी कामे आणि महत्त्वाचे प्रकल्प मिळतील. व्यवसाय आणि धंद्याच्या क्षेत्रात वाढती स्पर्धा आणि उत्पन्नात म्हणावी, तशी वाढ होण्यासाठी काही वेगळे नियोजन कराल. नवीन ओळखीतून रेंगाळलेली कामे गती घेतील. मार्च ते जुलै या काळात उत्पन्न वाढेल. एखादा नवीन जोडधंदा सुरू करण्याचा मानस राहील. प्रतिष्ठित व्यक्तींकडून ऑगस्ट - सप्टेंबरपर्यंत उत्तम साथ मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. मात्र अतिपैशाचा मोह धरू नका. नोकरीच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडण्याची शक्यता आहे. परंतु त्यामुळे तुमची दगदग, धावपळ प्रचंड प्रमाणात वाढेल. प्रकल्पाकरिता तुमची निवड होईल.\nपुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...\nकौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने मात्र वर्ष फारसे सौख्यकारक नाही. राशीमधला शनी तुम्हाला तुमच्या नैतिक जबाबदार्‍यांमध्ये जखडून ठेवेल. विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक राहील आणि त्यांना शिक्षणाकडे ओढा वाढेल व ते नव्या गोष्टी शिकतील. कौटुंबिक आयुष्य समृद्ध होईल आणि तुमच्या नात्याची वीण अधिक घट्ट होईल. सांसारिक जीवनामध्ये काही मोठे बदल या वर्षात संभवतात. कदाचित त्याला तुमचे करिअर जबाबदार असेल. काही जणांना अधिक पैसे मिळविण्याकरिता दुसर्‍या देशामध्ये स्थायिक जावेसे वाटेल. मुलांची शिक्षणामधील प्रगती चांगली राहील. त्याच्याकरिता तुम्हाला वेगळे पैसे काढून ठेवावे लागणार आहे. तरुणांचे विवाह जमतील. पण त्यामध्ये स्थिरता मिळायला थोडा जास्त अवधी द्यावा लागेल. ज्यांना रक्तदाब किंवा हाडांचे विकार आहेत त्यांनी या वर्षात अती दगदग करू नये. क्रीडा, सामूहिक क्षेत्रातील व्यक्तींना बरेच चढउतार अनुभवावे लागतील.\nवास्तुनुसार ���क्षिण दिशा प्रगतीची\nयश मिळवण्यासाठी दूर करा आपल्या स्वभावातील ही कमतरता\nस्वप्नात जर ह्या 5 वस्तू दिसतील तर नक्कीच श्रीमंत व्हाल\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nथकवा आणि कमजोरी घालवण्यासाठी नंबर 1 आहे हे ड्रिंक\nवैदिक ज्योतिषावर आधारित 2018चे राशीफल\nजानेवारी 2018 महिन्याचे भविष्यफल\nजानेवारी 2018 महिन्यातील मुहूर्त\nअंक ज्योतिष 2018 राशिफल\n2018 मधील दुसरे चंद्र ग्रहण\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून घ्या \nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%97/", "date_download": "2019-01-17T17:29:48Z", "digest": "sha1:7DJIEYGCC5FG2KVIEE4QZA2SIUSI654Y", "length": 8583, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नरसिंहपूर, टण्णू, भाटनिमगावकर पाण्यामुळे समाधानी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनरसिंहपूर, टण्णू, भाटनिमगावकर पाण्यामुळे समाधानी\nनीरा नरसिंहपूर – उजनी धरणातून भीमा नदीत नऊ दारातून पंधरा हजार क्‍युसेसने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सोलापूर शहराबरोबर इंदापूर तालुक्‍यातील नरसिंहपूर, टण्णू, भाटनिमगाव व माढा तालुक्‍याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. तसेच पंढरीत वारकरांची स्नानाची सोय झाली आहे. भीमा नदीतील पाणी मागील एका महिन्यांपासून आटल्याने नदी कोरडी पडली होती. त्यामुळे नदी काठावरील गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत होती. त्यातच विज बिलासाठी रोहित्रांची वीज कापल्याने शेतातील उभी पिके जळू लागली होती. त्यामुळे पाणी व विजेसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनही झाली. भीमा नदीत नऊ दारातून सुरुवातीला अडीच हजाराने तर नंतर 15 हजार क्‍युसेसने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे औज बंधाऱ्याबरोबर टाकळी बंधाऱ्यांसह इंदापूर तालुक्‍यातील नरसिंहपूर, टण्णू, भाटनिमगाव बंधारे भरुन घेण्यात येणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याच��� प्रश्‍न सुटला आहे. तसेच विहिरी, बोअर यांना पाणी वाढणार असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nशिक्षक बॅंकेतील मयत सभासदांच्या वारसाची रक्कम हडप – खांदवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2014/01/blog-post_12.html", "date_download": "2019-01-17T18:22:19Z", "digest": "sha1:WQKKS4XTPKLPAWW327W6UFLKXOB4E5J6", "length": 12816, "nlines": 186, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : \"जिजाऊ जयंती विशेष - नक्की वाचा\"", "raw_content": "\n\"जिजाऊ जयंती विशेष - नक्की वाचा\"\nअसं म्हणतात कि इतिहासाच्या पानांमध्ये हरखून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी, परंतु याच इतिहासात अशी काही सोनेरी पानं असतात जी न कि केवळ आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गाची जानिव करून देतात, येणाऱ्या भविष्याचा मार्गही त्याच्या दिव्यत्वाने उजाळून टाकतात.\nआपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची लेकरं या बाबतीत नशीबवानच कारण तसा वारसाच आम्हाला लाभला आहे, इतिहासातील प्रत्येल पण म्हणजे हिऱ्या - मानकांच्या शब्दांनी रचलेले निखळ सोनेरी पानं \nया मातीत थोर संत झाले , विचारवंत हि झाले इथेच वीर जन्माला आले, आणि इथेच आम्हाला हजारो वर्षांच्या निद्रेतून जागे केले ते समाजसुधारकांनी \nआज या इतिहासाची उजळणी करावी वाटली कारण आज १२ जानेवारी \nयाच महान महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला जन्म देणाऱ्या माउलींची जयंती हरवलेल्या स्वाभिमान आणि अस्तित्वाला पुनरजन्म देणारी माता \nआपल्या पोटचा गोळा स्वराज्यास अर्पण करून या मातीला आपला पहिला छत्रपती राजा देणारी माता म्हणजेच राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांची जयंती.\nअगदी कालपरवाच अखंड क्रांतीज्योती सावित्रीबाईंची हि जयंती पार पडली, कुठे कुठे या जयंत्या मोठ्या प्रमाणावर साजऱ्या हि होत असतील.\nआजच्या या दिनी आम्हाला एक प्रश्न पडलाय कि ज्या इतिहासाचे दाखले देऊन आम्ही नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहतो निदान त्या इतिहासाने तरी\nआमच्या या प्रेरणामुर्तींसोबत न्याय केलाय का\nजिजाऊ शिवाय शिवबा छत्रपती झाला असता ज्योतीराव कुणाच्या खांद्याला खांदा लाऊन स्त्री शिक्षणासाठी झगडले असते ज्योतीराव कुणाच्या खांद्याला खांदा लाऊन स्त्री शिक्षणासाठी झगडले असते या थोर स्त्रीयान्शिवाय इतिहास हा इतिहास तरी झाला असता का या थोर स्त्रीयान्शिवाय इतिहास हा इतिहास तरी झाला असता का शेवटी इतिहासाला जन्म द्यायला हि एक माउली च लागते हे हि आम्ही विसरलो \nज्या समाजात हजारो वर्षे स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, दुर्गा - शक्ती अशी उपमा तर देतात पण सर्वात जास्त अत्याचारहि तिच्यावरच होत असतात, मग अश्या समाजाला जिजाऊ - सावित्रीबाई सारख्या असामान्य महिलांची ओळख करून देण्यात हा इतिहास का कमी पडला \nआज हि स्त्री हि दुय्यमच, मग ती दलिताची असो वा सवर्णा ची हिंदूंची असो व मुस्लिमांची हिंदूंची असो व मुस्लिमांची तीच गुलामगिरी तोच अन्याय तीच गुलामगिरी तोच अन्याय अगदी आमच्या घरा -घरापर्यत हि असमानता अगदी आमच्या घरा -घरापर्यत हि असमानता आज हि गर्भातच तिची हत्या \nमग हे धड धडीत सत्य समोर असतांना का इतिहासकार का कमी पडले ह्या असामान्य स्त्रियांचे संस्कार रुजवण्यात बर ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या पाठीशी समाज तरी उभा राहिला का \nआजचा दिवस म्हणजे एक नवा इतिहास जन्माला घालणाऱ्या माउली चा जन्म दिवस \nइतिहास निर्माण करणे म्हणजे झालेल्या चुकांना सुधारून पुन्हा नवा इतिहास घडवणे … मग आजच्या या दिवशी करूया एक संकल्प….\nस्त्रियांचे हिरावलेले हक्काचे स्थान त्यांना प्राप्त करून देण्याचा आमच्या माता - भगिनी आणि मुला-मुलींमध्ये जिजाऊ आणि सावित्री चे संस्कार रुजवण्याचा आमच्या माता - भगिनी आणि मुला-मुलींमध्ये जिजाऊ आणि सावित्री चे संस्कार रुजवण्याचा येणाऱ्या पिढीला जिजाऊ - सावित्री सारख्या स्त्रियांची खरी ओळख करून देण्याचा \nइतिहासातील हरवलेले हे सोनेरी पान समाजासमोर उघडे करण्याची आज खरी गरज आहे, खात्री आहे येणारा काळ त्यांच्या विचारांनी - संस्कारांनी उजाळून जाईल \nयाची सुरुवात आपल्या घरापासून करा तुमच्या मुलीमध्ये जिजाऊ आणि सावित्री बघायला सुरुवात करा तुमच्या मुलीमध्ये जिजाऊ आणि सावित्री बघायला सुरुवात करा फ़क़्त तिलाच नवनिर्माणाचे सामर्थ्य आहे, त्यांच्या हातूनच या राष्ट्राचे नव - निर्माण घडू दे \nपुन्हा एकदा राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन \nजय जिजाऊ - जय शिवराय\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 9:54 PM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nघराण्यांच्या वळचणीला बसलेल्या देशात पर्याय कोण\n\"जिजाऊ जयंती विशेष - नक्की वाचा\"\nशरद पवारांच्या कारकिर्दीचे छान चित्ररुपी वर्णन\nअनेक (सगळेच नाही) फुटकळ सहित्यिक आंतरराष्ट्रीय मरा...\nअखंड क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांना अभिवादन...\nराज्ये आणि त्यांच्या विधानसभा मुदती आणि सदस्य संख्...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2008/01/19/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%83%E0%A4%96-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T17:05:23Z", "digest": "sha1:TKNFL2VKZLV43ZZI5J4AUA2DDKO3XL5U", "length": 10489, "nlines": 140, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "दुःख तुझे घेवूनी सुख तुला कसे देवू « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« नसे कठीण का���ी निश्चया पुढे\n मी पास की नापास “ »\nदुःख तुझे घेवूनी सुख तुला कसे देवू\nदुःख तुझे घेवूनी सुख तुला कसे देवू\nनयनी माझ्या बसवूनी कसले वचन देवू\nमनी आणूनी प्रीत तुझ्यावर किती करू\nनको देवूस जन्माची खूषी\nएखादे गोड हास्य तेव्हडे देशी\nसामोरे तुला बसवूनी कसले गीत गावू\nमनी आणूनी प्रीत तुझ्यावर किती करू\nसाथ अपुली न सुटो अशी शपथ घेवू\nदुःख तुझे घेवूनी सुख तुला कसे देवू\nदूर तुला ठेवूनी प्रीती व्यवहार कसा करू\nनयनी माझ्या बसवूनी कसले वचन देवू\nमनी आणूनी प्रीत तुझ्यावर किती करू\nश्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)\n« नसे कठीण काही निश्चया पुढे\n मी पास की नापास “ »\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nशांततेबद्दल मला विशेष वाटतं.\nरमाकांत जेव्हा पहिल्यांदाच आजोबा होतो.\nमाडाच्या झाडाने दिलेला संदेश.\n\"एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये\"ईती,पिंग-पॉन्ग-चू\n\"ठेविले अनंते तैसेचि रहावे\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nमाझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.\nमला सुपूर्द करशील का\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« डिसेंबर फेब्रुवारी »\nsachinkamble016 च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2008/07/04/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82/", "date_download": "2019-01-17T17:04:18Z", "digest": "sha1:A34IKDWE3DZTHKQBCTT743OKHGSMJVV7", "length": 10327, "nlines": 142, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "तुझ्याचसाठी गीत नवे गाऊं « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« पानी तेरा रंग कैसा\nअशी ही एक श्रद्धा »\nतुझ्याचसाठी गीत नवे गाऊं\nतुझ्या सारखा अन तुझ्या सारखा\nतुझ्या वरती अन तुझ्या वरती\nकरू दे प्रीति मला\nछेडूनी तारा मन माझे डोलवूं\nतुझ्याचसाठी गीत नवे गाऊं\nतुझेच विचार अन तुझ्याच स्मृति\nअसती माझ्याच त्या मिळकती\nपापण्याच्या घरात अन स���वप्नाच्या दुनियेत\nराहूदे सदैव मला तुझ्याच नजरेत\nमाझेच स्थान असे तुझ्याच हृदयात\nप्रसिद्धी मी पावले तुझाच शहरात\nछेडूनी तारा मन माझे डोलवूं\nतुझ्याचसाठी गीत नवे गाऊं\nश्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)\n« पानी तेरा रंग कैसा\nअशी ही एक श्रद्धा »\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nशांततेबद्दल मला विशेष वाटतं.\nरमाकांत जेव्हा पहिल्यांदाच आजोबा होतो.\nमाडाच्या झाडाने दिलेला संदेश.\n\"एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये\"ईती,पिंग-पॉन्ग-चू\n\"ठेविले अनंते तैसेचि रहावे\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nमाझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.\nमला सुपूर्द करशील का\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« जून ऑगस्ट »\nsachinkamble016 च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/201/Awadasi-Tu.php", "date_download": "2019-01-17T18:11:53Z", "digest": "sha1:YBM7FMWRJRILAKOGCMZABL5TJQGSDJBA", "length": 8214, "nlines": 146, "source_domain": "www.gadima.com", "title": "Awadasi Tu | आवडसी तू | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nदगडाच्या देवा दह्याच्या घागरी,अस्पृश्याच्या घरी पाणी नाही.\nपाळीव पोपट गोड फळे त्याला आणि गरिबांना कदांन्न का\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nआवडसी तू, आवडसी तूच\nएक ध्यास तुझा घेतला, आवडसी तू \nआवडतो तुजसी तसा वेष गडे घातला\nवेष गडे घातला, आवडसी तू \nआवडते तुजसी तसे रूप दिसो साजरे\nआवडते तुजसी तसे हास्य फुलो लाजरे\nगीत नव्हे, ओठांतून भाव फुटे\nमाझ्यावर मोहिनीचे मंत्र मीच फुंकिले\nआगमनाआधी तुला पूर्णपणे जिंकिले\nआवडिच्या मुशीत तुझ्या मी स्वभाव ओतला\nतूच एक नाथ मला, मीच तुझी सहचरी\nआधारा अधीर सख्या देहलता नाचरी\nभेट ठरो जन्मागाठ शुभमुहूर्त साधला\nमाडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्��बन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nअंगणी गंगा घरात काशी\nआई मला नेसव शालू नवा\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/marathi-business-news/gold-and-silver-down-117112100004_1.html", "date_download": "2019-01-17T17:26:23Z", "digest": "sha1:X3C7BCRLJUUYUOIBE4CKGXLOJBQYVUO6", "length": 5869, "nlines": 89, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "सोने आणि चांदीचे भाव घसरले", "raw_content": "\nसोने आणि चांदीचे भाव घसरले\nसोन्याच्या मागणीत घट झाल्याने सराफा मार्केटमध्ये सोने आणि चांदीची किंमत घसरली.सोन्याचा भाव 75 रुपयांनी घटून 30,700 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून कमी मागणीमुळेचांदीचा भाव 350 रुपयांनी घसरून 40,800 रुपये प्रति किलो झाला आहे.\nदिल्लीत 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 75 रुपयांनी कमी झाला असून अनुक्रमे 30,700 आणि 30,750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. शनिवारी सोन्याचा भाव 325 रुपयांनी वाढला होता. चांदीच्या शिक्क्यांचा लिलाव 74,000 रुपये आणि विक्रीसाठी 75,000 रुपये प्रति सेकडा कायम राहिला.\nपुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड\nफडणवीस सरकार ने घेतले आज १३ मोठे निर्णय वाचा\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nरेल्वे प्रशासन फुकटचा पगार का घेता - उच्च न्यायलय\n13 वर्षांनंतर 'मूडीज'कडून भारताच्या रेटिंगमध्ये सुधार\nसर्व डाळींच्या निर्यातींवरचे प्रतिबंध हटवले\n'एअरटेल पेमेंट बँके' त गॅस सिलिंडरची सबसिडी जमा होणार नाही\nसरकार आता तुमच्या प्रॉपर्टीचे 'डिजीटल ऍड्रेस' तयार करेल\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nटीएचईच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 93 व्या क्रमांकावर\nदुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवंलबून राहणे लाजीरवाणे\nपुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक उद्या दोन तासासाठी बंद\nपुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड\nडान्सबारवरील संपूर्ण बंदीला न्यायालयाचा नकार\nमुख्यपृष्ठ | आम���्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-implements-based-ony-agrowon-maharashtra-7856?tid=168", "date_download": "2019-01-17T18:35:02Z", "digest": "sha1:PUCC3SGYMLJBPKDF3MMQGTASQRCHNELE", "length": 15715, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, implements based ony, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची माहिती..\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nसौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची माहिती..\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nसौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची माहिती..\nकृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी\nमंगळवार, 1 मे 2018\nसौर वाळवणी यंत्र : साठवणीसाठी धान्य योग्य आर्द्रतेपर्यंत सुकविणे आवश्‍यक असते. यासाठी अनेक प्रकारांमध्ये सौर वाळवणी यंत्र (सोलर ड्रायर) उपलब्ध आहे. वरती धुराडे असलेला कॅबिनेट ड्रायर विविध पिकांसाठी उपयोगी ठरतो.\nसौर फोटोव्हेल्टाइक पंप : नदी, नाले किंवा विहिरी इत्यादी स्रोतांपासून पाणीपुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर होऊ शकतो. सौर पंप प्रणालीमध्ये १) सौर फोटोव्होल्टाइक मॉड्युल पॅनेल, २) विद्युतभार कंट्रोलर, ३) प्रत्यावर्ती (डी. सी.) पंप, ४) पाइप असे चार मुख्य भाग असतात.\nसौर वाळवणी यंत्र : साठवणीसाठी धान्य योग्य आर्द्रतेपर्यंत सुकविणे आवश्‍यक असते. यासाठी अनेक प्रकारांमध्ये सौर वाळवणी यंत्र (सोलर ड्रायर) उपलब्ध आहे. वरती धुराडे असलेला कॅबिनेट ड्रायर विविध पिकांसाठी उपयोगी ठरतो.\nसौर फोटोव्हेल्टाइक पंप : नदी, नाले किंवा विहिरी इत्यादी स्रोतांपासून पाणीपुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर होऊ शकतो. सौर पंप प्रणालीमध्ये १) सौर फोटोव्होल्टाइक मॉड्युल पॅनेल, २) विद्युतभार कंट्रोलर, ३) प्रत्यावर्ती (डी. सी.) पंप, ४) पाइप असे चार मुख्य भाग असतात.\nसौर पंप प्रणालीमध्ये फोटोव्होल्टाइक मॉड्युल हा मुख्य भाग असून, यामध्ये अनेक सौर मॉड्युल एकमेकांना पंपाच्या शक्तीनुसार जोडलेले असतात. सौर प्रत्यावर्ती पंप सकाळी ८.३० वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश ��सल्यास विनातक्रार कार्य करतात.\nसौर पंप उपयोगामध्ये नसताना सौर बॅटरी चार्जिंग प्रणालीद्वारा बॅटरी चार्जिंग करण्यासाठी उपयोग करता येतो. विद्युतभारित बॅटरीद्वारा कन्व्हर्टर वापरून विविध विद्युत उपकरणे वापरता येतात.\nसौर घरगुती दिवे : वीजनिर्मितीसाठी सौर पॅनेलचा उपयोग होतो. सौर पॅनेलची काच विशिष्ट प्रकारची असल्यामुळे सहज फुटत नाही. त्यामुळे सौर पॅनेलची विशिष्ट निगा ठेवावी लागत नाही. हे संच तीन वॉट ते ७५ वॉट या क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत. विजेच्या मागणीप्रमाणे पॅनेलच्या संचाची संख्या ठरविली जाते.\nकृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान\nमहाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nइतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nप्लॅस्टिक बाटलीचा वापर टाळा सद्यस्थितीत प्लॅस्टिकच्या बाटलीचा उपयोग...\nऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावेगांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...\nकोंबडीखताचा वापर कसा करावामशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...\nगोळी खाद्यनिर्मितीबाबत माहिती....दळलेले, योग्यप्रकारे मिक्‍स केलेले पशुखाद्य पावडर...\nपिवळी डेझी फूलपिकाची लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nफळपिकांमध्ये कोणत्या कंदपिकांची लागवड...फळपिकांमध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य निवड...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nकाळी मिरी कशी तयार करतातकाळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...\nमसाला पिकांची लागवड कशी करावीनारळाची लागवड ७.५ x ७.५ मीटर अंतरावर करावी. या...\nकरवंदाची लागवड कशी करावीकरवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत...\nसौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची माहिती..सौर वाळवणी यंत्र : साठवणीसाठी धान्य योग्य...\nदालचिनी लागवडीबाबत माहिती...दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात...\nपेरू लागवड कशी करावीपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी,...\nघेवडा लागवडीविषयी माहिती...घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन...\nमुरघास कसा तयार करावा मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका,...\nनारळाच्या झावळ्यांपासून खतनारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते...\nमत्स्यपालनाच्या पद्धतीबाबत माहिती...मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण...\nलाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण कसे करावेसर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...\nजांभूळ लागवड कशी करावीदापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/sangmner-beef-caught-issue/", "date_download": "2019-01-17T17:19:19Z", "digest": "sha1:RMDYKE36KUGG56G2ISDECWUFHRN2Q2AY", "length": 7506, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साडेतीन लाखांचे गोमांस पकडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › साडेतीन लाखांचे गोमांस पकडले\nसाडेतीन लाखांचे गोमांस पकडले\nसंगमनेर शहरातील रहेमतनगर व भारतनगर परिसरात शहर पोलिसांच्या पथकाने बेकायदा चालणार्‍या कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी 3 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 3 हजार 400 किलो गोमांस व 5 लाख 25 हजार रुपये किंमतीची चार चारचाकी वाहने असा एकूण 8 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी गोमांस घेऊन जाणार्‍या टेम्पोचालकास अटक केली आहे .\nबुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शहरानजीकच्या रहेमतनगर व भारतनगर परिसरातून मोठ्या प्रमाणात गोवंश मांसाची तस्करी होत असल्याची खबर पो.नि. औताडे यांना समजली. त्यानुसार त्यांनी स. पो. नि शंकरसिंह राजपूत, उपनिरीक्षक पंकज निकम यांच्यासह हवालदार ईस्माइल शेख, पो.ना. विजय पवार, गोरक्ष शेरकर, रमेश लबडे, सागर धुमाळ, बाळासाहेब अहिरे यांच्या पथकाने संबंधित कत्तलखान्यावर छापा टाकला असता, पोलिसांना एका पटांगणात तीन वाहने उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता, टाट टर्बो क्र.एम.एच.48/ए.जी.6324, महिंद्रा मॅक्स क्र.एम.एच.23/6823 व विना क्रमांकाच्या टेम्पोत एकूण 2 हजार 500 किलो वजनाचे व तब्बल 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचे गोवंशाचे मांस भरल्याचे आढळले. पोलिसांनी हे सर्व मांस जप्त करून ताब्यात घेतले, तसेच 4 लाख 25 हजार रुपये किंमतीची तीन वाहने पोलिस ठाण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू असतानाच याच कत्तलखाना चालकाच्या भारतनगरमधील कत्तलखान्यातूनही गोमांस भरले जात असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार पो.कॉ.प्रमोद गाडेकर, सुनील ढाकणे, साईनाथ वर्पे व पो.ना देशमुख यांनी पाठलाग करीत गौसिया मशिदीसमोर टेम्पो (क्रमांक एम.एच.17/ए.जी.540) अडवून त्याची तपासणी केली असता, त्यात सुमारे 900 किलो वजनाचे गोवंशाचे मांस आढळून आले.\nया प्रकरणी पो.कॉ. विजय पवार आणि प्रमोद गाडेकर यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सलीम खवज्जा शेख, शाहीद हाफीज शेख, टेम्पोचालक अतिक रफिक कुरेशी यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे. दाखल करण्यात आले. मात्र, हे दोघेही पसार होण्यात यशस्वी झाले आहे. दरम्यान, जोपर्यंत शहरातील अवैध कत्तलखाने बंद होत नाही, तोपर्यंत अशा कारवाया सुरूच राहतील, अशी तंबी पो.नि. गोकुळ औताडे यांनी दिली.\nखरेदी केंद्र तीन दिवसांपासून बंद\nघरफोड्या करणारी सातजणांची टोळी जेरबंद\nमालट्रक-पिकअपची धडक; युवकाचा मृत्यू\nफेरतपासाचाही आदेश दिला जाऊ शकतो\nसाडेतीन लाखांचे गोमांस पकडले\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/North-will-not-be-fit-without-Karnataka/", "date_download": "2019-01-17T17:53:06Z", "digest": "sha1:ZGL356XGO2NTJN4OZ3ELR33QVAFFTB7Q", "length": 6063, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उत्तर कर्नाटकाशिवाय स्वस्थ बसणार नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › उत्तर कर्नाटकाशिवाय स्वस्थ बसणार नाही\nउत्तर कर्नाटकाशिवाय स्वस्थ बसणार नाही\nअखंड कर्नाटकची स्वप्ने पाहत सीमाभागातील मराठी भाषिकांना सतत डिवचण्याचा उपद्व्याप करणार्‍या कानडी संघटनांनी आता कर्नाटकालाच घरचा आहेर दिला आहे. उत्तर कर्नाटकावर अन्याय होत असून विकास खुंटला आहे. यामुळे स्वतंत्र उत्तर कर्नाटकाचे आंदोलन तीव्र करून स्वतंत्र राज्याची घोषणा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा नारा नेत्यांनी दिला आहे.कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपरोक्त इशारा कर्नाटक सरकारला देण्यात आला. यावेळी उत्तर कर्नाटक कृती समितीचे अशोक पुजारी, भीमाप्पा गडाद, प्रा. टी. टी. मुरकटनाळ, कल्याणराव मुचळुंबी आदी उपस्थित होते.\nअशोक पुजारी म्हणाले, बेळगाव येथे उभारण्यात आलेली सुवर्ण विधानसौध केवळ एक शोभेची वास्तू ठरली आहे. याठिकाणी कोणतीही सरकारी कार्यालये नाहीत. सरकार केवळ दहा दिवसाचे अधिवेशन घेण्याचे नाटक करते. यापैकी केवळ दोन दिवस खर्‍या अर्थाने कामकाज चालते. उर्वरित दिवस केवळ मनोरंजनात अधिकारी व नेते वेळ घालवितात. सुवर्ण सौधमुळे या भागातील जनतेच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, मागील पाच वर्षात सार्‍या आकांक्षा फोल ठरल्या आहेत. यामुळे उत्तर कर्नाटक विकासाचा दावा फोल ठरला आहे.\nनुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात 90 टक्के निधीची तरतूद दक्षिण कर्नाटकसाठी तर 10 टक्के निधीची तरतूद हैद्राबाद कर्नाटक व उत्तर कर्नाटकसाठी केली आहे. हा अन्याय आहे. विकासातील हा फरक स्पष्ट करण्यासाठी सरकारने श्‍वेतपत्रिका जाहीर करावी, अशीही यावेळी मागणी करण्यात आली.31 रोजी सुवर्ण विधानसौधसमोर उत्तर कर्नाटकातील मठाधीश आंदोलन करणार आहेत. यामध्ये शेतकरी संघटना, कानडी संघटना, लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. उत्तर कर्नाटकाला न्याय मिळाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असाही इशारा यावेळी देण्यात आला.\nगुरुजींनीच बनवली बनावट प्रमाणपत्रे\nपुण्यात पिकअप-ट्रॅव्हलर बसच्या अपघातात ५ ठार\nसोलापूर : मंगळवेढ्यात वाळू चोराविरोधात कारवाई\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-work-of-the-Warkari-sect-is-the-service-of-the-Dharma-Seva/", "date_download": "2019-01-17T17:03:58Z", "digest": "sha1:YUABNO4T3FCJLRMAOHGO7HAALDGOBGF6", "length": 7885, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वारकरी सांप्रदायाचे कार्य म्हणजे धर्मसेवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › वारकरी सांप्रदायाचे कार्य म्हणजे धर्मसेवा\nवारकरी सांप्रदायाचे कार्य म्हणजे धर्मसेवा\nज्यावेळी आपण धर्माचे रक्षण करू, तेव्हा आपले रक्षण भगवंत करेल. कारण सकल सजीव सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतो. वारकरी सांप्रदायाचे कार्य हे धर्म कार्य आहे. ते अविरतपणे चालू ठेवले पाहिजे. वारकरी सांप्रदाय जिल्ह्यात बहरला पाहिज, असे प्रतिपादन वारकरी सांप्रदायचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.विश्‍वनाथ गवंडळकर यांनी केले.\nसिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय आयोजित वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा एडगाव येथील सुमित्रा मंगल कार्यालयात पार झाला. वैभववाडी सभापती लक्ष्मण रावराणे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,अ‍ॅड. हर्षद गावडे, जयेंद्र रावराणे, उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, तालुका संघटक अशोक रावराणे, मधुकर प्रभुगावकर, वारकरी सांप्रदायचे तालुकाध्यक्ष दत्ताराम साटम, शिक्षक नेते शरद नारकर, मनोहर फोडके आदी जिल्ह्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nह.भ.प.गवंडळकर म्हणाले, वारकरी सांप्रदायमध्ये तरुणांची संख्या अत्यल्प आहे. या तरुण वर्गाला आपल्याकडे वळविले पाहिजे.यासाठी आई-वडिलांनी त्यांना या मार्गात आणले पाहिजे. धर्म रक्षणाची सुरुवात स्वतःच्या घरापासून सुरुवात केली पाहीजे. जसे घरात आपण देवाचे नामस्मरण करतो तसेच प्रत्येक वाडीत, गावात, तालुक्यात व जिल्ह्यात केले पाहिजे. यात तरूणांचा सहभाग वाढला पाहिजे.\nशिवसेना संपर्क प्रमुख दुधवडकर म्हणाले,याची देह याची डोळा या उक्तीप्रमाणे प्रत्येक माणसाने अहंकारीपणा काढून टाकला पाहिजे. तुमच्या पुण्य कार्यामुळेच जिल्हा चालणार आहे. आज मला प्रत्यक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले असल्याचे भावाद्गार त्यांनी काढले. कीर्तनकारांनी प्रत्येक गावात कीर्तने केली पाहिजे. संतांच्या संस्कारामुळेच आम्ही येथे आलो आहोत. असे उद्गार सभापती लक्ष्मण रावराणे यांनी काढले.\nवारकरी मेळाव्यानिमित्त एडगाव येथे भव्य मैदानात डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पार पडला. तत्पुर्वी वैभववाडी दत्त मंदिर ते एडगाव अशी अभंगाचा तालावर व हरिनामाचा जयजयकार करीत वारकरी दिंडी काढ्ण्यात आली. यावेळी संतसेवा पुरस्कार कणकवली येथील गोपाळ सावंत(65) यांना शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\n...तर प्रभावीपणे पर्यावरण संवर्धन\nचिपळूण न. प. विरोधी गटनेते शशिकांत मोदी यांचा राजीनामा\nकोकण रेल्वे मार्गावर ‘ख्रिसमस स्पेशल’\nवारकरी सांप्रदायाचे कार्य म्हणजे धर्मसेवा\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/c-m-Devendra-Fadnavis-speech-in-nashik/", "date_download": "2019-01-17T17:56:41Z", "digest": "sha1:TPNM2BXDAHYXLGPW5OH5DE3SP7JGXQVF", "length": 9833, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी २५ कोटी : मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी २५ कोटी : मुख्यमंत्री\nसप्तशृंगी गडाच्या विकासासाठी २५ कोटी : मुख्यमंत्री\nकळवण (जि. नाशिक) : प्रतिनिधी\nउत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात येत आहे. भविष्यातही यासाठी अधिक निधी उपलब्ध करून देऊ आणि नाशिक जिल्ह्यात धार्मिक पर्यटन हब निर्माण करून पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही मुख्यमंत्र�� देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nसप्तशृंगी गड येथे देशातील पहिला प्युनिक्युलर रोपवे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी पालक मंत्री गिरीश महाजन होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हरिशचंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, आमदार डॉ राहुल आहेर, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हापरिषद अध्यक्षा शितल सांगळे, आमदार नरहरी जिरवळ, आमदार दिपीका चव्हाण, आमदार सीमा हिरे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार पंकज भूजबळ, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, सुनिल बागुल, सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, उपसरपंच राजेश गवळी, भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, महामंत्री नंदकुमार खैरनार, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके आदी उपस्थित होते.\nपुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘‘सप्तशृंगी गड येथे देशातील पहिला प्युनिक्युलर रोपवे इमारत सर्व सोयी सुविधांयुक्त दर्जेदार बनले आहे. गुरुबक्षणी त्यांचे सहकारी सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगली वस्तू उभारून या भागाच्या धार्मिक आणि पर्यटन विकासाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. नाशिक जिल्हा तसा विविध गुणसंपन्न आणि धार्मिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. आजचा दिवस भाविकांसाठी ऐतिहासिक दिवस असून, दिव्यांगांसह जेष्ठ नागरिकांसाठी ट्रॉली उपयुक्त ठरणार असल्याचे गौरवूद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.\nराष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, ‘‘मी स्वित्झर्लंड येथे गेलो असता तेथील फ्युनिक्युलर रोपवे बाघितले. आपले राज्य नाशिक जिल्ह्यातही प्रकल्प सप्तशृंग गडावर करता येईल अशा आशेने नऊ वर्षांपूर्वी त्याही मुहूर्तमेढ रोवली असता आज त्या प्रकल्पाचे उद्घाटन लोकार्पण सोहळा पार पडत असल्याने मनस्वी आनंद होत आहे. यावेळी भुजबळांनी नाशिक शहरातील गोदा बोट प्रकल्प व मांजरपाड्याचे राहिलेले काम पूर्ण करून त्याचे पुण्यकर्म पालक मंत्री गिरीश महाजन यांनी घ्यावे असे आवाहन भुजबळ यांनी केले.\nग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे म्हणाले, ‘‘सप्तशृंग गडाला बी वर्ग दर्जा मिळाला असून, गडावरील विविध विकास कामांच्या २५ को���ी रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. त्यास तात्काळ मंजुरी द्यावी व पंढरपूर धर्तीवर खानदेशातून पायी चालत येणाऱ्या भाविकांसाठी निर्मल वारीसाठी निधी द्यावा व सप्तशृंगी गड येथील वनजमिनी बाबत मुंबई येथे स्वतंत्र बैठक घेण्यात यावी.\nपालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘‘फ्युनिक्युलर रोपवे उद्घाटन सोहळ्यास उशीर झाला असला तरी भावीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या विविध खात्याच्या सर्वच परवानग्या मिळाल्या नंतर आज प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे. भुजबळ साहेबाच्या मागणी नुसार मांजर पाडा प्रकल्पाचे काम येत्या सहा महिन्यात मार्गी लागणार आहे. पुढील पावसाळ्यात प्रकल्पातील पाणी अडवून मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच प्रकल्पाचे उदघाटन करू. अशी ग्वाही महाजन यांनी दिली.\nगुरुजींनीच बनवली बनावट प्रमाणपत्रे\nपुण्यात पिकअप-ट्रॅव्हलर बसच्या अपघातात ५ ठार\nसोलापूर : मंगळवेढ्यात वाळू चोराविरोधात कारवाई\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pandharpur-vari2018-mauli-mauli-walhe-village/", "date_download": "2019-01-17T17:27:13Z", "digest": "sha1:OSPGWBEDXBKYU43NFCWRBJNOAT7N4C73", "length": 3537, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माऊलींचे वाल्मीक नगरीतून सातारा जिल्ह्याकडे प्रस्थान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › माऊलींचे वाल्मीक नगरीतून सातारा जिल्ह्याकडे प्रस्थान\nमाऊलींचे वाल्मीक नगरीतून सातारा जिल्ह्याकडे प्रस्थान\nमहर्षी वाल्मिकींच्या तपोभूमीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे येथे वाल्हे गावचे सरपंच अमोल खेले यांनी पहाटेची आरती करून साडे सहा वाजता नीरा गावाकडे प्रस्थान झाला.\nवाल्हे येथे महर्षी वाल्मिकींच्या तपोभूमीत मोठ्या प्रमाणावर मालसूची ग्रामस्थांकडून सेवा होऊन पालखी सोहळा थोपटेवाडी येथे सकाळाच्या न्याहरीस विसावला.\nया ठिकाणी वीर जेऊर मांडकी येथील भाविकांनी दर्शनास गर्दी केली. पालखी व्यवस्थापनात आज पोलिस यंत्रणा अतिश��� दक्ष राहून वाहतूकीचे नियंत्रण करीत असल्याचे चित्र पाहवयास मिळाले.\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/how-to-reduce-belly-fat-116011900020_1.html", "date_download": "2019-01-17T16:54:35Z", "digest": "sha1:P5H26BVYSTX5K5WLXBD62HNNDDP5YWVB", "length": 7168, "nlines": 93, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "पोटावरची चरबी कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय", "raw_content": "\nपोटावरची चरबी कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय\nआपण स्थूल नसालही कदाचित पण वाढलेल्या पोटामुळे फिगर गडबडतंय... तर काळजी करण्याचे कारण नाही. या 5 टिप्स अमलात आणा आणि स्लिम आणि स्मार्ट दिसा:\nथोडं- थोडं खावं: जर आपल्याला एक किंवा दोनदा भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडावी लागेल. आपला आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकावेळी पोटभर न जेवता थोड्या प्रमाणात खा. याने पोटही भरलेलं राहील पोटाचा स्थूलपणा कमी होईल.\n2. गरम पाणी: पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरेल. याने कॅलरीज कमी होतील. याव्यतिरिक्त जर आपण गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायला तर आणखीच चांगले परिणाम बघायला मिळतील.\n3. मॉर्निंग वॉक: पहाटे पायी चालणे, जॉगिंग करणे किंवा व्यायाम करणे पोटातील चरबी करण्यासाठी योग्य विकल्प आहेत. याने हळुवार फॅट्स कमी होतील आणि पचनतंत्र सुरळीत होईल.\n4. नौकासन: योगाने शारीरिकच नव्हे तर मानसिक तक्रारीदेखील दूर होतात. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे.\n5. रात्री उशिरा जेवू नये: उशिरा डिनर करणे हे पोटातील चरबी वाढण्याचं प्रमुख कारण आहे. रात्री झोपण्याच्या 2 तासाआधी जेवून घ्यावं. किंवा रात्री काही लाइट आहार घ्या. याव्यतिरिक्त झोपण्याआधी शतपावली कण्यासाठी वेळ मिळत असेल तर आरोग्यासाठी याहून छान गोष्ट काय असू शकते.\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nथकवा आणि कमजोरी ���ालवण्यासाठी नंबर 1 आहे हे ड्रिंक\nहे वाचल्यावर किस करायला कधीच नकार देणार नाही\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nस्वप्नात जर ह्या 5 वस्तू दिसतील तर नक्कीच श्रीमंत व्हाल\nबेली फॅटचे हे धोके...\nहे 5 पावलं 7 दिवसात कमी करतील पोटाची चरबी\nशुगर आणि कोलेस्टरॉलला कंट्रोलमध्ये ठेवतो मश्रुम\nमेनोपॉजदरम्यान हेल्दी राहण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करावे\nबर्फाचे हे फायदे... माहीत आहेत का\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nऍमेझॉन भारतात करणार मोठी नोकर भरती\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nमधुमेह आणि कब्ज्याचा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कच्ची केळी\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/police-start-their-investigation-in-bollywood-dancer-abhijeet-shindes-suicide-case/articleshowprint/65520478.cms", "date_download": "2019-01-17T18:41:58Z", "digest": "sha1:6LCQLA5WUIKTNLJUNUQ7D2NP2FDQQTMI", "length": 2282, "nlines": 4, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याची आत्महत्या", "raw_content": "\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nबॉलिवूडचा प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याने बुधवारी आत्महत्या केली. भांडुप येथील राहत्या घरी अभिजीतने पंख्याला गळफास घेतला. घटनास्थळावरून पोलिसांना चिठ्ठी सापडली असून यात त्याने बँक खाते मुलीच्या नावावर केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी भांडुप पोलिस अधिक तपास करीत आहेत.\nभांडुप व्हिलेज मार्गावरील एका सोसायटीमध्ये अभिजीत राहत होता. त्याची पत्नी गेल्या तीन महिन्यांपासून लहान मुलीसह माहेरी राहत आहे. यामुळे अभिजीत तणावाखाली होता. बुधवारी सकाळी घरात कुणी नसताना अभिजीतने घरातील पंख्याला गळफास घेतला. बराच वेळ अभिजीतने दरवाजा उघडला नाही त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. भांडुप पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अभिजीतला जवळच्या रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अभिजीतने सलमान खान, रणबीर कपूर, तुषार कपूर, रणवीर सिंग यांसारख्या बड्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/01/prem-katha.html", "date_download": "2019-01-17T17:03:30Z", "digest": "sha1:DONFCNQR2E73GS3XXN4NRQIJGXWKWFRK", "length": 9017, "nlines": 192, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "एक छोटीशी प्रेम कथा ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nएक छोटीशी प्रेम कथा\nयेतांना मित्रांनी सांगीतल....., आज\nनविनच सकाळ झाली आहे.....\nसर्वकाम सोडून आधी तीलाच\nबघीतल्या बरोबर मनात घर करुन\nजेव्हा माझ्याकडे बघुन हळुच\nआता माझ एकच काम असायच.....,\nरोज सकाळ संध्याकाळ तिलाच\nआता माझ्या मित्रांना मला शोधन्यासाठी जास्त\nकारण माझा ठिंय्या तिच्याच\nमला ती रडतांना दीसली.....,\nजाऊन तीची हळूवार आसव\nती घाबरली आणि घाबरुन\nमीही घाबरत म्हणालो ''मी तुझ\nतीने संतापात सांगीतले ''मग\nएकतर्फीच राहू दे मी करु शकत\n''अग अस नको ग बोलु\n''मला माहीती आहे तुझ्यासारख\n''तु अस कर...माझ्याशिवाय जगु\nनाही शकत...,तर मरुतर शकतो....''\n''तुझ्यावरतर मी नेहमीच प्रेम करत\nआणि आजपासुन कधी तुझ्या वाटेत\nनाही येणार....'' ' 'माझ\nतुझ्या शरीरावर प्रेम नाही हे\nतेव्हामात्र प्रेमाच्या शोधात तु\nयेशील.....' ' एकन्यात आल हे की\nआज कुणास ठाऊक दोन\nखुप वेळ झालीतरी ती माझ्याजवळ\nतीच्या वागण्याची माफी मागत\nयेतो आहे..... बघीतलतर काय....\nअरे खरच ती आली आहे....\nआणि तीची पापनीही ओली हे.....\nमी तीच्याशी थोडा रुसलो होतो.....\nती दीवसभर माझ्या छातीवर डोक\nरडली आणि मी काही न\nझोपलो होतो..... जिच्या डोळ्यात\nकधीकाळी पाणीही नाही पहावल.....,\nमाफ कर ग मला मीच तुला रडवल...\nमाफ कर ग मला मीच\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/graphics-card/expensive-gigabyte+graphics-card-price-list.html", "date_download": "2019-01-17T17:48:16Z", "digest": "sha1:YD6AVLLXGSJVGUBEXC6PRQNAAGCQDHW3", "length": 15378, "nlines": 326, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग गिगाबायते ग्राफिक्स कार्ड | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive गिगाबायते ग्राफिक्स कार्ड Indiaकिंमत\nIndia 2019 Expensive गिगाबायते ग्राफिक्स कार्ड\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 54,199 पर्यंत ह्या 17 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग ग्राफिक्स कार्ड. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग गिगाबायते ग्राफिक कार्ड India मध्ये गिगाबायते गटक्स 750 ती गद्र५ २गब २क्सदवी २क्सछ्द्मी ओक ग्राफिक्स कार्ड्स गाव ह्न७५तोच २गी Rs. 13,499 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी गिगाबायते ग्राफिक्स कार्ड < / strong>\n1 गिगाबायते ग्राफिक्स कार्ड रुपये अधिक उपलब्ध आहेत. 32,519. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 54,199 येथे आपल्याला गिगाबायते नवीदिया गाव ह्न९८०ग१ गेमिंग ४गड 4 गब गद्र५ ग्राफिक्स कार्ड उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 12 उत्पादने\nशीर्ष 10गिगाबायते ग्राफिक्स कार्ड\nगिगाबायते नवीदिया गाव ह्न९८०ग१ गेमिंग ४गड 4 गब गद्र५ ग्राफिक्स कार्ड\nगिगाबायते गटक्स 750 ती गद्र५ २गब २क्सदवी २क्सछ्द्मी ओक ग्राफिक्स कार्ड्स गाव ह्न७५तोच २गी\nगिगाबायते नवीदिया गाव ह्न७४०ड५ओक २गी 2 गब गद्र५ ग्राफिक्स कार्ड\nगिगाबायते नवीदिया गाव ह्न६३० २गी हँड एक्सपेरि���न्स सिरीयस 2 गब द्र३ ग्राफिक्स कार्ड\nगिगाबायते नवीदिया गाव ह्न६१०ड३ २गी 1 0 2048 म्ब द्र३ ग्राफिक्स कार्ड\nगिगाबायते नवीदिया गाव ह्न६१०ड३ २गी 1 0 2 गब द्र३ ग्राफिक्स कार्ड ब्लॅक\nगिगाबायते नवीदिया गेफोर्स गट 210 १गब द्र३\nगिगाबायते नवीदिया गाव ह्न६१०ड३ २गी 2 गब द्र३ ग्राफिक्स कार्ड\nगिगाबायते गेफोर्स गट 610 २गब द्र३ पसा एक्सप्रेस 2 0 द्वि इ छ्द्मी द शुभ लो प्रोफिले ग्राफिक्स कार्ड गाव ह्न६१०ड३ २गी\nगिगाबायते नवीदिया गाव ह्न२१०ड३ १गी 1 गब द्र३ ग्राफिक्स कार्ड\nगिगाबायते नवीदिया ह्न२१०ड३ १गी १गब ग्राफिक्स कार्ड\n- चोरे क्लॉक स्पीड 590 MHz\nगिगाबायते गाव ह्न२१०ड३ १गी नवीदिया पॉवेरेड ग्राफिक कार्ड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://learn-modi-script.blogspot.com/2017/03/modi-in-todays-world-cover.html", "date_download": "2019-01-17T17:08:50Z", "digest": "sha1:TXE36TJAUSQBEVQVM3WEO2WVXE23RMGJ", "length": 2946, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात... | Learn Modi Script", "raw_content": "\nबुधवार, २२ मार्च, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे ३:१२ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मुखपृष्ठ, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/ganesh-pujan-marathi/ganesh-chaturthi-sthapana-rules-118091200012_1.html", "date_download": "2019-01-17T16:55:56Z", "digest": "sha1:4TAHSWVKTG4PUV5AOKLJYHQTNQXAOJT5", "length": 5518, "nlines": 92, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "गणेश चतुथीला गणपतीची पूजा करताना हे नियम लक्षात असू द्या", "raw_content": "\nगणेश चतुथीला गणपतीची पूजा करताना हे नियम लक्षात असू द्या\nमूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये\nशुभ मुहूर्तावर विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी\nप्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर मूर्ती भंग झाल्यास मूर्तीस दही-भात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे. दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी\nगणपतीला एकदा अर्पित केलेले फूल पुन्हा पूजेत वापरू नये. कुजलेले, खाली पडलेले किंवा सुगंध घेतलेले फुलं कधीच वापरू नये\nघरात कोणताही पदार्थ बनल्यावर आधी गणपतीला नैवेद्य दाखवावा\nया दरम्यान हिंसा, वाद, संभोग, क्रोध, खोटे बोलणे, निंदा अश्या वाईट सवयींपासून दूर राहावे\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nकावळा देतो शुभ-अशुभ संकेत, जाणून घ्या\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nहरतालिका विशेष : अखंड सौभाग्यप्राप्तीचे व्रत\nगणपतीची मूर्ती निवडताना हे नियम लक्षात ठेवा\nमाझ्या घरी येतोय माझा गणपती बाप्पा\nगणेश चतुर्थी 2018 सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त\nश्रीरामानेही त्रेतायुगात पतंग उडविली\nया वेळी सिंहावर स्वार होऊन येईल संक्रांती, राशींवर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या\nसंक्रांत निमित्त - कथुली\nमकर संक्रांती: कोणते दान सर्वश्रेष्ठ, जाणून घ्या\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7/", "date_download": "2019-01-17T17:43:20Z", "digest": "sha1:ADDR2U73U3NRLPKPFTV3FUGUGUTZSSZG", "length": 11093, "nlines": 127, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नक्षलवादी संघटनेशी संबंधित आरोपींचा जामीन अर्ज; २७ सप्टेंबरला सुनावणी – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nनक्षलवादी संघटनेशी संबंधित आरोपींचा जामीन अर्ज; २७ सप्टेंबरला सुनावणी\nपुणे – मागील वर्षी ३१ डिसेंबर रोजी पुण्यातल्या शनिवार वाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकार घडला. यादरम्यान पोलिसांनी तपास करत असताना अॅड. सुरेंद्र गडलिंग आणि प्रा. शोमा सेन यांना अटक केली होती. बंदी असलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही अटक केली होती. यानंतर दोघांनी शुक्रवारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आता २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.\nसध्या या दोघांशिवाय महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन हे देखील अटकेत आहेत. यापूर्वी ७ सप्टेंबरला पुणे न्यायालयाने सरकारी पक्षाला त्यांची बाजू मांडण्यासाठी मुदत दिली होती. यावरच आज सुनावणी झाली. पुढील सुनावणी ही २७ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.\nदहशतवादी घुसखोरी रोखण्यासाठी भारताची नामी शक्कल\nही युरोपमधली पतंगबाजी बघाच...\nत्र्यंबकेश्वरमध्ये विजेच्या शॉकने दोघांचा मृत्यू\nनाशिक – त्र्यंबकेश्वरमध्ये विजेच्या शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वरमधील अंजनेरी गावात ही घटना घडली. विजेचा शॉक लागून विकास रामसे,...\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलावली बैठक\nमुंबई – सातव्या वेतन आयोगाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी या मुख्य व इतर काही मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून ३ दिवसीय संप पुकारला आहे. संपामुळे राजकीय...\nदेशात आंतरजातीय विवाह प्रोत्साहन निधी समान- केंद्रीय राज्यमंत्री विजय सांपला\nनवी दिल्ली- आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी देशभरातील राज्यांना ठराविक निधी देण्यात येतो. यामध्ये प्रत्येक राज्यांना अडीच लाख रुपये निधी निश्चित करण्यात आलेला आहे. असे केंद्रीय...\nसुनंदा पुष्कर मृत्युप्रकरणी शशी थरूर आरोपी\nपोलिसांकडून 3000 पानांचे आरोपपत्र दाखल नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी सुनंदा पुष्कर मृत्युप्रकरणी शशी थरूर यांना संशयास्पद आरोपी बनवले असून त्यासंबंधी 3000 पानांचे आरोपपत्र...\nदुरान्तो एक्स्प्रेसवर दरोडा; चोरटे एसी डब्यात घुसल��\nदिल्ली- रेल्वे मार्गावरचे सिग्नल फेल करून जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेसचे दोन डबे लुटल्याची घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बादली-सराय रोहिल्ला स्टेशनदरम्यान घडली आहे. पहाटे तीनच्या...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nवृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nअजब गावांची गजब कहाणी\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-17T16:57:10Z", "digest": "sha1:KBYJU6JTYJZN34B4I5H73HGO3W2SUUQB", "length": 6837, "nlines": 169, "source_domain": "kayvatelte.com", "title": "हॉटेल्स | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nगोव्याची खादाडीची एक पोस्ट मराठी मंडळी वर आधिच टाकली होती. गोव्याला काय चांगलं मिळतं खायला ते त्या पोस्ट मधे लिहिले होते.सध्या गोव्यालाच आहे आणि त्या पोस्ट मधे अजून काही जागा लिहायच्या राहिल्या होत्या , म्हणून हे पोस्ट लिहायला घेत … Continue reading →\nPosted in खाद्ययात्रा\t| Tagged अशोका हॉटेल, खादाडी, खाद्ययात्रा, गोवनिज फिश करी, गोवनिज फिश रवा फ्राय, गोवा, गोवा हॉटेल, फिश करी, हॉटेल्स\t| 39 Comments\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक ���होत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nकाय बोलावं आणि काय नाही\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-to-prevent-dengue-gram-panchayats/", "date_download": "2019-01-17T17:28:59Z", "digest": "sha1:R6XJTDX2U737DNRS45OIC5FPDJZNCPHZ", "length": 7047, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डेंग्यू रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना ‘डोस’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › डेंग्यू रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना ‘डोस’\nडेंग्यू रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना ‘डोस’\nडेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचनांचा डोस देण्यात आला आहे. डेंग्यू रोखण्यासाठी ग्रा. पं. चा सहभाग वाढविण्यात येणार आहे. यासाठी पंचायत आणि ग्रामविकास खात्याने पुढाकार घेतला असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून डेंग्यू निर्मूलनासाठी जागृती मोहीम राबविण्याबरोबरच खबरदारी घेण्याचे आदेश बजावले आहेत. कृती आराखडा तयार करण्यास सूचविले आहे.\nजिल्ह्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आरोग्य यंत्रणा हबकून गेली आहे.\nडेंग्यूला आळा घालण्यासाठी पंचायतराज आणि ग्रामविकास खाते सतर्क बनले आहे. त्यांनी सर्व ग्रा. पं. ना आदेश देऊन खबरदारी घेण्याचे बजावले आहेत. यासाठी जि. पं. ने पुढाकार घेतला असून महसूल खात्याच्या सहकार्यातून कृती आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. ग्रा. पं. कार्यक्षेत्रात सांडपाण्याची व्यवस्था, पाणी पुरवठा योजना, गटारीचे नियोजन, डास निर्मूलनाचे प्रयत्न यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.\nआजवर केवळ आरोग्य खात्याकडून रोगावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. पहिल्यांदाच ग्रा. पं. च्या माध्यमातून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित केली आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याचे ग्रा. पं. ना बंधनकारक केले आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते. यामुळे पाणी साठवून ठेवण्यात येते. त्यातून डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो. कूपनलिका व विहिरीसभोवती पाणी साचू न��े, यासाठीदेखील खबरदारी घेण्यात येईल. ग्रा. पं. सदस्य, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या यांचा डेंग्यू निर्मूलन मोहिमेसाठी उपयोग करण्यात येणार आहे. जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत सदस्यांना रोगाबाबत माहिती देण्यात येणार आहे. रोगाची लक्षणे आणि घ्यावयाची खबरदारी याबाबत जागृती करण्यात येणार\nडोळ्यात तिखट फेकून लुटले तब्बल 24 लाख\nमोदी येवोत, वा शहा; सलोख्याला बाधा नको\nमुद्रांक, नोंदणी शुल्क उत्पन्नात घट\nमंगसुळीचे ता.पं.सदस्य दुचाकी अपघातात ठार\nअतिक्रमित घरे मार्च अखेरपर्यंत वैध : महसूलमंत्री तिम्मप्पा\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/movie-reviews/-/moviereview/63933552.cms", "date_download": "2019-01-17T18:27:26Z", "digest": "sha1:W57CVL4TQOGS6BIYHF5RR3BI7SFOWUZ5", "length": 39832, "nlines": 216, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nude Review, न्यूड सिनेरिव्ह्यू, Nude Marathi Movie Review", "raw_content": "\nराकेश अस्थानांचा सेवाकाळ घटवला\n'दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर ते..\nदिल्लीः शेजाऱ्यांकडून महिलेची हत्या\n'के.एल राहुल आणि हार्दिक पंड्याना..\nसोशल मीडियावरून महिलांवर पाळत ठेव..\nआकाश आनंद बसपामध्ये येणार\nसर्वोच्च न्यायालय लोकपाल बिलासाठी..\nमुकुंद कुळे, महाराष्ट्र टाइम्स, Fri,27 Apr 2018 12:20:31 +05:30\nआमचं रेटिंग: 4 / 5\nवाचकांचे रेटिंग :4.5 / 5\nतुमचे रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nकलावंतनसिरुद्दीन शहा,छाया कदम,कल्याणी मुळ्ये,श्रीकांत यादव,नेहा जोशी,किशोर कदम,ओम भुतकर\nकालावधी2 hrs. 24 Min.तुमच्या शहरातलं शो टाइमिंग\nकाही वर्षांपूर्वी एक आसामी नाटक पाहिलं होतं- नुपी. नुपी म्हणजे स्त्री. या नाटकात सीतेपासून आता आसामच्या चहाच्या मळ्यांत काम करणाऱ्या स्त्रीपर्यंत, पुरुषी अत्य���चाराच्या बळी महिला कशा ठरत आल्या आहेत, ते मंचित करण्यात आलं होतं. या नाटकाच्या शेवटी या पुरुषी अत्याचाराचा निषेध एक स्त्री आपले कपडे उतरवून, नग्न होऊन करते असं दाखवण्यात आलं होतं... विद्रोहाचं ते नग्न दृश्य समोर साकार झालं आणि... समोरचे प्रेक्षक केवळ नि:शब्द झाले. काही वेळाने पडदा पडला तरी त्याला टाळ्या वाजवायचं भान राहिलं नाही. कारण त्याच्या डोळ्यांसमोरुन ती नग्न स्त्री हटायलाच तयार नव्हती... त्याचं कारण त्यांच्या डोळ्यांत किंवा मनांत वासना उतरलेली नव्हती, तर त्या स्त्रीच्या नग्न होण्यामागील अपरिहार्यता, प्रतिकात्मकता आणि कलात्मकताही त्याला जाणवलेली होती कलेतली नग्नता अशी सूचक असते. शारीरिक आकारापेक्षा त्यातला निराकारच तिथे कलावंताला दर्शवायचा असतो. हे ज्यांना कळतं ते त्या कलेचा निर्मळ आस्वाद घेतात आणि ज्यांना कळत नाही, ते त्यातली नग्नता शोधून त्या कलाकृतीची मोडतोड करतात. कलावंताला मारहाण करतात. क्वचित कधी त्या कलावंताला आपला देश, आपली माती सोडून जायला भाग पाडतात. खरोखर भारतीय समाजाइतका दांभिक समाज जगाच्या पाठीवर दुसरा नसेल. एकीकडे यांच्या पुराणात नग्नतेसंदर्भातील सगळ्या मर्यादा मोकळेपणाने उल्लंघलेल्या दिसतात आणि त्याचवेळी त्या पुराणांचे गोडवे गाणारी मंडळी नग्नतेवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यामागील कलात्मकतेचा कुठलाही संदर्भ लक्षात न घेता. एवढंच कशाला खाजगीत लैंगिकतेविषयी बोलताना यांच्या जिभेला हाड नसते, पण कलेच्या पातळीवर लैंगिकतेला दृश्य रूप दिलं की यांच्या भावना भडकतात...\nहे सगळं उगाळण्याचं कारण म्हणजे 'न्यूड' हा मराठी चित्रपट. हा चित्रपट म्हणजे आजच्या दांभिक संस्कृती रक्षकांना दिलेली सणसणीत चपराक आहे. नावावरुन आणि त्यातील काही दृश्यांवरुन हा सिनेमा तथाकथित संस्कृती रक्षकांच्या कचाट्यात सापडला होता खरा... पण आता सिनेमा बघितल्यावर ते आक्षेप आणि आरोपातील फोलपणा लक्षात येतो. कारण चित्रकलेचं शिक्षण घेताना नग्न देहाचं रेखाटन हा एक विषयच असतो आणि त्याचं शिक्षण समोर एक नग्न मानवी देह बसवूनच दिलं जातं. तो देह पुरुषाचा असेल किंवा स्त्रीचा... तो रेखाटताना विद्यार्थ्यांची कसोटी असते खरी, मनावर ताबा ठेवण्याची. ज्यांना ते जमतं ते या सिनेमात दाखवलेल्या जयरामप्रमाणे (ओम भुतकर)मोठे चित्रकार होतात. क��रण त्यांना नग्न रूपाचं शिक्षण घेताना त्या देहाच्याही पलीकडे असलेलं त्या मॉडेलचं मन आकळलेलं असतं.\nपण परिस्थितीमुळे चित्रशाळेत न्यूड मॉडेल म्हणून जाणाऱ्या चंद्राक्का(छाया कदम) आणि यमुना(कल्याणी मुळे) यांचं काय होत असेल त्यांचं आयुष्य मार्गी लागत असेल की कलाविद्यार्थ्यांचं शिक्षण मार्गी लावताना त्यांचं आयुष्य नासूनच जात असेल त्यांचं आयुष्य मार्गी लागत असेल की कलाविद्यार्थ्यांचं शिक्षण मार्गी लावताना त्यांचं आयुष्य नासूनच जात असेल या सिनेमातलं एक वाक्य खूपच सूचक आहे. आपल्या मुलाला लहान्यालाही (मदन देवधर) चित्रकलेची आवड आहे हे कळल्यावर, तो जे.जे. कलाशाळेतच शिकायला येऊन आपल्यावर अनवस्था प्रसंग ओढवू नये म्हणून यमुना त्याला औरंगाबादला कलाशिक्षण घ्यायला पाठवते. तेव्हा ती चंद्राक्काला म्हणते- याला जर कलेचं मर्म कळलं, तर मी काय करते ते ठाऊक झाल्यावरही हा माझ्या पायावर डोकं ठेवून माझी पूजा करील. पण त्याला ते नाहीच उमगलं तर...\nलहान्याला आपल्या आईच्या या त्यागामागची अगतिकता उमगते की तो तथाकथित संस्कृतिरक्षकांचाच प्रतिनिधी ठरतो हे समजून घ्यायचं असेल तर हा सिनेमा पाहावा लागेल. नव्हे तो पाहाच. केवळ चंद्राक्का-यमुना आणि लहान्याचं काय होतं ते कळण्यासाठीच नव्हे, तर कलात्मक नग्नता समजून घेण्यासाठीही. कुठेही सल्लेबाजी किंवा उपदेशांचा आव न आणता हा सिनेमा सहज घडत जातो आणि तेवढ्याच सहजतेने त्यातली 'न्यूड' दृश्यंही साकारत जातात. ती पाहताना मन किंवा बुद्धी कुठेही 'चाळवत' नाही. कलावंताचा हेतू शुद्ध असला की, नग्नताही कशी सुंदर होऊन जाते, याचं हा सिनेमा उत्तम उदाहरण आहे. विशेष म्हणजे चित्रातील नग्नतेमुळे ज्यांना हा देश सोडून जावं लागलं, अशा एका थोर चित्रकाराचंही (नसिरुद्दीन शहा) यात एक पात्र आहे. मात्र तेही एवढं सहजपणे आलंय की, ते मुद्दाम घुसडल्यासारखं वाटत नाही. सहजता हे या सिनेमाचं एक मुख्य अंग आहे. दृश्यांपासून सिनेमातील छायाप्रकाशापर्यंत सर्वत्र एकप्रकारची सहजता आहे, जी प्रेक्षक स्वीकारत जातो. अगदी संगीत आणि गाणीदेखील… त्या-त्या प्रसंगातील भाव अलगद गडद आणि अधोरेखित करत जातात.\nआणि तरीही या सगळ्याला पुरुन काही उरत असेल, तर तो यमुना झालेल्या कल्याणी मुळ्ये आणि चंद्राक्का झालेल्या छाया कदम या दोघींचा अभिनय. छाया कदम यांचा 'फॅण्ड्���ी' ते 'न्यूड' व्हाया 'सैराट' हा प्रवास दखल घेण्याजोगाच आहे. परंतु ज्यांनी 'झुलवा'मधली त्यांची दार्शीची भूमिका पाहिलीय, त्यांच्यासाठी त्यांचा अभिनय ही नवलाईची बाब नक्कीच नाही. काहीशा बिनधास्त-मोकळ्याढाकळ्या भूमिका त्या अगदी सहज पेलतात. परंतु या सिनेमात कल्याणी मुळ्ये यांनी साकारलेली यमुना निव्वळ अप्रतिम आहे. परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांसमोर का होईना, पण देहावरची वस्त्र उतरवायला लागणं यातली अगतिकता त्यांनी चेहऱ्यावर जी साकारलीय, त्याला तोड नाही. त्यांचा अभिनय सिनेमातील आशयाला अधिक आश्वासक करतो. भूमिकेला खरेपणा देतो. 'रिंगण'मधल्या वेश्येच्या छोट्या भूमिकेतही त्यांनी हा कारनामा करुन दाखवला होता. त्यांच्या रुपाने इंडस्ट्रीला नक्कीच एक चांगली अभिनेत्री मिळालेली आहे.\nसरते शेवटी रवी जाधव यांचं कौतुक करायलाच हवं. कारण तेच या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी आजवर केलेले सिनेमे पाहिले की, ते या माध्यमाविषयी किती सजग आणि जेन्युईन आहेत, ते जाणवतं. त्यामुळेच नग्नतेसारखा संवेदनशील विषय असतानाही, त्यांनी तो कुठेही भडक होऊ दिलेला नाही आणि हेच या सिनेमाचं व दिग्दर्शकाचं यश आहे सिनेमाच्या नावाला आणि त्यातील विषयालाही विरोध करणाऱ्यांनी जर आधी हा सिनेमा पाहिला असता, तर कदाचित त्यांनाही प्रश्न पडला असता, की नेमका विरोध कशाला करायचा सिनेमाच्या नावाला आणि त्यातील विषयालाही विरोध करणाऱ्यांनी जर आधी हा सिनेमा पाहिला असता, तर कदाचित त्यांनाही प्रश्न पडला असता, की नेमका विरोध कशाला करायचा कारण त्यांना अपेक्षित असलेली नग्नता इथे नावालाही नाही\n अगर फिल्म देख चुके हैं, तभी आगे पढ़ें, वरना फिल्म देखने से पहले ही आप जान जाएंगे फिल्म की पूरी कहानी क्लाइमैक्स के साथ\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी त���म्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (बोगस)1.5 (भंपक)2 (यथातथा)2.5 (टीपी)3 (चांगला)3.5 (उत्तम)4 (अतिउत्तम)4.5 (दर्जेदार)5 (सर्वोत्तम)\nआप इस मूवी को रेट कर चुके हैं\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षे��� संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबॉलिवूडपेक्षा आयएएस होण्यास प्राधान्य देणारी सुंदरी\nजावेद अख्तर: क्लॅपर बॉय ते गीतकार\nजावेद अख्तर यांची शेरो-शायरी\nsuchitra sen death anniversary: अभिनेत्री सुचित्रा सेन: ब्युटी विथ ब्रेन\nलतादीदींचा आवाज नाकारणारा संगीतकार\nबॉलिवूडचा देखणा हिरो नील नितीन मुकेश\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत्री\nदु:खाला वाचा फोडणारा कवी...\nबर्थ-डे विशेष: सुरांचा ध्यास घेणारा गायक\nपब्लिक रिव्ह्यू: द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर... कसा वाटला\n'येरे येरे पैसा' - धमाल अॅक्शन ड्रामा\nTanushree Datta: नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचे आरोप\nअभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघातात निधन\nअभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज; प्रकृती गंभीर\nश्रीदेवींच्या अंत्ययात्रेवेळी जॅकलीन हसत होती\nUsha Jadhav: 'मलाही सेक्ससाठी विचारलं होतं'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetramayan-sanskrit-classical/playsong/50/Aniya-Dehi-Me.php", "date_download": "2019-01-17T18:17:39Z", "digest": "sha1:GTQ23PVDKZGVV4UY4KNCDSBPW2PSXWCX", "length": 10219, "nlines": 141, "source_domain": "www.gadima.com", "title": "Aniya Dehi Me -: आनीय देहि मे : GeetRamayan (Sanskrit) : गीतरामायण (संस्कृत)", "raw_content": "\nलबाड जोडी इमले माड्या, गुणवतांना मात्र झोपडया\nपतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार\nपैसे जमा झाल्यानंतर ८ दिवसात (शनिवार-रविवार सोडून) पेनड्राईव्ह घरपोच कुरियर ने मिळेल.काही शंका असल्यास ९९७५४९७४५० या नंबरवर WhatsApp/SMS करू शकता.\nगीतरामायण (संस्कृत,भाषांतर:सीताराम दातार) | Geetramayan (Sanskrit)\nगीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलुगु, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ठ्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली जातात.\nगीतरामायणाचे हे संस्कृत भाषांतर.भाषांतर केले आहे अंधेरी चे श्री.सीताराम दातार यांनी,तर गायन केले आहे मिलिंद करमरकर,माधुरी करमरकर,सुधा दातार यांनी.\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nआदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून ��ाढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.\nज्येष्ठं ते हे नृपते\nतिष्ठ सुमन्त्रक स्थापय च रथम्\nयत्र स रामस्तत्र हि सीता\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-17T17:40:22Z", "digest": "sha1:AGGPMY2UL2M7QW3NYMK64ZP7BZ4SWDA2", "length": 7753, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उपनिरीक्षक अनंत चिंचकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nउपनिरीक्षक अनंत चिंचकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार\nवाठार स्टेशन : पोलिस उपनिरीक्षक अनंत चिंचकर यांचा सत्कार करताना सपोनि मारुती खेडकर, व्यासपिठावर डीवायएसपी प्रेरणा कट्टे. (जलाल खान पठाण)\nवाठार स्टेशन, दि. 1 (वार्ताहर) – वाठार पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनंत चिंचकर यांचा नुकताच सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामस्थांनी सत्कार केला.\nयाप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे, रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक विभुते, वाठार पोलीस स्टेशनचे सपोनि मारुती खेडकर, माजी उपसरपंच नागेश जाधव, वाठार पोलिस स्टेशनचे कर्मचारी आणि चिंचकर यांचे कुटुंबिय उपस्थित होते. अनंत चिंचकर यांनी वाठार पोलीस स्टेशन येथे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांची उणीव भासणार आहे, असे मत व्यक्त करत त्यांना पुढील आरोग्यदाशी दीर्घायुष्यासाठी ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. विकास सेवा सोसायटीचे चेअरमन नितीन चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे, उपाध्यक्ष हाफिज पटेल, सचिन जाधव, सोसायटीचे संचालक भगवानराव घोंगडे, मंगेश शितोळे व वाठार पोलिस स्टेशन परिसरातील पोलीस पाटील उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/ajamer-ursa-release-special-six-railways-103982", "date_download": "2019-01-17T17:41:31Z", "digest": "sha1:WTFK47CYNHJ2HKANKZLIG24AGNIHPSHT", "length": 13528, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "ajamer ursa release special six railways अजमेर ऊर्ससाठी सहा विशेष रेल्वे गाड्या | eSakal", "raw_content": "\nअजमेर ऊर्ससाठी सहा विशेष रेल्वे गाड्या\nसोमवार, 19 मार्च 2018\nअकाेला : अजमेर येथील ८०६ व्या ऊर्ससाठी विदर्भातील भाविक माेठ्या संख्येने जातात. त्या अनुषंगाने दक्षिण मध्य रेल्वेने सहा विशेष गाड्या सुरू केल्या असून, यातील पहिली गाडी बुधवार २१ मार्च राेजी धावणार आहे. यासाठी खासदार संजय धाेत्रे यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे मागणी केली हाेती.\nअकाेला : अजमेर येथील ८०६ व्या ऊर्ससाठी विदर्भातील भाविक माेठ्या संख्येने जातात. त्या अनुषंगाने दक्षिण मध्य रेल्वेने सहा विशेष गाड्या सुरू केल्या असून, यातील पहिली गाडी बुधवार २१ मार्च राेजी धावणार आहे. यासाठी खासदार संजय धाेत्रे यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे मागणी केली हाेती.\nदरवर्षी अजमेर शरीफ करीता तसेच पुष्करला जाणाऱ्या भाविकांची गर्दी माेठ्या प्रमाणात असते. परंतु, यंदा अकोला खांडवा रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने हैदराबाद-अजमेर ही गाडी बंद आहे. भाविकांच्या सुविधेसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सहा विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगाणा, विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील भाविकांना अजमेर शरीफ आणि पुष्करला जाणे सोयीचे होणार आहे.\nसहापैकी चार गाड्यांना अकाेला थांबा देण्यात आल्याने वऱ्हाडातील प्रवाश्यांना याचा लाभ हाेणार आहे. यामध्ये अकाेल्यासाठ�� गाडी क्रमांक ०७६४१ नांदेड ते अजमेर ही विशेष गाडी बुधवारी (ता.२१) नांदेड येथून सायंकाळी १६.०५ वाजता सुटेल. येथून पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे अजमेर येथे दुसऱ्या दिवशी रात्री २१.२५ वाजता पोहोचेल. या गाडीत एकुण १८ डब्बे राहणार आहेत. तसेच गाडी क्रमांक ०७१२९ -०७१३० काचीगुडा ते अजमेर-मदार- काचीगुडा ही गाडी काचीगुडा येथून मंगळवारी (ता.२०) रात्री २३.३० सुटणार असून, अकोलामार्गे गुरुवारी (ता.२२) सकाळी १०.३० अजमेरला पाेहाेचेल, तर ११ वाजता मदार स्टेशनला पोहोचेल. विशेष गाड्या सुरू करण्यासाठी खासदार संजय धाेत्रे यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे मागणी रेटून धरली हाेती.\nमी काय चुकीचं बोललो : नसरुद्दीन शाह\nनवी दिल्ली : समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटत असल्याचे विधान अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी काल (...\nचिखलीत लवकरच नवीन रुग्णालय\nपिंपरी - चिखलीतील पाच एकर जागेत यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेतर्फे नवीन रुग्णालय उभारण्यात येणार आहे. संबंधित रुग्णालयासाठी तीन एकर...\nमगर स्टेडियम पीपीपी तत्त्वावर होणार विकसित\nपिंपरी - नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत तेथील जलतरण...\nराहुल गांधीनी स्पष्ट केले 'मी कोणता ब्राह्मण'\nअजमेर (राजस्थान) : पुष्करमधील ब्रह्माच्या मंदिरात दर्शनाला गेले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी मंदिरात विधीवत पूजा केली. यादरम्यान,...\nशहरातील रस्त्यांच्या कडेला राडारोडा\nपिंपरी - शहरात एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना, दुसरीकडे रस्त्यांलगत व मोकळ्या जागांमध्ये राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील...\nबागलाणच्या रस्ते आणि पुलांसाठी २५ कोटी ६७ लाख रूपयांचा निधी मंजूर\nसटाणा - बागलाण तालुक्यातील वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या रस्ते आणि पुलांच्या बांधकामासाठी चालू हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/photo-gallery/religion-festival/gujarati-garba-769.htm", "date_download": "2019-01-17T16:50:38Z", "digest": "sha1:TT3GLLCISAVVUM2HTP3SRQSRM57SW3TO", "length": 3358, "nlines": 82, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "×", "raw_content": "\nमहिला व पुरुषांकरता गरबा ड्रेसेस वेगववेगळे असतात. महिलांच्या ड्रेसला 'चणिया-चोली' तर पुरुषांच्या ड्रेसला 'केडियू' म्हटले जाते.\nलहेंगा, चोली व ओढणी असा 'चणिया-चोली'चा पूर्ण सेट असतो. त्याचप्रमाणे पुरुषांचा 'केडियू'मध्ये रेडीमेड धोतर व घेरेदार शॉर्ट कुर्ता असतो.\nगरब्याचे बदलते स्वरुप, नवरात्र, देवीचे नवरात्र, नवरात्रात, दांडिया, नवरात्र देवीचे, दुर्गा पूजा, नवरात्र पूजा, गरबा, केडियू, लहेंगा, चोली व ओढणी, घेरेदार शॉर्ट कुर्ता\nहरिद्वार महाकुंभ मेळा 2010\nसमन्वयाची देवता - श्री दत्त\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/also-say-what-problems-do-we-have-when-kings-are-you-new/", "date_download": "2019-01-17T17:20:39Z", "digest": "sha1:L2W7DULHPVPZSLWMSITKZEIH3PHTNM7J", "length": 7152, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चिमुकला म्हणतो, राजे तुम्ही असताना आम्हाला कसली अडचण!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nचिमुकला म्हणतो, राजे तुम्ही असताना आम्हाला कसली अडचण\nसातारा: खासदार उदयन राजे भोसले हे आपल्या खास स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतात. तसेच त्यांच्या चाहता वर्ग हा सर्व स्तरातील आहे. लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत उदयन राजे भोसलेंवर प्रेम करणारे लोक आहेत. काही दिवसांपूर्वी रस्त्याने चालणाऱ्या मुलाने उदयन राजेंना लिफ्ट मागितली होती. त्यामुळे ती घटना चांगलीच चर्चेत आली होती. आता पुन्हा उदयन राजेंना गोरगरीब जनतेविषयी असणारे प्रेम दाखवणारा प्रसंग घडला आहे.\nराजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची प्रचंड गर्दी\nसरकारी दिनदर्शिकेतून शाहू, फुले,आंबेडकर यांना वगळलं ; धनंजय…\nकाल रविवारी कास भागातील भागांना भेटी देण्यासाठी उदयन राजे गेले असता. त्यांना रस्त्यावर एक छोटा मुलगा व त्याचे वडील किरकोळ काम कर�� होते त्या निरागस मुलाला पाहुन राजेंनी गाड़ी थांबवाईला सांगितली. त्या मुलाकड़े पाहुन जवळ घ्यायचा मोह त्यांना आवरला नाही. शाळेत जातो का विचारले काही अड़चन आहे का\nअसे त्या मुलाला विचारले असता. मुलगा म्हणाला ‘राजे तुम्ही असतांना आम्हाला कसली अडचण’. त्या मुलाचे वडील म्हणाले रोज शाळेत जातो तुम्ही असताना कसली अडचण.\nराजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची प्रचंड गर्दी\nसरकारी दिनदर्शिकेतून शाहू, फुले,आंबेडकर यांना वगळलं ; धनंजय मुंडे आक्रमक\nसावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगाव येथे जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार,…\nशिवाजी महाराजांच्या वेशातील राष्ट्रवादीच्या आमदाराने केला नेत्याला मुजरा \nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nटीम महाराष्ट्र देशा - ‘मला कुठेही पाठवा, मी जादू दाखवीन. भाजपला विजयी करून दाखवीन या राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय…\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/pagination/26/0/0/160/5/gadima-literature", "date_download": "2019-01-17T18:22:44Z", "digest": "sha1:QOMJJI7QCD53O4A5ZQRUARCALUQ2DZP2", "length": 10120, "nlines": 147, "source_domain": "www.gadima.com", "title": "Marathi Songs Lyrics | चित्रपट गीते | Literature Of Ga Di Madgulkar(GaDiMa)| ग. दि. माडगूळकर(गदिमा) | गदिमांचे साहित्य", "raw_content": "\nपद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\n१६१) तुझे रूप चित्ती राहो | Tuze Ruup Chitti Raho\n१६२) तुझ्या कांतिसम रक्‍तपताका | TUzya Kantisam Raktapataka\n१६३) तुझ्या मनी तेच माझ्या मनी | Tuzya Mani Tech Mazya Mani\n१६४) तुम्ही माझे बाजीराव | Tumhi Maze Bajirao\n१६८) त्या तिथे पलीकडे तिकडे | Tya Tithe Palikade Tikade\n१७३) दिली कोंबड्याने बांग | Dili Kombadyane Bang\n१७४) दिवा ��ाविते दिवा | Diva Lavite Diva\n१७५) दूर कुठे राउळात | Door Kuthe Raulat\n१७६) देव देव्हार्‍यात नाही | Dev Devaryat Nahi\n१८०) दैव जाणिले कुणी | Daiva Janile Kuni\n१८३) धीरे जरा गाडीवाना | Dhire Jara Gadivana\n१८७) नका गडे माझ्याकडे पुन्हापुन्हा पाहू | Naka Gade Mazyakade Punhapunha Pahu\n१८९) नको रे बोलूस माझ्याशी | Nako Re Bolus Mazyashi\n१९७) निघाले असतिल राजकुमार | Nighale Asatil Raajkumar\n'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही \n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://malvanganeshpatsanstha.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C/", "date_download": "2019-01-17T18:02:42Z", "digest": "sha1:WGT7SHDR35O2GWOM5PQLCO5MYU2WJRAN", "length": 2050, "nlines": 38, "source_domain": "malvanganeshpatsanstha.com", "title": "वाहनतारण कर्ज - Ganesh Nagari Patsanstha", "raw_content": "\nश्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या.मालवण\nकर्ज मर्यादा :- वाहन शोरूम किंमतीच्या ७०%\nकर्जाची मुदत :- ५ वर्षापर्यत\nमाहिती :- 2 जामिनदार व त्यांची आवश्यक कागदपत्रके.\nरेशन कार्ड – राहण्याचा पुरावा\nअधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.\nनियम व अटी लागू.\nविशेष लखपती आवर्त ठेव योजना\nमासिक व्याजप्राप्ती ठेव योजना\nबचत ठेव योजना व श्री गणेश पिग्मी ठेव योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-01-17T17:29:45Z", "digest": "sha1:XGJQBFCMFC7MV5G6VETPJEVE54S4CWAC", "length": 4724, "nlines": 46, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nअधिक सामग्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nअधिक सामग्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nमंगळवार, १८ जुलै, २०१७\nअधिक सामग्री | Resources\nजर तुम्हाला मोडीबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, किंवा अजून मोडी शिकायची असेल तसेच जुनी कागदपत्रे वाचायची असतील तर पुढील वेब साधने तुम्हाला फार उपयोगी पडतील.\nफेसबुक वर MoDi script - मोडी लिपी हा मोडी शिकणार्यांचा ग्रुप आहे. यावर अनेक मोडी कागदपत्रे आणि संसाधने उपलब्ध असतात.\nMODI LIPI ONLINE हे युट्युब चॅनेल मोडी शिकण्याचा दृक श्राव्य पर्याय उपलब्ध करून देते.\nC-DAC ने मोडी शिकण्यासाठी अॅप बनवले आहे. ते त्यांच्या वेबसाईटवर तसेच गूगल प्ले स्टोर वर उपलब्ध आहे.\nमोडी वाचक श्री कौस्तुभ कस्तुरे यांनी मोडी शिकण्याची आणि सरावाची अनेक पुस्तके त्यांच्या ब्लॉग वर उपलब्ध करून दिली आहेत. ती तुम्ही इथून डाउनलोड करू शकता.\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे १०:०१ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अधिक सामग्री, मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/new-dress-code-for-this-year-neet-exam/", "date_download": "2019-01-17T17:18:13Z", "digest": "sha1:CRC4N3ZFROKR5U4EFP2NPMO5DAOU3SIV", "length": 9045, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "NEETपरीक्षा : भलीमोठी नियमावली जाणून घ्या, अन्यथा परीक्षा देता येणार नाही", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nNEETपरीक्षा : भलीमोठी नियमावली जाणून घ्या, अन्यथा परीक्षा देता येणार नाही\nटीम महाराष्ट्र देशा- सीबीएससीने यंदाच्या NEET परिक्षेसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये परिक्षार्थींनी परिक्षेला येताना कुठले कपडे परिधान करायचे, कुठले नाही. तसेच कोणत्या वस्तू सोबत बाळगू नयेत, याची भलीमोठी यादी जाहीर केली आहे. या नियमावलीत सांगितल्याप्रमाणे ड्रेसकोड जर परीक्षार्थीचा नसेल तर परिक्षार्थींना परिक्षेला मुकावे लागू शकते.NEETने नुकतेच परिक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर आता ही परिक्षा देणाऱ्या देशभरातील परिक्षार्थींना नवा ड्रेसकोड जाहीर करण्यात आला आहे.\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची…\nमाल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा डिसेंबरपासून स��रू करणार :…\nअसा असेल नवा ड्रेसकोड\nपरिक्षार्थींना फिक्या रंगाचे कपडे परिधान करण्यास प्राधान्य, पूर्ण बाह्यांचे शर्ट किंवा कुर्ता घालता येणार नाही. त्याऐवजी अर्ध बाह्यांचे शर्ट घालायचे आहेत.\nकपड्यांवर मोठ्या आकारातील बटन्स, बॅच किंवा फूल लावता येणार नाही. मुलींनी शक्यतो पारंपारिक सलवार कमीज किंवा ट्राऊजर वापरता येणार आहे.\nपायात शूज आणि पायमोजे घालता येणार नाहीत. त्याऐवजी सँडल किंवा चप्पल वापरता येईल.\nपरिक्षा केंद्रांवर परिक्षार्थींचे सामान ठेवण्याची कुठलीही सुविधा असणार नाही. त्यामुळे त्यांना सोबत पेन्सल बॉक्स, हँडबॅग, बेल्ट, टोपी, घड्याळ आणि ज्वेलरी सोबत बाळगता येणार नाही.\nज्या परिक्षार्थींना पारंपारिक कपड्यांमध्ये यायचे आहे. त्यांना परिक्षा केंद्रावर एक तास आगोदर यावे लागेल. संपूर्ण तपासणीनंतरच त्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.\nगतवर्षी डोक्यावर बांधलेला कपडा (पगडी, टोप्या) आणि हिजाब काढण्यास परिक्षार्थींना सांगण्यात आले होते. यावरुन मोठे वादंगही माजले होते. परिक्षेत कुठल्याही प्रकारे कॉपीचे प्रकार होऊ नयेत म्हणून ही कडक खबरदारी घेण्यात आली आहे.\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची शिक्षा द्या : आम आदमी पार्टी\nमाल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा डिसेंबरपासून सुरू करणार : पर्यटनमंत्री जयकुमार रावल\nमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे दाखल करु : विनोद तावडे\nशिक्षणाचा दर्जा अधिकतम उंचावण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार : शिक्षण सभापती विकास…\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nटीम महाराष्ट्र देशा - बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी केलेला संप अखेर मागे घेतला आहे.…\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rahul-gandhi-criticized-pm-modi-in-gujeath/", "date_download": "2019-01-17T17:36:43Z", "digest": "sha1:GSCDKVC7BI6WT2UEQBEYKGA6L3XY7JFQ", "length": 8573, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खोटं ऐकून ऐकून विकास वेडा झालाय: राहुल गांधी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nखोटं ऐकून ऐकून विकास वेडा झालाय: राहुल गांधी\nमोदी कुणाचंच ऐकत नाही :गांधी\nखेडा (गुजरात) : गुजरातमधील खेडामध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला . 22 वर्षांपासून गुजरातमध्ये कामगार, महिला, लहान दुकानदार यांना जे बोलायचं आहे, ते कुणीही ऐकत नाही. “नरेंद्र मोदींनी कुणाचंही न ऐकता रात्री 12 वाजता जीएसटी लागू केलं. आम्ही सांगितलं की, 18 टक्क्यांहून अधिक कर लावू नका, कारण अशामुळे छोट्या व्यापाऱ्यांना फटका बसेल. भाजपने ना लोकांचं ऐकलं, ना आमचं ऐकलं. अचानकपणे जीएसटी लागू केलं. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.खोटं ऐकून ऐकून विकास वेडा झालाय, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींची खिल्ली उडवली .\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nकाय म्हणाले राहुल गांधी \nजीएसटीची कल्पना काँग्रेस पक्षाची होती. संपूर्ण देशात एकच कर प्रणाली असावी, असं आम्हाला वाटत होतं. आम्ही लोकांपर्यंत आलो. लोकांना विचारलं, त्यानंतर लोकांनी सांगितलं, देशात एकच कर प्रणाली असावी. शिवाय, 18 टक्क्यांपेक्षा जास्त कर न लावण्याचेही लोकांनी सूचवलं. आमच्या जीएसटीच्या कल्पनेत या गोष्टी होत्या. शिवाय, जीएसटी भरण्यासाठी एकच फॉर्म होता. आमचं जीएसटी असं होतं. विकासाचं कोणतंही काम इतरांचं ऐकल्याशिवाय होऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष कोणतंही काम करण्याआधी लोकांशी चर्चा करतं. मात्र गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये कामगार, महिला, लहान दुकानदार यांना जे बोलायचं आहे, ते कुणीही ऐकत नाही. “नरेंद्र मोदींनी कुणाचंही न ऐकता रात्री 12 वाजता जीएसटी लागू केलं. आम्ही सांगितलं की, 18 टक्क्यांहून अधिक कर लावू नका, कारण अशामुळे लहान-सहान व्यापाऱ्यांना फटका बसेल. भाजपने ना लोकांचं ऐकलं, ना आमचं ऐकलं. अचानकपणे जीएसटी लागू केलं. त्यामुळे अनेक समस्या ��िर्माण झाल्या आहेत.”, असे राहुल गांधी म्हणाले\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nमुंबई : लोकांच्या सहभागातून किती उत्कृष्टपणे काम करता येते याचे उत्तम उदाहरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/marathi-kavita-by-shashikant-shandile16.html", "date_download": "2019-01-17T17:06:02Z", "digest": "sha1:RKXTDPQWLVL2O7Q7GS3CPXFAEUHIC7AM", "length": 6131, "nlines": 122, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "संस्कृती ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nदेव माणसातला आता दैत्य झाला\nमाणूस माणुसकी विसरुनी गेला\nकोण आहे तो देव म्हणून दिसेना\nइथे आता देवाचाही बाजार झाला\nसंस्कृती ती भारताची गाहाळ झाली\nआता पाच्छात्य हालचाल सुरु झाली\nकुठे गेली ती सलवार साडीची प्रथा\nबॉलीवूडमध्ये फक्त चड्डीच राहली\nसिनेमा पाहून पोट्टेहि आता गेले वाया\nनमस्कार सोडून हाय हेल्लोची काया\nप्रेम म्हणून निव्वळ टाईमपास होतो\nवाढली महिलांवर बलात्काराची छाया\nविदेशी लोकं सिखले आपले गुणं\nआपण घेतले फक्त त्यांचे अवगुणं\nमरत्यालाही न पाजे पाणी कुणी\nलाज शरम पार टाकली विकू��ं\nसंदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)\nलेखक :शशिकांत शांडीले (SD), नागपूर\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Gotya", "date_download": "2019-01-17T16:53:31Z", "digest": "sha1:GVYSXIPF7ZGNC3MPT6CYFWOGVEBZ4TAI", "length": 2625, "nlines": 33, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "गोट्या | Gotya | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nबीज अंकुरे, अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत\nकसे रुजावे बियाणे माळरानी खडकात\nबीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर\nलख्ख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर\nहवी अंधारल्या राती चंद्रकिरणांची साथ\nअंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड\nमुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड\nनिळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात\nनाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरू\nफुला-फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू\nक्षणभरी विसावेल वाटसरू सावलीत\nगीत - मधुकर आरकडे\nसंगीत - अशोक पत्की\nस्वर - अरुण इंगळे\nगीत प्रकार - मालिका गीते\n• शीर्षक गीत, मालिका- गोट्या, वाहिनी- झी मराठी.\nकल्पतरू - कल्पवृक्ष, इंद्रलोकांतील काल्पनिक वृक्ष. इच्छित वस्तू देतो अशी समजूत आहे.\nझुलविले मला का सांग\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/chitrangan-gholap-elected-president-javhar-urban-bank-128145", "date_download": "2019-01-17T17:50:02Z", "digest": "sha1:GRZC4CSE2PGB6GF7NDE2X274RXRKYACH", "length": 11300, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "chitrangan gholap elected as president of javhar urban bank जव्हार अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी चित्रांगण घोलप बिनविरोध | eSakal", "raw_content": "\nजव्हार अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी चित्रांगण घोलप बिनविरोध\nबुधवार, 4 जुलै 2018\nमोखाडा (पालघर) : पालघर जिल्ह्यात बॅकींग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या जव्हार अर्बन को. ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी अनुभवी संचालक चित्रांगण घोलप यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष चंद्रकांत पटेल ��ांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही निवडणूक घेण्यात आली आहे.\nमोखाडा (पालघर) : पालघर जिल्ह्यात बॅकींग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या जव्हार अर्बन को. ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी अनुभवी संचालक चित्रांगण घोलप यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष चंद्रकांत पटेल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही निवडणूक घेण्यात आली आहे.\nजव्हार अर्बन बँकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. बँकेचे सर्वच्या सर्व 17 संचालक शिवसेनेचे आहेत. त्यामुळे चित्रांगण घोलप यांना सर्व संचालकांनी संमती दिल्याने, त्यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. घोलप हे शिवसेना जव्हार शहरप्रमुख असून, त्यांनी जव्हार नगरपरिषदेत पाच वर्ष नगरसेवक पद भूषविले आहे. उत्तम व अभ्यासू वक्ते म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे.\nवसई-विरार पालिकेच्या कार्यक्षेत्रात लवकरच घाऊक बाजारपेठ\nबोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र...\nतर बारामती नगर पालिकाही जिंकून दाखवीन : गिरीश महाजन\nजळगाव : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसह चार महापालिकेवर भाजपची सत्ता आपण आणली, केलेल्या चांगल्या नियोजनाचे हे फळ आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर आपण बारामती...\nपत्रकारास अरेरावी करणाऱ्या वाहतूक पोलिसाची बदली\nवसई : पालघर येथील \"सकाळ'चे बातमीदार पी. एम. पाटील यांच्याशी अरेरावी करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचारी वसावे यांची अखेर विभागीय चौकशी लावण्यात आली...\nखडसेंची प्रतीक्षा, महाजनांची चढती कमान\nसरत्या वर्षात जिल्ह्यातील राजकारण राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याभोवतीच फिरले, असे...\nपालघर किनाऱ्यावरून 14 बांगलादेशी तरूण ताब्यात\nपालघर : किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात शनिवारी संशयित 14 बांगलादेशी तरुणांना कोस्टगार्डने ताब्यात घेतले आहे. वसई येथील पानजु बेटानजीक अरबी...\nमोखाड्यातील \"मधली सुट्टी\" ची घंटा वाजवणार साता समुद्रापार\nमोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा \"मधली सुट्टी\" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्क��� स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/7/4/seeds.aspx", "date_download": "2019-01-17T17:12:34Z", "digest": "sha1:JUU2PDDLKOCJEWROO57XMS7QLQMB54D5", "length": 17030, "nlines": 68, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "कृषी सप्ताह - लेख ५ : बीज अंकुरे.. अंकुरे", "raw_content": "\nकृषी सप्ताह - लेख ५ : बीज अंकुरे.. अंकुरे\nविविध प्रकारच्या बीजांची अंकुरण्याची प्रक्रिया\nनुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या पावसापाठोपाठ जिथे जागा मिळेल तिथे हिरवे कोंब डोकं वर काढत आहेत. रख्ख तपकिरी रंगावर हिरवी मखमल पसरते आहे. बी रूजणं ही निसर्गाच्या अरभाट पेटाऱ्यातील एक छोटीशी जादू. पण या छोटया जादूने पृथ्वीचं भवितव्य घडवलं.\nअसं म्हणतात की, दहा हजार वर्षांपूर्वी केव्हातरी अश्मयुगातल्या कुण्या शहाण्या व्यक्तीने रानात जमवलेले दाणे जमिनीत टाकले. जमिनीच्या कुशीत तरारून ते वर आले आणि क्रांती झाली. भटका फाटका माणूस स्थिरावला आणि अंकुरत्या बीजापोटी बळीराजाच्या संपन्न संस्कृतीचा उदय झाला. बी आणि रोप ही प्रक्रिया माणसाच्या लक्षात आली.\nआपल्या रोजच्या आयुष्यात रूजलेल्या बियांची आपल्याशी सतत भेट होत असते. त्यातल्या काही बिया म्हणजे कडधान्य आणि त्यांना येणारे मोड. पण अतिपरिचयात अवज्ञा झाल्यामुळे ही बी आहे हेच आपण विसरतो. ही मोड येणारी किंवा कोणत्याही बीजातून कोंब बाहेर येणारी प्रक्रिया अगदी फालतू वाटत असली, तरी प्रत्यक्षात किचकट आहे. कारण बी रूजणार की नाही हे पाणी, प्राणवायू़, प्रकाश, तपमान या आणि अशा अनेक घटकांच्या अनेकपदरी संबंधावर अवलंबून असतं.\nपाणी हा यातला सर्वाधिक आवश्यक घटक. त्याची व प्राणवायू़ची जोडी जमलेली आहे. कोरडया बिया पाणी पिऊन टम्म झाल्या की, खडबडून जाग्या होतात. मग रेणूंच्या पातळीवर अनेक घटना घडतात. तान्हया बाळासाठी घरात असते तशीच लगबग सगळ्या पेशींमधे सुरू होते. सर्वप्रथम टरफलाचं बंद दार किलकिलं होऊन प्राणवायू आत येतो आणि अंकुर श्वास घेऊ लागतो. अंकुर��च्या वाढीसाठी अनेक विकरं (enzymes) कार्यान्वित होऊ डी.एन.ए़.आर.एन.ए. आणि प्रथिनं तयार करू लागतात. ती साठवलेल्या अन्नाचं रूपांतर ऊर्जेत आणि इतर आवश्यक रेणूंत करतात. तसंच फायटिनचं विघटन करून साठवलेले क्षार उपलब्ध करून देतात. फायटिनचं विघटन माणसासाठीही उपयोगी असतं. कारण त्यामुळे कडधान्यं पचायला सोपी होतात.\nतपमान सर्वच बियांना उबदार लागतं. मात्र प्रकाशाचं तसं नाही. प्रकाशाच्या गरजेनुसार रूजवणीचे दोन प्रकार आहे एक म्हणजे जमिनीवर होणारी आणि दुसरी म्हणजे जमिनीखाली होणारी रूजवण. अगदी लहान बिया जमिनीच्या वर प्रकाशाच्या सान्निध्यात रूजतात, कारण त्यांच्याबरोबर झाडांनी भूकलाडू दिलेले नसतात. त्यामुळे नव्या रोपाला लगेच अन्न तयार करणं भाग असतं. याउलट घेवडयासारख्या मोठया अन्नाचा साठा बाळगसाऱ्या बिया प्रकाशापासून दूर जमिनीत खोल रूजतात. भुर्इतून वर आली की, त्यांची दलं हिरवी होऊन पानांचं काम करतात.\nया दोन प्रकारांशिवाय सापडणारा विचित्र प्रकार म्हणजे दलदलीत वाढणाऱ्या सुंदरीच्या (mangroves च्या) झाडांचा. ही झाडं चक्क लेकुरवाळी असतात. म्हणजे यांची फळं झाडावर असतानाच त्यातल्या बिया रूजून रोपं तयार होतात आणि सोटमूळ पुरेसं मोठं झाल्यावर आर्इच्या कडेवरून उतरावं तशी रोपं हलके गळून दलदलीत रूजतात. नारळाच्या काही जातीतही अशी रूजवण दिसते.\nएकंदरीत बहुतेक झाडांमधे 'माती, पाणी, उजेड, वारा’ यावरच बी रूजणं अवलंबून आहे. हे सर्व घटक सहजगत्या नियंत्रित करता येतात त्यामुळे त्यांच्यावर आधारित अनेक सोपे आणि स्वस्त प्रयोग वेगवेगळया वयोगटांकडून करून घेणं आणि मुलांना शास्त्राची गोडी लावणं शक्य आहे. विशेष म्हणजे हे प्रयोग खाद्य (मोडाची कडधान्यं) आणि वाद्यं (आंब्याची कोय) तयार करत असल्यानं मुलांनाही आवडतात.\nमुलांसाठी अमेरिकेत नासानेही एक असाच पण अंमळ खर्चिक प्रयोग केला आहे. आपल्याला माहीत आहे की, रूजल्या कोंबाच्या वाढीवर (स्टार्च) साठवणारी \"मायलोप्लास्टस् आणि संप्रेरकांच्या जोडीनं\" गुरूत्वाकर्षण परिणाम करतं. त्यामुळे मुळं जमिनीकडे तर अंकुर जमिनीच्या विरूद्ध दिशेला वाढतात. अंतराळात गुरूत्वाकर्षण नसल्याचा रोपांवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी नासाने मोहरीसारख्या एका झाडाच्या बिया यानातून अंतराळात नेल्या. त्याच झाडाच्या बिया त्यांनी युरोप आणि अमेरिकेतल्या शाळांत वाटल्या. अंतराळात नेलेल्या बिया यानात प्रयोगशाळेत रूजवल्या. याच वेळी पृथ्वीवर मुलांनीही बिया रूजवल्या, तेव्हा असं दिसलं की अंतराळात अंधारात रोपे सर्व दिशांना वाढली तर उजेडात फक्त प्रकाशस्त्रोताच्या दिशेने वाढली. तसंच पृथ्वीवर अंतराळापेक्षा कमी काळात जास्त टक्के बिया रूजल्या. मला यात निष्कर्ष काय आले यापेक्षा मुलांचा प्रयोग निरीक्षण नोंद आणि विश्लेषण या सगळ्यातला सहभाग व त्यांना आलेला हुरूप महत्त्वाचा वाटला.\nबीज अंकुरणं आणि न अंकुरणं दोन्ही प्रक्रिया फार महत्त्वाच्या आहेत. माणसासाठी शेतात गहू अंकुरणं जितकं गरजेचं आहे, तितकंच कोठारात न अंकुरणंही. तसंच झाडांसाठी योग्य पर्यावरण नसताना बिया रूजण्यापेक्षा त्या सुप्तावस्थेत राहणंच उपयुक्त आहे. रूजवणक्षमता प्रजातीनुसार बदलते. काही बिया लगेच कुजतात तर काही शेकडो वर्षं रूजवणक्षमता टिकवून धरतात. याचे उदाहरण म्हणजे सायबेरियात सापडलेल्या सायलीन अल्बाच्या बिया. या बिया खारीसारख्या प्राण्याचा खबदाडातील खजिना असावा. हा सायबेरियातल्या कायमच्या गोठलेल्या जमिनीखाली (Permafrost) एका मॅमॉथशेजारी सापडला. रशियन शास्त्रज्ञांनी त्या प्रयोगशाळेत रूजवल्या. आणि अवघे ३२ हजार वर्षे वयमानाच्या त्या बिया चक्क रूजल्या आणि वाढल्याही.\nकाही बियांना मात्र रूजण्यासाठी बाहेरच्यांच्या मदतीची गरज असते. ऑर्किडच्या बिया निसर्गात काही खास बुरशींच्या उपस्थितीतच रूजू शकतात. प्रयोगशाळेत मात्र त्यांना या मित्रांची गरज भासत नाही.\nकाही बिया केव्हा रूजायचं हे 'ठरवतात'. अनुकूल परिस्थिती निर्माण होर्इतो त्या झोपून राहतात. आधुनिक संशोधनानुसार बियांत सुप्तावस्थेचा काळ असणं हे ते झाड अधिक उत्क्रांत आणि बुद्धिमान असण्याचे दयोतक आहे. याच महिन्यातल्या 'जून २०१७' ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या शोधनिबंधानुसार ऑराबिडॉप्सिसच्या अंकुराच्या मुळात त्याचा 'मेंदू’ असतो. हा मेंदू फक्त २५ ते ४० पेशींचे २ पुंजके असतात. एक पुंजका अंगार्इ म्हणत सुप्तावस्थेचा संदेश देतो, तर दुसरा भूपाळी गात रूजण्याचा आदेश देतो. संदेशवहनाचं काम संप्रेरकं करतात आणि दोन्ही पुंजक्यांचं मतैक्य झालं की, बिया रूजतात.\nपण ही सारी वैविध्यं टिकवायची कशी हा प्रश्न माणसापुढे आ वासून बसला आहे. यासाठी प्रलयाच्या दिवसाची तयारी म्हणून शास्त्रज्ञ मनू किंवा नोहासारखे तयारी करत आहेत. त्याकरता जमतील तेवढया बिया जमवून त्यांच्या बँका तयार केल्या जात आहेत. या बँकांचे खास व्हॉल्टस ठेवण्यासाठी जागा शोधल्या जात आहेत. थंड कोरडं अंतरिक्ष हा पर्याय महागडा म्हणून नाकारला आहे. सध्या ध्रुवीय प्रदेशातल्या गुहांचा विचार चालू आहे, पण जागतिक तपमानवाढ पाहता या पर्यायातही काही दम दिसत नाही. तेव्हा चला़ रामबाण उपाय सापडेपर्यंत आपण खारीचा वाटा उचलू या. जमेल तितकी झाडं लावू या.. जोपासू या. बाकी कार्य सिद्धीला नेण्यास शहाण्या झाडांच्या बुद्धिमान बिया समर्थ आहेतच.\nतरू चहू अंगी फुले\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-17T18:10:31Z", "digest": "sha1:GRFV5S46J73AOF55Z3F6X7E7WDIM3KNS", "length": 7737, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टेंडर प्रक्रियेची सरकार चौकशी करणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nटेंडर प्रक्रियेची सरकार चौकशी करणार\nटेंडर प्रक्रियेची सरकार चौकशी करणार\nमुंबई – मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी टेंडर कोणी काढले याची सरकारलाच माहित नसल्याचे सभागृहात उघड झाले. 2016 साली उंदीर मारण्याचे टेंडर कोणी काढले याची माहीती घेतली जाईल.\nतसेच आमदार चरण वाघमारे यांनी माहिती अधिकारात घेतलेली ही माहिती खरी समजून टेंडर प्रक्रियेची चौकशी करून त्याचा तपशील सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल, असे आश्वासन सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सभागृहात दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nअनुदानित आश्रमशाळांच्या परिरक्षण अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव \nबेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता\nआयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजाराहून अधिक वाढविणार- कौशल्य विकासमंत्री\nथापाड्या सरकारला आत्मसन्मान आहे की नाही \nपुणे मनपा वर्ग-४ च्या सेवकांना धुलाई भत्ता लागू करण्याबाबत शासन सकारात्मक\nहज यात्रेकरुं���्या सुरक्षेला प्राधान्य – विनोद तावडे\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/entertainment/see-kangana-ranawats-new-look/", "date_download": "2019-01-17T18:11:10Z", "digest": "sha1:OX5NWAK4MR2K7NZFVHV7RJ2QKQJEQ4VN", "length": 20721, "nlines": 332, "source_domain": "www.lokmat.com", "title": "See Kangana Ranawat'S New Look | कंगना राणावतचे नवीन लुक्स पाहा | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार १७ जानेवारी २०१९\nशिक्षण ही न संपणारी अखंड प्रक्रिया\nखारेपाटातील नापीक जमिनीचे होणार सर्वेक्षण\nपोलीस मुख्यालयात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती\nशासनाची फसवणूक मायलेकांवर गुन्हा दाखल\nशिहू येथे घरपट्टी केली पुन्हा वसूल\n'बाळासाहेबांना सोनू निगमला ठार मारायचं होतं,' यावर सोनू निगमनं 'असं' दिलं उत्तर\n99 व्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटक महेश एलकुंचवार\nसोमवारी भारतातून सुपरमून दिसणार; खग्रास चंद्रग्रहणाचीही पर्वणी\nप्रभू राम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय, पूनम महाजनांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ\nशिवसेना शाखाप्रमुखाच्या मुलाला स्थानिकांनी दिला चोप, अंधेरी पोलिसांच्या केलं स्वाधीन\n दीपिकाने सांगितलेल्या ह्या गोष्टी कटाक्षाने पाळतो रणवीर\nEk Nirnay Swatacha Swatasathi Marathi Movie Review: वर्तमानाचा भूतकाळाशी नातं जोडण्याचा 'एक निर्णय'\nसारा खान लीप सर्जरीमुळे झाली ट्रोल, पहा तिचा हा Photo\nराजकुमार रावने रिक्रिएट केली मिथून चक्रवर्तींची आयकॉनिक स्टेप, पाहा हा फोटो\nरॅम्पवर 'डॉग वॉक'; फॅशन शो मध्ये अचानक भटका कुत्रा आला, अन्...\nपुण्यात मनसेने तोडले सिंचन भवनाचे पाणी\nपाणी बंद केलं तर गुन्हा दाखल करु - महापौर\nपनवेल महानगरपालिकेवर शिवसेनेचा पाण्यासाठी मोर्चा\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nआयुष्याची शंभरी गाठायची आहे मग या पदार्थांचं सेवन करणं टाळा\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nलैंगिक जीवन : कॅलरी बर्न करण्यासोबतच 'हे' आहेत ऑर्गॅज्‍मचे फायदे\nआलोक वर्मा यांच्यानंतर राकेश अस्थानांसह चार अधिकाऱ्यांवर कोसळली कुऱ्हाड, सेवाकाळ घटवला\nमध्य प्रदेशः भाजपचे नेता प्रल्हाद बंधवार यांची गोळ्या घालून हत्या\nअहमदनगर : आळेफाटानजीक नगर-कल्याण रोडवर स्कूल बसला अपघात, वाहनांच्या धडकेत बस पेटली\nनवी दिल्ली- सीबीआयनं SAI संचालकासह 6 जणांना केली अटक\nपॅरिस : फ्रेंच युनिव्हर्सिटीच्या इमारतीत मोठा स्फोट, तीन जण जखमी.\nघाटकोपर - अंधेरी लिंक रोडवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू\nमहेश एलकुंचवार 99 व्या नाट्य संमेलनाचे उद्धाटक, उद्या होणार अधिकृत घोषणा.\nगुजरातः काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींना केला विरोध, अनेक कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात\nअहमदनगर: बबनराव पाचपुते यांचे राजकारण बाजीराव मस्तानीसारखे, आ. राहुल जगताप यांचा आरोप, जगताप यांच्याविरुद्ध प्रदेश राष्ट्रवादीकडे तक्रार\nपत्रकार हत्या प्रकरणी राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा\nडोंबिवली- कोपर डोंबिवली मार्गावर जलद लोकलचा वेग मंदावला, एका स्थानकासाठी 20 मिनिटे लागत आहेत, कारण अद्याप समजलेले नाही.\nश्रीनगर- राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, एका नागरिकाचा मृत्यू\nनवी दिल्ली- स्वयंघोषित गुरू राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा\nमुंबई - अंधेरी पूर्व येथील शिवसेना शाखाप्रमुख कविता पांचाळ यांचा मुलगा विनायकला मोबाईल चोरीप्रकरणी अंधेरी पोलिसांनी केली अटक\nउत्तर प्रदेशमधील अवैध उत्खनन प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरद्वारे ईडीनं दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा\nआलोक वर्मा यांच्यानंतर राकेश अस्थानांसह चार अधिकाऱ्यांवर कोसळली कुऱ्हाड, सेवाकाळ घटवला\nमध्य प्रदेशः भाजपचे नेता प्रल्हाद बंधवार यांची गोळ्या घालून हत्या\nअहमदनगर : आळेफाटानजीक नगर-कल्याण रोडवर स्कूल बसला अपघात, वाहनांच्या धडकेत बस पेटली\nनवी दिल्ली- सीबीआयनं SAI संचालकासह 6 जणांना केली अटक\nपॅरिस : फ्रेंच युनिव्हर्सिटीच्या इमारतीत मोठा स्फोट, तीन जण जखमी.\nघाटकोपर - अंधेरी लिंक रोडवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू\nमहेश एलकुंचवार 99 व्या नाट्य संमेलनाचे उद्धाटक, उद्या होणार अधिकृत घोषणा.\nगुजरातः काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींना केला विरोध, अनेक कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात\nअहमदनगर: बबनराव पाचपुते यांचे राजकारण बाजीराव मस्तानीसारखे, आ. राहुल जगताप यांचा आरोप, जगताप यांच्याविरुद्ध प्रदेश राष्ट्रवादीकडे तक्रार\nपत्रकार हत्या प्रकरणी राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा\nडोंबिवली- कोपर डोंबिवली मार्गावर जलद लोकलचा वेग मंदावला, एका स्थानकासाठी 20 मिनिटे लागत आहेत, कारण अद्याप समजलेले नाही.\nश्रीनगर- राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, एका नागरिकाचा मृत्यू\nनवी दिल्ली- स्वयंघोषित गुरू राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा\nमुंबई - अंधेरी पूर्व येथील शिवसेना शाखाप्रमुख कविता पांचाळ यांचा मुलगा विनायकला मोबाईल चोरीप्रकरणी अंधेरी पोलिसांनी केली अटक\nउत्तर प्रदेशमधील अवैध उत्खनन प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरद्वारे ईडीनं दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा\nAll post in लाइव न्यूज़\nकंगना राणावतचे नवीन लुक्स पाहा\nकंगना राणावतचे नवीन लुक्स पाहा\nकंगना गेल्या काही दिवसांमध्ये फक्त साड्यांमध्येच पाहायला मिळत आहे.\nकंगना साडीच्या रंगांबरोबर आपली हेअरस्टाईलही बदलते.\nकंगनाच्या गुलाबी रंगाच्या साड्यांची जोरदार चर्चा सुरु आहे.\nकंगनाच्या साडीवरील बदाम पाहून बऱ्याच जणांमी भुवया उंचावल्या आहेत.\n अशी रंगली ‘उरी’ची सक्सेस पार्टी\nHappy Birthday Sid : पाहा, सिद्धार्थ मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीचे इनसाईड फोटो\nPhotos: सोनाली बेंद्रे दिसली डॅशिंग अंदाजात, तिचे फोटो पाहून व्हाल दंग\nSEE PICS : शमा सिकंदरचे बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ\n'दंगल' फेम फातिमा सना शेख दिसली ग्लॅमरस अंदाजात, फोटो पाहून व्हाल दंग\nअरबाजच्या कथित गर्लफ्रेन्डने लावला हॉटनेसचा तडका, फोटो पाहून चाहते घायाळ\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nरिषभ पंतच्या आयुष्यात 'लेडी लक'ची इंट्री...\nजहीर खान आणि सागरिका घाटगे यांचा जुहू किनाऱ्यावर फेरफटका\nहे पाच खेळाडू भारताच्या विश्वचषकात संघात नसतील\nचेन्नई सुपर किंग्जचे 'व्हिसल पोडू' खेळाडू\nLove Birds : 'विरूष्का'ची ऑस्ट्रेलियात भ्रमंती....\nमुलांच्या खाणं आणि अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यांवरही लक्ष द्या\nस्पेनमधील रहस्यमयी बीचची सोशल मीडियात चर्चा, वाळू आहे की पॉपकॉर्न\nजगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत\nबाथटबमधल्या फोटोनंतर करिश्मा तन्नाचा बोल्ड लूक\n;7 पदार्थ आहारातून करा कमी\nशरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करते सलाड\nजिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्रे सुरू करणार\nशासनाची फसवणूक मायलेकांवर गुन्हा दाखल\nशिहू येथे घरपट्टी केली पुन्हा वसूल\nवनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे\nनागपुरात वासनिक-राऊत समर्थकांमध्ये खडाजंगी\nआलोक वर्मा यांच्यानंतर राकेश अस्थानांसह चार अधिकाऱ्यांवर कोसळली कुऱ्हाड, सेवाकाळ घटवला\nमहाराष्ट्राच्या दृष्टीनं हा काळा दिवस, डान्स बारच्या निर्णयावर आर. आर. आबांच्या लेकीचा संताप\n'बाळासाहेबांना सोनू निगमला ठार मारायचं होतं,' यावर सोनू निगमनं 'असं' दिलं उत्तर\n\"पाचपुते यांचे राजकारण बाजीराव मस्तानी चित्रपटासारखे\"\n99 व्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटक महेश एलकुंचवार\nप्रभू राम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय, पूनम महाजनांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/reasons-of-late-commers-in-office/articleshow/63265997.cms", "date_download": "2019-01-17T18:29:26Z", "digest": "sha1:NQWL7Z2M25HVK5GL4LJWTJPUMCHMJ6E6", "length": 12166, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "reasons of late commers in office: reasons of late commers in office - उशीर होण्याचे पाढे पंचावन्न! | Maharashtra Times", "raw_content": "\n मग 'हे' जरूर वाचा\nउशीर होण्याचे पाढे पंचावन्न\nकितीही प्रयत्न करून तुम्हाला ऑफिसला उशीर होत असेल तेव्हा नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय. तुमची हीच सवय तुमच्या प्रसिद्धिचं कारण ठरत असेल, तर खालील गोष्टींचा नक्की विचार करा.\nउशीर होण्याचे पाढे पंचावन्न\nकितीही प्रयत्न करून तुम्हाला ऑफिसला उशीर होत असेल तेव्हा नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय. तुमची हीच सवय तुमच्या प्रसिद्धिचं कारण ठरत असेल, तर खालील गोष्टींचा नक्की विचार करा. या ओळखीमुळे तुमच्यातली प्रतिभा बाजूला राहते आणि त्याचा परिणाम करिअरमधल्या प्रगतीवर होतो. त्यामुळे तुमच्याबाबतही या गोष्टी घडतात का याचा विचार करा.\nतुम्ही ऑफिसला उशीरा पोहोचता तेव्हा ऑफिसमधल्या वातावरणावर एक फिरवली असता, वाटतं की सगळं जगच तुमच्या विरोधात आहे. सहकारी आणि खास करून वरिष्ठ तुमच्यावर जो कटाक्ष टाकतात, त्यावरून तुम्ही त्यांच्या मनातलं अगदी स्पष्टपणे वाचू शकता, की उशीरा येऊनही कसा काय पगार आणि प्रमोशन मिळतं काय माहीत\nतुम्ही ऑफिसला उशीरा पोहोचता तेव्हा तुमच्याकडे बघणाऱ्यांना दुर्लक्षित करण्याकडे तुमचा कल असतो. तुमच्या डेस्कपर्यंत पोहोचणं हे तुमच्यासाठी कोणत्याही मिशनपेक्षा कमी नसतं.\nतुमचा इतर प्राधान्यक्रम चुकत असेल, तर उशीर होतो. त्यामुळे करायच्या महत्त्वाच्या गोष्टी आणि उगाच ओढूनताणून आपण करत असलेल्या गोष्टी यामध्ये फरक करायला शिका. ते जमलं, तर उशीर होणार नाही. म्हणजे ऑफिसला निघायची वेळ झाली, तरी मशीनमधले कपडे वाळवायचे राहिलेत म्हणून झालेली वेळ टाळून तुम्ही ते वाळवत असाल, तर तुमचं चुकतंय. एकेदिवशी ऑफिसमधून आल्यावर कपडे वाळवले, तरी चालतील. फक्त दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना उन्हात घाला, म्हणजे कुबट वास येणार नाही.\nकेवळ तुम्ही वेळेत पोहोचावं म्हणून तुमचा सहकारी तुम्हाला एक तास लवकरचा कॉल टाइम देत असेल, तर त्यावेळेस तुम्हाला कळत नाही, की त्या सहकाऱ्यावर चिडायचं, की त्याचे आभार मानायचे\nतुम्ही वेळेत पोहोचता तेव्हा एकतर तुम्ही खूप आनंदी असता. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं असतं, की प्रत्येकानं तुमच्याकडे बघावं. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करता.\nमिळवा मित्र / मैत्रीण बातम्या(relationships News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nrelationships News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nराकेश अस्थानांचा सेवाकाळ घटवला\n'दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर ते उत्सवाचे कारण मानले जाऊ नय\nदिल्लीः शेजाऱ्यांकडून महिलेची हत्या\n'के.एल राहुल आणि हार्दिक पंड्याना निलंबित करा'\nसोशल मीडियावरून महिलांवर पाळत ठेवणाऱ्या तरुणाला अटक\nपरदेशातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी 'उन्नती'\nमित्र / मैत्रीण याा सुपरहिट\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nउशीर होण्याचे पाढे पंचावन्न\n... कारण तुम्ही प्रेमात पडलाय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-01-17T17:21:10Z", "digest": "sha1:NUQZOOYED6A2EJM5PRFPX46I7HCBVL7W", "length": 10321, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:चावडी/वादनिवारण - विकिपीडिया", "raw_content": "\n(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)\nइतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा\nवादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा\nनवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा\nप्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा\nप्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा\nविपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा\nसद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा\nनवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा\nविदागार (अर्काइव्हज) आणि इतर चर्चापान दुवे (संपादन)\nस्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता\nइतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)\nकाही निवडक चर्चा जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --\n\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय|\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय\nलेख संख्या नियंत्रण आणि आशयघनता प्रस्ताव\nपरिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना\nमराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात वापरणे\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\nइ.स. २००६ मधील चर्चा\nइ.स. २००७ मधील चर्चा\nइ.स. २००८ मधील चर्चा\nइ.स. २००९ मधील चर्चा\nइ.स. २०१० मधील चर्चा\nइ.स. २०११ मधील चर्चा\nइ.स. २०१२ मधील चर्चा\nइ.स. २०१३ मधील चर्चा\nइ.स. २०१४ मधील चर्चा\nइ.स. २०१५ मधील चर्चा\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\n3) ऑगस्ट ५,इ.स. २००६\n4) ऑगस्ट २७,इ.स. २००६\n5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६\n6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६\n7) जानेवारी २२,इ.स. २००७\n8) ऑगस्ट ८,इ.स. २००८\n9) ऑगस्ट १०,इ.स. २००९\nमराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)\nमर���ठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nविवादास्पद बाबी/मुद्दे/कृती इत्यादींविषयी उहापोह करण्यासाठी या चावडीचा वापर अभिप्रेत आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जानेवारी २०१९ रोजी २१:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=agriculture&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aagriculture", "date_download": "2019-01-17T17:44:35Z", "digest": "sha1:3KUWXFIH3HSWZHLSDOLA5FY224L4YTB7", "length": 28023, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (12) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (29) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (8) Apply अॅग्रो filter\nसप्तरंग (5) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nसिटिझन जर्नालिझम (2) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nमहाराष्ट्र (51) Apply महाराष्ट्र filter\nशरद पवार (32) Apply शरद पवार filter\nकृषी विभाग (27) Apply कृषी विभाग filter\nमुख्यमंत्री (27) Apply मुख्यमंत्री filter\nउत्पन्न (24) Apply उत्पन्न filter\nव्यवसाय (17) Apply व्यवसाय filter\nराजकारण (16) Apply राजकारण filter\nकर्जमाफी (15) Apply कर्जमाफी filter\nअजित पवार (14) Apply अजित पवार filter\nप्रशासन (14) Apply प्रशासन filter\nराष्ट्रवाद (14) Apply राष्ट्रवाद filter\nकृषी विद्यापीठ (13) Apply कृषी विद्यापीठ filter\nजिल्हा परिषद (13) Apply जिल्हा परिषद filter\nदेवेंद्र फडणवीस (13) Apply देवेंद्र फडणवीस filter\nशेतकऱ्यांची व्यथा जाणणारे लोक सरकारमध्ये नाही : राजू शेट्टी\nनगर : \"राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले. केवळ दुष्काळ जाहीर करुन जबाबदारी संपत नाही तर त्यासाठी लगेच उपाययोजना कराव्या लागतात. मात्र, सध्या सरकारमध्ये संवेदना असलेली, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे लोक नाही'', अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर...\nशेत नांगरण्यासाठी ‘स्मार्ट फाळ’\nपुणे - शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही शेत नांगरण्यासाठी वापरत असलेल्या नांगराचा फाळ आता ‘स्मार्ट’ झाला आहे. त्यामुळे हा ‘स्मार्ट फाळ’ फक्त तुमची शेतजमीन नांगरणार नाही, तर तो तुम्हाला जमिनीच्या पोतासह इतर माहितीही सांगेल. आधुनिक काळात तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत...\nपाणी पेरून पाण्याचे पीक घ्या - पंकजा मुंडे\nऔरंगाबाद - शेतकऱ्यांनी आता पाण्याची शेती करावी. पाणी पेरून पाण्याचे पीक घ्यावे. माध्यम म्हणून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे काम ‘सकाळ अॅग्रोवन’ अतिशय पावित्र्याने करतो आहे. दुष्काळाशी जिद्दीने लढत शेतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी मी स्वतः अॅग्रोवनच्या बरोबरीने काम करण्यास तयार आहे, असा निर्वाळा...\nजिल्हा परिषदेकडील ८६.१८ कोटी अखर्चित\nसातारा - जिल्हा नियोजन समितीकडून सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजनांसाठी जिल्हा परिषदेला देण्यात आलेला ८६.१८ कोटींचा निधी अखर्चित आहे. यामध्ये अनुसूचित जाती उपयोजनांचा २४.५५ कोटी आणि सर्वसाधारणचा ६१.६३ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. हा निधी मार्च २०१९ पर्यंत खर्च करायचा असला तरी आगामी लोकसभा...\nकाँग्रेस मदत करते, पण शेतकऱ्यांकडून घोटाळा : सुशिलकुमार शिंदे\nमंगळवेढा : काँग्रेस शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असून निवडणूक काळात शेतकऱ्यांकडूनही ऐन वेळेस घोटाळा होतो, आता होणार नाही ना असा सवाल करत आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करत लोकसभेचा संभाव्य उमेदवार असल्याचे संकेत माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी दिले. यावेळी बोलताना शिंदे...\nसरकारी आकडेवारीतून शेतकरी आत्महत्या 'गायब'\nनवी दिल्ली : कर्जबाजारीपणा, हमीभाव यांसारख्या कारणांमुळे शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करत आहेत. मात्र, या आत्महत्यांची नोंदच सरकार दफ्तरी नसल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षांपासून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे नाही. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंग यांनी...\nमराठवाड्यात रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा\nजालना- महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने 19 ते 23 डिंसेबर या दरम्यान 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2018 चे आयोजन शहरातील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.ही माहिती स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष...\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेतीत आमूलाग्र बदल - फडणवीस\nमुंबई - राज्यातील 10 हजार ग्रामपंचायतींना 26 जानेवारीपर्यं�� भारतनेट फायबर प्रोजेक्‍टद्वारे इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी दिली जाईल. कृषीक्षेत्रासाठी अत्याधुनिक हवामान केंद्र, ड्रोन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना स्मार्टफोनवर लघुसंदेश, ग्रामपंचायतींना इंटरनेट याद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करता...\nशेतीला दिवसा विजेसाठी सौर कृषीपंप योजनेला गती: बावनकुळे\nमुंबई : आगामी दोन-तीन वर्षात राज्यातील कृषीपंप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेवर वळविण्यात येतील. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला गती देण्यात येत आहे, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितले. परभणी जिल्ह्यातील कृषीपंपांना...\nशेतमाल बांधावर खरेदीची व्यवस्था करणार - सदाभाऊ खोत\nकऱ्हाड - शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग पावले टाकत आहे. त्यासाठी अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहेत. त्याची माहिती होण्यासाठी कृषी महोत्सव उपयोगी पडत आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल त्यांच्या बांधावर जावुन...\nआटपाडीमध्ये डाळिंब बागावर रोगांच्या प्रादुर्भाव\nआटपाडी - टँकरच्या पाण्यावर जोपासल्या डाळिंब बागावर वादळाचा पाऊस आणि त्यानंतर थंडीऐवजी पडलेल्या कडक उन्हामुळे तेल्या आणि ओला करपा रोगाने घाला घातला आहे. या रोगापासून विविध महागड्या औषधांची फवारणी घेऊन बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालली आहे. तेल्या आणि ओला करपा रोगाने मोठे क्षेत्र बाधित झाले...\nमराठवाड्यात जलयुक्तची कामे फेब्रुवारीअखेर पूर्ण\nऔरंगाबाद - मराठवाडा विभागात जलयुक्त शिवारची कामे फेब्रुवारीअखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गाळमुक्त धरण योजनेला गती देणे आणि चाराटंचाईच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती कृषी आयुक्त डॉ. सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिली. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...\nरहीपुरीत अडीच एकर ऊस जळून खाक\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : रहीपुरी (ता.चाळीसगाव) येथुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चार एकर ऊसाच्या बेणे प्लॉटला आज सकाळी दहाच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत आडीच एकर ऊस व ठिबक जळून खाक झाले. दिड एकर ऊस ग्रामस्थांनी वाचवला. या आगीत सुमारे सहा लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला...\nआंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागात तीव्र दुष्काळ; टॅकर चारा डेपोची मागणी\nपारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील नऊ गावांमध्ये यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तीव्र दुष्काळ पडला आहे. त्यामुळे टॅंकर व चारा डेपो सुरु करावेत आदी मागण्यांचे निवेदन याभागातील नागरिकांनी आज सोमवारी आंबेगाव/जुन्नर विभागाचे उपविभागीय आधिकारी अजीत देशमुख यांना दिले. आंबेगाव तालुका खरेदी...\nकृषीपंपधारकांकडे 1103 कोटी थकबाकी\nनांदेड : सध्या रब्बीची पेरणी सुरू आहे. मात्र वाढत्या भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात महावितरणची कृषीपंपधारकांकडे 1103.9 कोटी रुपये थकबाकी असल्याने वीज कंपनीला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. जवळपास एक लाख 24 हजार 281 कृषीपंपधारकांकडे वीजबील थकलेले आहे. ते त्वरीत भरावे असे...\nइतरांना किरकोळ विक्रीची परवानगी मिळेल\nपुणे : कृषी पणन कायद्यानुसार बाजार समितीच्या आवारात किरकोळ विक्रीला परवानगी नसतानाही राज्याच्या सहकारमंत्र्यांनी पुण्यातील किराणा भुसार मालाच्या बाजारातील काही व्यापाऱ्यांना तीन वर्षे व्यवसाय करण्याची सवलत दिली आहे. याच आदेशाच्या आधारावर इतरही घाऊक व्यापाऱ्यांना किरकोळ विक्री करण्याची परवानगी शासन...\nकर्मचाऱ्यांअभावी पाटबंधारेपुढे सिंचनाचे मोठे आव्हान\nकेडगाव (पुणे) : नवीन मुठा कालव्याचे रब्बीतील पहिले आवर्तन नुकतेच सुरू झाले असले तरी पाणी टंचाईच्या काळात अत्यल्प कर्मचाऱ्यांवर हे आवर्तन कसे काढायचे याचे मोठे आव्हान पाटबंधारे खात्यापुढे आहे. मंजूर पदांच्या 20 टक्के कर्मचाऱ्यांवर आवर्तनाचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत...\nअकोला : जमिनीला कोरड पडल्याने आधिच तूर, कपाशी उत्पादक चिंतेत आहेत. अशात संपूर्ण तुरीचे पिकच अमरवेल तणाच्या विळख्यात सापडल्याने, शेतकरी हतबल झाले आहेत. अकोला, अकोट तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात सोयाबीन, तुरीच्या पिकांत अमरवेलचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. न मरणारी म्हणून ही ‘अमरवेल’ या तणाची...\nमागेल त्याला स्वस्त आणि सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्याचे धोरण : बावनकुळे\nपुणे : सौरवीज प्रकल्पामुळे राज्याचा कायापालट होणार असून 2022 पर्यंत संपूर्ण कृषीपंपांना सौ���ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यायोगे शेतकऱ्यांना दिवसा, स्वस्त व शाश्वत वीज मिळणार असून क्राॅस सबसीडीचा भार कमी होणार असल्याने औद्योगिक व वाणिज्यक स्वस्त होणार असल्याची माहिती राज्याचे...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या मुलासारखे संभाळले. दुष्काळात मी पक्ष बदलणार असल्याच्या नुसत्या वावड्या असल्याचे सांगत भालके यांनी पक्ष बदलाच्या चर्चेला पुर्णविराम दिला. येथील श्रीराम मंगल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/uddhav-thackeray", "date_download": "2019-01-17T18:39:37Z", "digest": "sha1:DIKGHKVI3ZCMLAS2J6IDNMHA56OCJT42", "length": 33328, "nlines": 301, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "uddhav thackeray Marathi News, uddhav thackeray Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nDance Bar: डान्स बारबंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्या...\nसंपकाळातल्या ९ दिवसांची पासधारकांना मिळणार...\nबेस्ट कामगारांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nलिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये वन विभागाची 'हॅ...\nशिवसेनेच्या बदनामीसाठी बेस्ट संपाचे राजकार...\nपंचतारांकित हॉटेलच्या कर्मचाऱ्याने काढली क...\nCBI: विशेष संचालक अस्थानांचा सेवाकाळ कमी केला\n७७ कोटी ३० लाख ईमेल्स हॅक; तुमचा ईमेल यात ...\nस्वयंघोषित गुरू राम रहीमला जन्मठेप\n'कर्नाटकाच्या शापामुळे अमित शहांना डुकराचा...\nJammu-Delhi Express: जम्मू-दिल्ली एक्स्प्र...\nब्रिटिश संसदेतील खासदारांनी फेटाळला ब्रेक्...\nFarooq Devdiwala: दाऊदविरुद्ध कट रचणाऱ्या ...\nतहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची शक्यता\nअहमदाबाच्या उशीर झाल्या न्यूयॉर्क सर्वोच्च...\nरिलायन्सच्या उत्पन्नात ५६ टक्क्यांनी वाढ\nमुकेश अंबानींचा ग्लोबल थिंकर्समध्ये समावेश...\n‘लिक्विड फंडां’चे नियम होणार कडक\nIncome Tax refund: एका दिवसात प्राप्तिकर प...\ndrone delivery: ई-कॉमर्स कंपन्या करणार ‘ड्...\nझटपट कर्जातील त्रुटी दूर करा\nDavid Warner: डावखुरा वॉर्नर उजव्या हाताने खेळला आ...\nshikhar dhawan: संघाच्या समतोलासाठी हार्दि...\nRishabh Pant: ऋषभ पंत प्रेमात; मैत्रिणीचा ...\nनौदल क्रीडा विभागाला विजेतेपद\nरोहित, दिनेश कार्तिकने लुटला टेनिसचा आनंद\nएक निर्णय... स्वतःचा स्वतःसाठी\nबॉलिवूडचा खिलाडी पुन्हा साकारणार खलनायक\n...म्हणून मराठी कलाकारांना हिंदीत वाढती मा...\n'राजकुमार हिरानी बॉलिवूडमधील सर्वात सभ्य म...\nदीपिकासाठी काहीही केलं असतं: रणवीर\nफराह खान आता 'यांनाही' नाचवणार\nबोर्डाच्या निर्देशांनुसारच बारावीचे प्रॅक्टिकल्स\n३२ हजार जागांची मेगाभरती\nनोकरी हवीय व्हिडिओ बनवा\nरेल्वेत १३ हजार पदांसाठी मेगा भरती\nप्रकल्पांतून उलगडली वैज्ञानिक रहस्ये\nपरवा शनिवार पेठेत गेलो होतो\nराकेश अस्थानांचा सेवाकाळ घटवला\n'दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर ते..\nदिल्लीः शेजाऱ्यांकडून महिलेची हत्या\n'के.एल राहुल आणि हार्दिक पंड्याना..\nसोशल मीडियावरून महिलांवर पाळत ठेव..\nआकाश आनंद बसपामध्ये येणार\nसर्वोच्च न्यायालय लोकपाल बिलासाठी..\nUddhav Thackeray: 'भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक संबंध जुनेच; नगरमध्ये फक्त उफाळून आले'\n'नगरमध्ये भाजप-राष्ट्रवादीनं खेळलेल्या राजकारणाचा शिवसेनेला अजिबात धक्का बसलेला नाही. भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक राजकीय संबंध जुनेच असून महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात या संबंधांतून झाला आहे. अहमदनगरमधील नव्या पॅटर्नमुळं फक्त ते उफाळून आले इतकेच,' अशी जहरी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून 'पहारेकरी चोर' असल्याचा आरोप पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावरून केला आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर केंद्र आणि राज्यात सत्ता उपभोगण्याबरोबरच विरोधकाची भूमिकाही वठविणाऱ्या शिवसेनेच्या गेल्या चार वर्षांतील धोरणाला अनुसरून असेच वक्तव्य ठाकरे यांनी केले असले, तरी त्याला आणखी धार आली आहे.\nuddhav thackeray : खड्ड्यात गेलं जागा वाटप, उद्धव ठाकरे यांचा घणाघात\n'युतीच्या फालतू चर्चेत मला पडायचे नाही. युती करायची की नाही हे जनताच ठरवेल, आम्ही ठरवलंच आहे,' असं सांगतानाच 'आता शेतकरी-कष्टकऱ्यांचं तुफान उठलंय. त्याला शांत करणार नसाल तर तुमच्या मांडीला मांडी लावून बसण्यात काय अर्थ. मला सत्ता नकोय. जागा वाटपात मला स्वारस्य नाही. राम मंदिर झालंच पाहिजे, तुमचं जागा वाटप गेलं खड्ड्यात,' असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला.\nShivsena-BJP Yuti: अर्ध्या जागांचं वाटप मीडियानं केलंय; शिवसेनेचा खुलासा\nभाजपशी युती करण्यासाठी शिवसेना समान जागांची मागणी करणार असल्याचं वृत्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज फेटाळून लावलं. 'शिवसेना-भाजपमध्ये अर्ध्या-अर्ध्या जागांचं वाटप मीडियानं केलेलं आहे. शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने किंवा मुखपत्रातून आम्ही तसं काहीही जाहीर केलेलं नाही,' असं राऊत यांनी स्पष्ट केलं.\nहनुमानाची जात शोधण्याचा प्रकार हा नालायकपणा: शिवसेना\nप्रभू रामचंद्रांच्या प्रति निष्ठा आणि भक्ती, त्याग आणि समर्पण हीच हनुमानाची जात आहे. हनुमानाला विविध जातींची लेबले लावून उत्तर प्रदेश विधानसभेत कुणी नवे रामायण लिहीत असेल तर या नव्या रामकथेस आवर घालायला हवा. हनुमानाची जात शोधण्याचा प्रकार हा नालायकपणा आहे,' अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.\nram temple : 'राम मंदिर हा चर्चा, चिंतनाचा नव्हे तर कृतीचा विषय'\n'अयोध्येत राममंदिर उभारावे यासाठी भारतीय जनता पक्षावर आतूनच दबाव आहे. पक्षाच्या प्रत्येक बैठकीत राममंदिर कधी उभारणार ते सांगा असे विचारले जात आहे व भाजप हायकमांडकडे त्याचे उत्तर नाही,' असं सांगतानाच 'भाजपप्रणीत हिंदुत्ववादी संस्था, संघटना जागोजाग धर्मसभा, संत संमेलने घेऊन राममंदिरावर ‘चिंतन’ करीत आहेत. आता हा चर्चा, चिंतन आणि संयमाचा विषय राहिला नसून ‘अॅक्शन’ म्हणजे कृतीचा विषय बनला आहे,' असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.\nआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेतले पाहिजे. शिवसेनेशी चर्चा करून युती करण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका राज्यातील भाजपच्या नेत्यांनी मंगळवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर मांडली.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला. मात्र, ज्या ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे तिथेच या बुलेट ट्रेनसाठी आरक्षण बदलाचे प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आले आहेत. त्या प्रस्तावांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला कात्रीत पकडले आहे.\nrafale deal : ‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ची मात'\n'बोफोर्स प्रकरणात सुरुवातीस लपवाछपवी झाली व नंतर सगळ्याच नाड्या सुटल्या. राफेलबाबत नेमके तेच घडत आहे. १२६ विमानांच्या किंमतीत अवघी ३६ विमाने का विमानांची किंमत किती एचएएलसारखी सरकारी कंपनी असताना बुडत्या कंपनीला ऑफसेट पार्टनर का केले हे मुख्य प्रश्न आहेत,' असं सांगतानाच 'देशात सर्वच पातळीवर ढोंग व फसवेगिरी सुरू आहे आणि आवाज उठवणार्‍यांविरोधात झोडपेगिरी हेच उत्तर बनले आहे. ‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ने मात केली आहे काय हे मुख्य प्रश्न आहेत,' असं सांगतानाच 'देशात सर्वच पातळीवर ढोंग व फसवेगिरी सुरू आहे आणि आवाज उठवणार्‍यांविरोधात झोडपेगिरी हेच उत्तर बनले आहे. ‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ने मात केली आहे काय,' असा सवाल शिवसेनेने केला आहे.\n'कोस्टल रोडच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी कुणीही टिमकी वाजवू नका. हे मुंबईकरांचे श्रेय आहे. मध्य वैतरणा धरण महापालिकेने स्वत:च्या हिमतीवर पूर्ण केले. कोस्टल रोड प्रकल्पही तसाच पूर्ण करून दाखवू', असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला.\nमुंबई: कोस्टल रोडचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन\nमुंबईतील सागरी किनारा रस्त्याचे (कोस्टल रोड) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उद्धव यांनी कोस्टल रोडचे श्रेय मुंबईकरांना देत, राज्य आणि केंद्र सरकारचे आभार मानले.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी शनिवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 'आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने आपण हा निर्णय घेतला. मी आता स्वगृही परत आलेय,' असे प्रवेशानंतर निवेदिता माने यांनी सांगितले.\nकोस्टल रोडला विरोधाचा बावटा\nमुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे १६ डिसेंबरला दुपारी ४ वाजता अमरसन्स येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. समुद्रात भराव टाकून हा मार्ग तयार होत असल्याने पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय धोक्यात येणार असल्याचा दावा करत वरळी कोळीवाड्यातील कोळी समाजाने कोस्टल रोडला विरोधाचा लाल बावटा दाखवला आहे.\nfarmer suicide : ... तर शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतो: सेना\n'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्रासारखे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असावे हे लांच्छन आहे. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असे सरकारी आकडेच सांगतात,' असं सांगतानाच\nभाजपच्या कोंडीसाठी शिवसेना सज्ज\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाल्याने भाजपला कचाट्यात पकडण्यासाठी शिवसेनेने सर्वतोपरीने खबरदारी घेतली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान तसेच छत्तीसगढ विधानसभेत भाजप पाच जागांवर थोडक्या मतांनी पराभूत झाली आहे. या पाचही ठिकाणाचा पराभव आपल्यामुळेच झाल्याचा दाखला देत महाराष्ट्रातही भाजप स्वबळावर लढले तर त्यांना यापेक्षाही मोठा फटका बसू शकतो, हाच इशारा शिवसेना यातून देत आहे.\nपाच राज्यांतील पराभव पंतप्रधानांचाच, शिवसेनेचा हल्ला\n'पाच राज्यांत जे महाभारत घडले त्यात पांडव कोण, कौरव कोण या फंदात आम्हाला पडायचे नाही, पण अन्याय आणि असत्याचा पराभव झाला. गर्वहरण झाले व अहंकारही मारला गेला,' असं सांगतानाच 'कोण गांधी, कोण बादल, कोण ठाकरे, कोण जनता सर्वकाही मी आणि मीच आहे. त्या मीपणाचा पराभव शक्तिमान जनतेने केला. हा पराभव पंतप्रधानांचाच आहे,' अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवर केली आहे.\nshiv sena: 'हवेत उडणारे जमिनीवर, चार राज्यांतून भाजपमुक्त'\n'हिंदी पट्ट्यांतील तीनही राज्ये भाजपच्या हातून निसटली आहेत. तेलंगणात पुन्हा चंद्रशेखर राव विजयी झाले. तेथेही भाजप काँग्रेसच्या खाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’चे जे स्वप्न पाहिले होते त्याची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली आहे,' असं सांगतानाच 'या राज्यांत जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश दिला असून हवेत उडणाऱ्यांना जनतेने जमिनीवर उतरवले आहे,' असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.\nAssembly Election Result 2018: जे नकोत त्यांना मतदारांनी उखडून फेकले\n'चार राज्यांमधील मतदारांनी 'पर्याय कोण' याचा विचार न करता जे नकोत त्यांना नाकारले आहे. त्यांना उखडून फेकले आहे. हे धाडस दाखवल्याबद्दल मतदारांचे मनापासून अभिनंदन', अशा शब्दांत प्रतिक्रिया देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक निकालांवरून अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे.\nउद्धव-राज यांचे भाजप सरकारला 'ठाकरी' टोले\nभारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधकांनी केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केलं असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांनीही खास 'ठाकरी' शैलीत या घडामोडीचा समाचार घेतला आहे.\nदुष्काळाच्या मुद्द्यावर सेना सरकारला घेरणार\nआज मुंबईत शिवसेना भवनात यासंदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेना नेहमीप्रमाणे दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असं नंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारमध्ये असली तरी शिवसेनाही दुष्काळग्रस्तांसाठी एक वेगळी मदत योजना आखणार असल्याचं समजतं.\nनगर: शाळेच्या सहलीच्या बसला अपघात; तीन ठार\nमुख्यमंत्री व डान्स बार मालकांमध्ये डील: NCP\nसिनेरिव्ह्यू: एक निर्णय... स्वतःचा स्वतःसाठी\n'साई'चे संचालक शर्मा यांच्यासह ६ जण अटकेत\nCBI: अस्थानांनाही धक्का; सेवाकाळ घटवला\nविकास होतोय, पण गती थंडः डॉ. मोहन भागवत\nपत्रकार हत्येप्रकरणी राम रहीमला जन्मठेप\nबुलेट राजा' अटकेत, आत्तापर्यंत २३ बुलेट जप्त\nडान्स बारच्या नावाखाली गैरप्रकार नकोत: सरकार\nबेस्ट पासधारकांना मिळणार संपकाळाची भरपाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/01/nati.html", "date_download": "2019-01-17T17:56:04Z", "digest": "sha1:QM66I2IJKBUBM3ATTSKBRPVZPU7H77HN", "length": 6714, "nlines": 134, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "काय असतात ना ही नाती………. ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nकाय असतात ना ही नाती……….\nकाय असतात ना ही नाती\nतरं काही सहज तोडलेली……..\nतर काही नुस्तीच नावापुरती उरलेली……..\nकाही नितळ प्रेमासाठी जगलेली\nतर काही बांन्डगुळासारखी दुस-\nकाही बिनधास्त सगळ्यांसमोर मांडलेली\n���र काही भितीपोटी गुपितासारखी\nकाही मैत्रीच नाव दिलेली\nतर काही त्याहीपुढील प्रेमाचा गाव\nतर काही आठवणींच्या ओलाव्यासारखी\nकाहि नकळत मनाशी जुळलेली\nतर काही स्वत:च अस्तिवच हरवलेली……..\nकाहि नुस्तीच नावपुरती ठेवलेली\nतर काही उराशी जिवापाड\nकाहि मनसोक्त एकमेकांसोबत बागडलेली\nकाही मोत्याहुन अनमोल ठरलेली\nतर काही भंगारासारखी विकाया\nकाय असतात ना ही नाती\nतरं काही सहज तोडलेली…..\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/12/25/Atlaji-Ek-Dhruvtara.aspx", "date_download": "2019-01-17T17:48:44Z", "digest": "sha1:HOY5QPHPYJ5452PJJWBDU5BRVWF2YN6W", "length": 17084, "nlines": 58, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "अटलजी.... एक ध्रुवतारा", "raw_content": "\nबटेश्वर हे उत्तर प्रदेशातले आग्रा जिल्ह्यातले छोटेखानी गाव. विलक्षण देखणे आणि रेखीव. निसर्गाने या लहानशा गावावर हिरव्या रंगाच्या जादूची मुक्त हस्ते उधळण केली होती. यमुनेच्या विशाल पात्राच्या कुशीत वसलेले हे गाव ओळखले जायचे, ते एकेकाळी मराठ्यांचा जरीपटका डौलाने फडकवणार्‍या बटेश्वर देवस्थानामुळे. शिवमंदिराच्या विपुलतेमुळे बटेश्वरला ‘छोटी काशी’ म्हटले जाई. अटलजींचे आजोबा श्यामलाल काव्यरसिक होते, पंडित होते. कविश्रेष्ठ भवभूती हाही वाजपेयी होता. त्याच्या घरात ‘वाजपेय यज्ञ’ झाल्याचे सांगितले जाई. भवभूतीची ही परंपरा अटलजींच्या घराण्याला लाभली होती.\nया घराण्यात कृष्णादेवी आणि कृष्णबिहारी वाजपेयी यांना 25 डिसेंबर 1924 रोजी सुपुत्राचा लाभ झाला. राष्ट्राच्या नभांगणात एक ‘अटल’ तेजस्वी तारा उदयाला आला. मुला-नातवंडांशी गप्पागोष्टी करताना श्यामलालजी भवभूतींचे श्लोक चालीवर म्हणत. मुलांकडूनही म्हणून घेत. संस्कृत, हिंदी कवींच्या कविता म्हणत. तेव्हा छोटा अटल उत्सुकतेने त्यांना अनेक शंका विचारत असे. यातूनच लहानग्या ���टलच्या मनात विविध छंद आणि वृत्तांची पेरणी झाली. आजोबांकडून त्यांनी अनेक सवयी घेतल्या. काटेकोर शिस्त, स्वच्छता आणि अन्न हे पूर्णब्रह्म मानून पानात पडेल ते आनंदाने सेवन करण्याची सवय संपूर्ण राजकीय प्रवासात खूप उपयोगी पडली.\nरामायण, महाभारत, चारही वेद, पुराणे, रामचरितमानस, गीता आणि भागवत या सार्‍या ग्रंथांचा परिचय, संस्कार छोट्या अटलजींच्या खेळत्या वयातच रुजला. अटलजींचे पिता कृष्णबिहारी यांनी हा काव्यगुणांचा वारसा जपला, जोपासला. त्या काळात इंग्रजी, हिंदी, संस्कृत अशा तीनही भाषांमध्ये ते अस्खलित भाषण करीत. त्यांचा ग्रंथसंग्रह प्रचंड होता. मानसशास्त्राचाही ते अभ्यास करीत त्यामुळेच मोठ्या भावंडापेक्षाही अधिक चौकस असणार्‍या आणि सतत प्रश्न विचारणार्‍या अटलजींचे त्यांना विशेष कौतुक होते.\nपुढे अटलजी पंतप्रधान झाल्यावर आजोबा व वडिलांच्या ग्रंथप्रेमाची आठवण ठेवून अटलजींनी ‘कृष्णबिहारी’ न्यासाच्या रूपाने वाचनालय सुरू केले. वडिलांच्या अमोघ वक्तृत्वाचा गुण अटलजींनी घेतला असला तरी शाळेतल्या पहिल्याच भाषणात मात्र ते आपल्याला काय बोलायचे आहे, तेच ऐनवेळी विसरले. समोरच्या मुलांनी त्यांची हुर्यो उडवली. तेव्हा मात्र पूर्वतयारी केल्याशिवाय भाषणाला उभे राहायचे नाही हा निश्चय त्यांनी केला आणि वाग्देवी त्यांना प्रसन्न होऊ लागली. एकदा एका वक्तृत्व स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धेतील भाषणे झाल्यावर अटलजी तेथे पोहोचले, पण या मुलाचे धावपळीत मळलेले कपडे, चेहर्‍यावरची निराशा आणि भाषण करण्याची तळमळ पाहून स्पर्धेचे परीक्षक डॉ. हरिवंशराय बच्चन यांनी नियमांना मुरड घातली. या मुलाला संधी दिली. अर्थातच अटलजींनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रभावी वक्ता म्हणून हळूहळू त्यांचे नाव गाजू लागले. त्याच वेळी त्यांची काव्यप्रतिभाही विकसित होत होती. ताजमहाल पाहून त्यांनी पहिली कविता रचली.\nग्वाल्हेरमध्ये अटल बिहारी दर रविवारी आर्यकुमार सभेत जाऊ लागले. एकदा त्याच सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नारायणराव तरटे यांनी अटलजींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत येण्यास सूचवले. संघाच्या शाखेवर अटल बिहारींनी पहिले पाऊल टाकले आणि मग संघ जणू त्याचा श्वास झाला. 1940 मध्ये संघाचे संस्थापक आणि सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांना संघशिक्षावर्ग समारोपाच्या व��ळी अटलजींनी पाहिले. त्यांचे ते धीरोदात्त दर्शन अटलजींच्या मनावर कायमचे कोरले गेले. या भारलेल्या मन:स्थितीत त्यांना कविता स्फुरली. ‘हिंदू तनमन.. हिंदू जीवन.. रगरग हिंदू.. मेरा परिचय...’ ही नऊ कडव्यांची कविता ओजस्वी शब्दांनी हिंदूनिष्ठेने आणि उत्तुंग प्रतिभेने पुरेपूर भरलेली होती.\nअटलजी महाविद्यालयात असताना भारताची राष्ट्रभाषा कोणती असावी या विषयवरील वादविवाद स्पर्धा घेतली होती. अटलजींच्या प्रतिस्पर्ध्याने हिंदी भाषेचा पुरस्कार करणारे मत मांडले. अटलजींनी भारताची राष्ट्रभाषा ‘हिंदुस्तानी’ असावी अशी बाजू जोरदार मांडली. त्यांच्या युक्तिवादात या नव्या राष्ट्रभाषेने उर्दूचे आणि हिंदीचे गुण कसे घ्यावे यावर भर होता. अटलजींच्या समावेशक, व्यापक व सहिष्णू वृत्तीचा प्रत्यय देणार्‍या या भाषणाने सर्वानाच जिंकून घेतले.\nसंघकार्य, काव्यरचना, वक्तृत्व आणि विद्यार्थी संघटना अशी चौफेर आघाडी सांभाळत असतानाच ते रात्र रात्र जागून अभ्यास करत. प्रसंगी चुकलेले तास भरून काढण्यासाठी ते प्राध्यापकांच्या घरी जाऊन बसत. या अथक परिश्रमाचे फळ म्हणून ते विशेष श्रेणीत बी.ए.च्या परीक्षेत कॉलेजमध्ये पहिले आले.\nअटलजी एम.ए. करीत असताना वडील कृष्णबिहारी शिक्षणाधिकारी या पदावरून निवृत्त झाले. एम.ए. करतानाच अटलजींनी कायद्याचे शिक्षण घेण्याचे ठरवले. त्याच्याबरोबर वडिलांनीही लॉच्या वर्गात प्रवेश घेतला. वसतिगृहातही ते एकाच खोलीत राहात. दोघेही एकाच तुकडीत असल्यामुळे दोघांपैकी गैरहजर असेल तर दुसर्‍याला विचारणा होत असे. पितापुत्रांची ही जोडी त्या वेळी आश्चर्याची ठरली. शिक्षणाला वयाची अट नसते हा आदर्श त्यांनी घालून दिला.\nअटलजी डी.ए.व्ही. महाविद्यालयात शिकत असताना प्रा. मदनमोहन पांडेय यांचा तास सुरू होता. तास सुरू असताना विद्यार्थ्यांनी पाहिले की अटलजी गुपचूप वर्गाबाहेर पडत आहेत. यावर विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. यावर पांडेय सर उद्गारले आज जे मी शिकवणार आहे ते समजण्यासाठी तो आधीच माझ्याकडून पुस्तक घेऊन गेला होता. प्राध्यापकांना सर्वाधिक शंका विचारणारा, त्यांच्या घरी जाऊन बसणारा आणि अभ्यासक्रम पुरा होण्यापूर्वी संदर्भग्रंथ वाचणार्‍या या विद्यार्थ्याने पांडेय सरांचा विश्वास सार्थ ठरवून आग्रा विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळविल���.\nसंघाइतकेच त्यांना शिक्षणही प्रिय होते. पीएच.डी. करण्याची तीव्र इच्छा असूनही तशी संधी व अवधी त्यांना मिळाला नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात देशाच्या अनेक विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेट पदव्यांचा त्यांनी विनयपूर्वक स्वीकार केला. मात्र त्या वेळी आपल्या राहून गेलेल्या पीएच.डी.चे त्यांना स्मरण होई. ते म्हणत, ही डॉक्टरेट प्रतीकात्मक आहे ते मला समजते. त्यामुळे ही माझ्या नावाच्या अलीकडे सजून दिसणार नाही हेही मी जाणतो. ती खरी पदवी राहूनच गेली ......\nराजकारणाच्या धकाधकीत पडले नसते, तर संघकार्य आणि अध्यापन यात ते नक्कीच रमून गेले असते. पण नियतीचा संकेत काही निराळाच होता. ‘स्व’चा शोध हा शिक्षणाचा खरा अर्थ होतो अशी धारणा असलेला, कवी हृदयाचा राष्ट्रनेता, कसलेला संसदपटू, लोकशाहीचा झुंजार लढवय्या, समर्थ भारताचे स्वप्न पाहणारा राजनीतिज्ञ, मांगल्याच्या प्रेमात पडणारा आणि वेदनेच्या स्पर्शाने व्यथित होणारा मनस्वी, ग्वाल्हेरपासून ते दिल्लीच्या प्रदीर्घ प्रवासात मनाची प्रसन्न नितळता जपणारा, राष्ट्रसमर्पित, दूरदर्शी नेता, हिंदुत्व आणि विश्वबंधुत्वाचा अनुबंध जुळवणारा उदारहृदयी, कोमल अंत:करणाचा, उमद्या मनाचा, जाज्वल्य देशाभिमानी आणि निष्कलंक चारित्र्याचा, युग प्रवर्तक नेता म्हणून अटलजी भारतीयांच्या मनात ध्रुवतार्‍याप्रमाणे सदैव अढळस्थानी राहतील.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/faizabads-name-is-now-ayodhya/", "date_download": "2019-01-17T18:05:25Z", "digest": "sha1:Y62ODYYY2YO6AYLPVUNV3OAUPPSS6XUG", "length": 8715, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यापुढे फैजाबादचे नाव अयोध्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nयापुढे फैजाबादचे नाव अयोध्या\nअयोध्या, (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण आता अयोध्या असे करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज ही घोषणा केली. “अयोध्या ही “आत्मसन्मान, गौरव आणि प्रतिष्ठे’चे प्रतिक आहे. अयोध्या शहर हे भगवान रामाच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे अयोध्येबाबत कोणीहे अन्याय करू शकणार नाही.’असे आदित्यनाथ यांनी आज सांगितले. दीपावली निमित्त राज्य सरकारने आयोजित केलेल्या दीपोत्सवाप्रसंगी बोलत होते.\nअयोध्येमध्ये महाराज दशरथ राजा यांच्या नावाने वैद्यकीय महाविद���यालय आणि अयोध्येमध्ये भगवान रामाच्या नावाने विमानतळ उभारण्याची घोषणाही आदित्यनाथ यांनी केली. उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाला कोरिया प्रजासत्ताकच्या फस्ट लेडी किम जंग सुक या प्रमुख पाहुण्या होत्या. अयोध्या येथे राणी सुरीरत्न (हिओ व्हॉंग-ओक) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमातही सहभागी झाल्या. अयोध्या आणि कोरिया यांचे ऐतिहासिक, सखोल संबंध आहेत. अयोध्येच्या राणी सुरीरत्न यांनी कोरियाला ख्रिस्त इरा 48 मध्ये भेट देऊन कुरियन राजा सुरो यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउद्धव ठाकरे सहपरिवार अयोध्येकडे रवाना\nजलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार – सचिन सावंत\nकाश्‍मीरच्या शोपियान जिल्ह्यातील चकमकीत चार गनिम ठार\nमराठा आरक्षणावरून श्रेयाची लढाई सुरू\nराम मंदिरासाठी संसदेतच कायदा हवा : रामदेव बाबा\nअद्यापही 154 पीएसआय प्रतीक्षेतच\nआंध्र प्रदेशमध्ये सीबीआयला बंदी\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2009/08/06/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2019-01-17T17:57:21Z", "digest": "sha1:EPMUL3MOMS6JYXUC2NUCADZPM4VLQHKO", "length": 21243, "nlines": 358, "source_domain": "kayvatelte.com", "title": "स्त्री पुरुष – इंटरेस्टींग सर्व्हे | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← दादा ,भाई ,नौरोजीं …\nबायको, व्हर्जिनिटी, बाळ, विकणे आहे.. →\nस्त्री पुरुष – इंटरेस्टींग सर्व्हे\nआयुष्यभरात पुरुष जवळपास एक वर्ष स्त्रियांच्याकडे पहाण्यात घालवतो. ( कोडॅक लेन्स व्हिजनने केलेल्या सर्व्हे चा रिपो��्ट) \nसर्वसाधारण माणुस दिवसभरात ४३ मिनिटे निरनिराळ्या स्त्रियांकडे बघण्यात ( वाया\nम्हणजेच वर्षातले ११ दिवस..\nय़ाचाच अर्थ पुरुषाचे पन्नाशीला पोहोचे पर्यंत जवळपास ११ महिने आणि ११ दिवस स्त्रियांकडे पहाण्यात वाया (\nआणि हे सगळं करतो ते १८ ते ५० वर्षाच्या रेंज मधे-\n क्रिमिनल वेस्टेज ऑफ एनर्जी\nअजिबात वाईट वाटून घ्यायचं कारण नाही\nकारण ऍव्हरेज स्त्रिया पण दिवसभरात निरनिराळ्या पुरुषांकडे (दररोज कमीत कमी निरनिराळ्या ६ पुरुषांकडे) पहाण्यात २०मिनिटे घालवतात.\nम्हणजेच वयाच्या १८ ते ५० या रेंज मधे त्या सहा महिने वाया () घालवतात पुरुषांकडे पहाण्यात.\nबरेच ( जवळपास १९ टक्के) पुरुष हे स्त्रियांनी त्यांच्याकडे पाहिलेलं एंजॉय करतात ..उरलेल्या ८० टक्के लोकांच्या बद्दल काहीच लिहिलेलं नाही पेपर मधे.पण मला तरी वाटते की ते पण नक्कीच एम्ब्रॅस्ड फिल करत असतील . कारण आपण ( हं) जेंव्हा एखाद्या स्त्री कडे पहातो, आणि नेमकं तिने पण जर आपल्याकडे पाहिलं तर आपण नजर आपोआप खाली झुकवल्याच जाते ना) जेंव्हा एखाद्या स्त्री कडे पहातो, आणि नेमकं तिने पण जर आपल्याकडे पाहिलं तर आपण नजर आपोआप खाली झुकवल्याच जाते ना का – तर आपण लाजतो का – तर आपण लाजतो पण जर- तिने आपल्या कडे पाहिले नाही तर आपण ( पण जर- तिने आपल्या कडे पाहिले नाही तर आपण () करतोच ना एंजॉय तिचे सौंदर्य) करतोच ना एंजॉय तिचे सौंदर्य म्हणजे याचाच अर्थ असा, की जेंव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला न्याहाळता तेंव्हा तिने तुम्हाला पकडू नये अशीच अपेक्षा असते. आणि अपेक्षा भंग झाला की लाज वाटते.\nपण स्त्रियांच्या बाबतीत हे परसेंटेज खूपंच वेगळं आहे.. कसं ते पहा इथे.. १६ टक्के स्त्रिया अनकम्फर्टेबल वाटतं,. तर २० टक्के स्त्रियांना लाज वाटते , त्या एम्ब्रॅस्ड फिल करता ( हे तर ३६ टक्के झाले.. पण इतर स्त्रियांचं काय हे दिलेलं नाही त्या सर्व्हे मधे 🙂 ) माझ्या मते पुरुषांच्या बाबतीत जे प्रपोर्शन आहे , तेच नेमकं स्त्रियांच्या बाबतीतपण खरं असावं\n४० टक्के स्त्रियांनी म्हंटलं की पुरुषांच्या डोळ्यांकडे आधी लक्ष जातं ,तर पुरुषांनी मान्य केलं की आधी फिगरकडे लक्ष जातं.चेहेरा नंतर पाहिला जातो.\nटॉप ५ प्लेसेस.. आय व्हिटॅमिन्स 🙂 घेण्यासाठी:-बार, नाइट क्लब, शॉपिंग मॉल, वर्क प्लेस, ट्रान्सपोर्ट…\nमला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की कोडॅक ला हा सर्व्हे कर���ं सुचलं तरी कसं काही असो.. पण मला तरी हे स्टॅटस्टीक इंटरेस्टींग वाटलं. अर्थात, हा सर्व्हे केला गेला ब्रिटन मधे, जर भारतात केला गेला , तर कदाचित रिझल्ट्स वेगळे पण मिळतील .. कदाचित काय १०० टक्के रिझल्ट्स वेगळेच मिळतील..\nएक गोष्ट कॉमन आहे पुरुष आणि स्त्रियांच्या बाबतीत, की जर त्यांना समजा एखादा पुरुष -स्त्री कडे ,किंवा स्त्री -पुरुषाकडे पहात असतांना, जर एखाद्या तिऱ्हाइत व्यक्तीने पाहिल्यास पुरुष किंवा स्त्री लाजते, ब्लश होते..\nम्हणजे पहायला आवडतं, पण इतर कोणाच्या लक्षात यायला नको.. 🙂 मला आज कळलं की लोकं डार्क शेड्स का वापरतात 🙂\nम्हणजे हे जे कांही सगळं केलं जातं ते ,चोरी चोरी चुपके चुपके..\n(हा लेख आजच्या टेलिग्राफ मधे आलेल्या एका आर्टीकलवर आधारित आहे…)\n← दादा ,भाई ,नौरोजीं …\nबायको, व्हर्जिनिटी, बाळ, विकणे आहे.. →\n30 Responses to स्त्री पुरुष – इंटरेस्टींग सर्व्हे\n इंटरेस्टिंग आहे हे सगळं\nहां कदाचित भारतामध्ये हे स्टॅट्स वेगळे – कदाचित आश्चर्याचा धक्का देणारेही असु शकतील\nमला वाटतं भारतामधे हेच प्रमाण कमित कमी दुप्पट तरी असेल असं मला वाटतं..\nएखाद्या बसस्टॉपवर जाउन पहाल तर.. लक्षात येइल..\nहा हा हा .. खरंच इंटरेस्टींग स्टॅट्स आहेत. [:)]\nएकदम इंटरेस्टींग सर्व्हे आहे. भारतात दोन्ही बाजूने परसेंटेज खरेच धक्कादायक असू शकेल. किंबहुना वयावरही अवलंबून असेल. 🙂 बाकी चोरी ( कधी कधी हे ऎप्रिसिएशन/ Compliment असेही असते. ) पकडली जाते तेव्हा सगळेच लाजतात. ( प्रकार वेगवेगळे- ब्लश करणे /खजिल होणे. ) 😀\nवयानुसार प्रायोरिटीज बदलत जातात. एका ठराविक वया नंतर मग मुलं, हेच सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी होते. पण जर तुम्ही अगदी २०-३० वर्षाच्या रेंजमधे असाल, तर नक्कीच फरक पडतो.. 🙂\nखरंच इंटरेस्टींग स्टॅट्स आहेत..\nहा हा हा हा.; भारीच आहे सर्वे….लोकं पण काय काय सर्वे करतील सांगता येत नाही.\nबघताना चोरी पकडणं हे म्हणजे किधर मुंह छुपाऊं आणि तसं व्हावं अशी अपेक्शा ठेवणं म्हणजे, आम खाना भी है चुराना भी…..\nहा लेख वाचला तेंव्हा मला वाटलं होतं ’ मी नाही त्यातला’ , भलताच काय हा सर्व्हे.. चुकिचा असावा.. पण थोड्याच वेळात लक्षात आलं.. अरे हे तर सगळं नकळंत होतंय.. 🙂 मुद्दाम कराव लागत नाही हे..\nशहर मोठं असो की लहान असो.. सगळीकडे सारखंच असतं मानवी मन… \nशहर मोठं असो की लहान..मानवी प्रवृत्ती सारखीच असते.\nफक्त चान्स मिळाला न���ही म्हणुन लोकं सरळ वागतात.. असं वाटतं मला..\nPingback: फ्लर्टींग | काय वाटेल ते……..\nब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.\nमला पण वाटत भारतभार 100 टक्के 2 पट असेल.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nकाय बोलावं आणि काय नाही\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/navy-should-not-fight-against-the-border-obstruct-governments-work-nitin-gadkari/", "date_download": "2019-01-17T17:19:18Z", "digest": "sha1:7XPSSY5CH7L4US7B2KKIL6APBX2S4W3V", "length": 8388, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नौदलाने सीमेवर लढावं, सरकारच्या कामात अडथळा आणू नये : नितीन गडकरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनौदलाने सीमेवर लढावं, सरकारच्या कामात अडथळा आणू नये : नितीन गडकरी\nमुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचं भूमीपूजन नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं\nमुंबई : नौदलाला विरोध करण्याची सवय झालीये. मलबार हिलमध्ये तरंगत्या हॉटेल विरोध करण्याचं कोणतही कारण नसताना नौदलाने विरोध केला, तसेच मलबार हिलमध्ये आक्षेप घेण्याच काय कारण असा प्रश्न उपस्तीत करत त्यांचं काम सीमेवर लढण्याचं आहे विरोध करण्याचं नाही अशी नाराजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची…\nमुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचं भूमीपूजन नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी नितीन गडकरींनी भारतीय नौदल आण सरकारी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. नौदलाचा काम हे सरकारला विरोध करण्याच नाहीये. तर सीमेवर जाऊन देशाचं संरक्षण करण्याचं आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांना दक्षिण मुंबईत राहायचंय. यासाठी ते माझ्याकडे दक्षिण मुंबईत जागा मिळावी या मागणीसाठी आले होते. पण आम्ही त्यांना एक इंचही जागा देण्यास विरोध केला होता. नौदलाने मलबार हिलमध्ये प्रस्तावित तरंगत्या हॉटेल प्रकल्पाला विरोध केला. कोर्टाने नकार दिल्यामुळे हा प्रकल्प गुंडाळावा लागला अशी नाराजी गडकरींनी बोलून दाखवली.\nत्याचबरोबर मुंबईत जलमार्ग विकसित होण्याची गरजही गडकरींनी बोलून दाखवली. येत्या काळात 10 हजार सी प्लेन सुरु करण्याचा विचार आहे. लोक रस्त्यावरून समुद्रात आणि परत रस्त्यावर प्रवास करू शकतील, असा विचार असल्याचं गडकरी म्हणाले. शिवाय प्रदूषण रोखण्यासाठी पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करणं आणि इलेक्ट्रिक हायवे करण्याचा विचार असल्याचं गडकरींनी सांगितलं.\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nमुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या प्रकल्पस्थळी कोणतेही काम करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य…\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/o-counter-nipah-drugs-will-come-from-jaustralia-1222/", "date_download": "2019-01-17T17:21:26Z", "digest": "sha1:XYL4LV6CM43XDX4SOZPAKC5PGDAEL2A2", "length": 8047, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "निपाह व्हायरसला आळा घालण्यासाठ�� ऑस्ट्रेलियामधून मागवली औषधे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनिपाह व्हायरसला आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलियामधून मागवली औषधे\nकोझिकोडे: भारतात निपाह व्हायरसने थैमान घातल आहे. या व्हायरसची लागण झाल्याने केरळच्या कोझिकोडमध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. केरळमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या निपाह व्हायरसचा सामना करण्यासाठी आता आरोग्य खात्याने जपान आणि ऑस्ट्रेलियामधून औषधे मागवण्याचा निर्णय घेतला आहे.\nवादग्रस्त वक्तव्यामुळे हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल…\nआम्हालाही बेबी सीटरची गरज ; रोहित शर्माने उडवली रिषभ पंतची…\nएनआयव्ही व्हायरसला अटकाव करणाऱ्या या औषधाच्या ऑस्ट्रेलियात घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. आज रात्रीपर्यंत कोझिकोडेमध्ये ही औषधे पोहोचतील अशी माहिती आहे. केरळच्या कोझिकोडेमध्ये निपाह व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. हयुमन मोनोक्लोनल अँटीबॉडी एम १०२.४ हे औषध ऑस्ट्रेलियाहून मागवण्यात आले असू,न ते आज रात्रीपर्यंत कोझिकोडेमध्ये पोहोचेल.\n1998-99 सालामध्ये हा आजार पसरला तेव्हा जवळपास 265 जणांना या आजाराची लागण झाली होती, असं बोललं जातं. रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या जवळपास 40 टक्के रुग्णांना गंभीर आजार झाला होता, ज्यामुळे त्यांना वाचवता आलं नाही. सर्वसाधारणपणे वटवाघूळ, डुक्कर किंवा मनुष्यांद्वारे हा आजार पसरतो. मलेशिया आणि सिंगापूरमध्ये डुक्करांच्या माध्यमातून हा आजार पसरल्याचं समजलं होतं, तर भारत आणि बांगलादेशमध्ये मनुष्यांपासूनच या आजाराचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे.\nवादग्रस्त वक्तव्यामुळे हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल निलंबित\nआम्हालाही बेबी सीटरची गरज ; रोहित शर्माने उडवली रिषभ पंतची टर\nऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यात चांगल्या फॉर्मात असणाऱ्या बुमराह विश्रांती\nटीम इंडियाचा भीम पराक्रम,71 वर्षांत हे पहिल्यांदाच असं घडलं\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी…\nटीम महाराष्ट्र देशा - शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय…\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरक��रचा…\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shirur-gram-panchayat-elections-in-six-villages/", "date_download": "2019-01-17T17:40:43Z", "digest": "sha1:V4V4G6I5GGY5TCAMIYNZFFVIP4L5QSGJ", "length": 10151, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिरूर: सहा गावांमधील ग्रामंपचायत निवडणूक रणधुमाळीला सुरवात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिरूर: सहा गावांमधील ग्रामंपचायत निवडणूक रणधुमाळीला सुरवात\nशिरूर: राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या; तसेच रिक्त जागा असणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुरूप सोमवारी (ता.२३) मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. रविवारी (ता. २७ मे) मतदान प्रक्रिया होणार आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार थेट सरपंच पदासह सदस्य पदासाठीच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. शिरूर तालुक्यातील आण्णापूर , शिरूर ग्रामीण, सरदवाडी , कर्डेलवाडी , तार्डोबाची वाडी , वाजेवाडी या सहा गावांमधील ग्रामंपचातीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे.\nशिरूर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंचक्रोशीतील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय रणधुमाळीला सुरवात झाली आहे. तालुक्याचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या समर्थकांमध्ये व राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये सरळ लढत पाहवयास मिळणार आहे.\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात \nअजित पवारांचे चिरंजीव निवडून येणार असतील तर त्यांना उमेदवारी…\nपंचक्रोशीतील पाच ग्रामपंचायातीसह तालुक्यातील वाजेवाडी येथे निवडणूक पार पडत आहे. सध्या शिरूर पंचक्रोशीतील सर्वच ग्रामपंचायतींवर आमदार पाचर्णे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दिनांक ७ मे ते १२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. १४ मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून १६ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेण्याची मुदत आहे. २७ मे रोजी मतदान होणार असून २८ मे रोजी शिरूर तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.\nशिरूर ग्रामीण सरपंच पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव असून तर्डोबाचीवाडी सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. अण्णापूर सरपंच पदासाठी सर्वसाधारण साठी राखीव असून सरदवाडी सरपंच पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव आहे कर्डेलवाडी या सरपंच पद्साठी सर्वसाधरण पदासाठी राखीव असून वाजेवाडी सरपंचपदासाठी सर्वसाधरण पदासाठी राखीव आहे. या सर्व भागात आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभा व लोकसभेपूर्वी होत असलेल्या सहा गावांमधील निवडणूकांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील राजकीय नेत्यांनीही या गावांमध्ये लक्ष घालण्यास सुरवात केली आहे.\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात ; नगरचं राजकारण तापलं\nअजित पवारांचे चिरंजीव निवडून येणार असतील तर त्यांना उमेदवारी द्यावीचं – आव्हाड\n‘युती झाली तर दोन आणि न झाल्यास भाजपाने आरपीआयला चार जागा सोडाव्यात’\nयुतीसाठी भाजपची खेळी , मोदी-ठाकरेंना एकाच मंचावर आणण्यासाठी हालचालींना वेग\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपकडे पाच जागांची मागणी केली आहे. जर लोकसभेसाठी सेना-भाजपा…\nशरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे…\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/c-dac-ncca-repository/articleshow/62199960.cms", "date_download": "2019-01-17T18:37:23Z", "digest": "sha1:WV6ULNKNLEJKAID56RZE36NFY4ZKOJ52", "length": 13913, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: c-dac, ncca, repository - ‘एनसीएए’ जगात विश्वासार्ह | Maharashtra Times", "raw_content": "\nदुर्मिळ संगीत, लघुपट, कला, नृत्यप्रकार, नाटकांचे दर्जात्मक डिजिटायजेशन करून त्याचे संग्रहण करण्यासाठी प्रगत संगणन विकास केंद्राच्या (सी-डॅक) ‘नॅशनल कल्चरल ऑडियोव्हिज्युअल अर्काइव्हज’ (एनसीएए) प्रकल्पाला जगातील पहिली ‘विश्वासार्ह डिजिटल रिपॉझिटरी’ होण्याचा मान मिळाला आहे. ब्रिटनच्या प्रख्यात ‘प्रायमरी ट्रस्टवर्दी डिजिटल रिपॉझिटरीज ऑर्थोरायझेशन’ (पीटॅब) संस्थेने प्रकल्पाला ‘आयएसओ १६३६३’ मानांकन प्रदान केले आहे. त्यामुळे जगात सर्वांत पहिली विश्वासार्ह डिजिटल रिपॉझिटरी तयार करण्याचा मान सी-डॅकच्या प्रकल्पाला मिळाला आहे.\nपुणे : दुर्मिळ संगीत, लघुपट, कला, नृत्यप्रकार, नाटकांचे दर्जात्मक डिजिटायजेशन करून त्याचे संग्रहण करण्यासाठी प्रगत संगणन विकास केंद्राच्या (सी-डॅक) ‘नॅशनल कल्चरल ऑडियोव्हिज्युअल अर्काइव्हज’ (एनसीएए) प्रकल्पाला जगातील पहिली ‘विश्वासार्ह डिजिटल रिपॉझिटरी’ होण्याचा मान मिळाला आहे. ब्रिटनच्या प्रख्यात ‘प्रायमरी ट्रस्टवर्दी डिजिटल रिपॉझिटरीज ऑर्थोरायझेशन’ (पीटॅब) संस्थेने प्रकल्पाला ‘आयएसओ १६३६३’ मानांकन प्रदान केले आहे. त्यामुळे जगात सर्वांत पहिली विश्वासार्ह डिजिटल रिपॉझिटरी तयार करण्याचा मान सी-डॅकच्या प्रकल्पाला मिळाला आहे.\nसी-डॅकच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल प्रिझर्व्हेशन’ आणि ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस्’ (आयजीएनसीए) यांनी मिळून एनसीएए प्रकल्प पूर्ण केला. सी-डॅकच्या ‘डिजिटालय’ प्रणालीचा वापर करून एनसीएए हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता, असे सी-डॅकचे सहसंचालक डॉ. दिनेश कात्रे यांनी ‘मटा’ला सांगितले. या प्रकल्पांतर्गत दर्जात्मक डिजिटल संग्रहण करण्यासाठी उत्तम टूल्स आणि तंत्रज्ञानाचा विकास, मानांकन आणि मार्गदर्शक तत्त्वे, विविध संस्थांमध्ये तंत्रज्ञानाचा समन्वय साधणे आणि डिजिटल रिपॉझिट��ी निर्माण करण्याची प्रक्रिया राबविणे, यासाठी विश्वासार्ह डिजिटल रिपॉझिटरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आता ही रिपॉझिटरी तयार झाली असून त्यामध्ये देशातील दुर्मिळ संगीत, लघुपट, कला, नृत्यप्रकार, गाजलेली नाटके, कला क्षेत्रातील दिग्गजांच्या कार्याशाळा आदींचे उत्तम डिजिटायजेशन आणि त्याचे संग्रहण करण्यात आले आहे.\n‘आयजीएनसीए’ला देशातील कलाक्षेत्र फाउंडेशन, नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडिया, नाट्य शोध संस्था, इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय, केरळ कला मंडलम, रिजनल रिसोर्सेस सेंटर फॉर फोल्क परफॉर्मिंग आर्टस्, साहित्य अकादमी, संगीत अकादमी आणि श्री काशी संगीत समाज अशा २१ संस्थांमधील सुमारे ९ हजार ६०० ऑडियोव्हिज्युअल्सचे डिजिटायजेशन करून संग्रहण करण्यात आले आहे. साधारण २ पीटाबाइट इतका डेटा २३ हजार तासांचे संग्रहण झाले असून ते नागरिकांना पाहण्यासाठी ऑनलाइन उपलब्ध आहे. येत्या मार्च महिन्यात ३० हजार तासांचे संग्रहण करण्यात येणार आहे. तर, पुढच्या पाच वर्षांत पाच लाख तासांच्या दुर्मिळ ऑडियो-व्हिज्युअल्सचे डिजिटायझेशन करण्यात येणार असल्याचे, डॉ. कात्रे\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nराकेश अस्थानांचा सेवाकाळ घटवला\n'दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर ते उत्सवाचे कारण मानले जाऊ नय\nदिल्लीः शेजाऱ्यांकडून महिलेची हत्या\n'के.एल राहुल आणि हार्दिक पंड्याना निलंबित करा'\nसोशल मीडियावरून महिलांवर पाळत ठेवणाऱ्या तरुणाला अटक\nपरदेशातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी 'उन्नती'\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘वजनदार’ नेत्यांना सर��वाधिक रस्ता निधी...\n​ ५ वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक अत्याचार; आरोपी अटकेत...\n​ नव्याने उभारणार ‘जुनी’ चौकी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/mark-zuckerberg", "date_download": "2019-01-17T18:32:39Z", "digest": "sha1:ZERALQNYYXNCHB3XDF25WQCHUCVSVU2L", "length": 28670, "nlines": 299, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mark zuckerberg Marathi News, mark zuckerberg Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nDance Bar: डान्स बारबंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्या...\nसंपकाळातल्या ९ दिवसांची पासधारकांना मिळणार...\nबेस्ट कामगारांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nलिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये वन विभागाची 'हॅ...\nशिवसेनेच्या बदनामीसाठी बेस्ट संपाचे राजकार...\nपंचतारांकित हॉटेलच्या कर्मचाऱ्याने काढली क...\nCBI: विशेष संचालक अस्थानांचा सेवाकाळ कमी केला\n७७ कोटी ३० लाख ईमेल्स हॅक; तुमचा ईमेल यात ...\nस्वयंघोषित गुरू राम रहीमला जन्मठेप\n'कर्नाटकाच्या शापामुळे अमित शहांना डुकराचा...\nJammu-Delhi Express: जम्मू-दिल्ली एक्स्प्र...\nब्रिटिश संसदेतील खासदारांनी फेटाळला ब्रेक्...\nFarooq Devdiwala: दाऊदविरुद्ध कट रचणाऱ्या ...\nतहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची शक्यता\nअहमदाबाच्या उशीर झाल्या न्यूयॉर्क सर्वोच्च...\nरिलायन्सच्या उत्पन्नात ५६ टक्क्यांनी वाढ\nमुकेश अंबानींचा ग्लोबल थिंकर्समध्ये समावेश...\n‘लिक्विड फंडां’चे नियम होणार कडक\nIncome Tax refund: एका दिवसात प्राप्तिकर प...\ndrone delivery: ई-कॉमर्स कंपन्या करणार ‘ड्...\nझटपट कर्जातील त्रुटी दूर करा\nDavid Warner: डावखुरा वॉर्नर उजव्या हाताने खेळला आ...\nshikhar dhawan: संघाच्या समतोलासाठी हार्दि...\nRishabh Pant: ऋषभ पंत प्रेमात; मैत्रिणीचा ...\nनौदल क्रीडा विभागाला विजेतेपद\nरोहित, दिनेश कार्तिकने लुटला टेनिसचा आनंद\nएक निर्णय... स्वतःचा स्वतःसाठी\nबॉलिवूडचा खिलाडी पुन्हा साकारणार खलनायक\n...म्हणून मराठी कलाकारांना हिंदीत वाढती मा...\n'राजकुमार हिरानी बॉलिवूडमधील सर्वात सभ्य म...\nदीपिकासाठी काहीही केलं असतं: रणवीर\nफराह खान आता 'यांनाही' नाचवणार\nबोर्डाच्या निर्देशांनुसारच बारावीचे प्रॅक्टिकल्स\n३२ हजार जागांची मेगाभरती\nनोकरी हवीय व्हिडिओ बनवा\nरेल्वेत १३ हजार पदांसाठी मेगा भरती\nप्रकल्पांतून उलगडली वैज्ञानिक रहस्ये\nपरवा शनिवार पेठेत गेलो होतो\nराकेश अस्थानांचा सेवाकाळ घटवला\n'दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर ते..\nदिल्लीः शेजाऱ्यांकडून महिलेची हत्या\n'के.एल राहुल आणि हार्दिक पंड���याना..\nसोशल मीडियावरून महिलांवर पाळत ठेव..\nआकाश आनंद बसपामध्ये येणार\nसर्वोच्च न्यायालय लोकपाल बिलासाठी..\nfacebook: झुकेरबर्ग यांना फेसबुकच्या चेअरमनपदावरून हटवण्याची मागणी\nसातत्याने होणारी टीका रोखण्यासाठी फेसबुकचे संस्थापक, चेअरमन मार्क झुकेरबर्ग यांनी पीआर फर्म ( जनसंपर्क यंत्रणा) नियुक्त केल्याची बातमी बाहेर आल्यानंतर फेसबुकच्या गुंतवणूकदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. या गुंतवणूकदारांनी झुकेरबर्ग यांना फेसबुकच्या चेअरमनपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे.\nहॅक केलेला फेसबुक डेटा विकला जातोय: रिपोर्ट\nडेटा चोरीच्या आरोपामुळं वादात अडकलेल्या फेसबुकसमोर अडचणी आणखी वाढल्या आहेत. युजर्सचा डेटा चोरी करून त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर केल्याचं 'बीबीसी'च्या एका वृत्तात म्हटलं आहे.\n२ तासांत झुकरबर्गला १७ अब्ज डॉलर्सचा फटका\nआपल्या कंटेंट पॉलिसीमुळे वादात सापडलेल्या फेसबुकला यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत मोठं नुकसान झालं आहे. फेसबुकच्या माध्यमातून होणारी विक्रीही घटली आहे आणि युजर्सची संख्याही कमी झाली आहे.\nश्रीमंतीत मार्क झुकरबर्गची वॉरेन बफेवर मात\nफेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्गने गुंतवणूकदार असलेल्या वॉरेन बफेला पछाडले असून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. केवळ ३४ वर्षीय झुकरबर्गने जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसरे स्थान मिळवून सर्वांनाच आश्यर्याचा सुखद धक्का दिला आहे.\nझुकरबर्गने पुन्हा मागितली माफी\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने पुन्हा एकदा माफीनामा सादर केला आहे. फेसबुकच्या ८.७ कोटी वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही पुरेशी पावले उचलली नाहीत, अशी कबुली झुकरबर्गने अमेरिकी काँग्रेससमोर दिली.\nमला आणखी एक संधी द्या; झुकरबर्गची विनवणी\nकेम्ब्रिज अॅनालिटिका कंपनी डेटा लीक प्रकरणानंतर फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने बुधवारी पुन्हा एकदा तमाम फेसबुक युजर्सची माफी मागून आपल्याला आणखी एक संधी देण्याचं आर्जव केलं आहे. डेटा लीकच्या या प्रकरणात फेसबुकची चूकच झाली, हे मान्य करतानाच सोशल मीडियाच्या जगाचं नेतृत्व करण्यासाठी आपणच योग्य असल्याचंही त्यानं म्हटलं.\nफेसबुकच्या असंख्य वापरकर्त्यांच्या व्यक्तिगत माहितीचा त्यांच्या परवानगीविना परस्पर निवडणुकीत गैरवापर केला गेल्याबद्दल फेसबुकचे ...\n'भारतातील निवडणुकीच्या वेळी काळजी घेऊ'\nफेसबुक युजर्स डेटा लीक प्रकरणाने देशातील राजकारण तापले असतानाच फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गने भारतात पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत एक वक्तव्य केलं आहे. भारतासह इतर देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत फेसबुकचा दुरुपयोग होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्याने दिली.\nफेसबुक डेटा लीक; झुकेरबर्गने चूक कबुल केली\nफेसबुक युजर्सच्या डेटा लीक प्रकरणी मौन सोडत सीईओ मार्क झुकेरबर्गने चूक कबुल केली आहे. यासोबतच युजर्सच्या खासगी बाबी अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी काही पावलं उचलणार असल्याची ग्वाही दिली आहे.\nहे प्रश्न विचारून फेसबुक डाटा चोरी होतोय\nमागच्या जन्मात तुम्ही कोण होता, तुमचा मृत्यू कधी होईल, तुमचा मृत्यू कधी होईल, तुम्ही कोणत्या अभिनेता/ अभिनेत्रीसारखं दिसता, तुम्ही कोणत्या अभिनेता/ अभिनेत्रीसारखं दिसता, पुढचा जन्म तुमचा कुठं होईल, पुढचा जन्म तुमचा कुठं होईल आदी प्रश्न फेसबुकवरून वारंवार विचारले जात आहेत...आपल्या जन्माचं रहस्य जाणून घेण्याच्या नादात तुम्ही जर या पोस्ट शेअर करत असाल तर सावधान आदी प्रश्न फेसबुकवरून वारंवार विचारले जात आहेत...आपल्या जन्माचं रहस्य जाणून घेण्याच्या नादात तुम्ही जर या पोस्ट शेअर करत असाल तर सावधान या प्रश्नांच्या माध्यमातून कदाचित तुमचा पर्सनल डाटा चोरी केला जाऊ शकतो.\n'फेसबुक'चे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांना समन्स\nअमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 'फेसबुक'वरील पाच कोटी नागरिकांचा तपशील केंब्रिज अॅनालिटिका कंपनीला पुरविल्याप्रकरणी ब्रिटनच्या संसदीय समितीने मंगळवारी 'फेसबुक'चे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांना समन्स बजावले आहे.\nअमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 'फेसबुक'वरील पाच कोटी नागरिकांचा तपशील केंब्रिज अॅनालिटिका कंपनीला पुरविल्याप्रकरणी ब्रिटनच्या संसदीय ...\n बेजॉस, झुकरबर्ग यांना अब्जावधींचा फटका\nवॉलस्ट्रीटपासून सुरू झालेल्या शेअर बाजाराच्या पतनाचे लोण बघता बघता जगभरात पोहोचले आहेत. जगभरातील दिग्गजांना कोसळणाऱ्या बाजाराचा मोठा फटका बसला आहे. त्यांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले ��हे. यात वॉरन बफे, फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग आणि जेफ बेजॉस या दिग्गज गुंतवणूकदारांचा समावेश आहे.\nझुकरबर्गच्या बहिणीची विमानात काढली छेड\nफेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या बहिणीने अलास्का एअरलाइन्सच्या विमानात एका प्रवाशाने छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. रँडी झुकरबर्ग यांनी बुधवारी सोशल मीडियावर हा आरोप केला. प्रवाशी छेडत असूनही फ्लाइट अटेंडंटने त्याला रोखलं नाही, अशी रँडी यांची तक्रार आहे. त्यांच्या तक्रारीवर अलास्का एअरलाइन्सने चौकशीही सुरू केली आहे.\n...म्हणून मार्क झुकरबर्गने मागितली माफी\nफेसबुक संस्थापक मार्क झुकेरबर्गने फेसबुक युजर्सची माफी मागितली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नकारात्मक, द्वेष भावना वाढवली जात असल्यामुळे त्याने माफी मागितली. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तात झुकेरबर्गने यासाठी कोणत्याही घटनेचा उल्लेख केलेला नाही.\n...म्हणून फेसबुकवर झुकरबर्ग होत नाही ब्लॉक\nमार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चेन यांच्या फेसबुक प्रोफाइल्स खूप खास आहेत, त्यात अनेक वेगळे फिचर्स आहेत. या दोघांना फेसबुकवर ब्लॉक करता येत नाही हेदेखील अनेकदा समोर आलं आहे. तुम्ही विचार कराल की फेसबुकचा मालकच तो, केलं असेल काहीतरी टेक्निक. पण त्यांना का ब्लॉक करता येत नाही, याचं कारण वेगळंच आहे\nमार्क झुकरबर्ग दुसऱ्यांदा झाला बाबा\nआघाडीची सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचा संस्थापक झुकरबर्गला दुसऱ्यांदा कन्यारत्नाचा लाभ झाला आहे.झुकरबर्गने फेसबुकवर पोस्टकरून दुसऱ्यांदा बाबा झाल्याची ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना कळवली. मार्क झुकरबर्ग आणि प्रिसिला यांना या आधी 'मॅक्सिमा' ही मुलगी आहे.\nरोबो वेगळीच भाषा बोलू लागले\n'फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) बद्दल खूप कमी माहिती आहे,' असा टोला स्पेसक्राफ्ट बनवणारी कंपनी स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांनी हाणला होता. याला काही दिवस उलटत नाहीत तोच झुकरबर्गला या आर्टिफिशिअल इंडेलिजन्सचा (AI) फटका बसला आहे. फेसबुकने तयार केलेल्या AI सिस्टीममधल्या दोन रोबोटनी इंग्रजी झुगारून स्वत:ची भाषा तयार केली. ही भाषा मानवी आकलनापलिकडची होती. यामुळे घाबरून फेसबुकने ही सिस्टीमच बंद केली.\nमार्क झुकेरबर्ग ची समज मर्यादित: इलॅान मस्क\nतब���बल तेरा वर्षानंतर झुकरबर्गला हार्वर्डची डिग्री\nअवघ्या तेविसाव्या वर्षी जगातील धनाढ्य लोकांच्या यादीत झळकलेला फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचं एक स्वप्न तब्बल १३ वर्षांनंतर साकार झालं आहे. ते स्वप्न होतं पदवीधर होण्याचं. हार्वर्ड विद्यापीठानं पदवी देऊन त्याला नुकतंच सन्मानित केलं.\nनगर: शाळेच्या सहलीच्या बसला अपघात; तीन ठार\nमुख्यमंत्री व डान्स बार मालकांमध्ये डील: NCP\nसिनेरिव्ह्यू: एक निर्णय... स्वतःचा स्वतःसाठी\n'साई'चे संचालक शर्मा यांच्यासह ६ जण अटकेत\nCBI: अस्थानांनाही धक्का; सेवाकाळ घटवला\nविकास होतोय, पण गती थंडः डॉ. मोहन भागवत\nपत्रकार हत्येप्रकरणी राम रहीमला जन्मठेप\nबुलेट राजा' अटकेत, आत्तापर्यंत २३ बुलेट जप्त\nडान्स बारच्या नावाखाली गैरप्रकार नकोत: सरकार\nबेस्ट पासधारकांना मिळणार संपकाळाची भरपाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2011/09/08/%E0%A4%8F%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6/?replytocom=819", "date_download": "2019-01-17T17:03:06Z", "digest": "sha1:KMUPCRRG6FQYGTC36GRJFX7N7KZV7LRM", "length": 23846, "nlines": 190, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "एखादा स्पर्श « कृष्ण उवाच", "raw_content": "\n” मी त्याला केलेल्या स्पर्शामुळे तो माझ्यावर खेकसला.ह्याचं नंतर त्याला वाईट वाटलं आणि त्याने माझी माफी मागीतली.”\nअलीकडे माझ्या पहाण्यात आलं आहे की,बॉलीवूडच्या विश्वात आणि टिव्हीवरच्या हिंदी सिरयल्समधे प्रथम भेटीत कोण कुणाला जवळ घेत असतो-हग देत असतो-कोण कुणाच्या गालानी गालाला स्पर्श करीत असतो.किंवा पाठ थोपटीत असतो.हे अलीकडे बरचसं आपण पाश्चात्यांकडून उचलून घेतलं आहे असं मला वाटतं.\nआपल्या रीतीत पुर्वापार आपण प्रथम भेटीत आपलेच हात जोडून नमस्कार करतो.मोठ्यांना वाकून पायापडतो.पण स्पर्श असा होत नाही.\nअप्पा कर्णीकांच्या घरात केव्हाही जा,घरात वयाने लहान मुलं असतील ती वाकून तुमच्या पायाला स्पर्श करून जातील.मोठी मंडळी तुमच्या जवळ येऊन तुम्हाला जवळ घेतील.मग असं करण्यात त्यामधे घरातल्या बायका,पुरूष दोन्हींचा सामावेश असेल.त्यांच्या घरात आपल्यापेक्षा वयाने मोठी असतील त्यांना मग आपण सहाजीकच वाकून नमस्कार करायला उद्युक्त होतो.ही ह्यांच्या घरातली रीत आजची नाही.फार पूर्वी पासूनची आहे.\nअप्पांकडे गेल्यावर ह्या गोष्टींच मला कुतूहल असायचं.\nम्हणून अप्पांना मी त्यादिवशी विचारलं,\n“ह्या स्पर्शाच्या मागचं गौडबंगाल काय असावं.\nलागलीच अप्पा मला म्हणाले,\n“एखाद्याने एखाद्याला नुसता साधा स्पर्श केल्याने त्या स्पर्शाचा उबारा जीवशक्तीत खोलवर जाऊन त्याला होत असलेल्या क्लेशांचं रुपांतर, तो उबारा, सुखात करीत असावा.\nमी अशा कुटूंबात वाढलो आहे की त्या कुटूंबातला प्रत्येकजण अगदी सहजपणे एकमेकाच्या पाठीवर हाततरी फिरवीत असूं किंवा एकमेकाच्या गळ्यात हात टाकत असूं.जेव्हा कुणी तुम्हाला स्पर्श करतो तेव्हा ह्या उबार्‍यातली उब तुमचा दिवस प्रसन्न करून टाकते.मला तरी स्पर्शाबद्दल विशेष वाटतं.\n स्पर्श असा असतो की जणू त्यातली ती दिलासा देणारी उब, एखाद्याच्या शरीरातल्या आणि जीवातल्या थंडीचं प्रमाण कमी करून टाकते.स्पर्श एखाद्याच्या आत्मसन्मानाचं पोषण करतो.सहजच एखाद्याकडून झालेला स्पर्श दुसर्‍याला आपणावर प्रेम केल्याचं आणि आपण त्याच्या मान्यतेत असल्याचं भासवतं.”\nहे अप्पांचं ऐकून झाल्यावर मी त्यांना म्हणालो,\n“एखादा त्याला झालेल्या स्पर्शाचा गैरसमज करून घेऊन,त्याचा अर्थ लैंगिकतेचा संकेत किंवा मनात काहीतरी काळंबेरं आहे असही वाटून घेऊ शकतो.”\n“माझी तरी खात्री झाली आहे की मैत्रीपूर्वक झालेला स्पर्श हा माणसामाणसातला सुधार आहे.स्पर्श ही एक सम्मिलित स्वीकृति आहे, आणि मैत्रीमधली सूक्ष्म जवळीक आहे असं दाखवलं जातं.”\nथोडावेळ थांबून थोडा विचार करून अप्पा मला पुढे म्हणाले,\n“माझंच घ्या.कुणावरतरी कसलाही प्रसंग आला असेल,तेव्हा त्याच्या मनात आलेल्या प्रतिकूल भावना शोषून घेण्यासाठी,माझा हात सहजच त्याच्या\nएकदा काय झालं,माझा एक मित्र त्याच्या आईवडीलांबरोबर,कसल्यातरी विषयावर हुज्जा घालत होता.नंतर,तो चिडचीडला होऊन माझ्या जवळ\nयेऊन बसला.मला काहीच बोलता येत नव्हतं.मी काहीच बोलू शकत नसल्याने,त्याला दिलासा द्यावा म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवायला लागलो.दोन तीन मिनीटांनंतर माझ्याकडे पाहून मी हे का असं करतो म्हणून मला तो विचारायला लागला.त्यावेळी त्याला सांगायला माझ्या डोक्यात काहीच आलं नाही.\nमी त्याच्या पाठीवरचा माझा हात काढून घेऊन,चकित होऊन मान खाली घालून बसलो असताना,त्याच्याकडून मिळणारी समज ऐकत होतो.\nसर्वांनाच असा पाठीवरून हात फिरवलेला आवडत नाही हे त्याला सांगायचं होतं.हे त्याचं म्हणणं खरही आहे.मला वाटतं,ज्या लोकांना असा स्पर्श\nकेलेला आवडत नाही ते कदाचीत स्पर्शाशी अनभिज्ञ असावेत.\nमी त्याला केलेल्या स्पर्शामुळे तो माझ्यावर खेकसला.ह्याचं नंतर त्याला वाईट वाटलं आणि त्याने माझी माफी मागीतली.मला त्याने सांगून टाकलं\nकी,माझ्याकडून झालेल्या स्पर्शाची त्याला वाखाणणी करावीशी वाटते, तसंच स्पर्शामुळे का आणि कसा दिलासा मिळतो हे त्याला समजत नाही\nअसही तो म्हणाला.तसंच मला ते करणं कसं सुचतं हेही त्याला कळत नाही असं त्याने मला सांगून टाकलं.\nलोकं म्हणतील की,त्यांच्या अंगाला कुणी स्पर्श केलेला त्यांना आवडत नाही आणि तसं केल्यास त्यांना अगदी अस्वस्थ व्हायला होतं.मला वाटतं,असं म्हणणारे, स्पर्शास्पर्शातून होणार्‍या विकासापासून वंचित झालेले असावेत.”\n“खरं म्हणजे,कुणालाही स्पर्श करणं म्हणजेच प्रत्येकाला स्पर्श हवा असं वाटणं, ह्याबद्दलचं ज्ञान असणं. असं मला वाटतं.”\n“तुमचं अगदी बरोबर आहे”\nअसं म्हणून अप्पा पुढे म्हणाले,\n“एखाद्याला दुःख झालं असताना त्याचा हात हातात घेऊन रहायला एखाद्याला का वाटावंएखाद्याला दुखापत झाली असताना दुसरा सहज प्रवृति\nम्हणून त्याला आपल्याजवळ ओढून घेतो,त्याला भिडून बसतो,त्याला मिठीत घेतो.\nजेव्हा मी लहान होतो तेव्हा, यदा कदाचीत चालताना पडून माझ्या गुडघ्याला खरचटलं गेलं की, माझी आई लगेचच मला जवळ घेऊन माझ्या खरचटलेल्या जागेची पापी घेऊन फुंकर घालून म्हणायची,\nएखाद्याची ही अगदी साधी कृती,छोटसं प्रेम दाखवून जाते आणि होणार्‍या वेदना त्यामुळे निवळून जातात.लोकाना स्पर्श हवा असतो.जरी तसं\nआजुबाजूला दिसलं नाही तरी त्याची जरूरी असते.एखादा सहज झालेला स्पर्श एखाद्याला जीवनभर सुखी करू शकतो.स्पर्श हा एखाद्या ठिणगी\nसारखा असून कुणाच्याही जीवनात भडका पेटवून देऊ शकतो. म्हणूच मला स्पर्शाच्या क्षमतेविषयी खास वाटत असतं. आणि आमच्या घरातली ती\n“तुमच्याशी चर्चा केल्यामुळे स्पर्शामागच्या भावना काय असतात ते मला कळलं.”\nअसं मी शेवटी अप्पांना म्हणालो.\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\nअगदी बरोबर सामंत पंत. माझाही काहीसा असाच अनुभव आहे. माझ्या मावस बहिणीला एक मुलगी आहे. ती लहान असताना मी ह्या स्पर्श्या बद्दल वाचले होते म्हून एक प्रयोग म्हणून मी तिच्या बरोबर मस्ती करायचो. आमचा संपर्क होईल अशी मस्ती करायचो. आज ती ५ वर्षाची झाली आहे. पण माझ्या शेवय तिला करमत नाही. मामा-भाचीचे एक सुंदर नाते तयार झाले आहे. मला तिच्याशी बोलल्या शिवाय करमत नाही.\nतुमचा अनुभव ऐकून बरं वाटलं.कुठच्याही रूढीचा चिकित्सक राहिल्याने त्या रुढीच्या मागचा अर्थ नीट कळतो.स्पर्शामुळे मामा-भाचीचं सुंदर नातं तयार झाल्याने ह्यापेक्षा सुखदायी गोष्ट कुठची असू शकते\nअसंच आपलं नातं वृद्धिंगत होवो अशी आपल्याला शुभेच्छा.\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nशांततेबद्दल मला विशेष वाटतं.\nरमाकांत जेव्हा पहिल्यांदाच आजोबा होतो.\nमाडाच्या झाडाने दिलेला संदेश.\n\"एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये\"ईती,पिंग-पॉन्ग-चू\n\"ठेविले अनंते तैसेचि रहावे\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nमाझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.\nमला सुपूर्द करशील का\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« ऑगस्ट ऑक्टोबर »\nsachinkamble016 च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/alcohol-carrying-truck-man-arrested-103616", "date_download": "2019-01-17T17:36:07Z", "digest": "sha1:ADILMBOTVI4E5E2TMCQV7QQ6PA4IVFIL", "length": 11653, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Alcohol carrying truck man arrested दारूचा ट्रक लुटणारे अटकेत | eSakal", "raw_content": "\nदारूचा ट्रक लुटणारे अटकेत\nरविवार, 18 मार्च 2018\nमुंबई-आग्रा मार्गावरील खर्डीनजीक लाखो रुपये किमतीच्या मद्याचा ट्रक लुटून फरार झालेल्यांना शहापूर पोलिसांनी नाशिक येथून मुद्देमालासह अटक केली. त्यांना शहापूर न्यायालयात हजर केले असता, त्यांना 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nखर्डी : मुंबई-आग्रा मार्गावरील खर्डीनजीक लाखो रुपये किमतीच्या मद्याचा ट्रक लुटून फरार झालेल्यांना शहापूर पोलिसांनी नाशिक येथून मुद्देमालासह अटक केली. त्यांना शहापूर न्यायालयात हजर केले असता, त्यांना 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nशहापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 72 लाखांचा दारूचा साठा जप्त केला आहे. एका टेम्पोतून हा माल मुंबईला आणला जात होता. त्या वेळी खर्डीनजीक एका उतारावर चालक चंद्रशेखर यादवला मारहाण करत अज्ञातांनी हा ट्रक पळवला होता. ट्रक काही अंतरावर टाकून मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी धूम ठोकली होती. शहापूर पोलिसांच्या पथकाने शिर्डी-नाशिक मार्गावर चिंचोली येथे एका धाब्यावर त्यांच्या मुसक्‍या आवळल्या. धक्‍कादायक म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील पहेलवान भरत पाटील याचाही समावेश आहे. त्याला सरकारतर्फे रेल्वेत तिकीट तपासणीसाची नोकरी मिळाली होती.\nत्याच्यासह राहुल सोनवणे, आकाश सानप, योगेश नेवाळे यांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज राजपूत याच्यासह संजय वाघ व त्यांचे साथीदार अमर व राजा हे चौघे दरोडेखोरही फरार झाले आहेत.\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nपतंग उडवताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू\nजेलरोड : पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू...\nनगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना अटक\nनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर यांना काल (सोमवार) नाशिक कारागृहातून ताब्यात घेत अटक केली....\nसरकारचे शेवटचे वर्ष उजाडले तरी भूसंपादनाचीच चर्चा\nनाशिक - मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनावरच अजूनही चर्चा सुरू आहे. सोमवारी (ता. १४) सहव्यवस्थापकीय...\nवाढीव गुण पदरी पाडण्यासाठीच्या प्रस्तावाला मिळाली मुदतवाढ\nयेवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा...\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसक���ळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/mangal-dosh-114040300014_1.html", "date_download": "2019-01-17T17:13:30Z", "digest": "sha1:PQ4RLHO4KLFRGGCKFWGLWTDNC45PHT74", "length": 6345, "nlines": 104, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "मंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा!", "raw_content": "\nमंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा\nजन्मपत्रिका पाहिल्याशिवाय विवाह जुळवू नका.\nजीवनसाथीस मंगळ असल्यास मंगळाचा प्रभाव कमी होतो.\nमंगळ रत्न ’पोवळं’ सोन्यामध्ये रिंग फिंगरमध्ये धारण करा.\n’ऊं अं अंगारकाय नम:’ मंत्राचा नेहमी जप करा.\nमसूर डाळ व पोवळ्याचे दान करा.\nलाल माश्यांना वाहत्या पाण्यात सोडा.\nतांब्याच्या नागनागिणीचा जोडा कोणत्याही सरोवरात विसर्जित करा.\nप्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात कुंकू आणि नऊ बत्ताशे दान करा.\nविवाहापूर्वी कुंभ विवाह वा वर-विवाह क्रिया अवश्य करा.\nमातीच्या भांडय़ात प्रत्येक पौर्णिमेला भोजन करा.\nपहाटे उठल्यावर प्रथम भूमीला प्रणाम करा.\nघरात माती, सिरॅमिकच्या वस्तू अधिक ठेवा.\nनेहमी तांब्याच्या पात्रातून सूर्यास जल अर्पण करा.\nप्रत्येक मंगळवारी गहू आणि गुळाचे दान करा. तसेच लाल वस्त्र ब्राह्मण वा गुरूस भेट म्हणून द्या. आणि गायीस चपाती खाऊ घाला.\nमंगळासोबत क्रूर ग्रह स्थित असल्यास त्यांची शांती करून घ्या.\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nयश मिळवण्यासाठी दूर करा आपल्या स्वभावातील ही कमतरता\nस्वप्नात जर ह्या 5 वस्तू दिसतील तर नक्कीच श्रीमंत व्हाल\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nथकवा आणि कमजोरी घालवण्यासाठी नंबर 1 आहे हे ड्रिंक\nमानेच्या आकारातून जाणून घ्या मनुष्याच्या स्वभावाबद्दल\nसाप्ताहिक राशीफल 16 ते 22 डिसेंबर 2018\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून घ्या \nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ ���व्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-khandesh-drought-situation-serious-13141", "date_download": "2019-01-17T18:11:53Z", "digest": "sha1:QBAAJO6XYYC7D2JOX3MKLZN6CA4VL3EL", "length": 17582, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Khandesh drought situation serious | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशातील दुष्काळी स्थिती गंभीर\nखानदेशातील दुष्काळी स्थिती गंभीर\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nजळगाव : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांमध्ये अल्प जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भाग आणि धुळे, नंदुरबारच्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. जलस्राेतच नसल्याने टॅंकरशिवाय पर्याय नाही. रब्बीसाठी पुरेसा जलसाठा धरणांमध्ये नसल्याने पुढील हंगामाची चिंता आहे. पशुधन जगवायचे कसे, हा प्रश्‍न अनेक दुग्ध उत्पादकांना सतावू लागला आहे.\nजळगाव : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांमध्ये अल्प जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भाग आणि धुळे, नंदुरबारच्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. जलस्राेतच नसल्याने टॅंकरशिवाय पर्याय नाही. रब्बीसाठी पुरेसा जलसाठा धरणांमध्ये नसल्याने पुढील हंगामाची चिंता आहे. पशुधन जगवायचे कसे, हा प्रश्‍न अनेक दुग्ध उत्पादकांना सतावू लागला आहे.\nवाघूर, हतनूर, गिरणा धरणांत सध्या पाणीसाठा असला, तरी मध्यम प्रकल्पांत ठणठणाट आहे. पाणीटंचाईची तीव्रता अधिक असेल, अशी शक्‍यता आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांत दुष्काळजन्य स्थिती आहे. दुष्काळाबाबत अंतिम अहवाल पाठविण्यासंबंधी जिल्हा प्रशासनाची कार्यवाही गतीने सुरू आहे.\nजळगाव जिल्ह्यातील १३ तालुक्‍यांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने या भागात दुष्काळाच्या दोन कळ लागू झाल्या आहेत. नंदुरबार व धुळ्यात अनुक्रमे नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, शिंदखेडा, धुळे, साक्री व शिरपुरात दुष्काळी स्थिती आहे. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारीची मागणी मंडळांमधून करण्यात येत आहे. जनावरांसाठी लागणारा चारा अल्प प्रमाणात आहे. रोजगार हमी योजनेंतर्गतही कामे नसल्याचे चित्र आहे. गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे पीक सर्वेक्षण महसूल, कृषी विभागाने केले आहे.\nजळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, बोदवड, पारोळा या १३ तालुक्‍यांमध्ये पीक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पिकांची स्थिती अतिशय नाजूक असून उत्पादन येण्याची स्थिती नाही. रब्बीचा हंगामही संकटात आहे. याबरोबरच या तालुक्‍यांत तीव्र पाणीटंचाईची चिन्हे आहेत. चाऱ्याचा साठा अत्यल्प आहे. फेब्रुवारी अखेर चाराटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे.\nजळगाव जिल्ह्यातील हतनूर, मंगरूळ प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. वाघूरमध्ये ४४, गिरणामध्ये ४७ , अभोरा व सुकी प्रकल्पात अनुक्रमे ९९ व ९८ , यावलमधील मोर प्रकल्पात ५४, अग्नावती प्रकल्पात ५३ आणि हिवरामध्ये ३१ टक्के जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील बहुळा, तोंडापूर, अंजनी, भोकरबारी, बोरी, मन्याड हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. चोपडा तालुक्‍यातील गूळ प्रकल्पात ८६ टक्के जलसाठा आहे.\nधुळे जिल्ह्यातील मालनगाव, करवंद, सुलवाडे बॅरेज, पांझरा या प्रकल्पांमध्ये जलसाठा ९० टक्‍क्‍यांवर आहे. बुराई प्रकल्प कोरडाच आहे. नंदुरबारात प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमध्ये बऱ्यापैकी जलसाठा असला तरी दरा व इतर प्रकल्प भरलेले नाहीत.\nजळगाव jangaon खानदेश पाणी water पाणीटंचाई धरण पशुधन प्रशासन administrations ऊस पाऊस पैसेवारी paisewari रोजगार employment दुष्काळ कृषी विभाग agriculture department भुसावळ चाळीसगाव चाराटंचाई धुळे dhule\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला...अकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी...\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम...नांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्...\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमीसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nकेळीच्या दरात किरकोळ सुधारणाजळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प...\n`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nएफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती...पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते...\nमहाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...\nनांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १...\nशेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी...सोलापूर : \"शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत...\nपुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके...पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या...\nलातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष...लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nराज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/diwali-114102500002_1.html", "date_download": "2019-01-17T17:00:01Z", "digest": "sha1:MY4IYV4GAUZA7KEX42WI4ZQEQKUHKD6Q", "length": 10149, "nlines": 88, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा मंगल आणि उत्कृष्ट सण-भाऊबीज", "raw_content": "\nबहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा मंगल आणि उत्कृष्ट सण-भाऊबीज\nदीप+आवली (रांग) म्हणजे दीपावली. आनंद, उत्साह, चैतन्य घेऊन येणारी दिवाळी आपल्याबरोबर आश्‍विन वद्य द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत सणांची रांगच घेऊन येते. गरीब-श्रीमंत-लहान-थोर या सार्‍यांच्या अंत:करणात स्नेहभाव जागवते. नरक चतुर्दशीपासून ते भाऊबीज हे चार दिवस दिवाळीत प्रमुख मानले जातात; परंतु विजयादशमीपासून या उत्सव सोहळ्याची प्रक्रिया सुरू होते. आश्‍विन वैद्य द्वादशीला गोवत्स दशमी किंवा वसुबारस म्हणतात. स्त्रिया उपवास करून संध्याकाळी भक्तिभावाने धेनूची पूजा करतात. आश्‍विनी वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने दुष्ट नरकासूर राक्षसाचा वध करून स्त्रियांची मुक्तता केली. ही घटना आश्‍विन वद्य चतुर्दशीला घडली. तेव्हापासून तो दिवस दीपोत्सव म्हणून साजरा होतो. आश्‍विन वद्य अमावास्येला लक्ष्मीपूजन म्हणतात. उदार बळीराजाच्या स्मरणार्थ लोक बळीची पूजा करतात.दिवाळीचा अत्यंत महत्त्वाचा महत्तम - मौलिक सण म्हणजे भाऊबीज होय. यास यमद्वितीयाही म्हणतात. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस 'भाऊबीज' म्हणून साजरा केला जातो.बहीण भावाला आदराने, प्रेमाने ओवाळते. आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, अशी ती प्रार्थना करते. अपमृत्यू निवारणार्थ 'श्री यमधर्मप्रीत्यर्थ यमतर्पणं करिष्ये' असा संकल्प करून यमाचे १४ नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात असतो. याच दिवशी यमाला दीपदान करावयाचे असते. यम ही मृत्यूची देवता आहे. प्रत्येकाला मरण अटळ आहे. ही जाणीव सतत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याकडून वाईट कार्य व धनाचा अपव्यच होणार नाही. तेव्हा यमाला दीपदान करून सांगावयाचे की, 'हे यमा, या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत. जागरूक आहोत. त्याचे प्रतीक असलेला दीप तुला अर्पण करत आहोत. त्याचा स्वीकार कर. कारण तुझे आगमन केव्हा होईल, हे आम्हाला माहिती नाही.'या दिवशी बहीण भावाला औक्षण करते. भाऊ नसेल तर बहीण चंद्राला ओवाळते. बहीण-भावाच्या अमर प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा दिवाळीतील सवरेत्तम सण होय. बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा इतका मंगल आणि उत्कृष्ट सण नाही. बंगालमध्ये नडिया जिल्ह्यात विरही गावी 'भातृद्वितीया' जत्रा भरते. भाऊबीजेच्या दिवशी भरणारी ही एकमेव जत्रा आहे. उत्तर प्रदेशात तर भाऊबीजेचे व्रत असते. त्या दिवशी स्त्रिया संपूर्ण अंगणभर तांदळाच्या पीठाच्या भव्य रांगोळ्या काढतात.भावाला ओवाळण्याची प्रथा मात्र भारतात सर्वत्र आहे.\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nकावळा देतो शुभ-अशुभ संकेत, जाणून घ्या\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nजवानांनी साजरी केली दिवाळी\nनेपाळ : श्वानांची पूजा करून साजरी होते दिवाळी\nएसटी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरुच\nलक्ष्मी पूजनाचे शुभ मुहूर्त\nश्रीरामानेही त्रेतायुगात पतंग उडविली\nया वेळी सिंहावर स्वार होऊन येईल संक्रांती, राशींवर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या\nसंक्रांत निमित्त - कथुली\nमकर संक्रांती: कोणते दान सर्वश्रेष्ठ, जाणून घ्या\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathithe-barrier-vegetable-transport-railway-nashik-maharashtra-1590", "date_download": "2019-01-17T18:30:01Z", "digest": "sha1:JBBR24WRI6FLXDY35NRZQLU5H7GXS4H5", "length": 16333, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,the barrier for vegetable transport from railway, nashik, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरेल्वे प्रशासनामुळे भाजीपाला वाहतुकीस अडथळा\nरेल्वे प्रशासनामुळे भाजीपाला वाहतुकीस अडथळा\nशनिवार, 30 सप्टेंबर 2017\nनाशिक : नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून परराज्यात जाणाऱ्या भाजीपाल्याच्या वाहतुकीस रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्��ा आडमुठेपणाने अडथळा निर्माण झाला आहे. जादा रेल्वे डबे उपलब्ध होत नसल्याने नाशिक रोड स्टेशनवर भाजीपाला खराब होत आहे.\nभाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी जादा डबाप्रश्नी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण व खासदार हेमंत गोडसे थेट रेल्वे मंत्रालयात या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाबाबत तक्रार करणार आहेत. तसेच जादा डबे त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रतन चावला यांनी दिली आहे.\nनाशिक : नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून परराज्यात जाणाऱ्या भाजीपाल्याच्या वाहतुकीस रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाने अडथळा निर्माण झाला आहे. जादा रेल्वे डबे उपलब्ध होत नसल्याने नाशिक रोड स्टेशनवर भाजीपाला खराब होत आहे.\nभाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी जादा डबाप्रश्नी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण व खासदार हेमंत गोडसे थेट रेल्वे मंत्रालयात या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाबाबत तक्रार करणार आहेत. तसेच जादा डबे त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रतन चावला यांनी दिली आहे.\nनाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेद्वारे पाठविण्यात येतो. उत्तरेकडील राज्यात जाणारा बहुतांश भाजीपाला येथील शेतकरी रेल्वेने पाठविण्यास अग्रक्रम देतात. नाशवंत असल्याने जनतेपर्यंत हा शेतीमाल जलद पोचला तरच शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना जादा भावही मिळतो. या स्थानकावरून दररोज किमान २०० टन शेतमाल पाठविण्यात येतो. त्यासाठी रोज पाच डब्यांची गरज असताना रेल्वे विभाग ही सुविधा देण्यास टाळाटाळ करतो. तसेच बड्या व्यापाऱ्यांसाठी ५६ डब्यांचा संपूर्ण रॅक उपलब्ध करून दिला जात आहे.\nरेल्वे मंत्रालयाने शेतीमालासाठी डबे उपलब्ध करून न दिल्याने जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची बाब शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने रतन चावला यांच्यामार्फत खासदार चव्हाण आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यासमोर मांडली. दोन्ही खासदारांनी रेल्वेच्या भुसावळचे डी. आर. एम. यादव तसेच वाणिज्य अधिकारी नाईक व जनरल मॅनेजर साकेत मिश्रा, मध्य रेल्वेचे ए. जी. अग्रवाल यांना ही समस्या सोडविण्याबाबत निर्देश दिले. मात्र, दोन्ही खासदारांच्या या आवाहनाकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करीत आहे.\n���कोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nसाताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nराज्य सहकारी बँकेला १०० कोटींचे...मुंबई : राज्य शासनाने राज्य सहकारी...\n‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई : राज्याच्या कृषी खात्याच्या...\nशिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...\nकिसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...\nकृषिक प्रदर्शनास आजपासून बारा���ती येथे...बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल...\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-17T17:35:18Z", "digest": "sha1:XEW6NU7OI4PNSDIUHEWMLBHSYH2AGY4L", "length": 7955, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तब्बल १० वर्षानंतर ‘ही’ जोडी पुन्हा एकत्र झळकणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतब्बल १० वर्षानंतर ‘ही’ जोडी पुन्हा एकत्र झळकणार\nसंजय दत्त व मनीषा कोईराला यांची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘प्रस्थानम’ या तेलुगु सिनेमाच्या रिमेकमध्ये हे दोघे एकत्र दिसतील. संजय दत्त या चित्रपटात मनीषाच्या पतीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. संजय दत्तची आई व दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्या ८९व्या जन्मदिनी लखनऊमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.\nएल्गार, सनम, कारतूस, खौफ, बागी, मेहबूबा या चित्रपटानंतर तब्बल दहा वर्षांनंतर संजय व मनीषा यांची जोडी एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘प्रस्थानम’चे दिग्दर्शक देव कट्टा म्हणाले, ‘मला चांगल्या कलाकारांची गरज होती. संजय आणि मनीषाच्या रूपानं मला तसे कलाकार मिळाले आहेत.’\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रिया प्रकाश वारियर श्रीदेवीच्या भूमिकेत \nसुनील ग्रोव्हरचा कॉमेडी शो होणार बंद\nपरीक्षांमुळे बॉयफ्रेंडशी ब्रेकअप – तापसी पन्नू\nवेब सीरीजमध्ये झळकणार मिलिंद सोमन\nयुवा अभिनेत्यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट राष्ट्रनिर्माण आणि जीएसटीवर चर्चा\nबिग-बींनी दिला तरुणपणीच्या आठवणींना उजाळा\nअनुपम खेर आणि अन्य १३ जणां��र गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nफरहान-शिबानी दांडेकर लवकरच विवाहबद्ध होणार\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/jokes-in-marathi/one-sweet-advice-in-pune/articleshow/66509611.cms", "date_download": "2019-01-17T18:38:46Z", "digest": "sha1:C67KM3STJRRV4OD33WM7X4W6PB3XZYMU", "length": 7707, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jokes in marathi News: one sweet advice in pune - पुण्यातल्या एका सुगरणीचा सल्ला | Maharashtra Times", "raw_content": "\n मग 'हे' जरूर वाचा\nपुण्यातल्या एका सुगरणीचा सल्ला\nपुण्यातल्या एका सुगरणीचा सल्लालाडू करताना लाडूला काजू फक्त टोचावा आणि पुन्हा काढावा...\nपुण्यातल्या एका सुगरणीचा सल्ला\nपुण्यातल्या एका सुगरणीचा सल्ला\nलाडू करताना लाडूला काजू फक्त टोचावा आणि पुन्हा काढावा.\nखाणाऱ्याला वाटतं की नेमकं आपल्याच लाडूचा काजू गळून पडला असावा...\nअशा प्रकारे एकच काजू सर्व लाडवांना पुरतो.\nमिळवा हसा लेको बातम्या(jokes in marathi News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\njokes in marathi News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nराकेश अस्थानांचा सेवाकाळ घटवला\n'दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर ते उत्सवाचे कारण मानले जाऊ नय\nदिल्लीः शेजाऱ्यांकडून महिलेची हत्या\n'के.एल राहुल आणि हार्दिक पंड्याना निलंबित करा'\nसोशल मीडियावरून महिलांवर पाळत ठेवणाऱ्या तरुणाला अटक\nपरदेशातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी 'उन्नती'\nहसा लेको याा सुपरहिट\nद अॅक्सिडेंटल प्राइ��� मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपुण्यातल्या एका सुगरणीचा सल्ला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/lizard-worship-on-diwali-117101800019_1.html", "date_download": "2019-01-17T16:53:42Z", "digest": "sha1:45RFROY4Q5W4GIGBL22PDXPR2UTKUT5U", "length": 4224, "nlines": 88, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "दिवाळीत करा पालीची पूजा, भरभराटी येईल", "raw_content": "\nदिवाळीत करा पालीची पूजा, भरभराटी येईल\nलक्ष्मी पूजनाच्या दिवशी भींतिवर पाल दिसली तर तिला पळवू नये, मग काय करावे बघा:\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nकावळा देतो शुभ-अशुभ संकेत, जाणून घ्या\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nदिवाळीत टाळा या 4 गोष्टी\nसंपू दे अंधार सारा\nदिवाळी पूजनाचे खास मुहूर्त 2017\nधनत्रयोदशीला दारासमोर ठेवा या 6 वस्तू\nश्रीरामानेही त्रेतायुगात पतंग उडविली\nया वेळी सिंहावर स्वार होऊन येईल संक्रांती, राशींवर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या\nसंक्रांत निमित्त - कथुली\nमकर संक्रांती: कोणते दान सर्वश्रेष्ठ, जाणून घ्या\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/10/1/shunyacha-shodh-koni-lavla-.aspx", "date_download": "2019-01-17T17:30:43Z", "digest": "sha1:RVGE2L5OOQW2ZXZUPS3EQWU54T55LVL6", "length": 16127, "nlines": 59, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "शून्याचा शोध कुणी लावला ?", "raw_content": "\nशून्याचा शोध कुणी लावला \nश्रेष्ठ भारतीय शास्त्रज्ञांनी लावलेला शून्याचा शोध ही जगाला दिलेली एक अद्भुत भेट आहे हे जगातल्या विद्वानांनी मान्य केले आहे. सर्वाधिक लोक त्याचे श्रेय आर्यभट यांना देतात, तर बरेचसे लोक ते ब्रह्मगुप्त यांना देतात. काही लोकांच्या मते आर्यभटांच्या आधी होऊन गेलेले विद्वान पिंगला यांनी किंवा त्यांच्याही पूर्वी कोणा अज्ञात विद्वानांनी तर काहींच्या मते नंतरच्या काळातल्या भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला.\nमग प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये निरनिराळ्या संख्यांचे उल्लेख कसे येतात अशी शंका आपल्या मनात येते. रावणाला दहा तोंडे होती तर कौरवांची संख्या शंभर होती. विष्णुसहस्रनाम प्रसिद्ध आहे. कार्तवीर्यार्जुनाला हजार हात होते, तर सगराला साठ हजार पुत्र होते. गणेशाचे वर्णन \"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ\" असे केले आहे आणि श्रीरामाची स्तुती \"चरितम् रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्\" अशी करून \"सहस्रनामतत्तुल्ल्यम्\" अशी रामनामाची महती सांगितली आहे. पौराणिक कथा आणि स्तोत्रे यांमध्ये मोठमोठ्या संख्यांचे उल्लेख असलेली अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यांची रचना झाली तेव्हा अजून शून्याचा शोध लागलेला नसेल \nशिवाय 'शून्य' या शब्दाचा अर्थ काय कुठल्याही वस्तूचे नसणे म्हणजे तिची संख्या शून्य इतकी असणे असा अर्थ आपण लावतो. धान्याचा डबा रिकामाच असला किंवा झाला तर त्यातली उणीव, पोकळी, रिकामेपणा वगैरे गोष्टी कुणालाही आपोआप जाणवतात. शून्याच्या या सर्वसामान्य रूपाचा मुद्दाम शोध लावायची काय गरज आहे कुठल्याही वस्तूचे नसणे म्हणजे तिची संख्या शून्य इतकी असणे असा अर्थ आपण लावतो. धान्याचा डबा रिकामाच असला किंवा झाला तर त्यातली उणीव, पोकळी, रिकामेपणा वगैरे गोष्टी कुणालाही आपोआप जाणवतात. शून्याच्या या सर्वसामान्य रूपाचा मुद्दाम शोध लावायची काय गरज आहे मग प्राचीन भारतीयांनी कुठल्या शून्याचा शोध लावला असे सांगतात\nत्याचा संबंध गणिताशी येतो. एक, दोन, दहा, वीस आदि संख्यांचा उगम मोजमापे करण्यासाठी झाला. यातले एकापासून दहापर्यंतचे आकडे हातांच्या बोटांवर मोजता येत होते. त्याहून जास्त वस्तू मोजायच्या झाल्यास दहादहांचे गट करून ते गट मोजायचे आणि उरलेल्या वस्तू वेगळ्या मोजायच्या असे करून ती संख्या काढता येत होती. उदाहरणार्थ, तीन वेळा दहा अधिक एक सुटा म्हणजे एकतीस. अशा प्रकारे दहा वेळा दहा म्हणजे शंभर, दहा वेळा शंभर म्हणजे हजार अशा प्रकारे संख्यांची नावे ठेवली गेली. रोजच्या जीवनात याहून मोठ्या संख्या मोजण्याची गरजच पडत नव्हती. अस्तित्वात नसलेल्या वस्तू कशा मोजणार त्यासाठी शून्य नावाच्या संख्येचीही गरज नव्हती. व्यवहारात आवश्यकता नसली तरी विद्वान लोकांनी कल्पनेमधून अनेक मोठमोठ्या संख्यांची रचना केली होती. पूर्वीच्या काळात या संख्या अक्षरांमधूनच व्यक्त के���्या जात असाव्यात.\nएक, दोन, तीन अशा शब्दांऐवजी १, २, ३ अशी चिन्हे (अंक) लिहिली तर संख्या लिहिणे सोयीचे होईल अशी नामी कल्पना भारतीयांना सुचली तशीच इतर देशांमधल्या लोकांनाही निरनिराळ्या काळांमध्ये सुचली. उदाहरणार्थ, रोमन लोकांनी एक, पाच, दहा यांच्यासाठी I, V, X अशी अक्षरेच चिन्हांप्रमाणे योजिली आणि त्यांचा उपयोग करून ते संख्या लिहू लागले, जसे आठसाठी VIII, चौदासाठी XIV वगैरे. यात शून्याला स्थान नव्हते. जितकी मोठी संख्या असेल तितकी जास्त चिन्हे वापरायची आणि ती लक्षात ठेवण्याची गरज होती. ती संख्या वाचणे सोपे नव्हते.\nभारतीय शास्त्रज्ञांना एक अफलातून कल्पना सुचली. त्यांनी १ हूनही लहान असा शून्य नावाचा कोणतेही मूल्य नसलेला अंक ० या वेगळ्या चिन्हासह तयार केला. १ ते ९ पर्यंत आकडे (चिन्हे) लिहून झाल्यावर दहाव्या आकड्यासाठी वेगळे चिन्ह न वापरता १ या आकड्याच्या समोर ० मांडून त्यांनी १० हा अंक तयार केला. १० च्या पुढील अंक लिहिण्यासाठी १ च्या पुढे १, २, ३ वगैरे लिहून ११,१२,१३ वगैरे अंक तयार केले. ९१, ९२, ९३ करीत ९९ च्या नंतर १ च्या पुढे दोन शून्ये मांडून १०० (शंभर) हा अंक तयार केला. अशा प्रकारे कितीही मोठी संख्या फक्त दहा चिन्हांमधून लिहिता येणे शक्य झाले. असे अंक लिहिणे सर्वांत आधी कुणी सुरू केले याची स्पष्ट नोंद मिळत नाही. प्राचीन काळातली जी काही भूर्जपत्रे, ताम्रपत्रे, शिलालेख वगैरे आज उपलब्ध आहेत ते सगळे अक्षरांमध्ये लिहिलेले आहेत हे पाहता अंकांबद्दलचे फारसे स्पष्ट पुरावे दिसत नाहीत.\nमहाभारतामध्ये पांडव आणि कौरव यांची एकंदर संख्या \"वयम् पंचाधिकम् शतम्\" असे युधिष्ठिर सांगतात. यात १,०,० या तीन अंकांना मिळून शतम् हा एक शब्द येतो. आजही १०५ असे लिहिलेले असले तरी आपण ते एकशे पाच असे वाचतो. एक आणि पाच यांचा उच्चार करतो, पण दशमस्थानावरल्या शून्याचा उल्लेख करत नाही. यामुळेच अक्षरांमध्ये लिहिलेल्या किंवा पाठांतरामधून शिकवल्या गेलेल्या साहित्यामधून त्या आकड्यातल्या शून्याचे अस्तित्व लक्षात येत नाही. संस्कृत भाषेमधले आपल्याला माहीत असलेले सर्व साहित्य श्लोक, ऋचा किंवा मंत्रांच्या स्वरूपात असल्यामुळे ते अक्षरांमध्ये आहे. त्यात संख्यांचे आकडे किंवा त्यातली शून्ये दिसत नाहीत. कदाचित त्या काळात फक्त आकडेमोड करण्यासाठी अंकांचा उपयोग करत असतील आणि आलेल��� उत्तरे किंवा निष्कर्ष अक्षरांमध्ये लिहून ठेवत असतील. ती आपल्याला या विद्वानांच्या ग्रंथांमध्ये मिळतात.\nआर्यभटांनी लिहिलेल्या ग्रंथात \"स्थानम् स्थानम् दशगुणे स्यात\" असे विधान आहे. त्यामध्ये दशमानपद्धतीमधील स्थानमूल्याची (प्लेसव्हॅल्यूची) व्याख्या दिसते. अशा पद्धतीने लिहिलेल्या १०, १००, १००० आदि संख्यांमध्ये शून्याचा उपयोग होणे स्वाभाविक आहे म्हणून शून्याच्या शोधाचे श्रेय त्यांना दिले जाते. ब्रम्हगुप्ताने लिहिलेल्या ग्रंथात शून्य या आकड्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार वगैरेंचे नियमच सांगितले आहेत. यामुळे त्यांनाही हे श्रेय दिले जाते.\nकुठलीही गोष्ट मोजण्याची सुरुवात एकापासून होते, एक हा त्यातला सर्वांत लहान आकडा असतो, त्याहून लहान फक्त अपूर्णांक असतात. पण शून्य हा अंक निर्माण झाल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यानंतर शून्यापेक्षाही लहान म्हणजे -१, -२ अशा ऋण अंकांची कल्पना मांडली गेली आणि अंकगणिताचा अधिक विकास होत गेला. समीकरणे, सूत्रे वगैरे लिहिणे व सोडवणे सोपे झाले. पुढे यातून बीजगणित आणि कॅल्क्युलस या शाखांचा जन्म झाला. शून्याचा शोध किती महत्त्वाचा होता याची कल्पना यावरून येईल.\n'शून्याचा शोध' लावला याचा अर्थ आकड्यांच्या जगात शून्याला स्थान दिले गेले. हे अंकगणितामधले शून्य सर्वांत आधी भारतीयांनी उपयोगात आणले खरे, पण ते नेमके कुणी आणि कोणत्या कालखंडात सुरू केले हे अद्याप गूढच आहे आणि ते तसेच राहणार आहे. त्याबद्दल भक्कम पुराव्यासह विश्वासार्ह अशी माहिती कदाचित मिळणारही नाही. आर्यभटांच्या ग्रंथामध्ये पहिल्यांदा शून्याचे संकेत मिळाले आणि ब्रह्मगुप्तांनी शून्याच्या उपयोगासंबंधीचे नियम सांगितले म्हणून शून्याचा शोध लावण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.\nनक्की वाचा खालील लिंकवरील हा लेख.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2019-01-17T17:05:46Z", "digest": "sha1:WDI5EOH46ZO7KW2GXE5DKAV7TWX77JJY", "length": 18425, "nlines": 245, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nवगळण्याकरिता नामांकन झालेले लेख\nमासिक सदर आणि चांगले लेख\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\n१ मध्यवर्ती प्रकल्प समन्वय\n३ सदस्य माहिती चौकट (साचे)\n५ विषयवार माहितीचे सूचीकरण\nविकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात.\nविषयवार लेख प्रकल्प गट\nसमन्वय आणि प्रगती विषयक लेखगट\nविकिकरण आणि सहाय्य विषयक लेखगट\nप्रकल्प पूर्ण होऊन केवळ इतिहास जपण्याच्या दृष्टीने ठेवलेली पाने गट\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nविविध मराठी आभासी अनुदिनी संकेतस्थळांमध्ये परस्पर स्रोतांच्या देवाण घेवाणी करता सहकार्य प्रस्थापित करणे . मनोगत,मायबोली, याहू ग्रुप्स व इतरत्र संकेतस्थळांवरची प्रताधिकार नसलेली किंवा मुक्त माहिती विकिपीडियावर संकलित करणे व त्या माहितीचे #विकिकरण करणे असे या प्रस्तावित प्रकल्पाचे स्वरूप आहे.\nसदस्य माहिती चौकट (साचे)[संपादन]\nम मी मनोगत संकेतस्थळाचा सदस्य आहे.\nमनोगत वर जरा क्लिष्टपणे चौकट टाकता येते. जिथे चौकट टाकायची तिथे \"HTML फेरफार\" करून हे टाका:\nविकि मी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे\nमी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे\nउदाहरण म्हणून हे पान पाहा.\nविकि मी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे\nमी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे\nउदाहरण म्हणून हे पान पाहा.\nएक पेक्षा जास्त संकेतस्थळांवर कार्यरत सदस्याकरिता \"सदस्य माहिती चौकट(साचे)\" तयार करून ती वापरण्यास सदस्यांना प्रोत्साहित करणे ,सदस्यांकडून सूचना संकलित करणे,विषयवार माहितीचे दुव्यांसहीत सुचीकरण,शुद्धीकरण, संकलन,स्थलांतरण ,संदर्भीकरण इत्यादी प्रकल्प परस्पर सहकार्याने तडीस नेणे . या किंवा अशा बाबींचा यात समावेश ���रावा असे वाटते. तरी उत्साही सदस्यांनी आपला सहभाग संबंधित विकिपीडिया प्रकल्प पानावर नोंदवावा हि नम्र विनंती.\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nमराठी विकिपीडिया प्रकल्प पाने\nसाहित्य संरक्षण व प्रताधिकार कायदा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०११ रोजी ०८:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-17T16:49:20Z", "digest": "sha1:YDRYOPUHAV62XSHCFCFM3NGUQRWMBLD7", "length": 13673, "nlines": 129, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "उद्यापासून आशिया चषक स्पर्धेला प्रारंभ – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nउद्यापासून आशिया चषक स्पर्धेला प्रारंभ\nयुएई – उद्यापासून 14 व्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रांरभ होत आहे. 28 सप्टेंबरपर्यंत रंगणार्‍या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग या सहा संघांचा समावेश आहे. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून, गटातील अव्वल दोन क्रमांक मिळविणारे संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील.\nसुपर फोरमध्ये प्रथम दोन क्रमांक मिळविणारे संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. उद्या सलामीची लढत बांगलादेश-श्रीलंका यांच्यात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना 18 सप्टेंबर रोजी हाँगकाँगशी होईल. तर दुसरा सामना लगेचच 19 सप्टेंबरला पारंपारिक स्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.\nसुपर फोरमध्येदेखील या दोन संघात आणखी एक लढत होईल. तसेच हे दोन्ही संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले तर तिसर्‍यांदादेखील त्यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. भारतानेच सर्वात जास्त म्हणजे सहावेळा ही स्पर्धा ���िंकली आहे. तर त्या खालोखाल पाचवेळा या स्पर्धेत बाजी मारली आहे. पाकिस्तानला दोनवेळा जेतेपद मिळविता आले. भारताने 90-91 आणि 95 मध्ये सलग तीनवेळा ही स्पर्धा जिंकून शानदार हॅटट्रीक पूर्ण केली. भारतीय संघ या स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळणार आहे. वन-डे सामन्यांचा मोठा अनुभव रोहितकडे असून त्याने 6 हजारापेक्षा जास्त\nवन-डे केल्या आहेत. दुसर्‍यांदा रोहितकडे भारताची जबाबदारी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौर्‍यातील अपयश पुसून टाकण्याची संधी भारतीय संघाला मिळणार आहे. त्याचा कितपत फायदा भारतीय संघ घेतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल. भारतीय गोलंदाजी चांगली असून, फलंदाजांना मात्र आपली कामगिरी चोख पार पाडावी लागणार आहे. मनीष पांडे, केदार जाधव, अंबाती रायडू यांचे कमबॅक या स्पर्धेद्वारे पुन्हा एकदा भारतीय संघात झाले आहे. उपकर्णधार धवनलादेखील इंग्लिश दौर्‍यातील आपले अपयश पुसावे लागणार आहे. भारत-पाकिस्तान-श्रीलंका या तीन संघात जेतेपदासाठी चुरस आहे. अफगाणिस्तानचा युवा फिरकी गोलंदाज राशिद खान या स्पर्धेत कितपत प्रभावी कामगिरी करतो. याकडेदेखील सर्वांचेच लक्ष असेल.\nनवाब मलिक यांच्या विरोधातील गिरीश बापट यांचा खटला मागे\nउल्हासनगरमध्ये रद्द झालेला घनकचरा कर प्रस्ताव पुन्हा आणण्याचा प्रयत्न\nसीबीएसई पेपरफुटी प्रकरणी सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या\nनवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाने आज सीबीएसई पेपरफुटी प्रकरणी संबंधित सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत.जस्टीस एस.ए.बोबडे आणि जस्टीस एल.नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळताना...\nजिग्नेश मेवाणीची आज दिल्लीत ‘युवा हुंकार’ रॅली\nनवी दिल्ली – दलितांचा नवा युवा नेता, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आज राजधानी दिल्लीत ‘युवा हुंकार’ रॅली काढणार आहेत. दिल्लीच्या संसद मार्गावरून थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत...\n‘या’ खेळाडूने आंतरराष्ट्रीय फुटबॉल केलं अलविदा\nमेलबर्न – ऑस्ट्रेलियाच्या फुटबॉल संघाला फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करता आली नाही. त्यामध्ये आता त्यांचा महत्त्वाचा खेळाडू टीम कॅहिल यानेही निवृत्ती स्वीकारली आहे....\nअनंतनागला राखीव दलाच्या वाहनावर दहशतवादी हल्ला\nश्रीनगर : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये राखीव दल��च्या वाहनावर दहशतवाद्यांकडून तुफान गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ५ जवान जखमी झाले असून हा हल्ला लाजीबालजवळील...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nवृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nअजब गावांची गजब कहाणी\nशशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप\nमुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82/", "date_download": "2019-01-17T17:55:06Z", "digest": "sha1:TYQAE4DSULI2KELVYYR6SALPR6VQU5DD", "length": 8734, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बुलेट ट्रेनबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबुलेट ट्रेनबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…\nमुंबई : एकदा नेटवर्क तयार झाले, की त्याचा फायदा सर्वांना मिळतो. मुंबई ते अहमदाबादनंतर आता मुंबई ते पुणे आणि मुंबई ते नाशिक हा बुलेट ट्रेन मार्ग केला पाहिजे, असे आम्ही केंद्र सरकारला सांगितले आहे. दरम्यान, या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून पाहण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.\nविधानसभेत ते शुक्रवारी बोलत होते. दरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पातून राज्यात किमान ३३ हजार कोटींची भांडवली गुंतवणूक निर्माण होणार आहे. जपानच्या या वित्तीय पुरवठ्यावर, या प्रकल्पातील तंत्रज्ञानही आपल्या देशा���ा उपलब्ध होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे देशातील सिमेंट, स्टील या क्षेत्रांना फायदा होईल. देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. तसेच या वित्त पुरवठ्याच्या उपलब्धतेमुळे बुलेट ट्रेनचे तिकिट हे सर्वसाधारण रेल्वेसारखेच ठेवणे शक्य होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली- छगन भुजबळ\nभाजप निवडणूक आली की हनुमानाची जात शोधते- अजित पवार\nयुनायटेड किंगडमचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nबेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता\nआयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजाराहून अधिक वाढविणार- कौशल्य विकासमंत्री\nथापाड्या सरकारला आत्मसन्मान आहे की नाही \nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://photo-sales.com/mr/pictures/foros-church-crimea/", "date_download": "2019-01-17T17:32:49Z", "digest": "sha1:2O4KMS6U66KLT4XMUSTLGW2YW3PFEVFY", "length": 5556, "nlines": 122, "source_domain": "photo-sales.com", "title": "Crimea मध्ये Foros चर्च चित्र — Photo-Sales.com", "raw_content": "विक्री फोटो – इंटरनेट पैसे कमवू\nआर्किटेक्चर निळा चित्रांवर इमारत चित्रांवर कॅथेड्रल येशु ख्रिस्ताला ख्रिस्ती प्रतिमा चर्च वॉलपेपर बांधकाम Crimea clipart पार घुमट बाहय वॉलपेपर विश्वास foros चित्रे हिरव्या फोटो इतिहास पवित्र फोटो शेताची हद्द दाखवणारी खूण clipart पर्वत जुन्या फोटोग्राफी सनातनी वॉलपेपर सनातनी प्रार्थना फोटो धर्म चित्रांवर पुनरुत्थान खडक समुद्र प्रतिमा आकाश फोटो दगड फोटो रचना clipart उन्हाळ्यात वॉलपेपर मंदिर फोटोग्राफी पर्यटन टॉवर कला पारंपारिक वॉलपेपर प्रवास पांढरा याल्टा\nपरवाना प्रकार: एक वेळ वापरा\nपरवाना प्रकार: एक वेळ वापरा\nसूचीत टाका\t/ प्रतिमा खरेदी\nचित्रे शोधा Crimea मध्ये Foros चर्च देखील\nआर्किटेक्चर वॉलपेपर एचडी पार्श्वभूमी फोटोग्राफी पार्श्वभूमी चित्रांवर सुंदर उदाहरण सौंदर्य उदाहरण निळा वॉलपेपर एचडी इमारत फोटोग्राफी रंग कला Crimea clipart संस्कृती वॉलपेपर दिवस फोटोग्राफी पर्यावरण वॉलपेपर एचडी युरोप वॉलपेपर प्रसिद्ध फोटो वन प्रतिमा एचडी बाग वॉलपेपर हिरव्या रेखाचित्र डोंगराळ प्रतिमा एचडी इतिहास चित्रकला घर वॉलपेपर लँडस्केप फोटोग्राफी पाने वॉलपेपर डोंगर चित्रे नैसर्गिक चित्रांवर निसर्ग चित्रांवर जुन्या प्रतिमा एचडी बाहेरची clipart घराबाहेर एचडी पार्क एचडी वनस्पती वॉलपेपर एचडी वनस्पती खडक फोटोग्राफी देखावा वॉलपेपर समुद्र फोटो हंगामात चित्रांवर आकाश वॉलपेपर दगड उन्हाळ्यात एचडी पर्यटन फोटो टॉवर रेखाचित्र निश्चल फोटो प्रवास फोटो झाड कला दृश्य पाणी\nविक्री फोटो – इंटरनेट पैसे कमवू\nफोटोग्राफर साठी बटाटा कायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/fancy?page=1", "date_download": "2019-01-17T17:25:58Z", "digest": "sha1:HA6Q3XB3X3SLMX7YUNJFTWE2DVHSV6TW", "length": 6561, "nlines": 104, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " | Page 2 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः\nही बातमी समजली का\nहे सुरांनो चंद्र व्हा...\nफटाके वाजवणाऱ्या स्त्रिया, १७८०\nत्या वर्षी या महिन्यात\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nभाग १ | भाग २\nह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखि��� भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.\nRead more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nदिवाळी इनोद इशेष अंक\nटवॉल : इनोद इशेष अंक\nप्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे \nद टेल-टेल हार्ट : एडगर एलन पो: (अनुवाद)\nकादर खान: कलाकार नंबरी, लेखक दस नंबरी\nही बातमी समजली का - भाग १९०\nव्हॅकी लेखक (अनिरुद्ध बनहट्टी)\nसाहित्यविषयक अफवा आणि लेखनश्रेयातली नीतीमत्ता\n१९२७ पॅरिस | गतशतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरचं हॉटेलजीवन\nतुळपुळे-फेल्डहाऊस शब्दकोश (अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी)\nइ-शब्दकोश - प्रतिशब्द शोधा\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T17:11:37Z", "digest": "sha1:7JIKNXVNDOGSZK75FQXCUILNYJAKV2JB", "length": 8135, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे जिल्हा: खुनी हल्ल्यातील पाच जण ताब्यात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे जिल्हा: खुनी हल्ल्यातील पाच जण ताब्यात\nचाकण-येथील अनिकेत शिंदे या शाळकरी मुलाच्या खूनप्रकरणी आरोपीस मदत करतो, अशी शंका घेऊन शंकर शांताराम नाईकडे (वय 28, रा. कांची सोसायटी, चक्रेश्वर रोड, चाकण) याच्यावर केलेल्या खुनी हल्ल्यातील पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मागील महिन्यात अनिकेत शिंदे या सोळा वर्षाच्या शाळकरी मुलाचा खून झाला होता. यातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील एका आरोपीस गुन्ह्यात मदत करीत असल्याची शंका आल्याने आठ ते दहा जणांनी नाईकडे वर 22 मार्चला कुऱ्हाड व कोयत्याने खुनी हल्ला केला होता. या हल्ल्यातील पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयाने बालसुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nशिक्षक बॅंकेतील मयत सभासदांच्या वारसाची रक्कम हडप – खांदवे\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/fancy?page=2", "date_download": "2019-01-17T17:02:11Z", "digest": "sha1:XWGP6S4X6SV3SUTQRBNPQ5FCOHAXLSVB", "length": 6509, "nlines": 103, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " | Page 3 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः\nही बातमी समजली का\nहे सुरांनो चंद्र व्हा...\nफटाके वाजवणाऱ्या स्त्रिया, १७८०\nत्या वर्षी या महिन्यात\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nभाग १ | भाग २\nह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.\nRead more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nदिवाळी इनोद इशेष अंक\nटवॉल : इनोद इशेष अंक\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०१९\nअंतू बर्वा , हरि तात्या , नारायण आणि लिटरेचर ऍज अ बॅकग्राऊंड म्युजिक -किंवा - साहित्य :एक पार्श्वसंगीत आणि म्हैस वगैरे \n३१ डिसेंबर (विज्ञान कथा)\nमोनेकृत थिसॉरसातले कुरूप जिप्सी फुलपाखरू\nपशूवत वर्तन करणाऱ्या पुरुषांच्या कलेचं काय करायचं\nतुळपुळे-फेल्डहाऊस शब्दकोश (अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी)\nइ-शब्दकोश - प्रतिशब्द शोधा\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/05/whymengetharshwhilesesx.html", "date_download": "2019-01-17T17:05:47Z", "digest": "sha1:2X364FSXMWMEX7FH3OTSMZUALLRUOEW5", "length": 7538, "nlines": 107, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "सेक्स करताना पुरूष का करतात जबरदस्ती? ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nसेक्स करताना पुरूष का करतात जबरदस्ती\nपुरूषांमध्ये सेक्सविषयी आवड ही महिलांपेक्षा जास्त असते किंबहुना पुरूष काहीवेळा जास्तच उतावळे असतात. त्यामुळे महिला कधीही पुरूषांवर सेक्ससाठी जबरदस्ती करीत नाही. पण नुकतचं एका अध्ययनातून असं समोर आलं आहे की, भारतीय पुरूष आपल्या पार्टनरसोबत अधिक आक्रमकपणे सेक्स करतात. तर अशा आक्रमकपणे सेक्स करण्यात जगातील सगळ्या पुरूषामध्ये भारतीय पुरूष हे आघाडीवर आहेत.\nसेक्ससाठी पुरूष इतके आतुर झालेले असतात की, ते आपल्या पार्टनरला सेक्स करताना काही त्रास तर होत नाहीये ना याची देखील तमा बाळगत नाही. भारतात १० पैकी जवळजवळ ६ पुरूष अशाप्रकारेच महिलांसोबत सेक्स करतात.\nएक चतृर्थांश पुरूषांनी हे स्वीकारलं देखील आहे की, ते आपल्या पत्नी सोबत किंवा इतर स्त्री सोबत थोड्याफार प्रमाणात का होईना जबरदस्ती करतात. तर २४ टक्���े पुरूषाचं म्हणणं आहे की, ते महिलासोबत आक्रमकपणे सेक्स करण्यातच खऱ्या सेक्सची मजा घेतात. असं त्यानां वाटतं.\n२० टक्के लोकांचं मानणं आहे की, कधी ना कधी तरी शारीरिक संबंध करण्यासाठी आपल्या पार्टनरसोबत सेक्स करण्यासाठी जोर जबरदस्ती केली आहे. १४ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, त्यांनी आपल्या महिला पार्टनरला सेक्स करण्यासाठी जबरदस्तीने भाग पाडलं आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-17T17:33:37Z", "digest": "sha1:5DQISQL2IF22IBAXAHM6YSNRBSXIUVOT", "length": 11354, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गावच्या यात्रेत देवाला नैवेद्या ऐवजी शिधादान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगावच्या यात्रेत देवाला नैवेद्या ऐवजी शिधादान\nगावच्या यात्रेत कुस्त्यांचा आखाड्यालाही महत्त्व असून आखाड्याचे उद्‌घाटन माजी सभापती पंढरीनाथ पठारे व अर्जुन पुरस्कार विजेते पै. काका पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पैलवान चंद्रकांत कटके, गणेश मानगुडे आदी उपस्थित राहणार आहेत. 25 निकाली कुस्त्यानंतर शेवटची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटके व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्यात होणार आहे. यासह आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा पैलवान गणेश जगताप व मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचा पैलवान अक्षय शिंदे, कुस्ती गोकुळ वस्ताद तालमीचा पैलवान सागर बिराजदार व पुणे शहरातील पैलवान सचिन येलभर हे मल्लही भिडणार आहेत.\nलोणीकाळभोर येथील उपक्रमाची राज्य पातळीवर चर्चा; अन्य गावांकडूनही होत आहे अनुकरण\nलोणी काळभोर – पूर्व हवेलीतील सुख संपन्न गाव म्हणून उल्लेख होत असलेल्या लोणीकाळभोरचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या यात्रेत नैवेद्��ा ऐवजी शिधादान मोहिम राबविली जाते. गतवर्षी पासून सुरू झालेल्या यास उपक्रमास गावासह पंचक्रोषितील भाविकांतून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने शेकडो टन धान्य जमा होत आहे. हा उपक्रम यावर्षीही राबविला जाणार असून जमा झालेले गहू, तांदूळ, हरबरा डाळ, तेल, तूप, गुळ, साखर, नारळ, गव्हाचे पीठ परिसरातील अनाथांना, आश्रमांना दान करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हवेली तालुक्‍यातील बऱ्याच गावांनी शिधादान मोहिमेचे कौतुक व अनुकरण करण्यास सुरुवात केल्याने या यात्रेची दखल शासकीय पातळीवरही घेतली जाणार आहे, असे श्री काळभैरवनाथ अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश काळभोर व अंबरनाथ देवस्थान ट्रस्टच्या उत्सव समितीचे अध्यक्ष सतीश काळभोर यांनी सांगितले.\nपूर्व हवेलीतील सर्वात मोठे आणि अर्थसंपन्न गाव म्हणून लोणीकाळभोर गावचा उल्लेख होतो. पुणे शहरालगत असलेल्या या गावाला धार्मिकदृष्ट्याही महत्त्व आहे. त्यामुळेच येथील यात्रेत नैवेद्या ऐवजी शिधादान मोहिमेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. याही वर्षी ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा शनिवारी (दि. 31) व रविवारी (दि. 1 एप्रिल) साजरी करण्यात येत आहे. यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आली असून शिधादान मोहिमेसह महाराष्ट्र केसरी व उपमहाराष्ट्र केसरी यांच्यात होणारी कुस्ती लढत यात्रेचे मोठे आकर्षण असणार आहे.\nलोणीकाळभोर गावच्या यात्रेनिमित्त हभप विनोद महाराज काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहातच शिधादानाचे आवाहन करण्यात आल्यानंतर शनिवारी पहाटे श्रींचा महामस्तकाभिषेक. रात्री 9 ते 12 या वेळेत काळभैरवनाथाची पालखी मिरवणूक, मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत छबिन्याचा कार्यक्रम तसेच सकाळी 6 वाजेपर्यंत मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\n��तदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2014/02/blog-post_19.html", "date_download": "2019-01-17T18:22:04Z", "digest": "sha1:Y77AJXTOA3USJZNF2Y4N3DPI5PN26SBS", "length": 17860, "nlines": 186, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : शिवजयंती - १९ फेब्रुवारी २०१४", "raw_content": "\nशिवजयंती - १९ फेब्रुवारी २०१४\nया महाराष्ट्राच्या मातीत आणि माणसांच्या मनात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे ज्यांनी बीज रोवले असे छत्रपती शिवाजी महाराज आज दिवशी म्हणजे १९ फेब्रुवरी १६३० रोजी, शिवनेरीवर जिजाऊ साहेबांच्या पोटी जन्मले. जिजाऊ साहेबांनी आणि शहाजी राजांनी केले संस्कार तुमच्या माझ्या सारख्याच जन्माला आलेल्या शिवबाला शिव-छत्रपती करून गेले.\nइतक्या शतकानंतरही शिवाजी महाराजांचे आपण स्मरण करतोय याचे कारण या मातीवर, इथच्या माणसावर शिवाजी महाराजांनी केलेले उपकारच होय. सरदारकी हाताशी असतांना, जनतेबद्दल कळवळ नसती तर, स्वराज्याची नसती उठाठेव महाराजांनी केलीच नसती. पण इतरांचे दुख: बघून ते समजल्याने, त्याची तीव्रता अनुभवल्याने महाराजांना पुढे स्वराज्याचे स्वप्न साकार करता आले. स्वराज्याला मूर्त रूप देत आले.\nमहाराजांचा हा गुण. हा दुख: समजण्याचा गुण, महाराज एक संवेदनशील, जबाबदार आणि म्हणूनच जाणते राजे होते हे दाखवतो. 'हे' जवळपास सगळ्यांनाच माहित आहे\nअहो पण, इथेच तर गेल्या काही वर्षां पासून आपण चुकतोय. त्यांच्या या गुणाला \"फक्त एक ओळ\" किंवा भाषणात \"शिवाजी महाराज की…\" म्हणायच्या आधीचा डायलॉग म्हणून सोडून, \"पुढे काय\" हा वायफळ प्रश्न विचारतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराजांना समजायचे असेल तर त्यांच्यातला हा गुण तुम्ही-मी परत एकदा अभ्यासायला हवा.\nजिजाऊ साहेबांनी यासाठीच तर परकियांच्या अन्यायाने जनतेचे होणारे हाल स्वतः महाराजांना सांगितले होते. इतरांचे दुख: महाराजांना समजावे म्हणून सांगितलेलं हे सगळ महाराजांनी काळजावर कोरल आणि आपल्याच 'रायेतेचे राज्य' उभे केले. जिथ परकीयांची भीती नसेल. भय नसेल. चूक नसतांना येणारे दुख: नसेल. असे राज्य.\nमग इतके सगळे एका दुख: समजून घेण्याच्या गुणाने होत असेल तर अनेक शतकांपासून कोणतीही चूक नसतांना ���ुख: भोगणारे इथे आहेतच कसे कदाचित याचे कारण, महाराजांचा हाच गुण डोक्यात घ्यायचा सोडून त्याच्या पुढे - 'महाराजांनी कसा अफजल्याचा चोथळा बाहेर काढला…'- याच्या अतिरंजित वर्णनात आपण रमलो, हे असावे. बर इथे थोडीच आपण थांबतो, इथून पुढेही ते आम्हाल सांगतात आणि आम्ही ऐकतो, \"… मागे एकदा फलाण्या जागेवर महाराजांच्या पुतळ्याची विटंबनां झाली तेंव्हा \"हजारो\" मावळे त्या ठिकाणी आले आणि बघतच क्षणी कित्येत दुष्मनांची मुंडकी छाटली गेली…. वगैरे वगैरे … म्हणून आज 'त्या' सगळ्यांना सांगतो महाराजांच्या वाटी जाल तर आडवे पडू……\".\n'हे असले' लोक आम्हाला शिवाजी शिकवतात. म्हणूनच मागच्या काही दशकात आम्ही 'देव शिवाजी' इतका पुजला की, आज त्याच्या नावे गावोगावी हजारो चौक असतील आणि काही शेकडो एक मंदिरे असतील. ही आमची कामगिरी खरतर इथच्या मातीच्या कणाकणावर ज्याचा अधिकार, त्याला चौकापुरते आणि मंदिरापुरते करून ठेवले आम्ही. मंदिर किंवा चौक पूर्णतः गैर नाही. एक स्मरण म्हणून ते चांगले पर्याय आहेत. पण त्या चौकातून जाणारी प्रत्येक मुलगी, दुसरीकडे जाऊद्या, त्या चौकात तरी सुरक्षित राहील, हे कधी बघितलेय का आपण खरतर इथच्या मातीच्या कणाकणावर ज्याचा अधिकार, त्याला चौकापुरते आणि मंदिरापुरते करून ठेवले आम्ही. मंदिर किंवा चौक पूर्णतः गैर नाही. एक स्मरण म्हणून ते चांगले पर्याय आहेत. पण त्या चौकातून जाणारी प्रत्येक मुलगी, दुसरीकडे जाऊद्या, त्या चौकात तरी सुरक्षित राहील, हे कधी बघितलेय का आपण\nमहाराजांनी जनतेचे दुख: ओळखले शेतसारे माफ केले. लेकी-बळींना अभय दिले. पण आज मात्र आम्हीच स्वकीयांचे रक्त विकून येणाऱ्या पिढ्यांसाठी जागोजागी फ्ल्याट आणि भूखंड कसे मिळवता येतील या योजनेत गुंतलेले आहोत. आणि ओरडलेच कुणी तर जेवतांना कुत्र्याला टाकतात तशी भाकर फेकून मोकळे होतो. लेकी-बळीं चे विचारूच नका, त्यांची सुरक्षा आम्ही (अस्तित्वात नसलेल्या) शासन व्यस्थेच्या हाती दिलीये. म्हणजे एकंदर कुणालाही 'लेखी' असे काही प्रोब्लेम्स नाहीयेत.\nशिवाजी महाराजांच्या या जयंती निमित्य थोडं मागे वळून पाहिल्यास जयंतीला शक्तिप्रदर्शनाचा एक मंच अनेकांनी बनवल्याचे जनवतेय. छत्रपतींच्या मावळ्यांनी खरे तर समाजातील दुखीतांचे दुख: समजून त्यावर उत्तरे शोधायला हवीत. जातीपातींच्या बेड्यात जखडलेला समाज मुक्त कर���्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हातात आलेला मोबाईल आणि त्यावरील फेसबुक आणि व्हाट्स-अप ने प्रगती आपल्या पर्यंत हवी तशी पोहचली या अर्धवट सत्यात मावळ्यांनी तरी राहू नये. तुम्ही बघितला नसेल तर, एकदा 'फॅंड्री' हा चित्रपट नक्की बघा. समाजात अजूनही अनेक वर्ग आहेत ज्यांच्या हात आणि तोन्डाची भेट व्हयाची असेल तर त्यांना अजून ही आपल्या 'स्वभिमानासारख्या' मुलभूत हक्काला मुकावे लागते. अजूनही आपण, कधी कळत आणि कधी न-कळत, वर्षानुवर्षे चलत आलेली जातीयतेची री तशीच ओढत अलोयेत. या अदृश्य रेषांनी आपली मने दुभंगलीयेत. कित्येक शिवाजी चित्रपटातील जब्या आणि पिऱ्या सारख्या मुलात घाबरून दडून बसलेत. बाहेरची सरंजामी कदाचित परकीय मुघलांपेक्षाही अन्यायकारक वाटत असावी त्यांना. आणि म्हणूनच आपण बदलत नाहीयेत. कारण सगळेच शिवाजी घाबरलेत, नव्हे नव्हे घबरवलेत कारण ते धाडसी झाले तर सरदारक्या कशा चालायच्या कारण ते धाडसी झाले तर सरदारक्या कशा चालायच्या\nशिवाजीचे विचार अंगीकरायचे असतील तर हातात घेतलेल्या, नव्हे, दिलेल्या पताका आधी खाली ठेवा आणि लेखणी हातात घ्या. मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाणारे तुम्ही ओळखतच असाल, पण इतिहासातील मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी पुरून-पुरून खाणारे अतिशय कावेबाज असतात. त्यांच्या पासून जपून राहणे तसे अवघडच पण तरी प्रयत्न करा. आऊ जिजाऊ आणि तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद सदैव आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेतच\nआपण सगळे हे करू शकलो तर छानच नसता पुढची पिढी आपल्या लेखणी धारदार बनवतेयच.\n'रस्ते नसणाऱ्या रस्त्यांनी' पायपीट करत असले तरीही\nघाबरून कुठे तरी दडून बसले तरीही\nअगडबंब नेत्यांच्या स्कोर्पिओचे काडी इतकीही किंमत नसलेले ड्रायव्हर आणि रखवालदार असले तरीही\nफक्त 'नरेगा'च्या कामावरच घर धकवत असले तरीही,\nमी आज प्रचंड आशावादी आहे.\nकारण, मी बघितल्यात परवाच\nथंडी आणि अंधाराला कपात त्याच खडकाळ रस्त्यावरून\nपुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जिजाऊ. कॉम कडून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा\nजय जीजाऊ. जय शिवराय.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 8:31 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदुर्मिळ मराठी पुस्तके - कादंबऱ्या - कथा - इतिहास - शब्दकोश - फ्री डाउनलोड - 3\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nशिवजयंती - १९ फेब्रुवारी २०१४\nव्यक्ती - नागराज मंजुळे - दिग्दर्शक फँड्री\n१४ फेब्रुवारी \" 'फँड्री \".. नक्की पहा \nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%89%E0%A4%97,_%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-01-17T17:03:15Z", "digest": "sha1:3KRWAWG5O2YS47UNPPTPRSMKGTXXQZLQ", "length": 4754, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झॉग, आल्बेनिया - विकिपीडिया", "raw_content": "\nझॉग (ऑक्टोबर ८, इ.स. १८९५ - एप्रिल ९, इ.स. १९६१) हा आल्बेनियाचा पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष तसेच राजा होता.\nयाचे मूळ नाव अहमेत मुहतार बेज झोगोली होते. हा १९२२-२४ दरम्यान पंतप्रधान, १९२५-२८ दरम्यान राष्ट्राध्यक्ष तर १९२८-३९ दरम्यान आल्बेनियाच्या राजेपदी होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८९५ मधील जन्म\nइ.स. १९६१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१४ रोजी ०२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-farmer-panand-village-103095", "date_download": "2019-01-17T18:01:40Z", "digest": "sha1:S4JVFJYCMTYHOFLVPC4SKS74ZTKZBAWV", "length": 35974, "nlines": 238, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news farmer panand village पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणातून उजळणार गावाच्या विकासवाटा | eSakal", "raw_content": "\nपाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणातून उजळणार गावाच्या विकासवाटा\nगुरुवार, 15 मार्च 2018\nशेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेणे, शेतकऱ्यांनी पिकविलेला माल बाजारात पोचविणे आदी निकडीच्या बाबी आता सुकर होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी आवश्यक बारमाही शेतरस्त्यांच्या (पाणंद) कामांना गती देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे होण्यासह कच्च्या व पक्क्या पाणंद रस्ते निर्मितीच्या कामांचा वेग वाढणार आहे. त्यासाठी विविध स्त्रोतांच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आली असून प्रत्येकाच्या जबाबदाऱ्याही स्पष्ट करण्यात आल्या आहेत.\nदळणवळण सुधारणा ही बाब शेती व ग्रामविकासातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. आजही दुर्गम किंवा अनेक गावे रस्त्यांच्या मुख्य प्रवाहापासून बऱ्याच अंशी दूर आहेत. त्यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून पाणंद रस्ते योजना राबवण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. या अंतर्गत माती, दगड व मुरूम टाकून कच्चे शेतरस्ते किंवा पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण, पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे आणि पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्तीतून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे बांधणे या तीन बाबींवर सरकारने भर दिला आहे.\nही कामे राबवण्यासाठी चौदावा वित्त आयोग, मनरेगा, खासदार, आमदार स्थानिक विकास निधी, वैधानिक विकास महामंडळांतर्गतचा निधी, गौण खनिज विकास निधी यातून निधी उपलब्ध करण्यात येईल. त्याबरोबरच ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी मिळणारे अनुदान, महसुली अनुदान, पेसाअंतर्गत निधी व स्व-निधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सेस आणि इतर जिल्हा योजना अशा विविध योजनांमधून मिळणारा निधी खर्च करण्यासही सरकारने मान्यता दिली आहे. या रस्त्यांसाठी गौणखनिज स्वामित्व, मोजणी आणि पोलिस बंदोबस्त यासाठीच्या शुल्क आकारणीत विशेष बाब म्हणून सूट देण्यात येणार आहे. पूर्वी केवळ रोजगार हमी योजनेमधून करण्यात येणाऱ्या कामांसाठी निधीची उपलब्धता होणार असल्यामुळे पाणंद रस्त्यांच्या निर्मितीसाठी यंत्रसामग्रीचाही वापर करता येणार आहे.\nशेतीत कमी मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत आहे. नांगरणी, पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रांमार्फत मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. मात्र बारमाही शेतरस्त्यांचा अभाव, अतिक्रमण आणि दुरवस्थेमुळे शेतापर्यंत यंत्रसामग्री पोचविण्यात अडचणी येतात. त्याचप्रमाणे तयार झालेला माल बाजारपेठेपर्यंत नेण्यातही अडथळा निर्माण होतो. प्रामुख्याने पावसाळ्यात शिवारांमध्ये पाणी साठणे व चिखलामुळे वाहतुकीचे काम त्रासदायक होते. यावर मात करण्यासाठी पाणंद रस्त्यांसंदर्भातील एकत्रित व सुसूत्र सूचनांचा समावेश असलेला निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\nयोजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. शेतरस्ते तयार करण्यात येणाऱ्या ठिकाणालगतच्या शेतकऱ्यांचा समावेश असलेली शेतरस्ते समिती स्थापन करण्यात येईल. मात्र ती अनौपचारिक स्वरुपाची असेल. शेतरस्ता निर्मितीसाठी ग्रामपंचायत, महसूल व पोलिस यंत्रणा आणि शेतकऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ही योजना मागणी तत्त्वावर अाहे. त्यामुळे जिल्हानिहाय स्थानिक गरजेनुसार पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समितीमार्फत योजनेचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येईल. या निर्णयानुसार ग्रामीण भागातील रस्त्यांची वर्गवारी एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे रस्ते आणि शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग यामध्ये करण्यात आली आहे.\nशेत-पाणंद कच्चा रस्ता मजबुतीकरण करणे\nज्या ठिकाणी शेतकऱ्याची सहमती आहे व कच्चा रस्ता यापूर्वीच करण्यात आला आहे अशा ठिकाणी पक्का रस्ता घेण्यात यावा. अंदाजपत्रकातील बाबींमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक बदल करण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीला राहतील. या रस्त्याचे मातीकाम यापूर्वीच झाले असल्यामुळे अंदाजपत्रकामध्ये त्याचा नव्याने समावेश करण्यात येऊ नये. ज्या ठिकाणी पूलवजा (CD works) कामाची आवश्यकता आहे अशा ठिकाणी सिमेंट पाइपचा वापर करून घेण्यात यावा. यावर अनावश्यक खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी. शेत-पाणंद रस्ता पक्का करण्यासाठी जवळपास उपलब्ध दगड, मुरुम, मातीचा वापर करावा. यासाठी शासनाच्या विविध योजनेंतर्गत सुरू असलेल्या जलसिंचन विहिरीतील तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामांमधून साहित्य कल्पकतेने उपयोगात आणता येईल. अत्यावश्यक असल्यास तालुकास्तरीय समितीच्या मान्यतेने परवानगीप्राप्त खाणपट्ट्यामधून गौण खनिज उपलब्ध करून घ्यावे. त्यासाठी कोणत्याही प्रका��चे स्वामित्व शुल्क आकारण्यात येऊ नये.\nशेत, पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे\nशेतकऱ्याची सहमती आहे अशा ठिकाणी जेसीबी, पोकलॅन उत्खनन यंत्राच्या सहाय्याने योग्य आखणी करून दोन्ही बाजूने चर खोदावेेत. त्यामधून निघणारी माती, मुरुम शेत-पाणंद रस्त्यांमधील भागात टाकण्यात यावी. चरात खोदून निघालेली माती, मुरुम योग्य प्रमाणात पसरवून रस्त्यांचा कच्चा भराव तयार करण्यात यावा. असा कच्चा रस्ता करण्यासाठी प्रति किलोमीटर कमाल ५० हजार रुपये खर्च देय राहील. यापेक्षा अतिरिक्त रक्कम असल्यास शेतकऱ्यांनी लोकसहभागातून ती उत्खनन यंत्रधारकास परस्पर अदा करावी. लोकसहभागातून रक्कम उभारण्यासाठी सीएसआर, एनजीओ यांची मदत घेता येईल.\nशेत-पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे करणे\nहा रस्ता एकत्रितपणे एकाच यंत्रणेमार्फत करायचा आहे, अशा ठिकाणी जिल्हास्तरीय समितीने मान्य केलेल्या नमुना अंदाजपत्रकामध्ये माती कामाची रक्कम प्रति किलोमीटर कमाल खर्चाची मर्यादा ५० हजार रुपये असणार आहे. या अंदाजपत्रकास सक्षम अधिकाऱ्याची ताांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन प्रचलित पध्दतीने निविदा प्रक्रिया करावी अशा सूचना आहेत.\nपाणंद रस्त्यांची मोहीम राबविण्यासाठी विविध यंत्रणेत सुसूत्रता व जबाबदारीची स्पष्टता असणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय तसेच ग्रामस्तरावर विविध समित्या स्थापन करण्यात येत आहेत. राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष रोहयो मंत्री, जिल्हास्तरीय समितीचे पालकमंत्री, तालुकास्तरीय समितीचे उप विभागीय अधिकारी (प्रांत) हे अध्यक्ष असतील. ग्रामस्तरावरील समितीचे सरपंच हे अध्यक्ष असतील.\nतंटामुक्त समिती अध्यक्ष - सदस्य\nशेतरस्ता समिती समन्वयक - सदस्य\nकोष समिती सदस्य (अनुसूचित क्षेत्रातील गावासाठी) - सदस्य\nबीट जमादार - सदस्य\nपोलिस पाटील - सदस्य\nग्रामसेवक - सदस्य सचिव\nपाणंद रस्ते कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतरस्त्यांचे प्रस्ताव तयार करणे व तालुकास्तरीय समितीला सादर करणे.\nज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ते अतिक्रमण केले आहे, अशा ठिकाणी बैठक घेऊन त्यांना समजावून सांगणे, आवश्यकतेनुसार असे प्रकरण तंटामुक्त समितीसमोर ठेवणे.\nतंटामुक्त समितीसमोर प्रकरण ठेवूनही ते ��िकाली लागत नसल्यास तालुकास्तरीय समितीला सादर करून त्यांच्या निर्देशानुसार पोलिस यंत्रणेची मदत घेणे.\nजिल्हास्तरीय समितीवरील यंत्रधारकांशी संपर्क साधून यंत्रसामुग्री उपलब्ध करुन घेणे. ज्या ठिकाणी समितीवरील यंत्रधारक उपलब्ध नसतील अशा ठिकाणी स्थानिकरित्या यंत्र उपलब्ध करून तसे तालुकास्तरीय समितीला कळवणे.\nशेतरस्ता समितीला मार्गदर्शन व मदत करणे. आवश्यकतेनुसार समितीस माहिती देणे. लोकसहभाग निधीचे नियोजन करणे.\nशेत रस्ते समिती व कार्ये\nही समिती अनौपचारिक स्वरुपाची राहील.\nज्या ठिकाणी शेतरस्ते करायचे आहेत त्यालगतचे सर्व शेतकरी या समितीचे सदस्य राहतील. त्यामधून एका सदस्याची समन्वयक म्हणून निवड करण्यात येईल.\nया निवडीबाबत मतभेद असल्यास ग्रामस्तरीय समितीने अंतिम निर्णय घ्यावा.\nशेतरस्ता करण्याबाबत ग्रामपंचायतीस विनंती करणे व ग्रामपंचायतीशी समन्वय साधणे.\nग्रामस्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय पॅनलवरील यंत्रधारकांशी संपर्क साधून यंत्रसामुग्री उपलब्ध करुन घेणे. ज्या ठिकाणी असे यंत्रधारक उपलब्ध नसतील त्याठिकाणी स्थानि करित्या यंत्र उपलब्ध करून घेणे.\nरस्त्यांच्या खुणा (Marking) करण्याकरिता पुढाकार घेऊन महसूल व ग्रामपंचायत यंत्रणांना मदत करणे.\nग्रामसेवक व तलाठी यांच्या समन्वयाने प्रत्यक्ष कामकाज करण्यात आलेल्या ‘अर्थमूव्हर’ उत्खनन यंत्रसामग्रीच्या तासांची मोजणी व हिशेब ठेवणे.\nअतिक्रमण काढण्यासाठी खुणांनुसार (Marking) समक्ष उपस्थित राहून कामे करून घेणे. ही जबाबदारी समन्वयकावर असेल.\nजो शेतरस्ता करायचा आहे त्याबाबत ग्रामपंचायतीने ठराव घेणे आवश्यक राहील. या ठरावानुसार ग्रामपंचायतीमार्फत रस्त्यांची देखभाल दुरुस्ती घेण्यात येईल. ही बाब ठरावामध्ये स्पष्टपणे नमूद करावी. त्यानंतर ठराव पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदारांकडे पाठवावा. ग्रामपंचायतीने विहीत मुदतीत ठराव पारीत केला नसल्यास गटविकास अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी.\nअतिक्रमणमुक्त रस्ता करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त होईल. त्यानंतर तहसीलदारांनी ज्या शेतकऱ्यांनी रस्ता अतिक्रमण केले आहे त्यांची बैठक घेऊन अतिक्रमण दूर करण्याबाबत सूचित करण्यात यावे. तंटामुक्त समितीमध्ये याबाबत निर्णय होऊनही संबंधित शेतकरी अतिक्रम�� काढण्यास तयार होत नसेल तर महसूल नियमावलीचा अवलंब करून अतिक्रमणमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात यावी. यासाठी अतिक्रमण निश्चित करण्यासाठी मोजणी आवश्यक असल्यास शासकीय खर्चाने मोजणी करावी. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये. मोजणी तातडीची म्हणून करण्यात यावी. मोजणी झाल्यानंतर त्या ठिकाणी तत्काळ खुणा निश्चित करण्यात याव्यात. तसेच काम सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहावेत. जेणेकरून अतिक्रमण काढणे सुलभ होईल.\nज्या शेतकऱ्यांना शेतरस्त्यांचा लाभ होणार आहे, अशांनी स्वत:हून सहमतीने रस्ता करण्यास मान्यता द्यावी. तसेच ग्रामपंचायतीमार्फत अर्थमूव्हर उत्खनन यंत्रसामुग्रीद्वारे हद्दी निश्चित (Marking) होत असताना स्वतः उपस्थित राहावे. तसेच किमान खर्चामध्ये दर्जेदार रस्ता होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. आवश्यकता असल्यास लोकसहभागाद्वारे अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याची तयारी असावी.\nशेत-पाणंद रस्त्यांची गरज काय\nशेतरस्ते हे प्रामुख्याने शेतीकामाला आवश्यक असणाऱ्या साधनांची ने-आण करण्यासाठी उपयोगात येतात. याांत्रिकीकरणामुळे आंतरमशागत, कापणी, मळणी व अन्य कामे यंत्रांमार्फत होतात. त्यांची वाहतूक करण्यासाठी पावसाळ्यात शेतरस्ते वाहतुकीस योग्य असणे गरजेचे आहे. शेत-पाणंद रस्ते हे पावसाळ्यामध्ये पाणी व चिखलामुळे वाहतुकीस निरुपयोगी ठरतात, अशा ठिकाणी शेतरस्त्यांची प्रकर्षाने आवश्यकता भासते.\nयोजनेत नेमकी कोणती कामे होणार\nनमुना अंदाजपत्रकाप्रमाणे शेतरस्त्याचे काम करणे.\nजिल्हास्तरावर स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन नमूना अंदाजपत्रक तयार करणे.\nप्रति किलोमीटरसाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च\nउपलब्ध स्थानिक मुरुम-दगड यांचा रस्ता मजबुतीकरणासाठी वापर\nविहिरीवरील तसेच जलसंधारणामधील कामांमधून उपलब्ध होणारा दगड-मुरुमांचा वापर\nपाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे अशा ठिकाणी जेसीबी-पोकलेनच्या साह्याने अस्तित्वातील रस्त्याच्या दोन्ही बाजूने चर खोदणे. त्यावरील माती-मुरुम मध्यभागी टाकून कच्चा रस्ता तयार करणे.\nजेसीबी-पोकलेन इत्यादी उत्खनन, यंत्र व रोड रोलर याचा प्रति तास दर जिल्हास्तरीय समिती निश्चित करेल.\nविशेष बाब म्हणून सवलत\nशेत-पाणंद रस्त्यासाठी गौणखनिज स्वामित्व शुल्क यामधून सवलत\nम���जणीसाठी भूमि अभिलेख विभागाकडून कोणतेही मोजणी शुल्क आकारण्यात येऊ नये.\nज्या ठिकाणी खासगी मोजणीधारकाची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी त्याकडून मोजणी ग्राह्य धरण्यात यावी. त्यासाठी लागणारा निधी वरील योजनेतून उपलब्ध करण्यात यावा.\nतहसीलदारांनी आदेश दिल्यानंतर मोजणी, अतिक्रमण काढणे, रस्ता बांधकामावेळी पोलिस बंदोबस्तासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये.\nजिलेटीनच्या स्फोटात शेतकरी ठार\nसिन्नर - सोनांबे येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिरीच्या बाजूला ठेवलेल्या जिलेटीन कांड्यांचा...\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nआता 'देता की जाता'\nपुणतांबे - 'देता की जाता' अशी आरोळी ठोकत मंगळवारी शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यास मशाल पेटवून सुरवात झाली. तत्पूर्वी मुक्ताई मंदिरात किसान...\nगिरणा धरणातून आवर्तन सुटले\nमेहुणबारे(ता. चाळीसगाव) : जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडील...\nमुख्यमंत्र्यांना आवडले शिंगाडे अन्‌ डाळिंब\nअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोंदियाचे शिंगाडे आणि सोलापूरची डाळिंब नुसतीच आवडली नाही तर चक्क ते चाखण्याची इच्छा झाली....\nकर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nनांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लोणी (ता. देगलूर) शिवारात नऊ ते बारा ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/fancy?page=4", "date_download": "2019-01-17T18:04:46Z", "digest": "sha1:DLAWSIU76N2OTCROKDM2D436QC23KCKD", "length": 6414, "nlines": 102, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " | Page 5 | ���सीअक्षरे", "raw_content": "\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः\nही बातमी समजली का\nहे सुरांनो चंद्र व्हा...\nफटाके वाजवणाऱ्या स्त्रिया, १७८०\nत्या वर्षी या महिन्यात\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nभाग १ | भाग २\nह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.\nRead more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nदिवाळी इनोद इशेष अंक\nटवॉल : इनोद इशेष अंक\nपाळीच्या कपाबद्दल लेखन : बायांच्या हुतात्माषौकाची परमावधी\nअंदमान-३ (हॅवलॉक आयलंड : राधानगर बीच)\nपुल - शंका आणि (कु)शंका इ.\nही बातमी समजली का\nअंदमान – २ (वंडूर बीच आणि जॉली बॉय आयलंड)\nतुळपुळे-फेल्डहाऊस शब्दकोश (अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी)\nइ-शब्दकोश - प्रतिशब्द शोधा\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/tag/river-princes/", "date_download": "2019-01-17T16:42:51Z", "digest": "sha1:EOZIYONE3JDJYRMFHPHYDFSA2OSJEUUM", "length": 7505, "nlines": 173, "source_domain": "kayvatelte.com", "title": "river princes | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nरिव्हर प्रिन्सेस-१ इथे आहे मनामधे हा प्रश्न येणं साहजिक आहे की ते जहाज ८ ते १० मिटर रेतीमधे कसे काय रुतून बसले समुद्राच्या पाण्याला एक करंट असतो, जहाजाचा खालचा भाग रेतीवर टेकलेला होता पाणी भरल्या नंतर . स्वतःचे जहाजाचे वजन … Continue reading →\n जवळपास ७८० फुट लांबीची आणि एक हजार मेट्रीक टन वजन असलेली रिव्हर प्रिन्सेस नेहेमीप्रमाणेच ऑइल घेउन पोर्ट वर यायला निघाली होती. मदर शिप दूर कुठेतरी इंटरनॅशनल वॉटर्स मधे उभी होती.गेली कित्येक वर्ष हा दिनक्रम सुरू होता. … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nकाय बोलावं आणि काय नाही\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/regional-marathi-news", "date_download": "2019-01-17T16:55:23Z", "digest": "sha1:B7KUB4FKLNX42I43ESU3UYZARZ2IBZQF", "length": 5643, "nlines": 93, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "बातम्या मुख्य | ताज्या बातम्या | ठळक घटना | वृत्तपत्रे | मराठी वृत्तपत्र | Marathi News | Marathi Samachar", "raw_content": "\nटीएचईच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 93 व्या क्रमांकावर\nदुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवंलबून राहणे लाजीरवाणे\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nपुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक उद्या दोन तासासाठी बंद\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nडान्सबारवरील संपूर्ण बंदीला न्यायालयाचा नकार\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nयंदा आंबा सीझन लांबणीवर जाणार\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nशिवस्मारक राज्यातील ११ कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nट्रक आणि बसचा भीषण अपघात,सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nनव्या राजधानी एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nयूट्युबवर व्हिडीओच्या व्यसनातून तरूणीची आत्महत्या\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसीमाप्रश्‍नी कोणत���याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nनवी मुंबई विमानतळावरून सेवा २०२० पर्यत सुरु होणार\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nआता शिष्यवृत्ती योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nनर्मदेत प्रवासी बोट उलटली पाच ठार, ४० पेक्षा अधिक वाचवले\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nफडणवीस सरकार ने घेतले आज १३ मोठे निर्णय वाचा\nमंगळवार, 15 जानेवारी 2019\nसोनेच उठले नागरिकाच्या जीवावर स्थानिकांना धोका\nमंगळवार, 15 जानेवारी 2019\nलोकांची फसवणूक आणि दिशाभूल करण्यासाठी भाजप सरकार विविध योजना आणत आहे राष्ट्रवादीची टीका\nमंगळवार, 15 जानेवारी 2019\nराज्यात थंडीचा जोर ओसरला\nमंगळवार, 15 जानेवारी 2019\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/3571", "date_download": "2019-01-17T17:06:52Z", "digest": "sha1:KSVIF533HLCCQX5HR47FEG53HZQFQAIM", "length": 3974, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुंबई : शाळा-महाविद्यालय | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुंबई : शाळा-महाविद्यालय\n ICSE, CBSE की SSC लेखनाचा धागा\nmypedia बद्दल माहिती लेखनाचा धागा\nट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल बद्दल माहिती हवी आहे लेखनाचा धागा\nकॉलेजमधील नवीन मिञांविषयी.... लेखनाचा धागा\nव्हिजेटीआय (VJTI) वाहते पान\nउत्कर्ष मंदीर, मालाड वाहते पान\nबालमोहन विद्यामंदिर वाहते पान\nशिफ्ट हॅपन्स.... वाहते पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/2/13/englishperiodinschool.aspx", "date_download": "2019-01-17T17:43:45Z", "digest": "sha1:KOC5OVFCWXCFDMAYHNKGNPTI3YQ7WQVB", "length": 9687, "nlines": 55, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "इंग्रजीचा तास", "raw_content": "\nदेवेश पहिलीत होता. अभ्यासात तो खूप हुशार होता. पण भाषा विषय शिकवायला घेतला की, मात्र त्याला खूप झोप यायची. इंग्रजीमधील b,d,j,l हे सगळं त्याला डोळ्यांसमोर फिरतंय असं वाटायचं. सगळ्यात गोंधळ उडायला लागला. देवेशची आई त्याला खूप ओरडायची. त्यामुळे तर देवेश शाळेत जायचा कंटाळा करायला लागला. असं ओरडून काही उपयोग होणार नाही हे आईला मग लक्षात आलं. आई शाळेत त्याच्या स्नेहल टीचरना भेटायला गेली.\nस्नेहल टीचरने देवेशच्या आईची त्याच्याविषयीची तक्रार ऐकून घेतली आणि त्या म्हणाल्या, ‘देवेशसारखाच दोन-चार मुलांचा तोच प्रश्‍न आहे. मला ते कळलं आहे. त्याविषयी मी तुमच्याशी बोलणारच होते. यावर मी एक प्रयोग करून पाहण्याचं ठरलेलं आहे. तुमची हरकत नसेल तर या रविवारी मी या मुलांना फिरायला जवळच्या टेकडीवर घेऊन जाणार आहे. चालेल का\nदेवेशला टेकडीवर नेऊन त्याचा भाषा आणि लेटर्सच्या बाबतीतला गोंधळ कसा कमी होणार, ते कसं काय सुधारणार, हे आईला नीटसं कळलं नाही. पण तरीही काहीही न विचारता त्यांच्यावर विश्‍वास ठेवून आई म्हणाली, ‘ठिक आहे, न्या. माझी काहीच हरकत नाही.’\nदेवेशला हे कळल्यावर त्याला मजाच वाटली, ‘पण टीचर, ओरडणार तर नाहीयेत ना’, असं वाटूनही गेलं.\nठरल्याप्रमाणे रविवारी स्नेहल टीचर आणि देवेश, प्रिया, अथर्व आणि इरा सकाळी टेकडीवर फिरायला गेले. सगळ्यांना तिथलं वातावरण खूपच आवडलं. गवतावर, झाडांच्या पानांवर छान दव पडलेलं होतं. पक्ष्यांच्या मंजूळ आवाजानं रस्त्यावरून चालताना कसं संगीत ऐकल्यासारखं वाटत होतं. मधूनच एखादा सूर्यपक्षी पानांवरील दव टिपून जात होता. एखादी खारूताई कुणीतरी घातलेले तांदळाचे दाणे टिपत बसलेली होती. देवेशला तर रोज इथं टीचरबरोबर फिरायला यावं असं वाटून गेलं.\nस्नेहल टीचर सगळ्या मुलांना म्हणाल्या, ‘आज, आपण एक खेळ खेळणार आहोत. अरे वा, सगळे खूश झाले. टेकडीवर येऊन खेळ. मस्तच. चारही जणांना त्यांनी एका झाडापाशी उभं केलं. दुसर्‍या बाजूला बसायला एक छान दगड होता. त्यावर त्या बसल्या. झाडाच्या पलीकडच्या बाजूला एक छोटं पाण्याचं तळं होतं. त्या म्हणाल्या, ‘मी जेव्हा म्हणेन ‘स्मॉल b’ तेव्हा सगळ्यांनी माझ्याकडे म्हणजे तुमच्या उजव्या हाताला धावत यायचं. मी ‘स्मॉल d’ म्हटलं की, तुम्ही तुमच्या डाव्या हाताला त्या तळ्याकडे पळत जायचं. किती सोप्पं आहे, असं सगळ्यांना वाटलं. प्रथम थोडासा सगळ्यांचा गोंधळ उडाला. पण हळूहळू त्यांना ‘स्मॉल b’ म्हणजे उजवा हात आणि ‘स्मॉल d’ म्हणजे डावा हात हे डोक्यात पक्क बसलं. त्यांना या खेळात मजा यायला लागली. मग हळूहळू स्मॉल j,l असं घेऊन त्यांनी खेळ घेतला. त्यांच्याच समोरील झाडावर दोन चिमण्या बसल्या होत्या. त्या एकमेकांकडे चोच करून खात होत्या. पटकन देवेश म्हणाला, डावीकडची चिमणी ‘स्मॉल b’कडे पाहते आहे. उजवीकडची चिमणी ‘स्मॉल d’कडे बघते आहे. स्नेहल टीचर फक्त समाधानाने हसल्या. थोडा वेळ वेगळाच खेळ खेळून पाचही जणं घरी जायला निघाले.\nचार-पाच दिवसांनी शाळेत इंग्रजीची डिक्टेशन टेस्ट होती. आईला नेहमीप्रमाणे टेन्शन आलं. देवेशला घेऊन आईनं लगेच स्पेलिंग शिकवायला सुरुवात केली. Cub, Tube, Curd अशी दोन-तीन स्पेलिंग्ज आईनं देवेशला लिहायला सांगितली. काय आश्‍चर्य, देवेश Cuनंतर काही सेकंदच थांबला आणि म्हणाला, ‘स्मॉल b’ म्हणजे उजव्या हाताला मी टीचरकडे पळत होतो. मग b काढताना स्टँडींग लाईन काढून उजवीकडे गोल काढून टाकावा. तसं काढल्यानंतर आईनं एकदम ‘ऑ’ असंच केलं. तसंच त्यानं Curdचं पण स्पेलिंग बरोबर लिहिलं. याच्यामध्ये एवढा कसा फरक पडला हे आईला काही कळेना. टीचरबरोबर त्यादिवशी टेकडीवर जाऊन तुम्ही काय केलं असं विचारल्यावर देवेश फक्त म्हणाला होता, ‘आम्ही खूप मजा केली, खूप खेळलो.’ पण त्या दिवशीचा खेळ वेगळा होता हे देवेशच्या आईला समजलं. स्नेहल टीचरना कधी भेटते असं आईला झालं होतं.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/fancy?page=6", "date_download": "2019-01-17T17:18:19Z", "digest": "sha1:CY3BNTBVUSOZXXGFCI4JMG6GYP2YI6K4", "length": 6070, "nlines": 104, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " | Page 7 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः\nही बातमी समजली का\nहे सुरांनो चंद्र व्हा...\nफटाके वाजवणाऱ्या स्त्रिया, १७८०\nत्या वर्षी या महिन्यात\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nभाग १ | भाग २\nह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूल�� ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.\nRead more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nदिवाळी इनोद इशेष अंक\nटवॉल : इनोद इशेष अंक\nमुलांकरीता लेखन / डिजिटल साहित्यासाठी आवाहन\nरात्र उजळवणारा कृत्रिम \"चंद्र\"\nतुळपुळे-फेल्डहाऊस शब्दकोश (अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी)\nइ-शब्दकोश - प्रतिशब्द शोधा\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://haridwar.wedding.net/mr/decoration/", "date_download": "2019-01-17T17:50:31Z", "digest": "sha1:TLLAAM6RK2X4K22G6FR5MYONPOZCM26W", "length": 1717, "nlines": 36, "source_domain": "haridwar.wedding.net", "title": "हरिद्वार मधील लग्नांच्या सजावटी. 1 लग्नाच्या सजावटीचे स्टुडिओ", "raw_content": "\nहरिद्वार मधील लग्नासाठी सजावटी\nगोवा मधील सजावटकार 125\nकोटा मधील सजावटकार 23\nरायपुर मधील सजावटकार 24\nChandigarh मधील सजावटकार 71\nजबलपुर मधील सजावटकार 28\nकोइंबतूर मधील सजावटकार 54\nहावडा मधील सजावटकार 22\nमुंबई मधील सजावटकार 298\nआग्रा मधील सजावटकार 34\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,57,196 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/bharat-darshan-marathi", "date_download": "2019-01-17T17:29:08Z", "digest": "sha1:EIJ26HEOIXGXT3K67WFWOAN567ETCON7", "length": 3678, "nlines": 87, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "भटकंती ताजे वृत्त | पर्यटन स्थळे | पर्यटक | भारत देश | India Tour | Bharat Darshan", "raw_content": "\nमुन्नार : चहा-कॉफीचे मळे\nसोमवार, 7 जानेवारी 2019\nशनिवार, 1 डिसेंबर 2018\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nरविवार, 14 ऑक्टोबर 2018\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nरविवार, 16 सप्टेंबर 2018\nराजवाड्यांचे शहर : कोलकाता\nपावसाळ्यात या ठिकाणांना द्या आवर्जून भेट\nमंगळवार, 24 जुलै 2018\nजगातील सर्वात लहान द्वीप\nशनिवार, 14 जुलै 2018\nयेथे केली जाते दानवांची पूजा\nजगातील खतरनाक झुलते पूल\nसांस्कृतिक भारत : त्रिपुरा\nमंगळवार, 26 जून 2018\nशुक्रवार, 22 जून 2018\nचांदोमामाला अगदी जवळून पाहता येणारी मून व्हॅली\nशनिवार, 16 जून 2018\nजगातील आनंदी लोकांचा देश\nशुक्रवार, 15 जून 2018\nDarjeeling : क्वीन ऑफ हिल्स\nमंगळवार, 5 जून 2018\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/fancy?page=8", "date_download": "2019-01-17T16:52:36Z", "digest": "sha1:JKBIKOKM7ZTQD6O32PI4USXDJ5JGK53V", "length": 6044, "nlines": 105, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " | Page 9 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः\nही बातमी समजली का\nहे सुरांनो चंद्र व्हा...\nफटाके वाजवणाऱ्या स्त्रिया, १७८०\nत्या वर्षी या महिन्यात\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nभाग १ | भाग २\nह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.\nRead more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nदिवाळी इनोद इशेष अंक\nटवॉल : इनोद इशेष अंक\nभयकथा: तुला पाहते रे\nअंतू बर्वा आणि मी..\n'चावदिवस', नॉस्टॅल्जिया आणि दिवाळी ..\nतुळपुळे-फेल्डहाऊस शब्दकोश (अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी)\nइ-शब्दकोश - प्रतिशब्द शोधा\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/goa-States-losses-to-65-000-crores-by-mining-companies/", "date_download": "2019-01-17T17:05:26Z", "digest": "sha1:IORUBPKXI7IVDSB3F2IDSP7AJ7XMYEAT", "length": 5838, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खाण कंपन्यांकडून राज्याचे 65 हजार कोटींचे नुकसान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › खाण कंपन्यांकडून राज्याचे 65 हजार कोटींचे नुकसान\nखाण कंपन्यांकडून राज्याचे 65 हजार कोटींचे नुकसान\nराज्यात 2007 ते 2012 या कालावधीत बेकायदेशीररित्या खाण व्यवसाय सुरू होता. अनेक खाण कंपन्यांकडून या कालावधीत सुमारे 65 हजार 58 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून सदर रक्कम वसूल करण्यासाठी राज्यातील खाण कंपन्यांची मालमत्ता गोठवावी, अशी मागणी गोवा फाऊंडेशनचे डॉ. क्लाऊड आल्वारिस यांनी केली आहे.\nराज्यातील सुमारे 89 खाणींचे लिज नूतनीकरण प्रकरणी सरकारच्या भूमिकेविरूद्ध गोवा फाऊंडेशनने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती.\nसर्वोच्च न्यायालयाने गोवा फाऊंडेशनचे म्हणणे ग्राह्य धरून खाणींचे नूतनीकृत परवाने रद्दबातल ठरवल्याने आल्वारिस यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, राज्यातील खाण कंपन्यांनी 22 नोव्हेंबर-2007 ते 10 सप्टेंबर-2012 या कालावधीत बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन केले असल्याचे सिद्ध झाले आहे. या कंपन्यांनी केंद्र सरकारच्या पर्यावरण कायद्यांचाही भंग करून पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान केले आहे. केंद्रीय कायद्यानुसार हे नुकसान सुमारे 65 हजार 58 कोटी असून या नुकसानीला कारणीभूत असलेल्या या सर्व खाण कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्याची गरज आहे.\nगोव्यात खाण माफियांचे राज्य सुरू आहे. याच खाण माफियांमुळे राज्यातील खाणी याआधी चार वर्षे बंद करण्यात आल्या होत्या. तरीही याच खाण कंपन्यांना पुन्हा नव्याने लिज देण्याची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भूमिका चुकीची असल्याचे न्यायालयाच्या निकालाने सिद्ध झाले आहे. सरकारकडून झालेले सदर निर्णय काही मोजक्या खासगी कंपन्यांच्या हितासाठी घेण्यात आले होते. यामुळेच मुख्यमंत्री पर्रीकर यांनी न्यायालयाच्या आदेशामुळे राजीनामा देणे गरजेचे आहे, असे डॉ. आल्वारिस म्हणाले.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/namaskar-mandali-23rd-june/", "date_download": "2019-01-17T17:25:14Z", "digest": "sha1:BSQODRFSCPJG52AQI4DDMZRMY3ILBVPH", "length": 10599, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नमस्‍कार मंडळी : कोतवालच झालाय साहेब! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नमस्‍कार मंडळी : कोतवालच झालाय साहेब\nनमस्‍कार मंडळी : कोतवालच झालाय साहेब\nघरातला गलका तरी थांबेल\nगेला महिना-दीड महिना शाळांना सुट्टी पडली तसा शाळेतला गलका प्रत्येक घराघरांत सुरू होता. घरकाम सांभाळत घरातील दोन-तीन मुलांना शांत करत त्यांना सांभाळणे आईबापांना नाकीनऊ आलं होतं. नवीन शैक्षणिक वर्षाच्या शाळा सुरू झाल्या. तसं सकाळी लवकरच बाचणी येथील एका आजोबाने सुनेला खड्या बोलानं सांगितलं, ‘ऐकलस का ह्यास्नी नवी कापड घाल, तोंडास्नी पावडर लाव, घासभर पोटाला घाल आणि नऊ वाजता दे तानून शाळंला. मास्तर हाईत आणि ही पोर ह्यास्नी नवी कापड घाल, तोंडास्नी पावडर लाव, घासभर पोटाला घाल आणि नऊ वाजता दे तानून शाळंला. मास्तर हाईत आणि ही पोर घरातला गलका तरी तेवढा कमी झाला. शाळा शिकुद्यात नाहीतर नाही शिकुद्यात\nपंचायतीला सरकार पैसे देत नाही म्हणून...\nअनेक चर्चा, वाद-विवाद, गुर्‍हाळे गार्‍हाणी गंगापूर-चिमगाव रस्त्याबद्दल चहाच्या टपरीवर सुरू होती. यामध्ये जो-तो लोकप्रतिनिधींच्या मर्जीतला म्हणाला आमच्या साहेबांनी हा रस्ता या फंडातून धरलाय तवा हा रस्ता नक्की होणार म्हणजे होणार. यावर तिथेच बसलेला कमी शिकलेला मामा म्हणाला, ये बाबा बास कर, तुझं सांगणं. आमच्या पंचायतीला सरकारकडनं पैसे मिळत नाहीत. म्हणून सांग. नाहीतर पैसे मिळाल्यावर आमची पंचायतच हा रस्ता डांबरी करून देईल. यावर बसलेल्या घोळक्यात हश्याचे फवारे उडाले.\nदहावी - बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले आहेत. मग त्यासाठी आवश्यक असणारे दाखले आणि इतर कागदपत्रे मिळवण्यासाठी तहसील कार्यालय आणि गावचावडीमध्ये पालकांची ये - जा चालू आहे. यामुळे तलाठी, अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुवा असणार्‍या कोतवालाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. रहिवासी, उत्पन्न, जातीचे इत्यादी दाखले कोतवाल तयार करतो व अंतिम सही तलाठी साहेब करतात. कागल तहसील कार्यालयामध्ये एका गावचा कोतवाल पालकांना बोलला, ‘साहेब कामात आहेत, वेळ लागेल, उद्या तयार करून मिळेल दाखला’ असं बोलताच वैतागलेला एक पालक त्राग्याने म्हणाला, ‘कोतवालच आता साहेब झालाय’ असं म्हणताच, हे खरं हाय, आमच्या मानातलं बोलला अस म्हणून सर्वांनी माना डोलावल्या.\nलाखोली अन् दोन फुल्ल ग्लासची मागणी\nराज्य मार्गावरील बार व देशी दारूचे दुकाने तब्बल एक वर्ष बंद होती. यामुळे राज्य शासनाचा महसूल तर बुडालाच. तळीरामांना आपला ब्रँड मिळविण्यासाठी दुप्पट पैसे मोजून पायपीट करावी लागत होती. त्यामुळे तळीरामांच्या रोजच्या रतीबात चांगलाच फरक पडला होता. यामुळे तळीरामांची कुटुंबीयही चांगलेच खुश होते. वर्षभर संसाराचे रहाटगाडगे ही झोकात चालले होते. शासनाने कायमचीच दारूबंदी करावी, अशी इच्छा तळीरामांच्या कुटुंबीयांची होती.\nमात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा बीयर बार व देशी दारू दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे तळीरामांची पाऊले मद्याच्या दुकानाकडे वळू लागली आहेत. दोन दिवसांपूर्वी अशीच एक व्यक्ती मद्याच्या दुकानाजवळ जाऊन शासनाने दारू दुकाने चालू का केली असा प्रश्‍न करून लाखोली वाहत होता. हे ऐकून उपस्थित सर्वजण आवाक् झाले. थोड्यावेळाने याच तळीरामाने दुकानदाराकडे दोन फुल्ल ग्लास देण्याची मागणी केल्याने सर्वांच्यात एकच हश्या पिकला.\n... अन् उपसरपंच झालो\nजांभळी खोर्‍यातील एका गावात सामाजिक कार्य करण्यासाठी बारा वर्षांपूर्वी देशाच्या नावाने संघटना उदयास आली. या संघटनेचा एक कार्यकर्ता आपल्या व संघटनेच्या सामाजिक कार्यामुळे उपसरपंच झाला. सामाजिक कार्य करताना राजकीय विघ्न ठरलेली असतात; पण उपसरपंच झाल्यावर त्यात वाढ झाली. बारसे, जाऊळ, वाढदिवस, भांडण-तंटा यामध्ये बरासाचं वेळ जाऊ लागला. या ठिकाणी न गेल्यास ती व्यक्ती नाराज होण्याची भीती होती. यामुळे सामाजिक कार्यासाठी वेळ मिळेना झाला. तसेच विरोधकांच्या राजकीय कुरघोडी बरोबरीने स्वकीयांकडून विघ्न येत असे, त्यामधून मार्ग व वेळ काढत त्यांचे सामाजिक कार्य चालू आहे; पण कधीकधी हा जास्त त्रास होतो, तेव्हा अशा त्रासाला वैतागून ते एके दिवशी म्हणाले, झक मारली अन् उपसरपंच झालो.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायाल��ात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Sanatkada-saved-13-people-on-the-waterfall/", "date_download": "2019-01-17T17:41:36Z", "digest": "sha1:RTN7XGPZ7IUCZGQKECBVYBLOKLN5QKLI", "length": 5812, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सवतकडा धबधब्यावर कोल्हापूरसह इचलकरंजीच्या १३ जणांना वाचविले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सवतकडा धबधब्यावर कोल्हापूरसह इचलकरंजीच्या १३ जणांना वाचविले\nसवतकडा धबधब्यावर कोल्हापूरसह इचलकरंजीच्या १३ जणांना वाचविले\nकोल्हापूरसह इचलकरंजी येथून राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथे पर्यटनासाठी आलेले 13 पर्यटक रविवारी दुपारी मुसळधार पावसामुळे वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने सवतकडा धबधब्याच्या प्रवाहात अडकले. दरम्यान, प्रसंगावधान राखून या सर्वांना रत्नागिरीच्या रत्नदुर्ग माऊंटेनियर्सच्या सदस्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.\nकोल्हापूर, इचलकरंजीतून रविवारी पर्यटकांचे समूह राजापुरातील प्रसिद्ध सवतकडा धबधब्यावर जलप्रपाताचा आनंद लुटण्यासाठी आले होते. स्थानिक ग्रामस्थ ज्या भागात जाण्याचे धाडस करत नाहीत, त्याच भागात यातील काही पर्यटक गेले होते. याच दरम्यान मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे पर्यटकांपैकी काही युवक धोकादायक स्थितीत अडकले. हा प्रकार लक्षात येताच इतरांनी प्रसंगावधान राखून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. याच दरम्यान या भागात रत्नदुर्ग माऊंटेनियर्सचे सदस्यही गेले होते. त्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाहात अडकलेल्या 13 पर्यटकांना दोरखंडाच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढले. स्थानिक ग्रामस्थांनीही त्यांना मदत केली. दरम्यान, या पर्यटकांची नावे मात्र समजू शकली नाहीत.\nदरम्यान जिल्हा प्रशासनातर्फे यापूर्वीच धबधबे, धरणे अशा ठिकाणी पर्यटकांनी सुरक्षितता बाळगण्याची आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही प्���मुख धबधबे तसेच धरणांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी सूचना फलकही लावण्यात आले आहेत. तरी देखील काही पर्यटक असे फलक तसेच स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून दु:साहस करत असल्याचे निदर्शनास आले आहे.\nगुरुजींनीच बनवली बनावट प्रमाणपत्रे\nपुण्यात पिकअप-ट्रॅव्हलर बसच्या अपघातात ५ ठार\nसोलापूर : मंगळवेढ्यात वाळू चोराविरोधात कारवाई\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Savitri-river-crossed-the-danger-level/", "date_download": "2019-01-17T17:19:47Z", "digest": "sha1:37OE3JMFMRAI6JGT3CHWVAKCUFZAHGGM", "length": 4564, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाड : सावित्री नदीने ओलांडली धोक्‍याची पातळी (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › महाड : सावित्री नदीने ओलांडली धोक्‍याची पातळी (video)\nसावित्री नदीने ओलांडली धोक्‍याची पातळी (video)\nमुसळधार पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाड शहर आणि परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी शाळेत गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे.\nमहाडमध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सावित्री नदीला पूर आला आहे. समुद्राला ओहोटी लागल्यावर पुराचे पाणी ओसरेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीला देखील बसला आहे. महाड-रायगड मार्गावरील महाड जवळच्या पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद झाला आहे.\nबिरवाडीतील एका पुलावर पाणी आल्यानं अंतर्गत वाहतूक थांबली असल्याची माहिती महाड उपविभागीय महसूल अधिकारी विठ्ठल ईनामदार यांनी दिली आहे. सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड शहराजवळील गांधारी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. याशिवाय महाड बाजारपेठ, भाजी मंडई, दस्तुरी भागात पाणी भरण्याची शक्यता आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञ���ताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/don-t-worry-I-am-fine-says-MLA-shashikant-shide/", "date_download": "2019-01-17T17:01:02Z", "digest": "sha1:F5RLHULDWFDNBMMKIN7PLURYS7JEAZIN", "length": 4192, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मी सुखरूप काळजी करू नका : आमदार शिंदे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मी सुखरूप काळजी करू नका : आमदार शिंदे\nमी सुखरूप काळजी करू नका : आमदार शिंदे\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमहाबळेश्‍वर तालुक्‍यातील शेवटचे गाव असणाऱ्या रामेघर येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास जात असताना एक अपघात झाला. परंतु, मी सुखरूप आहे, हितचिंतकांनी काळजी करण्याचे कारण नाही. कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे.\nवाचा : सातारा : आमदार शशिकांत शिंदेंच्या गाडीला अपघात\nदरम्यान, आमदार मकरंद पाटील यांच्या मतदार संघातील महाबळेश्वर तालुक्यात सत्‍काराच्या कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी रामेघर येथे जाण्यास उशीर झाल्याने त्यांची फॉर्च्युनर गाडी वेगात निघाली होती. यावेळी रविवारी रात्री जावळी तालुक्यातील आंधारी फाटा येथे आमदार शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने ते या अपघातातून सुखरुप बचावले. गाडी खडीवरून घसरून दरीच्या तोंडाशी असलेल्या झाडांत अडकली होती.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Types-of-denial-of-Entrance-to-RTE/", "date_download": "2019-01-17T17:03:40Z", "digest": "sha1:45RZ6HB2IB34UEXFYMSNYCFAJQLNLWRD", "length": 13028, "nlines": 55, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरटीई प्रवेश नाकारण्याचे प्रकार सुरूच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आरटीई प्रवेश नाकारण्याचे प्रकार सुरूच\nआरटीई प्रवेश नाकारण्याचे प्रकार सुरूच\nपुणे : लक्ष्मण खोत\nबालकांचा मोफत शिक्षण हक्‍क कायद्यानुसार आर्थिक दुर्लभ घटकांतील 25 टक्के विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतो. मात्र, शहरात मुजोर शाळांद्वारे ‘आरटीई’अंतर्गत करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्याचे प्रकार सर्रास सुरूच असल्याचे समोर आले आहे. सोमवारी (दि. 2 एप्रिल) शहरातील सुमारे 3 शाळांविरोधात पालकांनी प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी महापालिका शिक्षण विभागाकडे दाखल केल्या. त्यामुळे खासगी इंग्रजी शाळांची मनमानी सुरूच असून, शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनीही त्या जुमानत नसल्याचे समोर आले आहे.\nशिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना शाळांमध्ये 25 टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो. त्याअंतर्गत राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, यावर्षी ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश नाकारण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातच सरकारची उदासीनता शिक्षण विभागाची कारवाईस टाळाटाळ यामुळे शाळांची मुजोरी वाढली असून, पालकांना अरेरावीची भाषा करीत विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले जात आहेत.\n‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेश नाकारताना पालकांना वेगवेगळ्या मार्गाने त्रास देत आहेत. पालकांना वेगवेगळी कारणे देत आहेत. यामध्ये आवश्यक कागदपत्रे जमा केली नाहीत, पाल्याचा वास्तव्याचा पत्ता शाळेपासून दूर आहे, ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश दिल्यास वेगवेगळ्या उपक्रमाची मिळून पालकांकडून हजारो रुपये शुल्क वसूल करण्यात येत आहे. दरम्यान, याविरोधात शाळांविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यास शाळांवर कोणतीही कारवाई होत नसून, अशा शाळांवर कोणतेही निर्बंध राहिले नसल्याची खंत पालक व्यक्‍त करीत आहेत.\nट्री हाऊस हायस्कूलकडून 10 हजारां���ी मागणी\n‘आरटीई’अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून शाळांना कोणतेही शुल्क आकारता येत नाही. दरम्यान, कात्रज-कोंढवा रोडवरील ट्री हाऊस शाळेद्वारे पालकांकडून पुस्तके, गणवेश आणि इतर उपक्रमासाठी 10 हजार रुपये शुल्क भरण्यासाठी तगादा लावण्यात येत असल्याची तक्रार पालकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. संबंधित शाळेद्वारे आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या 5 पालकांनी याबाबत तक्रार शिक्षण विभागाकडे दाखल केली आहे. दरम्यान, याबाबत पालकांवर कोणतीही सक्ती करण्यात आली नाही. पालकांना फक्‍त गणवेश, शूज आणि पुस्तकांची किंमत सांगण्यात आली आहे, अशी माहिती शाळेचे प्रशासक लाल मोहन प्रधान यांनी दिली.\nनिकोस स्कूलने प्रवेश नाकारला\nकोंढवा येथील निकोस स्कूलद्वारे विद्यार्थाला प्रवेश नाकारल्याचा तक्रार पालक मुज्जफर दलाल यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. याबाबत मुज्जफर दलाल म्हणाले की, शाळेत प्रवेश घेण्यासाठी जाताना ‘आरटीई’अंतर्गत आवश्यक कागदपत्रे घेऊन गेलो होतो. दरम्यान, शाळेद्वारे प्रवेश घेताना ‘आरटीई’अंतर्गत आवश्यक कागदपत्रांच्या व्यतिरिक्त कागदपत्रांची मागणी करण्यात आली. त्यावेळी शाळेच्या लक्षात आणून दिले ही कायद्यानुसार ही कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यावर शाळेच्या प्राचार्यांनी जोपर्यंत शाळेला आवश्यक कागदपत्रे आणणार नाही. तोपर्यंत प्रवेश देण्यात येणार नाही, अशी भूमिका घेत प्रवेश नाकारला. शाळेद्वारे पाल्याच्या रक्त गटासंदर्भात माहिती देणारे कागदपत्र पालकांकडून मागण्यात आले होते. दरम्यान, त्यानंतर शाळेला सर्व कागदपत्रे देऊनही प्रवेश देण्यात येत नाही, अशी माहिती दलाल यांनी दिली.\nपालकाच्या गैरव्यवहारामुळे प्रवेश नाकारला : शाळेची माहिती\nदरम्यान, सबंधित पालकांने कागदपत्रे देण्याऐवजी स्टाफसोबत अरेरावी केली. आवश्यक कागदपत्रे देण्याची मागणी केली असता शाळेच्या महिला स्टाफसोबत गैरव्यवहार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्याला प्रवेश देण्यात आला नाही. असे शिक्षण विभागाला इ-मेल द्वारे कळविण्यात आले आहे, अशी महिती शाळेच्या प्राचार्या नसिम आलम यांनी दिली.\nवास्तव्याचा पुरावा आईच्या नावाने असल्याने प्रवेश नाकारला\nऔंध येथील डीएव्ही पब्लिक स्कूलद्वारे विद्यार्थ्याला ‘आरटीई’अंतर्���त प्रवेश घेताना वास्तव्याचा पुरावा म्हणून पाल्याच्या आईच्या नावाने असलेले प्रतिज्ञापत्र सादर केले. दरम्यान, प्रवेश घेताना वडिलांच्या नावाने सर्व आवश्यक कागदपत्रे आवश्यक असल्याचे सांगून शाळेद्वारे प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविरोधात संबंधित पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. वडिलांच्या नावाने असलेली कागदपत्रेच जोडावीत, असे कोठेही कायद्यात नमूद नाही. त्यामुळे शाळा मनमानी करत असल्याचा आरोप पालक प्रज्ञा अमर घरडे यांनी केला आहे.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/4-lakh-penalty-for-contractor-Sasha-company/", "date_download": "2019-01-17T17:04:50Z", "digest": "sha1:6C633OQZ2FSFHDWEPLN3UWAEHTC7KH7Q", "length": 7700, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठेकेदार साशा कंपनीला 4 लाखांचा दंड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ठेकेदार साशा कंपनीला 4 लाखांचा दंड\nठेकेदार साशा कंपनीला 4 लाखांचा दंड\nशहराच्या स्वच्छतेसाठी नेमलेल्या ठेकेदार साशा हाऊस कीपिंग अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. ठाणे या कंपनीला 3 लाख 76 हजार 584 रुपयांचा दंड करत सातारा नगरपालिकेने दणका दिला आहे. घंटागाडीची अनियमितता तसेच घंटागाडीसोबत कर्मचारी उपलब्ध करून न देणे या कारणास्तव साशा कंपनीवर कारवाई करण्यात आली असली, तरी प्रभागातील कचराकुंड्या वेळेवर न उचलणे, प्रभागात आवश्यक ठिकाणी घंटागाडी नेण्यात दिरंगाई करणे या कारणांस्तवही दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.\nसाशा कंपनीला घंटागाड्यांचा ठेका दिल्यावर ��ंटागाड्यांच्या कामात अनियमतता वाढली आहे. घंटागाडी येत नसल्यामुळे घरातील कचरा सरळ कचराकुंडीत येत आहे. त्यातच शहरातील कचर्‍याने भरलेल्या कचराकुंड्या वेळेवर उचलून नेल्या जात नाहीत. त्यामुळे त्या परिसरातील कचरा सडल्याने मोठी दुर्गंधी पसरत आहे. अनेक ठिकाणाहून लोकांची मागणी होत असतानाही ठेकेदार साशा कंपनीकडून त्याठिकाणी घंटागाडी सुरु करण्यास प्रचंड विलंब लावला जात आहे. घंटागाडीची सुविधा चोवीस तास दिली जाणार होती तर नागरिकांनी मागणी केल्यावर त्याप्रमाणे उपलब्धता का होत नाही साशा कंपनीने सातारा पालिकेशी ज्याप्रमाणे करार केला त्यानुसार कामकाज व्हायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळेच शहरातील मुख्य चौकातील कचराकुंड्या भरुन वाहत आहेत. कचरा संकलन व्यवस्थित न करणे तसेच घंटागाडीवर साशाकडून कर्मचारी उपलब्ध करु न देणे यावरुन सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने साशा कंपनीला 3 लाख 76 हजार 584 रुपयांचा दंड केला आहे.\nसाशा कंपनीने डिसेंबर 2017 पासून शहरात स्वच्छतेचे काम सुरु केले. साशाला प्रभाग क्र. 1 ते प्रभाग क्र. 10 तसेच प्रभाग क्र. 11 ते प्रभाग क्र. 20 असे मिळकतींच्या संख्येनुसार टेंडर देण्यात आले. त्यानंतर या कंपनीकडून कामकाजात बेपर्वाई झाली. त्यामुळे दंडात्मक कारवाई झाली आहे.\nडिसेंबर 2017-जानेवारी2018 कालावधीत 89 हजार 840 रुपयांचा दंड करण्यात आला. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात 11 हजार 544 रुपये, फेब्रुवारी-मार्च महिन्यात 25 हजार 640 रुपये, मार्च-एप्रिल महिन्यात 30 हजार 600, एप्रिल-मे महिन्यात 1 लाख 19 हजार 200 रुपये तर, मे-जून महिन्यात 89 हजार 760 रुपये दंड वसूल करण्यात आला. ठेकेदाराला वचक बसावा म्हणून सातारा पालिकेने दंडात्मक कारवाई केली असली तर कामातील त्रुटी पहाता दंडाचा आकडा खूप कमी आहेत. पहिल्या आणि सहाव्या महिन्यातच मोठ्या प्रमाणात दंड झाल्याचे दिसते. दंडात्मक कारवाई करुनही ठेकेदाराला काही फरक पडत नसेल तर साशा कंपनीचा ठेका रद्द करावा, अशी मागणी होत आहे.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/ganesh-mahima-marathi/panchmukhi-ganesh-116083000015_1.html", "date_download": "2019-01-17T16:53:58Z", "digest": "sha1:SOICJQROMP4FJLNZGIAIETXU57M3IN7H", "length": 7490, "nlines": 95, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "शुभ आणि मंगलमयी असतात पंचमुखी गणेश", "raw_content": "\nशुभ आणि मंगलमयी असतात पंचमुखी गणेश\nपाच मुख असणारे गणेशाला पंचमुखी गणेश म्हटले जाते. पंचाचा अर्थ आहे पाच. मुखीचा अर्थ आहे तोंड. हे पाच पाच कोशाचे देखील प्रतीक आहे.\nवेदात सृष्टीची उत्पत्ती, विकास, विध्वंस आणि आत्मेच्या गतीला पंचकोशच्या माध्यमाने समजवण्यात आले आहे. या पंचकोशाला पाच प्रकारचे शरीर म्हटले आहे.\nपाहिला कोश आहे अन्नमय कोश-संपूर्ण जड जगत जसे पृथ्वी, तारे, ग्रह, नक्षत्र इत्यादी या सर्वांना अन्नमय कोश म्हणतात.\nदुसरा कोश आहे प्राणमय कोश-जडामध्ये प्राण आल्याने वायू तत्त्व हळू हळू जागा होतो आणि त्याने बर्‍याच प्रकारचे जीव प्रकट होतात. हेच प्राणमय कोश असतो.\nतिसरा कोश आहे मनोमय कोश-प्राण्यांमध्ये मन जागृत होत आणि ज्याचे मन जास्त जागृत होत तोच मनुष्य बनतो.\nचवथा कोश आहे विज्ञानमय कोश-सांसारिक माया भ्रमाचा ज्ञान ज्याला प्राप्त होणे. सत्याच्या मार्गावर चालणारी बोधी विज्ञानमय कोशामध्ये येते. हे विवेकी मनुष्याला तेव्हाच अनुभूत होतो जेव्हा तो बुद्धीपार जातो.\nपाचवा कोश आहे आनंदमय कोश-असे म्हटले जाते की या कोशाचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर मानव समाधी युक्त अतिमानव होऊन जातो. जो मानव या पाच कोशांनी मुक्त होतात, त्यांना मुक्त मानले जाते आणि ते ब्रह्मलीन होऊन जातात. गणपतीचे पाच मुख सृष्टीच्या या पाच रूपांचे प्रतीक आहे.\nपंच मुखी गणेश चार दिशा आणि एक ब्रह्मांडाचे प्रतीक देखील मानले गेले आहे म्हणून ते चारी दिशांची रक्षा करतात. ते पाच तत्त्वांची रक्षा करतात. घरात यांना उत्तर किंवा पूर्व दिशेत ठेवणे मंगलकारी असते.\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nकावळा देतो शुभ-अशुभ संकेत, जाणून घ्या\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nरुसू नये गणपती म्हणून याकडे लक्ष द्या\nतुळशीजवळ ठेवत असाल या वस्तू तर लगेच हटवा\nपो���ा : सर्जा-राजाचा सण\nगणेश भक्तांसाठी टोल फ्री प्रवास\nचमत्कार घडवणारे 5 विशेष श्री गणेश मंत्र\nश्रीरामानेही त्रेतायुगात पतंग उडविली\nया वेळी सिंहावर स्वार होऊन येईल संक्रांती, राशींवर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या\nसंक्रांत निमित्त - कथुली\nमकर संक्रांती: कोणते दान सर्वश्रेष्ठ, जाणून घ्या\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/fancy?page=625", "date_download": "2019-01-17T16:59:39Z", "digest": "sha1:F6OHWNHB3SITBBPCH4DUSPWITDOBRPM6", "length": 6189, "nlines": 104, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " | Page 626 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः\nही बातमी समजली का\nहे सुरांनो चंद्र व्हा...\nफटाके वाजवणाऱ्या स्त्रिया, १७८०\nत्या वर्षी या महिन्यात\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nभाग १ | भाग २\nह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.\nRead more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nदिवाळी इनोद इशेष अंक\nटवॉल : इनोद इशेष अंक\n३ दारे - तर्क\nचित्रपट ओळख - द लास्ट सामुराई\nकाय होता तो गूढ आवाज भाग २ (भाग १ वाचण्याअगोदर उघडू नका,)\nकाय होता तो गूढ आवाज\nतुम गगन के चंद्रमा हो\nयुगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोल���े\nतुळपुळे-फेल्डहाऊस शब्दकोश (अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी)\nइ-शब्दकोश - प्रतिशब्द शोधा\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60876", "date_download": "2019-01-17T17:22:15Z", "digest": "sha1:BBYHNBZ47MIHJTBN45BY2CP5WHB6PULM", "length": 31003, "nlines": 153, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ :कहाणी विवेकानंद शिलास्मारकाची | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ :कहाणी विवेकानंद शिलास्मारकाची\nकर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ :कहाणी विवेकानंद शिलास्मारकाची\nएकनाथजी रानडे यांचे कार्य:\nशिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न:\nअशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता,\nत्यांचे स्वतःचे शब्दच द्यायचे तर ,\" प्रत्येक डावपेचाला प्रति-डावपेच, प्रत्येक शस्राला प्रतिशस्त्र असतेच \", या सत्याने समग्र दर्शन, निवारण होणारच अशा अडचणीतून एकनाथजींनी कसा मार्ग काढला यातून होते.\nज्या लोकांशी एकनाथजींना दोन हात करायचे होते ते सामान्य नव्हते. आपापल्या क्षेत्रातील नेते होते, मोठ्या सत्तेचा जागांवर होते. भक्तवत्सलम हे प्रभावी मुख्यमंत्री होते, तर हुमायून कबीर हे केंद्रीय मंत्री. या दोघांचाही शिलास्मारकाला विरोध होता, परंतु एकनाथजींनी अतिशय चातुर्याने दोघान्वर मात केली आणि आपल्या दृष्टीकोणाकडे वळविले. ज्या थक्क करणाऱ्या कौशल्याने आणि दृढ इच्छाशक्तीने त्यांनी हे करून दाखविले, त्यावरून विशेष क्षमतेचे श्रेष्ठ व्यूहरचनाकार म्हणून त्यांना श्रेय द्यावे लागेल.\nअण्णादुराई, ज्योती बसू यांसारखे संपूर्ण भारतात नाव असलेले नेते होते . उलट एकनाथजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिघाबाहेर फार थोड्या लोकांना माहीत होते.\nना. अण्णादुराई, ना. ज्योती बसू विवेकान���दांचे आदर्शवादी प्रशंसक होते. ज्या कुशलतेने एकनाथजींनी या दोन नेत्यांना हाताळले व त्यांना स्मारकाच्या उभारणीच्या कामात सहभागी करून घेतले, त्यावरून अतिशय अनुभवी तज्ज्ञानादेखील मानवी व्यवस्थापनाचे ( ह्युमन मॅनजेमेंटचे) धडे त्यांच्याकडून घ्यावे लागतील, यात नवल नाही.\nमग ते संसदेतील ३२३३ सदस्यांच्या सह्या घेऊन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंना अर्ज सादर करणे असो, देशभरात फिरून प्रचंड निधीसंकलन असो कि स्वामीजींच्या पूर्णाकृती पुतळ्याची निवड असो कि प्रत्यक्ष शिलास्मारकाचे काम होईपर्यंत तिथे जाऊन जातिने लक्ष घालणे असो प्रत्येक कामात त्यांचा झपाटा, त्यांचे संघटन कौशल्य, कुशाग्र बुद्धी दिसते.\nश्री लालबहादूर शास्त्री अतिशय प्रभावित झाले व एका निर्णायकी क्षणी एकनाथजींची पाठ थोपटून ते म्हणाले, \" तुम्ही अतिशय चांगले काम केले आहे. आता माझे काम सुरु झाले आहे. तुम्ही निश्चितपणे जा. याबाबत कोणतीही चिंता करू नका. शिलास्मारक आता निश्चित उभे राहील.\"\nसर्व पक्षांचे नेते मग ते सत्ताधारी असोत कि विरोधी पक्षांचे सर्वजण मनापासून या कामाचे पाठीराखे झाले. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मग ते कोणत्याही पक्षाचे असोत स्मारकासाठी भरीव योगदान दिले.\nएकनाथजींनी प्रत्यक्ष राजकारणात जरी कधी लुडबुड केली नाही तरी त्यांच्याजवळ कुशाग्र राजकीय बुद्धी होती.प्रत्यक्ष ' युद्धात' गुंतलेले असताना ते अतिशय कठोर होते व कोणताही समझौता करायला तयार नव्हते व विरोधी पक्षाकडूनही त्यांची तशी अपेक्षा नव्हती. पण एकदा युद्धबंदी झाल्यावर कोणताही कडवटपणा राहणार नाही याकडे ते लक्ष देत. आपल्या आधीच्या विरोधकांकडे जाऊन त्यांना शुभेच्छा देण्याइतकी उदारता त्यांच्याजवळ होती, जसे त्यांनी श्री भक्तवत्सलम यांच्या बाबतीत केले. याचसाठी एक तत्व म्हणून निदर्शनांपासून ते जाणीवपूर्वक दूर राहिले. कारण त्यांना माहित होते कि निदर्शनांच्या माध्यमातून तुम्ही शेवटी उद्दिष्ट जरी साध्य केलेत तरी त्यात शान राहत नाही. उलट तुम्ही मुळात मित्र असलेल्यांनाही शत्रू बनविता. संघटकाला हे शोभणारे नाही आणि एकनाथजी सर्वोत्कृष्ट संघटक होते.\nया कार्यामागे कोणती प्रेरणा होती त्यांना नेमके काय साध्य करायचे होते\nत्यांना राष्ट्राची पुनर्बांधणी करावयाची होती. त्यांच्या लक्षात आले कि, या देशामध्ये प्रचंड शक्ती व खूप धार्मिकता होती, जी असंख्य विविध प्रवाहातून वाहत होती. पण ती निर्मितीक्षम राहिली नव्हती. त्यांना वाटले कि या सर्व धार्मिकतेचे रूपांतर लोककल्याणाच्या कार्यात करता येईल आणि राष्ट्राची सर्वांगीण पुनर्रचना होऊ शकेल. या संकल्पनेत महत्वाची बाजू ही की ही समाजाच्या सर्व घटकांना व आपल्या देशातील सर्व भागांना सामावून घेणारी होती. विवेकानंद केंद्राचे कार्य सर्व समाजापर्यंत आणि संपूर्ण भारतात पोहोचावे, अशी त्यांची इच्छा होती. या कार्याने संपूर्ण भारताला जागृत करावे. ते म्हणतात, \" प्रत्येकातील भारतीयता जागृत करायला हवी व त्यांच्याकडून काम करून घ्यायला हवे.\nत्यांचा असा दृढ विश्वास होता की, \"जर तुम्ही पुरेसे खोल खरवडलेत तर भारतीय, प्रत्येकातील हिंदुत्व जागृत होईल. बोलतांना कोणी पाश्चिमात्यवाद किंवा रशियनवाद किंवा आधुनिकतावादाबद्दल बोलत असला तरी मुख्यतः तो याच भूमीचा पुत्र आहे.\nराष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय पुनर्र्चना या एकनाथजींच्या दृष्टीने पूरक संकल्पना होत्या., हे स्पष्ट आहे. हळूहळू हा एकनाथजींच्या दृढ विश्वासाचा विषय बनला. पूर्वीच्या समृद्ध अनुभवांच्या याआधारे त्यांच्या लक्षात आले कि, यासाठी संघटनेची आवश्यकता आहे. संघटनेशिवाय राष्टीय पुनर्र्चनेची कल्पनाच करता येणार नाही. परंतु संघटना बांधण्याच्या मार्गात काही स्वाभाविक अडथळे होते. शिलास्मारकाच्या मोहिमेच्या दरम्यान एकनाथजींच्या लक्षात आले की, राजकीय अलगतावाद व धार्मिक सांप्रदायिकता , लोकांना राष्ट्रहिताच्या अश्या मुद्द्यांवर एकत्र येण्यापासून अडथळा ठरत होती., ज्याबाबत वस्तूत; त्यांच्यात संघर्ष नव्हता, दुमत नव्हते. राजकारण सत्तेचाच पाठलाग करीत असल्यामुळे ते विभाजनाचे साधन बनू शकत होते. पण एकनाथजींना ही दु:खद जाणीव झाली की, आध्यात्मिक चळवळीदेखील प्रतिस्पर्धी पंथांच्या पातळीपर्यंत घसरल्या होत्या. इतिहासाचे उत्सुक अभ्यासक असलेल्या एकनाथजींना जाणविले कि, हिंदूंच्या बाबतीत हा एक राष्ट्रीय दोष झाला आहे आणि तो दूर झाल्याशिवाय राष्ट्रीय पुनर्र्चना हे एक मृगजळच राहील. म्हणून त्यांनी अशा संघटनेची कल्पना केली की, जी राजकारण व सांप्रदायिकता यापासून हेतुपूर्वक व काळजीपूर्वक दूर ठेवली जाईल.\nस्वामीजींचे जीवन व ���्यांचे विचार यांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर त्यांची खात्री झाली कि, स्वामी विवेकानंदांची अशा असांप्रदायिक आदर्शांचीच बांधिलकी होती. अशी नि:पक्षपाती, असांप्रदायिक संघटना केवळ उच्च आदर्शाभोवतीच बांधली जाऊ शकत होती. \" मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा' हा विचार , ही स्वामीजींची वैशिष्ट्यपूर्ण देणगी होती. त्यांनी आपल्याला ईश्वराचा शोध गुहेतील एकांतवासात नाही तर समाजाकडे परत फिरून घ्यायला सांगितला.\nअनेक शतकांच्या इतिहासाने एकनाथजींना शिकविले होते की, हिंदू समाज आत्मविश्वासाचा अर्थच गमावून बसला होता. त्यांना समाजाला वाचविण्यासाठी एखाद्या अवताराची वाट पाहण्याची सवय झाली होती. याहूनही वाईट म्हणजे एखाद्या थोर पुरुषाने समाजासाठी काही केले तर त्याच्या मागे जाणेच अधार्मिक झाले होते. दीनवाणेपणे दैवी अवताराची वाट पाहणे. एकनाथजींनी स्पष्ट व प्रभावी शब्दात जाहीर केले की, हा आत्मघातकी कला बदलणे निकडीची आहे. ज्यांना ते काहीही करू शकतील असा स्वतःवर विश्वास आहे अशी नवी पिढी त्यांना हवी होती.\nस्वामी विवेकानंदांकडे अवतार म्हणून पाहण्याची सुचना त्यांनी स्पष्टपणे बाजूला सारली. त्यांनी स्वामीजींना एक असा सामान्य माणूस म्हणून स्वीकारले की जो आत्मविश्वास व आत्मत्याग यांच्या जोरावर मानवी विकासाच्या सर्वात उच्च पातळीवर पोहोचला.\nम्हणून त्यांनी स्वामीजींच्या बसलेल्या ध्यानमग्न पुतळ्यांऐवजी... उभा, राष्ट्रकार्यासाठी निघण्याच्या असलेला पुतळा उभारला. हा निर्णय रूपकात्मक व ऐतिहासिकदेखील होता.\nहे स्मारक 2 सप्टेंबर 1970 रोजी तत्कालीन राष्ट्रपतींच्या उपस्थितीत रामकृष्ण मठाच्या अध्यक्षांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले. लक्षावधी देशी व विदेशी जिज्ञासू पर्यटक स्मारकाला प्रतिवर्षी भेट देऊन विवेकानंद विचारानी प्रेरित होतात.\nशिलास्मारक ही आता खात्रीलायक बाब झाली आहे व ते पूर्ण होणे हा केवळ वेळेचा प्रश्न राहिला आहे हे जसे त्यांच्या लक्षात आले, त्याबरोबर त्यांनी दुसऱ्या टप्प्याचा विचार करायला सुरुवात केली. ' सिमेंट- काँक्रीटचे एखादे बांधकाम उभे करणे अशा कामासाठी माझा जन्म झाला नाही. मला असे सजीव व शक्तिशाली स्मारक उभारायचे आहे, जे स्वामी विवेकानंदांच्या योग्यतेचे असेल, जे त्यांच्या भविष्यातील भारताच्या भव्य स्वप्नाला फलद्रूप करणारे असेल,' असा विचार त्यांनी केला. आणि ' विवेकानंद केंद्र' आकारास आले. \" मानवसेवा हीच माधवसेवा' हे तत्व आपले अंतिम ध्येय समजून विवेकानंद केंद्राची स्थापना 7 जानेवारी 1970 रोजी कन्याकुमारी येथे झाली.\nएकनाथजींच्या द्वारे लावलेल्या या एका छोट्याश्या रोपट्याने आज अरुणाचल, आसाम, नागालैंड, अंदमान, तामिळनाडू या ठिकाणी एका बहुआयामी संघटनेचे रूप धारण केले आहे.\nसंदर्भ: पुस्तकाचे नाव: कथा विवेकानंद शिलास्मारकाची\nखालील युट्युबलिंकवरून एकनाथजींच्या असामान्य कार्याचा आवाका लक्षात येईल.\nमाननीय एकनाथजी perfectionist होते. त्यांचा Perfectionistness जाणून घेण्यासाठी एकदा शिला स्मारकाला भेट द्यावी. मा.इंदिरा गांधी उदघाटनाला गेल्या होत्या मुख्य दालनात प्रवेश करताना साडी ओली होऊ नये म्हणून वर उचलली त्यांना वाटलं तिथे पाणी आहे. मनासारखी चकाकी येईपर्यंत फरशीला पॉलिश करुन घेतलं होतं ..... एकेक गोष्ट ते बारकाईने बघत आणि ती परफेक्टच हवी असायची. लोकसहभागातून उभा राहिलेला हा प्रथम प्रकल्प असावा. आज साठीच्या व त्यापुढच्या लोकांनी विद्द्यार्थी वयात एक रुपायचं तिकीट घेतल्याचं स्म्रत असेल. माझ्या एका मावशीने जी शाळेत शिक्षीका होती, ह्या प्रकल्पासाठी निधी संकलित करुन पाठवल्याचं अभिमानाने सांगते\nधन्यवाद मंजूताई, अजून एक\nअजून एक सांगितलं जातं याबद्दल\nअहोरात्र शिलास्मारकाचे काम चालू असतांना एकनाथजींच्या डायरीत रोज कुठले काम झाले पाहिजे हे डीटेल लिहिलेले असायचे. त्याप्रमाणे ते वेळोवेळी स्मारकाला भेट देत आणि हे करतांना निधीसंकलनासाठी देशभर दौरेही चालू होते. एकदा ते असेच रात्री १२ वाजण्याच्या सुमारास स्मारकावर पोहोचले. दुसर्या दिवशी सकाळीच त्यांना निघायचे होते. तर प्रवेशद्वारावरच्या एका हत्तीचा दात बसवला गेला नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्या दिवसाच्या शेड्युलमध्ये ते काम होते. तेव्हा त्यांनी लगेच तेथील कामगारांना बोलावून रात्री ३ पर्यंत स्वतः थांबून ते काम करवून घेतले. हे सगळं करतांना कामगारांच्या चहा नाश्त्याची ही सोय त्यांनी केली होती.\nअसे अनेक किस्से आहेत, आर्या.\nअसे अनेक किस्से आहेत, आर्या. एक वेळ अशी आली होती की कलाकारांना द्यायला पैसे नव्हते. मिळणार्‍या दोन वेळच्या जेवणावर त्यांनी काम सुरु ठेवलं होतं. ह्या सर्व कलाकारांना विनम्र आदरां���ली \nप्रेरक व्यक्तीमत्वाबद्दल लिहिताना हात आखडता घेऊ नका. भरपूर भाग होऊदे.\nसुंदर. आर्या आणि मंजुताई\nसुंदर. आर्या आणि मंजुताई धन्यवाद.\nसुरेख लेख नयना. एकनाथजींच्या\nसुरेख लेख नयना. एकनाथजींच्या नंतर बाला'जी' आणि लक्ष्मीदीदींनी सुद्धा खुप काम केलय या संदर्भात. त्यांच्याबद्दल पण कुठे माहिती मिळाली तर वाचून काढ. अतिशय प्रेरणादायक व्यक्तिमत्वे आहेत ही.\nविलक्षण व्यक्तित्व आहे हे...\nविलक्षण व्यक्तित्व आहे हे... डॉ लक्ष्मी कुमारी थॅन्क्स विशाल आता अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढलीये.\nनक्की यांची माहिती मिळवते... पुण्याच्या केंद्रातून.\nकेंद्राच्या शिबिरात रोजच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त जीवनव्रतींचे आयुष्यही जवळून बघता आले. इतके साधे सोपे निस्वार्थी ही जगता येऊ शकते हा परिपाठ मिळाला . एकनाथजींसारखेच हे ही लोक निगर्वी, प्रसिद्धीपरान्मुख असल्याने फारच थोडी माहिती उपलब्ध असते, जनरली.\nदोन्ही भाग खुप छान झालेत.\nदोन्ही भाग खुप छान झालेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-jilha-parishad-36-carore-158056", "date_download": "2019-01-17T17:29:24Z", "digest": "sha1:ENLKON2ZO6KHIMLQ4APJV6EOTATSZFNR", "length": 14877, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon jilha parishad 36 carore मागणीअभावी 36 कोटी व्यपगत होण्याच्या मार्गावर; जिल्हा परिषदची अनास्था | eSakal", "raw_content": "\nमागणीअभावी 36 कोटी व्यपगत होण्याच्या मार्गावर; जिल्हा परिषदची अनास्था\nशनिवार, 1 डिसेंबर 2018\nजळगाव ः मिनिमंत्रालय आणि ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेने विकासकामांसाठी नियोजन समितीकडे वारंवार मागणी केल्यानंतर मंजूर 36 कोटी 13 लाखांचा निधी जिल्हा परिषद प्रशासनाच्या अनास्थेपोटी तसाच पडून आहे. या निधीची साधी मागणीही अधिकाऱ्यांनी नोंदवली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, अवघ्या एक- दीड महिन्यात हा निधी खर्च झाला नाहीतर हा निधी व्यपगत होईल.\nजळगाव ः मिनिमंत्रालय आणि ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेने विकासकामांसाठी नियोजन समितीकडे वारंवार मागणी केल्यानंतर मंजूर 36 कोटी 13 लाखांचा निध�� जिल्हा परिषद प्रशासनाच्या अनास्थेपोटी तसाच पडून आहे. या निधीची साधी मागणीही अधिकाऱ्यांनी नोंदवली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, अवघ्या एक- दीड महिन्यात हा निधी खर्च झाला नाहीतर हा निधी व्यपगत होईल.\nजिल्हा परिषदेचे जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजने अंतर्गत 2018-19 अंतर्गत विविध विकास कामांसाठी 33 कोटी 56 लाख 26 हजारांच्या निधीची मागणी नोंदविली होती. मात्र आर्थिक वर्ष सुरू होऊन तब्बल नऊ महिने उलटले तरी त्या कामांना तांत्रिक मंजुरी घेतली नाही, प्रशासकीय मान्यता घेतली नाही. मात्र निधीची मागणी मागील आर्थिक वर्षात केली. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत तो निधीही मंजूर झाला. मात्र जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना आपण मागणी केलेल्या निधीचा विसर पडला. यामुळे तब्बल नऊ महिने होऊनही या निधीची मागणी करण्यात आली नाही. लोकसभेची आचार संहितेमुळे मागे मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध निधी डिसेंबर अखेर खर्च करा, अशा सूचना दिलेल्या आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही. यावर आज पालकमंत्री लक्ष देतील का संबंधितांवर कारवाई करतील का संबंधितांवर कारवाई करतील का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते, अभियंते हे या निधीची मागणी न करण्याविषयी जबाबदार आहेत.\nनिधीची मागणी करूनही मागणी न झालेला निधी असा\nमोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान= 1 कोटी-\nग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी अनुदाने--2 कोटी 50 लाख\nयात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम--2 कोटी\nग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरण--10 कोटी\nइतर जिल्हा रस्ते व मजबुतीकरण-7 कोटी 91 लाख\nप्रा.आ.उपकेंद्राचे बांधकाम व विस्तारीकरण--3 कोटी\n*प्रा.आ. केंद्र व उपकेंद्राची दुरुस्ती व देखभाल--1 कोटी\n* प्रा.आ.उपकेंद्राचे बांधकाम व विस्तारीकरण-4 कोटी 50 लाख\n* प्रा.आ.उपकेंद्राचे बळकटीकरण--1 कोटी 20 लाख\n* आरोग्य उपकेंद्र व औषध व साधन सामग्री--45 लाख\nलेखी आश्वासनानंतर कूर्डू येथील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित\nकुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असले��े...\nशिवसेना बिनधास्त, तर भाजपची घालमेल\nयुतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम...\nकोंढवे-धावडेला आरोग्य केंद्राची गरज\nकोंढवे- धावडे - परिसरात कमी उत्पन्न गटातील नागरिकांची संख्या जास्त आहे; मात्र येथे पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे...\nपेप्सिकोच्या नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nनवी दिल्ली : आगामी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयी असणार आहेत. त्यासाठी व्हाईट हाऊस...\nअपुऱ्या पाणी योजना तात्काळ सुरू करा - चंद्रकांत पाटील\nमुंबई - राज्यातील दुष्काळाची तीव्रता पाहता पाणीपुरवठा योजना, जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्य...\nनिधीअभावी कौशल्य विकास प्रशिक्षण संकटात\nनाशिक - कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ घडविण्यासाठी राबविलेल्या पंतप्रधान कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) निधीअभावी संकटात सापडण्याची चिन्हे आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pakistans-hafiz-saeeda-danka/", "date_download": "2019-01-17T17:28:51Z", "digest": "sha1:NZM5VFC7EACXPJ4XX6G2WOCS5QHN5UK2", "length": 6940, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पाकिस्तान सरकारचा हाफिज सईदला दणका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपाकिस्तान सरकारचा हाफिज सईदला दणका\nसईदची संपत्ती जप्त करण्याच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तान सरकार दहशतवादी हाफिज सईदची संपत्ती जप्त करण्याचा तयारीत आहे. हाफिज सईद मुंबईवरील दहशतवादी हल्याचा मास्टर माइंड असून पाकमध्ये हाफिजकडून चालवण्यात येणारी चॅरिटी आणि इतर त्याच्या संपत्ती जप्त होण्याची श्यक्यता आहे.\nजवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या…\nभारताच्या अहंकारी आणि नकारात्मक उत्तराने निराश झालो – इम्रान…\nपाकिस्तान सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची १९ डिसेंबर रोजी एक गोपनिय बैठक पार पडली. या बैठकीत हाफिज सईदची संपत्ती जप्त करण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. हाफिज सईदच्या जमात-उद-दावा आणि फलाह ए इन्सानियत फाऊंडेशनशी संबंधित संपत्ती जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे. २६/११ सईदने मुंबईवर हल्ला केला होता. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका या दोघांनीही हाफिज सईदला दहशतवादी घोषित केले आहे.\nजवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे…\nभारताच्या अहंकारी आणि नकारात्मक उत्तराने निराश झालो – इम्रान खान\nसुखबीर सिंग बादल यांना तोंडाचे जुलाब झालेत – नवज्योतसिंग सिद्धू\nसिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे…\nसातारा : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील दोन राजे म्हणजेच उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात…\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/avoid-line-advice-fan-park-125761", "date_download": "2019-01-17T18:03:40Z", "digest": "sha1:IVVL44LZD3M7JTBGJZXBEJBVPYIWUEZU", "length": 13922, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "To Avoid the line Advice Fan Park रांगा टाळण्यासाठी चाहत्यांना फॅन पार्क टाळण्याचा \"सल्ला' | eSakal", "raw_content": "\nरांगा टाळण्यासाठी चाहत्यांना फॅन पार्क टाळण्याचा \"सल्ला'\n���विवार, 24 जून 2018\nरशियातील स्पर्धा प्रतिसादाच्या आघाडीवर \"सुपरहिट' ठरली असली, तरी संयोजकांसमोर वेगळीच डोकेदुखी निर्माण झाली आहे. \"फिफा'ने विविध ठिकाणी अधिकृत \"फॅन झोन' तयार केले आहेत.\nरशियातील स्पर्धा प्रतिसादाच्या आघाडीवर \"सुपरहिट' ठरली असली, तरी संयोजकांसमोर वेगळीच डोकेदुखी निर्माण झाली आहे. \"फिफा'ने विविध ठिकाणी अधिकृत \"फॅन झोन' तयार केले आहेत. तेथील भव्य स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी गर्दी उसळत आहे, पण या ठिकाणी प्रेक्षकांची कमाल क्षमता केवळ 25 हजार आहे. गटातील निर्णायक सामन्यांच्या वेळी \"फॅन झोन'मधील गर्दी आणखी वाढण्याची दाट शक्‍यता आहे. अशावेळी प्रेक्षकांनी \"फॅन झोन'मध्ये येऊ नये. त्यांनी हॉटेल, बार, कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये सामने पाहावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. एक कोटी 20 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात अशी गर्दी होणार, यादृष्टीने संयोजकांनी तयारी करायला हवी होती, अशी टीका होऊ लागली आहे. मॉस्को विद्यापीठाच्या स्पॅरो हिल्स परिसरातील \"फॅन झोन'मध्ये जाण्यास असंख्य प्रेक्षक आतुर आहेत; पण इतर अनेक ठिकाणी \"स्क्रीन लावण्यात आले आहेत, त्या ठिकाणांना पसंती द्यावी. तेथे जाण्यासाठी तुम्हाला रांगा लावाव्या लागणार नाही. आत गेल्यानंतर ड्रिंक्‍स आणि स्नॅक्‍स घेण्यासाठीही रांगेत थांबावे लागणार नाही. खुल्या \"फॅन झोन'प्रमाणेच तेथील वातावरण भारलेले असेल, असा युक्तिवाद करणारे निवेदन मॉस्कोच्या क्रीडा आणि पर्यटन खात्याचे प्रमुख निकोलाई गुल्याएव यांनी केले.\nएक बोनस गेला, दुसरा मिळाला\nनायजेरियासाठी विश्‍वकरंडक स्पर्धा सनसनाटी ठरत आहे. पहिला सामना जिंकल्यास खेळाडूंना प्रत्येकी सव्वा लाख नैरा बोनस मिळेल असे जाहीर झाले होते. पहिल्या सामन्यात क्रोएशियाकडून हरल्यामुळे खेळाडूंचा बोनस हुकला. प्रत्येक सामन्यासाठी त्यांच्या फुटबॉल महासंघाने असा बोनस जाहीर केला होता. आइसलॅंडला हरवून नायजेरियाने खळबळ उडवून दिली, त्यामुळे त्यांचा दुसरा बोनस नक्की झाला. ही रक्कम एक लाख 87 हजार 500 नैरापर्यंत वाढविल्याचे वृत्त मात्र महासंघाने फेटाळून लावले. \"एटीओ' कंपनी नायजेरिया संघाची प्रायोजक आहे. प्रत्येक विजयासाठी 50 हजार अमेरिकी डॉलरचे बक्षीस त्यांनी जाहीर केले आहे. याशिवाय संसदेचे अध्यक्ष बुकोला साराकी यांनीही तेवढ्याच रकमेचे बक्षीस जा��ीर केले आहे.\n‘तत्त्वा’त जिंकलो; पण ‘तपशिला’त हारणार की काय, या भीतीने ब्रिटनमधील अनेकांना ग्रासले आहे. त्यातूनच सध्याचा राजकीय पेच तीव्र झाला आहे. उत्कट...\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nफैजलच्या राजकारण प्रवेशाचे गूढ\nआगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी...\nजिद्दीने केली संवेदनाहीन शरीरावर मात\nनाशिक - सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले होते; पण...\nत्या दिवशी सहज म्हणून टीव्ही लावला, तर ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर मुलांच्या स्पर्धा चालू होत्या. आजकाल खेळांच्या स्पर्धा पाहताना त्यात किती गुंतायचं या...\nपुणे विद्यापीठातील माहितीपट आंतराष्ट्रीय महोत्सवात पहिला\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (इएमएमआरसी) तयार केलेल्या “देवराई: पर्यावरणाचा सांस्कृतिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-audio/playsong/37/Jogia---Voice-Of-Ga.Di.Madgulkar.php", "date_download": "2019-01-17T18:23:10Z", "digest": "sha1:2OH4F4OYLZWJJVSTYVXZPMBZZIUQH7J5", "length": 14961, "nlines": 171, "source_domain": "www.gadima.com", "title": "Jogia - Voice Of Ga.Di.Madgulkar -: जोगिया - गदिमांच्या आवाजात : Ga Di Madgulkar(GaDiMa) | ग. दि. माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nया डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती\nपाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती.\nगदिमांच्या आवाजात कविता,व्याख्यान | Poems & Speech Of Gadima\nगदिमांच्या आवाजात त्यांच्या कविता व त्यांचे भाषण ऐकणे हा दुर्म���ळ योग,जोगिया,जत्रेच्या रात्री व पूजास्थान या तीन कविता ऐका गदिमांच्याच आवाजात,तसेच पेण येणे गणेशोत्सव मंडळात गदिमांनी केलेले एक तासाचे दुर्मिळ भाषण मी कवी कसा झालो,मराठी भाषा,आपली मराठी संस्कृती,संस्कार या पासून ते गदिमांच्यातला कवी कसा घडत गेला हे ऐका गदिमांच्या या सुंदर व्याख्यानातून.\nगदिमांच्या पत्नि विद्याताई यांचा आवाज सुंदर होता,गदिमा-सुधीर फडके यांचे पहिले रेकॉर्ड झालेले गाणे विदयाताईंनी गायले होते.पुढे गदिमांसाठी त्यांनी आपल्या या गानकलेचा त्याग केला व गदिमांची गृहिणी-सखी-सचीव हीच भूमिका शेवटपर्यंत निभावली.गदिमा स्व:ता म्हणतात हे यश माझे नाही तूझे आहे,विदयाताईंच्या आवाजातले हे एक दुर्मिळ गाणे छुमछुम छुमछुम नाच मोरा.\nजोगिया - गदिमांच्या आवाजात\nअल्बम: गदिमांच्या आवाजात Album: Gadima Voice\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nकोन्यात झोपली सतार, सरला रंग\nपसरली पैंजणे सैल टाकुनी अंग\nदुमडला गालिचा, तक्‍के झुकले खाली\nतबकात राहिले देठ, लवंगा, साली.\nझुंबरी निळ्या दीपात ताठली वीज\nका तुला कंचनी अजुनी नाही नीज \nथांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी\nते डावलुनी तू दार दडपिले पाठी.\nहळुवार नखलिशी पुनः मुलायम पान\nनिरखिसी कुसर वर कलती करुनी मान\n गौर नितळ तव कंठी\nस्वरवेल थरथरे फूल उमलते ओठी.\nसाधता विड्याचा घाट, उमटली तान\nवर लवंग ठसता होसी कशी बेभान \nचित्रात रेखिता चित्र बोलले ऐने\n\"का नीर लोचनी आज तुझ्या ग मैने \nत्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग\nहालले, साधला भाव स्वरांचा योग\nघमघमे, जोगिया दंवात भिजुनी गाता\nपाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा.\n\"मी देह विकुनिया मागुन घेते मोल\nजगविते प्राण हे ओपुनिया 'अनमोल'\nरक्‍तात रुजविल्या भांगेच्या मी बागा\nना पवित्र देही तिळाएवढी जागा.\nशोधीत एकदा घटकेचा विश्राम\nभांगेत पेरुनी तुळस परतला श्याम\nसांवळा तरुण तो खराच ग वनमाली\nलाविते पान तो निघून गेला खाली.\nअस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव\nपुसलेहि नाहि मी मंगल त्याचे नाव\nबोलला हळू तो दबकत नवख्यावाणी\n\"मम प्रीती आहे जडली तुजवर राणी \nनीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार\nबावळा तिथे हा इष्का गणितो प्यार\nहासून म्हणाल्ये, \"दाम वाढवा थोडा\"\nया पुन्हा, पान घ्या \" निघून गेला वेडा \nराहिले चुन्याचे बोट, थांबला हात\nजाणिली नाही मी थोर तयाची प्रीत\nपुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याल���\nतो कशास येईल भलत्या व्यापाराला \nतो हाच दिवस हा, हीच तिथी, ही रात\nही अशीच होत्ये बसले परि रतिक्लांत\nवळुनी न पाहता कापित अंधाराला\nतो तारा तुटतो- तसा खालती गेला.\nहा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान\nत्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान\nही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे\nवर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे.\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nजत्रेच्या रात्री - गदिमांच्या आवाजात\nमी कवी कसा झालो - गदिमांचे भाषण भाग १\nपुजास्थान - गदिमांच्या आवाजात\nछुमछुम छुमछुम नाच मोरा - विद्याताई माडगूळकरांच्या आवाजात\nमी कवी कसा झालो - गदिमांचे भाषण भाग २\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/fancy?page=629", "date_download": "2019-01-17T17:19:41Z", "digest": "sha1:OIYMV7JPGS4BDOMYDKNTBTYW6HQX4SY7", "length": 6428, "nlines": 104, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " | Page 630 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः\nही बातमी समजली का\nहे सुरांनो चंद्र व्हा...\nफटाके वाजवणाऱ्या स्त्रिया, १७८०\nत्या वर्षी या महिन्यात\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nभाग १ | भाग २\nह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.\nRead more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nदिवाळी इनोद इशेष अंक\nटवॉल : इनोद इशेष अंक\nखड्यांच्या मुगुटाची गोष्ट (१)\nकिरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा\nकिरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा\nदत्त दत्त बोलत गेलो\nकळीकाळानं असला कसला मौका साधला\nचालू नको अशी तू\nतुळपुळे-फेल्डहाऊस शब्दकोश (अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी)\nइ-शब्दकोश - प्रतिशब्द शोधा\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-pimpri-chinchwad-increase-pollution-level-61134", "date_download": "2019-01-17T17:33:38Z", "digest": "sha1:J33M67CCFSTBJI4Q44UCLJ5SPJ5XZWQQ", "length": 16858, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pimpri chinchwad Increase in Pollution Level पिंपरी-चिंचवड शहरातील हवा, पाणी यांच्या प्रदूषण पातळीत वाढ | eSakal", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवड शहरातील हवा, पाणी यांच्या प्रदूषण पातळीत ��ाढ\nगुरुवार, 20 जुलै 2017\nमहापालिका पर्यावरण अहवालातील निष्कर्ष; मानवी आरोग्य, पर्यावरणावर विपरीत परिणाम\nपिंपरी : शहरातील हवा, पाणी यांच्या प्रदूषण पातळीत गेल्या तीन वर्षांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम मानवी आरोग्य आणि नैसर्गिक पर्यावरणावर झाला आहे. महापालिकेने तयार केलेल्या 2016-17 या वर्षाच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालात मांडलेल्या वस्तुस्थितीतून हा निष्कर्ष समोर आला आहे.\nमहापालिका पर्यावरण अहवालातील निष्कर्ष; मानवी आरोग्य, पर्यावरणावर विपरीत परिणाम\nपिंपरी : शहरातील हवा, पाणी यांच्या प्रदूषण पातळीत गेल्या तीन वर्षांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम मानवी आरोग्य आणि नैसर्गिक पर्यावरणावर झाला आहे. महापालिकेने तयार केलेल्या 2016-17 या वर्षाच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालात मांडलेल्या वस्तुस्थितीतून हा निष्कर्ष समोर आला आहे.\nतीन वर्षात शहरातील उद्यानांचे क्षेत्रफळ वाढलेले दिसून आले आहे. तथापि, लागवड केलेल्या वृक्षांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांच्या पर्यावरण अहवालाचे अवलोकन 2016-17 च्या पर्यावरण अहवालात केलेले आहे. त्या आधारे हे चित्र समोर आले आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगिक क्षेत्रात झालेली वाढ यामुळे शहरातील हवा प्रदूषणाच्या पातळीत दरवर्षी वाढ होत आहे. 2013 ते 2016 अशा तीन वर्षांच्या कालावधीत पीएम 2.5 ची (धुलिकण) पातळी हा मानांकापेक्षा कमी असल्याचे दिसून येते. तर, 2014-15 व 2015-16 मध्ये पीएम 10 (धुलिकण) पातळी ही मानांकापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.\nशहरातील नदी प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे 13 मैलाशुद्धीकरण केंद्र उभारले आहेत. त्या माध्यमातून मैलापाण्यावर प्रक्रिया केली जाते. 2013-14 मध्ये दररोज सरासरी 224.2 दशलक्ष लिटर इतक्‍या पाण्यावर प्रक्रिया केली जात होती. आता त्यामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. 2014-15 मध्ये सरासरी 230 तर, 2015-16 मध्ये 242.2 दशलक्ष लिटर इतक्‍या पाण्यावर दररोज प्रक्रिया करण्यात आली. मैलाशुद्धीकरण प्रकल्पाची योजना असली तरीही नाल्याचे पाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी प्रदूषणाचे प्रमाण वाढले असल्याचे अहवालात नमूद आहे. हवा, पाणी प्रदूषणाच्या बाबतीत शहरात विदारक स्थिती आहे. मात्र, शहरातील एकूण क्षेत्रफळाच्या 29 टक्के इतके क्षेत्र हरित क्षेत्रात रूपांतरित करण्याच�� उद्दिष्ट महापालिकेने साध्य केले असल्याची बाब सकारात्मक आहे.\nउद्यानांचा तुलनात्मक आढावा (2013 ते 2016) :\nएकूण विकसित 157 163 163\nक्षेत्रफळ 143.5 हेक्‍टर 156.60 हेक्‍टर 156.60 हेक्‍टर\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:\nअजय देवगण साकारणार तानाजी मालुसरे\nकंगना राणावत चित्रीकरणादरम्यान जखमी; \"आयसीयु'त दाखल\nशिमलाजवळ बस दरीत कोसळून 20 जण ठार\nगडचिरोली: एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांकडून पोस्टरबाजी\nनगर: संगमनेरच्या १३ गावे व ५८ वाडयांना टँकरने पाणीपुरवठा\nकोयना धरणाच्या साठ्यात 3.88 टीएमसीने वाढ\nवृद्ध दांम्पत्याला हवे 'इच्छामरण' चरितार्थ चालविणे झाले अवघड\nपाकिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवन : अमेरिकेकडून शिक्कामोर्तब\nगावं महापालिकेत आल्यामुळे विकास होणार का\nबहिणीने दिले भावाला किडनीदानातून जीवदान​\nशेतकरी, दलित यांची भाजपला काळजी नाही: राहुल गांधी​\nआधी वेतनवाढ; मग शेतकऱ्यांवरील चर्चा; खासदारांची आग्रही भूमिका​\nशेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून शेट्टी-भाजपची खडाजंगी​\nविधानसभेतील स्फोटकांबाबत संभ्रम; योगी सरकार तोंडघशी​\n\"बीएमसीवर भरोसा'वरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा​\nधामणीत पथनाट्यातून पाणीबचतीचा संदेश (व्हिडिओ)\nपारगाव - धामणी (ता. आंबेगाव) येथे पिंपरी-चिंचवड येथील एसएनबीपी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित विशेष हिवाळी शिबिराच्या...\nकहाणी कैकाडी समाजातील फौजदाराच्या खडतर प्रवासाची\nभवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित...\nपिंपरी - ‘पोटाचे विकार, लैंगिक समस्या अशा अनेक आजारांवर आमच्याकडे शंभर टक्के जालीम उपाय आहे, महिन्याभरात आम्ही संपूर्ण आजाराचा नायनाट करतो,’ अशा...\nरोझव्हॅली सोसायटीत खतनिर्मिती प्रकल्प\nनवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील रोझव्हॅली सोसायटीच्या वतीने ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. २७६...\nआयटी पार्क, ऑटो हबवर ‘वॉच’\nपिंपरी - हिंजवडी आयटी पार्क आणि ऑटोमोबाइल हब म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तळेगाव, चाकण परिसरातील मुख्य चौकांमधे आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे. पिंपरी...\nपालिकेतर्फे दोन उद्यानांचा विकास\nपिंपरी - पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ��णि पिंपळे निलखमधील बाणेर पुलाजवळ महापालिकेच्या वतीने दोन नवीन उद्याने विकसित केली जात आहेत. तर पिंपळे गुरव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-amalner-bohri-murder-118111", "date_download": "2019-01-17T17:43:29Z", "digest": "sha1:JSP2LRX6LN4CAJAOUADRWJC2LAYOXY4A", "length": 16870, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news amalner bohri murder बोहरींच्या हत्येची उकल | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 21 मे 2018\nजळगाव ः अमळनेरच्या बोहरी पेट्रोलपंपाचे संचालक अली असगर ऊर्फ बाबा बोहरी यांच्या हत्येचा छडा लावण्यात सतरा दिवसांच्या तपासानंतर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, बोहरींकडून दिला जाणारा \"प्रोटेक्‍शन मनी' बंद झाल्याने कैलास नवघरेसह चौघांनी कट रचून त्यांची हत्या केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या सर्व संशयितांविरुद्ध \"मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे संकेतही श्री. कराळे यांनी दिले.\nजळगाव ः अमळनेरच्या बोहरी पेट्रोलपंपाचे संचालक अली असगर ऊर्फ बाबा बोहरी यांच्या हत्येचा छडा लावण्यात सतरा दिवसांच्या तपासानंतर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, बोहरींकडून दिला जाणारा \"प्रोटेक्‍शन मनी' बंद झाल्याने कैलास नवघरेसह चौघांनी कट रचून त्यांची हत्या केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या सर्व संशयितांविरुद्ध \"मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे संकेतही श्री. कराळे यांनी दिले.\nअमळनेरच्या बोहरी पेट्रोलपंपाचे संचालक अली असगर (बाबा) हकिमोद्दीन बोहरी हे गेल्या 3 मेस पंपावरील डिझेल, पेट्रोल स्टॉक आणि दिवसभरात विक्री झालेल्या इंधनाची रक्‍कम घेत दुचाकीने मध्यरात्री घराकडे निघाले होते. शिवाजी उद्यानाच्य�� गल्लीत कैलास नवघरे याने त्यांच्या छातीवर जवळून गोळी झाडून पळ काढला होता. या खुनाच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा व चाळीसगाव पोलिस तपास करीत होते.\nनिरीक्षक सुनील कुराडे यांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून राजेंद्र होळकर, शशी पाटील, अनिल इंगळे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, संतोष मायकल, सुरेश पाटील, रवींद्र पाटील यांच्या पथकाने सापळा रचून बोहरी हत्या प्रकरणात मुस्तफा शेख मोहम्मद (वय 24, गांधलीपुरा, अमळनेर), तन्वीर शेख मुख्तार (वय 23, रा. पारधीवाडा) या दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी खुनाची कबुली दिल्यावर त्यांचा साथीदार तौफीक शेख भुऱ्या (वय 24) यालाही पोलिसांनी अटक केली. या तिघांसोबत गुन्हे शाखेचे पथक ओझर (नाशिक) येथे पोचले. सूत्रधार कैलास नवघरे याचा संपूर्ण रात्र ओझर शहरात शोध घेतला. मात्र, तो निसटून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिस पथक त्याच्या मागावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nघटनेआधी कैलास नवघरे, तौसिफ शेख, मुस्तफा शेख मोहम्मद, तन्वीर शेख मुख्तार या चौघांनी शिवाजी उद्यानाच्या कोपऱ्यावर सहा बिअर रिचवल्या. पंप बंद होताना मुख्य केबिनचे शटर खाली पडल्याचा आवाज ऐकून मारेकऱ्यांना संकेत मिळाले. तन्वीरने गल्लीतील पथदिवे बंद केले. मुस्तफा गल्लीच्या टोकावर उभा राहिला, तर नवघरे व तौफिक याने बोहरी यांच्या दुचाकीपुढे मोटारसायकल आडवी लावून त्यांना थांबवले. तौफिकने हातात तिखटाची पूड घेत बोहरींच्या दिशेने फेकली. मात्र, ओली असल्याने ती त्यांच्या डोळ्यात गेली नाही. अखेर नवघरेने जवळील रिव्हॉल्वर काढून गोळी झाडली.\nगोळी लागल्यावर बोहरी जिवंत आहे, की मृत झाले याच्यासह पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुस्तफा आणि तन्वीर दोघेही दवाखान्यात पोचले. डॉ. बहुगुणे यांच्या रुग्णालयानंतर बाबा बोहरी यांना पहाटे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, तेव्हा नवघरेने रुग्णालयाच्या गच्चीवर बस्तान मांडले होते. तो रात्रभर रुग्णालयाच्या गच्चीवरच थांबून होता. मृत्यूची खात्री झाल्यावर त्याने अमळनेर सोडून कारने नाशिक जिल्ह्यातील ओझर गाठले. उर्वरित दोघे संशयित अमळनेरातच राहून पोलिसांच्या हालचाली फोनवरून कैलासला कळवत होते.\nशेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नाना पटोलेंचा ठिय्या\nभंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍ना���वर चर्चा करण्यासाठी शेतकरी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी पालकमंत्री...\nजिल्हा परिषद अध्यक्ष, आमदारात खडाजंगी\nभंडारा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जनसुविधासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे व आमदार चरण वाघमारे...\nगुंड समजून पोलिसाला मारहाण; पिस्तुलही घेतले काढून\nपुणे : आपल्या मुलाला होत असलेली मारहाण रोखण्यासाठी मध्यस्थी करण्याऱ्या नागरी वेषातील पोलिसाला गुंड समजुन जमावाने मारण्याचा प्रयत्न...\nसिंचन भवनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड\nपुणे : शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवन येथील कार्यालयात पाइपलाइनची...\nकात्रज बोगद्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह\nपुणे : कात्रज येथील नवीन बोगद्याच्या अंतर्गत भागात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी दुपारी अडीच वाजता आढळुन आला. संबंधित व्यक्ती ही भिक्षेकरी...\nलातुरात पुतण्याचा चुलत्याकडूनच खून\nलातूर : जमिनीचा तसेच शेतातील सामायिक विहिरीतील पाण्याच्या वादातून पुतण्याचाच चुलत्याने व चुलत भावांनी खून केल्याची घटना येथे घडली. या प्रकरणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/simmtronics-xpad-x801-price-mp.html", "date_download": "2019-01-17T17:25:55Z", "digest": "sha1:5GB3HYWXKXJ5EPGIXIVWSQ4SKVIWK44T", "length": 12827, "nlines": 305, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सिम्म्ट्रोनिकस क्सपद क्स८०१ India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपु��्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसिम्म्ट्रोनिकस क्सपद क्स८०१ किंमत\nसिम्म्ट्रोनिकस क्सपद क्स८०१ वरIndian बाजारात सुरू 2013-02-12 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nसिम्म्ट्रोनिकस क्सपद क्स८०१ - चल यादी\nसिम्म्ट्रोनिकस क्सपद क्स८०१ टॅबलेट ग्रे\nसर्वोत्तम 6,990 तपशील पहा\nसिम्म्ट्रोनिकस क्सपद क्स८०१ - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत सिम्म्ट्रोनिकस क्सपद क्स८०१ वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nसिम्म्ट्रोनिकस क्सपद क्स८०१ वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 16 रेटिंग्ज वर आधारित\nसिम्म्ट्रोनिकस क्सपद क्स८०१ - वैशिष्ट्य\nमॉडेल नाव XPAD 801\nडिस्प्ले सिझे 8 Inches\nफॉर्म फॅक्टर Full Touch\nरिअर कॅमेरा 2 MP\nकॅमेरा फेंटुर्स Video Recording\nइंटर्नल मेमरी 8 GB\nएक्सटेंडबले मेमरी Yes, up to 32 GB\nबॅटरी कॅपॅसिटी 4000 mAh\nप्रोसेसर स्पीड 1.2 - 1.4 GHz\nसिम्म्ट्रोनिकस क्सपद क्स८०१ टॅबलेट ग्रे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-registration-today-purchase-black-gram-and-green-gram-akola-1670", "date_download": "2019-01-17T18:22:20Z", "digest": "sha1:V5VYFEXHY7WOYVD2ZNQJ3OSVQVMNMMSR", "length": 17216, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Registration from today for purchase of black gram and green gram, akola | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमीभावाने मूग, उडीद खरेदीसाठी आजपासून नोंदणी\nहमीभावाने मूग, उडीद खरेदीसाठी आजपासून नोंदणी\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nअकोला : सध्या बाजारपेठेत मूग, उडदाला कमी दर मिळत असल्याने पणन खात्याने किमान आधारभूत दराने (एमएसपी) शेतमाल खरेदीची घोषणा केली अाहे. मागील खरेदीच्या वेळी शासकीय यंत्रणांची झालेली दमछाक पाहता या वेळी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची अाधी नोंदणी करावी लागणार अाहे.\nयासाठी मंगळवार (ता. ३) पासून राज्यात जवळपास ८३ केंद्रांवर नोंदणी करता येणार अाहे. त्यानंतर शासनाच्या अादेशानुसार मूग, उडीद खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nअकोला : सध्या बाजारपेठेत मूग, उडदाला कमी दर मिळत असल्याने पणन खात्याने किमान आधारभूत दराने (एमएसपी) शेतमाल खरेदीची घोषणा केली अाहे. मागील खरेदीच्या वेळी शासकीय यंत्रणांची झालेली दमछाक पाहता या वेळी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची अाधी नोंदणी करावी लागणार अाहे.\nयासाठी मंगळवार (ता. ३) पासून राज्यात जवळपास ८३ केंद्रांवर नोंदणी करता येणार अाहे. त्यानंतर शासनाच्या अादेशानुसार मूग, उडीद खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nशेतमालाला हमीभाव मिळावा या उद्देशाने शासनाकडून खरेदी केली जाते. सध्याच्या परिस्थितीत कुठल्याही बाजारात मूग, उडीद या पिकांना हमीभावसुद्धा मिळेनासा झालेला अाहे. मुगाचा दर ४२०० ते ४९०० रुपये प्रतिक्विंटल अाणि उडीद ४१०० ते ४७०० रुपये प्रतिक्विंटल या दरम्यान विकत अाहे. वास्तविक मुगाला ५३७५ रुपये हमीभाव आणि २०० रुपये बोनस आहे, तर उडदाला ५२०० रुपये हमीभाव आणि २०० रुपये बोनस आहे.\nहमीभाव व सध्या मिळत असलेल्या दरात सातशे ते अाठशे रुपयांची तफावत अाहे. अाधीच मूग, उडदाची पीक उत्पादकता ५० टक्क्यांपेक्षा अधिक खालावलेली अाहे, त्यामुळे निदान हमीभाव तरी या शेतमालाला मिळावा, अशी मागणी केली जात होती.\nशासनाने हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी सर्वत्र झाल्यानंतर या मागणीला हिरवा कंदील मिळाला. परंतु या वेळी थेट केंद्र उघडले जाणार नाही. गेल्या काळात नाफेडच्या खरेदीत झालेले गोंधळ पाहता अाता शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतमालाची नोंदणी करून घेतली जाईल.\nशेतकऱ्याला किती माल विकायचा अाहे, त्याने किती लागवड केली होती, याची माहिती दर्शविणारा सातबारा, पेरापत्रक, अाधार क्रमांक, बँक खात्याची सविस्तर माहिती हे सर्व सादर करावे लागेल. त्यानंतरच शासन��चे पुढील अादेश मिळाल्यानंतर प्रत्यक्ष खरेदी सुरू केली जाईल. शेतकऱ्यांना त्यांनी माल कधी विक्रीसाठी अाणायचा याचा मेसेज पाठवला जाणार अाहे.\nराज्यात पहिल्या विविध जिल्ह्यांतील ८३ केंद्रांवर नोंदणीची सुविधा दिली जात अाहे. यात वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, शेगाव, खामगाव, मलकापूर, संग्रामपूर, देऊळगावराजा; अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर अाणि वाशीम जिल्ह्यातील वाशीम, मंगरुळपीर, कारंजा व रिसोड या केंद्रांचा समावेश अाहे.\nअकोला मूग पणन marketing उडीद\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nअवीट गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...\nमहाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...\nराज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...\nसहकाराचा ऱ्हास घातकचसहकार क्षेत्राचे राजकीयीकरण झाल्याने सहकाराचा...\nकांदा कोंडीवर उपाय कायकांद्याचे कोठार असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या...\n`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून...\nमुंबई बाजार समितीत सेवा शुल्कवसुली...मुंबई : मुंबई बाजार समितीतील सेवा...\nअल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे...मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी...\nराज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत...\nराज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...पुणे : राज्यातील ७४ साख��� कारखान्यांनी...\nकांदा अनुदानाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : या वर्षात कमी दराचा फटका बसलेल्या...\nकाळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/updates_news?page=7", "date_download": "2019-01-17T17:30:20Z", "digest": "sha1:XIJFUQ5K6UF6LPONLXO4RNU4ZXTJMN6M", "length": 9600, "nlines": 97, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ही बातमी.. | Page 8 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ४३ चिंतातुर जंतू 103 शुक्रवार, 07/11/2014 - 16:14\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ४२ ३_१४ विक्षिप्त अदिती 131 गुरुवार, 16/10/2014 - 22:30\nचर्चाविषय श्रेणीदान व त्यामागील तर्क वगैरे अजो१२३ 69 शनिवार, 11/10/2014 - 23:15\nचर्चाविषय ही बातमी समजली का\n - भारतीय यान मंगळाभोवती\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ३९ वामा१००-वाचनमात... 95 सोमवार, 22/09/2014 - 13:37\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ३३ राजेश घासकडवी 108 गुरुवार, 31/07/2014 - 23:24\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाव��षय हुंडाप्रथा व सर्वोच्च न्यायालयाचा लेटेष्ट निर्णय गब्बर सिंग 53 सोमवार, 07/07/2014 - 12:53\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - २८ ३_१४ विक्षिप्त अदिती 120 शुक्रवार, 27/06/2014 - 13:52\nचर्चाविषय ही बातमी समजली का - २७ राजेश घासकडवी 103 सोमवार, 23/06/2014 - 16:25\nचर्चाविषय एन डी ए सरकारे आणि लोकसभेचे (मराठी) सभापती माहितगारमराठी सोमवार, 16/06/2014 - 19:47\nचर्चाविषय ही बातमी समजली का - २६ चिंतातुर जंतू 104 रविवार, 15/06/2014 - 02:46\nचर्चाविषय ही बातमी समजली का\n'ऐसी अक्षरे'तर्फे नव्या वर्षाच्या शुभेच्छा\nहुस्नलाल-भगतराम जोडगोळीतील हुस्नलाल (मृत्यू : २८ डिसेंबर १९६८)\nजन्मदिवस : अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी बेंजामिन फ्रँकलिन (१७०६), रशियन साहित्यिक आंतोन चेक्कॉव्ह (१८६०), लेखक, शिक्षणतज्ञ, वि. द. घाटे (१८९५), गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर (१९०५), कुटुंब नियोजनाच्या कार्यकर्त्या, रधोंच्या सहकारी शकुंतला परांजपे (१९०६), क्रिकेटपटू यादवेंद्रसिंग (१९१३), नट, दिग्दर्शक, राजकारणी एम.जी.रामचंद्रन (१९१७), हिंदी लेखक रांगेय राघव (१९२३), हॉकीपटू जगतसिंग (१९४४), कवी आणि लेखक जावेद अख्तर (१९४५),\nमृत्यूदिवस : पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन (१७७१), कवी, नाटककार, दिग्दर्शक ज्योति प्रसाद अगरवाला (१९५१), 'त्रिकाळ' साप्ताहिकाचे संस्थापक आणि पत्रकार शिवराम लक्ष्मण करंदीकर (१९६९), गायक आणि अभिनेते, सुरेश हळदणकर (२०००), अभिनेत्री सुचित्रा सेन (२०१४)\n१६०५ : मिग्युएल दि सर्व्हांतेस याची डॉन किहोते ही पहिली कादंबरी प्रकाशित\n१८६१ : प्रसाधनगृहाच्या फ्लशचे पेटंट थॉमस क्रॅपरने दाखल केले.\n१९२९ : एल्झी सीगर याचे पोपाय - द सेलर हे कार्टून पात्र सर्वप्रथम थिंबल थिएटर या कॉमिकमधे अवतरलं.\n१९४१ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थानबद्धतेतून स्वतःची सुटका करून घेतली.\n१९४९ : पहिली सिटकॉम 'द गोल्डबर्ग्ज'ची सुरूवात\n१९५६ : बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा\n२०११ : मॉरिटेनिया, सुदान आणि ओमान या देशांमधे एकाच वेळेस जनतेने राजकीय हक्कांसाठी आंदोलन सुरू केले. त्यामुळे सरकारी धोरणात काही बदल घडले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐ��ीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-01-17T18:11:30Z", "digest": "sha1:VXXPY3JKS2KAUVCKTZLHBZ7TDDL63IQU", "length": 5564, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॉहने धरण - विकिपीडिया", "raw_content": "\nमॉहने धरण जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील मॉहने आणि हेवे नद्यांवरील मोठे धरण आहे. डॉर्टमुंडपासून ४५ किमी पूर्वेस असलेल्या या धरणाची क्षमता १३,५०,००,००० (साडे तेरा कोटी) मी३ आहे. याची बांधणी १९०८ ते १९१३ दरम्यान झाली होती. त्यावेळी हे युरोपमधील सगळ्यात मोठे धरण होते. या धरणातील पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच औद्यौगिक वापरासाठी होतो. याशिवाय हे धरण जलविद्युत निर्मितीकरता आणि रूह्र नदीतील नौकानयनासाठी पाण्याची पातळी राखण्याकरता वापरले जाते.\nदुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश वायुसेनेने एका धाडसी मोहीमेत या धरणावर हल्ला चढवून हे फोडले होते. त्यामुळे आलेल्या पुरात अंदाजे १,६५० व्यक्ति मृत्यू पावले होते.[१] हा पूर २०-२६ फूट उंचीच्या पाण्याच्या लाटेच्या स्वरुपात होता व हे पाणी ताशी २०-२५ किमी वेगाने खोऱ्यातून गेले. या पाण्याच्या लोंढ्याने खोऱ्यातील माती हेक्टरी १६० मी३ दराने समुद्राकडे वाहून गेली. जर्मनीने अटलांटिक भिंतीवर काम करणारे बिगारी कामगार येथे आणून हे धरण काही महिन्यांत दुरुस्त केले होते.\nइ.स. १९१३ मधील निर्मिती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जानेवारी २०१९ रोजी ०६:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/04/blog-post_78.html", "date_download": "2019-01-17T17:40:09Z", "digest": "sha1:OWMIK2WAYNFESLWD5JOXEADW3U5SD5GW", "length": 5757, "nlines": 122, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तो ~ मी मराठी माझी मराठी…!!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी…\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…\nआज तो एकटाच होता\nतिच्या न येण्याने निराश होता\nतिच्या आठवणीत गूंग होता\nएक एक क्षण आठवत होता\nगालातल्या गालात हसत हेता\nनकळत अश्रू गाळत होता\nपावसाचे थेंब समझून पुसत होता\nरडू येत असून स्वताला हसवत होता\nतरीही स्वत:ला सावरत होता\nप्रत्येक गोष्टीत तिलाच शोधत होता\nती नसतानाही तिच्यासोबत जगत होता\nम्हणून वाट बघत होता\nतो फक्त तिच्यावरच प्रेम करत होता\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या बाळपणी परत भेट द्या या अँप द्वारे.\nमराठी आरती संग्रह App\nआम्ही सारे खवय्ये - Marathi Recipes\nमराठी बोलती पुस्तके App\nआपल्या साठी एवढे केले, थोड तरी प्रेम दाखवा .. \nमी मराठी माझी मराठी\nमी मराठी माझी मराठी App\nमराठी ई - पुस्तके\nCopyright © मी मराठी माझी मराठी…\nDesign and Updated by मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\nवाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/category/uncategoriz/", "date_download": "2019-01-17T17:46:49Z", "digest": "sha1:VIATNBVA6P667ZISCO7ETC25QOFL7T2D", "length": 8623, "nlines": 112, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nआता 20 रुपयांचे नाणेही येणार\nनवी दिल्ली – 10 रुपयांप्रमाणे आता बाजारात 20 रुपयांचे नाणेही दाखल होणार आहे. भारत सरकार लवकरच 1 रुपयांपासून 10 रुपयांपर्यांतच्या सर्व नाण्यांच्या आकारात बदल...\nराम मंदिर काँग्रेस, डाव्यांमुळं रखडलं- इंद्रेशकुमार\nपुणे- अयोध्येत राम मंदिर बांधण्यात यावे, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, राम मंदिर बांधण्यास भाजपमुळे नव्हे; तर काँग्रेस, डावे पक्ष आणि सुप्रीम कोर्टातील काही...\nउध्दव ठाकरेंच्या सांगण्यानुसार त्रिसदस्यीय समितीचा अहवाल – शशांक राव\nमुंबई- उच्च न्यायालयात बेस्ट संपाबाबत झालेल्या सुनावणीनंतर आज सायंकाळी बेस्ट कृती समितीचे शशांक राव यांनी वडाळा वसाहतीत मेळावा घेतला. यावेळी शशांक राव यांनी सरकारने...\nवसईत गोदामाला भीषण आग\nवस���- वसई पश्चिमेच्या सत्पाळा गावात एका कंपनीच्या मालाचे गोदाम असलेल्या दोन गाळयांना आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन...\n४० लाख रुपयांच्या एमडी, ड्रग्जसह दोघांना अटक\nमुंबई, प्रतिनिधी- सुमारे ४0 लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जसह दोघांना रविवारी दुपारी आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. इम्रान अब्दुल खालिद अन्सारी आणि अफजल...\nऔरंगाबादमध्ये आठवलेंच्या सभेत तुफान राडा\nऔरंगाबाद – रिपाइंचे नेते आणि सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदास आठवलेंच्या सभेत तुफान राडा झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा नामविस्तार...\n(व्हिडीओ) आघाडीच्या विदेशी बँकांचे भारतात तीन दशके नेतृत्व करणाऱ्या ‘मीरा सन्याल’\nबीडमध्ये 501 कन्यांचा सामूहिक नामकरण सोहळा संपन्न\nबीड- बीडमध्ये खटोड प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवाच्या एकाच माडवाखाली आज 501 कन्यांचा सामूहिक नामकरण सोहळा पार पडला. हा कीर्तन सोहळा 10...\nUncategoriz आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र\nभिडेंचा कार्यक्रमाला जालन्यात विरोध, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार\nजालना – शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे ३३ मण सिंहासनाच्या निमित्ताने आज १० वाजता जालना शहरात आले आहेत. दरम्यान, दोन गटातील वाढता तणाव पाहता भिडेंच्या कार्यक्रमाचे...\nवाडा परिसरात मोकाट कुत्र्यांचा हौदोस, आठ जणांना चावा\nवाडा – मंगळवारी दिवसभरात मोकाट कुत्र्यांनी तब्बल आठ जणांचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत काही जण गंभीर...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/ganesh-pujan-marathi/ganesh-chaturthi-115090800019_1.html", "date_download": "2019-01-17T16:55:34Z", "digest": "sha1:E7PEYBDW736YYBBWLJGVIB6KHHAFPKUT", "length": 4796, "nlines": 89, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "मनोकामना पूर्ण करतात गणपतीची हे 12 नावं", "raw_content": "\nमनोकामना पूर्ण करतात गणपतीची हे 12 नावं\nदेवा गणेशाचे हे 12 नावं उच्चारित केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. हे नावं ऐकून गणपती प्रसन्न होतात. गणपतीसमोर दिवा आणि उदबत्ती लावून या नावांचा जप करावा:\nद्वेमातुरश्च हेरम्ब एकदन्तो गणाधिप:\nद्वाद्वशैतानि नामानि प्��ातरुत्थाय य: पठेत्\nविश्वं तस्य भवे नित्यं न च विघ्नमं भवेद् क्वचिद्\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nकावळा देतो शुभ-अशुभ संकेत, जाणून घ्या\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nअंगारकी चतुर्थीला नक्की वाचा मयूरेश स्तोत्र\nश्रीरामानेही त्रेतायुगात पतंग उडविली\nया वेळी सिंहावर स्वार होऊन येईल संक्रांती, राशींवर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या\nसंक्रांत निमित्त - कथुली\nमकर संक्रांती: कोणते दान सर्वश्रेष्ठ, जाणून घ्या\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/stay-all-cidco-land-transactions-128788", "date_download": "2019-01-17T17:41:58Z", "digest": "sha1:7ZFMEBDITXM73GTAEFBTNIK75VBFOT2V", "length": 12528, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Stay on all CIDCO land transactions सिडकोतील जमिनींच्या सर्व व्यवहारांना स्थगिती | eSakal", "raw_content": "\nसिडकोतील जमिनींच्या सर्व व्यवहारांना स्थगिती\nशनिवार, 7 जुलै 2018\nनागपूर - नवी मुंबई येथील सिडको जमीन वाटपासंदर्भात गैरव्यवहाराची न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली.\nनागपूर - नवी मुंबई येथील सिडको जमीन वाटपासंदर्भात गैरव्यवहाराची न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली.\nकोयना प्रकल्पग्रस्तांचे नवी मुंबईत पुनर्वसन करण्यात आले. ही जमीन विमानतळालगतची असल्याने यावर अनेक बिल्डरांचा डोळा होता. सरकारमधील काही दलालांच्या मदतीने ही जागा बिल्डरांना कवडीमोल भावाने देण्यात आली, यात कोट्यवधींचा गैरव्यवहार असून, यात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. विधिमंडळाचे सत्र सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. मुख्यमंत्र्यांवरच थेट हल्ला करण्यात आल्याने भाजपमध्ये मोठी अस्वस्थत�� निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमीन व्यवहाराचा खुलासा करीत विरोधकांवरच उलट प्रहार केला. कॉंग्रेसच्या काळातच जमीन देण्यात आल्याचे सांगून सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे जाहीर केले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली. न्यायालयीन चौकशी होईपर्यंत या प्रकरणाशी संबंधित सर्व खरेदी, विक्री आणि हस्तांतराच्या व्यवहारास स्थगिती देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत जाहीर केले.\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत...\nबलात्कारप्रकरणी जामिनासाठी पोलिस उपनिरीक्षक हायकोर्टात\nमुंबई - हवालदार महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या नवी मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सत्र...\nआदिवासी मुलांना मिळणार डिजिटल शिक्षण\nनवी मुंबई - अडवली-भुतवली येथील आदिवासीबहुल भागातील महापालिकेच्या शाळेत आता विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणार आहे. शाळा डिजिटल करण्याचे काम...\nनवी मुंबई - स्वच्छ भारत योजनेंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर शौचालये उभारणाऱ्या नवी मुंबई पालिकेने आता महिलांच्या 100 स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन...\nरुग्णवाहिकांबाबत अहवाल देण्याचे आदेश\nमुंबई - रुग्णवाहिकांना मोकळा रस्ता मिळण्याची जबाबदारी नागरी प्रशासनाची आहे. विभाग सचिवांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेऊन...\nगृहनिर्माण सोसायट्यांनी सामंजस्याने समस्या सोडवाव्यात\nनवी मुंबई - पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये गृहनिर्माण सोसायटीमधील वादाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी असे वाद, समस्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग���जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/indiavardah-cyclone-slows-net-speed-as-undersea-cable-is-damaged/", "date_download": "2019-01-17T17:19:02Z", "digest": "sha1:TRGGV3W2DSM4VKJEVQFJV3OOYXRDXLDR", "length": 6788, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इंटरनेटचा स्पीड मंदावला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nचेन्नई: चेन्नईत आलेल्या वरदा वादळामुळे दक्षिण भारतासह अनेक भागात इंटरनेटचा स्पीड मंदावला आहे. तसेच आणखी काही दिवस इंटरनेटचा स्पीड कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारती एअरटेलसह अनेक टेलिकॉम कंपन्यांना याचा फटका बसला आहे.\nएअरटेलनं जारी केलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे की, ‘वरदा वादळामुळे समुद्राखालील केबल्सचं काहीसं नुकसान झालं आहे. याचा काही प्रमाणात इंटरनेट सेवेवर परिणाम झाला असल्यानं अनेक ग्राहकांना इंटरनेटचा स्पीड कमी मिळत आहे.\nYou Broadband कंपनी कडून होत आहे ग्राहकांची फसवणूक\nइंटरनेट सोबत रेशन आणि पेट्रोलही मोफत द्या – उद्धव…\nकंपनीनं ग्राहकांना यासंबंधी सूचना पाठवली आहे. याविषयी बोलताना एअरटेलचे प्रवक्ता म्हणाले की, ‘परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी यासाठी आमची टीम काम करीत आहे. आतंरराष्ट्रीय इंटरनेट ट्रॅफिकला डायव्हर्ट करण्याचाही बंदोबस्त सुरु आहे.’\nवरदा वादळामुळे चेन्नईत बरंच नुकसान झालं. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर टेलिफोन आणि विजेच्या ताराही तुटल्या आहेत.\nYou Broadband कंपनी कडून होत आहे ग्राहकांची फसवणूक\nइंटरनेट सोबत रेशन आणि पेट्रोलही मोफत द्या – उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र बंद : नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन\nमहाराष्ट्र बंद : सुरक्षेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपकडे पाच जागांची मागणी केली आहे. जर लोकसभेसाठी सेना-भाजपा…\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-dhananjay-munde-criticized-to-chief-minister-devendra-fadnavis/", "date_download": "2019-01-17T17:21:05Z", "digest": "sha1:F2LSO4VYYEYY64PHRLPZB23F5A6LSR3K", "length": 6884, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "येत्या निवडणुकीत जनताच या सरकारला ऑफलाईन करुन टाकेल’", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयेत्या निवडणुकीत जनताच या सरकारला ऑफलाईन करुन टाकेल’\nटीम महाराष्ट्र देशा- कर्जमाफी जाहीर केल्यापासून चार महिन्यात ९९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्याच नाही तर योजनेला छत्रपतींचे नाव देऊन त्यांचाही अपमान केल्या. हे सरकार शेतकरी ही जाताच मुळापासून संपवू पाहत आहे. सगळं ऑनलाईन करा म्हणणाऱ्या सरकारला येत्या निवडणुकीत जनताच ऑफलाईन करुन टाकेल. असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लावला .माढामधील साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nराज्यातील सगळे सरकारच अकार्यक्षम असून कोण कोणाला काढणार आता वैतागलेली जनताच यांना नारळ देईल. अशी सडकून टीका धनंजय मुंडें यांनी यावेळी केली.राज्यावरील कर्जाचा बोजा सव्वा चार लाख कोटींवर गेला असून ३ वर्षात दीड लाख कोटी कुठे गेले याचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावेच लागणार आहे. असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय…\nडोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे…\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख ब���गस मतदार\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ya_Ladakya_Mulano", "date_download": "2019-01-17T17:52:53Z", "digest": "sha1:WZRTU4RKLQ7ZME5STQWQBLYBQXZ75LHA", "length": 2289, "nlines": 29, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "या लाडक्या मुलांनो | Ya Ladakya Mulano | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nया लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार\nनवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार\nआईस देव माना, वंदा गुरूजनांना\nजगि भावनेहुनी त्या कर्तव्य थोर जाणा\nगंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार\nशिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे\nटिळकांपरी सदैव ध्येयास त्या पुजावे\nजे चांगले जगी या त्यांचा करा स्वीकार\nशाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा\nहृदयांत आपुल्या त्या देशाभिमान ठेवा\nकुलशील छान राखा ठेवू नका विकार\nगीत - मधुकर जोशी\nसंगीत - दशरथ पुजारी\nस्वर - सुमन कल्याणपूर\nगीत प्रकार - स्फूर्ती गीत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/RasSwad.aspx", "date_download": "2019-01-17T17:45:59Z", "digest": "sha1:6SR7UYTYIRPK7PSMBC6LHZGCTPBCRLW2", "length": 57572, "nlines": 227, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "शिक्षण विवेक - विद्यार्थी - शिक्षक - पालक यांच्यांतील मैत्रीभाव", "raw_content": "\nगावातला समुद्रकिनारा म्हणजे मुलांचे मौजमस्ती करण्याचे ठिकाण. विशेषत: उन्हाळ्याच्या सुटीत तर इथे दिवस-रात्र मुलांची धाम-धूम धमाल सुरू असते. सकाळी पोहायला. व्यायाम करायला. धावायला. किनार्‍यावर सायकलीला फुगे बांधून फिरवायला...\nआईने दिलेलं दुदू पिऊन मी झोपलो होतो. एकदम फुस्स असा आवाज झाला आणि मी दचकलो. आईने माझ्याकडे बघितलं आणि .....\nलेख १२ - सांग ना स्नेहलताई\n'ए स्नेहलताई, मला नेहमी एक प्रश्न पडतो. हे काम चांगलं, हे वाईट असं असतं कां खरंच \nइतक्यात कोणीतर��� तिला आत ढकललं आणि तिचा तोल गेला खरं तर ती बबडूच्या घरी गेलीच नव्हती. ..\nरंगमंचावरील घडणार्‍या घटना, कलाकारांच्या हालचाली, त्यांच्या चेहर्‍यावरील भाव स्पष्टपणे आणि ठाशीवाणे प्रेक्षकांना दिसाव्यात आणि अनुभवता याव्यात म्हणून प्रकाशयोजना गरजेची आहे...\nरवींद्रनाथ : पहिली परदेश यात्रा\nरवींद्रनाथांचे क्र. २ चे मोठे भाऊ सत्येंद्रनाथ यांनी वडिलांच्या परवानगीने रवींद्रनाथांना वकिलीच्या अभ्यासासाठी आपल्याबरोबर इंग्लंडला घेऊन जाण्याचे ठरवले...\nटेस्ट सुरू होते. टेस्ट आहे चित्र आणि शब्द यांच्या जोड्या लावायच्या आहेत. शब्द आहेत डोळे, आंधळा आणि चित्रांमध्ये त्याच प्रकारची चित्रं दिली आहेत. ..\nछोट्या अन्वयला कॉटवर झोपायचं होतं. आई म्हणाली, ‘‘हरकत नाही पण तुझ्या बाजूला उश्या ठेवते म्हणजे तू झोपेत पडणार नाहीस.’’ अन्वय रागाने फुणफुणत म्हणाला, ‘‘पण आता मी काही लहान नाहीए. मी तीन वर्षांचा आहे. मी मोठ्या माणसांसार..\nलेख ११ - सांग ना स्नेहलताई...\n\"ए शमिका, आपल्या काॅलनीतल्या बकुळीला बघ ना किती छान फुलं यायला लागलीत ते मी काल मस्त गजरा केलाय बघ...\" केतकी. ..\nरवींद्रनाथांचे भाऊ आणि बहिणी\nगुरुदेव रवींद्रनाथांना ६ भाऊ आणि ५ बहिणी. सर्वजण सुशिक्षित, उच्चशिक्षित, कलानिपूण, साहित्यप्रेमी...\nत्याच आवडत प्रेझेन्ट त्या मुलाला मिळतं, कुत्र्याचं छोटसं पिल्लू. तो मुलगा त्या पिल्लाला उचलतो पण हे काय\nकार्तिक येतो नि थंडीच्या चाहुलीने सृष्टी बदलते, ..\nरद्दीतील भन्नाट कल्पना ऐकून सर्वांचे मन आनंदून गेले. प्रत्येकाने हे काम करण्याचे ठरविले. परीक्षा संपल्या आणि..\nलेख १० - सांग ना स्नेहलताई ........\n'हॅपी बर्थ डे टू यू.... हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे डिअर वेदा...हॅपी बर्थ डे टू यू ' एका सुरात सगळ्या मुलमुलींनी वेदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.... टाळ्या वाजवल्या... अभिनंदन केलं.. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये, वेदा आज ..\nसुमारे ६० वर्षांपूर्वींची गोष्ट एका कॉलेजमधला ‘विठ्ठल ’ नावाचा विद्यार्थी एका लग्न समारंभाच्या निमंत्रण वरून मुंबईहून बंगलोरला गेला होता. ..\nनाटकांचं पार्श्वसंगीत करताना सर्वांत महत्त्वाची असते, ती नाटकाची संहिता. लेखकाला संहितेतून कोणता आशय पोहोचवायचा आहे आणि तो कसा पोहोचवायचा आहे यावर पार्श्वसंगीताचे स्वरूप, प्रकार ठरतो...\n“श्रेया ऽऽ. अगं, आमच्या ��रात अतिरेकी शिरलेत गं. चल नं माझ्याबरोबर. काका, काकू नाहियेत का\nचार फुलपाखरं होती. छानशा बागेत राहत होती. एक होतं रंगीबेरंगी. खूप रंग होते अंगावर आणि छानशी नक्षी सुद्धा\n\"दिसेल ते पुस्तक आणि भेटेल तो माणूस वाचला म्हणून मी खऱ्या अर्थाने समृद्ध होऊ शकलो\" - सुधीर गाडगीळ\nबक्षीस देण्याचा दिवस उजाडतो. गावातली सर्व मंडळी गोळा होतात. प्रत्येकालाच असे वाटत असते की, बक्षीस आपल्यालाच मिळणार. एवढी गर्दी का जमली आहे हे पाहण्यासाठी मिनूसुद्धा तेथे जाते. तो धनवान माणूस बक्षीस मिळालेल्या व्यक्तीचे नाव जाहीर करतो व ते नाव असते ‘मिनू’...\nआरोग्यदायी अभ्यंग आणि दिवाळी\nदिवाळी सर्वांचाच आवडता सण दिवाळी आपल्यासोबत नवीन कपडे, फटाके, फराळ आणि दिव्यांची आरास घेऊन येते. पण याच दिवाळीची सुरुवात मात्र नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नानाने होत असते...\nप्रथम हल्ली गप्पगप्प असायचा. त्याला घरी करमायचे नाही. मित्रांमध्येही हल्ली त्याचे मन रमत नसे. तो सतत विचार करायचा. ते हरीण आता कुठे असेल काय करत असेल त्याला माझी आठवण येत असेल का पुन्हा भेट झाली तर ते मला ओळखेल का पुन्हा भेट झाली तर ते मला ओळखेल का असेच हरणाच्या आठवणीत दिवस पुढे पुढे जात होते...\nमी गावाला चाललो होतो. एस.टी.मधून डुलक्या घेत. पण माझ्या मनाला त्या अर्धवट झोपेतही बरं वाटत नव्हतं. तुम्ही म्हणाल, गावाला जायचं म्हणजे मजाच की\nआज तरी ‘स्वरा’ येईल, आता तरी शोधेल मला, केव्हा तरी आठवण येईल माझी.. असं म्हणून किती दिवस झाले. किती वाट बघायची हिला आपली खरंच आठवण येत नसेल हिला आपली खरंच आठवण येत नसेल\n\"कल्हईवाला कल्हई.....कल्हईवाला कल्हई....\" एक खास लयीतला मोठ्ठा आणि त्यापाठोपाठ एक लहानसा, किनरा अपरिचित आवाज सलग दोन-तीन वेळा कानावर पडला. तसे बाळू, शमी धावतच खिडकीजवळ गेले. कुणी बरं आरोळी दिली म्हणून खिडकीतून डोकावून ते खाली वाकून वाकून पाहू लागले...\nवाढदिवसासाठी 'मला नवीन स्कुल बॅग हवी' असा हट्ट फारुक आपल्या आईजवळ धरतो. आपल्या लेकाला कसं खूश करायचं हे कोणत्याही आईला उपजत माहीत असतच तसंच फारुकची आई फारुकचा हट्ट कसा पुरवायचा याचा विचार करतेय...\nलेख ९ - सांग ना स्नेहलताई....\n'स्नेहलताई, काय सांगू तुला .....' थोडीशी गोंधळलेली शमिका बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण शब्दच फुटत नव्हते. ताईनं तिला पाणी दिलं, नीट बसवलं. सगळेजण त्यां��्या भोवती जमले. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. ..\nमी काही बोलणार तर तीच म्हणाली, ‘‘तुम्ही काळे, पांढरे, लाल, तपकीरी, करडे किंवा भुरक्या रंगांचे घोडे पाहिले असतील किंवा वेगवगेळ्या रंगाचे, लहान मोठ्या आकाराचे, चित्रविचित्र तोंडाचे कुत्रे पण पाहिले असतील. ..\nवाचन प्रेरणादिनानिमित्त कविता ..\nदिग्दर्शन हा नाटकाच्या जहाजाचा खलाशी म्हणजेच कॅप्टन असतो. आपण पूर्ण नाटक त्याच्या नजरेने पाहत असतो. त्यामुळे त्याची नजर तयारीची असणे गरजेचे आहे. ..\nछोटा डॉन फुरफुरी नगरीमध्ये चोरी करून जंगलात जाऊन लपून बसला होता. त्याला पकडण्यासाठी इन्स्पेक्टर चिंगमने मोटू आणि पतलूला जंगलात पाठवलं. दोघंही खूप उत्साहाने जंगलात जायला निघाले. जाताना त्यांनी खूप खायला वगैरे घेतले. ..\nजंगलात आला नवा प्राणी\nआज जंगलातील साऱ्या प्राण्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. सारेजण एकमेकांना विचारत होते कोण बरं आहे हा नवा प्राणी. त्यांना त्या प्राण्याकडे पाहून आश्चर्यही वाटत होते आणि भीतीही वाटत होती. कोण असावा बर हा चित्रविचित्र प्राणी...\nगोष्ट आहे वीस एक वर्षांपूर्वीची. जुई सातवीत शिकत होती. आज शाळेत “कचऱ्याची समस्या” या विषयावर एक व्याख्यान होते. जुई लक्षपूर्वक ऐकत होती. डोक्यात विचारांचे प्रचंड वादळ उठले होते. व्याख्यान संपले. सर्व मुले आपापल्या वर्गात गेली. जुईच्या वर्गात त्यांच्या वर्गशिक्षकांनी त्यांना “कचरा कमी करा” या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला. ..\nरवींद्रनाथ वडिलांबद्दल लिहितात, \"परोपकार आणि धर्मप्रचार यांसाठी त्यांचे भांडार सदैव खुले असे. कितीतरी अनाथ मुलांना त्यांनी आश्रय दिला. अनेक गुणीजनांना सढळ हस्ते मदत केली. कितीतरी गरजू कुटुंबातील धनधान्याचा अभाव दूर करण्यासाठी त्यांनी अवडंबर न माजवता गुप्तपणे साहाय्य केले.\" ..\nलेख ८ - सांग ना स्नेहलताई ...\nआज स्नेहलताईनं एकदम वेगळ्याच विषयाला हात घातला. सगळे आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले...\nशाळेला सुट्टी असल्याने सगळी मुलं चाळीत क्रिकेट खेळतायत. इथे मुंबईच्या टिपिकल चाळीच दर्शन घडतं. जुने जिने, सगळीकडे समान रंग असलेल्या आणि समान आकाराच्या खोल्या आणि जागेपेक्षा मन मोठी असणारी दिलदार माणसं. तर पुन्हा कथेकडे येऊयात सगळी मुलं क्रिकेट खेळतायत. दर वेळी क्रिकेट खेळताना काय होत बरं\nलहान मुलांसाठी नाटक लिहिणं हे मोठ्यांसाठी लिहिल्या जाणार्‍या नाटकांपेक्षा कठीण काम आहे. लहान मुलांची मानसिकता समजून त्यानुसार संहिता लेखन करणं गरजेचं असतं. बालनाटकांचा विषय हा मुलांच्या भावजीवनाशी संबंधित असावा. नाटकात मुलांचे प्रश्‍न, त्यांच्या भाव-भावना, त्यांच्या समस्या असाव्यात. ..\nआज गणपती बाप्पाच्या घरी वातावरण एकदम शांत शांत होतं. कुठेही उंदिरमामांची धावपळ नाही की पळापळ नाही. मोडतोड नाही की पडापड नाही. उंदीरमामा एका कोपर्‍यात विचारमग्न आहेत. तेवढ्यात गणपती उंदीरमामांना शोधत येतात. जरा फेरफटका मारून येऊ म्हणून मस्त बेत आखला होता. पण इकडे तर उंदीरमामा चिंतातूर अरे बापरे\nआणि अचानक तिचं लक्ष गॅलरीतल्या एका कुंडीपाशी गेलं, ती होती कुंडी मोगऱ्याच्या झाडाची. त्या झाडाच्या बुंध्यापाशी मातीत दोन छोटे बेडूक चक्क गप्पा मारत बसले होते. अगदी मोठ्या माणसांसारखे बोलत होते. ..\nटागोरांच्या विशाल कुटुंबात मुलांच्या शिक्षणाची खूप काळजी घेतली जाई. मुलांना शिकवायला घरी वेगवेगळे शिक्षक येत. फक्त लिहिणं-वाचणंचं नाही तर शरीरशास्त्र, संगीत, चित्रकला शिकवण्याचीही व्यवस्था केली होती. घराच्या उत्तरेला रिकाम्या असलेल्या गोलाबाडीत कुस्तीचा आखाडा केला होता...\nलेख ७ - सांग ना स्नेहलताई...\n\"सखी हसली, जोडी जमली नेहा अन् सारिकेची, फुगडी रंगली नेहा अन् सारिकेची, फुगडी रंगली\" नेहा आणि सारिकेची फुगडी वेग घेऊ लागली, सर्वांनी आरडाओरड करून त्यांना आणखी प्रोत्साहन दिलं. शेवटी दमून दोघी थांबल्या...\nमी खिडकीत बसून चहा पित होतो इतक्यात एक माशी उजव्या कानाशी गुणगुणली. मी कप टेबलावर ठेवून तिला हाकललं. तर ती डाव्या कानाशी झुणझूणली. पुन्हा कप खाली ठेवून मी दोन्ही हातांनी कानांच्या चिपळ्या वाजवल्या. तर माशी जराशी लांब गेली. समोरच्या पुस्तकावर बसून माझ्याकडे पाहात म्हणाली, ‘‘काऽऽय झाला का चहा पिऊन झाला का चहा पिऊन\nपाईपर - भाग २\nआपण समुद्रकिनारी जातो तेव्हा काय पाहतो तर समुद्राची वेगळी रेती, शंख, शिंपले, पाणपक्षी, विंचू इत्यादी इत्यादी. पाईपर ही गोष्ट पाणपक्ष्यांच्या जीवनाशी निगडित आहे. पाणपक्षी काय करतात तर समुद्रकिनारी जे शंख शिंपले असतात त्यात वाढणाऱ्या किड्यांना खातात...\nकल्याणदादाने जुईला रक्षाबंधनाला एक फुलांचा ताटवा भेट देण्याचे ठरवले. डोक्यात नुसत�� विचार चमकून गेला तरी मन कसे सुगंधित झाले. अवतीभवती प्रसन्नता दाटली...\nशरणपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात लक्ष्मीचंद नावाचा एक मोठा उद्योगपती राहत होता. लक्ष्मीचंदच्या मालकीचे दोन मोठे कारखाने होते. इतरही बरीच मालमत्ता होती. एकंदरित लक्ष्मीचंदवर लक्ष्मीचा वरदहस्त होता...\n या शॉर्टफिल्मविषयक सदरात आज प्रथमच आपण एका ऍनिमेटेड शॉर्टफिल्मविषयी जाणून घेणार आहोत. या शॉर्टफिल्मचं नाव आहे 'पाईपर' (Piper)...\nमी खिडकीत चहा पीत बसलो होतो. आणि सहज समोर पाहिलं तर बिस्किटाच्या डब्यावर एक मोठं लालसर झुरळ बसलं होतं. आणि ते माझ्याचकडे मिशा हलवत पाहत होते. त्या वळवळणार्‍या मिशा आणि त्या झुरळाची पंखबोली पाहून मी दचकलो. मी किंचाळणारच होतो. इतक्यात..\nलेख ६ - सांग ना स्नेहलताई .....\nस्नेहलताईनं विषयाची सुरुवात केली, पण शालेय वयातल्या त्या सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. आठवीपासूनच्या मुलामुलींना संस्कृतची तशी तोंडओळख नुकतीच झाली होती. त्यातल्या त्यात साहीलची आजोबांशी गट्टी असल्यानं, कालिदासाच्या गोष्टी त्याच्या कानांवरून गेल्या होत्या...\nआपल्याला जर प्रश्न विचारला की, \"तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो किंवा कोणते पदार्थ आवडतात\" तर प्रत्येकाचं काही ना काही उत्तरं तयार असतील हो नं\" तर प्रत्येकाचं काही ना काही उत्तरं तयार असतील हो नं उत्तर दिलं आणि तो पदार्थ खायला मिळाला तर बहारच नाही का उत्तर दिलं आणि तो पदार्थ खायला मिळाला तर बहारच नाही का आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे क्षण अनुभवले असतील, कारण आपण नाव काढलं की आपली आई, काकू, आज्जी असे पदार्थ लगेच बनवून देतात...\nएक छोटे खेडेगाव. गावात राहात होते कितीतरी गावकरी. दिवसभर पुरुष माणसे कामासाठी बाहेर जात. संध्याकाळी घराकडे परतत आणि मुला-बाळांबरोबर गप्पाटप्पा करत आनंदाने राहात. गावाबाहेर घनदाट फांद्या असलेला एक भला मोठा वृक्ष...\nआता ट्रेनने हळूहळू वेग पकडायला सुरुवात केली. ट्रेनमध्ये चढलेल्या मुलाला आपला शूज फलाटावरच पडला याच दुःख मग ते पाहून चप्पल तुटलेला मुलगा त्या ट्रेनमधल्या मुलाला त्याचा शूज देण्यासाठी पळण्याची धडपड करतो, अथक प्रयत्नांनंतरही चप्पल तुटलेला मुलगा दुसऱ्या मुलाचा पडलेला शूज परत देऊ शकत नाही... ..\nलेख ५ - सांग ना स्नेहलताई\n\"केतकी......\" मोठ्यानं हाका मारत धावतच एक नवीन ताई आली आणि दोघींची गळाभेट झाली. \"शमिका.... कधी आलीस\" \"आजच... मी घरीच गेले होते तुझ्या. काकू म्हणाली तूं इथे आहेस...\" \"स्नेहल ताई, ही माझी खास मैत्रीण... शमिका...\" केतकीनं स्नेहलताईबरोबर ..\n‘‘अरे, सगळे कोळी जाळी विणतात. प्रत्येक कोळ्याची जाळी विणण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. काही कलाकार कोळ्यांची जाळी अतिशय सुंदर नक्षीदार असतात. काहींची नरसाळ्यासारखी असतात तर काहींची झुल्यासारखी असतात.’’..\nसर्वप्रथम या शॉर्टफिल्मच्या शीर्षकाविषयी अधिक माहिती घेऊयात. 12 जून हा जागतिक बालकामगार निषेध दिवस म्हणून साजरा केला जातो. एव्हाना आता तुम्ही ओळखलं असेल की ही शॉर्टफिल्म बालकामगार या कल्पनेवर आधारित आहे...\nआज शाळेचा पहिला दिवस होता. उन्हाळ्याची सुट्टी संपली होती. आकाशात ढगांची गडगड होती आणि वर्गात मुलांची गडबड हर्ष आता पाचवीत आला होता. तो एक भयंकर मस्तीखोर मुलगा होता. आता तो प्राथमिकमधून हायस्कूलमध्ये आला होता. ..\nनिगोंडा नावाचा, सहावीत शिकणारा मुलगा माझ्या मुलाचा म्हणजे गौरवचा मित्र. एकदा तो गौरवला हाका मारीत धावत पळत आमच्या घरी आला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चंद्र गवसल्याचा आनंद होता...\nदिवस-रात्र बागेतच राहायचं म्हणजे रात्री थंडीत कुडकुडायचं, पहाटे दवात भिजायचं आणि दिवसभर उन्हात तापून निघायचं. म्हणजे... एकाच दिवशी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा त्यामुळे ते दोघे चांगलेच भिजले होते. मस्त गारठले होते. हळूहळू सकाळ झाली. त्याने हात ताण..\nलेख ४ - सांग ना स्नेहलताई\nआज सगळी मुलं जमली पण स्नेहलताईचाच पत्ता नव्हता. खरं तर ती नेहमीच वेळेवर येते. अगदी तिच्या येण्या जाण्याच्या वेळेवर घड्याळ लावून घ्यावं इतकी वेळेवर. मग आजच काय झालं. वाट बघून सगळे कंटाळायच्या आतच, केतकी सर्वांसमोर येऊन उभी राहिली. म्हणाली, \"स्नेहलता..\nबालमित्रांनो, उन्हाळा लागला की, जेवणाची मजाच राहत नाही. भाजी-पोळी खाण्याचा तर खूपच कंटाळा येतो. मग अशा वेळी काहीतरी चमचमीत, कुरकुरीत खायला हवं, असं वाटतं, नाही का काहीच खायला नसेल, तर चिवडा हा बेस्ट पर्याय असतो. असंच अनुजच्या घरीही आईने चिवडा बनवून ठेव..\nअनेकांना विविध वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो. त्यापैकी कोणी पोस्टाची तिकिटे, कोणी आईसस्क्रीमच्या काड्या, वेगवेगळी भेटकार्डे, पत्रिकेवरील गणपतींचे फोटो, रंगीत कागद, दगड, शंख-शिंपले अशा कितीतरी वस्तू जमा करत अ��तात. आपण जमा केलेल्या अशा वस्तू इतर मित्रां..\nरवींद्रनाथ ठाकूर हे खर्‍या अर्थाने बहूआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कार्याची व्याप्ती आपल्याला स्तिमित करते. महत्त्वाचे म्हणजे ते बालमानसतज्ज्ञ होते. छोट्या मुलांसाठी त्यांनी लिहिलेले सहजपाठ आजही बंगालमध्ये शिकवले जातात. त्यात मुलांच्या आजूबाजूच्या..\nलेख ३ - सांग ना स्नेहलताई\nआज हे काय चाललंय माहितीये का स्नेहलताईनं हे लहान मुलांच्या खेळातले रंगीबेरंगी ठोकळे आणलेत आणि ते एकमेकांवर ठेवून, जास्तीत जास्त उंच मनोरा, कमीत कमी वेळात कोण करतं ते पाहायचंय...\nगेली पंचवीस वर्षे ते एकमेकांचे सख्खे शेजारी आहेत. अगदी लहानपणापासून ते एकमेकांचे खास मित्र आहेत. कुठल्याही कामात एकमेकांशिवाय दोघांचं पान हलत नाही. पण गंमत म्हणजे, दोघांचे स्वभाव अगदी वेगवेगळे. त्यांचा आकार वेगळा. त्याचं वागणं वेगळं. त्याचं दिसणं वेगळ..\nमहाराष्ट्राची भूमी संतांच्या वास्तव्याने पुनीत झाली आहे,इथे या पुण्याईची छत्र सावली सर्वाना मिळाली आहे, महाराष्ट्रात पर्वतराजी,जंगले,कडेकपारी,नद्या समुद्र यांनी समृद्ध असे पर्यावरण आहे,इथल्या मातीतून मोती पिकतात आणि कणसाला लगडलेले मोती सुफलीत मातीला कृत..\nसुजाता लेले आपल्या परिचयाच्या आहेतच. अनेक वृत्तपत्रांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध होत असतात. याच पूर्व प्रकाशित कथांचा ‘कळी खुलताना’ हा कथा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे या संग्रहात एकून ५४ कथा आहेत. प्रत्येक कथेतून वेगवेगळ्या विषयावर भाष्य क..\nमुलं मोठ्या माणसांहून अधिक संवेदनशील असतात. पंचेंद्रियांनी घेता येतील तेवढे अनुभव ती स्वच्छ, मोकळ्या मनाने घेत असतात. त्यात बरेचसे अनुभव ती पहिल्यांदाच घेत असतात. अशा अनुभवांतून कितीतरी गोष्टी त्यांना नव्यानेच कळतात. त्यातूनच त्यांच्या मनात नवनवीन संकल्..\nही गोष्ट काही फार पूर्वीची नाही आणि काल्पनिकसुद्धा नाही. एक खरी खरी गोष्ट आहे. तुम्ही-आम्ही ज्यांच्या जीवावर जगतो, त्या शेतकर्‍यांशी संबंधित गोष्टीचा हिरो - एक शास्त्रज्ञ. तो प्रयोगशाळेतील नाही, तर झाडाझुडपांचा व शेतातील पिकांचा शास्त्रज्ञ. एकदा काय ..\nनिरागसता हे बालसाहित्याचं एक प्रमुख लक्षण आहे. बालसाहित्यातून मुलांना उद्बोधनाबरोबरच निखळ आनंदही मिळाला पाहिजे. ते वाचनीय तर असावंच, पण मुलांचं मनोरंजन करणारं��ी असावं. थोडक्यात काय, तर डॉक्टर जी कडूकडू गोळ्या, औषधं शुगर कोटेड (Sugar Coated) करून देतात, तस..\n‘हॅनाची सुटकेस’ ही कहाणी आहे १९३० च्या दशकात चेकोस्लोव्हाकिया इथे राहणाऱ्या हॅना ब्रॅडी या मुलीच्या अवघ्या तेरा वर्षाच्या आयुष्यात घडलेली. या गोष्टीची सुरुवात होते टोकियो (जपान)मधल्या एका लहानशा वस्तूसंग्रहालयात. तिथेच ही हॅनाची तपकिरी रंगाची ..\nनवीन भाषा शिकण्यातली मजा काही औरच असते. ती भाषा जर आपल्याला अनोळखी असेल तर मजा आणखीनच वाढते. तोच अनुभव आपल्याला ‘आमच्या गोष्टी : मराठी-पावरी’ या वर्षा सहस्रबुद्धे लिखित पुस्तकामुळे घेता येणार आहे. या पुस्तकाच्या नावावरूनच लक्षात येते की आपल्या..\nनवे सूर अन् नवे तराणे\nलेखक - डॉ. आशुतोष जावडेकर राजहंस प्रकाशन अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागल्या की, आपण संगीत, नाटक, सिनेमा, चित्रकला, लेखन-वाचन अशा गोष्टींकडे बौद्धिक, भावनिक गरज म्हणून पाहतो. आपल्या भावभा..\nलेख २ - सांग ना स्नेहलताई\nस्नेहलताईनं आल्या आल्या शबनम झोळीतून एक काचेचा ग्लास काढला. पाण्याच्या बाटलीतील थोडं पाणी त्यात घातलं. सगळे जण कुतूहलानं बघत होते. ताईनं त्यांना विचारलं, “बच्चे कंपनी, सांगा पाहू तुम्हाला काय दिसतंय समोर” आता मात्र मुलं फस्सकन हसली. असं काय विचारतेय ताई... त्यांना काही कळेना.....\nपावडरच्या डब्याला टेकून आरशात पाहात तो बसला होता. मग हात पाय ताणून आळस देत तो म्हणाला, ‘‘आमचं सारं आयुष्य या बायकांच्या मागे मागे फिरण्यात जातं. ’’ हे ऐकल्यावर त्याला हसत ‘ते’ म्हणाले, ‘‘मागे फिरण्यात नव..\nवृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरें आळविती १ येणे सुखें रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत २ आकाश मंडप पृथिवी आसन रमे तेथे मन क्रीडा करी ३ कथाकमंडलू देहउपचारा जाणवितो वारा अवसरु४ हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनि..\nलेख १- सांग ना स्नेहलताई\nसांग ना स्नेहलताई...... सगळ्या मुलांनी एकच गलका केला. \"अरे, हो हो....काय बरं करायला सांगू या अथर्वला.. हं... अथर्व, तू एक छानसा जोक सांग बघू..\" स्नेहलताई म्हणाली. आज ताईने 'पासिंग द बाॅल ' गेम सुरू केला होता. ताई एक..\nजल है तो कल है\nरोजच्याप्रमाणे साक्षीची स्कूल बस सावली सोसायटीच्या गेटसमोर थांबली. साक्षी बसमधून उतरली आणि सगळ्या दोस्त कंपनीला बाय करून तिने त्यांचा निरोप घेतला. बस गेल्याबरोबर तिने सोसा��टीच्या दिशेने धूम ठोकली. लिफ्टची वाट न बघता धडाधड जिने चढायला तिने सुरुवात केली. ..\nचिनू शाळेतून आला. हात-पाय धुऊन जेवायला बसला. नंतर त्याच्या खोलीत जाऊन, तो स्वत:हून अभ्यासाला बसला. सातवीत शिकणार्‍या आपल्या मुलाने असे जबाबदारीने वागलेले पाहून त्याच्या आईला फार आनंद झाला आणि समाधान वाटले. पूर्वी चिनू असा नव्हता. फक्त एका आघाताने त्..\nअनेक मराठी चित्रपट, मालिकांमुळे शर्वरी आपल्याला माहित आहेच. पण, तिला स्वत:ला केवळ अभिनेत्री म्हणून ओळखण्यापेक्षा एक शास्त्रीय नृत्यांगना म्हणून असणारी ओळख अधिक जवळची वाटते. “एss होस्टेल काय तुझ्या बापाचं आहे का” असा होस्टेलमध्ये उशिरा येऊ..\nनवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा\n(सकाळची वेळ. एका घरात आजी झाडांना पाणी घालत आहे. एकीकडे तोंडाने काहीतरी स्तोत्र पुटपुटणे चालू आहे. शेजारच्या पलंगावर तिची नात गाढ झोपलेली आहे. आजीचे काम संपते आणि न राहवून ती तिच्या नातीला हाक मारते.) आजी : रमा, उठ आता... खूप उशीर झाला हं.. रमा : हं....\nआमचं फेसाळे कुटुंब घरातल्या मोठ्या मोठ्या माणसांच्या तोंडाला सकाळी सकाळी फेस तरी आणतं किंवा त्यांच्या कानाखाली तरी सणकवतं जनरली मुलाचा माणूस झाला की, त्याची आमच्याशी दोस्ती होते. दोस्ती म्हणजे आमच्या कुटुंबातील एक जण, त्यांना रोज सकाळी कानफटवतात. त्य..\nज्या काळात स्त्रियांनी गाणं बजावणं करणं तर दूरच, पण समाजात नुसतं मोकळेपणानं वावरणंसुद्धा निषिद्ध मानलं जात होतं, अशा काळात संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन, अखंड मेहनतीनं आपली कला जोपासून, \"जाहीरपणे गायनाचे कार्यक्रम करणाऱ्या पहि..\n‘‘अरे चिनू, बाहेर बघ तुझे सगळे मित्र-मैत्रिणी रंगपंचमी खेळायला आलेत, तुला बोलवतायेत आणि तू अजून तयारपण नाही झालास’’, चिनूची आई त्याला बोलत होती आणि चिनू हातातल्या मोबाईलवर गेम खेळण्यात रमून गेला होता. ‘‘हम्म्....\nलेख २४ वा ( किशोर गटासाठी )संगीतातील जी. के.( सामान्य ज्ञान ) - भाग २\nगेल्या महिन्याच्या लेखात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा देते. तुम्ही शोधलेली उत्तरं बरोबर आहेत का, ते पाहून घ्या. अ) या पदव्या कोणाला दिल्या गेल्या त्यांची नावं&..\nनिवेदक : महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी म्हणजे कोकणभूमी निळा सागर, तांबडी माती आणि हिरवी साडी या त्रिवेणी संगमावरची सौंदर्यभूमी निळा सागर, तांबडी माती आण�� हिरवी साडी या त्रिवेणी संगमावरची सौंदर्यभूमी पण...पण समुद्राच्या पलीकडून आक्रमकांच्या स्वार्‍या झाल्या. हजारो स्त्री-पुरुष गुलाम म्हणून पळवले गेले. इथली गावं, शेतं,..\nए चंद्र ए चंद्र...\nआपण सगळ्यांनीच चांदोबा चांदोबा भागलास का हे बालगीत ऐकलं आहे. पिढ्यानपिढ्या हे बालगीत ऐकून मोठ्या झालेल्या आहेत...\nगोष्ट छोट्या अंधाऱ्या दुनियेची\nप्रसंग 1 : ‘आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे॥ तोषोनि मज द्यावे येणे वाग्यज्ञे तोषावे॥ तोषोनि मज द्यावे पसायदान हे॥ (राधाची आई पलंगावर बसून पोथी घेऊन पसायदान म्हणत असते. स्वयंपाकघरात राधाची आवराआवर चालू असते. तिचे काम तिच्या पद्धतीने चालू असते, कारण ती अंध असते. तेवढ..\nलेख २३ वा ( बाल गट )ऋतु बसंत\nछोट्या दोस्तांनो, आता थंडी संपून हळुहळू उन्हाळा सुरू व्हायला लागेल. त्याबरोबरच आपल्या आजूबाजूला झाडाफुलांकडे जरा नीट लक्ष देऊन पाहिलंत तर काहीतरी बदल होताना तुम्हाला दिसेल. नवीन पानं, नवीन फुलं-फळं येताना दिसू लागतील. जेव्हा खूप नवनवीन फुलं येतात,&n..\nघरातली सगळी माणसं जरी उभी राहिली, बसली किंवा अगदी झोपली, तरी त्या दोघी मात्र नेहमी उभ्याच असतात. तशा त्या दोघी खुटखुटीत असतात. म्हणजे.. घरी आल्या-आल्या त्यांच्या तब्येती एकदम ठणठणीत असतात. मग कालांतराने त्यांचं वजन कमी होऊ लागतं. त्यातल्या एकीला योगासना..\nदेशभक्ती की ज्योत जलाऐ फिरसे..\n आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे, हे दिवस आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरे करतो. त्या मागची पवित्र भावना, देशाभिमान खऱ्या अर्थाने लक्षात घेतला पाहिजे. त्या दिवशी चौकाचौकात ध्वज उभारून भारतमाता पूजन आयोजित केले जातात. म..\nपुन्हा परतुन येईन मी ...\n२६ जानेवारी आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो आणि यावेळी आपल्या देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या, त्याग करणाऱ्या, प्रशंसनीय समाजकार्य करणाऱ्या थोर व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो...\nएका प्राथमिक शाळेत ‘चित्रकला स्पर्धेला’ परीक्षक म्हणून आमंत्रण आलं आणि ‘मुलं चित्रं काढतानासुद्धा मी हजर राहीन’ या अटीसहित मी होकार कळवला. मुलं चित्र काढताना बघणं हेच मुळी एक सुंदर चित्र असतं. त्यांचे ते आनंदाने, उत्सुकतेने लुकल..\nलेख २२ वा ( किशोर गटासाठी ) संगीतातील जी. के.( सामान्य ज्ञान )\nमित्रांनो, आज मी तुम्हाला एक वेगळी�� गोष्ट करायला सांगणार आहे. आतापर्यंत संगीताबद्दल मी निरनिराळी माहिती तुम्हाला सांगतहोते. पण आता मी तुम्हाला ..\nस्वामी विवेकानंदांची मानसकन्या भगिनी निवेदिता यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमांवर आधारित कथा. गुरु-शिष्यांतील एक प्रेरक प्रसंग. ..\nछोटा नरेंद्र नाह्मी कथा-कीर्तन ऐकायला जात असे. एकदा कथेकरी बुवांनी मारुतीचे आख्यान लावले होते. बालपणापासूनच आपल्या तल्लख बुद्धीला पडलेल्या प्रश्नांचा शोध घेताना, सत्याचा ध्यास घेऊन ते पडताळून पाहून मगच विवेकानंद मिळालेल्या उत्तराचा स्वीकार करीत अ..\nनरेंद्रच्या घराजवळ एक आखाडा होता. आपल्या मित्रांसह नरेंद्र नेहमी तेथे जात असे. एके दिवशी त्या आखाड्यात एक झोपाळा बसवण्याचे काम चालले होते. &nb..\nनरेंद्र सहा - सात वर्षाचा होता... तेव्हाची गोष्ट\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-01-17T17:31:17Z", "digest": "sha1:7O5NQT57RLR6DK7PPOCJIAIILNHPCR5L", "length": 5478, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बॉडी मास इंडेक्स - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nबॉडी मास इंडेक्स हे एक शरीराचे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर आहे. किलोग्रॅम मधील वजनाला मीटर मधील उंचीच्या वर्गाने भागले असता बॉडी मास इंडेक्स कळतो. १८ ते २५ हा नॉर्मल बॉडी मास इंडेक्स आहे. २५ ते ३० बॉडी मास इंडेक्स ला वाढलेले वजन असे म्हणतात. ३० च्या पुढील बॉडी मास इंडेक्स ला लठ्ठपणा असे म्हणतात.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ डिसेंबर २०१८ रोजी ०७:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-17T16:48:17Z", "digest": "sha1:YPWXUAM7GQPA36QRWSMUEL4D7EXTOGRY", "length": 10710, "nlines": 127, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक – eNavakal\n»3:44 pm: मुंबई – बेस्टचा संप मागे; शशांक राव यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना किमान सात हजार पगारवाढ मिळणार\n»1:54 pm: मुंबई – अखेर बेस्टचा संप मागे; जानेवारी २०१९ पासून वेतनवाढ मिळणार\n»8:00 am: मुंबई – #BESTStrike तोडगा नाहीच; आज सकाळी हायकोर्टात पुन्हा\n»8:00 pm: जम्मू-काश्मीर – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात गोळीबार\n»7:33 pm: रामेश्वरम – भारतीय कोस्ट गार्डकडून ३ श्रीलंकन नागरिकांना अटक; चौकशी सुरू\nरविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\nमुंबई- मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेेल्वेने बोरिवली ते भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यानच्या अप धीम्या आणि डाऊन जलद लाईनवर सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेणार आहे.\nमध्य रेल्वेकडून मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यानच्या अप धीम्या लाईनवर रविवारी सकाळी 11. 10 वाजल्यापासून ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेर्गाब्लॉक घोषित केला आहे आणि या लाईनची वाहतूक सेवा अप जलद लाईनवर धावणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल – वाशी स्थानकादरम्यानच्या अप आणि डाऊन लाईनवर रविवारी सकाळी 11.30 वाजल्यापासून ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉकचे काम होणार आहे.\nकर्जतहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत\nप्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन औवेसी यांची हातमिळवणी\nपनवेल पालिकेचे स्वच्छतेकडे दूर्लक्ष\nकामोठे- पनवेल महानगरपालिका हद्दीत स्वच्छ भारत अभियानाचे धडे कागदवर नाचविले जात असून कार्यक्रम आयोजनतून जनतेच्या डोळ्यात धूल फेकत असल्याचे घाणीच्या साम्राजा वरून दिसून येते. तळोजा...\nकॉंग्रेसची ऑगस्टा वेस्टलॅंडप्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर टीका\nनवी दिल्ली – कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ऑगस्टा वेस्टलॅंडप्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. आज नवी दिल्ली येथे झालेल्या पत्रपरिषदेत...\nपुण्यात लष्कराच्या कॉलेजमधून बनावट लष्कराला अटक\nपुणे – पुण्यातील लष्कर��च्या कॉलेजमध्ये लष्कराचा ड्रेस घालून फिरणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून बनावट कागदपत्रासह लष्कराचे शिक्के आणि...\nवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुरुंदकरला वाचवण्याचा प्रयत्न – बिद्रे कुटुंबिय\nनवी मुंबई -पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी आरोपी अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांनी नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्यास नकार दिला आहे. आज...\nसीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात\nनवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप\nमुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...\nवृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम\nअखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...\nअजब गावांची गजब कहाणी\nशशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप\nमुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...\nफायनल सामना बंगळुरु बुल्स विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/fitness-114111400014_1.html", "date_download": "2019-01-17T18:06:44Z", "digest": "sha1:N4LVKMS5YEC5VYTVRATQPSZFIRNOXEIR", "length": 6499, "nlines": 93, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "'फिटनेस'चे सोपे उपाय", "raw_content": "\nजास्तच जास्त महिला आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. आपला पती आणि मुलं यांची ते चांगली काळजी घेतात. मात्र या धकाधकीत त्या आपल्याकडेच पाहायला विसरतात.\nअनेक महिला म्हणतात की मला स्वत:च्या आरोग्याकडे पाहायला वेळ नाही. मात्र आपल्यासाठी काही साधे आणि सहज असे उपाय आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमचं फिटनेस कायम ठेऊ शकतात.\nरिसर्चने लक्षात आलं आहे की, झोप कमी झाल्यानेही वजन वाढतं. झोप कमी झाल्याने सारखी चिडचिड होत असते.\nतणावाशी संबंधित हार्मोन्स शरीराचं पाणी प्रमाणापेक्षा जास्त वाढवतात. त्यामुळे वजन वाढते आणि तुमची झोप होत नाही, तुम्ही व्यायाम करायलाही कंटाळा करतात आणि वजन वाढत असते.\nनॉन व्हेज जेवणात खूप सारे पोषक तत्त्व असतात. मात्र तेवढय़ा प्रमाणात फॅटस्ही त्यात दिसून येतात. या उलट साधी पोळी भाजी खाल्याने वजन नियंत्रणात राहू शकते. तुमच्या खाण्यात दाळ, हिरवा भाजीपाला जरूर मोठय़ा प्रमाणात असला पाहिजे.\nनारळ पाण्यात फॅटस् आणि कॅलरी अजिबात नसते, त्यात अतिरिक्त वजन वाढत नाही. दही आणि दुसरे डेअरी प्रॉडक्टस खातांना लो फॅट ऑप्शन्स आहेत, त्यांना ट्राय करायला हरकत नाही.\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nइंटरनॅशनल किस डे: नका करू या चुका\nहे 5 पावलं 7 दिवसात कमी करतील पोटाची चरबी\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nयश मिळवण्यासाठी दूर करा आपल्या स्वभावातील ही कमतरता\nजगातली सगळ्यात ग्लॅमरस वेदर अँकर\nबागेतले औषध : गवती चहा\nदुधी भोपळ्याचा रस प्यायचा की नाही\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nऍमेझॉन भारतात करणार मोठी नोकर भरती\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nमधुमेह आणि कब्ज्याचा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कच्ची केळी\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/7/9/Pavsalyatil-Bhatakanti.aspx", "date_download": "2019-01-17T17:10:28Z", "digest": "sha1:S5PHGR5LWTPNUCUZ3BCKFZAJSILCO4D3", "length": 8581, "nlines": 54, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "पावसाळ्यातील भटकंती", "raw_content": "\nजून महिना उजाडला की जशी शाळा, कॉलेज सुरू व्हायची चाहूल लागते, तसेच पावसाळी सहलींचेसुद्धा प्लॅन्स तयार होत असतात. पावसाळ्यातल्या सहलींचा आनंद आणि उत्साह काही औरच असतो. नवसंजीवनी देणारा पाऊस म्हणजे निसर्गाची किमयाच म्हणायची उन्हाळ्याच्या रखरखाटाला कंटाळून गेलेला चातक पक्षी पावसाचा पहिला थेंब घ्यायला अगदी आतुर असतो आणि मग वरुणराज बरसला, की त्याच्यासकट सगळेच जीव आनंदून जातात. झाडं ताजीतवानी होतात, नवे अंकूर फुटतात, पृथ्वीचा रंग हिरवा होऊन जातो आणि तो बघताना आपल्याला एक प्रकारचं समाधान आणि आनंद मिळत असतो. हा आनंद जवळून अनुभवण्यासाठी पावसाळ्यात बाहेर पडलंच पाहिजे.\nपुण्याच्या जवळपास अशी बरीच ठिकाणे आहेत, जिथे पावसाळ्यात जायलाच हवं. त्यामध्ये ताम्हिणी-डोंगरवाडी, भीमाशंकरचे जंगल, फुलांचा गालिचा पांघरलेले कास पठार, धुवांधार पावसात भिजण्यासाठी आंबोलीचे जंगल अशी एक ना दोन, बरीच ठिकाणे आहेत. तसेच, राजगड, रायगड, सिंहगड, लोहगड यांसारख्या गडांवरही पावसाळ्यात नेहमीच गर्दी होत असते.\nजंगलाचा अनुभव घ्यावा; तर तो पावसाळ्यात घ्यावा, असं म्हणतात. आणि तो योग्यच आहे. ताम्हिणीचे जंगल अशा पावसाळ्यात एकदा तरी बघितलेच पाहिजे. तिथे अनेक देवराया आहेत. त्यात असंख्य प्रकारच्या भारतीय वनस्पती आहेत. तसेच, विविध पक्षी, प्राणी, फुलपाखरे आहेत. ताम्हिणी घाटातील जंगलसमृद्धी बघून आपले मन अगदी प्रफुल्लित होते.\nभीमाशंकरच्या जंगलाचा अनुभवसुद्धा वेगळाच आहे. तिथेही मोठमोठ्या देवराया आहेत. उंचच-उंच वृक्ष, दाट झाडी, सर्वत्र पसरलेल्या वेली; यांमुळे जमिनीवर सूर्यप्रकाशही पोहोचू शकत नाही. या जंगलात गेल्यावर लक्षात येते की, ही झाडं म्हणजे निसर्गाचा एसीच आहे. इथे इतका थंडावा जाणवतो की, आपल्या घरातल्या एसीमधूनसुद्धा जाणवणार नाही आणि या थंडाव्याबरोबरच शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजनही मिळतो. आणि तोही फुकट आणि या थंडाव्याबरोबरच शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजनही मिळतो. आणि तोही फुकट या जंगलातून भीमानदी वाहते, जी पावसाळ्यात पूर्णपणे भरलेली असते. या नदीमुळेच हे जंगल नेहमीच हिरवेगार दिसते. महाराष्ट्राचा राज्य प्राणी ‘शेकरू’ हा या जंगलातच आढळून येतो. त्याचे दर्शनही सुखावह असते.\nसप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढला की, कास पठारावर फुलांचा जणू गालिचाच तयार होतो. विविध रंगांची, आकारांची अतिशय सुंदर फुले तिथे पाहायला मिळतात, तसेच काही दुर्मीळ प्रजातींची ऑर्किड्सही याच दरम्यान फुलतात. सात वर्षांनी फुलणारी टोपली कारवीसुद्धा फक्त कास पठारावरच फुलते. कास पठारावर काही कीटकभक्षी वनस्पतीही आढळतात. एकंदरीत काय, तर फुलांचा हा बहर बघण्यासाठी कास हे खासच आहे, असं म्हणायला हरकत नाही.\nज्यांना धुवांधार पावसात भिजायला आवडते, त्यांनी अंबोलीला जायलाच हवं. अंबोली हे उंचीवर असलेलं सदाहरित जंगल आहे. सापांच्या अनेक प्रजाती तिथे आढळतात, तसेच बेड���क, फुलपाखरे, कीटक असे अनेक जीव तिथे आपल्याला बघायला मिळतात. हिरवेगार डोंगर, दर्‍या आणि त्यावर शुभ्र ढगांचा मुकूट आणि कोसळणारा पाऊस असं अनुभवायला अंबोलीला जायलाच हवं.\nखरंतर, पावसाळ्यात भ्रमंती करण्यासाठी जागा तशा खूप आहेत. अगदी घरातून बाहेर पडून रस्त्यावर जरी फेरफटका मारला तरी रिफ्रेशींग वाटतं, कारण पाऊस आहेच मन आनंदी करणारा. त्यामुळे पावसाळ्यात नुसतं घरात बसणारा माणूस हा अरसिकच म्हणावा लागेल.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-17T17:15:25Z", "digest": "sha1:5BMCXIKNDWXWHN5UERET7EIPLOITUIRB", "length": 9040, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साखर उद्योगाला अडचणीतून काढण्यासाठी सर्वपक्षीय समिती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसाखर उद्योगाला अडचणीतून काढण्यासाठी सर्वपक्षीय समिती\nपुणे, – साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून या उद्योगाला आर्थिक मदत करण्याची मागणी करणार आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली साखर उद्योगाच्या प्रतिनिधीची बैठक नुकतीच झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख,अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, साखर संघाचे संचालक संजय खताळ, साखर संघाचे प्रतिनिधी प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.\nबैठकीमध्ये साखरेचे जादा उत्पादन, घटलेली मागणी यामुळे एफआरपीदेण्यात निर्माण झालेली अडचण, बॅंकेकडून कमी झालेले साखरेचे मुल्याकंन, शासनाचा थकीत जमा करण्याचा तगादा, साखर निर्यातीतील अडचणी, उद्योगांचा महसूल उत्पन्नाचा तुटवडा याबाबीवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने साखर निर्यात व वाहतुकीसाठी अनुदान देण्याची मागणी उद्योगाकडून करण्यात आली. सहकारमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समिती तोडगा सुचविणार आहे. राज्य पातळीवर मदत करावी लागणार आहे. त्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\n1) साखर परराज्यात विक्री करण्यासाठी अनुदान द्यावे\n2) 2018-19 चा गाळप हंगाम ऑक्‍टोबरपासून सुरू करावा\n3) उसाच्या ठिबक सिंचना करीता आर्थिक तरतूद वाढविण्यात यावी\n4) राज्य शासनाने दहा लाख टन साखर त्वरीत खरेदी करावी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nशिक्षक बॅंकेतील मयत सभासदांच्या वारसाची रक्कम हडप – खांदवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-01-17T17:08:12Z", "digest": "sha1:TVQKH4J6SHW4LEYCI3ZORLFSVFF2D73Y", "length": 8234, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सालुमरद थिम्माक्का - विकिपीडिया", "raw_content": "\nसालुमरद थिम्माक्का या कर्नाटक राज्यातील बेंगळूरूपासून ८० किमी अंतरावर असणाऱ्या हुलिकल या गावातील पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत व्यक्ती आहे. त्यांचे वय १०५ वर्षे असून अलीकडेच बी.बी.सी.ने जगातील १०० प्रभावी पर्यावरणवादी महिलांच्या यादीत समावेश केला आहे.[१] त्यांनी ८००० पेक्षा जास्त झाडे लावून त्यांचे उत्तम संगोपन केले आहे.या कामाबद्दल त्यांना राष्ट्रीय नागरी सन्मान (नॅशनल सिटीझन अवार्ड) देण्यात आला.\nथिम्माक्कांचा जन्म कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्यातील मगाडी तालुक्यातील हुलिकल या गावात झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही. बालपणापासून मजुरी करावी लागली.\nहुलिकल व कुडूर या गावांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्र.९४ वरील वडाची झाडे\nसल्लुमाराडा या कन्नड भाषेतील शब्दाचा अर्थ 'एका रांगेतील झाडे' असा होतो. ते रहात असलेल्या खेड्यात वडाची रोपे पुष्कळ होती. ती रोपटी काढून त्याचे महामार्गालगत प्रत्या���ोपण करण्याचे काम त्यांनी केले.ते दांपत्य रोज पाण्याच्या चार डबक्या घेऊन निघायचे व त्या झाडांना पाणी द्यायचे.झाडे मोठी झाल्यावर ती जनावरांनी खाऊ नयेत म्हणून त्याभोवती काट्यांचे कुंपणही त्यांनी तयार केले.रोपणानंतरच्या दुसऱ्या पावसाळ्यानंतर ती झाडे मुळं धरून जोमाने वाढत असत.दर वर्षी दहा ते वीस इतकी झाडे लावण्याचे व त्यांना जगविण्याचे काम त्यांनी केले.त्यांनी लावलेल्या झाडांची किंमत सुमारे १५ लाख भरली.\nत्यांचे पती बेकल चिक्कय्या यांच्यासोबत त्यांनी झाडे लावण्याचा ध्यास घेतला. हुलिकल व कुडूर या गावांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्र.९४ वरील सलग ४ किमी अंतरात ३८४ वडाची झाडे त्यांनी वाढविली आहेत. पतीच्या निधनानंतरही त्यांचे काम सतत चालू आहे.कर्नाटक राज्य सरकारने त्यांच्या कामांची दखल घेत ही सर्व झाडे जगविण्याचे काम आपल्याकडे घेतले आहे.\nत्यांच्या या कामाची दखल लॉस एंजेलिस ऑकलंड व कॅलिफोर्निया या संस्थांनी घेतली आहे. त्यांच्या नावाने ओळखला जाणारा प्रयोग तेथील विद्यार्थ्यांना शिकविला जात आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले जात आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी ०२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/maharashtra-swabhimani-party-politically-matter-ratnagiri/", "date_download": "2019-01-17T18:00:17Z", "digest": "sha1:RZFPO2WW224APC7JW42DY53P3ADCEO5J", "length": 7299, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘स्वाभिमान’चे भाडोत्री गुंड दहशत निर्माण करताहेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘स्वाभिमान’चे भाडोत्री गुंड दहशत निर्माण करताहेत\n‘स्वाभिमान’चे भाडोत्री गुंड दहशत निर्माण करताहेत\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nजिल्ह्यातील शिवसेनेच्या दरार्‍यासह बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी भाजपने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सेनेच्या अंगावर सोडलेले नाही. मित्रपक्ष इतक्या खालच्या थराला जाणार नाही, असा विश्‍वास सेनेचे खा.विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला. मात्र, त्याचवेळी स्वाभिमानचे नीलेश राणे भाडोत्री गुंडांना राजकीय आश्रय देऊन दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप केला.\nरत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेना-भाजप युतीत वितुष्ट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे येथील वर्चस्व कमी व्हावे, म्हणून सत्तेतील मित्रपक्षाने स्वाभिमानला सेनेच्या अंगावर सोडले असावे, असा संशय वाटतो का या प्रश्‍नावर खा.राऊत यांनी मित्रपक्षावर विश्‍वास व्यक्‍त केला. मात्र, नीलेश राणे राजकीय आश्रय घेवून शिवसेना नेत्यांच्या मालमत्तेची तोडफोड करून नुकसान करत आहेत, असा आरोप केला. या राणे पुरस्कृत झुंडशाहीमुळे जिल्ह्याच्या वैचारिक, सामाजिक, शांततामय संस्कृतीला तडा जात असल्याचेही खासदार म्हणाले.\nलोकसभा, विधानसभा निवडणुकांपासून गेल्या चार वर्षांत झालेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जिल्ह्याचा सुसंस्कृतपणा कसा आहे हे दाखवून दिले आहे. वैचारिक, सकारात्मक आणि विकासात्मक मुद्यांनाच येथील मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. याचा अनुभव असतानाही नीलेश राणेंच्या गुंडानी धुडगूस घालणे सुरूच ठेवले आहे. राजकीय, सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी ‘स्वाभिमान’ने सुरू केलेल्या कृत्याची दखल पोलिस यंत्रणा नक्‍कीच घेईल, असा विश्‍वासही खा.राऊत यांनी यावेळी व्यक्‍त केला.\nघरात घुसून मारण्याची भाषा, तोडफोड, मारहाण करून ‘स्वाभिमान’चे गुंड दहशत निर्माण करीत आहे. शिवसेनेला वाकड्यात जायचे नाही. विकासात्मक, समाजसेवेचे राजकारण करणारी शिवसेना ‘वाघाची औलाद’ आहे. तेव्हा संयम ढळेपर्यंत अंत पाहण्याचे धाडस करू नये, असा इशाराही खा. विनायक राऊत यांनी दिला. एका माजी खासदारांना अशी कृत्य शोभादायक नाहीत, असा सभ्य चिमटासुद्धा खासदारांनी काढला.\nयावेळी जि.प. अध्यक्षा स्वरुपा साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, सेना नेते किरण सामंत, शिल्पा सुर्वे यांच्यासह इतर पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.\nगुरुजींनीच बनवली बनावट प्रमाणपत्रे\nपुण्यात पिकअप-ट्रॅव्हलर बसच्या अपघातात ५ ठार\nसोलापूर : मंगळवेढ्यात वाळू चोराविरोधात कारवाई\nविद्यार्थिनींची छेड काढणार्‍या परप्रांतीय कामगारांना चोप\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गे���ी हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Employment-Guarantee-Scheme-has-started-declining-in-solapur-district/", "date_download": "2019-01-17T17:06:35Z", "digest": "sha1:3T7BMCJYGRXGIJ2CRAKLASEDQ3WYZY3N", "length": 8391, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रोजगार हमी ठरतेय कुचकामी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › रोजगार हमी ठरतेय कुचकामी\nरोजगार हमी ठरतेय कुचकामी\nकलेक्टर कचेरीतून : महेश पांढरे\nबेरोजगारांना काम मिळावे तसेच शासनाच्या निधीतून अनेक समाजोपयोगी कामे व्हावेत यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेला सध्या जिल्ह्यात उतरती कळा लागली आहे. शासनाने ज्या उद्देशाने ही योजना सुरु केली त्या उद्देशापासून आता ही रोजगार हमी योजना भरकटली आहे. नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ही रोजगार हमी योजना सध्या ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ ठरत आहे. बेरोजगारांना वर्षभरातून किमान शंभर दिवस रोजगार उपलब्ध व्हावा तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु केली होती. यामध्ये सुरुवातील अनेक लोकोपयोगी कामे झाली. यामध्ये जवळपास गावच्या विकासासाठीच्या सर्वच बाबींवरती काम करता येते.\nजनावरांच्या गोठ्यापासून ते सांडपाणी व्यवस्थापन, कंपोस्ट खतनिर्मिती, पाणंद रस्ते, शिव रस्ते, पाझर तलाव, शेतकर्‍यांसाठी फळलागवड, बांधबंदिस्ती, शेततळे, शोषखड्डे अशी अनेक कामे यामध्ये अंर्तभूत केली आहेत. शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या घरकुल योजगा आणि विहिरीच्या योजनेसाठीही रोजगार हमीतून आर्थिक मदत करण्याचे धोरण शासनाने ठेवले आहे. मात्र सध्या याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यासाठी संपूर्ण जबाबदारी देण्यात आलेल्या ग्रामसेवक आणि रोजगारसेवकांनी मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ही योजना जवळपास बंद पडण्याच्या मार्गावरच आहे. गावातील विकासाचा दुवा असणार्‍या ग्रामसेवकांमध्ये रोजगार हमी योजनेविषयी प्रचंड उदासीनता आहे. कामचुकार ग्रामसेवकांसाठी रोजगार हमीची कामे गावात सुरु करणे म्हणजे मोठे संकटच वाटत आहे. त्यामुळे दस्तुरखुद्द योजना राबविणार्‍यांनीच याकडे पाठ फिरविल्याने गावकर्‍यांना या योजनेची व्यवस्थित माहिती मिळत नाही आणि त्यामुळे त्या योजना गावांपर्यंत पोहोचत नाहीत.\nत्यामुळे रोजगार हमी योजनेला सोलापूर जिल्ह्यात सध्या घरघर लागली आहे. अनेक गावांमध्ये ग्रामरोजगार सेवक नेमण्यात आलेले नाहीत आणि ज्याठिकाणी नेमण्यात आले आहेत त्याठिकाणी कामच नाही. त्यामुळे गावच्या विकासाचा कायापालट करण्याची मोठी संधी गावकर्‍यांना असतानाही केवळ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दुर्लक्षितपणामुळे ही योजना सध्या मोडकळीस आली असून यामध्ये ग्रामरोजगार सेवक आणि ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी गावातील लोकांनी नियोजन करुन स्वत:ची कामे करुन उर्वरित वेळेत जर रोजगार हमीतून काही कामे केल्यास त्यांना रोजगारही उपलब्ध होणार आहे आणि शासनाचा निधीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे थोडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून ग्रामसेवक आणि रोजगारसेवक यांच्या समन्वयातून काही कामे हाती घेतल्यास जिल्ह्यातील गावांचा कायापालट निश्‍चित होणार, यामध्ये कोणतेच दुमत राहणार नाही.\nधुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन\nवृध्द शिक्षक पती दुसर्‍या पत्नीविरोधात न्यायालयात\nविशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांना धक्का; कार्यकाळाला 'कात्री'\nमध्य प्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nसामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्ष सक्तमजुरी\nडान्सबारना परवानगी म्हणजे खुली सूट नाही : विजया रहाटकर\nडान्सबार बंदीची कथा आणि व्यथा\nडान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी : राष्ट्रवादी\nडॉ. दाभोळकर हत्याप्रकरण; पुरावे कुठे आहेत मुंबई हायकोर्टाने सीबीआयला खडसावले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2009/08/16/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-17T17:18:54Z", "digest": "sha1:3QMK5TQ3LTRBMIPI2ZOHYSOUATPH6TST", "length": 22054, "nlines": 158, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "या सुखानो या! « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« सहवास तुझा रिझवी माझ्या जीवाला\nआज मी प्रो.देसायांची तळ्यावर वाट पहात बसलो होतो.ते येई पर्यंत पुस्तक वाचून वाचून कंटाळा आला.जरा अंमळ पाय मोकळे करावे म्हणून तळ्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत फेरफटका मारावा म्हणून उठलो.समोरून एक गृहस्थ येत होते.माझ्याशी हंसले.एकमेकाची आम्ही चौकशी केली.नेहमी प्रमाणे ते प्रो.देसायाना ओळखत होते.आपण प्रि.वैद्य अशी ओळख करून दिल्यावर माझ्या लक्षात आलं पूर्वी मी ह्यांना माझ्या घरी ते भाऊसाहेबांबरोबर आले असताना भेटलो होती आणि बोललो पण होतो.पण त्याला आता बरेच दिवस होऊन गेले. वयोमाना प्रमाणे हल्ली जरा मेमरी फशी पाडते असं उगाचंच वाटलं.नंतर माझ्या लक्षात आलं की प्रि.वैद्यांबरोबर अशाच एका विषयावर मनोरंजक चर्चा झाली होती.त्यानीच मला ती आठवण करून दिली. तळ्याच्या कडे कडेने चालत चालत आम्ही एका नव्या विषयावर चर्चा करायला सुरवात केली.\n“माणूस सुखी असतो का\nमला ह्या विषयावर जरा निराळंच विवरण करायचं आहे.मला असं वाटतं की माणूस सुखी असतो.ह्यात निराळेपणा एव्हडाच की जो सुखी असतो तो क्वचितच मी सुखी आहे असं सांगतो.जो सुखी नसतो तो माणूस नेहमी अभिव्यक्तिशील असतो.तो आपल्या विचारचं आदान-प्रदान करीत असतो.असा माणूस जग कसं चुकतंय हे सांगायला उत्सुक्त असतो आणि बरेच श्रोते जमवायला त्याच्याकडे चांगलीच कला असते.ही एक आधुनिक शोकांतीका आहे की नैराश्येला अनेक प्रवक्ते असतात आणि आशेला अगदीच कमी.\nम्हणून मला वाटतं की आपण सुखी आहे असं माणसाने जाहिर करीत असावं.अशाप्रकारचं म्हणणं जरी निराशावाद्यांपेक्षा कमी प्रभावशाली आणि कमी मनोरंजकअसलं तरी जाहिर करावं.”\nमाझं हे विवरण ऐकून प्रि.वैद्य विचारात पडल्यासारखे दिसले.आणि म्हणाले,\n“मी सुखी आहे असं का म्हणावं बरंतसं पाहिलंत तर मी ज्यांच्यावर प्रेम करीत होतो त्यांना मृत्युने माझ्यापासून वंचित केलं.माझ्या घोर प्रयत्नांचा दारूण अपयशाने पिच्छा पुरवला.लोकानी माझा आशाभंग केला.मी पण त्यांचा आशाभंग केला.आणि मी माझ्या स्वतःचा आशाभंग केला.मी आंतर्राष्ट्रीय उन्मादाच्या दबावाखाली आहे हे मला माहित आहे. हे असले काळेकुट्ट ढग पुढे कधीतरी फुटून अणुबॉम्बच्या वर्षावाखाली लाखो लोकांचं आयुष्य रसातळाला जाणार आहे. आणि मी ही त्यातला एक असणार.\nह्या सर्व साक्षीवरून मी मुळीच सुखी नाही अशी जबर वस्तुस्थिती स्थापित करूं शकत नाही काय\nमाझ्या पुर्वीच्या प्रश्नाला वैद्यांनी आव्हान दिल्यासारखं होतं.मी पण ते आव्हान स्वीकारून म्हणालो,\n“हो, मी स्थापित करूं शकेन पण ते एक चुकीचं चित्र तयार होईल.ते इतकं चुकीचं होईल की जणू पडझड झालेल्या पानाच्या झाडाकडे बघून झाड नेहमीच असंच दिसतं असं म्हटल्यासारखं होईल.\nमी ज्यांच्यावर प्रेम करत��� आणि जे मेले नाहीत अशा लोकांची यादी करून ठेवल्यासारखी होईल.\nमाझ्या अनेक अपयाशामधे काही उभारून आलेल्या यशाची स्वीकृति दिल्यासारखी होईल.\nमला निरोगी प्रकृतीचं वरदान असल्यानेच मी उन्हापावसात भटकू शकतो असं दाखवून दिल्यासारखं होईल.\nमाणसाच्या अंगात असलेल्या चांगुलपणामुळेच तो सरतेशेवटी बुराईच्या लढाईत यशस्वी होऊं शकतो ह्या माझ्या श्रद्धेला धक्का बसल्यासारखं होईल.”\nमला उत्तर द्यायला प्रि.वैद्य म्हणाले,\n“हे सर्व प्रत्येकाच्या जीवनातले तेव्हडेच हिस्से आहेत जेवढी चिंतेची सावटं पण त्यांच्या जीवनात आहेत.मला वाटतं चांगल्या- वाईटातल्या संघर्षाचा शेवटी एका गाढ्या पेचात विलय होतो.”\n“वैद्यसाहेब,तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल न व्हाल.खरं सांगायचं तर, कुणीही सद्गुण आणि सौंदर्याला,यश आणि हशीखूशीला वेगळं करू शकत नाही,तसंच कुरूपता आणि दुराचरण किंवा अपयश आणि अश्रुपूर्णतेच्या संपर्कात कुणालाही कुणी ठेवू शकत नाही. जो माणूस असल्या असंयुक्तिक आनंदासाठी परिश्रम घेतो तो तोंडघशी पडण्याच्या प्रयत्नात आहे असं समजावं.तो असंयुक्तिक अंधकारात गुंफला जाणार असं समजावं.तुम्हाला माझा विचार कसा वाटतो.\n“मला वाटत नाही की कुणी ही जीवनातल्या त्रुटि स्वीकारल्या शिवाय ह्या जगात आनंदाने राहिल.\nत्याला माहित असावं लागेल आणि स्वीकारावही लागेल की त्याच्यात त्रुटि आहेत,इतरात त्रुटि आहेत आणि ह्या त्रुटिकडून त्याच्या आशाआकांक्षां उद्वहस्त व्हाव्यात असा त्याने विचार करावा हे पोरकटपणाचं होईल.”\nअसं वैद्यांच म्हणून झाल्यावर तेच म्हणाले आपण जवळच्या एका बाकावर जरा आराम करायला बसूंया.तेव्हड्यात प्रो.देसाई लगबगीने येताना दिसले. मी भाऊसाहेबाना आमच्या चर्चेचं थोडक्यात वर्णन करून सांगितलं.प्रोफेसरच ते.\n“ह्या त्रुटिवर मी एखादं उदाहरण देऊन सांगू का\nनिसर्गाचंच घ्या.माणसापेक्षा तो प्राचिन आहे.आणि निसर्ग परिपूर्ण नाही.अगदी ठराविक तारखेला त्याचा ऋतु बदलत नाही. निसर्गातले किडे-मकोडे आणि इतर किटक निसर्गाच्या उद्देशाच्या,इराद्याच्या, पलिकडे जाऊन वागतात.निसर्गाने सुशोभित केलेल्या खेड्यापाड्यातल्या पानाफुलांना आणि अंकूराना हडप करतात.जमिनीला खूपच कोरडेपणा आल्यानंतर पावसाच्या सरी येतात. आणि कधीकधी हा पाऊस इतका प्रचंड असतो की सुबत्ता होण्याऐवजी नुकसानी होते.\nपरंतु,वर्षानुवर्षे निसर्गाच्या ह्या त्रुटितून आणि चुकातूनही चमत्कार होतच असतात.”\n“वाः काय मस्त उदाहरण दिलंत तुम्ही भाऊसाहेब.मला तुमच्याकडून त्याची अपेक्षा होती.”\nआता इथेच बसलो तर बराच काळोख होईल.त्यापेक्षा निघावं म्हणून आणि माझं घर उलट्या दिशेला असल्याने,चर्चेचा समारोप करताना मी म्हणालो,\n“मला वाटतं एखादा चांगलं करण्याची कोशिशी करीत असताना,चांगलं करण्याच्या कोशिशीपेक्षा आपल्यात असलेल्या त्रुटिच्या मार्गाने जाऊन,चुका करून, ह्या विस्मयकारी, उत्तेजीत करणार्‍या,सुंदर अशा जीवनाच्या तूफानातून स्वतःची सुटका मरणाच्या दिवसापर्यंत करीत राहिल्यास त्याची ती नादानी ठरेल.”\nपरत भेटूं असं म्हणत आम्ही जायला उठलो.\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\n« सहवास तुझा रिझवी माझ्या जीवाला\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nशांततेबद्दल मला विशेष वाटतं.\nरमाकांत जेव्हा पहिल्यांदाच आजोबा होतो.\nमाडाच्या झाडाने दिलेला संदेश.\n\"एकद्दयांचं कायते होओन ज्यावूद्दये\"ईती,पिंग-पॉन्ग-चू\n\"ठेविले अनंते तैसेचि रहावे\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nमाझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.\nमला सुपूर्द करशील का\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« जुलै सप्टेंबर »\nsachinkamble016 च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-17T17:17:39Z", "digest": "sha1:TI5YFLY37AZLUJTP7VD4FK2ZQA634BMC", "length": 8356, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अक्षयकुमार फेब्रुवारी महिन्यात लोकप्रियतेत पहिल्या स्थानी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअक्षयकुमार फेब्रुवारी महिन्यात लोकप्रियतेत पहिल्या स्थानी\nबॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार’पॅडमॅन’ चित्रपटामुळे फेब्रुवारी महिन्यात स्कोर ट्रेन्ड्‌स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता असल्याचे समोर आले आहे. ‘पद्मावत’ चित्रपटावेळी रणवीर सिंगने अक्षयला मागे टाकले होते. मात्र ‘पॅडमॅन’च्या रिलीजच्या महिन्यात लोकप्रियतेमध्ये अक्षय कुमार पहिल्या क्रमांकावर, अमिताभ बच्चन दुसऱ्या, सलमान खान तिसऱ्या आणि शाहरुख खान चौथ्या स्थानावर होते. तर रणवीर सिंग पाचव्या क्रमांकावर होता.\nस्कोर ट्रेंड्‌सच्या प्रवक्‍त्याने ही नावे जाहीर केली आहेत. जानेवारी महिन्यात 57.67 गुणांसह तिस-या स्थानी असलेला अक्षय फेब्रुवारी महिन्यात 36.83 गुणांची आघाडी घेत, 94.50 गुणांसह अग्रस्थानी पोहोचला. अमेरिकेच्या ‘स्कोर ट्रेंड्‌स इंडिया’ या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रिया प्रकाश वारियर श्रीदेवीच्या भूमिकेत \nसुनील ग्रोव्हरचा कॉमेडी शो होणार बंद\nपरीक्षांमुळे बॉयफ्रेंडशी ब्रेकअप – तापसी पन्नू\nवेब सीरीजमध्ये झळकणार मिलिंद सोमन\nयुवा अभिनेत्यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट राष्ट्रनिर्माण आणि जीएसटीवर चर्चा\nबिग-बींनी दिला तरुणपणीच्या आठवणींना उजाळा\nअनुपम खेर आणि अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nफरहान-शिबानी दांडेकर लवकरच विवाहबद्ध होणार\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n‘डान्सबार’वरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील : नवाब मलिक\nशिक्षक बॅंकेतील मयत सभासदांच्या वारसाची रक्कम हडप – खांदवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-17T18:04:09Z", "digest": "sha1:MJIJJ2GVCFETSFNENIUOS4I2AVFOJASY", "length": 17043, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वातंत्र्य “ति’च्या असण्याचं – मुक्ततेच्या नव्या वाटा ! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nस्वातंत्र्य “ति’च्या असण्याचं – मुक्ततेच्या नव्या वाटा \nYEAH, THEY REJECTED ME.\u001dमी माझ्या कॉलेज-कॉम्पिटीशन किंवा ऑफिस-इंटरव्हुव बद्दल नाही बोलते. मुलगी वर्षे पुण्यात एकटी राहते, फार स्वतंत्र विचारांची आहे आणि लग्नानंतरही तिला गोष्टी पटल्या नाहीत तर नांदणार नाही\u001d,असं हे अतिहुशार, तथाकथित “मुलाकडचे’ म्हणवणारे लोकं मुलीच्या घरातल्यांना न भेटता, मुलीशी समक्ष न बोलता नकार कळवतात. मला राग त्यांचा नाही आला पण दया वाटली त्यांच्या विचारांच्या गरिबीबाबत नकार लग्ननावाच्या मार्केटमधला होता\nमुळात मुलगी स्वतंत्र झाली म्हणजे नक्की काय तिला शिक्षणाचा हक्क मिळाला, ती स्वावलंबी झाली, समाजात तिचं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून “ती’ घरातून बाहेर पडली, असं आपण नेहमी का लिहितो. कृपया, गैरसमज नसावा, मला “स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त स्वप्न अशा बेगडी मुलायम अस्तरातून बाहेर येऊन काहीतरी वेगळं सांगायचंय-स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांचे अनुकरण आहे का तिला शिक्षणाचा हक्क मिळाला, ती स्वावलंबी झाली, समाजात तिचं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून “ती’ घरातून बाहेर पडली, असं आपण नेहमी का लिहितो. कृपया, गैरसमज नसावा, मला “स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त स्वप्न अशा बेगडी मुलायम अस्तरातून बाहेर येऊन काहीतरी वेगळं सांगायचंय-स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांचे अनुकरण आहे का स्त्रीवादाच्या चौकटीही आपण पुरुषांच्या वर्तनातून, अपेक्षांतून, गरजांतून आणि विचारांतूनच का पाहतो\nलिपस्टिक अंडर माय बुरखा हा सिनेमा अलीकडेच मी पहिला. स्त्रीच्या लैंगिक जाणीवा, गरजा आणि त्यांचं तिनं केलेलं उघड प्रकटीकरण/तिची घुसमट हा विषय घेऊन बऱ्यापैकी थेट व्यक्त करणारे सिनेमे आपल्याकडे कमीच असतात. “सेक्‍स’ फक्त पुरुषांच्या डोक्‍यात नाचत असतो आणि बाईला सेक्‍सपेक्षा भावनिक जवळीकच अधिक गरजेची असते, स्त्रीने तिच्या लैंगिक गरजा उघड उघड सांगणं अजूनही आपल्या समाजाला फारसं रुचत नाही. हा सिनेमा वास्तववादी आहे, कलाकारांचे उत्तम अभिनय, विषय आणि आव्हानात्मक मांडणी पाहताना मन विष���्ण होत असलं तरीही शेवट पटत नाही. चार महिलांची एक स्वतंत्र गोष्ट या सिनेमात भेटते. शेवटच्या सीनमध्ये त्या चौघीजणी एक सिगारेट शिलगवतात आणि त्याचे मस्त झुरके घेतात. त्या सिगारेटच्या धुरात प्रत्येकीच्या आयुष्यात घडलेल्या त्रासदायक घटना मागे सोडत, स्वतःशी असलेलं भांडण संपवून स्वतःपुरतं उत्तर शोधण्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करतात…. एखाद्या बंधनातून मुक्त होण्यासाठी हातात खरंच सिगारेट घ्यावी लागते का पाहताना मन विषण्ण होत असलं तरीही शेवट पटत नाही. चार महिलांची एक स्वतंत्र गोष्ट या सिनेमात भेटते. शेवटच्या सीनमध्ये त्या चौघीजणी एक सिगारेट शिलगवतात आणि त्याचे मस्त झुरके घेतात. त्या सिगारेटच्या धुरात प्रत्येकीच्या आयुष्यात घडलेल्या त्रासदायक घटना मागे सोडत, स्वतःशी असलेलं भांडण संपवून स्वतःपुरतं उत्तर शोधण्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करतात…. एखाद्या बंधनातून मुक्त होण्यासाठी हातात खरंच सिगारेट घ्यावी लागते का कि दोन तकिला शॉट मारत, क्‍लबिंग करत सो कॉल्ड हायप्रोफाईल कपडे घातले म्हणजे मुक्ततेचं वारे अंगात भिनले असं म्हणायचं कि दोन तकिला शॉट मारत, क्‍लबिंग करत सो कॉल्ड हायप्रोफाईल कपडे घातले म्हणजे मुक्ततेचं वारे अंगात भिनले असं म्हणायचं सिनेमांत-नाटकांत-पुस्तकांत कशी दिसते बंडखोर, स्वतंत्र, स्वयंपूर्ण, स्वमर्जीन जगणारी स्त्री सिनेमांत-नाटकांत-पुस्तकांत कशी दिसते बंडखोर, स्वतंत्र, स्वयंपूर्ण, स्वमर्जीन जगणारी स्त्री सिगारेटचे झुरके मारणारी, दारू पिणारी, बाइक चालवणारी, शरीरसंबंधात सैलसर वागणारी अशी स्त्री म्हणजेच “मुक्त’ हा सरसकट दृश्‍यसमज आता काळानुसार बदलायला नको का सिगारेटचे झुरके मारणारी, दारू पिणारी, बाइक चालवणारी, शरीरसंबंधात सैलसर वागणारी अशी स्त्री म्हणजेच “मुक्त’ हा सरसकट दृश्‍यसमज आता काळानुसार बदलायला नको का भारतीय महिला संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. “छोरोंसे क्‍या कम है’पासून “लेडी सचिन तेंडूलकर’पर्यंत अनेक लेबल्स अनेकांनी या मुलींना लावली. मैंदान गाजवणाऱ्या हरमनप्रीत कौरला आपण “हरमनप्रीत कौर’ म्हणून स्वीकारायला तयार नसतो. म्हणजे पुरुषांच्या पुढे एक पाऊल गेलो तरच स्त्रियांचं यश, अस्तित्व, कर्तृत्व सिध्द होतं का भारतीय महिला संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. “छोरोंसे क्‍या कम है’पासून “लेडी सचिन तेंडूलकर’पर्यंत अनेक लेबल्स अनेकांनी या मुलींना लावली. मैंदान गाजवणाऱ्या हरमनप्रीत कौरला आपण “हरमनप्रीत कौर’ म्हणून स्वीकारायला तयार नसतो. म्हणजे पुरुषांच्या पुढे एक पाऊल गेलो तरच स्त्रियांचं यश, अस्तित्व, कर्तृत्व सिध्द होतं का आणि ते तसं नसेल तर ते यश नाही का आणि ते तसं नसेल तर ते यश नाही का मग सारं अशाच फुटपट्टीवर मोजलं जाणार असेल तर त्याला स्त्रीवाद आणि स्त्रीमुक्ती म्हणता येईल का मग सारं अशाच फुटपट्टीवर मोजलं जाणार असेल तर त्याला स्त्रीवाद आणि स्त्रीमुक्ती म्हणता येईल का मार्गारेट थॅचर-ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान. बायका तर्कशुध्द विचार करत नाहीत, त्या भावनाप्रधान असतात, बुद्धीनं निर्णय घेत नाहीत अशी बायकांबाबत विधानं करणाऱ्या लोकांसाठी मार्गारेट थॅचर म्हणजे सणसणीत चपराक आहे. एक स्वप्नाळू मुलगी ते देशासाठी कठोर निर्णय घेणारी पंतप्रधान हा प्रवास समर्थपणे पेलवणारी आयर्न लेडी मार्गारेट थॅचर-ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान. बायका तर्कशुध्द विचार करत नाहीत, त्या भावनाप्रधान असतात, बुद्धीनं निर्णय घेत नाहीत अशी बायकांबाबत विधानं करणाऱ्या लोकांसाठी मार्गारेट थॅचर म्हणजे सणसणीत चपराक आहे. एक स्वप्नाळू मुलगी ते देशासाठी कठोर निर्णय घेणारी पंतप्रधान हा प्रवास समर्थपणे पेलवणारी आयर्न लेडी ICICI बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक(MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) रिटेल बॅंकिंग क्षेत्राला नवं वलय देण्यासाठी ओळखलं जाणार चंदा कोचर हे व्यक्तिमत्व असेल. मुक्ततेचे निकष शोधायचे असतील तर यांच्याशिवाय उत्तम उदाहरणं नाहीत. जगातल्या दुसऱ्या अन्न आणि शीतपेये उद्योगसमुह PEPSICOच्या सध्याच्या अध्यक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) आणि बिझनेस EXECUTIVE असलेल्या इंद्रा नुयी, समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती ही यातलीच काही नावं ICICI बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक(MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) रिटेल बॅंकिंग क्षेत्राला नवं वलय देण्यासाठी ओळखलं जाणार चंदा कोचर हे व्यक्तिमत्व असेल. मुक्ततेचे निकष शोधायचे असतील तर यांच्याशिवाय उत्तम उदाहरणं नाहीत. जगातल्या दुसऱ्या अन्न आणि शीतपेये उद्योगसमुह PEPSICOच्या सध्याच्या अध्यक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) आणि बिझन��स EXECUTIVE असलेल्या इंद्रा नुयी, समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती ही यातलीच काही नावं घरातल्या आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या, सगळी नाती लीलया पेलणारी अष्टभुजा, तुमच्या-आमच्या घरातली सून, वहिनी, आई या सगळ्या स्वंतत्र स्त्रियाच आहेत.\n“ति’ला क्रेडीट कार्डसाठी नवरा नकोय तर एक चांगला सोबती हवाय. सभ्य, उदात्त याहीपेक्षा एक विश्वासू सहचर तिला हवाय. नुसते घरात पैसे फेकले कि संपलं कर्तव्य असल्या भ्रमात असणाऱ्या नवरयांसाठी बायको ही बिचारी नाही, संसाराचे शिवधनुष्य पेलणारी, सगळ एकटीने निभावणारी रणरागिणी आहे. सणांची तयारी, मुलांचा अभ्यास, आजारपण, अगदी सहज बाजारात मारायची फेरी यातल्या सहवासातला, तिचा आनंद तिला हवाय तुमच्या जाण्यानं तिला फरक नाही पडणार पण तिच्या नसण्यान तुमचं काय होईलयाचा विचार एकदा नक्की कराच.\nभाग्यश्री आनंद सकुंडे (कृष्णा), पुणे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआंजर्ले : एक निसर्गरम्य ठिकाण\nफुटबॉलमधली अनोखी “#मी टू’ चळवळ\n४ कॅमेरे असणाऱ्या ‘या’ फोनवर मिळतोय १००० रुपये डिस्काउंट\nड्युअल कॅमेरा, ४ जी.बी. रॅम, किंमत देखील कमी जाणून घ्या सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोन बाबत\nआयआयटी खरगपूरची वार्षिक ग्लोबल बिझिनेस मॉडेल कॉम्पिटिशन “एम्पार्सियर’ लॉन्च\n६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन फक्त १३९९० मध्ये… अधिक फीचर्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/vijay-kolate-write-article-muktapeeth-57646", "date_download": "2019-01-17T17:56:50Z", "digest": "sha1:7AQ2ZJVMN56SC2554SJOSXPUZXWAJEG4", "length": 20820, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "vijay kolate write article in muktapeeth माझी लंडनवारी | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 6 जुलै 2017\nब्रिटिशांची राजवट असल्यामुळे असेल; पण लंडनविषयी भारतीयांच्या मनात आकर्षण असते. काही तरी निमित्त काढून लंडनवारी करायला हवी, असे कित्येकांना वाटते. लेखकही या सुप्त आकर्षणातूनच लंडन पाहायासी गेला.\nलंडन महाराष्ट्र मंडळाच्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नुकताच लंडनला गेलो होतो. या संमेलनात लंडनच्या परिसरातील मराठी बांधव सहकुटुंब सहभागी झाले होते. उत्साह प्रचंड होता. साता समुद्राच्या पलीकडे जाऊन लंडनमधील अत्यंत वेगवान, शिस्तबद्ध जीवनाशी एकरूप होत आपले बस्तान बसवण्यासाठी धडपड करणारी मराठी माणसे भेटली आणि अभिमानाने ऊर भरून आला.\nब्रिटिशांची राजवट असल्यामुळे असेल; पण लंडनविषयी भारतीयांच्या मनात आकर्षण असते. काही तरी निमित्त काढून लंडनवारी करायला हवी, असे कित्येकांना वाटते. लेखकही या सुप्त आकर्षणातूनच लंडन पाहायासी गेला.\nलंडन महाराष्ट्र मंडळाच्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नुकताच लंडनला गेलो होतो. या संमेलनात लंडनच्या परिसरातील मराठी बांधव सहकुटुंब सहभागी झाले होते. उत्साह प्रचंड होता. साता समुद्राच्या पलीकडे जाऊन लंडनमधील अत्यंत वेगवान, शिस्तबद्ध जीवनाशी एकरूप होत आपले बस्तान बसवण्यासाठी धडपड करणारी मराठी माणसे भेटली आणि अभिमानाने ऊर भरून आला.\nसातारच्या महाराजांचे वकील रंगो बापूजी 1816 मध्ये लंडनला जाऊन चौदा वर्षे राहिले होते. त्यांनी मोडी लिपित एक पुस्तकही लिहिले होते. म्हणजे जवळपास दोनशे वर्षे मराठी माणसे लंडनमध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहेत. 1930 मध्ये गोलमेज परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व न. चिं. केळकर गेले होते. त्या वेळी महाराष्ट्र मंडळ स्थापन करण्याची चर्चा झाली व 1932 मध्ये मंडळाची स्थापना झाली. या स्थापनेला 85 वर्षे पूर्ण झाली. लंडनमध्ये मंडळाची स्वतःची इमारत आहे.\nसाहित्य सम्राट आचार्य अत्रे यांचे सासवड हे गाव. त्यांचे स्मारक शेक्‍सपियरसारखे करण्याचा संकल्प आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचा होता. आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मी स्टॅडफर्ड येथील शेक्‍सपियरच्या स्मारकाला भेट दिली. संपूर्ण गाव आणि परिसर म्हणजे स्मारक अशी विस्तारित कल्पना माझ्या मनात स्पष्ट झाली. आचार्य अत्रे हे शेक्‍सपिअरपेक्षाही विविधांगी होते. शेक्‍सपिअर नाटककार म्हणून जगविख्यात आहेत. अत्रे मात्र नाटककार होतेच; पण याशिवाय निर्माते, लेखक, राजकारणी, पत्रकार, वक्ते, शिक्षक या सर्व क्षेत्रांत होते; पण शेक्‍सपिअर इंग्रजीत असल्याने जगाला समजले. आचार्य अत्रे मराठी असल्यामुळे फक्त महाराष्ट्राला समजले. लंडन येथील साहित्य संमेलनात मी हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला. 1927 मध्ये अत्रे टीडी होण्यासाठी बोटीने लंडनला गेले. परिस्थिती बेताची होती. तेथे जाऊन त्यांनी इंग्रजीचे क्‍लासेस घेऊन उदरनिर्वाह केला. सासवडचे अत्रे लंडनला जाऊन तेथील मुलांना व्याकरणासह इंग्रजी शिकवत होते, आहे का नाही हिंमत लंडन परिसरात वेम्ली, हॉन्सलो, क्रॉयडॉन, हॅरो, व्हॅटफोर्ड या परिसरात मराठी लोक राहतात. आपल्याकडील अन्नधान्य, भाज्या, फळे बहुतेक सर्वच पदार्थ आता उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून गेलेल्या मराठी माणसाची आबाळ होत नाही.\nइंग्लंडमध्ये नुकतीच सार्वत्रिक निवडणूक झाली. कोठेही पोस्टर्स नाही, भाषणे, सभा नाहीत. फेसबुक व व्हॉट्‌सऍप या नवीन साधनांचा उपयोग करून निवडणूक शांतपणे पार पडली. राजकीयदृष्ट्या नागरिक जागरूक आहेत. तेथे राहणाऱ्या भारतीयांना मतदानाचा अधिकार आहे. आपली निवडणूक व तेथील निवडणूक याची तुलना मनात झालीच.\nलंडन ब्रिज, टॉवर ब्रिज, स्वच्छ असणारी थेम्स नदी, पार्लमेंटची भव्य इमारत, बकिंगहॅम पॅलेस, पंतप्रधानांचे निवासस्थान, लतादिदी ज्या प्रसिद्ध सभागृहात गायल्या तो अल्बर्ट हॉल या सर्वच प्रेक्षणीय वास्तूंना भेटी दिल्याशिवाय भारतात परत येणे शक्‍य नव्हते. पार्लमेंटसमोर विन्स्टन चर्चिल यांच्याशेजारी महात्मा गांधींचा पुतळा पाहिल्यावर छाती अभिमानाने भरून येते. ब्रिटिशांची भाषा आपल्या लक्षात येत नाही; परंतु हावभावावरून आपल्याला काय हवे आहे, ते जाणतात व मदत करतात. एका थिअटरमध्ये जाण्याची मी संधी घेतली. आतून बाहेर येईपर्यंत माणसाचा संबंध येत नाही, फक्त यंत्रच काम कत असते.\nऑक्‍सफर्ड, केंब्रीजसारखी विद्यापीठे सुमारे आठशे वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करत आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत सप्टेंबर ते डिसेंबर दिवस दुपारी साडेतीन वाजता दिवस मावळतो. एरवी रात्री साडेनऊपर्यंत उजेड असतो व सकाळी साडेचार वाजल्यापासून पुन्हा उजेड दिसतो. लंडन हे जगातील अत्यंत सुंदर शहर आहे; परंतु खरेदीसाठी खूपच महाग आहे. डिझेलपेक्षा पेट्रोल स्वस्त आहे. दूध मात्र स्��स्त मिळते. शेकडो एकरवर गव्हाची शेती पाहण्यास मिळाली. दुभत्या गाईंसाठी व मेंढ्यांसाठी स्वतंत्र कुरणे ठेवलेली आहेत. अशा समृद्ध परदेशामध्ये मराठी लोक राहत असले, तरी ते इतके श्रीमंत नाहीत, की त्यांच्या हिमतीवर फार मोठे खर्चिक कार्यक्रम करू शकतील. म्हणून महाराष्ट्रातील लोक वेळोवेळी मदत करत असतात.\nलंडन व युरोपचे वर्णन पु. ल. देशपांडे यांनी \"अपूर्वाई' मध्ये फार पूर्वी करून ठेवलेले आहे. आजही ते वर्षानुवर्षे तंतोतंत लागू पडते. लंडनच्या प्रवासात \"अपूर्वाई' मी पुन्हा वाचले. लंडनमध्ये फिरताना पु. लं. नी केलेले वर्णन आठवून हसत होतो.\nमराठी माणसांनी काहीतरी निमित्त करून लंडनला भेट देण्याचा प्रयत्न करावा, असे मला वाटते. मला दोन वेळा लंडनला जाण्याची संधी मिळाली, मी धन्य झालो.\nअरुण जेटलींचे 'मेडिकल चेकअप'साठी अमेरिकेला प्रयाण\nनवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अचानक वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. जेटली किडनीच्या आजारावर उपचार घेत आहेत. 14 मे 2018 ला...\nखेलो और खिलो (मुकुंद पोतदार)\nशाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या...\n'या' आहेत काँग्रेसच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी\nनवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका...\nमहानायकाने केला 'शिवशाही'ने प्रवास\nनागपूर - महानायक अमिताभ बच्चन यांनी महाविद्यालयीन जीवनात तसेच सुरुवातीच्या संघर्षकाळात बस व ट्रामने प्रवास केल्याचे अनेकांनी ऐकले आणि वाचलेही....\nचित्रकाव्याच्या निर्मितीची कहाणी (अतुल देऊळगावकर)\nबीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत \"पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण...\nमल्ल्याच्या अडचणीत वाढ; दिवाळखोरी प्रक्रियेवर लवकरच सुनावणी\nलंडन : उद्योगपती विजय मल्ल्या याच्याविरोधात दिवाळखोरीच्या प्रक्रियेवर ब्रिटनमधील उच्च न्यायालयात पुढील वर्षी सुनावणी होणार असल्याची माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प���रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-mseb-60943", "date_download": "2019-01-17T17:47:02Z", "digest": "sha1:HY2PUHWEVNKJPDVJPGFMV3GO6ID7XSJF", "length": 15305, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news mseb बेजबाबदारपणाचा ग्राहकांना \"शॉक' | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 20 जुलै 2017\nपुणे - नियमित मीटर रीडिंग न घेणे, चुकीचे रीडिंग घेणे, अव्वाच्या सव्वा बिले आकारणे, नादुरुस्त मीटर वेळेत न बदलणे, मीटरच्या तुटवड्यामुळे नवीन कनेक्‍शन विलंबाने मिळणे यांसारख्या असंख्य तक्रारी ग्राहक करीत असूनही महावितरणचा कारभार मात्र सुधारण्याचे नाव घेईना त्यातच खासगी एजन्सीवरही महावितरणचे नियंत्रण नसल्याने त्याचा त्रासही ग्राहकांनाच नाहक सहन करावा लागतोय.\nपुणे - नियमित मीटर रीडिंग न घेणे, चुकीचे रीडिंग घेणे, अव्वाच्या सव्वा बिले आकारणे, नादुरुस्त मीटर वेळेत न बदलणे, मीटरच्या तुटवड्यामुळे नवीन कनेक्‍शन विलंबाने मिळणे यांसारख्या असंख्य तक्रारी ग्राहक करीत असूनही महावितरणचा कारभार मात्र सुधारण्याचे नाव घेईना त्यातच खासगी एजन्सीवरही महावितरणचे नियंत्रण नसल्याने त्याचा त्रासही ग्राहकांनाच नाहक सहन करावा लागतोय.\n\"मागेल त्याला चोवीस तासांत मीटर,' अशी जाहिरात महावितरणतर्फे करण्यात येते; परंतु महिनाभराच्या प्रतीक्षेनंतरही नवीन कनेक्‍शन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. फ्लॅश, रोलेक्‍स्‌, इम्को आदी कंपन्यांचे नादुरुस्त मीटरही वेळेत बदलले जात नसल्याचे ग्राहकांनी \"सकाळ'कडे बोलून दाखविले. मोठ्या प्रमाणात वसुलीची मोहीम राबविणाऱ्या महावितरणकडून त्या तुलनेत सेवा मात्र मिळत नाही, अशी तक्रार ग्राहक करीत आहेत.\nमीटर रीडिंगमधील तांत्रिक बाबी सामान्य ग्राहकांना समजत नाहीत. त्याबाबतच्या तक्रारींचे अनेकदा निराकरण होत नाही. त्यामुळे ग्राहकांनाच आर्थिक भुर्दंड\nसहन करावा लागतो. खासगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी मोबाईल कॅमेऱ्याद्वारे घेतलेले रीडिंग कधीकधी महावितरणच्या कर्मचाऱ्यां���ाही वाचता येत नाही. तीस दिवसांऐवजी काहीवेळेस चाळीस- पंचेचाळीस दिवसांचे रीडिंग घेतले जाते. त्यामुळे अचानक वाढीव बिल आल्याने ग्राहकांच्या चिंतेत भर पडत आहे. नेहमी तीनशेच्या आसपास बिल येणाऱ्या ग्राहकांना गेल्या दोन- तीन महिन्यांत अचानक चार- पाच हजारांपर्यंत बिले आली आहेत. याबाबत वारंवार हेलपाटे मारूनही महावितरणचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. अधिकाऱ्यांच्या दबावामुळे कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढला आहे. काही मीटर धीम्या गतीने, तर काही मीटर वेगाने पळत असल्याबाबतही तोडगा निघालेला नाही.\nयाबाबत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले, \"\"थकबाकी वसुलीसाठी पंधरा दिवस आधी नोटीस देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, नोटीस न देता मीटर काढून नेण्यात येतात. दर पाच वर्षांनी मीटरची देखभाल- दुरुस्ती आवश्‍यक असूनही वर्षानुवर्षे बिनधास्त तेच मीटर वापरले जातात. बिलवाटप आणि रीडिंग घेणाऱ्या एजन्सींच्या कामाचे ऑडिट झाले पाहिजे. वसुलीच्या नावाखाली ग्राहकसेवेकडे दुर्लक्ष होत आहे.''\nमहावितरणकडे चाळीस हजार नवीन मीटर उपलब्ध आहेत. ग्राहक संपर्क अभियानांतर्गत तक्रारी सोडविण्यात येत आहेत. नादुरुस्त मीटरही बदलण्यात येत आहेत. देखभाल- दुरुस्तीचे प्रश्‍न पुढील दोन- तीन महिन्यांत सोडविण्यात येतील.\n- एम. जी. शिंदे, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ...\nपाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर\nपुणे : \"अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे...\nअभिनयाच्या क्षेत्रातील प्रवेश अपघाताने\nपुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम...\nपालकांनीही जागरुक राहायला हवे\nपुणे - ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती, डिजिटल शाळा, सरकारने केलेले विशेष प्रयत्न यामुळे पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख काही प्रमाणात...\nमुंबई-विजापूर पॅसेंजरवर दरोड्याचा प्रयत्न\nपुणे - मु��बई- विजापूर पॅसेंजर रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना पुणे लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे शाखेने...\n‘निसर्गयात्री - इंदिरा गांधी’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन\nपुणे - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निसर्गप्रेमी प्रतिमेची ओळख करून देणाऱ्या ‘इंदिरा गांधी : अ लाइफ इन नेचर’ या माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/44040", "date_download": "2019-01-17T17:15:38Z", "digest": "sha1:2D72VSSSECBFABFD7UHDS7XOQ74XJ4XI", "length": 6464, "nlines": 143, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुन्हा एकदा लामाशा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुन्हा एकदा लामाशा\nकाल मी लामाशा कलेसंदर्भात एक फोटो पोस्ट केला होता.आज त्याची संपुर्ण माहिती मी माझ्या ब्लॉगवर दिली आहे.\nअतिशय सुंदर कला आहे ही.बघा तुम्हाला आवडली का\nखूप गोडुली आहेत सर्व.\nखूप गोडुली आहेत सर्व.\nही कला कशी करायची ते छान सांगितलं आहेस ब्लॉगवर. पण तुझ्या हातातली जादू कशी शिकू\nफार म्हणजे फार आवडते ही तुझी कला मला\nब्लॉग चि लिन्क द्याना\nब्लॉग चि लिन्क द्याना\nखूपच देखणी कला आहे तुमच्या\nखूपच देखणी कला आहे तुमच्या हातात.\nलामाशा ही कला कश्यापासुन\nलामाशा ही कला कश्यापासुन बनविली जाते जास्त फोटो किंवा बनविलेली टॉईज कुठे मिळेल....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-weekly-weather-advisary-11815", "date_download": "2019-01-17T18:17:05Z", "digest": "sha1:INV4ZDS4PEFQBULDRDLKOOPRXAA26NBG", "length": 29632, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, weekly weather advisary | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआठवडाभर ढगाळ हवामान, काही ठिकाणी उघडीप\nआठवडाभर ढगाळ हवामान, काही ठिकाणी उघडीप\nशनिवार, 1 सप्टेंबर 2018\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे मराठवाडा परिसर वगळून उर्वरित महाराष्ट्रात हलक्‍या स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण आठवडाभर हवामान ढगाळ राहील. असे हवामान पिकांवर कीड अाणि रोगांच्या प्रादुर्भावात वाढ होण्यास अनुकूल राहील. तसेच मानवी रोग जसे, स्वाइन फ्लू, डेंगी, चिकून गुनिया या रोगांच्या प्रमाणात वाढ होण्यास अनुकूल राहील.\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे मराठवाडा परिसर वगळून उर्वरित महाराष्ट्रात हलक्‍या स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण आठवडाभर हवामान ढगाळ राहील. असे हवामान पिकांवर कीड अाणि रोगांच्या प्रादुर्भावात वाढ होण्यास अनुकूल राहील. तसेच मानवी रोग जसे, स्वाइन फ्लू, डेंगी, चिकून गुनिया या रोगांच्या प्रमाणात वाढ होण्यास अनुकूल राहील.\n२ सप्टेंबर रोजी हवेचे वाढते दाब उत्तरेकडे सरकतील. गुजरात व मध्य प्रदेशवर १००६ हेप्टापास्कल तर मध्य व दक्षिण महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल आणि पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील. राजस्थानवर १००४ संपूर्ण उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि संपूर्ण हिमालयाच्या पायथ्याशी १००५ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे त्या भागात नैऋत्य माॅन्सून सक्रिय राहील. संपूर्ण हिमालयाच्या पायथ्याशी माॅन्सून अद्याप काही काळ राहण्याची शक्‍यता असल्याने ईशान्य माॅन्सून किंवा परतीचा माॅन्सून सुरू होण्यास वेळ लागेल. ३ सप्टेंबर रोजी संपूर्ण गुजरात व मध्य प्रदेशवर १००६ हेप्टापास्कल तर महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब र��हील. त्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील. ४ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र ते दक्षिण महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे पाऊस थांबेल; पावसात उघडीप होईल. ५ सप्टेंबर रोजी गुजरात, मध्य प्रदेशवर १००८ हेप्टापास्कल तर उत्तर महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे पावसात उघडीप राहील. ६ सप्टेंबर रोजी उत्तर व दक्षिण महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब वाढेल तेव्हा पाऊस थांबेल आणि उघडीप जाणवेल.\nरत्नागिरी, ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अत्यल्प पावसाची शक्‍यता राहील. पावसाचे प्रमाण प्रतिदिनी २ ते ३ मिलिमीटर राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील तर ठाणे जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९३ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६९ ते ७७ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील आणि रायगड व ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.\nनाशिक व जळगाव जिल्ह्यात अत्यल्प पावसाची शक्‍यता राहील तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यात पावसात उघडीप राहील व खंडाची सुरुवात होईल. जळगाव जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १३ किलोमीटर राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तर जळगाव व धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील तर जळगाव व नंदूरबार जिल्ह्यात किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९० टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७४ टक्के राहील.\nमराठवाड्यात पावसात खंड राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. उस्मानाबाद व जालना जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १४ किलोमीटर राहील. हिंगोली जिल्ह्यात ���ाऱ्याचा ताशी वेग १३ किलोमीटर राहील. उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. खंडाचा कालावधी आठवड्यापेक्षा अधिक राहील. उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. तर लातूर जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील व हिंगोली जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, जालना, बीड, औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. बीड, परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता नांदेड व परभणी जिल्ह्यात ६२ टक्के तर उर्वरित जिल्ह्यात ५० ते ५४ टक्के राहील.\nपश्‍चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यात २ ते ३ मिलिमीटर इतक्‍या अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अकोला व वाशिम जिल्ह्यात ताशी ८ किलोमीटर तर सिंधुदुर्ग व अमरावती जिल्ह्यात ताशी ११ ते १२ किलोमीटर राहील. वाशिम व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८८ टक्के राहील.\nमध्य विदर्भात २ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान २९ ते २४ अंश सेल्सिअस राहील. सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९४ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७५ टक्के राहील.\nभंडारा व गडचिरोली जिल्ह्यात या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात ८ ते १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात ३ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ किलोमीटर राहील. गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित जिल्ह्यात ते ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९५ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८५ टक्के राहील.\nनगर जिल्ह्यात पावसात खंड असेल. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात आठवड्याच्या सुरुवातीस ३ ते ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. सांगली, कोल्हापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० ते १३ किलोमीटर राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस राहील. सांगली व अहमदनगर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस आणि उर्वरित जिल्ह्यात २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८५ टक्के राहील; तर दुपारीच सापेक्ष आर्द्रता ५० ते ८५ टक्के राहील.\nकाढणीस आलेल्या उडदाच्या शेंगा, मुगाच्या शेंगा तोडून काढणी करावी. काठीने बडवून दाणे वेगळे करून उन्हात वाळवावेत.\nकाढणीस आलेल्या घेवड्याची काढणी करून उन्हात वाळवून बुडवून दाणे उफणून वेगळे करून उन्हात वाळवावेत.\nरब्बी ज्वारी लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी. कुळवाच्या पाळ्या देऊन जमिनीतील काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी.\n(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nमहाराष्ट्र हवामान माॅन्सून पाऊस कमाल तापमान किमान तापमान\nअकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला प्रोत्साहन...\nअकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी मत्‍स्यपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहि\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा काढण्याचा `...\nबुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी, मेंढी, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्\nशाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील...\nनांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे.\nसाताऱ्यात शे���तळे योजनेस प्रतिसाद कमी\nसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकट\nअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिउपसा यामुळे जिल्ह्यातील\nनुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...\nभूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...\nशेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...\nसौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...\nतूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...\nखानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...\nपाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nसाताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...\nराज्य सहकारी बँकेला १०० कोटींचे...मुंबई : राज्य शासनाने राज्य सहकारी...\n‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई : राज्याच्या कृषी खात्याच्या...\nशिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...\nकिसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...\nकृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे : येथील अॅग्रिकल्चरल...\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इ���र आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/major-achievements-of-indian-soldiers-elimination-of-four-terrorists/", "date_download": "2019-01-17T17:21:49Z", "digest": "sha1:G63CER2HVNLXCZQMAJLYWJCGEXE5M5VT", "length": 6621, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारतीय जवानांचे मोठे यश, चार दहशतवाद्यांचा खात्मा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारतीय जवानांचे मोठे यश, चार दहशतवाद्यांचा खात्मा\nटीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीर मधील शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. शोपियांमधील किल्लाोरा गावात ही चकमक घडली या चकमकीनंतर एक मृतदेह शुक्रवारी रात्री सापडला यानंतर जवानांना सकाळी आणखी चार मृतदेह सापडले आहेत.\nदरम्यान एका दहशतवाद्यांची ओळख पटली आहे उत्तम मलिक असं याचं नाव आहे अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक शेख पॉल वैद यांनी दिली.मलिक हा लष्करी तोयबाचा दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली. या चकमकीतील हे जवानांचे मोठा यश आहे असं मानलं जात आहे.\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात…\nजवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या…\nजागे व्हा जागे व्हा दिलीप कांबळे जागे व्हा ; ‘मंत्र्यांच्या कार्यलयासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी’\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nजवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे…\n जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केली तीन पोलिसांची हत्या\nजम्मू कश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nटीम महाराष्ट्र देशा - संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत…\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र…\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rashtrvadi-leader-conflict-pimpri-chinchwad/", "date_download": "2019-01-17T17:39:29Z", "digest": "sha1:3E67J66IR73IOJ7YS6XN6IJOHGXG6ML4", "length": 5779, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि नगरसेवकाचा एकमेकांवर ‘हल्लाबोल’", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि नगरसेवकाचा एकमेकांवर ‘हल्लाबोल’\nचिंचवड: सध्या राज्यभरात भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ‘हल्लाबोल’ आंदोलन केले जात आहे. आज पिंपरी- चिंचवडमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवडमध्ये हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मात्र हे आंदोलन संपताच राष्ट्रवादीचे माजी आमदार आण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक काळुराम पवार यांनी एकमेकावर ‘हल्लबोल’ चढवत हाणामारी केली. चिंचवडच्या चापेकर चौकात झालेल्या या तुंबळ हाणामारीत गाड्या देखील फोडण्यात आल्या आहेत.\nआचारसंहिता नसताना पोलीस आमची भाषणं का रेकोर्ड करत आहेत \nशिरूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\n“मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही”\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nतुळजापूर- तालुक्यात बनावट पी.आर कार्डांनी धुमाकुळ घातल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह अनेक गावातील विकास कामांचा…\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना ���ापलं\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/navi-mumbai/petition-against-ram-kadam/articleshow/65774888.cms", "date_download": "2019-01-17T18:37:36Z", "digest": "sha1:FSYTILIFJ4Y36Q3ZASREJTQOI77RL3KE", "length": 10035, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: petition against ram kadam - राम कदमांविरुद्ध न्यायालयात याचिका | Maharashtra Times", "raw_content": "\nराम कदमांविरुद्ध न्यायालयात याचिका\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\n'दहीहंडी उत्सवाच्या दिवशी भाजप आमदार राम कदम यांनी मुली व महिलांविषयी वादग्रस्त व आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याविषयी तक्रार देऊनही पोलिस गुन्हा नोंदवण्यास तयार नाहीत. पोलिसांवर वरिष्ठ पातळीवरून दबाव असल्याने पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश द्यावेत', अशी विनंती करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.\n'एखादी मुलगी पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा. तिला पळवून आणण्यात मी मदत करेन. शंभर टक्के चुकीचे असले तरी मी मदत करेन', असे वादग्रस्त वक्तव्य कदम यांनी आपल्या दहीहंडी आयोजनात उपस्थित गोविंदांसमोर जाहीरपणे केले होते. या वादग्रस्त व कायद्याच्या विरुद्ध वक्तव्याने आपण दुखावलो. त्यामुळे पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात तात्काळ लेखी तक्रार देऊन गुन्हा नोंदवण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी वारंवार टाळाटाळ करत गुन्हा नोंदवणे टाळले आहे. पोलिसांची ही कृती बेकायदा असल्याने त्याची दखल घ्यावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी याचिकेत केली आहे. तसेच पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्याची विनंती त्यांनी केली आहे. याविषयी लवकरच न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nराकेश अस्थानांचा सेवाकाळ घटवला\n'दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर ते उत्सवाचे कारण मानले जाऊ नय\nदिल्लीः शेजाऱ्यांकडून महिलेची हत्या\n'के.एल राहुल आणि हार्दिक पंड्याना निलंबित करा'\nसोशल मीडियावरून महिलांवर पाळत ठेवणाऱ्या तरुणाला अटक\nपरदेशातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी 'उन्नती'\nनवी मुंबई याा सुपरहिट\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nराम कदमांविरुद्ध न्यायालयात याचिका...\nसिडकोच्या घर नोंदणीसाठी मोबाइल अॅप...\n‘पैसे लुटण्यासाठीच केला संघवी यांचा खून’...\n'पोलिस कर्तव्य बजावत होते'...\nसीबीआयचे अपयश, पोलिस आरोपमुक्त...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/ganesh-modak/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%95-108090200054_1.html", "date_download": "2019-01-17T17:13:06Z", "digest": "sha1:YNF6RQI5XBK3OHBIG2PXYA2FXQZMNN6C", "length": 5512, "nlines": 90, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "आरतीचे मोदक", "raw_content": "\nसाहित्य : दोन वाट्या तांदळाची पिठी, दोन टीस्पून पातळ तूप, तेल किंवा लोणी, अडीच वाट्या पाणी, चिमुटभर मीठ.\nसारणासाठी : तीन वाट्या किसलेलं सुकं खोबरं, एक वाटी बारीक रवा किंवा जाडसर कणीक, पाव वाटी तूप, अडीच वाट्या पिठीसाखर, एक टे.स्पून भाजलेली खसखस, पाव वाटी काजूचे तुकडे किंवा चारोळी, एक टी.स्पून वेलचीपूड.\nकृती : नेहमीप्रमाणे उकडीचा मोदक तयार करावा. फक्त मुखर्‍या एकत्र करून त्याचे कळीदार टोक न करता ते पुन्हा वाटीच्या आकाराने फुलवावे आणि त्यात फुलवात राहील, असं करावं. आरतीच्या वेळी यात फुलवाती ठेवून पेटवाव्यात. अशाच पद्धतीनं तळलेले मोदकही करतात. कारवार भागात विशेषत: चित्रापूर सारस्वतांकडे गणपतीच्या दिवसांत एकदा तरी अशी खास ‘मोदकांची आरती’ केली जाते.\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून घ्या \nकावळा देतो शुभ-अशुभ संकेत, जाणून घ्या\nवास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची\nशरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...\nश्रीरामानेही त्रेतायुगात पतंग उडविली\nया वेळी सिंहावर स्वार होऊन येईल संक्रांती, र��शींवर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या\nसंक्रांत निमित्त - कथुली\nमकर संक्रांती: कोणते दान सर्वश्रेष्ठ, जाणून घ्या\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/bharatnatyam-satarine-audience-spellbound-16384", "date_download": "2019-01-17T17:47:28Z", "digest": "sha1:USOUNVDIPYMRWPMC4QLOSE5FWFW6QSZQ", "length": 13402, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bharatnatyam, satarine audience spellbound भरतनाट्यम्‌, सतारीने श्रोते मंत्रमुग्ध | eSakal", "raw_content": "\nभरतनाट्यम्‌, सतारीने श्रोते मंत्रमुग्ध\nसोमवार, 14 नोव्हेंबर 2016\nठाणे - भरतनाट्यमच्या कलाविष्कारातून प्रकट होणाऱ्या भावना आणि सतारीच्या स्वरांनी पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे दुसरे पुष्प गुंफले गेले.\nपालिकेच्यावतीने आणि अखिल भारतीय मराठी परिषदेच्या ठाणे शाखेच्या संयुक्तविद्यमाने झालेल्या संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचा दुसरा दिवस शुक्रवारी ठाण्याची कॅनडास्थित कन्या सुज्ञा मुळ्ये यांच्या भरतनाट्यम नृत्याने आणि जगविख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांची ज्येष्ठ शिष्या मंजू मेहता यांच्या सतारवादनाने गाजला.\nठाणे - भरतनाट्यमच्या कलाविष्कारातून प्रकट होणाऱ्या भावना आणि सतारीच्या स्वरांनी पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे दुसरे पुष्प गुंफले गेले.\nपालिकेच्यावतीने आणि अखिल भारतीय मराठी परिषदेच्या ठाणे शाखेच्या संयुक्तविद्यमाने झालेल्या संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचा दुसरा दिवस शुक्रवारी ठाण्याची कॅनडास्थित कन्या सुज्ञा मुळ्ये यांच्या भरतनाट्यम नृत्याने आणि जगविख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांची ज्येष्ठ शिष्या मंजू मेहता यांच्या सतारवादनाने गाजला.\nकार्यक्रमाची सुरुवात सुज्ञा मुळ्ये यांच्या भरतनाट्यम नृत्याने झाली. त्यांनी सादर केलेल्या गौतम बुद्धाच्या जीवनात आलेल्या स्त्रियांवरील नृत्याने कार्यक्रमाला खूपच रंगत आणली. गौतमाची जन्मदात्री मायावती, बालपणी सांभाळ केलेली त्याची मावशी, ज्ञानप्राप्ती करताना कृश झालेल्या शरीराला खीर देऊन ताकद देणारी सुजाता, आयुष्यभर सा�� देणारी पत्नी यशोधरा, बुद्धांच्या विचाराने परिवर्तन झालेली पूर्वाश्रमीची नगरवधू आम्रपाली आणि नंतर त्याची पहिली स्त्री साधिका गौतमी या स्त्रियांच्या वेळोवेळी प्रकट होणाऱ्या भावना मुळ्ये यांनी आपल्या नृत्यातून सादर केल्या.\nकार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अहमदाबादच्या सतारवादिका मंजू मेहता यांनी आपल्या सतारवादनाने रसिकांना तृप्त केले. त्यांनी राग रागेश्वरी आणि मालकंस यांचा मिश्र राग चारूकंस मधील विविध आविष्कार सादर करत सतारीची धून वाजवून समारोप केला. या कार्यक्रमाला तबल्याची साथ पं. मुकुंदराज देव यांचे तरुण शिष्य म्हात्रे यांनी दिली.\nकलाकाराने स्वतःला विद्यार्थीच समजावे - उस्ताद मोईनुद्दीन खान\nपुणे - ‘‘कलाकार स्वत:च्या मैफली सोडून अन्य कार्यक्रमांना जाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. कलाकार कितीही मोठा झाला, तरी त्याने स्वत:ला आयुष्यभर...\nमुंबई - ठाण्यातील येऊर परिसरातून वन अधिकाऱ्यांनी सुशांत भोवर या शिकाऱ्याला अटक केली. दरम्यान,...\nकन्या जन्माने राज्य वनसमृद्ध\nमुंबई - शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आल्यावर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात १० वृक्षांची लागवड करण्याची योजना वन विभागाने ‘कन्या...\n'कोणी जमीन घेता का जमीन, चंद्रावरील जमीन'\nपुणे : परिसर 'डि 5', प्लॉट नं डि 4548. जागेचे ठिकाण - ऍरीगो, सी/ऑफ ट्रॅंकीलीटी. हा पत्ता आहे, पुण्यातील राधिका दाते-वाईकर यांनी चंद्रावरील \"प्लॉटींग'...\nडायटला मुरड घालत अजित पवारांकडून पोळीभाजीचा आस्वाद (व्हिडिओ)\nबदलापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी...\nपिंपरी : व्हिडिओ क्लिपच्या आधारे महिलेला केले ब्लॅकमेल\nपिंपरी (पुणे) - शारीरिक संबंधांची व्हिडिओ क्लिप काढत त्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करीत एक लाख रूपयांची मागणी केली. ही घटना उल्हासनगर आणि चिंचवड येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583659056.44/wet/CC-MAIN-20190117163938-20190117185938-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}