diff --git "a/data_multi/mr/2018-51_mr_all_0122.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0122.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0122.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,582 @@ +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-14T19:09:41Z", "digest": "sha1:Z2SC3CBLFYTUFOHBNW7CG5BELXWAALKF", "length": 6685, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निशिकोरी अंतिम फेरीत; जेतेपदाचा प्रबळ दावेदार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिशिकोरी अंतिम फेरीत; जेतेपदाचा प्रबळ दावेदार\nटोकियो: जपान ओपन मध्ये दोन वेळा चॅम्पियन असलेल्या केई निशिकोरी याने रिचर्ड गास्केटला पराभूत करत जपान ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या मानांकित निशिकोरीने 89 मिनिटे चाललेल्या सामन्यात फ्रान्सच्या गास्केटला सरळ सेटमध्ये पराभूत केले. त्याने गास्केटवर 7-6,6-1 अशी मात केली. निशिकोरी या स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.\nनिशिकोरीने दोन वर्षापुर्वी मेम्फिस येथे 11 वे जेतेपद पटकावले होते. निशिकोरीला अंतिम सामन्यात दानिल मदवेदेव याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. दानिलने कॅनडाच्या डेनिस शापोवालोवला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविनयभंगाच्या 12 वर्षे जुन्या प्रकरणाने कैलास खेर अडचणीत\nNext article16 वर्षांखालिल निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा: क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 6 गडी राखुन विजय\nनिर्भया कांडातील 4 आरोपींना त्वरित फाशी नाही -सर्वोच्च न्यायालय\nपुणे आय-टी करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धा: हरबिंगर, सिमेन्स संघांचे विजय\nसृजन करंडक क्रिकेट स्पर्धा 2018: ओम साई ग्रुप वातुंडे, रायझींग स्टार वडगावशेरी संघांचा विजय\nरोहित गरुडची आंतरविद्यापीठ हॅंडबॉल स्पर्धेसाठी निवड\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका: वेगवान खेळपट्टीवर भारताची कसोटी\n“डीईएस’मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z180923211721/view", "date_download": "2018-12-14T19:42:20Z", "digest": "sha1:P475PH5GLZUB46ZEHPTXHM7ONTLYS7YB", "length": 14129, "nlines": 118, "source_domain": "www.transliteral.org", "title": "आषाढ शुद्ध ३", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|आषाढ मास|\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nTags : ashadhamarathiआषाढदिन विशेषमराठी\n‘वन्दे मातरम्‍’ च्या जनकाचा जन्म \nशके १७६० च्या आषाढ शु. ३ रोजीं सुप्रसिध्द बंगाली कादंबरीकार, कवि व ‘वन्दे मातरम्‍ ’ या भारताच्या राष्ट्रंगीताच�� जनक बंकिमचंद्र चतर्जी यांचा जन्म झाला.\nआधुनिक बंगाली भाषेचे निर्माते व आद्य प्रवर्तक म्हणून बंकिमचंद्राचा लौकिक आहे. कलकत्त्याजवळ कान्तलपारा या गांवीं यांचा जन्म झाला. हुगळी काँलेज व प्रेसिन्डेसी काँलेजमध्यें शिक्षण घेतल्यावर डेप्युटी मँजिस्ट्रेटच्या जागेवर यांची नेमणूक झाली. सन १८७२ मध्यें बंकिमचंदांनीं ‘वंगदर्शन’ नांवाचें पत्र सुरु केलें. त्यानंतर यांच्या कादंबरी लेखनास सुरुवात झाली. “यांच्या कादंबर्‍या ऐतिहासिक, सामाजिक व संमिश्र अशा तीन स्वरुपांच्या आहेत. यांची भाषा अकृत्रिम, सुबोध, ह्रुदयस्पर्शी, आणि सरस अशी आहे. कल्पनाचातुर्याबरोबर मार्मिक व भारदस्त विनोदहि यांच्या लेखनांत भरपूर आढळतो. असंभाव्य व काल्पनिक सृष्टीपेक्षां नित्य व्यवहारांतील स्वभावचित्रण करण्याकडे यांचा कल अधिक असल्यानें वाचक पात्रांशीं समरस होतो. शिवाय विवेकाला चालना देऊन स्वाभिमानाला जागृत करण्याचा जिव्हाळाहि यांच्या लेखनांत आढळतो.” दुर्गेशनंदिनी, कपालकुंडला, मृणालिनी, रजनी, चंद्रशेखर, विषवृक्ष,आनंदमठ,कृष्णकांतेर विल,आदि यांच्या कादंबर्‍या फार प्रसिध्द आहेत. कादंबरी - लेखनाखेरीज अनेक ऐतिहासिक, धार्मिक व तात्त्विक, चर्चात्मक निबंध लिहून यांनीं बंगाली भाषेचें वैभव खूपच वाढविलें. हिंदु धर्म, संस्कृति, भाषा यांच्या उन्नतीसाठीं यांनीं फारच श्रम घेतले. यांच्या आनंदमठ कादंबरीतच ‘वंदे मातरम्‍ ’ हें राष्ट्रगीत प्रथम भारतीयांपुढें आलें. यांच्या कामगिरीचा गौरव म्हणून कलकत्ता विद्यापीठानें यांचा पुतळा सेनेट गृहांत उभारला आहे. यांच्या लिखाणांत संस्कृत भाषेचें सौंदर्य व बंगालीचा जोम यांचा सुरेख मिलाफ झाला आहे. यांचे ग्रंथ संदेश देणारे असूनहि त्यांत कलेची हानि झालेली दिसत नाहीं. यांचे ग्रंथ संदेश देणारे असूनहि त्यांत कलेची हानि झालेली दिसत नाहीं. “जुन्या संस्कृतीच्या अभिमानाची गुप्त सरस्वती यांच्या वाड्गमयांतून जुन्या दृश्यांच्या वर्णनानें मधून मधून प्रगट होते... इंग्लंडपासून शिस्त शिकावी व स्फूर्तीकरितां हिंदु धर्माकडे यावे असा यांचा संदेश होता.”\n- २५ जून १८३८\nशके १८६५ च्या आषाढ शु. ३ रोजीं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे एक स्वप्न मूर्त स्वरुपास आलें.\nसन १९४२ च्या फेब्रुवारींत सिंगापूरचें ब्रिटिशांचें हिंदी सैन्य जपानल��� शरण गेलें. या सैन्याच्या सहाय्यानें हिंदुस्थान ब्रिटिशांविरुध्द लढून स्वतंत्र व्हावा या गोष्टीस जपाननें मान्यता दिल्यामुळें पहिली आझाद हिंद सेना स्थापन झाली. परंतु मतभेदामुळें तिचें विसर्जन झाल्यावर सदर जनतेनें सुभाषबाबूंची वाट पाहिली. १९४३ च्या जूनमध्यें ते टोकियोला गेले. तेथें त्यांचें हिंदी आणि जपानी लोकांकडून प्रचंड स्वागत झालें. “ज्या शत्रूनें तलवार उपसली आहे त्याला तलवारीनेंच तोंड द्यावयास पाहिजे स्वातंत्र्य - प्रेमी हिंदी लोकांचें रक्त जेव्हां वाहूं लागेल तेव्हांच भारत स्वतंत्र होईल.” असें आग्रहाचें प्रतिपादन त्यांनीं सुरु केलें. त्यांच्या संघटन - कौशल्यांतून प्रचंड सामर्थ्य निर्माण झालें. अलौकिक वक्तृत्वामुळें व व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावानें शेंकडों लोक सैन्यांत दाखल झाले. आणि -\nआषाढ शु. ३ हा दिवस उजाडला. -\nनेताजींच्या स्वप्नाला मूर्त स्वरुप आलें. या दिवशीं हातांत शस्त्र घेतलेले, मातृभूमीच्या उध्दारासाठीं जिवावर उदार झालेले लाखों सैनिक त्यांच्यासमोर उभे होते. दुसर्‍या आझाद सेनेच्या स्थापनेचा तो दिवस होता. सैनिकांचें स्वागत करुन नेताजी बोलले “ब्रिटिश साम्राज्याच्या जोखडापासून भारताची सुटका करणारें हें सैन्य आहे. हिंदुस्थान स्वतंत्र झालेला पाहण्यास आपणांपैकीं कोण जिवंत राहणार याला महत्त्व नाहीं, तो स्वतंत्र होणारच. पण त्याच्या स्वातंत्र्यासाठीं आम्ही सर्वस्वाचा होम करणारच एवढा आत्मविश्वास मात्र पाहिजे”\nभारताच्या स्वातंत्र्याची गर्जना करणारी १८५७ नंतरची ही हिंदुस्थानची पहिलीच सेना होती. आणि हिच्याचव्दारां या स्वतंत्र सरकारनें ब्रिटन व अमेरिका यांच्याविरुध्द युध्द पुकारलें.\n- ५ जुलै १९४३\nशेतांतील पाणी वाहून जाण्यासाठीं ठेवलेल्या सांडीची खिंड वाहून जाणें. -कृषि २०९.\nभारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/reporter/keval-jeevantare", "date_download": "2018-12-14T20:47:16Z", "digest": "sha1:7L4MZGXGWZ4UF3ZVTTR4GQVJZLCR6ATK", "length": 8072, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "केवल जीवनतारे | eSakal", "raw_content": "\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत\nजागेची किंमत बोला... मोजायला तयार आहोत नागपूर : \"दीक्षाभूमी म्हणजे बौद्धांचे धार्मिक स्थान. यामुळे...\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nत्वचा दानातून वाचला उद्‌ध्वस्त होणारा संसार\nत्वचा दानातून वाचला उद्‌ध्वस्त होणारा संसार केवल जीवनतारे नागपूर : वर्षभरापूर्वीची घटना आहे......\nसोमवार, 13 ऑगस्ट 2018\n‘दिव्यांग’चिमुकल्यास दत्तक घेणारी माय\nनागपूर - मानसिक विकलांग मुलांना बघितले की, केवळ ‘दये’चे भाव मनात येतात. अशा मुलाच्या डोळ्यात स्वप्न...\nरविवार, 13 मे 2018\nप्रत्येकीचे असावे आरोग्यदायी शपथपत्र\nनागपूर - बॅंकिंग-फायनान्ससारखे कॉर्पोरेट क्षेत्र असो की, मोनोरेल चालविण्याचा मान मिळवण्याची संधी;...\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nबोधिवृक्ष विहारात सजली मोफत खानावळ\nनागपूर - बुद्धविहारे धम्माची उपासना केंद्रे आहेत. परंतु, उपराजधानीतील बोधिवृक्ष बुद्धविहार याला...\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nओबीसी विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ\nनागपूर - केंद्र सरकारने मागील दोन वर्षांत ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या...\nबुधवार, 20 डिसेंबर 2017\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-theft-usmania-park-56383", "date_download": "2018-12-14T19:38:13Z", "digest": "sha1:XH5HZ54QKEN5VQVUTVWD76Q6JEYO6TMO", "length": 15491, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news theft in usmania park उस्मानिया पार्कमध्ये चोरट्यांची ‘हॅट्‌ट्रिक’ | eSakal", "raw_content": "\nउस्मानिया पार्कमध्ये चोरट्यांची ‘हॅट्‌ट्रिक’\nशुक्रवार, 30 जून 2017\nजळगाव - शिवाजीनगर भागातील विस्तारित परिसरात असलेल्या उस्मानिया पार्क व अमन पार्क कॉलनीत गेल्या तीन दिवसांपासून सलग चोऱ्या, घरफोड्यांच्या घटना घडत आहेत. एकाच रात्रीतून चार घरांत चोऱ्या केल्यानंतर बुधवारी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातून मोबाईल लंपास झाल्याची घटना घडली. आज अमन पार्क भागातील रहिवासी सेवानिवृत्त वनरक्षक कुटुंबासह शेजारीच शालकाकडे जेवणाला गेले असताना एक तासात चोरट्याने मागील दार तोडून घरातील दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना घडली.\nजळगाव - शिवाजीनगर भागातील विस्तारित परिसरात असलेल्या उस्मानिया पार्क व अमन पार्क कॉलनीत गेल्या तीन दिवसांपासून सलग चोऱ्या, घरफोड्यांच्या घटना घडत आहेत. एकाच रात्रीतून चार घरांत चोऱ्या केल्यानंतर बुधवारी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातून मोबाईल लंपास झाल्याची घटना घडली. आज अमन पार्क भागातील रहिवासी सेवानिवृत्त वनरक्षक कुटुंबासह शेजारीच शालकाकडे जेवणाला गेले असताना एक तासात चोरट्याने मागील दार तोडून घरातील दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना घडली.\nउस्मानिया पार्क परिसरातील अमनपार्क कॉलनीतील रहिवासी तथा निवृत्त वनरक्षक (आरएफओ) शाकीर शेख कादर यांच्या घरी आज (ता. २९) रात्रीसाडे आठ ते साडेनऊच्या दरम्यान चोरट्याने डल्ला मारला. शाकीर शेख हे पत्नी व दोन मुलांसह शेजारीच राहणारे त्यांचे शालक इक्‍बाल यांच्याकडे ईदनिमित्त मेजवानीला गेले होते. जेवण आटोपल्यावर शेख घराची चावी घेऊन परतले. मुख्य दाराचे कुलूप उघडूनही दार आतून बंद होते. दार उघडत नसल्याने त्यांनी मागे येऊन बघितले असता मागचे दार उघडेच होते. आत आल्यावर मागच्या खोलीतील पलंगातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने त्यांना चोरी झाल्याची शंका आली. आतील बेडरूममध्ये जाऊन पाहिल्यावर गोदरेज कपाटातील साहित्य, कपडे अस्ताव्यस्त फेकून चोरट्याने आतील तिजोरी उघडून त्यातील दागिने व इतर साहित्य लांबविल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शालक इक्‍बाल व दोघा मुलांना आवाज देऊन बोलावले. तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर शहर पोलिस ठाण्यातील बिटमार्शल इम्रान सय्यद, दोघांनी जाऊन पाहणी केल्यावर घटनास्थळावर नवीन टॉमी, बिडीचे धुटूक असे सापडून आले. शेख यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.\nचोरट्याने नव्या कोऱ्या टॉमीने मागील दार तोडून आत प्रवेश केला. आत आल्यावर पहिली खोली, तसेच दुसऱ्या खोलीत निवांतपणे झाडाझडती घेतल्यावर आत बेडरुममध्ये शिरला. मेजवर ठेवलेल्या पर्समध्ये कपाटाची चावी काढून त्याने कपाट उघडले व आतील साहित्य, रोकड चोरून नेली.\nशेख यांच्या घराच्या मागील बाजूस मोकळे पटांगण आहे. तेथून येत चोरट्याने आत चोरी केली. जाताना त्याच मार्गाने गेल्याचे पायाचे ठसे गटारीच्या चिखलात उमटल्याचे दिसून आले.\nचोरी गेलेला ऐवज असा\nसोन्याची चैन : ७ ग्रॅम, कानातील झुमके : ७ ग्रॅम (हिरे जडीत) रोख : ३ ते ४ हजार रुपये घड्याळ : ४ नग मोबाईल : १ इमिटेशन ज्वेलरी\nविजेच्या धक्‍क्‍याने बिबट्याचा मृत्यू\nआष्टी (जि. वर्धा) : येथील वनपरिक्षेत्रातील बेलोरा जंगलव्याप्त रायपूर शिवारात बिबट्या (मादी) मृतावस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवारी (ता.14) दुपारी...\nदिसायला सुंदर तेवढाच मृत्यूही भयंकर...\nनवी दिल्लीः एका न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला...\nवर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप\nऔरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी...\nकऱ्हाड : कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू\nकऱ्हाड : येथील कचरा डोपोवर कचरा वर्गीकरणाचे काम सुरू असताना सक्रीनींग मशीनमध्ये अडकून कामागाराचा मृत्यू झाला. अतुल रमेश कावडे (वय 27, रा....\nश्रीलंकेतील संसद बरखास्तीचा निर्णय 'घटनाबाह्य'\nकोलंबो : श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सीरिसेना यांचा संसद बरखास्त करण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा निर्णय येथील सर्वोच्च न्यायालयाने आज दिला....\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जम���्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lyricsindia.net/songs/2669", "date_download": "2018-12-14T20:23:24Z", "digest": "sha1:LJ263HJXXIVFBKBK7GYPBQ7Z6FEOOHXP", "length": 2537, "nlines": 78, "source_domain": "www.lyricsindia.net", "title": "LyricsIndia: मितवा मितवा, मोरे मन मितवा - mitavaa mitavaa, more man mitavaa / परिणय-(Parinay)", "raw_content": "\nमितवा मितवा, मोरे मन मितवा\nआजा रे, आजा रे, आजा रे\nतुझको पुकारे, प्यार किसी का\nआजा रे, आजा रे, आजा रे\nरात के मुख पर, चाँद का टीका\nतुझ बिन, लागे फीका फीका\nओ मितवा, रात के मुख पर\nआजा आजा, मितवा आजा\nतुझको पुकारे, प्यार किसी का\nइक पल रोक न पाये आँसू\nक्यूँ इतने बरसाये आँसू\t- २\nकोई न जाने दुख बदली का\t- २\nआजा रे, आजा रे, आजा रे\nआजा रे, मितवा मितवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/pots-vases/pots-vases-price-list.html", "date_download": "2018-12-14T19:37:11Z", "digest": "sha1:L4QS2UVSSEUMU4X3MQ66TOLJ6ZBZVJM2", "length": 17210, "nlines": 374, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॉट्स & बसेस India मध्ये किंमत | पॉट्स & बसेस वर दर सूची 15 Dec 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॉट्स & बसेस Indiaकिंमत\nपॉट्स & बसेस India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nपॉट्स & बसेस दर India मध्ये 15 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 30 एकूण पॉट्स & बसेस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन इंचांटींग मारबळे फूल वसे आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Naaptol, Indiatimes, Homeshop18, Kaunsa सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी पॉट्स & बसेस\nकिंमत पॉट्स & बसेस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन टाके मी होमी वावे राईज्ड फ्लोरल मोटिफ वसे 1203 07071 Rs. 3,792 किंमत आहे. ��ा विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.349 येथे आपल्याला रोपे इंटरनॅशनल ग्रीन लावेस इन A बनाना फिबीरे पॉट उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 30 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nशीर्ष 10 पॉट्स & बसेस\nताज्या पॉट्स & बसेस\nडेकोरेटिव्ह मारबळे फूल वसे\nएक्सकॅलुसिवेळाने हॅन्ड पेन्टेड टेररकट्टा पॉट्स सेट ऑफ 3 लीगत कँडी\nसतिलकराफ्ट फूल डेसिग्नेर वसे बिग फाव ४७०ब\nफूल BOUQUET डेग्रीस ऑफ ग्रीन\nफूल BOUQUET ब्लुश खूष\nइंदूषकराफ्ट मुलतीकलौरेड आयर्न फूल वसे इन्फ२५\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा वारली हॅन्ड पेन्टेड पॉट्स रेड सेट ऑफ 3\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा वारली हॅन्ड पेन्टेड पॉट्स व्हाईट सेट ऑफ 2\nरोपे इंटरनॅशनल ग्रीन लावेस इन A बनाना फिबीरे पॉट\nएक्सकॅलुसिवेळाने हॅन्ड पेन्टेड टेररकट्टा पॉट्स सेट ऑफ 3 व्हाईट\nपलूस प्लाझा ट्रेस पिरन फूल वसे\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा हॅन्ड पेन्टेड वसे येल्लोव\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा हॅन्ड पेन्टेड वसे ब्लॅक\nअप्पेआलिंग मारबळे फूल वसे\nग्लोरिपूसी मारबळे फूल वसे\nजरकां स्टोन मारबळे फूल वसे\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा वारली हॅन्ड पेन्टेड पॉट्स येल्लोव सेट ऑफ 3\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा वारली हॅन्ड पेन्टेड पॉट्स ब्लू सेट ऑफ 2\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा वारली हॅन्ड पेन्टेड पॉट्स रेड सेट ऑफ 2\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा वारली हॅन्ड पेन्टेड पॉट्स ग्रीन सेट ऑफ 3\nएक्सकॅलुसिवेळाने वारली हॅन्ड पेन्टेड टेररकट्टा पॉट्स सेट ऑफ 2\nओर्लि सत्याला पेन्टेड बसेस सेट\nसिम्पली चीक एलिगंट राईज्ड फ्लोरल मोटिफ वसे\nएक्सकॅलुसिवेळाने हॅन्ड पेन्टेड टेररकट्टा पॉट्स सेट ऑफ 3 रेड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/fight-between-abdul-sattar-and-denve/", "date_download": "2018-12-14T19:27:31Z", "digest": "sha1:M7NVAY622CZJT4ECDDKRGPJCC5UQ3SM2", "length": 9136, "nlines": 130, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "दानवेंविरोधात विजयच नाही तर 50 हजार मताधिक्क्यांनी निवडून येणार! – थोडक्यात", "raw_content": "\nदानवेंविरोधात विजयच नाही तर 50 हजार मताधिक्क्यांनी निवडून येणार\n10/11/2017 टीम थोडक्यात औरंगाबाद, महाराष्ट्र 0\nऔरंगाबाद | दानवेंविरोधात सिल्लोडमधून केवळ विजयीच नाही तर 50 हजार मताधिक्क्यांनी निवडून येणार, असा दावा काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी केलाय.\nसत्तार यांनी मोदी लाटेतही सिल्लोडमधून आपला गड कायम राखला होता. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि त्यांचा मुलगा संतोष दानवे यांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय.\nलोकसभेत मला मतदान मिळते मग विधानसभेला भाजपचा उमेदवार कसा पडतो, असा प्रश्न उपस्थित करत दानवेंनी सत्तारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याचबरोबर वर्षभरात कोट्यवधीचा निधी आणल्याचा दावाही केला.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्ल...\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत...\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालय...\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू न...\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आम...\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अ...\nकाँग्रेसने देशाला दिला सर्वात श्रीमंत मु...\nराहुल गांधींनी नेतृत्व सिद्ध केलं- मा. ग...\nमोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप ...\n“संताप ओळखा नाहीतर आज फास लावून घे...\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमं...\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळा...\nनाशिकमध्ये राज ठाकरे अखेर जमिनीवर…\nशाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्णपदक, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-during-dnyaneshwar-maharaj-palkhi-celebration-horse-dies/", "date_download": "2018-12-14T19:25:39Z", "digest": "sha1:OEWWXVV3NX56YYPS5BPHIRRCHES7U5PD", "length": 6352, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ज्ञानेश्वर माऊलींच्या हिरा अश्वाचा पुणे मुक्कामात मृत्यू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nज्ञानेश्वर माऊलींच्या हिरा अश्वाचा पुणे मुक्कामात मृत्यू\nटीम महाराष्ट्र देशा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या अश्वाचा रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या अश्वाचे नाव हिरा असे होते. गेल्या आठ वर्षापासून हा अश्व माऊलींच्या वारीत सेवा देत होता.\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या…\nपुणे : वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाईचा धडाका\nपालखी सोहळा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन अश्वाचे वारीसाठी त्वरीत आगमन होणार आहे. दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या अश्वाचे वय 12 ते 13 वर्षांचे होते. पालखी प्रस्थान दिवशी हा अश्व श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अंकली (बेळगांव) गावावरुन माऊलीच्या सेवेत दाखल झाला होता.\nआळंदीहून शनिवारी पालखीसह अश्वांनी प्रस्था�� केले होते. 30 किलोमीटर अंतर चालून अश्व शनिवारी रात्री पुणे येथे मुक्कामी पोहोचले आणि आज सकाळी माऊलींचा अश्व मृत्युमुखी पडल्याची बातमी समोर आली. या वृत्तामुळे वारकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या खासदारांची संसद परिसरात घोषणाबाजी\nपुणे : वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाईचा धडाका\nझेंडे लाऊन भाजप कार्यकर्तेच गायब \nस्वयंपाकघर जरी वेगळे असले, तरी काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस एकाच घरातील दोन मुले\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या…\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \nकाय आहे नेमकी राफेल डील \nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/46074", "date_download": "2018-12-14T19:52:31Z", "digest": "sha1:ODE3FW5IJOKNXEX3UHDSZMIXUM2TU34H", "length": 19412, "nlines": 263, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मासे ४६) नारबा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मासे ४६) नारबा\n१ ते २ चमचे मसाला\nआवडत असल्यास लसुण पाकळ्या ठेचून\nनारबा मासा किंवा त्याच्या तुकड्या कोळणीकडूनच कापून आणायच्या. (आख्खा आणुन घरी कापण्याचा खटाटोप मी फोटो काढण्यासाठी करते. :स्मित:)\nतुकड्यांना मिठ, मसाला, हळद लावून घ्या.\nतवा चांगला गरम करा (अन्यथा तुकड्या चिकटतील) त्यावर शॅलो फ्राय करण्यासाठी तेल टाका. आता त्यावर जर आवडत असेल तर लसुण परवा. नंतर तुकड्या तळण्यासाठी सोडा.\n५-६ मिनीटे मिडीयम गॅस वर शिजवून पलटवा व ती ही बाजू ४-५ मिनीटे शिजवून तुकड्या खरपूस तळून घ्या.\nआता कोणी तुम्हाला विचारल की आज जेवायला काय उपवास का तर सांगा ना र बा\n४ ते ५ जणांसाठी\nनारबा माश्याला सौम्य खवले असतात. मध्ये काटा. साधारण जिताडा, सुरमई ह्या गटामध्ये बसणारा. चवीला चांगला लागतो. रस्साही चांगला होतो.\nलसूण तेलात तळल्याने तुकड्यंना लसूण फ्लेवर येतो थोडा. लसुण नाही टाकला तळलेल्या माश्यांना तरी चालतो. काही जण आल-लसुण पेस्टही मुरवतात व वरुन पिठ किंवा रवा लावतात. मासे कसेही केले तरी चविष्टच लागतात.\nमासे व इतर जलचर\nअ रे.....बा प रे ...आ ता\nअ रे.....बा प रे ...आ ता अजुन.. जागु अग दिवाळी करतेस कि नाहि \nजागू अगं बये किती त्या\nजागू अगं बये किती त्या लोकांच्या जीभा चाळवशील्.:फिदी:\nलोक हे पाहुन दिवाळीचा फराळ पण विसरतील्.:फिदी:\nआख्खा आणुन घरी कापण्याचा\nआख्खा आणुन घरी कापण्याचा खटाटोप मी फोटो काढण्यासाठी करते. >>>>> कौतुकास्पद आहे हे\n हा मासा पहिल्यांदा पाहिला + ऐकला.____/\\____\nहा मासा पहिल्यांदा पाहिला + ऐकला. >>>+१\n हा तर मासा आहे\n हा तर मासा आहे होय\nमला नारबाची वाडीतला नारबा आठवला.\nमस्तच. 'नारबाच्या फोडी' भारीच\nमस्तच. 'नारबाच्या फोडी' भारीच दिसतायत.\nबाकी <<मासे कसेही केले तरी चविष्टच लागतात.>> २००% सहमत.\nराहुल१२३ सेम पिंच. मलाही.\nराहुल१२३ सेम पिंच. मलाही.\nमासे ४६) नारबा >>> मी ते\nमासे ४६) नारबा >>> मी ते वाचलं ' नानबा'\nबाकी फोटो नेहमीप्रमाणेच टेम्टींग .\nनिव्वळ माशाचा ४६ वा प्रकार\nनिव्वळ माशाचा ४६ वा प्रकार कमाल आहे जागू तुझ्या चिकाटाची. तो मासा आणा, करा, फोटो काढा, इथे लिहा, (जेवणाच्या वेळी स्वतःच्या डब्यातला/ताटातला मिळमिळीत पदार्थ खात किंवा भुकेच्या वेळी धागा बघणार्‍यांचा रोष पत्करा ), इथल्या प्रतिक्रियांना उत्तरे द्या कमाल आहे जागू तुझ्या चिकाटाची. तो मासा आणा, करा, फोटो काढा, इथे लिहा, (जेवणाच्या वेळी स्वतःच्या डब्यातला/ताटातला मिळमिळीत पदार्थ खात किंवा भुकेच्या वेळी धागा बघणार्‍यांचा रोष पत्करा ), इथल्या प्रतिक्रियांना उत्तरे द्या\nमी जर कधी मासा/ त्याचे पदार्थ करु लागले तर तुझ्या या लेखांचा फार उपयोग होईल. लिहीत रहा (मासे बनवत रहा आणि खात रहा (मासे बनवत रहा आणि खात रहा\nजागु ताई, ईथे आम्हि फार तर\nजागु ताई, ईथे आम्हि फार तर ३-४ प्रकारात्ले मासे खातो, पण तुम्हि एथे तर सगळ्या प्रकारातलि मासळि आम्हाला खाय्ला घातलित.\nना र बा.. फक्त मधला काटा..\nफक्त मधला काटा.. वेरी गुड वेरी गुड..मग चालेल आम्हाला...\nजागु मुळे कित्तीत्ती मासे कळतात.. जियो\nहाफ सें��्युरी मार्राच आता\nहाफ सेंच्युरी मार्राच आता काय मस्त दिसतंय ते. मी बहुधा बटाट्याच्या करीन... :धूम पळून जाणारा बाहुला:\nजागू, इतकी मेहनत करण्यापेक्षा\nजागू, इतकी मेहनत करण्यापेक्षा कोळीणी कडेच फोटो काढायचे. अक्खा, मग चिरताना वगैरे वगैरे.\nघरी आणून साफ करणे, कापणे जिकरीचे काम आहे.\nकसा लागतो हा मासा चवीला.... माहित नसलेले मासे आणायला भिती वाटते. कारण काही माश्यांना चवच नसते. एकदम बेचव.... पांचट... मग सगळा मालमसाला फुकट.\nझंपी मासा चांगला आहे चविला.\nबाजारात फोटो काढत बसणे शक्य नसते. एकतर गर्दी वर कोळणीला घाई.\nआता कोणी तुम्हाला विचारल की\nआता कोणी तुम्हाला विचारल की आज जेवायला काय उपवास का तर सांगा ना र बा >>>\nकुठले कुठले मासे माहित आहेत तुला जागू मस्त दिसतोय. अबतक ४६\n>>> कसा लागतो हा मासा चवीला.... माहित नसलेले मासे आणायला भिती वाटते. कारण काही माश्यांना चवच नसते. एकदम बेचव.... पांचट... मग सगळा मालमसाला फुकट. >>>>> झंपी, जागू तर असल्या कोणत्याही माशांनाही चविष्ट बनवू शकते. बिंदास बनव तूही.\nजागूतै, आतापर्यंत ज्या माश्याच्या रेस्प्या मी वाच्ल्या त्यात बहुतेक ठिकाणी तू २ चमचे 'मसाला' असं दिलं आहे. या मसाल्यातच सगळी गोम असणार. त्याची ही कृती दे ना. कारण बाकी तसं मग काहीही विशेष तू वापरत नाहीस\nतेल, हळद, मीठ, स्पे. जागू मसाला, लसूण अन ४६ प्रकारचे मासे... = ४६ डिशेस\nहा मासा पण सिझनल दिसतोय.\nहा मासा पण सिझनल दिसतोय.\nजागुले आत्ता आहे का\nजागुले आत्ता आहे का बाजारात... तुझ्यामुळे बरंय नावं कळतात.. म्हंजे कोळणींसमोर भावबिव खायला बरं पडतं..\nहां तिलाच काढून द्यायला सांगेन नाही तर उसन्या आणलेल्या ज्ञानाचं पितळ...\nयोगेश.. हि घ्या जागुच्या\nयोगेश.. हि घ्या जागुच्या मसाल्याची लिंक\nधन्स योगिता. माझ काम हलक\nधन्स योगिता. माझ काम हलक केल्याबद्दल.\nयोगेश मसाला तुम्ही थोड्या प्रमाणात घरी करू शकता.\nहो वर्षूतै आत्ता आहे बाजारात नारबा. बिनधास्त भाव खाऊन घे. तुझा जागू सप्ताह संपला का\nतुकड्या छान दिसतायत.. पण\nतुकड्या छान दिसतायत.. पण एकंदरीत दिसायला आवडला नाही हा फारसा.. \nहा मासा बघितलाय मी बाजारात.\nहा मासा बघितलाय मी बाजारात. नारबा..... मला तर तो पिक्चरच आठवला एकदम.\nजागू मस्तच आता हाच मासा\nजागू मस्तच आता हाच मासा आणावा लागेल.\nपराग आपण त्याला मेकअप करुया.\nपराग आपण त्याला मेकअप करुया.\nनारबाची तुकडी या माश���यांची\nया माश्यांची असली चित्रविचित्र नावे जागुमुळे समजली आहेत.\nजागु काल रात्रीच मी सुरमई चा\nकाल रात्रीच मी सुरमई चा एक तुकडा (चांगला मोठ्ठा) खाल्लाय.\nतुझ्यामुळे, तुझ्यामुळे झालं हे सगळं\nनारबा मासा किंवा त्याच्या\nनारबा मासा किंवा त्याच्या तुकड्या कोळणीकडूनच कापून आणायच्या. (आख्खा आणुन घरी कापण्याचा खटाटोप मी फोटो काढण्यासाठी करते.\nइतके मासे आहेत हि माहिती मला तुझ्या मुळेच झाली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-aw110-point-shoot-digital-camera-blue-price-p33Gue.html", "date_download": "2018-12-14T19:28:47Z", "digest": "sha1:6POSH5KNH4ORFJCTAF5533SYXTGAYA5I", "length": 20308, "nlines": 439, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळ���\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू नवीनतम किंमत Oct 01, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लूग्राबमोरे, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे ग्राबमोरे ( 37,882)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 23 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nअपेरतुरे रंगे f/3.9 - f/4.8\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nशटर स्पीड रंगे 1/1500\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1500 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 614,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:09\nऑडिओ फॉरमॅट्स WAV, AAC Stereo\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 21 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nड़डिशनल फेंटुर्स 16.0 MP, 3 in.\n( 1 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 104 पुनरावलोकने )\n( 176 पुनरावलोकने )\n( 1198 पुनरावलोकने )\n( 10125 पुनरावलोकने )\n( 5270 पुनरावलोकने )\n( 643 पुनरावलोकने )\n( 6063 पुनरावलोकने )\nनिकॉन कूलपिक्स अव११० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लू\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=73&Itemid=177", "date_download": "2018-12-14T19:31:21Z", "digest": "sha1:7BC6HQ67K7H7EFEPWRKH32MLJJZ3MQ2O", "length": 4617, "nlines": 52, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "अंक पहिला", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » अंक पहिला\nबोधिसत्त्वाच्या जन्मानंतर असित ऋषीनें त्याचें भविष्य वर्तविलें ही कथा फार प्राचीन आहे (भ. बु. १९६) तिच्या आधारें ह्या अंकाचे पहिले दोन प्रवेश लिहिले आहेत. बोधिसत्त्वाच्या जन्माच्या सातव्या दिवशीं मायादेवी परलोकवासी झाल्याचा उल्लेख त्रिपिटकांत एक दोन ठिकाणीं सांपडतो. त्याच्या आधारें तिसरा प्रवेश रचला आहे. चवथ्या व पांचव्या प्रवेशाला त्रिपिटकांत आधार नाहीं. बोधिसत्त्व लहानपणापासून स्वतंत्रपणें वागत असावा, पण त्याला शिकार आवडत नसावी ह्या कल्पनेचा ह्या दोन प्रवेशांत समावेश केला आहे. सहावा प्रवेश शाक्यांचें वप्रमंगल व बोधिसत्त्वाची जम्बुवृक्षाखाली बसून ध्यान करण्याची वहिवाट दर्शवीत आहे (भ. बु. १९६) तिच्या आधारें ह्या अंकाचे पहिले दोन प्रवेश लिहिले आहेत. बोधिसत्त्वाच्या जन्माच्या सातव्या दिवशीं मायादेवी परलोकवासी झाल्याचा उल्लेख त्रिपिटकांत एक दोन ठिकाणीं सांपडतो. त्याच्या आधारें तिसरा प्रवेश रचला आहे. चवथ्या व पांचव्या प्रवेशाला त्रिपिटकांत आधार नाहीं. बोधिसत्त्व लहानपणापासून स्वतंत्रपणें वागत असावा, पण त्याला शिकार आवडत नसावी ह्या कल्पनेचा ह्या दोन प्रवेशांत समावेश केला आहे. सहावा प्रवेश शाक्यांचें वप्रमंगल व बोधिसत्त्वाची जम्बुवृक्षाखाली बसून ध्यान करण्याची वहिवाट दर्शवीत आहे (भ. बु. १९१-९२, ९९-१००). सुभद्र कोलिय काल्पनिक पात्र आहे. शाक्य-कोलियांचा शेतीचा धंदा आणि रोहिणी नदीच्या पाण्यासाठी होणारीं त्यांची भांडणें दर्शविण्याकरितां ह्या पात्राचा उपयोग केला आहे. जातकअट्ठकथेंत बोधिसत्त्वाच्या ध्यानाचा प्रसंग त्याच्या अत्यंत बालवयांत कल्पिला आहे (जातकट्ठकथा Fausboll’s Edition Vol. I., pp. 57-58). पण ललितविस्तरांत तो प्रसंग बोधिसत्त्वाच्या लिपिशिक्षणानंतर घातला आहे (ललितविस्तार Dr. S. Lefmann’s Edition पृ.१२८-१२९). तो प्रसंग बोधिसत्त्वाला बारा वर्षे झाल्यावर घडून आला असावा असें गृहित धरलें आहे (भ. बु. १९१-९२, ९९-१००). सुभद्र कोलिय काल्पनिक पात्र आहे. शाक्य-कोलियांचा शेतीचा धंदा आणि रोहिणी नदीच्या पाण्यासाठी होणारीं त्यांची भांडणें दर्शविण्याकरितां ह्या पात्राचा उपयोग केला आहे. जातकअट्ठकथेंत बोधिसत्त्वाच्या ध्यानाचा प्रसं�� त्याच्या अत्यंत बालवयांत कल्पिला आहे (जातकट्ठकथा Fausboll’s Edition Vol. I., pp. 57-58). पण ललितविस्तरांत तो प्रसंग बोधिसत्त्वाच्या लिपिशिक्षणानंतर घातला आहे (ललितविस्तार Dr. S. Lefmann’s Edition पृ.१२८-१२९). तो प्रसंग बोधिसत्त्वाला बारा वर्षे झाल्यावर घडून आला असावा असें गृहित धरलें आहे (भ. बु. १\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://goadoot.blogspot.com/2011/03/blog-post_2309.html", "date_download": "2018-12-14T18:58:18Z", "digest": "sha1:6CB3T7MA2EBEUGLCDWILTFJYUW6GMM2N", "length": 14330, "nlines": 294, "source_domain": "goadoot.blogspot.com", "title": "Goa Doot - Goa's Marathi News: भारतीय नेत्यांकडून दिशाभूल ‘विकिलीक्स’चा आरोप", "raw_content": "\nभारतीय नेत्यांकडून दिशाभूल ‘विकिलीक्स’चा आरोप\nनवी दिल्ली, दि. २१\nसंसदेत २००८ साली विश्‍वासदर्शक ठरावावेळी काही खासदारांना लाच दिल्याप्रकरणी अमेरिकी राजदूतांनी आपल्या सरकारला पाठविलेल्या संदेशाबद्दल शंका व्यक्त करून, भारतीय नेते जनतेमध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत, असा आरोप विकिलीक्सचे संपादक ज्युलियान असान्ज यांनी केला आहे. हे संदेश म्हणजे अमेरिकी राजदूतांची मते असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. हे संदेश अधिकृतरीत्या आणि अधिकृत पदावर राहून पाठविलेली माहिती असून ती सत्य असावीच लागते. यात व्यक्त झालेली मते ही बाब वेगळी आहे, असे एनडीटीव्हीचे प्रणव रॉय यांना दिलेल्या मुलाखतीत असान्ज यांनी म्हटले आहे.\nविश्‍वासमत जिंकण्यासाठी कॉंग्रेसने काही खासदारांना दिलेल्या लाचप्रकरणी अमेरिकी दूतावासाने पाठविलेल्या अहवालात असत्य कळविण्याचे कारणच नव्हते, असे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग सध्या जी निवेदने करून त्याबद्दल संशय व्यक्त करीत आहेत आणि जगात ही माहिती विश्‍वासार्ह नसल्याचे सांगत आहेत ते खरे नाही; यातून डॉ. सिंग भारतीय जनतेची दिशाभूल करीत असल्याचे असान्ज यांनी सांगितले.\nप्रकाशक: दैनिक गोवादूत वेळ: 3:00 am\nगोवा दूत इ-पेपर इंटरनेटवर\nभाषा माध्यम लढाईला धार्मिक रंग नको\nबेईमान नेत्यांना हद्दपार करा\nसदोष टाक्या वितरणाची योजना अखेर बासनात\nमहिलांना स्वयंरोजगाराचे धडे देऊन आत्मनिर्भर बनवा -...\nफलोत्पादन महामंडळाच्या संचालकांना अखेर हटवले\nकांदोळीत सुरक्षारक्षकाचा गळा चिरून खून\nमातृभाषेला सावत्र आईचे स्थान नको - ऍड. व्हिएगस\nमस्तवाल कांगारूंचा नक्षा उतरवला..\nमद्यविक्री उद्योगात - पर्रीकर\nसमाजकल्याण नव्हे, अकल्याण खाते\nमराठी-कोकणीप्रेमींची आज निर्णायक बैठक\nबाबा रामदेव यांची आज पणजीत सभा\nप्रादेशिक भाषेतूनच शिक्षण हा मानसशास्त्रीय सिद्धां...\nविवाहास नकार दिल्याने वेर्णात घर पेटवले\nगोव्याच्या रक्षणाची हमी द्या, मी निवडणूक लढवत नाही...\nपीडब्लूडी फक्त ‘खातेच’ दामूंची चर्चिलवर तोफ\nहे तर राष्ट्रविरोधी शक्तींचे कारस्थान - प्रा. सामं...\n..तर गोवा राज्य सहकारी बँक अल्पावधीतच बुडेल\nसरकारी कर्मचार्‍यांची गय करणार नाही - मुख्यमंत्री\nसाळगाव कोमुनिदादची जादा दराने भूखंडविक्री\nआमच्यापेक्षा गोवा पोलिस अद्ययावत\nनिर्णय शिक्षणमंत्र्यांच्या कुवतीबाहेर - पुंडलीक ना...\n‘एस्मा’मुळे अनेक कार्यालये ओस\nक्रीडामंत्री बाबू आजगावकरांच्या बेछूट आरोपांमुळे व...\n‘धोंडांच्या तळीत’ टँकरने पाणी भरणार\nप्रादेशिक भाषेतूनच विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगत...\nभारतीय नेत्यांकडून दिशाभूल ‘विकिलीक्स’चा आरोप\nआरोप सिद्ध केल्यास राजकारण संन्यास - पर्रीकर\nबीएडधारकांचे मानधन वाढवून देऊ - शिक्षणमंत्री\nसरकारी कर्मचार्‍यांचे आजपासून ‘लेखणी बंद’ आंदोलन\nइंग्रजीची मागणी करणारे विदेशी प्रवृत्तीचे गुलाम\nन्याय न मिळाल्यास सहकुटुंब उपोषण\nशिरोडा येथे दोघांना धूलिवंदनावरून मारहाण\nमेहनतीने नशीब फिरवणारे ‘चंद्रकांत’\nअमेरिका, फ्रान्स व ब्रिटनचे लीबियावर हवाई हल्ले\n‘आकाश’क्षेपणास्त्र निर्मितीतही गोलमाल; तिघांना अटक...\nप्रादेशिक भाषा विद्यार्थ्यांचा आत्मस्वर : प्रा. के...\nआज तातडीची बैठक सरकारी कर्मचार्‍यांना मिळणार होळीच...\nप्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषेतूनच हवे\nकाम नाही, पगार नाही वित्त सचिव एस. कुमारस्वामींचा ...\nनवीन निश्‍चल निवर्तले मुंबई, दि. १९ : प्रख्यात चित...\nलीबियात बंडखोरांवर सैन्याचे हल्ले सुरूच\nथिवी अपघातात एक ठार, एक जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/verotoxin-harmful-humans-40894", "date_download": "2018-12-14T19:58:42Z", "digest": "sha1:AYD4JN2E2FSUIVK2WE6XHBFIKB4F26SE", "length": 16163, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "verotoxin harmful for humans मानवी आरोग्यास वेरोटॉक्‍सिन अत्यंत घातक | eSakal", "raw_content": "\nमानवी आरोग्यास वेरोटॉक्‍सिन अत्यंत घातक\nदशरथ भानुदासराव शिंदे (सहाय्यक संशोधक, सिंबायोसिस स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस)\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nई.कोलाय हा मानव आणि प्राण्याच्या पाचक मुलुखामध्ये आढळणारा जिवाणू आहे. ई.कोलायचे अनेक प्रकार आहेत, त्यामधील बरेचसे निरुपद्रवी, काही उपयोगी आणि काही मात्र घातक देखील असतात. वेरोटॉक्‍सिन (व्ही.टी) हा एक अतिशय महत्वाचा आणि विषारी असा ई.कोलाय या जिवाणू पासुन तयार होणारा घटक असून तो अनेक मानवी आजारांशी संबंधित आहे. वेरोटॉक्‍सिन हा घटक सर्वसाधारणपणे पाळीव प्राण्यांमध्ये जसे की गाई-गुरे, म्हशी यांच्यामध्ये आढळून येतो. वेरोटॉक्‍सिन तयार करणाऱ्या ई.कोलाय जिवाणूच्या संक्रमणामुळे (इन्फेकशनमुळे) जनावरांना कुठलाही आजार होत नाही. परंतु माणसांमध्ये वेरोटॉक्‍सिन हा घटक अतिशय संसर्गजन्य असुन तो वेगवेगळे आजार उत्पन्न करू शकतो. वेरोटॉक्‍सिन घटक निर्मिती करणाऱ्या ई.कोलाय च्या संक्रमणामुळे मानवाला होणारे आजार डायरिया (रक्तरंजित अतिसार), रक्तस्त्राव, आतड्यांमध्ये सूज येणे, मूत्रपिंड विकृती इत्यादींसारखे आजार होणे साहजिक आहे. जगभरातील वेगवेगळ्या भौगोलिक भागांतील संशोधनामध्ये वेरोटॉक्‍सिन ई.कोलाय या जिवाणूच्या अनेक सेरोटाईप आढळून आल्या आहेत, त्यापैकीच या जिवाणूची सर्वात प्रबळ सेरोटाईप ओ-157; एच-7 ही मानवी आजारांशी जवळून संबंधित असल्याचे संशोधनातुन सिद्ध झाले आहे.\nवेरोटॉक्‍सिन ई.कोलाय हा जिवाणू आपल्यापर्यंत पोहचण्याचे मुख्य कारण म्हणजे दूषित खाद्यपदार्थ जसे की मांस, पालेभाज्या, दूध, पाणी हे अनेकदा सर्वसामान्य माणसांमध्ये रोग पसरवण्याचे कारण ठरू शकतात. गाई-गुरे हे एक ई.कोलाय ओ-157; एच-7 चे महत्वाचे साधन ठरले आहे. गाई-गुरे याप्रमाणेच ई.कोलाय ओ-157; एच-7 हा घटक शेळी, डुक्कर, मांजर, कुत्री, घोडे आणि कोंबडी यांच्यामध्येही आढळून येतो. वेरोटॉक्‍सिन यालाच शिगाटॉक्‍सिन असेही संबोधले जाते. वेरोटॉक्‍सिन याचे महत्वाचे कार्य असे आहे, की हा घटक आपल्या शरीरातील पेशींमध्ये तयार होणाऱ्या प्रोटीनला रोखून धरतो. मानवी शरीरातील प्रत्येक पेशींसाठी प्रोटीन हा खूप महत्वाचा घटक आहे. प्रोटीन तयार होणे बंद झाले तर मानवी शरीरातील पेशी मरू लागतात व पेशींची संख्या कमी होते, त्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nयुरोपीन देशांमध्ये हा जिवाणू सर्वत्र आढळून येतो आणि असे अहवालही प्रकाशित झाले आहेत. भारतामध्ये वेरोटॉक्‍सिन ई.कोलाय ओ-157; एच-7 यासारख्या जिवाणूवर संशोधन खूप कमी ठिकाणी सुरु आहे. आतापर्यंत फक्त इंडियन वेटेरिनरी रिसर्च इन्स्टिटयूट बरेली आणि पश्‍चिम बंगाल मधील कोलकत्ता जिल्ह्यातून यासंदर्भातील अहवाल प्रकाशित झाले आहेत. त्यानंतर सिंबायोसिस स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस पुणे येथे डॉ. संतोष कोरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुणे शहर आणि परिसरातील डेअरी फार्म वरून नमुना (सॅम्पल) घेऊन वेरोटॉक्‍सिन ई.कोलाय या जिवाणूवर संशोधन सुरु केले आहे. आतापर्यंतच्या संशोधनात आम्हाला असे आढळून आले की, डायरिया यासारख्या आजारांचे महत्वाचे कारण वेरोटॉक्‍सिन ई.कोलाय सेरोटाईप ओ-157; एच-7 असू शकते. वेरोटॉक्‍सिन ई.कोलाय बदद्‌ल सर्वसामान्य जनतेला फारशी माहिती नसल्यामुळे हे सगळे आजार होण्याची शक्‍यता जास्त आहे म्हणूनच सार्वजनिक आरोग्याच्या आणि डायरीया यासारख्या आजारांचे निदान करण्याच्या दृष्टीने हा विषय अतिशय महत्वाचा आहे.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत...\nपैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक\nजुन्नर : पैसे मोजून देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ महिलेची 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार कुसूम धर्माजी तळपे, (वय 65 रा.घाटघर...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक ��्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A5%AB", "date_download": "2018-12-14T19:14:22Z", "digest": "sha1:FYQJI3LHABY2CPA7VCOSLK6NMOZFKQ2K", "length": 15543, "nlines": 694, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जून ५ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< जून २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n४ ५ ६ ७ ८ ९ १०\n११ १२ १३ १४ १५ १६ १७\n१८ १९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nजून ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५६ वा किंवा लीप वर्षात १५७ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n७० - रोमन सेनापती टायटसच्या सैन्याने जेरुसलेमची फळी फोडली व शहरात घुसले.\n१३०५ - क्लेमेंट पाचवा पोपपदी.\n१८३२ - पॅरिसमध्ये विद्यार्थ्यांचा उठाव.\n१८४९ - डेन्मार्कने नवीन संविधान अंगिकारले व संवैधानिक राजेशाही कायम केली.\n१८६४ - अमेरिकन यादवी युद्ध-पीडमाँटची लढाई - दक्षिणेचा पराभव.\n१९०० - दुसरे बोअर युद्ध - ब्रिटीश सैन्याने प्रिटोरिया जिंकले.\n१९०७ - स्वामीनारायण पंथाची स्थापना.\n१९१५ - डेन्मार्कमध्ये स्त्रीयांना मतदानाचा हक्क.\n१९१७ - पहिले महायुद्ध - अमेरिकेत सक्तीची सैन्यभरती सुरू.\n१९२४ - अर्न्स्ट अलेक्झांडरसनने पहिला फॅक्स संदेश स्वतःच्या वडिलांना पाठवला.\n१९३३ - अमेरिकेने गोल्ड स्टॅन्डर्ड रद्द केले.\n१९४४ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने नॉर्मंडीवर तुफान बॉम्बफेक केली.\n१९४६ - शिकागोच्या लासाल हॉटेलमध्ये आग. ६१ ठार.\n१९५९ - सिंगापुरमध्ये सर्वप्रथम सरकारची स्थापना.\n१९७५ - सहा दिवसांच्या युद्धानंतर सुएझ कालवा पुन्हा खुला.\n१९७७ - सेशेल्समध्ये उठाव.\n१९८४ - अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीने मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.\n१९८९ - चीनची राजधानी बिजींगच्या तियेनआनमेन चौकातील चळवळीदरम्यान एका अज्ञात निःशस्त्र व्यक्तीने रणगाड्यासमोर उभे राहून रणगाडा थांबवला. हे छायाचित्र या चळवळीचा ��ानबिंदू ठरले.\n२०१३ - चीनच्या जिलिन प्रांतातील मिशाझी गावात असलेल्या कुक्कुटमांस तयार करण्याच्या कारखान्यात आग लागून ११९ कामगार ठार. ६० जखमी.\n१७७१ - अर्नेस्ट पहिला, हॅनोव्हरचा राजा.\n१८५० - पॅट गॅरेट, अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील पोलिस अधिकारी.\n१८७८ - पांचो व्हिया, मेक्सिकोचा क्रांतीकारी.\n१८७९ - नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.\n१९०० - डेनिस गॅबॉर, हंगेरीयन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.\n१९१२ - एरिक हॉलिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९१६ - सिड बार्न्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९३९ - ज्यो क्लार्क, कॅनडाचा १६वा पंतप्रधान.\n१९४५ - अंबर रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९५० - हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.\n१९७४ - मर्व्हिन डिलन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\n१०१७ - सांजो, जपानी सम्राट.\n१३१६ - लुई दहावा, फ्रांसचा राजा.\n१९१६ - लॉर्ड होरेशियो किचनर, ब्रिटीश फील्ड मार्शल, भारताचा व्हाईसरॉय.\n१९७३ - माधव सदाशिव गोळवलकर, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.\n१९८७ - ग. ह. खरे, भारतीय इतिहासतज्ञ.\n२००४ - रोनाल्ड रेगन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\n२०१६ - एलिनॉर झेलियट, अमेरिकन लेखिका आणि इतिहासकार.\nसंविधान दिन - डेन्मार्क.\nमुक्ती दिन - सेशेल्स.\nबीबीसी न्यूजवर जून ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजून ३ - जून ४ - जून ५ - जून ६ - जून ७ (जून महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: डिसेंबर १३, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१७ रोजी २३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/onion-issue-nashik-158949", "date_download": "2018-12-14T20:41:23Z", "digest": "sha1:QF77HMNQ6DFV6EC3ZDXAM473ACAXTKKE", "length": 18343, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "onion issue in nashik कांदा उत्पादकांच्या व्यथेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nकांदा उत्पादकांच्या व्यथेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nनाशिक - निफाड बाजार समितीत किलोला जेमतेम एक रुपया 40 पैसे भाव मिळाल्यामुळे उद्विग्न होऊन साडेसात क्विंटल कांद्याचे 1064 रुपये पंतप्रधान निधीला पाठविणाऱ्या शेतकऱ्याचे राजकीय लागेबांधे शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न नाशिक जिल्हा प्रशासनाने केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पंतप्रधान कार्यालयाने अहवाल मागविल्यानंतर नाशिक- औरंगाबाद महामार्गावरील नैताळे गावातील संजय साठे नावाच्या शेतकऱ्याची कोण्या महसूल अधिकाऱ्याने भेट घेतली नाही. उलट, व्यापाऱ्यांकडे चौकशी करून त्यांचा कांदा दुय्यम दर्जाचा होता, असा अहवाल तयार केला.\nनाशिक - निफाड बाजार समितीत किलोला जेमतेम एक रुपया 40 पैसे भाव मिळाल्यामुळे उद्विग्न होऊन साडेसात क्विंटल कांद्याचे 1064 रुपये पंतप्रधान निधीला पाठविणाऱ्या शेतकऱ्याचे राजकीय लागेबांधे शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न नाशिक जिल्हा प्रशासनाने केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पंतप्रधान कार्यालयाने अहवाल मागविल्यानंतर नाशिक- औरंगाबाद महामार्गावरील नैताळे गावातील संजय साठे नावाच्या शेतकऱ्याची कोण्या महसूल अधिकाऱ्याने भेट घेतली नाही. उलट, व्यापाऱ्यांकडे चौकशी करून त्यांचा कांदा दुय्यम दर्जाचा होता, असा अहवाल तयार केला.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nसाठे यांनी 29 नोव्हेंबर रोजी कांदा विकून आलेली रक्‍कम मनिऑर्डरने पंतप्रधानांना पाठविली. त्यासाठी खिशातले 54 रुपये जास्तीचे खर्च केले. \"सकाळ'ने ही बातमी प्रकाशित केल्यानंतर तिची दखल राष्ट्रीय स्तरावर सोशल मीडियाने घेतली. पंतप्रधान कार्यालयाने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितिजन्य अहवाल मागविला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथेची अशी पंतप्रधानांच्या कार्यालयाने दखल घेतल्यानंतर खरेतर प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साठे यांची भेट घेऊन दिलासा द्यायला पाहिजे होता. कांद्याला हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची जुनी मागणी आहे, तिचा विचार व्हायला हवा होता. परंतु, नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी चौकशीचे काम उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्यावर सोपविले. डॉ. मंगरुळे यांनीही केवळ फोनवर चौकशी करून सोपस्कार पार पाडले.\nदरम्यान, महसूल अधिकाऱ्यांनी नैताळे गावातील माजी सरपंच व अन्य लोकांकडे संजय साठे यांचे कोणत्या राजकीय पक्षांशी संबंध आहेत का, हे शोधण्यात अधिक रस दाखविल्याचा प्रकार बुधवारी उजेडात आला. साठे हे प्रयोगशील शेतकरी असून, परिसरातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज व अन्य बाबतीत मदतही करतात. नोव्हेंबर 2010 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या मुंबई भेटीवेळी सेंट झेवियर महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांना भेटलेल्या राज्यातील निवडक शेतकऱ्यांमध्येही त्यांचा समावेश होता, हे तपशील समोर आल्यानंतर प्रशासनाने चौकशीची दिशा निफाड बाजार समितीमधील व्यापाऱ्यांकडे वळविली. मुळात साठे यांनी विक्रीला आणलेला कांदा दुय्यम दर्जाचा होता, असे त्या व्यापाऱ्यांकडून वदवून घेतले आणि तसा अहवाल तयार केला.\nशेतकऱ्यांचे दुःख समजावे आणि त्यावर उपाययोजना केल्या जाव्यात म्हणून पंतप्रधानांना मनिऑर्डर केली होती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर उपाययोजना होणे अपेक्षित होते; पण अधिकाऱ्यांनी मित्रांकडून माझ्या राजकीय लागेबांध्यांची माहिती घेतली. त्यातून वेदना अधिक झाल्या आहेत. ही बाब संतापजनक आहे.\n- संजय साठे, कांदा उत्पादक, शेतकरी\nतलाठी आणि तहसीलदारांचा मला फोन आला होता. त्यांनी संजय साठेंची माहिती विचारली. त्यांना फोन नंबर दिल्यावर संजय साठे हे कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, अशी विचारणा त्यांनी केली. मग त्यावर संजय साठे हा शेतकरी माणूस असून, त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे त्यांना सांगितले.\n- राजेंद्र बोरगुडे, माजी सरपंच, नैताळे\nशेतकऱ्याने कांदा विकून अल्प मोबदला मिळालेली रक्कम पंतप्रधान कार्यालयाला पाठविल्याचे प्रकरण पुढे आल्यावर प्रशासनाकडून चौकशी झाली हे खरे आहे. चौकशीमागे संबंधित प्रकार खरा आहे का, एवढेच जाणून घेण्याचा उद्देश होता. त्यामुळे प्रत्यक्ष घरी न जाता फोनवरून माहिती घेतली गेली. संबंधित शेतकऱ्याची राजकीय स्वरूपाची चौकशी केली हेही खरे नाही. राजकीय चौकशी करण्याचे काही कारण नाही.\n- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी, नाशिक\nखानदेश ठरणार उलथापालथीचे केंद्र\nधुळे महापालिकेत घवघवीत यश मिळविल्यानंतर खानदेशात भाजप भक्कम पक्ष झाला आहे. खानदेशातील जळगाव आणि धुळे या दोन्ही महापालिका पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत...\nवर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप\nऔरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील या��नी...\nराज्यात सात हजारांवर बोगस पॅथॉलॉजी लॅब\nनागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा...\nस्वेच्छाधिकार कोट्यातील सदनिका बँकेत तारणही ठेवता येणार\nसोलापूर : स्वेच्छाधिकार कोट्यातून शासनाकडून मिळालेल्या सदनिका आता बँकामध्ये गहाण आणि तारणही ठेवता येणार आहे. यापूर्वी या सदनिका विकणे आणि...\nनाशिक - नाशिकमध्ये स्वप्नातील गृहखरेदीची संधी क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्‍सपोच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून, 21 ते 23 डिसेंबरपासून गंगापूर...\nनाशिकमध्ये वर्षभरात 64 जणांची ऑनलाईन फसवणूक\nखामखेडा (नाशिक) : बँक खातेदारांना फोन करून तसेच ऑनलाईन खरेदीच्या ऑफर्स देऊन वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील 64 जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/carrom-academy-in-maharashtra-1769581/", "date_download": "2018-12-14T19:38:56Z", "digest": "sha1:IYENLVTK7IN4SQWXS5WLLS3ELSYN5C3K", "length": 21302, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Carrom academy in Maharashtra | ‘अकादमी’ ठरतेय कॅरमचा स्ट्रायकर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\n‘अकादमी’ ठरतेय कॅरमचा स्ट्रायकर\n‘अकादमी’ ठरतेय कॅरमचा स्ट्रायकर\nराज्यात कॅरममधील नवी पिढी घडण्यासाठी चाललेल्या अभियानाचा घेतलेला हा वेध..\nआधुनिक काळानुसार मानवाच्या राहणीमानात जसे बदल होत गेले, त्याप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील जवळपास सर्वच प्रकारांतही काही आमूलाग्र बदल झाले. मात्र कॅरमने त्याची पाळेमुळे खोलवर रुजवून ठेवत पारंपरिकता जपली. गेल्या काही दशकांत हा खेळ युवा पिढीसाठी मनोरंजनाचे हक्काचे साधन म्हणून उदयास आला. समाजमाध्यमांवर कधी होणारे कौतुक तर कधी उठणारी टीकेची झोड यामुळे क्षणाक्षणाला वाढत्या स्पर्धेत स्वत:ला नवा आविष्कार न दिलेल्या कॅरमचेच अस्तित्व धोक्यात येईल का, अशी भीती क्रीडाप्रेमींच्या मनात घर करून होती. मात्र या खेळाचेच देणे लागणाऱ्या काही नामवंत माजी खेळाडूंना कॅरमला तारले. सध्याच्या घडीला महाराष्ट्राचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडत आहेत. भविष्यातही अशाच प्रकारचे खेळाडू उदयास यावेत, या हेतूने मुंबईतील संगीता चांदोरकर कॅरम अकादमी, सिंधुदुर्गमधील सावंतवाडी नगर परिषद कॅरम प्रशिक्षण केंद्र आणि नागपूरमधील राज कॅरम अकादमी यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात कॅरममधील नवी पिढी घडण्यासाठी चाललेल्या अभियानाचा घेतलेला हा वेध..\nमुंबईतील एकमेव कॅरम अकादमी\nमुंबईचा दादर परिसर तसा नेहमीच गजबजलेला, मात्र तरीही येथील धावपळीच्या जीवनातून वेळ काढून माजी महिला कॅरमपटू संगीता चांदोरकर यांनी सुरू केलेल्या कॅरम अकादमीने अल्पावधीतच स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेत कार्यरत असणाऱ्या संगीता यांच्या कॅरम अकादमीला यंदा स्वातंत्र्यदिनी प्रारंभ झाला. सुरुवातीला ५ ते रात्री १० पर्यंत खुली असणारी ही अकादमी आता त्याहून एक तास अगोदर खुली होते. विविध वयोगटांसाठी येथे वेळेची विभागणी करण्यात आली असून यातील रात्री ८ ते ९ हा वेळ नामांकित कॅरमपटूंसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. कनिष्ठ गटातील मुलींना येथे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. सलग सात विश्वचषकांचा अनुभव असणाऱ्या संगीता यांना त्यांचा भाऊ विजय व अकादमीतील सहकारी विक्रांत दिवार, राजू धाटिया, सिद्धांत जाधव आणि श्रुती घोडके यांचेही मोलाचे योगदान आहे. या अकादमीचे सर्वात उल्लेखनीय यश म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस पुण्याला झालेल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत येथील खेळाडू नीलम घोडकेने नामांकित कॅरमपटू काजल कुमारीला धूळ चारून विजेतेपद मिळवले. मुंबईतील १११ क्लब्सना झुंज देणारी ही एकमेव कॅरम अकादमी येणाऱ्या काळात महाराष्ट्राला कॅरममधील नवे तारे देईल, अशी आशा आहे.\nमाझे गुरू दशरथ येलवे यांचे कॅरम अकादमीचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान मला आयुष्यभर मिळणार आहे. त्याशिवाय महिला व मुलींना या अकादमीतर्फे विविध स्पर्धामध्ये सहभाग घेता यावा, हा हेतू होता. क्लबमध्ये विशेषत: मुलांचेच वर्चस्व दिसते, मात्र अकादमीद्वारे मला त्यांची मक्तेदारीही मोडीत काढायची आहे. – संगीता चांदोरकर\nपत्ता : संगीता चांदोरकर कॅरम अकादमी, महाराष्ट्र कामगार कल्याण क्रीडा मंडळ, ललित कला भवन, दादर (पूर्व).\nदाक्षिणात्य खेळाडूंना कडवे आव्हान -केदार\nमहाराष्ट्रातील कॅरम अकादमींच्या वाढत्या संख्येमुळे दाक्षिणात्य राज्यांतील खेळाडूंना कडवी झुंज निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया माजी कॅरमपटू अरुण केदार यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘‘चेन्नईतील कॅरमपटूंचे विविध देशांतर्गत स्पर्धामध्ये आपल्याला मोठय़ा प्रमाणावर वर्चस्व पाहावयास मिळते. किंबहुना चेन्नईतील कॅरमचे सदिच्छादूत ए. मारिया इरुद्यम यांच्यापासून सुरू असलेली वर्चस्वाची ही मालिका सध्याच्या सगाया भारतीसारख्या खेळाडूंपर्यंत कायम आहे. मात्र महाराष्ट्रात उदयास येणाऱ्या कॅरमच्या अकादम्यांमुळे आपले खेळाडूही आता दाक्षिणात्य खेळाडूंना कडवी झुंज देतील, याची खात्री आहे.’’\nडिसेंबर २०१६मध्ये सुरू झालेल्या सावंतवाडी नगर परिषद कॅरम प्रशिक्षण केंद्रामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील नागरिकांमध्ये कॅरमची आवड निर्माण झाली आहे. या अकादमीचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे येथे शिकवणारे प्रशिक्षक प्रशिक्षणाचे कोणतेही मूल्य आकारत नाहीत. जिल्हास्तरीय कॅरम असोसिएशनतर्फे मिळणाऱ्या मोबदल्यातच ते कॅरमच्या शिकवण्या देतात. येथे कार्यरत असलेल्या मुख्य प्रशिक्षकांपैकी एक आहेत ते राज्यस्तरीय कॅरमपटू योगेश फणसाळकर. सावंतवाडी जिमखाना क्रीडा संकुल येथे असलेल्या या अकादमीत योगेश त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह २०१६पासून प्रशिक्षण देत आहेत. याचेच फळ म्हणून २०१६-१७च्या राष्ट्रीय स्पर्धासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्य़ातील सात, तर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तब्बल १५ खेळाडूंनी पात्रता मिळवली. याव्यतिरिक्त, २०१७-१८च्या राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी सिंधुदुर्गातील सहा खेळाडू पात्र ठरले होते. सर्व वयोगटांसाठी खुल्या असणाऱ्या या अकादमीत २५ ते ३० वयोगटातील मुलांचा समावेश सर्वाधिक आहे. या क्रीडा संकुलात कॅरमशिवाय टेबल टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन या खेळांचेही प्रशिक्षण दिले जाते.\nसिंधुदुर्गसारख्या जिल्ह्य़ातून उदयोन्मुख खेळाडू घडवण्याच्या उद्देशानेच मी व माझे सहकारी कार्यरत आहोत. महाराष्ट्र कॅरम संघटना व सिंधुदुर्ग कॅरम संघटनेच्या सहकार्याने येथील खेळाडूंना आणखी उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचे आमचे लक्ष्य आहे. – योगेश फणसाळकर\nपत्ता : सावंतवाडी नगर परिषद कॅरम प्रशिक्षण केंद्र, सावंतवाडी जिमखाना क्रीडा संकुल, सावंतवाडी.\nमाजी कॅरमपटू राजू भैसारे यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी (२०१७) मे महिन्यात विदर्भातील एकमेव कॅरम अकादमीची सुरुवात झाली. राज कॅरम अकादमी नावाने सुरू असलेल्या या अकादमीने नुकतीच भरारी घेण्यास सुरुवात केली आहे. विदर्भ कॅरम संघटनेच्या अंतर्गत असलेल्या या अकादमीत सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत १५ मुली व ९ मुले कॅरमचे धडे घेतात. राजू भैसारेच या अकादमीची सर्व कामकाजे हाताळतात. त्याशिवाय हलाखीची परिस्थिती असलेल्या खेळाडूंना ते मोफत शिक्षणही देतात. नागपूरमध्ये असलेल्या १७ क्लब्सचा ही एकमेव कॅरम अकादमी नेटाने मुकाबला करत आहे.\nपत्ता : राज कॅरम अकादमी, मानकापूर इनडोर स्टेडियम, नागपूर.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mla-hemant-takle-criticize-bjp/", "date_download": "2018-12-14T20:12:24Z", "digest": "sha1:QASPIURPMHFQGEZ6DCCLM5WZ6XEMZN7X", "length": 10973, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डॉ.आंबेडकर,स्व. विलासरावांपेक्षाही माहिती व जनसंपर्कचे अधिकारी मोठे झाले का? : आ. टकले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nडॉ.आंबेडकर,स्व. विलासरावांपेक्षाही माहिती व जनसंपर्कचे अधिकारी मोठे झाले का\nचुकीची जबाबदारी घेवून मुख्यमंत्र्यांनीही माफी मागावी...\nनागपूर – राज्यसरकारच्या इंग्रजी लोकराज्य अंकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या जागी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा फोटो प्रसिध्द करणाऱ्या लोकराज्य अंकाचे प्रकाशन करणाऱ्या माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि याप्रकरणी चुकीची जबाबदारी घेवून मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले यांनी केली. ते पुरवण्या मागण्यांवर बोलत होते.\nप्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींपैकी ३३ टक्के मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित – हेमंत टकले\nज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना राबविण्यासाठी सरकारने केलेली १५ कोटींची तरतुद अपुरी आहे असेही आमदार हेमंत टकले म्हणाले.या योजनेसाठी तरतुद करताना ही योजना नेमकी काय आहे हे सरकारने स्पष्ट केलेलं नाही. शेतकरी सन्मान योजनेसारखी या पत्रकार सन्मान योजनेची अवस्था होवू नये अशी अपेक्षा आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली.\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’,…\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nही योजना केवळ मंत्रालय कव्हर करणाऱ्या किंवा अधिस्विकृतीधारक पत्रकारांसाठी आहे की, गावखेडयात स्ट्रिंजर म्हणून बातमीदारी करणाऱ्या पत्रकारांसाठीही हे देखील सरकारने स्पष्ट करावे. सरकारने शेतकरी सन्मान योजना लागू करताना अनेक अटी टाकल्या होत्या. आजकाल सरकारची सन्मान योजना म्हटली की, भीक नको पण कुत्रं आवर अशी स्थिती असते अशी खरमरीत टिकाही आमदार हेमंत टकले यांनी केली.\nपत्रकार सन्मान योजना ही सरसकट सर्व पत्रकार बांधवांसाठी लागू करण्यात यावी. अटींचा डोंगर उभा करुन या योजनेची अवस्था शेतकरी सन्मान योजनेसारखी होवू नये असा टोलाही आमदार हेमंत टकले यांनी लगावला.यासह अनेक समस्या���चा मागोवा आमदार हेमंत टकले यांनी घेत पत्रकारांची सक्षम बाजु सरकारसमोर मांडली.\nआंबेडकरांच्या फोटोबाबत बोलताना त्यांनी माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. इथं खाजगी वाहिन्या मिनिटामिनिटाला, दैनिके दिवसाला बातम्या छापत असतात. ते चुकत नाहीत परंतु मासिकाच्या निर्मितीला महिनाभर वेळ घेवूनही आणि डझनभर अधिकारी घेवून इतकी गंभीर चुक झाली आणि ती होवूनही एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही. त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा आणि स्वर्गीय विलासरावांपेक्षाही माहिती व जनसंपर्कचे अधिकारी मोठे झाले आहेत का नियुक्तीला अपात्र म्हणून मॅटने बडतर्फ केलेला अधिकारी या पदावर का नेमण्यात आला. या गंभीर चुकीची जबाबदारी माहिती विभाग, खाजगी प्रकाशकावर टाकून जबाबदारी झटकत असेल तर हा विभाग बंद करुन टाका अशी मागणीही आमदार हेमंत टकले यांनी केली.\nशेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- खासदार राजू शेट्टी\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित शाहांचा हल्लाबोल\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने…\nमुंबई : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजातील युवकांमध्ये मोठा असंतोष पहायला मिळत आहे. राज्यात मराठा आरक्षण…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nपराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेतकरी कर्जमाफी \nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=64&Itemid=154&limitstart=1", "date_download": "2018-12-14T20:02:38Z", "digest": "sha1:4KLQP5BQ42RX4D47U5TBOTGQUZLW34PZ", "length": 7409, "nlines": 53, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "खरा समाजधर्म", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » इतर साहित्य » पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म\nबौद्ध-साहित्याचा प्रधान ग्रंथ “ त्रिपिटक ”, यांतील विनयपिटकाचा सारांश त्यांनीं ‘बौद्ध संघाच्या परिचया ’त दिला आहे.\nबौद्ध लोकांत ज्या प्रकरणाची महती गीतेसारखी मानली आहे त्या ‘ धम्मपदाचें ’ भाषांतर आणि त्यानंतर तितकेंच लोकप्रिय असलेलें शान्तिदेवाचार्यांच्या “ बोधिचर्यावतारांचे ” भाषांतर त्यांनीं मराठींत उपलब्ध करून दिलें आहे.\nबौद्ध लोकांच्या योगमार्गाविषयींची यथार्थ कल्पना आपल्याला त्यांच्या “ विशुद्धि मार्ग ” या लहानशा पुस्तकांत सुंदर रीतीनें मिळते.\nया खेरीज त्यानीं इतरही लहान मोठी पुस्तकें लिहिलीं आहेत. पण जीवनविषयक आणि धर्माविषयक स्वतःचे परिपक्व विचार त्यानीं स्वतःच्या स्वतंत्र मौलिक अशा तीन ग्रंथांत ग्रंथित केले आहेत.\nकोणकोणत्या सामाजिक आणि राजकीय कारणांमुळें बुद्ध भगवानानें राज्यत्याग केला आणि संन्यास घेतला याविषयींची स्वतःची अगदीं स्वतंत्र उपपत्ति नाटकाच्या रूपानें त्यानीं “ बोधिसत्त्व ” या ग्रंथांत दिली आहे.\nवैदिक काळापासून धर्मविचारांत परिवर्तन कसें होत गेलें; धर्मक्रांन्ति बरोबर निरनिराळे पुरोहितवर्ग कसे निर्माण झाले आणि धर्माच्या शुद्ध कल्पनेला संप्रदायांच्या निरनिराळ्या व्यूहांतून मुक्त होतांना कसे सायास पडले, हें सर्व स्वतःच्या कल्पनेप्रमाणें त्यानीं “ हिंदी संस्कृति आणि अहिंसा ” या वादग्रस्त पुस्तकांत नमूद केलेलें आहे. आणि त्यानंतर वेदकाळाच्या पूर्वीपासून या देशांतील ऋषिमुनींनी जी तपस्यामूलक अहिंसा धर्म चालविला होता त्याची परिणति भगवान पार्श्वनाथाच्या चातुर्याम धर्मांत कशी झाली आणि त्यानंतर याच चातुर्याममूलक समाजधर्माचा आजवर कसकसा विस्तार होत आला आहे हें त्यानीं प्रस्तुत ग्रंथांत मुद्देसूद रीतीनें मांडलें आहे. येथेंही स्वतःला जें वाटलें तें सडेतोडपणानें सांगतांना त्यामुळें वादाच्या किती वावटळी उठतील याची पर्वा त्यानीं मुळींच केलेली नाहीं.\nधर्म म्हणजे जीवन-धर्म. त्यांत व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन हीं दोन्हीं येतात; आणि सामाजिक जीवनांत आर्थिक आणि राजकीय हे प्रधान भाग टाळतां येत नाहींत. धर्म शास्त्र जर खरें जीवन-धर्म शास्त्र असेल तर त्याला राजकारण आणि अर्थकारण यांचें वावडें बाळगून चालावयाचें नाहीं.\nअर्थात् चातुर्यामात्मक समाज-धर्माचा उहापोहा करतांना धर्मानंदजींना समाजवाद, साम्यवाद, गांधीवाद यांच्या विषयींचे स्वतःचे विचार मांडावेच लागले. आणि तसें करीत असतांना काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांचे संबंध, काँग्रेसचें आंतरराष्ट्रीय राजकारण वगैरे गोष्टींविषयीं देखील त्यांना लिहावेंच लागलें.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-2/", "date_download": "2018-12-14T19:18:20Z", "digest": "sha1:HKY4EXQR2EBUFFHDOVOA65F6OVFZ3YHW", "length": 9877, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तामिळनाडूच्या राज्यपालांच्या बदनामी प्रकरणी पत्रकारास अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतामिळनाडूच्या राज्यपालांच्या बदनामी प्रकरणी पत्रकारास अटक\nविद्यार्थिनींच्या सेक्‍स रॅकेटशी राजभवनाला जोडण्याचा आरोप\nचेन्नई- तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची प्रतिमा मलिन करणाऱ्या लेखांच्या मालिका छापल्याबद्दल तमिळी साप्ताहिकाच्या प्रसिद्ध संपादकास अटक करण्यात आली आहे. आर. गोपाल असे या संपादकांचे नाव असून ते “नक्कीरन’ नावाच्या साप्ताहिकाचे संपादक आहेत. गोपाल पुण्याला जाण्यासाठी विमानतळावर आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राजभवनाच्यावतीने करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.\nतामिळनाडूच्या राजभवनाविषयी गोपाल यांनी आपल्या साप्ताहिकातून एक लेखमाला प्रसिद्ध केली होती. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून ही लेखमाला प्रसिद्ध करण्यात येत होती. त्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षिकेचा संदर्भ असलेल्या एका सेक्‍स रॅकेटविषयीच्या लेखाचाही समावेश होता. विरुधूनगर जिल्ह्यातील एका खासगी महाविद्यालयातील निर्मला देवी या सहायक प्राध्यापक महिलेने महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अधिकाऱ्यांना सेवा देण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप या लेखामध्ये करण्यात आला होता. चांगले गुण आणि पैसे मिळवू�� देण्याचा प्रलोभनाने या प्राध्यापक महिलेने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. निर्मला देवी यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. निर्मला देवींना आपण ओळखतही नसल्याचे स्पष्टिकरण राज्यपालांच्यावतीने देण्यात आले आहे.\nया प्रकरणातील सत्य बाहेर आल्यास आपली राजकीय कारकिर्द नष्ट होईल, अशा भीतीपोटी काही राजकीय नेत्यांनी राज्यपालांना सेक्‍स रॅकेटमध्ये गोवण्याचे राजकीय षडयंत्र सुरू असल्याची टीका भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांनी केली आहे. एएमएमकेचे नेते टीटीव्ही दिनकरन यांनीही पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. तर पीएमके, माकपा, भाकप, मक्कल नीती मैयामचे नेते कमल हासन, एमडीएमकेचे प्रमुख वैको आदींनी गोपाल यांच्या अटकेचा निषेध केला आहे.\nतामिळनाडूतील कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनने कन्नड अभिनेते राजकुमार यांचे अपहरण केल्यानंतर वीरप्पनशी वाटाघाटी करण्यास गोपाल यांना पाठवण्यात येत असे. तेंव्हा द्रमुक पक्षाकडून गोपाल यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशाळा परिसरातील रोमियोंना कोण आवरणार\nNext articleपालिका देणार 152 कोटींची थकबाकी\nराज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तातडीची मदत मिळणार\nराजस्थानमध्ये मुख्यमंत्री गेहलोत तर उपमुख्यमंत्री पायलट\nइंटरपोलकडून मेहुल चोक्‍सीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी\nकर्नाटकात फक्त 800 शेतकऱ्यांनाच कर्जमाफी\nअमेरिकेत लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली मॉडेलला अटक\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/plastic-ban-political-party-127459", "date_download": "2018-12-14T20:26:49Z", "digest": "sha1:2QEFHQNGE6X2NBMAFTIHEKBLG3T4PSPU", "length": 14177, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "plastic ban political party शहरवासीयांनी केली प्लॅस्टिक बंदी ‘कॅरी’ | eSakal", "raw_content": "\nशहरवासीयांनी केली प्लॅस्टिक बंदी ‘कॅरी’\nरविवार, 1 जुलै 2018\nऔरंगाबाद - प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयावरून राजकीय पक्षांमध्ये लाथाळ्या सुरू आहेत. कुणी हा निर्णय निवडणूक फंडा म्हणून घेतल्याचा आरोप करतेय, तर कुणी पर्याय उपलब्ध असताना तो लादल्याची टीका होत आहे. शहराचा विचार केला तर निर्णयाच्या सात दिवसांनंतर लोकांनी ‘प्लॅस्टिक बंदी’ बऱ्याप���की कॅरी केल्याचे चित्र आहे.\nऔरंगाबाद - प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयावरून राजकीय पक्षांमध्ये लाथाळ्या सुरू आहेत. कुणी हा निर्णय निवडणूक फंडा म्हणून घेतल्याचा आरोप करतेय, तर कुणी पर्याय उपलब्ध असताना तो लादल्याची टीका होत आहे. शहराचा विचार केला तर निर्णयाच्या सात दिवसांनंतर लोकांनी ‘प्लॅस्टिक बंदी’ बऱ्यापैकी कॅरी केल्याचे चित्र आहे.\nप्लॅस्टिकच्या रोज वापरल्या जाणाऱ्या घरगुती वस्तू आणि कॅरिबॅग यात हेतुपुरस्सर गल्लत करण्यात आल्यामुळे सुरवातीचे दोन दिवस लोकांना हा निर्णय पचवणे अवघड गेले खरे; पण तिसऱ्या दिवशी घरातून बाहेर पडताना, खिशात, वाहनाच्या डिक्कीत किंवा हॅंडलला कापडी पिशवी लटकवून जाणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय होते.\nप्लॅस्टिक बंदी निर्णय जाहीर करण्याआधी सरकारी यंत्रणेकडून फार मोठ्या प्रमाणात जनजागृती केली गेली असे कुठे दिसले नाही. तरीदेखील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करीत मोठा प्रतिसाद दिला. अर्थात, पाच ते पंचवीस हजार रुपयांच्या दंडाची भीतीही यात महत्त्वाची ठरली. महापालिकेच्या वतीने शहरातील दुकाने, हॉटेल्सवर छापे टाकत दंडात्मक कारवाई केली.\nप्लॅस्टिक बंदीच्या निर्णयातून औद्योगिक वापरासाठी तयार करण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकला यातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेताना उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढू नये, याची देखील काळजी घेतल्याचे दिसते. वर्तमानपत्र, सोशल मीडिया आणि रोजच्या दैनंदिन अनुभवातून प्लॅस्टिकचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सर्वसामान्यांच्या लक्षात आले. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीला टोकाचा विरोध झाला नाही, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे.\nभाजीपाला, फळे किंवा किराणा वस्तू आणण्यासाठीच्या कमी मायक्रॉनच्या कॅरिबॅगवर लादण्यात आलेली बंदी लोकांनी शिरसावंद्य मानली आहे. पण अजूनही नेमक्‍या कोणत्या प्लॅस्टिकवर सरकारने बंदी घातली आहे, याचा स्पष्टपणे सर्वसामान्यांना उलगडा झालेला नाही. याचा सरकारकडून खुलासा होऊन त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचवली गेली, तर दंडात्मक कारवाई करण्याची वेळच येणार नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.\nशिर्सुफळ - वनविभागातील झाडे जगवण्यासाठी प्लास्टिक बाटल्यातुन पाणी\nशिर्सुफळ - सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर ब���रामती तालुक्यातील वनविभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिर्सुफळ...\nप्लास्टिक पिशवीला अधिकारी जबाबदार\nमुंबई - प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई काही दिवसांत थंडावली होती. कारवाईला वेग देण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. बंदी घातलेल्या...\nप्लॅस्टिकच्या ८५ कंपन्यांना टाळे\nपुणे - प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या ८५ कंपन्यांना ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ’ने (एमपीसीबी) टाळे ठोकले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये...\nपिंपरी - राज्य सरकारने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी जाहीर केली असली तरी शहरात अद्याप अनेक ठिकाणी या पिशव्यांचा वापर...\nमहिलांना कापडी पिशव्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन\nटाकळी हाजी (पुणे): पाऊस नसल्याने शेतात कामे राहिली नाहीत, रोजगारासाठी दूर दूर जावे लागते ते परवडतही नाही. त्यापेक्षा महिलांना घरीच प्रशिक्षण मिळाले...\nजिथे सागरा प्लॅस्टिक मिळते...\nसमुद्रातील प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्याचा ध्यास एका तरुणाने घेतला आणि पाच वर्षे प्रयोग करून त्याने समुद्री प्लॅस्टिकमुक्तीचा सर्वांत मोठा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-ghatkopar-toilets-60365", "date_download": "2018-12-14T20:36:45Z", "digest": "sha1:XYGVNPML4HKTROYAB26FAB4SKXS2MRZY", "length": 12370, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news ghatkopar toilets आझाद नगरमधील शौचालयाची दुरवस्था | eSakal", "raw_content": "\nआझाद नगरमधील शौचालयाची दुरवस्था\nमंगळवार, 18 जुलै 2017\nघाटकोपर - पश्‍चिम विभागातील आझादनगर येथील सुलभ शौचालयाची दुरवस्था झाली आहे. भिंतींना वाळवी लागून सिमेंट निखळत असल्याने शौचालय कोणत्याही क्षणी खाली कोसळण्याची भीती वर्तवली जात आहे. नवीन दुमजली शौचालय बांधण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.\nदोन हजार नागरिकांची वस्ती असलेल्या आझाद न��रमधील हे शौचालय १९९८ मध्ये बांधण्यात आले. या ठिकाणी पुरुषांसाठी २०; तर महिलांसाठी १४ आसनी शौचालय आहे. मात्र, लोकसंख्या वाढल्यामुळे सध्या ती अपुरी पडत आहेत. परिणामी शौचालयाबाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या असतात.\nघाटकोपर - पश्‍चिम विभागातील आझादनगर येथील सुलभ शौचालयाची दुरवस्था झाली आहे. भिंतींना वाळवी लागून सिमेंट निखळत असल्याने शौचालय कोणत्याही क्षणी खाली कोसळण्याची भीती वर्तवली जात आहे. नवीन दुमजली शौचालय बांधण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.\nदोन हजार नागरिकांची वस्ती असलेल्या आझाद नगरमधील हे शौचालय १९९८ मध्ये बांधण्यात आले. या ठिकाणी पुरुषांसाठी २०; तर महिलांसाठी १४ आसनी शौचालय आहे. मात्र, लोकसंख्या वाढल्यामुळे सध्या ती अपुरी पडत आहेत. परिणामी शौचालयाबाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या असतात.\nपावसाळ्यात शौचालयाच्या भिंती पूर्णपणे झिरपत असून, सिमेंट निखळत आहे. शौचालयाभोवती कचरा साठत असल्याने दुर्गंधीमध्येच नागरिकांना प्रातर्विधी करावे लागतात. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे.\nजीर्ण अवस्थेतील शौचालयासंबंधी स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती. त्यामुळे या ठिकाणाची पाहणी केली असून, लवकरच नवीन दुमजली शौचालय बांधून देण्यासाठी प्रयत्न करीन.\n- सूर्यकांत गवळी, स्थानिक नगरसेवक\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nभटक्या कुत्रयांना रेबीज इंजेक्शनसह गळ्यात हिरवा पट्टा\nयेरवडा : शहरातील भटक्या कुत्रयांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहिल असे अँटीरेबीजचे इंजेक्शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\n#PMCIssue दुकाने थाटली नोंदीविना\nयेरवडा - शहरातील अनेक लॉज, मंगल कार्यालये, ब्युटी ��ार्लर, सलून, रसवंतिगृहे, आइस फ्रूट, पान टपरी असो की अंडी विक्रेते यांची नोंदच महापालिकेच्या आरोग्य...\nझेडपी बनली ८०० रुग्णांसाठी देवदूत\nसातारा - दुर्धर आजारांनी ग्रासले तर चिंता लागते ती पैशांची... तो जवळ नसला तर ‘विषय’ संपला... मग, वाट पाहिली जाते, ती मृत्यूला कवटाळण्याची... अशाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=64&Itemid=154&limitstart=2", "date_download": "2018-12-14T20:09:16Z", "digest": "sha1:JHKGXYWCSJNNHONNLO6ZALKGG3FLYBGU", "length": 9827, "nlines": 51, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "खरा समाजधर्म", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » इतर साहित्य » पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म\nत्यांच्या या आर्थिक आणि राजकीय मीमांसेशीं सर्वांनांच एकमत होणे शक्य नसणार. विशेष अनुभवानें स्वतःचे विचार बदलण्याची तयारी धर्मानंदजींमध्यें नेहमींच दिसून येई. पण येथील सर्व विवेचनांत साधुचरित धर्मानंद कोसंबीची जनहिताची तळमळ, निस्पृहता, सांप्रदायिक अभिनिवेशाचा अभाव आणि परम कोटीची सत्यनिष्ठा हे गुण प्रामुख्यानें दिसून येतात.\nकोणताही धर्म घ्या, त्याला ऐहिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठीं त्याच्या अनुयायांनी त्याचे धिंडवडे काढलेच आहेत. या बाबतीत सनातनी, बौद्ध, जैन, मुसलमान, ख्रिस्ती; कोणतेच धर्म अपवादात्मक नाहींत. समाजवाद, साम्यवाद आणि गांधीवाद याही पंथांच्या अनुयायांत हे दोष शिरले नाहींत किंवा शिरणार नाहींत असें म्हणतां यावयाचें नाहीं. धर्मानंद कोसंबीनीं स्वतः बौद्ध आहोंत म्हणून त्या पंथाला कोठेही संभाळून घेतलें नाहीं.\nमहावीरांनी पार्श्वनाथांच्या चातुर्याम धर्माचा विस्तार केला. पार्श्वनाथाचा संप्रदाय आज कोठेंही स्वतंत्रपणें दिसत नसल्यामुळें त्याच्या चातुर्याम धर्माची सांप्रदायिक विकृति उपलब्ध नाहीं, म्हणूनच कदाचित् धर्मा���ंदजींना पार्श्वनाथांच्या चातुर्याम धर्माचें विशेष आकर्षण वाटलें असेल.\nपार्श्वनाथांचा चातुर्याम धर्मच महावीराच्या पंचमहाव्रतांत परिणत झाला आहे. तोच धर्म बुद्धाच्या अष्टांगिक मार्गांत आणि पातंजल योगाच्या यमनियमांमध्यें प्रगट झाला आहे. गांधींच्या आश्रमधर्मांत देखील चातुर्याम धर्मच प्रधानपणें दृगगोचर होत आहे. स्वराज्य मिळेतोंपर्यंत सबंध राष्ट्राला सत्य आणि अहिंसेची दीक्षा द्यावी आणि स्वराज्य मिळाल्यानंतर अस्तेय आणि अपरिग्रहमूलक समाजव्यवस्था स्थापन करावी आणि अशा रीतीनें ऐहिक आणि पारमार्थिक मोक्ष प्राप्त करून देणारा सर्वोदय साधावा अशी गांधींची कार्यपद्धति दिसते.\nवेदान्ताच्या मुळाशी देखील चातुर्याम धर्म आहेच. तसें पाहिलें तर चातुर्याम धर्म म्हणजे मनुष्यानें स्वतःच्या असामाजिक वृत्ति दूर करून विश्वकुटुंब स्थापन करण्याची पूर्व तयारी करणारा समाजधर्म होय. समाजवाद घ्या किंवा साम्यवाद घ्या, लोकशाही घ्या किंवा अराजकवाद घ्या; सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह या चार सामाजिक सद्‍गुणांवाचून कोणतीही समाजरचना स्थिरपणें सिद्ध होऊं शकणार नाहीं. या चार यामांबरोबर निदान संयमाच्या रूपांत ब्रम्हचर्य हा पांचवा याम वाढविलाच पाहिजे आणि या सर्वांच्या मुळाशीं आत्मौप्यम वृत्ति बाळगून त्या वृत्तीचा विश्वात्मैक्यापर्यंत विकास केलाच पाहिजे; ही गोष्ट पटावयास वेळ लागणार नाहीं.\nजुने धर्म जर भविष्यकाळांत टिकवावयाचे असतील तर त्यांच्या भोंवती जमलेली संकुचिततेची अधार्मिक जाळी दूर केलीच पाहिजे, आणि मग सध्यां मनुष्यजातीपुढील महान आणि बिकट प्रश्न सोडविण्याची शक्ति या धर्मांच्या सिद्धान्तांमध्यें आहे असे सिद्ध करून दिले पाहिजे. जैनांनी आपला अहिंसा धर्म कुत्र्या मांजराचे जीव वाचविण्यांत आणि बटाटे वांगी न खाण्यांत संपूर्ण होतो असें न मानतां विश्वव्यापी आर्थिक पिळणूक, असमानता, अन्याय आणि अत्याचार यांचा प्रतिकार करण्यांत अहिंसा कशी वापरावयाची आणि ती कशी यशस्वी करून दाखवावयाची या कसोटीवर त्यांनीं आपला अहिंसा धर्म कसून दाखविला पाहिजे. महात्मा गांधीनीं हें करून दाखविलें म्हणूनच अहिंसा धर्म जगांत सजीव आणि प्रतिष्ठित झाला. धर्मज्ञ लोकांनीं धर्माची चर्चा व्याकरण आणि तर्कांच्या शास्त्रार्थांतून बाहेर काढून आणि क्षुद्र रूढीच्या बचावाचे प्रयत्‍न सोडून देऊन व्यक्ति आणि समाज यांच्या समग्र जीवनाच्या भूमिकेवर करून दाखविली पाहिजे. धर्मानंद कोसंबीनीं या दिशेनें केलेला हा पहिलाच आणि म्हणून विशेषपणें अभिनंदनीय प्रयत्‍न आहे.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/delhi-who-wiill-lead-the-opposition/", "date_download": "2018-12-14T19:30:57Z", "digest": "sha1:ESFFR7TS4Z5OXMEC2EGMS2YMKBGTS2QQ", "length": 9216, "nlines": 123, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "शरद पवार नव्हे, सोनियांकडे विरोधी ऐक्याचं नेतृत्व? – थोडक्यात", "raw_content": "\nशरद पवार नव्हे, सोनियांकडे विरोधी ऐक्याचं नेतृत्व\n30/01/2018 टीम थोडक्यात देश 0\nनवी दिल्ली | काँग्रेससह विरोधी पक्षांना भाजप सरकारविरोधात एकजूट करण्याचे प्रयत्न दिल्लीत सुरु झालेत. मात्र या ऐक्याचं नेतत्व शरद पवार नव्हे, तर सोनिया गांधींच्या हाती जाण्याची शक्यता आहे.\nशरद पवार यांनी या ऐक्यासाठी पुढाकार घेतला. मुंबईत संविधान बचाव रॅली काढल्यानंतर त्यांनी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. मात्र पवार या ऐक्याचं नेतृत्व करु पाहात असल्याचं लक्षात आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी हे नेतृत्व सोनिया गांधींकडे यावे यासाठी प्रयत्न सुरु केल्याचं करतंय.\nकाँग्रेसच्या प्रयत्नांचा एका भाग म्हणून विरोधकांची यापुढची बैठक सोनिया गांधींच्या निवासस्थानी बोलावण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी ही बैठक होण्याची शक्यता आहे.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास...\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही ̵...\nकाँग्रेस हाच भाजपला पर्याय- शरद पवार...\nभाजप खासदार संजय काकडे पुन्हा राष्ट्रवाद...\nशरद पवारांनी सांगितलं, कुठं कुठं चुकले न...\n“राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी मी कुणालाह...\nबारामती घडवायला पवार कुटुंबाला 50 वर्षे;...\nहे राहुलच्या मेहनतीचं फळ- सोनिया गांधी...\nजनता मग्रुरी सहन करणार नाही; शरद पवारांच...\nधनगर आरक्षणासाठी पवारसाहेबांनी मध्यस्थी...\nशरद पवारांच्या गाडीचं सारथ्य केलं चक्क त...\nशरद पवारांचा गडकरींना प्रेमाचा सल्ला; म्...\nधर्मा पाटलांना 5 एकरांसाठी 4 लाख आणि दलालांना 5 कोटी\nबानकुळे तुम्ही विष प्या, उपचार करायचे की नाहीत आम्ही ठरवू\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=64&Itemid=154&limitstart=3", "date_download": "2018-12-14T20:15:58Z", "digest": "sha1:2NLJSXG6QHGVOBCHS47C6X3SR4AVQGSO", "length": 9808, "nlines": 49, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "खरा समाजधर्म", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » इतर साहित्य » पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म\nप्रस्तुत निबंधाच्या प्रस्तावनेंत जुन्या काळच्या जैन लोकांच्या मांसाहाराविषयीं उल्लेख आला आहे. गुजरातमध्यें ही चर्चा तीन वेळां कडवेपणानें झालेली माझ्या पाहण्यांत आहे. प्राचीन काळीं सगळेच जैन मांसाहार करीत असत असें कोणी म्हटलेलें नाह���ं. जैन धार्मिक- साहित्यांत कित्येक जैन मांसाहार करीत असल्याचा उल्लेख निर्विवाद सांपडतो. आजच्या धार्मिक लोकांनां त्या वस्तूची चर्चा न आवडणें स्वाभाविक आहे. कारण मांसाहार त्यागाविषयीं अत्यंत आग्रह जर कुणाचा असेल तर तो आजच्या जैनांचा आहे; व समाज या नात्यानें त्यांनीं तो उत्तम रीतीनें पाळूनही दाखविला आहे. मांसाहार धर्म्य आहे असें कोणीच म्हणूं शकणार नाहीं. पशु, पक्षी, बकरीं, कोंबडीं, मासे, खेकडे वगैरे प्राण्यांना मारून स्वतःचे पोट भरणें हें एखादें थोर कृत्य आहे असें कुणीच सिद्ध करूं पहात नाहीं. आजच्या काळीं सार्वत्रिक मांसाहार त्याग कितपत शक्य आहे याविषयीं वाद होऊ शकेल. मानव जातीच्या मंद प्रगतिकडे पाहतां आजच्या स्थितींत मांसाहारी लोकांनां घातकी, क्रूर किंवा अधार्मिक म्हणणें योग्य होणार नाहीं. पण मांसाहार न करणें हाच उत्तम धर्म आहे याविषयीं कोठेंही दुमत नाहीं; प्राचीन काळीं कित्येक जैन उघडपणें मांसाहार करीत असत असा ऐतिहासिक पुरावा मिळाला म्हणून आजच्या जैनांनी मांसाहार करावा असें कोणींच म्हणत नाहीं; किंवा आजचे जैन मांस खाण्यासाठीं जुन्या पुराव्याचा उपयोग करतील असाहि संभव नाहीं. मांसाहार न करणे हेंच श्रेष्ठ जीवन आहे हा जैन धर्माचा उपदेश असंदिग्ध आहे.\nअशा स्थितीत जुन्या काळीं परिस्थिति काय होती याविषयींच्या चर्चेनें चिडून जाण्याचें खरोखर कांहींच कारण नव्हतें. फार तर एवढेंच सिद्ध होईल ना कि मांसाहाराच्या बाबतींत आजच्या जैन लोकांनीं महावीर स्वामींच्या काळापेक्षां बरीच प्रगति केली आहे. यांत वाईट वाटण्याजोगें काय आहे \nपंडित सुखलालजीनीं एक गोष्ट सुचविली आहे तिचाही विचार करण्याजोगा आहे. ते म्हणातात कीं महावीर स्वामींचा अहिंसा धर्म, प्रचारक-धर्म असल्यामुळें त्यांत निरनिराळ्या जातींचा वेळोवेळीं प्रवेश झाला आहे. अनेक सनातनी ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य जसे महावीर स्वामींचा उपदेश पटून जैन झाले, त्याचप्रमाणें कित्येक क्रूर, वन्य आणि मागासलेल्या जातींचे लोकही उपरति होऊन जैन धर्मात शिरले होते. असे लोक जैन धर्माचा स्वीकार केल्यानंतर देखील बरेच दिवस मांसाहार करीत असल्यास नवल नाहीं. तेव्हां जुन्या काळीं कित्येक जैन मांसाहार करीत होते असें सिद्ध झाल्यानें सर्वच जैनांना मांसाहार विहित होता असें अनुमान काढणें चुकीचें होईल. मांसाहार त्यागाच्या बाबतींत जैन धर्मानें मानवी प्रगतींत सर्वात अधिक भर घातली आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. ब्राम्हण धर्म, महानुभावी धर्म इत्यादि पंथांत देखील मांसाहार त्यागाचा आग्रह दिसून येतो. या सर्वांनीं मिळून थोर कामगिरी केली आहे. पण या सर्वांनीं मांसाहारी लोकांशीं स्वतःचे दळणवळण बंद करून आणि रोटीबेटी व्यवहाराचा प्रतिबंध करून स्वतःचा प्रचारच कुंठित केला आहे हीहि गोष्ट विसरता कामा नये.\nरोटीबेटी व्यवहार बंद केल्यानंतरच्या काळांत निरामिषाहारी लोकांनी स्वतःच या तत्त्वाचा प्रचार कोठेंही सफलतापूर्वक केल्याचा दाखला नाहीं. उलट निरामिषाहारी लोकच शिथिल होऊन हळूहळू चोरून किंवा उघडपणें मांस खाऊं लागल्याची उदाहरणें जेथें तेथें सांपडतात. अहिंसा धर्म जोंवर अग्निसारखा उज्ज्वळ आणि पावक असेल तोंवर त्याला इतरांच्या संपर्काचें भय नसणार. हा धर्म रूढी म्हणून जडपणें टिकू लागला म्हणजेच त्याला स्वतःच्या आसपास बहिष्काराच्या भिंती बांधून स्वतःचे रक्षण करावें लागतें आणि मग तो निःसत्वपणें ‘ जगत ’ राहतो.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/riksha-124944", "date_download": "2018-12-14T20:38:18Z", "digest": "sha1:2D43TAFRTBES77DTDIYEMDO7COJID56F", "length": 12776, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "riksha महामार्गावर ट्रकसमोर रिक्षा आडवी लावून लुटले | eSakal", "raw_content": "\nमहामार्गावर ट्रकसमोर रिक्षा आडवी लावून लुटले\nबुधवार, 20 जून 2018\nमहामार्गावर ट्रकसमोर रिक्षा आडवी लावून लुटले\nमहामार्गावर ट्रकसमोर रिक्षा आडवी लावून लुटले\nजळगाव, ता. 19 : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकसमोर रिक्षा आडवी लावून लूट केल्याची घटना घडली. चालक, क्‍लिनरला बेदम मारहाण करून त्यांच्याकडून नऊ हजारांचा ऐवज लुटून नेणाऱ्या तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.\nराष्ट्रीय महामार्गावरून नाशिक जिल्ह्यातील कळवण येथून छत्तीसगड पासिंगचा ट्रक (सीजी 07, बीजी 6300) कांदा भरून भुवनेश्‍वर (ओरिसा) येथे निघाला होता. नाशिक येथून नागपूर महामार्गाने जात असताना नसिराबाद जवळील महिंद्रा शोरुमजवळ पहाटे पाचच्या सुमारास विनानंबरच्या रिक्षाचालकाने ट्रकसमोर रिक्षा आडवी लावून ट्रकचालक परविंदर सिंग सुखदेवसिंग (रा. छत्तीसगड) व क्‍लीनर या दोघांना रिक्षातील तिघांनी 17 जूनला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर चालक व क्‍लीनर यांच्या खिशातील मोबाईल व रोख असा नऊ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. भीतीपोटी ट्रकचालकाने तक्रार न करता भुसावळपर्यंत ट्रक नेला. तेथे एका ढाब्यावर जेवणासाठी थांबले असताना टपरी चालकाला घटना सांगितल्यावर त्याने नसिराबाद पोलिस ठाण्याचा पत्ता चालकाला दिला. आज कांद्याचा माल खाली करून ट्रकचालक परमिंदरसिह परत आल्यावर त्याने नसिराबाद पोलिसांत तक्रार दाखल केल्यावरून तीन संशयितांविरुद्ध जबरी लूट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.\n\"त्रिदेव' नावाने लागला शोध\nरिक्षावर नाव नसल्याने ट्रकचालक परमिंदरसिह याने रिक्षावर \"त्रिदेव' लिहिलेले असल्याचे लक्षात ठेवले होते. त्याच आधारे सहाय्यक निरीक्षक आर. टी. धारबडे, रामकृष्ण पाटील यांच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू होता. विनानंबरच्या त्रिदेव रिक्षाला शोधून काढत घटनेच्या दिवशी विशाल विक्रम भोई (वय 18, रा. वाल्मीकनगर), प्रद्युम्न ऊर्फ बंटी नंदू महाले (वय 19, खंडेरावनगर), संदीप ऊर्फ गोलू जयसिंग सोनवणे (वय 18, रा. शनिपेठ) अशा तिघा संशयितांना आज रात्री अटक करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.\nचौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत दुरुस्तीची निविदा\nजळगाव - शहरातून मार्गस्थ महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा आठवडाभरात निघण्याचे सांगितले जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या...\nबीड : गेटकेन ऊस असलेल्या गाड्या अडविल्या\nमाजलगांव (बीड) : पाणी पातळी खालावल्याने उभा उस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याएैवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे...\nऔट्रम घाटातील बोगदा ठरणार देशातील सर्वांत लांब\nऔरंगाबाद - औट्रम घाटात उभारला जाणारा 14.2 किलोमीटरचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे....\nगावठाणात पुनर्वसनासाठी नदीपात्रात आंदोलन\nवेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या \"बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात...\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत....\nपुणे-मुंबई महामार्गावर नऊ उड्डाण पूल\nपिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा करण्यासाठी निगडी आणि देहूरोड येथील उड्‌डाण पूल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=64&Itemid=154&limitstart=4", "date_download": "2018-12-14T20:22:32Z", "digest": "sha1:OM27OWCHORD67GTCEFQYSDV2R2NU5ZKC", "length": 8229, "nlines": 51, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "खरा समाजधर्म", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » इतर साहित्य » पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म\nप्रस्तुत निबंधाच्या शेवटीं श्री धर्मानंद कोसंबीनीं पार्श्वनाथांच्या मारणांतिक सल्लेखनेचा थोडासा उहापोहा केला आहे. पार्श्वनाथाप्रमाणें स्वतः देखील याच प्रकारें देह सोडावा असा धर्मानंदजींचा संकल्प होता व तो त्यानीं अमलांत आणण्याची सुरवातही केली होती. पण महात्मा गांधीनीं त्यांना त्यापासून परावृत्त केलें. पण एकदां जगण्याची वृत्ति जी त्यानीं मागे खेचली ती पुन्हां दृढ होईना; आणि त्यामुळें त्यांचा देहांत झाला. मारणांतिक सल्लेखनेला यामुळें तात्विक चर्चेंहून अधिक महत्व आलें आहे.\nमारणांतिक सल्लेखना म्हणजे प्रायोपवेशन अथवा आमरण उपवास.\nआपल्या हातून अक्षम्य महापातक घडलें असेल तर कित्येक लोक प्रायश्चित्त म्हणून अन्नत्याग करून देह सोडतात. केलेल्या प्रतिज्ञेचें पालन होऊं शकलें नाहीं म्हणून देहत्याग केल्याचीं उदाहरणें आपण वाचतो. ‘विकारी वासना उत्कट झाली आहे आणि संयम उरला नाहीं असा स्वतःविषयी अनुभव आला असताना आपल्या हातून आतां पाप खात्रीनें घडणार असें ज्याला वाटूं लागेल त्यानें पाप टाळण्यासाठीं वाटल्यास स्वेच्छेनें देहत्याग करावा; तसें करण्याचा त्याला अधिकार आहे. पण हातून पाप होऊन गेल्यानंतर उपरति झाली असतां प्रायश्चित्त करून शुद्ध होणेंच चांगलें. पापाविषयीं उपरति झाल्यानंतर वैतागानें देहत्याग करणें अयोग्य आहे ’ असा महात्मा गांधीजींचा अभिप्राय आहे.\nवृ���्धावस्था झाली आहे; हातून शारीरिक किंवा मानसिक कसलीच सेवा होऊं शकत नाहीं; आत्मोद्धारासाठीं कराव्या लागणार्‍या साधनेचें पालन करण्याचें सामर्थ्यही उरलें नाहीं: आतां आपण केवळ पृथ्वीला म्हणजेच समाजाला भाररूप झालों आहोंत; असें ज्याना वाटतें त्यानीं खितपत पडून राहण्यापेक्षां प्रायोपवेशन करून मरण गांठावें हा एक शुद्ध सामाजिक धर्म आहे. पांडव, विदुर वगैरे पीराणिक व्यक्तींनी या धर्माचें पालन केलें आहे. बंगल्यांत पावहारी बुवानीं अशाच रीतीनें देहत्याग केल्याची उदाहरणं स्वामी विवेकानंदानीं नमूद करुन ठेवलें आहे. एखादा दुर्धर आणि सांसर्गिक रोग जडला असतानां आपण यांतून वाचूं शकत नाहीं अशी मनाची खात्री झाली म्हणजे मनुष्यानें प्रायोपवेशन करून देह सोडणें योग्य आहे. आपलें जीवन समाजाला बाधक होऊं नये अशी चिंता ज्याप्रमाणें प्रत्येकानें बाळगावयाची असते त्याचप्रमाणें आपलें मरणहीं समाजाला बाधता कामा नये अशी काळजी बाळगणें समाजधर्माला धरूनच आहे.\nआत्महत्या करणें हा एक सामाजिक गुन्हा आहे असें सर्वत्र मानलें जातें. आत्महत्या करणार्‍याला मोक्ष मिळत नाहीं, त्याची अधोगति होते असें सर्व धर्मशास्त्रें देखील म्हणतात. कायदा आणि धर्मशास्त्र यांची ही दृष्टी आणि वरील प्रायोपवेशन धर्म याची एकवाक्यता कशी करावयाची हा एक प्रश्न आहे.\nमनुष्याला केव्हां ना केव्हां मरण हें आपोआप येणारच आहे; पण तें स्वेच्छेनें, आपल्याला वाटेल तेव्हां आपल्यावर ओढवून घेण्याचा हक्क मनुष्याला आहे किंवा नाहीं हाच प्रश्न या चर्चेच्या मुळाशी आहे.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://goadoot.blogspot.com/2011/07/blog-post_28.html", "date_download": "2018-12-14T19:44:43Z", "digest": "sha1:5S2MMP4DF5ZE2WW476YCKPNEKKDMITUC", "length": 16545, "nlines": 300, "source_domain": "goadoot.blogspot.com", "title": "Goa Doot - Goa's Marathi News: नेत्रावळी अभयारण्य पूर्ववत होणार?", "raw_content": "\nनेत्रावळी अभयारण्य पूर्ववत होणार\nखाणक्षेत्राचे पुनर्वसन करण्याचे न्यायालयाचे सरकारला आदेश\nपणजी, दि. २७ (प्रतिनिधी)\nकेंद्रीय उच्चाधिकार समितीच्या आदेशावरून नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील बंद पाडण्यात आलेल्या खाणी बुजवून तिथे पुन्हा नैसर्गिक परिस्थिती निर्माण करण्यासाठी (पुनर्वसन) राज्य सरकारने ठोस उपाययोजना आखावी, असे आदेश आज मुंबई उच���च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला दिले. यासंबंधी दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करा, असेही न्यायालयाने सरकारला सांगितले आहे.\nगोव्यातील सर्वांत मोठे अभयारण्य क्षेत्र म्हणून नेत्रावळीची घोषणा झाली आहे. या अभयारण्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खाण उद्योग सुरू असल्याचा दावा करून गोवा फाउंडेशनतर्फे केंद्रीय उच्चाधिकार समितीकडे याचिका दाखल केली होती. केंद्रीय उच्चाधिकार समितीने केलेल्या चौकशीत या याचिकेत तथ्य असल्याचे जाणवताच या सर्व खाणी बंद करण्याचे आदेश २००३ साली जारी करण्यात आले. गोवा सरकारने केंद्रीय उच्चाधिकार समितीच्या आदेशांची अंमलबजावणी करताना नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील सर्व खाणींचे व्यवहार बंद करण्याचे आदेश जारी केले.\nदरम्यान, गोवा फाउंडेशनतर्फे ऍड. नॉर्मा आल्वारीस यांनी आज युक्तिवाद केला. अभयारण्य क्षेत्राचे संरक्षण व्हावे या उद्देशानेच खाणी बंद केल्या हे जरी खरे असले तरी या खाणींची सध्याची स्थिती या क्षेत्राला अधिकच धोकादायक ठरत आहे. सुरू असलेल्या खाणी अचानक बंद झाल्याने त्या तशाच पडून आहेत व त्यामुळे अभयारण्य क्षेत्राचे नुकसान होत आहे. या सर्व खाणींची जागा ताबडतोब पूर्ववत नैसर्गिक स्थितीत आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जोपर्यंत या खाणी बुजवून जागा पूर्ववत केली जात नाही, तोपर्यंत सदर खाण कंपन्यांना इतरत्र व्यवहार करण्यास मज्जाव करणे शक्य आहे काय, अशी पृच्छा न्यायालयाने केली.\nदरम्यान, नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील मुख्य अभयारण्य वॉर्डनच्या नेतृत्वाखाली या सर्व खाण जमिनीचे पुनर्वसन करण्यासाठी खास कार्यक्रम आखण्याची गरज आहे, असे ऍड. नॉर्मा अल्वारीस यांनी सांगितले असता न्यायालयाने ही मागणी मान्य केली व तसे आदेश सरकारला दिले. दोन आठवड्यांत या संबंधीचा कार्यक्रम न्यायालयाला सादर करा, असेही बजावण्यात आले आहे.\nप्रकाशक: दैनिक गोवादूत वेळ: 3:00 am\nगोवा दूत इ-पेपर इंटरनेटवर\nबनावट नोटा प्रकरणात गोवा पोलिसांचे ‘रॅकेट’\nअकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप\nआगशी अपघातात एक ठार, एक जखमी\nहोय.. विश्‍वजितसारखा पैसा केला नाही हे खरे\nकुडतरी येथे १२ विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारातून ...\nलोकपाल विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nबनावट नोटांच्या व्यवहारात वास्कोचा ��ोलिस अधिकारी\nयुवक कॉंग्रेस अध्यक्षपदी प्रतिमा कुतिन्हो\n...तर चर्चिलविना निवडणुकीस सज्ज राहा\nमिश्रा, हांडे यांना ‘मॅगसेसे’ पुरस्कार\nखनिज वाहतुकीसाठी ठोस शिस्तीचा कार्यक्रम आखा\nइरादा पत्र म्हणजे कंत्राट नव्हे\nजिल्हा इस्पितळ ‘पीपीपी’ प्रकरण\nनेत्रावळी अभयारण्य पूर्ववत होणार\nबिठ्ठोणात ३१ लाखांची चोरी\nवालंका, युरीच्या उमेदवारीवर ‘हायकमांड’ विचार करणार...\nमी चर्चिलचे बलस्थान - वालंका\n‘पीडब्ल्यूडी’ पाणी विभागाला वीजखात्याची थकबाकी नोट...\nदेशप्रभूंच्या जामिनावर सोमवारी फैसला होणार\nपुढील ४८ तासांत धुवाधार पाऊस शक्य\nबाळ्ळी जळीतकांड न्यायालयीन चौकशी महिनाभरात सुरू हो...\nमयेवासीयांचे पारतंत्र्य कधी संपणार\nआझिलो स्थलांतराला शुक्रवारपर्यंतची मुदत\nवेर्णा अपघातात दुचाकीस्वार ठार\nसाडे अकरा लाखांची चोरटी दारू पेडण्यात जप्त\nपोटात सुरा खुपसून पणजीत एकाचा खून, आरोपीला अटक\nस्थलांतरित मालमत्ता प्रकरणी खास अधिवेशन बोलवा : अन...\nधास्तावल्यामुळेच बाबूंना मराठीचा पुळका\nआता सरकारच्या तोंडाला काळे फासण्याची वेळ - पर्रीकर...\nमडगावातील छाप्यात ३ लाखांचा गुटखा जप्त\nजिल्हा इस्पितळप्रकरणी आज भाजपतर्फे म्हापशात धरणे\nमळा प्रकल्पाचे ‘पीपीपी’करण नकोच\nचर्चिल व ज्योकीम यांना दिल्लीत पाचारण\n..तर सरकारविरोधातच ‘एफआयआर’ : पर्रीकर\nडिचोली, मुळगावातील खाणी तूर्तास बंद ठेवा\nवालंका अपात्र; आलेमावांचे ‘तियात्र’\nफोंड्यातील तरुणाईने पाळला ‘काळादिन’\nपणजीवर रॅबीजग्रस्त कुत्र्यांची पडछाया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/knowing-all-kinds-of-discrimination-requires-knowledge-based-socialization/", "date_download": "2018-12-14T19:44:39Z", "digest": "sha1:47TBAHXZK7BT7TRL46LOEJOQUXPGVMZQ", "length": 7774, "nlines": 67, "source_domain": "nashikonweb.com", "title": "सर्व प्रकारचे भेदभाव विसरून ज्ञानाधारीत समाजरचनेची गरज : मुख्यमंत्री - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nसर्व प्रकारचे भेदभाव विसरून ज्ञानाधारीत समाजरचनेची गरज : मुख्यमंत्री\nPosted By: admin 0 Comment आमदार बाळासाहेब सानप, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, देणगीदार गंगूताई धामणकर, देवयानी फरांदे, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, पालकमंत्री गिरीश महाजन, विनायक गोविलकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर, संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाभक, सीमा हिरे\nविकासासाठी ज्ञानाधारीत समाजरचनेची गरज : मुख्यमंत्री\nधामणकर भगिनी यांच्याकडून शाळेला एक कोटीची देणगी\nनाशिक : शाश्वत विकासासाठी सर्वांना समानता देणाऱ्या आणि सर्व प्रकारच्या भेदभाव विसरून ज्ञानाधारीत समाजरचनेची गरज आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.\nयावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर, संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाभक, विनायक गोविलकर, देणगीदार गंगूताई धामणकर आणि सिंधूताई धामणकर आदी उपस्थित होते.\nपूर्वी शिक्षणाबाबत राज्याचा देशात पंधरावा क्रमांक होता. आता सरकारने प्रगत शिक्षण अभियानाची अंमलबजावणी केली. ४० हजार शाळांचा विकास केला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील ४४ हजार शिक्षकांनी टेक्नोसॅव्ही होत आहेत. त्यामुळेच आता देशात राज्य तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. शैक्षणिक सुधारणांच्या या प्रयत्नांमुळे राज्य लवकरच देशात पहिल्या क्रमांकावर जाईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी देणगीदार धामणकर भगिनी यांनी एक कोटी रुपये दिले. त्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nगडकरी चौक अपघात : तरुण मुलाला अटक\nविकास प्रक्रीयेला गती देण्यासाठी महापालीकेने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा – मुख्यमंत्री\nशिवसेना आक्रमक : जुलैत राजकीय भूकंप – खा. संजय राऊत\nधार्मिक स्थळे अतिक्रमण, बंदची हाक : तर महापालिका,पोलिस कारवाईस तयार\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=64&Itemid=154&limitstart=5", "date_download": "2018-12-14T20:29:11Z", "digest": "sha1:JQU2OHHUUV4Q33RCRP3Y2COZOVJ5772F", "length": 8881, "nlines": 49, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "खरा समाजधर्म", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » इतर साहित्य » ��ार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म\n‘तुला आत्महत्या करण्याचा हक्क नाही ’ असें म्हणणारा समाज कित्येक गुन्हेगारांना मरणाची शिक्षा ठोठावतोच. यावरून असें अनुमान काढावयास हरकत नाहीं की ज्याला जगण्यांत कांहीं सार उरलें नाहीं असें वाटेल त्यानें केवळ स्वतःच्या अभिप्रायावरून मरणाला कवटाळू नये. पण या बाबतीत समाजाची सल्लासंमति आणि आशीर्वाद घेऊनच मरणाचा अंगीकार करावा.\nपण व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार करतां मरणाच्या बाबतींत मनुष्य समाज-परतंत्र आहे किंवा काय याचाही विचार करावा लागेल. घोडा, कुत्रा, गाय वगैरे पाळलेल्या जनावरांनां त्यांची अंतिम सेवा म्हणून मरण देण्याचा धर्म आजकाल मान्य केला जातो. आणि कुष्ट रोगासारख्या व्याधीनें पीडित झालेल्या मनुष्याची परोपरीनें सेवा केल्यानंतर अगदीं शेवटची सेवा म्हणून त्याला मरण देण्याची जबाबदारी सबंध समाजाने स्वीकारावी किंवा नाहीं या विषयाची चर्चा जेथें जबाबदार लोक करीत आहेत तेथें आमरण अनशनाचा अधिकार विशिष्ट परिस्थितीत देखील मनुष्याला नाहीं असें कुणी म्हणूं शकणार नाहीं. कोणत्या परिस्थितीत मनुष्याला तो अधिकार पोहोंचतो याची चर्चा होणें आवश्यक आहे.\nप्रस्तुत निबंधांत धर्मानंद कोसंबीनीं जो विचार मांडला आहे तो स्वतः अमलांत आणण्याचा प्रयत्‍न करून त्यांनीं या चर्चेला जिवंतपणा आणला आहे. समाजानें केव्हां तरी या प्रश्नाची सांगोपांग चर्चा केलीच पाहिजे. चातुर्याम हा जसा सामाजिक जीवनधर्म आहे त्याचप्रमाणें सल्लेखन हा सामाजिक मरणधर्म आहे. दोन्हीं मिळून व्यापक समाज-धर्म होता.\nधर्मानंद कोसंबींचा हा विद्वत्तापूर्ण निबंध वाचल्यानंतर कित्येकांच्या मनांत अशी शंका जरूर यावयाची कीं धर्माच्या कलेवरांतून जर ईश्वर आत्मा, परलोक, ईश्वरप्रेरित ग्रंथ, मरणोत्तर जीवन आणि पुरोहित वर्ग या सर्व वस्तू काढून टाकल्या तर धर्मांत धर्मत्व असें काय राहिलें चातुर्याम, संयम आणि अंग मेहनत एवढ्याच गोष्टींचा धर्म बनूं शकेल काय चातुर्याम, संयम आणि अंग मेहनत एवढ्याच गोष्टींचा धर्म बनूं शकेल काय गेल्या पिढीच्या प्रारंभीं धर्माधर्मांच्या वैमनस्याला कंटाळून गेलेले कित्येक लोक म्हणत असत कीं सोवळे नीतिशिक्षण आणि नागरिकांचीं कर्तव्यें एवढ्यांचेंच शिक्षण द्यावें आणि सगळ्याच धर्मांना शिक्षणांतून आणि जीवनांतून फाट��� द्यावा. त्या भूमिकेंत आणि धर्मानंद कोसंबींच्या भूमिकेंत विशेष असा फरक कोणता गेल्या पिढीच्या प्रारंभीं धर्माधर्मांच्या वैमनस्याला कंटाळून गेलेले कित्येक लोक म्हणत असत कीं सोवळे नीतिशिक्षण आणि नागरिकांचीं कर्तव्यें एवढ्यांचेंच शिक्षण द्यावें आणि सगळ्याच धर्मांना शिक्षणांतून आणि जीवनांतून फाटा द्यावा. त्या भूमिकेंत आणि धर्मानंद कोसंबींच्या भूमिकेंत विशेष असा फरक कोणता उत्तरादाखल म्हणता येईल कीं भूमिका जर शुद्ध असेल तर फरक असलाच पाहिजे असा आग्रह कां धरावा उत्तरादाखल म्हणता येईल कीं भूमिका जर शुद्ध असेल तर फरक असलाच पाहिजे असा आग्रह कां धरावा सामान्य नीतिशिक्षणाविषयीं त्या काळचे धार्मिक लोक म्हणत असत कीं कोर्‍या नीतिशिक्षणामध्यें मनुष्याच्या हृदयाचा संपूर्ण कब्जा घेण्याचें सामर्थ्य नाहीं. सामान्य नीतिशिक्षण मनुष्याला जगांत कसें वागावे हें सांगतें, पण तसें कां वागावे हे सांगू शकत नाहीं. ती शक्ति धर्मांतच आहे. ईश्वरदत्त किंवा ईश्वरप्रेरित धर्मग्रंथ अथवा ईश्वराचा कोणी प्रेषित पैगंबर यांचेवर श्रद्धा असल्याशिवाय आणि परमात्म्यासारखे, निदान अंतरात्म्यासारखें स्थायी तत्व आधार म्हणून स्वीकारल्याशिवाय मनुष्याच्या हातून आत्मसमर्पणासारखे किंवा आत्मबलिदानासारखें दिव्यकर्म होऊंच शकत नाहीं. जीवनाचा अंतिम आधार एखाद्या गूढ अतीन्द्रिय अनश्वर अशा तत्वांवर असल्याशिवाय मनुष्याला श्रद्धारूपी पाथेय मिळूंच शकत नाहीं आणि श्रद्धेवांचून उच्च जीवन संभवतच नाहीं.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z100202031333/view", "date_download": "2018-12-14T19:40:09Z", "digest": "sha1:UT7O3UBZ4D27VUAPKVZ7DVSDZR452NH3", "length": 13167, "nlines": 249, "source_domain": "www.transliteral.org", "title": "टिपरी - अभंग १८२ ते १८३", "raw_content": "\nएका क्षणासाठी निमिष ही संज्ञा कशी प्राप्त झाली\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|\nअभंग १८२ ते १८३\nअभंग १ ते ४\nअभंग ५ ते १२\nअभंग १३ ते १६\nअभंग १८ ते १९\nअभंग २० ते २२\nअभंग २३ ते २७\nअभंह २८ ते ३०\nअभंग ३१ ते ४२\nअभंग ४३ ते ४७\nअभंग ४८ ते ७७\nअभंग ७८ ते १०२\nअभंग १०३ ते ११८\nअभंग ११९ ते १३८\nअभंग १३९ ते १४७\nअभंग १४८ ते १६५\nअभंग १६६ ते १७३\nअभंग १७४ ते १७५\nअभंग १७७ ते १७८\nअभंग १८० ते १८१\nअभंग १८२ ते १८३\nअभंग १८४ ते १८८\nअभंग १८९ ते १९०\nअभंग १९१ ते १९२\nअभंग १९३ ते १९४\nअभंग १९५ ते १९६\nअभंग १९९ ते २०१\nअभंग २०६ ते २१२\nअभंग २१३ ते २१७\nअभंग २१८ ते २३१\nअभंग २३२ ते २६३\nअभंग २६७ ते १७१\nअभंग २७२ ते ३१७\nअभंग ३१८ ते ३३०\nअभंग ३३१ ते ३४०\nअभंग ३४१ ते ३५०\nअभंग ३५१ ते ३६०\nअभंग ३६१ ते ३७०\nअभंग ३७१ ते ३८०\nअभंग ३८१ ते ३९०\nअभंग ३९१ ते ४००\nअभंग ४०१ ते ४१०\nअभंग ४११ ते ४२०\nअभंग ४२१ ते ४३०\nअभंग ४३१ ते ४४०\nअभंग ४४१ ते ४५०\nअभंग ४५१ ते ४६०\nअभंग ४६१ ते ४७०\nअभंग ४७१ ते ४७९\nअभंग ४८० ते ४९०\nअभंग ४९१ ते ५००\nअभंग ५०० ते ५१०\nअभंग ५११ ते ५२०\nअभंग ५२१ ते ५३०\nअभंग ५३१ ते ५४०\nअभंग ५४१ ते ५५०\nअभंग ५५१ ते ५६०\nअभंग ५६१ ते ५७०\nअभंग ५७१ ते ५८०\nअभंग ५८१ ते ५९०\nअभंग ५९१ ते ६००\nअभंग ६०१ ते ६१०\nअभंग ६११ ते ६२०\nअभंग ६२१ ते ६३०\nअभंग ६३१ ते ६४०\nअभंग ६४१ ते ६५०\nअभंग ६५१ ते ६६०\nअभंग ६६१ ते ६६६\nअभंग ६६७ ते ६८०\nअभंग ६८१ ते ६९०\nअभंग ६९१ ते ७००\nअभंग ७०१ ते ७१०\nअभंग ७११ ते ७२३\nअभंग ७२४ ते ७४०\nअभंग ७४१ ते ७५०\nअभंग ७५१ ते ७६०\nअभंग ७६१ ते ७७०\nअभंग ७७१ ते ७८०\nअभंग ७८१ ते ७९०\nअभंग ७९१ ते ८००\nअभंग ८०१ ते ८१०\nअभंग ८११ ते ८२०\nअभंग ८२१ ते ८३०\nअभंग ८३१ ते ८४०\nअभंग ८४१ ते ८५०\nअभंग ८५१ ते ८६०\nअभंग ८६१ ते ८७०\nअभंग ८७१ ते ८८०\nअभंग ८८१ ते ८९०\nअभंग ८९१ ते ९००\nअभंग ९०१ ते ९१०\nअभंग ९११ ते ९२५\nअभंग ९२७ ते ९२८\nअभंग ९२९ ते ९३१\nअभंग ९३२ ते ९३३\nअभंग ९३७ ते ९४४\nअभंग ९४५ ते ९८८\nअभंग ९८९ ते १००७\nअभंग १००८ ते १०५५\nअभंग १०५६ ते १०७०\nअभंग १०७१ ते १११९\nअभंग ११२० ते ११४४\nअभंग ११४५ ते ११६१\nअभंग ११६२ ते ११८०\nअभंग ११८१ ते १२००\nअभंग १२०१ ते १२२०\nअभंग १२२१ ते १२४०\nअभंग १२४१ ते १२६०\nअभंग १२६१ ते १२७२\nअभंग १२७३ ते १२८१\nअभंग १२८२ ते १३२३\nअभंग १३२४ ते १३५०\nअभंग १३५१ ते १३७३\nअभंग १३७४ ते १३९०\nअभंग १३९१ ते १४१०\nअभंग १४११ ते १४३०\nअभंग १४३१ ते १४५०\nअभंग १४५१ ते १४७०\nअभंग १४७१ ते १४९०\nअभंग १४९१ ते १५१०\nअभंग १५११ ते १५३०\nअभंग १५३१ ते १५५०\nअभंग १५५१ ते १५७०\nअभंग १५७१ ते १५९०\nअभंग १५९१ ते १६१०\nअभंग १६११ ते १६३०\nअभंग १६३१ ते १६५०\nअभंग १६५१ ते १६७०\nअभंग १६७१ ते १६९०\nअभंग १६९१ ते १७१०\nअभंग १७११ ते १७३०\nअभंग १७३१ ते १७५०\nअभंग १७५१ ते १७७०\nअभंग १७७१ ते १७९१\nअभंग १७९२ ते १८००\nअभंग १८०१ ते १८२०\nअभंग १८२१ ते १८४०\nअभंग १८४१ ते १८६०\nअभंग १८६१ ते १८८८\nअभंग ���८८९ ते १९००\nटिपरी - अभंग १८२ ते १८३\nश्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.\nखेळसी टिपर्‍या घाईं रे वाचे हरिनाम गाई रे वाचे हरिनाम गाई रे टिपरीस टिपरी चुकुं जातां भाई टिपरीस टिपरी चुकुं जातां भाई पडसी यमाच्या घाई रे ॥१॥\nसहा चार अठरा गड्यांचा मेळा रे टिपरीयांचा खेळ खेळा रे टिपरीयांचा खेळ खेळा रे एका खेळा दोन्हीं गुतला एका खेळा दोन्हीं गुतला यमाजी घालीला डोळा रे ॥२॥\nवायं खेळ खेळतीसी बाळा रे सावध होई पाहें डोला रे सावध होई पाहें डोला रे एक एका जनार्दनी शरण जातां एक एका जनार्दनी शरण जातां \nअनुहत टिपरी घाई खेळ जाणें तो भाई रे खोटा खेळ खेळोनि काय स्वतः अनुभव घेई रे ॥ धृ॥\nमत्स्येद्रं कुळीं एक गोरख जाला तो बहुत खेळ खेळला रे तो बहुत खेळ खेळला रे पवन साधुनि अष्टांग योगे तेणेंचि बळें मातला रे \nखेचरीं भूचरीं चाचरी धरुनीं अगोचरी मिळाली रे गोल्हाट योग साधुनि तेणें काळ तो जिंकुनि गेला रे ॥१॥\nनिवृत्तिचा पोर एक ज्ञाना जाण तो खेळियामाजी शहाणा रे कवित्व केला प्रकाश मातला प्रवृत्ति गाळिलें घाणा रे \nअसोनि भेला नसोनि गेला काळ केला आंकणा रे भले भले गडी मिळाविले तेणें अकाय सांगु कवणा रे ॥२॥\nजनार्दनाची सात पाँच पोरें त्यामाजी लाडका येका रे एकही साधन न करी परी तो बळेचि मातला फुका रे \nआपपर देही कांहींच नेणें रायासी म्हणे तो रंका रे भलेंभले गडी मेळवोनि तेनें खेळ दाविला असका रे ॥३॥\nतिघा जिणांचें खेळणें जालें चवर्थे एक उठविलें रे अनन्यभावें सदगुरुचरणीं गुरुसी शरण गेलें रे \nभवासी न भ्यालं कळलें म्हणोनि तिघांचि समान जालें रे आपण जैसें पुर्ण तैसें एका जनार्दनी केलें रे ॥४॥\nमी ह्या साईट साठी काही करू शकते काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/ganesh-chaturthi-festival-2018-15-1755284/lite/", "date_download": "2018-12-14T20:22:04Z", "digest": "sha1:ABJMC6SXSKQBCSBSHQR54ADB53BAMMCL", "length": 10500, "nlines": 101, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ganesh Chaturthi Festival 2018 | आम्ही ���ारे ‘बहिरोजी’!.. | Loksatta", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत, असे आजकाल वाटू लागले असले, तरी खरोखरीच तसे झालेच\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\nछत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत, असे आजकाल वाटू लागले असले, तरी खरोखरीच तसे झालेच, तर आसपास जे काही सुरू आहे ते पाहून, आपल्याला अभिप्रेत असलेली ती शिवशाही पुन्हा अस्तित्वात आणता येईल का, असा प्रश्न त्यांनाही पडेल यात शंका नाही. गेल्या शतकात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून लोकमान्य टिळकांनी सामाजिक द्रष्टेपणा दाखविला असला तरी आज ते असते, तर ‘हेचि फळ काय मम तपाला’ असे म्हणत त्यांनी कपाळाला हात लावला असता यातही शंका नाही आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या वेळी जे लिहून ठेवले त्यानुसार आजही, गणेशोत्सवात धांगडधिंग्याखेरीज दुसरे काहीच नाही. या तीनही महापुरुषांच्या विद्यमान वारसांना गणेशोत्सवाविषयी काय वाटते ते फारसे मनावर घेण्याजोगे नसले तरी त्याची चर्चा तर होणारच असते. मात्र, सार्वजनिक गणेशोत्सवांच्या वेळी नेहमीच दोन बाजू हिरिरीने मांडल्या जातात. सार्वजनिक उत्सव दणक्यात, हिरिरीने साजरे होणारच असे एक बाजू मानते, तर अशा ढणढणाटी उत्सवांनी सर्वसामान्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो, असे दुसरी बाजू म्हणते. अलीकडे उत्सवांचे महत्त्व काहीसे अधिकच वाढू लागल्यापासून पहिल्या बाजूचे पारडे आक्रमकपणे जड होण्याचा प्रयत्न करू लागले असून अशा परिस्थितीत, सरकार आणि न्यायालयांना हस्तक्षेप करावा लागणे ही नित्याचीच बाब झाली आहे. गणेशोत्सवात वाद्यांच्या भयंकर गोंगाटास राज्य सरकारने उच्च न्यायालयात ठाम विरोध दर्शविला असला तरी विरोध मोडून वाद्यांचा ढणढणाट सुरू ठेवा, असे आदर्श आदेश शिवरायांचे किंवा प्रबोधनकारांचे वारस राजरोसपणे देऊ लागल्याने हा विषय अधिकच संवेदनशील झाला आहे. छत्रपतींच्या गादीचे वारस असलेल्या उदयनराजे भोसले यांनी तर न्यायालय किंवा सरकारच्या भूमिका झुगारून वाद्यांचा गोंगाट माजविण्याचा सार्वजनिक पवित्रा घेतला आहे. या गणेशोत्सवांनी जनतेच्या कल्याणाची एकही सिद्धी साधलेली नाही, असे म्हणणाऱ्या प्रबोधनकारांचे नातू राज ठाकरे यांनीदेखील डीजेच्या ढणढणाटास हिरवा कंदील दाखविला आह���. एकंदरीत, गणेशोत्सवातील वाद्यांच्या गोंगाटाच्या बाजूने राजकीय क्षेत्राने मुसंडी मारल्याने, सरकारचा कागदी विरोध न्यायालयात भक्कम ठरला तरी रस्त्यावरच्या गोंगाटास तो आळा घालू शकेल किंवा नाही याविषयी शंकाच असून, तसेच झाले तर सर्वसामान्यांना बहिरेपणास सामोरे जाण्याची मानसिक तयारी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे असे समजण्यास मोठा वाव आहे. अशा प्रकारे गोंगाटात साजरा होणारा गणेशोत्सव पाहून टिळकांनीही त्यास विरोधच केला असता, असे उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वीच म्हटले होते. गणेशोत्सवातील गोंगाटाचा वाद ही उत्सवासोबतची वार्षिक परंपराच होऊ पाहात असेल, तर हा उत्सव म्हणजेराजकारण्यांचा गोंधळ ठरणार असून जनतेला त्यापासून काय मिळते याचा विचार करण्याची क्षमताच या गोंगाटात संपुष्टात येणार आहे.न्यायालयाची भूमिका झुगारून गोंगाटाचे समर्थन करणारा विचार प्रबळ होत असेल, तर सामान्यांनी बहिरेपणाचाच पर्याय स्वीकारणे श्रेयस्कर ठरणार असून, ‘घाला कितीही गोंधळ’ अशा हतबलपणे अशा उत्सवांकडे पाहणेच हातात उरणार आहे. म्हणूनच, शिवराय, लोकमान्य किंवा प्रबोधनकार, यांपैकी कुणी आज अवतरलेच, तर ते काय करतील, या प्रश्नाचे उत्तर अवघडच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=64&Itemid=154&limitstart=6", "date_download": "2018-12-14T19:19:29Z", "digest": "sha1:P25FWKMDLFPCNUHW35QLFCCE3CKJSXSP", "length": 8494, "nlines": 54, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "खरा समाजधर्म", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » इतर साहित्य » पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म\nउलट पक्षीं सांगतां येईल कीं चातुर्याम धर्मांत आत्म्याचा जसा स्वीकार नाहीं तसा निषेधही नाहीं. चातुर्याम धर्म व्यक्तीसाठीं आणि समाजासाठीं संपूर्ण धर्म आहे. ज्या कुणाला आत्म्या-परमात्म्याचा आधार हवा असेल त्यानें तो अवश्य घ्यावा. चातुर्याम धर्माला अशा आधाराची जरूर नाहीं. चातुर्याम हींच आमची दैवतें आहेत असें धर्मानंदजी म्हणतात. वेदान्त म्हणतो कीं विश्वात्मैक्य स्वीकारल्यावांचून कोणताही समाजधर्म सिद्ध होऊं शकत नाहीं. अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य आणि अहिंसा हीं विश्वात्मैक्यावरच आधारलेलीं आहेत आणि विश्वात्मैक्य हेंच परम सत्य आहे. या सत्याहून निराळा ईश्वर नाहीं.\nपण या चर्चेत उतरावयास बौद्ध धर्मानंदजी तयार नव्हते. आपणही ही चर्चा क्षणभर टाळून त्यांच्या या पारमार्थिक निबंधाचें श्रद्धा-प्रज्ञा-पूर्वक परिशीलन करूं या.\nअगदी शेवटच्या दिवसांत श्री धर्मानंदजीनीं आम्हांला स्वतःची दोन हस्तलिखित पुस्तकें दाखविली -\n१.पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म आणि\nधर्मानंदजींच्या स्मारकांतील एक अंग म्हणून त्यांचें समग्र साहित्य निरनिराळ्या भाषेंत प्रसिद्ध करण्याचें आम्ही ठरविलें तेव्हां चातुर्याम धर्माच्या संपादनाची व प्रकाशनाची जबाबदारी मी मजकडे घेतली पुस्तक छापण्यासाठी जो पैसा गुंतवावा लागेल तो निपाणीचे माझे मित्र स्व. श्री अक्षयचंदजी यांनीं सार्वजनिक कामांसाठी काढून ठेवलेल्या रकमेतून त्यांच्या वारसाकडून मला मिळाला पुस्तक छापण्यासाठी जो पैसा गुंतवावा लागेल तो निपाणीचे माझे मित्र स्व. श्री अक्षयचंदजी यांनीं सार्वजनिक कामांसाठी काढून ठेवलेल्या रकमेतून त्यांच्या वारसाकडून मला मिळाला बोधिसत्त्व नाटकाचें प्रकाशन करण्याची जबाबदारी श्री. लाडानीं आपलेकडे घेतली आहे बोधिसत्त्व नाटकाचें प्रकाशन करण्याची जबाबदारी श्री. लाडानीं आपलेकडे घेतली आहे तें ही पुस्तक चातुर्याम धर्मांच्या मागोमाग लवकरच प्रकाशित होईल \nश्री धर्मानंदजींचें तिसरे अप्रकाशित पुस्तक म्हणजे शान्तिदेवाचार्याच्या बोधिचर्यावताराचें मराठी भाषांतर हें पुस्तक धर्मानंदजींचे शिष्य प्राध्यापक भागवत हे आपल्या धर्मचक्र मासिकांत क्रमशः प्रसिद्ध करीत आहेत हें पुस्तक धर्मानंदजींचे शिष्य प्राध्यापक भागवत हे आपल्या धर्मचक्र मासिकांत क्रमशः प्रसिद्ध करीत आहेत हें भाषांतर पुस्तकरूपानें धर्मानंद ट्रस्ट यथाकाळीं प्रसिद्ध करील बाकीचें लिखाण ग्रंथरूपानें किंवा लेखरूपानें पूर्वी प्रकाशित झालेलें असलें तरी आज जवळ जवळ दुर्मिळ झालेलें आहे हें भाषांतर पुस्तकरूपानें धर्मानंद ट्रस्ट यथाकाळीं प्रसिद्ध करील बाकीचें लिखाण ग्रंथरूपानें किंवा लेखरूपानें पूर्वी प्रकाशित झालेलें असलें तरी आज जवळ जवळ दुर्मिळ झालेलें आहे त्यांचें ही प्रकाशन निरनिराळ्या भाषेंत करावयाचें आहे \nचातुर्याम धर्माच्या संपादनाचें काम मी मजकडे घेतलें पण त्या कामीं पूर्ण लक्ष देऊ शकलो नाहीं प्रुफे तपासणें आणि प्रस्तावना लिहिणें याचा आतां सराव होऊन गेला आहे प्रुफे तपासणें आणि प्रस्तावना लिहिणें याचा आतां सराव होऊन गेला आहे पण प्रत्येक पानाचा मथळा आणि खालील टीपा मुख्य संपादक क्वचितच पहात असतांत पण प्रत्येक पानाचा मथळा आणि खालील टीपा मुख्य संपादक क्वचितच पहात असतांत माझेकडूनही या बाबतीत गफलत झाल्यामुळें टीपांतून अमुक पृष्ठ पहा असा उल्लेख जेथें आहे तेथें मुळांत हस्तलिखिताची पृष्ठे देणेंच शक्य होतें माझेकडूनही या बाबतीत गफलत झाल्यामुळें टीपांतून अमुक पृष्ठ पहा असा उल्लेख जेथें आहे तेथें मुळांत हस्तलिखिताची पृष्ठे देणेंच शक्य होतें छापतानां ते आकडे बदलून छापील पानाचे आकडे देणे आवश्यक होते छापतानां ते आकडे बदलून छापील पानाचे आकडे देणे आवश्यक होते ते बरोबर दिले गेले असतील अशा विश्वासाने मी चाललो आणि शेवटीं पाहतो तो ती चूक राहूनच गेली आहे ते बरोबर दिले गेले असतील अशा विश्वासाने मी चाललो आणि शेवटीं पाहतो तो ती चूक राहूनच गेली आहे वाचकांची क्षमा मागून शुद्धिपत्र देण्या खेरीज दुसरा इलाज राहिला नाहीं वाचकांची क्षमा मागून शुद्धिपत्र देण्या खेरीज दुसरा इलाज राहिला नाहीं वाचकांपेक्षाही श्री धर्मानंदजींची क्षमा मागीतली पाहिजे वाचकांपेक्षाही श्री धर्मानंदजींची क्षमा मागीतली पाहिजे ते अशा बाबतींत अतिशय चौकस असत ते अशा बाबतींत अतिशय चौकस असत त्यांना यत्किंचित चूकही खपत नसे \nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2011/03/blog-post_14.html", "date_download": "2018-12-14T19:35:41Z", "digest": "sha1:LJ3GXKXU7SNW37BFXQSJUQPKSPY6B5SM", "length": 30036, "nlines": 322, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: तांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nलहानपणी टॉन्सिल्सच्या तावडीत मी अखंड सापडलेली होते. अमावस्या पौर्णिमेच्या आवर्तनासारखे यांचे येणे जाणे चालूच असायचे. नाना प्रकारची औषधे झाली पण यांनी आपले बिर्‍हाड एकदा जे बसवले ते. \" भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी \" च्या चालीवर तब्येतीत मांडले ते जवळपास दहावीपर्यंत. शाळा संपली आणि यांनीही निमूट दुसर्‍या घरचा रस्ता पकडला. महिनाभर सुरळीत गिळता आलेले पाहून काहीतरी भयंकर चुकल्यासारखे वाटू लागले. औषधे, इंजेक्शन यांचा अचानक बंद झालेला मारा याचा आनंद होता पण.... काहीतरी मिसिंग आहे ही भावना सारखी छळू लागली. आईला दहा वेळा मी बोलून दाखवले. तिलाही समजेना की आता सुखासुखी कारटीला काय खलते आहे.\nलहानपणी माझ्या भावाला भूक लागली की तो म्हणायचा, \" आई, मला ना ओशाळल्या सारखे वाटतेय. \" आई विचारायची, \" कोणाशी भांडलास का कोणाला मारलेस का \" तर नाही. मग कशाला ओशाळल्यासारखे वाटतेय म्हणजे नेमके तुला काय होतेय म्हणजे नेमके तुला काय होतेय असे विचारले की कपाळावर हात चोळून म्हणायचा, \" अगं, इथे ओशाळल्यासारखे होतेय. \" खेळण्याच्या नादात तो खायचा नाही. मग खूप वेळ न खाल्ल्याने पित्त चढून त्याचे डोके दुखायचे. भूक लागलीये हे न समजल्याने आणि केव्हातरी \" ओशाळल्या सारखे वाटणे \" हे कानावर पडलेले त्याच्या मनात पक्के बसलेले होते. तो सारखी तीच रट लावून धरायचा. मग आई त्याला पकडून जेवू घालायची की गडी पुन्हा टणाटण उड्या मारायला तयार.\nमाझेही असेच काहीतरी कारण असणार हे तिच्या लक्षात येऊ लागलेले पण काही केल्या चटकन ते कोणालाच उमगेना. झाले ते निमित्त होऊन मी पुन्हा जोरदार ताप काढला. एकदम पारा चारच्या पुढेच चढला. रात्री ग्लानीत म्हणे मी खूप वेळ बडबडत होते. त्या बडबडीतून आईला त्या मिसिंग चा पत्ता लागला. इंजक्शन, थंड पाण्याच्या पट्ट्या, गोळ्या असा चोहोबाजूनी मारा केल्यावर दोन दिवसात ताप १०० वर आला. नुसत्या साखरपाणी, ग्लुकॉन डी, इलेक्ट्रॉल पिऊन कंटाळलेल्या जिभेला काहीतरी छानसे हवे ची जाणीव होऊ लागलेली. पोटात उंदरांनी कबड्डीचा हैदोस घातलेला. आईने तांदुळाची हिंगजिरे घालून साजुक तुपावर परतलेली पेज आणि मोठ्ठा पेढेघाटी डबा समोर ठेवला. पेजेच्या वासानेच भुकेले मन तृप्त होत गेले होते.\nचार चमचे पेज पोटात गेल्यावर माझे डब्याकडे लक्ष गेले आणि मी जोरात, \" आईईईईईई..... अगं..... \"\n\" अगं हो हो... मला कळलेय आधीच तुला काय म्हणायचेय ते. आता खूश ना त्यासाठी इतका ताप काढायची काही गरज नव्हती तुला. आजीला नुसते एक पत्र टाकले असते की काम झाले असते ना. आत्ता कसा हा डबा आला तसाच ताप न येताही आला असता. पण तू म्हणजे अशी आहेस ना..... असा कसा गं तुला हुकमी ताप काढता येतो त्यासाठी इतका ताप काढायची काही गरज नव्हती तुला. आजीला नुसते एक पत्र टाकले असते की काम झाले असते ना. आत्ता कसा हा डबा आला तसाच ताप न येताही आला असता. पण तू म्हणजे अशी आहेस ना..... असा कसा गं तुला हुकमी ताप काढता येतो मला तरी सांग... \" असे म्हणत आई हसत होती.\nमी डबा जवळ ओढला. झाकण न उघडताच वास घेतला. अहाहाSSS तोच चिरपरिचित साजुक तुपावर भाजलेल्या तांदुळाचा, वेलदोडे मिश्रित साखरेचा वास. न राहवून लगेच डबा उघडला. पांढरे शुभ्र, गुलगुलीत, जिभेवर ठेवताक्षणी विरघळणारे तांदुळाचे लाडू मी त्यांना कधी गट्टम करते याची वाट पाहत दाटीवाटीने बसलेले. हे लाडू खावेत तर ते फक्त माझ्या आजीच्या हातचेच तोच चिरपरिचित साजुक तुपावर भाजलेल्या तांदुळाचा, वेलदोडे मिश्रित साखरेचा वास. न राहवून लगेच डबा उघडला. पांढरे शुभ्र, गुलगुलीत, जिभेवर ठेवताक्षणी विरघळणारे तांदुळाचे लाडू मी त्यांना कधी गट्टम करते याची वाट पाहत दाटीवाटीने बसलेले. हे लाडू खावेत तर ते फक्त माझ्या आजीच्या हातचेच अप्रतिम एकदम मास्टरी होती तिची. मला ताप आलाय असा निरोप रावळगावी तिला गेला की लगोलग करून तिसर्‍या दिवशी कोणाला तरी पकडून ती मुंबईला माझ्या हातात पडण्याची चोख व्यवस्था करीत असे.\nअचानक माझ्या टॉन्सिल्सनी काढता पाय घेतल्याने या दर पंधरा दिवसाआड येणार्‍या लुसलुशीत ठेव्याचा रतीब थांबला होता. हेच ते दु:ख मला छळत होते पण उलगडाच होत नव्हता. खरोखरच जसा हुकमी ताप आला तसा लाडवांचा डबा हातात पडल्याबरोबर तापाने लगेच काढता पाय घेतला. त्यानंतर न चुकता महिन्याभरात कोणाबरोबर तरी आजी हे लाडू धाडूनच देई. \" उगाच पोरीने पुन्हा तेवढ्यासाठी ताप नको हो काढायला \", हे आणि वर.\nतांदुळाचे लाडू खासच लागतात. त्याचा घास लागत नाही. वरवर येत नाहीत. दिवसाकाठी चार सहा जरी मटकावले तरी कुठलाच त्रास होत नाही. फक्त ते मन लावून करायला हवेत. माझ्या आजीसारखे.\nवाढणी : आता ती तुम्हीच ठरवा बुवा....\nसाहित्य : चार वाट्या तांदूळ. तसे कुठलेही घेतले तरी चालतात पण आंबेमोहोर किंवा दुभराज घेतला तर सोनेपे सुहागा\nदीड ते पावणेदोन वाट्या साजुक तूप. आजी दोन वाट्या घेत असे. नुसती रेलचेल. पण माझा हात तितका सैल सुटत नाही म्हणून मी दीड वाटी आणि वर दोन चमचे घेतले.\nतीन वाट्या घरी दळून घेतलेली साखर\nदोन चमचे वेलदोड्याचे दाणे साखरेबरोबरच दळावेत.\nकृती : मध्यम मंद आचेवर तांदूळ किंचितसा रंग बदलेतो भाजावेत. नीट भाजले गेल्याची खात्री करून लगेच ते गरम असतानाच त्यावर पाणी ओतून धुऊन घ्यावे. पाणी काढून टाकून कपड्यावर पसरून फार कडक ऊन पडणार नाही अशा बेताने ठेवून वाळवावेत. खडखडीत वाळल्यावर घरीच दळू��� त्याचे पीठ करून घ्यावे. परातीत/ ताटात ( फेसायला सोपे जाईल असे पसरट काहीही घ्यावे ) प्रथम तूप फेसून घ्यावे. नंतर त्यात दळलेली पिठीसाखर+ वेलदोडा घालून पुन्हा एकजीव होईतो फेसावे. मग तांदुळाचे पीठ घालून एकजीव करावे. खूप चांगले मळावे, जेणेकरून गुठळ्या अजिबात राहणार नाहीत व मिश्रण अतिशय हलके होईल. नंतर मध्यम आकाराचे लाडू वळावेत.\nघरात कोणीही नसताना गुपचूप हे लाडू करावेत. स्वत: एक गट्टम करून झाल्यावर माणशी एक असे वाटीत काढून ठेवून बाकीचे लाडू दोन डब्यात विभागून ठेवावे. अन्यथा त्याचे त्या दिवशी परातीतच संपून जाण्याचा खतरा संभवतो. ( मी माझ्यापासूनच कसे लपवायचे बरे\nटीपा : तांदूळ भाजताना आच अजिबात वाढवू नये. घाईघाईने उरकून टाकणे प्रकारात हा लाडू बसत नाही. तांदुळाच्या पांढर्‍या रंगाचा काटा मोडला तर जायला हवाच. पण फक्त हलका बदामी रंग येईस्तोवरच. नाहीतर दृश्यस्वरुप खतरेमें कुठलाही पदार्थ हा नुसताच जिभेने खायचा नसतो. आधी घरभर सुटणार्‍या वासाने जठराग्नी खवळून जायला हवा. मग परातीत सुबक बांधलेल्या लाडवांची तब्येतीत मारलेली बैठक डोळ्यांना सुखावून जायला हवी. मग हळूच तुकडा मोडून अल्लाद जिभेवर सोडायचा.... वा कुठलाही पदार्थ हा नुसताच जिभेने खायचा नसतो. आधी घरभर सुटणार्‍या वासाने जठराग्नी खवळून जायला हवा. मग परातीत सुबक बांधलेल्या लाडवांची तब्येतीत मारलेली बैठक डोळ्यांना सुखावून जायला हवी. मग हळूच तुकडा मोडून अल्लाद जिभेवर सोडायचा.... वा आजी हो तो ऐसी\nगूळ घालूनही हा लाडू करता येतो. तूप व गूळ एकत्र करून गुळाचा पाक करून घ्यायचा बाकी सगळे वरीलप्रमाणेच करायचे. गुळाचा लाडू खमंग लागतो. त्याचा बाज वेगळाच आहे.\nआवडत असल्यास साखरेचा लाडू करताना खसखस, काजू व सुके खोबरे भाजून घेऊन घालावे. ( प्रत्येकी अर्धी वाटी ) गुळाचा केल्यास तीळ, सुके खोबरे ( अर्धी वाटी ) घालावे. मात्र हे जिन्नस घातल्यास लाडूचा लुसलुशीतपणा काहीसा कमी होतो. म्हणून शक्यतो टाळावे.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 10:02 PM\nतायडे, रेसिपीइतकीच तुझी टीपही आवडली बरं का\nमला जोरदार ताप चढतोय असं वाटतंय :)\nअगं कसलं वर्णन केलेयेस त्या लाड्वांच्या सौंदर्याचे.... नुसत्या वासाने नव्हे तर त्या सुवासाचे वर्णन वाचून जठराग्नी खवळतोय...\nमाहेरी जायचे म्हटले की त्या बर्फाबिर्फाचं दु:ख असं विसरलयं एकजणं :) ...\nखुसखुशीत ��ालीये पोस्ट ... लाडवांची वाढणी मी ठरवलेली आहे... तूला भेटले की सांगेन :)\nमला ते ’ओशाळणे’ फार आवडले :)\nहा प्रकार कधी ऐकला नव्हता, आईला मस्का लावावा लागेल हे करून घ्यायला ;-)\nकसला भारी फोटो आहे\nहा हा... गौराईला डबा पोचवावा लागणार. :D\nतन्वे, मनकवडी गं तू. :)\nआता मिशन माहेर नुसते अंगात भिनलेयं. :D\nत्याचे ’ओशाळणे’ भारीच मजेशीर प्रकरण होते.:)\nलाडू वाट पाहत आहेत बयो...\nअवनी, अगं किती आनंद झाला तुला पाहून. एकदम ’तिकोना’ तुझे आणि अनिकेतचे संभाषण ऐकू आले गं. :)\nअगं, नाहीये तितके अवघड करायला. जमतील तुला. नाहीतर आई आहेच. :D\nसुहास, लाव लाव. आईला मस्का लावून करून घे.\nखाताना माझी आठवण काढ रे. तू म्हणशील काय दम देतेय पाहा... ;) :D :D\nविद्या, तू येतोस का एप्रिल मधे डबा भरून देते तुला. बघ विचार कर... सौदा फार महाग नाहीये ;)\nमला पण ओशाळवाणं वाटतंय.. :)\nआई पण करते गं हे लाडू.. आणि भाजलेली कणिक+ डींक+ बदाम..\nकसली आठवण करून दिलीस:)\nखूप पूर्वी आजीच्याच हाताचे हे लाडू खाल्ले होते...परदेशात आलो...आजी गेली आणि नंतर हे सुख संपले...\nहा हा... महेंद्र, तुझा ताप उतरवता येईल लगेच. :D:D...\nआईकडे जातो आहेस का एवढ्यात निघण्याआधी फोन कर फक्त, स्वागताला लाडू हजर निघण्याआधी फोन कर फक्त, स्वागताला लाडू हजर\nसिध्दार्थ, ब्लॉगवर स्वागत व अनेक आभार. :)\nअगदी असेच माझ्या आजीचेही झालेय. मी इथे आले आणि दुसर्‍याच वर्षी आजी गेली. तिच्या बरोबरच हा ठेवाही हरवला.:(\nआता उरल्यात त्या फक्त आठवणी. ज्यातून ती पुन्हा पुन्हा मला सापडते.:)\nएकदम historicalलाडू आहेत बुवा...मला जाम आवडणार आहेत...\nमी तसेही सध्या लाडू खात आहेच त्यात ही एक भर घालावी म्हणते...आईला ही रेसिपी दाखवावीच लागेल असं दिसतंय....\nभारी वर्णन केले आहे :)\nमलाही ताप आलेला आहे ...\nलाडवांचा डब्बा पाठवून द्या ..\nआता भेटशील तेव्हा खायला मिळतील का मला\nहे ओशाळणं भारीच आहे\nलेख रंगत गेला आहे...पीठ हळूहळू खरपूस भाजावे...तसा\nअपर्णा, तुला नक्कीच आवडतील आणि चालतीलही. शिवाय आई आलेली आहेच. मजा आहे बाबा... :)\nBB, यादीत तुझे नाव शामील केलेय. :)\nअनघा, यावेळी तू माझ्याकडे येणार हे ठरलेय ना आपले. :) आलीस की तुला हवे ते खिलवते बयो.\nआता थेट मायदेशातूनच बोलते गं\nअगदी रंगवून लिहिलयस... मजा आली. आता ही रेसिपी नेऊन आईला देतो :)\nBy the way... 'रावळ' कुठे आहे गं... म्हणजे कुठच्या तालुक्यात\nश्रीराज,अरे मालेगाव जवळ आहे. प्रसिध्द ’रावळगाव शुगर फॅक्टर” आहे ना तेच गाव हे. :)\nब-याच दिवसांत तुमची नवी पोस्ट नाही. फक्त लिहिण्याचा कंटाळा असेल आणि बाकी सगळ ठीकठाक असेल अशी आशा आहे.\nसविता, तू आवर्जून विचारपूस केलीस खूप छान वाटले गं. धन्यू. अगं, लिहिण्याचा कंटाळा म्हणून पोस्ट टाकली नाही असे नसून अचानक मायदेशी येण्याचा योग आल्याने गेले चार आठवडे मस्त धमाल सुरू आहे. जालाशी संपर्क तुटलाय. आता परतीची वेळ झालीच आहे. मग पोस्टेन लवकरच आणि सगळ्यांच्या पोस्टही वाचेन.\nपुन्हा एकवार आभार्स. :)\nआनंदा, आभार्स रे. :)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A5%A9%E0%A5%AB%E0%A5%A8-%E0%A4%B6/", "date_download": "2018-12-14T19:42:29Z", "digest": "sha1:O4IER4NB5ZA52GGCXPUKZ2UBEX2JSK47", "length": 9513, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्हा परिषदेतर्फे ३५२ शाळांची दुरुस्ती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजिल्हा परिषदेतर्फे ३५२ शाळांची दुरुस्ती\nपुणे – जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत असलेल्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेता यावे. यासाठी मोडकळीस आलेल्या शाळांची दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठोस पाऊल उचलले आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या शाळा त्वरीत दुरूस्त करण्याचा कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे वर्गखोल्या चांगल्या तयार होणार असून, विद्यार्थ्यांनाही प्रसन्नपणे खोल्यांमध्ये बसून शिक्षण घेता येणार आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे.\nजिल्हा परिषदेच्या शाळा दुरूस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी 2 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मिळतो. मात्र, यंदा जिल्हा नियोजन समितीकडून 9 कोटी 52 लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून 352 शाळांची दुरुस्ती केली जाणार आहे.\n-विवेक वळसे-पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद\nजिल्हा परिषदेच्या शाळा म्हटले की, त्या मोडकळीस आलेल्या, विद्यार्थ्यांना नेहमी मैदानावर बसावे लागते अशी परिस्थिती असते. मात्र, ही ओळख पुसून टाकण्यासाठी जिल्हा परिषदेने यंदाच्या अंदाजपत्रात शाळांच्या दुरूस्तीसाठी भरीव निधी दिला आहे. काही महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत पडल्यामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने खबरदारी घेत जिल्ह्यातील सर्व शाळांचा अहवाल मागविला होता.\nत्यानुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील शाळांच्या दुरूस्तीसाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निधीसाठी वेळोवेळी पाठपूरावा केला. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांची दुरावस्था झाली असून, उन्हाळा अथवा पावसाळ्यात वादळ वाऱ्यात शाळांचे पत्रे उडून जाणे, भिंती पडणे आदी घटना घडतात. त्यामुळे जिल्हा परिषदेने वेळीच याबाबतची काळजी घ���तली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शाळांची उभारणी झाल्यापासून दुरुस्तीसाठी अजून निधी उपलब्ध झाला नव्हता. मात्र, आता निधी उपलब्ध झाल्यामुळे शाळांची डागडूजी करता येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसलग चार दिवस बँका राहणार बंद\nNext articleसाताऱ्यात ‘केसरी’ चित्रपटाचा सेट आगीत जळून भस्मसात\n परत म्हणू नका, दादांनी सांगितले नाही- अजित पवार\nभिगवणची वाहतूककोंडी होणार दूर, हायवेलगतच्या स्टॉलवर पोलिसांची कारवाई\nबदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ; खेड तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-14T19:38:51Z", "digest": "sha1:QKZI7CV46AGQFUT2LWLZRDWW2E4QU4R7", "length": 7890, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिव व्यापारी सेनेची निदर्शने | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिव व्यापारी सेनेची निदर्शने\nपिंपरी – भाटनगर परिसरात दुर्गंधीचे वाढते साम्राज्य आहे. तर रहाटणी-काळेवाडी परिसरात होत असलेला अनियमित पाणी पुरवठा या विरोधात शिव व्यापारी सेनेच्या शहर शाखेच्या वतीने मोरवाडी चौकात बुधवारी (दि. 31) निदर्शने करण्यात आली.\nयाबाबत महापालिका सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांना निवेदन देण्यात आले असून, येत्या पंधरा दिवसांत या समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, रहाटणी, काळेवाडी परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच भाटनगर परिसरात नियमित स्वच्छता राखण्यात महापालिका प्रशासन कमी पडत आहे. यामुळे रोगराई पसरण्याची शक्‍यता आहे. पेट्रोल आणि डिझेलवर विविध प्रकारचे कर लावून त्यांच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे. पेट्रोल दरवाढीचा आलेख दररोज वाढत आहे. याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. येत्या 15 दिवसात सर्व प्रश्न सोडवावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.\nया आंदोलनात शिवसेना विभाग प्रमुख खंडु शिरसाठ, लहु तिकोने, शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेना शहर प्रमुख युवराज दाखले, उपशहर प्रमुख गणेश आहेर, गणेश पाडुळे, गोरख पाटील, चिंचवड विधानसभा प्रमुख निलेश भोरे, बाळासाहेब गायकवाड, नाना गायकवाड, दत्ता गिरी, रोहीदास तांबे, दीपक कांबळे, माऊली जाधव, भोसरी विधानसभा प्रमुख भरत इंगळे, पिलाभाऊ बनसोडे, नितीन गायकवाड, अजय कांबळे, अरूण गायकवाड, तुकाराम शिंदे, अक्षय थोरात, सोनु शिरसाठ, पुणे जिल्हा महिला संघटीका अनुजा कुमार शिंदे, शहर संघटीका भाग्यश्री मस्के, सारिका तामचीकर, सिमा रावळकर, अनुसया तामचीकर, सोनी भाट, गिता माछरे, ममता माछरे, मंदाकिनी मोरे, मनिषा मगर, लक्ष्मी कांबळे आदी सहभागी झाले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleव्यवस्थेला मुक्‍का मारणारा “मुक्‍काबाज’\nNext articleपावणे तीन हजार अवैध बांधकामांवर फौजदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/delhi-police-gets-call-claiming-bomb-blast-60919", "date_download": "2018-12-14T20:59:13Z", "digest": "sha1:BCFVNRWNUHSV5EXVNZXSNPITHSBZJKXX", "length": 10866, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Delhi Police gets a call claiming bomb blast दिल्ली बॉंबची अफवा; दिल्ली पोलिसांना दूरध्वनी | eSakal", "raw_content": "\nदिल्ली बॉंबची अफवा; दिल्ली पोलिसांना दूरध्वनी\nबुधवार, 19 जुलै 2017\nतपासणी केल्यानंतर हा दूरध्वनी बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे मोबाईल कुठून करण्यात आला, त्याचाही तपास लागला असून, हा दूरध्वनी उत्तर पश्‍चिम दिल्लीतील रोहिणी येथून आल्याचे स्पष्ट झाले आहे\nनवी दिल्ली - पंतप्रधान निवासस्थान, राजीव चौक मेट्रो स्थानक आणि बांगलासाहिब गुरुद्वारा उडवून देण्याची धमकी देणारा दूरध्वनी आज सकाळी दिल्ली पोलिसांना आला. मात्र नंतर तो बनावट असल्याचे सिद्ध झाले. दिल्ली पोलिसांना सकाळी साडेआठ वाजता दूरध्वनी आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.\nया तिन्ही ठिकाणी तपासणी केल्यानंतर हा दूरध्वनी बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे मोबाईल कुठून करण्यात आला, त्याचाही तपास लागला असून, हा दूरध्वनी उत्तर पश्‍चिम दिल्लीतील रोहिणी येथून आल्याचे स्पष्ट झाले आहे. या दूरध्वनीनंतर संबंधित मोबाईल लगेचच स्वीच ऑफ करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाईल करण्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.\nसंवाद व्यवहाराची आचारसंहिता ठरवूया\n‘‘मी कॉल करण्या���ाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे...\nवर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप\nऔरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी...\nअभिनेत्री जरीन खानला पाहाण्यासाठी दोन गटात हाणामारी\nऔरंगाबाद : एका मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (ता. 14) औरंगाबादेतील कॅनोट प्लेस येथे सिनेअभिनेत्री जरीनखान आल्या होत्या. या...\nमोबाईल चोरीप्रकरणी नऊ जणांना अटक\nमुंबई - प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांत वांद्रे रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यामुळे...\nधायरी रस्त्यावर अपघाताची शक्यता\nधायरी : धायरी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम 6 महिन्यांपुर्वी झाले आहे. 'पी अॅन्ड टी'च्या बॉक्समुळे अडथळा होत असल्यामुळे दुर्घटनेची शक्यता...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-congress-61231", "date_download": "2018-12-14T20:12:11Z", "digest": "sha1:TUVVWBL4Q4KHG7L5Q7ENN3EL6JMHWCCC", "length": 17165, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news congress भाऊगिरी अन्‌ ‘नाना’कळांनी काँग्रेस त्रस्त | eSakal", "raw_content": "\nभाऊगिरी अन्‌ ‘नाना’कळांनी काँग्रेस त्रस्त\nशुक्रवार, 21 जुलै 2017\nसातारा - जिल्हा काँग्रेसमध्ये अलीकडे कार्यकर्ते कमी अन्‌ नेते जास्त झाले आहेत. प्रत्येकाला आपणच मोठा नेता आहे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे पक्षाला सक्षम आणि कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष हवा, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. मात्र, या पदावरूनच काँग्रेसमधील दोन आमदारांत वितंडवाद सुरू आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सर्व जण मानत असले, तरी त्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत कोणीही नाही. काँग्रेसमधील भाऊगिरी अन्‌ ‘नाना’कळा रोखण्यासाठी बाबांना जालीम उपाय करावा लागेल.\nसातारा - जिल्हा काँग्रेसमध्ये अलीकडे कार्यकर्ते कमी अन्‌ नेते जास्त झाले आहेत. प्रत्येकाला आपणच मोठा नेता आहे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे पक्षाला सक्षम आणि कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष हवा, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. मात्र, या पदावरूनच काँग्रेसमधील दोन आमदारांत वितंडवाद सुरू आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सर्व जण मानत असले, तरी त्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत कोणीही नाही. काँग्रेसमधील भाऊगिरी अन्‌ ‘नाना’कळा रोखण्यासाठी बाबांना जालीम उपाय करावा लागेल.\nकाँग्रेस पक्षाला जिल्ह्यात वैभवशाली परंपरा होती. जिल्ह्यातील काँग्रेसची धुरा माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्याने भूषविली. त्यांच्या मुशीत अनेक निष्ठावंत कार्यकर्ते जिल्ह्यात घडले. नेता नसताना प्रचार करून सामान्य कार्यकर्त्याला निवडून आणण्याची धमक कार्यकर्त्यांत होती. एवढे कार्यकर्ते तळागाळापर्यंत पोचले होते; पण अलीकडच्या काळात पक्षात नेत्यांची संख्या वाढली आणि कार्यकर्ते कमी झाले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली आणि जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झाले; पण स्थानिक नेते आपणच ‘बाबा’ असल्यासारखे वागू लागले आणि त्यांचे पाय जमिनीवर आलेच नाहीत. यातून काँग्रेस पक्षात वाद सुरू होऊन ‘मी मोठा की तू मोठा’ अशी अवस्था झाली. अगदी जिल्हाध्यक्षांचा ‘पीए’ देखील आपणच नेता असल्याच्या आविर्भावात कार्यकर्त्यांशी वागतो. आनंदराव पाटील यांच्याकडे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा गेली १५ वर्षे आहे. ही धुरा संभाळताना त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले; पण त्यांनी ज्यांना ताकद दिली, तेच आता त्यांच्याविरोधात गेले आहेत. सध्या जिल्हाध्यक्षपदावरून आनंदराव पाटील आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. आमदार गोरे व त्यांच्या समर्थकांना काँग्रेसमधील ‘नाना’कळांना दूर करून पक्षाला समक्ष व कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष मिळावा, अशी अपेक्षा आहे. त्यातून काँग्रेसमध्ये आनंदराव पाटील गट विरोधात आमदार जयकुमार गोरे गट असे विभाजन झाले आहे. काँग्रेस माझ्या ताब्यात राहावी, असे गोरेंना वाटते. दुसरीकडे आनंदराव पाटलांना वाटते ‘मी म्हणेल ती पूर्व दिशा पक्षात असावी.’ नव्यांना पदावर संधी मिळाली तरच पक्ष सर्वसमावेशक राहील अन्यथा पक्षाचे तुकडे वेचायला कोण येणार, असा प्रश्‍न आहे. वादातून निर्माण होणारी दुफळी वेळीच रोखली नाही, तर आगामी निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना अडचणीचे ठरू शकते. मुळात पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षात लक्ष घालून दोन आमदारांसह सर्वांचे कान धरणे गरजेचे आहे. अन्यथा भाऊगिरी अन्‌ ‘नाना’कळांत पक्षाची वाट लागण्यास वेळ लागणार नाही.\nकाँग्रेस भवनात काल (बुधवारी) झालेल्या बैठकीत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकारी संघटनेचे सदस्य सचिव भि. दा. भिलारे गुरुजी यांना सभा सुरू होण्यापूर्वी श्रद्धांजली वाहण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील भिलारमध्ये गेले. भिलारे गुरुजींना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.\n'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'\nमडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम...\nRafale Verdict : गैरव्यवहाराचे पुरावे होते मग काँग्रेसने न्यायालयात का नाही दिले\nनवी दिल्ली : 'राफेल विमान खरेदीच्या व्यवहारांमधील गैरव्यवहारांचे पुरावे असल्याचा दावा काँग्रेस करत आहे. मग सर्वोच्च न्यायालयासमोर काँग्रेसने हे...\n'राफेल'प्रकरणात मोदी आणि अंबानीच : राहुल गांधी\nनवी दिल्ली : ''राफेल विमान खरेदी प्रकरणाची चौकशी केली गेल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी या दोघांचीच नावं समोर येतील'',...\nराजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत\nनवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत यांच्या नावाची घोषणा आज (शुक्रवार) करण्यात आली. तर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची...\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nपुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी क��तरतेमुळे रद्द\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/make-gmail-inbox-smart-55295", "date_download": "2018-12-14T20:25:12Z", "digest": "sha1:D24RY5COZATUTA4KDER25KGFLD7AMGXN", "length": 13484, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Make Gmail Inbox Smart जीमेल इनबॉक्‍स बनवा स्मार्ट | eSakal", "raw_content": "\nजीमेल इनबॉक्‍स बनवा स्मार्ट\nसोमवार, 26 जून 2017\nतुम्हाला जीमेल इनबॉक्‍सला अधिक आकर्षक आणि वेगळ्या पद्धतीने पाहायचे असेल, तर काही फीचर आणि एक्‍स्टेंशनच्या मदतीने बदल करू शकता. त्यामुळे तुमचा इनबॉक्स स्मार्ट होतो आणि आकर्षक दिसतो.\nजी मेलमधील फिचरच्या मदतीने इनबॉक्‍सचा चेहरामोहरा बदलला तर आपले काम आणखीच सोपे होईल. त्याचबरोबर दुसऱ्यांसाठीही पाठविण्यात येणाऱ्या मेलला स्पेशल करू शकतो.\nतुम्हाला जीमेल इनबॉक्‍सला अधिक आकर्षक आणि वेगळ्या पद्धतीने पाहायचे असेल, तर काही फीचर आणि एक्‍स्टेंशनच्या मदतीने बदल करू शकता. त्यामुळे तुमचा इनबॉक्स स्मार्ट होतो आणि आकर्षक दिसतो.\nजी मेलमधील फिचरच्या मदतीने इनबॉक्‍सचा चेहरामोहरा बदलला तर आपले काम आणखीच सोपे होईल. त्याचबरोबर दुसऱ्यांसाठीही पाठविण्यात येणाऱ्या मेलला स्पेशल करू शकतो.\nसेंडरची कंपनी आणि लोगो पाहा\nमेल पाठविणाऱ्याची कंपनी आणि लोगो पाहायचा असेल तर यासाठी आपल्याला क्रोम एक्‍स्टेंशनची गरज भासणार आहे. सर्वांत अगोदर गुगल क्रोममध्ये पुढील लिंक सुरू करा. https://goo.gl/iUAbp7 हे एक क्रोम एक्‍स्टेंशन आहे. आता ॲड टू क्रोमवर क्‍लिक करा आणि हा ॲप काही मिनिटातच इन्स्टॉल होईल. काही वेळातच हा ॲप आपल्याला गुगल मेल वापरण्यासंदर्भातील परवानगी मागेल. त्यानंतर जेव्हा आपण जीमेलचा इनबॉक्‍स सुरू करू, तेव्हा प्रत्येक मेलवर त्या कंपनीचा लोगो आणि नाव समोर येईल.\nयासाठी आपल्याला जीमेलच्या डाव्या बाजूला दिलेल्या गीअर बॉक्‍सवर क्‍लिक करावे लागेल. या ठिकाणी आपल्याला थिम्सचा ऑप्शन पाहायला मिळेल. यात दाखविलेल्या अनेक प्रकारच्या थिम्समधून आपण एका थिम्सची निवड करू शकतो आणि त्यात आपल्या इनबॉक्‍सवर अप्लाय करू शकतो.\nजर आपल्याला इन्स्टॉलविना मराठी किंवा अन्य प्रादेशिक भाषेत ईमेल लिहायचा असेल तर जीमेलमध्ये याची सुविधा दिलेली आहे. यासाठी आपण डाव्या बाजूला असलेल्या गीअरबॉक्‍सजवळ दिलेल्या की-पॅडवर क्‍लिक करा. या ठिकाणी डिफॉल्ट भाषेत इंग्रजी पाहावयास मिळेल. जर आपण याला मराठी किंवा अन्य भाषा जोडायची असेल तर इनपुट-टूल्स आणि सेंटिगच्या पर्यायावर क्‍लिक करा. या ठिकाणी मराठी किंवा इतर मातृभाषेचा पर्याय निवडून सेंटिंगला सेव्ह करा.\nटीव्हीएस कंपनीची \"रेडिऑन' बाजारात\nहोसूर: टीव्हीएस मोटार कंपनीने 110 सीसीची क्षमता असलेली \"टीव्हीएस रेडिऑन' ही दुचाकी बाजारात आणली आहे. मजबूत मेटल बॉडी, लांब सीट, आकर्षक लायटिंग...\nजीमेलही होतंय 'स्मार्ट' (योगेश कानगुडे)\nअनेक सुविधा वेळोवेळी अपडेट होत असतात. त्यामुळं वेळेची बचत होत असते आणि सुरक्षेपासून गोपनीयतेपर्यंत अनेक गोष्टींबाबतची चिंता मिटते. जीमेलमध्येही असेच...\nआरोग्याचं तंत्र (योगेश बनकर)\nस्वतःच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी आपण जॉगिंग, स्विमिंग, जिम यासारख्या बऱ्याच गोष्टी करतो. व्यायामाच्या माध्यमातून स्वतःला फिट आणि निरोगी...\nकसा हवा स्मार्ट टीव्ही\nहल्ली सगळ्यांचंच जगणं \"स्मार्ट' होत असताना टीव्हीही स्मार्टच पाहिजे अशी इच्छा वाढायला लागली आहे. हा स्मार्ट टीव्ही नेमका कसा असावा, तो खरेदी करताना...\n‘क्रिप्टोजॅकिंग’ हा व्हायरस सध्या धुमाकूळ घालतो आहे. विशेषतः ‘क्रिप्टोकरन्सी’शी संबंधित व्यवहार करणाऱ्यांचे काम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप यांची हानी या...\nपुणे स्मार्ट सिटीच्या पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेत २०० सायकली दाखल\nपुणे : स्मार्ट पुणेकर नागरिकांकडून मिळणा-या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने राबविण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इ���टरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=100&Itemid=203", "date_download": "2018-12-14T20:09:43Z", "digest": "sha1:LIN3YH4DGZU7GE5HI6LLJEQOV2QHL7O5", "length": 8129, "nlines": 64, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "आनापानस्मृतिभावना", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nकुशलसमाधीला साधनीभूत चाळीस पदार्थ विशुद्धमार्गात सांगितले आहेत. त्यांना पालि भाषेत कम्मट्टाने (कर्मस्थाने) म्हणतात. ती एणेप्रमाणे -\nपठवीकसिण, आपोकसिण, तेजोकसिण, वायोकसिण, नौलकसिण, पीतकसिण, लोहितकसिण, ओदातकसिण, आलोककसिण, परिच्छिन्नाकासकसिण ही दहा कसिणे, किंवा मंडळे.\nउद्धुमातक, विनीलक, विपुब्बक, विच्छिद्दक, विक्खायितक, विक्खित्तक, हतविक्खित्तक, लोहितक, पुळवक, अट्टिक \nबुद्धानुस्सति, धम्मानुस्सति, संघानुस्सति, सीलानुस्सति, चागानुस्सति, देवतानुस्सति, मरणानुस्सति, कायगतासति, आनापानसति, उपसमानुस्सति \nमेत्ता, करूणा, मुदिता, उपेक्खा \nआकासानच्चायतन, विञ्ञाणच्चायतन, आकिच्चञ्ञायतन, नेवसञ्ञानासञ्ञायतन \n हे एक ववत्थान किंवा व्यवस्थान; मिळून चाळीस.\nया यादीत कसिनाला अग्रस्थान देण्यात आले आहे. त्याचा अर्थ एवढाच की, बुद्धघोषाचार्याच्या वेळी कसिणाला विशेष महत्त्व आले होते. परंतु सुत्तपिटकांत यांचा दोन तीन ठिकाणीच काय तो उल्लेख सापडतो.१ परंतु त्यात आलोककसिणाच्या ऐवजी विञ्ञाणकसिण आहे धम्मसंगणीत (अभिधर्माच्या पहिल्या प्रकरणात) कसिणाला अग्रस्थान दिले आहे. पण त्यात शेवटची दोन कसिणे गाळून बाकीची आठच ठेवली आहेत. यावरून असे दिसून येते की, ज्या वेळी धम्मसंगणि रचली गेली त्या वेळी कसिणाला विशेष महत्त्व येत चालले होते, आणि बुद्धघोषाचार्याच्या वेळी ते दृढ झाले. परंतु सुत्तपिटकाचे ज्याने परिशीलन केले असेल त्याला, सर्व कर्मस्थानात आनापानस्मृतीला२ फार महत्त्व दिल्याचे दिसून येईल. मज्झिमनिकायांत आनापानसति नावाचे एक स्वतंत्र सुत्त आहे. संयुत्तनिकायात आनापानसंयुत्त नावाचे एक मोठे प्रकरण आहे, आणि इतर निकायांतूनही या आनापानस्मृतीचा अनेक ठिकाणी उल्लेख आला आहे. त्या सर्वांवरून बुद्धसमकाली आणि त्यानंतर काही काळपर्यंत हे कर्मस्थान प्रधानभूत गणले जात होते यात शंका नाही.३ म्हणून याच कर्मस्थानाचा येथे प्रथमतः विचार करण्यात येत आहे.\n* मज्झिमनिकाय, महासकुलवायिसुत्त (नं. ७७) आणि अंगुत्तरनिकाथ, एककनिपात व दसकनिपात यांत यांचा उल्लेख आढळतो.\n** आन म्हणजे आश्वास व अपमान म्हणजे प्रश्वास ह्यांच्या स्मृतीला आनापानस्मृति म्हणतात. तिचे विधान पुढे आलेच आहे.\n*** बुद्धघोषाचार्यानेही 'इदं कम्मट्टानप्पभेदे मुद्धभूतं सब्बञ्ञुबुद्ध पच्चेकबुद्ध-बुद्धसावकानं विसेसाधिगमदिट्टधम्मसुखविहारपदट्टानं आनापानसतिकम्मट्टानं' असे म्हटले आहे यावरून त्या काळीही या कर्मस्थानाला बरेच महत्त्व राहिले होते; तरी कसिणे अग्रभागी आली होती, असे दिसते.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nअनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2018-12-14T19:18:54Z", "digest": "sha1:VUZYYUDXHXQM6MBLXYPOSDWXHG3M5HPR", "length": 13446, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दसरा मेळावा राजकीय नाही- केंद्रे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदसरा मेळावा राजकीय नाही- केंद्रे\nमेळाव्याला राज्यातून सात लाख भाविक येणार\nपाथर्डी –“बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी’ या संकल्पनेतून संत भगवानबाबांचे देशात एक नंबरचे स्मारक बाबाच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे उभारले जात आहे. भगवानबाबांची पाण्यावर बसवलेली मूर्ती असलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा व दसरा मेळावा ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. दसरा मेळावा राजकीय नाही. यामध्ये कुठलेही गट-तट किंवा जातीभेद नाहीत. सर्वच जाती-धर्माचे लोक भगवानबाबांवर प्रेम करत होते. त्यामुळे किमान सात लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी व्यक्‍त केला.\nदसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी कृती समितीची बैठक माजी आ. केंद्रे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, भाजप सरचिटणीस राहुल कारखेले, मुकुंद गर्जे, माजी नगराध्यक्ष दिनकरराव पालवे, सरपंच संजय बडे, बाळासाहेब ढाकणे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, सतीश पालवे, नागनाथ गर्जे, नितीन कीर्तने, वामन कीर्तने, संजय कीर्तने, रामहरी खेडकर, धनंजय बडे, युसुफ शेख, नवाब शेख आदी उपस्थित होते.\nदसरा मेळाव्याला जाण्यासाठी पाथर्डी येथे आदल्या दिवशी मुक्कामी येणाऱ्या समाज बांधवाच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी स्वीकारली. यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी गावोगाव जावून भाविकांना दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला. पाथर्डी तालुक्‍यातून एक लाख समाज बांधव दसरा मेळाव्याला उपस्थित राहतील,असा संकल्प करून सर्वांनीच प्रचार-प्रसारावर भर देण्याचा घेण्याचा निर्णय झाला.पाथर्डीतील सर्वच कार्यकर्ते एकत्रित निघून मेळाव्याला एकत्रित पोहोचणार आहेत. निघण्याची वेळ, जाण्याची व्यवस्था एकत्रित जमण्याचे ठिकाण, याबाबत गावोगाव निरोप देण्याबाबत सविस्तर चर्चा नियोजन बैठकीत झाली.\nकेंद्रे म्हणाले, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगड विकसित करून देशात पोहोचविला व दसरा मेळाव्याला सर्व समाज बांधवांना एकत्रित जमण्याची परंपरा सुरू केली. सर्व जाती धर्माचे लोक या निमित्ताने एकत्रित येत होते. विशेष करून ऊस तोडणी कामगार या ठिकाणी एकत्रित येऊन दसऱ्याला पूजा करून ऊस तोडणीसाठी जात होते. दुर्दैवाने गडाला गालबोट लागल्याने व कुणाच्या तरी हस्तक्षेपाने 36 वर्षाची लाखो लोक एकत्रित येण्याची परंपरा मोडीत निघाली. ही परंपरा कुणामुळे व कशामुळे खंडित झाली.हे सर्वांनाच माहीत आहे.भगवानबाबांच्या जन्मगावी ही परंपरा अखंडितपणे सुरु ठेवण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला. गेल्या वर्षीपासून सावरगाव घाट येथे सुरू झालेल्या दसरा मेळाव्याच्या परंपरेला लाखो लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. याच मेळाव्यात ना.मुंडे यांनी या ठिकाणी भगवानबाबांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. घोषणा केल्याप्रमाणे देशातील एक नंबरचे स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. स्व.मुंडे यांनी मला गडावरून पंकजा दिसते असे म्हणून आपला वारस जाहीर केलेला आहे. महत्त्वकांक्षा हे माणसातील जिवंतपणाचे लक्षण असले तरी नेता व्हायला ताकत लागते, काम करण्याची क्षमता लागते, श्रद्धा लागते, लोकांविषयी प्रेम लागते आणि ते सर्व गुण ना.मुंडे यांच्यात आहेत. त्या समाजासाठी काम करायला तयार आहेत. त्यांच्या मागे जनमानसाची ताकत आहे. समाज त्यांना मानतो. त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्या मागे उभे राहण्यासाठी सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केंद्रे यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइजिप्तमध्ये लष्कराच्या धडक कारवाईत 52 दहशतवादी ठार\nNext articleभाजपचा यात्रा सीझन सुरू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nराज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तातडीची मदत मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/part-one-439071-2/", "date_download": "2018-12-14T18:52:06Z", "digest": "sha1:VALAB32HY7MMYQVUYTYPEOSKVD3UNY55", "length": 9891, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#व्यक्तिमत्व : लोक काय म्हणतील (भाग 1) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#व्यक्तिमत्व : लोक काय म्हणतील (भाग 1)\nएका मध्यमवर्गीय घरातील मुलीचे लग्न ठरले होते. मुलगी लाडाची त्यामुळे लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. खर्चाचा काही प्रश्‍नच नव्हता. तयारीसाठी सर्व पाहुणेमंडळी आठवडाभर आधीच घरी आली होती. पाहुणचाराचा आनंद घेत होते. लग्नाच्या आधी काही दिवस लग्नाच्या मंडपातील नियोजनासाठी सर्वांची चर्चा करण्यात आली होती महत्त्वाचा विषय होता “भोजनाचा मेन्यू काय ठेवायचा\nमुलीचे वडील बोलले,” भात, वरण, भाजी, चपाती ठेवूया” तेवढ्यात एक पाहुणा बरळला,” घरातील पहिलेच लग्न आहे, लोक काय म्हणतील चपाती नको पुरी ठेवा” दुसरा एकजण बोलला,” अहो शुभकार्य आहे आणि जेवणात गोडधोड नाही चपाती नको पुरी ठेवा” दुसरा एकजण बोलला,” अहो शुभकार्य आहे आणि जेवणात गोडधोड नाही लोक नावं ठेवतील. त्यासोबत बुंदी ठेवा.”\nपुढे लगेच एक पाहुणी बोलली, “अहो बुंदीचा जमाना गेला. त्यापेक्षा गुलाबजाम, म्हैसूरपाक व��ैरे ठेवा. या साऱ्या चर्चेत मुलीच्या वडिलांची मात्र मनातल्या मनात अपेक्षित खर्चाची आकडेमोड चालली होती.\nसाऱ्या पै पाहुण्यांच्या सल्ल्यानुसार जेवणाचे नियोजन ठरले. लग्नाचा दिवस उजाडला. लोक जेवणाला बसले. लग्नात काही कमी पडायला नको म्हणून मुलीचा बाप जेवणानंतर प्रत्येकाकडे जाऊन “जेवण कसे झाले असे विचारू लागला”.\nखूप उत्तम झाले या शब्दासाठी त्या बापाचे कान आतुरले होते; परंतु त्याच्या कानावर पडलेल्या शब्दांनी मात्र त्याच्या कपाळावर आठ्या रेखाटल्या. ती उत्तरे अशी होती. ‘जीरा राइस असायला हवा होता’, जेवणांनंतर आईस्क्रिम हवी होती” पुऱ्या जरा जास्तच तेलकट होत्या’ इ.\nमुलीच्या बापाला कळून चुकले होते “लोक काय म्हणतील” यात अडकून पडण्यापेक्षा “ऐकावे जनाचे करावे मनाचे” या विचाराने चाललो असतो तर आज तितके दुःख झाले नसते. हा तर एक साधा प्रसंग होता. अशा अनेक प्रसंगांना आपण दररोज तोंड देत असतो. हे केले तर ते काय म्हणतील आणि ते केले तर हे काय म्हणतील आणि ते केले तर हे काय म्हणतील यातच आपली मानसिकता पोखरली जात असते.\nमाणसाने अगदी लहान निरागस मुलाप्रमाणे जगायला हवे. कोणाला काय वाटेल यापेक्षा आपल्याला कशातून आनंद मिळेल याचा विचार करायला हवा. अगदी मनसोक्‍तपणे जीवन जगायला हवे. परंतु आपण बालपणातून जसजसे मोठे होत जातो तसतसा आपला रिमोट इतरांच्या हाती जातो.\nत्यांना कसे वाटेल याचा विचार करून आपण आपले आयुष्य इतरांच्या विचारांच्या स्वाधीन करीत असतो. मी कोण आहे माझे ध्येय काय मला काय करायचे आहे यापेक्षा लोकांना आपण केलेले अमुक-तमुक आवडेल काय यापेक्षा लोकांना आपण केलेले अमुक-तमुक आवडेल काय या मानसिकतेचे आपण गुलाम होऊन जातो.\n#व्यक्तिमत्व : लोक काय म्हणतील (भाग 2)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#व्यक्तिमत्व : लोक काय म्हणतील (भाग 2)\nNext articleमलकापूरात धूम स्टाईलने मंगळसूत्र लांबवले\nस्मरण : एक आगळी रहस्यकथा\nचिंतन : वाटेवरचे काटे\nपत्रिका अथवा कुंडलीतले विज्ञान ( भाग – 1 )\nभाष्य – निवारागृहे की छळछावण्या \nभाष्य – निवारागृहे की छळछावण्या \nभाष्य – निवारागृहे की छळछावण्या \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/deshkal-news/green-revolution-in-india-1575496/", "date_download": "2018-12-14T19:56:47Z", "digest": "sha1:SRQCVULO2PEN4HT2OLQ3VW2PMRWC6BP6", "length": 24717, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Green Revolution in India | गहूक्रांतीची विषवल्ली | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nगहूयुक्त आहाराकडे लोक वळले हा शापच होता.\nहरयाणातील रेवारी जिल्ह्य़ात एका डॉक्टरांशी सहज गप्पा मारत होतो त्या वेळी त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्ण मुलांमध्ये दिसणारी एक वेगळीच आरोग्य समस्या सांगितली. त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती यात शंका नाही. त्यांच्या मते मुलांमध्ये गव्हाची अ‍ॅलर्जी वाढत आहे. ज्या राज्यात गहूच मुख्य पीक आहे तेथे मुलांना गव्हाची अ‍ॅलर्जी.. हे ऐकून मी जरा अचंबितच झालो. डॉक्टरसाहेब पुढे सांगतच होते, ही गव्हाची अ‍ॅलर्जी ग्लुटेनमुळे आहे, ग्लुटेन हे गव्हातच जास्त असते. ज्वारी, बाजरीत कमी असते. आपले शरीर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात ग्लुटेन पचवू शकत नाही. त्यामुळे या मुलांचे आजी-आजोबा जे जेवण घेत होते तेच या मुलांना द्या, असा सल्लाही त्यांनी दिला. मुलांना जर बाजरीच्या मुख्य अन्नावर ठेवले तर अ‍ॅलर्जी राहत नाही. बाजरी हे जास्त पोषक अन्न आहे यात शंका नाही. एक तर त्यात चोथ्याचे म्हणजे तंतूचे प्रमाण अधिक असते व त्यात लोहाचे प्रमाणही पुष्कळच असते. गहूयुक्त आहाराकडे लोक वळले हा शापच होता.\nडॉक्टरांनी दिलेली धक्कादायक माहिती ऐकल्यानंतर मला वडिलांनी सांगितलेल्या काही गोष्टी आठवू लागल्या. बालपणी बाजरीची भाकरी व बाजरीची खिचडी हेच अन्न असायचे, गव्हाची चपाती किंवा मैद्याची रोटी ही चैन होती. पाहुणे आले तरच गव्हाची चपाती ताटात दिसायची. तांदळाचा वापरही गोडधोडाशिवाय फार नव्हता. खीर, घी बुरा यात तांदूळ वापरले जात असत. माझ्या बालपणी आमचे जेवण बाजरीवरून गव्हावर केव्हा आले ते कळले नाही. बाजरीची भाकरी क्वचित सेवन केली जाऊ लागली. थंडीच्या दिवसांत बाजरीची भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा व गूळ असा बेत असायचा पण तेवढय़ा काळातच. आजही थंडीच्या दिवसांत मी बाजरीची भाकरीच खातो. पण आमच्या आहारात आता गव्हाची चपाती आली ती कायमचीच. त्���ात हरभरा पीठ व जव (म्हणजे बार्ली) यांचे मिश्रण असते. तांदूळ मात्र आमच्या अन्नात क्वचित असतो.\nआता एक स्थित्यंतर पूर्ण झाले. मुख्य अन्न गव्हाचा आटा व तांदूळ हे झाले. हा आधुनिक आहार दुहेरी धोकादायक आहे. आपण पारंपरिक चवी व अन्न विसरलो आहोत. उत्तर भारतात आता मटर पनीर, दाल मखनी, नान हे सगळे आले आहे त्यात मैदा वापरलेला असतो. त्यामुळे चांगल्या अन्नाचा वारसा आपण विसरून गेलो. शिवाय आपल्या रसकलिकांवर नको ते आपण लादले. तंतूयुक्त आहारापासून आपण कमअस्सल अन्नाकडे वळलो ही पोषणातील सर्वात मोठी शोकांतिका आहे असे मी मानतो.\nया शोकांतिकेची मुळे ही धोरणे व राजकारणात आहेत. आपल्या देशात हरितक्रांती झाली पण ती खरे तर गहूक्रांती होती. १९६५ ते १९६७ दरम्यान देशात भीषण दुष्काळ होता. त्या वेळी सरकारने आपली सगळी आर्थिक साधने गहू उत्पादनाच्या कामी लावली. देशाच्या अगदी छोटय़ाशा भागात म्हणजे पंजाब-हरयाणात गहूक्रांती झाली. सुरुवातीला गहू पंजाब, हरयाणा व पश्चिम उत्तर प्रदेशात उत्पादित केला जात होता व संपूर्ण देशात त्याचे वितरण होत असे. नंतर स्वस्त गहू बाजारात आला त्यामुळे बाजरी, ज्वारी, जवस, नाचणी, कोडू अशी अन्नधान्ये मागे पडली. आंध्र प्रदेश व तामिळनाडूत स्वस्त व मस्त अशा लोभस योजनांनी भात हेच एक अन्न उरले. इतर अन्नधान्ये ताटातून बाहेर गेली ती कायमचीच.\nही एक परिसंस्थात्मक व आर्थिक शोकांतिकाही होती. बाजरी, ज्वारी, नाचणी ही पिके कोरडय़ा भागातही येत होती व त्याला गहू व तांदळापेक्षा कमी पाणी लागत होते. कमी पाण्यात बाजरी, ज्वारी, नाचणी येत असे. कमी पाऊस असला तरी फार अडत नसे. पण ही अन्नधान्ये सोडून आपण गहू व तांदूळ स्वीकारला तेव्हा आपण भूजलाचा अतिवापर सुरू केला. कारण या पिकांना जास्त पाणी लागते. दुष्काळात गहू-तांदळाचे अवघडच, त्यामुळे शेतकरीही अडचणीत येऊ लागले. या परिस्थितीचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू लागला. आता शेतकरी बाजारपेठेवर अवलंबून आहेत, सरकारी खरेदी हा त्यांना आधार वाटतो. ग्राहकही महागडय़ा अन्नधान्यावर अवलंबून आहेत. ते मिळाले नाही तर त्यांना स्वस्त रेशन दुकानांच्या पुरवठय़ावर समाधान मानावे लागते. थोडक्यात काहीही करून आपण ज्वारी, बाजरी, नाचणी यांना हद्दपार केले. एकसुरी गहू, तांदूळ रोज सेवन करू लागलो. पोषक अन्न सोडून आपण वाईट दर्जाच्या अन्नाकडे वळलो. परिसंस्थेला अनुकूल असलेली शेती सोडून आपण गहू, तांदळाच्या मागे लागलो. त्यातून जमिनीचा पोत बिघडला, स्वयंपूर्ण शेती परावलंबी बनली.\nया वर्षी हरयाणात बाजरीच्या पिकाचे काय झाले याची कहाणी मी तुम्हाला सांगणारच आहे. देशातील एकषष्ठांश बाजरीचे उत्पादन हरयाणात होते. राज्यातील दक्षिणेकडच्या भागात बाजरीचे उत्पादन होते. ते कमी पाण्याच्या क्षेत्रात यंदा कमी झाले. गेल्या काही वर्षांत बाजरीचे पेरणी क्षेत्रही कमी झाले आहे. या वर्षी हरयाणात बाजरीचे उत्पादन ९६.४ लाख क्विंटल येण्याची अपेक्षा आहे. किमान आधारभूत किंमत क्विंटलला १४२५ रुपये आहे. त्यात १२७८ रुपये या राष्ट्रीय दरापेक्षा १.०३ टक्के जादा दर दिला आहे. उत्पादन खर्चाचा विचार केला तर हरयाणात बाजरीला १५१२ रुपये खर्च क्विंटलला येतो अशी अधिकृत आकडेवारी आहे.\nस्वामिनाथन आयोगाच्या उत्पादन खर्च सूत्राप्रमाणे बाजरीला १९१७ रुपये भाव द्यायला पाहिजे पण आताचा भाव त्याच्या जवळपासही नाही. उत्पादन खर्चाच्या दीडपट किंवा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक भाव देणे स्वामिनाथन सूत्रानुसार अपेक्षित आहे. हरयाणातील बाजरी उत्पादकांना अनेक मार्गानी गंडवले जात आहे. पहिल्यांदा भाजपने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात उत्पादन खर्चाच्या दीड पट दर देण्याचे मान्य केले होते त्याचे पालन झाले नाही. त्या नियमाने बाजरीला १९१७ रुपये भाव मिळणे अपेक्षित होते. त्याऐवजी सरकारने १४२५ रुपये आधारभूत दर दिला. तो हरयाणातील अधिकृत उत्पादन खर्चाच्या किती तरी कमी आहे. जी काही आधारभूत किंमत ठरवली त्याप्रमाणे पैसेही शेतकऱ्यांना दिले नाहीत ही दुसरी गोष्ट.\nबाजरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात बाजारात येते, पण सरकारने १ ऑक्टोबरशिवाय खरेदीस नकार दिला. शेवटी १२ ऑक्टोबरला खरेदीचा मुहूर्त उजाडला, तोपर्यंत शेतकऱ्यांनी ११०० रुपये दराने बाजरी विकून टाकली होती. एकटय़ा रेवारी मंडईत शेतकऱ्यांना १.३५ लाख क्विंटलल बाजरी सरकारी खरेदी सुरू होण्यापूर्वी विकणे भाग पडले. तिसरी गोष्ट म्हणजे अधिकृत दराने जी खरेदी झाली ती रेवारी, महेंद्रगड व भिवानी या बाजरी उत्पादक पट्टय़ापासून फार दूरच्या ठिकाणी झाली.\nरेवारीत अधिकृत किमतीने ७६ हजार क्विंटल बाजरीची खरेदी झाली. झाज्जर म्हणजे योगायोगाने हरयाणा कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात लक्ष्य पूर्ण झाल्य���ने खरेदी बंद करण्यात आली आहे. बाजरीला मागणी कमी आहे, त्यामुळे आणखी बाजरी खरेदी करता येणार नाही असे सरकारचे म्हणणे आहे. हे सगळे दुष्टचक्र आहे. बाजरी लागवडीस प्रोत्साहन दिले जात नाही. त्यामुळे मागणी कमी व उत्पादनही कमी अशी परिस्थिती निर्माण होते. परिणामी बाजरीची खरेदी कमी होते. अशा प्रकारे आपण पर्यावरणस्नेही व पोषक अन्नपदार्थाची मृत्युगाथा लिहिली आहे. मग यात मार्ग तरी काय हे दुष्टचक्र कसे भेदायचे, हा मोठा प्रश्न आहे. त्यात अन्नसुरक्षेचा मुद्दाही संबंधित आहे. याचे उत्तर राजकारणातच शोधावे लागेल.\nकेवळ निवडणुकीच्या राजकारणात ते सापडणार नाही. आज राज्याचे धोरण, राजकीय चलनवलन, सार्वजनिक शिक्षण या पातळ्यांवर ही परिस्थिती बदलण्यास प्रयत्न करावे लागतील. गहू व तांदळास दिले जाणारे प्रोत्साहन कमी केले पाहिजे. सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे रेशन दुकाने व माध्यान्ह आहारात बाजरीचा वापर केला पाहिजे. बाजरीसारख्या पर्यावरणस्नेही पिकाला उत्तेजनासाठी शेतकऱ्यांनी सरकारवर दबाव आणला पाहिजे. बाजरी, नाचणी यांसारख्या अन्नधान्याच्या वापरासाठी ग्राहक चळवळ उभी राहिली पाहिजे. त्याबरोबरीने या पिकांचे आरोग्यविषयक फायदे लोकांना समजून सांगावे लागतील. आरोग्यसंपन्न भारताला तितक्याच सशक्त निरोगी राजकारणाची गरज आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/drought-marathwada-158936", "date_download": "2018-12-14T20:21:32Z", "digest": "sha1:UQDMRCMXZ3DVHIGJ3XWNSRQRL2F6IOYH", "length": 12111, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Drought in marathwada पुरेसे मिळेना पाणी, खायचाही वांधा | eSakal", "raw_content": "\nपुरेसे मिळेना पाणी, खायचाही वांधा\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nऔरंगाबाद - पावसाने दगा दिल्याने हातची पिके गेली. आता माणसांसह जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने गंभीर स्थिती आहे. शासन प्रतिव्यक्ती वीस लिटर पाणी देते. गाव आता पाणदमुक्‍त झाल्याने पाण्याची गरज वाढून प्रतिव्यक्‍ती ती 40 लिटर झाली आहे.\nऔरंगाबाद - पावसाने दगा दिल्याने हातची पिके गेली. आता माणसांसह जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने गंभीर स्थिती आहे. शासन प्रतिव्यक्ती वीस लिटर पाणी देते. गाव आता पाणदमुक्‍त झाल्याने पाण्याची गरज वाढून प्रतिव्यक्‍ती ती 40 लिटर झाली आहे.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nगेल्या चार वर्षांपासून गाव टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाणी पुरत नाही. शेतातून फारसे काही हाती न आल्याने अनेकांच्या पोटाचा प्रश्‍न आहे. जसे प्यायला माणसी पाणी देता तसे कोणताही भेदभाव न करता रेशनचे धान्य प्रत्येकाला द्या. चाऱ्याचाही प्रश्‍न आहे. सरकारचे लोक चारा असल्याचे सांगत असले तरी वास्तव तसे नाही, अशा शब्दांत दुष्काळ पाहाणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मुरमीचे (ता. गंगापूर) सरपंच विक्रम राऊत व काही शेतकरी परिस्थितीची दाहकता आणि आपल्या मागण्या मांडत होते.\nदुष्काळाच्या पाहाणीसाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी गंगापूर तालुक्‍यातील टेंभापुरी प्रकल्प, मुरमी आणि सुलतानपुर परिसरातील दुष्काळी स्थितीची पाहाणी केली.\nगंगापुर तालुक्‍यातील काही गावांत दुष्काळाची पाहाणी केली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहोत.\n- छवी झा, केंद्रीय पथक प्रमुख.\nपाणी चोरी केल्यास फौजदारी\nमुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अनिर्बंध पाणी उपसा रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचे हात\nपुणे - मराठवाडा - विदर्भात दुष्काळ पडल्यानंतर त्याचा परिणाम या भागांतून शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर कसा होतो. यावर ‘...\nदुर्लक्षित किल्ल्यावर जाण्याकरीता बोट सुरु करा\nपुणे : विविध ठिकाणी कोटयावधी रुपये खर्च करुण नवीन स्मारक निर्माण करण्यापेक्षा शिवरायांची जिवंत किल्ल्यांची जपणुक करा. आज पद्मदुर्गसारखे किल्ले पडझड...\nजनावरांचे आरोग्य वाऱ्यावर, चारा पिके उरावर\nजळगाव - जळगावसह निम्म्या राज्यात दुष्काळ आहे. दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी राज्यात तयारी सुरू आहे. पाण्याच्या टंचाईसह चाऱ्याची प्रचंड टंचाई...\nआघाडीसाठी काँग्रेसकडूनच सकारात्मक प्रतिसाद नाही : प्रकाश आंबेडकर\nलातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/dakhal-news/author-sindhutai-ambike-book-review-1757055/", "date_download": "2018-12-14T19:42:25Z", "digest": "sha1:LWBCP47PZ4IFUPL5MGTILVBNXW5JVKQ5", "length": 13734, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Author Sindhutai Ambike book review | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nहे पुस्तक वाचून वाचकानांही सिंधूताईंच्या या म्हणण्याचा नक्कीच प्रत्यय येईल\n‘गुंजांची माला’ - सिंधूताई अंबिके,\nसिंधूताई अंबिके.. बालशिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या सहकारी. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन कोसबाडच्या टेकडीवर सुरू असलेल्या प्रयोगशील शिक्षणाच्या चळवळीशी पन्नासच्या दशकाअखेरीस त्या जोडल्या गेल्या. ताराबाई आणि अनुताईंनी राबवलेल्या बालशिक्षणाच्या प्रयोगांचे शिक्षणव्रत अर्धशतकाहून अधिक काळ सिंधूताईंनी जपले आहे. कोणत्याही चौकटीत न अडकता अनौपचारिक पद्धतीने आणि आपल्या भवतालच्या पर्यावरणाशी, निसर्गाशी जवळीक साधत शिक्षण देण्याच्या या अनोख्या शिक्षणपद्धतीत सिंधूताईंनीही मोलाचे योगदान दिले आहे.\nशिक्षकाने आपल्या परिसरात रुजून कसे काम करावे आणि शिकविण्याबरोबच स्वत: शिकण्याची प्रक्रियाही कशी चालू ठेवावी, याचा सिंधूताई या आदर्श ठराव्यात. त्यांच्या ‘वटवृक्षाच्या सावलीत’ या आत्मचरित्रात याविषयीचे तपशील मिळतातच; शिवाय ‘पळसाची फुले’, ‘बालवाडीच्या गोष्टी’ आदी त्यांच्या इतर पुस्तकांतूनही सिंधूताईंच्या कुतूहलजन्य, उत्साही मनाचे प्रतििबब पडलेले आहे. ‘गुंजांची माला’ या अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पुस्तकातही हेच दिसून येते.\nकोसबाडला शिकविण्याचे काम करताना सिंधूताईंना तिथल्या वारली आदिवासी समाज-संस्कृतीचा जवळून परिचय झाला. शाळेत मुलांना शिकविताना त्यांची बोलीभाषा, त्यांचा भाषिक भवताल किती वेगळा आणि समृद्ध आहे, हे सिंधूताईंच्या ध्यानात आले. मग त्यांच्याशी जवळीक साधत त्या साऱ्याचे सिंधूताईंनी आस्थेने संकलन करण्यास सुरुवात केली. गतशतकातील साठच्या दशकाच्या पूर्वार्धात आदिवासी पाडय़ांवर पायपीट करून सिंधूताईंनी प्रयत्नपूर्वक मिळवलेले हे शब्दधन उशिरा का होईना, आता पुस्तकरूपात आले आहे. या सव्वाशे पानी पुस्तकात एकूण नऊ प्रकरणांमध्ये वारली समाजातील लोककथा, लोकगीते, लोकनृत्ये, उखाणे, चालीरीती, सण, विवाहाच्या पद्धती आणि त्या वेळी म्हटली जाणारी गीते, देवदैवते, निसर्गोपचार पद्धती, बोलीभाषेतील नेहमी वापरले जाणारे शब्द असा बहुविध ऐवज संकलित करण्यात आला आहे. हे संकलन करताना आलेल्या अनुभवांविषयी सिंधूताईंनी मनोगतात प्रांजळपणे लिहिले आहे. यातील लोकगीतांविषयी त्या म्हणतात, ‘वारली लोकगीतांतून मला भारतीय संस्कृती दिसली. पंचमहाभूतांवरील श्रद्धा दिसली. परंतु तरीसुद्धा हा समाज वर्षांनुवर्षे मागासलेला आहे असे आपण मानत आलो आहोत. पण त्यांच्या काव्यातून पर्यावरण, पक्षी-प्राण्यांवर प्रेम, बहिणीची माया, पराक्रमी मुले, त्यांचे धाडस, कल्पकता असे खूप मला दिसले.’ हे पुस्तक वाचून वाचकानांही सिंधूताईंच्या या म्हणण्याचा नक्कीच प्रत्यय येईल\n‘गुंजांची माला’ – सिंधूताई अंबिके,\nनूतन बालशिक्षण संघ, पालघर,\nपृष्ठे – १२५, मूल्य – १५० रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/inauguration-of-police-house-at-nashik-chief-minister-168-houses-with-modern-facilities-1765532/", "date_download": "2018-12-14T20:20:46Z", "digest": "sha1:CZBV2HKXDC2SYRM7Z2ENCJ5Y6YLWG6PG", "length": 13961, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Inauguration of Police House at Nashik Chief Minister 168 houses with Modern facilities |नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस गृहसंकुलाचे उद्घाटन; १६८ घरांचा आधुनिक सुसज्ज प्रकल्प | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nनाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस गृहसंकुलाचे उद्घाटन; १६८ घरांचा आधुनिक प्रकल्प\nनाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस गृहसंकुलाचे उद्घाटन; १६८ घरांचा आधुनिक प्रकल्प\n१६८ घरांच्या या गृहसंकुलात दीड हजार लोकांची बसण्याची व्यवस्था होईल, अशा ओपन थिएटरसह अनेक सुविधांचा समावेश आहे.\nनाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील पोलीसांच्या गृहसंकुलाचे शुक्रवारी उद्गाटन केले.\nमहाराष्ट्र पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा ‘सप्तश्रृंगी संकुल’ नामक गृह प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. १६८ घरांच्या या गृहसंकुलात दीड हजार लोकांची बसण्याची व्यवस्था होईल, अशा ओपन थिएटरसह अनेक सुविधांचा समावेश आहे.\nनाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत शुक्रवारी (दि.५) पोलीस उपनिरिक्षकांची ११५वा दीक्षांत समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन, रणजीत पाटील, दीपक केसरकर या मंत्र्यांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस संकुलाची पाहणी केली.\nयावेळी संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान, उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध जिल्ह्यातील उमेदवारांना विविध मेडल्सने गौरवण्यात आले. यामध्ये राजेश जावरे (बुलडाणा), मारुती जगझापे (सोलापूर), किरण पाटील (धुळे), कुणाल चव्हाण (नाशिक), नागेश येनपे (सोलापूर), लक्ष्मी सपकाळे (जळगाव), मंगेश बाचकर (अहमदनगर), प्रकाश कदम (कोल्हापूर) यांचा समावेश आहे.\nयावेळी नव्या पोलीस उपनिरिक्षकांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखताना आपल्याला संवेदनशीलता कायम ठेवता आली पाहिजे. त्याशिवाय आपण आपले कर्तव्य पूर्णपणे पार पडू शकत नाही. आपला विकास हा केवळ बढतीनेच नव्हे तर अनुभवाने व्हायला हवा. तसेच आपल्या आनंदाच्या आणि रागाच्या काळातही शिस्त राखली गेलीच पाहिजे. हे करताना परिणामकारकता आणि संयम यांच्यात समन्वय साधता यायला हवा.\nमहाराष्ट्र पोलीस दल हे देशातील एक उत्कृष्ट पोलीस दल आहे. आपले पोलीस हे गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणारे म्हणूनच नव्हे तर माणुसकी असलेले पोलीस म्हणूनही ओळखले जातात. जनतेची सेवा हेच आपले कर्तव्य असून त्यांची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे. कठीण परिस्थितीही व्यवस्थित हाताळण्याच्या क्षमतेवरुन एखाद्या पोलिसाचे व्यावसायीक कौशल्य ओळखता येते, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नव्या पोलीस अधिकाऱ्यांना प्रेरित केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/bikes/california-1400-custom-abs-price-p8eWhq.html", "date_download": "2018-12-14T19:55:26Z", "digest": "sha1:VQ3Y2Z75CCXJKR5VZIITHQU53MAQO5A6", "length": 13079, "nlines": 362, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400 कस्टम ऍब्स सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nमोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400\nमोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400 कस्टम ऍब्स\nमोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400 कस्टम ऍब्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400 कस���टम ऍब्स\nमोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400 कस्टम ऍब्स सिटी शहाणे किंमत तुलना\nमोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400 कस्टम ऍब्स - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमोटो गुजझी कॅलिफोर्निया 1400 कस्टम ऍब्स वैशिष्ट्य\nमॅक्सिमम स्पीड 203 Kmph\nगियर बॉक्स 6 Speed\nफ्युएल इकॉनॉमी 10 Kmpl\nफ्युएल कॅपॅसिटी 20.5 Ltrs\nफ्युएल रेसेर्वे 5 Ltrs\nग्राउंड कलेअरन्स 165 mm\nव्हील बसे 1685 mm\nबॅटरी कॅपॅसिटी 12V - 18 Ah\nसद्दल हैघात 740 mm-720 mm\nकर्ब वेइगत 303 Kg\n( 1 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/water-rate-hiked-in-state-including-mumbai-118012000006_1.html", "date_download": "2018-12-14T19:04:12Z", "digest": "sha1:B2GI5OEPTSRFWS5WZY2C6T73UZSYPEO4", "length": 12248, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पाणीपट्टी दरात वाढ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराज्यात पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी पाणीपट्टी दरात 17 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.\nमहागाई निर्देशांक 63 टक्क्यांनी वाढल्याने पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2010 नंतर राज्यातील पाण्याच्या दरात 7 वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे औद्योगिक वापरासाठीच्या पाणीदरात 50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.\nमीटर न बसवता पाणी घेणाऱ्या नगरपालिका, महापालिका आणि उद्योगांना दीडपट दर द्यावा लागणार आहे. जलसंपदा विभागाशी करार न करता पाणी उचलणाऱ्यांना दोन पट दर द्यावा लागेल. तर पालिकांनी पिण्यासाठी पाणी घेऊन ते उद्योगांना पुरवल्यास तीन पट दर आकारला जाईल, असं प्राधिकरणाने म्हटल आहे.\nहा घाट तर शिवसेनेने घातला आहे : नारायण राणे\nपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत हल्लाबोल सुरुच राहणार; सुनील तटकरे\nपुणे : ५६ मांजरांसाठी न्यायालयात धाव\nसोनई हत्याकांड करवणारया राक्षसाना फाशी द्या - उज्ज्वल निकम\nया���र अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्र्यांच्या गाडीने वाहतूक नियमांचं उल्लंघन केले\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांनी वेग मर्यादा ओलांडून वाहतूक ...\nजिजाबाई यांचा ‘पत्नी’म्हणून उल्लेख, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ...\n११ वी विषयाच्या संस्कृत सारिका या नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ ...\nमाझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...\nया 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...\nमुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...\nमाझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...\nया 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...\nमुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...\nबाप्परे, रस्सीखे��� खेळ खेळताना विद्यार्थ्यांचा मृत्यू\nमुंबईतील विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना जीबीन सनी (२२) या ...\nआई झाल्यावर खेळाडूंची रँकिंग तीन वर्षांपर्यंत सुरक्षित\nआता महिला टेनिस खेळाडूंची रँकिंग आई झाल्यावरही खाली पडणार नाही. आंतरराष्ट्रीय महिला टेनिस ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/nathan-lyon-injured-34949", "date_download": "2018-12-14T20:49:30Z", "digest": "sha1:NUMRYJRIANBGVRDU7MC2A52FZZZGDNST", "length": 11500, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "nathan lyon injured लायनच्या बोटाला दुखापत; पण खेळण्याचा विश्‍वास | eSakal", "raw_content": "\nलायनच्या बोटाला दुखापत; पण खेळण्याचा विश्‍वास\nमंगळवार, 14 मार्च 2017\nरांची - ऑस्ट्रेलियाचा हुकमी ऑफस्पिनर नॅथन लायनच्या उजव्या हाताच्या बोटाची त्वचा खराब झाली आहे; परंतु तरीही गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत खेळण्याचा विश्‍वास त्याने व्यक्त केला. बंगळूर येथील दुसऱ्या सामन्यातच त्याला हा त्रास जाणवत होता.\nरांची - ऑस्ट्रेलियाचा हुकमी ऑफस्पिनर नॅथन लायनच्या उजव्या हाताच्या बोटाची त्वचा खराब झाली आहे; परंतु तरीही गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत खेळण्याचा विश्‍वास त्याने व्यक्त केला. बंगळूर येथील दुसऱ्या सामन्यातच त्याला हा त्रास जाणवत होता.\nवेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीमुळे मायदेशी परतल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ अगोदरच अडचणीत आला आहे. यंदाच्या मोसमात मी खूप गोलंदाजी केली आहे. अशा प्रकारे अतिरिक्त चेंडू टाकावे लागल्यावर वर्षभरात असा त्रास दोनदा तरी होत असतो. कधी कधी वेदना होत असतात, असे लायनने सांगितले.\nउजव्या हाताने गोलंदाजी करत असल्यामुळे मला या बोटावर नियमाप्रमाणे पट्टीही लावता येत नाही. 2013 च्या भारत दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात असाच त्रास जावणत होता; पण त्यानंतरही तीन दिवसांनंतर मी खेळलो होतो. त्यामुळे आताही मी खेळू शकेन, असा विश्‍वास लायनने व्यक्त केला.\nसूर्यास्तानंतर पेंग्विन दुडक्‍या चालीने किनारा चढून आले व परेडला सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या सहलीत मला व माझ्या मैत्रिणींना सर्वांत जास्त आवडली...\nमहाजन आले...\"खूष' केले...अन्‌ जिंकून गेले\nधुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणू�� जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आणि मोठे महाभारत घडले. भाजपमध्ये बंडाळी झाली,...\nINDvsAUS : भारताचे 'भेदक' गोलंदाज निष्प्रभ; ऑस्ट्रेलिया सुस्थितीत\nपर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी थोडे...\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यात चहापानानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने पीटर हॅंडस्कॉंबचा एका हातात अप्रतिम झेल घेतला. पहिल्या कसोटी सामन्यात उस्मान...\nगौतम गंभीर आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत\nनवी दिल्ली - भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर तो काय करणार याची साऱ्यांनाच उत्सुकता...\nगडकरी म्हणतात, 'मल्ल्याजी' चोर कसे\nमुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क भारतातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/ravi-pujari-plot-murder-158916", "date_download": "2018-12-14T19:47:47Z", "digest": "sha1:CYFQHPU7PDVBMIMLLVE5HXPXJVRALHAP", "length": 12942, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ravi pujari plot of murder कुख्यात रवी पुजारीच्या हत्येचा कट? | eSakal", "raw_content": "\nकुख्यात रवी पुजारीच्या हत्येचा कट\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nमुंबई - सांताक्रूझ परिसरातून दोन गुंडांना पोलिसांनी अटक करून चार पिस्तुले आणि 29 काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला. सादिक इब्राहिम बंगाली ऊर्फ सलमान ऊर्फ बंटा आणि धवल चंद्रप्पा देवरमानी अशी त्यांची नावे आहेत. कुख्यात गुन्हेगार रवी पुजारी याच्याशी भांडण झाल्यानंतर बंगाली मुंबईत स्वतःची टोळी सुरू करणार होता. त्याने दोघांच्या हत्येची सुपारी घेतली होती, तसेच पुजारीची हत्या करण्याचाही त्याचा डाव होता, असे चौकशीत उघड झा���े आहे.\nमुंबई - सांताक्रूझ परिसरातून दोन गुंडांना पोलिसांनी अटक करून चार पिस्तुले आणि 29 काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला. सादिक इब्राहिम बंगाली ऊर्फ सलमान ऊर्फ बंटा आणि धवल चंद्रप्पा देवरमानी अशी त्यांची नावे आहेत. कुख्यात गुन्हेगार रवी पुजारी याच्याशी भांडण झाल्यानंतर बंगाली मुंबईत स्वतःची टोळी सुरू करणार होता. त्याने दोघांच्या हत्येची सुपारी घेतली होती, तसेच पुजारीची हत्या करण्याचाही त्याचा डाव होता, असे चौकशीत उघड झाले आहे.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nसांताक्रूझ परिसरात दोन जण शस्त्रसाठा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्ष क्र. नऊचे वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बंगाली आणि देवरमानी यांना ताब्यात घेतले. अंगझडतीत दोघांकडे चार पिस्तुले आणि 29 जिवंत काडतुसे आढळली. बंगालीने 2006 मध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गोळीबार केला होता. त्याने 2008 मध्ये नवी मुंबईत देविदास चौगुले यांची हत्या केली होती. त्याचप्रमाणे 2015 मध्ये लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडात त्याचे नाव आले होते.\nसराईत बंगाली पूर्वी रवी पुजारीसोबत काम करत होता. पुजारीशी भांडण झाल्यानंतर चिडलेला बंगाली त्याची हत्या करण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. देवरमानी हा उत्तर प्रदेश आणि बिहार येथून शस्त्रे आणून गुन्हेगारांना पुरवण्याचे काम करतो. या दोघांची पोलिस कसून चौकशी करत आहेत.\nस्पेशल स्क्‍वॉड की वसुली पथके\nनागपूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या नावाखाली तयार केलेले जात असलेले ‘स्पेशल स्क्‍वॉड’ वसुली पथकच झाले आहे. सध्या शहरात पाच...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nमोबाईल चोरीप्रकरणी नऊ जणांना अटक\nमुंबई - प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांत वांद्रे रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यामुळे...\nपोलिसांसमोर अल्पवयीन गुन्हेगारांची डोकेदुखी\nसोलापूर : काही दिवसांमध्ये सोलापुरात घडत असलेल्या चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सह��ाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 ते 18 या...\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे...\nकायद्यातील शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न : 'आयजी' खालेद\nनांदेड : राज्यात कायद्यांतर्गत दरवर्षी जवळपास दोन हजार ३०० गुन्हे दाखल होतात. या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण हे आठ टक्के असून, ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pandharpur-vari-update-news-4555/", "date_download": "2018-12-14T20:33:45Z", "digest": "sha1:FKQFXVLRF3PQJNIJ5X5RSLR5IJNPUQHZ", "length": 7680, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पालखीच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपालखीच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज\nटीम महाराष्ट्र देशा : संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज्यांच्या पालखीचे आगमन उद्या शनिवारी पुण्यात होणार असून, पालखीच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज झाली असून, महापौर मुक्ता टिळक याच्या हस्ते पालखीचे स्वागत होणार आहे.\nपालिकेच्यावतीने पालखीदरम्यान 24 तास पाणीपुरवठा, अग्निशमन, आरोग्य विभाग अशी पथके सज्ज आहेत. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, केर कचरा तसेच बंद पडलेली वाहने वाहतूक विभागाकडून उचलण्यात आली आहेत. पालखी सोहळ्या दरम्यान कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी पालिकेच्या वतीने घेण्यात येणार आहे. पालख्यांचा मुक्काम असणाऱ्या ठिकाणची पूर्ण स्वछता करण्यात आली आहे. वारकऱ्यांसाठी निवारा, पाणी, स्वछतागृहांची जागो जागी व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवकांकडून वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.\nपुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये शनिवारी 1 च्या सुमारास दोन्ही पालख्यांचे आगमन होईल .त्यादरम्यान पालिकेच्या ��तीने त्यांचे स्वागत करण्यात येईल. या पालखी सोहळ्यात डॉक्टरांचे एक पथक देखील आहे. त्याचप्रमाणे पालिका कर्मचाऱ्यांची दिंडी देखील दरवर्षीप्रमाणे सहभागी होणार आहे. शनिवार (7जुलै) आणि रविवारी (8 जुलै) रोजी पालख्यांचे मुक्काम पुण्यात असणार आहेत. त्यानंतर पुढे पंढरीच्या दिशेने पालख्या मार्गस्थ होतील.\n‘त्या’ गावांच्या विकासकामांसाठी महापालिकेने एक…\nस्वयंपाकघर जरी वेगळे असले, तरी काँग्रेस -राष्ट्रवादी…\nछत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही फक्त निवडणुकीसाठी वंदन करत नाही- उद्धव ठाकरे\nराईनपाड्यातील मुख्य आरोपी महारू पवार अटकेत\n‘त्या’ गावांच्या विकासकामांसाठी महापालिकेने एक छदामही दिला नाही : सुळे\nस्वयंपाकघर जरी वेगळे असले, तरी काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस एकाच घरातील दोन मुले\nआठवले हल्ला : रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार\nआठवलेंवरील हल्ल्याचे पुण्यात पडसाद, ‘आरपीआय’तर्फे रस्ता रोको आंदोलन\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने…\nमुंबई : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजातील युवकांमध्ये मोठा असंतोष पहायला मिळत आहे. राज्यात मराठा आरक्षण…\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nकाय आहे नेमकी राफेल डील \n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/beaches/guhagar-beach/", "date_download": "2018-12-14T20:00:27Z", "digest": "sha1:D3TVSDIDE6S3BVQIXXHISDO4ALNWK3A4", "length": 9883, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "गुहागर समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nगुहागर ते असगोली असा सुमारे ५ ते ६ कि. मी. लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा गुहागरला लाभला आहे. सुरुच्या बनातून दिसणारा चकाकत्या सोनेरी वाळूचा किनारा, त्यावर धडकणार्‍या शुभ्र फेसाळत्या लाटा, पूर्वेकडे लाभलेली डोंग���ाची पार्श्वभूमी आणि नारळी-पोफळीच्या बागातून,अथांग निळ्या सागराच्या सान्निध्यात वसलेला गुहागरचा किनारा तितकाच विलोभनीय दिसतो.\nबस स्थानक - गुहागर\nरेल्वे स्थानक - चिपळूण\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nगुहागरच्या सफरीत तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर समुद्रस्नानाचा मनसोक्त आनंद लुटता येतो. सूर्य डोक्यावर आल्यावर निर्धोकपणे समुद्रस्नान करण्यासाठी गुहागर इतका शांत व सुरक्षित समुद्रकिनारा दुसरा नसेल. मात्र समुद्रांत जाताना स्थानिकांकडून माहिती घेऊन जाणे केव्हाही चांगले.\nमऊ पुळणीवर पावलांना गुदगुल्या करणारी मखमली वाळू अनुभवताना तासंतास केव्हा निघून जातात ते कळतंच नाही. त्याच वेळी वाळूतून हिंडणार्‍या छोट्याछोट्या खेकड्यांचं निरीक्षण करतानाही मजा वाटते. ही भटकंती अनुभवल्यावर पोटाची क्षुधा शमविण्यासाठी सोलकढी, उकडीचे मोदक, माशांचे विविध प्रकार, तांदळाची गरम भाकरी असे अस्सल कोकणी खाद्यपदार्थ पुरविणारी उपहारगृहे किनार्‍यावर आपली वाट बघत असतात.\nरत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी\nप्राचीन कोकण दालन, गणपतीपुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/adventure-sports/water-sports/", "date_download": "2018-12-14T19:59:57Z", "digest": "sha1:PLOMZAVCNV3OIET3SRP5266CUO5HOMQH", "length": 8470, "nlines": 254, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "जल क्रीडा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरीतील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर जलक्रीडेचा आनंद मनमुराद लुटता येतो. विविध बोट राईड्स बरोबरच बनाना राईड्स, वॉटर स्कूटर्स असे इतरही अनेक साहसी जलक्रीडाप्रकार इथे अनुभवता येतात. मुरुड, लाडघर, कर्दे, गणपतीपुळे, गुहागर, भाट्ये अशा अनेक किनाऱ्यांवर आबालवृद्धांपासून सर्वांना या जलक्रीडांचा मनमुराद आनंद लुटता येतो. लाटांवर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने बोटीतून सफर करण्याचा अनुभव खूप रोमांचक असतो तर मित्रमैत्रिणींसकट बनाना राईड्सवर बसून पाण्यात डुबकी घेताना खूप मजा वाटते. संरक्षणाची सर्व काळजी घेऊन खेळले जाणारे हे जलक्रीडाप्रकार आपल्यात कुठेतरी लपलेले आपले अवखळ बालपण पुन्हा जागे करतात.\nऑलिव्ह रिडले कासव संवर्धन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-gopal-shetti-news-update/", "date_download": "2018-12-14T20:20:23Z", "digest": "sha1:TE3B42U5AU5AIT6B33CFDHKGNUWB7BA6", "length": 7152, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अखरे गोपाळ शेट्टींचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे; माफी मागण्यास दिला नकार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअखरे गोपाळ शेट्टींचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे; माफी मागण्यास दिला नकार\nमुंबई : भाजपा खासदार गोपाळ शेट्टी हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिंदू आणि मुस्लिमांचं सारखंच योगदान होतं. मात्र, ख्रिश्चन हे भारतीय नसून ,मूळचे ब्रिटिश आहेत. त्यामुळे त्यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान नव्हतं असं वादग्रस्त वक्तव्य शेट्टी यांनी केलं होतं. यावरून त्यांच्यावर टीका होतं आहे.\nदरम्यान यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हंटल होत की, ज्या पदावर ‘वाणी’ स्वात्रंत अबाधित राहात नाही, असं पद आपल्याला नकोय. आपण राजीनामा देणार आहोत. शेट्टी यांच्या या वक्तव्यावर पक्ष नेतृवाने देखील त्यांना समज दिल्याने ते पक्षावर नाराज होते. त्यांनी काल राजीनामा देण्याचे संकेत दिले होते.\nमात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्तीमुळे शेट्टी यांनी आपला राजीनाम्याच्या निर्णय मागे घेतला आहे. मात्र आपण काही चुकीचं बोललो नसल्याने माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असं गोपाळ शेट्टीं यांनी म्हंटले आहे.\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या…\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nअजून एका भाजपच्या वाचाळ आमदाराचे वादग्रस्त विधान\nसायबी टोपी घाला, हॅट घाला अथवा काहीही घाला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा- राजू शेट्टी\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही…\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या…\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nगडकरींना आला माल्याचा पुळका, कर्जबुडव्या माल्याच�� केली पाठराखण\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/govrnment-sent-nmc-bil-to-standing-committee/", "date_download": "2018-12-14T19:10:47Z", "digest": "sha1:YI57U4RRPCG4SANHUSDQKB2SW6G46US6", "length": 12599, "nlines": 153, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "सरकारने ‘नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक’ स्टँडींग कमिटीकडे पाठवलं | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी सरकारने ‘नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक’ स्टँडींग कमिटीकडे पाठवलं\nसरकारने ‘नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक’ स्टँडींग कमिटीकडे पाठवलं\nनॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात संसदेत विरोधक आणि रस्त्यावर उतरलेले डॉक्टर, यामुळे मोदी सरकारने हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतलाय. संसदेच्या पुढील अधिवेशनाआधी संसदीय समितीला या विधेयकाबाबत आपलं मत सरकारला कळवायचं आहे.\nमोदी सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात देशभरातील डॉक्टर्स रस्त्यावर उतरलेत. डॉक्टरांनी एक दिवसीय लाक्षणिक संप सुरू केलाय. सकाळपासूनच खाजगी डॉक्टर संपावर आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रुग्णांची गैरसोय होतेय.\nकेंद्र सरकार मंगळवारी नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक संसदेच्या पटलावर ठेवणार होतं. पण, संसदेत विरोधक आणि रस्त्यावर डॉक्टर, अशा दुहेरी पेचात पडलेल्या सरकारने अखेर नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक, संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय़ घेतला. संसदेत काँग्रेससह इतर विरोध पक्षांनी हे विधेयक संसदीय समितीकडे पाठण्याची मागणी केली होती.\nलोकसभेत सरकारच्या या निर्णयाची माहिती देताना संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार म्हणाले, “सर्व विरोधकांची मागणी होती की हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात यावं. सरकार हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यास तयार आहे. पण, लोकसभा अध्यक्षांनी संसदीय समितीला तीन महिन्यांच्या आत यावर आपलं मत देण्याची सूचना करावी.”\nअनंत कुमार पुढे म्हणाले, “हे विधेयक वैद्यकीय व्यवस्था सुधारण्यासाठी आणि बदलण्यासाठी आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर समित��ने आपली शिफारस द्यावी.”\nअनंत कुमार यांनी सरकारतर्फे दिलेल्या उत्तरानंतर, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी, हे विधेयक दुसऱ्यांदा संसदीय समितीकडे पाठवण्यात येत असल्याने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी समितीने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकावर आपल्या शिफारशी द्याव्यात अशी सूचना केली.\nनॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात आयएमएचे डॉक्टर्स मंगळवार सकाळपासून संपावर आहेत. डॉक्टरांनी एक दिवसीय संप पुकारलाय. डॉक्टरांनी हे विधेयक मान्य नाही असं म्हणतानाच, येणाऱ्या दिवसात बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सरकारला दिलाय. ड़ॉक्टर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्याच्याही तयारीत आहेत.\nडॉक्टरांचे नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकावर आक्षेप,\nनव्या विधेयकामुळे भ्रष्टाचार वाढेल\nवैद्यकीय कॉलेज सुरु करण्यासाठी लागणाऱ्या अटी नाहीत\nवैद्यकीय कॉलेज काढण्यासाठी परवानगीची गरज नाही\nकॉलेजांना वैद्यकीय जागा वाढवण्याची परवानगी\nफक्त ४० टक्के जागांवर सरकारी अंकुश\nबाकी ६० टक्के जागांची फी कॉलेज ठरवणार\nअसं झालं तर तळागाळातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मिळणार नाही\n५ कोटीपासून ते १०० कोटींपर्यंत दंड, यामुळे भ्रष्टाचार बोकाळेल\nदेशात वैद्यकीय शिक्षण महाग होईल\nफक्त पाच राज्याचे प्रतिनिधी, बाकी २४ राज्यांवर अन्याय\nराज्यातील मेडिकल काउंसिल यांची स्वायत्तता घोक्यात\nमेडिकल काउंसिल नॅशनल मेडिकल कमिशनच्या अंतर्गत येणार\nवैद्यकीय विद्यापिठांना आपलं मत नोंदवण्याचा अधिकार नाही\nलोकांच्या विरोधात, श्रीमंताच्या बाजूचं\nयामुळे वैद्यकीय उपचारांची किंमत\nआयुर्वेद डॉक्टरांना अलोपॅथीच्या प्रॅक्टिससाठी ब्रीज कोर्स\nPrevious articleआमचं पुढचं पाऊल बेमुदत संप, आयएमएचा इशारा\nNext articleआयएमए डॉक्टरांचा देशव्यापी संप मागे\n‘ही’ आहेत मुलांना सतत थकवा येण्याची कारणं\nअशी दूर करा डोक्याच्या त्वचेची खाज\nथंडीत केस आणि त्वचेची काळजी घ्या\nआयुर्वेदाप्रमाणे फळांचे फायदे आणि महत्त्व\nजेवताना पाणी प्यावं की नाही\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\n“होमिओपॅथीसह भार��ीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\nहोमिओपॅथी डॉक्टरांसाठी ‘ब्रीजकोर्स’ प्रवेश प्रक्रिया सुरु\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\n…म्हणून या 5 भाज्या शिजवून खाव्यात\n…म्हणून सकाळचा नाश्ता चुकूनही टाळू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://steroidly.com/mr/dianabol-half-life/", "date_download": "2018-12-14T20:24:30Z", "digest": "sha1:BWXHA2XPWP2NDBYA2ZYZZOYMIGX2MM2M", "length": 20651, "nlines": 230, "source_domain": "steroidly.com", "title": "Dianabol हाफ-लाइफ & सर्वोत्तम मार्ग Dbol खुलासा घेणे - Steroidly", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nघर / Dianabol / Dianabol हाफ-लाइफ & सर्वोत्तम मार्ग Dbol खुलासा घेणे\nDianabol हाफ-लाइफ & सर्वोत्तम मार्ग Dbol खुलासा घेणे\nजानेवारी 22 रोजी अद्यतनित, 2018\nलोड करीत आहे ...\n2. Dianabol हाफ-लाइफ कॅल्क्युलेटर\n3. डोस & वेळ\nDianabol अर्धा जीवन काय आहे, सक्रिय जीवन, आणि ते कसे काही फरक पडत नाही\nआपण Dianabol वापरून विचार करत असल्यास, आपण दिवसाची काय वेळ घेणे उत्तम आहे स्वत: ला विचारत केले गेले असावे.\nआपण जाणीव असू शकते म्हणून, डीएमकेला कोणत्याही उत्पादन वापरण्यास शिफारस केलेला मार्ग आपल्या शरीरात उत्पादन समान पातळी राखण्यासाठी आहे 24 तास एक दिवस. येथे ऑनलाइन डी-बाळ खरेदी.\nअधिक जाणून घ्या ❯\nCrazyBulk करून डी-बाळ स्टिरॉइड Dianabol एक शक्तिशाली कायदेशीर पर्याय आहे. साहजिकच वाढत नायट्रोजन धारणा आणि स्नायू प्रथिने संश्लेषण या कंपाऊंड प्रभाव नक्कल. डी-बाळ मेगा स्नायू वाढ प्रोत्साहन देते, वाढ शक्ती आणि वाढ लक्ष केंद्रित आणि ड्राइव्ह. येथे वाचन सुरू ठेवा.\nवजन कमी होणे 7.9\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना Dianabol half-life अंदाजे आहे 3-5 तास.\nसक्रिय-जीवन सुमारे आहे 5-6 तास.\nएक औषध अर्धा जीवन हे शोष्य वेळ आहे, उध्वस्त आणि त्या प्रमाणात काढली दीड (50%) औषध शरीरात प्रणाली अंतर्गत यापुढे अस्तित्वात नाही.\nसहसा Dianabol साठी दिवसभर सक्रिय आणि पीक रक्त पातळी राखण्यासाठी, लहान डोस अंदाजे एक अर्धा जीवनावर तीन वेळा घेतली जाते 4 तास.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\nच्या मुळे short Dianabol half-life, dbol घेणे सर्वोत्तम मार्ग फक्त व्यायाम आधी नाही, पण दिवशी प्रत्येक चार तास. काही लोक मात्र झोप त्यांची क्षमता हस्तक्षेप ठासून सांगत.\nया कारणास्तव, एकदा सकाळी आणि दुपारी पुन्हा एकदा रक्कम कोणत्या आपण दोनदा दररोज dosing निवड शकते.\nप्रभावी वापर, the best way to take dianabol च्या बद्दल 20 आपल्या workout अगोदर मिनिटे. आपण अन्न किंवा एखाद्या रिक्त पोट वर घेऊन की नाही हे काही फरक पडत नाही.\nमोठ्या प्रमाणात स्नायू नफ्यावर\nसुधारित तग धरण्याची क्षमता\nअधिक जाणून घ्या ❯\nmethandienone साइड इफेक्ट्स काय आहेत\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक दडपणे\nवाढलेली वाईट LDL कोलेस्ट्रॉल\nकमी चांगले HDL कोलेस्ट्रॉल\nBulking स्टॅक CrazyBulk उच्च-विक्री स्नायू इमारत पूरक चार समाविष्टीत आहे, स्नायू वस्तुमान नफ्यावर जास्तीत जास्त आणि शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी डिझाइन. येथे अधिक जाणून घ्या.\nमोठ्या प्रमाणात स्नायू नफ्यावर डी-BAL\nउत्कृष्ट शक्ती साठी TRENOROL\nजलद पुनर्प्राप्ती साठी DECADURO\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nDianabolDianabol विकल्पेआधी आणि नंतर DianabolDianabol शरीरसौष्ठवDianabol ब्रांडDianabol सायकल्सDianabol डोसDianabol प्रभावपुरुष साठी Dianabolमहिला DianabolDianabol नफ्यावरDianabol अर्धा जीवनवेळ Dianabol किकDianabol MethandrostenoloneDianabol केवळ सायकलDianabol PCTDianabol परिणामDianabol पुनरावलोकनेDianabol साइड इफेक्ट्सDianabol रासDianabol कायदेशीरDianabol परिवर्तनवि Dianabol. AnadrolDianabol कोणीच नियमानुसार आणि आहारDianabol सुरक्षित आहेDianabol घेणे कसे\nमोठ्या प्रमाणात स्नायू & शक्ती नफ्यावर\nसुधारित तग धरण्याची क्षमता & पुनर्प्राप्ती\n100% कोणत्याही लिहून दिलेली औषधे सह कायदेशीर\nअधिक जाणून घ्या ❯\nEdvardsson ब. अॅनाबॉलिक-androgenic स्टिरॉइड्स संबंधित रक्तदाबामुळे एन्सेफॅलोपॅथी शरीर सौष्ठव वापरले. नोंदी Neurol Belg. 2015 सप्टेंबर;115(3):457-8. doi: 10.1007/s13760-014-0378-8. गोषवारा उपलब्ध नाही.\nराज्यपाल मार्गारेट अल्वा यांचे जॉन इत्यादी . METHANDROSTENOLONE आणि वैदिक लोकांबरोबर कावीळ कंड मध्ये यकृत रोग कंड स्वरूप आराम. सकाळी जॉन मध्य वैज्ञानिक. 1965 जुलै;250:60-5. गोषवारा उपलब्ध नाही.\nGermanakis मी इत्यादी . Oxidative ताण आणि अल्पकालीन अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स राज्यकारभारासाठी पिले मध्ये ह्दयस्नायूमध्ये बिघडलेले कार्य. अन्न केम Toxicol. 2013 नोव्हेंबर;61:101-5. doi: 10.1016/j.fct.2013.03.018.\nZhong प्रश्न इत्यादी . ऑनलाइन मूत्र androgenic स्टिरॉइड्स नधा ग्रॅमी-चेंडू महेंद्रसिंग दोन molecularly ठसा पॉलिमर filaments एक कादंबरी प्रोटोकॉल. जॉन सप्टेंबर वैज्ञानिक. 2013 डिसेंबर;36(24):3903-10. doi: 10.1002/jssc.201300874.\nArgilaga सी-Soler. [METHANDROSTENOLONE चालू क्लिनिकल अभ्यास]. मध्य Clin (भाभा अणु संशोधन केंद्र). 1963 मे;40:334-46. स्पॅनिश. गोषवारा उपलब्ध नाही.\nElsharkawy AM इत्यादी . [तरुण माणसे पित्तनलिकांत अडथळा आल्यामुळे पित्ताचा प्रवाह थांबणे अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स घेतल्यानंतर]. रुढ प्रघात (बर्न 1994). 2012 मे 9;101(10):661-4. doi: 10.1024/1661-8157/a000949. जर्मन. गोषवारा उपलब्ध नाही.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nअधिक जाणून घ्या ❯\nवजन कमी होणे 7.9\nमिळवा 20% आता बंद\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/temples/kasba-sangameshwar-mandir/", "date_download": "2018-12-14T19:58:49Z", "digest": "sha1:EOB5TYMQ335OLFV4SOAQ3CR6YQGMA7M3", "length": 10351, "nlines": 261, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "प्राचीन मंदिरे – कसबा संगमेश्वर - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nप्राचीन मंदिरे – कसबा संगमेश्वर\nसंगमेश्वर क्षेत्राचा इतिहास फार प्राचीन आहे. सह्याद्रीच्या कुशीत गच्च हिरव्यागार वनांनी वेढलेला संगमेश्वराचा परिसर अनेक राज्यकर्त्यांना भुरळ घालत आला आहे. सुमारे एक हजार ज्ञात इतिहासानुसार शिलाहार राजघराण्याच्या कालापासून या कसबा संगमेश्वराचे महत्व अधोरेखित होत आहे.\nबस स्थानक - संगमेश्वर\nरेल्वे स्थानक - संगमेश्वर\nयोग्य काळ - वर्षभर\nअकराव्या शतकात येथे अतिशय अप्रत��म अशा कर्णेश्वर मंदिराची उभारणी केली गेली. तर इ.स.११०८ च्या काळात, ११ व्या शतकात कसबा संगमेश्वर येथे अनेक भाविकांनी ३०६ मंदिरांचा समूह उभारला अशी इतिहासात नोंद आहे. याचाच अर्थ त्याकाळात या परिसरात भागात सुबत्ता नांदत होती कारण कोणताही अत्त्युत्तम कलाविष्कार तेव्हाच प्रकट होत होतो जेव्हा तो फुलण्यासाठी सर्वत्र अनुकूलता असते.\nप्राचीन शिल्पकलेचा अतिशय अप्रतिम नमुना असलेली ही मंदिरे हा एक अनमोल ठेवा आहे. आज इतक्या वर्षानंतर मात्र त्यातील मोजकीच मंदिरे पहायला मिळतात. कदाचित त्यांचे गर्द रानात अस्तित्व असल्याने ती आजतागायत टिकून राहिली असावीत. मंदिरांची रचना अतिशय सुंदर असून त्यांवर सुबक मूर्ती कोरलेल्या आढळतात. आज इतक्या वर्षांनंतरही संगमेश्वर क्षेत्री उभा असलेला हा मंदिर समूह बघणाऱ्याचे भान हरपून टाकतो.\nजवळील प्रेक्षणीय ठिकाणे - कर्णेश्वर मंदीर, गरम पाण्याची कुंडे - राजवाडी , गरम पाण्याची कुंडे - तुरळ, मामाचे गाव - तुरळ, कातळशिल्पे - उक्षी\nश्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर\nगरम पाण्याची कुंड, तुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/prime-minister-narendra-modi-once-face-press-conference-rahul-gandhi-159025", "date_download": "2018-12-14T20:33:29Z", "digest": "sha1:ZURCOHTXEQWATNLTESPZQWWD7R6QQBAU", "length": 11979, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prime Minister Narendra Modi Once Face Press Conference Rahul Gandhi मोदीजी, प्रचार संपला असेल तर पत्रकारपरिषदेलाही सामोरे जा ! | eSakal", "raw_content": "\nमोदीजी, प्रचार संपला असेल तर पत्रकारपरिषदेलाही सामोरे जा \nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nप्रिय मोदीजी, आता निवडणुकीचा प्रचार संपला आहे. आशा करतो की, तुम्ही पंतप्रधान म्हणून आपल्या अर्धवेळ कामासाठी काही वेळ काढाल अशी आशा आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.\nनवी दिल्ली- प्रिय मोदीजी, आता निवडणुकीचा प्रचार संपला आहे. आशा करतो की, तुम्ही पंतप्रधान म्हणून आपल्या अर्धवेळ कामासाठी काही वेळ काढाल अशी आशा आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.\nराहुल गांधी यांनी राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार दौरा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी हाती घेऊन इतके दिवस झाले. आता मोदींनी पत्रकार परिषद चारी बाजूने होणाऱ्या प्रश्नांच्या भडीमाराचा आनंद घेत��ा पाहिजे, असा टोला त्यांनी ट्विटरवरून लगावला आहे.\nहैदराबाद येथील पत्रकार परिषदेतील काही छायाचित्रेही त्यांनी शेअर करत म्हटले आहे की, तुमच्यासाठी पत्रकार परिषदेची छायाचित्रे तुमच्यासाठी शेअर करत आहे. कधीतरी प्रयत्न करा. प्रश्नांच्या भडीमाराचा सामना करणे मजेशीर असते, असे टोला त्यांनी लागावला आहे.\n'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'\nमडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम...\nRafale Verdict : गैरव्यवहाराचे पुरावे होते मग काँग्रेसने न्यायालयात का नाही दिले\nनवी दिल्ली : 'राफेल विमान खरेदीच्या व्यवहारांमधील गैरव्यवहारांचे पुरावे असल्याचा दावा काँग्रेस करत आहे. मग सर्वोच्च न्यायालयासमोर काँग्रेसने हे...\n'राफेल'प्रकरणात मोदी आणि अंबानीच : राहुल गांधी\nनवी दिल्ली : ''राफेल विमान खरेदी प्रकरणाची चौकशी केली गेल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी या दोघांचीच नावं समोर येतील'',...\nराजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत\nनवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत यांच्या नावाची घोषणा आज (शुक्रवार) करण्यात आली. तर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची...\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nपुणे : \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" परिषद निधी कमतरतेमुळे रद्द\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान \"इंडियन हिस्टरी काँग्रेस\" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/school-start-education-123837", "date_download": "2018-12-14T20:10:35Z", "digest": "sha1:JV45RD27SQ5BNUVAWK2WOBCN7YPGIBBL", "length": 14408, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "school start education स्‍कूल चले हम... | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 15 जून 2018\nपुणे - जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ अद्याप संपलेला नाही. या गोंधळातच उन्हाळी सुट्यांच्या सुमारे दीड महिन्याच्या खंडानंतर उद्या (ता. १५) शाळा सुरू होणार आहेत. बदल्यांच्या प्रक्रियेत विस्थापित झालेल्या १५२ शिक्षकांना शाळा आणि सुमारे ८० शाळांना एकही शिक्षक मिळालेला नाही. या शाळा पहिल्याच दिवशी शिक्षकाअभावी कुलूपबंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nपुणे - जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ अद्याप संपलेला नाही. या गोंधळातच उन्हाळी सुट्यांच्या सुमारे दीड महिन्याच्या खंडानंतर उद्या (ता. १५) शाळा सुरू होणार आहेत. बदल्यांच्या प्रक्रियेत विस्थापित झालेल्या १५२ शिक्षकांना शाळा आणि सुमारे ८० शाळांना एकही शिक्षक मिळालेला नाही. या शाळा पहिल्याच दिवशी शिक्षकाअभावी कुलूपबंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nशिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे एकही शाळा शिक्षकाअभावी बंद राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाबपुष्पाने उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत, तसेच मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार असल्याचे प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हारून आतार यांनी गुरुवारी सांगितले.\nराज्य सरकारने यंदा प्रथमच प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा (जिल्ह्याबाहेर बदली) आणि जिल्हांतर्गत (जिल्ह्यातल्या जिल्ह्यात) बदल्यांसाठी राज्यस्तरावर ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली आहे. पहिल्यांदा आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर आता जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अद्यापही या बदल्यांचा गोंधळ पूर्णपणे मिटू शकलेला नाही. बदल्यांच्या पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील ६५५ शिक्षक विस्थापित (शाळेवर नियुक्ती न मिळालेले) झाले होते. आतापर्यंत त्यापैकी सुमारे ५०० जणांना नियुक्ती मिळाली आहे.\nअद्याप १५२ जण विस्थापित आहेत. एकत्रीकरणाच्या प्रक्रियेतील दांपत्य, एकल आणि पती- पत्नी असे दोघेही अशांचा विस्थापित झालेल्यांमध्ये समावेश आहे. या बदल्यां��ाठी खो-खो पद्धत वापरण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना ‘खो’ मिळाला; पण त्यांना नवीन शाळा मिळू शकलेली नाही.\nशाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यासाठी आजी- माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सदस्य, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह अन्य सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.\n- हारून आतार, प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत...\nपैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक\nजुन्नर : पैसे मोजून देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ महिलेची 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार कुसूम धर्माजी तळपे, (वय 65 रा.घाटघर...\n#WaterIssue पुण्याचे पाणी निम्म्यावर\nपुणे - पुणे शहराला दररोज १२५० एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी...\nशिर्सुफळ - वनविभागातील झाडे जगवण्यासाठी प्लास्टिक बाटल्यातुन पाणी\nशिर्सुफळ - सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वनविभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिर्सुफळ...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\n#PMCIssue दुकाने थाटली नोंदीविना\nयेरवडा - शहरातील अनेक लॉज, मंगल कार्यालये, ब्युटी पार्लर, सलून, रसवंतिगृहे, आइस फ्रूट, पान टपरी असो की अंडी विक्रेते यांची नोंदच महापालिकेच्या आरोग्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब���राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/raosaheb-danve-remarks-on-drought-in-maharashtra-1768643/", "date_download": "2018-12-14T20:01:42Z", "digest": "sha1:GB4CNTKGVPNMQFGPL2WAWCDSZMHKH6GS", "length": 14556, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "raosaheb danve remarks on drought in Maharashtra | दुष्काळाशी दोन हात! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\n‘सायेब, आमच्याकडं दुष्काळाशी दोन हात करायची लई जोरदार तयारी सुरू झालीया.\nउन्हं अंगणात उतरली अन् अंगाला आळोखेपिळोखे देत रावसाहेब उठले. तांब्याभर पाणी तोंडावर मारून, तोंड खंगाळून ते दिवाणखान्यातल्या सोफ्यावर बसले. एका हातात चहाचा कप उचलून रावसाहेबांनी समोरचं वर्तमानपत्र उघडलं, आणि त्यांचे डोळे चमकले. ‘शीयेम साहेब पन बोलायले.. म्हंजे आता दुष्काळ दूर न्हाई’ चहाचा दमदार घुटका मारून रावसाहेब स्वत:शीच बोलले आणि त्यांनी गण्याला हाळी दिली. रावसाहेबांनी बोटानंच बातमी गण्याला दाखवली.. ‘चला, तयारी सुरू करा. समद्यास्नी बोलवा.. आजच्या आज धोरण तयार करायला पायजे’ चहाचा दमदार घुटका मारून रावसाहेब स्वत:शीच बोलले आणि त्यांनी गण्याला हाळी दिली. रावसाहेबांनी बोटानंच बातमी गण्याला दाखवली.. ‘चला, तयारी सुरू करा. समद्यास्नी बोलवा.. आजच्या आज धोरण तयार करायला पायजे’ दुपारच्याला रावसाहेबाच्या दिवाणखान्यात गावातली विश्वासू माणसं- म्हणजे, कार्यकत्रे- गोळा झाले व्हते. रावसाहेबांनी समद्यांस्नी वर्तमानपत्राची ती बातमी दावली. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.. ‘बघा, आता म्हैनाखेरीनंतर कवा बी दुष्काळ झाईर व्हईल.. शीयेम सायबांनी स्वत्ता लक्ष घातलंय. आता आपन बी दुष्काळाशी दोन हात करायची तयारी ठिवायला हवी’ दुपारच्याला रावसाहेबाच्या दिवाणखान्यात गावातली विश्वासू माणसं- म्हणजे, कार्यकत्रे- गोळा झाले व्हते. रावसाहेबांनी समद्यांस्नी वर्तमानपत्राची ती बातमी दावली. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.. ‘बघा, आता म्हैनाखेरीनंतर कवा बी दुष्काळ झाईर व्हईल.. शीय���म सायबांनी स्वत्ता लक्ष घातलंय. आता आपन बी दुष्काळाशी दोन हात करायची तयारी ठिवायला हवी’ एवढं बोलून रावसाहेबांनी कार्यकर्त्यांवरून नजर फिरवली. समद्यांचे डोळे चमकू लागल्याचे बघून साहेब खूश झाले. ‘आपण लई दुष्काळ बघितल्याली मानसं हायेत.. तवा, यंदाच्या दुष्काळात आपन कुटं बी कमी पडनार न्हाई याची दक्षता घ्यायला हवी’ एवढं बोलून रावसाहेबांनी कार्यकर्त्यांवरून नजर फिरवली. समद्यांचे डोळे चमकू लागल्याचे बघून साहेब खूश झाले. ‘आपण लई दुष्काळ बघितल्याली मानसं हायेत.. तवा, यंदाच्या दुष्काळात आपन कुटं बी कमी पडनार न्हाई याची दक्षता घ्यायला हवी’ नजरा आणखीनच चमकू लागल्या. ‘पसं तयार ठिवा. पायजे तर जिल्हा बँकेत प्रकरणं करून उचल घ्यून ठिवा. जनावरं बाजारात इक्रीला येतील. पडत्या किमतीत मिळत्यात. त्यासाठी पका हाताशी हवा.. कुनी गरीब मान्सं आपली शेतीवाडी इकायला काडंल.. ती पन वाया जाऊं द्याची न्हाई .. गरिबास्नी मदत करायला पायजे.. चारापानी अगूदरच खरेदी करून ठिवा.. आनि म्हत्त्वाचं म्हंजी, टँकरवाल्यास्नी उद्याच बोलवा. व्यवहार अगुदरच ठरल्याला असला म्हंजी आयत्या येळंला गडबड व्हनार न्हाई’ नजरा आणखीनच चमकू लागल्या. ‘पसं तयार ठिवा. पायजे तर जिल्हा बँकेत प्रकरणं करून उचल घ्यून ठिवा. जनावरं बाजारात इक्रीला येतील. पडत्या किमतीत मिळत्यात. त्यासाठी पका हाताशी हवा.. कुनी गरीब मान्सं आपली शेतीवाडी इकायला काडंल.. ती पन वाया जाऊं द्याची न्हाई .. गरिबास्नी मदत करायला पायजे.. चारापानी अगूदरच खरेदी करून ठिवा.. आनि म्हत्त्वाचं म्हंजी, टँकरवाल्यास्नी उद्याच बोलवा. व्यवहार अगुदरच ठरल्याला असला म्हंजी आयत्या येळंला गडबड व्हनार न्हाई’ रावसाहेब बोलत होते, आणि कार्यकत्रे समजूतदारपणे माना हलवत होते. काही वेळ रावसाहेब गप्प बसले, आणि कार्यकत्रे आपसात कुजबुजू लागले. मागच्या दुष्काळात काय कमावलं, काय चुकलं याचे हिशेब त्यांच्या गप्पांतून चुकते होताना पाहून, यंदाच्या दुष्काळात कुटंच आपन कमी पडनार न्हाई याची रावसाहेबास्नी खात्रीच झाली. रावसाहेबांनी पुन्हा एकवार घसा खाकरला.. ‘आता कलेक्टरसाहेब गावात पाहनी का काय करायला यील .. हिरी बगून कुटल्या हिरी ताब्यात घ्याच्या ते ठरवंल. त्याची खबर अगुदर आपल्याला लागली पायजे. काय’ रावसाहेब बोलत होते, आणि कार्यकत्रे समजूतदारपणे माना हलवत होते. काही वेळ रावसाहेब गप्प बसले, आणि कार्यकत्रे आपसात कुजबुजू लागले. मागच्या दुष्काळात काय कमावलं, काय चुकलं याचे हिशेब त्यांच्या गप्पांतून चुकते होताना पाहून, यंदाच्या दुष्काळात कुटंच आपन कमी पडनार न्हाई याची रावसाहेबास्नी खात्रीच झाली. रावसाहेबांनी पुन्हा एकवार घसा खाकरला.. ‘आता कलेक्टरसाहेब गावात पाहनी का काय करायला यील .. हिरी बगून कुटल्या हिरी ताब्यात घ्याच्या ते ठरवंल. त्याची खबर अगुदर आपल्याला लागली पायजे. काय’ ..पुन्हा सगळ्यांनी माना हलवल्या. ‘त्याच्या आधीच आपल्या हिरीतलं समदं पानी उपसून श्येताला लावून घ्या. समद्या हिरी कोरडय़ाठाक दिसल्या पायजेत. तरीबी त्यानी ताब्यात घेतल्या, तर टँकर यायच्या आदुगर आपलं पानी आपल्या श्येतात जायला पायजेल..’ रावसाहेब बोलत होते, आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा माना हलविल्या. चहापान झाले आणि मीटिंग संपली.. गण्या भायेर आला. तो लईच बेचन दिसत व्हता. समदे कार्यकत्रे घरी गेल्याचं बघून त्यो शेतात लांबवर गेला, आणि त्यानं मोबाइलवर शीयेम सायबास्नी फोन लावला. ‘सायेब, आमच्याकडं दुष्काळाशी दोन हात करायची लई जोरदार तयारी सुरू झालीया. त्यावर जरा ध्यान द्या.. न्हाईतर पब्लिक खवळंल’ ..पुन्हा सगळ्यांनी माना हलवल्या. ‘त्याच्या आधीच आपल्या हिरीतलं समदं पानी उपसून श्येताला लावून घ्या. समद्या हिरी कोरडय़ाठाक दिसल्या पायजेत. तरीबी त्यानी ताब्यात घेतल्या, तर टँकर यायच्या आदुगर आपलं पानी आपल्या श्येतात जायला पायजेल..’ रावसाहेब बोलत होते, आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा माना हलविल्या. चहापान झाले आणि मीटिंग संपली.. गण्या भायेर आला. तो लईच बेचन दिसत व्हता. समदे कार्यकत्रे घरी गेल्याचं बघून त्यो शेतात लांबवर गेला, आणि त्यानं मोबाइलवर शीयेम सायबास्नी फोन लावला. ‘सायेब, आमच्याकडं दुष्काळाशी दोन हात करायची लई जोरदार तयारी सुरू झालीया. त्यावर जरा ध्यान द्या.. न्हाईतर पब्लिक खवळंल’.. गण्यानं झटक्यात बोलून फोन बंद केला..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/wrist-bands/latest-unbranded+wrist-bands-price-list.html", "date_download": "2018-12-14T19:24:08Z", "digest": "sha1:WRNQU26SZIA2KEODNFOXLXL7HSJUINW7", "length": 15598, "nlines": 367, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या उंब्रन्डेड वरिस्ट बाँड्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest उंब्रन्डेड वरिस्ट बाँड्स Indiaकिंमत\nताज्या उंब्रन्डेड वरिस्ट बाँड्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये उंब्रन्डेड वरिस्ट बाँड्स म्हणून 15 Dec 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 26 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक फुमे बंद 49 में वूमन वरिस्ट बंद 249 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त उंब्रन्डेड वरिस्ट बंद गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश वरिस्ट बाँड्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 26 उत्पादने\nशीर्ष 10उंब्रन्डेड वरिस्ट बाँड्स\nऑफमन गेओमेट्रीक र्हा��्सोद्य इन ब्लॅक में वरिस्ट बंद\nफुमे बंद 49 में वूमन वरिस्ट बंद\nऑफमन इंचांटेड हार्ट डेसिग्नेर में बोयस वरिस्ट बंद\nफुमे बंद 16 में वूमन वरिस्ट बंद\nऑफमन दैत्य ब्युटी विथ ब्राईन्स में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन पेयाचेफूलं ब्लूम में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन रॉकस्टार एलिट में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन करते बेल्ट थ्रेड ओव्हन स्ट्रॅप फौक्स लाथेर में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन झोडियाच संगीततरीस सून सिग्न में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन रॅपिडफिरे ऍक्टिव में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन लव्ह तील देंठ डॉ ऊस अपार्ट में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन डांगर लुर्क्स अहेड में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन मोनोचंरोमे दुआलिटी में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन नव्य सत्याला में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन पिंक र्हाप्सोद्य में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन पिसचेस चार्म में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन राजद थिम में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन इन्त्रिकते डेसिग्नस थिम में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन इंचांटेड हार्ट स्टयलिश में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन रेफीनेड क्लास स्टयलिश में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन ऍबस्ट्रॅक्ट आर्ट स्टयलिश सुरंगीचाल में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन मावेरीक बी नतुरे स्टयलिश में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन स्लोव अँड स्टेडी विन्स थे रस में बोयस वरिस्ट बंद\nऑफमन टाके तिने तो इंदुलंगे में बोयस वरिस्ट बंद\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-university-technology-senate-member-demands-106689", "date_download": "2018-12-14T20:27:02Z", "digest": "sha1:LS7PBBIVALB5WULZVL4QFTGOZUYNXR4O", "length": 14622, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai University Technology Senate Member Demands मुंबई विद्यापीठाला तंत्रज्ञानाचा आळस ; महाविद्यालयांच्या वाढत्या स्वायत्ततेवर सिनेट सदस्यांची तक्रार | eSakal", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठाला तंत्रज्ञानाचा आळस ; महाविद्यालयांच्या वाढत्या स्वायत्ततेवर सिनेट सदस्यांची तक्रार\nरविवार, 1 एप्रिल 2018\nमुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसत असल्याने संलग्न महाविद्यालयांचा स्वायत्ता मिळवण्याकडे कल वाढत आहे; मात्र महाविद्यालयांना स्वायत्ततेचा विचार कर���्यास मुंबई विद्यापीठच कारणीभूत आहे.\nमुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसत असल्याने संलग्न महाविद्यालयांचा स्वायत्ता मिळवण्याकडे कल वाढत आहे; मात्र महाविद्यालयांना स्वायत्ततेचा विचार करण्यास मुंबई विद्यापीठच कारणीभूत आहे. आळस न करता तंत्रज्ञानाची कास धरा तरच या संकटातून बचाव होऊ शकतो, असा सल्ला सिनेटने विद्यापीठाला दिला आहे.\nमुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर सर्वच 10 सदस्य युवा सेनेचे निवडून आले आहेत. सिनेटच्या वार्षिक बैठकीत या सदस्यांनी विद्यापीठाला चांगलेच धारेवर धरले. विद्यापीठाची ढासळती प्रतिमा ही चिंतेची बाब असल्याने यावर उपाययोजना म्हणून अनेक महाविद्यालये आता स्वायत्त होण्याच्या मार्गावर आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रश्‍न सिनेट सदस्य प्रवीण पाटकर यांनी शनिवारी (ता. 31) बैठकीत उपस्थित केला. विविध गोष्टींवरील उपाययोजनेसाठी जुन्या पद्धती दूर ठेवा, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत महाविद्यालयांना आकर्षित करा, असा सल्ला पाटकर यांनी या वेळी दिला.\nविद्यापीठाअंतर्गत असलेल्या 14 महाविद्यालयांना यापूर्वीच स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. पाचहून अधिक महाविद्यालये स्वायत्त होण्याच्या मार्गावर आहेत. सगळीच महाविद्यालये स्वायत्त झाली तर या महाविद्यालयांवर विद्यापीठाचा अंकुश राहणार नाही. परिणामी, अवाजवी शुल्क वाढीचीही भीती पाटकर यांनी व्यक्त केली. यावर प्रतिबंधासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन टेक्‍नोसेव्ही कार्यक्रम राबवावेत जेणेकरून मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत विद्यार्थी संख्या अबाधित राहील, असेही पाटकर म्हणाले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यापीठ पुढाकार घेईल, असे आश्‍वासन या वेळी मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिले.\nमुंबई विद्यापीठाचा निकाल, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम आदींच्या माहितीसाठी मुंबई विद्यापीठाने ऍण्ड्रॉईड आणि आयफोनसाठी मोबाईल ऍप्लिकेशन तयार करावे, अशी मागणीही या वेळी पाटकर यांनी केली. आयडॉलसाठी ही तरतूद असल्याचे त्यांनी लक्षात आणले. यावर मुंबई विद्यापीठानेही होकार दिला आहे. त्यामुळे ऍप्लिकेशनसाठी बजेटमध्येही विशेष तरतूद केली जाणार आहे.\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल���याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nराजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन\nमुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत...\nमुंबई - भारतीय पोपट पाळणाऱ्यांची आता खैर नाही. मुक्‍या जीवाला पिंजऱ्यात ठेवणाऱ्या पशुप्रेमींना शोधण्यासाठी वन विभागाने मुंबईत खबरी पेरले आहेत....\nदोन तासांसाठी पाच तास रखडपट्टी\nठाणे - वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचा फटका मुंबई आणि ठाण्यातील एसटीच्या प्रवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडीत एसटी प्रवाशांना दोन तासांच्या अंतराकरिता पाच-...\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-dipotsav-80622", "date_download": "2018-12-14T20:57:19Z", "digest": "sha1:JBWZTBBVDD3TPZJT6MJTP3AA6EGYQDTD", "length": 13398, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news dipotsav लक्ष...लक्ष पणत्यांचा दीपोत्सव | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 4 नोव्हेंबर 2017\nपुणे - \"ओम नमः शिवाय...., हर हर भोले, नमः शिवाय'च्या नामस्मरणात तल्लीन झालेले भाविक.... कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर तिन्हीसांजेला घरोघरी कुलदैवतांसमोर उजळलेल्या त्रिपुरवाती, लक्ष...लक्ष पणत्यांचा दीपोत्सव, तारकाक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली या त्रिपुरासुरांचे दहन आणि मठ-मंदिरांत देव���दिकांसमोर अन्नकोटाचा महानैवेद्य दाखवून शहर व उपनगरांतील पुणेकरांनी त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी केली.\nशनिवार पेठेतील ओंकारेश्‍वर देवस्थानतर्फे मंदिरात आयोजित कार्यक्रमात नृत्यांगना गौरी दैठणकर व सहकलाकारांनी शिव तांडव नृत्य सादर केले. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, दीपक पोटे, देवस्थानचे विश्‍वस्त धनोत्तम लोणकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्रिपुरासुरांचे दहन करण्यात आले. चतुःशृंगी देवस्थान येथे नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे पाच हजार पणत्या तेवून दीपोत्सव करण्यात आला. या वेळी प्रतिभा शाहू मोडक, डॉ. सतीश देसाई, विठ्ठल काटे, डॉ. मिलिंद भोई, मकरंद टिल्लू, रामदास चौंडे, देवस्थानचे अध्यक्ष सुहास अनगळ उपस्थित होते.\nबाजीराव रस्त्यावरील आनंदाश्रमातही सच्चिदानंद शिव मंदिरात मंत्रजागर करून अकराशे पणत्या तेवून दीपोत्सव साजरा झाला. जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्‍वर लेणी, शिवाजीनगर येथील साईबाबा मंदिर अशा अनेक ठिकाणी लक्ष...लक्ष दिवे तेवून दीपोत्सव करण्यात आला.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या मंदिरात आयोजित अन्नकोटाद्वारे साडेचारशेहून अधिक पदार्थांचा नैवेद्य \"श्रीं'स दाखविण्यात आला. पंचवीस हजार पणत्याही तेवविण्यात आल्या. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी परिमंडल एकचे पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने उपस्थित होते. पौर्णिमेनिमित्त विविध संस्था, गणेश मंडळांतर्फेही सामाजिक कार्यक्रम आयोजिले होते.\nअवतार गणेशाचे (प्रदीप रास्ते)\nगणपती ही केवळ ज्ञान आणि बुद्धीची देवता नाही, तर ती शौर्याचीदेखील देवता आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी, असुरांच्या नाशासाठी आणि धर्माच्या संस्थापनेसाठी...\nबदकांमुळे वाढतो पाण्यातील ऑक्सिजन : मुख्यमंत्री देव\nआगरतळा : पाण्यात बदक पोहल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, असा अजब तर्क त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी काढला आहे. तसेच पाण्यात ऑक्सिजनचे...\nAtal Bihari Vajpayee : निधनाच्या आधीच त्रिपुराच्या राज्यपालांनी वाहिली श्रद्धांजली\nअगरताळा : माजी पंतप्रधान अटलबिहारी व���जपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, वाजपेयी...\nडाव्यांच्या सत्ताकाळात सामूहिक हल्ले नाहीत : माणिक सरकार\nनवी दिल्ली : जनतेला दिलेली अश्वासने पूर्ण करण्यात सरकारला अपयश आल्यानंतर नागरिक त्याबाबत सरकारला जाब विचारण्यास सुरवात करतात. मात्र, अशा वेळी...\nदीपा कर्माकरचे सोनेरी पुनरागमन\nनवी दिल्ली : तब्ब्ल दोन वर्षे दुखापतीमुळे ब्रेक घेतलेल्या दीपा कर्माकरने जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये सुर्वण पदकाला गवसणी घातली आहे....\nत्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. धारूरकर\nऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लिबरल आर्टस्‌ विभागाचे संचालक आणि पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/hp+tablets-price-list.html", "date_download": "2018-12-14T20:32:38Z", "digest": "sha1:WZG3PU3QVLWDENDEI44JZ7X37QC6GKA2", "length": 20236, "nlines": 508, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हँ टॅब्लेट्स किंमत India मध्ये 15 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 हँ टॅब्लेट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nहँ टॅब्लेट्स दर India मध्ये 15 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन श���पिंग 16 एकूण हँ टॅब्लेट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन हँ टॅबलेट सलते 6 कॅल्लिंग १६गब ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Naaptol, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी हँ टॅब्लेट्स\nकिंमत हँ टॅब्लेट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन हँ प्रो क्स२ 612 ग्१ मेटॅलिक ग्रे Rs. 52,659 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.994 येथे आपल्याला हँ स्ट्रॅम 8 ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 16 उत्पादने\nरस 30000 50001 अँड दाबावे\nरस & 4000 अँड बेलॉव\n8 पं & उप\nहबल उपद्७ ब्लॅक क्सप्रेस 7 इंच अँड्रॉइड टॅबलेट\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n- रिअर कॅमेरा 17.8 CM - 7\nहँ 7 ग्२ 1311 टॅबलेट ८गब\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- इंटर्नल मेमरी 8 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\nहँ प्रो क्स२ 612 ग्१ मेटॅलिक ग्रे\nहँ टॅबलेट सलते 6 कॅल्लिंग १६गब ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 6.0 Inch\n- इंटर्नल मेमरी 16 GB\nहँ सलते 6 वोइसिताब ग्राफिते\n- डिस्प्ले सिझे 6 Inches\n- इंटर्नल मेमरी 16 GB\nहबल उपद्७ ५१२म्ब व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 7 inch\n- इंटर्नल मेमरी Less than 4 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n- प्रोसेसर 1 GHz\nहँ सलते 6 वोइसिताब ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 6 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 16 GB\nहँ 7 वोइसिताब व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 7 inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 16 GB\nहँ ओम्नी 10 ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 10.1 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 32 GB\nहँ 10 टॅबलेट ८गब वायफाय ३ग सिल्वर\n- डिस्प्ले सिझे -\n- इंटर्नल मेमरी 8 GB\nहँ सलते 7 ग्रे\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- टॅबलेट तुपे Non-Calling\n- इंटर्नल मेमरी 8 GB\nहँ सलते 8 प्लस १६गब ३ग कॅल्लिंग सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 7.9 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 16 GB\nहँ स्ट्रॅम 8 ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 8 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 32 GB\n- ऑपरेटिंग सिस्टिम Windows 8.1\nहँ 7 प्लस सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- इंटर्नल मेमरी 8 GB\nहँ एलितेपद 900 ग्१ ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 10.1 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n- इंटर्नल मेमरी 32 GB\nहँ सलते 7 व���इसिताब ग्रे\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- टॅबलेट तुपे Calling\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/karmala-vikas-veda-zala-award/", "date_download": "2018-12-14T19:31:07Z", "digest": "sha1:Y7QGHC4EVTEWINN472P2O4WMUJHK7CXV", "length": 9279, "nlines": 128, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "26 जानेवारीला दिला जाणार ‘विकास वेडा झाला आहे पुरस्कार’! – थोडक्यात", "raw_content": "\n26 जानेवारीला दिला जाणार ‘विकास वेडा झाला आहे पुरस्कार’\n25/01/2018 टीम थोडक्यात महाराष्ट्र, सोलापूर 0\nसोलापूर | करमाळ्यात ‘विकास वेडा झाला आहे’ या उपहासात्मक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. करमाळ्यातील चार मंडल आणि कृषी अधिकारी यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.\nकरमाळ्यात राबवण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार आणि एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन क्षेत्रच्या कामांची माहिती माहिती अधिकारात मागवण्यात आली होती. मात्र ती देण्यास टाळाटाळ केल्याने हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अमित घोगरे यांनी म्हटलंय.\nदरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाशी यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या 26 जानेवारीला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nज्यांना दारावरून जाणारा रस्ता करता आला न...\nसहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलावर ...\nआयत्या बिळावर नागोबा हीच भाजपची भूमिका- ...\nलोक माझ्या कामाकडे बघून मला मतं देतील; म...\nशरद पवारांनी आपला खरा चेहरा दाखवला; प्रक...\nप्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री आणि मला अ...\nमराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा; प्रस्...\nसोलापुरातील ओंकार जंजीरालचा ब्लॉग अव्वल;...\n पुणे, सातारा, सोलापुरवर दहशतीच...\nमराठा मोर्चेकरी आक्रमक; पोलिस उपायुक्ताच...\nसोलापूर बंदला हिंसक वळण; पोलिसांचा मोर्च...\nमराठा मोर्चेकरी आक्रमक; उद्या सोलापूर बं...\nमाझी नाही तर कुणाचीच नाही म्हणत त्यानं स्वतःचा गळा चिरला\nमोदींनी विमानातून काळा पैसा भारतात आणला असेल\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरें���्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0/word", "date_download": "2018-12-14T20:14:42Z", "digest": "sha1:2GXVIW2XVUCXMUN5Y6MBYZYIO75DDXEA", "length": 7131, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - योगरत्नाकर", "raw_content": "\nशंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात \nआयुर्वेदावरील एक प्राचीन ग्रंथ.\nआयुर्वेदावरील एक प्राचीन ग्रंथ.\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n॥ अथ योगरत्नाकरः ॥\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n॥ अथ पादचतुष्टयम्‌ ॥\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n॥ अथ दूतपरीक्षा ॥\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n॥ अथ दूतपरीक्षा ॥\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n॥ अथ शकुनाः ॥\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n॥ अथ रोगिणां अष्टस्थानानि लक्षयेत्‌ ॥\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n॥ अथ नाडीपरीक्षा ॥\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n॥ अथ मूत्रपरीक्षा ॥\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n॥ अथ दोषत्रयलक्षणानि ॥\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n॥ अथ मलपरीक्षा ॥\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n॥ अथ शब्दपरीक्षा ॥\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n॥ अथ स्पर्शपरीक्षा ॥\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n॥ अथ रूपपरीक्षा ॥\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n॥ अथ दृक्परीक्षा ॥\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\n’ योगरत्नाकर ’ हा आयुर्वेदावरील मूळ प्राचीन ग्रंथ आहे.\nना. आजारी , दुखणाईत , रुग्ण .\nएका क्षणासाठी निमिष ही संज्ञा कशी प्राप्त झाली\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/pustankachya-gava-book-inauguration-42637", "date_download": "2018-12-14T21:03:40Z", "digest": "sha1:AVCAPLJDZW6RO7DKGP6O575P7ZSUJHRX", "length": 12178, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pustankachya gava book Inauguration 'पुस्तकांच्या गावा'चे गुरुवारी उद्‌घाटन | eSakal", "raw_content": "\n'पुस्तकांच्या गावा'चे गुरुवारी उद्‌घाटन\nशनिवार, 29 एप्रिल 2017\nमुंबई - शहराच्या रहाटगाडग्यातून बाहेर पडून पुस्तकांच्या सहवासात निवांत क्षण मिळवण्यासाठी हक्‍काचे 'पुस्तकांचे गाव' साताऱ्यातील भिलार या गावी वसविण्यात आले आहे. 4 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकांच्या गावाचे उद्‌घाटन होणार आहे.\nमुंबई - शहराच्या रहाटगाडग्यातून बाहेर पडून पुस्तकांच्या सहवासात निवांत क्षण मिळवण्यासाठी हक्‍काचे 'पुस्तकांचे गाव' साताऱ्यातील भिलार या गावी वसविण्यात आले आहे. 4 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकांच्या गावाचे उद्‌घाटन होणार आहे.\nपाचगणी-महाबळेश्‍वर रस्त्यावर पाचगणीपासून सुमारे पाच किलोमीटरवर भिलार हे गाव आहे. मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून हे साकारण्यात आले आहे. हे देशातील पहिले पुस्तकांचे गाव आहे. तावडे यांनी सांगितले की, पुस्तकांबरोबर एक दिवस तरी पर्यटकांनी घालवावा, या गावातल्या कुठल्याही कोपऱ्यात, झाडांच्या सावलीत कवितांच्या वाचनाचा अनुभव त्यांना मिळावा यासाठी हा प्रयत्न आहे. मराठीबरोबरच लवकरच काही दर्जेदार इंग्रजी पुस्तकेही येथे ठेवण्यात येतील. या निसर्गरम्य गावात \"स्वत्व' या स्वयंसेवी गटाच्या सुमारे 75 चित्रकारांनी 25 ठिकाणे आपल्या कलेद्वारे सजवली आहेत.\nपुस्तकांचे गाव नेमके कसे आहे, हे शाळेतील मुलांनाही कळावे यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळेची सहल येथे आणावी, असे आवाहन शाळांना करण्यात येणार आहे.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nदाभोळकरांच्या मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालतेय : अंनिस\nनाशिक : दाभोळकर, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना भाजप सरकार पाठीशी घातल असल्याचा थेट आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nमहाबळेश्वर-पांचगणी अपघात; दोघे जखमी\nमहाबळेश्वर : महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर हॉटेल सूर्या जवळील तीव्र वळणावर महाबळेश्वरकडून पा��चगणीच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/donald-trump-twitter-account-issue/", "date_download": "2018-12-14T19:30:11Z", "digest": "sha1:KYZBDQ6SEMSC7NPFJIG5WYMHPQVCO3KU", "length": 9427, "nlines": 130, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "नोकरीचा शेवटचा दिवस, त्याने थेट ट्रम्प यांचं ट्विटर बंद करुन टाकलं! – थोडक्यात", "raw_content": "\nनोकरीचा शेवटचा दिवस, त्याने थेट ट्रम्प यांचं ट्विटर बंद करुन टाकलं\n03/11/2017 टीम थोडक्यात विदेश 0\nवॉशिंग्टन | कर्मचारी वैतागला की काय होतं याचा चांगलाच प्रत्यय मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरला आलाय. नोकरीच्या शेवटच्या दिवशी ट्विटरच्या एका कर्मचाऱ्याने थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंटच बंद केलं.\nट्विटरनं यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. तब्बल 11 मिनिटे ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बंद होतं. यासंदर्भात अंतर्गत चौकशी करणार असल्याचं ट्विटरने सांगितलंय.\nज्या कर्मचाऱ्याने हे कांड केलं त्याचा नोकरीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे त्याने जाणूनबुजून की चुकून हा प्रकार केला याची चौकशी सुरुय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nआता सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त 5 दिवस काम...\nडोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका; त्या पत्...\nराज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ‘अच्...\nमोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट ...\nअमेरिकेत जन्माला आले म्हणून नागरिकत्वाचा...\n…तर राज्यातील एस.टी. कर्मचारीही सर...\nडोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारले भारतीय प्रज...\nराम कदमांचा व्हीडिओ; मतदार होण्यासाठी तर...\nएसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढवलेत की ...\nप्रजासत्ताक दिनाला ट्रम्प गैरहजर राहिल्य...\nमाझ्याविरोधात महाभियोग चालवल्यास सगळे गर...\nटायगर सो रहा था; सलमान खान सोशल मीडियावर...\nकोचिंग क्लासवरुन परतणाऱ्या 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nबँकेच्या गाडीवर 70 लाखांचा दरोडा, अजित पवारांच्या कट्टर समर्थकाला अटक\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/1160706", "date_download": "2018-12-14T19:20:27Z", "digest": "sha1:3UMEL7YDPEIJMTJVF7XZRBCSSKCUVR7W", "length": 1598, "nlines": 18, "source_domain": "isabelny.com", "title": "पृष्ठदृश्यांचा Google Semalt अहवालांवर योगदान देण्यापासून URL काढू शकता", "raw_content": "\nपृष्ठदृश्यांचा Google Semalt अहवालांवर योगदान देण्यापासून URL काढू शकता\nमी Google वर नमूद डीफॉल्ट अहवाल पृष्ठदृश्यांमध्ये योगदान न करणार्या एका विशिष्ट URLची मागणी करत आहे, परंतु मी एक फिल्टर वापरू इच्छित नाही कारण मी हे समजतो, एकदा मी डेटा फिल्टर केला की, हे कायमचे गमावले आणि मी त्याचा सल्ला घेऊ शकत नाही भविष्यात.\nसेग्मेंटेशन लागू करणे काही चांगले नाही कारण हे संपूर्ण सत्र किंवा वापरकर्त्यांनी या URL ला भेट दिल्या आहेत.\nमग हे करण्याचा प्राधान्य / शिफारस केलेला मार्ग कोणता आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/there-no-any-good-news-said-anushka-sharma-158996", "date_download": "2018-12-14T20:30:24Z", "digest": "sha1:2G57ZXHDFB6FXAW3CJWRYMMXWQ5NKGIC", "length": 12341, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "There is no any good news said Anushka Sharma नो गुड न्यूज प्लिज : अनुष्का शर्मा | eSakal", "raw_content": "\nनो गुड न्यूज प्लिज : अनुष्का शर्मा\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nअभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत अनुष्का प्रेग्नंट असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अनुष्का बऱ्याचदा तिच्या खासगी आयुष्यावर बोलणंही टाळते; पण आता तिने प्रेग्नंसीबाबत होणाऱ्या चर्चांवर आपलं मौन सोडलं आहे. अनुष्काला एका कार्यक्रमादरम्यान तिच्या प्रेग्नंसीबाबत प्रश्‍न विचारण्यात आला. तेव्हा या निव्वळ अफवा असल्याचं तिने सांगितलं. अनुष्का म्हणाली, \"मी सध्या तरी माझ्या चित्रपटांवर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.\nअभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत अनुष्का प्रेग्नंट असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अनुष्का बऱ्याचदा तिच्या खासगी आयुष्यावर बोलणंही टाळते; पण आता तिने प्रेग्नंसीबाबत होणाऱ्या चर्चांवर आपलं मौन सोडलं आहे. अनुष्काला एका कार्यक्रमादरम्यान तिच्या प्रेग्नंसीबाबत प्रश्‍न विचारण्यात आला. तेव्हा या निव्वळ अफवा असल्याचं तिने सांगितलं. अनुष्का म्हणाली, \"मी सध्या तरी माझ्या चित्रपटांवर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.\nमला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी आता तरी वेळ नाही. मी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं असलं तरी या निव्वळ अफवा आहेत.' एकवेळ तुम्ही लग्नाचं सत्य लपवू शकत���; पण प्रेग्नंसी तुम्ही लपवू शकत नाही. सत्य काय आहे हे चार महिन्यांतच तुमच्या समोर येईल. विराट आणि मी सध्या इतके बिझी आहोत की, आम्हाला एकमेकांनाही पुरेसा वेळ देता येत नाही, असंही ती म्हणाली. अनुष्काच्या या उत्तरामुळे तात्पुरता तरी तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना फुलस्टॉप लागलाय.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nमला बाबा व्हायचंय; निकची प्रियांकाकडे मागणी\nनवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोना यांचा विवाह काही दिवसांपूर्वी झाला. त्यांच्या विवाहाला काही दिवस होत...\nअभिनेत्री जरीन खानला पाहाण्यासाठी दोन गटात हाणामारी\nऔरंगाबाद : एका मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (ता. 14) औरंगाबादेतील कॅनोट प्लेस येथे सिनेअभिनेत्री जरीनखान आल्या होत्या. या...\nअनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई\nमुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे....\n#MeToo दिग्दर्शकांच्या संघटनेतून साजिद खान निलंबित\nमुंबई - देशातील \"# MeToo' च्या वादळात अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडे बोटे वळविण्यात आली. या...\n'जैत रे जैत' चित्रपटाला स्मिता पाटील स्मृती पुरस्कार\nमुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/amravati-news-158905", "date_download": "2018-12-14T20:03:49Z", "digest": "sha1:5AXUPFKR6JMB27PNJLBSXPVMLNU67CX6", "length": 11835, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "amravati news पृथ्वीराज, अशोक चव्हाण थोडक्‍यात बचावले | eSakal", "raw_content": "\nपृथ्वीराज, अशोक चव्हा�� थोडक्‍यात बचावले\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nअमरावती : कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. अमरावती जिल्ह्यात बुधवारी (ता.5) डंपर चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रा बसचा अपघात टळला. या बसमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रवास करीत होते.\nअमरावती : कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. अमरावती जिल्ह्यात बुधवारी (ता.5) डंपर चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रा बसचा अपघात टळला. या बसमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रवास करीत होते.\nयासंदर्भातील माहितीनुसार कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची बस मोर्शीहून निघाली होती. त्यानंतर ही बस खानापूरमध्ये दोनदा थांबली. ही बस खानापूरहून निघताच गावाच्या वेशीवर एक डंपर समोर आला. रस्त्याचे काम सुरू असल्याने या ठिकाणी अतिशय अरुंद भागातून वाहतूक सुरू होती. या रस्त्यावरून एकाचवेळी बस आणि डंपर जाऊ शकत नाहीत, हे लक्षात येताच डंपर चालकाने प्रसंगावधान राखले. त्याने डंपर डाव्या बाजूला घेतला. त्यामुळे बस आणि डंपरची समोरासमोर होणारी धडक टळली. डंपर चालकाने आपले वाहन अचानक डाव्या बाजूला घेतल्याने तो थोडासा कलंडला. डंपरची धडक बसली असती, तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र, वरिष्ठ नेते थोडक्‍यात बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.\nमाजी आमदार संजय बंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nअमरावती : माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 14) येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार...\nमाजी आमदार संजय बंड यांचे निधन\nअमरावती - माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बंड (54) यांचे गुरुवारी (ता. 13) हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. संजय बंड सलग तीनदा...\nपांढऱ्या सोन्याची उत्पादकता घटली\nअमरावती : बोंडअळीची पर्वा न करता गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीची जास्त पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलाच. कपाशीची...\nकायद्यातील शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न : 'आयजी' खालेद\nनांदेड : राज्यात कायद्यांतर्गत दरवर्षी जवळपास दोन हजार ३०० गुन्हे दाखल होतात. या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण हे आठ टक्के असून, ते...\nअमरावती विभागातील पाणीसंकट तीव्र\nअमरावती : विभागात यंदा पाणीसंकट चांगलेच तीव्र होण्याचे संकेत आहेत. विशेषतः अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांना पाणीसंकटाची झळ अधिक तीव्रतेने बसणार आहे. या...\nसरकारला आपल्याच निर्णयाचा विसर\nअमरावती - सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/raj-thackeray-support-to-dsk-pune-meetup/", "date_download": "2018-12-14T19:45:27Z", "digest": "sha1:XGOQTB6ROUPHFV6MYHW33RL2TQCUJHEX", "length": 9080, "nlines": 129, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "डीएसकेंना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे आज पुण्यात! – थोडक्यात", "raw_content": "\nडीएसकेंना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे आज पुण्यात\n24/11/2017 टीम थोडक्यात पुणे, महाराष्ट्र 0\nपुणे | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी गुंतवणूकदारांची देणी थकवल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत डीएसकेंना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे आज पुण्यात येणार आहेत आणि डीएसकेंच्या गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत.\nपुण्यातील बीएमसीसी रोडवरील दराडे हॉलमध्ये ही बैठक पार पडणार आहे. तसेच त्यानंतर लॉ कॉलेज रोडवरील राज महलमध्ये ते कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.\nदरम्यान, ‘थोडक्यात’नं नुकताच पत्रकार श्रीरंग खरे यांचा लेख प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये मराठी नेते डीएसकेंच्या पाठिशी उभे राहात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आम...\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही R...\nमोदींच्या सिंहासनाला तडा; राज ठाकरेंचा व...\nपप्पू आता परमपुज्य झाले- राज ठाकरे...\nपत्नीची गळा कापून हत्या करुन पतीची आत्��ह...\nराज ठाकरे माझी कॉपी करत आहेत- प्रकाश आंब...\nअभिनेत्री माधुरी दीक्षितला पुण्यातून मिळ...\n‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला र...\nराजू आता संपला आहे; ओवैसींनी उडवली राज ठ...\nमहाराष्ट्राची सत्ता राज ठाकरेंकडे द्या; ...\nदंगलीची माहिती असेल तर पोलिसांना द्या; श...\nभुवनेश्वर कुमारचा शाही विवाहसोहळा संपन्न, पाहा शाही फोटो\nपुन्हा रेल्वे अपघात, वास्को-द-गामा एक्स्प्रेस रुळावरुन घसरली\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=77&Itemid=185", "date_download": "2018-12-14T20:10:43Z", "digest": "sha1:VJOYODPTMZL72U2QSBSCM3EBAADWKDSR", "length": 12635, "nlines": 64, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "जातककथासंग्रह भाग ३ रा", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » जातक कथासंग्रह भाग ३ रा\nजातककथासंग्रह भाग ३ रा\nबोधिसत्त्व एका जन्मीं ब्राह्मणकुलांत जन्मला होता. जात्या तो जरा शामवर्ण असल्यामुळें त्याला कृष्ण हें नांव ठेवण्यांत आलें. कृष्ण लहानपणापासून अतिशय चलाख होता. ब्राह्मणानें त्याला तक्षशिलेला पाठवून सर्व विद्यांत पारंगत केलें. व तो पुनः घरीं आल्यावर त्याचा विवाह केला. परंतु बोधिसत्त्वाचें चित्त संसारांत रमलें नाहीं. आईबाप निवर्तल्यावर सर्व संपत्ती याचकांस वाटून देऊन तपस्विवेषानें तो हिमालयपर्वतावर जाऊन राहिला.\nअरण्यवासांत काळ घालवित असतां तो आंबट आणि खारट पदार्थ खाण्याकरितां देखील गावांत येत नसे. माध्यान्हसमयीं जीं कांहीं फळेंमुळें मिळत असत त्यावर निर्वाह करून तो संतोषानें रहात असे. त्याच्या तपाच्या तेजानें इंद्राचें काश्मिरी पाषाणांचें सिंहासन तप्‍त झालें. आपणाला या स्थानापासून कोण भ्रष्ट करूं पहात आहे या विवंचनेने इंद्रानें जगाचें सूक्ष्म निरीक्षण केलें. तेव्हां बोधिसत्त्वाच्या तपश्चर्येचा हा प्रभाव आहे असें त्यास दिसून आले. तो तात्काल देवलोकीं अंतर्धान पावला आणि बोधिसत्त्वासमोर येऊन उभा राहिला व म्हणाला, ''हा असा कृष्णवर्ण तापसी कोण बरें याचा वर्णच काळा आहे असें नाहीं तर याचें भोजन देखील कृष्णच आहे आणि याचे निवासस्थान देखील कृष्णच दिसतें. सर्वतोपरी याचें आचरण मला आवडत नाहीं.''\nहा इंद्र आहे हें बोधिसत्त्वानें तेव्हांच जाणलें आणि त्याच्या त्या उपरोधिक भाषणाला हें उत्तर दिलें ''हे इंद्रा, केवळ त्वचेच्या काळसरपणानें मनुष्य काळा होत नसतो. कां कीं, अंतःकरणाच्या शुद्धतेनें ब्राह्मण होत असतो. ज्या मनुष्याची कर्मे पापकारक असतात आणि त्यामुळें ज्याचें चित्त काळें झालेलें असतें तोच मनुष्य काळा होय.''\nइंद्राला बोधिसत्त्वाच्या भाषणानें फार संतोष झाला आणि तो म्हणाला, ''भो ब्राह्मणा, तुझ्या सुभाषितानें मी प्रसन्न झालों आहे. आणि तूं जो वर मागशील तो देण्यास मी तयार आहे.''\nबोधिसत्त्व म्हणाला, ''हे देवराज, जर मला वर देण्याची तुमची इच्छा असेल तर क्रोध, द्वेष, लोभ आणि स्नेह या चार विकारांपासून मी सर्वथैव अलिप्‍त राहीन हाच मला वर द्या.''\nदेवता प्रसन्न झाली असतां भक्तलोक संपत्ती, अधिकार, पांडित्य, इत्यादिक वर मागत असतात. परंतु हा निःस्पृह तपस्वी दुसराच कांहीं वर मागत आहे हें पाहून चकित होऊन इंद्र म्हणाला, ''क्रोध, द्वेष, लोभ आणि स्नेह मनुष्यस्वभावाशीं संबद्ध झालेले आहेत. यांत कोणाला कांहीं विपरीत आहे असें वाटत नाहीं. मग तुला या मनोवृत्तींमध्यें कोणते दोष आढळले बरें \nबोधिसत्त्व म्हणाला, ''क्रोध उत्पन्न होतांना अग्निकणाप्रमाणें लहान असतो खरा, परंतु तो आवकाश सांपडला म्हणजे सारखा वाढत जातो आणि ज्याच्या आश्रयानें वाढतो त्यालाच खाऊन टाकतो. म्हणून अशा क्रोधापासून मुक्त रहाण्याची माझी इच्छा आहे. द्वेष हा क्रोधाचा भाऊ आहे. ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादि सर्व जातीमध्यें या द्वेषाची बीजें आपोआप रुजतात आणि त्या द्वेषापासून क्रोध उत्पन्न होऊन माणसाची भयंकर हानि होत असते. राष्ट्रा-राष्ट्रांतील विवाद, भावां-भावांतील तंटे, मायलेकांचें वितुष्ट किंवा पितापुत्रांची भांडणें ही सर्व द्वेषामूलकच नव्हेत काय हा द्वेषवैरी माझ्या शरीरांतून निघून गेला तर मी खरा सुखी असें मी समजेन. लोभ हें सर्व पापांचें मूळ आहे. लोभामुळें मनुष्य चोरी करण्यास प्रवृत्त होतो. लुटालुट, दुसर्‍याच्या राष्ट्रावर नाहक हल्ले, व्यापारांत फसवणूक इत्यादि सर्व अनर्थपरंपरा या लोभाच्यामुळें उद्भवते. म्हणून हा भयंकर रोग माझ्या अंतःकरणांतून नष्ट व्हावा ही माझी प्रार्थना आहे. स्नेह क्रोधलोभां इतका भयंकर नाही. तथापि, तो मनुष्यजातीचा शत्रूच म्हटला पाहिजे. आपला आप्‍त कुकर्मी असला तर स्नेहामुळें त्याचे अवगुण झांकण्याचा आपण प्रयत्‍न करतों त्याची तरफदारी करून इतरांशीं भांडण्यास आपण प्रवृत्त होतों. एवढेंच नव्हे तर केवळ अशा स्नेहापायीं कर्तव्याकर्तव्यांचा आम्हांस विचार रहात नाहीं. म्हणून व्यक्तिविषयक स्नेह माझ्या मनांतून नष्ट करावा अशी मी आपणास विनंति करितों.''\nइंद्र बोधिसत्त्वाच्या या विवेचनानें अधिकच संतुष्ट झाला आणि म्हणाला, ''तुझ्या या सुभाषितावर प्रसन्न होऊन आणखीहि एक वर मी तुला देतों.''\nबोधिसत्त्व म्हणाला, ''जर आपली दुसरा वर देण्याची इच्छा असेल तर तो असा द्या कीं, या अरण्यांत निरोगी होऊन मी सुखानें रहावें. माझ्या तपश्चर्येत विघ्नें येऊं नयेत.''\nइंद्र हाहि वर द��ऊन म्हणाला, ''तूं निःस्पृहांला साजेल असेच वर मागितलेस याबद्दल मी तुला तिसराहि वर देऊं इच्छितों.''\nबोधिसत्त्व म्हणाला, ''असें असेल तर मला असा वर द्या कीं, माझ्यापासून कोणत्याहि प्राण्याच्या शरीराला किंवा मनाला कशाहि प्रकारें इजा होऊं नये.''\nइंद्रानें हाहि वर देऊन बोधिसतत्वाची फार स्तुति केली आणि आपण किती जरी वर दिले तरी निःस्पृह लोक धनादिकाची याचना करणार नाहींत असें जाणून आणखी वर देण्याच्या भरीस न पडतां तो तेथेंच अंतर्धान पावला.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nजातक कथासंग्रह भाग १ ला\nजातक कथासंग्रह भाग २ रा\nजातक कथासंग्रह भाग ३ रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ashtavinayak/ashtavinayak-108082900014_1.html", "date_download": "2018-12-14T19:27:38Z", "digest": "sha1:ZR57Y2UX3XTRKW6KBB5O6MUXCFW3JB7M", "length": 14957, "nlines": 152, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्री विघ्नहर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. यासंदर्भात एक अख्यायिकाही सांगितली जाते.\nराजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले.\n> त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोवस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. > गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे.\nविघ्‍नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला. विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे 20 फुट लांब सभागृह असून आतील गाभारा 10 बाय 10 फुटाचा आहे.\nमंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत. 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाज�� आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.\nपुणे नाशिक रस्त्यावर पुण्यापासून 85 किलोमीटरवर ओझर हे गाव आहे. त्रिपुरी पौर्णिमेला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो.\nबुधवारी करा हे उपाय (व्हिडिओ)\nपोस्टाच्या तिकिटांवर वडापाव आणि मोदक\nसिद्धिविनायकाचरणी 750 किलोचा मोदक अर्पण\nगणेश विसर्जनाचे मुहूर्त 2017\nयावर अधिक वाचा :\nश्री विघ्नहर गणेश महिमा\nमार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\n\"आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम...Read More\n\"इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी...Read More\n\"आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे,...Read More\n\"महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत...Read More\nअडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक...Read More\nशत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुक���ल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या....Read More\nपत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त...Read More\nप्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही...Read More\nआरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची...Read More\nआरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण...Read More\nअपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/people-remember-chagan-bhujbal-in-janata-darbar/", "date_download": "2018-12-14T19:01:33Z", "digest": "sha1:ABGTXEXOR445S25MNH6YMVI35MC3EHOH", "length": 8208, "nlines": 68, "source_domain": "nashikonweb.com", "title": "जनता दरबार : नागरिकांना छगन भुजबळ यांची आली आठवण,कामे लवकर होत - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nजनता दरबार : नागरिकांना छगन भुजबळ यांची आली आठवण,कामे लवकर होत\nPosted By: admin 0 Comment nashik bhujbal, nashikonweb, छगन भुजबळ, जनता दरबार नाशिक, नाशिक भुजबळ, नाशिक शहर भुजबळ, भुजबळ समर्थक\nजनता दरबार नागरिकांना आली छगन भुजबळ यांची आठवण\nपालकमंत्री यांनी विविध विषय सोडवण्यासाठी नाशिक येथे जनता दरबार घेतला आहे. यामध्ये नागरिकांनी आपले अनेक प्रश्न समोर ठेवले होते. यामध्ये प्रमुख प्रश्न होते रस्ते आणि शेतीसाठी पाणी आवर्तने असा वि��य प्रमुख होता. त्यामुळे अनेक शेतकरी दरबारात जमा झाले होते. यावेळी विषय आणि प्रश्न सुरु होते तेव्हा काही शेतकरी उठले आणि म्हणाले की आम्हाला भुजबळ साहेब होते तेव्हा इतका त्रास झाला नाही. धरणात ५०% पाणी असून सुद्धा दोन पेक्षा अधिक आवर्तने सोडली जात होती. तर रस्ते होत होते. किमान लगेच मजुरी सुद्धा दिली जात होती. हे ऐकताच सभागृहात हसा झाला आणि खुद्द पालकमंत्री सुद्धा यावर हसले.\nशेती पाणी संधर्भात प्रश्न उपस्थित करताना शेतकरी.\n भुजबळ साहेब मंत्री असतांना विकास होत होता. आता तुम्ही लक्ष घातले तरच काही तरी होईल”, असे सांगीतले आहे. निफाड तालुक्‍यातील एका शिष्टमंडळाने थेट तुलना करीत, ”साहेब भुजबळ साहेब होते तेव्हा धरणांत पन्नास टक्के साठा असतानाही शेतीला रोटेशन मिळत होते. यंदा तर धरणे भरली आहेत. आपण स्वतः जलसंपदा मंत्री आहत. तरीही पाण्याचा थेंबही मिळालेला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. भुजबळ साहेब असतांना विकास होत होता. आता तर तो ठप्प झालाय. विकास रुसलाय असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका,” अनेकांना हसू आवरले नाही.\nअनेक नागरिक जनता दरबारात आले होते.\nराज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पालकमंत्र्यांनी पुढाकार घेत जनता दरबार घेतला. त्यामुळे ग्रामीण भागातून प्रत्येक तालुक्‍यातून सरासरी १५०च्या वर निवेदने आली होती.\nथकीत कृषिपंप वीजबिलात होणार मोठी कपात, मंत्रिमंडळात होणार निर्णय – गिरीश महाजन\nशिवकार्य गडकोटची ५३ वी मोहीम उत्साहात : किल्ले मालेगाव भुईकोटवर स्वच्छता\n‘अन्याय पे चर्चा’ अधिक व्यापक करण्याचा निर्धार\nनाशिकच्या कार्नेलिया देशातील पहिल्या महिला वकील : गुगल डूडल\nचोरीचा मुद्देमाल थेट लपविला विहिरीत, पाण्यात टाकल्या दुचाकी\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-global-handicaped-competition-61758", "date_download": "2018-12-14T20:31:30Z", "digest": "sha1:VWKTCT3BCICBZLEBHGFEPMHPGRGHBTH3", "length": 9689, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news global handicaped competition शरदला रौप्य; तर वरुणला ब्राँझपदक | eSakal", "raw_content": "\nशरदला रौप्य; तर वरुणला ब्राँझपदक\nसोमवार, 24 जुलै 2017\nनवी दिल्ली - जागतिक अपंग मैदानी स्पर्धेत भारताने रविवारी उंच उडी प्रकारात दोन पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या टी-४२ या उंच उडी प्रकारात शरद कुमारने रौप्य; तर वरुण भाटीने ब्राँझपदकाची कमाई केली.\nनवी दिल्ली - जागतिक अपंग मैदानी स्पर्धेत भारताने रविवारी उंच उडी प्रकारात दोन पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या टी-४२ या उंच उडी प्रकारात शरद कुमारने रौप्य; तर वरुण भाटीने ब्राँझपदकाची कमाई केली.\nशरदने कारकिर्दीमधील सर्वोच्च कामगिरी करताना १.८४ मीटर उडी मारली. सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अमेरिकेच्या सॅम ग्वेवेपेक्षा त्याची उडी फक्त दशांश दान मीटरने कमी पडली. वरुणनेदेखील १.७७ मीटर उडी मारताना ब्राँझपदकाची कमाई केली. रौप्य कामगिरीनंतर शरद म्हणाला, ‘‘मी येथे सुवर्णपदक मिळविण्यासाठीच आलो होतो. माझे प्रयत्न थोडे कमी पडले. रौप्यपदक मिळविल्याचाही आनंद आहेच.’’ वरुणनेदेखील पदक मिळविल्याचा आनंद व्यक्त केला. मात्र, आपण सर्वोत्तम कामगिरी दाखवू शकलो नाही, याची खंत त्याने व्यक्त केली.\nस्पर्धेच्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने वातावरण थंड झाले होते. उडी मारण्यासाठी हे वातावरण चांगले होते, अशी प्रतिक्रिया शरदने व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘हवामानात चांगलाच थंडपणा आला होता. उडी मारण्यासाठी अत्यंत अनुकूल असेच हे वातावरण होते. पण मी एका पायाने उडी मारणारा खेळाडू असल्यामुळे मला तोटा झाला. पावसामुळे मी ज्या पायाने उडी मारतो, तेथील ट्रॅक घसरडा झाला होता. त्याचा निश्‍चित कामगिरीवर परिणाम झाला.’’\nभारताने आतापर्यंत या स्पर्धेत पाच पदके मिळविली आहेत. सरदारसिंग गुर्जर याने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविताना भारताचे खाते उघडले. त्यानंतर दोन दिवसांनी अमित सरोहाने क्‍लब एफ-५१ प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. त्यानंतर थाळीफेक प्रकारात कमलज्योती दलाल हिने ब्राँझपदकाची कमाई केली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-maratha-vidyaprasarak-narendra-patil-124254", "date_download": "2018-12-14T20:08:45Z", "digest": "sha1:F62B7W7WFTFWSH2FNVKTYIVZXA5T2GPD", "length": 15265, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon maratha vidyaprasarak narendra patil मविप्र'संस्थेवर नरेंद्र पाटील गटाचा ताबा | eSakal", "raw_content": "\nमविप्र'संस्थेवर नरेंद्र पाटील गटाचा ताबा\nरविवार, 17 जून 2018\nजळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या संस्थेवर नरेंद्र पाटील गटाचा अधिकृत ताबा असल्याचा आदेश तहसीलदार अमोल निकम यांनी दिला. आज पाटील गटाने संस्थेच्या नूतन मराठा विद्यालयाच्या कार्यालयात पोलीस बंदोबस्तात प्रवेश कामकाजास प्रारंभ केला.\nजळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या संस्थेवर नरेंद्र पाटील गटाचा अधिकृत ताबा असल्याचा आदेश तहसीलदार अमोल निकम यांनी दिला. आज पाटील गटाने संस्थेच्या नूतन मराठा विद्यालयाच्या कार्यालयात पोलीस बंदोबस्तात प्रवेश कामकाजास प्रारंभ केला.\nजळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेवर नरेंद्र पाटील गटाचा ताबा होता त्यांच्यातर्फे कामकाज सुरू होते. मात्र निलेश भोईटे यांनी आपले कार्यकारी संचालक मंडळ वैध असल्याचा ताबा करून कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. यावर पाटील व भोईटे गटात जोरदार वाद निर्माण झाला होता. यामुळे जिल्हा पेठ पोलीस निरिक्षकांनी या प्रकरणी सुनावणी करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार तालुका दंडाधिकारी तथा तहसिलादार अमोल निकम यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. 22मे2018ला सुनावणी पूर्ण झाली.\nसुनावणीचा निकाल 12जूनला तहसिलदार अमोल निकम यांनी दिला आहे. यात त्यांनी म्हटले आहे, कि नरेंद्र भास्कर पाटील गटाकडे कायदेशीर प्रक्रियेव्दारे म्हणजेच 11मे 2015 रोजी निवडून आलेल्या संचालक मंडळाचा ताबा असल्याचे स्पष्ट होत आहे. या उलट या सुनावणीतील पार्टी क्रमांक एक निलेश भोईटे यांचा कोणत्याही प्रकारे सदर संस्थेशी संबध येत नसल्याने निष्कारण ते वाद करीत आहेत, तसेच ते संस्थेचे नियुक्त व निवडून आलेले संचालकही नाहीत.\nतहसीलदार अमोल निकम यांनी दिलेल्या आदेशानुसार नरेंद्र पाटील गटाने आज दुपारी संस्थेच्या महाविद्यालयात असलेल्या कार्यालयाचा पोलीस बंदोबस्तात ताबा घेवून कामकाजास प्रारंभ केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना संचालक हेमंतकुमार साळुंखे यांनी सांगितले, संस्थेचे कामकाज नरेंद्र पाटील गटातर्फे सुरूच होते,मात्र कार्यालयाता ताबा बेकायदेशीर मंडळीनी घेतला होता. परंतु तहसिलदार अमोल निकम यानीं दिलेल्या आदेशानुसार पाटील गटाचा संस्थेवर अधिकृत ताबा असल्याचे सिध्द झाले आहे.त्यामुळे आम्ही कार्यालयातून आजपासून कामकाज सुरू केले आहे.\nफौजदारी गुन्हे दाखल करणार\nयावेळी बोलतांना सांळुखे यांनी सांगितले, कि शासनाच्या चुकिचा पत्राचा आधार घेवून काही कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्य केली आहेत. त्या कर्मचाऱ्याविरूध्द येत्या चार दिवसात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. यावेळी चेअरमन नरेंद्र पाटील, संचालक संजय पवार, ऍड.विजय भास्कर पाटील, डॉ.भालेराव साठे, महेश पाटील, डॉ.सतीश देवकर, हरिश्‍चंद्र पाटील,मनोहर पाटील, आनंदा कापडे, ऍड.भरत पाटील, दिपक सूयर्वंशी, प्रतिभा शिंदे, विनोद देशमुख, मुंकूंद सपकाळे आदी उपस्थित होते.\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nखानदेश ठरणार उलथापालथीचे केंद्र\nधुळे महापालिकेत घवघवीत यश मिळविल्यानंतर खानदेशात भाजप भक्कम पक्ष झाला आहे. खानदेशातील जळगाव आणि धुळे या दोन्ही महापालिका पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nधुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला\nधुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीने एकहाती विजय मिळवत झेंडा फडकवला आहे. धुळे महापालिकेतील विजय...\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूमाफियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/mp-nana-patole-meet-to-ravikant-tupkar08112017/", "date_download": "2018-12-14T19:30:23Z", "digest": "sha1:IN25KSUAUXU4LIBP7F6HO5M3SDHI2XFA", "length": 9055, "nlines": 129, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "खासदार पटोले व रविकांत तुपकरांची गुप्तचर्चा, आंदोलनाची शक्यता! – थोडक्यात", "raw_content": "\nखासदार पटोले व रविकांत तुपकरांची गुप्तचर्चा, आंदोलनाची शक्यता\n08/11/2017 टीम थोडक्यात नागपूर, महाराष्ट्र 0\nअकोला | विदर्भात लवकरच राजकारणाची नवी समीकरणं उमटण्याची शक्यता आहे. स्वपक्षाविरुद्धच बंड पुकारणारे भाजपचे खासदार नाना पटाेले व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची भेट झाली. या भेटीमध्ये दोघांची गुप्त चर्चा झाली\nसोयाबीन, कापूस व धान्य उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भात लवकरच मोठे आंदोलनाची चर्चा या दोघांमध्ये झाल्याचं असल्याचं समजतेय.\nदरम्यान, केंद्र व राज्यातील भाजप सरकार शेतकरी विराेधी धाेरणं राबवतात, असं म्हणत पटाेले यांनी स्वपक्षाविरुद्धच बंड पुकारलेय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n“संताप ओळखा नाहीतर आज फास लावून घे...\nशेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय होणार\n“पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता लोकां...\nभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यानं मोफत वाटल...\n“मोदींच्या अरेरावीला कंटाळूनच मी भ...\n“त्यावेळी गडकरी एवढंच बोलले… मोदी ...\n“वर्षा बंगल्यावर भरपूर चारापाणी आह...\nशेतकरी आक्रोश करत आहे, हे राज्य कारभारास...\nशेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला नेहरुच ...\nशेतकऱ्यांच्या मुलांनो ही बातमी तुमच्यासा...\nमंदिर बांधण्यापेक्षा गरिबाला दोन घास द्य...\nतुमचं दुःख माझं, तुमच्यासाठी शेवटपर्यंत ...\n‘भाजप’च्या असल्या सेलिब्रेशनची मला कीव येते- अजित पवार\nयमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 18 गाड्या एकमेकांवर धडकल्या\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मो���ी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/raosaheb-danve-of-ahmednagar-farmer/", "date_download": "2018-12-14T19:26:53Z", "digest": "sha1:L273KUCK6E2XWBWCI6UUNXOQRCK3UJRR", "length": 9177, "nlines": 127, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पोलिसांनी शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारायला पाहिजे होती- दानवे – थोडक्यात", "raw_content": "\nपोलिसांनी शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारायला पाहिजे होती- दानवे\n17/11/2017 टीम थोडक्यात पुणे, महाराष्ट्र 0\nअहमदनगर | पोलिसांनी ऊसदर आंदोलनातील शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारायला पाहिजे होती. मात्र ती छातीत लागली, हे चुकीचं आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय.\nमुख्यमंत्र्य���ंनी गृहखातं सांभाळण्यास सुरुवात केल्यानंतर करण्यात आलेला हा पहिलाच गोळीबार आहे. असा गोळीबार भविष्यात होणार नाही, याची खात्री ते बाळगतील, असंही त्यांनी सांगितलं.\nआंदोलनातील जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ, तसेच शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासनही यावेळी दानवे यांनी दिलं.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nमोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप ...\n“संताप ओळखा नाहीतर आज फास लावून घे...\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमं...\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळा...\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका...\nशेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय होणार\nखरं खरं सांगा, खरा फेकू कोण\nभाजप खासदार संजय काकडे पुन्हा राष्ट्रवाद...\nशरद पवारांनी सांगितलं, कुठं कुठं चुकले न...\nमहाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठं...\nखेळ अजून संपलेला नाही; मध्य प्रदेशमध्ये ...\n“पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता लोकां...\nशूर्पनखेप्रमाणे तुझंही नाक कापू, करणी सेनेची दीपिकाला धमकी\nसरकारला राहुल गांधींची धास्ती वाटायला लागलीयं- शरद पवार\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://apmcnagpur.com/m_facilities.html", "date_download": "2018-12-14T19:13:50Z", "digest": "sha1:VWOKU6KNHEP3BQZPX3F2BJN6MW4VCDXV", "length": 11437, "nlines": 56, "source_domain": "apmcnagpur.com", "title": "Welcome to Agriculture Produce Market Committee Nagpur", "raw_content": "\nमुख्य पान | संस्था | डाउनलोड | चित्र संग्रह | सुविधा | संपर्क करा\nकृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर हयांनि संगणकीकरण सन एप्रील 2000 पासून सुरू केले. समितीने हया करिता समितीचे स्वत:चे अप्लीकेशन सॉफ्टवेअर, ओरॅकल डाटाबेस व डेव्हलपर मध्ये विकसीत केलेले आहे. समितीने अप्लीकेशन सॉफ्टवेअरचे काम तिन टप्यात पूर्ण केलेले आहे. समितीने प्रथम टप्यात प्रशासकीय भवनांत सेस वसूली, विद्युत बिलाची वसुली, पाणी बिलाची वसुली, कर्मचारी पगारपत्रक हयांचे काम पूर्ण केले. समितीने दुस-या व तिस-या टप्यात लेखा विभाग, अनुज्ञप्ती विभाग, गाळे विभाग, कोर्ट केसेस, ऍग्रीमेटंस, इन्व्हेटरी, डेडस्टाक, प्रापर्टी रजिस्टर, आवक-जावक गेटचे मॅनेजमेट चे माडुल तयार केले आणि समितीच्या आवारात असलेले तीन संगणकीकृत एव्हरी मेक 30 टणी धर्मकाटे वायरलेस द्वारा एकमेकांशि व मुख्य सर्वरशी जोडण्यात आलेले आहे. समितीने बाजार आवारात वायरलेस नेटवर्कीग, आप्टीक फायबर केबल नेटवर्कीग आणि कॅट 5 केबल नेटवर्कीचा उपयोग केलेला आहे. सद्या समितीने 6 लींक वायरलेसद्वारे जोडलेल्या आहेत आणि 7 लींक आप्टीक फायबर केबलद्वारे जोडण्यात आलेल्या आहेत. तसेच संपूर्ण बाजार आवारातील समितीचे सर्व विभागाशी संपर्क करणेकरिता 40 लाईनचे स्वतंत्र पॅनासोनिक मेकचे इपीबिक्स लावलेले आहे त्यामुळे संपूर्ण विभाग टेलीफोन ईटरकामद्वारा जोडलेले आहेत.\nसमितीने शेतक-याच्या सोयीकरीता 3300 मेट्रीक टन क्षमतेचे वखार समितीचे आवारात बांधलेले आहे. आणि समितीने शेतमाल तारण योजना ��ुरू केलेली आहे. मालाचे किमतीच्या 75 टक्के एवढे कर्ज 6 टक्के व्याजाच्या दराने 180 दिवसाकरीता देण्यात येत आहे.\nबाजार समितीचे शेतकरी भवनात नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीद्वारे पुरस्कृत व शताब्दी महीला बचतगटाद्वारे संचालीत फक्त चार रूपयांमध्ये शेतकरी बांधवाकरीता पोटभर जेवणाची सोय करण्यात आलेली आहे तसेच पिण्याच्या पाण्याकरीता ऍक्वागार्ड बसविण्यात आलेले आहे व शेतकरी निवासात अल्पदरात शेतकरी बांधवाकरीता राहण्याची सोय उपलब्ध आहे.\nनागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे शेतकरी भवनात शेतकरी व इतर बांधवाकरीता मोफत आरोग्यसेवा पुरविण्याच्या दृष्टीने प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आलेले आहे त्यामध्ये मोफत वैद्यकीय सेवा आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळत आहे.\nनागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकरी बांधवाकरीता 24 तास रूग्णवाहीकेची सेवा माफक दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नागपूर शहरामध्ये रू 300/- आणि नागपूर शहराबाहेर प्रती किलोमीटर रू. 6/- दर निश्चित केलेले आहे.\nसंपर्काकरीता टेलीफोन नंबर्स 0712-2790800,2680280 आणि\nनागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या माती परीक्षण प्रयोगशाळेत शेतकरी बांधवांच्या शेतातील उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने माती तपासणी करून त्यावर मार्गदर्शन केले जाते. याकरीता प्रती सॅम्पल रू. 30/- आकारण्यात येतात त्याचप्रमाणे इंटरनेटद्वारे संपूर्ण कृषि उत्पादीत मालाचे बाजारभाव पाहण्याची सोय टीकर बोर्डावर उपलब्ध आहे.\nनागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे शेतकरी भवनात कृषि संस्कृति केंद्राची स्थापना करण्यात आलेली आह.े त्याअंतर्गत कृषि वाचनालय/लायब्ररीची उभारण्यात आलेली आहे त्यामध्ये शेतकरी व इतर बांधवाकरीता आधुनिक तत्रज्ञानाच्या माहीतीकरीता अद्यावत पुस्तके, शेतकी मासीके आणि दैनिक वर्तमानपत्राची सोय आहे तसेच प्रोजेक्टरद्वारा शेतीपिकांची माहीती देण्याकरीता विविध सिडी उपलब्ध आहेत. शेतीविषयक माहीती तज्ञ मंडळीकडुन देण्यात येते.\nनागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे आलु-कांदा बाजारात प्रायोगीक तत्वावर कांदा साठवणुकीकरीता कांदा चाळ उभारण्यात आलेली आहे कांदा चाळीमुळे कांदयाची साठवणुक करून त्याचा शेतकरी बांधवांना फायदा होवू शकेल.\nथंड पेय जल सुविधा\nनागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे धान्य, मिरची, सं���्रा, आलु-कांदा आणि भाजी बाजारातील ऑक्शन हॉल मध्ये वाटर कुलर ऍक्वागार्ड सह बसविण्यात आले असून 24 तास थंड व शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केलेली आहे.\n01. कीरकोळ व्यापा-याकरिता दुकाने 160 Nos.\n02. गोदाम 1000 मे टन बाजार आवार नागपूर 1 No.\n03. गोडाउन 1000 मे टन बाजार आवार बुटीबोरी 1 No.\n04. वखार बाजार आवार नागपूर 3300 मेटन 1 no.\n05. गुराकरिता पाण्याचे टाके 4 Nos.\n06. दुधाळ जनावराकरिता शेड 3 Nos.\n07. जल शुध्दीकरण केंद्र 1 दसलक्ष ली. 1 No.\n08. ओव्हरहेड पाण्याची टाकी 5 लक्ष ली. 2 Nos.\n09. भुमिगत पाण्याची टाकी 13 लक्ष ली. 2 Nos.\n10. कुपनलीका 22 Nos.\n11. धर्मकाटे 30 टणी 3 Nos.\n12. प्रशासकीय भवन 1 No.\n13. शेतकरी निवास 180 बेड 1 No.\n14. पोलीस स्टेशन 1 No.\n15. पोस्ट ऍन्ड तार कार्यालय 1 No.\n17. विद्युत उपकेंद्र 750 केव्हीए 1 No.\n18. विद्युत उपकेंद्र 500 केव्हीए 1 No.\n19. डीजल जनरेटर 320 केव्हीए 1 No.\n20. डीजल जनरेटर200 केव्हीए 1 No.\nCopyright © 2009, नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर सर्व हक्क अभादित\nदेखभाल द्वारा नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://apmcnagpur.com/m_tenders.html", "date_download": "2018-12-14T18:57:41Z", "digest": "sha1:4VDPQCYF4AWVS4N3CEKBXSOG3OMNLQMI", "length": 1319, "nlines": 18, "source_domain": "apmcnagpur.com", "title": "Welcome to Agriculture Produce Market Committee Nagpur", "raw_content": "\nमुख्य पान | संस्था | डाउनलोड | चित्र संग्रह | सुविधा | संपर्क करा\nकृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर संदर्भातील सर्व निविदा https://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर बघण्यासाठी व भरण्यासाठी उपलब्ध आहेत.\nत्यासाठी येथे क्लिक करा.\nCopyright © 2009 ,नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर सर्व हक्क अभादित\nदेखभाल द्वारा नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://apmcnagpur.com/m_contactus.html", "date_download": "2018-12-14T18:53:31Z", "digest": "sha1:FVY3PTKIW7FLDET7FESIKQI4CJZBF3PK", "length": 1671, "nlines": 31, "source_domain": "apmcnagpur.com", "title": "Welcome to Agriculture Produce Market Committee Nagpur", "raw_content": "\nमुख्य पान | संस्था | डाउनलोड | चित्र संग्रह | सुविधा | संपर्क करा\nपंडीत जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड,\nकन्ट्री कोड : 91\nएसटीडी कोड : 0712\nप्रशासक / सभापती : 0712-2680806\nतार : “कृषी बाजार ”\nCopyright © 2009, नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर सर्व हक्क अभादित\nदेखभाल द्वारा नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2018-12-14T18:56:15Z", "digest": "sha1:WDNKRHMXP4Y5J4EPPUDMMGF4IWBFZWRV", "length": 14967, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#अर्थवेध: “कॅशलेस’कडची वाटचाल “अर्थशून्य?’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#अर्थवेध: “कॅशलेस’कडची वाटचाल “अर्थशून्य\nनोटाबंदी जाहीर करताना अनेक बाबी ज्या सांगितल्या होत्या त्यापैकी “कॅशलेस’कडे वाटचाल’ ही एक होती. इतर अनेक बाबींप्रमाणे तीसुद्धा अर्थशून्य ठरली हे रिझर्व्ह बॅंकेच्या ताज्या आकडेवारीने सिद्ध केले आहे. भाषणातल्या घोषणा आणि कागदावरचे वास्तव यात फार मोठे अंतर पडते आहे…\nदिनांक 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “नोटाबंदी’चा निर्णय जाहीर केला. अवघ्या 50 दिवसांत सारी अर्थव्यवस्था बदलण्याची हमीही त्यांनी दिली होती. तसेच आपल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा सापडेल, भ्रष्टाचार कमी होईल, अतिरेकी कारवायांना आळा बसेल, बॅंकिंग व्यवस्था सक्षम होईल, कॅशलेस व्यवहारांकडे देश जाईल, अशा अनेक बाबींची जंत्रीही सादर केली होती. आज या निर्णयाला 19 महिने होऊन गेले. पण यातील एकाही बाबतीत सरकारला म्हणजे पंतप्रधानाच्या शब्दाला यश आलेले नाही.\nनोटाबंदीनंतरही बॅंकिंग घोटाळे प्रचंड वाढले आहेत. मात्र, भ्रष्टाचार कमी झाला, हे म्हणणे हास्यास्पदच आहे. अतिरेकी कारवायांना आळा राहोच, उलट त्यात वाढच झाली, काळा पैसा हाती लागलाच नाही, शिवाय कहर म्हणजे 500 व 1000 च्या नोटा रद्द करून चक्‍क दोन हजारांच्या नव्या आणल्या या सगळ्याचा एकत्रित परिणाम देशाचा विकासदर घटण्यावर झाला. शेती आणि लघुउद्योग दिवाळखोरीत जाण्यात झाला, बेरोजगारीत प्रचंड वाढ झाली. तसेच चलनात असलेल्या 99% हून जास्त नोटा परत आल्या. शिवाय नेमक्‍या किती नोटा परत आल्या, हे आजही सांगितले जात नाही. नोटाबंदीच्या निर्णयात व निर्णयानंतरही कसलीही पारदर्शकता नाही आणि अर्थातच शास्त्रशुद्धताही नाही. त्यामुळे हा निर्णय केवळ “तुघलकी’ नव्हे तर “जुमलेबाजी’ करणारा आहे, अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे.\nहे सारे आता लिहिण्याचे कारण “नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन’ हा मुद्दा निकालात निघाला आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 10 जून 18 रोजी जी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये नागरिकांच्या हातात असलेली रक्‍कम (करन्सी विथ दी पब्लिक) सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. वापरातील एकूण चलनापैकी देशांतील बॅंकेत असलेले ��ोख चलन वजा करून लोकांच्या हातातील रोख चलनाचा आकडा रिझर्व्ह बॅंकेकडून काढला जात असतो. सध्याचे केंद्र सरकार सन 2014 मध्ये सत्तेत आले, तेव्हा ही “करन्सी विथ दी पब्लिक’ 13 लाख कोटी होती. ती आता 18.5 लाख कोटींवर गेली आहे. याचाच अर्थ “कॅशलेस’कडे जाणे सोडाच उलट गेल्या चार वर्षांत नागरिकांच्या हातातील रोख रक्कम तीस टक्‍क्‍यांनी वाढलीच आहे, हे स्पष्ट होत आहे.\nनोटाबंदी निर्णयानंतरच्या आपल्या पहिल्याच “मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी “कॅशलेस’च्या वाटचालीचा उल्लेख करून, कार्ड पेमेंट, ऑनलाईन पेमेंट, डिजिटल पेमेंट, पेटीएम वगैरे दाखले दिले होते. तर 14 डिसेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने कॅशलेससाठी सवलतीही जाहीर केल्या होत्या. पण या साऱ्यासाठी काही पूर्वतयारी करावी लागते, हे पंतप्रधानांनी ध्यानात घेतलेच नाही. अर्थात जीएसटीपासून अनेक निर्णयात असा गोंधळ वारंवार दिसलेला आहेच. त्यामुळे देशातील नागरिकांनी रोख व्यवहारानाच प्राधान्य दिले. उलट ते वाढविलेही आहे. कारण रिझर्व बॅंकेच्या 10 जून 2018 च्या आकडेवारीनुसार, लोकांच्या हातातील चलन 25 मे 2018 अखेरीस 18.5 लाख कोटी असून ते एक वर्षांपूर्वीपेक्षा 31 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. दोन वर्षापूर्वीपेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे.वापरातील चलनाची रक्कम 1 जून 2018 अखेरीस 19.3 लाख कोटी असून गेल्या वर्षीपेक्षा त्यात 30 टक्के वाढ दिसून येते.\nयाचा अर्थ, केंद्र सरकारची आर्थिक धोरणेही सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने कशी व किती अर्थहीन ठरली आहेत, हे सरकारी आकडेवारीतूनच स्पष्ट होत आहे. घोषणा आणि अंमल यात कमालीचे अंतर आहे. “मन की बात’ आणि “जन की बात’ यात फार मोठी तफावत आहे हे स्पष्ट दिसते. वास्तविक अर्थविषयक व त्यातही नोटाबंदीकडून कॅशलेसकडे जाण्याचे (दिवा) स्वप्न बघताना त्यासाठी आवश्‍यक असणारी संरचना, नियम, कायदे या सरकारी मूलभूत सोयी-सुविधाही उपलब्ध करून द्याव्या लागतात.\nभारतात आजही 40 टक्के कुटुंबे बॅंकिंग व्यवस्थेपासून दूर आहेत. करोडो “जनधन’ खात्यांचे व्यवहार ठप्प आहेत. शिवाय चलन निर्मितीचा अधिकार सरकारचा असला तरी, त्याआधारे व्यवहार करण्याचा, संपत्ती संचयाचा अधिकार नागरिकालाही असतो. तसेच “कॅशलेस’चा विचार करत असताना आपला देश, आपली अवाढव्य लोकसंख्या, वीज सर्व्हिस वगैरे अपुऱ्या पायाभूत सुविधा, साक्षरतेचे प्रमाण, वाढत्या इलेक्‍ट्रॉनिक अफरातफरी, सायबर सुरक्षेबाबतची भीती या बाबीही ध्यानात घ्याव्या लागतील. कॅशलेस अर्थव्यवस्था प्रगतीशील टप्पा आहेच, पण तो घोषणांनी अंमलात येऊ शकत नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या ताज्या आकडेवारीने हे सिद्ध केले आहेच.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext article‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी’चे पोस्टर रिलीज\nफायनल रंगतदार होणार (अग्रलेख)\nभाजपला जमिनीवर आणणारा निकाल (अग्रलेख)\nएनडीएला आणखी एक धक्‍का (अग्रलेख)\n“एक्‍झॅक्‍ट पोल’ महत्वाचा (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/video-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2018-12-14T19:50:49Z", "digest": "sha1:AVDEJ3T65VRRUELXKY3QX3GEXALHJPJ3", "length": 10708, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Video : जाणून घ्या नेमकं काय आहे हे ‘रेडू’ प्रकरण… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nVideo : जाणून घ्या नेमकं काय आहे हे ‘रेडू’ प्रकरण…\nरेडू’ असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या ‘रेडू’चा नेमका अर्थ काय रेड्याला रेडू म्हंटले असेल का… किंवा आणखीन काही रेड्याला रेडू म्हंटले असेल का… किंवा आणखीन काही असे अनेक प्रश्न लोकांना या हटके नावामुळे पडत आहे. ‘रेडू’च्या अर्थाचे अनेक तर्कवितर्क मराठीतील काही कलाकरांनीदेखील लावायला सुरुवात केली आहे. ज्यात प्रिया बापटच्या मते रेडू म्हणजे रेड्याचे पिल्लू आहे, तर सारंग साठेने रेडूचा ‘रेडू स्टेडू गो’ असा मजेशीर अर्थ सांगितला. रसिका सुनील ‘रेडू’ एक प्राण्याचे नाव असेल असा अंदाज व्यक्त करते, तर भाऊ कदमने रेडूला रेडा म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर अमेय वाघने थेट ‘रेडीमेड’ आणि ‘ड्युप्लेक्स’ला एकत्र करत ‘रेडू’ असा निष्कर्ष काढला. खरं तर यांपैकी कोणालाच ‘रेडू’चा नेमका अर्थ सांगता आला नाही. ‘रेडू’ नावाविषयी कलाकारांनी केलेल्या या भन्नाट तर्कवितर्कानंतर, अखेरीस ‘रेडू’ चा खरा अर्थ या सिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे स्पष्ट करण्यात आला. सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या या सिनेमाच्या टीझर पोस्टरमध्ये रेडियो दिसत असल्यामुळे, ‘रेडू’ म्हणजेच ‘रेडियो’ हे लोकांना समजले आहे.\n‘रेडू’ या सिनेमातील टीझर पोस्टरवर रेडियोचा चेहरा असलेला एक माणूस चालताना दिसून येतो. जुन्या काळातला आकाशवाणी संच यात पाहायला मिळत असल्यामुळे, एका रेडियोची गमतीदार गोष्ट पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हा टीझर पोस्टर पाहताना येतो. शिवाय यात मालवणी भाषादेखील आपल्याला ऐकू येत असल्यामुळे, रेडीयोच्या माध्यमातून मालवणी मनोरंजाचा तडकादेखील यात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवल सारडा यांच्या सौजन्याने ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nरेडीयोच्या अमाप प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या या विनोदी सिनेमात शशांक शेंडे मध्यवर्ती भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येणार असून, छाया कदमचीदेखील यात प्रमुख भूमिका आहे. सागर छाया वंजारी दिग्दर्शित आणि संकलित या सिनेमाचे लेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. मालवणी भाषेचा साज ल्यालेल्या, या सिनेमाचे चित्रीकरण कोकणात झाले असल्यामुळे, नोकरदारवर्गासाठी यंदाची उन्हाळी सुट्टी मनोरंजनाची पर्वणीच घेऊन आली आहे. कारण फणस, जांभूळ आणि हापूस आंब्याची लज्जत चाखण्याबरोबरच, कोकणी संस्कृतीच्या खुमासदार विनोदाची मेजवानीदेखील ‘रेडू’च्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleअपघातस्थळी योगींनी आंदोलकांना सुनावले…\nविलासराव देशमुख म्हणायचे हिंदी चित्रपट तर करतोस पण मराठीच काय…\nVideo: माउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा पहा उद्या संध्याकाळी ५ वाजता\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nVideo: का झाले भरत जाधव इतके भावुक पहा उद्या संध्याकाळी ५.०० वाजता\n येतंय ‘माऊली’चं धमाकेदार गाणं\nपॅरिस मध्ये चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/16087", "date_download": "2018-12-14T20:16:55Z", "digest": "sha1:FYWKG37HUXTYACCS4IFCFUBAGFP3T3SM", "length": 9014, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मासे २) तांब | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मासे २) तांब\nतांब माशाच्या तुकड्या साधारण ४-५\nआल लसुण पेस्ट १ चमचा\nमसाला १ ते २ चमचे\nहिंग, हळद पाव ���मचा\nलिंबु रस १ चमचा\nतांब च्या तुकड्या स्वच्छ धुवुन त्याला आल लसुण पेस्ट, हिंग, हळद, मसाला, मिठ, लिंबु रस चोळून घ्यावा. वेळ असेल तर थोडा वेळ मुरवत ठेवावेत. नंतर तवा गरम करुन तेल टाकुन त्यावर तुकड्या टाकाव्यात. खालुन ४-५ मिनिटांत शिजतात मग पलटी करुन ५ मिनीटे शिजवाव्यात.\nआले लसुण पेस्ट न लावता ठेचलेल्या लसणाची फोडणी देउन तुकड्या तळल्या तरी चालतात.\nआले लसुण लावलेल्या तुकड्यांना शक्यतो नॉन स्टीक तवा वापरावा म्हणजे तुकड्या चिकटत नाहीत.\nनॉन स्टीक तवा नसल्यास तुकड्यांना रवा लावावा म्हणजे त्या चिकटत नाहीत.\nमासे व इतर जलचर\nतांब.... मी हे नाव\nतांब.... मी हे नाव पहिल्यांदाच ऐकलेय..\nजागु, फोटोही टाक ना आधीचा आणि नंतरचा म्हणजे मासाही ओळखता येईल..\nसाधना हा घे फोटो. ह्या\nसाधना हा घे फोटो.\nबराच मोठा दिसतोय.. चवीला कसा\nबराच मोठा दिसतोय.. चवीला कसा लागतो हा मासा\nमी गेल्या दिवाळीच्या वेळी मासळीबाजारात दिसणारे पण मी कधी न खाल्लेले मासे आणुन खायचा प्रयत्न केला होता. काही काही मासे चवीला चांगले वाटले तर काही फार आवडले नाही..\nअग साधारण घोळीच्या माश्यासारखी चव असते. चांगली असते. हा छोटाच आहे ह्याच्यापेक्शा मोठा असतो.\n काय मस्त तळला गेलाय\nउद्या पुन्हा पाहीन फोटो.... आज गुरुवार आहे\nउसगावात याला रेड स्नॅपर\nउसगावात याला रेड स्नॅपर म्हणतात का\nजागु तु वडा च्या लिंकवर या\nजागु तु वडा च्या लिंकवर या बीबीची लिंक दिलीस म्हणून इथे ही हजेरी लावली.. पण ही पाकृ इंटरेस्टींग नाही वाटली... फोटोमुळे असेल. कच्चा आणि मग थेट तळलेले तुकडे.. मधली रेसिपी फार सॉलिड लिहितेस... अर्थात हा बीबी ऑलमोस्ट एक वर्षापुर्वीचा आहे...\nमस्त , आजचा दिवस कारणी लागला.\nमस्त , आजचा दिवस कारणी लागला.\nजागू असला कुठला मासा तू खात\nजागू असला कुठला मासा तू खात नाहीस ग. आजून एक तू तो मासा खातेस आम्ही त्याला बंगाली मासे म्हणतो मी त्यांना आमच्या इकडे वजनावर भेटतात मोठे मोठे जाडे जाडे असतात कसे लागतात ते ग........................\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/garpit-in-vidharbha-118021200003_1.html", "date_download": "2018-12-14T19:04:39Z", "digest": "sha1:DUJNYTAMUK4B22BTNXD3JU26U2RRVUAO", "length": 12899, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विदर्भ, मराठवाड्यात गारपीट, तिघांचा मृत्यू | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविदर्भ, मराठवाड्यात गारपीट, तिघांचा मृत्यू\nविदर्भ, मराठवाड्यात झालेल्या गारपीटीत तीन जणांचा जीव गेला आहे. यात\nजालना तालुक्यातील वंजार उमरद गावात गारा अंगावर पडल्यामुळे नामदेव शिंदे(७०) या वृद्धाचा मृत्यू झाला. नामदेव शिंदे शेतात जात असताना त्यांना गारांचा मार बसला.\nजालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा गावात आसाराम जगताप (६५) यांचाही गारांचा मार लागून मृत्यू झाला. शौचाला जात असताना गारांच्या तडाख्यात त्यांचा मृत्यू झाला.\nवाशिम जिल्ह्यातील महागाव गावातील यमुनाबाई हूंबाड (८०) यांनाही गारांच्या तडाख्यात आपला जीव गमवावा लागला.\nविदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना तुफान गारपिटीचा तडाखा बसला. जालना, वाशिम, बीड, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यात गारपिटीनं अक्षरक्षः थैमान घातलं. काही वेळ ही गारपीट झाली असली तरी अनेक ठिकाणी लिंबाच्या आकाराइतक्या गारा कोसळल्या.\nगहू आणि हरभरासारखी पिकं काढणीवर आलेली असताना झालेल्या या गारपिटीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.\nश्रीमंत शहराच्या यादीत मुंबई १२ वी, ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ चा अहवाल\nमोदींच्या भाषणात राफेलचा 'ब्र' देखील नाही\nआता मंत्रालय ‘आत्महत्यालय’ बनले आहे : राज ठाकरे\nअयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणी आजपासून सुनावणी\nआधार सोबत आता जोडा अनेक ठिकाणी पॅन कार्ड\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मा��े राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्र्यांच्या गाडीने वाहतूक नियमांचं उल्लंघन केले\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांनी वेग मर्यादा ओलांडून वाहतूक ...\nजिजाबाई यांचा ‘पत्नी’म्हणून उल्लेख, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ...\n११ वी विषयाच्या संस्कृत सारिका या नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ ...\nमाझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...\nया 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...\nमुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...\nमाझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...\nया 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...\nमुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...\nबाप्परे, रस्सीखेच खेळ खेळताना विद्यार्थ्यांचा मृत्यू\nमुंबईतील विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना जीबीन सनी (२२) या ...\nआई झाल्यावर खेळाडूंची रँकिंग तीन वर्षांपर्यंत सुरक्षित\nआता महिला टेनिस खेळाडूंची रँकिंग आई झाल्यावरही खाली पडणार नाही. आंतरराष्ट्रीय महिला टेनिस ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-44091860", "date_download": "2018-12-14T21:05:12Z", "digest": "sha1:7LS4A2Z4BSOL6ZJTPET3K3Q62PIORLMF", "length": 8452, "nlines": 122, "source_domain": "www.bbc.com", "title": "काय काय खास होतं या आठवड्यात; पाहा फोटो - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nकाय काय खास होतं या आठवड्यात; पाहा फोटो\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nकडाक्याच्या उन्हापासून थोडी उसंत मिळावी म्हणून चेन्नईतली या मुलांनी पोहण्याचा आनंद लुटला.\nअमृतसर शहराच्या सीमेवर असलेल्या वडाळी गावातल्या इंद्र कॉलनीतली मुलं कंदीलाच्या प्रकाशात वाचन करताना. 1970च्या दशकात सरकारच्या मदतीनं तयार करण्यात आलेल्या या कॉलनीमध्ये नियमितपणे वीज पुरवठा होत नाही.\nआंध्रप्रदेशातल्या श्रीकाकुलम जिल्ह्यातले लोक केदारनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. तिथं झालेल्या हिमवर्षावामुळे ही मंडळी तब्बल 30 तास अडकून पडली.\nबीएसएनएल वगळता इतर कोणत्याही टेलिफोन कंपनीचं नेटवर्क तिथं नव्हतं. शेवटी काही अधिकाऱ्यांच्या मदतीनं ते सुखरूप परतले.\n1857चा उठावाला 161 वर्ष झाल्याचं स्मरण म्हणून 10 मे 2018ला हैद्राबादमध्ये जनसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा राष्ट्रध्वज फडकवला.\nचेन्नईतल्या एका बंदरावर साचलेला हा कचरा. या कचऱ्यातून वापरण्यायोग्य वस्तू शोधताना माणूस दिसतो.\nकामगारांनी जालंधरच्या कालव्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचरा जाळला. त्याच कालव्याच्या पुलावरून जाणारी ही महिला.\nअभिनेत्री सोनम कपूर आणि व्यावसायिक आनंद आहुजा यांनी लग्नानंतर माध्यमांना अशी पोझ दिली. मुंबईत नुकतंच या दोघांचं लग्न पार पडलं.\nचित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी कुटुंबीयांसोबत सोनम कपूरच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत जान्हवी कपूर, अंशुला कपूर, खुशी कपूर आणि अर्जुन कपूर उपस्थित होते.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मलूर गावात सायकलवरून प्रचार केला. मलूर हे बेंगळुरूपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे.\nराजस्थानमधल्या अजमेरमध्ये वादळाच्या पार्श्वभूमीवर सकाळीच टिपलेला हा फोटो.\nहिमांशू रॉय कॅन्सरमुळे 'खचले होते, शॉकमध्ये गेले होते'\nडास मारायला काही शास्त्रज्ञ विरोध करतात, कारण...\n'वृद्ध आईवडिलांना त्रास देणाऱ्या मुलांना शिक्षा असावी. पण...'\nस्वीडनहून सुरतला आलेल्या किरणला आई भेटलीच नाही, पण...\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/important-tips-regarding-long-term-car-insurance-1769254/", "date_download": "2018-12-14T19:59:13Z", "digest": "sha1:UCVJYI6PBHBHPOEXCYOA774WZVQ4CQXR", "length": 15518, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Important tips regarding Long term car insurance | कार विम्याबद्दल या गोष्टी माहित असायलाच हव्यात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nकार विम्याबद्दल या गोष्टी माहित असायलाच हव्यात\nकार विम्याबद्दल या गोष्टी माहित असायलाच हव्यात\nविमा न उतरवलेल्या वाहनांची रस्त्यावरील संख्या कमी करण्यासाठी १ सप्टेंबर रोजी आणि त्यानंतर खरेदी केल्या जाणाऱ्या सर्व दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी दीर्घकालीन विमा घेणे\nविमा न उतरवलेल्या वाहनांची रस्त्यावरील संख्या कमी करण्यासाठी १ सप्टेंबर रोजी आणि त्यानंतर खरेदी केल्या जाणाऱ्या सर्व दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी दीर्घकालीन विमा घेणे सर्वोच्च न्यायालयाने अनिवार्य केले आहे. या आदेशामुळे अनेक सर्वसाधारण विमा कंपन्यांनी केवळ थर्ड पार्टी कव्हर, दीर्घकालीन थर्ड पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह एकत्रित कव्हर अशा स्वरूपांमध्ये दीर्घकालीन विमा पॉलिसी सुरू केल्या आहेत.\nयाचा तुमच्या कार विम्याच्या हप्त्यांवर कसा परिणाम होईल\nवाहन खरेदी करतानाच तीन/ पाच वर्षांचे विमा संरक्षण खरेदी करायचे असल्यामुळे, तुमचे हप्ते त्या प्रमाणात वाढतील आणि तुम्हाला जास्�� पैसे मोजावे लागतील. तथापि, संपूर्ण कालावधीसाठी हप्ते एकसारखे राहत नसल्याने दरवर्षी बदलू शकत असलेल्या हप्त्यांनुसार तुम्हाला नूतनीकरण करावे लागणार नाही. यामुळे वार्षिक नूतनीकरणाची कटकट तर दूर होईल पण तुम्हाला कार खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागतील कारण तृतीय पक्ष विम्याचे दरपत्रकही वाढले आहे. तेव्हा, जर तुम्ही १५०० सीसीहून जास्त क्षमतेची कार खरेदी करत असाल तर तुम्हाला साधारण १७ हजार जास्त मोजावे लागतील.\nनो क्लेम बोनसवर तसा फारसा परिणाम होणार नाही कारण, नो क्लेम बोनस हा संरक्षणाच्या ऑन डॅमेज भागाला लागू होतो आणि थर्ड पार्टी घटकांना लागू होत नाही. जर तुम्ही दीर्घकालीन कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर घेत असाल तर, तुम्हाला किमान तीन वर्षांनंतरच नो क्लेम बोनसच्या सवलतीचा फायदा मिळेल. तथापि, सध्या कंपन्या जास्त बचत होण्यासाठी ऑन डॅमेजच्या दीर्घकालीन हप्त्यांवर सवलत देऊ करत आहेत.\nतुमची विमा पॉलिसी दीर्घकालीन असणार आहे, तेव्हा या अवधी दरम्यान तुम्हाला किंवा विमा कंपनीला थर्ड पार्टी संरक्षण रद्द करता येणार नाही. तेव्हा, तुम्हाला दरवर्षी विमाकार बदलण्याचे स्वातंत्र्य राहणार नाही. या नियमाला अपवाद दुहेरी विम्याचा आहे, ज्यामध्ये कार विकली जाईल किंवा दुसऱ्याच्या नावावर केली जाईल किंवा ती वापरात नसेल. तेव्हा, तुमचा विमाकार योग्य पद्धतीने निवडणे गरजेचे आहे. तुमच्या कार वितरकावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी, तुमच्यासाठी योग्य असलेला विमा ऑनलाईन शोधा.\nफक्त थर्ड पार्टी विमा निवडण्याऐवजी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर निवडा. कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरमध्ये, थर्ड पार्टीबरोबरच ऑन डॅमेज कव्हर तसेच इंजिन प्रोटेक्शन आणि शून्य घसारा यांसारख्या रायडर्सचा आणि अॅड-ऑन्सचा समावेश होतो. त्यामुळे तुमचे अतिरिक्त खर्च वाचतात. त्यामुळे, चोरी, दरोडा, अपघात, नैसर्गिक आपत्ती इत्यादींपासून तुमचे संरक्षण होते. नो क्लेम बोनस विचारात घेऊन एक वर्षाचे कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर घेणे तुमच्यासाठी योग्य आहे का नाही त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या पॉलिसींची तुलना करता तेव्हा, केवळ कव्हरेज आणि अॅड-ऑन्सवर जाऊ नका तर, इतर वापरकर्त्यांच्या समीक्षा आणि रेटिंगही पहा. याशिवाय, ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) द्वारा मान्यताप्राप्त कार खरेदी केल्यास तुम्हाला तुमच्या हप्त्यांमध्ये २.५ टक्के सूट मिळू शकते. याचा अर्थ जर तुमच्या नवीन कारमध्ये अंगभूत सुरक्षा वैशिष्ट्ये असतील तर, तुम्ही कमी किमतीत तुमच्या वाहनाचा विमा करू शकता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65390", "date_download": "2018-12-14T19:49:25Z", "digest": "sha1:O7OBDIWEGLTZM4MHBP53LFXHIL5QDOE3", "length": 28114, "nlines": 128, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सवती संमेलन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सवती संमेलन\nघाट उतरून खाली आलं की डाव्या हाताला सुमारे दीड किलोमीटर लांबीचा कच्चा रस्ता लागतो. या रस्त्यानं खाच खळग चुकवत चुकवत नेटानं पुढं चालत गेलं की एक छोटंसं गाव लागत. या गावाच नाव हाय यमगर वाडी. गाव छोटं असलं तरी गावात पैकवाल लई जण हैत. गावचा उंबरा असलं शे पाचशे घराचा. गावातल्या मंडळींचं शिकण्यात तसं लक्ष बेताचच. पण मर्दांच्याकडे पैशाला काय बी कमी न्हवत. एकेकाचं धंद म्हणजे एक जंत्रीच म्हणाना. दिवसभर पैसा कमवायचा अन रातच्याला ओल्या पार्टीत घालवायचा हा जणू गावचा नियमच होता.\nया गावचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे गावकरी लई इरसाल स्वभावाच. शासनाने गावच्या उन्नतीसाठी ढीगभर योजना जाहीर के��्या. या समद्या योजनांचा फज्जा उडवण्याचं पहिलं बक्षीस याच गावानं मिळवलं.गावात नसबंदीची मोहीम झाली. समद्या गावानं त्याला इरोध केला. बापय गड्यानी निरोधाच फुग पोरांना खेळायला दिल. त्यामुळं जन्माला आलेल्या पोरांनी देखील शाळत जायला सुरवात केली. तवा निरोध, विरोध ,ऊन ,बाया हे शब्द पटापट पाठ केलं. शासनाने द्विभार्या प्रतिबंधक कायदा केला. तर या गावातील इरसाल बापय गड्यानी एका ऐवजी तीन तीन बायाशी लग्न केली. एक का दोन नव्वद टक्के घरात सवती झाल्या. कुठं दोघी, कुठं तिघी तर कुठं चौघी.\nकाय पन म्हणा पर सवती आणण्याच्या बाबतीत या इरसाल मर्दाचे काय बी चुकत न्हवत. कुणी आय बापाच्या आग्रहाखातर लगीन केल्याल. कुणी बा ला बककळ पैसा मिळावा म्हणून. केवळ बाय हाय म्हणून लगीन केल्याल. त्यामुळं त्यांच्या मर्जीप्रमाण त्यांना पाखरुच मिळालं न्हवत. एखाद दुसरं घर सोडल तर सगळीकडं हीच बोंब.\nपरिसरात वकील देखील वैतागल हुत. एकही खटला दुसरा नाय. समध खटल सवतीच्या भांडणाच अन आपापसात मिटणार.\nतो बुधवारच्या दिवस होता. सकाळची येळ हुती. सातच्या टायमाला एसटीचा धूड गावच्या पाराजवळ थांबला. गावकऱ्यांच्या करमणुकीच तेवढंच साधन असल्यानं या गाडीच्या वक्ताला पाराजवळ गर्दी असायची. गाडीतलं चेहरे न्याहळत गावकरी उगाचच गाडीभोवती वरावरा फिरायचे.तो दिवस मात्र गावकऱ्यांच्या भाग्याचा ठरला. गाडी थांबली अन त्यातून एक नवखी बाई खाली उतरली. इरसाल टगी देखील बेशुध्द पडायची वेळ आली. काय ते देखणं रूप.. केसांचा बॉबकट.. अंगात बिन बाह्याचा झम्पर.. निळ्या रंगाची साडी.. डोळ्याला गॉगल..व्हटाला लिपस्टिक. बाई बघितल्या बघितल्या ताडकन माणसं उठली.बापय गडी कुजबुजल. कोण र ती. आयला अप्सरागत दिसतीया की.\nतेवढ्यात पांडूनांना म्हणाल, काय लेकांनो माहित नाय व्हय. आर सरपंचाने आपल्या घरात तिसरी सवत आणली.\nबघता बघता गावभर बातमी पसरली.महादेवाच्या देवळाजवळच्या दुसऱ्या पारावर बंड्या, गुंड्या, नाम्या, म्हाध्या, सुभान्या, पांड्या चकाट्या पिटत बसले होते.तिथं ही बातमी जाऊन धडकली. समधीकडे सरपंचाच्या मॉडेलची सवतीचीच चर्चा.\nत्यातच भर म्हणून गावात काय तरी करमणुकीचा कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी सरपंचाने रातच्याला बैठक बोलावली हुती. बघता बघता ग्रामपंचायतीचा हॉल गच्च भरला. गेल्याच महिन्यात शेजारच्या गावात ���ाहित्य संमेलन झाले होते. त्या वक्ताला गावातील काही तरणी मंडळी हजेरी लावून आली हुती. बैठकीला सुरवात झाली. सरपंच बोलू लागलं.. मंडळींनो बऱ्याच दिवसात आपण गावात काही करमणुकीचा कार्यक्रम घेतला नाय. माझी अशी विच्छा हाय की येत्या पितरी अमावस्येला आपण गावात एखादा कार्यक्रम घेऊ या. तवा आता यावर चर्चा व्हावी.\nसरपंचाने एवढं बोलायचं अवकाश कि बंड्या उठला अन म्हणाला गावात तमाशा तर आपण नेहमीच घेतु. या वक्ताला आपण साहित्य संमेलन घेऊ या. हे ऐकून राम्या जोरजोरात हसायला लागला. तो का हसतोय हे कोणालाच कळेना. सरपंच घाबरले. त्यांना वाटले आयला आपण पितरी अमावस्येचे नाव घेतले. एखाद पितर तर याच्या डोक्यावर बसलं नाही ना. अखेर राम्या उठून उभा राहिला तवा कुठं सरपंचाच्या जीवात जीव आला. राम्या म्हणाला अरे तुम्ही येड का खूळ. तमाशातन काय मिळणार आपणाला. पैसा आपला भाव खाणारी येगळी. काय नाय यावेळी एक्स्ट्रा स्ट्रॉग संमेलन घ्यायचं.\nराम्यान विषय मांडला अन चर्चा लई जोरात रंगली. साधू, देवदासी, संत असे लई विषय मांडले गेले. इतका वेळ गप गुमान बसलेलं रामू लोहार ताडकन उठलं. ते म्हणाल, अरे का उगाच डोस्क खाताय. बाया येतील असे एखाद संमेलन घ्या. तेवढीच एक दिसाची मज्जा. मला असं वाटतंय आपण सवती संमेलन घेऊ या.\nसवती संमेलन म्हटल्यावर सर्वांनी माना डोलावल्या. उद्या बैठक घ्यायचं ठरलं. सवतीच्या विचार घेऊन सर्व माणस\nघरी गेली. दुसरा दिवस उजाडला. सकाळ गेली दुपार गेली सायंकाळचे पाच वाजले. सरपंच आले. बैठकीची तयारी केली. जाजम टाकली. हळूहळू बापय गडी आपापल्या बायांना घेऊन आल. चर्चेला सुरवात झाली. पाहुणा गावातल्या पेक्षा बाहेरचा असावा यावर एकमत झालं. त्याची जबाबदारी सरपंचाच्या सवती पाखराने उचलली. आता मुद्दा आला तो अध्यक्षांचा अन एकच गोंधळ सुरु झाला. अध्यक्ष गावचाच असावा यावर सर्वांचे एकमत झाले पण कोण असावा यावर मात्र चर्चा रंगतच चालली. आपलीच मंडळी अध्यक्ष व्हावी असे सर्वानाच वाटू लागले. जो तो आग्रह धरू लागला. इतका वेळ काही न बोलता चिलिमीचा आनंद घेणारा सरपंच एकदम उठला अन म्हणाला आर कशापायी भांडताय. गावात ज्याला लई बायका त्याची थोरली सवत अध्यक्ष हुईल. सर्वांनी माना डोलावल्या. सरपंचाच्या डाव कोणाच्या ध्यानात आला नाही. शब्द दिला म्हटल्यावर विरोध करण्याचे धाडस कोणी केलं नाही. सरपंचाची थोरली मंडळी सखुबाई अध्यक्ष झाली.\nसंमेलन म्हटलं की खर्च दाबून येणार हे सर्वांनाच माहित होत. पण गावचं सरपंच लई हुशार होत ते म्हणालं, तुमी काय बी काळजी करू नका. समदी जबाबदारी माझ्यावर सोपवा. लागा कामाला. सरपंचाच बोलणं ऐकलं अन गावकरी कामाला लागण्यासाठी उठलं. सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार आयला कधी स्वतःच्या खर्चान न पिता दुसऱ्याची पिणार सरपंच आज इतका खर्च करण्याची भाषा कशी काय करतंय\nतो दिवस उजाडला. बाजाराचा दिवस. परगावाहून बाजारासाठी येणाऱ्या प्रत्येक माणसाकडून सरपंचान सवती सवती संमेलन कर वसूल केला. पावती पुस्तक घेऊन पंचायतीचे कर्मचारी भल्या पहाटेपासून गावच्या वेशिजवळ थांबलं. बघता बघता तीन साडेतीन हजार रुपये जमले.\nसमद्या तालुक्यात सवती सवती संमेलनाची बोंबाबोंब झाली. जाहिराती छापल्या गेल्या. कधी नव्हे ते पेपरवाल्यानी यमगर वाडीची बातमी छापली. गावात कोपऱ्या कोपऱ्यावर पेपरचीयमगरवाडीत सवती संमेलन यमगरवाडीत सवती संमेलन\nयमगर वाडी ता. 4 – (खास प्रतिनिधी) : सवतीसाठी प्रसिद्ध असलेल्या यमगर वाडीत येत्या 10 तारखेला सवती संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात सवतीची संघटना स्थापन करण्यात येणार आहे. सवतींच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काही ठराव केले जाणार आहेत. ज्या सवतींना यात सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी 50 रुपये प्रवेश फिसह आपली नांवे नोंदवावीत.असे गावच्या सरपंचांनी आवाहन केले आहे.\nबघता बघता संमेलनाचा दिवस येऊन ठेपला. मारुती मंदिराजवळच्या पारावर भव्य मंडप घालण्याचे ठरले. गावात लग्नासाठी मंडप व स्पीकर पुरवणार एक शाळा मास्तर हुतं. सरपंचाने त्याला बदलीची धमकी दिली व फुकटात काम करून घेतलं. संमेलन नगरास भांडेकर सवती सवती नगर असे नाव दिले.शेजारीच असलेल्या शहरातील महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रखमाबाई पायचोरे याना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले.हेही स्लीव्हलेस मॉडेल असल्यानं सरपंच खुश झालं.\nसकाळचं पहिलं सत्र कविसमेलनाच हुत. सौ. पायचोरे यांनी दिपप्रजवलन केले. सखूबाईच्या अध्यक्षतेखाली संमेलन सुरु झाले. एकेकजण तालासुरात गाऊ लागले.\nतू सवत मी सवत\nनवऱ्याची करू सेवा सोबत\nतू काळी मी जाडी\nनवरा लागला तिसरीच्या नादी\nसवती सवती एक होऊ\nएक का दोन पंचवीस कवींच्या कविता झाल्या. दुपारी बारा वाजता कविसंमेलन आवरत घेण्यात आल.\nदुपा���ी तीन वाजता दुसरं सत्र सुरू झालं. एक पती अनेक सवती, सवती सवती अमर रहे, झिंदाबाद झिंदाबाद सवती सवती झिंदाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद नवऱ्याला करू मुर्दाबाद, सवती सवती होऊ एक नवऱ्याशी करू गमती अनेक अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.\nकाही ठराव देखील यावेळी करण्यात आले. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सवती सवती मध्ये एकी असावी. पार्टी, शॉपिंग, चित्रपटाला जाताना नवऱ्याने केवळ एकाच सवतीला आपल्या बरोबर न नेता सर्वाना घेऊन जावे. सवती सवतींना एकाच रंगाची एकाच किमतीची साडी आणावी. सर्व सवतींना समान दर्जा असावा. सवती सवतींनी एकमेकीविषयी नवऱ्याजवळ तक्रारी करू नयेत. सवती सवतीत फूट पडणाऱ्या नवऱ्यावर बहिष्कार टाकावा.\nठराव झाल्यानंतर सवती सवती संघटना शाखा यमगर वाडी या संस्थेची स्थापना करण्यात आली.संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या रखमाबाई पायचोरे यांचे मार्गदर्शन झाले.\nत्या म्हणाल्या फार पूर्वीपासून सवतीची ही पद्धत चालू आहे. पूर्वीच्या राजांना देखील आवडती व नावडती अशा दोन राण्या होत्या. त्या महालात रहात असत. त्यावेळेपासून सवतीची हे पीक मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे. आपला लढा हा सवती सवती विरोधाला नाही.ज्यांनी आपल्याला सवती बनवले त्या नवरेशाही विरुद्ध आपला लढा आहे.ज्याला धड एक बायको नीट सांभाळता येत नाही.तो अनेक बायकांशी संबंध ठेवतो.सवत म्हणून त्यांना घरात आणतो अन मग घरोघरी भांडणे सुरु होतात.\nअध्यक्ष पदावरून बोलताना सखुबाई म्हणाल्या, कोणतंही मोठं पद मिळवायचे असेल तर यातना सोसाव्या लागतात. माझंच पहा. मी चार सवतीबरोबर जमवून घेतलं म्हणून मला हा मान मिळाला. तुमी बी सवतीशी जुळवून घ्या. सवती किती बी असल्या तरी नवऱ्यावर छाप कशी पाडायची हे आपल्या हातात असतं.\nशेवटी मिनाक्षीबाई हातमोडे यांनी आभार मानले. त्या म्हणाल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सखूबाईंना मिळालं का तर तिच्या नवऱ्यानं जास्त सवती आणल्या म्हणून.आमचा नवरा त्यात कमी पडला म्हणून आम्हाला आभार मानायची वेळ आली. मी माझ्या नवऱ्याला या ठिकाणी जाहीर आव्हान करते की त्यानं लई सवती आणून मला पुढच्या वेळी अध्यक्ष पदाचा मान मिळवून द्यावा. सवतीला माझी काय बी हरकत नाय.\nसवती गीताने या संमेलनाची सांगता झाली. संमेलनाचं सूप वाजलं. समेलनानं गावचं रूपच बदलून टाकलं. रोज एकाच्या घरात सवत आल्याची बातमी धडकू लागली. एकनिष्ठ पती पत्नीचं एक घर देखील गावात राहिलं नाही.सवतीच्या गावाचा डिंगोरा पिटला गेल्यानं तरण्या वयात आलेल्या मुला मुलींची लग्ने जमेनात. शेजा शेजाऱ्यातच सोयरीक करण्याची येळ आली.\nमहिन्याभरान ग्रामपंचायतीची मासिक सभा झाली. त्यात सवती संमेलनाचा आढावा घेण्यात आला. एकूणच सवती कुटूंब वाढल्याने गावचं नाव बदलण्याचा ठराव करण्यात आला. यमगरवाडी ऐवजी सवतींनगर असे नाव बदलण्यात आले.\nगुलमोहर - विनोदी लेखन\nचुकून एकच कथा तीन वेळा\nचुकून एकच कथा तीन वेळा प्रकाशित झाली दुरुस्ती करणे\nहा हा हा हा खूप चांगली\nहा हा हा हा खूप चांगली लिहिली आहे. भाषाशैली खूपच सुंदर. वाचायला घेतली आणि शेवटपर्यंत वाचून मगच थांबलो. विषय पण नाविन्यपूर्ण आणि तडका पडेल असाच. शंकर पाटलांची खूप आठवण झाली वाचताना. असे ग्रामीण साहित्य आजकाल येणे बंद झाले आहे मराठीत. पण सम्मेलनात काहीतरी एखादी अफलातून घटना घडेल आणि धमाल होईल असे वाटत होते पण तसे काही झाले नाही. अन्यथा अजूच मजा आली असती. असो. आपण असेच लिहित राहा. पुलेशु.\n>> चुकून एकच कथा तीन वेळा\n>> चुकून एकच कथा तीन वेळा प्रकाशित झाली दुरुस्ती करणे\nमाझ्या समजुतीनुसार मायबोलीवर धागा डिलीट करता येत नाही. पण इतर दोन कथांचे कन्टेन्ट आणि शीर्षक डिलीट करा. शीर्षक सुद्धा असे काहीतरी बदलून टाका.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/all-politician-on-kopardi-case/", "date_download": "2018-12-14T19:26:47Z", "digest": "sha1:DNVI67TJAE5PJMNEVIVWY44OSOMFUDHL", "length": 13952, "nlines": 146, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कोपर्डीच्या निकालावर कोणत्या नेत्यानं काय म्हटलं? – थोडक्यात", "raw_content": "\nकोपर्डीच्या निकालावर कोणत्या नेत्यानं काय म्हटलं\n29/11/2017 टीम थोडक्यात महाराष्ट्र, मुंबई 0\nमुंबई | कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळला अखेर फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षा सुनावल्यानंतर सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.\nनराधमांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातल्या राजकीय नेत्यांनींही आ���ल्या प्रतिक्रिया दिल्यात.\nनराधमांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या कोपर्डीच्या निर्भयाला आज न्याय मिळाला. न्यायव्यवस्थेचे मनापासून आभार.\n#कोपर्डी येथील बलात्कार व खून प्रकरणात न्यायालयाने दिलेला निर्णय पिडीत मुलीस व तिच्या कुटुंबियांना न्याय आणि समाधान देणारा आहे. #कोपर्डीचानिकाल समाजतल्या अप-प्रवृत्तींना आळा बसविणारा आहे. भविष्यात अशा दुदैवी घटना घडूच नये यासाठी सर्व समाजाने अंतर्मुख होऊन एकत्रित प्रयत्न करावेत.\nया निकालामुळे पीडितांना, महिला व युवतींना दिलासा मिळाला आहे. आरोपींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी.\nकोपर्डी प्रकरणी न्यायालयाने दोषींना दिलेल्या फाशीच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. दोषी पुढे उच्च न्यायालयात जाऊ शकतात, त्यावेळी राज्य सरकारने सक्षमपणे बाजू मांडून ही शिक्षा कायम राहील असा प्रयत्न करायला हवा व या नराधम आरोपींची फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणली गेली पाहिजे.\nअखेर पीडित मुलीला न्याय मिळाला..https://t.co/8cvEEw7P8M#Kopardi\n#कोपर्डी च्या निकालासाठी प्रयत्न\nकरणा-या सर्व यंत्रणाचे मी आभार मानतो. राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या इतर खटल्यांमध्ये ही जलदगतीने न्याय व्हावा यासाठीही सरकारने प्रयत्न करावेत.\n#कोपर्डीचानिकाल लागला. आमच्या लेकीला न्याय अखेर मिळाला. तिन्ही नराधमांना फाशी. मा. न्यायालयाचे आभार, @CMOMaharashtra @Dev_Fadnavis यांनी वचन निभावले. ॲड. उज्ज्वल निकम यांचे आभार. #कोपर्डी #KopardiNirbhaya #KopardiVerdict #kopardicaseverdict #Kopardi pic.twitter.com/uMKm5GP3aw\nकोपर्डी चा आजचा ऐतिहासिक निर्णय, हा विजय राज्यातील जनतेचा,सन्माननीय न्यायालय व ॲड.उज्वलजी निकम यांचे आभार.अखेर नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली गेली त्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी तसेचं न्यायदानाच्या पुढील टप्प्यातही हाचं निर्णय कायम रहावा ही अपेक्षाही आहे. pic.twitter.com/9JD6TNYyTU\nकोपर्डी येथील बलात्कार व खून प्रकरणातील सर्व आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निकालामुळे समाजामधील अपप्रवृत्तींना नक्कीच आळा बसेल. भविष्यात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nशिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा श्र...\nनिकालाआधीच श्रीपाद छिंदमला दणका; भाऊ श्र...\nश्रीपाद छिंदमसाठी भावाने केली चक्क R...\nभाजपमध्ये इच्छुकांची मुस्कटदाबी; 7 जणांन...\nफडणवीस सरकार आर्थिक संकटात; शिर्डी देवस्...\nराम कदमांचा व्हीडिओ; मतदार होण्यासाठी तर...\nटायगर सो रहा था; सलमान खान सोशल मीडियावर...\nपंतप्रधानपद सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री व...\nकमेंट्सला कंटाळून ‘या’ अभिने...\nमाझ्याच संपत्तीतून मला बेदखल केल्यासारखं...\nट्विटरवर ‘स्वच्छता अभियान’; ...\nमेघडंबरीत बसून फोटोसेशन केल्यानं रितेश द...\nउज्ज्वल निकम यांना महाराष्ट्र भूषण द्यावा; नितेश राणेंची मागणी\nमोदी सरकारविरोधात अण्णांचा एल्गार, 23 मार्चपासून आंदोलन\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यू��्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/congress-jan-sangharsh-yatra-will-be-started-158943", "date_download": "2018-12-14T19:49:56Z", "digest": "sha1:KVETOLGN2DHJTNRNES422YDNIOQR4HBZ", "length": 13833, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress jan sangharsh Yatra will be started काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nअकोला - साडेचार वर्षांत केंद्रातील व राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय; मात्र सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने जनसंघर्ष यात्रा काढली आहे. या यात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात झाली.\nअकोला - साडेचार वर्षांत केंद्रातील व राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय; मात्र सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने जनसंघर्ष यात्रा काढली आहे. या यात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात झाली.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात निघालेल्या जनसंघर्ष यात्रेचा चाैथा टप्पा सुरू झाला आहे. यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातून प्रवास करीत ही संघर्ष यात्रा शुक्रवारी अकोला जिल्ह्यात पोहोचणार आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजता दोन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अकोला शहरात स्वराज्य भवन येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चाैधरी यांनी दिली.\nया दिग्गजांची राहणार हजेरी\nजनसंघर्ष यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपनेते विजय व��ेट्टीवार, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकस, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.\nगोवर-रुबेला लसीमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\nवाशीम - गोवर-रुबेला लसीमुळे शालेय मुलांच्या प्रकृती बिघडल्याच्या घटना विविध ठिकाणी घडत असतानाच पल्लवी...\nअमरावती विभागातील पाणीसंकट तीव्र\nअमरावती : विभागात यंदा पाणीसंकट चांगलेच तीव्र होण्याचे संकेत आहेत. विशेषतः अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांना पाणीसंकटाची झळ अधिक तीव्रतेने बसणार आहे. या...\nसरकारला आपल्याच निर्णयाचा विसर\nअमरावती - सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात...\nशासनाला आपल्याच निर्णयाचा विसर\nअमरावती : सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला...\nकॅन्सरशी लढा देण्यासाठी शासन रिलायन्स सोबत\nअकोला : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत...\nरक्ताची उलटी करणाऱ्या क्षयग्रस्ताला दाखवला बाहेरचा रस्ता\nरक्ताची उलटी करणाऱ्या क्षयग्रस्ताला दाखवला बाहेरचा रस्ता नागपूर : क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम देशभरात राबवला जातो. बिग बी अमिताभ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2010/10/blog-post_05.html", "date_download": "2018-12-14T19:46:30Z", "digest": "sha1:SJF3ZRFST2M7SCZW4HDHVOKCYPKVUF5Y", "length": 45652, "nlines": 613, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: (स)लाड", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nतिने हातातली पिशवी टेबलवर ठेवली. कडेला ठेवलेल्या टिश्यु पेपरच्या रोल मधून मोठा कागद फाडून घेऊन त्याने टेबल खसाखसा घासून पुसून स्वच्छ केलं. उकळत्या पाण्याने चमचे स्वच्छ धुतले. फ्रिज उघडलं. आतून तीन-चार मोठ्ठ्या पिशव्या काढल्या आणि टेबलवर ठेवल्या. एक पिशवी उघडून त्यातून लेटस (Lettuce) बाहेर काढून तो स्वच्छ धुतला आणि हळूहळू एकेक पान काढत उलगडत तो सोलला. त्याचे छान छोटे छोटे तुकडे केले आणि एका मोठ्या बोलमध्ये ठेवले. दुसर्‍या पिशवीतून ग्रेप टोमॅटो (छोटे टोमॅटो) काढले आणि ते डिशमध्ये ठेवले. ती डिश सरळ नळाखाली धरली आणि ग्रेप टोमॅटो व्यवस्थित धुतले. छोट्या चाकूने टोमॅटोचे छोटे तुकडे केले आणि तेही बोलमध्ये टाकले. तिसर्‍या पिशवीतून दोन मोठ्ठ्या काकड्या काढल्या, धुतल्या आणि हळूहळू अगदी काळजीपूर्वक पद्धतशीरपणे एकीची सालं काढली. त्यानंतर सालं काढलेल्या आणि न काढलेल्या अशा दोन्ही काकड्यांचे छोटे छोटे काप केले आणि तेही बोलमध्ये भरले. तिसर्‍या पिशवीतून अजून एक छोटी पिशवी काढली. त्या पिशवीतून थोडे मक्याचे दाणे बाहेर काढले. धुवून त्यांची रवानगीही बोलमध्ये करण्यात आली. त्यानंतर थोडा पालक घेऊन त्याची पानं तोडून, धुवून तो आधीच्या गोष्टींबरोबर मिक्स केला गेला. त्यानंतर पहिल्या पिशवीतून 'सेलेरी' नामक एक पालेभाजी (जिचं नाव सेलेरी आहे हे आत्ता मला गुगलमहाराजांच्या कृपेने समजलं) काढली. तिची पानं आणि देठ स्वच्छ धुवून, देठाचे तुकडे करून ते दोन्ही बोलच्या मिश्रणात मिक्स केले. त्यानंतर पुन्हा फ्रिज उघडून अजून एक पिशवी बाहेर काढली. त्यातून ब्रोकोली (आपल्या फ्लॉवरची सावत्र बहिण) आणि छोटी गाजरं (बेबी कॅरट्स) बाहेर काढली आणि धुवून आणि कापून झाल्यावर त्यांचीही रवानगी बोलमध्ये करण्यात आली. त्यानंतर कुठलीतरी एक पिशवी (कितवी ते आठवत नाही) उघडली जाऊन त्यातून तीन-चार छोट्या बाटल्या बाहेर काढल्या. त्यातली 'इटालियन ड्रेसिंग' नामक बाटली उघडून त्यात���े काही थेंब त्या बोलमधल्या मिश्रणावर उडवले. 'व्हिनेगर', 'फ्रेश लेमन ज्यूस', 'ऑलिव्ह ऑईल' असं काय काय लिहिलेल्या अनेक बाटल्याही त्या पिशवीतून बाहेर पडल्या आणि थेंबाथेंबांचं दान बोलमधल्या मिश्रणाला देत्या झाल्या. त्यानंतर तिने ते मिश्रण सगळं नीट मिक्स झालं आहे अशी खात्री होईपर्यंत चांगलं ढवळलं.\nमी डबा उघडला, मायक्रोवेव्ह उघडला, त्याच्यावर एक मिनिट सेट करून, बाजूच्या वॉटर कुलर मधून थंड पाण्याची बाटली भरून घेतली. एका मिनिटानंतर मायक्रोवेव्ह उघडून डबा बाहेर काढला. अकराव्या मिनिटाला डबा बंद झाला होता. बाराव्या मिनिटाला पाणी पिऊन कॅफेटेरियामधून बाहेर पडून अर्ध्या मिनिटात मी जणु मध्ये काहीही न घडल्याप्रमाणे पुन्हा माझ्या डेस्कवर होतो.\nही कंपनी जॉईन करताना लंच टाईम एक तास कंपल्सरी आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.... आज ते स-'लाड' बघून त्या नियमामागची अपरिहार्यता कळली ;)\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : अमेरिका, खाखा दादा डीडीडीडी, सहज\nहा हा.. कंपोस्ट नाही रे... पण यात विशेष काही लिहिण्यासारखं नव्हतंच.. अरे रोज मी आमच्या कॅफेमध्ये बघतो.. या बायका अर्धा अर्धा तास ते सलाड बनवण्यासाठी वाया घालवतात.. तोवर आमचं अख्खं जेवण होऊन आम्ही कॅफे मधून बाहेर पडलेलो असतो \nएवढं सगळं करण्यापेक्षा घरूनच का नाही बनवून आणत सलाड\nसंकेत, अरे लंच टाईम एक तास कंपल्सरी आहे ;)\nमग तू करतोस काय उरलेला अर्धा तास डुलकी काढायची एक चांगली... :-)\nअरे तेव्हाच तर मी ब्लॉग लिहितो ;)\n शारदादेवी प्रसन्न आहे तुझ्यावर. :-)\nअरे ते या अशा छोट्या पोस्ट्स साठी. ती मागची ९/११ वाली पोस्ट तर मी जवळपास २ आठवडे लिहीत होतो. :)\nSalad - अमेरिकी जेवणातला मला प्रचंड आवडणारा एकमेव पदार्थ :)\nडायट करणे किंवा सलाड खाऊन रहाणं म्हणजे मॅक डी / पिझ्झा /जंक फुडखाऊन झालेलं शरीराचं नुकसान भरून काढण्याचा एक केविलवाणा प्रयत्न वाटतो मला तरी..\nएक तास लंच स्वतःच्या जेवण्यासाठी दिला आहे.. उगाच दुसर्‍याच्या जेवणात() नाक() खुपसू नये.. पुण्यात असता तर (स)लाडासहीत भरवलं असतं ;)\nच्यामारी एक तास कंपल्सरी.. माझा रूममेट तर तासाभरात जेवण बनवून गट्टमपण करतो...\nअरे वा लंच टाईम मध्ये जेवणाबरोबर अजून हि बरच काहीबाही करत असतोस म्हणायचं तू ...... वैगेरे वैगेरे....\nबाकी आमचा लंच वाला (स)लाडा मध्ये फक्त काकडी आणि टोमाटो च देतो.आज जावून त्याला बाकीच्या बद्दल ���िचारतोच.... :)\n>>>>>डायट करणे किंवा सलाड खाऊन रहाणं म्हणजे मॅक डी / पिझ्झा /जंक फुडखाऊन झालेलं शरीराचं नुकसान भरून काढण्याचा एक केविलवाणा प्रयत्न वाटतो मला तरी.. +१\nबाकि खरं सांगू ढीग ड्रेसिंगं घाला, कुठले ऑईलं घाला की व्हिनेगर घाला, हव्या तश्या महागड्या (किंवा स्वस्त) भाज्या घाला ते खाल्लं की वाटतं आपली काकडीची , टोमॅटोची साधीशी कोशिंबीर आणि रोजच्या जेवणातली पानातली डावी बाजू जिंदाबाद स्प्राऊट्स हा ही एक जिव्हाळ्याचा विषय असतो या सलाडवाल्यांचा..... मोड आलेले कडधान्य म्हणजे किती डाऊन मार्केट नई असं माझी एक मैत्रीण म्हणाली होती, तिला स्प्राऊट्स लय आवडायचे पन स्प्राऊट्स हा ही एक जिव्हाळ्याचा विषय असतो या सलाडवाल्यांचा..... मोड आलेले कडधान्य म्हणजे किती डाऊन मार्केट नई असं माझी एक मैत्रीण म्हणाली होती, तिला स्प्राऊट्स लय आवडायचे पन\nअसो, पोस्टच्या आकाराचे पण डाएट झालेय ते सलाड खाऊन :) पण चव उत्तम\nखुपच लाडात बनवतात रे तुमच्याकडे सलाड...आमच्याइथे पटापट कापाकापी होते...बरोबर आहे मग एक तास कंपल्सरी लंच...मजा आहे रे तुमची...\nलंच टाईमला एक तास म्हणजे कमी झाला. मला हळूहळू जेवायची सवय आहे. म्हणजे लग्नात मी पहिल्या पंगतीला बसलो आणि त्यानंतरच्या पंगतीला उठलो असंही झालेलं आहे माझ्या बाबतीत\nमाझा अगदी आवडता प्रकार आहे सॅलड म्हणजे ... :)\nजपानमध्ये एका कस्टमरकडे असा तासाभराचा लंचटाईम असायचा, तर तिथली मंडळी जेवण झालं की चक्क डेस्कवर डोकं ठेवून झोप काढायची लंच अवर संपेपर्यंत\nआपण या वेळी खादाडी ब्लॉगपोस्टचा खो खो खेळायचा की काय अशी शंका मला या पोस्टच्या नावावरून आली....पण वाचल्यावर ही तशीही नाही म्हणून जरा हायस वाटले..\nकुठलं ऑफिस आहे तुझ लोक घरी करतात तसं सलाड बनवत बसतात टेपा लावू नकोस....फूड networkchi रेसिपी पाहत नाव्तास ना\nरच्याक, नाव एकदम लाडिक सुचतात हा तुला...\nआम्हाला बी एक तासाची जेवणाची सुट्टी असते पण आमी गप गुमान आप आपल जेवण करुन (इकड तिकड लक्ष न देता ...एक घास ३२ वेळा चावायचा)थोपु वर शेती करत बसतो नाही तर हाफ़िसच्या समोर मोठ्ठी बाग आहे तिथ जाउन टगेगिरी करतो. .(याच त्याच सलाड पाहण्यापेक्षा हे बरं.. ;) )\nचांगले लाड आहेत रे एक तास सुटी आम्ही आपलं वीस मिनिटात कसेबसे घास पोटात ढकलून (गिळून) पळायचो. बाकी सलाडच्या बाबतीत मी महेंद्रदादांशी सहमत. आधी लाड म्हणून खा खा खायचं नी मग उगीच आपलं उपरती म्हणुन सलाड खायचं.\nसलाडसाठी एवढे सगळे जिन्नस बायका कॅरी करतात तिकडे\nकाय सही सलाड बनवले त्या ऑफिसमधल्या मुलीने, वाचुनच एकदम Exotic वाटले.\nएकदम झकास.......हेरंब दादा .......\nबाकी आनंद जी ,पुण्यावर टिपणी केलीत......\nमी असते त्या मुलीच्या/बाईच्या जागी तर :\"हे पुणेरी पद्धतीच सलाड नाही साधंच आहे असा उत्तर दिल असत \n@ महेंद्र दादा,एकदम बरोबर.....आणि त्यात आमच्या पुण्यातली हवा इतकी चांगली आहे की बरेचसे लोक साध वरण-भात-भाजी-पोळी खून पण भोपळा होतात....आणि परत मिसळ,वडा-पाव,बर्गर ,पिझ्झा ,भेळ आदी विशेष गोष्टीनी तर मग विचारायला नको......\nअरे पहिला पॅरा वाचताना मला वाटलं तूच हल्ली हे (स)लाड स्वाहा करायला लागलास. आठवड्यातून एकदा ठीक आहे पण रोज आणि तुझ्या डब्यात काय होतं जे तू गरम करून खाल्लस आणि तुझ्या डब्यात काय होतं जे तू गरम करून खाल्लस\nखरच सॉलिड लाड आहेत..एक तास.\nमला जॉब मिळेल का रे तिथे ;)\nपण मला सलाड लय लय लय आवडतं\nसौरभ, Salad - अमेरिकी जेवणातला मी खाऊ शकेन असा एकमेव पदार्थ :) .. पण तरीही ते करण्यासाठी अर्धा पाऊण तास वाया घालवायचा म्हणजे जरा अति होतं ;)\nहा हा काका.. अगदी सहमत. हे म्हणजे \"(आधी) केले ते (आता) भरावे\" असं काहीसं आहे :P\nआनंदा, तरी सांगत होतो पुण्याच्या चकरा कमी कर जरा.. आता भोग आपल्या कर्माचं फळ (सलाड) ;)\nहा हा भारत. तेच ना.. मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा असाच सैरभैर झालो होतो.\nहो रे सचिन.. सलाडचं निरीक्षण वगैरे. ;) .. त्यामुळे तर पोस्ट लिहिता आली. नाहीतर आपलं डबा उघडला, पोळीभाजी खाल्ली असं काहीतरी लिहावं लागलं असतं. ;)\n फक्त काकडी आणि टोमॅटोच जा जाऊन धर त्याला आधी. \nहा हा .. मी ही काकांशी पूर्ण सहमत.. म्हणूनच पोस्टच्या आकारात डायट केलं असलं तरी प्रत्यक्ष खाण्यात हे असलं करण्याचं धाडस फार क्वचित केलंय :) ...\nखरंय ग.. कोशिंबीर ती कोशिंबीर.. कुठल्याही महागड्या भाज्या, तेलांची सर त्यांना नाही.. डावी बाजू जिंदाबाद \nबाकी तुझ्या 'हुश्शार' मैत्रिणीचा मी एकदम पंखा झालो आहे ;)\nदेवेन, अरे या असल्या लोकांमुळेच त्यांना एक तासाचा लंच कंपल्सरी ठेवावा लागला असेल.. आमची कसली मजा. मी तर १५ मिनिटांत जेवून येतो :)\n'आप' पुणेरी पाट्यांचं 'हैद्राबादी' दुकान काढणार आहे लवकरच ;)\nएक तास कमी झाला संकेतशेठ, आपण महान आहात ;) .. अर्थात लग्नाच्या पंगतीत जेवताना मीही तासतासभर लावला आहे ;)\nगौरी, मलाही आवडतं सलाड. पण जेवण म्हणून नाय. अधेमध्ये ठीक आहे. टाईमपास म्हणून. आणि एवढं अर्धा तास मोडणारं प्रकरण तर नकोच :)\n मेरा जपान महान ;)\nअपर्णा, खादाडी ब्लॉगपोस्टचा खोखो आयडिया चांगली आहे.. पुढचा भाग तू टाक ;)\nटेपा कसल्या आयची आन खरं बोलतोय (लिहितोय).. आणि मी आणि फूड नेटवर्क (उपाशी राहून) प्राण जायची वेळ आली तरी शक्य नाही :P\nअग आज त्या बयेला सलाड बनवताना बघून नाव आधी सुचलं आणि मग पोस्ट सुचली ;)\nयवगेशा, अरे पोट भरण्याच्या दृष्टीने तुमची थोपुवरची शेती जेवढी उपयुक्त तेवढीच उपयुक्तता या सलाडचीही. काही फरक नाही ;)\nयाचं त्याचं नाही रे.. हिचं तिचं.. पोरांना मी सलाडवर जगताना अजूनतरी बघितलेलं नाही :)\nकांचन, अग हो ना. एक तास आहे म्हणून पाऊण तास आपलं ते सलाड बनवण्यातच घालवतात या बायका. अग आमच्या हापिसात सलाडवर जगणार्‍या प्रत्येकीकडे चांगल्या २-३ पिशव्या असतात आणि उरलेले जिन्नस (सॉस, ऑईल वगैरे) फ्रिजमध्ये.\nबाकी मलाही फारतर १५ मिनिटं लागतात जेवायला.\n हा हा लोल ..\n तू पण सलाडटीमची मेंबर आहेस वाटतं ;)\nस'लाड' कं-पोस्टीसाठी ध :)\nआनंदराव हैद्राबादींना पुणेरी स्वप्नाताईंचं जोरदार उत्तर :P\nबाकी तू म्हणतेस त्या न्यायाने फिट अँड फाईन राहण्यासाठी पुणेकर फक्त हवेवर जगले तरी चालण्यासारखं आहे तर ;) (ह. घे.)\n नाही रे ब्वा.. हां.. दोन जेवणाच्या मध्ये ठीक आहे.. चालेल ;) .. अरे खरंच.. या बायका रोज हेच खातात लंच म्हणून.. (बिचार्‍या).. \n माझ्या डब्यातल्या मुगाच्या उसळी बद्दल पाचव्या खादाडी प्रयोगात लिहीन म्हणतो ;)\nसुहास, खरंच यार.. लय लाड आहेत \nअरे मिळेल की.. आरामात मिळेल. नाहीतर एक कर.. तू इंटरव्ह्यूमध्ये 'सॅलरी एक्स्पेक्टेशन' ऐवजी 'लंच अवर एक्स्पेक्टेशन' सांगत जा.. हेहे :P\nबाबा, हे लाड आवरायच्या पलीकडे गेलेले आहेत ;)\nहे सलाड प्रकरण मला ऐकून आणि पाहून च छान वाटते.... पण कोणी इतके लाडाने सलाड बनवणार असेल तर बघयालाही झेपणार नाही ते.... :D :P\nअरे ब्रेकफास्टला वडापाव, समोसा चापणारी मी आणि सलाडटीमची मेंबर\nनवर्‍याने चुकुन जरी वाचले तरी खो खो हसत सुटेल नुसता.\nरेसिपी चांगली आहे सलाड बाबतीत व कहाणी चागली वाटली\nहेहे मैथिली... अग आणि एवढं लाडाने बनवलेलं सलाड आपल्यासाठी नसतंच. हे सलाड म्हणजे स्व-लाड आहेत ;)\nहा हा सोनाली.. मला जरा शंका आली होतीच.. पण म्हटलं पार्टी बदललीस की काय ;)\nहा हा हेमाली.. अग 'त्याने' कुठे 'तिने' लिहिलंय मी.. पण या टेबल/जमीन पुसण��याच्या प्रकारावर आदितेयवरची एक पोस्ट ड्यू आहेच \n अन्ना(ना)वर प्रेम करावं रे त्यांना कळतं हे सेलेरीच्या आठवणी परत जाग्या केल्याबद्दल धन्स \nसगळे संकेत आरामात जेवतात काय मी पण लहानपणी पहिल्या पंगतीत बसायचो आणि दुसर्‍या पंगतीत उठायचो.आता मुद्दामच कमी जेवतो.. आतासुद्धा मी जेवायला कमीतकमी अर्धा तास घेतोच(घाई केली तर)..दुर्दैवाने आमच्या कंपनीत अर्ध्या तासाचा लंच टाईम आहे. १ तासाचा असता तर चागलं झालं असतं\nसेम पिंच. आता मीही कमी जेवतो. कारण मी जाडा होत चाललो आहे असं लोकांचं (फक्त लोकांचंच माझं नाहे. लोक जळतात माझ्यावर) मत आहे. आणि मलाही जेवायला अर्धा तास तर लागतोच. भारतात असताना माझे मित्र म्हणायचे, ’मी अर्ध्या तासाच्या चार मालिका एकत्र पाहिल्यावरच जेवून उठतो’.. पण ते केवळ आकसाने. :-)\n मी स्वत:लाच प्रतिक्रिया कशाला देऊ\nमी जाडा होत चाललोय असं माझं आणि लोकांचंपण मत आहे.. पण मला अजून जाडं व्हायचंय.(लोग जलें तो जलें :-D)घरी जेवतांना तर मी अजूनही अर्ध्या तासाच्या २ मालिका पाहूनच उठतो.. :-)\nमेसमधला काका ’लवकर उठ रे’ म्हणून रोजच ओरडायचा कॉलेजच्या दिवसांत. :-)\n हा हा .. अना, मेरे (स)लाड को ना तुम झुठा समझो जाना ;) .. तुला इतकं आवडतं सेलेरी.. सहीये..\n मी स्वत:लाच प्रतिक्रिया कशाला देऊ\nसंकेत, (मुद्दामच कुठला ते लिहीत नाहीये.. का ते कळेलच ;) ) .. वेगवेगळया नावांचे जुळे भाऊ बिछडलेले (पिक्चरात) पहिले होते पण एकाच नावाचे दोन वेगवेगळे भाऊ पहिल्यांदाच पाहायला मिळाले ब्लॉगच्या कृपेने ;) ..\nहो ना. पण आम्ही एकाच वेळी हरवलो नाही. आधी मी हरवलो. म्हणून माझी आठवण म्हणून त्याचं नाव संकेत ठेवलं गेलं. आणि काही दिवसांनी तोही हरवला आणि नंतर आमची कधी भेट झाली नाही कारण दोघांमधलं अंतर खूप होतं ना. (मी मुंबईचा आणि तो नागपूरचा) पण आता तुझ्या ब्लॉगवर खूण पटली. संकेत, (हा मी नाही हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच आणि नंतर आमची कधी भेट झाली नाही कारण दोघांमधलं अंतर खूप होतं ना. (मी मुंबईचा आणि तो नागपूरचा) पण आता तुझ्या ब्लॉगवर खूण पटली. संकेत, (हा मी नाही हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच) कधी रे येत आहेस आपल्या दादाला भेटायला) कधी रे येत आहेस आपल्या दादाला भेटायला\nहेहेहे... (आपटे नसलेल्या) संकेता, दे रे उत्तर ;)\nआपटे असलेल्या संकेताने आपटे नसलेल्या संकेताच्या मनातली गोष्ट लिहीलीय. अगदी अगदी हेच मी लिहणार होत��... लहानपणी एका जत्रेला सहकुटुंब गेल्याची आठवण आहे मला. पण मी हरवलो नाही, सुखरूप घरी आलो(आणि योग्य त्या माणसाचा[ज्याला बाप या नावाने ओळखले जाते]हात पकडूनच ) आपटेंच्या संकेताबद्दलच मला आता शंका आहे.हाच हरवलेला असणार \nहा हा हा.. आता (आपटे असलेल्या) संकेतची उत्तर देण्याची पाळी ;)\nआरं मंग म्या त्येच तर म्हनलं. मी हरवलो म्हणून याचं नाव संकेत ठेवलं गेलं. (माझ्या स्मृतिप्रीत्यर्थ) आणि मी मुंबईला आलो. तो नागपूरलाच राहिला. पण आता खूण पटली आहे. तेव्हा बाळ संकेत, (इथे माझ्यापेक्षा लहान म्हणून ‘बाळ’ आणि धाकटा भाऊ सापडला म्हणून प्रेमाने ‘बाळ’ असा दुहेरी अर्थ आहे...) ये रे आता लवकर आपल्या दादाला भेटायला...\nहा हा.. तुम्ही दोघे फुलटू लागलायत ;)\nतू सलाडच बघत होतास ना\nमीनल, वर्मावर बोट ठेवणे का कायसंसं म्हणतात ते केलंस तू :P\nआमच्या हॉटेलात तीन कोर्स मेन्यू केफेटेरीयात ( रेस्तोरेंत च्या बुफेतून उरलेले अन्न तसेच गरम अवस्थेत आमच्या स्टाफ साठी खाली आणले जाते. आता ताज च्या आलिशान रेस्तोरोंत ची सर नाहि.पण ठीक आहे )\nअर्धा तासाच्या ब्रेक मध्ये फन्ना करणारे महाभाग आहेत.\nमला मात्र सलाड प्रकरण असो नाहीतर वराह भक्षण भक्षण\nभात खाल्याशिवाय पोट भरले हि भावना येत नाहि.\nमग उगाच कॉफी आणि केक्स डेझर्ट च्या रुपात खाऊन वेळ काढायचा.\nतुझ्यासाठी तर थ्री आणि फोर कोर्स मील्स हा प्रकार रोजचाच असेल :) .. माझं म्हणजे चार पोळ्या खाल्ल्या की झालं जेवण. भात ऑप्शनल आहे :)\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nमाझे खादाडीचे प्रयोग : भाग ४\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mipunekar.wordpress.com/about/", "date_download": "2018-12-14T20:30:51Z", "digest": "sha1:V6L6NSPNE62OBZ37OTWDY7O5Q52LOKAF", "length": 3540, "nlines": 78, "source_domain": "mipunekar.wordpress.com", "title": "माझ्याबद्दल थोडेसे… | मी पुणेकर", "raw_content": "\n मग स्वतःबद्दल फार बोलू नये अ��ं थोर लोक सांगून गेलेत.\nजरा विरंगुळा म्हणून मराठीतून लिखाण चालू केलं. खूप दिवसांपासून डोक्यात होतं, शेवटी एकदाचा ब्लॉग चालू केला.\nब्लॉग वाचल्याबद्दल आभारी आहे.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nती ची कहाणी – भाग- १\nहवे “हवेतले ” दिवस…\nडेंटीस्ट नको नको …\nTrupti Limaye च्यावर कायम प्रेझेंटेबल असावे…\nvishal च्यावर ऑफिस मधलं भूत\nnihal च्यावर ऑफिस मधलं भूत\nसुदर्शन च्यावर डेंटीस्ट नको नको …\nwritetopaint च्यावर डेंटीस्ट नको नको …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/arun-shourie-formula-for-defeat-bjp-in-loksabha/", "date_download": "2018-12-14T19:40:17Z", "digest": "sha1:KIRNOHHN76FY657LPZQL3X7DBOBTJM43", "length": 9161, "nlines": 127, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भाजपला हरवण्यासाठी भाजपच्याच माजी मंत्र्याचा फॉर्म्युला! – थोडक्यात", "raw_content": "\nभाजपला हरवण्यासाठी भाजपच्याच माजी मंत्र्याचा फॉर्म्युला\n25/11/2017 टीम थोडक्यात देश 0\nनवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांनी एक फॉर्म्युला सांगितला आहे. वाजपेयी सरकारमधील मंत्री अरुण शौरी यांनी यासाठी विरोधकांना आवाहन केलंय.\n2019 मध्ये भाजपला हरवायचं असेल तर विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. भाजपच्या प्रत्येक उमेदवाराच्या विरोधात सर्व विरोधकांनी मिळून एकच उमेदवार द्यावा, असं अरुण शौरी यांनी म्हटलंय.\nसोशल मीडिया पंडित अंकित लाल यांनी लिहिलेल्या इंडिया सोशल या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित होते.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्ल...\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्...\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास...\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी...\nनिवडणुकीनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी-रा...\nमोदींची जात दाखवत सचिन पायलट यांची मुख्य...\nमोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप ...\n“संताप ओळखा नाहीतर आज फास लावून घे...\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमं...\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळा...\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका...\nभारताला मुस्लीम राष्ट्र होण्यापासून वाचव...\n‘पद्मावती’वर वाद घालणाऱ्यांनो, शेतकरी आत्महत्यांवर कधी बोलणार\nगुजरात विधानसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसच्या तिघांचे अर्ज\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vishaltelangre.blogspot.com/", "date_download": "2018-12-14T20:37:37Z", "digest": "sha1:EFZJ75VE3NW6ZHK535EMEMLO5MG2C6AS", "length": 24720, "nlines": 82, "source_domain": "vishaltelangre.blogspot.com", "title": "सुरुवात...", "raw_content": "\nदररोज काहीतरी नव-नवीन शिकण्याची...\nलेखक: विशाल तेलंग्रे » रविवार, २ जानेवारी, २०११\nटॅग्ज: ब्रेनस्टॉर्मिंग, माईंड मॅप, वेळेचे नियोजन\nहं, तर नवीन वर्षाला सुरुवात झालीय म्हणायची. गेल्या दशकात अशा कित्येक महत्वपूर्ण घटना तुमच्या आयुष्यात घडून गेल्या असतील ज्यांमध्ये तुमचा ���ाहिलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग तुम्ही हयात असेपर्यंत कधीच विसरु शकणार नाहीत. बहुतेकदा अशा घटनांच्या परिणामांचे स्वरुप—प्रचंड आनंद, रंगतंद्रीमय सुखातिरेक, भयानक, पार दुःखाच्या डोहात बुडल्याची जाणीव, भावशून्यता, नैराश्य असे काहीसे असते. अशा गोष्टींबद्दल विचार करताना मग लगेच असा प्रश्न किंबहुना मस्तकी चमकून जातो की या सर्व गोष्टींमागचे कारण तरी काय, का असे अनुभव अनुभवायला मिळतात, कशामुळे विचार करायला बसले की अनन्य प्रश्न समोर उभे ठाकतात आणि ते तुम्हाला स्वतःला उत्तरे माहित नसताना देखील एकामागोमाग एक अशा प्रकारे मुळ प्रश्नाला लागूनच असलेल्या अतिशय कठिण प्रश्नांचा भडिमार तुमच्यावर करण्यास सुरुवात करतात. हीच बाब माझ्या बाबतीत घडली. नववर्षाचा रम्य स्वागत सोहळा अनुभवण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतोच. आता केवळ काही दिवसांच्या सुट्ट्यानंतर चालू होणारे सेमिस्टर माझ्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे याची पुरती जाणीव मला झालेली आहे, अन् त्याचाच परिणाम म्हणजे गत घटनांपासून, पूर्वी केलेल्या गत कर्मांपासून काही तरी शिकायचे—अशी बनलेली मानसिकता; झाले \"मी पणा\"चे भान देखील मी विसरत गेलो, निराशेचे सूर माझ्या एकूणच हालचालींवरुन समोरच्याला स्पष्ट दिसत असावेत. ही बाब बहुतेकांनी हेरली, सोमेश दादाने याची दखल घेत मला \"रँडी पॉश् \" या आजतागायत मला माहित नसलेल्या व्यक्तिबद्दलची व त्यांच्या लेक्चर्सविषयी माहीती पुरविली. सोमेश दादाला तुम्ही [या ] त्याच्या संस्थळावर त्याने अतिशय काळजीपूर्वक व अभ्यासपूर्वक पद्धतीने बनवलेल्या माइंड मॅप्सवरुन बहुधा आधीपासूनच ओळखत असाल.\nअवघ्या काही तासांतच मी रँडी पॉश् यांचा चाहता झालो. अगदी साध्या-साध्या घरगुती उदाहरणांचा प्रत्यय देत त्यांनी आजवर लक्षावधी लोकांच्या जीवनात हर्ष रुपी बीजे पेरण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे, पॉश् हे स्वतः संगणक क्षेत्रातील प्रख्यात अभियंते आहेत; त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांचे प्रभावी वक्तृत्व व संभाषण कौशल्य—ऐकणाऱ्या रसिक श्रोत्याला हसवत-खेळत ठेऊन मंत्रमुग्ध करण्याची त्यांच्याकडे अथांग शक्ती आहे. पॉश् यांच्याबद्दल अधिक माहीती गोळा करीत असताना त्यांचे \"टाइम मॅनेजमेंट \"वरील लेक्चर पाहण्यात आले, एकूणच एन्जॉय करण्यासारखे आहे ते या लेक्चरमधील त्यांनी समजावलेले \"स्टीफन कॉव्हेचे फोर क्वाड्रंट मॅट्रिक्स\" मला अधिक भावले. वरील परिच्छेदातील सुरुवातीच्या ओळींत ज्या प्रश्नांचा मी उहापोह केला आहे, त्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे शोधण्यासाठी एक महत्वपूर्ण साधन आपल्या हाती लागले आहे, अशी मला पक्की खात्री झाली.\nएकूण 11 प्रतिक्रिया आल्या आहेत.\nफेसबुकवर शेअर करा. ट्विट करा. गुगल रीडरला जोडा.\nलेखक: विशाल तेलंग्रे » बुधवार, २९ डिसेंबर, २०१०\nटॅग्ज: अनुभव, असंच, आनंद, नविन वर्ष, रीझोल्युशन, शुभेच्छा\nआत्ता सहजच या वर्षाच्या सुरुवातीला लिहिलेला \"नवीन वर्ष - माझं रिझोल्युशन\" हा लेख वाचला. किती व्यंगात्मक अन् बालिश वृत्ती असणारा लेख आहे तो, जाऽम हसलो, वाचणार्‍यांचे काय हाल झाले असतील, त्यांचे तेच जाणो, असो. झालं, विचार करायला नवीन विषय मिळाला अन् लागोलाग डोक्यात गेल्या काळातील अनेक घटना पडद्यावर एकापाठोपाठ चलचित्रे उमटावीत त्याप्रमाणे मनाच्या अदृश्य पटलावर भरधाव वेगाने असंलग्न शृंखलेतील पताक्यांप्रमाणे अवतरायला लागली.\nऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्या जीवनात काहीही न म्हणण्यापेक्षा \"जैसे थे\" घटनांचा प्रभाव होता, असं माझं अन् माझ्या स्वार्थी मनाचं मत; याबाबतीत दोहोंपैकी का कुणाचं दुमत नाही, तेच उमगत नाहीये, असो. कॅन्टीनमध्ये साजरा केलेला वाढदिवस, त्यानंतर त्याच दिवशी रिजल्ट लागून फर्स्ट इयर क्लिअर केल्याची दूतर्फा आनंद देणारी बातमी; सगळं काही अगदी जसं हवं होतं तसंच घडलं. नंतरच्या काळात बाहेर भटकणं, बागडणं इत्यादी गोष्टी तर आल्याच. आमच्यासारख्या मतलबी लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे सगळं काही मिळणं वा तसं काही घडणं म्हणजे खूप अलौकिक बाब असते, हे सांगायला नको\nएकूण 2 प्रतिक्रिया आल्या आहेत.\nफेसबुकवर शेअर करा. ट्विट करा. गुगल रीडरला जोडा.\nलेखक: विशाल तेलंग्रे » बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०\nटॅग्ज: अनुभव, जीवन, प्रेम\nही वाट दूर जाते...\nपूर्वी त्याला सहजीवनाची तर सोडाच पण अगदी आप्तांमधल्या जन्मजात जुळलेल्या नात्यांची सुद्धा जाणीव नव्हती किंवा त्या नात्यांमध्ये स्वतःला गुंफून घेण्यासही तो कधी तयार होत नसे. \"लाइफ इज सोऽ लॉन्ग...\" अशी त्याची जीवनाबद्दलची भावना बनलेली होती. कौटुंबिक नि नैतिक हितसंबंध जपणे देखील त्याला जड जाई, अशा वेळी त्याची नेहमी पलायनाचीच भूमिका त्याच्या समोरच्याच्या नजरेत येत अस���वी कदाचित... त्याला या गोष्टीची जाणीव होती, पण मुळी ती गोष्टच आपल्यात कमतरता किंवा कमकुवतता (वीक पॉइन्ट) असावी, असे तो मनात आणून त्यावर पुढील वैचारिक मंथन करण्यासाठीची दरवाजे एकार्थी बंद करुन टाकत असे. असं असूनदेखील त्याने त्याच्या भवितव्याची स्वप्ने मात्र अशी उत्तुंग अन् अफाट रंगवली होती, जी इतरांनाच काय, पण स्वतः त्यालासुद्धा अविश्वसनीयच वाटायची. या काळात—निखळ मैत्रीची, एकमेकांत स्वैर गुंफलेल्या नाजूक नात्यांची किंवा एखाद्या प्रेमळ साथीदाराची मात्र त्याने कधीच स्वप्ने बघितली नाहीत वा त्याच्या नेहमी पडणार्‍या स्वप्नांत या गोष्टींना फारसे महत्वाचे स्थान नव्हतेच अशी ही संकुचित भावना बाळगण्याचा त्याचा अट्टहास मनापासून मुळीच नव्हता, त्याने असं जगणं स्वतःहून अंगिकारलं देखील नव्हतं—मुळात त्याला या व अशा कित्येक गोष्टींची पुरती ओळख देखील झालेली नव्हती.\nएकूण 4 प्रतिक्रिया आल्या आहेत.\nफेसबुकवर शेअर करा. ट्विट करा. गुगल रीडरला जोडा.\nलेखक: विशाल तेलंग्रे » मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०\nकिती अफाट हे वाळवंट... जिकडे नजर टाकावी, तिकडे वाळूचे उंचच-उंच डोंगर... गेल्या दोन-तीन तासांपासून मी सलग, कुठेही न वळता चालतोय... वर तळपता सूर्य, तहानेने अगदी व्याकूळ झालोय... व्याकूळ म्हणजे कंठ एखाद्या दुष्काळग्रस्त झर्‍याप्रमाणे कोरडा पडलाय, अगदी दयनीय अवस्था... ओसाड, पडीक, वाट नसलेल्या वाळवंटामधून वाट काढत मी चालतोच आहे. मी इथे का, कसा, व नेमका कशासाठी आलो—सगळे प्रश्न निरुत्तरित, माझे मलाच उत्तर मिळत नाहिये... आता माझ्यापुढे फक्त एकच ध्येय उरलंय, ते म्हणजे या अत्यंत उष्ण अन् रेताड नरकातून कसल्याही परिस्थितीचा सामना करीत बाहेर पडायचे म्हणजे पडायचेच... मला वाळवंटात असणार्‍या नंदनवनाबद्दल म्हणजेच ओअॅसिस बद्दल माहिती आहे, म्हणजे मी त्याबाबत कुठेतरी, कुणाकडूनतरी ऐकलंय... त्याच्याच शोधार्थ मी आता पायपीट करीत, सूर्य मावळतीच्या दिशेने वाळूचे एक-एक डोंगर पादाक्रांत करीत चालतोच आहे. एव्हाना प्रचंड तळपणारा सूर्य आता मावळतीच्या दिशेने जात असतांना फारच विलोभनीय दिसतोय, ना का माझ्या मनात त्याच्याबाबत तिटकारा व्यक्त होईल असा भाव निर्माण झाला असला तरी... सृष्टीचे असे हे भावविभोर करुन टाकणारे सालस, मनमोहक दृश्य पाहण्याचा योग सगळ्यांच्याच नशिबात नसतो, त्या��ुळे त्या सूर्याबाबत मी आज बाळगत असलेला द्वेष टाकून दिला. थंडी वाढत चाललीय... मनात काहीतरी विचार चालू आहे, कसला ते मात्र माहिती नाही... डोक्यात असेच काही-बाही विचारांचे चक्र चालू असतांनाच मला कसलातरी पूर्वपरिचित आवाज अगदी पुसटश्या स्वरुपात ऐकायला आला. पहिल्या क्षणी तरी तो केवळ घायाळ झालेला मनाचा भ्रम असावा, असे मानून मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण जसजसे मी समोर जाऊ लागलोय, तसतसा तो आवाज अधिकच स्पष्ट, सुस्पष्ट होत येतोय... अरेच्चाऽऽ, देव पावला म्हणायचा... हा गाडीचाच आवाज, त्यातील जोडपं हसत-खिदळत माझ्याच दिशेने येतंय... एरवी त्यांच माझ्याकडे लक्ष नव्हतं, मी अगदी मधोमध, त्यांच्याच वाटेत थांबलेलो... जर त्यांचं माझ्याकडे अजुनही लक्ष गेलं नसेल, तर मी नक्कीच यांच्याच गाडीखाली चिरडला जाईल, हा विचार डोक्यात एकाएकी चमकून गेला अन् माझा तर थरकापच उडाला... मी संपुर्ण शक्तिनीशी जोरात किंचाळलो... माझं नशीबच बलवत्तर म्हणावं लागेल... अवघ्या काही फुटांवर असतांना माझा कर्कश आवाज ऐकून त्यांनी गाडी लागलीच थांबवली... उष्णता, भूक, तहान, थंडी इत्यादींमुळे माझ्या जीर्ण झालेल्या शरीरयष्टीकडे बघून त्यांना माझ्याबाबत अंदाज बांधायला जास्त वेळ लागला नसावा... त्या जोडप्याने त्यांच्याकडील पाणी असलेली बाटली घेऊन ते खाली उतरणार... नि एवढ्यात... माझ्या पायाला काही वेळेपासून काहीतरी हालचाल मला जाणवत होती, पण आता आपण या भकास व निर्मणुष्य वाळवंटातून सुखरूप वाचणार या आनंदात मी एवढा बूडून गेलो होतो की त्या हालचालीकडेदेखील मी पुर्णतः दुर्लक्ष केले होते. ते जोडपे गाडीतून खाली उतरते नि उतरते...\nएकूण 4 प्रतिक्रिया आल्या आहेत.\nफेसबुकवर शेअर करा. ट्विट करा. गुगल रीडरला जोडा.\nलेखकाचे नवीन संकेतस्थळ आपण खालील पत्त्यावर पाहू शकता:\n»» स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी \"संयुक्त महाराष्ट्र चळवळ\" हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.\n»» संयुक्त महाराष्ट्र उदयास येऊन ५० वर्षे उलटली; खूप अभिमानाची बाब आहे ही\n»» त्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना शतशः प्रणाम...\n\"मराठी मंडळी\" आता तुमच्या ब्लॉगवर\n»» ज्ञानेश्वरांच्या”परि अमृताच्याही पैजा जिंके” नंतर कुण्या पोर्तुगीज फादर स्टीफन्सने लिहिलेल्या या ओळीच मराठीचा गोडवा सांगण्यास पुरेशा आहेत. आहेच आमची मऱ्हाऽटी वाणी अशी की… कुणालाही ऐकताना भुरळ पडावी. कुणी मनापासून कौतुक केले की कानात सतारीच्या तारा छेडल्याचा भास व्हावा आणि अगदी मनापासून शिवी हासडली तर कानात उकळते तेल ओतल्यागत जाळ अंतर्मनात निघावा अशी आमची मराठी. “महा”राष्ट्राची बोलीभाषा, राजभाषा आणि जनभाषा[...]\n»» \"मराठी मंडळी\"ला भेट द्या\n»» \"मराठी मंडळी\"चे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.\nशेवटची सुरुवात इथुन झाली\nई-मेल द्वारे नविनतम लिखान मागवा.\nसुरूवात मध्ये सामील व्हा\nतुमच्या ब्लॉगवर \"सुरूवात...\" लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nसर्वाधिकार सुरक्षित © २००९-२०११ सुरुवात...\nमाझा मराठीचिये बोल कवतुके, परि अमृताते पैजा जिंके...\nही अनुदिनी वर व्यवस्थित दिसेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-14T19:52:11Z", "digest": "sha1:KHCEW2RJTFX7OFTFWJJOHJOXA4BRNS3M", "length": 11425, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लेखनातून वास्तवाचे दर्शन व्हावे – डॉ. देशमुख | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलेखनातून वास्तवाचे दर्शन व्हावे – डॉ. देशमुख\nचिंचवड – परिवर्तन हा समाजाचा स्थायीभाव असला पाहिजे. अहंकार आणि न्यूनगंड या दोन्ही बाबी टाळून वास्तवाचे दर्शन लेखनातून व्हावे, असे विचार 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख व्यक्‍त केले.\nकाशीधाम मंगल कार्यालय येथे ज्येष्ठ साहित्यिक विलास राजे लिखित आणि संवेदना प्रकाशननिर्मित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शब्दरूप (चारोळीसंग्रह), भावस्पर्श (कवितासंग्रह), प्रजापती कुंभार (संकीर्ण), चैतन्याचा जिव्हाळा (लेखसंग्रह), झिपरी (कादंबरी), असे घडले पुणे (संकीर्ण), माणस मराठी मुलखातली (संकीर्ण) आणि कथाकलश (कथासंग्रह) या आठ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिज्जत पापड उद्योगसमूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, ह.भ.प. रायबा गायकवाड, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा���्यक्ष राजन लाखे, कृष्णकांत ढाणे, प्रकाशक नितीन हिरवे, विलास राजे, संजय राजे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nडॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, बहुश्रृतता, व्यासंग यातून वस्तुनिष्ठ लेखनाचा उत्तम वस्तुपाठ विलास राजे यांच्या विविध पुस्तकांच्या माध्यमातून प्रदर्शित होतो. वैचारिक आणि ललितलेखनाचा योग्य समन्वय राजे यांनी साधून लेखनातील आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. अर्थात कोणताही साहित्यिक-कलावंत हा परिपूर्ण नसतो. आपल्या निर्मितीत जे न्यून राहते त्याच्या असमाधानातून प्रतिभावंत हे नवनिर्मितीचा ध्यास घेतात.\nविलास राजे यांची झिपरी ही कादंबरी एखाद्या वेगवान चित्रपटाप्रमाणे उलगडत जाते. त्यात नायिकेची मानसिकता अजून नेमकेपणाने यायला हवी होती. कथाकलश या संग्रहातील कथा अनुभव विश्वावर बेतलेल्या आहेत; परंतु काही कथा ह्या कथालेख या स्वरूपाच्या वाटतात. प्रजापती कुंभार या पुस्तकातून जातवास्तव कलात्मकतेने मांडले आहे. असे घडले पुणे या पुस्तकाद्वारे अनावश्‍यक भाष्य न करता इतिहासाचे सुबोध कथन केले आहे.\nडॉ.नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले की, आताच्या काळात जात आणि धर्म माणसा-माणसांमध्ये अंतर निर्माण करत असताना विलास राजे माणुसकीची मूल्ये आपल्या लेखनाद्वारे रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत, ही आश्वासक गोष्ट आहे. मध्ययुगात ग्रामीण भागात जातनिहाय अर्थव्यवस्था आणि जगण्याचे नियम ठरलेले होते. भावनेच्या आहारी न जाता किंवा कोणाचाही उपमर्द न करता मार्मिक लेखन करणे हे विलास राजे यांचे लेखन वैशिष्ट्‌य आहे.\nकृष्णकांत ढाणे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाशक नितीन हिरवे यांनी काव्यात्मक मनोगत मांडले. प्रकाशन सोहळ्यापूर्वी कवयित्री मानसी चिटणीस यांनी विलास राजे यांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांची साहित्यिक वाटचाल श्रोत्यांसमोर आणली. उर्मिला राजे यांनी विलास राजे यांच्या पुस्तकांमधील कविता, पोवाडा आणि निवडक उताऱ्यांचे वाचन केले.\nविलास राजे मित्रपरिवार, कुंभश्री मित्रपरिवार, साहित्य संवर्धन समिती, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, शब्दधन काव्यमंच, स्वयंसिद्धा प्रतिष्ठान आणि प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. सविता इंगळे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.\n‘प्रभात’��े फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहापालिकेवर शिवसेनेने फेकल्या बांगड्या; मनपा प्रवेशद्वारावर फुटक्या बांगड्यांचा खच\nNext articleविकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/mahatma-gandhi-marathi/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-112013000007_1.html", "date_download": "2018-12-14T19:49:42Z", "digest": "sha1:NXWOFL5MJZQN6Q5R3OPITNWV6YSDJXMQ", "length": 12785, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कथा गांधींच्या हत्येच्या आणखी एका कटाची | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकथा गांधींच्या हत्येच्या आणखी एका कटाची\nसत्य आणि अहिंसेचा संदेश देणार्‍या महात्मा गांधींची हत्या ३० जानेवारी १९४८ रोजी झाली. पण त्या आधीही म्हणजे २० जानेवारीलाही दिल्लीतच प्रार्थना सभेतच त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. पण सुदैवाने तो अयशस्वी ठरला होता. हल्लेखोराने त्यावेळी हातगोळाही फेकला होता. त्याचा स्फोट होऊन त्यात गांधीजी मारले जावेत अशी त्याची योजना होती.\nगांधीजी त्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रार्थना सभेत लोकांशी बोलत होते. पण मायक्रोफोन नीट काम करत नव्हता. त्यामुळे गांधीजींचा आवाज नीट ऐकू येत नव्हता. सुशीला नायर त्यांचे म्हणणे पुन्हा एकदा मोठ्या आवाजात लोकांपर्यंत पोहचवित होत्या. त्याचवेळी स्फोटाचा जोरदार आवाज झाला.\nया स्फोटानंतरही गांधीजी अविचल होते. घाबरलेल्या मनू गांधींना त्यांनी विचारलेही 'तुम्ही एवढे घाबरताय का इथल्या सुरक्षा कर्मचार्‍यांना बंदुक चालवायचे प्रशिक्षण दिले जात असावे. खरोखरच तुम्हाला गोळी घालायला कुणी आलात तर मग काय कराल इथल्या सुरक्षा कर्मचार्‍यांना बंदुक चालवायचे प्रशिक्षण दिले जात असावे. खरोखरच तुम्हाला गोळी घालायला कुणी आलात तर मग काय कराल अधिक चौकशीनंतर कळले, गांधीजींच्या जवळ म्हणजे ७५ फूटावर गन कॉटनचा स्फोट घडविण्यात आला होता.\nया स्फोटाचा उद्देश लोकांचे लक्ष विचलीत व्हावे हा होता. या स्फोटानंतर त्यांची हत्या करू इच्छिणार्‍यांना गांधीजींच्या मागे असलेल्या कर्मचार्‍यांच्या निवासस्थानी हातगोळा फेकायचा होता. पण तो सिद्धीस जाऊ शकला नाही. पहिल्या स्फोटानंतर दिगंबर बाजे यास गांधीजींवर हातगोळा फेकायचा होता. पण आयत्या वेळी त्याने कच खाल्ली.\nया हत्या कटात नथूराम गोडसे, नारायण आपटे, विष्णू करकरे, गोपाळ गोडसे, दिगंबर बाजे व शंकर किस्तायत यांचा समावेश होता. कट अयशस्वी ठरल्यानंतर ही मंडळी टॅक्सीत बसून फरारी झाली. पण त्यांच्यातला एक मदनलाल पाहवा यास पकडण्यात आले.\nया प्रार्थनासभेत गांधीजी स्वातंत्र्य व विभाजनानंतर आलेल्या निर्वासितांची स्थिती तसेच पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातील मतभेदाविषयी चर्चा करत होते.\nआघाडीतील बिघाडीला कॉंग्रेस जबाबदार नाही- सोनिया गांधी\nमराठी विनोद : लाल-पिवळी साडी\nमराठी हास्यकट्टा : लाल सिग्नल\nआघाडीची चर्चा ‍फिस्कटली, राष्ट्रवादीचा आता 134 जागांसाठी हट्ट\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमाझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...\nया 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...\nमुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...\nबाप्परे, रस्सीखेच खेळ खेळताना विद्यार्थ्यांचा मृत्यू\nमुंबईतील विद्याविहारच्या सोम��्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना जीबीन सनी (२२) या ...\nआई झाल्यावर खेळाडूंची रँकिंग तीन वर्षांपर्यंत सुरक्षित\nआता महिला टेनिस खेळाडूंची रँकिंग आई झाल्यावरही खाली पडणार नाही. आंतरराष्ट्रीय महिला टेनिस ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/dating-tips-114120900014_1.html", "date_download": "2018-12-14T19:16:32Z", "digest": "sha1:MUVUQSDPQ7ILBUQ2WHV6GE4HULZGLTSU", "length": 11175, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महत्वाच्या डेटिंग टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रेयसीची स्तुती करायची असल्यास तिला तु किती सुंदर आहेत असे म्हणावे, तिला हॉट किवा सेक्सी म्हणू नये.\nतुम्ही दोघेच असाल तेव्हा स्मित करत तिच्या डोळ्यात पहा, ती तुमच्या डोळ्यात हरवल्यावर हळूच चुंबन घ्यावे.\nदिर्घकालीन नाते दृढ करण्यासाठी लैगिंक जीवन रसभरती करने आवश्यक आहे. चांगल्याचे उत्तम नात्यात रूपांतराची कला शिकणे आवश्यक\nस्पर्श हे प्रेम व्यक्त करण्याचा सोपा मार्ग आहे. प्रत्येक नात्यात या भावनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nतिला त्याच्याकडून फक्त प्रेम, विश्वास, मैत्री, आनंद, हसु, सन्मान, समाधानी लैगिंक जीवनाची अपेक्षा असते.\nविशिष्ट प्रसंगी प्रेयसीबरोबर रहावे, जोडीदारास समजून घेण्यासाठी त्याच्या बरोबर वेळ घालवा.\nतिला प्रपोज करायचे असल्यास फुले घेऊन जा, थेट तिच्या डोळ्यात बघा आणि तिच्यावर किती प्रेम करता ते सांगा. ती का आवडते,याचे एखादे उदाहरण द्या.\nडान्स शिका, उत्तम डान्स केल्यास मुली आपणास गराडा घालतील आणि प्रभावित होतील. तिला कॉम्प्लिमेंट्स द्या. तिच्या ड्रेस सेंसची स्तुती\nतिच्या जीवनातील सर्वात आनंदी घटना क्षण यासोबतच दु:खी क्षण, घटना जाणून घ्या. तीचे जवळचे मित्र, कुटुंब, तीची आवडती डिश\nप्रेम हे हळुवार भावनांचे बंधन असते, ती किंवा तो रूसल्यास हलकेच कवेत घेऊन प्रेमळ स्पर्श करा.\nजास्त फोटो पोस्ट करणे असू शकते नैराश्याचे लक्षण\nचित्रपट समीक्षा: 'बरेली की बर्फी'ची चव विसरणार नाही तुम्ही\nप्रपोज करण्यापूर्वी विचार करा\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगो��ीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nकुकिंग टिप्स : घरच्या भाजीला स्वादिष्ट चव देण्यासाठी काही ...\n* तूर डाळ, चणा डाळ, मूग मोगर जरा-जरा प्रमाणात घ्यावी. धणे, जिरा, हिंग, मेथीदाणा, ...\nदुधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे\nगूळ, चवीसह आरोग्यासाठी देखील खजिना आहे. हे खाण्याने केवळ तोंडाचा स्वादच बदलत नाही तर ...\nपुरुषांपेक्षा स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त होतो, याचे ...\nपुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त असतो. याचे कारण त्यांचे दुहेरी जीवन ...\nमधुमेह आणि लठ्ठपणा दूर करेल आंब्याच्या पानांचा चहा\nएक संशोधनाप्रमाणे आंब्याच्या पानांमधून काढलेल्या अर्कने मधुमेहाचा नैसर्गिक उपचार संभव ...\nपाच प्रकारचे मीठ असतात, आरोग्यानुसार जाणून घ्या कोणते मीठ ...\nकोणता मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि कोणते हानिकारक आहे ते आता स्वत: निवडा. असे म्हटले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/good-days-for-iit-students/", "date_download": "2018-12-14T20:19:04Z", "digest": "sha1:OXB2V3RLPGKNOLYPBKHGULIHGDVNSA4D", "length": 10404, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आयआयटीच्या विद्यार्थांना अच्छे दिन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआयआयटीच्या विद्यार्थांना अच्छे दिन\nटीम महाराष्ट्र देशा : पायाभूत सुविधांसाठी 1 हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा मुंबई आयआयटीच्या ५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच भारतातील आयआयटीच्या मुलांचा जगभरात डंका असून त्यामध्ये मुंबईच्या आयआयटीमधील ���िद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळेच स्टार्टअप क्षेत्रात भारत जगात दुसऱ्या स्थानावर असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. तसेच नरेंद्र मोदींच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर, आयआयटीमध्ये कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. या कार्यक्रमात रमेश वाधवानी यांना मानद डी.एससी. पदवी प्रदान करण्यात आली.\nदीक्षान्त समारंभानंतर येथील पर्यावरणीय विज्ञान व अभियांत्रिकी केंद्र, ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या नव्या इमारतीचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले. पंतप्रधानांसह दीक्षान्त सोहळ्याला मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.\nत्यांनी आजच्याच दिवशी खुदीराम बोस हे हुतात्मा झाले असल्याचे सांगत त्यांना आदरांजली अर्पण केली. आयआयटी मुंबईला सहा दशकांची स्वर्णीम परंपरा असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. 100 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही यात्रा आता दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्याचे ते म्हणाले. या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी जगभरात नावलौकीक मिळवला आहे अश्या पद्धतीने त्यांचे कौतुक पंतप्रधानांंनी केले.\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत – शरद…\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार…\nआयआयटीला आता एक हजार कोटी रूपयांचे अनुदान मिळणार असून यातून अजून जास्त पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आयआयटी हा जगभरातील एक अतिशय उज्ज्वल ब्रँड बनला असल्याचे ते म्हणाले. माहिती तंत्रज्ञानामुळे देशात नवीन क्रांती झाली आहे. यात स्टार्टपच्या युगात आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे सर्वात मोलाचे स्थान असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.\nआयआयटी मुंबई हे खऱ्या भारताचे प्रतिनिधीत्व करत असल्याची वाखाणणी पंतप्रधानांनी केली. भारतीय समाजाच्या वैविध्याचे येथे दर्शन घडत असल्याचेही यावेळी ते बोलले. 5जी, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स, मशीन लर्नींग आदी तंत्रज्ञान येणाऱ्या कालखंडात जगाला बदलून टाकणार असून यात आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा राहील. आयआयटी आता इंडिया इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन बनले असल्याचे मोदी म्हणाले. या माध्यमातून होणारा बदल हा भारताला प्रगतीपथावर घेऊ��� जाणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जगभरातील विविध स्टार्टप्समध्ये आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा वाटा असल्याबद्दल त्यांनी आयआयटीचं कौतुक ही केलं.\nपवारांनी माझ्या कॉलरचे अनुकरण केले. हे बास झाले. अजून काय पाहिजे \nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत – शरद पवार\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही,निलेश राणेंनी डागली तोफ\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या खासदारांची संसद परिसरात घोषणाबाजी\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते…\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nटीम महाराष्ट्र देशा – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेसकडे ही…\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nमोदी सरकारला मोठा दिलासा, राफेल घोटाळा झालाच नाही \nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली…\nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/bjp-government-will-collapse-state-says-pralhad-modi-158923", "date_download": "2018-12-14T19:41:49Z", "digest": "sha1:MJNETSYCMUJWK7IE5PLAP5YHZI7HBKKS", "length": 14129, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP government will collapse in the state says pralhad modi ...तर राज्यातील भाजपचे सरकार कोसळेल | eSakal", "raw_content": "\n...तर राज्यातील भाजपचे सरकार कोसळेल\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nजळगाव - राज्यातील फडणवीस सरकार, पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी धान्याऐवजी सबसिडी देण्याची योजना बंद करावी, धान्यच द्यावे. राज्यातील सत्ता टिकवायची असेल, तर राज्य सरकारने धान्याऐवजी सबसिडी देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा मतदार त्यांना आगामी निवडणुकीत खाली खेचतील, असा इशारा ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डीलर फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी आज येथे दिला.\nजळगाव - राज्यातील फडणवीस सरकार, पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी धान्याऐवजी सबसिडी देण्याची योजना बंद करावी, धान्यच द्यावे. राज्यातील सत्ता टिकवायची असेल, तर राज्य सरकारने धान्याऐवजी सबसिडी देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा मतदार त्यांना आगामी निवडणुकीत खाली खेचतील, असा इशारा ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डीलर फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी आज येथे दिला.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nजळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार, किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेतर्फे ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डीलर फेडरेशन व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ (पुणे) यांच्या आवाहनानुसार विविध मागण्यांसाठी रेशन कार्डधारक आणि रेशन दुकानदारांचा महामोर्चा काढण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.\nमोदी म्हणाले, की महाराष्ट्र सरकारने धान्याऐवजी पैसे देण्याची योजना सुरू केल्यामुळे कुटुंबातील महिलांना धान्य घेता येणार नाही. कारण अनेक पुरुष या पैशांचा वापर नको त्या ठिकाणी करतील. गरिबांना स्वस्त दरात धान्य मिळणार नाही. कुपोषण व अराजकता वाढेल. महाराष्ट्रातील कोट्यवधी कुटुंबांचा हा प्रश्‍न आहे. त्यांना धान्य मिळाले नाही, तर ते काहीही करू शकतात.\nझारखंड, उत्तराखंडमध्येही धान्याऐवजी सबसिडी देणे लागू केले. तेथे नागरिकांचा विरोध होताच तेथील सरकारने तो निर्णय मागे घेतला. मग महाराष्ट्रात हे का होत नाही, असा सवाल त्यांनी केला.\nया शासनाला स्वतःच्या यंत्रणेवरच भरवसा नाही. यामुळे त्यांनी धान्याऐवजी सबसिडीची योजना लागू केली. रेशन दुकानदार व कार्डधारकांच्या अडचणी मला माहीत आहेत. न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा आहे. मात्र, तुम्हा सर्वांनी माझ्या सोबत राहिले पाहिजे.\n- प्रल्हाद मोदी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डीलर फेडरेशन\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nधुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला\nधुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीने एकहाती विजय मिळवत झेंडा फडकवला आहे. धुळे महापालिकेतील विजय...\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूम���फियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी...\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nमुंबईत विमानाला स्लॉटबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा\nजळगाव ः मुंबईतील विमानतळावर जळगाव येथून जाणाऱ्या व येणाऱ्या विमानाला स्लॉट मिळण्याबाबत भक्कम पाठपुरावा करणे, सेवा देवू शकणाऱ्या \"ट्रु जेट' कंपनीला...\nमंत्री महाजनांच्या दबावामुळेच नजन पाटलांची बदली : आमदार पाटील\nजळगाव : पोलिस अधिकाऱ्याला कॉलर धरून दम देण्यापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्ह्यात दहशत वाढली आहे. या प्रकरणी कारवाई करणारे चोपड्याचे पोलिस निरीक्षक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/article-on-skoda-octavia-skoda-car-1608049/", "date_download": "2018-12-14T20:11:19Z", "digest": "sha1:RYIBBXVA3JU43LSC6CO5AR6OXIF3C2ZD", "length": 25031, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Skoda Octavia Skoda car | टेस्ट ड्राइव्ह : नवीन ‘अवतार’..! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nटेस्ट ड्राइव्ह : नवीन ‘अवतार’..\nटेस्ट ड्राइव्ह : नवीन ‘अवतार’..\nनवीन स्कोडा ऑक्टाव्हियाचा बाहेरील लुक पहिल्या आवृत्तीच्या तुलनेत सर्व बाजूंनी अतिशय दिमाखदार आहे.\nजागतिक मंदी, निश्चलनी���रण आणि जीएसटीच्या तडाख्यात सापडूनही देशातील ऑटोमोबाइल क्षेत्र वेगाने वाटचाल करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षेची सर्वोत्तम काळजी आणि आकर्षक डिझाइनसह वाहन कंपन्या आपली वाहने ग्राहकांसाठी सादर करत असल्याने त्याला बाजारात मोठी मागणी आहे. ‘स्कोडा’नेही नव्या अवतारात आपली नवीन ऑक्टाव्हिया सादर केली आहे. वेगवान, अत्यंत आरामदायक, अत्याधुनिकतेचा साज अशी नावीन्यपूर्ण ओळख असलेली ही गाडी हौशी वाहनधारकांसाठी प्रत्येक ड्राइव्हदरम्यान नवा अनुभव देणारी ठरेल यात शंका नाही.\nस्कोडाचे ऑक्टाव्हिया हे मॉडेल २००२ सालातील. मात्र त्यानंतर कंपनीने सातत्याने मागणी वाढल्याने या मॉडेलमध्ये सुधारणा करून नवीन अवतारातील ऑक्टाव्हिया सादर केली आहे. त्यामुळे २०१७ मध्ये नव्याने सादर केलेल्या ऑक्टाव्हियामध्ये स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा अधिक सुविधा देण्यात आल्या आहेत.\nनवीन स्कोडा ऑक्टाव्हियाचा बाहेरील लुक पहिल्या आवृत्तीच्या तुलनेत सर्व बाजूंनी अतिशय दिमाखदार आहे. ही गाडी क्लासिक आणि मॉर्डन डिझाइनचा अद्वितीय मिलाप आहे. तिच्यामध्ये भक्कम चिसेल्ड हुड, अतिशय सुंदर फ्रंट बटरफ्लाय व अगदी वेगळे ऑल लेड लायटिंग युनिट आहे. नव्यानेच विकसित करण्यात आलेले क्वाड्रा एलईडी हेडलाइट्स क्रिस्टलग्लो एलइडी डेटाइम रनिंग लाइट्ससोबत येतात.\nऑक्टाव्हियाचा समोरील भाग अर्थात बोनेट अतिशय आकर्षक स्वरूपात असून, गाडी दिसायला लांब असल्याने या आकर्षकतेमध्ये आणखी भर पडते. आडव्या आणि तीक्ष्णपणे कापलेल्या टोरनॅडी लाइन्स ऑक्टाव्हियाच्या सुंदरतेत भर घालतात. ऑक्टाव्हियाचे एलईडी लाइट्स नव्याने सादर करण्यात आले आहेत. रिडिझाइन्ड रियर बंपर जणू लाइट क्लस्टर्समध्ये कोरीवकाम केल्याची छाप सोडून जातो. वरच्या कोपऱ्यामधील डिझाइन्सला वेगळे करणाऱ्या ब्रेक डिझाइनला आणखीन आकर्षक बनवतो. स्कोडाने नवीन ऑक्टाव्हिया सादर करताना सर्व आरामदायक सुविधा अतिशय कमी किमतीत देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वाहनचालकाच्या रुबाबात वाढ झाल्याशिवाय राहत नाही.\nनवीन स्कोडा ऑक्टाव्हियाच्या अंतर्गत रचनेमध्येही कमालीचे आणि आकर्षक स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात तंत्रज्ञान आधुनिकता आणि क्लेव्हर कनेक्टिव्हिटी गुणविशेष प्रदान क��ते. नवीन ८ इंच कलर टच स्क्रीन डिस्प्ले आणि आठ स्पीकर्स यामध्ये देण्यात आले आहेत. अ‍ॅम्युंडसेन इन्फोटेन्मेंट युनिट हे स्कोडाकडून विकसित करण्यात आलेले नवीन पिढीतील इन्फोटेन्मेंट आहे. उच्च दर्जाच्या ग्लास डिझाइनसोबत कपॅसिटिव्ह टच स्क्रीन अगदी हलक्या स्पर्शालादेखील प्रतिसाद देतात. गाडीमध्ये मिररलिंक, अ‍ॅपल कारप्ले आणि अ‍ॅड्रॉइड ऑटो असणारी कनेक्टिव्हिटी आहे.\nबॉसकनेक्टसोबत नवीन तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणारी कनेक्टिव्हिटी स्कोडा मीडिया कमांड अ‍ॅपमार्फत अ‍ॅम्युंडसेन नॅव्हिगेशन यंत्रणेत समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना रेडिओ, एक्सटर्नल डेटा स्टोअरेज (एसडी कार्ड अथवा यूएसबी) मधून आपल्याला हव्या असणाऱ्या संगीताचा आनंद घेता येतो. तसेच आवाज कमी-जास्त करणे आणि नेव्हिगेशन करणे हे मागील सीटवर बसूनदेखील करता येते. याव्यतिरिक्तएसडी कार्ड रीडर, यूएसबी, ऑक्सइन, अ‍ॅपल डिव्हाइसेस कनेक्टिव्हिटी सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्डच्या स्वरूपात येते.\nऑक्टाव्हियातील आसनेही अतिशय आरामदायी असून, ती आपल्याला आवश्यक असतील त्याप्रमाणे अ‍ॅडजेस्ट करता येतात. ज्येष्ठ व्यक्तींना यामधून प्रवास करताना कमालीचा आरामदायीपणा मिळेल. दोन्ही सीट्समध्ये जागा भरपूर असल्याने पाय दुखून येत नाहीत.\nस्कोडा ऑक्टाव्हियामध्ये मागील बाजूसही दोन यूएसबी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील प्रवासीही त्यांचे फोन स्मार्टपणे चार्ज करू शकतात. गाडीमध्ये पिलरवर तिकीट होल्डर देण्यात आला आहे. डोअर ट्रिमवरील वेस्ट बिन, फ्रंट सीट्सच्या मागे असलेले टेबल होल्डर आणि इतर गुणविशेष आहेत, जे तुम्हाला कॉम्पक्ट कारमधल्या आरामाचा सुखद अनुभव देतील.\nनवीन ऑक्टाव्हियामध्ये ५९० लिटर बूट स्पेस आहे. मागील सीट फोल्डेबल असल्याने १५८० लिटर लगेज स्पेस उपलब्ध होते. ही स्पेस या विभागात सर्वोत्तम आहे. तसेच यामध्ये लहान लहान वस्तू ठेवण्यासाठी अधिक प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दूरच्या प्रवासाला जाताना अधिक लागणारे सामान घेऊन जाता येणे शक्य आहे. त्यामुळे हा प्रवास नक्कीच आनंददायी होणे शक्य आहे.\nनवीन ऑक्टाव्हियामध्ये स्कोडाने सुरक्षेची सर्व मानके पूर्ण केली आहेत. एखाद्या कठीण अथवा चढउताराच्या ठिकाणावर पार्किंग करताना समस्या येते. मात्र ऑक्टाव्��ियामध्ये हँड्स फ्री पार्किंगची सुविधा दिली असून, त्यामुळे कोणत्याही ठिकाणी गाडी सहजतेने पार्क होते. एएफएस (अ‍ॅडाप्टिव्ह फ्रंट लाइट सिस्टम) लाइट सेन्सर्सने ऑटोमॅटिकपणे चालू केली जाते. हेडलाइट्सना लो लाइट कंडिशन्सवर स्विच केले जाते. एएफएस हेर्डिग कंट्रोल यंत्रणा लाइट बीमचा आकार बदलून वेगवेगळय़ा ड्रायव्हिंग स्थितीसोबत लाइट पॅटर्न्‍सचा अंगीकार करते. नवीन ऑक्टाव्हियामधून रात्री प्रवास केल्यास अधिक आनंद मिळतो. गाडीमध्ये कॉर्नरिंग फॉग लॅप्स देण्यात आले आहेत.\nऑक्टाव्हियामध्ये पुढे आणि बाजूला अशा डय़ुअल एअरबॅग्ज देण्यात आल्या असून, यामध्ये एकूण ८ एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. त्यामधून स्कोडाकडून सुरक्षेवर दिला जाणारा भर अधोरेखित होण्यास मदत होते. तसेच गाडीमध्ये सेफ्टी सीट बेल्ट सिग्नल (ऑडिओ) ड्रायव्हर आणि प्रवाशाला आयबझ फटिग सिग्नल अलर्टचा समावेश होतो. जर सीट बेल्ट घातले नाही तर कायम सिग्नल देण्यात येतो. यामुळे जरी सीटबेल्ट घालण्याची इच्छा नसली तरी सीटबेल्ट लावावे लागते. यातून प्रवाशांना सीटबेल्ट लावण्याची सवय लागून प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातामध्ये गंभीर दुखापतीपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. लहान मुलांना आयसोफिक्स आणि टॉप टिथर पॉइंट्स वापरून सुरक्षित करता येते. गाडीमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंगदेखील उपलब्ध आहे.\nपेट्रोल आणि डिझेलवर चालणारे १.४ टीएसआय ऑक्टाव्हियाचे इंजिन आहे. ते २५० एनएमचा कमाल टॉर्क तयार करते. तसेच १५०० ते ३५०० आरपीएम ऊर्जा यातून निर्माण होते. अवघ्या ८.१ सेकंदामध्ये ते १०० किमी प्रति तास हा वेग प्राप्त करते. यामध्ये ६ स्पीड डीएसजी ट्रान्समिशन आहे. गाडीचे इंजिन अतिशय दमदार असून, ज्या वेळी गाडी वेग पकडायला सुरुवात करते त्या वेळी स्पोर्टी कार असल्याचा फील आतमधील प्रवाशांना येतो. गाडीचे इंजिन स्मूथ असल्याने सीटवर बसलेल्यांना कसलाही त्रास जाणवत नाही.\nऑक्टाव्हिया चालवताना एक स्पोर्टी कार चालवण्याचा सुखद अनुभव येतो. ऑक्टाव्हिया ज्या वेळी हायवेवर धावते त्या वेळी ती सरळ एका रेषेत धावते. १४० किमी प्रति तास या प्रचंड वेगातही ती अतिशय स्थिर वाटते. ज्या वेळी तिला ऑटोमॅटिक मोडवर टाकण्यात येते, त्या वेळी ती आहे त्या वेगात पुढे जात राहते. आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल येथे पाहायला मिळते. स्टेअरिंगवर सर्व काही सुविधा देण्यात आल्या असून, त्यामुळे गाडी चालवताना फक्त हाताच्या बोटावर सर्व काही अ‍ॅडजेस्ट करता येते. गाडीतील आरामदायकपणा अतिशय दिलासादायक जरी असला तरी गाडी मायलेजमध्ये मार खाते. कंपनीने सांगितल्याप्रमाणे किमान १५ किमी प्रति लिटरचे मायलेज आहे. मात्र प्रत्यक्षात गाडी १० किमी प्रति लिटर मायलेज देते. तसेच ग्राऊंड क्लिअरन्सही कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खडबडीत रस्त्यांवर चालण्यासाठी ही कार नक्कीच नाही. मात्र असे जरी असले तरी फक्त १६ लाख रुपयांमध्ये अत्यंत आरामदायी, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा स्पोर्टी कारचा आनंद शौकिन व व्यावसायिकांसाठी मिळण्याची खात्री यातून मिळते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-criticize-gov-44319-2/", "date_download": "2018-12-14T19:37:01Z", "digest": "sha1:ORI7MH5HLC5ZMQVQPUCHNOK4BTGIHX22", "length": 8629, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव - शरद पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव – शरद पवार\nमुंबई : राज्यातलं मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. तसंच मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव असल्याचा ग��भीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. एका पत्रकाद्वारे शरद पवारांनी सरकारवर हे आरोप केले आहे. राज्यकर्त्यांची ही योजना यशस्वी होऊ न देण्याची खूणगाठ मनाशी बांधा, असं आवाहनही शरद पवार यांनी केलंय.\nगेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्यात. शरद पवार यांनी आज एक पत्र लिहून मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून मराठा समाज आंदोलन करतो आहे. अशा वेळी हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार टाळले पाहिजेत. आत्तापर्यंत शांततेने चाललेल्या आंदोलनाला सर्वसामान्यांचा पाठिंबाच मिळाला आहे. त्याला धक्का लागेल अशी काही कृती करू नका असं आवाहन शरद पवार यांनी आपल्या पत्रकाद्वारे केले आहे.\nमराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही. परंतु कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने तसंच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळले गेले पाहिजे. आतापर्यंत शांततेने पार पडलेल्या मराठा आंदोलनाला सर्वसामान्यांचा आणि बहुजनांचा पाठिंबा सदिच्छा प्राप्त झाल्या, त्याला धक्का लागेल असा प्रकार होणार नाही याची खबरदारी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे. असं पवार यांनी आपल्या पत्रकात म्हंटल आहे.\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या…\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा…\nघटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्या : शरद पवार\nदूध का दूध पानी का पानी व्हायलाच हवं, ते संभाषण समाजापुढे आणा – अजित पवार\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही…\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत – शरद पवार\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nसोलापूर : उजनी धरणातील पाण्याचा सोलापूर विद्यापीठानं शास्���्रशुध्द अभ्यास केला असून या चाचणीत पारा, शिस आणि अनेक…\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत…\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली…\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-books-reader-app-28254", "date_download": "2018-12-14T19:43:51Z", "digest": "sha1:VNDA74RMTCAHR2KFIRGNIB5RD425MHYA", "length": 14019, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi Books by Reader \"App\" मराठी रीडर \"ऍप'द्वारे पुस्तके वाचकांच्या हातात | eSakal", "raw_content": "\nमराठी रीडर \"ऍप'द्वारे पुस्तके वाचकांच्या हातात\nमंगळवार, 31 जानेवारी 2017\nमुंबई - सध्याच्या \"हायटेक' जमान्यात केवळ छापील पुस्तकांवर किंवा \"ई-पुस्तक' विकणाऱ्या कंपन्यांवर अवलंबून न राहता स्वतः या व्यवसायात उतरून \"ई-पुस्तकां'ची निर्मिती व विक्री करण्याचे धाडसी पाऊल प्रकाशकांनी उचलले आहे. मुंबई-पुण्यातील आघाडीच्या सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन \"मराठी रीडर' हे ऍप तयार केले आहे. डोंबिवलीत होणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधत त्याचे अनावरण करण्यात येणार आहे.\nमुंबई - सध्याच्या \"हायटेक' जमान्यात केवळ छापील पुस्तकांवर किंवा \"ई-पुस्तक' विकणाऱ्या कंपन्यांवर अवलंबून न राहता स्वतः या व्यवसायात उतरून \"ई-पुस्तकां'ची निर्मिती व विक्री करण्याचे धाडसी पाऊल प्रकाशकांनी उचलले आहे. मुंबई-पुण्यातील आघाडीच्या सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन \"मराठी रीडर' हे ऍप तयार केले आहे. डोंबिवलीत होणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधत त्याचे अनावरण करण्यात येणार आहे.\nसध्याच्या काळात \"ई-पुस्तके' काही वेळा \"पीडीएफ' किंवा इतर कंपन्यांद्वारे \"ई-पब' स्वरूपात तयार केली जातात; मात्र यासाठी प्रकाशकाला दुसऱ्या कंपनीची मदत घ्यावी लागते. त्याऐवजी छापील पुस्तकासारखाच दर्जा \"ई-पुस���तका'लाही द्यावा, यासाठी प्रकाशकांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. राजहंस, मौज, पॉप्युलर, रोहन, ज्योत्स्ना, कॉण्टिनेन्टल अशा सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन हे \"ऍप' तयार केले आहे.\nपहिल्या टप्प्यात शंभर ते दीडशे पुस्तके यावर अपलोड करण्यात येणार असून, तांत्रिक चाचणी यशस्वी झाल्यानंतर हजारवर पुस्तके रसिकांसाठी उपलब्ध करण्यात येतील, असे राजहंस प्रकाशनचे डॉ. बोरसे यांनी सांगितले. मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप या सर्वांवर ती वाचता येतील. वाचण्यासाठी कोणत्याही रीडर ऍप्लिकेशनची गरज पडणार नाही. यापुढच्या काळात अधिकाधिक प्रकाशकांना यात सहभागी करून मराठी पुस्तके ग्लोबल करण्याचा प्रयत्न केला जाईल. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुस्तकांवर 50 टक्के व त्यानंतर 25 टक्के सूटही देण्यात येईल.\n- विविध प्रकाशकांची पुस्तके एकाच \"ऍप'वर उपलब्ध\n- \"ई-पब' स्वरूपातील पुस्तके\n- फॉण्ट लहान मोठा करणे, बुकमार्क, परिच्छेद अधोरेखित करणे, वाचताना डे व नाइट मोडद्वारे प्रकाश कमी-जास्त करणे.\n- फोन हरवल्यास रजिस्टर्ड आयडीवरून पुन्हा मोफत पुस्तक डाउनलोड करण्याची सुविधा.\n- पुस्तक कॉपी किंवा प्रिंट करता येणार नाही.\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nवर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप\nऔरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी...\nअभिनेत्री जरीन खानला पाहाण्यासाठी दोन गटात हाणामारी\nऔरंगाबाद : एका मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (ता. 14) औरंगाबादेतील कॅनोट प्लेस येथे सिनेअभिनेत्री जरीनखान आल्या होत्या. या...\nराजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन\nमुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत...\nमुंबई - भारतीय पोपट पाळणाऱ्यांची आता खैर नाही. मुक्‍या जीवाला पिंजऱ्यात ठेवणाऱ्या पशुप्रेमींना शोधण्यासाठी वन विभागाने मुंबईत खबरी पेरले आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/ram-mandir-matter-is-unresolved-even-after-bjp-ruling-at-center-state-shivsena-1770141/", "date_download": "2018-12-14T19:39:16Z", "digest": "sha1:NKU7WNTPZCLOFOD4TMPQSF2VZT6ONWU3", "length": 12213, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही राम मंदिराला उशीर का?, शिवसेनेचा सवाल | Ram Mandir matter is unresolved even after BJP ruling at Center & state Shivsena | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nकेंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही राम मंदिराला उशीर का\nकेंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही राम मंदिराला उशीर का\n२०१९ आधी राम मंदिर बांधण्यास सुरुवात करायला हवी\nअयोध्येतील राम मंदिरप्रकरणाबद्दल शिवसेनेने काही दिवसापूर्वीच मुखपत्र ‘सामना’मधून राममंदिर बांधा, नाहीतर हिंदू समाज खोटारडय़ांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपाला राम मंदिराच्या आश्वासनाची आठवण करुन देतं, २०१९ आधी राम मंदिर बांधण्यास सुरुवात करायला हवी अशी मागणी केली आहे.\nराम मंदिर प्रकरणाबद्दल पक्षाची बाजू मांडताना राऊत यांनी राम मंदिराचा प्रश्न २०१९ आधी निकाली निघायला हवा. तसेच लवकरात लवकर मंदिराचे बांधकाम सुरु झाले पाहिजे. केंद्रात आणि राज्यात (उत्तर प्रदेश) दोन्हीकडे भाजपाच सत्तेत आहे. ���्यामुळेच राम मंदिर बांधण्यासंदर्भातील कायदा तयार करण्यात यावा अशीही मागणी त्यांनी केली. जर तिहेरी तलाक, एससी/एसटी प्रकरणामध्ये अध्यादेश निघू शकतात तर राम मंदिर प्रकारणी का नाही असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.\n२०१९ च्या लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा राम मंदिराचा मुद्दाही पुन्हा डोकं वर काढतोय. राम मंदिर उभारण्यासाठी आमरण उपोषणास बसलेल्या महंत परमहंस दास यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा ताब्यात घेतलं. अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त ‘जय श्रीराम’च्या घोषणा देतात, पण राममंदिराच्या उभारणीबाबत एक शब्दही बोलत नाहीत अशी टीका केली. २०१९ च्या आधी राम मंदिराची उभारणी झाली नाही तर भाजपाला रामराम करण्याचा इशारा भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी दिला. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेनाही राम मंदिर विषयावर आक्रामक होताना दिसत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/history-of-medicine-1148101/", "date_download": "2018-12-14T19:42:20Z", "digest": "sha1:EHSNC4MPUQUD2YDD2FSEARJMC4RQE2PS", "length": 25531, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कळा औषधजन्माच्या.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठ��� मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nकथा अकलेच्या कायद्याची »\nएवढाच गुंतागुंतीचा असतो एखाद्या नव्या औषधाचा जन्मही.\nभारताच्या १९७०च्या पेटंट कायद्याच्या केंद्रस्थानी होती औषधं. सर्वसामान्य जनतेच्या आटोक्यात औषधांच्या किमती राहाव्यात म्हणून या कायद्यात अनेक तरतुदी होत्या. त्यातली उत्पादन पेटंट रद्द करून औषधांवर फक्त प्रक्रिया पेटंट्स देण्याची तरतूद आपण मागच्या लेखात पाहिली. पण बाकी तरतुदी समजून घेण्यासाठी मुळात औषधाचा जन्म कसा होतो हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.\nमाणसाचा जन्म हा एक चमत्कार आहे. हजारो शुक्राणू एकमेकांशी स्पर्धा करतात तेव्हा कुठे त्यातला एखादा स्त्रीबीजापर्यंत पोहोचतो आणि गर्भ जन्माला येतो. एवढाच गुंतागुंतीचा असतो एखाद्या नव्या औषधाचा जन्मही. लाखो नवे रासायनिक पदार्थ प्रयोगशाळेत बनवले की त्यापासून एखादं औषध निर्माण होतं आणि कित्येकदा तर हे प्रयत्न वांझोटेही ठरतात. औषधं ही एक जीवनावश्यक वस्तू आहे. दुर्धर रोगांपासून बचाव करणारी औषधं बाजारात असली तरी पेटंट्समुळे गरिबांना ती परवडण्यासारखी नसतात आणि त्यामुळे लोकांना जीव गमवावे लागू शकतात. म्हणून भारतासारख्या गरीब देशाच्या पेटंट कायद्याच्या केंद्रस्थानी औषधं होती. मागच्या लेखात १९७०च्या भारतीय पेटंट कायद्यात औषधं स्वस्त व्हावीत म्हणून करण्यात आलेली प्रक्रिया पेटंट्सची तरतूद आपण पाहिली.\nनवं अ‍ॅलोपॅथिक औषध बाजारात येणं ही मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ज्या आजारावर नवं औषध शोधायचं आहे त्यावर साधारण कशी रासायनिक रचना असलेला रेणू औषध म्हणून काम करू शकेल याच्या शक्यता आधी संगणकावर अभ्यास करून पडताळल्या जातात. त्यानंतर त्या रासायनिक रचनेशी मिळतेजुळते जवळजवळ पाच ते दहा हजार रासायनिक पदार्थ प्रयोगशाळेत बनवले जातात. या सगळ्यांची औषध म्हणून काम करण्याची शक्यता आधी विविध पेशींवर आणि मग प्राण्यांमध्ये तपासली जाते. याला म्हणतात प्री-क्लिनिकल चाचण्या. या हजारो पदार्थामधले अनेक पदार्थ त्���ा आजारावर निरुपयोगी आहेत असं तरी आढळतं किंवा इतर अनेक पदार्थ उपयोगी तर असतात, पण अतिशय असुरक्षित आणि विषारी असतात. असे असुरक्षित आणि निरुपयोगी पदार्थ वजा जाऊन जेमतेम २००-३०० पदार्थ असे उरतात जे प्राण्यांमध्ये संशोधनात काही आशेचा किरण दाखवतात. यांना म्हणतात New Chemical Entities (NCEs).\nआता पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे या प्राण्यांमध्ये उपयोगी वाटलेल्या पदार्थाच्या माणसांवर चाचण्या. पण या करण्यासाठी त्या त्या देशांच्या औषध नियंत्रण संघटनेची परवानगी गरजेची असते (उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये United States Food and Drug Authority-USFDA ची परवानगी किंवा भारतात Central Drugs Standard Control Organization -CDSCO ची). माणसांवर चाचण्या करण्यासाठी अमेरिकेत एक अर्ज वराऊअकडे करावा लागतो, ज्याला म्हणतात Investigational New Drug Application (INDA). (बहुतेक नवी औषधं अमेरिकेत उदयास येतात म्हणून तिथली प्रक्रिया बघू या). या अर्जात प्राण्यांमधली उपयोगिता आणि सुरक्षितता, माणसांमधला डोस अशा केलेल्या सर्व चाचण्यांचे निष्कर्ष सादर करावे लागतात. औषध माणसांवर प्रयोग करण्यायोग्य आहे, अशी खात्री पटली तर चाचणीला परवानगी दिली जाते.\nयापुढच्या माणसातल्या चाचण्यांना म्हणतात क्लिनिकल ट्रायल. यातली पहिली पायरी म्हणजे फेज १ चाचणी. ही औषधाची माणसातली सुरक्षितता तपासण्यासाठी केली जाते. माणसातली सुरक्षितता अजून सिद्ध झालेली नसते, म्हणूनच ही थोडय़ाच निरोगी माणसांवर केली जाते. औषध सुरक्षित आहे, असं फेज १ चाचणीत आढळलं तर मग फेज २ चाचणी करतात. ही रुग्णांवर केली जाते आणि रुग्णांची संख्या बरीच असते. सुरक्षितता सिद्ध झालेलं औषध मुळात त्या रोगावर उपयोगी आहे की नाही हे आता तपासलं जातं. ते उपयोगी आहे असं सिद्ध झालं तर होते जगातल्या विविध देशांतल्या विविध वंशाच्या प्रचंड संख्येने सामील होणाऱ्या रुग्णांवर फेज ३ चाचणी. या प्राण्यांवरच्या आणि माणसातल्या तीन पायऱ्यांच्या चाचण्यांनंतर असे केवळ एक किंवा दोन पदार्थ शिल्लक राहिलेले असतात जे औषध म्हणून सुरक्षित आणि उपयोगी आहेत असं सिद्ध होतं. (कधी कधी एकही पदार्थ मिळत नाही आणि सगळे कष्ट वायाही जातात.) आता यांना औषध म्हणून बाजारात विकण्यासाठी परत एक अर्जोऊअकडे करावा लागतो, ज्याला म्हणतात New Drug Application (NDA). या अर्जाबरोबर फेज १, २ आणि ३ मधल्या सर्व चाचण्यांचे निकाल जोडावे लागतात. ते समाधानकारक वाटल्यास हे औषध विकण्याची परवानगी एकदाची मिळते. ही लांबलचक प्रक्रिया पार पाडून बाजारात येणाऱ्या औषधाला म्हणतात इनोव्हेटर ड्रग. हे औषध ज्या कंपनीने शोधलं ती इनोव्हेटर कंपनी. (फायझर, बायर, नोव्हार्तिस, जीएसके या अशा काही बलाढय़ बहुराष्ट्रीय औषध कंपन्या आहेत आणि बहुतेक सगळ्या अमेरिका आणि युरोपातील प्रगत देशांत आहेत.)\nया निर्मिती प्रक्रियेचा खर्च महाप्रचंड असतो. एका औषधासाठी साधारण २०० कोटी अमेरिकी डॉलरइतका. प्रक्रियाही अतिशय दीर्घकाळ चालणारी. ८ ते १० र्वष इतकी. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पायरीवर नियंत्रक संघटनेची परवानगी अत्यावश्यक. बनवलं आणि विकायला काढलं, असं चालत नाही. कारण हा शेवटी माणसाच्या आयुष्याशी खेळ असतो. म्हणूनच औषध उद्योग हा नियंत्रित उद्योग आहे. नियंत्रक संघटनेकडून विक्री परवाना मिळण्याचे दोन निकष म्हणजे औषधाची सुरक्षितता (safety) आणि रोगनिवारण करण्याची उपयोगिता (efficacy).\nपण याशिवायही या निर्मिती प्रक्रियेतला एक फार महत्त्वाचा टप्पा आहे. तो म्हणजे या औषधाची कुणी कॉपी करू नये म्हणून त्यावर स्वामित्व हक्क प्रस्थापित करण्याचा. म्हणजे या औषधावर बौद्धिक संपदा हक्क किंवा पेटंट मिळवणं हा. पेटंट देणारी संघटना म्हणजे त्या त्या देशाचं पेटंट ऑफिस. उदा. अमेरिकेत वर Patent and Trademark Office (USPTO). औषधाने त्याचे गुण प्राण्यांमध्ये साधारणपणे सिद्ध केले की, त्यावर पेटंट मिळवण्यासाठी अर्ज केला जातो. एकाच औषधावर त्याच्या निर्मात्या कंपनीचे एकापेक्षा अधिकही पेटंट्स असू शकतात. मुख्य औषध, त्याच्यापासून बनविलेल्या गोळ्या, कॅप्सूल, इंजेक्शन, औषधाचा डोस अशा विविध गोष्टींवर निरनिराळी पेटंट्स असू शकतात. या पेटंट्सचं आयुष्य असतं २० वर्षांचं. ते संपलं की, इनोव्हेटर कंपनीची मक्तेदारी संपते. मग मात्र दुसरी कुठलीही औषध कंपनी मूळ औषधांच्या पेटंटमध्ये सांगितलेल्या पद्धतीने हे औषध बनवून विकू शकते. अशा कंपन्यांना म्हणतात जेनेरिक कंपन्या आणि त्यांनी बनविलेली औषधं म्हणजे जेनेरिक औषधं. पेटंटचं आयुष्य संपलं की हव्या तेवढय़ा कंपन्या हे औषध बनवू शकतात. त्यामुळे स्पर्धा वाढते आणि औषधांच्या किमती धडाधड खाली येऊ लागतात. मूळ इनोव्हेटर औषधापेक्षा जेनेरिक औषधं ८० ते ९५ टक्क्यांनी स्वस्त होतात. (म्हणजे १०० रुपयांचं औषध ५ ते २० रुपयांना मिळू लागते). जेनेरिक औषधं ही मूळ औषधाइत���ीच परिणामकारक असतात आणि त्यांची परिणामकारकता औषध नियंत्रण संस्थेला सिद्ध करून दाखविल्यावरच त्यांना विक्रीचा परवाना मिळतो. मात्र औषधावरील संशोधनासाठी आणि चाचण्यांसाठी इनोव्हेटर कंपनीचा जो प्रचंड पसा खर्च होतो, तो जेनेरिक कंपन्यांना करावा लागत नाही आणि म्हणून ही औषधं स्वस्त असतात. ही औषधं परिणामकारक नसतात किंवा डुप्लिकेट असतात म्हणून स्वस्त असतात हा समज धादांत खोटा आहे.\nभारतातील डॉ. रेड्डीज, सिपला, ल्युपिन, वोखार्द या कंपन्या अतिशय चांगल्या गुणवत्तेची जेनेरिक औषधं बनवून सगळ्या जगभरात निर्यात करत असतात. या आणि अशा कित्येक कंपन्यांमुळे भारत आज जगाची फार्मसी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. १९७०च्या पेटंट कायद्यामधील उत्पादन पेटंट्स रद्द झाल्याने ज्यांनी जोरदार मुसंडी मारली त्याच या कंपन्या. याशिवायही १९७०च्या पेटंट कायद्यात औषधांच्या किमती कमी ठेवण्यासाठी काही तरतुदी होत्या त्या पुढील लेखात पाहू. पण तोवर लक्षात ठेवायचं इतकंच की हजारो लोकांना जीवनदान देणारी औषधं आपल्यापर्यंत पोचण्याआधी कोणकोणत्या दिव्यातून जातात.\n६ लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकर्करोग, एचआयव्ही व हिपेटायटिस ‘सी’वरील औषधे अत्यावश्यक औषधांच्या यादीत\nआयसीसी म्हणते ‘या’ फोटोची इतिहासात नोंद होणार…\nएमपीएससी मंत्र : इतिहासाचा तार्किक अभ्यास\nअडथळ्यांनंतरही अमेरिकेला औषधी निर्यातीत ३३ टक्के वाढ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65396", "date_download": "2018-12-14T19:14:40Z", "digest": "sha1:C5IJYDBERK3ITOVJJMDHJPBDMTNHY3MR", "length": 6073, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोठेही | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोठेही\nकुणा दोघांमधे झालेच नाही युद्ध कोठेही\nअशी भूमीच नाही मानवा समृद्ध कोठेही\nसदा जातीयवादाचे छुपे उद्देश आढळले\nन दिसला राम कोठेही न दिसला बुद्ध कोठेही\nमनाची खोल सच्चाई कुणाला दाखवू आता\nमला नाही मिळाले एकही मन शुद्ध कोठेही\nतुला कारण कळाले तर मलाही सांग ह्या देशा\nकशाने माणसे होतात हल्ली क्रुद्ध कोठेही\nवयाची खिन्न पन्नाशी निराळे दृश्य दाखवते\nमला दिसतात आताशा बिचारे वृद्ध कोठेही\nपन्नाशी म्हणजे खरे तरुणच,\nपन्नाशी म्हणजे खरे तरुणच, थोडे डिप्रेशन येतेच, पण आणखी १५-२० वर्षे थांबलात तर हे असले प्रश्न मनात येऊन दु:ख्खी होणार नाही तुम्ही.\nमग सगळीकडे गंमतच गंमत दिसू लागते, काळजी नाही, राग नाही, हेवा नाही, दु:ख्ख नाही. नुसती गंमत\nमग सगळीकडे, सगळ्यात विनोदच दिसतो.\nमला अश्या अर्थाची गझल लिहायची होती, पण गझलेला जमीन असते म्हणे नि जमिनीवर सध्या बर्फ असल्याने जमीनच नाही\nकुणा दोघांमधे झालेच नाही\nकुणा दोघांमधे झालेच नाही युद्ध कोठेही\nअशी भूमीच नाही मानवा समृद्ध कोठेही >>>>\nहा शेर जास्त आवडला.\nअप्रतिम, खूप खुप आवडली\nअप्रतिम, खूप खुप आवडली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/material-2-lakhs-are-seized-20-arrested-158978", "date_download": "2018-12-14T20:14:24Z", "digest": "sha1:HVIJGEUF4WI7AX6ASQMWHDY2QTUYKYTJ", "length": 11502, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "material of 2 lakhs are seized 20 arrested दोन लाखाचा मुद्देमाल जप्त, वीस जणांना अटक | eSakal", "raw_content": "\nदोन लाखाचा मुद्देमाल जप्त, वीस जणांना अटक\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nनांदेड : उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकांनी टाकलेल्या वेग���ेगळ्या छाप्यात देशी दारु, हातभट्टी दारु आणि ताडी असा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पथकांनी वीज जणांना अटक केली. त्यात कांही महिलांचाही समावेश आहे.\nनांदेड : उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकांनी टाकलेल्या वेगवेगळ्या छाप्यात देशी दारु, हातभट्टी दारु आणि ताडी असा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पथकांनी वीज जणांना अटक केली. त्यात कांही महिलांचाही समावेश आहे.\nउत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांनी आपल्या विशेष पथकाला जिल्ह्यातील अवैध देशी दारु, हातभट्टी दारु पकडण्याच्या सुचना दिल्या.यावरून पथकांनी किनवट व माहूर भागात बुधवारी (ता. पाच) दिवसभरात वेगवेगळ्या २५ ठिकाणी कारवाई केली. यावेळी वीज दारु विक्री व हातभट्टी तयार करणाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून १५ लीटर देशी दारु, ६७५ लीटर ताडी, ६० लीटर हातभट्टी दारु आणि ६८० लीटर रसायन जप्त केले. तसेच गुन्ह्यात वापरणाऱ्या दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहे. आरोपीमध्ये काही महिलांनाही अटक केली. जिल्ह्यात अशा पध्दतीने कारवाया सुरू राहणार असल्याचे श्री. सांगडे यांनी सांगितले.\nनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nवाघ-बिबट्या शिकारीचे धागेदोरे मध्य प्रदेशात\nअमरावती : पूर्व मेळघाटमधील अंजनगावसुर्जी परिसरात वर्षभरापूर्वी चार वाघ व एका बिबट्याची शिकार झाल्याची बाब पुढे आली. या प्रकरणाचे धागेदोरे हे मध्य...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nवालचंदनगर - रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनासाठी ३ टीएमसी पाणी\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी...\nघाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मुलीचा डेंगीने मृत्यू\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी तिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/criticism-uddhav-thackeray-social-media-become-expensive-158997", "date_download": "2018-12-14T19:42:31Z", "digest": "sha1:CSGNMF4VL6UF3B6ETBJNKPQYCKQW6G2I", "length": 12845, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "criticism on Uddhav Thackeray on social media is become expensive उद्धव ठाकरेंचे सोशल मीडियावरील विडंबन महागात | eSakal", "raw_content": "\nउद्धव ठाकरेंचे सोशल मीडियावरील विडंबन महागात\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nकळंबोली : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समाजमाध्यमांवरील विडंबन कळंबोली वसाहतीमधील एका तरुणाला महागात पडले आहे. फेसबुकवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे विडंबन असणारी चित्रं नेटीझन्सला दिसत असतात. त्यापैकीच एक चित्र कळंबोलीतील या तरुणाला दिसले आणि त्याने ते शेअर केले. सकाळी साडेअकरा वाजता केलेल्या या पोस्टचे परिणाम रात्री सात वाजल्यानंतर तरुणाच्या घरापर्यंत उमटले.\nकळंबोली : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समाजमाध्यमांवरील विडंबन कळंबोली वसाहतीमधील एका तरुणाला महागात पडले आहे. फेसबुकवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे विडंबन असणारी चित्रं नेटीझन्सला दिसत असतात. त्यापैकीच एक चित्र कळंबोलीतील या तरुणाला दिसले आणि त्याने ते शेअर केले. सकाळी साडेअकरा वाजता केलेल्या या पोस्टचे परिणाम रात्री सात वाजल्यानंतर तरुणाच्या घरापर्यंत उमटले.\nसंतप्त शिवसैनिकांनी संबंधित तरुणाच्या घरावर धाबा बोलताच संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांमध्ये धडकी भरली होती. हा प्रकार वाऱ्यासारख्या पसरल्याने शेकडो शिवसैनिक तरुणाच्या घरी जमा झाले. परिस्थिती हाताबाहेर जाणार असे लक्षात येताच घटनास्थळी दाखल झालेले पोलिस रात्री साडेदहा वा���ता तरुणाला पोलिस ठाण्यात घेऊन गेले. या वेळी तरुणाने संतप्त शिवसैनिकांची माफी मागितल्यानंतर हे प्रकरण निवळले. तर महिला शिवसैनिकांनी या तरुणाला साडी देण्याचा हट्ट केला. रात्रीचे साडेअकरापर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता.\nअखेर पोलिसांच्या दालनातूनच या तरुणाने फेसबुकवर लाईव्हवर सर्व शिवसैनिकांची माफी मागितल्यानंतर हे प्रकरण निवळले. या घटनेची कोणतेही नोंद पोलिसांनी केलेली नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये, म्हणून पोलिसांनी सदर तरुणाला बुधवारी (ता.5) सकाळ पर्यंत पोलिस चौकीतच ठेवण्यात आले होते.\nराममंदिराची 'लिटमस टेस्ट' भाजप-शिवसेना फेल\nमुंबई - हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यात राममंदिराचा मुद्दा तापवून 2019 मधील निवडणुकीत मतपेढी भक्‍कम...\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना समावेशक वृत्ती अंगीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले आहे. संवाद हे...\nनगर महापालिकेत शिवसेनाच ठरला 'वाघ'\nनगर - महापालिका निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून, सुरुवातीच्या दिड वाजेपर्यंत हाती आलेल्या ट्रेंडनुसार नगरकरांनी शिवसेनेला सर्वाधिक पसंती...\nनिकाल तिथे, पडसाद इथे...\n11 डिसेंबरला पाच राज्यांतील निकालांचे कौल समोर येणार आहेत. भारत हा खंडप्राय देश. एका टोकाला फुगलेल्या नद्यांच्या पुराने जनजीवन विस्कळित झालेले असते,...\nमुंबई - एकत्र निवडणुका घेण्यासाठी शिवसेनेचा भाजपवर दबाव वाढला आहे. मराठा आरक्षण, ७२ हजार नोकरभरती, धनगर आरक्षणाचा ठराव आदी मुद्यांचा फायदा उठवून...\nदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या; शिवसेनेचे निवेदन\nमंगळवेढा : राज्यातील इतर तालुक्‍यांच्या दुष्काळाच्या तुलनेत मंगळवेढा तालुक्यात अतिशय भयावह आहे. त्यामुळे तालुक्यात तात्काळ दुष्काळी उपाययोजना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/maharashtra-gov-use-bangkok-road-photo-for-adv/", "date_download": "2018-12-14T20:38:37Z", "digest": "sha1:PXAPYKHLXH5OBC47ZBMRWO7ELZRFKVSR", "length": 9442, "nlines": 130, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "राज्य सरकारच्या जाहिरातीत दाखवला बँकॉकचा रस्ता! – थोडक्यात", "raw_content": "\nराज्य सरकारच्या जाहिरातीत दाखवला बँकॉकचा रस्ता\n02/11/2017 टीम थोडक्यात महाराष्ट्र, मुंबई 0\nमुंबई | ‘आपलं सरकार, कामगिरी दमदार’चा दावा करणाऱ्या राज्य सरकारला जाहिरातबाजीसाठी चक्क बँकॉकच्या रस्त्याचा फोटो वापरावा लागलाय. मंत्रालयाच्या तळमजल्यावर हे पोस्टर लावण्यात आलंय.\nनिवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने सरकारची जोरदार ब्रँडिंग करण्यास सुरुवात केलीय. 300 कोटी रुपये त्यासाठी खर्च करणार असल्याचं वृत्त मध्यंतरी आलं होतं.\nदरम्यान, सध्या ‘मी लाभार्थी’ या टॅगलाईनखाली सरकारने जाहिरातबाजी सुरु केलीय. ‘होय, हे माझं सरकार’ अशीही टॅगलाईन वापरण्यात येतेय. अशाच एका जाहिरातीच्या पोस्टरवर बँकॉकच्या रस्त्याचा फोटो वापरण्यात आलाय.\nरस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना असा फोटो वापरल्यामुळे सरकारला आता मोठ्या टीकेचा सामना करावा लागू शकतो.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास...\nमोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप ...\n“संताप ओळखा नाहीतर आज फास लावून घे...\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमं...\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळा...\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव झाल्यामु...\nखरं खरं सांगा, खरा फेकू कोण\nभाजप खासदार संजय काकडे पुन्हा राष्ट्रवाद...\nशरद पवारांनी सांगितलं, कुठं कुठं चुकले न...\nमहाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठं...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्याची क्षम...\nमुख्यमंत्री महोदय, न्यायालयाचे निर्देश पाळा आम्ही शांत राहू- राज ठाकरे\nपोलिसानेच कायदा हातात घेतला, बांधकाम व्यावसायिकाची हत्या\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गा��धींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/tag/%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%AD/", "date_download": "2018-12-14T20:33:29Z", "digest": "sha1:GE4U54KZW5ZUNJ54NUJDYGADFMZESCTY", "length": 50727, "nlines": 129, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "१८५७ | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nPosted: मार्च 4, 2010 in इतिहास, राजकारण\nटॅगस्अर्थ, आव्हाने, इतिहास, कारणे, गांधी, जीवन, टिळक, दलित, धर्��, फाळणी, भारत, महाराष्ट्र, राजकारण, समाज, स्वातंत्र्य, १८५७\nगोविंद तळवलकर , सौजन्य – मटा\n(लेख ३ जाने २००८ रोजी प्रकाशित झाला होता.)\nइतिहासातील सनावळ्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घटनांची नोंद घेतलेली असते. त्या घटनांनी अर्थातच त्या त्या काळात दूरगामी परिणाम घडवलेले असतात. मग ती ब्रिटिश साम्राज्याचा भारतात पायाघालणारी प्लासीची लढाई असो की १८५७चे भारतीय स्वातंत्रयुद्ध असो , आज तेथपासून अणुयुगापर्यंत झालेल्या प्रवासात त्या घटनांचे महत्त्व कितपत उरले आहे ,असा प्रश्न पडू शकतो. अडीचशे वर्षांतील अशा घटनांचा अभ्यासपूर्ण आढावा.\nब्रिटिशांच्या भारतातील साम्राज्याचा पाया ज्या प्लासीच्या लढाईने घातला , तिला यंदा अडीचशे वषेर् पूर्ण झाली. त्याचबरोबर १८५७च्या उठावाला आणि मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेस दीडशे वषेर् झाली असून , लोकमान्य टिळकांच्या दीडशेव्या जन्मतिथीची सांगताही या वषीर्च झाली.\nअखिल भारतीय काँग्रेसमध्ये पहिली मोठी फूट पडल्याला या डिसेंबरमध्ये शंभर वषेर् होतात आणि रशियन क्रांतीला नव्वद. महात्माजींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह सुरू केला , तो शंभर वर्षांपूवीर् सप्टेंबरमध्ये. आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात अमेरिकनांचा पराभव होण्याची शक्यता निर्माण झाली असता , ज्याच्या प्रयत्नांमुळे फ्रेंचांनी अमेरिकेस लष्करी मदत पाठवली , त्या लाफाए याच्या जन्मास याच वषीर् अडीचशे वषेर् पूर्ण होतात.\nया सर्व घटनांचा आजच्या दैनंदिन जीवनाशी संबंध येत नाही. तथापि ऐतिहासिक घटनांपासून काही निष्कर्ष निघतात आणि त्यांपासून काही धडेही घ्यायचे असतात. इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही ; पण काही प्रवृत्ती , उणीवा इत्यादींची मात्र होते.\nप्लासीची लढाई आणि १८५७चा उठाव या दोन्ही वेळी हिंदी लोकांचे अंगभूत दोष सारखेच होते , असे दिसून येईल. दोन्ही वेळी सामाजिक शिस्तीचा अभाव होता आणि मध्यवतीर् सत्ताकेंद नव्हते. शिवाजी महाराजांच्या उदयकाळीही या प्रकारची परिस्थिती होती. आज्ञापत्रात म्हटले आहे- ‘ कोणाचा अन्याय न करावा ही यांची बुद्धीच नाही. बळकट व्हावे ;दुसऱ्याचे घ्यावे ; दावेदरवडे करावे हा त्यांचा सहज हव्यास. राज्यशासन येईल हे जाणोन , हे अगोदरच दुसऱ्याचा आश्रय करतात. देश मारितात- परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशेने अगोदरच स���ुख करतात. तिकडील भेद इकडे व इकडील भेद तिकडे करून राज्यात शत्रूचा प्रवेश करतात.’\nप्लासीची लढाई होण्यास बंगालचा नवाब सिराज उद्दौलाचा उद्दामपणाचा कारभार तसेच फंदफितुरी कारणीभूत होती. त्याचा आजोबा अलिवदीर् खान याने त्याला वारस ठरवले , हे अलिवदीर्खानाची मुलगी- घसिटा बेगम हिला मान्य नव्हते. सरसेनापती मिर जाफर हा राज्य मिळवण्यास अधीर होता. सिराजच्या कारभारावर व्यापारी मंडळी नाराज होती आणि त्यांचे नेतृत्व करत होता महताब चंद. हा सावकारी व व्यापारी करत असे. जगत सेठ या नावाने तो ओळखला जात होता.\nसिराजने कोलकाता इथल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील किल्ला हस्तगत केल्यामुळे तिच्या व्यापारास ‘ खो ‘ बसला. किल्ला परत घेण्याची तिची आकांक्षा होती. या कामी लाच व फंदफितुरी करण्यासाठी कंपनीला जगत सेठ व इतर व्यापाऱ्यांचा उपयोग झाला. सिराज व मिर जाफर यांच्यातील स्पधेर्चा फायदा घेऊन मिर जाफरला कंपनीकडे वळवण्यासाठी जगत सेठ यास फार सायास पडले नाहीत.\nईस्ट इंडिया कंपनीने रॉबर्ट क्लाइव्ह याची कोलकातातील किल्ला ताब्यात घेण्याच्या मोहिमेचा प्रमुख म्हणून नेमणूक केली. सिराजची राजधानी मुशिर्\nदाबाद इथे होती. त्याने प्लासीपाशी सैन्यासह तळ टाकला. बंगालीत या छोट्या गावाचे नाव आहे पोलाशी किंवा पलाशी. पोलाशी म्हणजे पळस. पळसाची अनेक झाडे असलेले हे गाव पोलाशी म्हणून ओळखले जाते.\nसिराजकडे जवळजवळ पन्नास हजार सैन्य होते ; पण प्रत्यक्ष लढाईत पाच हजारच सहभागी झाले. सिराजला फ्रेंचांच्या ७५ तोफांची मदत होती. ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य तीनएक हजार होते. यात एकविसशे हिंदी शिपाई आणि नऊशे ब्रिटिश अधिकारी होते. कंपनीकडे सिराजपेक्षा कमी तोफा होत्या.\n‘ प्लासीची लढाई ‘ असे म्हटले जात असले तरी लढाई म्हणावी अशी काही झाली नाही. सिराजच्या सैन्याने २३ जून १७५७ रोजी सकाळी सातला तोफा डागल्या. तथापि , क्लाइव्हचे सैन्य दूर असल्यामुळे ते तोफांच्या माऱ्यात आले नाही. दुपारी बारा वाजल्यानंतर तास-दीड तास पाऊस पडला. कंपनीने आपल्या तोफा व दारूगोळा झाकून ठेवण्याची दक्षता घेतली , तशी फ्रेंचांनी घेतली नाही. सिराजचा तोफखाना पावसामुळे निकामी झाला , हे क्लाइव्हला समजले नव्हते. पण सिराजचा तोफखाना बंद असल्याचे पाहून त्याने चढाई केली , तेव्हा सिराजच्या सैन्याने पळ काढला. मिर जाफर मदतीला आला नाही. सिराजचे बरेचसे सैन्य लढलेच नाही आणि त्याचे बरेच नुकसान झाले. मग क्लाइव्हने मिर जाफर नवाब म्हणून मान्य केला. कंपनी आणि क्लाइव्हसह सर्व इंग्रज अधिकारी यांना बरीच लूट मिळाली.\nक्लाइव्ह कोलकात्यात विजयी वीर म्हणून आला. त्याचे स्वागत करणाऱ्यांत राजा नबकृष्ण देव हे सावकार व इतर तत्सम लोक पुढे होते. पळसाची पाने लालभडक असतात. प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिशांचा साक्षात कारभार जिथे होता , तो भाग नकाशात लाल रंगाने दाखवला जाऊ लागला आणि अंकित अशा संस्थानिकांच्या ताब्यातील भाग पिवळ्या.\nयानंतर शंभर वर्षांनी कंपनीच्या विरुद्ध उठाव झाला. पहिले स्वातंत्र्ययुद्ध असा त्याचा गौरव आज केला जातो. तथापि त्यानंतर लगतच्या काळात इतिहासाचार्य राजवाडे ,वासुदेवशास्त्री खरे , शेजवलकर इत्यादींनी या उठावाची कठोर चिकित्सा केली होती. त्यांनी सतत ‘ बंड ‘ हाच शब्द वापरला. विष्णुशास्त्री चिपळूणकर हे देशाभिमानी व धर्माभिमानी. त्यांनी ५७ सालच्या बंडाबद्दल लिहिले , ‘ १८५७ साली एकदम साठ पलटणी उठून स्वातंत्र्याचा झेंडा उभारतात. पण या झेंड्यात व इंग्लंड , फ्रान्स ,अमेरिका येथील बंडांत अतिशय अंतर आहे. वरील देशांतील दंगे कराच्या बाबतीत झाले आणि इकडे १८०७ व ५७ साली बंडे झाली , त्यास कारण देशाभिमान बिलकूल नसून केवळ धर्माभिमान होय. आमच्या देशात अभिमान चढवावयाची बाजू कोणती तर यज्ञोपवित , गोब्राह्माण इत्यादी. स्वातंत्र्य , जन्मभूमी या शब्दांत वरच्यासारखा प्रभाव प्राच्य देशांत थोडाच आढळतो तर यज्ञोपवित , गोब्राह्माण इत्यादी. स्वातंत्र्य , जन्मभूमी या शब्दांत वरच्यासारखा प्रभाव प्राच्य देशांत थोडाच आढळतो \nइतिहासाचार्य राजवाडे यांनी म्हटल्याप्रमाणे शस्त्र व शास्त्र या जोरावर इंग्रजांनी १८५७च्या बंडात विजय मिळवला. इंग्रजांकडील शस्त्रे ही इंग्लंड व युरोप यांत विकसित होत असलेल्या शास्त्रातून निर्माण होता होती. आपला समाज अध:पतित अवस्थेत (डिकॅडन्ट) होता ; तर त्यांचा वधिर्ष्णू होता. प्लासीनंतर शंभर वर्षांत आपले संस्थानिक व राजे , तसेच त्यांचे प्रधान आणि समाजाचे धुरीण यांना कोणाला कंपनीच्या राज्याचा विस्तार का होत आहे त्यांच्यापाशी विद्या आहे ती काय आहे त्यांच्यापाशी विद्या आहे ती काय आहे त्यांचा देश कसा आहे त्यांचा देश कसा आहे इत्यादी चौकशी करून ��पली राज्यव्यवस्था सुधाराविशी वाटली नाही.\nयुरोपात तिथल्या चर्चने मध्ययुगापासूनच नव्या विद्येचा प्रसार सुरू केला होता. प्राचीन ग्रीक विद्येचा प्रभाव पडून वैचारिक क्रांती झाली व त्यापाठोपाठ धामिर्क सुधारणा होऊ लागल्या. यातून विज्ञानाच्या विविध शाखांत आश्चर्यकारक प्रगती होऊ लागली आणि तंत्रज्ञान विकसित झाले. यातून औद्योगिक क्रांती झाली आणि तिचेच वारस इथे राज्यविस्तार करू लागले.\nत्यांना इथे भूमी भुसभुशीत लागली. आपले लोक शौर्यात इंग्रजांना हरणारे नव्हते. पण शिस्तीचा अभाव , जुनाट शस्त्रे आणि लष्करी व्यूहरचनेतील जुनाटपणा याचबरोबर सर्व पातळ्यांवरील नेतृत्वाचा नादानपणा यामुळे पराभव अटळ होता. वासुदेवशास्त्री खरे लिहितात की , ‘ हिंदुस्थान इंग्रजांनी घेतले नसते तर फ्रेंचांनी घेतलेच असते. ‘यासारखे मत कार्ल मार्क्सनेही व्यक्त केले आहे. त्याने इंग्रज साम्राज्यशाहीवर टीका केली खरी ; पण इंग्रजांमुळे भारत आधुनिक युगात येण्यास मदत झाली , असे मत दिले आहे. त्याने असाही सवाल केला की , ‘ ब्रिटिशांनी हिंदुस्थान पादाक्रांत केला नसता तर तुर्क , इराणी वा रशियन यांनी केला असता. ते आपल्याला पसंत पडले असते काय \nप्लासीनंतर शंभर वर्षांत इंग्लंड व युरोपमधील क्रांतिकारक स्थित्यंतर इथल्या राज्यर्कत्यांनी समजून घेतले नाही. फ्रेंचक्रांती आणि त्यापूवीर्चे अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध यांनी नुसती राज्यक्रांतीच घडवून आणली नाही , तर नवे विचार प्रसारित केले. थॉमस पेन याने मानवी हक्कांचे महत्त्व प्रतिपादिले आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या प्रमुखांवर त्याचा प्रभाव होता. अमेरिकन प्रजासत्ताकाचे प्रणेते वॉशिंग्टन , जेफर्सन ,हॅमिल्टन , मॅडिसन , फ्रॅन्कलीन , अॅडॅम्स इत्यादींनी प्रजासत्ताकाचे नवे तत्त्वज्ञान तयार केले. फ्रेंचक्रांतीने युरोपमधील सरंजामशाहीचा अंत करण्याची प्रक्रिया सुरू केली. १८५७च्या धुरिणांना याची काहीच कल्पना नव्हती व ती करून घेण्याची उत्सुकताही नव्हती. तसेच असे पर्यायी तत्त्वज्ञान त्यांच्यापाशी नव्हते. नकाशाचे शास्त्रच माहीत नसल्यामुळे सर्व भारताचा नकाशा त्यांच्यापाशी नव्हता , मग जगाचा कोठला असणार कोपरनिकस , गॅलिलिओ , न्यूटन इत्यादींच्या वैज्ञानिक शोधांमुळे औद्योगिक क्रांतीला प्रेरणा मिळाली आणि विविध ज्ञ��नशाखा प्रगत होत गेेल्या. हे सर्व संचित ज्यांच्या मागे उभे होते त्यांच्यापुढे हरिविजय आणि पांडवप्रताप यांची पारायणे करणाऱ्यांचा प्रभाव पडणे अशक्य होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अद्ययावत व परंपरागत अशा दोन शब्दांत या दोन संस्कृतींचे वर्णन केले असून परंपरागत संस्कृतीचा पराभव अटळ मानला.\nवास्तविक उठाव करण्यात इंग्रजांच्या सैन्यातल्या शिपायांचा पुढाकार होता आणि संस्थानिक व राजेरजवाडे हे शिपायांच्या दबावामुळे उठावात सामील झाले. त्यांपैकी काहींची संस्थाने डलहौसीने खालसा केली नसती , तर ते बंडात सामील झाले नसते. यामुळे ज्या उत्तर भारतात बंडाचा जोर होता , त्यातले अनेक राजे बंडापासून अलिप्त होते. सबंध भारताचा विचार केला , तर फार थोडा प्रदेश बंडात सामील होता आणि ते चालू असताना मुंबईत इंग्रजी विद्या देणारे विद्यापीठ स्थापन झाले.\nज्यांचे शासन खिळखिळे होते , त्यांना उठाव करायचा तर राजकीय व लष्करी या दोन्ही पातळ्यांवर नेतृत्वाची साखळी हवी , याची जाणीव नसावी हे स्वाभाविक होते. तसेच बंड यशस्वी झाले असते तर कोणत्या प्रकारची राज्यव्यवस्था ते आणणार होते पुन्हा लहान-मोठी राज्ये देशभर पसरली असती आणि ती एकमेकांशी जमेल तेव्हा लढत बसली असती.\nइंग्रजांनी जिथे कारभार सुरू केला होता , तिथल्या व्यापाऱ्यांना शांतता हवी होतीच. पण सामान्य लोकांनाही हवी होती. इंग्रजी शिक्\nषणामुळे तयार होत असलेल्या पिढीलाही या विद्येचे महत्त्व वाटू लागले. यामुळे दादाभाई ,भांडारकर , रानडे , सुरेन्दनाथ बॅनजीर् इत्यादी इंग्रजी विद्या आत्मसात करणारे आपले नेते १८५७विषयी फारसे लिहिताना वा बोलताना आढळणार नाहीत. नव्याने मिळालेल्या विद्येकडे ती पिढी आकषिर्त झाली ; पण त्याचबरोबर इंग्रजी राज्यातील दोष आणि आपल्या समाजाची दुरवस्था याबद्दल ती जागरुकही झाली. त्या काळात डॉ. भाऊ दाजी यांच्यासारख्यांची इंग्रजी कारभारावरील टीका बरीच जहाल होती आणि नंतर दादाभाईंनी संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे कसा जात होता याचे विवेचन केले. हे नव्या विद्येचे फळ होते.\nयातून अखिल भारतीय काँग्रेसचा जन्म झाला. प्रतिनिधित्व नाही तर कर नाही , ही अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धातील घोषणा काँग्रेसच्या पहिल्या पिढीच्या नेत्यांनी ऐकली होती. त्यांनी यातला प्रतिनिधित्वाचा भाग उचलला. या सुमारास व नंतर काही काळ सशस्त्र प्रतिकार व व्यक्तिगत खून हेही तंत्र काहीजणांनी अवलंबिले. प्रत्येक समाज मुक्ततेचे प्रयत्न करू लागतो तेव्हा याच उपायांचा अवलंब होतो. नंतर सामूहिक प्रतिकार वा आंदोलन यांचा मार्ग स्वीकारला जातो. आपल्या समाजाच्या आथिर्क दुरवस्थेची कारणमीमांसा नव्या नेत्यांनी केली आणि जबाबदार राज्यपद्धतीची मागणी केली. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात प्रतिनिधित्व नसेल तर कर नाहीत हे सूत्र होते. म्हणजे ते बहिष्काराचे सूत्र होते.\nआपल्याकडे बहिष्काराची घोषणा बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ झाली. तिचे प्रवर्तक व पुरस्कतेर् सुरेन्दनाथ बॅनजीर् , अनेक बंगाली नेते व लोकमान्य टिळक होते. स्वदेशी , राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार अशी सूत्री होती. बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ ब्रिटिश मालावरील बहिष्कार बंगालमध्ये सुरू झाला , तेव्हा त्याची व्याप्ती देशभर असावी , ही जहालांची मागणी होती ; तर नेमस्तांना बंगालच्या बाहेर बहिष्कार नको होता. या वादावरून काँग्रेसमध्ये फूट पडली आणि जहालांना पक्षातून बाहेर जावे लागले. परंतु यामुळे काँग्रेसला मजबूत करण्यात नेमस्त यशस्वी झाले नाहीत आणि काँग्रेस दुर्बळ झाली. काँग्रेसच्या स्थापनेनंतर बावीस वर्षांनी ही मोठी फूट पडली. (स्वातंत्र्यानंतरही बावीस वर्षांनी काँग्रेसमध्ये फूट पडावी हा योगायोग विलक्षण म्हटला पाहिजे.)\nपहिल्या महायुद्धानंतर रशियाला व जगाला हादरा देणारी घटना घडली व ती म्हणजे रशियात १९१७ झालेली कम्युनिस्ट क्रांती. तिला या वषीर् नव्वद वषेर् पूर्ण होतात. महायुद्धात रशियाची चांगलीच दमछाक झाली. जर्मनीने रशियाशी स्वतंत्रपणे तह करण्याची तयारी दाखवली होती. पण इंग्लंड , फ्रान्स व अमेरिका या दोस्त देशांनी अशा तहाची कल्पना त्याज्य ठरवली. काही तज्ज्ञांचे असे मत आहे की , रशियाशी जर्मनीचा वेगळा तह अगोदरच झाला असता , तरी जर्मनीचा पराभव करण्याचे दोस्त राष्ट्रांचे उद्दिष्ट सफल झाले असतेच आणि रशियात झारची सत्ता बोल्शेविकांना नष्ट करता आली नसती. ते काहीही असो ; रशियात झालेली क्रांती ही कम्युनिझम या तत्त्वावर आधारलेली होती. हे सर्वंकष तत्त्वज्ञान होते व आहे. यामुळे रशियन क्रांती ही केवळ राज्यक्रांती नव्हती. रशिया आणि सर्व जग यांची सर्वांगीण व्यवस्था पूर्णत: वेगळ्या पायावर उभी करण्याचे उद्दिष्ट या क्रांतीने समोर ठेवले होते.\nमार्क्सच्या भाकिताप्रमाणे प्रगत भांडवलशाहीची जागा कामगारांच्या हुकूमशाहीने घेतली जाणार होती. तशी क्रांती इंग्लंड , अमेरिकेत व्हायला हवी होती ; कारण तिथे प्रगत भांडवलशाही होती. पण तसे न होता मागासलेल्या , शेतीप्रधान रशियात कम्युनिस्ट पक्षाने सत्ता काबीज केली. नंतरही चीन व व्हिएतनाम या शेतीप्रधान देशांतच कम्युनिस्ट सत्ताधारी झाले. रशियन क्रांतीचे हे स्वरूप लक्षात घेऊन जॉर्ज केनान या रशियाविषयक तज्ज्ञाने म्हटले की , कम्युनिझममुळे रशिया बदलला असला, तरी रशियामुळे कम्युनिझम कसा व किती बदलला याचीही दखल घेतली पाहिजे.\nकामगारांच्या हुकूमशाहीची घोषणा रशियन नेत्यांनी केली असली , तरी कामगारांच्या हाती सत्ता नव्हती. लेनिनला जो व्यावसायिक क्रांतिकारकांचा वर्ग अपेक्षित होता ,त्याच्याकडे सत्ता आली. रोझा लक्झेम्बर्गने तेव्हाच इशारा दिला होता की ,कामगारांच्या हुकूमशाहीच्या नावाखाली एका पक्षाची व पक्षाच्या नावावर एका गटाची हुकूमशाही स्थापन होईल आणि मग एका व्यक्तीची. तसेच झाले आणि स्टालिनशाहीने थैमान घातले.\nरशियात जीवनाच्या सर्वांगांचा विकास होणार होता ; पण त्याने सर्व लक्ष केंदित केले ते लष्करी सार्मथ्यावर. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व रशिया या दोनच महासत्ता शिल्लक राहिल्या. केवळ लष्करी सार्मथ्यावर राज्य चालत नाही. सोव्हिएत युनियनला याचा अनुभव आला आणि क्रांतीनंतर त्र्याहत्तर वर्षांत केवळ कम्युनिस्ट पक्षाची सत्ता नष्ट झाली नाही , तर सोव्हिएत युनियन व त्याचे साम्राज्यच संपुष्टात आले. रशियातील राजवट फार काळ टिकणार नाही , असे वीस सालात लेनिनची मुलाखत घेऊन सांगणाऱ्यांत बर्ट्रांड रसेल हे अग्रभागी होते.\nभारतात काँग्रेसच्या राजकारणाला १९२० सालापासून महात्मा गांधींनी वेगळे वळण लावले. त्यापूवीर् इतका मोठा भारतीय समाज आंदोलनात उतरला नव्हता. ही राष्ट्रीय आंदोलने आणि दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंडची झालेली दुरवस्था याचा परिणाम इंग्रजांचे राज्य करण्याचे सार्मथ्य संपुष्टात येण्यात झाला व भारत स्वतंत्र झाला. त्याबरोबर देशाची फाळणी झाली. त्या कारणास्तव हिंदू-मुस्लिम तेढ कमालीची विकोपाला गेली. त्या काळात शांतता व सलोखा यांचा संदेश देणारा महात्मा जातीय राजकारणाने अंध झालेल्यांच्या विद्वेषाचा लक्ष्य झाला व त्याचा बळी घेतला गेला.\nआजही हा प्रश्ान् सुटलेला नाही. त्यातच पाकिस्तानने दहशतवादी धोरणाचा अवलंब करून भारतात उत्पात घडवून आणण्याचे धोरण अवलंबिले आणि ज्या पाकिस्तानच्या दडपशाहीपासून पूर्व बंगालला भारताने मुक्त केले , तो बांगलादेश बनून भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या गटांना आश्रय देत आहे.\nभारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रजासत्ताकाची घटना तयार झाली. तिचे प्रमुख निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना हे एक साधन आहे ; तीमधील तत्त्वे अमलात आणून सामाजिक व आथिर्क विषमता तशीच चालू राहिली तर घटना निरर्थक होईल ,असा इशारा दिला होता. खुद्द बाबासाहेब ज्या अस्पृश्य गणलेल्या समाजात जन्माला आले होते , त्याची अस्पृश्यता नष्ट करण्याचे परिणामकारक धोरण अमलात येत नाही, हे पाहून जो हिंदू धर्म आम्हाला अस्पृश्य मानतो तो सोडून आम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करतो , अशी घोषणा बाबासाहेबांनी केली. याप्रमाणे आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी धर्मांतर केल्याला या वषीर् पन्नास वषेर् होतात.\nबाबासाहेबांनी ज्या सामाजिक व आथिर्क विषमतेचा प्रश्ान् उपस्थित केला होता , तो महात्मा फुले यांनी एकोणिसाव्या शतकात मांडला हो\nता. हा सामाजिक व आथिर्क विषमतेचा प्रश्ान् आजही भेडसावत आहे. गेल्या काही वर्षांत अर्थव्यवहारावरील अनेक निर्बंध उठले वा सैल झाले आहेत. पण मूठभर व्यक्ती अब्जाधीश झाल्याने व लष्करी सार्मथ्य वाढल्यामुळे कोणताही देश महासत्ता होत नाही. बकाल शहरे व भकास ग्रामीण भाग ; अनेक गावांत शाळेचा अभाव आणि शाळा असली तरी शिक्षकांचा अभाव ; अशी परिस्थिती असताना महासत्तेची भाषा करणे ही एक क्रूर थट्टा ठरते.\nगेल्या साठ वर्षांतील आपल्या प्रयत्नांतून आणि त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत बदललेल्या आथिर्क धोरणामुळे विकासाचा मोठा टप्पा गाठला गेला आहे. पण यापुढे विकास करायचा आणि जुने व नवे प्रश्ान् सोडवायचे , तर ज्या काही पायाभूत सुविधा हव्यात त्यांत ऊर्जा ही सर्वात महत्त्वाची आहे. वीज आणि सोव्हिएत म्हणजे कम्युनिझम असे लेनिनचे समीकरण होते. ते रशियाने गाठूनही कम्युनिस्ट राजवट नष्ट झाली , ही गोष्ट वेगळी.\nधरणे , कोळसा अशी साधने वीजनिमिर्तीसाठी आहेत. पण संसदीय पद्धती स्वीकारूनही ज्याप्रमाणे संसदीय वृत्ती आपल्या राजकीय पक्षांत रुजलेली नाही ,त्याचप्रमाणे आथिर्क विकासाचे ध्येय स्वीकारूनही त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा पुरवण्याचा प्रश्ान् आला की , आंदोलने , बहिष्कार आणि हिंसाचार यांचा आगडोंब उसळतो. विकासाच्या योजनांमुळे विस्थापित होणाऱ्यांना वाजवी भरपाई मिळाली पाहिजे , ही न्याय्य मागणी आहे ; पण सर्व आंदोलक केवळ हाच प्रश्ान् हाती घेत नाहीत. काही तर कारखाने हवेत की नको , असा प्रश्ान् विचारून जी अर्थव्यवस्था कोठेही यशस्वी झाली नाही , तिचा आग्रह धरतात. शेतीप्रधान समाज कंगालच राहणार. लोकसंख्यावाढीला आळा बसत नसल्यामुळे शेतीवरील लोकसंख्येचा भार अतोनात वाढला आहे. तेव्हा कारखानदारी आवश्यक आहे.\nभारत आज अणुयुगात प्रवेश करत आहे. आपण क्षेपणास्त्रे यशस्वीपणे तयार करत आहोत आणि अणुबॉम्बचे स्फोटही केले. पण ऊर्जानिमिर्तीच्या साधनांची मर्यादा लक्षात घेता अणूपासून वीजनिमिर्ती करण्याशिवाय तरणोपाय नाही. ती करताना अमेरिका व इतर देशांची मदत घेणे भाग आहे. बुश सरकारने सहकाराचा प्रस्ताव मांडला आणि आपल्या अणुशास्त्रज्ञांनी तो तपासला. आपली ऊर्जा निर्माण करणारी व बॉम्ब तयार करणारी केंदे वेगळी केली असून करार केवळ ऊजेर्साठी आहे. ज्या हाइड कायद्यावरून गदारोळ उठवला आहे , तो अमेरिकन सरकारला बंधनकारक नसून केवळ सल्ला देणारा आहे , असा बुश प्रशासनाने खुलासा केला आहे. पण डाव्यांनी व भा.ज.प.ने करार हाणून पाडण्याचा चंग बांधला आहे. यात भा.ज.प. तर दुटप्पीपणाच दाखवत आहे. अणुस्फोट त्याच्या नेतृत्वाखालील सरकारने केले. ते जाहीर करताना संसदेची अनुमती घेतली नव्हती. आताच्या सरकारने असे आश्वासन दिले नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चिटणीस करात यांना अमेरिकेशी संबंधच नको असून त्या पक्षाने मनमोहन सिंग सरकारबरोबर वागताना वाटमाऱ्यांचे धोरण अवलंबिले आहे. याचवेळी चिनी अध्यक्षांनी चीन व अमेरिका यांच्यातील सहकार्याचे स्वागत करून अधिक सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली , हे विशेष. बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य इंग्रजीतील ‘ आय ‘ हे अक्षर साम्राज्यवादाची (इंपिरियालिझम) आठवण करून देत नसून गुंतवणुकीची (इन्व्हेस्टमेंट) देते असे म्हणतात व व्हिएतनामचे उदाहरण देतात. त्यांचे भाईबंद मात्र ही वस्तुस्थिती मान्य करत नाहीत.\nडाव्यांच्या धोरणामुळे चीन व पाकिस्तान आनंदित झाले असतील. ज्यांनी पक्षांतर्गत वाद , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरण इत्यादींबाबत जन्मभर रशिया व नंतर चीनच्या ओंजळीने पाणी प्यायचे व्रत पाळले , ते स्वातंत्र्य व सार्वभौमत्वाचे आपणच पाठीराखे असल्याचा दावा करतात हे विशेष. काहीही करून केंद सरकार व काँग्रेस पक्ष कमालीचा दुर्बल केला , तर पुढील निवडणुकीत आपल्या वाटमारीच्या धोरणाचा अधिक लाभ उठवता येईल असा कयास असावा. म्हणजे प्लासीच्या लढाईपासून दिसणारीच ही प्रवृत्ती आहे. एक पराभूत झालेला वैचारिक पंथ आणि त्याची त्याहून पराभूत झालेली व्यवस्था येथे यशस्वी होणार नाही व होऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/school-start-student-welcome-123953", "date_download": "2018-12-14T20:54:14Z", "digest": "sha1:BR4WNAMKJR5DOCVLI2AFZHQEFFSVHR4L", "length": 12721, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "school start student welcome तोरण, ओवाळणीने विद्यार्थ्यांचे स्वागत | eSakal", "raw_content": "\nतोरण, ओवाळणीने विद्यार्थ्यांचे स्वागत\nशनिवार, 16 जून 2018\nकोथरूड - दाराला तोरण लावून बालगोपाळांना ओवाळीत पुष्पगुच्छ आणि खाऊचे वाटप करीत कोथरूड भागातील शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कोथरूडमधील पुणे महापालिकेचे छत्रपती संभाजी महाराज विद्यालय आणि मीनाताई ठाकरे विद्यानिकेतन शाळेत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.\nकोथरूड - दाराला तोरण लावून बालगोपाळांना ओवाळीत पुष्पगुच्छ आणि खाऊचे वाटप करीत कोथरूड भागातील शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कोथरूडमधील पुणे महापालिकेचे छत्रपती संभाजी महाराज विद्यालय आणि मीनाताई ठाकरे विद्यानिकेतन शाळेत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.\n‘सकाळ माध्यम समूह’च्या वतीने विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दिनेश माथवड, नवनाथ जाधव, राजश्री सावंत, ‘सकाळ’चे वितरण विभागाचे सहायक व्यवस्थापक संतोष कुडले, अर्जुन देवकर, अंजली कुलकर्णी, श्रीमंत राऊत, वैशाली दोरगे, अनंता हरपुडे आणि विद्यानिकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज जगताप आदी उपस्थित होते.\nसविता महाजन यांनी सूत्रसंचालन केले, तर अर्जुन देवकर यांनी आभार मानले.\nमहापालिकेच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांन�� चांगले शिक्षण आणि शिक्षण सुविधा मिळण्यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे. या विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये असे वातावरण महापालिका शाळांमध्ये तयार करण्यात येत आहे. इमारत दुरुस्ती, नूतनीकरण, शालेय सुविधांसाठी दरवर्षी निधी देण्यात येत आहे. ध्येय निश्‍चित करून अभ्यास केल्यास चांगले यश मिळविता येते हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत....\nशिक्षण विभागात अपुरे कर्मचारी\nपिंपरी - शिक्षण विभागात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या आवश्‍यकतेपेक्षा कमी आहे. यामुळे नागरिकांना अनेकदा वेळेवर माहिती उपलब्ध होत नाही. अपुऱ्या...\nपालिका शाळेतील मुलांची विमानतळ सफर\nपनवेल : पनवेल महापालिका व \"द हिंदू ग्रुप' यांच्यातर्फे पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या पन्नास विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.12) मुंबई...\nसकाळ चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला\nपाली - सकाळ समूहाच्या रविवारी (ता.16) होणाऱ्या चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. स्पर्धकांसह स्पर्धा केंद्रे देखील सज्ज झाली आहेत....\nसमायोजन झालेल्‍या शिक्षकांवर निवडणुकीचा भार\nमुंबई - अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन पर्यायी शाळांमध्ये करण्यात आले आहे. अशा ४७ शिक्षकांना अध्यापनाचे तास वगळून उर्वरित वेळेत निवडणुकीचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/radhika-apte-trolled/", "date_download": "2018-12-14T19:37:19Z", "digest": "sha1:OZIJK6G25T34VWN5S7QGFPUOSFY5W5AN", "length": 9266, "nlines": 136, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "बीचवर बिकीनी नाही तर काय साडी नेसू का? – थोडक्यात", "raw_content": "\nबीचवर बिकीनी नाही तर काय साडी नेसू का\n10/03/2018 टीम थोडक्यात मनोरंजन, मुंबई 0\nमुंबई | “बीचवर बिकीनी नाही तर आता साडी नेसू का” असा सवाल मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या ट्रोलर्सला विचारलाय. ‘पॅडमॅन’नंतर अभिनेत्री राधिका आपटे हे नाव बरेच चर्चेत आहे आणि तिला ट्रोलही केलं जातंय.\nराधिका गेल्या आठवड्यात गोव्याला गेली होती. त्यावेळी समुद्र किनाऱ्यावरील बिकीनीतला फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. मात्र राधिकानेही त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.\n“सोशल मीडियावर मला ट्रोल केलं जात आहे. हे माझ्यासाठी हास्यास्पद आहे. आता बीचवर बिकीनी सोडून साडी नेसावी अशी लोकांची अपेक्षा आहे का”, असा सवाल राधिकानं आपल्या पोस्टमध्ये विचारलाय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nकाॅमेडी किंग कपिल शर्मा चढला बोहल्यावर...\nलग्नानंतरही आशियातील सर्वात ‘सेक्स...\nमलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता,...\nना ट्रम्प, ना पुतीन, ना जॉर्डनची महाराणी...\nअभिनेत्री अनुष्का शर्मा खरोखर गरोदर आहे ...\nशरद पवार भाजपच्या ‘या’ खेळील...\n#MeToo | नाना पाटेकरांनी महिला आयोगाकडे ...\nगोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरां...\n#MeToo ची फक्त चर्चा होतेय, बदल मात्र कु...\nभाजपमध्ये बंडाचे संकेत; माजी मुख्यमंत्र्...\n…अन्यथा मनोहर पर्रिकरांचं श्राद्ध ...\nसत्तेसाठी भुकेलेले भाजप नेते पर्रिकरांना...\n…फक्त मोर्चे काढून जनतेचं समर्थन मिळत नाही- नरेंद्र मोदी\nश्रीदेवीच्या मृत्युनंतर 13 दिवसांनी जान्हवीनं शुटींग सुरू केलं\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/swabhiman-upsabhapati-elected-sawantwadi-159006", "date_download": "2018-12-14T20:58:23Z", "digest": "sha1:XMF34OTKNYEEIYMHFVOK3UKHOFMG2PAU", "length": 13827, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "Swabhiman Upsabhapati elected in Sawantwadi नाट्यमय घडामोडीनंतर स्वाभिमानचा उपसभापती | eSakal", "raw_content": "\nनाट्यमय घडामोडीनंतर स्वाभिमानचा उपसभापती\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nसावंतवाडी - येथील पंचायत समिती उपसभापतिपदी मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर स्वाभिमानच्या संदीप नेमळेकर यांची निवड झाली. त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी भरलेल्या मनीषा गोवेकर यांचा एका मताने पराभव केला. आजारी असल्याने एक सदस्य अनुपस्थितीत राहिला. काँग्रेसने व्हिप बजावल्यानंतरही स्वाभिमानने बाजी मारली. स्वाभिमानविरोधात काँग्रेस, भाजप आणि शिवसेना एकत्र आली होती.\nसावंतवाडी - येथील पंचायत समिती उपसभापतिपदी मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर स्वाभिमानच्या संदीप नेमळेकर यांची निवड झाली. त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी भरलेल्या मनीषा गोवेकर यांचा एका मताने पराभव केला. आजारी असल्याने एक सदस्य अनुपस्थितीत राहिला. काँग्रेसने व्हिप बजावल्यानंतरही स्वाभिमानने बाजी मारली. स्वाभिमानविरोधात काँग्रेस, भाजप आणि शिवसेना एकत्र आली होती.\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सदस्या सौ. गोवेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आल्याचा दावा करीत अर्ज दाखल केला होता; मात्र काँग्रेसने बजावलेली व्हीप धुडकावून लावत आठ विरुद्ध ९ अशा मतांनी नेमळेकर विजयी झाले. येथील पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक आज झाली. निवडीच्या आदल्या दिवशीपर्यंत चुरस होईल, अशी अजिबात शक्‍यता नव्हती. पंचायत समितीत स्वाभिमानकडे असलेले सदस्य काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून स्वाभिमानची स्थापना केल्यानंतर बहुसंख्य सदस्य स्वाभिमानचे झाले.\nया पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमानविरोधात काँग्रेस, शिवसेना व भाजपने एकत्र येत आज सकाळपासूनच राजकीय व्यूहरचना आखायला सुरवात केली. यात महाराष्ट्र स्वाभिमानच्या गोटात असलेल्या सौ. गोवेकर यांना उपसभापती पदासाठी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. हात या निशाणीवर निवडून आलेल्या सर्व अकराही सदस्यांना व्हीप बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली.\nयाबाबतची माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन दिली. ‘पक्षाविरोधात जाणाऱ्या सदस्यांना व्हीप बजावण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी गोवेकर यांना मतदान करावे; अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी दिला. त्यामुळे चुरस निर्माण झाली.\nस्वाभिमानकडे असलेल्या गौरी पावसकर यांनी हा व्हीप स्वीकारला. यामुळे पावसकर यांनी स्वाभिमानच्या विरोधात मतदान केल्यास टाय होण्याची शक्‍यता होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रक्रिया पार पडली.’’ यावेळी त्याठिकाणी मतदान झाले. तत्पूर्वी काँग्रेसने बजावलेला व्हीप वाचून दाखवावा, अशी मागणी पक्षाने केली, परंतु त्याला सदस्य रवींद्र मडगावकर यांनी विरोध केला. व्हीप पक्षाचा विषय आहे. त्यामुळे त्याचा या निवड प्रक्रियेची काही संबंध नाही, असे सांगून म्हात्रे यांनी व्हीप वाचण्यास नकार दिला. यावेळी व्हीप स्वीकारलेल्या गौरी पावसकर गैरहजर होत्या. त्या आजारी असल्याने रुग्णालयात दाखल असल्���ाची माहिती दिली. अखेर मतदान प्रक्रिया झाली. यात आठ विरुद्ध ९ अशा मतांनी श्री. नेमळेकर यांची निवड करण्यात आली.\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारात जल्लोष केला. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्‍मा सावंत, सभापती पंकज पेडणेकर, गीता परब, शेखर गावकर, प्रमोद सावंत, प्रमोद गावडे, बाबू सावंत, राजू बेग, सुधीर आडिवरेकर, जावेद खतीब, मनोज नाटेकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, उन्नती धुरी, संतोष कांबळे, सुनंदा राऊळ, शर्वरी बागकर, निकिता सावंत आदी उपस्थित होत्या.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/swachh-bharat-mission-in-nashik-1765815/", "date_download": "2018-12-14T19:41:01Z", "digest": "sha1:G7YESVKR55DT2FTUZNMVH4ASM7VVDH3Q", "length": 18354, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Swachh Bharat mission in Nashik | स्वच्छतेच्या योजनाबद्ध कामांमुळेच नाशिकचा दिल्लीत सन्मान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nस्वच्छतेच्या योजनाबद्ध कामांमुळेच नाशिकचा दिल्लीत सन्मान\nस्वच्छतेच्या योजनाबद्ध कामांमुळेच नाशिकचा दिल्लीत सन्मान\n|| अनिकेत साठे सध्या कोणत्याही गावात फेरफटका मारा, तुमचे स्वागत स्वच्छताविषयक भित्तिचित्र अन् संदेशांनी होईल. प्रत्येक गावात किमान पाच भित्तिचित्र आणि १० संदेश रेखाटण्याचे लक्ष्यच\nनाशिक जिल्ह्य़ात स्वच्छता अभियानातंर्गत गावोगावी असे भित्तिचित्र रेखाटण्यात आले आहे.\nसध्या कोणत्याही गावात फेरफटका मारा, तुमचे स्वागत स्वच्छताविषयक भित्तिचित्र अन् संदेशांनी होईल. प्रत्येक गावात किमान पाच भित्तिचित्र आणि १० संदेश रेखाटण्याचे लक्ष्यच जिल्ह्य़ातील १३६८ ग्रामपंचायतींना देण्यात आले होते. शिवाय, सार्वजनिक ठिकाणे, अंगणवाडी, शाळांमध्ये शौचालयांची स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे महिनाभरात युद्धपातळीवर करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत केंद्रीय समिती कोणत्या गावात येईल, हे ज्ञात नसल्याने सरसकट सर्व गावांचे रंगरूप पालटले गेले. उद्देश एकच ग्रामस्थांमध्ये आपले गाव स्वच्छ ठेवण्याची मानसिकता रुजावी. ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यात कसर ठेवण्यात आली नाही. त्याची फलनिष्पत्ती केंद्र सरकारचे दोन पुरस्कार मिळवण्यात झाली. दृश्य अन् ऑनलाइन स्पर्धेत आघाडीवर राहिलेले नाशिक वैयक्तिक शौचालयांच्या प्रत्यक्ष वापरात अपेक्षित यश कधी मिळवणार, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.\nस्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत देशव्यापी ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यात प्रथम, तर या सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करून देशाच्या पश्चिम विभागात तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल नाशिक जिल्ह्य़ाचा दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी हा सन्मान स्वीकारला. ऑगस्ट महिन्यात देशभरात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-२०१८ अभियान राबविण्यात आले होते. त्यात जिल्ह्य़ातील १६ ग्रामपंचायतींची केंद्रस्तरीय समितीने तपासणी केली. त्यातील कामांची दखल घेण्यात आली. तसेच केंद्र सरकारने विकसित केलेल्या भ्रमणध्वनी अ‍ॅपद्वारे नाशिकने सर्वाधिक प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. ऑनलाइन प्रक्रियेत प्रतिक्रिया नोंदविणे अवघड नसते. नाशिक हा सधन जिल्हा. ग्रामीण भागात बहुतेकांच्या हाती स्मार्ट भ्रमणध्वनी खुळखळतो. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. एकत्रित फौज कामाला भिडल्यावर प्रतिक्रियांचा पाऊस कोसळणे स्वाभाविकच. स्वच्छ सर्वेक्षणात शौचालय उपलब्धता आणि वापर, कचरा-सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतेचे प्रमाण, सार्वजनिक जागेवरील स्वच्छता, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराची ठिकाणे, मंदिरे अशा ठिकाणांवरील स्वच्छतेच्या सुविधा, स्वच्छ भारत मोहिमेची अंमलबजावणी आदी मुद्द���ांवर पडताळणी झाली. समिती दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर, गावोगावी स्वच्छता फेरी, गृहभेटी, मोटारसायकल फेरी, श्रमदान मोहीम आदींद्वारे जनजागृती करण्यात आली. महिनाभरात शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रांची साफसफाई, स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात आली. ग्रामस्वच्छता, शोषखड्डे, पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता, गटारींची साफसफाई झाली. प्रत्येक ग्रामपंचायतीत भित्तिचित्र आणि संदेश रंगविण्यात आल्याचे पाणीपुरवठा-स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी सांगितले. शौचालयांचा नियमितपणे वापर व्हावा यासाठी दोन हजार स्वच्छतागृहींची नियुक्ती करण्यात आली आहे.\nसमिती येणार म्हणून झालेली वातावरणनिर्मिती सातत्याने जाणीव-जागृती न झाल्यास औटघटकेची ठरू शकते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुमारे एक लाख ३० हजार शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करून मार्च २०१८ अखेरीस नाशिक जिल्हा हागणदारीमुक्त म्हणून जाहीर झाला. निफाड, मालेगाव, बागलाण असे काही तालुके वगळता आदिवासी तालुक्यांमध्ये शौचालय वापराचे प्रमाण कमी आहे. अनेक ठिकाणी त्याचा भंगार, तत्सम सामग्री ठेवण्यासाठी वापर होतो. सर्वेक्षणाच्या निमित्ताने गावांचे सुशोभीकरण झाले. नेत्रसुखद बदल घडले, परंतु उघडय़ावर शौचास जाऊ नये, ही मानसिकता आजही पूर्णपणे बदललेली नाही.\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत मागील तीन वर्षांत प्रशासनाने स्वच्छतेच्या कामांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. शौचालयबांधणी, तत्सम उपक्रमांसाठी केंद्राच्या निधीचीही प्रतिक्षा केली नाही. जिल्हा नियोजन मंडळामार्फत शौचालयबांधणीसाठी सुमारे ३५ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला. १०० टक्के शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्वीच साध्य करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमातही जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ग्रामस्थांना सोबत घेऊन हे काम झाल्यामुळे या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्वाची मेहनत आणि जनतेचा सहभाग यामुळे हे यश मिळाले. – राधाकृष्णन बी. (जिल्हाधिकारी, नाशिक)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं ���सतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/navaratri-special-marathi/navdurga-worship-according-to-rashi-117092000014_1.html", "date_download": "2018-12-14T19:14:05Z", "digest": "sha1:3RPY27MLQIQX3HUDRUBHWREZH64PIJZZ", "length": 12375, "nlines": 166, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राशीनुसार करा देवीची उपासना | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराशीनुसार करा देवीची उपासना\nआपल्या राशीनुसार देवीच्या रूपाची पूजा करा आणि राशीप्रमाणे मंत्र, जप, पाठ करा.\nनवरात्री: 9 रंग आणि 9 नैवेद्याचं महत्त्व\nनवरात्रीत उपास करत असाल तर हे 13 काम चुकूनही करू नका\nसप्तश्रृंगी निवासिनी देवीचे स्थळ\nनवरात्रीत का करतात कन्या पूजन\nकलश स्थापना/घटस्थापनेचे मुहूर्त (2017)\nयावर अधिक वाचा :\nमार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\n\"आ��ोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम...Read More\n\"इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी...Read More\n\"आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे,...Read More\n\"महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत...Read More\nअडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक...Read More\nशत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या....Read More\nपत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त...Read More\nप्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही...Read More\nआरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची...Read More\nआरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण...Read More\nअपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/adventure-sports/scuba-diving/", "date_download": "2018-12-14T20:01:12Z", "digest": "sha1:VDIZGHDRDP6JQMZ4SR4NSFOFXCHR2NPF", "length": 8660, "nlines": 256, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "स्कूबा डायाव्हिंग - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nआपल्या अवतीभवती असलेले विविध प्राणी, पक्षी, वनस्पती, रंगीबेरंगी फुलपाखरे यांची दुनिया तर आपण नेहेमीच बघतो. परंतु 'जेवढे रानात आहे... तेवढेच पाण्यात आहे'. अथांग पसरलेल्या समुद्रातील अनोखी दुनिया निसर्गवेड्यांना कायमच आकर्षित करत आली आहे.\nया जलविश्वात अनेक आश्चर्ये दडलेली आहेत. या रंगीबेरंगी दुनियेची झलक बघण्याची सुवर्णसंधी रत्नागिरीतील मिऱ्या बंदर येथे आता उपलब्ध आहे. `हर्षा स्कूबा’ या संस्थेची अनुभवी टीम सर्व आवश्यक साधन-सामुग्रीसह सज्ज आहे.\nसमुद्राच्या तळाशी खोलवर असलेली रंगीबेरंगी मासे, प्रवाळ, वनस्पती व समुद्रीजीवांची अनोखी दुनिया एकदा तरी अनुभवावी अशीच आहे. रत्नागिरी पर्यटनाच्या यादीमध्ये स्कूबा डायव्हिंग या साहसी खेळाचा समावेश असायलाच हवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/category/adventure-sports/", "date_download": "2018-12-14T19:58:44Z", "digest": "sha1:OXFOD7AL57KHVFFZ5B7MUINYCKDG43R4", "length": 10333, "nlines": 257, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "साहसी क्रीडा Archive - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्हा हा साहसवेड्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. सायकलिंग, बायकिंग, पदभ्रमण, व्हॅली क्रॉसिंग, स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा असे अनेक साहसी क्रीडा प्रकार रत्नागिरीत विविध ठिकाणी अनुभवता येतात. आपल्या सवडीनुसार, आपल्याला परवडणारे, आनंद देणारे आणि मुख्य म्हणजे आपली साहसाची आवड भागविणारे हे क्रीडाप्रकार सर्व वयोगटातील पर्यटकांना कायमच खुणावत असतात. मग वाट कसली बघताय उचला आपली सॅक आणि निघा लगेच उचला आपली सॅक आणि निघा लगेच\n♦ जल क्रीडा ♦\nलाटांवर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने बोटीतून सफर करण्याचा अनुभव खूप रोमांचक असतो तर मित्रमैत्रिणींसकट बनाना राईड्सवर एकत्र बसून पाण्यात डुबकी घेताना खूप मजा येते.\n♦ स्कूबा डायाव्हिंग ♦\nया जलविश्वात अनेक आश्चर्ये दडलेली आहेत. या रंगीबेरंगी दुनियेची झलक बघायची सुवर्ण संधी रत्नागिरी च्या मिऱ्या बंदर येथे आता उपलब्ध आहे.\n♦ सायकलिंग व बायकिंग ♦\nगुलाबी थंडी… धुक्यात लपेटलेली सकाळ… कधी दाट झाडीतून, तर कधी प्रशस्त जांभ्याच्या सड्यावरून, कधी दमछाक करणा��्या घाटरस्त्याने, तर कधी अथांग समुद्रास साक्षी ठेवत केलेली ही भटकंती संस्मरणीय ठरते.\n♦ व्हॅली क्रॉसिंग ♦\nदोरीच्या सहाय्याने तिला लटकत दरीवरून जाताना खोलवर खाली फेसाळणारा विशाल समुद्र, हिरवीगार वनश्री, भाट्ये किनाऱ्यावर चालेलेली पर्यटकांची धमाल हे सर्व उंच हवेत लटकत असताना बघणे हा अनुभव थरारक असतो.\nपावसाळ्यात पांढऱ्याशुभ्र खळाळत वाहणाऱ्या असंख्य जलधारा ल्यायलेला सह्याद्री डोळ्यात साठवून ठेवावा असा असतो. लांजा तालुक्यातील माचाळ हे थंड हवेचे ठिकाण तर पदभ्रमणासाठी अक्षरशः स्वर्ग आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65797", "date_download": "2018-12-14T19:27:42Z", "digest": "sha1:A7SE35MKX7PHSWZNHEWKMBWI5NAENXCK", "length": 6993, "nlines": 138, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रातराणीचे सुगंधी फूल आहे ती! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रातराणीचे सुगंधी फूल आहे ती\nरातराणीचे सुगंधी फूल आहे ती\nचांदण्या रात्रीस पडली..'भूल' आहे ती...\nरातराणीचे सुगंधी फूल आहे ती\nवाढत्या पाऱ्यासवे तीही फुलत जाते...\nमोगऱ्याची मल्मली चाहूल आहे ती\nमंद वाऱ्याने दिलेली हूल आहे ती\nआणखी श्वासांत आहे चांदणे बाकी...\nकेस सावरण्यातही मश्गूल आहे ती\nती म्हणाली..शेवटी,निर्माल्य होवू दे...\nमी विठूला वाहिलेले फूल आहे ती\nती निखारेही तिच्या पोटात घेते,अन्\nलेकरांना रांधते..ती,चूल आहे ती\nयेथल्या प्रत्येक स्त्रीचे कर्ज जाणूया...\nकी,जिवांना सांधणारा पूल आहे ती\nशेवटचे दोन विशेष आवडले....\nती निखारेही तिच्या पोटात घेते,अन्\nलेकरांना रांधते..ती,चूल आहे ती\nआणखी श्वासांत आहे चांदणे बाकी...\nकेस सावरण्यातही मश्गूल आहे ती>> पहिली ओळ वाचताना काहीतरी खटकतेय...\nचू. भू. द्या. घ्या.\n>>>पहिली ओळ वाचताना काहीतरी खटकतेय...>>>पुन्हा तपासून पाहिले,ओळ वृत्ता बरहुकुम आहे. राबताही सहज लक्षात यावा,असाच वाटतो आहे\nवाढत्या पाऱ्यासवे तीही फुलत\nवाढत्या पाऱ्यासवे तीही फुलत जाते...\nमोगऱ्याची मल्मली चाहूल आहे ती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=103&Itemid=206", "date_download": "2018-12-14T19:32:36Z", "digest": "sha1:SWE5FCGASKC53JT3AWOOT3ZAKU6D5BJP", "length": 8021, "nlines": 56, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान\nअनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान\nया पुस्तकाच्या तिसर्‍या प्रकरणात दिलेल्या विशुद्धिमार्गाच्या उतार्‍यात दहा अनुस्मृति एकत्र आल्या आहेत. पैकी आनापानस्मृति आणि कायगतास्मृति यांचा विचार अनुक्रमे तिसर्‍या आणि चवथ्या प्रकरणात केला गेल्यामुळे बाकी आठच अनुस्मृति राहतात. त्यांचा विचार या प्रकरणात करावयाचा आहे. या स्मृतीपैकी पहिल्या सहा सुत्तपिटकांत अनेक ठिकाणी एकत्र सापडतात. त्या उपासक आणि उपासिका यांस उद्देशून सांगितल्या आहेत. सर्वांत प्रथम अर्थातच बुद्धानुस्मृति येते. तिचे आणि इतर पाचांचेही विधान मूळ पालि शब्दांसह येथे देत आहे.\nबुद्धानुस्मृतीचे विधान असे ः- इति पि सो भगवा अरहं सम्मासंबुद्धो विज्जाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरिसदम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवा ति \nयाप्रमाणे तो भगवान् अरहन् सम्यक संबुद्ध, विद्याचरणसंपन्न, लोकवित् श्रेष्ठ, दमन करण्यास योग्य पुरुषांचा सारथि, देवांचा आणि मनुष्यांचा गुरु बुद्ध भगवान आहे.\nअशा रीतीने बुद्धगुणांचे ध्यान केले असता चित्ताला शांती मिळून ते एकाग्र होते. परंतु ही एकाग्रता प्रथमध्यानापर्यंत जाऊ शकत नसल्यामुळे तिला उपचारसमाधि म्हणतात. गावाच्या किंवा नगराच्या आसन्न प्रदेशाला ग्रामोपचार किंवा नगरोपचार म्हणतात; त्याप्रमाणे ही समाधि ध्यानाच्या जवळ असल्याकारणाने हिला उपचार समाधि म्हणतात. पण पहिल्या, प्रकरणात आलेल्या चार ध्यानांना अर्पणा (अप्पना) समाधि म्हणतात. लहान मूल चालण्याचा प्रयत्‍न करीत असता जसे पुनः पुनः पडते तशी उपचार समाधि फार वेळ टिकू शकत नाही; परंतु बळकट मनुष्य जसा दीर्घ काळ चालू शकतो, तशी अर्पणा समाधि पुष्कळ वेळ टिकते. तरी लहान मुलाचा चालण्याचा प्रयत्‍न जसा त्याला चालण्याला समर्थ करतो, तसा योगी उपचारसमाधीच्या योगाने अर्पणा समाधि प्राप्‍त करून घेतो.\nया भागात सांगितलेल्या सर्व कमस्थानांवर केवळ उपचारसमाधि साधता येते; कोणतेही ध्यान साधता येत नाही. याचे कारण हेच की तन्मयता होण्याइतका दृश्य किंवा व्यापक विषय या कर्मस्थानात नाही. बुद्धाचे गुण निरनिराळे असल्यामुळे त्यांच्यावर ध्यान साधता येणे शक्य नाही. त्याचप्रमाणे इतर सात कर्मस्थानांची गोष्ट आहे. मरणस्मृति थोडीशी भिन्न आहे खरी, तरी मरण हा दृश्य किंवा व्यापक विषय नाही. अर्थात् त्यांच्यात तन्मयता होणे शक्य नाही. इतरांप्रमाणों मरणस्मृतीमुळेही केवळ उपचारसमाधि साध्य होते. व्यवस्थान म्हणजे आभ्यंतरच्या पृथ्वी, आप्, तेज आणि वायु या चार धातूंचे व्यवस्थान. तेहि असेच बिकट असल्यामुळे त्यावर उपचारसमाधि तेवढी मिळवता येते. संज्ञा म्हणजे आहार प्रतिकूल आहे अशी संज्ञा हीही गोष्ट दृश्य किंवा व्यापक नाही. म्हणून तिची मजल उपचार समाधीपलीकडे जात नाही.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nअनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/bonsai-is-unlucky-plant-118060400018_1.html", "date_download": "2018-12-14T19:37:58Z", "digest": "sha1:MFUJGLZEG6G7UHSUAJYX6QS2ZCBK2PUF", "length": 16270, "nlines": 160, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बोन्साय आणि नकारात्मक ऊर्जा पसरवण्यार्‍या झाडांना लगेच करा बाहेर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबोन्साय आणि नकारात्मक ऊर्जा पसरवण्यार्‍या झाडांना लगेच करा बाहेर\nझाडांमुळे घरात सजीवता येते. हिरवळं कोणत्याही स्थानाची शोभा वाढवण्यात मदत करतं. नैसर्गिक वातावरणामुळे जीवनात अनेक सकारात्मक परिणाम बघायला मिळतात. म्हणून जागेचा उपयोग करुन तिथे हिरवळ लावणे नैतिक रुपाने देखील आवश्यक आहे, कारण याने पर्यावरणाची रक्षा तर होतेच प्रदूषणापासून मुक्तीही मिळते. पण त्याआधी जाणून घ्या काही आवश्यक गोष्टी:\n* अनेक प्रकाराचे झाडं नकरात्मक ऊर्जा प्रदान करतात. त्याविषयी जाणून घेतल्यावरच त्यांची लागवण करावी. जसे नागफणी आवास किंवा कार्यालयात ठेवल्याने नुकसान होतं. याचे काटे ऋणात्मक ऊर्जेत वृद्धी करतात.\n* बोन्साय ( झाडाची छोटी जिवंत प्रतिकृती) झाडं घरात ठेवल्याने तेथे राहणार्‍या लोकांच्या कामात अडथळे निर्माण होतात. या प्रकारे सुंदर दिसणारे बोन्साय आपल्या प्रगतीत विषासारखे आहे. याचे त्याग करणे योग्य ठरेल.\n* काटेरी झाडं किंवा ज्या झाडांच्या पानातून,\nफांदीतून किंवा फूलातून दूधसारखं पांढरं द्रव निघतं, अश्या झाडांपासून सावध राहावे. हे आरोग्य आणि भाग्यासाठी धोकादायक असतात.\n* सुकलेले, तुटलेले झाडंदेखील नकारात्मक ऊर्जा प्रदान करतात.\n* झाडं लावणं शक्य नसल्यास त्याची आकृती किंवा चित्र लावणे देखील योग्य ठरेल.\n- ज्योतिर्विद रामकृष्ण डी. तिवारी\nमोरपीस घरात ठेवल्याने येते भरभराटी, फक्त 3 मोरपीस आणि आपल्याला फरक जाणवेल\nVastu Tips : तळघरात नसावे बेडरूम\nधनाचा वर्षाव होईल जर घरातून दूर कराल हे...\nवास्तूप्रमाणे बेडरूममध्ये भांडू नये\nघरातील सुख- शांतीसाठी काही सोपे वास्तू टिप्स\nयावर अधिक वाचा :\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\n\"कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्य��� पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर...Read More\nआज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. ...Read More\n\"प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची...Read More\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nनाताळ – एक अद्वितीय सण\nनाताळ अर्थात ख्रिसमस हा सण प्रभू येशू यांचा जन्मदिन म्हणून २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/latest-dual-usb+power-banks-price-list.html", "date_download": "2018-12-14T19:36:14Z", "digest": "sha1:AJQCB3R5JHAHVQECCQDOPKM2Z7T4HTWP", "length": 11231, "nlines": 258, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या ड्युअल उब पॉवर बॅंक्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest ड्युअल उब पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nताज्या ड्युअल उब पॉवर बॅंक्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये ड्युअल उब पॉवर बॅंक्स म्हणून 15 Dec 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 4 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक दहावे 27699 3,099 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त ड्युअल उब पॉवर बॅंक्स गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश पॉवर बॅंक्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10ड्युअल उब पॉवर बॅंक्स\nताज्याड्युअल उब पॉवर बॅंक्स\n- बॅटरी कॅपॅसिटी 12000 mAh\nदिगिळिते दर्प X ६६००बक उब चार्जेर ब्लॅक\n- आउटपुट पॉवर 5.3 V\nहुंतकी पब 6000 हुंतकी 6000 मह पॉवर बँक पार्टीकल B\nफिलिप्स कल्प२२०९ 12 ड्युअल उब ट्रॅव्हल चार्जेर ब्लॅक\n- आउटपुट पॉवर 5 V\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://goadoot.blogspot.com/2011/07/blog-post_8900.html", "date_download": "2018-12-14T19:00:24Z", "digest": "sha1:3HISOYRWKZ4LLLTOVWZ2RGXWZN6USM3M", "length": 20660, "nlines": 303, "source_domain": "goadoot.blogspot.com", "title": "Goa Doot - Goa's Marathi News: ..तर सरकारविरोधातच ‘एफआयआर’ : पर्रीकर", "raw_content": "\n..तर सरकारविरोधातच ‘एफआयआर’ : पर्रीकर\n‘जिल्हा इस्पितळ ‘पीपीपी’ प्रक्रिया ताबडतोब थांबवा’\nपणजी, दि. २३ (प्रतिनिधी): म्हापसा जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’ कंत्राटात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला असून सरकारी तिजोरी लुटण्याचाच हा भाग आहे. बेकायदा पद्धतीने सुरू असलेली ही प्रक्रिया अशीच पुढे सुरू राहिली तर आपण संपूर्ण मंत्रिमंडळासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांविरोधात ‘एफआयआर’ दाखल करू, अशी तंबीच आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिली.\nआज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर यांनी जिल्हा इस्पितळ ‘पीपीपी’ व्यवहारातील घोटाळ्याच्या चिंधड्या उडवल्या. यासंबंधी महत्त्वाच्या पुराव्यांसह पर्रीकर यांनी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांना पत्र पाठवले आहे. राज्याची तिजोरी लुटण्याचे हे कारस्थान त्वरित थांबवा. आरोग्यमंत्र्यांच्या दबावाला बळी पडून हा गैरव्यवहार पुढे सुरू राहिला तर मुख्य सचिव व आरोग्य सचिवांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराच त्यांनी या पत्रात दिला आहे.\nया ‘पीपीपी’करणात कंपनीची पूर्वनिश्‍चिती करूनच निविदेचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला. निविदेतील अटी आपल्या पसंतीच्या कंपनीची निवड होईल या हेतूनेच तयार करून या व्यतिरिक्त अन्य कंपनी पात्र ठरणार नाही याची दक्षता घेण्यात आली, असा आरोपही पर्रीकर यांनी केला. या सर्व प्रकरणात सुमारे ५० ते शंभर कोटी रुपयांचा छुपा व्यवहार झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. कथित वीज घोटाळ्यानंतरचा हा सर्वांत मोठा दुसरा घोटाळा आहे, असेही पर्रीकर म्हणाले.\nजिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणात आरोग्य खाते अनभिज्ञ आहे. या प्रस्तावाचा कोणताही अभ्यास किंवा जिल्हा इस्पितळातील इतर अनेक योजनांच्या भवितव्याचाही विचार करण्यात आला नाही. आरोग्य सचिवांनी ‘पीपीपी’ मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करण्याची केलेली शिफारस धुडकावून मंत्रिमंडळ मान्यता घेण्यात आली. प्रकल्प शिफारस समितीत प्रत्यक्ष चर्चा न करताच हा विषय उरकण्यात आला. याप्रकरणी ‘आरएफपी’ व ‘डीसीए’ प्रक्रियेत सर्वत्र गौडबंगाल करण्यात आल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका भविष्यात राज्याला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कायदा सचिवांनी २६ एप्रिल २०११ रोजी आरोग्य खात्याचे संयुक्त सचिव कायदा खात्याच्या शिफारशींची अजिबात कदर करीत नसल्याची टिप्पणी केली आहे. ही फाईल प्रत्यक्ष आरोग्य सचिवांना डावलून कायदा खात्याकडे पाठवण्यात आली. कायदा खात्याला अंधारात ठेवून करारनामा तयार करून कामकाज नियमांनाच फाटा देण्यात आल्याचेही पर्रीकर म्हणाले. ‘आरएफपी’ व ‘डीसीए’ला मंत्रिमंडळाची मान्यता नसतानाच कंपनीला इच्छा प्रस्ताव सादर करू देण्याची करामत करण्यात आली. या प्रकल्पासाठी आर्थिक परिणामांचा अभ्यासच करण्यात आला नाही. वित्तीय निकषांचा अहवाल चुकीच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आल्याने त्याचे गंभीर परिणाम सरकारी तिजोरीवर पडतील, असेही पर्रीकर म्हणाले.\nऔषधांचा पुरवठा सरकारतर्फे करण्याचे ठरले. परंतु, त्यासाठी निश्‍चित रक्कम किंवा कोणत्या पद्धतीची औषधे याचे स्पष्टीकरण नाही. वैद्यकीय योजना व सरकारी कर्मचार्‍यांच्या उपचारासाठीची मान्यताही या इस्पितळाला देऊन त्याव्दारे वर्षाकाठी सुमारे ३५ कोटी रुपयांची थेट मिळकत या इस्पितळाला बहाल करण्यात आली आहे. हे सर्व व्यवहार फौजदारी कारस्थान व भ्रष्टाचाराअंतर्गत समाविष्ट होतात, असेही ते म्हणाले. अत्यंत चुकीच्या पद्धतीने व भ्रष्टाचाराच्या हेतूने केलेला हा व्यवहार राज्याच्या आरोग्य क्षेत्राचा बट्ट्याबोळ करून टाकणारा ठरेल तो कोणत्याच पद्धतीने होऊ न देणे हे विरोधी पक्ष नेता या निमित्ताने आपले आद्य कर्तव्य ठरते, असे स्पष्टीकरण पर्रीकर यांनी दिले.\nजिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणाचा व्यवहार राज्य व सामान्य जनतेच्या अजिबात हिताचा नाही व त्यामुळे मुख्य सचिव व आरोग्य सचिव यांनी तात्काळ हस्तक्षेप करून हा घोटाळा थांबवावा, अन्यथा या प्रक्रियेला प्रशासकीय प्रमुख म्हणून त्यांचाही समावेश संभावित फौजदारी तक्रारीत केला जाईल, असा कडक इशाराही पर्रीकर यांनी दिला.\nप्रकाशक: दैनिक गोवादूत वेळ: 3:01 am\nगोवा दूत इ-पेपर इंटरनेटवर\nबनावट नोटा प्रकरणात गोवा पोलिसांचे ‘रॅकेट’\nअकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप\nआगशी अपघातात एक ठार, एक जखमी\nहोय.. विश्‍वजितसारखा पैसा केला नाही हे खरे\nकुडतरी येथे १२ विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारातून ...\nलोकपाल विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nबनावट नोटांच्या व्यवहारात वास्कोचा पोलिस अधिकारी\nयुवक कॉंग्रेस अध्यक्षपदी प्रतिमा कुतिन्हो\n...तर चर्चिलविना निवडणुकीस सज्ज राहा\nमिश्रा, हांडे यांना ‘मॅगसेसे’ पुरस्कार\nखनिज वाहतुकीसाठी ठोस शिस्तीचा कार्यक्रम आखा\nइरादा पत्र म्हणजे कंत्राट नव्हे\nजिल्हा इस्पितळ ‘पीपीपी’ प��रकरण\nनेत्रावळी अभयारण्य पूर्ववत होणार\nबिठ्ठोणात ३१ लाखांची चोरी\nवालंका, युरीच्या उमेदवारीवर ‘हायकमांड’ विचार करणार...\nमी चर्चिलचे बलस्थान - वालंका\n‘पीडब्ल्यूडी’ पाणी विभागाला वीजखात्याची थकबाकी नोट...\nदेशप्रभूंच्या जामिनावर सोमवारी फैसला होणार\nपुढील ४८ तासांत धुवाधार पाऊस शक्य\nबाळ्ळी जळीतकांड न्यायालयीन चौकशी महिनाभरात सुरू हो...\nमयेवासीयांचे पारतंत्र्य कधी संपणार\nआझिलो स्थलांतराला शुक्रवारपर्यंतची मुदत\nवेर्णा अपघातात दुचाकीस्वार ठार\nसाडे अकरा लाखांची चोरटी दारू पेडण्यात जप्त\nपोटात सुरा खुपसून पणजीत एकाचा खून, आरोपीला अटक\nस्थलांतरित मालमत्ता प्रकरणी खास अधिवेशन बोलवा : अन...\nधास्तावल्यामुळेच बाबूंना मराठीचा पुळका\nआता सरकारच्या तोंडाला काळे फासण्याची वेळ - पर्रीकर...\nमडगावातील छाप्यात ३ लाखांचा गुटखा जप्त\nजिल्हा इस्पितळप्रकरणी आज भाजपतर्फे म्हापशात धरणे\nमळा प्रकल्पाचे ‘पीपीपी’करण नकोच\nचर्चिल व ज्योकीम यांना दिल्लीत पाचारण\n..तर सरकारविरोधातच ‘एफआयआर’ : पर्रीकर\nडिचोली, मुळगावातील खाणी तूर्तास बंद ठेवा\nवालंका अपात्र; आलेमावांचे ‘तियात्र’\nफोंड्यातील तरुणाईने पाळला ‘काळादिन’\nपणजीवर रॅबीजग्रस्त कुत्र्यांची पडछाया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/whats-app-message-118080400013_1.html", "date_download": "2018-12-14T20:40:24Z", "digest": "sha1:YGTCMCVPGROL5E4K6EKXW3PCZ26F5BJ5", "length": 14265, "nlines": 160, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चातुर्मास विषयी श्री गोंदवलेकर महाराजांचे मत- | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचातुर्मास विषयी श्री गोंदवलेकर महाराजांचे मत-\nश्रावण महिना आला की लोकं ठरवतात चातुर्मास पाळायचा.\nमहाराज म्हणतात \" माझ्या माणसांने चातुर्मास कसा पाळावा\nतर आपल्यातला एक दुर्गुण पकडावा.\nतो चार महिने सोडण्याचा प्रयत्न करावा.\nसमजा,आपण खूप रागावता. तर चार महिने रागावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा. बरं...\nकुठे नोकरीत वरच्या पदावर असाल, तर आपल्या हाताखालच्या लोकावर रागवावं लागत असेल .\nआई वडील असाल तर मुलांवर रागवावं लागत असेल अशा प्रसंगी\nरागवताना राग फक्त चेहऱ्यावर असू दे,मनातून\n आतून मन शांत असावे, राग हा सोंगाचा राग असावा\nजसे चातुर्मासात लोकांकडे गेल्यावर त्यांनी काही खा���ला दिले तर आपण म्हणतो नां\nया पदार्थात कांदा नाही नां माझा चातुर्मास आहे जसा कांदा,लसूण अध्यात्मानं वज्र्य ठरवला आहे, असं मानतात\nरागाचा प्रसंग येईल , तेव्हा तेव्हा\nमनाला आठवण करून द्यावी की आपला चातुर्मास आहे राग आपल्यासाठी वर्ज्य आहे राग आपल्यासाठी वर्ज्य आहे आपल्याला रागवायचं नाही असा नियम करून प्रथम पहिले चार महिने राग सोडावा ,\nमग जर असा दुर्गुण पहिले चार महिने सोडता आला, तर तो वर्षभर सोडण्याचा प्रयत्न करावा\nवर्षभर साधलं तर जन्मभर सोडावा \nअसा चातुर्मास करणाऱ्या माझ्या माणसान कांदा खाल्ला काय आणि न खाल्ला काय सारखाच\nचित्रपट समीक्षा : पुष्पक विमान\n‘बच्चन’ ची उत्सुकता वाढली, पहिले पोस्टर रिलिज\n'बोगदा' सिनेमाचा मोशन पोस्टर लाँच\n'भारत'मध्ये झळकणार नोरा फतेही\nयावर अधिक वाचा :\nमार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\n\"आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम...Read More\n\"इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी...Read More\n\"आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे,...Read More\n\"महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत...Read More\nअडकले���ी कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक...Read More\nशत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या....Read More\nपत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त...Read More\nप्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही...Read More\nआरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची...Read More\nआरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण...Read More\nअपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-42580", "date_download": "2018-12-14T19:37:46Z", "digest": "sha1:GD76AN4YTCGYMI6D2NMDG5XEKVGEAMOA", "length": 16580, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dhing tang वरणात खरोखर जग जगते..! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nवरणात खरोखर जग जगते.. (ढिंग टांग\nशुक्रवार, 28 एप्रिल 2017\nआजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर श्रीशके 1938 वैशाख शुक्‍ल प्रतिपदा.\nआजचा वार : नमोवार...याने गुरुवार\nआजचा सुविचार : इतुक्‍यात न येई वरणा\nआजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर श्रीशके 1938 वैशाख शुक्‍ल प्रतिपदा.\nआजचा वार : नमोवार...याने गुरुवार\nआजचा सुविचार : इतुक्‍यात न येई वरणा\nनमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) हे मी माझ्या खासगी डायरीत लिहितो आहे, पण जाहीर बोललो त�� पुन्हा नागपूरला \"विदर्भ एक्‍स्प्रेस'ने विनारिझर्वेशन जावे लागेल, ह्याची मला खात्री आहे. पण माझ्याविरुद्ध गेले काही महिने प्रचंड कट- कारस्थाने चालू असून, त्याचा आता कळस गाठला गेला आहे, यात शंका नाही. आमचे गुरुवर्य श्रीश्री नमोजी ह्यांच्याकडे फारशी डाळ शिजत नाही, हे बघून आमच्या विरोधकांनी चांगल्या चाललेल्या कारभारात खोडा घालण्याचे ठरवलेले दिसते. दुर्दैवाने (इलेक्‍शनबिलेक्‍शनांच्या नादात) मला ह्या कारस्थानाचा पत्ता लागला नाही. मी बेसावध होतो. पण आता त्याची खात्रीच पटली आहे. त्याचे झाले असे की...\n\"सर, प्रॉब्लेम झालाय सर...तूरडाळ उरलीये जाम'' पीए घाबऱ्याघुबऱ्या म्हणाले.\n\"हात्तीच्या, मग त्याची आमटी करून द्या. चांगली लागते गा...,'' मी तोडगा सुचवला.\nवास्तविक आमटी हा माझा वीकपॉइंट आहे, पण गेल्या काही दिवसांत मी आमटीचा एकही भुरका मारलेला नाही हेही एक सत्य आहे. घरापासून पाचशे मीटरच्या आत तूरडाळच आलेली नाही, तर आमटी कुठून भुरकणार\n\"तसं नाही सर, खूपच उरली आहे..\n अहो, महागामोलाची वस्तू अशी उरून उरून उरणार किती'' मी त्यांना चांगलेच झापणार होतो, पण कोणीही वरणभाताबद्दल बोलू लागले की माझे मन द्रवते. गोळाभर वरणभाताची चिंता ज्याला सतावते, त्याला आणखी काय बोलायचे\n'' मी ओरडलो. पूर्वीच्या काळी महाराष्ट्र लॉटरीची एक जाहिरात दूरदर्शनवर लागत असे. \"\"ग्यारा लाख'' असे तो जाहिरातीतला इसम ओरडत असे. (जणू काही अकरा लाख म्हंजे विजय मल्ल्याच्या कर्जापेक्षाही ज्यास्त'' असे तो जाहिरातीतला इसम ओरडत असे. (जणू काही अकरा लाख म्हंजे विजय मल्ल्याच्या कर्जापेक्षाही ज्यास्त) अगदी तस्सा मी ओरडलो.\n\"होय सर, पंधरा लाख टन तूरडाळ पडून आहे सर'' पीए रडकुंडीला आले होते.\n\"अहो, एवढी डाळ पिकवली कुणी'' अवघा महाराष्ट्र डाळीचे कोठार झाला असून, डाळीच्या प्रचंड डोंगरावर आमचे डाळमंत्री गिरीशभाऊ बापटमास्तर झेंडा रोवून उभे आहेत, असे चित्र माझ्या डोळ्यांसमोर तरळले. घटकाभर निपचित पडलो.\n\"सर, काही होतंय का सर'' पीएची कढी पातळ झाली होती.\n\"आमटी आणा, आमटी...आपलं ते हे...पाणी, पाणी'' शुद्धीवर येत मी म्हणालो. पीएने पाणी आणून दिले. का कुणास ठाऊक, मला ते तूरडाळीच्या आमटीसारखे लागले. वास्तविक डाळ महागल्यानंतर आम्ही वरण सोडले आहे. (लोक काय काय सोडतात, आम्हाला वरण सोडावे लागले'' शुद्धीवर येत मी म्हणालो. पीएने पाणी आण��न दिले. का कुणास ठाऊक, मला ते तूरडाळीच्या आमटीसारखे लागले. वास्तविक डाळ महागल्यानंतर आम्ही वरण सोडले आहे. (लोक काय काय सोडतात, आम्हाला वरण सोडावे लागले असो.) डाळ स्वस्त होईपर्यंत आमटी मिळणार नाही, असा वटहुकूमच आमच्या सैपाकघरातून निघाला होता. काय करणार असो.) डाळ स्वस्त होईपर्यंत आमटी मिळणार नाही, असा वटहुकूमच आमच्या सैपाकघरातून निघाला होता. काय करणार (त्यानंतरच, क्‍याबिनेट मीटिंगमध्ये एकत्र डबा खायची आयडिया मला सुचली (त्यानंतरच, क्‍याबिनेट मीटिंगमध्ये एकत्र डबा खायची आयडिया मला सुचली असो) खोल आवाजात मी पीएंना सांगितले, \"\"ताबडतोब बापटमास्तरांना फोन लावा'' त्यांनी फोन लावून दिला.\n\"\"अहो, मास्तर, काय झालं डाळीचं'' मी विचारले. त्यावर बापटमास्तरांनी \"उद्या डब्यात आणतो. आज मटकीची उसळ आहे'' मी विचारले. त्यावर बापटमास्तरांनी \"उद्या डब्यात आणतो. आज मटकीची उसळ आहे' असे विचित्र उत्तर दिले. मी फोन ठेवून दिला.\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आज वरणभाताचा प्रश्‍न सोडवावा लागणार नाही. भाताचे जमवता येईल, पंधरा लाख टन डाळीचे वरण शिजवणे ही काही चेष्टा नव्हे पंधरा लाख टन डाळीचे काय करायचे पंधरा लाख टन डाळीचे काय करायचे हा महाराष्ट्रापुढला ज्वलंत सवाल असला, तरी माझ्यापुढला सवाल \"एवढी डाळ पिकलीच कशी आणि कुणाची हा महाराष्ट्रापुढला ज्वलंत सवाल असला, तरी माझ्यापुढला सवाल \"एवढी डाळ पिकलीच कशी आणि कुणाची' हाच आहे. आमची पुढली सगळी टर्म डाळीत जाणार, असे दिसते. चालायचेच.\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची...\nसहायक आयुक्तांवर गंभीर नसल्याचा ठपका\nनागपूर : मालमत्ता करवसुलीत गंभीर नसल्याचा ठपका ठेवत दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना आज प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली. विशेष म्हणजे तीन दिवसांत...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यम��त्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\nराष्ट्रमाता जिजाऊंचा पुस्तकात उल्लेख शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणून\nपुणे: अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/01/blog-post_8248.html", "date_download": "2018-12-14T19:32:52Z", "digest": "sha1:UGHQV7VI7LN55B6GCCXFJGDCPET6HUIR", "length": 9630, "nlines": 172, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\n(फोटो सौजन्य: नचिकेत सरदेसाई)\nसगळे देशभक्त व ज्ञात-अज्ञात वीरांना सलाम व श्रध्दांजली\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:21 PM\nप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ... सर्व देशभक्त ज्ञात-अज्ञात वीरांना सुद्धा श्रद्धांजलि ... \nरोहन, प्रसन्ना व माऊ, तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा\nनचिकेतला सांगते.तू बारकाईने पाहीलेस.तो खूश होईल.धन्यवाद व तुम्हालाही शुभेच्छा\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\nबिरडे - डाळिंब्यांची उसळ - प्रकार -२\nशेवटी एकदाचे घोडे गंगेत न्हाले........\nविमान चुकल्यापासून पुढचे काही तास........\n२५ डिसेंबर २००९, पहाटेचे तीन तास.......\nमकर संक्रातीच्या अनेक शुभेच्छा\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\nप्रिय वाचकपरिवार व मित्र-मैत्रिणी यांस.......\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/price-these-vehicles-will-increase-1-july-56221", "date_download": "2018-12-14T20:52:32Z", "digest": "sha1:WL2G2PLM2K4I2YIO7SF64WUH3WTFGEYR", "length": 12168, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "The price of these 'vehicles' will increase from 1 July 1 जुलैपासून ‘या’ वाहनांच्या किंमती वाढणार | eSakal", "raw_content": "\n1 जुलैपासून ‘या’ वाहनांच्या किंमती वाढणार\nगुरुवार, 29 जून 2017\nमुंबई: येत्या 1 जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होणार आहे. जीएसटीमुळे देशभरात काही वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत तर काही वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. ऑटो कंपन्यांनी जीएसटी लागू होण्यापूर्वीच सूट जाहीर केली आहे. मात्र मारुतीची दोन वाहने महागणार आहेत. मारुतीची सिय���झ आणि 'मल्टिपर्पज व्हेइकल' (एमपीव्ही) गटातील अर्टिगा या गाड्यांच्या किंमती जवळपास दीड लाखाने वाढण्याची शक्यता आहे.\nमुंबई: येत्या 1 जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होणार आहे. जीएसटीमुळे देशभरात काही वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत तर काही वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. ऑटो कंपन्यांनी जीएसटी लागू होण्यापूर्वीच सूट जाहीर केली आहे. मात्र मारुतीची दोन वाहने महागणार आहेत. मारुतीची सियाझ आणि 'मल्टिपर्पज व्हेइकल' (एमपीव्ही) गटातील अर्टिगा या गाड्यांच्या किंमती जवळपास दीड लाखाने वाढण्याची शक्यता आहे.\nमारुतीच्या दोन्ही गाड्या सुमारे दीड लाख रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. जीएसटीमध्ये हायब्रिड वाहनांच्या किंमती वाढणार आहेत. अजुन किती वाढ होणार याबाबत कंपनीकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. या दोन्ही वाहनांमध्ये ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, स्मार्ट प्ले टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेंसर, कि-लेस एन्ट्री, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटन सारखे मॉडर्न फिचर्स दिले आहेत. त्यासोबतच या दोन्ही कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, इएसपी आणि इसोफिक्श चाईल्ड सेफ्टी माऊंट सारखे सेफ्टी फिचर्सही देण्यात आले आहेत.\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या...\nएसटीत नियम डावलून ८८ कोटींचे कंत्राट\nमुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असताना कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहे. दक्षता विभागाने घेतलेले...\nजीएसटी विवरणपत्रांसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ\nनवी दिल्ली : वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...\n'भाजपनेते करतात मोदींची हुजरेगिरी'\nऔरंगाबाद : \"मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या...\nई-वे बील न बनविणाऱ्या 13 वाहनांवर कारवाई\nऔरंगाबाद : ई-वे बील न बनविता मालवाहतूक करणाऱ्यांवर राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे करावाई करण्यात येत आहे. शनिवारी व रविवारी (ता.1 व 2)...\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे\nऔरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/wari/tukaram-maharaj-palkhi-2017-56737", "date_download": "2018-12-14T19:39:48Z", "digest": "sha1:QVSB7ROJU42EQPN74XJGL3QP5QUIRQFF", "length": 15305, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tukaram Maharaj Palkhi 2017 अश्वाच्या पायाखालची मातीही पांडुरंगाचा आशीर्वाद | eSakal", "raw_content": "\nअश्वाच्या पायाखालची मातीही पांडुरंगाचा आशीर्वाद\n(शब्दाकंन - सचिन शिंदे)\nशनिवार, 1 जुलै 2017\nपालखी सोहळा सकाळी बोरगावहून होणार मार्गस्थ\nमळखांबी येथे सोहळ्याचा दुपारचा विसावा होणार\nतोंडले बोंडलेच्या अलीकडे होणार पांडुरंगाचा धावा.\nसायंकाळी सोहळा पिराची कुरोलीस विसावणार\nकुंडलिक गुरगौड, बेल्लूर, (जि. धारवाड, कर्नाटक)\nतुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभ रिंगण डोळ्यांत साठवण्यासाठी आम्ही रस्त्याच्या कडेला कड केले होते. त्यातून वाऱ्याच्या वेगाने धावलेल्या अश्वाच्या दर्शनाने मी धन्य झालो. माउलीचे अश्व धावताना वारकऱ्यांनी ‘पुंडलिक वरदा’ऽऽ चा केलेला गजर कानात साठून राहिला आहे. तेच बळ घेऊन पुढची वाटचाल करत राहिलो. उभ्या रिंगणात धावलेल्या अश्वाच्या पायाखालची माती मी मस्तकी लावली त्यामुळे जणू पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाल्याचीच माझी भावना झाली. अर्धा तास झालेल्या रिंगणाने पंढरीच्या वाटेकडील ओढ अधिक तीव्रतेने वाढली होती. मजल दरमजल करत किमान पंधरा किलोमीटरचा टप्पा ओलांडून आम्ही बोरगावात पोचलो.\nअकलूज येथील मुक्काम आटोपून सकाळी पालखी सोहळा बोरगावकडे मार्गस्थ झाला. सकाळच्या न्याहरीपूर्वीच रिंगण सोहळा होणार होता. मी रथामागच्या १८६ क्रमांकाच्या दिंडीतून चालतो. बेल्लारीचे दो��शे लोक दिंडीत आहेत. मला जास्त मराठी येत नाही; मात्र अभंग पाठ आहेत. माझ्या गुरूंनी मराठीतले अभंग कन्नड भाषेत लिहिले आहेत. त्यामुळे त्या अभंगाची आम्हाला ओळख आहे. अकलाईमंदिर मार्गे पुढे सरकलेला सोहळा माळीनगरमध्ये आला. तेथे उभे रिंगण होणार होते. त्याची उत्सुकता होती. माळीनगरच्या हद्दीत पालखी एका लिंबाखाली थांबवण्यात आली. तेथून रथापुढच्या व रथामागील दिंड्या रस्त्यात उभा राहिल्या. दोन्ही बाजूने वारकरी व मध्ये अश्व धावण्यासाठी जागा ठेवण्यात आली.\nरथामागील व पुढील दिंड्या असा पद्धतीने उभ्या राहिल्या होत्या, की रथ मधोमध आला होता. चोपदारांसह पालखी सोहळाप्रमुख पूर्ण रिंगण फिरून पाहत होते. रिंगणात येणाऱ्या वारकऱ्यांना बाजूला करत होते. रिंगण लावून झाल्यानंतर काही मुलांनी रिंगणात रांगोळी रेखाटली. लाल, हिरव्या, पांढऱ्या रंगाची उधळण करत पूर्ण दोन किलोमीटरची रांगोळी रेखाटताना त्यांचा वेग मोठा होता. त्याचे वारकऱ्यांनीही कौतुक केले. त्यांनी रांगोळी काढून झाल्यावर माउलींचे अश्व सोडण्यात आले. ‘पुंडलिक वरदा’ऽऽ चा गजर झाला. इशारा करताच अश्व सोडण्यात आले. अश्वही वाऱ्याच्या वेगाने सुमारे दोन किलोमीटरचे उभे रिंगण पूर्ण करून आल्यानंतर पुन्हा मानाचे अश्व सोडण्यात आले. त्यावरील चोपदार होते. तेही अश्व धावले. त्यानंतर रिंगण पूर्ण करून आल्यानंतर मध्ये थांबवलेल्या पालखीतील पादुकांना अश्वाने अभिवादन केले अन्‌ पुन्हा राहिलेले रिंगण ते अश्व धावले. अश्व गेल्यानंतर माझ्यासहित वारकऱ्यांनी अश्व धावलेल्या जागेची माती मस्तकी लावली. तेथे दुपारचा विसावा झाल्यानंतर पालखी पुन्हा पंढरीच्या वाटेने मार्गस्थ झाली.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड...\nअलंकापुरीत आज कार्तिकी सोहळा\nआळंदी - इंद्रायणीच्या पाण्यामध्ये, ज्ञानाचे प्रतिबिंब पडे, ज्ञानभक्तीने तुझिया चरणी, वारकऱ्यांचा जीव जडे... असे म्हणत आळंदीतील...\nआळंदी - कपाळी बुक्का व केसरी गंध...गळ्यात तुळशीच्या माळा...अन्‌ मुखी ज्ञानोबा तुकारामाचा अखंड जयघोष...खांद्यावर भगव्या पताका उंचावत राज्यभरातून लाखो...\nनाना गुरू भक्तीची लोटांगणाची आगळीवेगळी परंपरा\nपुसद (जि. यवतमाळ), ता. 29 : परमेश्वर आणि संतांपुढे भक्ती अर्पित करण्याचे नानाविध प्रकार आहेत. अमरावती जिल्ह्यातील शिरखेड येथे श्रीसंत नाना गुरू...\nचऱ्होली फाट्यावर रखडलेले पालखी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण\nपिंपरी - आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाचे चऱ्होली फाटा येथे भूसंपादनाअभावी रखडलेले सुमारे पाचशे मीटर लांब रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. कार्तिक...\nप्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64504", "date_download": "2018-12-14T19:38:02Z", "digest": "sha1:HVTC2ZVE2OU5M6KNXNPO5MP6EK7GOJ45", "length": 32499, "nlines": 148, "source_domain": "www.maayboli.com", "title": "‘डर’ –एक भयकथा ! (लेख) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /‘डर’ –एक भयकथा \nअसं म्हणतात की झुरळ हा प्राणी फारच प्राचीन आहे. प्रागैतिहासिक का कुठल्याश्या काळापासून तो पृथ्वीवर वास्तव्य करून आहे. मानव तर तसा 'आनी-जानी'च आहे म्हणा. पण झुरळं मात्र माणसांच्या आधीपासून होती आणि माणसांच्या नंतरही राहणार आहेत असं आम्ही कुठेतरी वाचलंय. पण य:कश्चित झुरळाला इतकी सिनिअ‍ॅरिटी देऊन त्याचं 'प्रतिमासंवर्धन' करणं काही आम्हाला पटत नाही. मग या झुरळांपेक्षाही जुनं काय असावं जे आजही आपल्या आजूबाजूला सर्व चराचर व्यापून आहे थोडं डोकं खाजवल्यावर लक्षात आलं की- आहे थोडं डोकं खाजवल्यावर लक्षात आलं की- आहे अशी एक गोष्ट आहे जी या पृथ्वीवर फडतूस झुरळांपेक्षाही जुनी आहे ती म्हणजे भय, भीती किंवा डर \nवास्तविक 'घाबरणे' या एकाच क्रियेचे हे वर्णन करणारे हे वेगवेगळे शब्द. पण 'डर' या श���्दामध्ये जो डॉल्बी डिजीटल इफेक्ट आहे तो भय वा भीती या शब्दांमध्ये नाही. जसं आरोपीला गुन्हेगार ठरवण्यात येणं किंवा 'मुलजिम को मुजरिम' असा 'करार' देणं ही वास्तविक एकच क्रिया. पण दुसर्‍यात जसं आपण सिनेमातल्या कोर्टरूम मध्ये बसलो आहोत, एका कटघर्‍यात दाढीबिढी वाढलेला मुलजिम उभा आहे, समोर स्व:ची जुल्फे झटकत एक वकील येरझारा घालतो आहे, कधी एकदाचा निकाल सांगून आपण 'मोकळे' होतो अशा बद्धकोष्ठी आविर्भावात एका उच्चासनावर माननीय मिलार्डसाहेब बसलेले आहेत, एका फोटोत सदाहसतमुख बापू शांतचित्ताने सर्व उपस्थितावर आपल्या स्मितहास्याची पखरण करत स्नेहार्द्र दृष्टीने बघत आहेत इत्यादी इत्यादी वातावरणाचा कसा 'फील' येतो तसा पहिल्यात येत नाही. पहिलं म्हणजे अगदीच भुरट्या चोरीचं सामान्य गुन्हेगारी वृत्त वाचल्यासारखं- ....अमुक अमुक (कंसात वय) याला भादंवि च्या अमुक (अ) तमुक (ब) कलमाखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय देशमुख करत आहेत....- असं मिळमिळीत. तर ते एक असो.\nज्ञानी लोक म्हणतात की माणूस हा सामाजिक प्राणी आहे. असेलही, पण आम्ही (म्हणजे अज्ञानी लोक, ज्ञानी लोक नेहमी 'मी मी' करत असतात तर अज्ञानी 'आम्ही आम्ही' उदा: आपल्याले काय मालूम बाप्पा, आपन्तं अडानी मानूस ) म्हणतो की माणूस हा मुळात घाबरट प्राणी आहे. तो कोणकोणत्या गोष्टींना घाबरत नाही याची सर्विस टॅक्ससारखी निगेटीव्ह लिस्ट केली तर ती अभिषेक बच्चनच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीपेक्षाही छोटी होईल. मानववंशशास्त्र, पुरातत्वशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र आदी शास्त्राचा अभ्यास तुम्ही (एकाच वेळी) करू शकत असाल तर करुन पाहा, तुम्हाला हेच आढळेल की माणूस आदिम काळापासून केवळ घाबरतच आला आहे. किंबहुना भय आणि आळस या दोनच गोष्टी माणसाच्या आजच्या प्रगतीच्या 'प्राईम मूव्हर' आहेत असं आमचं अभ्यासपूर्ण व ठाम प्रतिपादन आहे. तर माणूस हा आगीला घाबरतो, पाण्याला घाबरतो, सापांना घाबरतो, भुताखेतांना घाबरतो, अंधाराला घाबरतो, आकाशातल्या वीजेला घाबरतो, उंचीला घाबरतो, पाळीव प्राण्यांना घाबरतो तितकाच जंगली श्वापदांना घाबरतो, किडामुंग्यांना घाबरतो, अपयशाला घाबरतो, बदनामीला घाबरतो, मृत्यूला घाबरतो आदी अनेक गोष्टींना घाबरतो आणि सर्वात जास्त म्हणजे दुसर्‍या माणसाला घाबरतो\nपण या सगळ्या झाल्या जुन्या ऐतिहासिक गोष्टी. आजचं काय प्राध्यापकी भाषेत एका(च) वाक्यात सांगायचं तर आजच्या समकालीन सामाजिक-आर्थिक-राजकीय परिप्रेक्ष्यात (जमला बाबा शब्द, हुश्श प्राध्यापकी भाषेत एका(च) वाक्यात सांगायचं तर आजच्या समकालीन सामाजिक-आर्थिक-राजकीय परिप्रेक्ष्यात (जमला बाबा शब्द, हुश्श) 'डर' वा भय या आदिम प्राकृतिक मानवी मनोवस्थेचे एकूण मानवी जीवनप्रक्रियेतील स्थान, तिचे परिशीलन करण्याची आणि परिणाम मोजण्याची परिमाणे आणि साधने इत्यादींचा जागतिक आणि वैयक्तिक अशा एकाच वेळी व्यापक व सूक्ष्म पातळीवर मागोवा घेतला असता असे आढळते की भय या मनोवस्थेचे अस्तित्व आणि नेणीवेच्या पातळीवर जाणवणारी तिची जाणीव यात कालानुपरत्वे काही अपरिहार्य आणि स्थूलगामी बदल झाले असले तरी या चित्तवृत्तीचे मूलगामी स्वरूप खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या (अर्थात खा.उ.जा.- हे आणल्याशिवाय प्राध्यापकी लेखनाला परिपूर्णता येत नाही. होतकरूंनी नोंद घ्यावी. असो) संगणकीय आधुनिक युगातील या एकविसाव्या शतकातही बरेचसे तसेच (म्हणजे कसे हे आम्हाला विचारू नका) राहिले आहे. तर वाचकहो, घाबरून जाऊ नका, म्हणायचे इतकेच की 'डर' या गोष्टीच्या महात्म्यात काहीही फरक पडलेला नाही. फक्त स्वरूप बदलत गेलं ते कसं हे आपण पाहूच.\nआजची विविध प्रकारचे डरे (डरचे बहुवचन) कुठली याचा अभ्यास करण्यासाठी काही तुम्हाला प्राध्यापक होण्याची गरज नाही. समजायला सुलभ म्हणून घराच्या दिवाणखान्यापासून सुरुवात करू. तुमच्या दिवाणखान्यातला टीव्ही चालू केलात तरी तुम्हाला हे ब्रह्मज्ञान चुटकीसरशी मिळेल. तरी तेवढेही श्रम आपणास करण्यास लागू नयेत म्हणून आम्ही हा रेडीमेड अभ्यास आपल्यासमोर मांडतोय.\nआधुनिक टीव्हीजगात डरांचे अनेक प्रकार आहेत जसे की खुबसुरतीसे डर, किटाणुओंसे डर, बाल सफेद होने का डर, डॅन्ड्रफका डर इत्यादी. त्यातलं आजचं सगळ्यात मोठं 'डर' जर असेल तर ते 'किटाणुओंसे डर'. एका अभ्यासानुसार माणूस आयुष्यात जितक्या जाहिराती टीव्हीवर पाहतो, रेडिओवर ऐकतो त्याच्या दसपट किटाणु आपल्या अंगावर बाळगत असतो. या किटाणूंचं 'व्यवस्थापन' करण्यासाठी विविध प्रकारचे साबण, उटी, द्रावण, स्प्रे बाजारात उपलब्ध आहेत. काही बंटींचे साबण 'स्लो' आहेत तर काही बबलींचे साबण 'फास्ट' आहेत. काही साबणांच्या इफिशियंसीबाबत ते, 'सौ बीमारी फैलानेवाले जर्म���ससे छुटकारा' की 'बीमारी फैलानेवाले सौ जर्म्ससे छुटकारा' (जाड ठश्याकडे लक्ष असू द्या) देणारे आहेत असा मतभेद 'एक्स्पर्ट'च्या मनात आहे. बरं या किटाणुंमध्येही काही कमी 'जैवविविधता' नाही. काखेतले किटाणू वेगळे, दातातले किटाणू वेगळे, पाठीवरचे किटाणू वेगळे (हे हंगामी असतात. अधिक प्रादुर्भाव उन्हाळ्यात), जांघेतले किटाणू वेगळे (यांच्या स्ट्रॅटेजिक लोकेशनमुळे त्यांचं तपशीलवार विश्लेषण पाहायला मिळणे अंमळ अवघडच), पोटातले किटाणू वेगळे, दाद-खाद-खुजलीवाले वेगळे. शेंबडं नाक मनगटाने पुसल्यावर तिथे उमटणारे किटाणू वेगळे, मातीतले किटाणू वेगळे, कपड्यांवरचे किटाणू वेगळे, शौचकुपाच्या बेसिनच्या कडेखालून तुमच्यावर नजर ठेवून असणारे आणि मध्येच फणा काढून अचकट विचकट हसत अंगावर येणारे किटाणू वेगळे- ही सगळ्यात खतरनाक प्रजाती बरं का रांगणार्‍‍या बाळांच्या मागे लागणारे- फरशीवरचे किटाणू वेगळे, स्वयंपाकघरातल्या खरकट्या भांड्यांवर रात्रीच्या अंधारात फिरणार्‍या झुरळांच्या अंगावरचे किटाणू हा अधिकच स्पेशल प्रकार. घरातल्या घरात चिमुकले विश्वरूपदर्शनच जणू रांगणार्‍‍या बाळांच्या मागे लागणारे- फरशीवरचे किटाणू वेगळे, स्वयंपाकघरातल्या खरकट्या भांड्यांवर रात्रीच्या अंधारात फिरणार्‍या झुरळांच्या अंगावरचे किटाणू हा अधिकच स्पेशल प्रकार. घरातल्या घरात चिमुकले विश्वरूपदर्शनच जणू परंतु त्यांच्यातही भारतीय जनतेत आहे तशी विविधतेतही आपल्याला त्रास देणं व त्याच्या निवारणापोटी खिसा हलका करणं या बाबतीत दुर्मिळ अशी एकता आहे.\nया सगळ्या किटाणूंचं प्रचंड डर जनमानसात बसलेलं आहे. कायम स्टेथॉस्कोप गळ्यात मिरवत हिंडणारे डॉक्टर प्रत्येक लहान मुलाच्या हातावर त्यांच्या विशेष किटाणूशोधक टॉर्चने जांभळा प्रकाश टाकत घरोघरी किटाणू शोधत फिरताना तुम्ही पाहिले असतील. काही टोपीवाले प्रत्येक घराचं दार ठोठावून घरातल्या गृहिणीने शौचालय निर्किटाणू करून घेतले की नाही याची स्वत: 'स्पर्शज्ञानाने' खातरजमा करून घेत आहेत. तमाम आया आपापल्या लेकरांच्या आरोग्याच्या काळजीने चिंताक्रांत आहेत. जोवर ते लेकरू किटाणूनाशक साबणाने टीव्हीच्या पडद्यावर उघड्यावरच आंघोळ करत नाही तोवर त्या माउलीच्या जीवाला ना चैन पडत ना एखादं गाणं सुचत, इतकं या किटाणूंचं डर आहे. पण हे साबणही तसे ��रिपूर्ण नाहीतच. कितीही रगडलं तरी 'सौ प्रतिशत संपूर्ण स्नान' केल्यावरसुद्धा त्या जांभळ्या प्रकाशातल्या वर्तुळात दोन किटाणू वळवळत राहतातच. या दोन किटाणूंचं 'व्यवस्थापन' करण्याचा इलाज अद्याप तरी सापडलेला नाही.\nअखिल विश्वाला भयकंपित करून सोडणारे दुसरे डर म्हणजे डॅण्ड्रफका डर. या डरा मुळे तर जगातल्या तमाम लॅबोराटर्‍यातले एक्स्पर्टस त्राहि माम करत आहेत, या 'ब्रेक' मधून त्या ब्रेकमध्ये त्रस्त चेहर्‍याने फिरत आहेत असं तुम्हाला दिसेल. या डराच्या प्रभावामुळे लोकांनी काळ्या बाह्या असलेले शर्ट घालणे बंद केले आहे. त्यामुळे काळे कपडे तयार करणार्‍यांचा धंदा आता फक्त वकील आणि 'युनिसेक्स सलून'मधल्या कारागिरांच्या भरोशावर चालू आहे. 'ये रेशमी झुलपे' म्हणत प्रेयसीच्या मोकळ्या केशकुंतलातून प्रेमळ हात फिरवणेसुद्धा प्रियकरांसाठी दुरापास्त झाले आहे. कारण हात फिरवला तिथे डॅण्ड्रफ. घाऊक आणि स्वस्तात मिळणार्‍या डॅण्ड्रफमुळे काही बदमाष व्यापार्‍यांनी खसखशीमध्ये डॅण्ड्रफची भेसळ करणे चालू केल्याचाही बातम्या येत आहेत. खरे खोटे देव जाणे या काही निवडक उदाहरणांवरून डॅण्ड्रफची समस्या किती भीषण आहे याची पुसटशी कल्पना येऊ शकेल. इतर काही फुटकळ डरं पण आहेत. जसं काही आयांना आपली पोरं स्पर्धेत मागे पडण्याचं डर आहे त्यामुळे त्यांनी डायरेक्ट विमानासोबतच रेसिंग लावायचं ट्रेनिंग पोरांना दिलं आहे. काही माउलींना आपलं पोरगं डबा पूर्ण न खाण्याचा डर सतावते आहे, त्यासाठी त्या 'कुछ भी' करायला तयार आहेत.\nदिवाणखान्यातल्या इंटेलिजंट बॉक्स मधले असले हे डर कमी झालेत की काय म्हणून बाहेरच्या जगातही या डरांचा फैलाव झाला आहे. रेसिंडेट डॉक्टरांना कुठल्या पेशंटचा नातेवाईक कधी येऊन आपल्या कानाखाली वाजवून जाईल याचं डर आहे. जीएस्टीच्या फेर्‍यानंतर, आजवर 'कर नाही त्याला डर कशाला' असे म्हणून करडोहाच्या किनार्‍याकिनार्‍याने पोहत 'निर्डर' जीवन जगणार्‍या शेठ लोकांच्या ढेरीवरच्या आठ्या कमी होऊन कपाळावरच्या आठ्या वाढल्याचा एका 'मार्केट सर्व्हे'चा निष्कर्ष आहे. शिक्षकांना आता आपल्याला कुठल्या सर्व्हेच्या कामाला लावतात याचं डर आहे. सरकारला आता कुठला 'समाज' आरक्षण मागतो याचं डर आहे. 'जिओ'चं सिम वापरणार्‍‍यांना किती रुपयांचं बिल आपल्या नावावर फाडण्यात येईल याचं 'अनलिमिटेड' डर आहे.\nसर्वात जुन्या पक्षाच्या प्रवक्त्यांना आपले 'युवराज' कुठे काय बोलतील आणि आपली बोलती बंद करतील याचं डर सतावत असतं. काश्मिरी फुटीरांना भारताने खरंच मनावर घेऊन कश्मीरवरचा हक्क सोडला तर खायचे वांधे होतील याचं डर आहे. मराठी वृत्तपत्रांना 'सामना'ने एखाददिवस भाजपावर टीकात्मक अग्रलेख लिहिला नाही तर आपण कशाची बातमी करायची याचं एक वेगळंच डर आहे. महानायकाला म्हातारपणातही पोराचा संसार आणखी किती दिवस चालवायचा याचं डर आहे. इत्यादी.\nया तर झाल्या मोठ्या गोष्टी, घराघरातही आपली सासू सिरीअल पाहून पाहून आपल्याही डोळ्यात घालायच्या काजळात मिरपूड तर टाकणार तर नाही ना याचं डर सुनेचा डोळ्याला डोळा लागू देत नाही. बॉयफ्रेंडला आपली गर्लफ्रेंड अजून किती 'बॉयां'ची फ्रेंड आहे याचं एक डर आतल्या आत खात असतं. मुलींना आपल्या फेसबुकवर 'प्रोफाइल पिक' म्हणून रोज नवनवीन फुलं, बाहुल्या, पर्‍या, जेनेलिया डिसूझ्या आणि अमृता रावा कुठून आणायच्या याचं एक प्रॅक्टिकल डर आहे. मुलांना 'लेडीज' मेम्बर असलेल्या व्हॉटस अप ग्रुप मध्ये 'तसला' मेसेज जातो का याचं एक 'इमेजिनरी' डर असतं. बापाला समोरून बाईकवर गेलेल्या भंटोल पोराला चिकटून बसलेली 'फडकंनशीन' पोरगी आपलीच तर नाही याचं डर आहे. अजून आईच्या पोटातच असलेल्या बाळाला आपले मायबाप आपल्यासाठी किती कठीण नाव शोधतील आणि कितव्या महिन्यात शाळेत टाकतील याचं डर जन्माच्या आधीपासूनच असतं म्हणतात आजकाल. शेवटी डर अपना अपना \nतरी वर दिलेली भयकारक परिस्थिती वाचून वाचकांनी कृपया निराश होऊ नये, स्वत:ची ब्लू व्हेल होऊ देऊ नये. परिस्थिती तितकीही गंभीर झालेली नाही. कारण 'चांदनी चौक तो चायना' ते 'हमशकल्स' मार्गे 'आरजीव्ही की आग' असे भयपट तयार करणारे व पैसे मोजून ते थेटरात जाऊन पाहणारे धैर्यशील वीर जोवर या भरतभूवर आहेत तोवर आपलं भवितव्य उज्ज्वल असून असल्या डरांच्या डरकाळीला घाबरण्याचं मुळीच कारण नाही.\nतर असो. तूर्त आम्ही लेखणी आवरती घेतो. कारण शेवटी कितीही फुशारक्या मारल्या तरी आम्हालाही संपादकांच्या कात्रीचे 'डर' आहेच की \nगुलमोहर - विनोदी लेखन\nडर के आगे जित है\nडर के आगे जित है\nकथा समजून आलो होतो, हा तर लेख\nकथा समजून आलो होतो, हा तर लेख निघाला. पण छान आहे\nआता लेखच आहे तर डरबाबत चार पैसे माझेही - डर बोले तो शाहरूख खान \nअसं ऐकून आहे की डर चित्रपट टॅक्स फ्री झाला होता.\nकारण कर नाही त्याला डर कश्याला, आणि डर आहे तर कर कश्याला\n>>कथा समजून आलो होतो, हा तर लेख निघाला.<< हे तुमचंच नाहीतर लेख मुळात जिथे छापून आला त्यांचही हेच कंफ्यूजन झालं. त्यांनीही तो कथा म्हणून छापला\nसही. अॉफिस मधे आहे त्यामुळे\nसही. अॉफिस मधे आहे त्यामुळे डर डर के वाचलंय.\nबाकी वाघमारे ना कोणाची भीती.\nमस्त लिहलाय लेख. उदा. एकदम सही.\nमजा आली बुवा .मी खरं तर डर चा\nमजा आली बुवा .मी खरं तर डर चा डिजीटल डॉल्बी साउंड ऐकून भप वाचायला आलो होतो\nअरे हे वाचायचं राहिलं होतं.\nअरे हे वाचायचं राहिलं होतं. मस्त लिहिलंय.\nआवडलं. किटाणुंचा पॅरा जबरी झालाय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/riteshs-behaviour-damnable-sambhaji-raje/", "date_download": "2018-12-14T20:26:20Z", "digest": "sha1:F5ESKKDDOFSSVPZB4CPZB42JX7SK2GQB", "length": 7861, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मूर्तीकडे पाठ करून फोटोसेशन करणे निंदनीय : संभाजी राजे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nचौथऱ्यावर बसून महाराजांच्या मूर्तीकडे पाठ करून फोटोसेशन करणे निंदनीय : संभाजी राजे\nटीम महाराष्ट्र देशा : अभिनेता रितेश देशमुखने काढलेला फोटो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्यावर अनेक माध्यमातून टिका होत आहे. अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव, लेखक विश्वास पाटील आणि पाच सहकारी असे पाच जुलैला रायगडावर गेले होते. तिथे त्यांनी राजदरबारातील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी मेघडंबरीत चढून फोटो काढले होते आणि ते फोटो त्याने सोशल मिडीयावर शेअर केले. त्यानंतर त्याच्या फोटोवर तुफान टीका सुरु झाल्या.\nअभिनेता रितेश देशमुखच्या पोस्टवर खासदार संभाजी राजे यांनीही प्रतिक्रिया दिली. चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मूर्तीकडे पाठ करून फोटोसेशन करणं खरोखरच निंदनीय आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संभाजी राजे यांनी दिली. तसेच आज होणाऱ्या रायगडावर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून, त्यातील नियम सर्वान��� बंधनकारक असतील, असंही नमूद केल आहे.\nप्रभू श्रीरामाची मूर्ती 221 मीटरची असेल तर शिवस्मारकाच्या…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम…\nरितेश देशमुखच्या माफिनाम्यानंतर खासदार संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया दिली.\nरायगडावरील सिंहासनाच्या चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मुर्तीकडे पाठ करुन काढलेले काही सेलिब्रेटिंचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे खरोखरच निंदनीय आहे.\nआज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील. pic.twitter.com/c1i5uMkp9R\nशिवरायांवरील बायोपिक लवकरच रुपेरी पडद्यावर\nप्रभू श्रीरामाची मूर्ती 221 मीटरची असेल तर शिवस्मारकाच्या उंचीचा पुनर्विचार केला जाईल…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित शाहांचा हल्लाबोल\nटीम महाराष्ट्र देशा - ज्यांच्या मनात चोरी असते तेच चौकीदाराला चोर ठरवण्याचा प्रयत्न करतात, चार चोर एकत्र येऊन…\nकाय आहे नेमकी राफेल डील \nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nपराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेतकरी कर्जमाफी \n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/marathakrantimorcha-117080900008_1.html", "date_download": "2018-12-14T19:04:23Z", "digest": "sha1:XKZXB6BPER55CGWKDH37F7AGTD3FQY7G", "length": 16650, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुंबईत आज लाखो मराठ्यांचा हुंकार! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुंबईत आज लाखो मराठ्यांचा हुंकार\nमराठा क्रांती मोर्चाला शिवसेना, रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा; चंद्रकांत पाटील म्हणातात, स��कारचा विरोध नाही\nअभूतपूर्व गर्दीचा उच्चांक प्रस्थापित होण्याचा आयोजकांना विश्वास; 500 शाळांना सुटी, वाहतूक मार्गात बदल\nमुंबईत बुधवारी, 9 ऑगस्ट रोजी वीरमाता जिजाऊ उद्यान (राणी बाग) ते आझाद मैदान अशा राज्यातील शेवटच्या मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आयोजकांनी तयारी पूर्ण केली असून वॉररूम सज्ज आहे. राज्य सरकार, मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलिसांचीही जय्यत तयारी पूर्ण झालीय. आता उत्सुकता आहे, ती अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक प्रस्थापित होण्याची. 25 लाख मराठा राज्यभरातून या मोर्चासाठी मुंबईत येतील, असा विश्वास आयोजकांनी तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही व्यक्त केला आहे. राज्यभर आजवर निघालेले 57 मोर्चे अतिशय शांततेत पार पडल्याने कायदा-सुव्यवस्थेची चिंता नसली तरी निश्चितच सरकारच्या उरात धडकी भरणार आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाने या मोर्चास पाठिंबा दिला आहे. मुंबईचे डबेवाले 126 वर्षात प्रथमच सुटी घेऊन मोर्चात सामील होणार आहेत. माथाडी कामगार संघटना व वाशीतील व्यापाऱ्यांनी मोर्चास पाठिंबा म्हणून एपीएमसीतील पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील 500 शाळांना सुटी देण्यात आली आहे. शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून मंगळवारी जाहीर केलेली भूमिका, सरकार मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांना बळकटी देणारी ठरली आहे. मराठ्यांच्या अनेक संघटना आहेत; त्यांनी एकत्र चर्चेस यावे, असे सांगून सरकारने फूटनीतीचे धोरण जाहीर केले आहे.\nआजवर राज्यभरात या मोर्चांना सामोरे जाण्यास टाळत आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट क्रांती दिनी 'मराठा क्रांती'च्या शेवटच्या मोर्चास सामोरे जाण्याचे धाडस दाखवून राज्यभरातील लाखो मराठ्यांच्या हुंकाराचा मान राखतील का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.\n\"मराठा क्रांती मोर्चा मुंबईत निघत आहे. महाराष्ट्रातील एका मोठ्या समाजाला त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. समाज मोठा असो की लहान प्रत्येकाला हक्कासाठी लढण्याचा अधिकार आहे. या निमित्ताने भगव्या झेंडयाखाली शक्ती एकवटत आहे. मराठा क्रांती मोर्चाला शिवसेनेच्या सक्रिय शुभेच्छा आहेतच.\n- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख\nमराठा आरक्षण मुद्दा मागास समितीकडे\nमुंबईतील 6 मार्चचा मराठा क्रांती मूक मोर्चाला तूर्तास स्थगिती\nमराठा आरक्षणावर आजपासून उच्च न्यायालयात सुनावणी\nमुंबईत शनिवार व रविवारी मोर्चे काढा, वाहतूक कोंडी अधिक होणार नाही\nजानेवारीचा ३१ तारखेला एक मराठा लाख मराठा\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्र्यांच्या गाडीने वाहतूक नियमांचं उल्लंघन केले\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांनी वेग मर्यादा ओलांडून वाहतूक ...\nजिजाबाई यांचा ‘पत्नी’म्हणून उल्लेख, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ...\n११ वी विषयाच्या संस्कृत सारिका या नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ ...\nमाझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...\nया 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...\nमुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...\nमाझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृती��ाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...\nया 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...\nमुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...\nबाप्परे, रस्सीखेच खेळ खेळताना विद्यार्थ्यांचा मृत्यू\nमुंबईतील विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना जीबीन सनी (२२) या ...\nआई झाल्यावर खेळाडूंची रँकिंग तीन वर्षांपर्यंत सुरक्षित\nआता महिला टेनिस खेळाडूंची रँकिंग आई झाल्यावरही खाली पडणार नाही. आंतरराष्ट्रीय महिला टेनिस ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z80627054324/view", "date_download": "2018-12-14T19:39:25Z", "digest": "sha1:CQ4UTWCPCPZRKAVQ7AV74AKGIHFBNSYN", "length": 21578, "nlines": 203, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५३", "raw_content": "\nमंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्‍याला कळस का नसतो\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री कृष्णा माहात्म्य|\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५३\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nशास्त्रसंख्यावदन जियेचे ॥ गुण वर्णिता थके तियेचे ॥ एकमुखे या मनुष्यवाचे ॥ काय वानू मंद मी ॥१॥\nपरी हस्त बाळकाचा ॥ धरोनि लिहवी गुरू तयाचा ॥ तैसा कृष्णाप्रसादाचा ॥ ग्रंथविचार हा असे ॥२॥\nमदनदहनतनय मुनीसी ॥ म्हणे गोतीर्थपूर्वभागेसी ॥ प्रमाण पन्नास धनु जयासी ॥ परिसा अनंत तीर्थ ते ॥३॥\nजेथे गरुडापासोनि भीति ॥ धरोनि अनंते लिंगाप्रती ॥ स्थापोनि केले तप आणि चिंती ॥ शयन हरीचेचि होईन ॥४॥\nयापरी लोटता कित्येक दिन ॥ हरिहर जाहले तया प्रसन्न ॥ तेथे येवोनि अभयवचन ॥ देवोनि करिती अमरही ॥५॥\nशयन व्हावे तुवा माझे ॥ बोलोनि ऐसे वैकुंठराजे ॥ उमावरासह तात्काळ निजे ॥ शेजेवरी तयाचे ॥६॥\nस्पर्श होता शंकराचा ॥ शांत जाहला ताप शेषाचा ॥ म्हणे जन्मा आलियाचा ॥ लाभ जाहला आजचि ॥७॥\nतव पातले ब्रह्मादिदेव ॥ वेदतीर्थे मुनिपुंगव ॥ देखोनि फणावरि शिव माधव ॥ स्तवन करिती सर��वही ॥८॥\nपुष्पवर्षाव अमरगण ॥ करिती गाती गंधर्वचारण ॥ तदा अनंतही वरप्रदान ॥ मागे हरिहरांसी ॥९॥\nमाझेचि नामे हे तीर्थ हो ॥ अंश तुमचाही येथ राहो ॥ तीर्थ सुरांचा तयापरी अहो ॥ हेचि मागणे तुम्हांला ॥१०॥\nऐसे परिसोनि नारायण ॥ तथास्तु बोलोनि देत वचन ॥ येथ करिता स्नान दान ॥ फल अनंत होतसे ॥११॥\nशिव म्हणे जे स्नान येथे ॥ करोनि भक्तीने पूजिती माते ॥ पावती ते परम सुखाते ॥ ब्रह्मादि बोलती यापरी ॥१२॥\nमग तेथेचि जाहले गुप्त ॥ ऐसे प्रसिद्ध हे अनंततीर्थ ॥ हरिहरात्मक लिंग तेथ ॥ अद्यापि शिलात्म फणावरी ॥१३॥\nपाच नामे आणीक असती ॥ सिद्ध जाणती तयांप्रती ॥ पुण्यदृश्या नाम देता ॥ शिळेप्रती दुजे हो ॥१४॥\nअनंततीर्थी करोनि स्नान ॥ हरिहरात्मक लिंगपूजन ॥ शेषास भक्तीने करा नमन ॥ जपा मंत्र यापरी ॥१५॥\nमंत्रम्‍ ॥ योनन्तो धरणी धत्ते योनन्तः सचराचरः ॥ योनन्तस्त्वं च विश्वेशः त्रीनन्तान्नतोऽस्म्यहम्‍ ॥१६॥\nयापरी अनंत थोरी ॥ श्रवण करिता कुलवृद्धि करी ॥ सर्परोगादि भय निवारी ॥ पठण करिता भक्तीने ॥१७॥\nअनंताचे पूर्व बाजूसी ॥ शंभर धनु प्रमाणेसी ॥ सुर्यतीर्थ ते देत सिद्धीसी ॥ सोमेश पश्चिमेसि जयाचे ॥१८॥\nतेथ महर्शी पावमान्य ॥ तप करोनि असामान्य ॥ सूर्या करोनि ध्यानगम्य ॥ करी स्तवन भक्तीने ॥१९॥\nअव्यक्त सविता दिसमणी ॥ स्मार्त त्रयीमय बालतरणी ॥ शुद्धबुद्ध ध्येय मनी ॥ भक्तिगम्य श्रीहरी ॥२०॥\nजैसे रवी ग्रीष्मामाजि गवत ॥ तैसेचि जाळी भक्तदुरित ॥ तूचि परिपूर्ण जग समस्त ॥ भक्तिगम्य श्रीहरी ॥२१॥\nसकल जगाचा संहार करी ॥ सृष्टिकर्ता स्वच्छंदचारी ॥ हितकर्ता चक्रधारी ॥ भक्तिगम्य श्रीहरी ॥२२॥\nब्रह्मादिभूसुर संध्यासकाळी ॥ देती तुजलाचि उदकांजुली ॥ तूचि आयुष्यदाता त्रिकाळी ॥ भक्तिगम्य श्रीहरी ॥२३॥\nजन्ममृत्यु जराव्याधी ॥ नष्ट करिसी तू दयाब्धि ॥ तूचि अंतमध्यआदि ॥ भक्तिगम्य श्रीहरी ॥२४॥\nयापरी स्तविता चंडभानू ॥ आला होवोनिया प्रसन्नू ॥ देखोनि करी साष्टांग नमनू ॥ पावमान्य मुनी तो ॥२५॥\nभक्तवत्सल दिवाकर ॥ म्हणे ऊठ बा ऊठ लवकर ॥ माग वाटेल तो वर ॥ स्तोत्रतपे मी तोषलो ॥२६॥\nऐसे ऐकून पावमान्य ॥ म्हणे रोग असे जो भवजन्य ॥ त्यासि औषध ज्ञानावीण अन्य ॥ कैसे असेल सांग भो ॥२७॥\nपरिसोनि मुनीची विनंती ऐशी ॥ तथास्तु बोले विश्वसाक्षी ॥ म्हणतील सूर्यतीर्थ यासी ॥ आजपासोनि गा मुने ॥२८॥\nमाझे येथ�� जाहले येणे ॥ दिसेलही शिळा ताम्र तेणे ॥ येथे करोनि स्नान भक्तीने ॥ पूजोन सोमेश वंदिजे ॥२९॥\nतुवा जे का स्तोत्र केले ॥ तेणे जयांनी मला स्तविले ॥ तयालाही भक्तिने वरिले ॥ ज्ञानसंतती कराया ॥३०॥\nयापरी तीर्थासि मुनीसि वर ॥ देवोनि गेला दिवाकर ॥ ऐसे सुर्यप्रसादकर ॥ सूर्यतीर्थ मुनी हो ॥३१॥\nपुढे पवित्र कोटितीर्थ ॥ शिळासेतू जेथ पर्यंत ॥ दिसे जेथे मुनी सप्त ॥ स्नानासि पातले दुपारी ॥३२॥\nएकेक ऋषि कोटितीर्थे ॥ म्हणे यावीत आतांचि येथे ॥ तव पातली तदा तेथे ॥ तीर्थे सप्त कोटीही ॥३३॥\nमग करिती स्नान ते मुनी ॥ कोटितीर्थ नाम तेथुनि ॥ जेथे श्राद्ध जप करोनि ॥ सप्तकोटिगुण फल असे ॥३४॥\nपुढे असे चक्रतीर्थ ॥ जेथे शिळेवरी जगन्नाथ ॥ बैसोनि सांगे जनहितार्थ ॥ अंबरीष नृपासि ॥३५॥\nअगा भूपते हे सुदर्शन ॥ दावील तीर्थ जे का जाण ॥ तेचि उत्तम ज्ञानसाधन ॥ बोलोनि ऐसे फेकिले ॥३६॥\nतदा चक्र ते दावी तीर्थ ॥ म्हणोनि म्हणती चक्रतीर्थ ॥ कात्यायनी निकट जेथ ॥ अंबरीष वसतसे ॥३७॥\nचक्रतीर्थी सहा मास ॥ राहोनि हरीचा होवोनि दास ॥ चुकवी संसार चक्रवास ॥ चक्रधरप्रसादे ॥३८॥\nचक्रतीर्थाचे पूर्व बाजूला ॥ जेथे शंखाकृती शिळा ॥ तेचि शंखतीर्थ बोला ॥ पुण्यकारक मुनी हो ॥३९॥\nएकदा श्रीकृष्ण दक्षिणेसी ॥ जात असता दिग्जयासी ॥ कृष्णातटी निजकर्तव्यासी ॥ मध्याह्नकाळी उतरला ॥४०॥\nशंखे आणोनिया पाणी ॥ स्थापी लिंगासी चक्रपाणी ॥ आणी म्हणे की पुण्यखाणी ॥ होईल तीर्थ मुनी हो ॥४१॥\nजेथे शिळेवर चिन्ह केले ॥ शंखे हरीने तीर्थ जाहले ॥ शंखनामक तेचि बोले ॥ विश्वेश्वराचा बाळक ॥४२॥\nपुढे संगम महातीर्थ ॥ प्रलापहारिणी तट यावत ॥ पापीजनाला कदा प्राप्त ॥ नोहे अगम्य महिम जे ॥४३॥\nविस्तार जयाचा कोस मात्र ॥ उत्तम यापरी संगमक्षेत्र ॥ भुक्तिमुक्तिचे वाढिले पात्र ॥ क्षुधित भक्ताकारणे ॥४४॥\nवेद तेथे जेथ प्रणव ॥ जेथे सदाशिव तेथे देव ॥ तीर्थे संगमी तैसीच सर्व ॥ वास करिती निश्चये ॥४५॥\nजेथे राहता संसार ॥ चुके म्हणोनि शिवक्षेत्र ॥ तैसेचि बोलती सिद्धिक्षेत्र ॥ पुण्यक्षेत्र मुनी हो ॥४६॥\nवराहाचे उत्तरेसी ॥ देश दक्षिण संगमासी ॥ माझे क्षेत्र व्योमकेशी ॥ म्हणे ऐसे निजमुखे ॥४७॥\nघटपासंगमी रामेश्वरी ॥ अमरकंटकी श्रीशैल्यगिरी ॥ महास्मशानी प्रभासक्षेत्री ॥ सदा राहतो मी म्हणे ॥४८॥\nकाशीमाजी जो विश्वेश्वरा ॥ संगमतीर्थी संगमेश��वरा ॥ देखोनि नमितो रामेश्वरा ॥ संसारफेरा चुकवी तो ॥४९॥\nघटपासंगमी लिंगरुपी ॥ त्रिधा होवोनि तीर्थरूपी ॥ राहे सदाशिव क्षेत्ररूप ॥ भक्तकल्याण कराया ॥५०॥\nजैसा काशीमाजी ओंकार ॥ कृत्तिवास कपर्दीश्वर ॥ तैसा घटपासंगमी हर ॥ लिंगरूपीही अष्टधा ॥५१॥\nनामे तयांची ऐक आता ॥ रामेश शंकर शशी भारता ॥ बोलती अर्क यज्ञामृता ॥ पंचभूतेश आठवा ॥५२॥\nलिंगाष्टकाचा महिमा अनंत ॥ सांगे गौरीस तिचा कांत ॥ तोचि परिसोनि पार्वतीसुत ॥ सांगे सनकादि मुनींसी ॥५३॥\nसंगमक्षेत्री लिंगपंचक ॥ तेथोनि शतद्वय कार्मुक ॥ अंतर जया तेथेचि देख ॥ चरणद्वय शिवाचे ॥५४॥\nब्रह्मकपालधारक शिव ॥ पंचलिंगमय देखोनि देव ॥ करी पूजन धरोनि भाव ॥ तीर्थयात्रेमजि पै ॥५५॥\nपुढे शिवाचे उभय चरण ॥ भुक्तिमुक्तीस जे कारण ॥ करिताचि जेथे पिंडप्रदान ॥ मोक्षासि पितृगण पावती ॥५६॥\nसंगमी राहता तीन रात्र ॥ पापे न राहती किंचिन्मात्र ॥ मास राहता पूर्वदोष सर्वत्र ॥ दूर होती निश्चये ॥५७॥\nएक वर्षे सलोकता ॥ मरणे तात्काल सायुज्यता ॥ हा अध्याय श्रवण करिता कृष्णाकृपापात्र तो ॥५८॥\nलंबोदराग्रज म्हणे मुनींसी ॥ पुढे मिळाली कृष्णावेणीसी ॥ मलापहा ती कथा तुम्हांसी ॥ सांगेन कृष्णाप्रसादे ॥५९॥\nकृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ त्रेपन्नावा अध्याय हा ॥६०॥\nइति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये संगमतीर्थवर्णनं नाम त्रिपंचाशत्तमोऽध्यायः ॥५३॥\nसूक्ष्मजंतू व निळी शैवले याखेरीज इतर वनस्पतींत आढळणारा आणि विशेषत्व पावलेला कोशिकेतील प्राकलातील सूक्ष्म कण, हा प्रथिन व मेद (चरबी) यांचा बनलेला असून अनेक वितंचके अशा कणांपासून निर्माण होतात.\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-14T20:10:13Z", "digest": "sha1:NYPZJ552LQ5Y5GA7LFZ776BDTDDS7HFI", "length": 116837, "nlines": 178, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "विज्ञान | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित ��ेलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nफुकुशिमा दुर्घटना आणि आपले ऊर्जा भवितव्य\nPosted: मे 2, 2011 in राजकारण, विज्ञान\nटॅगस्अणुऊर्जा, आव्हाने, जैतापूर, प्रकल्प, समस्या\nअनिल काकोडकर, सौजन्य – लोकसत्ता\nआपल्याला विकास साधायचा असेल तर अणुऊर्जेशिवाय पर्याय नाही. असे असतानाही अणुऊर्जेसंबंधीच्या कोणत्याही प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने न पाहता, हा प्रकल्प म्हणजे भविष्यात उद्भवणारे महासंकट आहे, असे चित्र उभे करणे, हे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे.\nजैतापूर प्रकल्पावरून महाराष्ट्रात सध्या मोठा वादंग सुरू आहे. त्यात मार्चमध्ये जपानमधील फुकुशिमातील अणुभट्टय़ांमधील अपघातानंतर तर अधिकच भर पडली आहे. विकास आणि पुरोगामी विचारांच्या बाबतीत महाराष्ट्र कायम अग्रेसर राहिला आहे. म्हणूनच फुकुशिमा दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राची प्रतिक्रिया आणि भविष्याच्या दृष्टीने आपली ऊर्जेची गरज, तसेच भावी विकास प्रकल्पांबाबत एकूणच भूमिका कशी असावी, याबाबत काही विचार मांडणे मला गरजेचे वाटते.\nफुकुशिमा दुर्घटना ही सुनामीमुळे घडली. तथापि संपूर्ण जगभर सुनामीपेक्षाही मोठा परिणाम या घटनेचाच झाला. सर्वाच्या मनात मोठी भीती निर्माण झाली. प्रत्यक्षात सुनामीचाही एवढा परिणाम लोकांच्या मनावर झाला नाही. त्यामुळे एखादा धोका, जोखीम याचा प्रत्यक्षात परिणाम आणि अंदाज- तर्क याद्वारे मांडल्या जाणाऱ्या परिणामांबाबत सखोल विचार होणे आवश्यक आहे.\nचीन, अमेरिका, जपान आणि रशिया ही आज जगातील सर्वात जास्त वीजनिर्मिती करणारी राष्ट्रे आहेत. भारत पाचव्या क्रमांकावर आहे. तथापि, दरडोई वीजनिर्मिती पाहता, भारताचा क्रमांक १५० वा आहे. चीन ८० व्या क्रमांकावर, रशिया २६ व्या क्रमांकावर, जपान १९ व्या क्रमांकावर आणि अमेरिका ११ व्या क्रमांक���वर आहे.\nदरडोई वार्षिक वीजवापर हे विकासाचे मुख्य परिमाण मानले जाते. भारतात वार्षिक दरडोई वीजवापर साधारणत: ६५० ते ७०० किलोव्ॉट अवर एवढा आहे. तो ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को- ऑपरेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’- (ओईसीडी) चे सदस्य नसलेल्या राष्ट्रांच्या सरासरीपेक्षा निम्म्यापेक्षाही कमी आहे. संपूर्ण जगाच्या सरासरी वीजवापराच्या एक चतुर्थाश आणि ‘ओइसीडी’चे सदस्य असलेल्या राष्ट्रांच्या सरासरी वीजवापराच्या १४ पटींनी कमी आहे. या पाश्र्वभूमीवर आता आपले उद्दिष्ट, काय असायला पाहिजे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. माझ्या मते पाच हजार किलोव्ॉट अवर हा उचित आकडा आहे. तो जागतिक सरासरीच्या तुलनेत बरा आणि ‘ओईसीडी’ सदस्य राष्ट्रांच्या सरासरीच्या सुमारे ५० टक्के एवढा आहे. दीडशे कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील भविष्यातील दरडोई वीजवापर पाहता भविष्यात आपल्याला जगाच्या आजच्या वीजनिर्मितीच्या ४० टक्के अधिक वीजनिर्मितीची गरज आहे. अर्थात नजिकच्या भविष्यातील लोकसंख्या, विकास प्रकल्प, गरजा विचारात घेऊनच हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हेच उद्दिष्ट गाठण्यासाठी चीनला मात्र आपल्यापेक्षा निम्मी वीजनिर्मिती वाढवावी लागणार आहे. आपल्याकडील कोळशाचे भूमिगत साठे, कोळशाच्या खाणी वीजनिर्मितीसाठी आणखी दहा- अकरा वर्षे आपल्याला उपयोगी पडू शकतील.\nया पाश्र्वभूमीवर अणुऊर्जा आणि सौरऊर्जा हे दोनच ऊर्जास्रोत आपल्याला विकास कामातील आव्हानांचा मुकाबला करण्यात, प्रगती साध्य करण्यात सहाय्यभूत ठरणार आहेत. तथापि, इतर ऊर्जास्रोतांकडे विशेष लक्ष द्यायचे नाही, असा मात्र याचा अर्थ नव्हे\nउपलब्ध असलेल्या सर्व ऊर्जास्रोतांचा योग्य आणि पुरेपूर वापर करून घेण्याची गरज आहे. सर्वप्रथम सौरऊर्जेबाबत पाहू गरजपूर्तीसाठी सुमारे साडेचार दशलक्ष हेक्टर क्षेत्र यासाठी वापरावे लागेल. भारतातील एकूण ओसाड, नापीक जमीनक्षेत्राच्या एकचतुर्थाश इतके हे जमीनक्षेत्र आहे. याव्यतिरिक्त सौरऊर्जा तंत्रज्ञान अधिक विकसित, प्रगत करण्याचीही गरज आहे. शिवाय ते आपल्याला कमी, वाजवी खर्चात कसे वापरता येईल, हेही पाहिले पाहिजे. सूर्य काही २४ तास तळपत नाही. त्यामुळे कमी खर्चात ऊर्जा साठवण तंत्रज्ञान उपलब्ध करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान विकासाच्या या पैलूकडे तातडीने लक्ष द���ले गेले पाहिजे. या व्यतिरिक्त ‘फ्यूजन एनर्जी’ (एकत्रित ऊर्जा) आणि तत्सम इतर ऊर्जा तंत्रज्ञान विकासाच्या मुद्दय़ांचाही विचार व्हावा. आपल्याकडील कोळशाचे भूमिगत साठे फार फार तर आणखी ४०/५० वर्षे पुरतील. तत्पूर्वी पर्यायी ऊर्जास्रोत तयार ठेवणे आवश्यक आहे.\nसंपूर्ण जगाच्या तुलनेत वीज टंचाईची समस्या आपल्या देशात अधिक लवकर जाणवणार आहे. उर्वरित जगाला इतक्या लवकर ही समस्या ग्रासणार नाही, पण भारताला मात्र ती नजिकच्या काळात चांगलीच जाणवणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून त्या दृष्टीने अणुऊर्जेकडे पाहिले पाहिजे. अणुऊर्जा ही कमी खर्चात उपलब्ध होते. आजच जगाच्या गरजेच्या १६ टक्के वीज ही अणुऊर्जा प्रकल्पांद्वारे उपलब्ध होते आहे. फुकुशिमा दुर्घटना, चेर्नोबिल दुर्घटना होऊनसुद्धा औद्योगिक वापराच्या ऊर्जेमध्ये अणुऊर्जा वापरात सर्वात कमी धोके आणि जोखीम आहे. हवामान बदलामुळे होणारे परिणाम, आणखी तत्सम इतर गोष्टी विचारात घेतल्या तरी अणुऊर्जेचा लाभ, फायदा जास्तच आहे. असे असूनसुद्धा आपल्याला अणुऊर्जेचा एवढा प्रमाणाबाहेर बाऊ का वाटावा\nसंयुक्त राष्ट्रांच्या ‘चेर्नोबिल’ आरोग्यविषयक तज्ज्ञ समितीचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने २००६ मध्ये प्रसिद्ध केला. चेर्नोबिल दुर्घटनेने बाधित झालेल्यांपैकी ४७ जणांचा २००४ पर्यंत मृत्यू झाला. १९९२ ते २००२ या दहा वर्षांच्या काळात चार हजार जणांना घशाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. त्याने मृत्यू पावलेल्यांची संख्या एक टक्क्य़ांपेक्षाही कमी आहे. इतरांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. चेर्नोबिल दुर्घटनेचे परिणाम पुढे काही वर्षे जाणवत राहिले, तरी ते बॉम्बस्फोटानंतर होणाऱ्या दुष्परिणामांच्या अडीच पटींनी कमी होते, ही वस्तुस्थिती असल्याचे या अहवालात म्हटले आहे. रशियातील चेर्नोबिल दुर्घटनेच्या आसपासच भारतात भोपाळमध्ये विषारी वायू दुर्घटना घडली. त्यात साडेतीन हजारावर लोकांचे बळी गेले. तरीसुद्धा आपल्या मनात चेर्नोबिल घटनाच कायमची घर करून बसली आहे.\nफुकुशिमा दुर्घटनेत किरणोत्साराने अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. जे मृत्यू झाले ते भूकंप आणि सुनामीमुळे झालेले आहेत. लोकांच्या डोक्यात, मनात अकारण भीती घर करून आहे आणि ती निघून जाण्यासाठी काही काळ जावा लागेल. किरणोत्सर्जनाचा थोडाफार परि��ाम ज्या लोकांवर झाला आहे, त्याने फार मोठी हानी होण्याची शक्यता नाहीच. फुकुशिमा दुर्घटना सुनामीमुळे घडली. या सुनामीने १३ हजारावर लोक मृत्युमुखी पडले, तर आजही १४ हजारांवर लोकांचा ठावठिकाणा, लागलेला नाही. तरीही सुनामीपेक्षा फुकुशिमा दुर्घटनेचाच प्रसिद्धीमाध्यमांत अधिक बोलबाला झाला. सुनामीबद्दल कमी, पण फुकुशिमातील अणुभट्टय़ांच्या दुर्घटनेनेच वृत्तपत्रांमधील रकानेच्या रकाने भरले गेले.\nभूकंपप्रवण क्षेत्र म्हणून विचार केला तर भारतातील हिमालय क्षेत्रातील पट्टा काहीसा तसा आहे. म्हणूनच धोरणात्मक बाब म्हणून आपण त्या भागात अणुऊर्जा केंद्र उभारलेले नाही. जपानच्या तुलनेत आपल्याकडे सुरक्षेचा विचार अधिक झाला आहे. ज्यामुळे सुनामीचा धोका संभवतो अशी भूकंपाच्या संभाव्य केंद्रबिंदूची ठिकाणे जपानच्या तुलनेत भारतात भूकंपप्रवण क्षेत्रापासून किमान दहा पट अधिक दूर अंतरावर आहेत. ज्या अणुभट्टय़ांची दुरुस्ती, उपाययोजना शक्य आहे त्या अणुभट्टय़ा जपाननेही बंद केलेल्या नाहीत. अर्थात हे फुकुशिमा दुर्घटनेचे समर्थन नव्हे अशा दुर्घटना होता कामा नये हेही तितकेच खरे आहे. फुकुशिमा दुर्घटनेपासून बोध घेऊन आपण सध्या आहे त्यात संतुष्ट न राहता आपल्या अणुऊर्जा प्रकल्पांची सुरक्षा आणखी वाढविली पाहिजे.\nअणुभट्टय़ांसाठीच्या ‘एएचडब्ल्यूआर’ प्रगत प्रणालीत अंगभूत सुरक्षा क्षमता अधिक असते. ती किंवा तत्सम प्रणाली (सिस्टिम) आपल्याकडील अणुभट्टय़ांसाठी आणण्याच्या दृष्टीने त्वरेने पावले उचलली गेली पाहिजेत. तथापि, दरवाजा ठोठावू लागलेली वीज समस्या, हवामान बदलाचे धोके, संकटे आणि या सर्वावर मात करण्यासाठी आपल्याकडे असलेला अत्यंत कमी वेळ या गोष्टीसुद्धा नजरेआड करून चालणार नाहीत.\nअणुऊर्जेसंबंधीच्या कोणत्याही प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने न पाहता, हा प्रकल्प म्हणजे भविष्यात उद्भवणारे महासंकट आहे, असे चित्र उभे करणे आणि स्वत: गोंधळून लोकांच्याही मनात भीतीची भावना वाढविण्यास हातभार लावणे, प्रगती आणि विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करणे, महत्त्वाकांक्षी ध्येय गाठण्यापासून भारताला वंचित ठेवण्याची प्रवृत्ती ही स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेणारी आहे.\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर..\nPosted: एप्रिल 27, 2011 in विज्ञान, सामाजिक\nटॅगस्अंधश्रद्��ा, चमत्कार, सत्य साईबाबा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर, सौजन्य – लोकसत्ता\nशंभराहून अधिक देशांत स्वत:चा आध्यात्मिक व आíथक पसारा असणाऱ्या सत्यसाईबाबांचे निधन झाले. अत्यंत सामान्य ग्रामीण कुटुंबातून आलेल्या. तेलुगू भाषाच बोलता येणाऱ्या आणि स्वत:च्या राज्याच्या सीमा क्वचितच ओलांडणाऱ्या बाबांच्या प्रभावाचा हा विस्तार थक्क करणारा आहे. हजारो खेडेगावांना िवधन-विहिरी, पंचतारांकित दर्जाच्या शिक्षण संस्था, त्याच तोडीची नि:शुल्क आरोग्य व्यवस्था देणारी इस्पितळे अशा अनेक सेवासुविधा सत्यसाईबाबांच्या ट्रस्टमार्फत पुरविण्यात येतात. त्यांची एकूण मालमत्ता ४० हजार कोटी ते एक लाख कोटी रुपये एवढी महाप्रचंड असल्याचे अंदाज आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, झगमगते सितारे, सेलिब्रेटींचे सेलिब्रेटी मानले गेलेले क्रिकेटचे परमेश्वर अशा असंख्य लोकांचा समावेश सत्यसाईबाबांच्या भक्तगणांत आहे. गेल्या तीन-चार दशकांत सत्यसाईबाबांनी असंख्य वेळा आपल्या भक्तसमुदायासमोर चमत्कार केले. विभूती, रुद्राक्ष, सोन्याची अंगठी, चेन, भारी घडय़ाळे इत्यादी वस्तू त्यांच्या रिकाम्या हातात अवकाशाच्या अथांग पोकळीतून आपोआप येत होत्या. भाविकांना त्यांचा प्रसाद मिळत होता.\nचमत्कार करण्याची शक्ती ही परमेश्वराने मला बहाल केलेले ‘व्हिजिटिंग कार्ड’ आहे असे ते सांगत. ‘मानवी उद्धारासाठी पाठवलेला महापुरुष तो हाच’ याची खूण जनसामान्यांना पटावी यासाठी जगन्नियंत्याने दैवीशक्तीचा आविष्कार घडवणारे हे चमत्कार करण्याची अद्भुत शक्ती त्यांना बहाल केली आहे, असा त्यांचा दावा होता. ते जाहीरपणे सांगत की, ‘माझ्या अमर्याद शक्तीचा केवळ मर्यादित बाह्य़ आविष्कार म्हणजे ‘चमत्कार’. अशा काही उच्च दर्जाच्या शक्ती आहेत की, त्यांच्या मार्फत तुम्ही आपल्या मनातून संकल्पाने वा शुभेच्छेने वस्तू निर्माण करू शकता. (माझ्यासारखा) जो मनुष्य ईश्वरीशक्तीनुसारच काम करतो त्याच्या बाबतीत या शक्ती संपुष्टात येण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्या मार्फत साक्षात ईश्वरीशक्तीच काम करीत असते. ज्याच्यापासून वेद निघाले त्या माझ्या आध्यात्मिक वैभवाच्या तुलनेत माझे चमत्कार हे प्रचंड हत्तीवर बसलेल्या चिलटाप्रमाणे आहेत.’ हे सर्व प्रतिपादन आजच्या वैज्ञानिक जगाचा मूलाधार असलेल्या कार्यकारणभावाला रद्दबातल ठरवणारे आहे. याबाबतचे ‘सत्य’ शोधले तर परंतु याबाबतच्या शास्त्रीय तपासणीची सर्व आव्हाने सत्यसाईबाबांनी संपूर्ण दुर्लक्षित केली. म्हणूनच त्यांच्या दु:खद निधनाबाबत संपूर्ण सहवेदना दाखवूनही काही प्रश्न उपस्थित करणे आवश्यक वाटते. कृपया तो औचित्यभंग मानला जाऊ नये.\nया देशातील बहुतेकांची मानसिकता ही चमत्कारशरण असते. सामान्यपणे असंभव, अशक्य, अतक्र्य वाटणाऱ्या घटनांस अगर कृतींस चमत्कार म्हटले जाते. चमत्कार करणाऱ्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात प्रचंड आदर, पूज्यभाव आणि श्रेष्ठत्वाची भावना असते.बाबांच्या चमत्कारावरील विश्वास हा खरे तर प्रचितीचा भाग नसतो; तर श्रद्धेचा मामला असतो. ज्या बाबावर त्याच्या अनुयायांची श्रद्धा असते, त्याला स्वत:चे कल्याण बाबांच्या हातांत सुरक्षित आहे याबद्दल नि:शंकता असते. लहान मुलांची आपल्या आईवडिलांवर जशी श्रद्धा असते, तसाच हा प्रकार आहे. ज्ञानेंद्रियांपलीकडच्या सत्याचा – परतत्त्वाचा स्पर्श झालेल्या या महापुरुषांच्या खाणाखुणा कोणत्या ही असामान्य माणसे दोन प्रकारे सामान्यांपेक्षा वेगळी असतात असे मानले जाते. एक तर त्यांच्याकडे दैवी सामथ्र्य असते, विज्ञानाचे नियम लागू नसल्याने ते चमत्कार करू शकतात. अशी व्यक्ती जे भविष्य वर्तवते, ते खरे ठरते. तिने उच्चारलेला शब्द आपोआप सत्य बनतो. अथवा दुसरे म्हणजे, अशा व्यक्ती पराकोटीच्या सद्वर्तनी, सद्गुणी, सज्जन असतात. त्यांचे जीवन हे वेगळ्या पातळीवरचे जीवन असते. तुकाराम, विनोबा, गाडगेबाबा ही या स्वरूपाची उदाहरणे आहेत. वरील दोन्ही स्वरूपांच्या खाणाखुणा शोधण्याचे अजब आकर्षण बहुतेकांना असते. त्या मानसिकतेतून तपासणीला तयार नसणाऱ्या, चिकित्सेला नकार देणाऱ्या श्रद्धेचा जन्म होतो. चमत्काराला बळी पडणारे हे मन एका मानसिक गुलामगिरीला जन्म देत असते. भारतीय समाजाची जडणघडण मुळातच दैववादावर आधारलेली आहे. कोणतीही लहानमोठी संकटे हे लोकांना नशिबाचे भोग वाटतात. दैवी शक्तीमुळे चमत्कार करणारा बाबा यातून आपली सुटका करील, अशी लोकांची (अंध)श्रद्धा असते.\nसर्व चमत्कार सिद्धीमुळे शक्य होतात, पण त्या सिद्धींचा मोह टाळावा, त्या क्षुद्र आहेत असे साधुसंतांचे, धर्मपरंपरेचे मत आहे. ज्यांच्याजवळ निखळ नतिक धर्मभावना आहे, ते नेहमीच चमत्��ार करण्याच्या विरोधात राहिले आहेत. जो माणूस चमत्कार करून शिष्य गोळा करतो त्याचा संतवाङ्मयात धिक्कार केला आहे. हातातून सोन्याच्या साखळ्या सहजपणे व अनेक वेळा निर्माण करणाऱ्या सत्यसाईबाबांची अद्भुत शक्ती खरी आहे, असे क्षणभर मानूया. मग स्वाभाविकच असा प्रश्न पडतो, की देशाचा कर्जबाजारीपणा हटवण्यासाठी आणि भारताला सुवर्णभूमीचे पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी काहीतरी करावे असे त्यांना कधीच कसे वाटले नाही बंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ गांधीवादी व शास्त्रज्ञ एच. नरसिंह राव यांनी सत्यसाईबाबांना काटेकोरपणे चमत्कार तपासण्याच्या केलेल्या तिन्ही विनंत्यांना साधी पोचही का देण्यात आली नाही बंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ गांधीवादी व शास्त्रज्ञ एच. नरसिंह राव यांनी सत्यसाईबाबांना काटेकोरपणे चमत्कार तपासण्याच्या केलेल्या तिन्ही विनंत्यांना साधी पोचही का देण्यात आली नाही बाबांनी सोन्याची अंगठी देताच तीच मूठ मिटून तत्क्षणी त्यातून बाबांना रस गुल्ला देणाऱ्या सुप्रसिद्ध जादूगार पी. सी. सरकार यांना धक्के मारून बाहेर का काढण्यात आले बाबांनी सोन्याची अंगठी देताच तीच मूठ मिटून तत्क्षणी त्यातून बाबांना रस गुल्ला देणाऱ्या सुप्रसिद्ध जादूगार पी. सी. सरकार यांना धक्के मारून बाहेर का काढण्यात आले हातातून भक्तांना सोन्याची चेन पंतप्रधान नरसिंह रावांच्या उपस्थितीत देत असताना ती बाबांच्या हातात स्मृतिचिन्हाखालून भक्ताने कशी हस्तांतरित केली याचे स्वच्छ-स्पष्ट चित्रीकरण उपलब्ध असताना त्याबद्दल बाबांनी मौन का बाळगले हातातून भक्तांना सोन्याची चेन पंतप्रधान नरसिंह रावांच्या उपस्थितीत देत असताना ती बाबांच्या हातात स्मृतिचिन्हाखालून भक्ताने कशी हस्तांतरित केली याचे स्वच्छ-स्पष्ट चित्रीकरण उपलब्ध असताना त्याबद्दल बाबांनी मौन का बाळगले चमत्कार करणारे आणि तो भक्तिभावाने स्वीकारणारे हा एक सिद्ध-साधकांचा खेळ आहे. चमत्कार करणाऱ्या बाबाकडे लोक कशाला जातात चमत्कार करणारे आणि तो भक्तिभावाने स्वीकारणारे हा एक सिद्ध-साधकांचा खेळ आहे. चमत्कार करणाऱ्या बाबाकडे लोक कशाला जातात वासना आणि स्वार्थ सोडावयाचा असतो, उदात्त व पवित्र व्हावयाचे असते, म्हणून क्वचितच कोणी बाबाकडे जातात. त्यांपकी प्रत्येकाला ��ाही ना काही आधार वा लाभ हवा असतो. आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, मोक्ष, मुक्ती, विश्वाचे नियंत्रण करणारी अलौकिक शक्ती आहे व ती अवतार घेते या सर्व कल्पना या देशातील बहुसंख्यांच्या मनात पक्क्या असतात. स्वाभाविकच चमत्कार करू शकणारा बाबा हा साक्षात् परमेश्वराचा अवतार आणि प्रारब्ध बदलू शकणारा तारणहार वाटतो. बाबा-बुवा यांच्या बुवाबाजीचे वाहक बनलेल्या चमत्कारांना विरोध केला की संतांनी केलेल्या चमत्कारांचा दाखला देण्यात येतो. शेकडो वर्षांपूर्वी ज्या बाबी घडून गेल्या असे सांगण्यात येते, ज्यांचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही, त्यामुळे शास्त्रीय तपासही अशक्य आहे. अशा चमत्कारांबद्दल जणू काही ते सत्यच आहेत अशी अभिनिवेशाची भूमिका खरे तर घेतली जाऊ नये.\nचमत्कारावर विश्वास ठेवणे आणि ते करणाऱ्या बाबांना मान्यता देणे यातील मुख्य तोटा हा की, अशी माणसे प्रयत्न आणि पुरुषार्थ यांवरचा स्वत:चा विश्वास गमावतात, इतरांनीही तो गमवावा असे वातावरण तयार करतात. चमत्कारांच्या बाबतीत ही पलायनवादी भूमिका अधिक ठळकपणे दिसते. चमत्कारांचे माहात्म्य वाढण्याचे अनेक तोटेच व्यक्तिगत व सामाजिक जीवनात दिसतात. अशा परिस्थितीत खरे तर चमत्काराची शास्त्रीय चाचणी देण्याची जबाबदारी तसा दावा करणाऱ्या बाबा-बुवांवर द्यावयास हवी. त्यामुळे घटनेत नागरिकाचे कर्तव्य सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव सोडून कोणताही चमत्कार घडत नाही, याची प्रचीती मिळेल. माणसाचे सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे त्याची बुद्धी. ‘बुद्धीने तपासेन आणि सिद्ध होईल तेच मानेन’ हीच शास्त्रीय दृष्टिकोनाची प्रतिज्ञा असते. ती विसरल्याशिवाय चमत्कारावर विश्वास ठेवताच येत नाही. आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी, ‘अज्ञाताचे दर्शन कोणामार्फत तरी चमत्काराच्या दैवी सामर्थ्यांने होते असे मानून त्याच्यापुढे नतमस्तक होणे ही गोष्ट माणूस नक्कीच टाळू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचा गाभा, घटक आहे, महत्त्वाचा म्हणून मूल्यशिक्षणात समाविष्ट आहे, तो किती थेटपणे चमत्काराच्या विरोधात उभा आहे हे विद्यार्थ्यांना समजावले जात नाही. संस्कारित करणे तर दूरच राहिले. चमत्कारांना सत्य मानणे आणि कोणतीही शंका उपस्थित न करता चमत्कारांना शरण जाणे ही मानसिक गुलामगिरीची सु���ुवात असते. बाबांनी दिलेल्या चिमूटभर अंगाऱ्याने स्वत:च्या सर्व अडचणी दूर होतील व सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी (अंध)श्रद्धा ती विभूती लाभलेला भाविक बाळगतो. ज्या चमत्कारामुळे बाबा अंगारा निर्माण करतो त्यामुळेच कार्यकारणभाव मोडीत काढणारे दैवी सामथ्र्य त्याला प्राप्त होते. हे कसे शक्य आहे, हा प्रश्न विचारणे पाखंडाचे लक्षण ठरते. त्यामुळे संबंधित संतप्त होतात. याचे कारण चमत्काराच्या प्रभावाने निर्माण झालेली मानसिक गुलामगिरी माणसाची बुद्धी दुबळी, पांगळी आणि आंधळी करते. माणसाचे व्यक्तिमत्त्व मोडून पडते. बाबा, बुवा, स्वामी, महाराज यांच्या कथित अलौकिक शक्तीच्या हातांत स्वत:ला सोपवून व्यक्ती मोकळी होते.\nचमत्काराचा वादग्रस्त मुद्दा उभा करून बाबांच्या अफाट सेवाकार्याकडे दुर्लक्ष केले जाते असा एक आक्षेप असतो. बाबांनी शाळा, दवाखाने वगरे गोष्टी उभ्या केल्या हे खरेच आहे, चांगलेही आहे. पण या स्वरूपाची असंख्य काय्रे याहीपेक्षा फार मोठय़ा प्रमाणावर कोणतेही राज्य शासन वा केंद्र शासन करतच असते. त्याचे कौतुक नसते, कारण लोकांच्या करातून मिळालेल्या पशांतूनच हे सारे घडवले जाते. अब्जावधी रुपयांचा अखंड ओघ येत असेल तर काही सेवाकाय्रे त्यातून उभी राहणारच. असंख्य सेवाकाय्रे करणाऱ्या सरकारला सामान्य नागरिक प्रश्न विचारतो, चिकित्सा करतो, पाच वर्षांनी पदच्युतही करू शकतो. तो त्याचा अधिकार मानला जातो. बाबांच्या ट्रस्टला अफाट देणग्या मिळण्यात त्यांच्या चमत्काराचा नि:संशय वाटा आहे. मग त्या चमत्कारांना प्रश्न विचारणे, त्यांची चिकित्सा करणे यामुळे बाबांचा अधिक्षेप का मानला जातो कोणतेही बाबा कितीही ‘सत्य’ असले तरी व्यवस्थापरिवर्तनाबद्दल चकार शब्द काढत नाहीत. माणसाला माणसाशी प्रेमस्वरूप जोडणे हे चांगलेच आहे, पण येथील जातिव्यवस्था, विषमतेची दरी, भ्रष्टाचार, भ्रूणहत्या, क्षणाक्षणाला हे प्रेमस्वरूप उद्ध्वस्त करत असते. त्याच्याबद्दल फक्त मौनच कसे बाळगले जाते कोणतेही बाबा कितीही ‘सत्य’ असले तरी व्यवस्थापरिवर्तनाबद्दल चकार शब्द काढत नाहीत. माणसाला माणसाशी प्रेमस्वरूप जोडणे हे चांगलेच आहे, पण येथील जातिव्यवस्था, विषमतेची दरी, भ्रष्टाचार, भ्रूणहत्या, क्षणाक्षणाला हे प्रेमस्वरूप उद्ध्वस्त करत असते. त्याच्याबद्दल फक्त मौनच कसे बाळगले ���ाते त्यातच भक्ताचे परमकल्याण असल्याचा पुकारा असतो. बाबाचा प्रत्येक शब्द हेच ब्रह्मवाक्य व नतिकता असते. स्वत:च्या चरणी रुजू होणाऱ्याचे सर्व कल्याण करण्याची ग्वाही दिलेली असते. अट फक्त एकच असते, बुद्धी वापरायची नाही. त्यामुळेच विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय मंत्री शिवराज पाटील बाबांचे चमत्कार अद्भुत दैवीशक्तीचा आविष्कार म्हणून पाहू शकतात. स्वत:च्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे व धर्याने जगणे यातच माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वत: चमत्काराच्या भूलभुलयापासून दूर राहणे, इतरांना मानसिक गुलामगिरीपासून दूर ठेवणे यातच जीवनाची सार्थकता आहे. ती ओळखावयास हवी, जोपासावयास हवी.\nअणुवीज प्रकल्प हा सुरक्षित पर्याय\nPosted: जानेवारी 19, 2011 in विज्ञान\nटॅगस्अणुऊर्जा, आव्हाने, ग्रामीण, विज्ञान, शिक्षण\nडॉ. अनिल काकोडकर, सौजन्य – लोकसत्ता\nठाणे जिल्ह्य़ात बोर्डी येथे झालेल्या अ. भा. मराठी विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या भाषणाचा संपादित अंश..\nविज्ञान व त्यावर आधारित तंत्रज्ञान यामुळेच मानवाची आजवरची प्रगती व त्याचे सुधारलेले जीवनमान शक्य झाले आहे. समाजातील सर्व प्रकारच्या आर्थिक बाबींवरपण तंत्रज्ञानाचा विशेष प्रभाव पडतो.सामाजिक सुधारणा, विकास, संपर्काची साधने, दळणवळण, स्वास्थ्य या व इतर सर्व बाबतीत झालेली प्रगती तंत्रज्ञानामुळेच शक्य झाली आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी इंटरनेट, मोबाईल, माहिती तंत्रज्ञान व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाने आज आपल्या सर्वाचे जीवन व्यापलेले आहे. आज नवीन तंत्रज्ञान झपाटय़ाने पुढे येत आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर फार मोठा प्रभाव पडत असल्याने त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे हेदेखील विज्ञान प्रसाराचे एक महत्त्वाचे अंग होऊन बसलेले आहे.\nआजवर आपण बाहेरून आयात केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपली आर्थिक प्रगती साध्य करीत आलो आहोत. आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेचा आपल्याला चांगलाच फायदा झालेला आहे. आज आपण अशा टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत की आता आपल्याला जागतिक स्पर्धेत टिकून पुढे घेऊन जाऊ शकणारे नवीन तंत्रज्ञान अधिकाधिक प्रमाणात आणि तेही आपणच विकसित केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ इतरांचे अनुकरण करून, आपण फार तर पहिल्या स्थानाच्या जवळ जाऊ शकतो, पण पहिले स्थान मात्र मिळवू शकत नाही. त्यासाठी स्वत:चा नावीण्यपूर्ण पुढाकार असणे अत्यंत आवश्यक असते. तंत्रज्ञानाबाबतीत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्ञानावर आधारित मुक्त अर्थव्यवस्थेत तर हे अधिकच प्रकर्षांने जाणवते.\nआपल्याकडे विज्ञान संशोधनाची मोठी परंपरा आहे. पण आज संशोधन क्षेत्रात प्रचलित असलेली मूल्यव्यवस्था आपण तपासून पहावयास हवी. ‘रामन इफेक्ट’चा शोध डॉ. रामन यांनी आपल्या इथे लावला, पण त्यावर आधारित उपकरणे आपण देशात निर्माण केली नाहीत. आजही ती आपण आयात करतो. याचा अर्थ, आपण तंत्रज्ञानाबाबतीत काहीच केलेले नाही असे नाही. अणुशक्ती, अंतराळ, संरक्षण विषयक संशोधन अशा क्षेत्रांत चांगल्या प्रकारचे तंत्रज्ञान नक्कीच विकसित केले गेले आहे. अशा संवेदनशील क्षेत्रात आपला देश बऱ्याच अंशी स्वयंपूर्ण असणे आवश्यकही होते व ते आपण आपल्या बळावर साध्य केले ही महत्त्वाची व अभिमानास्पद बाब आहे.\nआज आपल्या येथे संशोधन, तंत्रज्ञान विकास व त्याचा प्रत्यक्ष वापर ही वेगवेगळी व एकमेकांशी अत्यल्प संबंध असलेली क्षेत्रे बनलेली आहेत. एक प्रकारचे वर्णाश्रम निर्माण झालेले आहेत. त्यामुळे नावीण्यपूर्ण विकासाच्या कामात मोठी बाधा निर्माण होत आहे. हे चित्र पालटणे आवश्यक आहे. यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करावयास हवेत. आपल्या उच्च शिक्षणाची आखणी अशी असावी की ज्या योगे विद्यार्थ्यांला एखाद्या विषयातील ज्ञानाबरोबरच त्यावर आधारित कौशल्ये साध्य करणे शक्य होऊ शकेल. अशा कसब-कौशल्यांचा विकास प्रत्यक्ष कामातून करण्याची व्यवस्था आपण करावयास हवी. यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग व सामाजिक संस्था यांचे निकटचे व विविध स्तरांवरील सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.\nसध्या मुंबई विद्यापीठात अणुशक्ती खात्याच्या सहकार्याने एक मूलभूत विज्ञान केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रात बारावी ते एम.एस्सी, असा एकत्रित कार्यक्रम राबवला जात आहे. याच केंद्रात शिक्षकांनी आपला बराच वेळ शिकवण्याबरोबर संशोधन करण्यात घालवावा, तसेच डॉक्टरेट किंवा त्यापुढे संशोधन करण्याची व्यवस्थापण असावी, असा प्रयत्न आहे. या केंद्राचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे या केंद्रात मुंबईत असलेल्या अन्य संशोधन संस्थांचा सहभाग. बीएआरसी, टीआयएफआर, आयआयटीसारख्या संस्थांतील संशोधक या केंद्रात शिकवण्या���े व संशोधनविषयक मार्गदर्शनाचे काम विद्यापीठातील प्राध्यापकांबरोबर करीत असतात. या केंद्रातील अशा मान्यवर संशोधन केंद्राबरोबरच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांची क्षितिजे विस्तारतात.\nमूलभूत संशोधन व तंत्रज्ञान विकास यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट एक नवीन उपक्रम चालवत आहे. येथे विद्यार्थ्यांना मूलभूत संशोधनावर आधारित तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात पीएच.डी. करण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येते. यासाठी दोन मार्गदर्शकांची व्यवस्था या कार्यक्रमात केलेली आहे. यापैकी एक मूलभूत विज्ञान व दुसरा तंत्रज्ञान क्षेत्रातील असेल. मूलभूत संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाचा विकास व असे कार्य करणाऱ्या संस्थांमधील सहकार्य अशा कार्यक्रमांमुळे वृद्धिंगत होईल, असा माझा विश्वास आहे.\nआज पुढारलेल्या देशांनी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक साधनांचा मोठा वाटा केवळ आपल्यासाठी वापरून एका बाजूला जागतिक पर्यावरणाचा समतोल बिघडवलेला आहे व दुसऱ्या बाजूला विकसनशील देशांसाठी या साधनांच्या उपलब्धतेच्या संदर्भात मोठी समस्या निर्माण करून ठेवली आहे. या संदर्भात ऊर्जेचे उदाहरण घेता येईल. आज भारतात सरासरी दरडोई विजेचा वार्षिक वापर ६५० किलोव्ॉट तास इतका आहे. हे प्रमाण जागतिक सरासरीच्या केवळ २५ टक्के इतके कमी आहे. औद्योगिकदृष्टय़ा पुढारलेल्या देशांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ३ ते ६ टक्के आहे. आज तर आपण भारतात विजेचा वापर पुढारलेल्या देशांच्या बरोबरीने करावयाचे ठरविले तर त्यासाठी लागणारी ऊर्जेची साधने उपलब्ध होणे अशक्य आहे.\nजीवनमानाचा दर्जा बऱ्याच अंशी विजेच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. आपल्या देशात किमान जीवनमान सर्वाना उपलब्ध करायचे झाले तर विजेचा दरडोई वार्षिक वापर ५००० किलोव्ॉटतास इतका तरी कमीतकमी असावयास हवा. आपली लोकसंख्यापण अजून स्थिरावलेली नाही. ती १६० कोटीपर्यंत जाऊन स्थिरावेल असा अंदाज आहे. याचाच अर्थ, आपली विजेची उपलब्धता आजच्या प्रमाणाच्या दसपटीने वाढावयास हवी. यासाठी लागणारी ऊर्जेची साधने आपण कोठून मिळवणार हा खरा प्रश्न आहे. या प्रमाणावर ऊर्जेचा वापर अखंड चालू राहण्याच्या दृष्टीने विचार केला तर अणुऊर्जा व सौरऊर्जा सोडून इतर सर्वसाधने अगदी तुटपुंजी असल्याचे आपल्या लक्षात येते.\nऊर्जेच्या उपलब्धतेचा प्रश्न तात्पुरता बाजूला ठेवला तरी आज जागतिक वातावरणाच्या तापमानवाढीचा व त्यामुळे समुद्रपातळीच्या वाढीचा आणि ऋतुचक्रात मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या बदलाचा प्रश्न आपल्यापुढे आ वासून उभा आहे. याचे मुख्य कारण वातावरणात मिथेन, कार्बन- डाय- ऑक्साईड अशा प्रकारच्या वायूंचे प्रमाण हे होय. कोळसा व काही प्रमाणात हायड्रोकार्बन यांचा ऊर्जेसाठी वापर हे याचे मुख्य कारण आहे.\nकार्बनवर आधारित आजच्या ऊर्जाव्यवस्थेचे कार्बनविरहित ऊर्जाव्यवस्थेत रुपांतर करण्याची योजना आपण तयार करून ती राबवली पाहिजे. आज आपले दळणवळण पेट्रोल, डिझेल यांसारख्या तरल (सहज बाष्पनशील) ऊर्जासाधनांवर अवलंबून आहे. विजेवर चालणाऱ्या मोटारगाडय़ा हळूहळू बाजारात येत आहे. हा बदल पूर्णाशाने अमलात येण्यास बराच अवधी लागेल. सौर व अणुऊर्जेवर आधारित हायड्रोजन निर्माण करणे, अशा हायड्रोजन व कार्बन-डाय ऑक्साईड यांचे संयुग करून तरल हायड्रोकार्बन बनवणे, जैविक घन कचऱ्याचा बायोडायजेस्टरमध्ये उपयोग करून निर्माण होणाऱ्या मिथेनचे ज्वलन करून वीज निर्माण करणे, विजेबरोबर हायड्रोजनवर आधारित उपकरणे बनविणे असे तंत्रज्ञान निर्माण होत आहे.\nसौरऊर्जा ही जवळपास पुढील ४.५ अब्ज वर्षे आपणास मिळत राहील, हे जरी खरे असले तरी ही ऊर्जा २४ तास उपलब्ध नसते. हायड्रोजन निर्माण करण्याच्या प्रक्रियेमुळे आपण ही ऊर्जा साठविण्याची व्यवस्था करू शकतो. दुसरे म्हणजे सौरऊर्जा ही मुबलक प्रमाणात गोळा करावयाची झाल्यास खूप मोठे क्षेत्रफळ त्यासाठी आवश्यक आहे. कारण उन्हाचे तापमान खूप कमी असते. याउलट अणुशक्ती ही एक अतिप्रखर अशी शक्ती आहे. थोडीशी साधने वापरून थोडय़ा जागेत आपण मुबलक वीज निर्माण करू शकतो. आज जरी युरेनियमपासून आपण वीजनिर्मिती करत असलो तरी उद्या थोरियमपासून अधिक मुबलक प्रमाणात आपण वीज निर्मिती करू शकू. ही झाली अणुविभाजनातून निर्माण झालेली वीज. अणुच्या एकमेकांतील संमिलनाने (फ्यूजन)सुद्धा आता वीज निर्माण करण्याची शक्यता फार जवळ आलेली आहे. हे जर झाले तर अणुऊर्जेची उपलब्धता आपल्या ऊर्जेच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने पुढील हजारो वर्षे पुरेल इतकी होऊ शकेल. भारतही या कार्यक्रमात मागे नाही. इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर एक्सपरिमेंटल रिअ‍ॅक्टर -आयटीईआर प्रकल्पात भारताचा पूर्ण सहभाग आहे.\nआज भारताची गणना अणुतंत्रज्ञानात जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांत होते. आपले हेवी वॉटर रिअ‍ॅक्टरचे तंत्रज्ञान जागतिक स्तरावर प्रगत मानले गेलेले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारावर आपण आज आपली अणुकेंद्रे निर्माण करीत आहोत व त्यांचा वापर व्यापारीदृष्टय़ा अत्यंत सफलपणे चालू आहे. फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टरचे तंत्रज्ञानही आपण विकसित केलेले आहे. ५०० मेगाव्ॉट क्षमतेचे पहिले अणुवीज केंद्र सध्या आपण निर्माण करीत आहोत. या तंत्रज्ञानात आपली गणना जगातल्या पहिल्या दोन देशांत होते. थोरियम तंत्रज्ञानाबाबत तर आपण जगावेगळे महत्त्व प्राप्त केलेले आहे भविष्यात जेव्हा इतर देशांना थोरियमवर आधारित ऊर्जेची गरज जाणवेल, तेव्हा त्यांना भारताच्या सहकार्याचे महत्त्व अधिकच लक्षात येईल. थोरियमवर आधारित अ‍ॅडव्हान्स्ड हेवी वॉटर रिअ‍ॅक्टरच्या निर्मितीचे काम लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा करूया.\nभारतातही आपण तंत्रज्ञान विकासाबाबतीत सफल वाटचाल केली असली तरी मुख्यत देशांतर्गत उपलब्ध युरोनियमच्या तुटवडय़ामुळे प्रत्यक्ष वीजनिर्मिती आपण खूप वाढवू शकलो नाही. आंतरराष्ट्रीय नागरी सहकार्याचे नवे दालन आता आपणासाठी उघडले गेले आहे. आता आपण आपला ठरलेला अणुशक्ती कार्यक्रम अबाधित ठेवून बाहेरून आयात केलेल्या युरेनियमच्या आधारावर आपली वीजनिर्मितीची क्षमता वाढवू शकतो. एवढेच नव्हे तर देशांतर्गत विकसित फास्ट रिअ‍ॅक्टर तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरुवातीस आयात केलेल्या युरेनियमचे पुनर्चक्रीकरण करून वीजनिर्मितीची क्षमता दसपट किंवा त्यापेक्षाही अधिक वाढवू शकतो. ऊर्जेच्या बाबतीत देशास स्वयंपूर्ण करण्याचा हा उत्तम मार्ग होय. माझ्या मते या शतकाच्या मध्यापर्यंत जवळपास पन्नास टक्के वीज अणुऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करणे शक्य व्हावे.\nसध्या आपण महाराष्ट्रात जैतापूर येथे होऊ घातलेल्या प्रकल्पाबद्दल बरीच चर्चा ऐकतो आहोत. खरे म्हणजे महाराष्ट्रातच तारापूर येथे देशातील पहिले अणुवीज केंद्र निर्माण करण्यात आले होते. त्याकाळीसुद्धा ही संयंत्रे तेव्हा प्रचलित असलेल्या वीजनिर्मिती केंद्राच्या तुलनेत महाकाय अशीच होती. तारापूरबाबतसुद्धा उलटसुलट चर्चा झालेलीच आहे. पण आज ४० वर्षांंनंतरही ती सर्वप्रथम उभारलेली दो��� संयंत्रे देशातील जलविद्युत सोडल्यास सर्वात स्वस्त वीजनिर्मिती करीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तारापूरचे सुरक्षित काम पाहून अनेक विदेशी तज्ज्ञांनी कौतुक केले आहे.\nजैतापूर येथे फ्रान्सच्या सहकार्याने १६५० मेगाव्ॉट क्षमतेची ६ संयंत्रे बसवण्याचा प्रस्ताव आहे. यातील पहिल्या दोन संयंत्रांच्या उभारणीचे कार्य सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. ही संयंत्रे इव्हॅल्यूशनरी पॉवर रिअ‍ॅक्टर (ईपीआर) धर्तीची अत्यंत पुढारलेली अशी आहेत. फिनलंड, फ्रान्स व चीन येथे अशा संयंत्रांच्या उभारणीचे काम सध्या चालू आहे. या संयंत्रांची उभारणी अर्थातच अणुऊर्जा नियामक मंडळाच्या पूर्ण निरीक्षणाखालीच होईल. नियामक मंडळाचे तज्ज्ञ या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास करुन सुरक्षिततेबाबत पूर्ण खातरजमा झाल्यानंतर प्रकल्पासाठी आपली संमती देतील. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.\nपर्यावरणाच्या दृष्टीने या अणुवीज केंद्रातून कुठल्याही प्रकारचा अपाय संभवत नाही. आज आपण देशात २० अणुवीज केंद्रे चालवत आहोत. या केंद्राभोवतीच्या पर्यावरणाचा अभ्यास, त्यासाठी उभारलेल्या खास प्रयोगशाळांत केला जात आहे. या अनुभवावरून अणुवीज केंद्रांचा पर्यावरणावर नगण्य प्रभाव पडतो, असे आपण ठामपणे सांगू शकतो. अणुवीज केंद्र स्वच्छ वीजनिर्मिती तर करतातच पण त्याचबरोबर केंद्राच्या परिसरात बराच आर्थिक व सामाजिक विकास त्यामुळे साध्य होतो, असा आजवरचा अनुभव आहे.\nअणुऊर्जेबाबत मी बरीच चर्चा केली. इतर अनेक क्षेत्रांत आपणास प्रगती करावयाची आहे. त्यातील काही अशी क्षेत्रे आहेत की जेथे आपणास भारतीय समस्यांवर भारतीय तोडगा काढणे अनिवार्य आहे. आपण आपल्या तरुण पिढीची अशी तयारी करावयास हवी की हे काम ते सक्षमतेने करू शकतील.\n‘मी’, ‘मी’ म्हणूनी काय पुसशी\nPosted: ऑगस्ट 22, 2009 in विज्ञान, वैचारिक\nटॅगस्कोहम, जन्म, जीवन, जीवशास्त्र, मरण, मानसशास्त्र, मेंदु, विज्ञान, शोध\nकुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता\nतत्त्वज्ञानाने एक सूत्र जवळजवळ मान्य केले होते ‘आय थिंक, देअरफोर आय अ‍ॅम ‘आय थिंक, देअरफोर आय अ‍ॅम’ म्हणजे ‘मी विचार करतो हाच माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे’ म्हणजे ‘मी विचार करतो हाच माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे’ पण हा विचार कोण करतो- म्हणजे शरीराच्या कुठच्या भागात विचारकेंद्र आहे’ पण हा विचार कोण करतो- म्हणजे शरीराच्या कुठच्या भागात विचारकेंद्र आहेआपल्यातला ‘मी’चा उगम व विकास, त्यातून येणारा ‘अहं’ आणि त्या एकाच ‘मी’चे होणारे अनेक आविष्कार हे केवळ ‘मेंदू’पुरते मर्यादित ठेवता येत नाहीत, असेही शास्त्रज्ञांचे मत आहे.\n हे वा असे प्रश्न सर्वाना कधी ना कधी पडतातच. विशेषत: कुणाच्या मृत्यूनंतर वा स्मशानात जाऊन आल्यानंतर. ती सुन्न भावना फार काळ टिकत नाही आणि प्रत्येक जण दैनंदिन व्यवहारात पूर्ण बुडून जातो. कधी ते दु:ख दीर्घकाळ मनातल्या मनात स्रवत राहते, कधी आटून जाते; पण प्रत्येकाला आपणही मरणारच आहोत, याची मनोमन खात्री असतेच. मरण म्हणजे पूर्णविरामजवळजवळ सर्वानाच जीवनाची आसक्ती असते. (आत्महत्या करणाऱ्यांनासुद्धा मरणाची आसक्ती नसते. त्यांची जगण्याची आसक्ती इच्छेनुसार पुरी होत नाही म्हणून ते आत्महत्या करतात. म्हणजेच आत्महत्यासुद्धा जीवनासक्तीचाच एक आविष्कार- कितीही विरोधाभास त्यात वाटला तरीहीजवळजवळ सर्वानाच जीवनाची आसक्ती असते. (आत्महत्या करणाऱ्यांनासुद्धा मरणाची आसक्ती नसते. त्यांची जगण्याची आसक्ती इच्छेनुसार पुरी होत नाही म्हणून ते आत्महत्या करतात. म्हणजेच आत्महत्यासुद्धा जीवनासक्तीचाच एक आविष्कार- कितीही विरोधाभास त्यात वाटला तरीही) या दुर्दम्य (आणि अनाकलनीयही) जीवनासक्तीमुळेच माणसाला ‘अमर’ व्हावे असे वाटू लागले. अगदी प्राचीन काळी, माणसाच्या प्राथमिक अवस्थेत, जोपर्यंत त्याला मरणाची अपरिहार्यता ध्यानात आली नव्हती, तोपर्यंत ‘अमरत्वा’ची संकल्पना निर्माण झाली नाही; परंतु मेलेली व्यक्ती ‘परलोकी’ म्हणजे दुसऱ्या ‘प्रकारच्या’ जीवनविश्वात गेली, असे मानले जाऊ लागले. अनेक अंधश्रद्धांचा उगम या जीवन-मरणाच्या गूढामुळे झाला आहे.\nत्या ‘गूढा’चा वैज्ञानिक भेद करण्याचे एका प्रसिद्ध गणिती व शास्त्रज्ञ व्यक्तीने ठरविले. त्याचे नाव थॉमस डोनाल्डसन. गणित, जीवशास्त्र आणि ‘इन्फर्मेशन सायन्स’ (‘माहितीशास्त्र’ असे याचे भाषांतर होऊ शकत नाही) यात प्रदीर्घ संशोधन केलेल्या डोनाल्डसनलाही तेच प्रश्न पडले होते, जे सामान्यांना आणि भल्या भल्या तत्त्वज्ञांनाही पडतात- मी कोण आहे कुठून आलो आणि कुठे जाणार आहे कुठून आलो आणि कुठे जाणार आहेजेव्हा डोनाल्डसनने या प्रश्नांचा विचार सुरू केला तेव्हा त्याला ��्यातील उपप्रश्न अधिक भेडसावू लागले. ‘मी कोण आहेजेव्हा डोनाल्डसनने या प्रश्नांचा विचार सुरू केला तेव्हा त्याला त्यातील उपप्रश्न अधिक भेडसावू लागले. ‘मी कोण आहे’ या प्रश्नापेक्षा ‘मी म्हणजे कोण,’ हे अगोदर ठरवावे लागेल आणि हा ‘मी’ किंवा ‘अहं’ नक्की कुठे व कसा निर्माण होतो, तेही.‘मी’पणाची जाणीव आणि माझे ‘अस्तित्व’ आपल्या मेंदूत ठरते, असे त्याला वाटले. पण त्याचबरोबर त्याला जन्म-मृत्यूचे रहस्यही भेदायचे होते. अचेतन वस्तूला- म्हणजे खडक, दगड, धोंडे, वाळू यांना जीवसृष्टीचे नियम, म्हणजे जन्म-विकास-विनाश/ मृत्यूचे चक्र लागू नसते. हे कळण्यासाठी अर्थातच ‘वैज्ञानिक’ असण्याची गरज नव्हती. डोनाल्डसनचा जन्म १९४५ चा. दुसऱ्या महायुद्धानंतरचा. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर विज्ञान-विचाराने, प्रयोगशीलतेने आणि धाडसी कल्पनांनी एकच झेप घेतली होती. अणुविभाजनापासून- कॉम्प्युटर्स/इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीपर्यंत आणि जेनेटिक्स/डीएनएपासून विश्वाच्या जन्मकहाणीपर्यंतच्या संशोधनाचा प्रचंड विस्तार आणि विकास गेल्या ६०-७० वर्षांत झाला आहे. हे सर्व विज्ञान जरी सुमारे पाच-सहाशे वर्षेच ‘वयाचे’ असले तरी गेल्या ६०-७० वर्षांमधील त्याची झेप अक्षरश: अचाट आहे\nडोनाल्डसन पंचविशीत असतानाच त्याला वाटू लागले की, ‘मरण’ ही गोष्टच ‘अनैसर्गिक’ आहे कारण शरीर हे एक यंत्र आहे. हृदयक्रिया बंद पडली की माणूस मरतो असे आपण मानतो. ‘मरतो’ म्हणजे ‘सचेतन’ माणूस ‘अचेतन’ होतो. कृत्रिमरीत्या हृदयक्रिया चालू ठेवण्याचे, इतकेच नव्हे तर एकाचे हृदय दुसऱ्याला लावण्याचे, हार्ट ट्रान्स्प्लॅन्टचे, शल्यशास्त्र तेव्हा प्रचलित होते. त्यानंतर ‘ब्रेन डेड’ची संकल्पना आली. जोपर्यंत ‘मेंदू’ मृतवत होत नाही, तोपर्यंत एखादी व्यक्ती ‘मेली’ असे मानता येणार नाही असे वैज्ञानिकांनीच नव्हे तर न्यायालयांनीही मान्य केले. त्यानंतर वैद्यकविश्वात ‘ब्रेन ट्रान्स्प्लॅन्टस्’चे प्रयोग व चर्चा सुरू झाली. ससे, डुक्कर, वानर यांच्या मेंदूंवर आणि त्यांच्या ‘ब्रेन ट्रान्स्प्लॅन्ट्स’चे प्रयोग करण्यात येऊ लागले.तोपर्यंत तत्त्वज्ञानाने एक सूत्र जवळजवळ मान्य केलेलेच होते. ‘आय थिंक, देअरफोर आय अ‍ॅम कारण शरीर हे एक यंत्र आहे. हृदयक्रिया बंद पडली की माणूस मरतो असे आपण मानतो. ‘मरतो’ म्हणजे ‘सचे���न’ माणूस ‘अचेतन’ होतो. कृत्रिमरीत्या हृदयक्रिया चालू ठेवण्याचे, इतकेच नव्हे तर एकाचे हृदय दुसऱ्याला लावण्याचे, हार्ट ट्रान्स्प्लॅन्टचे, शल्यशास्त्र तेव्हा प्रचलित होते. त्यानंतर ‘ब्रेन डेड’ची संकल्पना आली. जोपर्यंत ‘मेंदू’ मृतवत होत नाही, तोपर्यंत एखादी व्यक्ती ‘मेली’ असे मानता येणार नाही असे वैज्ञानिकांनीच नव्हे तर न्यायालयांनीही मान्य केले. त्यानंतर वैद्यकविश्वात ‘ब्रेन ट्रान्स्प्लॅन्टस्’चे प्रयोग व चर्चा सुरू झाली. ससे, डुक्कर, वानर यांच्या मेंदूंवर आणि त्यांच्या ‘ब्रेन ट्रान्स्प्लॅन्ट्स’चे प्रयोग करण्यात येऊ लागले.तोपर्यंत तत्त्वज्ञानाने एक सूत्र जवळजवळ मान्य केलेलेच होते. ‘आय थिंक, देअरफोर आय अ‍ॅम’ म्हणजे ‘मी विचार करतो हाच माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे’ म्हणजे ‘मी विचार करतो हाच माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे’ पण हा विचार कोण करतो- म्हणजे शरीराच्या कुठच्या भागात विचारकेंद्र आहे’ पण हा विचार कोण करतो- म्हणजे शरीराच्या कुठच्या भागात विचारकेंद्र आहेडोनाल्डसनचे मत होते की, मेंदू हे ते विचारकेंद्र.\nवयाच्या ४३ व्या (१९८८ साली) वर्षी डोनाल्डसनला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. तपासणी केल्यावर लक्षात आले की त्याच्या मेंदूवर एक छोटासा ‘टय़ूमर’ आहे. आपल्याला कॅन्सर झाला आहे हे लक्षात आल्यावर त्याने स्वत:वरच प्रयोग करून घ्यायचे ठरविले. त्याने काही शल्यविशारदांना सांगितले की ‘‘नाहीतरी मी लवकरच मरणार आहे. मी जिवंत आहे तोवरच माझा मेंदू ‘क्रायोनिक’ शस्त्रक्रिया करून काढून घ्या. जेव्हा केव्हा, म्हणजे पाच-पन्नास वर्षांनी या कॅन्सरवर उपाय सापडेल तेव्हा ती शस्त्रक्रिया करा आणि ते डोके परत जोडून टाका. माझे धड आणि डोके मायनस ३२० फॅरनहाइट तापमानात ठेवा. त्या तापमानात ते खूप काळ आहे त्या स्थितीत राहू शकेल. उपाय सापडेपर्यंत शरीर व डोके त्या स्थितीत ठेवण्यासाठी दर वर्षांला एक लाख डॉलर खर्च येईल. मी पैशाची सोय करून ठेवीत आहे.’’ डोनाल्डसनच्या या सूचनेवर शल्यविशारदांची बैठक झाली. त्यांनी म्हटले की, जिवंत असताना मेंदू बाजूला काढणे म्हणजे डोनाल्डसनला ठार मारणे आहे. तो कायद्याने खून ठरेल. त्यामुळे तसे करणे शक्य नाही. डोनाल्डसन जिद्दीला पेटला होता. त्याने अमेरिकन न्यायालयाला विनंती केली, की विज्ञानाच्या प्रगतीसाठी आणि माणसाला अमरत्व प्राप्त करण्याच्या प्रयोगांसाठी त्याला तो प्रयोग करण्याची परवानगी द्यावी.न्यायालयाने परवानगी नाकारली. डोनाल्डसन ज्या संस्थेमार्फत हा प्रयत्न करीत होता त्याचे संस्थेचे नाव आहे अल्कर लाइफ एक्स्टेन्शन फाऊंडेशन (Alcor Life Extension Foundation). या संस्थेचे तेव्हा अध्यक्ष होते कार्लोज मोंड्रागॉन. अध्यक्षांनीही न्यायालयाला सांगितले की, ‘‘हा खून मानला जाऊ शकत नाही. कारण उपाय मिळताच आम्ही डोके त्या शरीराला जोडून त्याला ‘शुद्धीवर’ आणणार आहोत.’’ या संस्थेच्या मते तो मरणार नाही तर अ‍ॅनास्थाशिया दिलेल्या रुग्णाप्रमाणे ‘सस्पेन्डेड’ जीवनस्थितीत असेल.’’ न्यायालयाने या संस्थेचे म्हणणे स्वीकारले नाही.\n‘क्रायोनिक सस्पेन्शन ऑफ लाइफ’ ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेवर अधिक संशोधन सुरू होण्यापूर्वी अमेरिकेत ‘लाइफ एक्स्टेन्शन सोसायटी’ स्थापन झाली होती. डोनाल्डसन हा जिद्दीचा भविष्य-वेधी वैज्ञानिक होता. त्याने आजारी असतानाच अमरत्वाच्या शक्यतेविषयी आणि ‘२४ व्या शतकातील आरोग्या’विषयी प्रबंध लिहिला होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ‘मेंदूत’ साठविलेली सर्व माहिती (म्हणजे आठवणी, विचार, भावना, ज्ञान इत्यादी) कॉम्प्युटरप्रमाणे जशीच्या तशी राहील आणि ती पुन्हा प्राप्त करता येईल. न्यायालयाने परवानगी न दिल्यामुळे त्याने असे मृत्युपत्र केले की तो मरताक्षणी त्याला वैद्यकीय शीतपेटीत ठेवण्यात यावे. तीन वर्षांपूर्वी (जानेवारी १९, २००६) डोनाल्डसन रूढ अर्थाने मरण पावला आणि आता त्याच्या शरीरावर A-1097 हा क्रमांक चिकटवून त्याचा देह शीतपेटीत ठेवण्यात आला आहे. असे आणखीही काही देह त्या प्रयोगशाळेत आहेत. परंतु त्यांना मृतदेह असे म्हणता येणार नाही आणि ते ज्या पेटीत बंद आहेत, तिला ‘शवपेटी’ असेही म्हणता येणार नाही.डोनाल्डसनला ‘मी कोण आहे कुठून आलो आणि कुठे जाणार आहे,’ हे प्रश्न पडले होते, पण त्यातल्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याने ‘शोधले’ होते. ते उत्तर होते, ‘मी कुठेही जाणार नाही शिवाय मी पुन्हा शुद्धीवर येईन तेव्हा तो पुनर्जन्म नसेल. कारण मी मेलेलो नाहीच- फक्त दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत आहे शिवाय मी पुन्हा शुद्धीवर येईन तेव्हा तो पुनर्जन्म नसेल. कारण मी मेलेलो नाहीच- फक्त दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत आहे’रेमंड कुर्झवेल हा एक जगप्रसिद्ध फ्यूचरॉलॉजिस्ट म्हणजे त्रिकालवेधी शास्त्रज्ञ विचारवंत आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ज्या गतीने विज्ञान-तंत्रज्ञान विकासते आहे ते पाहता पुढील ४०-५० वर्षांतच ‘लाइफ एक्स्टेन्शन’चे प्रयोग सिद्ध होतील.या संबंधात, याच स्तंभातून लिहिताना यापैकीकाही मुद्दे पूर्वी मांडले होते. परंतु तेव्हा ‘मी कोण आहे’रेमंड कुर्झवेल हा एक जगप्रसिद्ध फ्यूचरॉलॉजिस्ट म्हणजे त्रिकालवेधी शास्त्रज्ञ विचारवंत आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ज्या गतीने विज्ञान-तंत्रज्ञान विकासते आहे ते पाहता पुढील ४०-५० वर्षांतच ‘लाइफ एक्स्टेन्शन’चे प्रयोग सिद्ध होतील.या संबंधात, याच स्तंभातून लिहिताना यापैकीकाही मुद्दे पूर्वी मांडले होते. परंतु तेव्हा ‘मी कोण आहे’ या विषयावरील संशोधन आज कुठपर्यंत आले आहे त्याचे संदर्भ दिलेले नव्हते.\n‘मी कोण आहे,’ याबद्दलची मुख्य मांडणी आता समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ करीत आहेत. अर्थातच जीवशास्त्रात आणि मेंदूविषयक झालेल्या संशोधनाच्या मदतीने. डग्लस हॉपस्टअ‍ॅटर (Douglas Hofstadter) आणि डॅनिएल डेनेट (Daniel Dennett) यांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी एक पुस्तक प्रसिद्ध केले. ‘The Mind’s I’ हे त्या पुस्तकाचे नाव. आपल्यातला ‘मी’चा उगम व विकास, त्यातून येणारा ‘अहं’ वा ‘इगो’ आणि त्या एकाच ‘मी’चे होणारे अनेक अविष्कार हे केवळ ‘मेंदू’पुरते मर्यादित ठेवता येत नाहीत असे त्यांचे मत आहे.त्यातूनच आता ‘कॉन्शियस स्टडीज्’ ही नवीन संशोधन शाखा जन्माला आली आहे. प्रत्येक व्यक्तीचा एका मोठा ‘कॉन्शियसनेस कॅनव्हास’ असला तरी त्याच्या स्वभावाचे वेगवेगळे आविष्कार होतात. एखादी अतिशय व्यवस्थितपणे वागणारी व्यक्ती एकदम विचित्र वागते, एखादा साधा माणूस खूनही करायला प्रवृत्त होतो (पूर्वी कधीही गुन्हेगारी प्रवृत्ती नसलेला), किंवा इतर वेळेस समजूतदारपणे वागणारी व्यक्ती एकदम बेभानपणे आणि बेदरकारीने वागते वगैरे वगैरे. डॅनिएल डेनेट या विचारवंत संशोधकाने लिहिलेल्या ‘Brainstorms : Philosophical Essays on Mind and Psychology’ या पुस्तकात माणसाच्या मनाचा, मेंदूचा, व्यक्तिमत्त्वाचा, स्वभावाचा शोध घेताना असेही म्हटले आहे की, एकच ‘मी’ आहे असे गृहीत धरता कामा नये.\n‘स्किझोफ्रेनिया’ वा दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाविषयीचे संशोधन सिग्मंड फ्रॉइडने व इतर काही मानसशास्त्रज्ञांनी एकोणिसाव्या शतकातच सुरू केल�� होते.आता विज्ञान व तत्त्वज्ञान एकमेकांत अशा रीतीने मिसळून जाऊ लागले आहे की, शरीरशास्त्र व जीवशास्त्रापासून, न्यूरॉलॉजी व मेंदूविषयक संशोधनापासून मानसशास्त्र आणि समाजशास्त्र वेगळे करणे अशक्य होत आहे.समाजच नसेल, सामाजिक/ कौटुंबिक/ सांस्कृतिक जीवनच नसेल तर ‘मी’ आणि ‘अहं’- इगो जन्मालाच येत नाही पृथ्वीवर एकच माणूस जन्माला आला असता तर ‘मी’चा उगम झालाच नसता. इतके कशाला, रॉबिन्सन क्रूसोला तो जंगलात एकटा सापडल्यावर इतर माणसांबरोबर स्वत:चाही नवा शोध लागत होता\nपराधीन नाही जगती पुत्र मानवाचा-प्रो.जयंत नारळीकर\nPosted: ऑगस्ट 6, 2009 in विज्ञान, वैचारिक\nपराधीन नाही जगती पुत्र मानवाचा…\nसप्टेंबर-ऑक्‍टोबर १९७५ मधली गोष्ट. “द ह्यूमनिस्ट’ नावाच्या अमेरिकेतील नियतकालिकात १८६ विख्यात शास्त्रज्ञांच्या सहीचे एक पत्रक प्रसिद्ध झाले. मानव जीवनावर ग्रहताऱ्यांच्या प्रभाव पडतो, ही कल्पना त्या पत्रकात स्पष्ट शब्दांत खोडून काढली होती. त्यातील काही मोजके उतारे पहा- ……..\n“मानवाच्या जन्माच्या वेळी ग्रह-ताऱ्यांची स्थिती त्याच्या भवितव्यास आकार देते, ही कल्पना निव्वळ चुकीची आहे. दूरच्या ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे ठराविक उपक्रमांसाठी अमुक वेळ शुभ वा अशुभ असते किंवा एका राशीच्या लोकांचे विशिष्ट राशींच्या लोकांशी जुळणे वा न जुळणे हे सत्य नाही… आजकालच्या अनिश्‍चित वातावरणात पुष्कळांना महत्त्वाचे निर्णय घेताना मार्गदर्शनाची गरज भासते. म्हणून त्यांना वाटते, की त्यांचे भवितव्य त्यांच्या नियंत्रणापलीकडे तारकांच्या प्रभावाखाली ठरते; पण आपण सर्वांनी जगातल्या वास्तवाला तोंड देणे आवश्‍यक आहे; आपल्याला याची जाणीव बाळगायला पाहिजे, की आपली भविष्ये आपल्या हातात आहेत, तारकांच्या नाही.’\nपत्रकावर सही करणारे विविध विषयांतले शास्त्रज्ञ होते. त्यांत नोबेल पारितोषिकविजेतेही होते. ही मंडळी सहसा एका व्यासपीठावर दिसत नाही; पण वरील पत्रकासाठी एकत्र येणे त्यांना आवश्‍यक वाटले, ही गोष्ट महत्त्वाची.\nआपण जर एखादे पाश्‍चात्त्य वृत्तपत्र पाहिले, तर त्यात तारका-भविष्याला वाहिलेला कॉलम असतो; परंतु युरोप आणि अमेरिकेत दीर्घ काल वास्तव्य केल्यानंतर मी असे म्हणू शकतो, की अशा प्रकारच्या फलज्योतिषी रकान्यांत रस घेणारे वाचक असले तरी त्यावर विश्‍वास ठेवणारे थोडे-थ���डकेच असतील. कुंडल्या जुळवून लग्न ठरवणे, चांगला मुहूर्त पाहून नव्या घरात प्रवेश करणे किंवा प्रस्थान ठेवून प्रवासाला निघणे, आदी वैयक्तिक जीवनातल्या क्रिया जशा भारतात मोठ्या प्रमाणात दिसतात, तशा या देशांत दिसत नाहीत. सार्वजनिक जीवनातदेखील मुहूर्त पाहून नव्या मंत्रिमंडळाला शपथ देणे, नवीन राज्याची सुरवात करणे, पंतप्रधान झाल्यावर शासकीय निवासात गृहप्रवेश करणे, अशा गोष्टींचा सुळसुळाट मी फक्त भारतात पाहिला. मला वाटते, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात फलज्योतिषाच्या नादी लागलेला भारत हा एकमेव मोठा देश असावा.\nमला या नादाचा फायदा कसा झाला, ते सांगतो काही वर्षांपूर्वी माझ्या कॉलेजला जाणाऱ्या कन्येला स्कूटी घ्यायची होती. तिला घेऊन तिची आई स्कूटीच्या दुकानात गेली, तेव्हा कळले, की “वेटिंग लिस्ट’ असल्याने दोन-तीन आठवडे थांबावे लागेल; पण तिथे बऱ्याच स्कूटी रांगेत उभ्या केलेल्या दिसल्या. “”इतक्‍या स्कूटी इथे असताना वेटिंग लिस्ट कशी काही वर्षांपूर्वी माझ्या कॉलेजला जाणाऱ्या कन्येला स्कूटी घ्यायची होती. तिला घेऊन तिची आई स्कूटीच्या दुकानात गेली, तेव्हा कळले, की “वेटिंग लिस्ट’ असल्याने दोन-तीन आठवडे थांबावे लागेल; पण तिथे बऱ्याच स्कूटी रांगेत उभ्या केलेल्या दिसल्या. “”इतक्‍या स्कूटी इथे असताना वेटिंग लिस्ट कशी” माझ्या पत्नीने विचारले. “”त्या “बुक’ झाल्यात; पण कालपासून पितृपक्ष चालू झाल्यामुळे तो संपेपर्यंत त्या उचलल्या जाणार नाहीत.” दुकानदार म्हणाला. “”मग आम्ही आज यातली एक विकत नेली तर तुम्ही तिच्याऐवजी एक पुढच्या १०-१२ दिवसांत आणून ठेवू शकता” माझ्या पत्नीने विचारले. “”त्या “बुक’ झाल्यात; पण कालपासून पितृपक्ष चालू झाल्यामुळे तो संपेपर्यंत त्या उचलल्या जाणार नाहीत.” दुकानदार म्हणाला. “”मग आम्ही आज यातली एक विकत नेली तर तुम्ही तिच्याऐवजी एक पुढच्या १०-१२ दिवसांत आणून ठेवू शकता” माझी कन्या म्हणाली. “”आमची तयारी आहे,” दुकानदार म्हणाला. “”पण पितृपंधरवड्यात अशी खरेदी करायला तुमची तयारी आहे” माझी कन्या म्हणाली. “”आमची तयारी आहे,” दुकानदार म्हणाला. “”पण पितृपंधरवड्यात अशी खरेदी करायला तुमची तयारी आहे” दुकानदाराने मुलीऐवजी आईला विचारले. तिने अनुमोदन दिले आणि स्कूटीचे पैसे भरून ती विकत आणली. अर्थात या “धाडसी’ कारवाईमुळे आम्हाला आकाशातल्या कोणाचा कोप सहन करावा लागला नाही.\n“फलज्योतिष हे विज्ञान आहे का’ हा प्रश्‍न मला पुष्कळदा विचारला जातो. त्यापाठोपाठ अशी टीकाही ऐकायला मिळते, की फलज्योतिषाचा अभ्यास व तपासणी न करता शास्त्रज्ञ त्याला “अवैज्ञानिक’ ठरवून मोकळे होतात. वस्तुस्थिती वेगळी आहे. विज्ञानाचा किताब मिळवायला त्या विषयाला काही पथ्ये पाळावी लागतात. त्या विषयाची मूळ गृहीतके स्पष्ट मांडावी लागतात. त्यांच्यावर आधारलेला डोलारा कसा उभा केला जातो, ती कार्यपद्धती निःसंदिग्धपणे मांडायला हवी व शेवटी प्रत्यक्ष निरीक्षणातून खरे, खोटे तपासता येईल, असे भाकीत करावे लागते. भाकीत खरे ठरले का खोटे, हे तपासण्याचे संख्याशास्त्राचे नियम आहेत. उदाहरणार्थ, नाणेफेकीत “हेड’ वर, का “टेल’ वर, हे बरोबर भाकीत करता येते, हा दावा तपासून पाहायला एका नाणेफेकीने ठरवणे योग्य होणार नाही… शंभर वेळा नाणे फेकून आलेल्या निष्कर्षांना संख्याशास्त्राचे निकष लावून ठरवावे. कुंडल्या जुळवून केलेले विवाह कुंडल्या न जुळणाऱ्या असताना केलेल्या विवाहांपेक्षा अधिक यशस्वी, सुखी असतात का, हे तपासायला शेकडो जोडप्यांचे सॅम्पल तपासायला पाहिजे. अमेरिकेत अशा तऱ्हेने केलेल्या चाचणीत कुंडली जुळणे-न जुळणे याचा, विवाह सुखी होईल- न होईल याच्याशी काहीही संबंध नाही, असे आढळून आले.\nफलज्योतिषाची कार्यपद्धती, मूळ गृहीतके आणि भाकिते यांबद्दल त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांत एकवाक्‍यता नसल्याचे दिसून येते. एकदा मी काही प्रख्यात फलज्योतिषांनी तत्कालीन राजकारण्यांबद्दल केलेल्या चुकीच्या भाकितांचा गोषवारा एका चर्चेत मांडला असता, येथील फलज्योतिषी म्हणाले, की भाकीत चुकले, कारण ते चांगले फलज्योतिषी नसावेत. अशा वेळी मला भारतीय क्रिकेट टीमच्या पराजयानंतर टीकाकारांच्या सल्ल्यांची आठवण होते. त्यांच्या मते, ज्यांना खेळवले गेले नाही, त्यांना घेतले असते तर निकाल वेगळा झाला असता.\nपुष्कळदा फलज्योतिषाचे उदात्तीकरण करायला त्याचा संबंध वेदांशी जोडण्यात येतो; पण जन्मकुंडली मांडणे, जन्मवेळेच्या ग्रहांची स्थिती मानवाचे भवितव्य ठरवते, ही कल्पना हे सर्व वेदातले नसून, ग्रीक-बॅबिलोनियन प्रभावाखाली भारतात आले, असा इतिहास आहे. सूर्यसिद्धान्तातला एक श्‍लोक त्या बाबतीत बोलका आहे. त्यात सूर्यदेव मयासुराला सांगतो ः “तुला या विषयाची (फलज्योतिष) सविस्तर माहिती हवी असेल तर रोमला (म्हणजे ग्रीक-रोमन प्रदेशात) जा. तेथे मी यवनाच्या रूपात ही माहिती देईन.’ “यवन’ शब्दाचा वापर परदेशी, बहुधा ग्रीक, अशा अर्थी होतो. म्हणजे आपली ही अंधश्रद्धा मूळ भारतीय नसून “इंपोर्टेड’ आहे\nखुद्द ग्रीकांमध्ये ही अंधश्रद्धा कशी आली आकाशातल्या तारकांचे अनेक वर्षे निरीक्षण केल्यावर त्यांना आढळून आले, की आकाशातल्या तारामंडळाच्या पार्श्‍वभूमीवर काही तारका अनियमितपणे मागे-पुढे जात आहेत. त्यांच्या या स्वैरगतीमुळे ग्रीकांनी त्या तारकांना “प्लॅनेट’ म्हणजे “भटके’ हे नाव दिले. त्यांच्यापैकी वैज्ञानिक वृत्तीच्या लोकांनी या स्वैरगतीमागे काहीतरी नियम असेल, तो शोधायचा प्रयत्न केला; पण बहुसंख्य लोकांनी या स्वैर फिरण्याचा अर्थ “या भटक्‍यांमध्ये काही तरी खास शक्ती आहे ज्यामुळे ते मनमाने फिरतात,’ असा लावला. त्यातून पुढे जाऊन असाही समज करून घेतला, की हे ग्रह आपल्या शक्तीचा वापर मानवाचे भवितव्य ठरवण्यात करतात.\nपण कालांतराने ग्रह असे का फिरतात, याचे उत्तर विज्ञानाने दिले. ऍरिस्टार्कस, आर्यभट, कोपर्निकस, गॅलिलिओ, केप्लर, न्यूटन अशा मालिकेतून अखेर गुरुत्वाकर्षण हे मूलभूत बळ ग्रहांना सूर्याभोवती फिरवत ठेवते, हे सिद्ध झाले. म्हणजे ग्रह स्वेच्छाचारी नसून, सूर्याभोवती फिरायला बांधले गेलेत. अशा तऱ्हेने विज्ञानाने फलज्योतिषाच्या मुळाशी असलेला भ्रमाचा भोपळाच फोडला. आज अंतराळ युगाला प्रारंभ होऊन अर्धशतक उलटले. मानवाने चंद्रावर पदार्पण केले. मंगळावर याने उतरवली. इतर ग्रहांजवळ अंतराळयाने पाठवून त्यांचे जवळून दर्शन घेतले. दर वेळी गणिताबरहुकूम यान प्रवास करते. नियोजित ग्रहाजवळ नियोजित वेळी जाते. यानातली दूरसंचार यंत्रणा ठरल्याप्रमाणे चालते. यावरून मानवाची कर्तबगारी तर दिसतेच; पण त्याचबरोबर ग्रहांच्या गतीमागे कसलेही रहस्य राहिले नाही, याचीदेखील कल्पना येते. ही कर्तबगारी दाखवणारा मानव पराधीन खचित नाही.\nही विज्ञानाची प्रगती विचारात घेतल्यावर आजही जेव्हा मला एखादा शिकलेला माणूस विचारतो, की ग्रहांचे मानवजीवनावर परिणाम होतात का, तेव्हा मला आश्‍चर्य आणि खेद, दोन्ही अनुभवायला मिळतात. आश्‍चर्य यासाठी, की एकविसाव्या शतकातला मानव हा प्रश्‍न विचारतोय. खेद यासाठी, की वि���ारणारा भारतीय आहे.\n(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)\nडॉ. जयंत नारळीकरांच्या ’याला जीवन ऐसे नाव’ या पुस्तकातला हा लेख –\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A9%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-12-14T20:01:43Z", "digest": "sha1:3BC4F2CD63AI3HVNJDPAU7VS2QTLI2NJ", "length": 4441, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६३२ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६३२ मधील जन्म\n\"इ.स. १६३२ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१३ रोजी ०६:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-14T19:54:26Z", "digest": "sha1:AICXYBZKEK5SQ376KW2D3A65RT4NFNAE", "length": 6554, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नव्या नावासह आयपीएलच्या मैदानात उतरणार किंग्ज इलेव्हन पंजाब ? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनव्या नावासह आयपीएलच्या मैदानात उतरणार किंग्ज इलेव्हन पंजाब \nनवी दिल्ली : यंदाच्या आयपीएल लिलावात पंजाबने नव्या खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावली. दरम्यान, किंग्ज इलेव्हन पंजाब यंदा नव्या शिलेदारांसह आयपीएलच्या रणांगणात उतरणार आहे. एवढेच नाही तर आता पंजाबने नव्या नावासाठीही बीसीसीआयकडे मागणी केली आहे.\nपंजाबने दिग्गज खेळाडूंची फौज जमवली. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये पंजाबला आयपीएल चॅम्पियन होता आले नाही. पण आता नव्या खेळाडूंसह संघाची बांधणी केल्यानंतर नाव बदलण्याची परवानगी पंजाब संघाच्या फ्रँचायझींनी मागितली आहे.\nआयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी नाव बदलण्याची पंजाबने मागणी केल्याच्या वृत्ताला बीसीसीआयमधील अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. बीसीसीआयने ही परवानगी दिल्यास पंजाबचा संघ नाव बदलून मैदानात उतरणारा आयपीएलच्या इतिहासातील पहिलाच संघ असणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleपानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर\n‘आयपीएल बेटिंग’ मधील वास्तव\nआयपीएल बेटिंग प्रकरणात साजिद खानचाही सहभाग\nकाही बडे सेलिब्रिटी अडकणार…\nIPL 2018 : विजेतेपद पटकावण्यात धोनीचा वाटा मोलाचा\nIPL 2018 : चेन्नईच्या संघाचे जल्लोषात स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2009/11/alchemist.html", "date_download": "2018-12-14T19:05:09Z", "digest": "sha1:PBGRLLFRBY23YUSA4CIQDQJFTDEQDBUU", "length": 30870, "nlines": 330, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: अल्केमिस्ट् उवाच.. बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ !!", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nअल्केमिस्ट् उवाच.. बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ \nआत्ताच राजू परुळेकरांची सचिनवरची अल्केमिस्ट्री वाचली. सचिनला नावे ठेवून मोठे, प्रसिद्ध होण्याचा किंवा मोठ्या माणसांना आपल्या अज्ञानामुळे दुर्बोध ठरवून प्रसिद्धीचा झोत आपल्यावर वळवण्याचा दुष्फळ प्रयत्न करणाऱ्या अनेक कपाळ करंट्यान्च्या टीम मध्ये राजू परुळेकर याचंही नाव झळकल तर. सचिनचं कौतुक केल म्हणजे Dr हिम्मतराव बावस्कर किंवा मंदा/प्रकाश आमटे यांचा अनादर केला अस कुठे होत शेतकरी आत्महत्या करतात यासारखी दुसरी गोष्ट नसेल सरकारला आणि कृषी मंत्र्यांना मान खाली घालायला लावणारी. पण सरकार ते seriously घेत नाही, आत्महत्या, load shading वर उपाय शोधात नाही यात सचिनचा काय दोष शेतकरी आत्महत्या करतात यासारखी दुसरी गोष्ट नसेल सरकारला आणि कृषी मंत्र्यांना मान खाली घालायला लावणारी. पण सरकार ते seriously घेत नाही, आत्महत्या, load shading वर उपाय शोधात नाही यात सचिनचा काय दोष परुळेकर साहेब, इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरहि आपण स्वतः आपल्या घरात दोन्ही वेळेला भरपेट जेवताय ना परुळेकर साहेब, इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरहि आपण स्वतः आपल्या घरात दोन्ही वेळेला भरपेट जेवताय ना आपण का नाही करत काही आपण का नाही करत काही आपल दोन्ही वेळ च जेवण आणि शेतकयांच्या आत्महत्या यांचा संबंध जोडणं हे जेवढ चुकीच आहे तेवढच सचिन आणि शेतकरी यांचा संबंध जोडण मूर्खपणाच आहे. सचिन जेवढ्या रन्स काढतो, सेन्चुर्या मारतो त��वढे शेतकरी जास्त आत्महत्या करतात असा काहीसा गैरसमज आपला झालेला नाहीये ना आपल दोन्ही वेळ च जेवण आणि शेतकयांच्या आत्महत्या यांचा संबंध जोडणं हे जेवढ चुकीच आहे तेवढच सचिन आणि शेतकरी यांचा संबंध जोडण मूर्खपणाच आहे. सचिन जेवढ्या रन्स काढतो, सेन्चुर्या मारतो तेवढे शेतकरी जास्त आत्महत्या करतात असा काहीसा गैरसमज आपला झालेला नाहीये ना उगाच रोमन राज्यकर्ते, त्यांचे gladiators यांचे दाखले देऊन काहीतरी भारदस्त लेख लिहिल्याचा आव आपण आणत असलात तरी ते केविलवाणच जास्त वाटतंय हे कदाचित आपल्या लक्षात येत नसेल. आता सचिन हेमलकसात जाऊन क्रिकेट खेळला नाही,सेन्चुर्या ठोकल्या नाहीत म्हणजे त्या कमीपणाच्या झाल्या का उगाच रोमन राज्यकर्ते, त्यांचे gladiators यांचे दाखले देऊन काहीतरी भारदस्त लेख लिहिल्याचा आव आपण आणत असलात तरी ते केविलवाणच जास्त वाटतंय हे कदाचित आपल्या लक्षात येत नसेल. आता सचिन हेमलकसात जाऊन क्रिकेट खेळला नाही,सेन्चुर्या ठोकल्या नाहीत म्हणजे त्या कमीपणाच्या झाल्या का म्हणजे हेमलकसाच्या आवाराबाहेर कितीही आणि काहीही महान गोष्टी, व्यक्ती घडल्या तरी त्या हेमलकसा मध्ये किंवा इतर प्रयोगशाळांच्या बंद भिंतींआड घडल्या नाहीत (परुळेकरांचेच शब्द) त्यामुळे त्याच महत्व कमी होतं का म्हणजे हेमलकसाच्या आवाराबाहेर कितीही आणि काहीही महान गोष्टी, व्यक्ती घडल्या तरी त्या हेमलकसा मध्ये किंवा इतर प्रयोगशाळांच्या बंद भिंतींआड घडल्या नाहीत (परुळेकरांचेच शब्द) त्यामुळे त्याच महत्व कमी होतं का हेमलकसा ही यश मोजण्याची एकमेव फुटपट्टी असू शकते का हेमलकसा ही यश मोजण्याची एकमेव फुटपट्टी असू शकते का हेमलकसा आणि आमटे दाम्पत्याबद्दल मला अतीव आदर आहे आणि त्यांचा कुठेही यत्किंचितहि अपमान करण्याचा हेतू नाही. प्रत्येक मनुष्याच्या जगण्याच ध्येय हे ठरलेलं असत किंबहुना तो ज्या गोष्टीत सर्वोत्तम असतो ती गोष्ट पुन्हा पुन्हा, अजून, अधिक तीव्रतेने आणि योग्य पद्धतीने (improvisation) करणं आणि ते आपल्या जीवनाचं ध्येय मानणं यात चूक ते काय हेमलकसा आणि आमटे दाम्पत्याबद्दल मला अतीव आदर आहे आणि त्यांचा कुठेही यत्किंचितहि अपमान करण्याचा हेतू नाही. प्रत्येक मनुष्याच्या जगण्याच ध्येय हे ठरलेलं असत किंबहुना तो ज्या गोष्टीत सर्वोत्तम असतो ती गोष्ट पुन्हा पुन्हा, अजून, अधिक तीव्रतेने आणि योग्य पद्धतीने (improvisation) करणं आणि ते आपल्या जीवनाचं ध्येय मानणं यात चूक ते काय परुळेकर साहेब, आपण पत्रकार आहात. आपल्या पत्रकारितेने किती शेतकऱ्यांचे जीव वाचतात परुळेकर साहेब, आपण पत्रकार आहात. आपल्या पत्रकारितेने किती शेतकऱ्यांचे जीव वाचतात किंवा आपण का नाही जाऊन सचिन सारखी batting करत किंवा मग ISRO मध्ये जाऊन संशोधन करत किंवा आपण का नाही जाऊन सचिन सारखी batting करत किंवा मग ISRO मध्ये जाऊन संशोधन करत नाही. कारण आपण त्यात सर्वोत्तम नाही आहात. आपल्याला पत्रकारिता चांगली जमते ( नाही. कारण आपण त्यात सर्वोत्तम नाही आहात. आपल्याला पत्रकारिता चांगली जमते () ती आपण करता सचिनला क्रिकेट चांगल जमत तो क्रिकेट खेळतो. अमुक तमुक पत्रकाराने पत्रकारिता करण्यापेक्षा ISRO मध्ये जाऊन rockets का नाही उडवली किंवा हेमलकसा मध्ये जाऊन आदिवासी लोकांविषयी कार्य का नाही केल अशी बाष्कळ बडबड सचिनने केल्याच मी तरी आत्तापर्यंत ऐकलेलं नाही. सचिन, Dr बावस्कर, आमटे दाम्पत्य हे सगळे अशा गोष्टींच्या पार पुढे गेलेले आहेत. फार महान लोक आहेत ते. पण तुमच्या सारख्या पत्रकारांना ते जमण किती कठीण आहे ते दिसतच आहे.\nराहता राहिला विषय सचिनने मुंबई संबंधी केलेल्या विधानाचा. यात त्याची चूक नाही तर त्याला प्रश्न विचारणार्याची चूक आहे. किंबहुना तुम्हीच तुमच्या प्रश्नाच उत्तर स्वतः च दिलेलं आहे. सचिनला appendix च operation करायला सांगितलं तर तो चुकणारच. कारण ते त्याच क्षेत्रच नाही. त्याप्रमाणेच मुंबई कोणाची हे ठरवण हे त्याच काम नाही तर राजकारण्याचं आहे आणि ते ते योग्य प्रकारे करत नसतील त्यात सचिन चा काय दोष पत्रकारांना हि सवयच असते. चुकीच्या माणसाला चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारायचे आणि ती व्यक्ती काही बोलली कि त्यातील चुकीचेच शब्द निवडून ते छापून आणून मग त्या महान माणसाविषयी बोंबा मारायच्या. पण तुम्ही तरी काय करणार पत्रकारांना हि सवयच असते. चुकीच्या माणसाला चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारायचे आणि ती व्यक्ती काही बोलली कि त्यातील चुकीचेच शब्द निवडून ते छापून आणून मग त्या महान माणसाविषयी बोंबा मारायच्या. पण तुम्ही तरी काय करणार ते शेवटी तुमच्या पोटापाण्याचं साधन आहे ना. आणि दुसर म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सचिन हा आंतरराष्ट्रीय आहेच त्याने कितीही तसा राहण्याचा किंवा न राहण्याचा प्रयत्न केला तरीही. राज ज्याप्रमाणे म्हणतो कि महाराष्ट्र हे माझ कार्यक्षेत्र आहे आणि मी त्यासंबधीच विचार करणार आणि बोलणार आणि आपणही ते मान्य करतो तसच सचिन हा ग्लोबल आहे हे तुम्हाला मान्य करावच लागेल. (आणि तुम्ही मान्य नाही केलत तरीही तो ग्लोबल आहे आणि राहणार हे सत्य आहेच आणि साऱ्या जगाने ते मान्य केलेलं आहे .)\nआणि सचिनच्या खेळाला नाव ठेवण्यापेक्षा मी तर म्हणेन कि हे तुम्ही स्वतःचं महद्भाग्य समजा कि सचिन ज्या काळात क्रिकेट खेळला त्या काळात तुम्ही या पृथ्वीतलावर अस्तित्वात होतात जेणे करून तुम्हाला त्याच्या खेळाचा आनंद उपभोगता आला. तुम्हाला चार क्षण सुखाचे लाभले नाहीतर आपल्या अवतीभवती घडणार्या भयानक, किंवा निराश करणाऱ्या भ्रष्टाचार, अतिरेकी हल्ले, कोडगे राजकारणी इ गोष्टींच्या कोंडाळ्यात निराशेने गाठून आत्महत्या करायची वेळ आली असती.\nराहता राहिला सचिनच्या खेळाचा विषय. तो गेली २० वर्षे खेळतोय, फलंदाजीतले नवनवे इतरांना नंतरची अनेक वर्ष असाध्य ठरतील असे विक्रम रचतोय त्याला खेळू देत. आणि हो .. सचिन, तू आज च आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ३०,००० धावांचा टप्पा गाठलास. त्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. तू (इतरांकडे लक्ष न देता) असाच खेळत राहा .. \nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : देवबाप्पा सचिन, पेपरवालं, प्रत्युत्तरं, भाषा, राजू परुळेकर\nप्रवीण, प्रतिक्रियेबद्दल आभार.. मी पण ही प्रतिक्रिया लोकप्रभा ला पाठवली आणि नंतर तशीच blog वर टाकली. राजू परुळेकर यांच्या कडून अशा लेखाची अपेक्षा नव्हती.\nपूर्ण सहमत आहे मी तुमच्याशी. आपल दुखण हेच आहे की आपल्याला ज्याची काही चूक नाही त्याच्याशी लढाई करण्याचाच फक्त पराक्रम गाजवता येतो. सचिन प्रगल्भ आहे आणि तो हे वाद वाढवत बसणार नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब :)\nहो ना. खरच सचिन हे सगळ्यात easy टार्गेट आहे. २ गोष्टींसाठी.. १ म्हणजे तो उलटून काही बोलत नाही.. आणि बोलला किंवा नाही बोलला तरी मोठ्या माणसाला नावे ठेवल्याबद्दल का होईना नावे ठेवानार्याच नाव पेपरमध्ये येतच. आणि याच प्रवृत्तीला माझा मुख्य आक्षेप आहे. actually राजू परुळेकरचे पूर्वीचे लेख, मुलाखती बघितल्या तर तो पण मला प्रगल्भ,परिपक्व वाटत असे. पण हाय रे .. बुद्धी फिरली असावी\nधन्यवाद सोपान. अत्यंत टाकाऊ लेख होता तो. राजू परुळेकर यांच्या कडून अशा लेखाची अपेक्षा नव्हती. आणि हो, हेमंत नाही, हेरंब :)\nमलाही काहीच कळलं नाही लेख वाचून. मागे परुळेकरांचाच \"उद्धव (मर्द) ठाकरे\" हा लेख वाचला होता. तो बराच मुद्देसुद आणि विचारपूर्वक लिहाला होता. मात्र सचिन वरचा लेख वाचून त्यांना स्वत:ला देखील आपण काय आणि कशाबद्दल लिहतोय हे समजलेले दिसत नाही. मला तो लेख वाचून परुळेकरांची दया आली.\nअगदी बरोबर. परुळेकरांची कीव यायला लावण्याजोगाच लेख आहे तो. माझ्या तरी मते उद्देश २. एक म्हणजे सचिन विषयी तीव्र आकस आणि सवंग लोकप्रियता मिळवण्याचा हव्यास.\nउत्तम लेख आहे. मला वाटते कि तुम्हाला असा अजून एक लेख लिहावा लागेल . कारण या वेळच्या लोकप्रभाच्या अंकात सुद्धा परुळेकरांनी असाच लेख लिहिया आहे. पण मागच्यापेक्ष जास्त वाईट आहे तो.\nधन्यवाद अभिजित. हो मी पण वाचला नवीन लेख आज. भयंकरच आहे. कदाचित मी रिप्लाय दिला नसता माझ्या ब्लॉग वरून पण त्यात त्यांनी स्वतःची तुलना तुकारामांशी केली आहे. निदान त्या कारणासाठी तरी उत्तर देण भागच आहे. बघूया कस जमतंय ते.\nमृणाल, सचिनच्या २० वर्षे खेळण्याचा माध्यमांनी जर अतिरेक केला असं आपल्याला वाटत असेल तर माध्यमांना दोषी धरल पाहिजे, त्यांच्या वर टीकेचे आसूड ओढले पाहिजेत. (मला वैयक्तिक २० वर्षे खेळण हे फारच महान काम वाटत कारण मी स्वतः सलग २० मिनिटे धावू पण शकत नाही. आणि इथे खेळण म्हणजे २० वर्ष सरकारी नोकरीत पाट्या टाकणे नव्हे, प्रत्येक खेळीत performance दाखवून देणे आहे.)\nआणि तू म्हणतोस त्याप्रमाणे परुलेकारचा रोख जर माध्यमांकडे असेल तर त्याने सचिनचे नाव ना घेता, त्याला खेळ्या, gladiator ना म्हणता नुसतेच मिडीयावर आसूड ओढायला हवे होते. पण नाही. त्याला प्रसिद्धी हवी होती. तू त्याचा दुसरा लेख आणि मी त्याला दिलेलं उत्तर वाच म्हणजे तुला कळेल मला काय म्हणायचय ते. परुळेकर असोत किंवा कोणीही, फुकट प्रसिद्धी कोण सोडेल. माझा \"अल्केमिस्त झालासे कळस\" हा लेख वाच म्हणजे माझा मुद्दा तुलाकळेल.\n\"हाथी चले अपनी चाल\" हे अगदी बरोबर बोललीस प्रियांका.. परुळेकरांनी पुढच्या लेखात तर अजून तारे तोडले होते. त्याला पण मी उत्तर दिलंय. ते इथे वाच. http://harkatnay.blogspot.com/2009/12/blog-post_14.html\nतुझा हा लेख राजूने वाचला आहे का रे 'तोंडात मारली आहेस तू त्याच्या' ... हाहा ... जबऱ्या .. आपल्याला जाम आवडला हा लेख... :D\nधन्यवाद रोहन :) .. उद्देश तोच होता पण त्याला ती थप्पड पुरेशी बसली असं वाटत नाही कारण त्याने १५ दिवसांनी पुन्हा एक लेख लिहिला आणि त्यात पुन्हा अकलेचे तारे तोडले. मी त्याला पुन्हा उत्तर दिलं. आणि यावेळी जरा जास्तच भारी. :) ते वाच इथे\n\"...चार क्षण सुखाचे लाभले नाहीतर आपल्या अवतीभवती घडणार्या भयानक, किंवा निराश करणाऱ्या भ्रष्टाचार, अतिरेकी हल्ले, कोडगे राजकारणी इ गोष्टींच्या कोंडाळ्यात निराशेने गाठून आत्महत्या करायची वेळ आली असती.\"\nह्यातच सचिनचा मोठेपणा दडलेला आहे.\nखरंच रे.. सचिन नसता तर क्षणोक्षणी आपल्या समोर उभ्या ठाकणाऱ्या संकटांनी फ्रस्ट्रेशन आलं असतं \nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nअल्केमिस्ट् उवाच.. बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ \nतेव्हा कुठे गेला होता स.पा.सुता तुझा धर्म अर्थात.....\nवेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम् \nस्पर्धा ... वैचारिक गुलामगिरीची \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/disputes-ncp-mangaon-29078", "date_download": "2018-12-14T20:42:02Z", "digest": "sha1:IBZ3PUWQSK6PASVT57LVLU75LKYU5ES3", "length": 12072, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "disputes in NCP mangaon माणगाव गटात राष्ट्रवादीत खदखद | eSakal", "raw_content": "\nमाणगाव गटात राष्ट्रवादीत खदखद\nरविवार, 5 फेब्रुवारी 2017\nकोवाड - पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेतल्यामुळे माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत नाराजी निर्माण झाली आहे. मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याकडे याबाबत नाराजीही व्यक्त केल्याने राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला आहे. नाराजांची बंडखोरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.\nकोवाड - पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेतल्यामुळे माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत नाराजी निर्माण झाली आहे. मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याकडे याबाबत नाराजीही व्यक्त केल्याने राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला आहे. नाराजांची बंडखोरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.\nराष्ट्रवादी व भाजप युतीतर्फे माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या जागेसाठी इच्छुकांची संख्याही जास्त होती. त्यासाठी तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अध्यक्षांकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी मागणी केली होती; पण त्याचा फारसा उपयोग न झाल्याने बंडखोरीच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. या नाराज कार्यकर्त्यांची मतदारसंघात जोरदार चर्चा असून, विरोधी पक्षातील नेते त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. मतदारसंघात त्यांच्या बैठकाही झाल्याचे समजते.\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nमाजी आमदार संजय बंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nअमरावती : माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 14) येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार...\n'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'\nमडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्��तिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-president-stops-lying-about-rafale-deal%E2%80%89union-minister-piyush-goyal-hits-back-1770038/", "date_download": "2018-12-14T20:11:12Z", "digest": "sha1:RK346MNE76DOYOS3MBMS6T2DQGSQUIZA", "length": 12931, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress president stops lying about Rafale deal, Union minister Piyush Goyal hits back | राफेल कराराबाबत राहुल गांधींनी खोटे बोलणे आणि पसरवणे सोडावे-पियुष गोयल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nराफेल कराराबाबत राहुल गांधींनी खोटे बोलणे आणि पसरवणे सोडावे-पियुष गोयल\nराफेल कराराबाबत राहुल गांधींनी खोटे बोलणे आणि पसरवणे सोडावे-पियुष गोयल\nराफेल करारावरून करण्यात आलेल्या आरोपांना पियुष गोयल यांचे प्रत्युत्तर\nराफेल कराराबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जे बोलत आहेत ते धादांत खोटे आहे. त्यांच्या आरोपांना काहीही अर्थ नाही त्यांनी खोटे बोलणे सोडावे आणि पसरवणेही सोडावे असे म्हणत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राहुल गांधींवर टीका केली. राफेल कराराबाबत राहुल गांधी सातत्याने खोटं बोलत आहेत. त्यांची वक्तव्येही अगदी सारखीच आहेत. त्यांनी हा खोटेपणा सोडावा असेही गोयल यांनी म्हटले आहे.\nराहुल गांधी हे ‘सीरियल लायर’ आहेत असेही पियुष गोयल यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे मोदी सरकारवर टीका करण्यासाठी कोणताही मुद्दा उरलेला नाही. त्यामुळे ते राफेल करारावरून सातत्याने खोटं बोलून टीका करत आहेत. राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपशब्द वापरत आहेत मर्यादा सोडून टीका करत आहेत. ही बाब चुकीची आहे असंही गोयल यांनी म्हटलं आहे.\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या फ्रान्स दौऱ्यावरही राहुल गांधी यांनी टीका केली. ते अर्धवट माहितीच्या आधारे बोलत आहेत. त्यांच्या टीकेला काहीही अर्थ नाही असेही पियुष गोयल यांनी म्हटले आहे.\nदिल्लीत गुरुवारी राफेल करारासंदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत. ते अनिल अंबानींचे पंतप्रधान आहेत. ते अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानी यांना दिले. अनिल अंबानी यांना यापूर्वी कधीही विमान निर्मितीचा अनुभव नाही. कराराच्या १० दिवसांपूर्वी त्यांनी कंपनीची स्थापना केली. अनिल अंबानींवर हजारो कोटी रुपयांचे कर्ज असून अशा व्यक्तीच्या कंपनीला राफेल करारात स्थान देण्यात आले, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले या सगळ्या आरोपांनंतर राहुल गांधींच्या आरोपांना पियुष गोयल यांनी उत्तर दिले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/indapur-international-film-festival/?shared=email&msg=fail", "date_download": "2018-12-14T20:19:59Z", "digest": "sha1:UWIP5VGNO5CGTTY7XUDSCIMPGZNRMNSU", "length": 10630, "nlines": 129, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "इंदापूरमध्ये तिसऱ्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन; नवोदितांसाठी सुवर्णसंधी – थो��क्यात", "raw_content": "\nइंदापूरमध्ये तिसऱ्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन; नवोदितांसाठी सुवर्णसंधी\n30/11/2018 टीम थोडक्यात मनोरंजन 0\nपुणे | नवोदित कलाकार आणि दिग्दर्शकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘ग्रीन वूड क्रिएशन’तर्फे तिसऱ्या इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. इंदापूरच्या केशर टॉकीजमध्ये हा फिल्म फेस्टिवल पार पडणार आहे.\nप्रथम उत्कृष्ट शॉर्ट फिल्मसाठी 15 हजार रूपये-स्मृतिचिन्ह, द्वितीय उत्कृष्ट शॉर्ट फिल्मसाठी 10 हजार रूपये-स्मृतिचिन्ह, तृतीय उत्कृष्ट शॉर्ट फिल्मसाठी 7 हजार रूपये-स्मृतिचिन्ह अशी बक्षिसं दिली जाणार आहेत. यासह उत्कृष्ट दिग्दर्शक, लेखक, संकलन, संगीत, अभिनय, पटकथा, बेस्ट ज्युरी अशा विविध गटात बक्षिसं दिली जाणार आहेत.\nदरम्यान, या फेस्टिवलच्या माध्यमातून शहरी कलाकारांप्रमाणे ग्रामीण भागातील नवनवे चेहरे आणि ठसकेबाज विषय पहायला मिळतील, असं फेस्टिवल आयोजक-दिग्दर्शक सोमनाथ जगताप यांनी म्हटलं आहे.\nफेस्टिवलचे ज्युरी सदस्य म्हणून चंद्रशेखर जोशी आणि विजयालक्ष्मी जाधव काम पाहणार आहेत. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख 20 जानेवारीपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी 9975795544 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.\n हुंड्यासाठी डाॅक्टर पतीने महिलेच्या शरीरात सोडले एचआयव्हीचे विषाणू\n-सरकारने दिलेलं मराठा आरक्षण कोर्टात टिकणं अवघड\n-सिनेमाच्या सेटवर लागली मोठी आग, शाहरुख खान थोडक्यात बचावला\n-“भगवान हनुमान दलित नसून आदिवासी होते”\n-‘त्यांच्या’ बलिदानाचं स्मरण; मराठा क्रांती मोर्चाचा ‘जल्लोष’ न करण्याचा निर्णय\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nहे वागणं बरं नव्हं, इंदापूरची उमेदवारी क...\nइंदापूरनंतर नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवर...\n‘तुम खाते जाव, मैं बचाता जाता हूँ&...\nइंदापूर बँकेच्या संचालकाची आत्महत्या, बा...\nराज्यात कुठे-कुठे उमटले भीमा कोरेगाव प्र...\nनदीजोड प्रकल्पाचा बोगदा कोसळला, 9 कामगार...\nशिवसेनेनं विरोधकांसोबत यावं, अजित पवारां...\nट्रॅक्टर नसल्यामुळे जमीन पडीक ठेवावी लाग...\n हुंड्यासाठी डाॅक्टर पतीने महिलेच्या शरीरात सोडले HIV चे विषाणू\nअल्पवयीन मुलाशी लग्न केल्याने महिलेला अटक\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्��� मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95/", "date_download": "2018-12-14T18:53:49Z", "digest": "sha1:E2BJ7MFDIAQP7QO4VVT5WFPPPPUFYM75", "length": 7215, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रुपया शक्‍य तितक्‍या लवकर स्थिरावण्याची गरज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरुपया शक्‍य तितक्‍या लवकर स्थिरावण्याची गरज\nकोलकाता: रुपयात अचानक होणारे चढ-उतार चांगले नाहीत, त्यामुळे रुपया शक्‍यतितक्‍या लवकर स्थिरावण्याची गरज आहे, असे प्रतिपादन स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे समूह आर्थिक सल्लागार सौम्यकांती घोष यांनी केले. आयसीसीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवा���ात सहभागी होण्यासाठी सौम्यकांती घोष येथे आले होते. त्या वेळी त्यांना प्रसारमाध्यमांना सांगितले की, अलीकडे रुपयामध्ये क्रमबद्ध पद्धतीने घसरण झाल्याचे दिसून येत आहे.\nगेल्या पाच ते सहा महिन्यांत रुपया 64 वरून 70 वर गेला आहे. म्हणजेच एक डॉलरची किंमत 64 रुपयांवरून 70 रुपये झाली आहे. रुपया 72 वर गेला किंवा कसे हा मुद्दाच नाही. अचानक होणारी वाढ किंवा घट योग्य नाही. त्यामुळे बाजारात सतत अस्थिरता निर्माण होत राहते. जीडीपीच्या घोष म्हणाले, चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वृद्धीदर 7.7 टक्के राहण्याची शक्‍यता आहे. संपूर्ण वित्तवर्षात तो 7.5 टक्‍के राहण्याचा अंदाज आहे. नोटाबंदी व जीएसटी यांचा अर्थव्यवस्थेवरील दुहेरी परिणाम आता ओसरला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसावित्रीबाई फुले विद्यालयाचे तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत यश\nNext articleग्रामस्थ, अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे\nलागोपाठ दुसऱ्या दिवशी शेअरबाजारात तेजीचे वातावरण; निर्देशांक 630 अंकांनी वधारला\nसंदिग्ध परिस्थितीतही म्युच्युअल फंडाचे “आकर्षण’\nजीआय मानांकनाची उत्पादने लवकरच मिळणार\nरिझर्व्ह बॅंक “बळकट’ संस्था : कुमार\nशेअरबाजारासंबंधीच्या दुर्मिळ पुस्तकांचा होणार लिलाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98/", "date_download": "2018-12-14T19:55:54Z", "digest": "sha1:ESVTKBNDSSY6OEQ4KWFTLVXT4KIOV5HT", "length": 8341, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खडकवासला प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठ्याचे नियोजन- गिरीष महाजन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खडकवासला प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठ्याचे नियोजन- गिरीष महाजन\nखडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक संपन्न\nमुंबई: खरीप व रब्बी हंगाम 2018-19 साठी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खडकवासला प्रकल्पांतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येईल, असे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.\nआज विधान भवनात खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुणे जिल्ह�� पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कालवे सल्लागार समितीचे सदस्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nयावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, दौड,इंदापूर आणि बारामती या चार तालुक्यातील वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे असे श्री. महाजन यांनी या बैठकीत सांगितले.\nया बैठकीत खडकवासला प्रकल्प सिंचन क्षेत्र, प्रकल्पीय पाणी नियोजन, सन2018-19 मधील खरीप हंगामातील सिंचनाचे नियोजन, खरीपासाठीच्या पाणी वापराचे ‍नियोजन / बिगर सिंचनासाठी झालेला पाणी वापर /अपेक्षित पाणीपुरवठा,पुणे महानगरपालिकेचा पाणी वापर, रब्बी हंगामासाठीचा पाणी वापर, सिंचन व्यवस्थापन कामकाजात येणाऱ्या अडचणी, निरा उजवा कालवा अंतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपिरंगुट स्कूलमध्ये विविध उपक्रम\nNext articleमॅरेथॉन धावपटू क्रांती साळवी यांचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडून अभिनंदन\nसिंगापूर-भारतातील द्विपक्षीय संबंध दृढ\nराज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांचे निधन\nविलासराव देशमुख म्हणायचे हिंदी चित्रपट तर करतोस पण मराठीच काय…\nहिंगोली नगरपरिषदेच्या वतीने दुर्बल घटकांना घरकुल\nमुंबई-गोवा महामार्गावर “शिवशाही’ला अपघात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/beds/diamond+beds-price-list.html", "date_download": "2018-12-14T19:27:17Z", "digest": "sha1:B53C4YUGXTXQVBP3JPTMFEE6LZ7F3DYA", "length": 13841, "nlines": 340, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "दॆमोंड बेड्स किंमत India मध्ये 15 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 दॆमोंड बेड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nदॆमोंड बेड्स दर India मध्ये 15 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण दॆमोंड बेड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन दॆमोंड Queen सिझे बेड विथ हायड्रॉलिक स्टोरेज बी होमॅटोवन आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Shopclues, Naaptol, Snapdeal, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी दॆमोंड बेड्स\nकिंमत दॆमोंड बेड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन दॆमोंड Queen सिझे बेड विथ हायड्रॉलिक स्टोरेज बी होमॅटोवन Rs. 25,900 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.11,900 येथे आपल्याला दॆमोंड Queen सिझे बेड बी होमॅटोवन उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nदॆमोंड Queen सिझे बेड विथ हायड्रॉलिक स्टोरेज बी होमॅटोवन\nदॆमोंड Queen सिझे बेड बी होमॅटोवन\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-14T19:08:53Z", "digest": "sha1:BLDXDQESQ2EMZSAJLBE52W5RC2B65QYX", "length": 9850, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिर्डीतील सौरऊर्जा विद्युत प्रकल्पास तांत्रिक मंजुरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिर्डीतील सौरऊर्जा विद्युत प्रकल्पास तांत्रिक मंजुरी\nऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे : सपत्नीक साईबाबा समाधी दर्शन; साईसंस्थानचे कौतुक\nशिर्डी – शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्थेच्या प्रस्तावित 10 मे.वॅ.ए.सी. क्षमतेच्या पारेषण संलग्न सौरऊर्जा विद्युत प्रकल्पास तांत्रिक मंजुरी देण्यात आल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.\nमंत्री बावनकुळे यांनी गुरुवारी सपत्नीक साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था शिर्डीकरिता प्रस्तावित 10 मे.वॅ.ए.सी. क्षमतेच्या पारेषण संलग्न सौरऊर्जा विद्युत प्रकल्पास तांत्रिक मंजुरी दिली असल्याचे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणचे पत्र संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे सुपूर्द केले.\nया वेळी आ. स्नेहलता कोल्हे, मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, अधीक्षक अभियंता भुजंग खंदारे, संस्थानचे उपजिल्हाधिकारी मनोज घोडे, विद्युत विभागप्रमुख विजय रोहमारे आदी उपस्थित होते.\nमंत्री बावनकुळे म्हणाले, श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था शिर्डीकरिता प्रस्तावित 10 मे.वॅ.ए.सी. क्षमतेच्या पारेषण संलग्न सौरऊर्जा विद्युत प्रकल्प संस्थानने महाऊर्जा अभिकरणाकडे पाठविला होता. त्यास 25 एप्रिल 2018 रोजी महाऊर्जा प्रशासनाने तांत्रिक मान्यता दिली. प्रशासकीय मान्यता मिळवून तत्काळ निविदा काढणे आणि सहा महिन्यात सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न श्री साईबाबा संस्थानने केला आहे. या कामी शासन संस्थानला पूर्ण मदत करेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संस्थानचा जो विजेचा भार आहे तो पूर्ण कमी होईल.”\nराज्याची विजेची बचत करून व सौरऊर्जा तयार करण्याच्या या राष्ट्रीय कार्यक्रमास श्री साईबाबा संस्थानने हातभार लावल्याबद्दल संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल व सर्व विश्‍वस्त मंडळाचे बावनकुळे यांनी अभिनंदन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसांगवी जिल्हा परिषद शाळेचा लोकसहभागातून कायापालट\nNext articleपैशांसाठी मित्राचा खून करणाऱ्या तिघांना जन्मठेप\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू ल��गले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nराज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तातडीची मदत मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-congress-443062-2/", "date_download": "2018-12-14T20:08:24Z", "digest": "sha1:CPUZQJGHAQIZ4KSXG7R2OEVLGZC2QD6V", "length": 13127, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची निरीक्षकांशी खडाजंगी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची निरीक्षकांशी खडाजंगी\nमध्यस्थीनंतर वादावर पडदा; आघाडीबाबतही मतैक्‍याचा अभाव\nआघाडीचा निर्णय 30 ऑक्‍टोबरला\nया बैठकीतील अहवालावर राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करायची, की नाही याचा निर्णय मुंबई येथे 30 ऑक्‍टोबरला होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत शहरातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे. कॉंग्रेस पक्षाने निवडणुकीचे अर्ज वितरणालादेखील सुरुवात केली आहे. इच्छुकांकडून किती अर्ज घेतले जातात, हादेखील आघाडीसाठी महत्त्वपूर्ण मुद्दा राहणार आहे. उबेद शेख यांनी आघाडीला विरोध कायम ठेवला आहे. निखिल वारे, बाळासाहेब भंडारी, बाळासाहेब भुजबळ आणि मंगल भुजबळ यांनी आघाडी व्हावी, अशी सूचना या बैठकीत मांडली आहे.\nनगर – महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आढावा घेण्यासाठी आलेल्या कॉंग्रेसच्या पक्ष निरीक्षकांशी कार्यकर्त्यांची खडाजंगी झाली. पक्षनिष्ठेबाबत निरीक्षकांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना चिमटा घेतल्यावर हा प्रकार झाला. पदाधिकाऱ्यांच्या आक्रमकतेसमोर निरीक्षकांना चांगलाच घाम फुटला होता. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यावर मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला.\nकॉंग्रेसचे निरीक्षक शाम उमळकर यांच्या उपस्थित आज शासकीय विश्रामगृहावर महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक झाली.\nप्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष निखिल वारे, नगरसेवक जयश्री सोनवणे, नगरसेवक फैय्याज शेख, सरचिटणीस उबेद शेख, बाळासाहेब भंडारी, बाळासाहेब भुजबळ, मंगल भुजबळ, गौरव ढोणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. उमळकर यांनी बैठकीच्या सुरुवातीपासून पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्‍न उपस्थित करायला सुरुवात केली होती. महापौरपदाच्या निवडीच्याव��ळी एकच नगसेवक पक्षाशी निष्ठ राहिला, असा टोला त्यांनी बैठकीत लगावला.\nउमळकर यांच्या या विधानावर वारे व शेख यांनी जोरदार आक्षेप घेतला. बैठकीत बसलेले पदाधिकारी उभे राहून निरीक्षकांशी वाद घालू लागले. शेख, चव्हाण आदींनी संयमाची भूमिका घेतली. वारे आणि शेख आक्रमक राहिले. उमळकर यांनी शेवटी आपले विधान मागे घेतले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आक्रमकपणामुळे उमळकर यांना पंख्याखाली घाम फुटला होता. तोपर्यंत नगरच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीविषयी भूमिका विशद केली.\nमहात्मा गांधी जयंतीपासून नगर शहर कॉंग्रेस कमिटीमध्ये वाद सुरू आहेत. या वादामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जनसंघर्ष यात्रेचा समारोप नगर शहराऐवजी पाथर्डीला करावा लागला. प्रदेशाध्यक्ष, खा. अशोक चव्हाण शहरात जनसंघर्ष यात्रेचा रथ घेऊन आल्यानंतर ही तिथे गटबाजी उफाळून आली होती.\nदीप चव्हाण यांनी महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचाच महापौर असेल, अशी ग्वाही या यात्रेत दिली होती. त्याचाच धागा पकडून अशोक चव्हाण यांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षनिरीक्षकांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पाठविले होते. या बैठकीला दोन पक्षनिरीक्षक येणार होते. त्यातील एकानेच हजेरी लावली. त्यातही पक्षनिरीक्षकांची आणि पदाधिकाऱ्यांचे वाद झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपद्मभुषण सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे निधन\nNext articleतामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांविरोधात सीबीआय चौकशीचा आदेश\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू ���ागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nराज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तातडीची मदत मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/dsk-and-mumbai-high-court/", "date_download": "2018-12-14T19:29:20Z", "digest": "sha1:ZNRCWMA3LMFRFYJJW2EKKJFYLY2HJWMJ", "length": 9231, "nlines": 123, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "हायकोर्टाकडून डीएसकेंना भीक मागण्याचा सल्ला – थोडक्यात", "raw_content": "\nहायकोर्टाकडून डीएसकेंना भीक मागण्याचा सल्ला\n05/02/2018 टीम थोडक्यात महाराष्ट्र, मुंबई 0\nमुंबई | डीएसकेंच्या सततच्या कारणांना वैतागलेल्या हायकोर्टाने अखेर डीएसकेंना चक्क भीक मागण्याचा सल्ला दिलाय. पैसे उसने घ्या, भीक मागा, काहीही करा, लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहिती द्या, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना सुनावलं आहे.\n7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तपास अधिकाऱ्यांपुढे हजर राहण्याचे आदेश डीएसकेंना देण्यात आले आहेत. डीएसकेंवर एमपीआयडी अंतर्गत काय कारवाई केली जाऊ शकते, याचा तपशील सादर करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिलेत. तसेच डीएसकेंची कधीच कस्टडी न मागितल्यानं सरकारला चांगलंच सुनावलं देखील आहे.\nदरम्यान, 13 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत डीएसकेंना पत्नी हेमांगीसह हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nरविंद्र मराठेंच्या कारवाईमागे मुख्यमंत्र...\nडी. एस. कुलकर्णींसंदर्भात राज्य सरकारचा ...\nडीएसकेंनी केला फ्लॅट बुकिंगमध्ये 300 कोट...\nडीएसकेंच्या बरबादीमागे बोबड्या अघोरी शक्...\nडी. एस. कुलकर्णींचाही पळून जाण्याचा प्लॅ...\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलक...\nसहारांप्रमाणे अवस्था करुन घेऊ नका, हायको...\nडीएसकेंच्या पाठीशी उभे राहा, राज ठाकरेंच...\nडीएसकेंना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे आ...\n…मग डीएसकेंनीच कुणाचं घोडं मारलंय\nमी काय विजय मल्ल्या आहे का\nप्रहारच्या कार्यकर्त्यांचा राडा, गटविकास अधिकाऱ्याला मारहाण\nविराट कोहली अजूनही सर्वोत्कृष्ट कर्णधार झालेला नाही\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभ��र\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/1160519", "date_download": "2018-12-14T18:51:53Z", "digest": "sha1:QXFKEEARMXBK7LBDLU337DCSBOUTSD77", "length": 2119, "nlines": 20, "source_domain": "isabelny.com", "title": "साम्प्रदायिक: सोशल नेटवर्किंग साईटला प्रोत्साहन देण्यासाठी खरोखर मदत करते का?", "raw_content": "\nसाम्प्रदायिक: सोशल नेटवर्किंग साईटला प्रोत्साहन देण्यासाठी खरोखर मदत करते का\nSemalt साइट जाहिरात मॅन्युअल म्हणते की साइट जाहिरातीमध्ये सामाजिक नेटवर्कचा वापर करणे महत्त्वाचे आहे.\nपण विशेषतः याचा काय अर्थ होतो\nआपल्या साइटवर कित्येक सामाजिक नेटवर्क उपग्रह पृष्ठे शोध श्रेणीत\nउच्च मिळतात हे देखील सत्य आहे\nकेवळ यशस्वी सामाजिक नेटवर्किंग (अनेक प्रतिसाद, पसंती, शेअर्स इ) आपली साइट शोध श्रेणीत उच्च मिळविण्यासाठी मदत करू शकतात.\nसांगा, मी 10 मोठ्या सामाजिक नेटवर्कवर खाती तयार करतो आणि सतत काही महिने ती अद्ययावत करतो. कोणत���याही खात्यात महत्त्वपूर्ण प्रेक्षक आकर्षित नाहीत - tipps umzug vorbereiten. या साइटला माझ्या साइटची जाहिरात करण्यास किंवा तो फक्त वेळच वाया घालवू शकेल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/1160717", "date_download": "2018-12-14T19:50:41Z", "digest": "sha1:AWWATLJIG7NQCWENZJL6RIOSO3ZSTZJG", "length": 1440, "nlines": 18, "source_domain": "isabelny.com", "title": "मिश्डल आयएसपीमध्ये स्वस्त हस्तांतरण आहे?", "raw_content": "\nमिश्डल आयएसपीमध्ये स्वस्त हस्तांतरण आहे\nआपण अपलोड केलेल्या अनेक वेबसाइट्स आहेत आणि बर्याच लोकांनी ती डाउनलोड केली आहे. मला वाटतं हे सर्व्हर आयएसपीमध्ये आहेत जेथे हस्तांतरण फार स्वस्त आहे, मला मिश्मन म्हणतात, कारण अमेरिकेकडे महाग हस्तांतरण डेटा आहे Source - internationaler umzug.at.\nमला असे म्हणायचे 4shared सारख्या साइट्स, yousendit, filestube, fileserve, आणि इतर \"मूव्ही रेपॉजिटरी\" साइट्स: पी\nत्यांनी सामान्यतः स्वस्त हस्तांतरण डेटा मिळविण्यासाठी होस्ट केले जातात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/opposition-to-the-nanar-project/", "date_download": "2018-12-14T19:27:49Z", "digest": "sha1:OXYOL3DDGSZVGZFENFBLHRC5XOFD5LNM", "length": 6403, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाणार प्रकल्पाला विरोध, विधानसभेत नितेश राणे-प्रताप सरनाईक आक्रमक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनाणार प्रकल्पाला विरोध, विधानसभेत नितेश राणे-प्रताप सरनाईक आक्रमक\nनागपूर : विधानसभेत नाणार प्रकल्पावरुन आज मोठा गदारोळ झाला. नाणार प्रकल्पाला विरोध करत विधानसभा अध्यक्षांच्या समोरुन आमदार नितेश राणे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला.\nनाणार प्रकल्पाला शिवसेनेसह इतरही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. आमदार नितेश राणे या मुद्द्यावरुन आक्रमक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, मंगळवारी नाणार प्रकल्पावरून विधान परिषदेत विरोधक व सत्ताधारी सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. तर शिवसेनेने सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली असून विरोधकांनीही नाणार प्रकल्पावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.\nकोकणात ‘नाणार’ प्रकल्प होणारचं – फडणवीस\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार…\n‘मोदी- शहा काठावर पास, राहुल गांधी ‘मेरिट’मध्ये…\nनाणार प्रकल्प लादणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन ये���ार नाही,निलेश राणेंनी डागली तोफ\n‘मोदी- शहा काठावर पास, राहुल गांधी ‘मेरिट’मध्ये चमकले’;शिवसेनेची…\nभाजपच्या पराभवामुळे शिवसेनेचा आनंद गगनात मावेना, भाजपला दिला आत्मपरीक्षणाचा सल्ला\nजाणून घ्या ओवेसीच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवाराचं काय झालं \nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या…\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली…\nमोदी सरकारला मोठा दिलासा, राफेल घोटाळा झालाच नाही \n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/deshkal-news/banaras-hindu-university-on-the-boil-due-to-students-movement-1559908/", "date_download": "2018-12-14T19:40:56Z", "digest": "sha1:FDJDBWT66EX3QN7QYOBUANEDRNVSNV63", "length": 24820, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Banaras Hindu University on the boil due to students movement | शिक्षणात नवी व्यवस्था लादण्याचा डाव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nशिक्षणात नवी व्यवस्था लादण्याचा डाव\nशिक्षणात नवी व्यवस्था लादण्याचा डाव\nभगतसिंग यांची जयंती नुकतीच अर्थहीन सोपस्कारांनी साजरी झाली\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nभगतसिंग यांची जयंती नुकतीच अर्थहीन सोपस्कारांनी साजरी झाली, त्यात नेहमीप्रमाणे कार्यक्रम, आदरांजली, पुष्पहार, भाषणे असे सर्व काही झाले. भगतसिंग यांच्यासारख्या महान क्रांत���कारकाला जे अजिबात रुचले नसते ते सगळे आपण केले. नेहमीच करत आलो आहोत. गेल्या काही वर्षांत आपण भगतसिंग यांना एका किरकोळ प्रतीकापर्यंत खाली आणण्याचा वेडेपणा चालवला आहे. विशिष्ट विचारसरणी नसलेला एक प्रखर राष्ट्रवादी एवढीच प्रतिमा आपण मांडत आलो आहोत पण भगतसिंग यांचे काम त्यापेक्षा मोठे होते. त्यांची वेगळी विचारसरणी होती त्याकडे आपण दुर्लक्ष केले आहे.\nया वेळी त्यांची ११०वी जयंती साजरी झाली. त्यात खरे तर ते दूरदृष्टीचे क्रांतिकारक होते हे ठसवणे आवश्यक होते. त्यांचे खरे स्मरण भूतकाळात जाऊन होणार नाही, त्यांच्या गोष्टी सांगून होणारे नाही तर त्यासाठी वर्तमान व भविष्याबाबत एकच प्रश्न विचारला पाहिजे. तो म्हणजे, आपले युवक देशाला नव्याने कसे घडवू शकतील\nहा प्रश्न विचारण्याची ही समर्पक वेळ आहे, असे मला वाटते. बनारस हिंदू विद्यापीठात आतापर्यंतचे अभूतपूर्व असे निषेध आंदोलन झाले. त्याचे नेतृत्व विद्यार्थिनींनी केले व युवक राजकारणाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. गेली दोन वर्षे विद्यापीठांच्या आवारांमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने झाली. त्यात पुण्याचे एफटीआयआय, अलाहाबाद विद्यापीठ, कोलकात्याचे जादवपूर विद्यापीठ, हैदराबादचे केंद्रीय विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व आता बनारस हिंदू विद्यापीठ यांचा समावेश आहे. ही सगळी निषेध आंदोलने वेगवेगळी होती, की त्यात काही समान धागा आहे. जर तसे असेल, तर त्यात भविष्यासाठी काही ठोस आहे का; असा प्रश्न मला पडतो.\nमी विचारलेला हा प्रश्न टाळणे खूप सोपे आहे पण आजच्या विद्यार्थ्यांची घडण व पिंड बघितला, तर ते करिअरकेंद्री, सहजगत्या सर्व गोष्टींना सामोरे जाणारे, गमतीजमतीलाही जीवनात स्थान देणारे आहेत. त्यांना सामाजिक बदलांपेक्षा समाज माध्यमात जास्त स्वारस्य आहे, असा केस पिकलेल्या सर्वच अनुभवी ज्येष्ठांचा समज आहे, आपली नेमकी समस्या येथेच आहे. प्रत्येक पिढीत त्या वेळच्या प्राप्त परिस्थितीत यश व कीर्ती संपादणारे तरुण असतात. व्यवस्था झुगारणारे व तिला नव्या दिशेने वळवू पाहणारे अल्पसंख्य तरुण असतात. आजचा युवक त्यापेक्षा वेगळा आहे. माझ्या सार्वजनिक जीवनातील अनुभवावरून तरी आजच्या पिढीत आदर्शवादी तरुणांची कमी नाही. ते त्यांच्या मूल्यांची जपणूक करताना जोखीम पत्करणारे आहेत, व्यक्तिगत प्रगती साधण्यापे��्षा मोठे काही तरी करण्याची त्यांची इच्छा आहे. अशा व्यापक ध्येये बाळगणाऱ्या तरुणांची संख्या पूर्वीपेक्षा आता जास्त आहे. कुठल्याही परिस्थितीत आपण जुने निकष आजच्या तरुणांना लावून त्यांना त्या चौकटीतून पाहणे योग्य नाही.\nयात आणखी एक सांगितले जाऊ शकते ते म्हणजे विद्यापीठ आवारात झालेल्या आंदोलनाच्या घटनांमध्ये कुठलाच समान धागा नाही. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. एफटीआयआयमध्ये अकार्यक्षम अध्यक्षांविरोधात आंदोलन झाले. हैदराबादचे निषेध आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येतून सुरू झाले. बनारस हिंदू विद्यापीठातील आंदोलन हे लिंगभेद व लैंगिक छळवणुकीच्या प्रकारातून सुरू झाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व दिल्ली विद्यापीठात राष्ट्रविरोधी घटनांमुळे आंदोलन झाले इतर ठिकाणची आंदोलने स्वयंस्फूर्त होती. त्या आंदोलनांचे राजकारण वेगळे होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्या विचाराच्या तरुणांनी तर हैदराबाद विद्यापीठात आंबेडकरवाद्यांनी आंदोलन केले. पण विद्यार्थी आंदोलनांवर असे शिक्के इतर ठिकाणीही मारता येणे शक्य नाही.\nअगदी जवळून या सगळ्या घटनांकडे बघितले, तर असे दिसते की आपण नाकारले तरी त्या आंदोलनांमध्ये एक समान धागा आहे. तो या विद्यार्थी निदर्शनांना जोडणारा आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये एक नवीन व्यवस्था लादण्याचा जो प्रयत्न सध्याच्या राजवटीने चालवला आहे, त्याला विरोध हे या आंदोलनांचे सूत्र आहे. ही लादण्यात येत असलेली नवी व्यवस्था म्हणजे केवळ शिक्षणाचे भगवेकरण एवढीच नाही. त्यापेक्षा पलीकडे जाऊन सध्याची राजवट उच्च शिक्षणाचे सरसकट अवमूल्यन करीत चालली आहे. नवीन शिक्षणक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनाची वेगळी घडण या राजवटीला अपेक्षित आहे. त्यासाठी उच्च शिक्षण संस्थांतील राजकारण ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उच्च शिक्षणात वेगवेगळे गट तट निर्माण करण्याचे हे कारस्थान आहे. हे गट तट वेगळ्या पद्धतीने जोपासले जात आहेत. उच्च शिक्षण संस्थांत कधी न ऐकलेल्या सुमार बुद्धिवंतांची वर्णी लावली जात आहे, आता ही बाब नवीन राहिलेली नाही. काँग्रेस व डाव्यांच्या काळातही ही पापे झालीच होती. भाजपने मात्र आता यात अगदीच खालची पातळी गाठली आहे. संघ परिवाराला देशातील पहिल्या किंवा दुसऱ्या फळीतील बुद्धिवंतांना आपल्या ��टात खेचता आले नाही त्यामुळे आता सुमार दर्जाची माणसे विद्यापीठातील अध्यापन व प्रशासकीय पदांवर आणण्यावाचून त्यांना पर्याय नाही.\nविद्यार्थ्यांसाठी ही कंपूशाही म्हणजे त्यांचे बालकीकरण करण्याचा प्रयत्न ठरतो. प्रौढ नागरिकांना बालबुद्धी समजून सरकार वागते आहे. विशेष करून महिलांना शाळकरी मुले समजून त्यांच्याशी वागते आहे. त्या जोडीला अराजकीयीकरण केले जात आहे. विद्यापीठांमध्ये खुल्या चर्चा, अभिव्यक्तिस्वातंत्र्य व विद्यार्थ्यांच्या निषेध आंदोलनांना वाव नाही. मतभेदाचे सूर दडपण्यासाठी प्रसंगी बळाचा वापर केला जात आहे. उच्च शिक्षणाचे अप्रत्यक्ष खासगीकरण होत असताना शैक्षणिक संधींमध्ये असमानतेची बीजे पेरली जात आहेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन या सगळ्याच्या विरोधात आहे. ते उच्च शिक्षणातील नवीन व्यवस्था व गटातटांच्या निर्मितीला विरोध करीत आहेत. नोकरशाही व एकाधिकारशाही करणाऱ्या उच्च शिक्षण नियंत्रकांविरोधात त्यांचे बंड आहे. त्यांच्यावर लादली जाणारी विचारसरणी त्यांना पचनी पडायला तयार नाही. ते त्याबाबत गप्प बसू शकत नाहीत.\nउच्च शिक्षण संस्थांतील ही निषेध आंदोलने काय दर्शवतात. यातून ठोस निष्कर्ष लगेच काढता येणार नाही. यातून लगेच काही अर्थ काढण्याचा मोह टाळला पाहिजे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे आतापर्यंत सध्याची राजवट युवकांना अंगठय़ाखाली दाबण्यात अपयशी ठरली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, गुवाहाटी विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ व हैदराबाद विद्यापीठात ज्या निवडणुका झाल्या, त्यातील निकाल तरी हेच सांगत आहेत. प्रत्येक विद्यापीठातील विजेते वेगवेगळे आहेत पण अखिल भारतीय परिषदेला सगळीकडे पराभव पत्करावा लागला. विद्यार्थिनींनी व वंचित गटातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणे हा योगायोग नाही. विद्यापीठांमधून सध्याची राजवट लादू पाहत असलेल्या विचारसरणीला प्रखर विरोध होतो आहे.\nविद्यापीठांमधील या आंदोलनांनी देशाच्या राजकारणाला नवे स्वरूप मिळेल का, तर या प्रश्नाचे उत्तर या विद्यार्थी आंदोलनांना कुठल्या दिशेने नेले जाते यावर अवलंबून आहे. ही आंदोलने संघटनात्मक पातळीवर समन्वयाने चालू आहेत का, विद्यापीठाबाहेर तरुणांमध्ये असलेला असंतोष राजकीय पातळीवर विद्यापीठातील आंदोलनात प्रतिबिंबित होतो आहे का, असमान शिक्षण संधी, कमी झालेल्या रोजगार संधी हे प्रश्न त्यात आहेत का, यावर बरेच काही ठरणार आहे. यातून भारताची नवी दिशा दृग्गोचर होईल का हा प्रश्नही यात आहे.\nहे सगळे मोठे प्रश्न आहेत, ते प्रश्न विचारण्यास भगतसिंग यांनीच आपल्याला शिकवले. जर आज ते हयात असते तर त्यांनी हे प्रश्न विचारले असते, बनारस हिंदू विद्यापीठातील मुलींनी पुकारलेल्या बंडाला त्यांनी पाठिंबा दिला असता याबाबत माझ्या मनात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-challenge-job-creation-61827", "date_download": "2018-12-14T20:06:47Z", "digest": "sha1:TP7RVO2G6EM57O6XGH6G6KAQODPT7477", "length": 13308, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news Challenge of job creation रोजगारनिर्मितीचे आव्हान - अरविंद पनागरिया | eSakal", "raw_content": "\nरोजगारनिर्मितीचे आव्हान - अरविंद पनागरिया\nसोमवार, 24 जुलै 2017\nयंदा विकासदर ७.५ टक्क्यांवर जाणार\nन्यूयॉर्क - आर्थिक सुधारणांमुळे चालू वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.५ टक्‍क्‍यांनी वाढेल, असा विश्‍वास निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनागरिया यांनी व्यक्त केला आहे. चालू वर्षअखेर विकासदर आठ टक्‍क्‍यांच्या आसपास राहील. त्याच वेळी रोजगारनिर्मितीचेही सरकारसमोर आव्हान असेल, असे त्यांनी सांगितले.\nयंदा विकासदर ७.५ टक्क्यांवर जाणा��\nन्यूयॉर्क - आर्थिक सुधारणांमुळे चालू वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.५ टक्‍क्‍यांनी वाढेल, असा विश्‍वास निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनागरिया यांनी व्यक्त केला आहे. चालू वर्षअखेर विकासदर आठ टक्‍क्‍यांच्या आसपास राहील. त्याच वेळी रोजगारनिर्मितीचेही सरकारसमोर आव्हान असेल, असे त्यांनी सांगितले.\nअर्थव्यवस्थेची वाढ झपाट्याने होत आहे. वाहन उद्योग, वाहनांचे सुटे भाग, अभियांत्रिकी उत्पादने, पेट्रोलियम रिफायनरी, फार्मा आणि आयटी सेवा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांची चांगली प्रगती झाली आहे; पण रोजगारनिर्मिती समाधानकारक झालेली नाही, असे पनागरिया यांनी सांगितले. कनिष्ठ आणि मध्यम पातळीवरील रोजगार निर्माण करणे आवश्‍यक आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. आठ टक्के विकासापेक्षाही रोजगारनिर्मिती हे सरकारसमोर सर्वांत मोठे आव्हान आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात पनागरिया यांनी संयुक्‍त राष्ट्रांच्या उच्च पदस्थ राजकीय समितीसमोर ‘भारताच्या शाश्‍वत विकासाची उद्दिष्ट्ये’ या विषयावरील अहवाल सादर केला. माध्यमांनी विकासाबाबत केलेल्या विधानांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही माध्यमांनी ‘रोजगारशून्य विकास’ असे चित्र रंगवले आहे. हे चूक आहे. रोजगार निर्माण होत नसल्याचा दावा केला जातो. गुंतवणुकीत समाधानकारक वाढ नाही, अशी आवई उठवली जाते, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.\nचांगला विकासदर हा केवळ उत्पादकतेनुसार ठरवला जात नाही. अर्थव्यवस्थेची वाढ समाधानकारक होत आहे. वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत विकासदर आठ टक्‍क्‍यांसमीप राहील.\n- अरविंद पनागरिया, अध्यक्ष, निती आयोग\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nघाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मुलीचा डेंगीने मृत्यू\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी तिला...\nमुंबई - दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने सामाजिक न्याय आणि विशेष साह्य विभागाने नव्याने धोरण आखले आहे. त्यात दिव्यांगांना शिक्षण,...\nप���णे-मुंबई महामार्गावर नऊ उड्डाण पूल\nपिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा करण्यासाठी निगडी आणि देहूरोड येथील उड्‌डाण पूल...\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2018-12-14T20:13:13Z", "digest": "sha1:ITFJ5S5BJJOKVY43T7GOMAG7MBREYSEE", "length": 5812, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:युक्रेनचे ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► ओदेसा ओब्लास्त‎ (२ प)\n\"युक्रेनचे ओब्लास्त\" वर्गातील लेख\nएकूण २६ पैकी खालील २६ पाने या वर्गात आहेत.\nयुरोपातील देशांचे प्रशासकीय विभाग\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/temples/mahalaxmi-temple-kelshi/", "date_download": "2018-12-14T20:15:23Z", "digest": "sha1:37JG5DMVUTLB7YEH253HRJYVCLWTKLXX", "length": 10501, "nlines": 261, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "महालक्ष्मी मंदिर, केळशी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nकोकणातील निसर्गरम्य परिसरात वसलेली मंदिरे अगदी वैशिष्ट्यपूर्ण असतात. सुबक, टुमदार, कौलारू छतांची असलेली ही मंदिरे भाविकांचे कितीतरी पिढ्यांपासून श्रद्धास्थान बनून राहिली आहेत. कोकणातल्या डोंगरांवर, तळ्याकाठी, नदीकाठी, हिरव्यागर्द रानांमध्ये या मंदिराचे शतकानुशतके वास्तव्य आहे. उटंबर डोंगराच्या पायथ्याशी गर्द वनराईच्या पार्श्वभूमीवर केळशी गावच्या दक्षिण टोकाला असंच एक महालक्ष्मीचं मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम पेशवाईच्या काळातील आहे.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - वर्षभर\nमंदिर परिसरात तळे असून तळ्यात उतरण्यासाठी पायर्‍याही आहेत. तळ्यात नेहमी अनेक कमळं फुललेली असतात. हिरव्यागार वनराईच्या पार्श्र्वभूमीवर मंदिराचा परिसर उठून दिसतो.\nमंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी खास सनई चौघडा वादनासाठी नगारखाना बांधला असून मंदिराच्या संपूर्ण परिसराला ८ ते १० फूट उंचीची दगडी तटबंदीसुध्दा आहे. देवालयाला दोन घुमट असून एका घुमटाखाली महालक्ष्मीचे स्वयंभू स्थान असून दुसऱ्या घुमटाखाली सभागृह आहे. संध्याकाळच्या वेळी सनईचे सूर कानी पडल्यावर मंदिरात पाय आपोआपच रेंगाळतात.\nयेथे चैत्र शुध्द अष्टमी ते चैत्र शुध्द पौर्णिमा या काळात देवीचा मोठा उत्सव असतो, जो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. नवरात्री हा तर देवीचाच उत्सव असल्याने त्यां काळातही मंदिरात खूप प्रसन्न वातावरण असते. मंदिराला सुंदर दिव्यांची रोषणाई केलेली असते व देवळात गोंधळ, कीर्तन, रथयात्रा असे कार्यक्रम असतात.\nप्राचीन कोकण दालन, गणपतीपुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/water-supply-issue-127462", "date_download": "2018-12-14T20:37:51Z", "digest": "sha1:ANNMYCAH76UHBP2IUU474GYYWOKZBZ2Q", "length": 12841, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "water supply issue शेवाळ अडवतेय पाणी! | eSakal", "raw_content": "\nरविवार, 1 जुलै 2018\nऔरंगाबाद - कधी पाइपलाइन फुटल्याने, कधी वीज गुल झाल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवते. त्यात जायकवाडी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने आता शेवाळाचे संकट आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पंपगृहातील विहिरींत शेवाळ, गवत येत असून, ते पंपात अडकल्याने पाण्याचा उपसा पाच एमएलडीने घटला आहे.\nऔरंगाबाद - कधी पाइपलाइन फुटल्याने, कधी वीज गुल झाल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवते. त्यात जायकवाडी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने आता शेवाळाचे संकट आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पंपगृहातील विहिरींत शेवाळ, गवत येत असून, ते पंपात अडकल्याने पाण्याचा उपसा पाच एमएलडीने घटला आहे.\nशहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळित होत आहे. त्यामुळे नगरसेवक, नागरिकांनी रस्त्यावर उतरून महापालिकेच्या विरोधात आंदोलने केली. दरम्यान, प्रशासनाने तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. या विभागाची जबाबदारी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानंतरही पाणीटंचाईचे संकट कायम आहे. दुसरीकडे जायकवाडी धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. सध्या पातळी ४५८.१२८ मीटरवर येऊन ठेपली आहे. आगामी काळात मोठा पाऊस झाला नाही तर धरणाची पाणीपातळी आणखी घटेल. आताच महापालिकेचा पाणी उपसा पाच एमएलडीने कमी झाला आहे. महापालिकेच्या वीजपंपात शेवाळ, गवत व इतर कचरा येऊन अडकत असल्याने ही घट झाली आहे.\nदरम्यान, शेवाळ, गवत, केरकचऱ्याचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याने तो काढण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पुणे येथील तज्ज्ञ पाणबुड्यांना पाचारण केले आहे. रविवारी (ता. एक) हे पाणबुडे येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले.\nगेल्या दोन महिन्यांत महापालिका दररोज सुमारे १४५ ते १५० एमएलडी पाणी उपसा करीत होती. शेवाळ, गवतामुळे आठवडाभरापासून १४० ते १४५ एमएलडी पाण्याचा उपसा होत आहे, तर शहरात केवळ १२० ते १२५ एमएलडी पाणी येत आहे.\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nई-निविदांचा कालावधी कमी करणार\nमुंबई - राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाई काळातच संबंधित कामे पूर्ण...\nटिटवाळ्याच्या डोंगरांवर भूमाफियांची नजर\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेले व श्रीगणपती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा शहर अनधिकृत बांधकामांमुळे पुन्हा एकदा...\n#अग्नितांडव : आगीचे कारण अनिश्‍चित\nपुणे - महावितरणच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना स��ोर आला आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीचे निश्‍चित कारण सांगता येत नाही, असा अहवाल...\nदुष्काळी भागात चारा छावण्या - चंद्रकांत पाटील\nमुंबई - 'राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/udayanraje-and-shivendra-singh-jointly-together-tournament-124369", "date_download": "2018-12-14T19:36:48Z", "digest": "sha1:FOMPPGHGHCZRK57DUWE4DMRRFFW44RX7", "length": 14985, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Udayanraje and Shivendra Singh jointly together for the tournament उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे स्पर्धेसाठी एकत्र | eSakal", "raw_content": "\nउदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे स्पर्धेसाठी एकत्र\nसोमवार, 18 जून 2018\nसातारा : गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे एकमेकांवर टीकासत्र सुरु आहे. हे इतके टोकाला गेले की अभयसिंहराजे (भाऊसाहेब) महाराज, राजमाता कल्पनाराजे भोसले यांची राजकीय कार्यापासून खुडुक कोंबडी, नागोबा, खलनायक, प्रेम चोपडा अशी वैयक्तिक टीका टिपणी पर्यंत पोचले. सध्या दोन्ही नेत्यांमुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. तसेच भविष्यात दोन्ही नेते एकत्र (मनोमिलन) येणार का या चर्चेला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी शनिवारी (ता.१६) पूर्ण विराम दिला होता.\nसातारा : गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे एकमेकांवर टीकासत्र सुरु आहे. हे इतके टोकाला गेले की अभयसिंहराजे (भाऊसाहेब) महाराज, राजमाता कल्पनाराजे भोसले यांची राजकीय कार्यापासून खुडुक कोंबडी, नागोबा, खलनायक, प्रेम चोपडा अशी वैयक्तिक टीका टिपणी पर्यंत पोचले. सध्या दोन्ही नेत्यांमुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. तसेच भविष्यात दोन्ही नेते एकत्र (मन��मिलन) येणार का या चर्चेला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी शनिवारी (ता.१६) पूर्ण विराम दिला होता.\nत्यातच रविवारी (ता.१७) सातारा जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचा बक्षीस समारंभास संघटनेचे प्रमुख ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले यांनी दोन्ही नेत्यांना निमंत्रित केले. काकांवरील तसेच क्रीडा क्षेत्रावरील प्रेम पाहता दोन्ही नेत्यांनी आपआपला राजकीय पिंड बाजूला ठेवत रात्री साडे नऊला छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आले. पहिल्यांदा आमदार शिवेंद्रसिंहराजे तर पाच मिनिटांच्या अंतराने खासदार उदयनराजे आले. बॅडमिंटन कोर्ट वरील सर्व क्रीडा रसिकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. शिवाजीराजे आणि शिवेंद्रसिंहराजे ज्या ठिकाणी बसले होते तिथे उदयनराजे गेले. शिवेंद्रसिंहराजे उठले, उदयनराजेंनी शिवाजीराजे यांना नमस्कार केला. तिन्ही राजे एकत्र आल्याने अनेकांनी मोबाईलमधून त्यांची छायाचित्र काढली. या काळात दोन्ही नेते एकमेकांशी बोलले मात्र नाहीत. मुख्य बक्षीस समारंभात शिवजीराजेंच्या उजव्या बाजूस उदयनराजे तर डाव्या बाजूस शिवेंद्रसिंहराजे बसले. यशस्वी स्पर्धकांना नेते मंडळींनी बक्षीसे दिली.\nत्यावेळी काकांनी ही दोघांना शाब्दिक टोलेबाजी लगावली. त्यानंतर अनेक स्पर्धकांसोबत दोन्ही नेत्यांनी वेगवेगळे उभे राहून फोटो काढले. अखेर काकांची परवानगी घेऊन दोन्ही नेते रवाना झाले. बॅडमिंटन कोर्टवरील सर्वाना मात्र राजकारणा पलीकडचे राजे अनुभवयास मिळाले. या घटनेचा अंदाज कोणाला नव्हता मात्र सोशल मीडियावर आता दोन्ही नेत्यांची छायाचित्र व्हायरल होऊ लागली आहेत.\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nमहासंघाच्या गर्दीने कॉंग्रेसला धसका\nनागपूर - भारिप बहुजन महासंघाने आयोजित केलेल्या वंचित आघाडीच्या जाहीरसभेसाठी चांगली गर्दी जमल्याने...\nगावठाणात पुनर्वसनासाठी नदीपात्रात आंदोलन\nवेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या \"बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात...\nबाबू गेनू यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट - आढळराव पाटील\nमहाळुंगे पडवळ - ‘‘देशभक्त हुतात्म��� बाबू गेनू सैद यांचा अधिकृत फोटो व गॅजेटमधील माहिती येत्या दोन ते तीन दिवसांत उपलब्ध करून द्यावी.त्यानंतर केंद्र...\n#Yogi4PM पोस्टर लावणारे तिघे अटकेत\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर...\nधोलवड दवाखाना ते कोलपाडा खाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला\nबोर्डी - धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-14T20:36:35Z", "digest": "sha1:26IUFM6BD7MMIWUIJETMOSONVVOCGTYJ", "length": 9884, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ऊस वाहतूक करणाऱ्या चालकास लुटले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nऊस वाहतूक करणाऱ्या चालकास लुटले\nसंगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील साकूर परिसरात उसाचा ट्रक अडवून चालकाला शस्त्राने मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाइल लुटणाऱ्या आरोपीला घारगाव पोलिसांनी अटक केली आहे.\nमालट्रक चालक गंगाधर भागा वाळुंज ( 55, रा. गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील मालट्रक (एमएच. 17 एजी. 2016 )मध्ये ऊस घेऊन ते काथरगाव (ता. निफाड) येथून संगमनेर तालुक्‍यातील कौठेमलकापूर येथील युटेक साखर कारखान्याकडे येत असताना साकूर शिवारात रफीकसिकंदर चौगुले (रा. साकूर) याने ट्रकसमोर त्याच्या ताब्यातील पिकअप आडवी लावून ट्रक रस्त्याच्या खाली घेण्यास सांगितले. मात्र, उसाचा लोड असल्याने गाडी खाली उतरवणे शक्‍य नसल्याचे सांगितल्याचा राग येऊन त्याने वाळुंज यांचा डावा कान व नाकावर धारदार वस्तूने मारून जखमी केले. तसेच, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील डिझेलसाठी ठेवलेले सात हजार रुपये व मोबाइल काढून घेतला.\nया घटनेविषयी समजल्याने आज सकाळपासून साकूर येथे फिर्यादी व आरोपीच्या समर्थनार्थ मोठा जमाव आमने-सामने आल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट व उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी पोलिसांसह साकूर येथे जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यातील आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे लुटमार केल्याची चर्चा आज साकूरमध्ये सुरू होती. तणावामुळे आज दिवसभर साकूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. गंगाधर वाळुंज यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअंडर १९ विश्वचषक- बीसीसीआयकडून रोख बक्षिस\nNext articleपरिश्रम, संघर्षातून मिळालेले यश चिरकाल टिकते\nपादचारी महिलेचे मंगळसूत्र लंपास\nठेक्‍यावरून तरुणास टोळक्‍याची मारहाण\nपत्नीस भेटू दिले नाही म्हणून आत्महत्या\nपोलिसाला मारहाण करत तरुणाचा रस्त्यातच “राडा’\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस दहा वर्षांची कैद\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nराफेल व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावर राहुल ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-14T19:57:04Z", "digest": "sha1:VX4Q4KZLQ2SKDCYQFZG3EA67MTPKDCVV", "length": 9327, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "परिश्रम, संघर्षातून मिळालेले यश चिरकाल टिकते | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपरिश्रम, संघर्षातून मिळालेले यश चिरकाल टिकते\nश��रीरामपूर – सतत परिश्रम, संघर्ष करून मिळालेले यश शाश्‍वत व चिरकाल टिकते. ग्रामीण भागातील युवक युवतींनी पुढे यावे, प्रश्‍न विचारावेत, ते समजून घ्यावेत, यश तुमच्या मागे येईल, असे मत “प्रभात डेअरी’चे अध्यक्ष सारंगधर निर्मळ यांनी व्यक्‍त केले.\nरयत शिक्षण संस्थेच्या येथील चंद्ररुप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभात उद्योग समुहाला भेट दिली असता त्यांच्यासमोर निर्मळ बोलत होते.\nते म्हणाले, तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत तसेच खुल्या अर्थव्यवस्थेत वाणिज्य शाकेला विशेष महत्व आले आहे. रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणारी ही विद्याशाखा आहे. मेंदुचा कस लागेल असा झपाटल्यागत अभ्यास केल्यास यशस्वी होता येते. प्रवर्तन अवस्थेपासून प्रभातने संकटांना संधी समजून यश संपादन केले आहे. कंपन्यांमधील संपुर्ण कामकाज इंग्रजी भाषेतून चालते. तेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतूनच कंपनी कायद्यांचा अभ्यास केला पाहिजे.\nयावेळी सोनाली आने, शिवाली मगर, वैष्णवी खंडागळे, प्राजक्ता लिप्टे, शिवानी गिरमे, अतुल लबडे यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना निर्मळ यांनी सविस्तर उत्तरे दिली. कंपनीचे मानव संसधन व्यवस्थापक गोविंद खैरनार, उत्पादन व्यवस्थापक राजकुमार गिरमाजी, सीएसआर व्यवस्थापक मुकुंद दुधाळे, प्रा. सुशील पवार यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते. प्रा. डॉ. डी. बी. घोटेकर यांनी भेटीचे प्रयोजन सांगितले. रोहिणी दळे यांनी आभर मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleऊस वाहतूक करणाऱ्या चालकास लुटले\nNext articleकरमनवाडी ग्रामस्थांकडून शाळेला संगणक भेट\nअपंगत्वावर मात करत जयंतचे यूपीएससीत यश\nसंघर्ष यशस्वी जीवनाचा पाया\nध्येय निश्‍चित केल्यास यश मिळते\nशिक्षणामुळे डॉ.जाकीर हुसेन उच्च पदापर्यंत पोहचू शकले\nइच्छाशक्‍ती असेल तर यश निश्‍चित मिळते\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nराज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तातडीची मदत मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/thousands-fishes-found-dead-rewalsar-lake-41056", "date_download": "2018-12-14T20:47:02Z", "digest": "sha1:TDISXEUCMR4LSH67OIP3RDCBTJ5Z2R5E", "length": 12744, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Thousands of fishes found dead in Rewalsar Lake हिमाचल प्रदेश: तलावातील हजारो मासे पाण्याबाहेर मृतावस्थेत! | eSakal", "raw_content": "\nहिमाचल प्रदेश: तलावातील हजारो मासे पाण्याबाहेर मृतावस्थेत\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nयेथील विशेष धार्मिक महत्त्व असलेल्या रेवलसर तलावातील हजारो मासे बुधवारी संध्याकाळी पाण्याबाहेर मृतावस्थेत असल्याचे आढळून आले आहे. पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे मृत झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.\nमंडी (हिमाचल प्रदेश) - येथील विशेष धार्मिक महत्त्व असलेल्या रेवलसर तलावातील हजारो मासे बुधवारी संध्याकाळी पाण्याबाहेर मृतावस्थेत असल्याचे आढळून आले आहे. पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे मृत झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.\nगेल्या दोन दिवसात तलावातील पाण्याच्या रंगात अचानक बदल आढळून आला होता. पाण्यातील मासे तडपडत असल्याचेही दिसत होते. तर काही भागातील पाणी कमी झाल्याने तलावाचा तळही दिसत होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तज्ज्ञांच्या मते मासे मृत होण्याची अनेक कारणे आहेत. पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होणे हे प्रमुख असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. शिवाय पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचेही सांगण्यात येत आहे. तलावाच्या परिसरात गटारांची व्यवस्था नसल्याने परिसरातील घरातून गटाराचे पाणी तलावात झिरपत असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.\nअतिरिक्त उपायुक्त हरिकेश मीना घटनास्थळी यांनी याबाबत बोलताना सांगितले की, \"तलावार माशांना खाण्यासाठी पदार्थ टाकण्यावर संपूर्णपणे बंदी आणण्यात येणार आहे. तलावाला मोठे धार्मिक महत्व असल्याने याशिवाय अन्य काही उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.' परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी मत्स्य विभागासह प्रदूषण नियामक मंडळाचे अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. त्यांनी पाण्यातील नमुने गोळा करून तपासणीसाठ��� नेले आहेत.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची...\nसहायक आयुक्तांवर गंभीर नसल्याचा ठपका\nनागपूर : मालमत्ता करवसुलीत गंभीर नसल्याचा ठपका ठेवत दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना आज प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली. विशेष म्हणजे तीन दिवसांत...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2009/08/28/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%A1/", "date_download": "2018-12-14T20:03:40Z", "digest": "sha1:BMNGOYFAHULOI3UO53MIT4O2DDALLDKE", "length": 115771, "nlines": 204, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "हेमलकशातली पहिली पावलं – डॉ. प्रकाश आमटे | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससं���ोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nहेमलकशातली पहिली पावलं – डॉ. प्रकाश आमटे\nPosted: ऑगस्ट 28, 2009 in जीवनमान, सामाजिक\nटॅगस्आदिवासी, आमटे, गडचिरोली, ग्रामीण, जीवन, भारत, महाराष्ट्र, समाज, हेमलकसा\nशब्दांकन सीमा भानू, सौजन्य : इ-अनुभव मासिक\nहेमलकशाच्या जंगलात तीन दशकांहून अधिक काळ मानवसेवा केलेल्या डॉ.प्रकाश आणि मंदा आमटे यांना नुकतंच मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कार्याची महती आता लोकांना पटली, परंतु तीस-पस्तीस वर्षांपूर्वी त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं हेमलकशातील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगताहेत खुद्द डॉ.प्रकाश आमटे.\n“समकालीन प्रकाशना’तर्फे लवकरच प्रकाशित होत असलेल्या पुस्तकातील निवडक भाग.\n1970 सालची गोष्ट. एमबीबीएसची शेवटची परीक्षा संपल्यावर मी आणि थोरला भाऊ विकास दोघेही नेहमीप्रमाणे घरी गेलो. बाबा अचानक म्हणाले, “”आपण भामरागडला जाऊया.” आनंदवनपासून 250 किलोमीटरवरचा चंद्रपूर जिल्ह्यातला भाग; नंतर तो गडचिरोली जिल्ह्यात आला. महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवरचा हा प्रदेश. पूर्ण जंगलाने व्यापलेला. माडिया गोंड जमातीच्या आदिवासींची तेथे वस्ती आहे, एवढंच ऐकून माहीत होतं. बाबा त्यांच्या लहानपणी तिथं गेले होते. आम्ही तिथं आधी जायचा प्रश्नच नव्हता. आपण सहलीला चाललोय, असं बाबा म्हणाले खरं, पण त्यांच्या मनात काय आहे हे तेव्हा आम्हां कुणालाच माहीत नव्हतं.\nबाबा, ताई, मी, विकास, मधुभाई पंडित इतर दोघं-चौघं, स्वयंपाकी असे आम्ही साताठजण निघालो. वाटेत नद्या, ओढे लागले. काहींना पाणी होतं. काहीना नव्हतं. रस्ते कच्चे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भामरागडला पोचलो. तिथं त्रिवेणी नद्यांचा संगम पाहिला. झाडाखालीच मुक्काम केला. शेकोटी पेटवून गप्पा मारत बसलो. तिथंच चूल मांडून स्वयंपाक करायचो.\nया काळात आजूबाजूच्या गावातही हिंडलो. तिथले आदिवासी अगदी जरूरीपुरते कपडे घातलेले किंवा तेही न घातलेले. शरीरं खंगलेली. आमची गाडी गावात शिरली की ते जंगलात पळून जायच���. जनावरं माणसाला घाबरतात हे माहीत होतं, पण माणूसही माणसाला घाबरतो याचं नवल वाटायचं. एखादा थांबलाच आणि त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, तर भाषेचा अडथळा यायचा. आम्ही इथं नुसतं सहलीला आलो नाही, हे कळत होतं पण बाबा काही स्पष्टपणे बोलत नव्हते.\nशेवटी तिसऱ्या दिवशी आम्ही निघायचं ठरवलं. निघताना बाबा म्हणाले, “”तुम्ही इथली परिस्थिती पाहिलीच आहे. इथं माणूस माणसाला घाबरतोय. कुपोषण आहे. या लोकांचा बाहेरच्या जगाशी काही संबंधच नाही. आता आनंदवनाचं काम मार्गी लागलंय, तेव्हा माझी इच्छा आहे की आता इथं काम करावं. बाबा तेव्हा 56 वर्षांचे होते. मी 22 वर्षांचा. सर्वसाधारण माणूस साठीला निवृत्त होतो आणि आता या वयात बाबांनी हे नवं काम अंगावर घ्यायचं, तेही अशा दुर्गम भागात हे काही बरं वाटत नव्हतं. पण बाबांना विरोध करणार कसा त्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली त्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली मी चट्‌कन त्यांना म्हणालो, “”या वयात तुम्ही हे कसं करणार मी चट्‌कन त्यांना म्हणालो, “”या वयात तुम्ही हे कसं करणार मी तुम्हाला जॉईन होणारच आहे, तर मी इथं काम करतो.” बाबा उघडपणे आम्हाला काही म्हणाले नव्हते, पण त्यांच्या मनात बहुधा असंच काहीतरी होतं. त्यामुळं ते खूप खूष झाले.\nअर्थात, हा निर्णय मी भावनेच्या भरात घेतला होता असं नाही. बाबांच्या बरोबर काम करायचं ठरलेलंच होतं. आम्ही दुसरं काही करू असं बाबांना आणि ताईलाही वाटत नव्हतं. नागपूरसारख्या शहरात राहून आणि मेडिकल कॉलेजमध्ये साडेचार वर्षं काढूनही वेगळं काही करावं, खूप पैसे मिळवावेत अशी भावना कधी मनात आली नव्हती. आम्ही ज्या साध्या वातावरणात वाढलो होतो त्याचा आमच्यावर इतका प्रभाव होता की, यापेक्षा दुसरं आयुष्य हवं असं कधी वाटलंच नाही. त्यामुळे बाबांना मदत करायची हे तर नक्कीच होतं. मग ती आनंदवनात केली काय आणि भामरागडला केली काय\nअर्थात त्यावेळेस आनंदवनातलं काम बऱ्यापैकी स्थिरावलं होतं आणि भामरागडला मात्र सुरुवात करायची होती. तिथं प्रत्यक्ष गेल्यानं आणि राहिल्यानं, हे किती अवघड आहे याची झलक मिळाली होतीच. तरीही किंवा म्हणूनच इथं आपल्या मदतीची जास्त गरज आहे, असं मला वाटलं आणि मी लगेच निर्णय घेतला.\nहा निर्णय झाला त्यानंतर अनेक वर्षांनी मी कुठंतरी वाचलं की, “”बाबांच्या साठाव्या वाढदिवशी प्रकाश त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला की, “”आजच्या दिवशी तुम्हाला भेट म्हणून मी माझे हातच देतो.” प्रत्यक्षात असं काही झालं नव्हतं. बाबा कवी होते आणि ते बऱ्याचदा काव्यात बोलायचे. पण त्यांचा हा गुण माझ्यात अजिबात नाही. मला असं बोलणं कधी जमलंच नाही. त्यामुळं झालं ते अगदी साधं-सरळ. बाबांना या भागात काही काम करावंसं वाटत होतं आणि त्यांची तब्येत नि वय यामुळं ही नवीन जबाबदारी मी माझ्याकडं घेतली एवढंच या निर्णयाने आपल्या आयुष्याची दिशा ठरतेय आणि ही वाट बरीच अवघड आहे, याची जाणीव मला तेव्हा नव्हती असं नाही. पण बाबा-ताईंना अशाच परिस्थितीतून वाट काढताना पाहिल्यामुळं असेल, तसंच तरूण वयामुळंही असेल त्याचं फारसं दडपण आलं नाही, एवढं नक्की.\nया सुमारास परीक्षेचा निकाल लागून आम्ही दोघंही पास झालो. त्यानंतर एका वर्षाची इंटर्नशिप. शेवटचे तीन महिने इंटर्नशिप कुठल्यातरी खेड्यात करावी लागते. आनंदवन हे खेडंच आहे. त्यामुळे आम्ही तिथंच राहिलो. यानंतर खरं तर मी लगेच भामरागडला गेलो असतो, पण तिथं काम करायला अजून जागा मिळाली नव्हती. तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. बाबांनी त्यांना विनंती केली की, भामरागड भागात 50 एकर तरी जागा मिळावी. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रंही आम्ही तयार करून पाठवून दिली होती. नाईकांनी संबंधित अधिकाऱ्यांना यांना पाहिजे ती जागा द्या, असं सांगितलंही होतं. भामरागड परिसरात काम करायचं बाबांच्या इतकं डोक्यात होतं की, पुन्हा 1971 साली सुमारे पन्नास तरुणांची सहल घेऊन ते या भागात गेले होते. यापैकीच अजित मळकर्णेकर, नागेश हटकर हे पुढे माझ्याबरोबर काम करायला लागले.\nबाबा दुखऱ्या पाठीच्या उपचारांसाठी इंग्लंडमध्ये होते, त्याच दरम्यान शासनाकडून पत्र आलं की, तुमच्या नियोजित प्रकल्पासाठी भामरागडजवळ हेमलकसा इथं जागा आहे, ती बघून घ्या. बाबा नसल्यानं आमचे ट्रस्टी पावडे वकील व विनायक तराळे यांच्याबरोबर मी ती बघायला गेलो. पहिल्यांदा तरी ही जागा सोयीची वाटली नाही. पण तेव्हा असा विचार केला की, आता या जागेला नाही म्हणालो, तर पुन्हा कधी मिळेल कुणास ठाऊक निर्णय आम्हालाच घ्यायचा होता. “हो’ म्हणून टाकलं. जागा मिळणार हे नक्की झालं.\nपण प्रत्यक्षात जमीन हातात यायला पुढं अजून तीन वर्षं लागली. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. प�� नागपूरला गेलो तेव्हा कळलं की ऍडमिशनची मुदत संपून गेली आहे. मग डॉ. सुशीला नायर यांचं “कस्तुरबा ट्रस्ट’चं “महात्मा गांधी मेडिकल कॉलेज’ होतं तिथं प्रवेश घेतला, मी सर्जरीला आणि विकासनं मेडिकलला. मंदाची आणि माझी ओळख इथंच झाली. तिनं ऍनेस्थेशियाच्या अभ्यासक्रमासाठी तिथं त्याच वर्षी प्रवेश घेतला होता. तिलाही नागपूर कॉलेजला ऍडमिशन मिळाली नव्हती. त्यामुळं तीही “कस्तुरबा’मध्ये आली होती. मी सर्जरी विभागात आणि ती ऍनेस्थेटिस्ट, त्यामुळे आमची सतत भेट होणं साहजिकच होतं.\nयातला मजेचा भाग असा की, मंदाही आमच्या मेडिकल कॉलेजमधूनच डॉक्टर झालेली. ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी त्यामुळे मला एक वर्ष सिनियर होती. तरीही कॉलेज एकच. पण आम्ही दोघांनीही एकमेकांना आधी पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे भेटणं, बोलणं तर दूरच. ती कॉलेजक्वीनच होती. दिसायला चांगली, त्यामुळे तिच्याशी बोलायला, लग्न करायला खूपजण इच्छुक होते. आणि मी इतका नाकासमोर बघून चालणारा की मला तिचं नावही माहीत नव्हतं\nपण ओळख झाली आणि एकत्र काम करताकरता इतर गोष्टींवरही गप्पा होऊ लागल्या आणि लक्षात आलं की आपली वेव्हलेंग्ध जमतीये. आपल्याला एकमेकांबरोबर असणं आवडतंय. पण माझा स्वभाव इतका संकोची की, मी हे तिला स्पष्टपणे सांगणं शक्यच नव्हतं. तीही काही बोलली नाही. आमच्या दोघांपैकी कुणीच एकमेकांना “प्रपोज’ वगैरे केलं नाही. आपले स्वभाव जुळताहेत हे लक्षात आल्यावर लग्न करायचं, हे मनात ठरलेलंच होतं. हे थोडंसं “अनरोमॅंटिक’ वाटेल. पण आमचे दोघांचे स्वभाव लक्षात घेतले तर त्याला हे सुसंगतच होतं.\nशिक्षणानंतर मी काय काम करणार आहे, त्याची मंदाला कल्पना होती आणि माझ्याबरोबर ते काम करायची तिची तयारीही होती. तिनं तो भाग पाहिलेला नसूनही. आणि मला हे विशेष वाटत होतं. बाबांचं नाव तिनं ऐकलं होतं, त्यांच्या कामाबद्दल तिला थोडीफार माहिती होती, पण ती ज्या कुटुंबातून आली होती, त्यांना सामाजिक कामाची पार्श्वभूमी अजिबातच नव्हती. त्यामुळेच मंदानं माझ्याशी लग्नाला तयार होणं हे आश्चर्य होतं. प्रेमात पडल्यावर वातावरण भारलेलं असतं त्यामुळे कित्येकदा माणूस भावनेच्या भरात निर्णय घेतो. पण मला मंदाचं कौतुक एवढ्यासाठी जास्त वाटतं की, आपल्या पुढच्या आयुष्याबद्दल तिला फक्त ऐकीव माहिती असतानाही तिनं माझ्यावर विश्वास ठेवू�� निर्णय घेतला. हे आयुष्य किती खडतर असेल, याची कल्पना हेमलकसाला गेल्यावर तिला आली. पण तरीही तिनं तो निर्णय कायम ठेवला आणि निभावला. अगदी सहजतेनं आणि आनंदानं.\nमुलींशीच काय कुणाशीच जास्त न बोलणारा मी, पण ज्याअर्थी मंदाशी माझी इतकी मैत्री झाली आहे त्याअर्थी काहीतरी गडबड आहे, हे विकासनं ओळखलं. बातमी बाबांपर्यंत गेली. त्यांनी दोघांनाही भेटायला बोलावलं. पहिला प्रश्न त्यांनी विचारला की, “”तू काय काम करणार आहेस याची माहिती हिला आहे का” मी म्हटलं, “”सांगितलंय. आणि तिच्या मनाचीही तयारी आहे.” त्यावर बाबांनी निर्णय दिला, “”तयारी पक्की असेल, तर जास्त दिवस थांबू नका. परीक्षा नंतर देता येईल, आधी लग्न करा.”\nमंदा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी. शिवाय विकास माझ्याहून मोठा. त्याच्याआधी माझं लग्न करायचं, त्यामुळं ताईला हे फारसं पसंत नव्हतं. पण बाबा ठाम होते आणि त्यांच्यापुढं बोलायची कुणाची प्राज्ञा नसे.\nलग्न आनंदवनात होणार, हे नक्की होतं. कारण तिथले कुष्ठरोगी उठून नागपूरला कसे येणार आणि ते तर लग्नात हवेतच. लग्न पारंपरिक पद्धतीनं न करता वेगळ्या पद्धतीनं करावं, असं मला वाटत होतं. बाबांचा अर्थातच त्याला पाठिंबा होता. लग्नात भटजी नकोत कारण ते संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक आणि ते तर लग्नात हवेतच. लग्न पारंपरिक पद्धतीनं न करता वेगळ्या पद्धतीनं करावं, असं मला वाटत होतं. बाबांचा अर्थातच त्याला पाठिंबा होता. लग्नात भटजी नकोत कारण ते संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक “देणंघेणं’ अर्थातच नव्हतं. अगदी एकमेकांना हातरूमालही द्यायचा नाही, असं बाबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. 1972 साली मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे लग्नात गोडधोड, जेवणावळी नसतील, असंही ठरलं.\nमंदाच्या आईवडिलांचंही वैशिष्ट्य की, त्यांनी कशालाच विरोध केला नाही. मुलीच्या निवडीलाही नाही आणि नंतर लग्न करायच्या पद्धतीलाही नाही. रजिस्टर लग्न मात्र नको, असा आग्रह त्यांनी धरला. ताईलाही तसंच वाटत होतं. रजिस्टर लग्नात नुसते दोघे एकमेकांना हार घालतात, असं लग्न नको, असं म्हणण पडलं. शेवटी मधला मार्ग काढला. सर्वोदयी कार्यकर्ते मामा क्षीरसागर नेहमी आनंदवनात यायचे. त्यांना सांगितलं, तुम्ही आमचं लग्न लावा. फक्त सप्तपदी करायची आणि मंत्र मराठीतून म्हणायचे. ते आनंदानं तयार झाले.\nमुहूर्त बघायचा नव��हता. रविवार असल्याने 24 डिसेंबर 1972 हा दिवस निवडला. त्या दिवशी योगायोगानं साने गुरुजींची जयंती होती. बाबांनीच मंगलाष्टकं तयार केली होती. लग्नातली सजावटही पानांची रांगोळी, धान्याची रांगोळी अशी नैसर्गिक होती. सकाळी नऊ वाजता विधींना सुरुवात झाली आणि 10 वाजता लग्न लागलं. डॉ.आंबेडकरांचा मोठा फोटो लावला होता. त्याला नमस्कार करून समारंभ संपला. जेवणावळी नव्हत्याच. सगळ्या निमंत्रितांना पेढा दिला. आनंदवनात जेवायला त्यादिवशी मसालेभात केला होता. सगळ्या पारंपरिक गोष्टींना फाटा देऊन पण सगळ्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सहभागी करून घेतलेलं, असं हे लग्न होतं.\nलग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही हेमलकसाला गेलो. नंतर तिथून ताडोबाला. तिथंच एक रात्र मुक्काम केला. लग्न झाल्या झाल्या आम्ही जंगलात आलो आणि इथंच काम करणार, या गोष्टीचं तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरना फार कौतुक वाटलं. मंदानं आनंदवन, सोमनाथचे प्रकल्प पाहिले होते. तिथं त्या वेळी बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. शहराच्या ते जवळ होतं. हेमलकशाला असंच काहीतरी असेल, असं तिला वाटलं असणार. प्रत्यक्षात तसं ते अजिबातच नव्हतं. तरीही ती शांत राहिली.\nलग्न झाल्यावर हेमलकसा-ताडोबा मुक्काम आटोपल्यानंतर आम्ही दोघंही नागपूरला परतलो. नागपूरच्या जवळ “अशोकवन’ हा अजून एक कुष्ठरोगी पुनर्वसन प्रकल्प आकाराला येत होता. तिथं आम्ही राहिलो. तिथून नागपूरला ये-जा करायचो. व्यक्तिगत आकसापोटी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये मला प्रवेश नाकारला गेला, पण नागपूरच्याच इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला. पण तिथली रजिस्ट्रारची जागा ही स्थानिक लोकांसाठी होती, त्यामुळे मला प्रवेश मिळाला तरी प्रत्यक्ष काम करता येत नव्हतं. नुसतं यायचं, स्वतः काही करायचं नाही, फक्त दुसरे ऑपरेशन कसं करताहेत ते लांबून बघायचं. हे आवडत नव्हतं. पण माझ्यापुढं पर्याय तरी काय होता\nदरम्यान मंदानं तिचं शिक्षण संपल्यावर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नोकरी सुरू केली. तिला तेव्हा 850 रुपये पगार मिळायचा. आमच्या दोघांचा खर्च त्यातून सहज भागायचा. मनासारखं काम करायला न मिळाल्यानं माझी अस्वस्थता वाढत होती. हेमलकसाच्या जागेसाठी अर्ज देऊन तीन वर्षं होत आली होती. आणि याच सुमारास हेमलकसा आणि नागेपल्ली या दोन्ही जागांचे अर्ज मंजूर झाल्याचं पत्र सरकारकडून मिळालं. ही मंजुरी देण्याआधी आम्हाला अजून दोन जागा दाखवल्या होत्या. त्यातल्या एका जागेजवळ नाला होता. त्याचं पाणी तुम्हाला वापरता येईल, असंही सांगितलं होतं. या जागा होत्या त्रिवेणी संगमाजवळ, आत्ताच्या जागेपासून अजून थोड्या लांब. आता पावसाळ्यात एकच नदी पार करायला लागते. ह्या जागांसाठी दोन नद्या पार कराव्या लागल्या असत्या आणि पावसाळ्यात अजून हाल झाले असते. त्यामुळे आम्ही त्यांना नकार दिला.\nआनंदवनातून हेमलकसा अडीचशे किलोमीटरवर; पण रस्ते खराब. काही ठिकाणी रस्तेच नाहीत. त्यामुळं तिथं जायला एक दिवस लागायचा. नंतरच्या टप्प्यात ओढे, नदी आहेत. पावसाळ्यात ते भरून वाहायचे. अशा परिस्थितीत वाटेत मुक्काम करायला एक जागा असावी म्हणून “नागेपल्ली’ची जागाही मागितली होती.\nजागा मंजूर झाल्याचं पत्र मिळताच बाबा आपल्या काही कार्यकर्त्यांसह हेमलकसाला जाऊन धडकले. 23 सप्टेंबर 1973 या दिवशी त्यांनी तिथं डेरा टाकला. याच दिवशी “लोकबिरादरी प्रकल्पा’च्या कामाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. वास्तविक मी चार-पाच महिन्यांनी येणार होतोच; पण बाबा कुणासाठी थांबून राहणारे नव्हतेच. “”तू तुझ्या वेळेला ये. मी कामाला सुरुवात करतो,” असं म्हणून ते गेलेच.\nहेमलकसाची जागा मूळची वनखात्याची. त्यांनी ती महसूल खात्याला दिली आणि त्यांनी बाबांना- म्हणजे महारोगी सेवा समितीला दिली. बाबांनी तिथं जाऊन झाडं तोडायला सुरुवात केली, कारण राहण्यासाठी थोडी तरी जागा मोकळी करणं गरजेचं होतं. वनअधिकारी आले आणि त्यांनी “”तुम्ही बेकायदेशीरपणे आमच्या जागेत कसे घुसलात” असा आक्षेप घेतला. बाबा म्हणाले, “”कागदोपत्री जागा माझी आहे.” त्यावर ते म्हणाले, “”पण त्याच्यावरची झाडं ही आमची मालमत्ता आहे. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही.” ते ऐकेनात. त्यामुळं मोठा पेच निर्माण झाला.\nखरंतर, बाबा थेट हेमलकसाला गेले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, हे त्या वनअधिकाऱ्याला खटकलं होतं. थोडक्यात, त्याला महत्त्व न दिल्यानं तो चिडला होता. तेव्हा खोत नावाचे एक अधिकारी तिथं होते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढला. “”झाडं ही वनखात्याची संपत्ती आहे ना, मग त्याची किंमत तुम्ही वसूूल करा” असं त्यांनी वनअधिकाऱ्याला सुचवलं. त्याची जी काही किंमत ठरवण्यात आली ती बाबांनी दिली आणि हे प्रकरण मिटलं.\nसोमनाथला “कार��यकर्ते निर्माणा’ची श्रमसंस्कार शिबिरं व्हायची. अजूनही होतात. त्यातून हजारो मुला-मुलींनी विधायक काम करायची प्रेरणा घेतली आहे. त्यातील पाच-सहा कार्यकर्त्यांना घेऊन सुरुवातीला बाबा गेले. त्यांच्याबरोबर बरे झालेले पाच कुष्ठरोगीही होते. विकासनं ट्रक खरेदी केला होता. हेमलकसाला येण्या-जाण्यासाठी आणि सामान नेण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला.\nहेमलकसाची जागा ताब्यात घेतल्याचं मला जानेवारी 1974 मध्ये कळलं आणि मग मी माझं शिक्षण सोडून तिथं जायचं ठरवलं. मी जे काही करत होतो त्यात मला अजिबात आनंद वाटत नव्हता. त्यामुळे हेमलकसाला जायला मी खूपच उत्सुक झालो होतो. त्यामुळे सर्जरीची परीक्षा तोंडावर आली असताना ती सोडून मी हेमलकसाला जायचा निर्णय घेतला. बाबांना त्याचं खूप वाईट वाटलं. मी शिक्षण पूर्ण करावं, थोडासा अनुभवही घ्यावा, असं त्यांना वाटत होतं. पण माझं मन आता नागपुरात रमत नव्हतं. त्यामुळे तेही काही बोलले नाहीत. मात्र नंतर काही दिवसांनी त्यांच्या इच्छेनुसार आमचे स्नेही डॉ. वैद्य यांच्याकडे घटप्रभेला जाऊन मी वीस दिवस हॉस्पिटलचा अनुभव घेतला.\nमार्च 1974 मध्ये मी हेमलकसाला गेलो. बाबांनी तोपर्यंत पॅरामेडिकल सेवा द्यायला सुरुवात केली होती. कामाची थोडी सुरुवात झाली की मग मंदानं यायचं, असं ठरवलं होतं. शिवाय तिनं विशिष्ठ काळासाठी बॉंडही लिहून दिला होता. त्यामुळं ती नागपूरलाच राहिली. ती पुढं डिसेंबर 1974 मध्ये नोकरी सोडून हेमलकसाला आली.\nहेमलकसाच्या तेव्हाच्या परिस्थितीची कल्पना आज तो भाग बघणाऱ्यांना येणार नाही. तेव्हा तिथं नुसतं दाट जंगलं होतं. झाडं एवढी मोठमोठी वाढलेली की सूर्यप्रकाशही आत यायचा नाही. तिथं आवाज होते ते वन्यप्राण्यांचे आणि दूरवरून वाहत असलेल्या नदीचे. साप, विंचू यांचं अस्तित्व पावलापावलावर होतं. आरोग्यसेवा नाही अशा खेड्यात जाऊन काम करणं, ही गोष्ट तुलनेने सोपी असते. तिथं राहायची जागा, पाणी अशा प्राथमिक गोष्टी बहुधा असतात. निदान आजूबाजूला माणसं तरी असतातच असतात. हेमलकसात या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. तिथं फक्त जंगलच जंगल होतं.\nबाबांच्या बरोबर अजित मळकर्णेकर, नागेश हटकर, राज सुलाखे हे कार्यकर्ते होते. त्यानंतर जगन मचकळे, दादा पांचाळ हेही 1974 सालीच आले. दादा पांचाळ सोमनाथच्या शिबिराला आले होते. त्यांनी आपलं शिक्षण सोडून दिलं आणि ते हेमलकसाला आले. जगन हा मूळचा नांदेडचा. तोही शिबिराला आला होता आणि खूप प्रभावित झाला होता. बाबांनी त्याला “”या प्रकल्पासाठी नागेपल्लीला राहशील का” म्हणून विचारलं आणि तो लगेच तयार झाला. पाठोपाठ विलास मनोहर, गोपाळ फडणीसही आले. शरद कुलकर्णी, मुकुंद दीक्षित हे होतेच. नंतर जगदीश गोडबोलेही पुण्याहून काही दिवस येऊन राहिला.\nसुरुवातीचं काम जरा जास्त कठीण होतं, कारण आम्हाला राहण्यासाठी काहीतरी सोय करायला हवी होती. झाडाखाली किती दिवस राहणार मग प्रकाश पेडणेकर नावाच्या कार्यकर्त्याने एक झोपडी बांधली. त्यासाठी आधी झाडं तोडून थोडा भाग साफसूफ करून घ्यायला लागला. कार्यकर्ते कमी असल्यानं सगळे एका झोपडीतच राहायचे. पुढं मंदा आल्यावर झोपडी लहान पडायला लागली. मग ती मोठी केली. मग इतरही एक-दोन झोपड्या बांधल्या.\nजागा मिळाली होती, पण पाण्याची सोय नव्हती. शेजारी नाला होता. त्याच्या शेजारी एक तात्पुरती विहीर खोदली. विहीर कसली, खड्डाच ते पाणी पिण्यासाठी वापरायचो. वापरायचं पाणी नदीवरून आणायचो. नदी दोन-अडीच किलोमीटरवर होती. आम्ही सगळे शक्यतो नदीवरच अंघोळीला जायचो. सुरुवातीला टॉयलेट्‌सची सोय नव्हती. कशी असणार ते पाणी पिण्यासाठी वापरायचो. वापरायचं पाणी नदीवरून आणायचो. नदी दोन-अडीच किलोमीटरवर होती. आम्ही सगळे शक्यतो नदीवरच अंघोळीला जायचो. सुरुवातीला टॉयलेट्‌सची सोय नव्हती. कशी असणार त्यामुळे सगळं उघड्यावरच. छोट्या झोपडीत राहायचो. झोपडी म्हणजे काय, दोन खाटा टाकता येतील एवढीच. मला या सगळ्याची थोडीफार सवय होती, मंदाला मात्र हे सगळंच नवीन होतं.\nबाबांनी काही कुष्ठरोग्यांना प्रकल्पावर आणलं होतं. हे सगळे बरे झालेले होते. पण तरीही समाज, त्यांचं कुटुंब त्यांना स्वीकारायचा नाही. त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, याच्यावर बाबांनी खूप विचार केला होता. कुष्ठरोग्यांना आत्मविश्वास परत मिळवून द्यायचा, हे तर बाबांच्या सगळ्या कामामागचं उद्दिष्ट होतं. लोक स्वीकारत नाहीत, म्हटल्यावर त्या माणसाला परत वैफल्य येणार तसं होऊ नये म्हणून बाबांनी या सगळ्यांना वेगवेगळ्या कामांत गुंतवलं. ज्याला ज्यात रस आहे ते काम शिकवलं. त्यामुळे हे सगळे शेती, नर्सरी, लाकूडकाम, विटा बनवणं, अशी कामं करायचे. त्यामुळे ते गुंतूनही राहायचे आणि समाज स्वीकारत नाही याचं दुःखही कमी व्हायचं. बाबांचे शंकरदादा म्हणून एक सहकारी होते, जणू त्यांचा उजवा हातच. तेही कुष्ठरोग झाल्यानेच आनंदवनात आले होते. माणूस कर्तबगार. त्यांनी पुढं सोमनाथचा प्रकल्प सांभाळला. बाबांनी अशा कितीतरी जणांत आपण खूप काही करू शकतो, हा विश्वास निर्माण केला. असेच काही कार्यकर्ते त्यांनी हेमलकसालाही आणले होते. झाडं तोडणं, खोदाई करणं, कच्चे रस्ते करणं, ही कष्टाची कामं त्यांनी केली. आम्ही सगळे त्यांना मदत करत होतोच; पण त्यांनी या सगळ्यासाठी खूप कष्ट घेतले. काही दिवसांच्या सततच्या परिश्रमानंतर थोडी मोकळी जागा तयार झाली, ज्यात झोपडी उभारली गेली. कुष्ठरोगी कार्यकर्त्यांसाठी राहायला एक शेडही तयार केली. याशिवाय धान्य ठेवायला, स्वयंपाक करायला एक शेड तयार केली. धान्याची पोती ठेवायला लाकडाचा एक प्लॅटफॉर्म बनवला. कारण धान्य खाली ठेवलं तर त्याला वाळवी लागणार. त्याच शेडच्या सारवलेल्या भागात स्वयंपाकी स्वयंपाक करायचा. निदान डोक्यावर गवताचं का होईना छप्पर आलं. पाण्याची थोडीफार सोय झाली. स्वयंपाकाचा शिधा बरोबर आणला होताच. अशा तऱ्हेनं आम्ही त्या जंगलाला घर बनवलं. सोबत वन्यप्राणी होतेच. कोण कुठून एकदम दत्त म्हणून उभा राहील, याची खात्री नव्हती. पण काही का असेना, आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली.\nइथं आल्यावर बऱ्याच गोष्टी प्रयोग करत, चुकत शिकलो. उदाहरणार्थ, घड्याळ दुरुस्ती, ट्रान्झिस्टर दुरुस्ती, हातपंप कसे दुरुस्त करायचे वगैरे. या छोट्या छोट्या गोष्टींसाठी चंद्रपूरला जाणं शक्य नव्हतं. बाकी भांडी घासणं, कपडे धुणं, स्वच्छता या कामांची सवय होतीच. आनंदवनात असताना आम्ही या सगळ्यात ताईला मदत करायचो, त्यामुळं इथंही त्याचं काही वाटलं नाही.\nमी आणि माझे सहकारी इथं आल्यावर बाबा परत गेले. पण ते भेटायला यायचे, राहायचे. हेमलकसातलं हवामान एकदम टोकाचं. उन्हाळा खूप कडक, तशीच थंडीही. पाऊस तर एकदा कोसळायला लागला की, थांबायचं नावच घेत नाही. नागेपल्ली हा आमचा “बेस कॅंप’. तिथून हेमलकसा 65 किलोमीटरवर. उंचावर. त्यामुळे हा सगळा रस्ता चढाचा. तेव्हा तर रस्ता असा नव्हताच. सगळा कच्चा रस्ता. वाटेत आठ-दहा ओढे, नाले आणि नदी. हेमलकसात पाऊस सुरू झाला की उंचावरचं ठिकाण आणि जंगल त्यामुळे बदाबद कोसळायचा. हे पाणी खाली वाहत गेलं की, ओढ्या-नद्यांना पूर यायचा आणि रस्ते बंद व्हायचे. मग आम्ही इकडे आणि बाकीचं जग तिकडे. एकमेकांशी काही संपर्कच नाही. जून ते डिसेंबर या काळात सगळंच बंद.\nबाबांना हेमलकसाला राहावंसं वाटायचं. कारण पावसामुळे नंतर पुन्हा सहा महिने गाठ पडणार नसायची. इकडे आभाळ भरून आलेलं. पाऊस पडतोय. निघावं की नाही, असं वाटायचं. पाय निघायचा नाही. पण जास्त वेळ थांबलं तर नदी भरणार तर नाही, अशी काळजी. मग ते घाईघाईने निघायचे. कारण नदी पार झाली नाही तर ते अडकून बसणार, तेही पूर ओसरेपर्यंत. तो ओसरायला कितीही दिवस लागू शकतात. वाटेतले ओढेही भरल्याने ते परतही येऊ शकणार नाहीत. ते गेले तरी काळजी वाटत राहायची. कारण आम्हाला ते अडकले की व्यवस्थित पोहोचले, हे कळायलाही काही मार्ग नसायचा.\nतेव्हा रस्तेच नसल्यामुळे हेमलकसात बस वगैरे येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे बाबा ट्रकनं यायचे. नंतर नदी पार करून यायला लागायची ती डोंग्यातून. डोंगा म्हणजे लाकडाचा ओंडका कोरून केलेली छोटी होडी. ती पाण्याच्या एक इंच वर राहते. बाबा एरवी एकदम डॅशिंग. त्यांना घोड्यावर बसण्यापासून ते विहीर खोदण्यापर्यंत सगळ्या गोष्टी यायच्या. फक्त पोहायला यायचं नाही. त्यांना पाण्यापासून धोका आहे, असं कुठल्या तरी ज्योतिष्यानं बाबांच्या वडिलांना सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी बाबांना पाण्याजवळ जाऊच दिलं नव्हतं. त्यामुळं त्यांचं पोहायला शिकणं राहूनच गेलं.\nएकदा ते, मी आणि मंदा डोंग्यातून नदी पार करून येत होतो. यात पोहायला येणारा मी एकटाच. मंदालाही पोहता येत नाही. बाबा चेष्टेनं म्हणाले, “”काय रे, आत्ता होडी बुडली तर कुणाला वाचवशील मला की हिला” मी अर्थातच निरुत्तर झालो. पुढं बाबांना तब्येतीमुळं होडीतून येणं जमायचं नाही. मग ते नदीच्या काठापर्यंत ट्रकमधून झोपून यायचे आणि कांदोडीला मुक्काम करायचे. ते आलेत हा निरोप घेऊन तिथून जगन 30 किलोमीटर सायकल दामटत यायचा. मग आम्ही बैलगाडी घेऊन जायचो. सहसा बाबा सकाळी निघून दुपारपर्यंत पोचायचे. जगन निरोप घेऊन आला की आम्ही लगेच बैलगाडी घेऊन निघायचो. पोचायला रात्र व्हायची. तिथंच मुक्काम करायचा. त्यांना घडलेल्या बऱ्या-वाईट घटना सांगायचो. सकाळी ते आनंदवनाकडे आणि आम्ही हेमलकसाला यायला निघायचो. डिसेंबर ते जून त्यांच्या खूप चकरा व्हायच्या. आम्हाला काळजी वाटायची. पण ते ऐकायचे नाहीत.\nआनंदवनातून गाडी आली की प्रत्येकवेळी अमुकअमुक गोष्टी गेल्याच पाहिजेत, याच्यावर त्यांचा कटाक्ष असायचा. याचं कारण आम्ही जंगलात राहत असल्यानं आम्हाला काहीच मिळायचं नाही. सगळं धान्य, सामान, भाजीपाला, औषधं हे आनंदवनाहून यायचं. विकास स्वतः ट्रक चालवत हे सगळं आणायचा. आम्ही थोडीफार शेती सुरू केली होती, भाजीपाला लावला होता; पण तरीही ते पुरेसं नव्हतं. ज्या सहा महिन्यांत आमचा संपर्क तुटायचा, त्या सहा महिन्यांत तिथलाच भाजीपाला उपयोगाला यायचा. त्या काळासाठी डाळ, तांदूळ, कांदे, बटाटे भरून ठेवायचो.\nहेमलकसाभोवती छोटी छोटी शेकडो गावं असतील. तिथं राहणारे आदिवासी पिकवलेलं धान्य खायचे नाहीत. फळं, कंदमुळं आणि प्राणी मारून खाणं, हाच त्यांचा आहार. त्याशिवाय या परिसरात वनखात्यातील मोजकी माणसं असायची. त्यामुळे तिथं दुकानं कसली असणार दुकानं होती ती तीन-चार किलोमीटरवर भामरागडला आणि तीही अगदी किरकोळ माल, कांदे, बटाटे वगैरे ठेवायचे. ते आणायचं तर डोंग्यातून जावं लागायचं. शिवाय त्या वस्तू महाग असायच्या. त्यामुळं आम्ही आनंदवनातून येणाऱ्या शिध्यावरच अवलंबून होतो.\nबाबांप्रमाणे ताईही बऱ्याचदा यायची. तिची चार महिन्यांतून एक तरी फेरी असायचीच. तिलाही या सगळ्या प्रवासाचा त्रास व्हायचा. ट्रक, पुढं डोंगा आणि त्यानंतर 15 किलोमीटर चालत यायला लागायचं. पण आम्हाला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय तिचं समाधान व्हायचं नाही. तरुण मुलं अशी जंगलात राहताहेत म्हणून तिला वाईट वाटायचं. ताई आली की काय काय घेऊन यायची त्यामुळे ती आली की आमची दिवाळी असायची. इथल्या दमट हवेत तेव्हा पीठ टिकायचं नाही. चार-आठ दिवसांत त्याला अळ्या लागायच्या. त्यामुळे ताजं पीठ आलं की चारेक दिवस पोळ्या मिळायच्या. एरवी वरणभात आणि कांदा-बटाट्याची आलटून-पालटून भाजी, असंच आमचं जेवण असायचं. लहान असताना मी भात कधीच खायचो नाही. मला पोळीच लागायची. मात्र इथं ही साधी गोष्टही मिळू नये, म्हणून ताईला फार वाईट वाटायचं. आम्ही जातं नेलं होतं. पोळ्या खायची इच्छा झाली की आमच्यातले दोघंजण जात्यावर बसून पीठ दळायचे. मग ते पीठ चार दिवस पुरवून पोळ्याच खायच्या\nआनंदवनात काही निमित्ताने गोड झालं तर आम्हाला मिळत नाही, म्हणून त्यांच्या घशाखाली ते उतरायचं नाही. विकासही जास्तीत जास्त वेळा येऊन आम्हाला काही कमी पडत नाही ना बघायचा. सगळ्यांनाच हे जंगलात राहताहेत तर त्यांना कमी त्रास व्हावा, असं वाटायचं.\n���ुठल्याही आई-वडिलांना आपण कष्ट केले तरी आपली मुलं सुखात राहावी, असं वाटतंच. त्यामुळे त्यांचा जीव तुटायचा. विशेषतः पावसाळ्यात सगळे मार्ग बंद व्हायचे, तेव्हा तर ते फारच कासावीस व्हायचे. अर्थात आम्हाला त्याचं काही वाटायचं नाही. कारण मनाची तयारी होती. तरुणवय असल्याने उभारी होती.\nया वेळेस आम्हाला प्रत्येकी 150 रुपये पगार मिळायचा. राहणं, जेवणं-खाणं हे प्रकल्पावरच होत असल्यानं आणि खर्च करायला काही निमित्तच नसल्यानं ते पैसे खूपच होते. आमचं “किचन’ तेव्हा कमी लोक असल्यानं एकच होतं. ते पुढंही तसंच राहिलं. आमचं कुटुंब हे आमचं दोघांचं कधीच नव्हतं. ते सगळे मिळून असलेलं मोठं कुटुंबच होतं. मी सोडलो तर सगळे सुरुवातीला एकेकटेच होते. प्रत्येकाच्याच खाण्याच्या आवडीनिवडी होत्या, पण त्या पुरवणं शक्यच नव्हतं. त्यामुळं आमचा मध्यप्रदेशचा स्वयंपाकी जो स्वयंपाक करेल तो डोळे मिटून खायचा, हे पथ्य आम्ही कटाक्षानं पाळलं. अगदी मीठ नसेल तरी काही बोलायचं नाही.\nआम्ही सगळेच आपापली कुटुंबं सोडून इथं नवीन घर करायला आलो होतो. उमेद असली, तरी आजूबाजूचं वातावरण सरावाचं व्हायला वेळ गेला. मला झोपडीत राहायची सवय होती. साप, विंचवाची सवय होती. कष्टाचीही सवय होती. पण आजूबाजूला माणसं नसताना राहायची अजिबात सवय नव्हती. माझे सगळेच सहकारी माझ्याच वयाचे होते. एकाच ध्येयानं भारून एकत्र आले होते. पण कधीकधी आमचेही मतभेद व्हायचे. अशा वेळेस मन कुणाजवळ मोकळं करणार सल्ला कुणाला मागणार ही स्थिती माझीच नाही, सगळ्यांचीच होती. आयुष्याची सुरुवात करण्याच्या वयात आम्ही सगळेच खूप दूर आलो होतो, जिथं आम्हाला आमचे कुटुंबीय मनात असूनही आधार देऊ शकत नव्हते. शिवाय एवढ्या लांब, संपर्क नसलेल्या ठिकाणी राहिल्यानं त्यांची खूप काळजी वाटायची. त्यामुळे जोपर्यंत काही निरोप-बातमी कळत नाही, तोपर्यंत सगळं चांगलं आहे, असं समजायचं. या गोष्टीची आम्ही स्वतःला सवय लावून घेतली. “नो न्यूज इज गुड न्यूज’.\nआम्ही ज्यांच्यासाठी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत राहत होतो ते आदिवासी मात्र आमच्या वाऱ्यालाही उभे राहत नव्हते. त्यांचंही बरोबरच होतं… त्यांना आम्ही परग्रहावरून आलेले प्राणी वाटत असणार. त्यांची भाषा आम्हाला येत नव्हती, त्यामुळं त्यांना समजावणं शक्य नव्हतं. ती भाषा शिकायची तर त्यांच्याशी काहीतरी संपर्क त���ी व्हायला हवा; तोच होत नव्हता. त्यामुळं खूप त्रास व्हायचा. या सगळ्याची कल्पना आधी नव्हती असं नाही, पण प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरं गेल्यावरच त्याची तीव्रता आणि आधी न जाणवलेल्या गोष्टी कळायला लागल्या.\nचार लोकांत असताना एकाकी, उदास वाटलं तर मन रमवायचे मार्ग असतात. वाचन, संगीत. कुणी सिनेमाला जाऊन बसतो, तर कुणी मित्रांकडे जातो. इथं तसं काहीच नव्हतं. जंगलातली नीरव शांतता एक-दोन दिवस बरी वाटते, पण कधी कधी ती अंगावरही येते, विशेषतः तुम्ही अशा मनःस्थितीत असाल तर.\nयाच सुमारास मंदा नोकरी सोडून आली होती. तिची अवस्था तर अजून वाईट. एक तर हे सगळं आयुष्यच तिच्यासाठी नवीन. एक मी सोडलो, तर तिला मोकळेपणी बोलायलाही कुणी नव्हतं. प्रकल्पावर लग्न झालेले आम्हीच. माझी बहीण रेणुका काही दिवस राहिली होती; पण नंतर तीही नर्सिंगसाठी म्हणून परत गेली. रस्ते नाहीत, बस नाहीत. त्यामुळे मंदाचे आईवडीलही लग्नानंतर सात-आठ वर्षं हेमलकसाला येऊ शकले नाहीत. बहिणीही खूप नंतर आल्या. त्यामुळे तिलाही कुटुंबाचा आधार नव्हता. तिला काही बोलावंसं वाटलं, तर तिथं काम करणाऱ्या शांताबाई म्हणून होत्या त्यांच्याशी ती बोलायची. तेव्हा दळणवळणाच्या फोनसारख्या इतर सोयीही नव्हत्या. या सगळ्याचा आम्हा सगळ्यांनाच त्रास झाला. बाबा असले, तरी त्यांना सगळ्या अडचणी सांगणं शक्यच नव्हतं. पण त्यातून चांगली गोष्टही घडली. आपल्याला येणाऱ्या अडचणींना आपणच तोंड द्यायचं आहे, हे लक्षात घेऊन आम्ही त्यातून वाट काढायला शिकलो. दुसरं म्हणजे सततच्या सहवासानं, अडचणी एकत्र सोडवण्यानं आम्ही सगळे खूप जवळ आलो. त्यातून आमचं सगळ्यांचं असं एक कुटुंब तयार झालं.\nसुरुवातीला हेमलकसात संपर्काची काहीच साधनं नव्हती. फोन वगैरे जाऊ दे, रस्तेही नव्हते. तेव्हा नागेपल्लीच्या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारलेला जगन मचकाळे हाच आमच्यातला आणि आनंदवनातला दुवा होता. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा संपर्क पूर्णपणे तुटायचे आणि अशा वेळेस काही महत्त्वाचा निरोप, सामान पोचवायचं असेल, तर आम्ही पूर्णपणे जगनवर अवलंबून असायचो. तेव्हा त्याच्याकडं सायकलशिवाय वाहन नव्हतं. ती सायकल दामटत तो तब्बल 65 किलोमीटर निरोप द्यायलाही यायचा. कधी काही महत्त्वाची औषधं किंवा इतर आवश्यक सामान पोचवायला लागायचं. पावसाळ्यात इतर गाड्या येणं शक्यच नव्हतं. ��गन ते सायकलवर ठेवायचा. वाटेत दहा-बारा नाले, नदी असायची. बऱ्याचदा हे सगळं दुथडी भरून वाहत असायचं. एका तीरावर सायकल ठेवून जगन हे सगळं सामान हातात घेऊन पाण्यातून पलीकडच्या तिरावर जायचा. मग परत येऊन सायकल हातात घेऊन जायचा. सामान बरंच असेल तर त्याला अशा दोन-तीन फेऱ्या करायला लागायच्या. सामानाच्या ओझ्याने भरलेली सायकल ओढ असलेल्या पाण्यातून नेणं कठीण होतं, म्हणून हा सारा खटाटोप. पुन्हा पुढच्या नाल्यापर्यंत सायलकवरून रपेट. पाणी आलं की पुन्हा थांबायचं. पाणी जास्त असेल, तर ते उतरायची वाट बघत त्या निर्मनुष्य जंगलात तासन्‌ तास थांबून राहायचं. हे तो वर्षानुवर्षं करत आला आहे, तेही हसतमुखानं.\nहेमलकसात अशा एक ना अनेक अडचणी होत्या, पण हळूहळू त्यांची आम्हाला सवय होत गेली. दरम्यानच्या काळात मंदा प्रेग्नंट होती. इथं खाणंपिणं सगळंच मर्यादित. तिनं या वेळी ताज्या भाज्या खायला हव्यात. त्या कुठं मिळणार कपूर नावाचे ट्रक ड्रायव्हर तेव्हा त्या भागात बाबूंची वाहतूक करायचे. त्यांना याचं खूप वाईट वाटायचं. ते चंद्रपूर, नागपूरला गेले की तिकडून येताना हमखास ताज्या भाज्या घेऊन यायचे. त्यांच्याबरोबरचे संबंध खूप टिकले. त्यांच्या मुलांबरोबरही आमचे अजून संबंध आहेत. अशी सहृदयता आम्ही खूप अनुभवली. हे तरुण इथं सगळं सोडून येऊन बसलेत, त्यांना मदत करावी, अशी इच्छा तिथं येणाऱ्या प्रत्येकालाच व्हायची आणि त्यांनी ती यथाशक्ती केलीही.\nताईला हे कळलं तेव्हा ती येऊन मंदाला तिथून घेऊन गेली. पावसाळ्यात तिला तिथं ठेवणंही धोक्याचंच होतं. पिलूचा जन्म 9 ऑगस्ट 1975चा, नागपूरचा. त्या वेळेस मंदाचे वडील पक्षाघाताने खूप आजारी होते. तिच्या आईची खूप धावपळ व्हायला लागली. म्हणून पिलू झाल्यावर लगेच ताईनं मंदाला आनंदवनात आणलं. मला मात्र पिलूबद्दल काहीच कळलं नव्हतं. त्यांनी तिकडून पत्र टाकलं होतं. पण एवढ्या पावसात ते माझ्यापर्यंत कसं पोचणार बाबांनी जगनला फोन केला; पण पाऊसच एवढा होता की तो सायकलनंही येण्याच्या परिस्थितीत नव्हता. त्यामुळे मला बातमी कळलीच नाही. हेमलकसा उर्वरित जगापासून तुटलेलं होतं.\nदुसरीकडे, मी हेमलकसाला येऊन वर्ष होऊन गेलं तरी म्हणावे तसे पेशंटही येत नव्हते. आदिवासी नसलेले, छोटे दुकानदार, जंगलखात्यातले लोक उपचारासाठी यायचे. पण ज्यांच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं इथं आलो होतो त्यांचा विश्वास अजून मिळवू शकत नाही, याची खंत वाटायची. त्यासाठी काय करावं हे कळत नव्हतं. मलेरिया, मॅनेन्जायटिस हे इथले मुख्य आजार. त्याशिवाय झाडावरून पडून हात-पाय मोडणं, सर्पदंश, अस्वलाच्या हल्ल्यामुळं जखमी होणं, हेही नेहमीचंच. तेव्हा मलेरियाची साथ आली होती. गावोगाव फिरायचो. हेमलकसाच्या आसपास शेकडो छोटी गावं आहेत. गावं म्हणजे छोट्या वस्त्याच. 250-300 लोकसंख्येच्या 10-15 किलोमीटरवरच्या गावी जाऊन लोकांनी दवाखान्यात यावं असं आम्ही सांगायचो, समजावण्याचा प्रयत्न करायचो. पण भाषेची अडचण मोठी होती. मराठीतील एकही शब्द माडिया भाषेत नाही. ती पूर्णपणे वेगळीच भाषा आहे. ती भाषा शिकावी कशी असाही प्रश्न होता. कारण लोक खाणाखुणांनी का होईना, संवाद साधायला, समोर यायलाही तयार नव्हते.\nमाडिया गोंड आदिवासी फारसे कपडे वापरत नाहीत. आता काळ बदललाय. पण पूर्वी कमरेला बांधलेलं एक फडकं, एवढाच त्यांचा पोशाख. यापेक्षा जास्त कपड्यांसाठी त्यांच्याकडे पैसे कुठून असणार आणि त्यांना गरजही वाटत नव्हती. लहान मुलं तर तेवढेही कपडे घालायचे नाहीत. अगदी नुकतं जन्मलेलं मूलही तसंच उघडं असायचं. कितीही थंडी असो, पाऊस असो – यांचा वेष ठरलेलाच. आमचे कपडे बघूनही त्यांना परकेपणा वाटण्याची शक्यता होती.\nमला स्वतःला कपड्यांचा अजिबात शौक नव्हता. लहानपणापासून मी खादीच वापरत होतो. सुरुवातीला ताई माझ्यासाठी कपडे घ्यायची, नंतर मंदा घेऊ लागली. कॉलेजमध्ये असताना मी शर्ट-पॅंट घालायचो. हेमलकसाला आल्यावर पायजमा- शर्ट घालायला लागलो. तरीही कुडकुडणाऱ्या थंडीत हे आदिवासी उघडे राहतात, हे पाहून आपण पूर्ण कपडे घालतोय याची लाज वाटायला लागली. मग अर्धी पांढरी पॅंट आणि कोपरीसारखा अर्ध्या बाह्यांचा बनियन, असे कपडे मी घालायला सुरुवात केली. नंतर हेमलकसात सगळ्याच कार्यकर्त्यांनी हे कपडे घालायला सुरुवात केली. शक्य तेवढी काटकसर करायची म्हणून मी तेल, कंगवाही वापरणं बंद केलं. टायरच्या चपला घालायला सुरुवात केली. केस कापण्याची हेमलकसाला सोय नव्हती, तेव्हा मी स्वतःचे आणि इतरांचेही केस अनेकदा कापले आहेत.\nपेशंट न यायला भाषा, कपडे यापेक्षाही मोठी अडचण होती, ती म्हणजे अंधश्रद्धा. हे लोक शिकलेले नसले, तरी आम्ही त्यांच्यासाठी आलो आहोत, त्यांच्यावर उपचार करायची आमची इच्छा आहे, हे त्यांना कळत होतं; पण अ���ेक वर्षं चालत आलेल्या प्रथांना ते मोडू शकत नव्हते. प्रत्येक गावात एक मांत्रिक असायचा. कोणी आजारी पडलं तर त्यानं या मांत्रिकाकडंच उपचारासाठी जायचं, हा रिवाज होता. त्याला अर्थातच फारशी माहिती नसायची. पण किरकोळ जडीबुटीची औषधं तो द्यायचा, अंगारेधुपारे करायचा. कधी कधी पेशंट बरा व्हायचा, बऱ्याचदा नाही. पण या मांत्रिकाऐवजी आमच्याकडे आलं तर दैवी कोप होईल, अशी समजूत या लोकांत होती. त्यामुळे ते आमच्याकडे यायला घाबरायचे.\nहेमलकसाजवळच्या एका छोट्या गावात मादी नावाचा मुलगा होता. त्याला फीटचा त्रास व्हायचा. इथं थंडी प्रचंड आणि तिच्यापासून बचावासाठी दुसरी काही साधनं नाहीत. त्यामुळे लोक शेकोटी पेटवून अगदी जवळ झोपायचे. असे झोपले असतानाच हा मुलगा फीट आल्यामुळे शेकोटीत पडला आणि तीस-चाळीस टक्के भाजला. पारंपरिक उपाय केले; पण त्यानं फरक पडला नाही, म्हणून शेवटी गावातले लोक धीर करून त्याला आमच्याकडं घेऊन आले. या सगळ्यात काही दिवस निघून गेले होते. त्याच्या भाजल्याच्या जखमांना इन्फेक्शन होऊन त्यात अळ्या झाल्या होत्या. (कुष्ठरोग्यांवर उपचार करताना मी हे पाहिलं होतं. कुष्ठरोगात संवेदनाच होत नाहीत, त्यामुळे जखम झाली तरी कळत नाही. त्यामुळे त्या जखमेत अळ्या-पू होणं हे प्रकार नित्याचेच.) मी या मुलाची जखम स्वच्छ करून त्याला औषध लावलं आणि त्याला अँटिबायोटिक्सच्या गोळ्या दिल्या. त्यानं अशा गोळ्या त्यापूर्वी कधीही घेतल्या नसल्यानं त्याच्यावर त्याचा परिणाम लवकर झाला. त्याचं फीट येणं कमी व्हावं म्हणून त्याही गोळ्या दिल्या. तो खडखडीत बरा झाला. जो मुलगा मरायला टेकला होता तो आता महिन्याभरात चालतोय, नेहमीची कामं करतोय म्हटल्यावर त्याचा चांगला परिणाम झाला. मग अजून काहीजण आले. त्यांना डायरिया झाला होता. औषधानं तेही बरे झाले.\nहे सगळे पेशंट आसपासच्या गावांतून यायचे. आसपासची गावं म्हणजे कमीत कमी 15-20 किलोमीटर. तेवढं अंतर हे लोक सहज चालतात. काहीजण 100-150 किलोमीटरवरूनही यायचे. पेशंट अगदीच वाईट परिस्थितीत असेल तर त्याला ते स्वतः बनवलेल्या “स्ट्रेचर’वरून आणायचे. कापडाची झोळी करून किंवा बांबू एकमेकांना बांधून त्याला झाडाच्या सालीचा दोर बांधायचा, तिसरा बांबू मध्ये टाकायचा आणि त्या झोळीत पेशंटला झोपवून आणायचं.हा त्यांचा स्ट्रेचर. बाज किंवा ज्याला खाट म्हणतात ती उलटी करायची आणि त्याच्या पायांना दोरी बांधून दोघांनी वाहून आणायचं, अशीही पद्धत होती, अजूनही आहे. दोघांचे खांदे दुखतात म्हणून बरोबर आणखी चार-सहाजण येतात. पेशंट असा वाटेतल्या सगळ्या गावांतून आमच्याकडे यायचा. तो बरा झाला पाहिजे, हाच आमचा ध्यास असायचा, कारण नाही बरा झाला, तर त्याचा मृतदेह पुन्हा तसाच गावागावांतून जाणार. बाकीचे लोक ते सगळं बघणार आणि त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार. तसं घडू नये म्हणून येणारे पेशंट बरं होणं आवश्यक होतं. याचं खूप दडपण यायचं. आम्ही दोघंच डॉक्टर. त्यात पुन्हा आमचं ज्ञान पुस्तकी. प्रत्यक्ष अनुभव काही नाही. त्यामुळे पुस्तकं बघून, आपसात चर्चा करून उपचार कसे करायचे, हे ठरवायचो.\nएकदा अशाच एका माणसाला लांबच्या गावाहून चार-पाचजणांनी उचलून आणला. तो बेशुद्ध होता. बेशुद्ध असल्याने त्याला काय होतंय, हे कळायला मार्ग नव्हता. मलेरिया, मॅनेन्जायटिस काहीही असू शकत होतं. आमच्याकडे इतर तपासण्या करून निदान करायला काही साधनंही नव्हती. इतर कुणाचा सल्ला घ्यायचा तर फोन नव्हता. कंदिलाच्या उजेडात त्याला पाहिलं. एकमेकांशी बोलून काही औषधं दिली. आपल्या भरवशावर त्याला घेऊन आलेत, त्याला बरं वाटेल ना, या विचारात रात्रभर झोपच आली नाही. तिसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला आणि हायसं वाटलं. येताना खांद्यावरून आलेला पेशंट जाताना आपल्या पायांनी चालत गेला.\nलोकांना असे अनुभव येऊ लागल्यामुळे हळूहळू का होईना, पण परिस्थिती थोडी अनुकूल बनत गेली. पण लोक अजूनही मांत्रिकाकडे जायचे. एकतर त्याच्याबद्दल विश्वास होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे, अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे भीतीही होती. पण त्याच्या उपायांनी बरं वाटलं नाही, तर “”तुझ्याकडून बरा झाला नाही, आता डॉक्टरकडं जाऊन बघतो,” असं सांगून आमच्याकडं यायचा धीटपणा काहीजण दाखवू लागले होते.\nमांत्रिकांचा आम्हाला विरोध होता. साहजिकच आहे. आमच्यामुळे त्यांच्या पोटावर पाय येत होता. एकदा एका मांत्रिकाचीच मुलगी तापानं आजारी पडली. त्यानं त्याच्या पद्धतीनं उपाय केले; पण तिला बरं वाटेना. मुलगी हातची जाते की काय, या भीतीनं तो तिला आमच्याकडं घेऊन आला. तिला औषधं दिली, सलाइन लावलं. ती वाचली. त्यामुळे त्याचा आणि त्याच्यासारख्या काहींचा विरोध कमी झाला.\nपण कधी कधी आम्हालाही आजाराचं निदान करता यायचं नाही. कधीकधी पेशंट उपचारांना प्रतिसाद द्यायचा नाही. अशा वेळेस बरोबरचे लोक म्हणायचे, याला बाहेरचीच बाधा झाली आहे. याला मांत्रिकच बरा करेल. मग वाईट वाटायचं. कारण एकदा पेशंटला घेऊन गेले की गेले. तो परत यायचा नाही. तो थांबला असता तर त्याच्यावर वेगवेगळे उपचार करून बघितले असते, असं वाटत राहायचं. शेवटी आम्ही आपसात विचार करून एक तोडगा काढला. जर पेशंट लगेच बरा झाला नाही, तरी त्याला घेऊन जाऊ नका, अशी विनंती आम्ही त्याच्या नातेवाईकांना करायचो. तुमच्या मांत्रिकालाही इथंच बोलवा. त्यालाही उपचार करू दे, आम्हीही उपचार करतो. कुणाकडूनही तो वाचणं महत्त्वाचं, असं सांगू लागलो. अंगारे-धुपाऱ्यांनी पेशंट बरा होणार नाही, तो औषधांनीच बरा होईल, हे आम्हाला माहीत होतं; पण त्या लोकांना समजावून सांगणं कठीण होतं, म्हणून मग हा मार्ग काढला. त्यामुळे काहींचं श्रेय मांत्रिकाकडं गेलं असेलही; पण आम्हाला उपचार करायला मिळाले आणि रोगी बरा झाला, हे महत्त्वाचं होतं. या उपायानं मांत्रिकांचाही विरोध जवळजवळ संपला.\nत्याकाळी आम्ही सगळेच बांबूच्या पट्‌ट्या मारलेल्या झोपडीत राहत होतो. त्यामुळे पेशंट आले की. त्यांच्यावर उघड्यावरच उपचार करायचो. झाडाखाली किंवा कुठंही एक मांडव टाकलेला असे. तिथं ते राहायचे, कारण ते बऱ्याच लांबून, सत्तर-ऐंशी किलोमीटरवरूनही आलेले असायचे. बरोबर आठ-दहाजण असायचे. ते परत कसे जाणार मग पेशंटला बरं वाटेपर्यंत ते सगळे तिथंच राहायचे. तिथंच अन्न शिजवून खायचे. अजूनही हीच पद्धत आहे. मात्र आता मांडवाऐवजी शेड आहे. त्याला “घोटूल’ म्हणतात. आता दवाखान्याची इमारत झाली असली, तरी गंभीर पेशंट दवाखान्यात आणि बाकीचे बाहेर राहणंच पसंत करतात.\nआमच्या कार्यकर्त्यांपैकी पाच-सहाजण आम्हाला दोघांना मदत करायचे. आम्ही पेशंटकडून उपचारासाठी एक पैसाही घेत नव्हतो. औषधंही आम्हीच द्यायचो. त्यांची परिस्थिती डोळ्यांसमोर होती, त्यामुळं पैसे घ्यायचा प्रश्नच नव्हता. औषधं आणि इतर साधनं आनंदवनातून यायची. त्यामुळं सुरुवातीपासूनच आमचं धोरण अगदी काटकसरीचं होतं. जितके पैसे वाचवता येतील तितके वाचवायचे. पेशंटचं बॅंडेज तयार करणं, स्टरलाइज करणं, जखमा बांधणं, अशी छोटी छोटी कामंही खूप महत्त्वाची असतात. आमचे कार्यकर्ते त्यासाठी मदत करायचे. मंदा ज्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नोकरी करायची तिथं फारशी ऑपरेशन्स नसल्यानं फार काम नसायचं. त्यामुळे या वेळात नर्सेसबरोबर गप्पा मारताना त्या बॅंडेज तयार कशा करतात, हे तिनं शिकून घेतलं होतं. त्याचा इथं उपयोग झाला. ते तिनं इतरांनाही शिकवलं. दवाखान्यात जे गाऊन लागायचे तेही तिनंच शिवले. त्यासाठी शिवणाचं मशिनही मागवलं होतं. मांजरपाटाचे हे कपडे स्वस्त आणि टिकाऊ होते. त्यातले काही गाऊन अजूनही आहेत.\nहेमलकसा परिसराला डॉक्टरची गरज आहे, हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळं आम्ही तिथं गेल्यावर पेशंटची रीघ लागेल, असं वाटत होतं. प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. त्यामुळे सुरुवातीला धक्काच बसला होता, पण नंतर नंतर गाडी रुळावर येत गेली. आता गरजेचं होतं ते तिथली भाषा शिकणं. ती शिकल्याशिवाय त्यांना आम्ही त्यांचे वाटणार नव्हतो.\nमाडिया भाषेत उच्चार करण्याची विशिष्ट पद्धत हाच त्या भाषेचा “बेस’ आहे. ही भाषा मराठीहून अगदी वेगळी. तापाला या भाषेत “दंड’ म्हणतात. “यॉव’ म्हणजे पाणी. इथल्या वनखात्याच्या माणसांना ही भाषा माहीत होती. त्यांच्याकडून काही शब्द लिहून घेतले. पेशंटचीही मदत घेतली. त्याला खाणाखुणांनी विचारायचो, तुला काय झालंय मग तो आधी खुणांनी सांगायचा आणि त्याच्या भाषेत बोलायचाही. पोट दुखतंय, साप चावला, अस्वलानं मारलं वगैरे. मग ते शब्द लिहून ठेवायचो. त्याचा अर्थही मराठीत लिहायचो. यातून व्यवहारातले शब्द शिकलो. हळूहळू “तू काय करतोस मग तो आधी खुणांनी सांगायचा आणि त्याच्या भाषेत बोलायचाही. पोट दुखतंय, साप चावला, अस्वलानं मारलं वगैरे. मग ते शब्द लिहून ठेवायचो. त्याचा अर्थही मराठीत लिहायचो. यातून व्यवहारातले शब्द शिकलो. हळूहळू “तू काय करतोस गावाचं नाव काय’ हे विचारायला लागलो. दुभाष्या नसल्यानं त्रास व्हायचाच. मग कधी कधी गावात जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न करायचो. त्यातून हळूहळू जरुरीपुरती माडिया भाषा कळायला लागली.\nभाषा येत नव्हती तेव्हा औषधं कशी घ्यायला सांगायची, हा मोठा प्रश्न होता. त्यांनी औषधं, गोळ्या कधी बघितल्याच नव्हत्या. गोळ्यांचं रॅपर कसं काढायचं हे माहीत नव्हतं. लोक त्याच्यासकट गोळ्या खायचे. त्यांना औषधाचं प्रमाणही कळायचं नाही. कधी कधी सगळं औषध एकदम घेतलं तर बरं वाटेल, असं वाटल्यावरून सगळ्या गोळ्या एकदम खायचे. असे दोन-तीन प्रकार घडले. असं झालं की, त्याला उलटी करायला लावून ते जास्तीचं औषध ���्याच्या पोटातून बाहेर काढायचो. असं काही घडलं की भीती वाटायची. पहिला डोस आम्ही आमच्या हातानं तोंडात टाकायचो. पण नंतरच्या डोसाचं काय वेळा कशा सांगणार त्यांना घड्याळच माहीत नाही. मग सूर्याच्या स्थितीप्रमाणं उगवताना, डोक्यावर आल्यावर, मावळताना अशा वेळा समजावून सांगायचो. तरीही धोका होताच. पेशंट आमच्यासमोर असताना आमचं लक्ष असायचं. तो निघून गेला तर आता हा कसं औषध घेईल, याचं दडपण यायचं.\nमाडिया गोंड ही आदिवासी जमात खूपच मागासलेली आहे, याची कल्पना होती. बाबा जेव्हा भामरागडला सुरुवातीला घेऊन आले तेव्हा ते डोळ्यांनी पाहिलेलंही होतं. पण यांना लिहिता-वाचता येत नाही, कपडे घालायची सवय नाही, दुसरी भाषा येत नाही, एवढंच यांचं मागासलेपण मर्यादित नाही, याची जाणीव इथं आल्यावरच झाली. इतकं कमालीचं अज्ञान आणि इतकं अफाट दारिद्र्य, ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. गरिबीमुळं दोन वेळच्या खाण्याची मारामार. त्यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे ते मिळवायच्या तजविजीत. खाणं काय, तर कंदमुळं, आंबील, भात आणि मिळतील ते प्राणी. अगदी मुंग्यांची चटणीही ते करून खातात. कारण यापलीकडे काही दुसरे पर्याय असतात याची जाणीवच नाही. त्यामुळे कुपोषण प्रचंड. सगळेचजण खंगलेले. माझ्या दवाखान्यात आलेल्या एका मध्यमवयीन पुरुषाचं वजन अवघं 23 किलो होतं. माणसं ऐन तारुण्यात सुरकुतलेली. त्यांचं वय त्यांच्या दिसण्यावरून कळणारच नाही. त्यांच्या मुलाबाळांच्या वयावरून ते ओळखायचं. पण ते वय आणि समोरची व्यक्ती यांचा ताळमेळ कुठं बसणारच नाही, इतकी फसगत होते.\nगरिबीमुळं शिक्षण घ्यायला वेळ नाही आणि शिक्षण नाही म्हणून गरिबी हटत नाही, असं हे दुष्टचक्र सतत सुरू. त्यात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा. हे इतके स्वतःच्या कोषात अडकलेले की बाहेरचा वाराही त्यांना सहन न होणारा. त्यांना साबण त्याच्या रंगामुळं, गुळगुळीतपणामुळं खाण्याची वस्तू वाटायचा. कलिंगडासारखी फळं त्यांनी कधी बघितली नव्हती. आंबा वगैरे तर फार दूरची गोष्ट. हे सगळं पाहिलं की मन उदास व्हायचं. आपण इथं काम करायला आलोय, पण हे सगळं आपल्याच्यानं निभेल ना, असं वाटायचं. (त्यांच्याकडे बघून आम्ही आमच्या गरजा खूप कमी केल्या. इथली छोटी मुलं थंडीत तशीच वावरतात, हे बघून मला इतक्या वर्षांत कधी स्वेटर घालावासा वाटला नाही. मी नाही म्हणून मंदानंही घातला नाही आणि आम्ही घालत नाही म्हणून तिकडं आनंदवनात ताईनंही स्वेटर घालणं बंद केलं. इथं वीज येईपर्यंत तीही पंख्यासारख्या गोष्टी वापरत नव्हती.)\nमात्र मला वाटायचं की, या आदिवासींत अंधश्रद्धा आहे, अगदी कमालीची आहे, ती असूही नये. पण आपण त्याच्यावर नुसती टीका करणं योग्य नाही. याचं कारण आपण शिकलेलो आहोत आणि त्यामुळे चांगलं-वाईट आपल्याला कळतं, असं आपल्याला वाटतं. त्यांनाही त्यांच्या समजुतीप्रमाणं ते करताहेत तेच चांगलं, असं वाटत असणार. आपण एकदम बाहेरून येऊन “तुम्ही करता ते वाईट’ असं सांगितलं तर त्यांना कसं पटेल पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी सुरुवातीला त्यांच्या काही पारंपरिक चालीरीतींवर आक्षेप घ्यायचा प्रयत्न केला. त्यावर ते म्हणाले, “”आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं होतं का इथं या म्हणून पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी सुरुवातीला त्यांच्या काही पारंपरिक चालीरीतींवर आक्षेप घ्यायचा प्रयत्न केला. त्यावर ते म्हणाले, “”आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं होतं का इथं या म्हणून मग आमच्या गोष्टींत ढवळाढवळ कशाला करता मग आमच्या गोष्टींत ढवळाढवळ कशाला करता” तो एक मोठा धडा होता. खरोखरच हे लोक आपल्याला बोलवायला आले नव्हते. त्यांचं तुमच्यावाचूनही चाललेलंच होतं. आपण आपल्या समाधानासाठी इथं आलेलो आहोत. इथं असणं ही आपली गरज आहे, त्यांची नव्हे. हे जाणवल्यावर मग आपोआप काही गोष्टी सोप्या झाल्या. त्यातून कळलं की हे बदल असे घाईनं होत नसतात. वर्षानुवर्षं माणसं जे करत आली आहेत ते आपण जाऊ आणि बदलू, असं होत नाही. हे बदल हवेत असं त्यांना स्वतःला ठरवू दे. मग ते हळूहळू बदलतील. त्यासाठी आधी त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास तयार व्हायला हवा. त्यांचं प्रबोधन करण्याऐवजी त्यांना पर्याय देऊया आणि आशा करूया की ते योग्य तेच निवडतील.\nत्या वेळी काम करायची अशी आमची काही “सिस्टीम नव्हती. आम्ही सगळेच तरुण होतो. अनुभव नव्हता. सल्ला द्यायलाही कुणी नव्हतं. त्यामुळं आयुष्य जसं समोर येईल, तसं त्याला तोंड देत गेलो. सगळे वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेलो. वेगवेगळ्या विचारांचे. त्यामुळे मतभेद व्हायचे. बऱ्याचदा मूळ मुद्दा बाजूला राहून इतर गोष्टींवरच चर्चा व्हायची आणि मग आपल्याच कामाचं खूप दडपण यायचं. हा डोंगर कसा पार होणार, असं वाटायचं. अशा वेळेस एक पथ्य पाळलं ः मनाविरू���्ध घडलेल्या घटनांची चर्चा करायची नाही. चांगलं तेवढं घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं. मुळात आमच्या सगळ्यांची वेव्हलेंग्थ जुळलेली होती. प्रत्येकालाच इथं काम करायचं होतं. ते महत्त्वाचं होतं. त्यामुळं आपण हे जे प्रवाहाविरुद्ध काम सुरू केलंय, ते चालू राहावं यासाठी खूप काळजी घ्यावी लागली, तडजोडी कराव्या लागल्या. सगळ्यांनाच…\nहेमलकसा, पो. भामरागड, जि. गडचिरोली, 444703.\nसंपर्क : अनिकेत आमटे : 9423208802\nसप्टेंबर 9, 2009 येथे 11:46 pm\nदीपक साळुंके म्हणतो आहे:\nसप्टेंबर 10, 2009 येथे 1:44 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nगुलाबी चित्रामागील भेदक वास्तव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/now-add-seven-to-the-aadhaar-card-117061900023_1.html", "date_download": "2018-12-14T19:25:46Z", "digest": "sha1:H6EET235XHVGD74CSJQLHCA5VYVHUOLR", "length": 9279, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आता सातबारादेखील आधारकार्डशी जोडा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआता सातबारादेखील आधारकार्डशी जोडा\nबॅंक खाते आणि पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने आता आधार कार्डसंबंधित महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे जमिनीचा सातबारादेखील आधार कार्डशी जोडणे करणे बंधनकारक करणार आहे. यासंदर्भात सर्व राज्यांना आदेश देण्यात आले असून, याची लवकरच अंमलबजावणी सुरु होणार\nकेंद्र सरकारने यासाठी 15 जून रोजी याबाबतची सूचना सर्व राज्यांना दिली आहे. यामध्ये 1950 पासून ते आतापर्यंत सर्व जमीनीची कागदपत्रे जमीन मालकाच्या आधार कार्डशी जोडण्याची सूचना केली आहे. विशेष म्हणजे, जे नागरीक आपल्या जमिनींचे रेकॉर्ड आपल्या आधार कार्डशी लिंक करणार नाहीत, त्यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता बाळगणे (प्रोहिबिशन) कायद्याअंतर्गत कारवाई होणार आहे. सर्व राज्यांना पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे.\nपालखी मार्गात अडथळा आणला, संभाजी भिडेसह कार्यकर्त्यांवर गुन्हा\nओडिशाला विशेष दर्जा देण्याची गरज नाही\nजर्मनीचे माजी चान्सेलर हेलमुट कोल यांचे निधन\nदेवदर्शनासाठी गेलेल्या महिलेवर फॉर्चूनर गाडीमध्ये सामुहीक बलात्कार\nशेतकऱ्याचे देशव्यापी आंदोलन, 6 जुलै ते 2 ऑक्टोबर पदयात्रा\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्��ा सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/jnu-vc-jagadesh-thinks-army-tank-campus-will-inspire-students-61852", "date_download": "2018-12-14T20:41:35Z", "digest": "sha1:2R6G2DESNCAR3FD77ZNDONOWPOT6JD6H", "length": 13359, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "JNU VC Jagadesh Thinks Army Tank on Campus Will Inspire Students \"जेएनयु'मध्ये मध्ये एक रणगाडा आणून ठेवा: जेएनयु कुलगुरु | eSakal", "raw_content": "\n\"जेएनयु'मध्ये मध्ये एक रणगाडा आणून ठेवा: जेएनयु कुलगुरु\nसोमवार, 24 जुलै 2017\nजेएनयुमध्येही एक रणगाडा ठेवण्यात यावा. यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भारतीय लष्कराच्या त्यागाचे व पराक्रमाचे सतत स्मरण राहिल\nनवी दिल्ली - देशातील एक प्रभावशाली विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे (जेएनयु) कुलगुरु एम जगदीश कुमार यांनी केंद्र सरकारला एक विचित्र विनंती केली आहे. \"विद्यापीठामधील विद्यार्थ्यांना भारतीय लष्कराकडून केल्या जाणारा त्याग व पराक्रमाचे स्मरण रहावे, म्हणून विद्यापीठाच्या आवारात एक रणगाडा ठेवण्यात यावा,' अशी विनंती कुमार यांनी केली आहे.\nगेल्या वर्षी (2016) जेएनयुमधील विद्यार्थ्यांकडून भारतविरोधी घोषणा देण्यात आल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या या विद्यापीठामध्ये रणगाडा ठेवण्याची कु���गुरुंची ही मागणी राजकीय दृष्टया वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता आहे.\nजेएनयुमध्ये या वर्षी \"कारगिल विजय दिवस' साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास भारताचे माजी लष्करप्रमुख व सध्याचे राज्य पराराष्ट्र मंत्री व्ही के सिंह, आणि केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. यावेळी बोलताना कुलगुरुंनी सिंह व प्रधान यांना विद्यापीठास एक रणगाडा \"मिळवून' देण्याची विनंती केली.\n\"इतर कोणत्याही देशात लष्कराला प्रश्‍न विचारले जात नाहीत. भारत हा लोकशाही देश असल्याने काही लोक भारताला हिणविण्यात धन्यता मानतात. परमेश्‍वराने अशा लोकांना सुबुद्धी द्यावी. भारतीय लष्कराने केलेल्या त्यागाचे स्मरण कारगिल विजय दिवसाच्या माध्यमामधून करण्यात येते. जेएनयुमध्येही एक रणगाडा ठेवण्यात यावा. यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भारतीय लष्कराच्या त्यागाचे व पराक्रमाचे सतत स्मरण राहिल,'' असे कुमार म्हणाले.\nयावेळी कुमार यांनी जेएनयुकडून यासंदर्भात उचलण्यात आलेल्या पावलांचा उल्लेखही करण्यात आला. \"भारतमाता की जय', \"वंदे मातरम' अशा घोषणा देत विद्यापीठात काढण्यात आलेल्या \"तिरंगा मार्च'ने इतिहास घडविल्याची भावना त्यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली.\nमहाजन आले...\"खूष' केले...अन्‌ जिंकून गेले\nधुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आणि मोठे महाभारत घडले. भाजपमध्ये बंडाळी झाली,...\nINDvsAUS : भारताचे 'भेदक' गोलंदाज निष्प्रभ; ऑस्ट्रेलिया सुस्थितीत\nपर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी थोडे...\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यात चहापानानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने पीटर हॅंडस्कॉंबचा एका हातात अप्रतिम झेल घेतला. पहिल्या कसोटी सामन्यात उस्मान...\nगौतम गंभीर आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत\nनवी दिल्ली - भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर तो काय करणार याची साऱ्यांनाच उत्सुकता...\nगडकरी म्हणतात, 'मल्ल्याजी' चोर कसे\nमुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' ���ोर कसे होऊ शकतात असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क भारतातील...\nराममंदिराची 'लिटमस टेस्ट' भाजप-शिवसेना फेल\nमुंबई - हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यात राममंदिराचा मुद्दा तापवून 2019 मधील निवडणुकीत मतपेढी भक्‍कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/survey-cotton-beans-and-pulse-under-cross-cap-127638", "date_download": "2018-12-14T19:35:17Z", "digest": "sha1:IDEAKM2MFCTFU73DEUNECIDCNSBZ37QD", "length": 15027, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "survey of cotton beans and pulse under cross cap क्रॉपसॅप अंतर्गत कापूस, सोयाबिन, तुर पिकाचे होणार सर्वेक्षण | eSakal", "raw_content": "\nक्रॉपसॅप अंतर्गत कापूस, सोयाबिन, तुर पिकाचे होणार सर्वेक्षण\nसोमवार, 2 जुलै 2018\nयेवला : पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कृषी विभागातर्फे यापूर्वी सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविण्यात येत आहे. क्रॉपसॅप अंतर्गत खरीपा मध्ये कापुस,सोयाबिन व तुर या पिकाचे सर्वेक्षण कृषि सहाय्यक व शेतकरी मित्रांमार्फत होणार आहे.\nयेवला : पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कृषी विभागातर्फे यापूर्वी सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविण्यात येत आहे. क्रॉपसॅप अंतर्गत खरीपा मध्ये कापुस,सोयाबिन व तुर या पिकाचे सर्वेक्षण कृषि सहाय्यक व शेतकरी मित्रांमार्फत होणार आहे.\nआज तालुका कृषि अधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि दिन साजरा करण्यात आला.यावेळी कृषी विभागाने हि माहिती दिली. पंचायत समितीच्या सभापती नम्रता जगताप अध्यक्षस्थानी होत्या. प्रथम वसंतरावजी नाई��� व सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जगताप यांच्या हस्ते जमिन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात येवुन त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.\n१३ कोटी वृक्ष लागवड अभियान अंतर्गत जगताप यांच्या यांचे हस्ते कृषि चिकीत्सालय परिक्षेत्रावर नारळ रोपाची लागवड करुन सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.कृषि दिनाचे औचित्य साधुन तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत तालुक्यातील शेतकरी मित्र व कृषि सहाय्यक यांचे क्रॉप संर्दभात येत्या हंगामात करावयाच्या कामाचे नियोजन करण्यात आले. क्रॉपसप अंतर्गत पिकाचे सर्वेक्षण होणार असून त्यासाठी मंडळ कृषि अधिकारी डी.जी. गायके यांनी मोबाईल अॅपच्या वापराबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.\nप्रामुख्याने एकात्मिक किड व्यवस्थापनावर भर देण्याबाबत शेतकरी मित्रांना व शेतकज्यानां आव्हान केले.शेतकरी मित्र विनायक भोरकडे,प्रमोद भागव, नंदु पुणे यांनी मनेागत व्यक्त केले. तालुका कृषि अधिकारी अभय फलके यांनी क्रॉपस्ॉप योजनेचे महत्व सांगितले. येत्या हंगामात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या आठवडयात शेतकरी मित्र व कृषि सहाय्यक यांची एकत्रित सभा घेवुन मार्गदर्शन करण्याचे सर्वानुमते ठरले.सुत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक हितेंन्द्र पगार यांनी केले. कृषि पर्यवेक्षक भाऊसाहेब काळोखे, प्रभारी मंडळ कृषि अधिकारी भाऊसाहेब पाटोळे, प्रभारी मंडळ कृषि अधिकारी मुकुंद चौधरी,कृषि विस्तार अधिकारी उमेश सुर्यवंशी व इतर कृषि सहाय्यक उपस्थित होते.संतोष गोसावी यांनी आभार मानले.\nअडीच लाख कापसाच्या गाठींची निर्मिती\nजळगाव ः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असल्याने परदेशात कपाशीला मागणी असते. यंदा परदेशात कपाशीला जरी मागणी नसली तरी खानदेशात कापूस जिनिंग...\nपांढऱ्या सोन्याची उत्पादकता घटली\nअमरावती : बोंडअळीची पर्वा न करता गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीची जास्त पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलाच. कपाशीची...\nदीडशे एकरांवर देशमुख यांची करार शेती\nशिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर रघुपतराव देशमुख यांची सुमारे ५० एकर शेती खारपाण पट्ट्यात आहे. येथे विविध पिके घेण्यास मर्यादा...\nजनावरांचे आरोग्य वाऱ्यावर, चारा पिके उरावर\nजळ���ाव - जळगावसह निम्म्या राज्यात दुष्काळ आहे. दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी राज्यात तयारी सुरू आहे. पाण्याच्या टंचाईसह चाऱ्याची प्रचंड टंचाई...\nहवा मानवी सेतू (पोपटराव पवार)\nवेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-finepix-ax650-point-shoot-digital-camera-silver-price-p34olx.html", "date_download": "2018-12-14T19:41:59Z", "digest": "sha1:UJYPTDBK2YGEVZTBC35HML6TMXSZDYFD", "length": 15877, "nlines": 343, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्��ा रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत Sep 07, 2018वर प्राप्त होते\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वरशोषकलुईस उपलब्ध आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 4,699)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1400 sec\nमिनिमम शटर स्पीड 1/4 sec\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 7 पुनरावलोकने )\n( 788 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 369 पुनरावलोकने )\n( 31 पुनरावलोकने )\n( 1658 पुनरावलोकने )\n( 1416 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 26 पुनरावलोकने )\n( 511 पुनरावलोकने )\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/and-the-mountain-ranges-kalkarai-light/", "date_download": "2018-12-14T20:30:44Z", "digest": "sha1:3K7NUOBQZTQOVCQP4OI7G7N5TAJNEAL3", "length": 13359, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अन् डोंगरकुशीतले 'कळकराई' प्रकाशले!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअन् डोंगरकुशीतले ‘कळकराई’ प्रकाशले\nग्राहकसेवेसाठी दीड किलोमीटर खोल दरीत दुरुस्तीचे काम\nसह्याद्रीच्या डोंगरकुशीत असलेले कळकराई (ता. मावळ) गाव.\nपुणे/ निशिकांत राऊत : कळकराई हे आंदर मावळातील अत्यंत दुर्गम, सह्याद्रीच्या डोगरांनी वेढलेले गाव. सुमारे दीड किलोमीटर खोल व अरुंद दरीत असणाऱ्या वीजवाहक तारा वादळी पावसामुळे तुटल्या अन् वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व धाडसी तरूणांनी अरुंद व खोल दरीत उतरून दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यामुळे कळकराई गाव पुन्हा प्रकाशले व महावितरणच्या ग्राहकसेवेने ग्रामस्थ सुद्धा आनंदले.\nमावळ तालुक्यातील कळकराई गाव हे खेड, मावळ व कर्जत तालुक्यांच्या सिमेवर आहे. कळकराईजवळील सावळा गावापर्यंत डांबरी रस्ता आहे. त्यापुढे सुमारे साडेतीन किलोमीटर डोंगराला वळसा घालत, धबधब्यांचे वेगवान प्रवाह ओलांडून जंगलातील अत्यंत खडतर पायवाटेने डोंगर पायथ्याशी असलेल्या 70 घरांच्या कळकराई गावात जाता येते. मावळकडे दळणवळणासाठी अत्यंत प्रतिकूल बिकटवाट आणि डोंगरदऱ्या असल्याने कळकराईमधील सर्व व्यवहार प्रामुख्याने कर्जतच्या बाजारपेठेत होतात. फक्त प्रशासकीय कामासाठी या गावाचा मावळ तालुक्याशी संबंध आहे. सन 2005 मध्ये कळकराई गावाजवळील डोंगरमाथ्यावर वीजयंत्रणेसह रोहित्र उभारण्यात आले. त्यास महावितरणच्या तळेगाव उपकेंद्रातून 22 केव्ही वाहिनीद्वारे वीज देण्यात आली. या रोहित्रापासून सुमारे दीड किलोमीटर अरुंद दरीमध्ये 5 ते 6 किलोमीटर लांबीच्या वीजतारा टाकून कळकराई गावाला वीजपुरवठा सुरु आहे.\nकळकराई गावाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी या डोंगरमाथ्याच्या बाजूने पायथ्यापर्यंत नवीन वीजतारा टाकण्यासह दुरुस्तीचे काम करण्यात आले.\nहा वीज पुरवठा सुरळीत असतानाच जूनच्या पहिल्या आठवड्यात वादळ व मुसळधार पावसाने आंदरमावळात थैमान घातले. यामध्ये दरीत असलेल्या वीजतारा तुटल्या अन् कळकराई गावाचा वीजपुरवठा खंडित झाल��. अतिशय खोल, अरुंद, कातळ पाषाण असलेल्या दरीमधील दुरुस्ती कामाचे खडतर आव्हान महावितरणसमोर होते. डोंगरावरील रोहित्रापासून ते पायथ्याशी असलेल्या कळकराई गावापर्यंत नवीन वीजतारा टाकणे आवश्यक होते. संततधार पाऊस असल्याने निसरड्या दरीत उतरणे शक्य झाले नाही. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्याही परिस्थितीत प्रयत्न केला पण दुरुस्तीचे काम शक्य झाले नाही.\nकळकराई गावात महावितरणचे 55 वीजग्राहक आहेत. विशेष म्हणजे ते नियमित वीजबिलांचा भरणा करणारे आहे. या प्रामाणिक वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणकडून निसर्गाशी झुंज देत वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरु झाले. प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनीही कळकराईच्या वीजपुरवठ्याची माहिती घेतली तसेच दुरुस्तीच्या कामाबाबत मार्गदर्शन केले. अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता प्रल्हाद खडके यांच्या नेतृत्वात दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली. नवीन वीजतारा आणि दुरुस्तीचे साहित्य डोंगराळ पायवाटेने नेण्यासाठीच सुमारे 4 ते 5 दिवस लागले, अशी त्या ठिकाणची नैसर्गिक स्थिती आहे. उपकार्यकारी अभियंता विजय जाधव, शाखा अभियंता श्याम दिवटे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून सहकार्याचे आवाहन केले.\nथकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वसुलीची व वीजपुरवठा खंडित…\nचेक बाऊंस झाल्यास वीजग्राहकांना 1500 रुपयांचा दंड\nत्यानंतर महावितरणचे प्रशिक्षित कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व ठाकर समाजातील धाडसी तरूण आदी सुमारे 30 ते 35 जणांच्या पथकाने डोंगरमाथ्यावरून खोलदरीतून कळकराईपर्यंत वीजतारा ओढण्याचे काम सुरु केले. या जोखमीच्या कामात महावितरणचे अधिकारी धोका टाळण्यासाठी स्वतः देखरेख करीत होते. नवीन वीजतारा ओढणे व इतर महत्वाचे दुरुस्ती काम करण्यासाठी 5 दिवसांचा कालावधी लागला. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता हे काम नुकतेच पूर्ण झाले. त्यानंतर सुरळीत वीजपुरवठ्याने कळकराई गाव पुन्हा प्रकाशले अन् ग्रामस्थांचे चेहरे सुद्धा आनंदाने उजळले. महावितरणचे अभियंते, कर्मचाऱ्यांचे व दुरुस्ती कामात सहकार्य करणाऱ्या धाडसी तरूणांचे ग्रामस्थांनी खुल्यादिलाने कौतुक केले.\nमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मिळणार अखंड वीज\n… अन्यथा कायदा हातात घेऊ – जितेंद्र आव्हाड\nथकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वसुलीची व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी कठोर…\nचेक बाऊंस झाल्यास वीजग्राहकांना 1500 रुपयांचा दंड\nनागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा कारवाई : ऊर्जामंत्री\nलोडशेडिंगच्या मुद्यावरुन तोडफोड-जाळपोळ झाली तर आम्ही जबाबदार नाही : आव्हाड\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने…\nमुंबई : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजातील युवकांमध्ये मोठा असंतोष पहायला मिळत आहे. राज्यात मराठा आरक्षण…\nमोदी सरकारला मोठा दिलासा, राफेल घोटाळा झालाच नाही \n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित…\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/moon-tattoos-idea-for-girls/", "date_download": "2018-12-14T20:13:09Z", "digest": "sha1:JXTYMITBEJGHM2KXIRJIGXSXYZWUIVBR", "length": 11564, "nlines": 60, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "मुलींसाठी चंद्र टॅटू कल्पना - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nसोनिटॅटू मार्च 12, 2017\n1. चंद्र मांजर सह टॅटू मागे एक मुलगी आकर्षक आणि मोहक करा\nमुलींच्या पाठीवर मांजरीने गोंधळ घालतो. हे त्यांना अधिक आकर्षक आणि मोहक बनवते\n2 निळा आणि काळ्या शाईच्या डिझाइनसह चांदांचे गोंदण एक भव्य स्वरूप आणते\nब्लॅक केस असलेल्या तपकिरी स्त्रियांना ब्लू आणि ब्लॅक शाई डिझाइनसह चंद्रच्या टॅटू आवडतील; या टॅटूचे डिझाइन त्यांची त्वचा रंगाशी जुळते जेणेकरून त्यांना सेक्सी आणि आकर्षक दिसू शकेल\n3 गुलाबी शाई सह चंद्र लोणी, गुलाब फूल डिझाइन एक सुंदर देखावा आणते\nब्राऊन महिलांना गुलाबी शाई सह चंद्र लोखंडी जाळी प्रेम, परत वर फ्लॉवर डिझाइन गुलाब; या टॅटूचे डिझाइन त्यांचे केस आणि त्वचेचे रंग जुळते जेणेकरून त्यांना सेक्सी आणि आकर्षक दिसू शकेल\n4 मुलींना अधिक करिष्माई बनविण्यासाठी या चमकदार चंद्रच्या ट��टू डिझाइनची शाई\nहलक्या जंतूंचे स्त्रिया त्यांच्या चेहऱ्यावर अधिक करिष्माई बनविण्यासाठी परत या चमकदार चंद्राच्या टॅटू डिझाईन शाईसाठी जातील\n5. चंद्र परत मान वर टॅटू मोहक देखावा आणते\nबिनबाधा-ब्लेलेसवर टाकल्या गेलेल्या मुलींना मागे वळून गोंधळ घालणे आवडते. यामुळे त्यांना अधिक आकर्षक बनवा\n6. चंद्र पाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा वर टॅटू काळी शाई डिझाइनसह एक मुलगी सुंदर दिसत करण्यासाठी त्वचेचा रंग जुळते\nमुलींना त्यांच्या लेग दर्शविण्यासाठी आणि आकर्षण बिंदू करा करण्यासाठी पाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा वर काळी शाई डिझाइन चंद्र चंद्र गोंद\n7. चंद्र छाती वर टॅटू एक मुलगी आकर्षक करते\nएक गुलाबी शाई डिझाइन फ्लॉवरच्या सहाय्याने वरच्या छातीवर तपकिरी मुलींना चंद्रमा गोंदणे आवडेल; या टॅटू डिझाइन त्यांना मोहक आणि तेही करा\n8 बाजूला मांडी वर चंद्र tattoo मुलींना एक आकर्षक देखावा देते\nमुली, विशेषत: एक छोटीशी झुळूक आणि लहान स्कर्ट परिधान करून त्यांच्या बाजूच्या जांभ्यावरील चंद्राच्या टॅटूवर जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करणे.\n9. चंद्र मागे टॅटू एक महिला जबरदस्त दिसतात बनवते करते\nमागे एक काळी शाई डिझाइन असलेल्या चंद्रमाचे गोंदण एक महिला जबरदस्त आकर्षक आणि सुंदर दिसते\n10 एक नारंगी शाई डिझाइनसह चंद्रमादी गोंदण स्त्रीला सजावटीचे बनवतात\nआकर्षक दिसण्यासाठी इच्छुक असलेल्या स्त्रियांनी एका नारंगी शाईची रचना, शाई डिझाइनसह चंद्रमाचे गोंदण केले जाईल.\n11 एक जांभळा शाई डिझाइन असलेल्या महिलांसाठी चंद्राचा टॅटू त्यांना आकर्षक वाटतात\nकाळ्या रंगाच्या काळ्या रंगाच्या डिझाइनसह चंद्राच्या टॅटूवर ब्राऊन चमकत असलेला स्त्रिया जातील; या टॅटूचे डिझाइन त्यांना आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी बनवते\n12 काळी शाईची रचना असलेली चंद्राची गोंदण एक मुलगी सुंदर दिसते\nस्त्रिया त्यांच्या सुंदर निसर्ग दर्शविण्यासाठी एक काळी शाई डिझाइनसह सुंदर मून गोंदरासाठी जातात\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक. मला टोपी डिझाइनची टोपी, सेमिकोलन, क्रॉस, गुलाब, बटरफ्लाय, सर्वोत्कृष्ट मित्र, मनगट, छाती, जोडपे, बोट, फुल, खोपडी, अँकर, हत्ती, उल्लू, पंख, पाय, सिंह, भेडु, परत, पक्षी आणि हृदयाचा प्रकार आवडतो. . मला माझ्या वेबसाइटवर भिन्न वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडेल. आम्ही चित्रांचे कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करतो. तू माझ्या मागे येऊ शकतोस गुगल प्लस आणि ट्विटर\nचेरी ब्लॉसम टॅटूताज्या टॅटूमांजरी टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूपाऊल गोंदणेसंगीत टॅटूभौगोलिक टॅटूमुलींसाठी गोंदणेशेर टॅटूदेवदूत गोंदणेडोळा टॅटूचंद्र टॅटूविंचू टॅटूसूर्य टॅटूचीर टॅटूबहीण टॅटूअँकर टॅटूहात टॅटूहत्ती टॅटूफूल टॅटूगोंडस गोंदणउत्तम मित्र गोंदणेहार्ट टॅटूआदिवासी टॅटूkoi fish tattooटॅटू कल्पनामेहंदी डिझाइनपुरुषांसाठी गोंदणेफेदर टॅटूजोडपे गोंदणेऑक्टोपस टॅटूगरुड टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूस्लीव्ह टॅटूमैना टटूपक्षी टॅटूहोकायंत्र टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूडायमंड टॅटूक्रॉस टॅटूअनंत टॅटूप्रेम टॅटूबाण टॅटूमान टॅटूगुलाब टॅटूबटरफ्लाय टॅटूमागे टॅटूछाती टॅटूहात टैटूवॉटरकलर टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/lucknow-news-mastermind-arrested-fake-aadhar-card-81502", "date_download": "2018-12-14T20:54:53Z", "digest": "sha1:E3Y4OKALHG7BKWJ4MNMP6BE7NVL43PV3", "length": 13744, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "lucknow news \"Mastermind\" arrested on fake aadhar card बनावट \"आधार'प्रकरणी \"मास्टरमाइंड'ला अटक | eSakal", "raw_content": "\nबनावट \"आधार'प्रकरणी \"मास्टरमाइंड'ला अटक\nगुरुवार, 9 नोव्हेंबर 2017\nलखनौ: बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या टोळीच्या मास्टरमाइंडला उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसटीएफ) अटक केली असल्याचे अधिकाऱ्यांनी आज सांगितले. दुर्गेशकुमार मिश्रा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा मध्य प्रदेशातील राहणारा आहे.\nमिश्रा याला \"एसटीएफ'ने मंगळवारी अटक केले. बोटांचे बनावट ठसे तयार करून त्या साहाय्याने आधार कार्ड तयार करणाऱ्या टोळीचा मिश्रा हा मास्टरमाइंड असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आधार कार्ड तयार करणाऱ्या भारतीय नागरिकां��� प्राधिकरणाच्या (यूआयडीएआय) नियमांचे उल्लंघन करून बनावट आधार कार्ड तयार केल्याचा आरोप मिश्रावर आहे.\nलखनौ: बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या टोळीच्या मास्टरमाइंडला उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसटीएफ) अटक केली असल्याचे अधिकाऱ्यांनी आज सांगितले. दुर्गेशकुमार मिश्रा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा मध्य प्रदेशातील राहणारा आहे.\nमिश्रा याला \"एसटीएफ'ने मंगळवारी अटक केले. बोटांचे बनावट ठसे तयार करून त्या साहाय्याने आधार कार्ड तयार करणाऱ्या टोळीचा मिश्रा हा मास्टरमाइंड असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आधार कार्ड तयार करणाऱ्या भारतीय नागरिकांक प्राधिकरणाच्या (यूआयडीएआय) नियमांचे उल्लंघन करून बनावट आधार कार्ड तयार केल्याचा आरोप मिश्रावर आहे.\nदहा सप्टेंबर रोजी दहा जणांना अटक करत \"एसटीएफ'ने बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या मोठ्या टोळीचा छडा लावला होता. बनावट आधार कार्ड तयार करण्यासाठी या टोळीतील सदस्य स्वतःच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या छायाचित्रांचा वापर करत होते. \"यूआयडीएआय'च्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात लखनौमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनंतर \"एसटीएफ'ने ही कारवाई केली आहे.\nबोटांच्या बनावट ठशांचा वापर\n\"यूआयडीएआय'साठी आधार कार्ड तयार करण्याचे काम करणाऱ्या खासगी संस्थेत मिश्रा हा सहायक व्यवस्थापक म्हणून काम करत होता. \"यूआयडीएआय'च्या सॉफ्टवेअरमध्ये हस्तक्षेप करत बोटांच्या बनावट ठशांच्या आधारे आधार कार्ड तयार करण्याची माहिती मिश्रा याने कानपूरमधील सौरभसिंह याला दिली होती. सौरभसिंह याला यापूर्वीच अटक झाली आहे, अशी माहिती \"एसटीएफ'च्या अधिकाऱ्याने दिली.\n#Yogi4PM पोस्टर लावणारे तिघे अटकेत\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर...\n#Yogi4PM योगींना आणा, देश वाचवा...\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर...\nबुलंदशहरप्रकरणी दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या\nलखनौ : बुलंदशहर हिंसाचारप्रकरणी एसएसपी कृष्ण बहादूर सिंह यांची उत्तर प्रदेश सरकारने बदली केली आहे. त्यांच्या जागी सीतापूरचे पो���िस अधीक्षक...\nदलित असल्याने माझ्याकडे दुर्लक्ष; सावित्रीबाईंचा भाजपला रामराम\nनवी दिल्ली : बहराइच लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी आज (गुरुवार) भाजपच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला. ''भाजप...\nबुलंदशहर हिंसाचारामागे कट- पोलिस महासंचालक\nलखनौ- उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या हिंसाचारामागे कट असल्याचा संशय पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी बुधवारी व्यक्त केला. बाबरी मशीद...\nरोहितने फोडले धावांचे फटाके\nलखनौ : रोहित शर्माने मंगळवारी धावांचे फटाके फोडत येथील नव्या कोऱ्या अटलबिहारी बाजपेयी स्टेडियमचे थाटात उद्‌घाटन केले. रोहितच्या फटकेबाजीने भारताने 20...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/akshay-tritiya-pahat-event-sakal-42340", "date_download": "2018-12-14T20:48:36Z", "digest": "sha1:YS45UBSX2YVKTDRRQSBSEX2DR6RE7H3A", "length": 13408, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "akshay tritiya pahat event by sakal सूरमयी संगीतात रंगणार ‘अक्षय तृतीया पहाट’ | eSakal", "raw_content": "\nसूरमयी संगीतात रंगणार ‘अक्षय तृतीया पहाट’\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\n‘सकाळ’तर्फे उद्या आयोजन; भक्‍तिगीतं, भावगीतं व चित्रपट गीतांची मेजवानी\n‘सकाळ’तर्फे उद्या आयोजन; भक्‍तिगीतं, भावगीतं व चित्रपट गीतांची मेजवानी\nपुणे - गाण्यांची परंपरा, जुन्या आठवणी व नव्या संकल्पना गप्पा व गाण्यांच्या माध्यमातून उलगडणारी ‘अक्षय तृतीया पहाट’ ही सूरमयी मैफल शुक्रवारी (ता. २८) सकाळी होत आहे. ‘सकाळ’ने आयोजित केलेला हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ६ वाजता होणार आहे.\nमहाराष्ट्राला संगीतकलेची परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्राच्या संगीत परंपरेत रसिक प्रेक्षकांच्या मनावर आपल्या स्वरांनी गेली अनेक दशके अधिराज्य गाजवणाऱ्या सुधीर फडके व श्रीधर फडके या पिता-पुत्रांचा सांगीतिक प्रवास या कार्यक्रमाच्या माध्यम���तून उलगडणार आहे.\nया दोघांनी संगीतबद्ध केलेली ‘देव देव्हाऱ्यात नाही’..., फुलले रे क्षण माझे..,\nविठ्ठल आवडी.., पंढरीचा चंद्रमा नभात... यांसारखी भक्तिगीतं, भावगीतं व चित्रपट गीतांच्या गाण्यांची मेजवानी पुणेकर रसिक प्रेक्षकांना मिळणार असून, गीतरामायणाच्या आठवणी, गाण्यांचा इतिहास व परंपरा\nयांचा एकत्रित अनुभव गप्पा व गाण्यांच्या स्वरूपात संगीतप्रेमींना मिळणार आहे. श्रीधर फडके, शिल्पा दातार- पुणतांबेकर व शेफाली कुलकर्णी यांच्या\nगायकीतून हा परंपरेचा ठेवा रसिकांपर्यंत पोचणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना रिडीफाईन कॉन्सेप्टस्‌च्या योगेश देशपांडे यांची असून, त्यांच्यासह अपूर्वा मोडक या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. रांका ज्वेलर्स कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर उपलब्ध आहेत. काही जागा राखीव आहेत. कार्यक्रमासाठी प्रवेशिका घेऊन येणे आवश्‍यक आहे.\nकोठे - बालगंधर्व रंगमंदिर\nकेव्हा - शुक्रवार, २८ एप्रिल, सकाळी ६ वा.\nसहभाग - श्रीधर फडके, शिल्पा दातार-पुणतांबेकर व शेफाली कुलकर्णी\nप्रवेशिका मिळण्याचे ठिकाण - ‘सकाळ’ कार्यालय, ५९५ बुधवार पेठ, पुणे (सकाळी १० ते सायंकाळी ६)\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nसहायक आयुक्तांवर गंभीर नसल्याचा ठपका\nनागपूर : मालमत्ता करवसुलीत गंभीर नसल्याचा ठपका ठेवत दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना आज प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली. विशेष म्हणजे तीन दिवसांत...\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत...\nराष्ट्रमाता जिजाऊंचा पुस्तकात उल्लेख शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणून\nपुणे: अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढर���ूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nपैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक\nजुन्नर : पैसे मोजून देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ महिलेची 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार कुसूम धर्माजी तळपे, (वय 65 रा.घाटघर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=86&Itemid=189", "date_download": "2018-12-14T19:20:42Z", "digest": "sha1:WBI3IF3I5HV2WM3SWW3YOFLLE7XAWG5Z", "length": 7156, "nlines": 59, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "वसलसुत्तं", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nएवं मे सुतं | एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्स आरामे || अथ खो भगवा पुब्बण्डसमयं निवासेत्वा पत्तचीवरं आदाय सावत्थियं पिण्डाय पाविसि || तेन खो पन समयेन अग्गिकभारद्वाजस्स ब्राह्मणस्स निवेसने आग्गि पज्जलितो होति आहुति पग्गहिता || अथ खो भगवा सावत्थियं सपदानं पिण्डाय चरमानो येन अग्गिकभारद्वाजस्य ब्राह्मणस्स निवेसनं तेनुपसंकमि || अद्दसा खो अग्गिकभारद्वाजो ब्राह्मणो भगवन्तं दूरतोव आगच्छंन्त | दिस्वान भगवन्तं एतदवोच | तत्रेव मुण्डक तत्रेव समणक तत्रेव वसलक तिट्ठाही ति | एवं वुत्ते भगवा अग्गिकभारद्वाजं ब्राह्मणं एतदवोच | जानासि पन त्वं ब्राह्मण वसलं वा वसलकरणे वा धम्मे ति || न ख्वाहं भो गोतम जानामि वसलं वा वसलकरणे वा धम्मे || साधु मे भवं गोतमो तथा धम्मं देसेतु यथाहं जानेय्यं वसलं वा वसलकरणे वा धम्मे ति || तेन हि ब्राह्मण सुणाहि साधुंक मनसि करोहि भासिस्सामी ति || एवं भो ति खो अग्गिकभारद्वाजो ब्राह्मणो भगवतो पच्चस्सोसि || भगवा एतदवोच-\nअसें मी ऐकलें आहे | एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिण्डिकाच्या आरामांत राहत होता || तेव्हां भगवान सकाळच्या प्रहारीं कपडे करून व पात्र आणि चीवर घेऊन श्रावस्तींत पिण्डपातासाठीं गेला || त्या समयीं आग्निक भारद्वाजाच्या घरीं आग्नि प्रज्वलित केला होता, व आहुति देण्यांत येत होती || तेव्हा भगवान् श्रीवस्तीमध्यें घरोघरी भिक्षेसाठीं फिरत असतां आग्निक भारद्वाजाच्या घरीं आला || आग्निक भारद्वाजानें भगवंन्ताला दुरूनच पाहिलें | पाहून तो भगवन्ताला म्हणाला | हे मुण्डक, हे श्रमणक, हे वृषलक, तेथेंच रहा || असें बोलल्यावर भगवान् आग्निक भारद्वाज ब्राह्मणाला असें बोलला | हे ब्राह्मण, तुला वृषल कोण आणि वृषलाचे गुण कोणते तें माहित आहे काय || भो गोतम, वृषल कोण आणि वृषलाचे गुण कोणते हें मी जाणत नाहीं | आपण मला असा धर्मोपदेश करा कीं, जेणें करून वृषल कोण व वृषलाचे गुण कोणते हें मी जाणूं शकेन || असें जर आहे तर, हे ब्राह्मण, माझें म्हणणे ऐक, आणि नीट लक्ष्यांत घें, मीं आतां बोलतों || ठीक आहे असें आग्निक भारद्वाजानें भगवन्ताला उत्तर दिलें || भगवान् म्हणाला -\nकोधनो उपनाही च पापमक्खी च यो नरो |\nविपन्नदिट्ठि मायावी तं जञ्ञा वसलो इति ||१||\nरागीट, सूड उगविण्याची बुद्धि धरणारा, गुणी जनास दोष लावणारा पापी, मिथ्यादृष्टी आणि मायावी, असा जो मनुष्य, त्याला वृषल समजावें ||१||\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=107&Itemid=210", "date_download": "2018-12-14T19:19:16Z", "digest": "sha1:VXBTG3FOHUQGTNPP3JEJ7HIH5D2H4NJL", "length": 9994, "nlines": 63, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "बुद्ध", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nपौराणिक पंथामध्यें ब्रह्मा, विष्णु आणि शिव ही तीन मुख्य दैवतें गणिलीं आहेत. ख्रिस्ती धर्मांत पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या तिहींना प्राधान्य दिलें आहे. त्याचप्रमाणें बौद्ध धर्मांत बुद्ध, धर्म आणि संघ ह्या त्रयीला श्रेष्ठत्व मिळालें आहे. बौद्ध धर्म पौराणिक धर्मापेक्षां किंवा ख्रिस्ती धर्मापेक्षां प्राचीन असल्यामुळें त्याचें अनुकरण पौराणिकांनी आणि ख्रिस्त्यांनी केलें असावें असें कित्येकांचे अनुमान आहे. ह्या अनुमानाला संख्येचें साम्य यापलीकडे कांही आधार असेल असें मला वाटत नाहीं. पुराणांतील त्रिमूतींची किंवा बायबलांतील त्रयीची बहुतेक सर्व श्रोत्यांस माहीती असेलच. परंतु बौद्��� धर्मांतील १त्रिरत्नाची पारख अद्यापि आमच्या बांधवांपैकीं बर्‍याच जणांस झाल्याचें दिसून येत नाहीं. तेव्हां आजच्या ह्या पहिल्या व्याख्यानांत ह्या त्रिरत्नांपैकी पहिलें रत्न बुद्ध त्याची बौद्धांचा मूळग्रंथ जो त्रिपिटक त्यास अनुसरून थोडीशी माहिती आपणांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करितों.\n(१- बुद्ध धर्म आणि संघ यांना बौद्ध वाङमयात त्रिरत्न किंवा रत्नत्रय अशी संज्ञा आहे.)\nबुद्धाची माहिती देणारे ललितविस्तर आणि अश्वघोषकृत बुद्धचरित काव्य हे दोन ग्रंथ संस्कृत भाषेंत प्रसिद्ध आहेत. पालिभाषेंत जातकाच्या प्रस्तावनेंत बुद्धचरित कथन केलें आहे. अलीकडे जे इंग्रजीभाषेंत बुद्धचरित्रावर ग्रंथ झाले आहेत, ते बहुतेक वरील ग्रंथांच्या आधारें लिहिले आहेत. ह्या ग्रंथांतून बुद्धाच्या बालपणींच्या कित्येक चमत्कारिक आणि असंभवनीय गोष्टी सांगितल्या आहेत. आरंभी जेव्हां युरोपियन पंडितांनी ह्या गोष्टी वाचल्या तेव्हां त्यांतील कित्येकांनी बुद्ध ही ऐतिहासिक व्यक्ति नसून पौराणिक देवता असावी असें अनुमान केलें. प्रो० सेनार या प्रेंच पंडितानें सूर्योपासनेपासून बुद्ध दैवताची कल्पना निघाली असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. हा त्याचा सिद्धांत चिरायु झाला नाहीं.\nकांही वर्षांमागें आर्क्यालोजिक खात्यानें नेपाळी तरांईतील लुंबिनिदेवी ह्या गांवी नेपाळी सरकारच्या परवानगीनें कांहीं जमिनींत गाढून गेलेल्या मोडक्या इमारती खणून काढिल्या. त्यांत एक अशोकराजाचा शिलास्तंभ सांपडला. ह्या स्तंभावर अशोकानें पालिभाषेंत लिहिविलेला लेख आहे तो येणेंप्रमाणे:--\n“देवान पियेन पियदसिंन वीसति वसाभिसितेन अतन आगाच महीयिते हिध बुध्दे जाते सक्यमुनीति सिला विगडाभिचा कालापितसिलाथंबेच उसपापिते हिध भगवं जातेति लुंमिनिगामे उबालिके कते अथभागियेच\n(देवांचा प्रिय प्रदर्शी (ह्य०अशोक) राजानें आपल्या अभिषेकास वीस वर्षें झाल्यावर येथें शाक्यमुनि बु्द्ध जन्मले होते ह्यणून स्वत:येऊन पूजा केली. चारी बाजूंस शिलास्तंभाची भिंत बांधिली, आणि (हा) शिलास्तंभ उभारिला. ह्या ठिकाणीं भगवान् बुद्ध जन्मले होते ह्याणून ह्या लुंबिनी गांवाचा कर माफ करण्यांत आला, आणि (विहाराला) कांही नेमणूक करून देण्यांत आली.)\nह्या शिलालेखानें बुद्ध ही पौराणिक देवता नसून ऐतिहासिक व्यक्ति होती अशी पाश्चात्य पंडितांची खात्री झाली, व प्रो० सेनारच्या वर सांगितलेल्या कल्पनेची इमारत आपोआप ढांसळून पडली तथापि ह्या पंडितांनी वर सांगितलेल्या चरित्रविषयक तीन ग्रंथांच्या पलिकडे जाऊन अति प्राचीन पालिग्रंथांत बुद्धचरित्रासंबंधीं काय माहिती मिळते, ललितविस्तरादि ग्रंथांतून सांगितलेल्या चमत्कारिक कथांस मूळ ग्रंथांत आधार आहे कीं काय, इत्यादि गोष्टींचा विचार केल्याचें दिसून येत नाहीं, व हें तर फार महत्त्वाचें आहे. तेव्हां केवळ मूळ पालिग्रंथ त्रिपिटक याच्या आधारें बुद्धचरित्राची माहिती देण्याचें येथें मीं योजिलें आहे.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nसंघ भाग १ ला\nसंघ भाग २ रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-kaas-lake-107853", "date_download": "2018-12-14T20:45:26Z", "digest": "sha1:KQJH5C4VET6GQAKQOCLNTCMPNSNAWE54", "length": 11002, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news kaas lake कास तलावावर लगीनघाई! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nकास - कास तलावाची उंची वाढवण्याचे काम सुरू असल्याने जेसीबी, पोकलेन, डंपरच्या आवाजाने कास तलावाचा परिसर भरून गेला आहे.\nकास - कास तलावाची उंची वाढवण्याचे काम सुरू असल्याने जेसीबी, पोकलेन, डंपरच्या आवाजाने कास तलावाचा परिसर भरून गेला आहे.\nसातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलावाची उंची वाढवल्यानंतर सध्यापेक्षा पाच पट पाणीसाठा वाढेल. आता जुन्या भिंतीवरून तलावाची पाणीपातळी ३० फूट आहे. हे पाणी उन्हाळ्यात कमी पडते. धरणाच्या भिंतीतून गळती होणारे पाणी मोटारीच्या साहाय्याने पाटात उचलून पाण्याची तूट भरून काढण्याचा प्रयत्न पालिकेकडून दर वर्षी उन्हाळ्यात होतात. नवीन भिंतीमुळे गळती थांबण्याबरोबरच पाणीसाठ्यात वाढ होऊन सातारा शहराला २४ तास पाणीपुरवठा होणार आहे. कास तलावाची उंची वाढविण्याचे सध्या काम युद्धपातळीवर सुरू असून, विविध यंत्रासह कामगारांच्या वावराने कास तलावाचा परिसर गजबजला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात बुडून जाणारी व भिंतीच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडून कास पठारावर वन विभागाचे ताब्यात देण्यात आली आहे. राजमार्ग व चेक नाक्‍यावर ही झाडे एकत्र करून सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांच��� कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\n#WaterIssue पुण्याचे पाणी निम्म्यावर\nपुणे - पुणे शहराला दररोज १२५० एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी...\nकासारवाडी, चिखलीत सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प\nपिंपरी - शहरासह हिंजवडी, चाकण व तळेगाव दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया...\nपुणे - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदी, तलाव, बंधारे आणि कालवे यातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाने आता...\n‘पालिका आपल्या दारी’ची स्थायीच्या सभेवर छाप\nसातारा - ‘पालिका आपल्या दारी’ या उपक्रमांत नागरिकांनी मांडलेल्या दीर्घकालीन समस्यांवर उपाययोजना करण्यावर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी भर दिल्याचे...\nपाणी चोरी केल्यास फौजदारी\nमुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अनिर्बंध पाणी उपसा रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/prakash-abitkar-as-a-labharthi-of-loan-waiver/", "date_download": "2018-12-14T19:29:33Z", "digest": "sha1:6DJBSYOVAG2FWHSDGYFRVYNF447SJKFL", "length": 9511, "nlines": 129, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "आमदाराच्या खात्यात रक्कम जमा, कर्जमाफी योजनेत घोटाळा? – थोडक्यात", "raw_content": "\nआमदाराच्या खात्यात रक्कम जमा, कर्जमाफी योजनेत घोटाळा\n15/12/2017 टीम थोडक्यात नागपूर, महाराष्ट्र 0\nनागपूर | कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी करणाऱ्या आमदाराच्या खात्यातच कर्जमाफीचे पैसे जमा झालेत. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर त्यांनी ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.\nप्रकाश आबिटकर यांनी बुधवारी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करत सरकारला जाब विचारला होता. तसेच तात्काळ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आबिटकरांच्या खात्यावर कर्जमाफीचे 25 हजार रुपये जमा झाले. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी कर्जमाफीसाठी कुठलाही अर्ज केला नव्हता.\nमाझ्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली असेल तर राज्यातील कर्जमाफीमध्ये घोटाळा झाला असेल, असा आरोप आबिटकर यांनी केलाय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास...\nमोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप ...\n“संताप ओळखा नाहीतर आज फास लावून घे...\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमं...\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळा...\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका...\nराम मंदिरासाठी शिवसेना आक्रमक; लोकसभेत म...\nशेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय होणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव झाल्यामु...\nखरं खरं सांगा, खरा फेकू कोण\nभाजप खासदार संजय काकडे पुन्हा राष्ट्रवाद...\nशरद पवारांनी सांगितलं, कुठं कुठं चुकले न...\nमहिन्याने निकाल लागत असेल तर ईव्हीएमचा उपयोग काय\nविराट-अनुष्काच्या हनिमूनचा पहिला फोटो, लाईक्सचा पाऊस\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्���ा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/12/blog-post_21.html", "date_download": "2018-12-14T19:23:37Z", "digest": "sha1:ZSO65ZPJGL32GCMXWKASELBMKDDLPYIV", "length": 37574, "nlines": 287, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: दाद द्यायलाच हवी असे........", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nदाद द्यायलाच हवी असे........\nहल्लीच माझ्या मैत्रिणीच्या मुलाची बॅग गडबडीत रिक्शातून घ्यायचीच राहून गेली. मुलगा बिचारा अगदी घाबरला, गोंधळला....कपडे-सामान सुमान गेले वर आई-बाबा ओरडतील ही भिती. रिक्षा तर गेली निघून. बरे याच्याकडे सामान जास्त असल्याने मित्र आलेला सोबत दुसऱ्या रिक्शातून आणि त्याने हा घोळ केलेला. आता मित्राला किती दोष देणार आणि देऊनही उपयोग काय..... बॅग थोडीच मिळणार होती. शेवटी मन खट्टू करून हा घरी पोचला. दुसऱ्या दिवशी मित्राचा फोन.... रिक्षावाल्याने बॅग घरी आणून दिली आहे. एका क्षणात सगळ्यांचे चेहरे खुलले. आनंदीआनंद पसरला. त्या रिक्षावाल्याला बक्षीस द्यायलाच हवे असे पटकन मैत्रीण म्हणाली. हल्लीच्या जगात इतके चांगले कपडे, इतर सामान कोण आणून देतेय परत. प्रामाणिक होता गं अगदी. रिक्षावाल्याच्या या प्रामाणिक कृतीने या सगळ्यांची रुखरूख संपली. मुलाची सुटी आनंदात जाणार.\nही घटना जितक्या लोकांना कळली तितक्या सगळ्यांचा चांगुलपणावरचा विश्वास वाढीस लागला. उद्या जर आपल्याला कोणाचे काही सामान सापडले आणि त्यात त्याच्या मालकापर्यंत पोचण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध असेल तर ते नक्कीच पोचते केले जाईल हा मनात असलेला भाव अजून दृढ झाला. मला वाटते तात्कालिक फायदा तर झालाच पण दूरगामी परिणामकारक फायदा जास्त महत्त्वाचा. ��ा घटनेतून काही घटना आठवल्या. प्रामाणिकपणा हा वयातीत व सांपत्तिक स्थितीशी अजिबात संबंधीत नसतो. तो मुळात मनातच असावा लागतो. अतिशय पैसेवाले लोकही उचलेगिरी, भामटेगिरी करताना आपण पाहतोच. आणि एखादा अत्यंत गरीब अचानक सापडलेले कोणाचे पैसे सचोटीने परत करताना दिसतो. खरे तर त्याची परिस्थिती फार वाईट असते पण मनाने तो सच्चा असतो. विश्वास या शब्दाचा अर्थ त्याला कळलेला असतो. बरेचदा बाहेरच्या देशात हे चांगुलपणाचे अनुभव जास्त येतात असे दिसते परंतु मला मात्र नेहमी वाटते प्रामाणिकपणा देशातीत आहे. कारण त्याचे मूळ तुमच्या संस्कारात-मनात रुजलेले असते.\nलोकलने रोज प्रवास करणाऱ्या सगळयानांच डब्यात येणाऱ्या कानातले, क्लिप्स, पिना, तत्सम खजिना घेऊन येणाऱ्या बायका-पोरी म्हणजे खास जिव्हाळ्याच्या. घ्यायचे असो वा नसो स्त्रीसुलभ हौस असतेच प्रत्येकीला. मैत्रिणींसोबत चर्चा करत हे बघ गं... कसे दिसतेय घेऊ का वगैरे संवाद नेहमीचेच. या विकायला येणाऱ्या पोरी-बायकाही उत्साहाने व धंद्याचे टेक्नीक अंगी बाणवून असतात. मग कधी कधी एखादी नेहमीची खास सलगीने जवळ येईल व ताई हे बघा खास तुमच्याकरता आणले मी. खूप छान दिसेल तुमच्या कानात. घेता का अशी साखरपेरणी करत हक्काने तुम्हाला घ्यायला भाग पाडेल. अशातलीच ती एक. संध्याकाळची ठाणा लोकल ठरलेली होती. अगदी ती चुकलीच तर तिच्या मागची. रोजच ही साधारण विशीच्या आसपासची मुलगी पाठीवरच्या झोळीत तान्हुले आणि हातात चार खच्चून भरलेले ट्रे घेऊन भायखळा- करी रोडच्या मध्ये चढे. मरणाची गर्दी त्यात बाळ आणि या ट्रेंचे वजन. मला तर भितीच वाटे. पण ही एकदम बिनधास्त.\nस्वच्छ धुतलेली टेरीकॉट-पॉलिएस्टर मिक्स साडी, नीट विंचरलेले केस. पावडर-टिकली लावून हसतमुखाने गोड गोड बोलत माल खपवत असे. दिवाळी अगदी दोन दिवसावर आली होती. जोतो काही न काही खरेदीच्या मागे होता. सगळ्यांच्या मनातला उत्साह चेहऱ्यावरही दिसत होता. ही लगबगीने माझ्याजवळ आली. ताई हे पाहिलेत का तुम्हाला आवडतात ना तसेच खडे व मोती एकत्र असलेले सुंदर कानातले आणलेत मी. थोडे महाग आहेत पण खऱ्या मोत्याला मागे टाकतील, एकदम झकास आहेत. घ्या न ताई. ती आर्जवे करू लागली. कानातले खरेच छान होते. मी एक घेतले. पैसे द्यायला पर्स उघडली आणि लक्षात आले की एकदम पाचशेचीच नोट आहे. नाहीतर दहा व पाच. कानातले पंचावन्न रुपयांचे होते. शिवाय मी टिकल्याही घेतल्या होत्या. सगळे मिळून साठ रुपये झालेले. तिच्याकडे सुटे नव्हतेच. आता आली पंचाईत. ती म्हणाली ताई ठाण्याला खूप वेळ आहे मी तोवर आणत्ये सुटे करून.\nमी तिला पैसे देऊन टाकले. समोरच बसलेल्या दोन-तीन अनोळखी बायकांनी, अहो कशाला दिलेत इतके पैसेकाय मूर्खपणा.... असा दृष्टिक्षेपही टाकला. पण मी दुर्लक्ष केले. दादर आले आणि पाहता पाहता डब्यात प्रचंड गर्दी झाली. जरा इकडचे तिकडेही व्हायला जागा नव्हती. करता करता भांडुपाला गाडी आली.... निघाली आणि ती मला प्लॅटफॉर्मवर दिसली. माझ्या समोरच्या बायांना पण दिसली. एक पटकन म्हणाली, \" आता ही बया कसली परत करतेय तुमचे पैसे. गेले समजा. नको तिथे विश्वास कशाला ठेवायचा मी म्हणते. \" मलाही एक क्षणभर वाईट वाटले. निदान हिने मला सांगायचे तरी. मी पैसे तीच्या लेकराला दिले असते तर मला आनंद तरी झाला असता. आताही लेकरालाच मिळतील पण कुठेतरी माझी रुखरूख असणार त्यात. आणि पुढे मी कधीही कोणावर विश्वास ठेवणार नाही. जाऊ दे झालं....एक धडा मिळाला. असे म्हणून मी विषय डोक्यातून काढून टाकला.....अर्थात म्हणून तो गेला नाहीच.\nदिवाळी धामधुमीत गेली. जोडून चौथा शनिवार व रविवार आल्याने मस्त मोठी सुटी मिळाली. या सगळ्या मजेतही कुठेतरी मनात ठसठस होतीच. नंतरचा आठवडाही काहीतरी होत राहिले आणि माझी नेहमीची ट्रेन काही मिळाली नाहीच. पंधरा दिवसांनंतर संध्याकाळी खिडकीत बसून छान डुलकी लागलेली तोच माझ्या हातावर एकदम काहीतरी जड वजन जाणवले. कोणी काय ठेवलेय म्हणून डोळे उघडले तर ही समोर. \" ताई, जीवाला नुसता घोर लावलात माझ्या. अवो माझा नवरा एक नंबरचा उडाणटप्पू. रोजच माझे पैसे हिसकून घेतोय. कसेबसे लपवत फिरते मी. त्यात तुमची ही जोखीम गेले पंधरा दिवस सांभाळून जीव दमला माझा. हे घ्या तुमचे उरलेले पैसे. मोजून घ्या नीट. म्हनला असाल ना चंद्रीने पैसे खाल्ले म्हणून. ताई अवो हे पैसे घेऊन कुठं बंगला बांधणार का मी. रोज तुम्हाला तोंड कसे दाखवले असते सांगा बरं. या लेकराची शपथ. आपल्याला नग बा कोनाचा पैसा.\" असे म्हणून तिने ४४० रुपये माझ्या हातावर ठेवले. तिचा तो आवेश आणि खरेपणा मनाला भिडून गेला. त्यातलेच शंभर रुपये तिच्या लेकराच्या हातावर ठेवले आणि थँक्स मानले. खुशीत गाणे गुणगुणत मला टाटा करून गेली.\nगावदेवी मार्केटमध्ये जुनेपुराणे कपडे घरी येऊन घेऊन जाणारे चारपाच जण बसतात. एकदा असेच तिथे चौकशी करत होते. तिथलाच एक मुलगा...साधारण बारा तेरा वर्षाचा असेल. म्हणाला, तुम्ही व्हा पुढे मी सायकलवरून येतोच मागोमाग. मी बरे म्हटले आणि निघाले. घरी गेले पाच मिनिटातच बेल वाजली. तो आलाच होता. कपडे बरेच होते. मग त्याने अगदी धंद्याच्या खास सराईत नजरेने प्रत्येक कपड्याचे मोजमाप केले. सिल्क कसे उपयोगाचे नाही. अजून पँट नाहीत का साड्या काढा ना ताई अजून वगैरे बडबड करत शेवटी कसे उपयोगाचे कपडे कमीच आहेत मग कसे जमायचे अशी गोळाबेरीज करून काही पैसे माझ्या हातावर ठेवले आणि तो गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी बेल वाजली, पाहिले तर हा उभा. मला पाहिले आणि खिशातून पाकीट काढले आणि माझ्या हातावर ठेवले. \" अग बाई साड्या काढा ना ताई अजून वगैरे बडबड करत शेवटी कसे उपयोगाचे कपडे कमीच आहेत मग कसे जमायचे अशी गोळाबेरीज करून काही पैसे माझ्या हातावर ठेवले आणि तो गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी बेल वाजली, पाहिले तर हा उभा. मला पाहिले आणि खिशातून पाकीट काढले आणि माझ्या हातावर ठेवले. \" अग बाई हे तुला दिलेल्या कपड्यात का गेले होते हे तुला दिलेल्या कपड्यात का गेले होते\" नवरा नियमीतपणे सात वर्षे वैष्णवदेवीला जात होता त्यातल्या शेवटच्या ट्रीपचा प्रसाद, आठशे-नऊशे रुपये व एक मोठे देवीचे चांदीचे नाणे त्या पाकिटात होते. आणि पाकीट मी देऊन टाकलेल्या कोटाच्या खिशातल्या आतल्या कप्प्यात होते. त्यामुळे कळलेच नव्हते.\nत्या पोराने इतके पैसे व नाणे परत आणून दिलेत हे मला खरेच वाटेना. त्याचे आभार मानून त्याला शंभर रुपये बक्षीस म्हणून दिले. तशी स्वारी खूश झाली. म्हणाला, \" दिदी भगवान का प्रसाद हैं ना उसमें. में अगर ये सब नही लौटाता तो बहोत पाप लगता. और मैं जानता था आप बहोत खूश होके मुझे बक्षीस दोगी. अब ये मेरा हक का पैसा हैं. बराबर ना \" मी हो म्हणून त्याचे पुन्हा कौतुक केले तशी, फिर कपडा देना हो तो बुला लेना मैं आजाउंगा. असे म्हणत उड्या मारत पळाला.\nमाझी आजी एकटीच एकदा एशियाडने प्रवास करत होती. नाशिक-पुणे. मध्ये कुठेतरी बस थांबली तशी ही बाथरुमला जायला उतरली. बाजूच्या माणसाला सामान ठेवलेय रे बाबा, आलेच मी पटकन असे सांगितलेले. पण काहीतरी गडबड झाली आणि आजी परत आली तर बस गायब. आजी गोंधळली. सामानही गेले. शिवाय आजीने पैसे बॅगेत ठेवलेले होते त्यामुळे आता घरी पुण्याला कसे जायचे हा प्रश्न पडला.\nआजीभोवती गर्दी जमली. ती पाहून दुसऱ्या एशियाडच्या ड्रायव्हरने आजीला काय झाले म्हणून विचारले असता हे रामायण कळले. त्याने लागलीच फोन करून पुढच्या थांबण्याच्या ठिकाणी कळवले काय झालेय ते. वर त्यांना आजीला टाकून गेलेच कसे असा दम भरून आजींचे सामान उतरवून घ्या आजी मागच्या बसने येतच आहेत असे सांगितले. आजीला दुसऱ्या बसमध्ये बसवले. आजी म्हणाली, \" दादा तिकिटाला पैसे तर नाहीत रे माझ्याजवळ. \" तसे,\" आजी अवो चूक आमची हाये. आता त्या बसवाल्याने तुम्हाला शोधायला नको होते का सांगा बरं....असे कोणी आजीला टाकून जाते का सांगा बरं....असे कोणी आजीला टाकून जाते का काही काळजी करू नका. सामान वाट पाहतंय तुमची. नीट सुखरूप जा बरं का आता. \"\nआणि खरेच की, सामान आजीची वाट पाहत होते. बस पोचल्या पोचल्या एका कंडक्टरने आणून आजीच्या ताब्यात दिले वर सॉरी पण म्हणाला. नंतर आजीला मी विचारले, \" आजी तुला भिती वाटली असेल ना गं....एकतर सामान गेले त्याचे दु:ख् राग व आता घरी कसे पोचणार याची चिंता. \" आजी पटकन म्हणाली, \" अग चिंगे सामानाची मला बिलकूल चिंता नव्हती. ते मिळणार होतेच. हा फक्त पुण्याला मिळतेय का मध्येच आणि मी घरी कशी आणि कधी पोचणार हा प्रश्न मात्र पडला होता. मला बराच वेळ आजीच्या विश्वासाचे नवल वाटत राहिले.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 1:10 PM\nतुझ्या पोतडीत मस्त मस्त अनुभव आहेत त्यामुळे आम्हाला अशा छान छान पोस्ट्स वाचायला मिळतात...छान लिहिलंय अगदी तुझ्याशी गप्पाच मारतोय असं वाटतंय...\nकाय बोलावं एवढे प्रसंग वाह कमाल आहे तुमची व त्या लोकांची.छान वाटलं वाचताना.\nसाधक कमाल त्या सगळ्यांची...:)धन्यवाद.\nखरच खूप अनिभव आहेत तुमचे.\nमाझ एक निरिक्षण आहे. बरेच वेळा गरिब माणसेच जास्त प्रामाणिक असतात. आपण गरिब असल्याचे त्यांना जास्त दु:ख नसते पण कोणी चोर किंवा फसवा म्हणल्यास त्यांना जास्त वाईट वाटते. सधन माणसे त्या मानाने कमी प्रामाणीक असतात.\nगावाकडचे १ डॉक्टर त्यांचे अनुभव सांगत होते. ते म्हणाले की त्यांचाकडे येणारे गरिब रुग्ण लगेच पैसे देतात. पण अनेक श्रीमंत लोक मात्र एकदम देतो म्हणत बरेच दिवस तंगवतात.\nअनिकेत प्रतिक्रियेबद्दल आभार. खरे आहे तुमचे, बरेचदा असेच घडत असल्याचे दिसून येते.\nमस्त मस्त पोस्ट आहे...या लोकांचा प्रामाणिकपणा आपल्यालाही शिकवून जातो ग\nआणि अनिकेत म्हणतोय ते खरेय हा प्राम��णिकपणा गरिबांकडे जास्त असतो\nअतिशय सुंदर आहेत अनुभव.. कधी तरी विश्वास बसतो, की आयुष्य सुंदर आहे.. लोकं चांगली आहेत या जगात.. सुंदर... \nआयुष्यात अस काही घडल की खूप छान वाटत अन् चांगुलपनावरचा विश्वास अजुन वाढतो\nभानस, मी टॅगलंय तुला. माझी आजची पोस्ट बघ.\nअनुभवाचे कलेक्शन छान आहे\nतन्वी गरिब जाणून असतो जरा काही झाले की त्याचा बळी जाऊ शकतो.\nगौरी आजकाल दोन्ही बाजू इतक्या ठळक दिसत असतात. वाईटाची संख्या जास्त आहेच पण त्यात हे अनुभव आशा टिकवून धरतात.\nगौरी अग आत्ताच वाचले...सहीच. धन्स गं मला टॆगलेस. आता मलाही त्या धाग्यात घुसायला हवे...:)\nअहो जगात चांगुलपणा आहे म्हणूनच जग चाललेलं आहे. मुंबईला मी राहत असतांना असे चोराने लोकल मध्ये टाकून दिलेली कागदपत्रे, पास, लायसेन्स, आय कार्ड कोणाला जरी सापडले तरी मालकाच्या पत्त्यावर पाठवून देतात असा अनुभव घेतलेला आहे. एकदा तर कल्याणला उतरतांना माझ्या हातातील बेग व शर्ट या मधल्या जागेत एका विध्यार्थ्याचे आय कार्ड व पास चे पुच सापडले होते. बाहेर उतरल्यावर टे खाली पडले मी सुद्धा त्याच्या पत्त्यावर पाठविले होते. माझी एक सहपाठी स्त्री आहे. तिची बेग लोकल मध्ये चढतांना धक्क्याने विरुद्ध बाजूच्या गेटने बाहेर फेकली गेली होती. ती डब्यातच शोधात बसली. दोन दिवसांनी एक सदगृहस्थ तिच्या घरी येऊन बेग देऊन गेले होते.\nरविंद्रजी अशी माणसे आहेत म्हणून तर थोडीतरी धुगधुगी आहे.आभार.\nअगं तुझ्या ह्या दाद द्यायलाच हवी मध्ये माझा ही एक अनुभव घुसडते. आम्ही ४-५ वर्षांपूर्वी ३-४ दिवसांकरिता कोल्हापूरला जायचं ठरवलं. माझ्याकडे काही पैसे होते. त्यातले मी थोडे सॉर्टींग केले व निरनिराळ्या ठिकाणी ठेवले. ट्रीप करून आल्यावर काही कपडे इस्त्रीला दिले. एक साडी होती ती ड्रायक्लिन की रोल-प्रेस ला म्हणून दिली. इस्त्रीवाला नेहमीचाच होता. ३-४ दिवसांनी त्याच्याकडे गेले ते त्याने एक पाकिट काढून दिले. म्हणाला हे तुमच्या साडीमध्ये होतं. बघितल्यावर डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या पाकिटात ११००० रुपये होते. मग त्या इस्त्रिवाल्याला शर्टचं कापड वगैरे दिलं. ह्या जगात अजून अशीही माणसं आहेत गं.\nअनुभव चांगले आहेत. अशी फारशी माणसे राहिलेली नाहीत पण... किमान माझे स्वतःचे चांगले अनुभव नाहीत ह्या बाबतीत. असो...\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकव���ध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nसाखळीतली माझी कडी.........टॅगले म्या....\nनिक्कीजी त्वाडा जवाब नही.......\nदाद द्यायलाच हवी असे........\nकळविण्यास अतिशय आनंद होत आहे.....\nतो, ती आणि कुत्तरडे......\nत्यांना ऐकू गेलेच नाही...\nभेंडी मसाला ( भेंडी फ्राय )\nमराठी माणसाला धंदा करता येतो का\nही कीड कधीतरी मरेल का\nजो वादा किया वो निभाना पडेगा.....\nडाळ ढोकळी - वरणफळे.\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-gst-sawai-gandharva-bhimsen-mahotsav-81659", "date_download": "2018-12-14T20:21:45Z", "digest": "sha1:AY6FFZAK2NRWEZG23UR6HCPXETSMWCVS", "length": 14265, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news GST Sawai Gandharva Bhimsen Mahotsav एक तपानंतर \"सवाई' महागणार! | eSakal", "raw_content": "\nएक तपानंतर \"सवाई' महागणार\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nपुणे - केंद्र सरकारने अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमावर लावलेल्या 28 टक्के जीएसटीमुळे यंदाच्या 13 ते 17 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिकिटाला जीएसटीचा फटका बसणार आहे. गेल्या 12 वर्षांपासून तिकिटात कुठलीही वाढ केली नव्हती, मात्र जीएसटीमुळे करावी लागणार असल्याची खंत, अशी मागणी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.\nपुणे - केंद्र सरकारने अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमावर लावलेल्या 28 टक्के जीएसटीमुळे यंदाच्या 13 ते 17 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिकिटाला जीएसटीचा फटका बसणार आहे. गेल्या 12 वर्षांपासून तिकिटात कुठलीही वाढ केली नव्हती, मात्र जीएसटीमुळे करावी लागणार असल्याची खंत, अशी मागणी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.\nकेंद्र सरकारने अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमावर 28 टक्के वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू केल्यामुळे कार्यक्रमाच्या तिकिटाच्या किमती वाढत असून, श्रोत्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमावरील जीएसटी मागे घेण्यात यावी, अशी मागणी जोशी यांनी केली. यासंदर्भातील निवेदन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या पुढाकाराने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना निवेदन देणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.\nजोशी म्हणाले, \"\"जीएसटी हा श्रोत्यांना द्यावा लागणार आहे. केंद्र सरकाने लक्‍झुरियास सेगमेंटमध्ये शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचा समावेश केला. 250 रुपयांपेक्षा जास्त तिकिटावर 28 टक्के जीएसटी लागू केला आहे. यामुळे श्रोत्यांना वाढीव तिकिटांचा भार सहन करावा लागणार आहे. चित्रपटावरचा जीएसटी कमी करून पाच टक्‍क्‍यांवर आणला आहे, मग शास्त्रीय संगीतावर 28 टक्के का, वस्तू व सेवाकर का असेही प्रश्न उपस्थित केले. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही याबद्दलचे निवेदन देण्यात आले असून, त्यांनी याबाबत लक्ष घालून पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती जोशी यांनी दिली.\nनोटाबंदीनंतर शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना मोठा फटका बसला होता. काही काळ कार्यक्रमांची संख्या घटली होती. ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. तिकिटाचे दरसुद्धा कमी करावे लागले, असे जोशी यांनी सांगितले.\nमहाजन आले...\"खूष' केले...अन्‌ जिंकून गेले\nधुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आणि मोठे महाभारत घडले. भाजपमध्ये बंडाळी झाली,...\nINDvsAUS : भारताचे 'भेदक' गोलंदाज निष्प्रभ; ऑस्ट्रेलिया सुस्थितीत\nपर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी थोडे...\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यात चहापानानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने पीटर हॅंडस्कॉंबचा एका हातात अप्रतिम झेल घेतला. पहिल्या कसोटी सामन्यात उस्मान...\nगौतम गंभीर आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत\nनवी दिल्ली - भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर तो काय करणार याची साऱ्यांनाच उत्सुकता...\nगडकरी म्हणतात, 'मल्ल्याजी' चोर कसे\nमुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क भारतातील...\nराममंदिराची 'लिटमस टेस्ट' भाजप-शिवसेना फेल\nमुंबई - हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यात राममंदिराचा मुद्दा तापवून 2019 मधील निवडणुकीत मतपेढी भक्‍कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/28677", "date_download": "2018-12-14T19:59:32Z", "digest": "sha1:KWQLSH3AVG6WPJNYVATQLJYKD4N32C2B", "length": 18349, "nlines": 272, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दुर्ग-गणेश | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उ��लब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / दुर्ग-गणेश\nमायबोली गणेशोत्सवात प्रसिद्ध, अप्रसिद्ध मंदिरे पाहून मला दुर्ग-गणेशची संकल्पना सुचली. जरी बहुतांश गडांवर महादेव किंवा भवानीमातेची मंदिरे आढळत असली तरी गणराय देखील काही ठिकाणी आपल्या भक्तांना दर्शन देत असतात.\nया दुर्गभ्रमंती दरम्यान पावलेल्या या काही बाप्पांची प्रकाशचित्रे माबोकरांसाठी सादर करत आहे.\nमाबोकर आनंदयात्रीला ही संकल्पना सांगितल्यावर त्यानेही उत्साहाने प्रतिसाद देत त्याच्याकडील आणि रोहन एक मावळा कडील काही बाप्पा पाठवले....\nसर्व भटक्यांनी देखील आपल्याकडे असलेली दुर्ग गणेशांची प्रचि पाठवाव्यात जेणेकरून एक सुंदर असे संकलन करता येईल...\nपहिले बाप्पा.. कुलाबा किल्ल्यावरील..अलिबागच्या जवळील या किल्ल्यात सिद्धिविनायकाचे प्रसिद्ध मंदिर आहे. आजही मोठ्या प्रमाणावर भाविक इथे भेट देतात. दीड फूट उंचीची ही संगमरवरी मूर्ती अतिशय लोभसवाणी आहे. राघोजी आंग्रे यांनी हे मंदिर बांधले असे म्हणतात...\nहे बाप्पा अनेकांना माहिती असतील...राजगडच्या सुवेळा माचीवर विराजमान झालेल्या या बाप्पांना वंदन करून मगच राजगडची फेरी पूर्ण होते...सर्वसाधारणपणे माची किंवा पहार्याच्या ठिकाणी मारूती आढळतो पण गणेश अपवादानेच आढळतात.\nकाळ्या संगमरवरातील गणेशमूर्ती...कोल्हापूरजवळील गगनगडावर आढळलेली...\nविशेष म्हणजे माझ्या पाहण्यात महादेव मंदिरात सहसा गणेश आढळलेले नाहीयेत पण इथे आपल्या वडीलांबरोबर आपले स्थान राखून आहेत.\nही देखील अजून एक प्रसिद्ध गणेशमूर्ती...हरिश्चंद्रगडावर अत्यंत अनघड ठिकाणी बांधलेल्या सुबक हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या आवारात विराजमान झालेली....\nआणि ही तिथून जवळच असलेल्या गुंहेत...या गुहेला नावच गणेश गुहा आहे. दुर्ग गणेश मध्ये आकाराने सर्वात मोठा.\nमोरधन उर्फ मोराचा डोंगर च्या पायथ्याशी एका वडाच्या झाडाखाली विराजमान झालेले हे रेखीव गणेश...(कळसूबाई रांग)\nमुल्हेर माचीवर एक सुरेखसे गणेशमंदिर आहे...तिथली एक गणेशमूर्ती...(फोटो- रोमा)\nत्या मंदिराच्या बाहेर विराजमान झालेले अजून एक बाप्पा\nहा फोटो यो रॉक्सने काढलेला...वॉमावरून कळेलच अर्थात\nकिल्ले अजिंक्यताराच्या बळकट प्रवेशद्वारावर विराजलेले बाप्पा..\nछान फोटो व संकलन. आवडले.\nछान फोटो व संकलन. आवडले.\nझकास गणपती बाप्पा मोरया\nझकास गणपती बाप्प�� मोरया\nछानच. आवड्ले फोटो. आणि\nछानच. आवड्ले फोटो. आणि प्रत्येकाबद्दल नोट लिहिल्याबद्दल धन्यवाद.\nसुरेख संकल्पना आणि फोटो\nसुरेख संकल्पना आणि फोटो\n भारीच आयडीयाची कल्पना..... मी पण टाकतो काही..\nमस्त कल्पना, माहिती आणि\nमस्त कल्पना, माहिती आणि प्रचि.\nअरे व्वा काय सुंदर संकल्पना\nअरे व्वा काय सुंदर संकल्पना आहे.. अजुन फोटो येउदेत.. मस्तच.. बघायला आवडेल.. \nरतनगडावर.. शिडी चढल्यावर लगेच असलेल्या गणेश दरवाजावर उजव्या हाताला बाहेरील बाजूस.\nरतनगडावर.. हनुमान दरवाजावरील गणपती बाप्पा-रिद्धी-सिद्धी\nभामेर दुर्गावर असलेल्या लेण्यांपैकी एका दरवाजावर.\nछानच आहेत फोटो आणि\nछानच आहेत फोटो आणि कल्पना...आम्हाला गड न चढता बाप्पांच दर्शन घडवल्याबद्द्ल धन्यवाद...\nवासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी.. मारुती-गणेश जोडगोळी...\nहरिचन्द्रगड्...मुख्य मंदिरासमोरील छोट्या गुहेवजा मंदिरात....\nहेम, गिरी धन्स अ लॉट\nरतनगडावरचा गणेश माझ्याकडे रोल कॅमेरातला होता पण बाकीचे तर अगदीच मिसले रे मी....\nसिक्कीमचा तर अगदीच क्लास...\nआणि खिरेश्वरचा मंदिरावर बाप्पा कोरले आहेत हे कधी ऐकले पण नव्हते रे...\nआणि हे नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या रुपातले आहेत. युद्धावर वगैरे चालले असावेत असा भास होतोय...\nआणखी भटक्यांनीही त्यांची प्रचि टाका लवकर...\nफोटो मस्तच रे ..\nफोटो मस्तच रे ..\nआशू, धन्स रे याबद्दल.\nआशू, धन्स रे याबद्दल. गंपूबाप्पा की जय \nखुपच छान संकल्पना आशु आणि नची\nखुपच छान संकल्पना आशु आणि नची ...\nसिध्धगड माचीवरील बाप्पा ...\nया गणेशांनी इतिहास प्रत्यक्ष\nया गणेशांनी इतिहास प्रत्यक्ष घडताना पाहिला.\nजबरीच कल्पना... मस्त फोटो...\nजबरीच कल्पना... मस्त फोटो...\nजयगड -( जि. रत्नागिरी)\nजयगड -( जि. रत्नागिरी) किल्ल्यातिल गणेश\nया गणेशांनी इतिहास प्रत्यक्ष\nया गणेशांनी इतिहास प्रत्यक्ष घडताना पाहिला.\nदिनेशदा अगदी अगदी मनातलं बोललात....\nसर्वांना खूप खूप धन्यवाद\nमुल्हेरचा उपगड असलेल्या 'मोरा' गडाच्या सुंदर दरवाज्याला आतील बाजून कोरलेला सुंदर गणपती.. या परिसरातल्या गडांचे दरवाजे खासच आहेत..\nयो मस्तच रे...पहिल्या फोटोत\nयो मस्तच रे...पहिल्या फोटोत मला बराच वेळ सापडलाच नाही...मी वरतीच कुठे तरी शोधत बसलो होतो\nसगळ्यांनी काढलेले फोटो मस्त आहेत.\nसहीच मित्रा.... मस्त थिम\nसहीच मित्रा.... मस्त थिम आहे...\nसर्वांचे झब्बू पण मस्त..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/visit-cancel-drought-observation-squad-parbhani-158982", "date_download": "2018-12-14T20:00:41Z", "digest": "sha1:WEM2SBEACPZFWZTV3GIAFZDFM6QEZXO4", "length": 11850, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "visit cancel by drought observation squad in parbhani परभणी : दुष्काळ पहाणी पथकाकडून परभणी तालुक्याची भेट रद्द | eSakal", "raw_content": "\nपरभणी : दुष्काळ पहाणी पथकाकडून परभणी तालुक्याची भेट रद्द\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nपरभणी : जिलह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक गुरुवारी (ता. 6) जिल्ह्यातील मानवत, सेलू व परभणी तालुक्यातील गावांना भेटी देणार होते. परंतू या पथकाने परभणी तालुक्यातील गावांना भेटी देण्याचे रद्द केले आहे.\nपरभणी : जिलह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक गुरुवारी (ता. 6) जिल्ह्यातील मानवत, सेलू व परभणी तालुक्यातील गावांना भेटी देणार होते. परंतू या पथकाने परभणी तालुक्यातील गावांना भेटी देण्याचे रद्द केले आहे.\nकेंद्रातील नीती आयोगाचे सहसल्लागार महेश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वरिष्ठ समुपदेशक एस.सी. शर्मा, ग्रामविकास विभागाचे अधिकारी एस.एन. मिश्रा, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर आणि रांजनकर या अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता भेट देणार आहेत. परंतू या पथकाने सेलू व मानवत तालुक्यातील दोन गावांना भेटी देण्याचे ठरविले आहे. परंतू दौऱ्यात असलेल्या परभणी तालुक्यातील पेडगाव या दौऱ्यातून अचानक रद्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी दिली.\nकेळीच्या विलियम्स वाणाचा आश्‍वासक प्रयोग\nसिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील वसंतराव रुस्तुमराव यांची गावशिवारामध्ये दोन ठिकाणी मिळून एकूण ८२ एकर मध्यम ते भारी जमीन असलेली शेती आहे. त्यांचे...\nयुमना नदीत परभणीचे भाविक बुडाले\nपरभणी - श्री क्षेत्र प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे अस्थीविसर्जनासाठी गेलेल्या परभणी व नांदेड जिल्हयातील तीन महिला बुडून मरण पावल्याची घ���ना घडली आहे....\nडोळ्यात स्प्रे मारून मोबाईल नेला पळवून\nनांदेड : एका मोबाईल शॉपीमध्ये दुकानदाराच्या डोळ्यांवर स्प्रे मारून मोबाईल पळविणारा चोरट्यास सजग नागरिकांनी पकडले. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या...\nलोअर दुधना धरण क्षेत्रात उभारणार सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प\nसेलू : परभणी जिल्हा अणि परिसरातील, वीज टंचाई लक्षात घेऊन, राज्य सरकारने सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरण भिंत, धरण क्षेत्र या मधील जागेवर सौर...\nपीआयची बंदूक गहाळ; पोलिस ठाण्यात नोंद\nनांदेड : पोलिस खात्यात असताना वादग्रस्त व सध्या निलंबीत असलेले पोलिस निरीक्षक शेख अब्दुल रऊफ यांची परवानाधारक बंदुक गहाळ झाली. या प्रकरणी त्यांच्या...\nदुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक आज बीड जिल्ह्यात\nबीड : जिल्ह्यासह राज्यातील बहुतांशी भागातील अभूतपर्व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59368", "date_download": "2018-12-14T19:19:27Z", "digest": "sha1:7ZKOTZD6JPWHOZVDICSGEREFWMQR5G64", "length": 24290, "nlines": 255, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ५: इंद्रधनुषी धबधब्याची गोष्ट! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी /हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ५: इंद्रधनुषी धबधब्याची गोष्ट\nहवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ५: इंद्रधनुषी धबधब्याची गोष्ट\nबिग आयलंड वर वाइलुकु नदी हिलो गावाजवळ एका पहाडावरून खाली उडी मारते.\nइथे पुढे एक धबधबा आहे. त्यावर बरेचदा इन्द्रधनुष्य पडलेले दिसते , त्यामुळे त्याला रेनबो फॉल्स म्हणतात. तर त्या ठिकाणची ही आख्यायिका.\nहा तो सुंदर धबधबा. मला त्या इन्द्रधनुष्याचा फोटो मा���्र नाही मिळाला\nया धबधब्याच्या मागच्या बाजूला एक गुहा आहे. फार फार वर्षांपूर्वी तिथे माउई हा दैवी शक्तीचा तरुण आणि त्याची आई हिना हे रहात होते.\nमाउई मासे पकडण्यासाठी रोज त्याची होडी घेऊन नदीतून पुढे समुद्रावर जात असे. घरी हिना एकटीच असे.\nमाउई आणि हिना ही दोन पात्रं समोआ,न्यूझीलंड आणि इतर काही पॉलिनेशियन कथांमधेही सापडतात. काही ठिकाणी ते बहीण भाऊ दाखवलेत, तर काही कथांत ते प्रियकर प्रेयसी किंवा नवरा बायको म्हणूनही दिसतात. या कथेत जरी ते आई - मुलगा दाखवले असले तरी त्यांची 'केमिस्ट्री' वेगळीच वाटते\nतर या वाइलुकु नदीच्या वरच्या भागात एक कुना नावाचा राक्षसी सरडा रहात होता. तो बर्‍याचदा धबधब्याच्या काठावर येऊन खाली पाण्यात नहात किंवा कपडे धूत असलेल्या हिनाकडे बघत पडून रहात असे. तिचे कमनीय शरीर, लांब केस, कापडांवर कलाकुसर करताना नृत्य केल्याप्रमणे लवलवणारी लांबसडक सुबक बोटे ..... तिच्या सौंदर्याने कुना तिच्याकडे फारच आकर्षित झाला होता अर्थात हिना त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत असे.\nकुना तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेपटीने दगड धोंडे पाण्यात फेकत असे. पण हिनाला त्याच्या खवल्यांनी भरलेल्या हिडीस आकाराचे काय कौतुक वाटावे उलट त्याच्या दगड फेकण्यामुळे तिच्या कपड्यांचं आणि सामानाचं नुकसान व्हायचं, त्यामुळे एक दिवस तिने माउईला सांगून त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. हिनाच्या वाटेला गेल्यास त्याची काही खैर नाही असे माउईने त्याला धमकावले होते\nहिनाच्या संरक्षणासाठी ढगांच्या देवतेला तिच्याकडे लक्ष ठेवण्यास त्याने सांगून ठेवले.\nया प्रकारामुळे कुना संतप्त झाला होता आणि हिनावर सुडाची संधी पहात होता. तिच्या प्राप्तीची शक्यता मावळल्याने तिला आता चिरडून ठार मारायचे असे त्याच्या मनाने घेतले\nएकदा माउई सकाळीच मासे पकडायला त्याच्या होडीत बसून निघून गेला. कुना वरून ते पहातच होता. त्याची होडी दिसेनाशी होताच कुना आवाज न करता धबधब्याच्या बाजूने सरपटत वरून खाली उतरला.\nहिना आपल्याच नादात आपल्या गुहेच्या बाहेर एका पलंगपोसावर बांबूच्या छापांनी सप्तरंगी नक्षीकाम करण्यात दंग होती. अचानक तिने वळून पाहिले तर काय कुना तिच्यापासून केवळ काही फुटांवर स्स स्स असे फुत्कार टाकत उभा होता कुना तिच्यापासून केवळ काही फुटांवर स्स स्स असे फुत्कार टाकत उ���ा होता पहिल्यांदाच ती त्या राक्षसी सरड्याला इतक्या जवळून पाहत होती . घाबरून गुहेत पळून जायला ती झटकन उठली पण कुनाने शेपटीच्या फटकार्‍याने मोठ्या शिळा टाकून तिची गुहेत जाण्याची वाटच बंद केली. कुनाने हिनावर झेप घेऊन तिचे लांब केस धरलेच होते पण ती कशीतरी निसटली आणि नदीच्या पात्रातून दगड गोट्यांतून धावत सुटली. कुनाच्या राक्षसी ताकदीपुढे आपला निभाव लागणार नाही हे तिला कळून चुकले होते. कुना झेपा घेत तिचा पाठलाग करू लागला.\nहिनाला एक कल्पना सुचली. तिने हातातल्या त्या लांब कापडाचे एक टोक कमरेला बांधले आणि दुसर्‍या टोकाला दगड बांधून त्याचा फास तयार केला. तो फास तिने नदीपलिकडल्या उंच झाडावर फेकला. फांद्यांमधे दगड आपसूक अडकला. कुना आता तिच्यावर झेप घेणार, एवढ्यात हिनाने त्या कापडाला लोंबकळून त्या उंच झाडावर झेप घेतली.\nवर ढगांच्या देवतेने ही झटापट पाहिली आणि तत्काळ ढगांचे आकार बदलून आणि सांकेतिक गडगडाट करून दूरवर समुद्रात मासेमारी करत असलेल्या माउईला सावध केले. माउईकडे दैवी शक्ती असल्याने त्याच्या होडीने झटक्यात मधले अंतर पार करून माउई धबधब्याजवळ पोहोचला\nहिनासोबत आगळीक करू पाहणार्‍या त्या हिडीस सरड्याला बघून माउईची तळपायाची आग मस्तकात पोहोचली. माउईची दैवी शक्ती ठाऊक असल्यामुळे कुनाही मागे सरकला. माउईने त्याला त्याच्याजवळच्या सोट्याने तडाखे द्यायला सुरुवात केली. दोघात तुंबळ युद्ध झाले. माउईची आता सरशी होणार असे वाटत असतानाच कुनाने धबधब्याच्या वरच्या अंगाला उडी घेतली आणि तिथे नदीतल्या खोल डोहात जाऊन तो लपून बसला. माउई त्याचा पाठलाग करत वर चढून आला, पण त्याला कुना काही सापडला नाही. त्यामुळे तो पुन्हा खाली उतरुन गेला.\nकुनाला वाटले चला आता धोका टळला पण माउई हार मानणार्‍यातला नव्हता आणि कुनासारख्या राक्षसाला सोडून तर अजिबात देणार नव्हता. त्याने पेलेची (ज्वालामुखीची देवता) आराधना केली. तिला नैवेद्य म्हणून आपली होडी अर्पण केली आणि वाइलुकु नदीत लाव्हा सोडण्याची विनंती केली.\nपेले त्याच्या प्रार्थनेने जागृत झाली.तिने त्याची विनंती मान्य करून मौना किआ शिखरावरून लाव्हाचा लोट वाइलुकु नदीत सोडला खदखदणार्‍या लाव्हाने आणि विषारी वायूने आपले काम केले आणि कुना जागीच ठार झाला\nपेले अंतर्धान पावली. हिना पुन्हा एकदा निर्धास्तप��े कलाकुसर करू लागली आणि माउईला तिची काळजी करण्याची गरज उरली नाही.\nअजूनही वाइलुकु नदीत मेलेल्या त्या सरड्याचे कलेवर आहे. थंड झालेल्या लाव्हामुळे त्याचा एक दगड बनून नदीच्या पात्रात बेटासारखा पडला आहे. उन्हे पडली की हिनाच्या त्या सप्तरंगी कापडाचे रंग आजही त्या धबाधब्यात अवतरतात\n‹ हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - ४ : साक्ष चमकणार्‍या पाण्याची up हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी -६ : नूनू - हानामधल्या धुक्याची कथा ›\nमस्तच लिहीत आहेस. सुरस\nमस्तच लिहीत आहेस. सुरस चमत्कारीक गोष्टींना साजेसे व ओघवते लिखाण.:)\nही पण गोष्ट आवडली\nही पण गोष्ट आवडली\nमस्त आहे. माउवी ऐवजी माउई नको\nमाउवी ऐवजी माउई नको का\nही पण गोष्ट आवडली \nही पण गोष्ट आवडली \nसायो , हो गं, माउई जास्त\nसायो , हो गं, माउई जास्त बरोबर आहे . करते दुरुस्त.\nभारीच आहे ही गोष्ट\nभारीच आहे ही गोष्ट\nवाव.. चला लोककथांमध्ये सुखांत गोष्टीसुद्धा आहेत तर.. मला भिती वाटायला लागलऑली की आता हिनाचा अंत होणार आणि तिच्या हाततल्या कापडाचे सप्तरंगच तेवढे माऊईच्या हाती उरणार म्हणुन... या परिकथा वाचताना आपण किती गुंतून जातो कळत नाही.\nसाधना हो ना दुर्मिळच आहे\nसाधना हो ना दुर्मिळच आहे सुखांत\nमै.. कथा छान आहे पण आधीच्या\nमै.. कथा छान आहे पण आधीच्या भागांच्या लींक्स गंडल्या आहेत.\nखरंच की. धन्यवाद पियू\nखरंच की. धन्यवाद पियू\nमस्तच... छान चालली आहे ही\nमस्तच... छान चालली आहे ही मालिका\nछानच चाललीय ही लेखमालिका.\nमस्त लिहिताय . मजा येतेय\nमस्त लिहिताय . मजा येतेय वाचताना . या कथेतला सुखांत आवडला\nमस्त कथा. तूम्ही मस्त\nमस्त कथा. तूम्ही मस्त लिहिताय.\nमस्त. आवडली ही पण. साधना\nमस्त. आवडली ही पण. साधना म्हणत्येय तसंच वाटलेलं आधी\nमलापण दु:खान्त वाटली होती, पण\nमलापण दु:खान्त वाटली होती, पण वाचून अगदी हायसं झालं\nछान चाललीय ही लेखमालिका.\nछान चाललीय ही लेखमालिका.\nवा मस्तं, नो ट्रॅजेडी . किती\nवा मस्तं, नो ट्रॅजेडी :).\nकिती छान दंतकथा बनतात निसर्गाच्या चमत्कारांवर \nसरडा व्हिलन कन्सेप्ट भारी आहे\nसरडा व्हिलन कन्सेप्ट भारी आहे\nउगीच नाही क्रिपी वाटत रेप्टाइल्स \nही गोष्ट पण खूप आवडली..\nही गोष्ट पण खूप आवडली..\nतुमच्या लिखाणाची शैली पण खूप रोचक आहे..\nविलन सरडा अगदी डोळ्यासमोर उभा केलात वाह\nही कथा पण आवडली. पण कथा आणि\nही कथा पण आवडली.\nपण कथा आणि वास्तव याचा मेळ बसत नाहीये\nकुनाने धबधब्याच्या वरच्या अंगाला उडी घेतली आणि तिथे नदीतल्या खोल डोहात जाऊन तो लपून बसला >>> आणि पहिल्या फोटोत कुनाचा दगड धबधब्याच्या खालच्या अंगाला दिसतोय.\nमाधव, पहिल्या फोटोत जे दिसतायत ते नदीच्या आधीच्या टप्प्यातले लहान धबधबे आहेत. रेनबो फॉल्स पुढे आहे.\nसहसा लोककथा आणि सद्यस्थिती यांचा मेळ बसतोच आणि त्यामुळेच त्यांची गुढता वाढते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-beti-bachav-beti-padav/", "date_download": "2018-12-14T19:39:05Z", "digest": "sha1:6MKFTSBDABNJFGU55DPPSKTWCCQGWD7U", "length": 12681, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नवजात मुलींच्या नावे दोन हजारांची ठेव! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनवजात मुलींच्या नावे दोन हजारांची ठेव\nआनंदऋषिजीच्या जन्मतिथीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते मिलाप पटवा यांचा उपक्रम\nप्रभात सुखद -प्रदीप पेंढारे\nनगर – “बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश सर्वत्र घुमतो आहे. त्यावर काम करणारे अनेक जण आहे. या उपक्रमात काम करणारे कमी, आणि प्रसिद्धी मिळविणारे जास्त आहेत. परंतु काही जण या उपक्रमावर काम करून “नेकी कर आणि दर्या मैं डाल’, अशी भूमिका बजावतात. हीच भूमिका निभावली आहे, नगरमधील सामाजिक कार्यकर्ते मिलाप पटवा यांनी आनंदऋषिजी हॉस्पिटमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जन्म घेणाऱ्या मुलींच्या नावाने प्रत्येकी दोन हजार रुपयांची ठेव त्यांनी केली आहे. शहर बॅंकेत अशा त्यांनी 11 मुलींच्या नावाने ठेव पावती केली आहे. या ठेव पावतींचे वितरण उद्या (शुक्रवार) होणार आहे.\nऑगस्ट महिन्यात आनंदऋषिजीची जन्मतिथ साजरी केली जाते. या महिन्यात जैन धर्मातील अनेक जण सामाजिक उपक्रम करतात. दान, धर्म, गोमातांची सेवा, गरिबांना कपडे-धान्यांचे वाटप, निराधारांना आधार, मिष्टान्नांचे वाटप आदी उपक्रम केले जातात. जैन सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात युवक-युवतींचा मोठा सहभाग असतो.\nजलयुक्त शिवाराला जैन सोशल फाऊंडेशनने तीन वर्षात मोठी मदत केली आहे. असे विविध पातळीवर सामाजिक उपक्रम सुरू असताना सामाजिक कार्यकर���ते मिलाप पटवा व त्यांच्या परिवाराने आनंदऋषिजीच्या जन्मतिथीच्या महिन्यात आनंदऋषिजी हॉस्टिपमध्ये जन्म घेणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या ठेवी ठेवण्याची योजना आखत तिला आकार दिला आहे.\nजैन सोशल फाऊंडेशनचे महावीर भगवान भोजनालय मिलाप पटवा हे गेल्या सात वर्षांपासून अतिशय खुबीने चालवित आहेत. या भोजनालयाची ख्याती अल्पवधीत सर्वदूर पोहचली आहे. हे काम करताना त्यांनी सामाजिक योगदान थांबविलेले नाही. मिलाप पटवा यांनी या महिन्यात आनंदऋषिजीच्या जन्मतिथीनिमित्ताने गोरगरिब गरजूंच्या मुलींना आधार देण्याचे ठरविले.\nया उपक्रमाला मिलाप यांच्या पत्नी लिलाबाई, मुलगे अमित, रुपेश पटवा आणि मुलगी शीतल मुनोत यांनीही आनंदाने साथ दिली. मिलाप पटवा यांना आनंदऋषिजी हॉस्पिटलमधून माहिती घेतली. ऑगस्ट महिन्यात हॉस्पिटलमध्ये 11 मुलींनी जन्म घेतल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार या मुलींच्या नावे प्रत्येकी दोन हजार रुपयांची ठेव पावती शहर बॅंकेत केली त्यांनी केली आहे. या पावतींचे प्रातिनिधीक स्वरुपात उद्या (शुक्रवार) वितरण होणार आहे.\n“आनंदऋषिजीच्या आशीवार्दाने सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात यश मिळाले आहे. समाजाचे नेहमीच देणेकरी असल्याची भावना मनात आहे. यातूनच हा उपक्रम सुचला. या 11 मुलींच्या नावे प्रत्येकी दोन हजार रुपयांची ठेव ठेवली आहे. या मुलींना दहा वर्षांनंतर प्रत्येकी दहा हजार रुपये या ठेव पावतीतून मिळतील. उमेदीच्या काळात ठेवीच्या रुपातून पैसे मिळणार असल्याने हा त्यांना दिलासा असणार आहे. – मिलाप पटवा, सामाजिक कार्यकर्ते\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदिशा पटानीचा रक्षाबंधन संबंधी व्हिडिओ होतोय व्हायरल\nNext articleआमदार कर्डिलेंच्या पुतण्यांकडून महेश झोडगेंना धमकी\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमान�� सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nराज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तातडीची मदत मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2010/06/blog-post_17.html", "date_download": "2018-12-14T19:55:30Z", "digest": "sha1:N523YGCE4D7UJWKEERZ7RI3HSXBFUJSB", "length": 62514, "nlines": 501, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: पाव(चाळा)साळा आणि गम (भरे) बूट", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nपाव(चाळा)साळा आणि गम (भरे) बूट\nमला पावसाळा आवडत नाही. कारण मला पाऊसच आवडत नाही. मला कल्पना आहे की मला शाहरुख आवडत नाही कारण त्याची स्टाईलच आवडत नाही किंवा मला द्रविड आवडत नाही कारण त्याची बॅटिंगच आवडत नाही किंवा मग अगदी काजोल आवडत नाही कारण तिची अ‍ॅक्टिंग आवडत नाही असं काहीतरी म्हणण्यासारखं हे आहे. जर कोणाला खरोखरच शाहरुख, द्रविड आणि काजोल (अरे हो.. आणि पाऊसही) आवडत नसतील तर तो योगायोग समजू नये. त्यांचं या एकखांबी तंबूत स्वागत आहे. कितीही वेड्यात काढलंत तरी ईलाज नाही. कारण हे शाश्वत आणि अंतिम नसलं तरीही माझ्यासाठी माझ्यापुरतं मात्र सत्य आहे.\nपाऊस म्हटलं की लोकं एकदम नोस्टॅल्जिक होऊन मागे जात जात जात एकदम \"आमच्या घरासमोर असलेल्या डबक्यात आम्ही कशा नावा करून सोडायचो.. कशा एकमेकांच्या होड्या सॉरी सॉरी नावा (नावा हे जास्त नोस्टॅल्जिक वाटतं खरं) पाण्यात बुडवायचो\" किंवा मग \"त्या बंड्याने कसं त्या चिंगीला धक्का देऊन पाण्यात पाडलं\" किंवा \"कसं ते डबक्यातलं पाणी तिच्या अंगावर उडवलं\" पर्यंत मागे जाऊन येतात.. येतात कसले तिथेच थांबतात (राहतात या अर्थी. खरं तर थांबत नाहीत चालूच राहतात) म्हणणं जास्त योग्य. कोणावरही अविश्वास वगैरे दाखवणं असं काही नाही (आणि समजा मी दाखवलाच अविश्वास तर कोसळायला तुम्ही काय सरकार आहात का. उगाच कायच्याकाय) किंवा कदाचित माझ्या जात्याच कमी असलेल्या स्मरणशक्तीमुळेही (शंखपुष्पी की कायसं घेतल्यावर वाढायची म्हणे. च्यायला तेही आठवत नाही आता.. ) असेल पण मला एकदाही \"मी त्या प्रज्ञाची वेणी कशी ओढली होती\" किंवा \"त्या वैभवला कसा बदाबदा बुकलला होता\" ते आठवत नाहीये. हो माझ्या बालपणात चिंग्या आणि बंडे (एक तितली अनेक तितलीया, एक बंड्या अनेक बंडे) वगैरे नव्हते. होत्या त्या प्रज्ञा, विद्या, वर्षा, वैभव, नवीन, राजेश वगैरेच... अरे हो पावसाच्या आठवणींबद्दल बोलायचं होतं नाही का. आणि ही वेणीवाली प्रज्ञा आणि बुकललेला वैभव आपल्या वरच्या यादीत नव्हताच की. उगाच केव्हाही काहीही आठवतं आणि म्हणे नाशतालज्यिक (हे 'नाशतालज्यिक' हे 'सलाम नमस्ते'वाल्या 'एकझ्याकली' च्या तालात वाचावे.)\nतर पुष्पीच्या (नाही ही वर्षा, विद्या, प्रज्ञाच्या यादीतली माझी मैत्रीण नाही हे औषधाचं नाव आहे. मगाशी सांगितलं नाही का. ज्यांना आठवत नाहीये त्यांनी पुष्पी घ्यावी) कृपेने किंवा जी कोणी असेल तिच्या कृपेने मी मागे जात जात जात जिथे जाऊन धाडकन आपटतो (आणि डोक्याला टेंगुळ येतं वगैरे वगैरे) ती आठवण म्हणजे नावांची, होड्यांची (दोन्ही एकच हो पण एक नाशतालज्यिक आणि दुसरं ना-नाशतालज्यिक.. आठवत नसेल तर आता मात्र नक्की पुष्पी घ्याच), डबक्यांची किंवा टेंगुळांचीही नव्हे तर वेगळीच आहे. डोंबिवलीच्या रस्त्यांवरून चालताना गिरगावात घेतलेले आणि त्यामुळे गिरगावातले रस्ते आणि पावसाला अनुसरून बनवलेले सँडल्स वापरताना जो एक त्रास (म्युनिसिपालटीच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला नसला तरी आमचंही बालपण हलाखीतच गेलंय. कळलं ना आता.. ) होतो ना अगदी तसाच त्रास व्हायचा चालताना. ती चिखलाची चिकचिक, सगळीकडे साठलेलं पाणी सगळा नुसता किचकिचाट. (कुठे गेले रे सगळे पाऊस आवडतो म्हणणारे.). जाम वैताग यायचा ते पाण्याने, चिखलाने बरबटलेले सँडल्स घालून चालताना. पण माझ्या आई-बाबांच्या दृष्टीने मी अजून (म्हणजे तेव्हा) मोठा झालेलो नसल्याने मला गमबूट मिळणार नव्हते. (खरं तर याचा उच्चार 'गं बूट' असा असल्याने लिहितानाही 'गंबूट' असं लिहिलं पाहिजे. परंतु 'गंबूट' म्हणजे ते तंबूत बिंबूत असं काहीतरी विचित्र वाटतंय. त्यामुळे गमबूट असंच लिहितोय. परंतु लिखाण अधिक परिणामकारक वाटण्यासाठी तुम्ही 'गंबूट' असंच वाचा.) त्यामुळे मला वाटतं डोंबिवलीतले पहिले दोन पावसाळे मी त्या ��रबट सँडल्सच्या साथीने काढले. त्यानंतर दोन वर्षांनी मी मोठा झाल्यावर म्हणजे गमबूट घेण्याइतका मोठा झाल्यावर त्या वर्षी मी पावसाची जेवढी वाट बघितली असेल तेवढी (अजून अजून मोठा झाल्यावर) दोघांनी एका छत्रीत चालायला मिळावं म्हणून पडाव्याश्या वाटणार्‍या पावसाचीही बघितली नसेल. बरं अतिशयोक्ती सोडून द्या. दुसरी उपमा सुचली नाही, आठवली नाही (पुष्पीनी, येना येना येना) म्हणून ही वापरली. थोडक्यात जाम लय भारी वाट बघितली होती त्यावर्षी. आणि ज्याप्रमाणे आकाशात चार काळे ढग जमा झाले की हार्बरच्या गाड्या बंद पडतात त्याप्रमाणे त्यावर्षीचे काळे ढग जमा झाल्यावर पहिला पाऊस पडण्याआधीच मी माझे सँडल्स बंद पडले असल्याचं आपलं खराब झाले असल्याचं आणि मला गमबूट(च) हवे असल्याचं घरात जाहीर केलं. काही झालं तरी त्या जुन्या, उष्ट्या सँडल्सनी मी यावर्षी पहिल्या पावसाला सामोरा जाणार नव्हतो. माझ्या गमबूटच्या मागणीला घरात मान्यताही मिळाली. झालं.. अचानक मला पावसाळा आवडायला लागला होता. निदान गमबूट मिळेपर्यंत तरी. जसा शुगरबॉक्सनंतर (आणि लग्नाच्या आधीपर्यंत) नवरा आवडायला लागतो ना मुलींना अगदी तसंच. (मुलींनो, हलकं घ्या. मुलांनो, अज्याबात कायपण हलकं नाय यात). तर बघता बघता तो सुवर्णदिन, प्लॅटिनम-क्षण माझ्या आयुष्यात उगवला. अगदी पहिला पाऊस पडायच्या आधी. त्यादिवशी संध्याकाळी दुकानात जाऊन आम्ही ते काळेभोर, मऊशार, देखणे, उत्तम, टिकाऊ गमबूट घेतले आणि दुसर्‍या क्षणीच मी ते पायात चढवले सुद्धा. आणि काय सांगू तो अनुभव अहाहा. दुकानातून घरी येताना सगळेजण माझ्याकडे आणि माझ्या गमबुटांकडेच बघताहेत असं वाटत होतं मला. अगदी पाडगांवकर बोलगाणीमध्ये म्हणतात ना तसंच.\nत्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत\nपोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत\nहवं तर सिंहासारखं नको छाव्यासारखं म्हणू. म्हणजे लहान सिंह ना म्हणून छावा बाकी काही नाही. (तुम्हाला वाटतंय त्या अर्थी 'छावा' मी नंतर झालो. पण ते आत्ता नको. त्याच्याविषयी नंतर कधीतरी)\nपण लोकांनी माझ्याकडे आदराने (मला तेव्हा आदराने वाटलं होतं पण खरं तर त्यांचं बघणं विचित्र या अर्थी होतं) बघण्याचं कारण वेगळंच होतं. आणि आमच्या मातोश्रींनी ते चटकन ओळखलं होतं. घरी आल्यावर, वीज कडाडावी तशा त्या कडाडल्या (आजची म्हण : पावसाळी लेखात विजेची उपमा) \"असा लंगडत का चालत होतास \". \"घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी\" या म्हणीचा (सॉरी. या म्हणीशी तादात्म्य सांगणारी पावसाळी म्हण तयार करता आली नाही. त्यामुळे वरिजिनलच वापरतो आहे. शेवटी जुनं ते सोनं) अनुभव मला क्षणार्धात आला. \"असा लंगडत का चालत होतास\". \"घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी\" या म्हणीचा (सॉरी. या म्हणीशी तादात्म्य सांगणारी पावसाळी म्हण तयार करता आली नाही. त्यामुळे वरिजिनलच वापरतो आहे. शेवटी जुनं ते सोनं) अनुभव मला क्षणार्धात आला. \"असा लंगडत का चालत होतास चावले की काय नवीन बूट चावले की काय नवीन बूट\" वीज पुन्हा कडाडली. ते गमबूट घालून दुकानातून पहिलं पाऊल बाहेर टाकल्यापासून ते थेट आत्तापर्यंत जो मी कळवळत चालत होतो ना तो सगळा त्रास, तो राग, बूट खसकन पायातून ओढून बाहेर काढून टाकला. बूट आणि राग दोन्हीही. बघतो तर दोन्ही पायांवर टाच आणि पोटरीच्या मध्ये जो एक असा बाहेर आलेला भाग असतो ना (काय म्हणतात त्याला मराठीत किंवा कुठल्याही भाषेत देव जाणे. तूर्तास आपण 'गमबूट चावण्याची जागा' असं म्हणू) तो अस्सा लाललाल झाला होता. 'गमबूट चावण्याची जागा' वर्णनातून कळली नसेल(च) तर त्यासाठी गुग्ल्याकडून हे चित्र उधार घेतलंय. त्यात ते खाली सर्वात शेवटच्या बाणाने जी जागा दाखवली आहे ना तिला (आमच्यात) 'गमबूट चावण्याची जागा' असे म्हणतात.\nतर दोन्ही पायांवरच्या त्या 'गमबूट चावण्याच्या जागा' (एकूण चार. पाय नव्हे जागा.) एकदम लाल झाल्या होत्या. रबर घासून घासून, हुळहुळल्याने थोडी जखम झाल्यासारखीही झाली होती. मग त्यांना त्या बँडेड नामक चिकटपट्ट्या लावण्याचे कार्यक्रम झाले. पायात मोजे घालून त्यावर गमबूट घालण्याच्या सूचना मिळाल्या. अर्थात चावणं, दुखणं मात्र काही कमी झालं नाही. गमबूटवरचं प्रेम मात्र क्षणात ओसरलं. आणि पाऊस तर अजूनच नकोसा झाला तेव्हापासून. त्यानंतर ते पाऊस पडल्यावर मोजे ओले झाल्याने पाय चिकट होणे वगैरे प्रकार सुरु झाले. कालांतराने ते बूट चावणं प्रकरण कमी झालं नसलं तरी कदाचित त्या चावण्याची सवय झाल्याने काही विशेष वाटेनासं झालं असावं. (इतर कित्येक चावर्‍या गोष्टीं नाही का सहन करत आपण. त्यातलीच ही एक).\nहे दुखरे पण सवयीचे झालेले बूट घालून असाच एकदा शाळेत मधल्या सुट्टीत खेळत होतो. शाळेत काहीतरी बांधकाम चालू होतं त्यामुळे मैदानात रेतीचा मोठ्ठ��� ढीग रचून ठेवलेला होता. सगळ्या कार्ट्यांच्या (मी सोडून) काय मनात आलं देव जाणे पण अचानक सगळेजण त्या ढिगाच्या दिशेने धावायला लागले आणि एकदम त्या ढिगावर उड्या मारायला लागले. अर्थात मीही त्यातलंच एक कार्ट असल्याने (च्यायला कबुल करावंच लागलं शेवटी.. अरेरे.) मीही धावत सुटलो आणि एकदम इश्टायलीत त्या ढिगावर एकदम लॉंग जंप, हाय जंप मारली. सगळी रेती शर्टवर, चेहर्‍यावर उडाली. अर्थात त्याचं मुळीच दु:ख नव्हतं. पण उठून उभा राहिलो, पाहिलं पाऊल टाकलं आणि एकदम सार्‍या जगाचं दु:ख, वेदना, यातना, त्रास, छळ, संकटं जणु माझ्याच शिरी ठेवल्यासारखा माझा चेहरा झाला. आधीच त्या 'गमबूट चावण्याच्या जागा' छळत होत्या ते दु:ख कमी होतं की काय म्हणून चढत्या भाजणीने अजून दु:ख उर्फ रेती बुटात भरली गेली आणि अक्षरशः एकही पाऊल टाकवेना. पाय उचलून खाली टेकवला की त्या एक-दीड सेकंदात असंख्य टोकदार, धारदार बाणांनी, तलवारींनी, भल्यांनी वार करावेत तसे त्या ओल्या, टणक, खरखरीत वाळूचे हल्ले पावलावर होत होते. कळवळत कळवळत हळूहळू दोन्ही बूट पायातून काढले तर पायाची अवस्था बघवत नव्हती. बूट नळाखाली धरून आत चिकटलेली रेती काढून टाकण्याचा सुपर-व्यर्थ प्रयत्न करून झाला. शेवटी घरी येताना अक्षरशः अनवाणी पायाने (हो त्याच त्या डबक्यांनी आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून) चालत घरी यायची पाळी आली. त्यादिवसापासून आयुष्यात कधीही गमबुटांचं नावही काढलं नाही......\nतर आपटून टेंगुळ येण्याएवढं मागे गेल्यावर मला आठवतात ते पावसाचे अनुभव असेच भयंकर गंबुटी आहेत त्यामुळे टेंगळाच्या थोडं अलिकडे थांबायचं ठरवलं. पण तरी तिकडेही पावसाचा असाच एक निसरडा प्रसंग आठवतो. फुटबॉलच्या वर्ल्डकपवाला कुठलातरी एक पावसाळा होता. जास्त तपशीलात जात नाही कारण कुठला ते एक तर मला मला आठवत नाहीये आणि दुसरं म्हणजे ते आपल्या या प्रसंगाशी विशेष संबंधितही नाहीये. तर \"फुटबॉल वर्ल्डकप चालू असताना फुटबॉल न खेळता क्रिकेट किंवा इतर काहीही खेळणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे\" या आम्हीच तयार केलेल्या नियमाच्या आधारे दररोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर आमचं जोरदार फुटबॉल खेळणं चालू होतं. पण हळूहळू पाऊस खूप वाढायला लागला इतका की आमच्या फुटबॉल ग्राउंडची फुलटू वाट लागली होती (हो. माझ्या लहानपणी भरपूर पाऊस पडायचा हे मला नक्की आठवतंय. थांकु पुष्पि���ी). पण काहीही होवो आणि कोणीही असो नियम तो नियम त्यामुळे आम्ही तो नियम इमानेइतबारे आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर पाळायला सुरुवात केली. आणि पाऊस पडत असेल तर न थांबता उलट \"पावसात फुटबॉल खेळताना उलट अजूनच मजा येते \"असं म्हणून आणि एकमेकांना समजावत, सांभाळत (पक्षि दुसर्‍या पार्टीतल्या पोरांना ढकलत) आम्ही अजून उत्साहाने खेळायला लागलो. पण क्ले कोर्टची सर सिमेंट कोर्ट किंवा तुटक्या-चिपा कोर्टला कशी येणार म्हणा. त्यात डोक्यावर पाऊस. त्यामुळे दणादण धडपडणं, घसरणं, आपटणं हे प्रकार नियमित होऊ लागले. पण तरीही त्याचंही काही वाटायचं नाही. पण त्या दिवशीपर्यंतच. त्या दिवशी आमच्यातलाच एक दादा मुलगा (म्हणजे 'भाई' वाला नाही 'वयाने मोठा' वाला) जोरदार आपटला आणि तेही डोक्यावर. क्षणभर आम्ही सगळे एकदम सुन्न. २ मिनिटांनी तो उठून बसला आणि मनमोहन देसाई किंवा यश चोपडाच्या चित्रपटातले कॅरॅक्टर अ‍ॅक्टर्स ज्या थंडपणे म्हणतात अगदी त्याच थंडपणे \"मै कहां हुं\" चं मराठी व्हर्जन वदता झाला \"काय झालंय मला\". आमची तर बोबडीच वळली. थोड्या वेळाने इतर दादा लोकांनी त्याला जरा सावकाश उठवून बसवलं. पाणीबिणी पाजलं आणि हळूहळू त्याला माणसांत आणलं.\nतर टेंगळाच्या असं विरुद्ध दिशेने चालत चालत येताना असे बरेच बोचरे, टोचरे, निसरडे, धडपडे, भिजवे, चिखले, चिकटे, कपडे-खराब-करे, पाणी-उडवे, छत्री-उलटे, छत्री-विसरे, विंचीटर-हरवे, ट्रेक-कोरडे, कॉलेजात/हापिसात-पोचल्यावर-ट्रेन-बंद-पडे, बिन-लाईटे, घरभर-पाणी-भरे असे अनेकानेक अनुभव आहेत. पण सगळे देत बसलो तर कंटाळून तुम्ही त्या वरच्या 'X' च्या खुणेवर टिचकी माराल. म्हणून फक्त ओझरतं सांगितलं. आता सांगा मला का बरं आवडावा पाऊस एखाद्याला सांगा.. एक तरी कारण द्या. पण नाही. त्या पावसाच्या भीतीने कोणी काही बोलत नाही. जसं \"शेर कळत नाहीत\" किंवा \"गझला आवडत नाहीत\" म्हंटल्यावर जसा एक तुच्छ कटाक्ष नशिबी येतो त्याप्रमाणे \"मला पाऊस आवडत नाही\" म्हंटल्यावर त्या तु.क. ची सर धावून येते. त्यामुळे शेवटी ते तु.क. चुकवण्यासाठी (आम्हालाही माणूस म्हणून जगू द्या ;) ) शेवटी 'पाऊस आवडण्याची' मी एक माझ्यापुरतीच नियमावली काढली. मागे मैथिलीच्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देताना ती नियमावली लिहिली होतीच. अर्थात त्यात सगळे नियम कव्हर झाले नव्हते कदाचित. तीच नियमावली अजून थोडे नियम वाढवून इकडे देतो.\n१. रात्री ११ ते सकाळी ६ मधेच पडावा. : उगाच दिवसा लुडबुड नको. गाड्या लेट होतात, रस्त्यावर पाणी साठतं, चिखल होतो, छत्र्या उडतात/हरवतात.\n२. सगळ्या शेतांवर आणि धरणांवर जोरदार बरसावा. कधीही आणि कुठल्याही वेळी चालेल. आमची काही ना नाही. परंतु उगाच रस्त्यांवर पडून चिखल व्हायला नको. : \"अरे पाऊस पाडला नाही तर आपण खाणार काय शेती होणार नाही, धरणांत पाणी साठणार नाही, प्यायला पाणी मिळणार नाही\" असा उपदेश माँसाहेबांकडून लहानपणी मिळाल्यावर या नियमाची निर्मिती केली गेली.\n३. ट्रेकला गेलो असलो की दिवसभर नॉनस्टॉप पडावा. : स्पष्टीकरणाची गरज नाही.\n४. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एकेकदा इतका पडावा की गाड्या बंद पडतील. : तेवढीच मस्त सुट्टी. कारण आयत्या वेळी म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी मिळालेल्या/घेतलेल्या सुट्टीची मजा 'प्लान्ड लिव्ह' मध्ये नाही.\n५. वरच्या अटीतला पाऊस सोमवारीच पडावा. किंवा फार तर शुक्रवारी. : लॉंग वीकांत तुका म्हणे त्यातल्या त्यात..\nतळटीप : लेखात दिलेली सर्व मतं ही लेखकाची लेख लिहीत असतानाच्या मानसिक अवस्थेतील मते आहेत आणि त्या सर्व मतांशी लेखक आत्ता म्हणजे लेख लिहून झाल्यावर सहमत असेलच असे नाही याची कृपया नोंद घ्यावी. परंतु काहीही झाले तरीही लेखकाला पाऊस आवडत नाही (उन्हाळ्यात सोडून) हे मात्र नक्की. \nलेखकु : हेरंब कधी\nतुझे सुरवातीचे बुटांचे वर्णन वाचत असतांना खरच खूप त्रास झालानाही खरच ती जखम एमएलए झालीये अस वाटत होत.तरी बर शेवट चांगला केलास नाहीतर सुरवातीला बूट चावण्याचे व ते रेतीचे वर्णन भयानक.एक नक्की तु वेदना खूपच प्रवीपणे मांडू शकतोस .बाकी लेख खूप झक्कास(वेदनदायी)जमलाय.अन हो पावूस आवडत नसला तरी तु पावसाळी विशेष अंकात केलेली कविता खूपच भावली रे.\nतुझे सुरवातीचे बुटांचे वर्णन वाचत असतांना खरच खूप त्रास झाला.नाही खरच ती जखम मला झालीये अस वाटत होत.तरी बर शेवट चांगला केलास नाहीतर सुरवातीला बूट चावण्याचे व ते रेतीचे वर्णन भयानक.एक नक्की तु वेदना खूपच पप्रभावीपणे मांडू शकतोस .बाकी लेख खूप झक्कास(वेदनादायी)जमलाय.अन हो पावूस आवडत नसला तरी तु पावसाळी विशेष अंकात केलेली कविता खूपच भावली रे.\nचला, गाडी पुन्हा रुळावर आली म्हणायची...कसला सुटलायस रे तू या पोस्टमध्ये....पण याच विषयावरची म्हन्जे पावसाळी पायताण तर माझी मागच्या पावसाळ्यातली चप्पल(http://majhiyamana.blogspot.com/2009/06/blog-post_24.html) आहे तीपण वाच...असो...(काहीतरीच काय उगाच कुठेही काहीही लिहायचं मी पण नं......)\nए उगाच बुटाचं निमित्त काढुन आवडणार्‍या पावसाला नावडतं का म्हणालास त्ये अजाबात कळलं नाही..पण लेख एकदम ढासु नेहमीसारखाच....आणि काय रे सिटीत सारखाच येणारा पाऊस असतो नं तिथे तेव्हा काय करतोस ते पण लिही की एकदा.....:)\nआभार सागर. अरे वेदनादायी वगैरे काही नाही रे. मी कम्प्लीट इनोदी लिहायचं या एका हेतूनेच सगळं टंकत गेलो. वेदनादायी वाटत असेल तर मग लेख फसला रे :( .. ;) .. अर्थात सगळे प्रसंग हे प्रत्यक्षात घडलेले आहेत. मी जरा त्यांना वाईस इनोदाची फोडणी दिली. बास..\nहो पावसाळी विशेषांकातली कविता मात्र नक्की वेदनादायी आहे थोडी..\nहा हा .. आल्यासारखी वाटतेय तरी.. बघू.. अजून सलग ४-५ पोस्ट्स कुरकुर न् करता/होता आल्या तर मग नक्की आली असं म्हणायचं.\nजरा सुटासुटी झालीये खरी .. अर्थातच मुद्दामच केलीये ;)\nतुझी पोस्ट वाचतो आता..\nअग मला पाऊस खरंच अजिबात आवडत नाही. आणि आवडत असला तरी सगळ्या अटी अप्लाय करून :) आभार..\nह्म्म्म.. सिटीतल्या पावसाबद्दलही लिहून टाकतो काहीतरी लवकर.. पण जमायला हवं.. बघू.\nशेम टू शेम ...\nगंबुटाचा अनुभव न घेताही मी हेच म्हणतो, पाऊस मला केवळ कंडिशनल आवडतो...\n>> फुटबॉल वर्ल्डकप चालू असताना फुटबॉल न खेळता क्रिकेट किंवा इतर काहीही खेळणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे\nआणि हो, बर्‍याच गॅप नंतर लिहायला सुरुवात केली ते बरं केलंस....आता कसं नॉर्मल वाटतंय..(हे तुझंही स्वगत असावं)\nहे..हे..हे...एकदम भन्नाट झालाय....मस्त रे\nहा हा आनंद. धन्स.. चला.. पाऊस कंडिशनल आवडणारा अजून एक भेटला तर :)\nआणि तुझं प्रकट आणि माझं स्वगत हे १०१% सेम आहे. D\nधन्यु योगेश. बर्‍याच दिवसांनी तुझी प्रतिक्रिया बघून एकदम मस्त वाटलं. :)\nआपल्याला पण पाऊस काही अटीवर आवडतो.\nजसा की मुबई-पुणे हायवे वरुन प्रवास कराताना जोरात धो-धो कोसळावा.\nबाकी अटी तुझ्या नियमावली नुसार...\nआणि पावसात भिजायला तर आजाबात आवडत नाही.\nआलास एकदाचा ब्लॉगवर... आता कसं बर वाटतयं. :) जबरीच झालेयं गंबूट आख्यान आणि त्यांनी तुला चांगलेच तिंबूनही काढले की रे.तु.क.ही मस्तच. आजकाल त्यांच जरा पेवच फुटलया. बाकी डबक्यातल्या पाण्याने निरनिराळे रोग होतात या भितीने पाऊस ठरावीक वेळीच पडावा असे वाटते खरे.( मेली पावलागणिक डबकी. मग नाईलाज होतो.)तरीही मला पाऊस आवडतो.:)\n>>>कुठे गेले रे सगळे पाऊस आवड���ो म्हणणारे... Aahot aahot aamhi ithech aahot...\nपाऊस सर्वांना (पहिला पाऊस एक वेगळीच मज्जा ) रेन बूट ची कथा आवडली ,सुंदर\n>>>कुठे गेले रे सगळे पाऊस आवडतो म्हणणारे :)\nमी आहे की (हात वर करून)...पाउस आवडतो म्हणजे आवडायला लागला जेव्हा मी स्वत: पावसात पाण्यात पचाक पचाक आवाज करत जायचो, आमच्या क्लासची आवडती वर्षा आणि अक्सा सहल ह्याच पावसात..कॉलेजमध्ये फेस्टिवल्स आणि ट्रेकची सुरूवात...आआहाहा काय मस्त वाटायाच सांगू. आणि टपरीवरचा वाफळलेला चहा ओल्या अंगाने पिणे हे स्वर्गसुख आणि त्यात भजी किवा वडे मिळाले की दुग्धशर्करा योग..बाकी एवढ्या मोठ्या पॉज़ नंतर परत त्याच हेरंबला बघून अत्यानंद झाला (देव काका नाही बर..मनापासून आनंद झाला)...लिहते रहा\nपोस्ट कशी गंबूटप्रमाणे मोठी आणि गरगरीत झालीय. मला पण गंबूटचे आकर्षण होते पण ते घालण्याचा योग आजपर्यंत आला नाही. आत्ता कुणी दिले तरी घालणार नाही ;-)\nपावसाच्या नियमावलीला पूर्ण अनुमोदन. चहा आणि कांदा भजी नसेल तर इतर वेळी पडणारा पाऊस मला तितका आवडत नाही. घरातले सगळे सध्याकाळी घरी परत आले की पुन्हा सकाळी बाहेर पडेपर्यंत मला पाऊस हवाहवासा वाटतो ;-)\nसचिन, वेलकम टू द क्लब. कंडिशनल पाऊस लव्हर्सचा काउंट एकने वाढला :) .. मलाही फक्त ट्रेकलाच पावसात भिजायला आवडतं.\nधन्स श्रीताई.. :) आलो आलो..\nअगदी अगदी. गमबूटांनी चांगली कणिक तिंबली आहे माझी.\nतु.क. ची सवय झालीये म्हणा. पाऊस आवडत नाही म्हटलं की सगळीकडून एकदम तु.क.तु.क. ;)\nअच्छा म्हणजे तू अनकंडिशनल पाऊस लव्हर आहेस तर :)\nबापरे.. बरबटलेले बूट, चावणारे गमबूट इ इ इ असूनही पाऊस आवडतो म्हणजे खरी पाऊस भक्त आहेस तू :) .. तळटीप लिहिली नाहीस तरीही :)\nपण आम्हाला 'निमूटपणे स्वीकारणं' हा प्रकार जमायला जरा अवघड जातो ना म्हणून तर..\nचला. काकू आमच्या बाजूच्या आहेत.. कंडिशनल मध्ये अजून एक भर :)\nतू पाऊसप्रेमी असूनही पोस्ट आवडली हेच खूप आहे ;)\nधन्स सुहास.. मला पण सगळ्या सहली, ट्रिप्स, ट्रेक्सना पाऊस आवडतोच पण परत आल्यावर एक थेंबही पडायला नको :)\nपॉज संपलाय असं वाटतंय तरी.. बघू.. :)\nअरे ब-याच दिवसांनी लिहिल्याने साठलेलं सगळं एकाच पोस्टमध्ये उतरलं.. गमबूट घालायचा योग आला नाही म्हणजे नशीबवान आहेस खरा. खरंच यार आपले नियम आणि अटी पाळून पाऊस पाडला असता तर काय धमाल आली असती.\nहेरंब,ते गमबुट प्रकरण आम्हीही अनुभवलेल आहे.पण तरीही पाउस आपल्याला एकदम अनकंडीशनल आव���तो.त्यामुळे पाउस न आवडणारया तुझ्या हया पोस्टला माझा (एका पाउसवेड्याचा) तीव्र निषेध... :)\nबाकी काहीही असो तुझी वटवट अशीच चालु राहुन दे... :)\nहा हा ..तरीच म्हंटलं कोणी अजून निषेधाचे फलक गाडले कसे नाहीत ;)\nनिषेध तर निषेध पण आप्पूनको पाऊस कंडिशनलच आवडता है \nआपल्याला एकदम अनकंडीशनल आवडतो.त्यामुळे पाउस न आवडणारया तुझ्या हया पोस्टला माझा (एका अजुन पाउसवेड्याचा) तीव्र निषेध... :)\nहा हा .. निषेध फलक क्रमांक २... \nनिषेध तर निषेध पण आप्पूनको पाऊस कंडिशनलच आवडता है \nचला, पहिला पाउस पडल्यानंतर दुर होते त्याप्रमाणे तुझ्या ब्लॉगवरची मरगळ एकदाची दुर झाली :-) पाउस न आवडणाऱ्या गटात माझाही समावेश आहे. नियमावलीशी १००% सहमत अरे हो, \"गमबूट चावण्याच्या जागेला\" मराठीत \"पायाचा घोटा\" असं म्हणतात. एका वाक्याचं स्पष्टीकरण हवं होतं>>> \"इतर कित्येक चावर्‍या गोष्टीं नाही का सहन करत आपण. त्यातलीच ही एक\" ह्या गोटात नक्की कोण कोण मोडतं अरे हो, \"गमबूट चावण्याच्या जागेला\" मराठीत \"पायाचा घोटा\" असं म्हणतात. एका वाक्याचं स्पष्टीकरण हवं होतं>>> \"इतर कित्येक चावर्‍या गोष्टीं नाही का सहन करत आपण. त्यातलीच ही एक\" ह्या गोटात नक्की कोण कोण मोडतं\nआख्यान भारी.... मला सर्वात जास्त ती तळटीप आवडली.... हा हा हा.... आता तू कधीही अगदी ह्याच्या विरुध्द पोस्ट टाकायला मोकळा\nचला, गमबूट मागाणाऱ्या माझ्या मुलाला तुझी गोष्ट सांगतो\nबाकी मलाही लहानपणी असंच वाटायचं की पाउस फक्त रात्री का पडत नाही\nहो.. मरगळ दूर झाल्यासारखी वाटतेय तरी. बघू कितपत सत्य आहे ते... \nअरे वा. तूही कंडीशनल लव्हर तर :)\nअरे तो घोटा नाही. घोटा म्हणजे माझ्या मते तळपायाचा बोटांच्या पुढचा भाग..\nअरे आणि चावर्‍या गोष्टींची प्रत्येकाची यादी स्वतंत्र.. तरीही अनेक गोष्टी कॉमन आहेतच.. मागच्या एका पोस्टवर किती चावाचावी झाली होती आठवतंय ना\nआभार अरुंधती.. अगदी बरोबर पण शू SS.. हळू बोल.. ;) ब्लॉगच्या भिंतींनाही कान असतात ;)\nहा हा .. आभार दिनेश.. या वयात म्हणजे मी इतका काही तरुण राहिलेलो नाही आता (अर्थात अगदी म्हातारा झालेलो नसलो तरी ;) ) .. आणि खरं तर कुठल्याच वयात मला पाऊस आवडला नाही. ट्रेकिंग सोडून :)\nमला वाटतं मराठवाड्यात पाऊस कमी असल्याने तुम्हाला तो आवडत असेल. पण मुंबईतल्या चिकचिक, चिखल, गाड्या लेट होणं, पाणी साठणं या आणि अशा सगळ्या प्रकारांमुळे कित्येकांना रोजच्या आयुष्यात पाऊस नकोसाच वाटतो..\nआवडणा-या पावसाबद्दल .... म्म्म्म.. बघुया लवकरच काहीतरी..\nअरे नक्की. ही गोष्ट वाचून तो आयुष्यात कधीच गमबुटांसाठी हट्ट करणार नाही ;)\nचला म्हणजे तुही कंडीशनलवालाच दिसतोयस.. गुड गुड.\nगमबुटासाठी नाही , पण भिजलेले सौंदर्य न्याहाळायला पावसाळा खूप आवडायचा. त्या साठी मुद्दाम पावसात फिरायला जायचॊ. :)\nमी पाऊस फॅनक्लब वाला आहे. पण जेव्हा अंगाशी येतं(२६ जुलै) तेव्हा मात्र गपगुमान.\nबाकी नॉस्टॅल्जिया वगैरे एकदम पटलं...\nधन्स बाबा.. म्हणजे तसं म्हंटलं तर तूही पार्शियली कंडिशनल वालाच ;)\nहो... अरे असे नॉस्टॅल्जिये बर्‍याच वेळा बघितले आणि म्हंटलं आपला तर काहीच नॉस्टॅल्जिया नाही.. म्हणून काहीतरी खरडून टाकलं. ;)\n मी पण अशी बरीच धडपडले आहे पावसात. प्रत्येक वेळेस मला पावसाळी चप्पल लागायची आणि पुढचे पंधरा दिवस त्याच्यावर बॅन्ड एड लावून तिरका पाय टाकत चालावं लागायचं. मला पाऊस फक्त पहिला आठवडा आवडतो.\nहा हा.. घर घर की कहाणी आहे थोडक्यात. कोणी सांगतं, कोणी नाही आणि कोणाला कोणाला कितीही धडपडलं तरीही आवडत राहतो असा हा पावसाळा :)\n>>मला पाऊस फक्त पहिला आठवडा आवडतो.<<\nही सगळ्यांत युनिक कंडीशन आहे :)\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nमित्रेभ्या नमः : भाग २\nमित्रेभ्या नमः : भाग १\nपाव(चाळा)साळा आणि गम (भरे) बूट\nप्रतिक्रिया न देण्याच्या लायकीची पोस्ट उर्फ 'लाउड ...\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2011/01/blog-post_10.html", "date_download": "2018-12-14T18:57:52Z", "digest": "sha1:6KXWA22MYMUUXZMKS7GHRN2FSENLA37C", "length": 65887, "nlines": 545, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: सोशल 'ग्रेट'वर्क : एक न चुकवावेसे 'सोने'", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nसोशल 'ग्रेट'वर्क : एक न चुकवावेसे 'सोने'\nगेल्या काही महिन्यांत बर्‍याच वेळा चित्रपटांवर लिहिणं झाल्याने मी ठरवलं होतं की आता चित्रपटांवर लिहायचं नाही.. अगदी कितीही कितीही आवडला तरी.. पण हे असं ठरवताना मला हे कुठे माहित होतं की एवढ्यातच मला 'द सोशल नेटवर्क' बघण्याचा योग येणार आहे आणि तो 'कितीही कितीही' आवडण्याच्या खूप पलिकडचा चित्रपट आहे. मागे इन्सेप्शन बघायला गेलो असताना 'सोने' चं ट्रेलर सर्वप्रथम बघायला मिळालं होतं आणि तेव्हाच त्याच्या \"यु डोन्ट गेट टू ५०० मिलियन फ्रेंड्स विदाऊट मेकिंग अ फ्यु एनिमीज\" या अतिशय आकर्षक टॅगलाईनने लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे चित्रपट बघायचा हे तेव्हाच नक्की केलं होतं. अर्थात अजून एक कारण म्हणजे हा डेव्हिड फिंचरचा चित्रपट होता हेही एक कारण होतंच. असो. त्याबद्दल नंतर लिहितो.\n'फेसबुक' या नावाचं काही अस्तित्वात नसल्याच्या काळातल्या एका प्रसंगापासून चित्रपटाला सुरुवात होते. या प्रसंगानंतर फेसबुक (तेव्हाचं फेसमॅश) जन्म घेणार आहे अशी पुसटशीही शंका येणार नाही असा हा प्रसंग. मार्क झकरबर्ग त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर एका रेस्टॉरंटमध्ये बसलेला असतो. तिथे काही कारणावरून त्यांच्यात खटका उडतो, शब्दाने शब्द वाढत जातो.. खरं तर साधा भांडणाचा प्रसंग पण या पहिल्याच प्रसंगात आपल्याला कळतं की स्क्रीनवर जो पोरगेलासा मुलगा दिसतो आहे तो साधासुधा नाहीये. तो प्रचंड बुद्धिमान आहे, अतिशय हुशार, सुपीक डोक्याचा आहे. सहज बोलता बोलता अनेक फॅक्ट्स तो लीलया मांडतो. पुढे चित्रपटात अनेक प्रसंग आहेत, प्रचंड तिखट, भेदक, हुशार संवाद आहेत ज्यातून मार्कच्या तर्कशुद्ध पण यांत्रिकतेने विचार करण्याच्या पद्धतीची आपल्याला ओळख होत जाते. कित्येकदा या यांत्रिकतेचा अतिरेक होतो. पण मार्कला त्यात काहीही वावगं वाटत नाही. त्याच्यासाठी ते फारच सरळ-सोपं-स्वाभाविक असतं. नाहीतर गर्लफ्रेंडशी भांडताना (वाचा समजूत काढताना) चायनाबद्दलच्या फॅक्ट्स कोण सांगत बसेल बरं\nभांडणानंतर दोघेही रागाने निघून जातात. मार्क आपल्या होस्टेलरूममध्ये येऊन लॅपटॉप सुरु करतो. नायिकेने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून आपला मित्र एदुआर���दोच्या मदतीने एक प्रोग्राम लिहितो ज्यात कॉलेजमधल्या मुलींची एकमेकींशी आणि प्राण्यांशी अपमानास्पद पद्धतीने तुलना केलेली असते. प्रोग्राम लिहितो, बीअर रिचवतो आणि एकीकडे त्या सगळ्याचं लाईव्ह ब्लॉगिंग करतो. ब्लॉगमध्येही आपल्या मैत्रिणीचा खूप वाईट पद्धतीने अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यानंतर नेटवर्क हॅक करून तो प्रोग्राम कॉलेजमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पाठवला जातो. मुली संतापतात, चिडतात, मैत्रिणीची बदनामी होते. मार्कचा हेतू साध्य होतो. या दोन प्रसंगांनंतर फेसबुक (फेसमॅश) सुरु झालेलं असतं. पण हे प्रसंग प्रत्यक्ष घडत असतानाच्या दरम्यान दाखवलेल्या छोट्या छोट्या घटना आणि संवाद हे प्रचंड फास्ट आणि कल्पक आहेत. मार्कची असामान्य हुशारी, तो इतरांच्या किती पुढचा विचार करू शकतो, बघता बघता समोरच्याला कसा शब्दात पकडू शकतो हे पाहताना थक्क व्हायला होतं. कदाचित हे सगळं बिंबवण्यासाठीच या चित्रपटातले संवाद हे अतिशय अतिशय फास्ट आहेत. कित्येकदा गुंतागुंतीचे वाटण्याएवढे कल्पक आहेत.. ही गुंतागुंत मार्क आपल्या साध्या साध्या संवादांतून इतक्या अचूकपणे व्यक्त करतो की कित्येकदा त्याच्यावर चालू असलेल्या खटल्यादरम्यान प्रतिपक्षाचे वकील एवढे मेटाकुटीला येतात की मार्कच्या वकिलाला विनंती करून मार्कला नीट उत्तरं द्यायला सांगावीत अशी विनंती करण्याची वेळ त्यांच्यावर येते. मात्र आपल्या वकिलाकडून परवानगी मिळाल्यानंतर मार्क त्याच प्रश्नांची एवढ्या सरळपणे उत्तरं देतो की त्याच्या हुशारीला मनोमन पुनःपुन्हा सलाम केल्याशिवाय आपल्याला राहवत नाही\nपण तो अगदीच सोवळा आहे असं मात्र नाही. प्रत्यक्षातल्याची कल्पना नाही पण निदान चित्रपटातला मार्क तरी सोवळा नक्कीच नाही. (हा चित्रपट सत्यघटनांवर आधारित असला तरी प्रामुख्याने 'अ‍ॅक्सिडेंटल बिलियनियर्स' या पुस्तकावर आधारित आहे.) आणि त्याचं हे सोवळं नसणं चित्रपटातल्या अनेक प्रसंगांतून स्पष्ट दिसतं. तो कधी कधी अजाणतेपणी, कित्येकदा जाणूनबुजून समोरच्याला तोंडघशी पाडतो, त्याची फसगत करतो. कित्येकदा हे त्याला करायचं नसतं पण तरीही तो ते करतोय असंही वाटत राहतं. चित्रपटाच्या शेवटी \"आय अ‍ॅम नॉट अ बॅड मॅन\" म्हणतानाची त्याच्या चेहर्‍यावरची वेदना बरंच काही सांगून जाते. आपल्यावर चित्रपट काढला जावा (आणि त्यात आपली इमेज काळ्या रंगत रंगवली जावी) हे (खर्‍या) मार्कला (अर्थातच) मान्य नव्हतं आणि ते त्याने तसं बोलूनही दाखवलं होतं. \"मी जिवंत असताना कोणी माझ्यावर चित्रपट काढला नसता तर अधिक बरं झालं असतं\" अशी प्रतिक्रिया चित्रपट निघाल्यावर त्याने दिली होती. पण अर्थात तरीही चित्रपट निघाला, प्रदर्शित झाला आणि धोधो चाललाही मार्कने नापसंती दर्शवली असतानाही तो प्रदर्शित झाला म्हणून काही कोणी जाळपोळी, दगडफेक, संप, बंद, आंदोलनं केली नाहीत की मुख्यमंत्र्याला (इथे गव्हर्नरला) स्वतः थेटरात हजर राहून इस्पेशल संरक्षणात चित्रपट दाखवावा लागला नाही मार्कने नापसंती दर्शवली असतानाही तो प्रदर्शित झाला म्हणून काही कोणी जाळपोळी, दगडफेक, संप, बंद, आंदोलनं केली नाहीत की मुख्यमंत्र्याला (इथे गव्हर्नरला) स्वतः थेटरात हजर राहून इस्पेशल संरक्षणात चित्रपट दाखवावा लागला नाही यावरून अजून एक आठवलं ते म्हणजे येशू ख्रिस्ताचा आक्षेपार्ह उल्लेख असलेलं डॅन ब्राउनचं 'दा विंची कोड' हे पुस्तक आणि त्याच नावाचा सिनेमा हे दोन्ही ख्रिश्चनबहुल असलेल्या पाश्चात्य देशात हातोहात खपले. दोन्हींनी जोरदार धंदा केला. पण भारतातल्या चर्चेसनी मात्र त्यावर बंदी आणावी म्हणून जोरदार निदर्शनं केली.. हाय की नाय मज्जा.. यावरून अजून एक आठवलं ते म्हणजे येशू ख्रिस्ताचा आक्षेपार्ह उल्लेख असलेलं डॅन ब्राउनचं 'दा विंची कोड' हे पुस्तक आणि त्याच नावाचा सिनेमा हे दोन्ही ख्रिश्चनबहुल असलेल्या पाश्चात्य देशात हातोहात खपले. दोन्हींनी जोरदार धंदा केला. पण भारतातल्या चर्चेसनी मात्र त्यावर बंदी आणावी म्हणून जोरदार निदर्शनं केली.. हाय की नाय मज्जा.. मागे एकदा माझ्या एका अमेरिकन सहकार्‍याशी बोलताना मी त्याला येशूच्या आक्षेपार्ह उल्लेखाबद्दल आणि त्या पुस्तक/चित्रपटाबद्दल विचारलं होतं तेव्हा तो अतिशय सहजपणे म्हणाला होता की \"त्यात काय.. मागे एकदा माझ्या एका अमेरिकन सहकार्‍याशी बोलताना मी त्याला येशूच्या आक्षेपार्ह उल्लेखाबद्दल आणि त्या पुस्तक/चित्रपटाबद्दल विचारलं होतं तेव्हा तो अतिशय सहजपणे म्हणाला होता की \"त्यात काय.. ती तर फक्त एक काल्पनिक कथा आहे. इटस जस्ट अ नॉव्हेल.. जस्ट अ फिक्शन.. ती तर फक्त एक काल्पनिक कथा आहे. इटस जस्ट अ नॉव्हेल.. जस्ट अ फिक्शन.. \"... तेव्हा मला त्याच्या पाठी���र एक जोरदार थाप मारावीशी वाटली होती.. असो \"... तेव्हा मला त्याच्या पाठीवर एक जोरदार थाप मारावीशी वाटली होती.. असो विषयांतर झालं. कुठल्याही चित्रपट/पुस्तकाचं परीक्षण/समीक्षण म्हणून पोस्ट न लिहिता निव्वळ 'माझा दृष्टीकोन' या अनुषंगाने पोस्ट लिहिण्याचं एक बरं असतं (समीक्षा करण्याएवढी योग्यता नसते ही झाकली मुठ झाली.) .. असं कधीही कुठेही कितीही भरकटता येतं आणि वर मी कुठे समीक्षण लिहितोय असं म्हणून हात वर करता येतात.. ;) (आणि वर पुन्हा का भरकटलोय हेही जाहीरपणे सांगता येतं ;))\nमार्क : चित्रपटातला आणि खरा\nचित्रपट बघून झाल्यावर (आणि बघत असतानाही मध्ये मध्ये) मी नेहमीच्या सवयीप्रमाणे मार्क झुकरबर्गला विकीवर टाकला. विकीबाबांनी नेहमीप्रमाणे आश्चर्यकारक माहिती पुरवली. मार्क हा लहानपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचा मुलगा. आई वडील दोघेही डॉक्टर.. त्याची हुशारी बघून त्याच्या वडिलांनी त्याला सुरुवातीला स्वतः कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकवलं आणि काही वर्षांनी तर (बहुतेक दहाव्या वर्षीच) त्याला ट्रेनिंग देण्यासाठी एका सॉफ्टवेअर डेव्हलपरची नेमणूक केली किती दूरदृष्टी असेल त्यांची.. किती दूरदृष्टी असेल त्यांची.. मला क्षणभर पालकांनी केलेल्या अन्यायाला ( मला क्षणभर पालकांनी केलेल्या अन्यायाला () वाचा () 'तीन वेड्यां'चा चित्रपट आठवला.. असो. लहानपणीच बाबांच्या दवाखान्यातले संगणक आणि घरातले संगणक यांना एकमेकांशी संवाद साधता यावा यासाठी त्याने 'झुकनेट' (झ/झुकरबर्ग नेटवर्क) तयार केलं. आणि तेही याहू किंवा तत्सम इन्स्टन्ट मेसेंजर्स यायच्या अनेक वर्षं आधी.. ज्या वयात लहान मुलं प्रचंड आवडीने कॉम्प्युटर गेम्स खेळतात त्या वयात या माणसाने ते गेम्स स्वतः तयार केले, त्यांचे प्रोग्राम्स लिहिले त्यानंतर आपली आवडती गाणी ऐकण्याचं आणि शेअर करण्याचं एक अ‍ॅप्लिकेशन त्याने विकसित केलं.. ते इतकं सही होतं की मायक्रोसॉफ्ट ते अ‍ॅप्लिकेशन खरेदी करायला तयार होतं. तर या पठ्ठ्याने काय करावं त्यानंतर आपली आवडती गाणी ऐकण्याचं आणि शेअर करण्याचं एक अ‍ॅप्लिकेशन त्याने विकसित केलं.. ते इतकं सही होतं की मायक्रोसॉफ्ट ते अ‍ॅप्लिकेशन खरेदी करायला तयार होतं. तर या पठ्ठ्याने काय करावं त्याने ते नेटवर फुकट उपलब्ध करून दिलं. फेसबुकचा पसारा वाढवताना त्याकडे त्याने अर्थार्जनाचा एक स���त्रोत म्हणून किंवा अधिक अधिक पैसे कमवायची हाव म्हणून केलं नसावं हे ओझरतं दाखवून देणारे हा आणि असे काही प्रसंग. थोडक्यात त्याने जे गुन्हे ( त्याने ते नेटवर फुकट उपलब्ध करून दिलं. फेसबुकचा पसारा वाढवताना त्याकडे त्याने अर्थार्जनाचा एक स्त्रोत म्हणून किंवा अधिक अधिक पैसे कमवायची हाव म्हणून केलं नसावं हे ओझरतं दाखवून देणारे हा आणि असे काही प्रसंग. थोडक्यात त्याने जे गुन्हे () जाणता अजाणता केलेत, जे बळी घेतलेत (शब्दशः नव्हे) ते पैसे कमावण्यासाठी म्हणून नाही हे कुठेतरी अधोरेखित करणारे हे प्रसंग. फेसबुकची निर्मिती गर्लफ्रेंडचा बदला घेण्यापायीच्या झपाटलेपणातून झाली असली तरी त्यानंतर मात्र ते त्याचं पॅशनच होऊन गेलं. त्याच्या वेगाने आणि बुद्धीने चालू न शकणार्‍यांना त्याच्या प्रगतीच्या आणि फेसबुकच्या भरारीच्या आड येऊ देता कामा नये यासाठीच कदाचित अशांचे पंख कापले गेले असावेत.\nचित्रपटातलं कुठलंही पात्र मी वर लिहिलेल्या वाक्यांमधलं एकही वाक्य स्पष्टपणे बोलत नाही की सांगत नाही. \"मार्कला असं वाटलं .. म्हणून त्याने असं असं केलं.. त्याला खरं तर हे असं करायचं होतं.. तो असा असा हुशार आहे\" असं कोणीही स्पष्टपणे सांगत नाही पण तरीही काय घडलं, काय झालं असावं, कोण कसं आहे, कोणी काय केलं, काय केलं नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थितपणे कळतात. आणि याचं संपूर्ण श्रेय एकाच व्यक्तीला आहे. श्रीयुत डेव्हिड लिओ फिंचर या माणसाने कमाल केली आहे. कथेला पुढे-मागे नेणारे प्रसंग, एखादा भूतकाळात घडणारा प्रसंग आणि तोच प्रसंग पुढे खेचून नेऊन वर्तमानकाळातल्या प्रसंगात त्या जुन्या प्रसंगाच्या अनुषंगाने प्रश्न विचारणं (उदा वकील एदुआर्दोला सही करण्यासाठी पेन देतो तो भूतकाळातला प्रसंग आणि तो प्रसंग तिथेच संपवून वर्तमानकाळात (दुसरा) वकील त्याला विचारतो की \"मग तू त्या पेनाने काय केलंस\" हा प्रसंग आणि असे कित्येक प्रसंग) हा प्रकार अनेक प्रसंगात, घटनांमध्ये इतक्या अप्रतिम रीतीने जमवला आहे या माणसाने की चित्रपटाचं ते मागे-पुढे जात जात हळू हळू कथा उलगडवत नेणं हे आपल्याला प्रचंड आवडून जातं या माणसाने कमाल केली आहे. कथेला पुढे-मागे नेणारे प्रसंग, एखादा भूतकाळात घडणारा प्रसंग आणि तोच प्रसंग पुढे खेचून नेऊन वर्तमानकाळातल्या प्रसंगात त्या जुन्या प्रसंगाच्या अनुषंगाने प्रश्न विचारणं (उदा वकील एदुआर्दोला सही करण्यासाठी पेन देतो तो भूतकाळातला प्रसंग आणि तो प्रसंग तिथेच संपवून वर्तमानकाळात (दुसरा) वकील त्याला विचारतो की \"मग तू त्या पेनाने काय केलंस\" हा प्रसंग आणि असे कित्येक प्रसंग) हा प्रकार अनेक प्रसंगात, घटनांमध्ये इतक्या अप्रतिम रीतीने जमवला आहे या माणसाने की चित्रपटाचं ते मागे-पुढे जात जात हळू हळू कथा उलगडवत नेणं हे आपल्याला प्रचंड आवडून जातं खरं तर मला फिंचरचा यापूर्वी 'पॅनिक रूम' वगळता कुठलाही चित्रपट विशेष आवडला नव्हता. तसे त्याने सेव्हन, क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन, झोडियॅक, फाईट क्लब असे बरेच लोकप्रिय चित्रपट दिले आहेत. पण निदान मला तरी यात प्रचंड आवडला असा कुठलाच चित्रपट नव्हता (मला कल्पना आहे की यावर प्रचंड वाद होऊ शकतो. पण तरीही...).. पण हा माणूस नेहमी काहीतरी वेगळं करत असतो हे मात्र नक्की. त्यामुळेच सुरुवातीच्या त्या आकर्षक टॅगलाईनने लक्ष वेधून घेतल्यानंतर फिंचर दिग्दर्शन करतोय म्हंटल्यावर फेसबुकबद्दल काहीतरी आगळंवेगळं बघायला मिळणार याची १००% खात्री झाली होती आणि ती अपेक्षा या माणसाने १०००% पूर्ण केली. फिंचरचे चित्रपट बर्‍याचदा गुंतागुंतीचे असतात. खूप विचार करून आणि नीट लक्ष देऊन बघायला लागतात.. प्रत्येक संवादात बराच अर्थ दडलेला असतो. ते या चित्रपटाच्या बाबतीतही अगदी अगदी खरं आहे. शक्यतो सबटायटल्स ऑन करून बघितलात तर अधिक उत्तम. जास्त एन्जॉय करता येईल चित्रपट \nमाझ्या एका मित्राला शाहरुख-उर्मिलाच्या'चमत्कार'ची गाणी एवढी आवडायची की तो म्हणायचा की \"मी कधी जर चित्रपट काढला तर अनु मलिकलाच संगीत करायला देईन.\" .. त्यानंतर हा संवाद आमच्यात खूप कॉमन झाला. त्याप्रमाणे आत्तापर्यंत अशा माझ्या स्वतःच्या ( ;) ) कित्येक चित्रपटांसाठी मी संगीतकार/दिग्दर्शक/संवादलेखक यांची निवड वेळोवेळी केलेली आहे. ;) त्याच धर्तीवर पुढे म्हणायचं झाल्यास मी आयुष्यात कधी चित्रपट काढला तर तो असाच असेल असा प्रयत्न मी करेन किंवा मग मी सरळ फिंचरलाच दिग्दर्शन करायला सांगेन.. :)\nफेसबुकने जगाला किती मोठ्या प्रमाणात झपाटलं आहे हे दाखवणारा आणि तितक्याच टोकदारपणे आजच्या सामाजिक स्थितीवर बोट ठेवणारा एक छोटा प्रसंग चित्रपटाच्या शेवटी आहे. खटला संपल्यावर मार्क आपल्या लॅपटॉपवर काम करत असताना प्रतिपक्��ाची ट्रेनी वकील त्याला विचारते \"तू काय करतो आहेस\".. मार्क उत्तरतो \"बॉस्नियाची स्थिती कशी आहे ते बघतोय\" .. ती खिन्नपणे हसून म्हणते \"बॉस्निया... हं \".. मार्क उत्तरतो \"बॉस्नियाची स्थिती कशी आहे ते बघतोय\" .. ती खिन्नपणे हसून म्हणते \"बॉस्निया... हं जिथे साधे रस्ते नाहीयेत पण फेसबुक मात्र नक्की आहे. जिथे साधे रस्ते नाहीयेत पण फेसबुक मात्र नक्की आहे. \n'सोने' बघून झाल्यावर मी फेबुवर स्टेटस मेसेज टाकला होता. \"इफ यु डोन्ट वॉच सोशल नेटवर्क, मार्क वुईल डिसेबल युअर फेसबुक अकाउंट... \n(यस.. ही कॅन.. ही इज प्रोबॅबली रजनी इन द वेब वर्ल्ड.. ;) चित्रपट बघितल्यावर तुम्हाला कळेलच की तो काहीही करू शकतो :) ) \nथोडक्यात हे न चुकवावेसे 'सोने' आहे. इटस अ सोशल 'ग्रेट'वर्क \nटॉप न्यूज. मोस्ट रिसेंट १+ : 'सोने' च्या जबरदस्त संवादांपैकी काही निवडक संवाद इथे अनुभवता येतील.\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : पडदा, पानं\nडोक्यातील कुठला भाग भयंकर सुपीक असेल काही सांगता येत नाही असं काहीसं वाटलं होतं\n ती तर फक्त एक काल्पनिक कथा आहे. इटस जस्ट अ नॉव्हेल.. जस्ट अ फिक्शन.. \" हे त्या समाजातील लोकांनाच 'थिंकिंग' दाखवतं, नाही का\" हे त्या समाजातील लोकांनाच 'थिंकिंग' दाखवतं, नाही का आपल्या भावना इतक्या अश्या उघड्यावर पडल्यात ना कि एक माशी बसायची खोटी, सगळी कालवाकालव\nछान झाली आहे पोस्ट आणि ह्या सिनेमावर लिहिलंस चांगलं झालं आणि ह्या सिनेमावर लिहिलंस चांगलं झालं ( मी बघितलाय म्हणून नाही ( मी बघितलाय म्हणून नाही तर इतर मित्रमैत्रिणींनी पण बघावा म्हणून तर इतर मित्रमैत्रिणींनी पण बघावा म्हणून\nहा हा.. त्या माणसाचं संपूर्ण डोस्कंच महासुपीक आहे ना\nखरंच ग त्याच्या विंची कोडवरच्या एवढ्या सहजतेने आलेल्या प्रतिक्रियेचं मला खरंच कौतुक वाटलं होतं खूप \nप्रतिक्रियेबद्दल धन्स.. बरंच सिनेमा-सिनेमा झाल्याने लिहू की नको प्रश्न पडला होता पण शेवटी अगदीच राहवलं नाही म्हणून लिहून टाकलं..\nखरंच आवर्जून प्रत्येकाने बघावासा चित्रपट आहे हा \nपाहिला तेव्हाच आवडला होता .....\nआणि तू लिहलयस त्याप्रमाणे संवाद समजण्यासाठी दोनदा पाहिला आणि अगदी सेम अधे मध्ये पॉझ घेऊन विकिवर फिरून यायचो आणि मग पुढे.\nहेरंबा ,तू डायरेक्ट रजनीचाच संदर्भ दिला आहेस आता पाहावाच लागेल हे सोने....\nम्या पायलेला नाय पन तुमी सुचवू लागले म्हनलं की पहावा लागलं.... :) त्यात वर अनाबाईंचे बी रेकमंड्येसन दिसू लागलेय म्हनल्यावर तर आता पयलं काम ह्येच करावं असं ठरवलयं...\nमलाही ती \"यु डोन्ट गेट टू ५०० मिलियन फ्रेंड्स विदाऊट मेकिंग अ फ्यु एनिमीज\" टॅगलाईन जाम आवडलीये...\nबाकि पोस्ट झकास जमून आलीये हे तूला दरवेळेस का सांगावे लागते रे... मी नाही सांगणार जा\nया पोस्टमधे तुझे आणि अमितचे एक साम्य सापडले मला ... तो पण असाच स्वत:च्या (;)) सिनेमासाठीचे समस्त स्टारकास्ट, संगीत दिग्दर्शक वगैरे ठरवत असतो.... :)\nबघितला आणि प्रचंड आवडला....\nआज परत बघेन घरी गेल्यावर :)\nअगदी मनातलं लिहिलं आहेस रे, हेरंब फेसबुक थक्क करून सोडणारा चित्रपट आहे. मार्कचं झपाटलेपण १०० टक्के या चित्रपटात दिसतं. मार्कच्या दृष्टीने विचार केला तर तो खरंच \"बॅड मॅन\" नाही. ही इज \"जस्ट पॅशनेट\". मी सुद्धा त्याचा विकी सर्च केला होता. डोकं पार आऊट झालं त्याची माहिती पाहून. देव एखाद्याला बुद्धीमत्ता देतो तेव्हा मनापासून देतो. आज पुन्हा पहाते सो.ने.\nमी चक्क आश्चर्यचकित झालोय, कारण: काल-परवाच तुमची आलेला प्रतिसाद आणि लगेच ही पोस्ट, खूपच फास्ट आहात\nछान जमलंय सर्व काही, हं पण फिंचरच्या \"फाइट क्लब\"च्या तुमच्या आवडी बाबतीत माझं दुमत आहे; तुम्ही अगोदरच माझी त्यावरील पोस्ट वाचली असावी बहुधा.\nअसो, मार्कची कुठलीही गोष्ट सहजगत्या न अवलंबण्याची त्याची असामान्य तीक्ष्ण वैचारिक वृत्ती दर्शवणारा या चित्रपटातील एक प्रसंग तुम्ही विसरले असं वाटतं--\"रिलेशन स्टेटस\" अपडेट करण्याची सुविधा.\nएनि वे, मी काल रात्री (भारतीय प्रमाणवेळेनुसार) \"दि ए-टीम\" बघितला, त्यावर लिहायचं म्हणत होतो, पण आळस हा माझा जीवलग मित्र इकडे काही दिवसांपासून पडीक आहे, कधी जाणार आहे काय माहीत\nअरे खूप सही आहे हा सिनेमा.मी पाहिलंय .\n१२७ Hours हा सुद्धा मला आवडला\n>>>\"यु डोन्ट गेट टू ५०० मिलियन फ्रेंड्स विदाऊट मेकिंग अ फ्यु एनिमीज\"\nटॅग लाइन प्रचंड आवडली.....मी अजुन काही पाहिला नाही बघु कधी योग येतोय ते :) :)\n>>>\"यु डोन्ट गेट टू ५०० मिलियन फ्रेंड्स विदाऊट मेकिंग अ फ्यु एनिमीज\"\nचित्रपट पहाण्याच्या बाबतीत जरा उदासीन आहे मे.\nखरंय रे अप्रतिमच आहे तो.. विकीवर फिरत फिरत बघितल्याने अनेक घटना आणि त्यांच्यामागची पार्श्वभूमी व्यवस्थित कळते.\nहेहे देवेन.. नो डाउट तो रजनीच आहे वेब वर्ल्डमधला :)\nतन्वी, अग नक्की नक्की बघ. तुलाही टॅगलाईन एवढी आवडली म्हणजे पिक्चर नक्कीच जाम आवडेल. खुपच मस्त आहे.\nअग पोस्टचं काय.. अप्रतिम चित्रपटावर लिहिताना आपोआपच पोस्ट चांगली होते ;)\n>> या पोस्टमधे तुझे आणि अमितचे एक साम्य सापडले मला ... तो पण असाच स्वत:च्या (;)) सिनेमासाठीचे समस्त स्टारकास्ट, संगीत दिग्दर्शक वगैरे ठरवत असतो.... :)\nगुड ..\"यु आर नॉट अलोन\" वालं फिलिंग आलंय मला ;)\nहेहे सुहास.. आपण एक ग्रुप करुया.. सोने दोनदा बघणार्‍यांचा :)\nअगदी परफेक्ट बोललीस.. देव एखाद्याला बुद्धीमत्ता देतो तेव्हा मनापासून देतो. आणि मार्कच्या बाबतीत तर हजार लोकांची बुद्धिमत्ता एका माणसाला दिल्यागत दिलीये देवाने :)\nचला, सोने दुसर्‍यांदा पाहणार्‍यांच्या ग्रुप मध्ये तुलाही अ‍ॅड करतो :)\nविशाल, अरे फास्ट वगैरे काही नाही रे.. मी १५-१० दिवसांपूर्वीच बघितला होता सोने. पण लिहायला वेळ मिळाला नाही आणि आळस.. दोन्ही.. पण परवा लिहायला बसलो आणि सगळं जमून आलं. म्हणून तर तुला प्रतिक्रियेत म्हटलं होतं की १-२ दिवसात टाकतो पोस्ट.\nअरे आणि मला माहित्ये 'फाइट क्लब' बद्दल प्रचंड दुमत होणार म्हणून. पण तरीही मी मुद्दाम लिहिलं तसं.. मला खरंच फार ग्रेट वगैरे वाटला नव्हता तो. कधीच.. अजूनही वाटत नाही.. त्यापेक्षा सेव्हन, पॅनीक रूम वगैरे खूप चांगले आहेत.. असो.\n\"रिलेशन स्टेटस\" अपडेट करण्याची सुविधा हे एक भारी प्रकरण होतं. अरे पण मी मुद्दामच चित्रपटाबद्दल आणि त्यातल्या महत्वाच्या प्रसंगांबद्दल थोडं कमीच लिहिलंय. पण या प्रसंगाचा उल्लेख नक्की यायला हवा होता मला मान्य आहे. राहून गेला असावा.. असो..\nदि ए-टीम मस्त आहे असं ऐकलंय मी. बघितला नाहीये अजून. पटकन एक मस्त पोस्ट लिहून टाक ए-टीम वर..\nहेरंब, मी हा सिनेमा अजून पाहिलेला नाही. पण आमचेही लक्ष त्या टॆगलाईननेच वेधून घेतले होते. आता तुझे परिक्षण वाचून लवकरात लवकर योग आणतेच. आता विकी वर जाऊन थोडा सर्चही करते. :)\nस्मिता, खरंय.. कोणीही स्यू नाही केलं की कोणाची प्रतिमा डागाळली नाही. कधी शिकणार आपण हे\nहो मलाही ते जुळे बंधू आवडले होते. मस्तच काम केलंय त्यांनी..\n अग असं काय. उलट मला तर वाटतंय की मी २० टक्केही लिहिलं नाहीये (मुद्दामच).. अग चिक्कार सिन्स, मुद्दे, पात्र यांचा उल्लेखही नाही केलाय मुद्दाम.. (आता पोस्टमध्ये काय काय नाही लिहिलंय हे कमेंट मध्ये सांगणं म्हणजे फार्फार मोठा इनोद होईल ;) ) .. मी मार्कबद्दल दिलेल्या माहितीबद्दल म्हणत असशील तर ती ��िकीवर उपलब्ध आहेच. मी मुद्दाम कमी उल्लेख करण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून ज्यांनी बघितला नसेल त्यांचा हिरमोड होऊ नये आणि पोस्ट वाचून सगळ्यांना बघावासाही वाटावा..\nसागर, खुपच सही आहे..\n१२७ Hours माझ्या लिस्ट मध्ये आहे आता.\nयोगेश, त्या टॅगलाइनमुळेच तर मी सुरुवातीला खूप प्रभावित झालो होतो. प्रत्यक्षात तर अजूनच ग्रेट आहे चित्रपट.. नक्की बघ तू.. योग काढून..\nयोगेशला दिलं तेच उत्तर तुलाही.. :)\nकितीही उदासीन असलास तरी या चित्रपटाच्या बाबतीत उदासीनता झटक प्लीज..\nखरंच खुपच कॅची आहे ग ती टॅगलाइन, श्रीताई..\nमीही चित्रपट बघायच्या आधी आणि बघता बघता (आणि बघून झाल्यावरही) बराच सर्च मारला होता विकीवर. चित्रपट अधिक चांगल्या पद्धतीने कळायला मदत होते त्यामुळे..\nभांडणानंतर दोघेही रागाने निघून जातात. मार्क आपल्या होस्टेलरूममध्ये येऊन लॅपटॉप सुरु करतो. नायिकेने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून आपला मित्र एदुआर्दोच्या मदतीने एक प्रोग्राम लिहितो ज्यात कॉलेजमधल्या मुलींची एकमेकींशी आणि प्राण्यांशी अपमानास्पद पद्धतीने तुलना केलेली असते. प्रोग्राम लिहितो, बीअर रिचवतो आणि एकीकडे त्या सगळ्याचं लाईव्ह ब्लॉगिंग करतो. ब्लॉगमध्येही आपल्या मैत्रिणीचा खूप वाईट पद्धतीने अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यानंतर नेटवर्क हॅक करून तो प्रोग्राम कॉलेजमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पाठवला जातो. मुली संतापतात, चिडतात, मैत्रिणीची बदनामी होते. मार्कचा हेतू साध्य होतो\nहे फक्त चित्रपटापुरत असेल तर ठीक .. अन्यथा अशा असंवेदनशील माणसांच्या बुद्धीबद्दल मला काही फार विशेष वाटत नाही .. काही गोष्टी तुम्हाला मिळतात .. त्यात काय मोठ त्याचा वापर तुम्ही कसा आणि कशासाठी करता हे महत्त्वाच\nधन्स धन्स रोहित.. सगळे पोस्ट्स वाचलेस सही.. अभिनंदन ;) हेहे\nसविताताई, तुमच्या मताशी अगदी संपूर्ण सहमत.. चित्रपटात कुठेही मार्कला हिरो म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झालेला नाही (किंबहुना त्याला ग्रे शेडमध्येच रंगवलं आहे.) आणि मीही हे वाक्य लिहिताना तो कसा ग्रेट आहे, मोठा आहे अशा अर्थाने मुळीच लिहिलं नव्हतं.. फक्त कथेचा प्रवास सांगताना आणि प्रामुख्याने फेसबुकच्या जन्माविषयीची माहिती देताना आलेले तपशील आहेत ते.\nएखाद्याला असामान्य बुद्धिमत्ता मिळाली असली तरी तो तिचा वापर कसा आणि कोणास���ठी करतो हे सर्वात महत्वाचं. नाहीतर त्या असामान्य बुद्धिमत्तेचा उपयोग तसा शून्यच.. मला वाटतं चित्रपटातही थोडंफार हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात पूर्णपणे नाही कारण शेवटी हा काही संदेशात्मक चित्रपट नसून जे घडलं तसं दाखवण्याचा प्रयत्न आहे. असो. पण तुमचा मुद्दा पूर्णपणे पटला..\nस्मिता, अगदी अगदी.. मलाही जेव्हा ते दोघे एकच आहेत हे कळलं तेव्हा धक्काच बसला होता. वाटतच नाही अजिबात \nहो सविताताईंचा मुद्दा पूर्ण पटलाच. पण तसं काही दिग्दर्शकालाही दाखवायचं नसावं असं मला तरी वाटतं.\nमी फार फेसबुक वापरत नाही... पण जमल्यास हा चित्रपट बघीन..\nतळटीप : आपण फेसबुकला थोबाडपुस्तक म्हणतो हे कुणी मार्कला कळवेल का\nमाझ्या मते जगात फार थोडी अशी व्यक्तिमत्व झालीत ज्यांना ग्रे शेड नसतेच\nबघायचा आहे..बघायचा आहे म्हणून बरेच दिवस चालू आहे...पाहू कधी योग येतो ते\nरोहन, अरे मीही सुरुवातीला वापरत नव्हतो. म्हणजे मला कळायचंच नाही ते नक्की काय आहे आणि कसं वापरायचं ते. कारण मी ते ऑर्कट सारखं समजायचो. पण नंतर कळलं ते आपल्या बझसारखं वापरायचं असतं.. आणि त्यानंतर काय मग दणादण सुरु :)\nनक्की बघ हा चित्रपट. अफाट आहे \n>> तळटीप : आपण फेसबुकला थोबाडपुस्तक म्हणतो हे कुणी मार्कला कळवेल का\nत्याच्या वॉलवर जाऊन लिहायला हवं ;)\nखरंय बाबा.. तसंही आपण ज्यांना नायक मानतो ते कोणासाठी तरी खलनायकच असतात.. (शिवाजीराजे आणि सावरकरही यातून सुटले नाहीत.. तर मार्कची काय कथा. मी कोणाचीच तुलना करत नाहीये कोणाशी.. गैस नको.) and vice versa \nलवकरात लवकर बघ बाबा नाहीतर तुझं फेबु अकाउंट बसायचं ;)\n>>>>रोहन, अरे मीही सुरुवातीला वापरत नव्हतो. म्हणजे मला कळायचंच नाही ते नक्की काय आहे आणि कसं वापरायचं ते. कारण मी ते ऑर्कट सारखं समजायचो.\nमला अजूनही समजत नाही... फेसबुकाचे नक्की म्हणणे काय आहे ;)\nअग सोप्पं आहे. फेबुकडे आपल्या बझ प्रमाणे बघ.. मग सगळे प्रश्न चटकन सुटतील.. माझेही असेच सुटले :)\nमी येतो परत .. अर्थात सिनेमा पाहून...\nहे 'सोने'(चित्रपट)बघण्याचा योग जुळून येत नाही म्हणजे माझ्या लॅपटॉप\nहा ब्लॉग वाचुन आता फार इच्छा होत आहे\n आयला खादाडीबरोबर आता चित्रपटांच्या पोस्टलाही निषेध यायला लागले म्हणजे संपलंच :)\nअगदी नक्की बघा. खरंच हे सोने अगदी चुकवावंसंच आहे..\nलवकरच रे.. वर्क इन प्रोग्रेस :)\nइंग्रजी चित्रपटांबद्दल एवढे जास्त आकर्षण नाही मला. बघायचा प्रयत्न केला आहे. कदाचित ते माझ्या डोक्यावरून जातात बहुतेकदा. ज्युअरासिक पार्क - पार्ट 1, स्पीड, होम अलोन, बेबीस डे आउट, titanic आणि Jackie Chan चे एक-दोन चित्रपट हे सर्व मनापासून आवडले.\nआता तुमची पोस्ट वाचून हा चित्रपट पहावासा वाटतो आहे. योग आला तर नक्की बघेन. (शिवाय मला माझे फेबु अकाउंट प्रिय आहे ;) )\nबाकी पोस्ट एकदम झक्कास ...\nपुढच्या पोस्ट साठी शुभेच्छा....\nआभार शाशा.. हा चित्रपट अगदी आवर्जून बघण्यासारखा आहे. नक्की बघा. आणि तुम्ही पाहिलेले चित्रपटही खुपच छान आहेत. हे लोक एवढे वेगवेगळे विषय एवढ्या सक्षमपणे हाताळतात ना की बस अजून अजून चित्रपट पाहिलेत की आपोआप आवडायला लागतील..\nसुपर सिनेमा आणि तू सुपर लिहिलं आहेस... जाम आवडेश\nचला 'विवाह' (चित्रपट रे.. ;) ) झाल्यावर बघितलास एकदाचा हाही... :P\nकोणत्याही चित्रपटावरच्या कोणत्याही लेखावर आमची हमखास एकच प्रतिक्रिया: ‘बघायला हवा हा चित्रपट एकदा’.. :-D आणि ९९% वेळा ही प्रतिक्रिया चालून जाते, कारण खरंच मी तो चित्रपट बघितलेला नसतो\nहाहाहा.. पण हा नक्की बघ रे.. अप्रतिम आहे \nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nसोशल 'ग्रेट'वर्क : एक न चुकवावेसे 'सोने'\nकंपोस्ट-२ : बझबझ बसबस\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/node/81846", "date_download": "2018-12-14T20:18:52Z", "digest": "sha1:RNGTVN72XOSZWW2BDVU6ILAUVG77GDSM", "length": 14495, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news NCP Shiv sena पुणे नाशिक रस्त्यावर आंदोलनानंतरही टोल आकारणी | eSakal", "raw_content": "\nपुणे नाशिक रस्त्यावर आंदोलनानंतरही टोल आकारणी\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nनाशिक - रस्त्याचे काम पूर्ण नसताना टोल आकारणी थांबवावी, 20 किलोमीटर परिघातील नागरिकांकडून टोल आकारणी करू नये, टोल नाक्‍यावर स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा आदी मागण्यांसाठी आज शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शिंदे येथील टोल नाक्‍यावर आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलन काळापुरती बंद केलेली टोल आकारणी नंतर पुन्हा पूर्ववत सुरूच राहिली.\nनाशिक - रस्त्याचे काम पूर्ण नसताना टोल आकारणी थांबवावी, 20 किलोमीटर परिघातील नागरिकांकडून टोल आकारणी करू नये, टोल नाक्‍यावर स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा आदी मागण्यांसाठी आज शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शिंदे येथील टोल नाक्‍यावर आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलन काळापुरती बंद केलेली टोल आकारणी नंतर पुन्हा पूर्ववत सुरूच राहिली.\nनाशिक - पुणे महामार्गावर सिन्नर फाटा ते शिंदे गाव या रस्त्यावर दारणा नदीवरील पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तरीही शिंदे गावात आजपासून टोल आकारणी सुरू झाली. सकाळी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी नेतृत्व केले. आंदोलकांनी टोल नाक्‍यावर आंदोलन व घोषणाबाजी करीत कंपनीच्या प्रतिनिधींना निवेदन दिले.\nदुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, युवती कॉंग्रेसच्या प्रेरणा बलकवडे, अर्जुन टिळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पुरुषोत्तम कडलग आदींच्या नेतृत्वाखाली नाशिक तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टोल नाक्‍यावर आंदोलन केले. आंदोलनापुरता बंद असलेला टोल नाका पुन्हा सुरू झाल्याने त्याला आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांनी प्रकल्प संचालक सुनील भोसले यांना धारेवर धरले. पदाधिकाऱ्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उद्धव रूपचंदानी यांना भेटून मागण्या मांडल्या. त्यानंतर आंदोलकांनी टोल आकारणीच्या ठिकाणी धाव घेत, काही वाहने टोल विना सोडून देण्यास भाग पाडले.\nशिंदे ग्रामस्थांनी सरपंच माधुरी तुंगार व जि. प. चे माजी सदस्य संजय तुंगार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. त्यात, शिंदे ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय टोल नाका सुरू करू नये, शिंदे ग्रामस्थांकडून टोल आकारणी न करता त्यांना शंभर टक्के मोफत पास द्यावेत, अपूर्ण रस्त्याचे काम, शिंदेतील रहिवाशांसाठी भुयारी मार्ग, मारुती मंदिराचे दोन्ही स्लॅब, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि महादेव मंदिराजवळ बंधाऱ्यांचे आश्‍वासन पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक��के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nमाजी आमदार संजय बंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nअमरावती : माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 14) येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nआरक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/gulzar-a-r-rahman-to-compose-song-for-2018-mens-hockey-world-cup-1757341/lite/", "date_download": "2018-12-14T19:58:36Z", "digest": "sha1:KLSDH6WIKGE5GOWYBY4FZKDPDFJ7UXEW", "length": 5353, "nlines": 103, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gulzar A R Rahman to compose song for 2018 Mens Hockey World Cup| हॉकी विश्वचषकासाठी ए आर रेहमान गुलजार जोडी पुन्हा एकत्र | Loksatta", "raw_content": "\nहॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र\nहॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र\nTitle Song रचण्याची जबाबदारी\nMens Hockey World Cup 2018 : पंचांच्या सदोष कामगिरीमुळे भारताचा पराभव – प्रशिक्षक हरेंद्रसिंह\nBLOG : वाट पाहूनी जीव थकला \nMens Hockey World Cup 2018 : सर���व सामन्यात भारताची अर्जेंटिनावर मात\nज्येष्ठ गीतकार गुलझार आणि संगीतकार ए. आर. रेहमान ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वर येथे होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठीचं Official Title Song गुलजार-रेहमान जोडी करणार आहे. २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान भुवनेश्वर येथील कलिंगा मैदानात ही स्पर्धा रंगणार आहे.\nओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन याची माहिती दिली आहे. अब बस हॉकी, असे या गाण्याचे बोल असणार आहेत. या गाण्यामध्ये रेहमान स्वतः काम करणार असून २७ नोव्हेंबर रोजी रंगणाऱ्या उद्घाटन सोहळ्यातही रेहमान स्वतः हे गाण सादर करणार आहे. आतापर्यंत रेहमान-गुलजार जोडीने अनेक सुपरहिट गाणी रचलेली आहेत. त्यामुळे हॉकी विश्वचषकाच्या गाण्याला प्रेक्षक किती प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://loderi.com/mr/bulgarian-virtual-keyboard-online", "date_download": "2018-12-14T20:30:03Z", "digest": "sha1:B4A3ZP5SYJPMZ47RULG6RR4STDEO5CJY", "length": 10016, "nlines": 26, "source_domain": "loderi.com", "title": "ऑनलाइन मोफत आभासी बल्गेरियन कीबोर्ड लेआउट | Loderi.com", "raw_content": "\nव्हर्च्युअल बल्गेरियन कीबोर्ड ऑनलाइन\nव्हर्च्युअल बल्गेरियन कीबोर्ड ऑनलाइन मोफत\nआपण ऑनलाइन बल्गेरियन टेप काहीतरी करण्याची आवश्यकता असल्यास, पण एक संगणक किंवा लॅपटॉप इंग्रजी लेआउट - आपण आपल्या संगणकाच्या पडद्यावर वर्च्युअल बल्गेरियन कीबोर्ड आवश्यक आहे. ती वापरायला सोपे आणि सोयीस्कर आहे. साइटवर तुम्हाला आवडत नाहीत किंवा काहीतरी काम नाही किंवा खरे नाही नाही काहीतरी असेल तर - आम्हाला कळवा. हे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. Loderi.com बल्गेरियन व्हर्च्युअल कीबोर्ड वापरून, आपण हे करू शकता पूर्णपणे मुक्त आणि ऑनलाइन: • आवडत्या बल्गेरियन भाषा ऑनलाइन टाइपिंग; • थेट आमच्या साइटवरून मित्रांना संदेश पाठवू; • 1 क्लिक करा Google आणि YouTube शोध (नवीन विंडो मध्ये उघडेल) • (नवीन विंडो मध्ये उघडेल) एका क्लिक मध्ये Google-अनुवादक वापरून अनुवादित • Facebook वर एक पोस्ट करा आणि ट्विटर मध्ये ट्विट; • नंतर लेखन सुरू ठेवण्यासाठी आपल्या टिपा जतन (आपण लॉग इन करणे आवश्यक); • डाउनलोड करा आणि आपल्या दस्तऐवज मुद्रित करा.\nआभासी कीबोर्ड वर टायपिंग बल्गेरियन - ते विनामूल्य आहे आणि सोपे\nआम्ही बराच वेळ Windows साठी साइट संवाद आणि आपल्या सोयीसाठी बल्गेरियन कीबोर्ड लेआउट साठी चाचणी. तुमचा मॉनिटर स्क्रीनवर ऑनलाइन आमच्या बल्गेरियन कीबोर्ड वर टाइप तेव्हा आता आम्ही आपल्या सोई विश्वास आहे. येथे आपण ऑनलाइन मानक बल्गेरियन कीबोर्ड (qwerty), ध्वन्यात्मक कीबोर्ड आणि दुसरे वापरू शकतो. लवकरच आम्ही वर्णमाला स्वरूपात बल्गेरियन कीबोर्ड जोडेल. हे फेसबुक आणि ट्विटर मित्र संपर्कात ठेवण्यासाठी, अनुवादित, प्रिंट आणि जतन, टेप अक्षरे करणे फार सोपे आहे. आणि अर्थातच - Google शोध आणि YouTube वर व्हिडिओ न इंटरनेट काय आहे या सर्व क्रिया एका क्लिक मध्ये आमच्या वेबसाइटवर केले जातात - हे करून पहा या सर्व क्रिया एका क्लिक मध्ये आमच्या वेबसाइटवर केले जातात - हे करून पहा तसेच, आपण त्या त्या नंतर सुरू होईल, (आपण फेसबुक, ट्विटर किंवा Google वापरून लॉग इन करणे आवश्यक) आपले मुद्रित दस्तऐवज जतन करू शकता.\nमिळवा आणि आपल्या साइटवर व्हर्च्युअल बल्गेरियन कसे कीबोर्ड वापर\nआपण आपल्या वेबसाइटवर आमच्या दुवा, बटन, किंवा संपूर्ण ऑनलाइन आभासी बल्गेरियन कीबोर्ड प्रतिष्ठापीत करू शकता - या साठी आपण आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉग येथे कोड कॉपी आणि पेस्ट करणे आवश्यक आहे. फक्त लिहा आणि गहाळ आहे काय वर्णन - आम्ही देखील आपल्याला आवश्यक वैशिष्ट्ये सूचना खुल्या आहेत (अधिक तपशील - चांगले) - आपल्याला हवे ते ते आम्ही करु\nऑनलाइन इंग्लिश कीबोर्ड बल्गेरियन भाषांतर\nऑनलाइन बल्गेरियन कीबोर्ड वर टेप मजकूर अनुवादित करण्यासाठी, फक्त क्लिक करा «भाषांतर» आणि एक नवीन विंडो Google द्वारे सर्वात लोकप्रिय जगभरातील ऑनलाइन भाषांतर उघडेल. पूर्वनिर्धारीतपणे, बल्गेरियन इंग्रजी अनुवाद, परंतु आपण त्याच्या स्वतःच्या निर्णयानुसार कोणत्याही इतर निवडू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/01/blog-post_13.html", "date_download": "2018-12-14T19:22:42Z", "digest": "sha1:FROOXJ5LAGERDG7XFO5MTN25K5T24KXT", "length": 19791, "nlines": 236, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: बिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\nपाच सहा वाट्या सोललेल्या डाळिंब्या\nओले ताजे खवलेले खोबरे सहा-सात चमचे( पाऊण वाटी ) किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी\nसात-आठ हिरव्या मिरच्या, पेरभर आले, मूठभर कोथिंबीर\nदोन चमचे जिरे, चवीनुसार मीठ व दोन चमचे साखर.\nदोन चमचे लाल तिखट. ( शक्यतो रं�� येईल अश्या मिरचीचे असावे )\nसहा-सात अमसुले, सहा-सात चमचे फोडणीसाठी तेल.\nदोन -तीन वाट्या कडवे वाल रात्री किंवा सकाळी भिजत घालावेत. १२ तासानंतर ( वाल व्यवस्थित भिजल्यावर ) उपसून पंचात किंवा फडक्यात( हवा थोडीशी तरी खेळती राहावी असे फडके घ्यावे ) बांधून वर दडपण ठेवून मोड येण्यास ठेवावेत. साधारण १०/१२ तासांनंतर चांगले मोड आलेले वाल पाण्यात ( शक्यतो कोमट पाणी घ्यावे ) भिजत घालावेत. जेणेकरून वालाचे साल चटकन सुटेल. हे सोललेले वाल म्हणजेच डाळिंब्या.\nकढईत तेल घालून चांगले गरम झाले की मोहरी, हिंग व हळदीची नेहमीप्रमाणे फोडणी करावी. हिंग किंचित जास्तच घालावा. ( फोडणी चांगली सणसणीत झाली पाहिजे ) त्यावर लागलीच सोललेल्या डाळिंब्या टाकून मध्यम आचेवर पाच मिनिटे परतावे. डाळिंब्या फोडणीस टाकल्या की त्यांचा पंचेंद्रियांना खवळवणारा सुगंध सुटतो. या नुसत्या वासानेच डाळिंब्या सोलताना घेतलेल्या कष्टांचे चीज होते. फोडणी सगळ्या डाळिंब्यांना लागली की दोन-तीन भांडी पाणी घालून ढवळून झाकण ठेवावे.\nएकीकडे ओले खोबरे/ भाजून घेतलेले सुके खोबरे ( आवड किंवा उपलब्धतेनुसार जे घेतले असेल ते- ), हिरव्या मिरच्या, आले व भाजून घेतलेले जिरे मिक्सरमधून वाटून घ्यावेत. साधारण दहा मिनिटे चांगली वाफ आली की झाकण काढून डाळिंब्या ढवळून पाणी कमी झाल्यासारखे वाटल्यास पुन्हा भांडभर पाणी घालून मध्यम आचेवरच अजून पंधरा मिनिटे ठेवून एक चांगली उकळी काढावी. आता जवळपास डाळिंब्या शिजत आल्या असतील. झाकण काढून त्यात वाटलेले खोबरे, जिरे, मिरच्या व आले, लाल तिखट तसेच चवीनुसार मीठ व आमसुले घालून मिश्रण ढवळून पुन्हा सात-आठ मिनिटे शिजवावे. नंतर साखर व आवश्यकता वाटल्यास अर्धे भांडे पाणी घालून तीन-चार मिनिटे शिजवून आचेवरून उतरवावे. अत्यंत चविष्ट लागणारी उसळ. वाढताना ओले खोबरे व कोथिंबीर घालून गरम गरम वाढावे. सोबत पोह्याचा भाजका ( किंचित जळका ) किंवा तांदुळाचा तळलेला पापड, गरम गरम तांदुळाची भाकरी व सोलकढी असेल तर.... बेत एकदम फक्कडच जमेल. ब्रह्मानंदीच....... .\nडाळिंब्यांची उसळ जितकी पातळ वा घट्ट हवी असेल त्यानुसार पाणी घालावे. आवडत असल्यास लसूण घालावा. मसाला वाटतानाच त्याबरोबर लसणीच्या पाच-सहा पाकळ्या वाटाव्यात. आमसुलाऐवजी चिंचही वापरता येईल. (आमसुले आवडत नसल्यास किंवा ऍलर्जी असल्यास तसे करावे परं��ु या उसळीसाठी आमसुले जास्त छान. ) डाळिंब्या शिजायलाही हव्यात पण शक्यतो मोडताही नयेत हे लक्षात घेऊन हलक्या हाताने ढवळाव्यात. वाफ आणताना झाकणावर पाणी ठेवल्यास डाळिंब्या शिजण्यास मदत होते. साखर आवडत असल्यास घालावी. लाल तिखट अजिबात न घालता फक्त हिरवाच रंग हवा असेल तर हिरव्या मिरच्या जरा जास्त घालाव्यात.\nडाळिंब्यांची उसळ विविध पध्दतीने करता येते. प्रकार-२ टाकतेच दोन दिवसात. शिवाय डाळिंबी भातही अप्रतिम लागतो.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 10:50 AM\n सकाळी सकाळी भुक लागली. आता डबे हुडकतो किचनमधे जाउन. माझं वजन वाढायला तुम्हा लोकांचे हे असे चवदार पोस्ट्स जबाबदार आहेत... :)\nमहेंद्र आहे इथेच आहे.:) अरेच्या...वजन कमी होतेय म्हणाला होतास ना\nबाई,,का चिडवता हो तुम्ही\nएकदम फ़क्कड ,लई भारी,,,,,,,,झक्कास \nसकाळी सकाळी भूक चाळवलीत.\nखरच मस्त वाटल पोस्ट वाचून. एकदम लहानपणीची आठवण झाली.\nआमच्या शेजारची आवळस्कर आजी डाळींबीची उसळ जगात सर्वश्रेष्ठ करते. ती उसळ खाण म्हणजे स्वर्गसुख.\nअनिकेत खरेय तुमचे म्हणणे.:)डाळिंब्यांची उसळ ज्यांना आवडते ते अगदी असेच म्हणतील.\nरोहन सारखे आम्ही ही आता निषेध करणार :(\nमी निषेध करणे सोडले आहे ... :( काही उपयोग नाही... :P\nआनंद रोहनने निषेध करणे सोडलेय.... हा हा...\nरोहन तुझ्या त्या कुल्फीच्या फोटोचा निषेध आहे हा.:)\nमी आणि तन्वीने मोठा प्लान बनवला आहे .. निषेध करायला ... :P कळेलच लवकर .. हेहे ...\nरोहन काय ते लवकर सांगून टाका रे. आता दिवसभर डोक्यात हेच राहील. मग भाजीत मीठ जास्त पडले तर नचिकेतला मी तुम्हा दोघांचे नाव सांगणार...:P\nनमस्कार, खूप खूप धन्यवाद अभिप्राय पाहून खरेच छान वाटले.\nडाळिंब्यांची स्वत:ची अशी खास चव व वास असल्यामुळे कदाचित कांद्यामुळे ती बिघडू शकेल. आणि डाळिंब्यांना इतर कशाचीही गरजच नसते इतक्या त्या खास आहेत. मला तरी वाटते की कांदा घालू नये. अगदी घालायचाच असेल तर दोन चमच्यापेक्षा जास्त तर मुळीच नको.\nआता डाळिंबी भात लवकरच करावा लागणार.... आत्ताच खावासा वाटू लागलाय. :) केला की लगेच कृती टाकते. त्यानिमित्ते ब्लॊगचा उपवासही सुटेल. :)\nपुन्हा एकदा धन्यवाद. लोभ आहेच तो अजून वाढावा. :)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेग���्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\nबिरडे - डाळिंब्यांची उसळ - प्रकार -२\nशेवटी एकदाचे घोडे गंगेत न्हाले........\nविमान चुकल्यापासून पुढचे काही तास........\n२५ डिसेंबर २००९, पहाटेचे तीन तास.......\nमकर संक्रातीच्या अनेक शुभेच्छा\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\nप्रिय वाचकपरिवार व मित्र-मैत्रिणी यांस.......\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=113&Itemid=216", "date_download": "2018-12-14T19:20:30Z", "digest": "sha1:LYZSLW6CYLJDTSZENJVAZRU4Y2ZM4OKD", "length": 10023, "nlines": 65, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "परिशिष्ट ३", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » परिशिष्ट ३\n(चार आर्यसत्यें आणि आर्य अ���्टांगिक मार्ग.)\nचतुन्नं अरियसच्चानं यथाभूतं अदस्सना \nसंसरितं दीघमद्धान तासु तास्वेव जातिसु \nतानि एतानि दिद्वानि भवनेत्ति समूहता \nउच्छिन्नमूलं दुक्खस्स नत्थि दानि पुनब्भवोति \n“चार आर्यसत्यांचें यथाभूत ज्ञान न झाल्यामुळें दीर्घ काळपर्यंत त्या त्या योनींत जन्मलों. परंतु आतां त्या सत्यांचे ज्ञान झाले; व त्यामुळें तृष्णेचा नाश झाला. दु:खाचें मूळ समूळ नष्ट झालें. आतां आणखी पुनर्जन्म राहिला नाही.”\nत्रिपिटकांत चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणीं आलेला आहे. हीं चार आर्यसत्यें बौद्धधर्मांचा पाया आहेत असें म्हटलें असतां चालेल. बुद्ध भगवंतानी प्रथमत: वाराणसींत पंचवर्गीय भिक्षूंना ह्या चार आर्य सत्यांचाच उपदेश केला. हा उपदेश पहिल्या व्याख्यानाच्या शेवटी मीं दिलाच आहे. ह्या उपदेशाची अनेक सुत्तांतून विस्तृत व्याख्या केली आहे. अद्वकथाकारांनींहि यावर विस्तारनें टीका लिहिली आहे. पहिल्या व्याख्यानांतील चार आर्यसत्यांचे वर्णन धम्मचक्कपवत्तनसुत्तात अनुसरुन केल्यामुळें अतिसंक्षिप्त झालें आहे. ह्या आर्यसत्यांचा आमच्या वाचकवर्गास विशेष बोध व्हावा, म्हणून त्या अतिसंक्षिप्त वर्णनाचा इतर सुत्तांतील वर्णनाच्या आधारें थोडा विस्तार करीत आहें.\nदु:खः- दु:ख हें पहिलें आर्यसत्य. ह्या जगांत दु:ख आहे हें मनुष्यानें प्रथमत: जाणलें पाहिजे. ज्याला दु:ख काय आहे हें ठाऊक नाहीं, त्याची बुद्धि धर्माकडे वळणें कठीण. ह्या प्रपंचांत दु:ख आहे, असें वाटल्यावरुनच सर्वपंथांच्या लोकांना परमार्थविषयीं प्रयत्न करण्याची बुद्धि होते. दु:ख कोणते जन्म दु:खकारक म्हणजे मूल जन्मतांच दु:ख बरोबर घेऊन येतें. ह्यातारपणाहि दु:खकारक; मरते-वेळींहि प्राण्याला दु:ख होतें; ह्या आयुष्यामध्यें शोकाचे अनेक प्रसंग येतात, तेहि दु:खकारक; अप्रिय पदार्थांशीं किंवा प्राण्यांशीं संबंध आला म्हणजे तोहि दु:खकारक; प्रियपदार्थांचा किंवा प्राण्यांचा वियोग झाला, तरी तो दु:खकारक होतो. एखाद्या वस्तूची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासूनहि दु:ख होतें. संक्षेपानें सांगावयाचें म्हटलें म्हणजे पांच उपादानस्कंध (वासनायुक्त स्कंध) हे दु:खकारक आहेत. याप्रमाणे धार्मिक मनुष्यानें दु:ख सत्याचें ज्ञान संपादिलें पाहिजे.\nदु:खसमुदय:- ह्या सगळ्या दु;खाचें कारण काय कोणी म्हणतात, दु:ख आ��्म्याचा धर्म आहे, कोणी ह्मणतात, दु:ख जगताच्या कर्त्यानें किंवा आपणाहून भिन्न अशा कोणत्यातरी व्यक्तीनें उत्पन्न केलें असावे; परंतु बुद्ध भगवान् म्हणतात दु:ख हा आत्म्याचा धर्म नव्हे किंवा तें दुस-या कोणीतरी उत्पन्न केलें आहे, असेंहि नव्हे, तर तें कार्यकारण नियमानें उत्पन्न झालें आहे. तृष्णा आहे म्हणून दु:ख आहे. तृष्णा नाहीं तर दु:खहि नाही. तृष्णा म्हणजे अतृप्ति. ती तीन प्रकारची, कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा, कामतृष्णा म्हणजे चैनीच्या पदार्थांची तृष्णा. ह्या तृष्णेपासून जगाच्या दु:खांत मोठी भर पडली आहे. “कामतृष्णनें क्षत्रिय क्षत्रियाबरोबर भांडतात, ब्राह्मण ब्राह्मणांबरोबर भांडतात, पिते पुत्रांबरोबर भांडतात, पुत्र पित्यांबरोबर भांडतात, आणि आप्त आप्तांबरोबर भांडतात, ह्या चैनींसाठींच हीं सारी भांडणें होतात.१” बरें भांडण करुन एखाद्यानें चैनीच्या पदार्थांचा मोटा वांटा मिळविला, तरी त्यापासून त्याला सुख होत नाहीं.\nअबला नं बलीयन्ति मद्दन्ते नं परिस्स्या \nततो नं दु:खमन्वेति भिन्नं नावमिवोदंक२ \nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nसंघ भाग १ ला\nसंघ भाग २ रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2012/07/blog-post.html", "date_download": "2018-12-14T20:18:56Z", "digest": "sha1:CNFLWUISJ2ST3FKEHJ34O2ER47S4YGVY", "length": 35695, "nlines": 574, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: चिवड्याच्या गोष्टीची पोस्ट !", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nकुरियरने आलेला मोठ्ठा खोका हातात घेऊन मी दार बंद केलं. सपासप वार करून सेलोटेप्स कापून टाकून खोका उघडला. भारतातून आलेल्या खोक्यात एक प्रकारची मायेची ऊब असते, प्रेम असतं, जिव्हाळा असतो. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यात चिवडा असतो. भरपूर चिवडा.. ताजा, खमंग, चविष्ट चिवडा पूर्ण खोका भरून वेगवेगळया आकाराच्या ४-५ पिशव्या भरून झाल्यावर उरल्यासुरल्या जागेत दाण्याचे लाडू आणि तत्सम लिंबूटिंबू पदार्थ, १-२ पुस्तकं वगैरेही असतात. पण मेन रोलमध्ये कायम चिवडाच पूर्ण खोका भरून वेगवे��ळया आकाराच्या ४-५ पिशव्या भरून झाल्यावर उरल्यासुरल्या जागेत दाण्याचे लाडू आणि तत्सम लिंबूटिंबू पदार्थ, १-२ पुस्तकं वगैरेही असतात. पण मेन रोलमध्ये कायम चिवडाच तर यावेळीही अशाच चार पिशव्या होत्या. तीन लहान, झिपलॉक वाल्या पिशव्या आणि एक भली मोठी पिशवी. सगळं घर चिवडामय झालं \nझिपलॉकवाल्या छोट्या पिशव्या ऑफिसला न्यायला बऱ्या पडतील म्हणून वरती शेल्फात टाकून दिल्या. मोठी पिशवी खोक्यातून बाहेर काढली. ती मोठी म्हणजे खरंच खुपच मोठी होती. अवाढव्य.. एकदम ढब्बू. तिला लावलेले दोन रबर काढले आणि पिशवी उघडायला गेलो तर ती उघडेना. दोन्ही टोकं एकदम घट्ट चिकटून बसली होती. पुन्हा प्रयत्न केला तरी उघडेना. यावेळी मोठी पिशवी पण झिपलॉक आहे की काय अशा विचाराने त्याप्रमाणे उघडायचा प्रयत्न केला. पण इल्ला. कुठे सेलोटेप लावलाय का म्हणून शोधलं तर तसंही काही नव्हतं. कदाचित स्टेपल केलं असावं म्हणून बघितलं तर ते ही नाही. समोर एवढा चिवडा दिसतोय पण खाता येत नाहीये या विचाराने मी कासावीस झालो.\nपुन्हा एकदा शांतपणे नीट लक्ष देऊन पिशवी नक्की का उघडत नाहीये ते बघायचं ठरवलं. नीट चेक केलं तर लक्षात आलं की पिशवीची दोन्ही टोकं अगदी घट्ट चिकटून बसली आहेत. म्हणजे अगदी सराईत, अगदी प्रोफेशनल काम असावं तसं, स्टेपल नाही, सेलोटेप नाही, झिपलॉक नाही तरी पिशवी का उघडत नाहीये पूर्वी ते दुकानदार मेणबत्तीवर पिशव्या धरून पॅक करायचे तसं काही केलं की काय आईने पूर्वी ते दुकानदार मेणबत्तीवर पिशव्या धरून पॅक करायचे तसं काही केलं की काय आईने कैच्याकै... एवढं करण्याची काय गरज होती कैच्याकै... एवढं करण्याची काय गरज होती आई म्हणजे ना. या युगात मेणबत्तीने पॅकिंग आई म्हणजे ना. या युगात मेणबत्तीने पॅकिंग माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. पण ते सुपरपॅकिंग बघून विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता. काय रे देवा. स्टेपल/सेलोटेपच्या युगात हे असं पॅकिंग माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. पण ते सुपरपॅकिंग बघून विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता. काय रे देवा. स्टेपल/सेलोटेपच्या युगात हे असं पॅकिंग आता उघडू कशी ही पिशवी आणि खाऊ कसा चिवडा आता उघडू कशी ही पिशवी आणि खाऊ कसा चिवडा खरं म्हणजे एव्हाना चिवड्याचे दोन-चार बकाणे भरून व्हायला हवे होते तर आमचं गाडं पिशवीमध्येच अडकलं होतं \nमी वैतागून मोठी कात्री काढली. हे म्हणजे मधमाशी मारण्यासाठी एके-४७ वापरण्यासारखं होतं. पण काही इलाज नव्हता कारण मधासाठी आपलं ते चिवड्यासाठी एके-४७ काय तोफ, रणगाडा काहीही वापरायला मी मागेपुढे पाहिलं नसतं. कात्रीने मी पिशवीचं वरचं टोक कापून टाकलं. यकश्चित पिशवी उघडण्यासाठी कात्री वापरण्याचा प्रसंग कित्येक वर्षांनंतर आला होता. पण इतिहासाकडे दुर्लक्ष करून पिशवीत हात घातला आणि बकाणा भरला. अहाहाहा.. काय तो ठसका, काय ती चव. बेस्ट एकदम. एवढ्या चविष्ट, खमंग, खुसखुशीत चिवड्याबद्दल मी आईला मेणबत्तीने पिशवी पॅक करण्याचा गुन्हा माफ करून टाकला. नंतर थोडा चिवडा डिशमध्ये काढून घ्यावा म्हणून पिशवी उचलली आणि..................\nआणि सगळं घर चिवडामय झालं माझ्या पायाशी चिवड्याची भलीमोठी रास तयार झाली. दुसऱ्या टोकाने पिशवी उघडी होती माझ्या पायाशी चिवड्याची भलीमोठी रास तयार झाली. दुसऱ्या टोकाने पिशवी उघडी होती स्टेपलच्या पिनांचा त्रास होऊ नये किंवा पिशवी उघडताना सेलोटेप चिकटू नये यासाठी आईने पिशवीचं तोंड चांगलं ४-५ वेळा फोल्ड करून त्यावर चांगले दोन मोठे रबर लावून दिले होते (जे मी पोस्टच्या सुरुवातीलाच काढले होते). थोडक्यात मेणबत्तीने पिशवी पॅक करण्याच्या मध्ययुगात आई नव्हती तर आईने असं केलं असेल असं वाटणारा मी होतो \nती रास बघून 'छोटा चेतन' मधली मुलं आईस्क्रीमच्या डोंगरात उड्या मारता मारता एकीकडे आईस्क्रीम खातात किंवा अंकल स्क्रुज (ज जेवणातला, जहाजातला नव्हे) त्याच्या पैशाच्या राशीत यथेच्छ डुबक्या मारतो तद्वत चिवड्याच्या राशीत अगदी डुबक्या मारल्या नाहीत तरी निदान तोंड तरी घालावं असं मला वाटून गेलं. पण तरीही तो मोह टाळून मी सगळा चिवडा पुन्हा त्या पिशवीत भरून ती पिशवी मस्त हवाबंद डब्यात भरून टाकली.\nहल्ली कधी कधी चिवडा खाताना एखादा घास किंचित विचित्र लागला तरी चुकून मीठ/लिंबू वगैरे काहीतरी कमीजास्त झालं असेल किंवा नीट ढवळला गेला नसेल अशी स्वतःची समजून घालून मी त्या चवीकडे साफ दुर्लक्ष करून खमंग चिवड्याचा पुढचा घास तोंडात कोंबतो \nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : अर्थहीन, इनोदी, निरर्थक\nहाहाहाहाहा.... थोडक्यात चिवड्यापायी वडा झाला म्हणायचा तुझा\nहाहाहा.. यप्प.. चिवडावडा ;)\nहा हा हा हा ... लई भारी.\nआईच्या चिवडा हातचा चिवडा म्हणजे पर्वणी रे... :) :)\nहेहे आभार्स.. खरंच यार.. स���वर्गसुख एकदम \n हे असे खोके मी आणि माझी आई भरभरून बऱ्याचदा अमेरिकेला पाठवत असतो त्यामुळे ही तुझी पोस्ट अगदी जवळची त्यामुळे ही तुझी पोस्ट अगदी जवळची \n छे छे.. कंप्लीट होममेड. मी आईला नेहमी म्हणतो की तू चिवडा करून विकायला सुरुवात केलीस तर चितळे/पितळे रस्त्यावर येतील \nमहिन्यातून चार वेळा असे चिवड्याचे बकाणे भरणार्‍या मला तुला असलेली चिवड्याची नॉव्हेल्टी काय समजणार बापडी... :(\nबाकी दाण्याच्या लाडवांना लिंबूटिंबू बोलायचं काम नाही\nसांभाळून राजे. अतिपरिचयात् अवज्ञा नको व्हायला...\n(ही जळक्या कोल्ह्याची आंबट द्राक्षं आहेत हे नॉव्हेल्टीकुमार समजलेच असतील म्हणा ;))\nचिवडाप्रेमापायी दाण्याचे लाडूसुद्धा लिंबूटिंबू ठरतात हे नव्यानेचं कळलं :-)\nहाहाहा.. होय खरं आहे. ठरतातच ;)\nअहाहा चिवड्याची रास.... भारीच... चिवडा आपुनका भी विक पॉइन्ट... आता आईला सांगतेच करायला.... :)\n>> अहाहा चिवड्याची रास\nप्राची, आपली रास सेम दिसतेय ;)\nचिवडा म्हणाला मी वेडा कुंभार\nअसं करतोस नां... म्हणून आम्ही तुला काही पाठवत नाही. :D\nआत्ता पिशवीतला चिवडा संपला की कारपेट खाली शोधत बसशील एखादा कण कुठे शिल्लक आहे का ते\n>> कारपेट खाली शोधत बसशील\nझालं ते ही करून झालं.. तुला काही पाठवायचंच असेल तर रत्नांगिरीचे हापूस पाठव ;)\nसिद्ध्या त्याला नको तर नको...मला पाठवं....आंबे, मासे, खडखडे लाडू...मोठीच लिस्ट आहे......मेलवरच बोलु ;)\nमी कुठे नको म्हटलंय त्यालाही जर्सी जवळ आहे ओरेगावापेक्षा (कमी माईल्स ;) )\nभारीच... चिवडा आपुनका भी विक पॉइन्ट...\nअरे वा.. अजून एक जण :)\nआजच चिवड्याची ऑर्डर दिलीय रे... :)\nधन्स रोहणा.. पत्ता माहित्ये ना\nहा हा हा एक नंबर :)\nचिवडा... मोठ्ठा विक पॉईंट, डिश खराब करायच्या भानगडीत आपण पडत नाही, डब्यातूनच सरळ बोकणा भरतो...\nहाहा.. अगदी अगदी नागेश.. डब्यातून तोंडात \nछान लिहिलंस... माझ पण कधी कधी होतं असं.. म्हणजे वाटतं कि आई चुकली...पण खर तर तसं नसतं...असुदे...तू कर मज्जा आणि हळू हळू खा ठसका लागेल :)\n>> म्हणजे वाटतं कि आई चुकली...पण खर तर तसं नसतं.\nअगदी अगदी अगदी परिचित त्यादिवशी मला अगदी सेम हेच वाटत होतं सारखं सारखं \nआज चिवडा बनवावा म्हणते\nइथे पाठवून दिलास तर मोफत 'कीवे' टेस्टिंग करून देईन ;)\nम्हणून आम्ही आईला आमच्या लाडक्या दुकानातलं फ़रसाण, काजु कतली (ती सांगावी लागत नाही जावयासाठी आपोआप येते) आणि असंच सगळं मागवतो..अर्थात मग आमच्याकडे येतात ते लाडू..कितीही जगप्रसिद्ध डब्यात पार्सल केले तरी लाडूचं पीठच होतं हे आम्ही सांगायचं आणि तरी तिने निगुतीने ते एक एक करत नातवासाठी वळायचे हे गेली काही पार्सल सुरू आहे..\nइतक्या सुंदर, विनोदी फ़टकार्‍यांनी भरलेल्या पोस्टीवरही मला हळवं व्हायला काय होतंय रे...... :(\nचिवड्याच्या पोस्टीने हळवं व्हायला होणारच गो \nअसो अवांतर लिहायचं राहिलं म्हणजे म्हणून आपल्या ब्लॉगमेळाव्याला मला दाण्यांचे लाडू मिळाले होते का मला चिवडा आवडतो हे जगप्रसिद्ध सत्य असतानाही...अर्थात लाडू पण य्म्म्म....:)\nहोय. तू येण्याआधी चिवड्याचा फडशा पाडून झाला होता \nपण फ़ारा दिवसांपासून तुला जोईच म्हणायचं होतं....लाईक मांइड्स काय\nहे हे चिवडा खाणारा जोई..आपलं चिवडा न देणारा जोई...:)\n'चिवडा न देणारा जोई'.. यप्प.. परफेक्ट \nतुझ्या ब्लॉगपोस्ट वाचायला वेळच मिळत नाही, कारण ऑफिसातून बॅन आहेत आणि घरून वेळ नसतो (पण आता बहुतेक मिळेल ;) हाहा). असो विषयांतर नको.\nतुझ्या ब्लॉगपोस्ट वाचणं एक निर्मळ आनंदाची गोष्ट असते तसंच या पोस्टच्या बाबतीत झालं. मजा आली.\nविषयांतर विशेष आवडलं गेलं आहे याची नोंद घेणे ;)\nमनःपूर्वक आभार मंदार.. म्हणजे विषयांतराबद्दल नव्हे, पोस्टबद्दल \n>>> मेणबत्तीने पिशवी पॅक करण्याच्या मध्ययुगात आई नव्हती तर आईने असं केलं असेल असं वाटणारा मी होतो \nचिवड्याचे दोन घास लवकर मिळेनात म्हणून काय काय म्हणून विचार करून होतो. असो ....\nहाहाहा सपा.. होय. झालं खरं असं :)\n>> चिवडा म्हणजे स्वर्गसुख.\nचिवडा समोर असताना खायचा सोडून तुला मध्ययुग वगैरे आठवत होतं. श्या...\nबादवे, पेणला चिवडापण आणणार आहे. इकडे काय मस्त पाऊस पडतोय. चिवडा आणि उकडलेल्या शेंगा. आजूबाजूला जळका धूर ;-)\nअरे चिवडा 'समोर' नव्हता ना.. ;)\n>> आजूबाजूला जळका धूर\nहाहाहा.. चिवड्याची पिशवी लवकर न उघडणे.. लाडवांच्या डब्याचं झाकण घट्ट बसणे हे हमखास प्रकार होतातच.. चिवड्याचा घास तोंडात कोंबणार आता थोड्या वेळात :D\nअगदी अगदी.. मर्फीचे (देसी) नियम ;)\nशेवटचं वाक्य डेंजर आहे.. :)\nहाहा. अग वाटतं तेवढं डेंजर नाहीये ;)\nकहर आहेस रे पोरा :)\nहेहे.. धन्स.. चिवडे के लिए कुछभी करेगा \n तो अंकल स्क्रुजचा सीन आठवून हसायला आलं ..\nबादवे चिअवडाखानेके लिये हम किधर भी जा सकते हैं..\nहाहाहा दीपक. धन्स... 'किधर भी' मध्ये जर्सी सिटी आहे ना\nबेसिकली दिप्याला म्हणायचय... खाणे के लि��� हम किधर भी जा सकते है.... :)\nचिवडा खाताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या दृष्टीने हे आहे.. की प्रत्त्येक बोकाण्याबरोबर चिवड्यातले दाणे,डाळी,खोबऱ्याचा काप(अहाहा..),मिरची ह्यापैकी काहीतरी आलंच पाहिजे...(परत एकदा अहाहाहा...)\nआणि जो हे न बघता..न शोधता... बर्रोबर बोकाण्यात ह्यापैकी काहींचा समावेश करू शकतो.. तो खरा चिवडाकार......\nमजा आ गया चिवडा वाचके.... :)\nहाहाहा.. तू ही तरबेज चिवडाकार दिसते आहेस.. एन्जॉय :))\nचिवड्या सारखाच खमंग प्रसंग आणि वर्णनही तेवढच रुचकर ... चिवड्याच्या राशींमध्ये मनसोक्त डुंबत असलेला अंकल स्क्रुज (हो तो जेवणातल्या ज वाला .. :) ) रूपातला हेरंब सारखा डोळ्यासमोर येतोय... :)\nहाहाहा.. आभार्स देवेनबिंदु ;)\nहल्ली कधी कधी चिवडा खाताना एखादा घास किंचित विचित्र लागला तरी चुकून मीठ/लिंबू वगैरे काहीतरी कमीजास्त झालं असेल किंवा नीट ढवळला गेला नसेल अशी स्वतःची समजून घालून मी त्या चवीकडे साफ दुर्लक्ष करून खमंग चिवड्याचा पुढचा घास तोंडात कोंबतो \nहाहाहा... :) श्लेष... भारी होता....\nएका चिवड्याची सीमा लांघून मनाला हळवं करुन सोडणारी गोष्ट, :)\n'माझे खाद्यजीवन' मध्ये पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे 'हा एवढा चिवडा कोण संपवणार' असे म्हणून बघता बघता तो फस्त होऊन जातो आणि चिवडा संपल्यावरही हळूच त्याच्या तळाशी उरलेले तिखट-मीठ अंगठ्याने चेपून जिभेवर टेकवण्यात चिवडा खाण्याचा खरा आनंद आहे.\nहाहाहाहा.. येल्लो और एक चिवडा बहाद्दर :D\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/why-we-celebrate-navratri-festival-in-maharashtra-meaning-of-navratri-in-marathi-navratri-puja-vrat-and-vidhi-how-to-do-ghata-sthapana-1767831/", "date_download": "2018-12-14T20:29:18Z", "digest": "sha1:3PIVTVDMZRIPN2DVHGB72KJL2YSUYXWC", "length": 11831, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Why we celebrate navratri festival in Maharashtra meaning of navratri in Marathi Navratri Puja Vrat and Vidhi How to do Ghata Sthapana | जाणून घ्या नवरात्रीचे महत्त्व | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nजाणून घ्या नवरात्रीचे महत्त्व\nजाणून घ्या नवरात्रीचे महत्त्व\nदुपारी १ वाजेपर्यंत घटस्थापना करण्यास हरकत नाही\nनवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ, सकाळ-संध्याकाळ आरती, सार्वजनिक उत्सवातही, हे सारे सोपस्कार केले जातात. घरोघरीही घटस्थापना होते. प्रत्येक घराची पद्धत वेगवेगळी असते. कुणाकडे उठता-बसता सवाष्ण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण, सवाष्ण जेवू घालतात. कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी होमहवन असते. पूर्णाहुती म्हणून पुरणावरच स्वयंपाक असतो. बरेच जण नऊ दिवस उपवास करतात. तर कुणी धान्यफराळ करतात. काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो.\nबुधवार, दि. १० आक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांनी सूर्योदय होत आहे. आश्विन शुक्ल प्रतिपदा दिवशी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांपर्यंत आहे. नंतर द्वितीया तिथी जरी असली तरी त्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत घटस्थापना करण्यास हरकत नाही असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले, त्या दिवशी सूर्योदयाला अश्विन शुक्ल प्रतिपदा असल्याने तो दिवस महत्त्वाचा आहे.\nदेवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. भोंडला हा नवरात्रीमध्ये महिलांनी एकत्र येत साजरा करायचा एक अनोखा खेळ. पाटावर हत्ती काढून, त्याच्याभोवती, सख्यांसंगे फेर धरून, गाणी म्हणली जात. आता या भोंडल्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामध्ये शेवटी खिरापत ओळखण्याची आणि एकत्र मिळून ती खाण्याची मजा काही वेगळीच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/budh-grah-113020600009_2.html", "date_download": "2018-12-14T19:36:48Z", "digest": "sha1:VFRKHAAU455MRFMTXRZJJ4B76JPEBEMF", "length": 13736, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Budh Grah, Jyotish, Free Astrology | बुध ग्रहाच्या शांतीचे सोपे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबुध ग्रहाच्या शांतीचे सोपे उपाय\nमंत्र : 'ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:\nदान-द्रव्य : पन्ना, स्वर्ण, कासा, मूग, खांड, तूप, हिरवा कापड, सर्व प्रकारचे फूल, हाथी दात, कापूर, शस्‍त्र फल.\nबुधवारचा उपास करायला हवा. विष्णुचे पूजन करायला पाहिजे. 10 मुखी रुद्राक्ष धारण करावा.\nपितृदोष शांतीसाठी सोपे उपाय\nघरातील सुख- शांतीसाठी काही सोपे वास्तू टिप्स\nशुक्रवारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 5 सोपे उपाय\nघराच्या सुख-शांतीसाठी वास्तुशास्त्राचे नियम ठेवा ध्यानात\nयावर अधिक वाचा :\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात ��ूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\n\"कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर...Read More\nआज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. ...Read More\n\"प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची...Read More\nमार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 ���र्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/amit-shaha-pune-visit/", "date_download": "2018-12-14T19:27:04Z", "digest": "sha1:RO3ONXVIQH547D3DAKUW5LLUMFAMUTF7", "length": 7597, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी \nपुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या काल पुण्यामध्ये दाखल झाल्या आहेत. आज दोन्ही संताच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सकाळीपासूनच पुणेकरांची अलोट गर्दी लोटली आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.\nशनिवार आणि रविवारी या दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी आहेत. दरम्यान, पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त अमित शहा आले असता त्यांनी ज्ञानोबा माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले आहे.\nसंत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या प��लख्या आज, रविवारी दिवसभर पुण्यात मुक्काम करणार आहेत. पालखी सोमवारी (९ जुलै) सकाळी हडपसरच्या दिशेने रवाना होणार आहेत. दिंडीतील वारकऱ्यांसाठी शहरातील विविध संस्थांनी महाप्रसाद, आरोग्य तपासण्या, औषधवाटप, तसेच प्रवासास उपयोगी पडणाऱ्या वस्तूंच्या वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. हडपसरपर्यंत या पालख्यांची वाटचाल एकत्रित असेल, त्यानंतर तुकोबांची पालखी हडपसर-सोलापूर रस्तामार्गे लोणी-काळभोरकडे जाईल, तर माऊलींची पालखी दिवेघाटातून सासवड मुक्कामी निघेल.\nभाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी \n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’,…\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा…\nभाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित शाहांचा हल्लाबोल\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही,निलेश राणेंनी डागली तोफ\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने…\nमुंबई : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजातील युवकांमध्ये मोठा असंतोष पहायला मिळत आहे. राज्यात मराठा आरक्षण…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत…\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2018-12-14T20:09:48Z", "digest": "sha1:5ULKMZ3SBVGBIK4PR4YOCBJ32W6VD6JF", "length": 7619, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१४ फ्रेंच ओपन - विक��पीडिया", "raw_content": "\nदिनांक: मे २५ - जून ८\nजुलिएं बेनेतेऊ / एदुआर्दे रोजर-व्हासेली\nसु-वै ह्सियेह / श्वाई पेंग\nॲना-लेना ग्रोनेफेल्ड / ज्यां-ज्युलियेन रोयेर\n< २०१३ २०१५ >\n२०१४ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\n२०१४ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ११३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २५ मे ते ८ जून, इ.स. २०१४ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.\nरफायेल नदाल ने नोव्हाक जोकोविच ला 3–6, 7–5, 6–2, 6–4 असे हरवले.\nही स्पर्धा जिंकून रफायेल नदालने फ्रेंच ओपन विक्रमी ९ वेळा जिंकण्याचा विक्रम केला. टेनिसच्या इतिहासामधील एकच ग्रँड स्लॅम स्पर्धा नऊ वेळा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.\nमारिया शारापोव्हा ने सिमोना हालेप ला, 6–4, 6–7(5–7), 6–4 असे हरवले.\nमारिया शारापोव्हाचे हे दुसरे फ्रेंच ओपन अजिंक्यपद आहे.\nजुलिएं बेनेतेऊ / एदुआर्दे रोजर-व्हासेली ह्यांनी मार्सेल ग्रानोयेर्स / मार्क लोपेझ ह्यांना 6–3, 7–6(7–1) असे हरवले.\nसु-वै ह्सियेह / श्वाई पेंग ह्यांनी सारा एरानी / रॉबेर्ता व्हिंची ह्यांना 6–4, 6–1 असे हरवले.\nॲना-लेना ग्रोनेफेल्ड / ज्यां-ज्युलियेन रोयेर ह्यांनी जुलिया ग्योर्जेस / नेनाद झिमोंजिक ह्यांना 4–6, 6–2, [10–7] असे हरवले.\n१९७० १९७१ १९७२ १९७३ १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८ १९७९\n१९८० १९८१ १९८२ १९८३ १९८४ १९८५ १९८६ १९८७ १९८८ १९८९\n१९९० १९९१ १९९२ १९९३ १९९४ १९९५ १९९६ १९९७ १९९८ १९९९\n२००० २००१ २००२ २००३ २००४ २००५ २००६ २००७ २००८ २००९\n२०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८\nइ.स. २०१४ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी १८:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/41841", "date_download": "2018-12-14T19:13:00Z", "digest": "sha1:3PJBPYDAE7COOKQPOBZP777ZYL4BEEPC", "length": 7137, "nlines": 137, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\" डराव डराव -\" | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\" डराव डराव -\"\n\" डराव डराव -\"\nटकमक टकमक बघत बघत\nडोळे मोठे आणखी करत\nयेता जाता डराव डराव\nतुमच्या उड्या टुणूक टुणूक\nकिती करता बाहेर आत\nपाण्यात जास्त भिजू नका\nडराव डराव गर्जू नका\nऔषध कधी घेत नाही\nडराव डराव थांबत नाही\nझोपू द्या ना शांत आम्हाला\nनाहीतर सांगीन नांव आईला \nकै च्या कै कविता करता\nकै च्या कै कविता करता राव.\nउगाच ड ला ड आणि ट ला ट जोडून लिहिलं की बाल कविता होते काय\nसुंदर बालगीत ........ खूपच\nसुंदर बालगीत ........ खूपच छान .......\n@ तुर्र्मखान - मला तसेच वाटत\n@ तुर्र्मखान - मला तसेच वाटत होते. आपण माझा गैरसमज दूर केला, बरे वाटले.\nआपण एखादी 'बालकविता' कशी असते ते लिहून मार्गदर्शन केल्यास, मला आनन्दच होईल.\n@ देव, पुरन्दरे -\n@ देव, पुरन्दरे - प्रतिसादाबद्दल धन्यवाद .\nमला बालकविता करता आल्या\nमला बालकविता करता आल्या असत्या तर मलाच बालकवी म्हणाले नसते का\nतस्मात चांगल्या बालकविता कुठल्या याची उदाहरणं कारणमिमांसेसह देउ शकतो. पण तुम्ही जश्या कविता पाडता तशा मी दिवसा एक याप्रमाणे पाडू शकतो.\nअसल्या यमक जुळवून मारुतीच्या शेपटी प्रमाणे कविता होउ शकते. थोडं फार वाचन असेल तर 'प्रकाशित करण्यासारखी' कविता कशी असते ते कळू शकते. असो.\nआपल्या मार्गदर्शनाबद्दल मनापासून आभार .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://goadoot.blogspot.com/2011/07/blog-post_7888.html", "date_download": "2018-12-14T18:58:41Z", "digest": "sha1:3EC6AE4L662OGSJVFXVZDSOGTRIEXB7S", "length": 19857, "nlines": 306, "source_domain": "goadoot.blogspot.com", "title": "Goa Doot - Goa's Marathi News: सात गेले, आठ आले", "raw_content": "\nसात गेले, आठ आले\nगुरुदास कामत, विरप्पा मोईलींची उघड नाराजी\n- रमेश यांचे पर्यावरण खाते काढले\n- तृणमूलचे दिनेश त्रिवेदी रेल्वेमंत्री\n- सलमान खुर्शिद कायदा मंत्रालयात\nनवी दिल्ली, १२ जुलै : पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा व्यापक स्तरावर विस्तार करताना सात मंत्र्यांना घरी बसविले आणि आठ नव्या मंत्र्यांचा समावेश केला. सोबतच त्यांनी तीन राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती देऊन अनेकांच्या खात्यांमध्येही ङ्गेरबदल केले. दरम्यान, या खांदेपालटानंतर पंख छाटण्यात आलेल्या गुरुदास कामत आणि विरप्पा मोईली यांनी कॉंग्रेसविरोधात उघड बंड पुकारण्याचे संकेत दिले आहेत.\nआज मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती भवना���ील एका समारंभात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आजच्या विस्तारामुळे डॉ. सिंग यांच्या मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या ६८ च्या घरात गेली आहे.\nआपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेपालट करताना पंतप्रधान डॉ. सिंग यांनी अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार या चार महत्त्वाच्या खात्यांना स्पर्शही केला नाही. ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले रेल्वे मंत्रालय पंतप्रधानांनी तृणमूल कॉंगे्रसचे आत्तापर्यंत राज्यमंत्री असलेले दिनेश त्रिवेदी यांना कॅबिनेटचा दर्जा देत त्यांच्याकडे सोपविले; तर पर्यावरण आणि वन मंत्रालयाला नवा चेहरा देणारे जयराम रमेश यांच्याकडून हे मंत्रालय काढून घेण्यात आले. याशिवाय, एम. वीरप्पा मोईली यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून त्यांना प्रमंडळ व्यवहार खात्यात पाठविले आणि सलमान खुर्शिद यांना कायदा मंत्रालयात आणले. पोलाद खात्याचे राज्यमंत्री म्हणून आत्तापर्यंत स्वतंत्र पदभार सांभाळत आलेले बेनीप्रसाद वर्मा यांना बढती देऊन त्यांना त्याच खात्याचे कॅबिनेट मंत्री बनविण्यात आले आहे. गेल्या १८ वर्षांपासून मंत्री बनण्याचे स्वप्न पाहत आलेल्या कॉंगे्रसच्या प्रवक्त्या जयंती नटराजन यांचा मंत्रिमंडळात समावेश करताना त्यांच्याकडे पर्यावरण आणि वन मंत्रालयाचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर, गेल्या २० वर्षांपासून मंत्रिमंडळाबाहेर राहिलेले आसामच्या दिबु्रगडचे खासदार पबनसिंग घाटोवार यांना ईशान्य प्रदेश विकास खात्याचे मंत्री बनविण्यात आले आहे. या दोन नव्या चेहर्‍यांशिवाय तृणमूलचे नेते सुदीप बंदोपाध्याय (आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री), जितेंद्र सिंग (गृह राज्यमंत्री), मिलिंद देवरा (दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री), राजीव शुक्ला (संसदीय कामकाज राज्यमंत्री), चरणदास महंत (कृषी व अन्न प्रक्रिया राज्यमंत्री) आणि व्ही. किशोर चंद्र देव यांचा समावेश आहे.\nज्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे त्यात, एम. एस. गिल, बी. के. हांडिक, कांतिलाल भुरिया, मुरली देवरा, दयानिधी मारन, ए. साई प्रताप आणि अरुण यादव यांचा समावेश आहे.\nगृह आणि दूरसंचार खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) असलेले गुरुदास कामत यांना नव्याने तयार करण्यात आलेल्या पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या खा���्यात पाठविण्यात आले आहे. विलासराव देशमुख यांच्याकडून ग्रामीण विकास खाते काढून घेण्यात आले असून, त्यांच्याकडे आता विज्ञान, तंत्रज्ञान आणि भूविज्ञान खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परराष्ट्र व्यवहार खात्याचे राज्यमंत्री ई. अहमद यांना मनुष्यबळ विकास खात्यात पाठविण्यात आले आहे.\nदरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी मोकळे होतात, तोच पक्षाचे मुंबईतील नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री गुरुदास कामत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने गुरुदास कामत नाराज होते. ते शपथविधीस उपस्थित न राहिल्याची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेऊन त्यांना राजीनामा द्यायला लावल्याची दिल्लीत चर्चा सुरू आहे.\nप्रकाशक: दैनिक गोवादूत वेळ: 2:36 am\nगोवा दूत इ-पेपर इंटरनेटवर\n‘‘अटालाच्या पलायनात गुन्हा विभागाचाच हात’’\nमुंबई स्ङ्गोटमालिका दुचाकीची ओळख पटली\nआम्ही पत्रावळीच उचलायच्या का\nतो ‘रॉय’ हा रवींचाच पुत्र\nरवींनी राजीनामा द्यावा : भाजप\nरवींनी राजीनामा द्यावा : भाजप\nआता युवकांचा तडाखा बघा\nखांडोळा, केपे कॉलेजांत ‘काळा दिवस’\n‘पीपीपी’ अंतर्गत काम करण्यास ९० टक्के आझिलो कर्मचा...\nमुंबईतील स्ङ्गोट हा आत्मघाती हल्ला\nकॉंग्रेसला अपशकून - मिकींचा एककलमी कार्यक्रम\nभीषण बॉंबस्फोटांनी मुंबई हादरली\nसभापतींना राणेंना काळे बावटे\nगोवा पोलिसांत मोठे फेरबदल\nयुवक कॉंग्रेस निवडणुकीचा ‘फार्स’\n..तोवर निर्णय अमलात नको\nसात गेले, आठ आले\nभाजपतर्फे राज्यसभेसाठी आमदार दामोदर नाईक\n‘बाळ्ळी’ चौकशीसाठी न्या. शहा यांची नियुक्ती\nमढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारा उपनिरीक्षक\nराणे पितापुत्रांना भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडा\nपणजी बसस्थानकावर महिलेचा नग्न मृतदेह\nपुरुष मेडिसीन वॉर्ड अखेर खाली\nशांताराम नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nमळा प्रकल्पामुळे स्थानिकांत असंतोष\nसर्वच पालकांची मते जाणून घ्या - करमली\nविठ्ठल नामे आज दुमदुमणार पंढरी\nभक्तीच्या शिरपेचात आणखी एक तुरा\nकालका मेलला भीषण अपघात १५ डबे रुळावरून घसरले\nआवळा देऊन कोहळा काढण्याचाच प्रकार\nशांताराम नाईक यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा\n‘त्या’ डीवायएसपीचे आज निलंबन होणार\n‘एनजीपीडीए‘कडून ‘पीपीपी’ हा भूखंड घोटाळा\nडिचोलीत भाषाप्रेमींची पुलाच्या उद्घाटनप्रसंगी जोरद...\nरुग्ण दगावण्याचीच आरोग्यमंत्री वाट पाहत आहेत का\nदेशप्रभू व परूळेकर गटांत जुंपली\nमातृभाषेतूनच सर्वांगीण विकास : प्रा. अनिल सामंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/choice-fancy-number-available-rto-announces-nashik-police/", "date_download": "2018-12-14T19:05:52Z", "digest": "sha1:EPVCOJO4DGSR4RE3XIPR76BOR7H36675", "length": 7813, "nlines": 65, "source_domain": "nashikonweb.com", "title": "#Choice #Fancy #Number दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नविन मालिका - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\n#Choice #Fancy #Number दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नविन मालिका\nनाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. आकर्षक क्रमांक मिळण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज 19 जुलैपासून सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 दरम्यान कार्यालयाच्या आवक- जावक विभागात कक्ष क्रमांक 101 मध्ये जमा करणे आवश्यक आहे.\nअर्जासोबत विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची व अर्जदाराच्या फोटो ओळखपत्राची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. नविन मालिका सुरू होण्याच्या दिवशी फक्त दुचाकी वाहन संवर्गातील वाहनधारकांचेच आकर्षक क्रमांकासाठीचे अर्ज स्विकारण्यात येतील. दुसऱ्या दिवसापासून इतर संवर्गाच्या वाहनधारकांना अर्ज सादर करता येतील. त्यासाठी तिप्पट शुल्क भरणे अनिवार्य राहील. पसंतीच्या क्रमांकासाठी विहीत शुल्क रकमेचा राष्ट्रीयकृत अथवा शेड्यूल्ड बँकेचा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नावे धनाकर्ष व पॅनकार्डची साक्षांकीत प्रत सादर करणे आवश्यक आहे.\nएकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलुन किंवा रद्द करता येणार नाही. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 4.30 वाजेपर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त एकच रकमेचा धनाकर्ष बंद पाकिटात सादर करावेत. जो अर्जदार विहित शुल्कापेक्षा अधिक रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास सदर पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. विहित शुल्काबाबतची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रदर्शित करण्यात आली आहे, असे सहाय्यक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी कळविले आहे.\nईपॉस मशिनद्वारे खतांची विक्री न केल्यास खत विक्री परवाना होणार रद्द\nपोलिस आयुक्तालय परिसरात, जिल्हा परिसरात शस्त्रबंदी,जमावबंदी आदेश जारी\n व्हायरल डीसीपीआर निघाला खरा…\nमेरी परिसरात बिबट्या अखेर जेरबंद\nभुजबळ काका-पुतण्यांच्या जामिनाची सोशल मिडियावर अफवा\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/06/blog-post_15.html", "date_download": "2018-12-14T19:35:57Z", "digest": "sha1:T3HG7GSKYMQSGSBHEG3M3GCQLDBUEZ5V", "length": 29562, "nlines": 320, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: निर्व्याज स्पर्श...", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nमायदेशी निघाले होते. कधी एकदा आईला मिठी मारतेय असे झालेले तर एकीकडे दिडमहिना नवऱ्याच्य़ा खाण्यापिण्याची हेळसांड होणार, अगदी एकटे राहायला लागेलची चिंताही मला लागलेली. (नवऱ्याच्या शब्दात, \" उगाचच नाही त्या चिंता करत राहायची तुला सवयच झालीये. येडपट आहेस अगदी. मज्जेत जायचे सोडून.... मी तर माझा पॅरोल मस्त यंजॉय करणार आहे...\" ) तो मला एअरपोर्टला सोडून गेला. सगळे सोपस्कार पार पाडून मी लाउंजमध्ये बसले होते. आजूबाजूला बरीच वर्दळ होतीच. माझ्यासारखे एकटे जाणारे जरा तुरळकच होते. हळूहळू गर्दी वाढू लागली. माणसांचे अवलोकन करता करता नवरा व लेकाबरोबर फोन चालू होतेच. मला नीट ऐकू येईना म्हणून मी उठून आमच्या गेटवरतीच पण जरा दूरवर असलेल्या थोड्या निवांत कोपऱ्याकडे सरकले. पर्स व कॅरीऑन ठेवली आणि खुर्चीवर बसता बसताच चार सीट पलीकडे बसलेल्या मुलीकडे माझे लक्ष गेले.... खिळूनच राहिले.\nफोन ठेवून तिला न्याहाळू लागले. बावीस-चोविसची असावी. जीन्स. पांढराशुभ्र चिकनचा जरासा अघळपघळ कुडता, पायात एक बंदांची पातळ - नाजूकशी चप्पल व उजव्या हातात चांगले दोन इंच रुंद कडे होते. केस कुरळे - थोडेसे विस्कटलेलेच. उंच असली तरी खूपच बारीक होती. अगदी पाठ-पोट चिकटल्यासारखे वाटावे अशी. नाकीडोळी रेखीव नसली तरी चटकन नजरेत भरण्यासारखी होती. आम्ही दोघी बसलो होतो तिथे जवळपास कोणीच नव्हते. त्यातून ती गेटकडे पाठ करून बसली होती. मान खाली झुकलेली व नजर जमिनीवर खिळवून एकटक पाहत बसली होती. मधूनच तिचा चेहरा अतीव वेदनेने पिळवटून जाई. काही वेळाने तिच्या प्रयत्नाला न जुमानता अश्रू गालावर ओघळू लागले. हाताची बोटे एकमेकात घट्ट अडकवून, ओठांवर ओठ गच्च दाबून कढ जिरवायचा ती आटोकाट प्रयत्न करू पाहत होती खरी पण तिची दुबळी कुडी तिला साथ देईना. एखाद्या मोठ्या वावटळीत सापडल्यासारखी ती भिरभिरत होती.\nइतके कसले जीवघेणे दु:ख तिला घेरून होते... मला फार अस्वस्थ वाटू लागले. असहायपणे तिची अवस्था मी पाहत होते. एक मन म्हणत होते, हो पुढे आणि तिचे हात हातात घे. तिला मायेच्या स्पर्शाची गरज आहे. काही बोलू नकोस का विचारू नकोस. फक्त तिला आधार दे. पण दुसरे मन थोडे कचरले. तिला आवडले नाही तर.... रागाने ती ताडकन काहीतरी बोलली म्हणजे..... त्यापेक्षा तिला मोकळे-हलके होऊन जाऊदे. निचरा झाला की बरे वाटेल. पण त्यासाठीही तिला मायेच्या-आपुलकीच्या स्पर्शाची गरज आहेच नं.... मी उठले आणि तिच्या समोरच जाऊन बसले. तोवर तिने पाय पोटाशी घेतले होते. दोन्ही हातांनी गुडघ्यांना घट्ट वेढून त्यावर हनुवटी टेकवून ती रडतच होती. पुन्हा पुन्हा हातांचा वेढा आवळत स्वत:ला आक्रसून घेत होती..... कोषात शिरत होती.\nदोलायमान अवस्थेत मी हताशपणे तिच्याकडे पाहत असताना पलीकडे हालचाल होतेय असे वाटून लक्ष गेले. एक मुलगा बसला होता व तोही तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरही हेच आंदोलन स्पष्ट दिसत होते. एकदोनदा त्याने मान झटकली. काय करू.... बोलू का तिच्याशी अचानक तो उठून उभा राहिला.... दोन पावले तिच्या दिशेने टाकली पण पुन्हा थांबला. धपकन खुर्चीत बसून कपाळ चोळू लागला.\nतोच कुठुनसे एक नुकतेच पाय फुटलेले छोटेसे बाळ दुडुदुडू धावत आमच्या दिशेने आले. एकदोनदा तोल जाऊन त्याचा धुबुक्काही झाला. पण न रडता उठून उभे राहत तोंडाने ऊं... ऊं.... आवाज करत धावून लाल लाल झालेले गोबरे गाल व अपरे नाक उडवत तो डायरेक्ट तिच्याजवळ गेला. पाय पोटाशी घेतल्याने तिची पावले त्याच्या चेहऱ्याशी समांतर आलेली. नखांना लावलेले लाल चुटुक नेल पॉलिश पाहून तो हरखला- तिथेच थांबला. इवल्याइवल्या बोटांनी तिचे पाय धरून नेलपॉलिश पकडण्याची धडपड सुरू झाली. तोच त्याच्या बाळमुठीवर दोन थेंब पडले. तशी ते थेंब बोटांनी फरफटवून त्याने वर पाहिले. हिचे गाल अश्रूंनी माखलेले. त्याला काय कळले असेल कोण जाणे पण.... तिचे रडणे ���्या एवढ्याश्या जीवालाही पोचले. ओठ काढून मिनिटभर तो तिच्याकडे पाहत भोकाड पसरण्याच्या पावित्र्यात उभा राहिला. दुसऱ्याच मिनिटाला लगेच त्याने तोंडाने अगम्य आवाज काढत, हसत तिच्या गालांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू केली.\nइतका वेळ हमसून हमसून रडणारी ती त्याची धडपड पाहून क्षणभर रडणेच विसरली. त्याचे तिचा कुडता ओढणे थांबेचना म्हणून तिने त्याला उचलून घेताच बाळाने तिच्या गालांवर हातांचे तळवे घासले व तिच्याकडे पाहून खुदकन हसत तिला मिठी मारून तिचे केस ओढू लागला. तितक्यात त्याची आई पळत आली व तिला सॉरी सॉरी म्हणत बाळाला खोटे खोटे रागे भरत घेऊन गेली. मला जरा वाईटच वाटले. अजून दोन-पाच मिनिटे नसती आली तर...... आम्ही दोघेही जे करू पाहत होतो तेच बाळाने किती सहजपणे केले होते. त्या क्षणी नितांत गरजेचा असलेला ' निर्व्याज स्पर्श ' देऊन जणू त्याने जादूची काडीच फिरवली होती. नंतर दोनतीनवेळा बाळ पळत पळत तिच्यापाशी आला, तिला हात लावून खिदळत पुन्हा आईकडे गेला. हा खेळ काही वेळ सुरू राहिला. ती गुंगली. हसली. वातावरण निवळले. तोंड धुऊन फ्रेश होऊन आली. कदाचित आमच्या दोघांच्या स्पर्शात ती ताकद नसावी किंवा तोकडी असावी..... म्हणूनच आम्ही थबकलो, उगाच नको ते विचार करत राहिलो. ते बाळ मात्र तिच्यात आपल्या स्पर्शाने चैतन्य फुंकून पसार झाले.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 10:08 PM\nलहान बाळाच्या स्पर्शात, आपल्याकडे बघुन हसण्यात पण किती जादू असते ना\nघरी बाळावर जरा रागावले, ओरडून बोलले की त्याला पण कळते आणि असा गोड हसतो की रागवायचे पण विसरुन जाते मी.\nहर पल मुझे उसकी याद आती है...आज फ़िर उसकी याद में आंखे नम हुई...\nश्रीताई, किती सुंदर लिहले आहेस..\nलहान मुलांच्या सहवासात मूड अगदी जादूची कांडी फिरवल्यासारखा बदलतो.\n>ते बाळ मात्र तिच्यात आपल्या स्पर्शाने चैतन्य फुंकून पसार झाले. :))\nनिव्वळ अप्रतिम आहे हे दृश्य आहे ... डोळ्यासमोर उभे राहिले..\nखरच... नक्की काय असेल अशी जादू कि जी एकमेकांना करता येवू शकली नसेल..\nआणि त्या बलाने इतक्या निर्व्याजपणे, नि :संकोचपणे केली...\nम्हणूनच मुले हि देवाघरची फुले म्हणतात ते उगाच नाही...\nलहानपण देगा देवा असे पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते...\nमोठे झालो कि उगाच जबाबदा-यांचे, संस्कारांचे, नको त्या जाती पातींचे कातडे अंगावर\nपांघरले जाते... आणि मग संकोच, भिडस्तपणा अंगी येत ज���तो...\nखूप छान लिहिले आहे. आपण मोठी माणसं काही करताना दहा वेळा विचार करतो. पण लहान मुलं ते सहज करतात. तुमचं हे वर्णन खूप आवडलं.\nमोठी माणसं अनेकदा जास्त विचार करतात आणि त्यामुळे स्वत:ची उत्स्फूर्तता आणि निर्व्याजता गमावून बसतात याचं हे एक उत्तम उदाहरण\nभाग्यश्री,हो गं.शंभर शब्द बोलून जे साधणार नाही ते एक आश्वाशक-मायेचा स्पर्श चुटकीसरशी करून जातो. धन्यू गं.\nशशांक, ब्लॉगवर स्वागत व अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद.\nह्म्म्म... उमा,कळतेयं मला. पण जो भी होता हैं अच्छे के लिये ही होता हैं... खर ना\nसोनाली, तर काय. अगं त्यांनाही कळत असतं, ममा रागावलीये... मग अशी लाडीगोडी लावतील, पापे घेतील... आपल्यालाच बुवा कुक करून गोड हसतील... महा लबाड... अगदी गोडांबाच.:)\nमीनल, पाहा नं...हेच मलाही करायचे होते... पण... इथेच नेमका मार खाल्ला... म्हणूनच तर म्हणतात नं, देवाघरची फुलं आहेत गं सारी. जिथे जातील, स्पर्श करतील ते ते सारे आनंदाने हसेल-खुलेल.\nअखिल, अगदी खरेय तुमचे. जसे जसे मोठे होतो तसतसे नको इतके भिडस्त, संकोची व अतिविचारी बनू लागतो. मग अश्या छोट्याछोट्या गोष्टीतही द्विधा मन होते. आपल्या चांगल्या हेतूचा आपणच गळा घोटतो... तेही निष्कारण. :(\naativas, अगदी हेच झाले. उठलेली उर्मी काल्पनिक भीतीने घेरली गेली... मनाने कच खाल्ली.:( बाळ आले म्हणून...नाहितर ती अजून किती वेळ रडली असती कोण जाणे.\nSeema, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. :)\nअप्रतिम अप्रतिम.... जाम आवडला लेख.. खुपच हळुवार, निरागस काय प्रतिक्रिया देऊ ते कळत नाहीये.. जाउदे अजून काही बोलत नाही \n लहान बाळाच्या निर्व्याज स्पर्शात, त्याच्या हास्यात आणि प्रेमाच्या हुन्कारात जी काही ताकद असते तिच्यासमोर भले भले उपाय देखील फिके पडतात. लहान मूल म्हणजे चैतन्याचे, उत्साहाचे प्रतीक.... ईश्वराचेच दुसरे रूप.... अशा सहवासात सर्व दु:खे बाजूला पडतात आणि मन आनंदाने फुलून येते\nखूपच सुंदर, असे स्पर्श फक्त जवळचे असावते असं नाही,\nकाही भावना फक्त मनातून पोहोचलेल्या, काही बोल दुरून ऐकलेले, काही लेख एका नजरेत झरकन वाचलेले,\nआणि काही माणस.. कधी न पाहिलेली.... हे पण एका क्षणात आपल दुःख दूर करू शकतात....\nतुला तर माहितीच आहे न श्रीताई....\nफार सुरेख पोस्ट आहे\nअप्रतिम श्रीताई.. हेरंबसारखीच अवस्था..\nअतिशय सुंदर लिखाण.. एकदम डोळ्यासमोर प्रसंग घडल्यासारखे वाटले...\nहेरंब, धन्यू रे. :)\nअरुधंती, अभिप्राय���बद्दल खूप खूप धन्यवाद. बाळं म्हणजे, सगळी दु:खे, शीण, वेदना क्षणात दूर करण्याचे सामर्थ्य असणारी जादूच.\nअमृता, मनापासून मनापर्यंत पोहोचायला इतर कशाचीच आवश्यकता नसते गं.हवे फक्त संवेदनशील मन आणि निस्वार्थ भाव.:)\nयशोधरा, खूप दिवसांनी तुझी प्रतिक्रिया आली. अतिशय आनंद वाटला. माझ्या ब्लॉगवरील पहिली प्रतिक्रिया तुझीच.धन्सं.:)\n तू सगळंच यथार्थ मांडलयस....\nखूप छान वाटलं वाचून. हसू आलं...निष्पाप बाळंच हे करू शकलं असतं.. :)\nअगदी खरं. अभिप्रायाबद्दल धन्यवाद अनघा. :)\nश्री ताई....खूप सुंदर....अप्रतिम झाली आहे पोस्ट\nभाग्यश्री, धन्यू ग... :)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nकिमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nखारे व मसाला शेंगदाणे\nएक मस्त दिवस: मॅकिनॉव आयलंड\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- ��ाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/maharashtra-bhima-koregaon-case-delhi-hc-says-activist-gautam-navlakha-to-be-released-from-house-arrest/", "date_download": "2018-12-14T20:28:20Z", "digest": "sha1:IZATLGW6EBL7VFDWZZ5KEZZFCVEKAXEQ", "length": 7562, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांच्यावरील नजरकैद उठवली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांच्यावरील नजरकैद उठवली\nनवी दिल्ली – दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने मावनाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यावरील नजरकैद उठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्यांची ट्रांजिट रिमांड संबंधीची याचिका रद्द करत त्यांच्यावरील नजरकैद हटविण्याचा आज निर्णय सुनावला आहे.\nआजच्या या निर्णयाची सुनावणी करत्यावेळी म्हटले की, नवलखा यांची पोलीस कस्टडी ही 24 तासांपर्यत वाढविण्यात आली आहे पण त्याच्यात आणखी वाढ करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.\nदरम्यान भीमा-कोरेगावमध्ये 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणाची चौकशी करताना पुणे पोलिसांनी 28 ऑगस्टला गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वरवर राव आणि वरनॉन गोन्साल्वीस याना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ताब्यात घेतले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटक न करता त्यांना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.\nमागील महिन्यांच्या 29 आॅगस्टपासून वरवरा राव, अरूण फरेरा, सुधा भारव्दाज, वरनाॅन गोंसाल्विस आणि गौतम नवलखा हे 5 जण स्वतच्या घरात नजरकैदेत आहेत. यापैकी नवलखा यांची नजरकैद आज हटविण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखेड तालुक्‍यातील ऊस उत्पादकांचा गौरव\nNext articleशुल्लक कारणावरून शेतकऱ्यांच्या दोन गटांत हाणामारी\nबहादूर शाह जफरच्या कबरीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट\nराज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तातडीची मदत मिळणार\nराजस्थानमध्ये मुख्यमंत्री गेहलोत तर उपमुख्यमंत्री पायलट\nमाओवादी प्रकरण : प्रा. शोमा सेन यांचा पुन्हा जामीनासाठी अर्ज\nइंटरपोलकडून मेहुल चोक्‍सीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी\nकर्नाटकात फक्त 800 शेतकऱ्यांना�� कर्जमाफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2016/07/blog-post.html", "date_download": "2018-12-14T19:38:05Z", "digest": "sha1:ITS63X2QT5DFXWEE3BHCATYOIX4PXC2N", "length": 9300, "nlines": 239, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: पापी पेट", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nबाबा : मैं भूत हूँ और भूत गायब होते है (संदर्भ : नाना-विवेक सीन, डरना मना है).\nदिवटेश्वर : भूत हो तो गायब होकर दिखाओ (म्हणून लेकाबरोबर पिच्चर बघायला नकोत).\nबाबा पटकन जाऊन बेसिनच्या भिंतीमागे लपतो आणि ओरडतो \"हो गया मैं गायब\".\nदिवटेश्वर : नही तुम गायब नही हो. तुम छुप गए हो. मुझे दिख रहा है.\nबाबा : क्या दिख रहा है\nदिवटेश्वर : तुम्हारा पेट.\nबाबा सैरावैरा पळत सुटलाय आणि जिमच्या अ‍ॅन्युअल मेंबरशीपचं कार्ड शोधतोय....\nलेखकु : हेरंब कधी\nदिवटेश्वरांच्या कृपेने नुसते पोटच नव्हे तर ब्लॉग \"पोस्ट\"पण दिसली.\nBTW, व्यायामशाळांच्यामध्ये पावसाळी सवलती या नावाखाली पोट सुटलेल्या हवश्या, नवश्या, गवश्यांची भरती सुरू आहे ;-) लाभ घ्यावा.\nचला मला समदु:खी सापडला. आता खरंच पोट कमी करायच्या मागे लागलं पाहीजे.\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/tag/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2018-12-14T19:13:01Z", "digest": "sha1:WJEB3TFB6LXBSVXYUVFZK6GTCQ7Y34AR", "length": 200871, "nlines": 232, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "आदिवासी | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्��ानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nटॅगस्आदिवासी, कोल्हे दांपत्य, ग्रामीण, मेळघाट, समस्या\nसुधीर गाडगीळ, सौजन्य – सकाळ सप्तरंग\nलग्नाच्या वेळी डॉ. रवींद्र कोल्हेंच्या चार अटी होत्या. रोज 40 किलोमीटर पायी चालण्याची तयारी हवी. चारशे रुपयांत महिनाभराचा संसार खर्च भागवता आला पाहिजे. पाचशे रु पयात रजिस्टर्ड लग्न करायचं आणि स्वत:साठी नाही पण इतरांसाठी भीक मागण्याची तयारी हवी.\nदादरच्या विवेकानंद लॉजमध्ये अचानक एका अनोख्या जोडप्याची गाठ झाली. पिवळसटपर मळखाऊ लेंगा, खादीचा जाडाभरडा गुरू शर्ट. मधूनच पांढुरकेपण डोकावणारी दाढी. डोक्‍यावर बारीक कापलेले पण रीतसर, कंगवा न फिरवलेले केस. रापलेला वर्ण. डॉ. रवींद्र कोल्हे “एम.डी.’ असतील असं चुकूनही न वाटणारे डॉक्‍टर. डोळ्यांत मात्र कर्तृत्वाची च मक आणि बोलायला लागल्यावर जाणवणारा इंग्रजीचा सराईत वापर. सामाजिक सेवा करण्याची अंतःकरणापासून तळमळ.\nसोबत स्मिता ताई, डॉ. रवींद्र कोल्हेंची बायको. निळ्या काठाची पांढरी सुती साडी. कपाळी काळ कुंकू, अंगावर दागिना सोडाच; पण मंगळसूत्र नाही. मुळात नागपूरच्या “महाल’ भागात, गडकरींशेजारी माहेर. होमिओपॅथी (ऊकच) उत्तम प्रॅक्‍टिस. कन्स्लटिंग रूम, रात्री दहापर्यंत पेशंटची गर्दी. माहेरचं- आई-वडिलांचं म्हातारपणातलं शेवटचं लेकरू. त्यामुळे बं धन नसलेलं. “गाणं’ घेऊन बी.ए. मग एल.एल.बी. मग 10 वीच्या मार्कावर “डीएचएम’ केलेलं. रवींद्र कोल्हेंशी लग्न केलं आणि सगळं सोडून कुपोषणग्रस्त मेळघाटातलं “बैरागड’ गाठलेलं.\nलग्नानंतरची दोन वर्षे “सेटल’ होण्यातच गेली. चुलीवरचा स्वयंपाक करायला लागल्या. जमीन सारवायला शिकल्या. केरोसिनच्या कंदिलाच्या उजेडात काम करायची सवय लावून घेतली. उघड्या बाथरूममध्ये जावं लागलं. पंख्याचा पत्ताच नव्हता. त्यामुळे “फार उकडतंय’ म्हणण्याचेही चोचले करून चालणार नव्हते. चिखल-माची, वावटळ, धूळ, कृमी कीटक. डासांचा आसमंत पण चिडचिड करणं शक्‍य नव्हतं. कारण जाणीवपूर्वक स्वेच्छेनं स्वीकारलेला जोडीदार. त्याचं समाजकार्य. त्याचा झोपडीतला संसार दार नसलेल्या झोपडीतच दवाखाना सुरू केलेला. आजही 2011 गवतानं साकारलेल्या झोपडीतच मुक्काम.\nलग्नाच्या वेळी डॉ. रवींद्र कोल्हेंच्या चार अटी होत्या. (1) रोज 40 किलोमीटर पायी चालण्याची तयारी हवी. (2) चारशे रुपयांत महिनाभराचा संसार खर्च भागवता आला पाहिजे. (3) पाचशे रुपये फीत रजिस्टर्ड लग्न करायचं आणि (4) स्वत:साठी नाही पण इतरांसाठी भीक मागण्याची तयारी हवी.\nस्मिता कोल्हे सांगतात, की फार पूर्वी माझ्या अंगावर पांढरे डाग होते. त्यामुळे “लग्न’ हा प्रश्‍नच होता. डी.एच.एम. करून विवेकानंद केंद्र चालवावं. आरोग्य सेवा करावी असं मनात होतं. डॉ. विलास डांगरे या नागपुरातल्या “होमिओपाथ’कडे पाच वर्षे काम केलं. आणि “महाल’ भागात स्वत:ची प्रॅक्‍टिस चालू केली. खूप प्रतिसाद मिळाला. एवढे पैसे कधीच पाह्यले नव्हते. दार लावून घेऊन, पैसे पसरून कौतुकानं पाहत बसायची. गाडी झाली. कन्सल्टिंग रूम झाली. मग लग्नाचा विचार सुरू झाला. माझा पैसा आणि प्रॅक्‍टिस पाहून लग्न करायला तयार असणारी मुलं मला मान्य नव्हती. छात्र युवा संघर्ष वाहिनीचे वारे मनात घोंघावत होते. आपणच चहा-पोहे घेऊन, पाह्यला आलेल्या मुलासामोरं जायचं, मला मान्य नव्हतं. स् वत:शीच स्वत:चा संघर्ष सुरू झाला. घरी इथेच विरोध सुरू झाला. सुभाष काळे नावाचा मित्र होता. रवीचाही तो मित्र. पण रवीच्या “कडक अटी’ माहीत असल्यानं त्याने रवीला आणि मला परस्परांबद्दल विचारलेच नाही. पिंपळ गावात संवाद ग्रुपतर्फे ग्रामस्वच्छता आरोग्यसेवा शिबिर होतं. तिथं त्याला (रवीला) पाह्यलं. परस्पर नातेवाईक मित्रांनी आमच्या लग्नाचं सुचवलं. रवीनं उलट तपासणीच घेतली. नागपुरातल्या सेटल कन्सल्टिंग रूमला कुलूपच घालून “बैरागड’ला येऊन, कशा स्थितीत, कशी कोणासमवेत डॉक्‍टर करायची ते पाहा आणि मग निर्णय घ्या, असं सुचवलं.”\nत्या वेळी रवीची पार्श्‍वभूमी काय होती\nडॉ. रवी म्हणाला, “”माझा जन्म शेगावचा. अकरावी-बारावीला वर्ध्याला होतो. त्यामुळे वाचनातून गांधीसंस्कार मनावर रुजलेले म्युनिसिपालिटीच्या शाळेत शिकलेलो. एदलाबादकर आणि वाघ या दोन सरांचा प्रभाव मनावर ज्या दिवशी सरांच्या पायात चपल नसतील तेव्हा त्या वाटेत. गरजूला दिलेल्या, असणार, याची आम्हाला खात्री असे. विचारलं तर सर म् हणत, अरे, ती उन्हात जळत्या पायानं चाललेली पोरं आणि आपण सायकलवर. नाही. मग दिल्या तिला चपला ज्या दिवशी सरांच्या पायात चपल नसतील तेव्हा त्या वाटेत. गरजूला दिलेल्या, असणार, याची आम्हाला खात्री असे. विचारलं तर सर म् हणत, अरे, ती उन्हात जळत्या पायानं चाललेली पोरं आणि आपण सायकलवर. नाही. मग दिल्या तिला चपला सरांचं हे प्रतिबिंब मी माझ्यात पाहत होतो. रामकृष्ण मिशनमुळे आध् यात्मिक विषय वाचनात येत. “खेड्यात जा’ हे गांधीविचार, आपल्याला जमेल, असं पक्क वाटू लागले. त्या सरांच्या सहवासात माझं व्यक्तिमत्त्व घडत गेलं.”\n“”1978-82 मध्ये एम.बी.बी.एस. झालो. सहा महिने नागपुरात आणि सहा महिने पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात इंटर्नशिप केली. डोक्‍यात पक्कं, की खेड्यात जाऊनच प्रॅक्‍टिस करायची. गांधी विचारसरणीचे डॉ. उल्हास जाजू भेटले. त्यांनी मला दोन प्रश्‍न विचारले (1) तुला खेड्यात दवाखाना सुरू करायचाय तर बाळंतपण करता येतं का (2) लहान मुला ंचा न्यूमोनिया एक्‍सरे शिवाय डायग्नोसीस करता येईल (2) लहान मुला ंचा न्यूमोनिया एक्‍सरे शिवाय डायग्नोसीस करता येईल माझं उत्तर “नाही’ असंच होतं. एम.बी.बी.एस. म्हणजे खूप शिकलो, अशी डोक्‍यात हवा होती. डॉ. जाजू म्हणाले, “”खेड्यात जाण्यापूर्वी मुंबईत जा. या दोन्ही विषयांत सहा-सहा महिने “हाऊस जॉब’ करून अनुभव घे. 1984 त (3) मुंबईला आलो. भायखळ्याला राणीच्या बागेजवळच्या रुग्णालयात बाळं तपणाच्या ऑपरेशनचा अनुभव घेतला. तिथं मॅडम दीनू दलाल भेटल्या. त्या म्हणाल्या. तू मुलगा असून “बाळंतपण’ शिकण्यात रस कां माझं उत्तर “नाही’ असंच होतं. एम.बी.बी.एस. म्हणजे खूप शिकलो, अशी डोक्‍यात हवा होती. डॉ. जाजू म्हणाले, “”खेड्यात जाण्यापूर्वी मुंबईत जा. या दोन्ही विषयांत सहा-सहा महिने “हाऊस जॉब’ करून अनुभव घे. 1984 त (3) मुंबईला आलो. भायखळ्याला राणीच्या बागेजवळच्या रुग्णालयात बाळं तपणाच्या ऑपरेशनचा अनुभव घेतला. तिथं मॅडम दीनू दलाल भेटल्या. त्या म्हणाल्या. तू मुलगा असून “बाळंतपण’ शिकण्यात रस कां मी म्हणालो खेड्यात त्याची गरज आणि मी खेड्यात जाऊन प्रॅक्‍टिस करणार आहे. डॉ. दलाल खूष झाल्या. कारण त्यांनी त्यांच्या तरुणपणी गुजरातच्या खेड्यात जाऊन चार वर्षे प्रॅक्‍टिस केलेली. त्यांनी मग भरभरून शिकवलं. ”\nडॉ. रवी कोल्हे उमेदवारी काळातल्या या डॉक्‍टरबद्दल भरभरून बोलत होत���. मध्येच मला “चहा’ मागवला. मी विचारलं की “तुम्हाला चहा’ दोघे म्हणाले, की कुठलीच सवय लावून घ्यायची नाही. त्यामुळे “चहा’ घेत नाही. माझ्या चहाचा घोट घशाखाली उतरेना.\n“”पुढचे दोन-अडीच महिने महाराष्ट्रभर हिंडत असताना एक पुस्तक वाचनात आलं.” डॉ. रवी सांगत होते.. “”त्या पुस्तकाचं नावं होतं. “व्हेअर देअर इज नो डॉक्‍टर’ डेव्हिड व्हर्नर नावाच्या स्पॅनिश मिशनरी डॉक्‍टरनं लिहिलेलं. सर्व भाषांत प्रकाशित झालेलं. त्या पुस्तकाच्या कव्हरवर चित्र होतं. डोलीतून उचलून पेशंटला घेऊन चाललेत. फोटो खाली रस्ता दाखवलेला. त्या रस्त्यावरच्या मैलाच्या दगडावर हॉस्पिटलकडे बाण केलेला. पुढे लिहिलेलं 30 मैल माझ्या मनात आलं आपणच 30 मैलांत गेलो, तर पेशंटवर लवकर उपचार होतील आणि आत गेल्यावर अमरावती जिल्ह्यातलं धारणी तालुक्‍यातलं “बैरागड’ गाव सापडलं.” मी डॉ. सावजी (सध्या प्रयास-अमरावती), डॉ. दिलीप गहाणकरी आणि प्रेमचंद पं डित. मी आणि गहणकरी बैरागडला 1985 मध्ये गेलो तर तिथली स्थिती कल्पने पलीकडची होती. आम्ही जे मेडिकलला माहीत करून घेतले, त्यापेक्षा वेगळचं चित्र होतं. ट्रिपल आणि पोलिओ पाजले तर ते आजार होत नाहीत; हे शिकलेलं. धर्नुवात, डांग्या खोकल्याचे पेशंट पाहायलाच मिळाले नव्हते. इथं पहिल्याच आठवड्यात शंभर पेशंट डांग्या खोकल् याचे आणि धर्नुवातानं चार नवजात बालकांचा मृत्यू आमच्या डोळ्यांदेखत झालेला. बैलानं शिंग मारलं, आतडी बाहेर काढली, विहिरीत खोदताना हातानं डायनामाईट फुटलेला. अफ ाट रक्तस्राव. असे पेशंटस दारी. मग डॉ. गहाणकरीनं सर्जरी करायची आणि मी प्रिव्हेंटिव्ह स्पेशल मेडिसनकडे लक्ष द्यायचं ठरवलं.”\n“”तिथं जाण्यापूर्वी हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न होतं. एक शिक्षक भेटले म्हणाले, “”किती गावांसाठी काम करणार किती वर्षे काम करणार किती वर्षे काम करणार म्हटलं 40 वर्षे ते म्हणाले, की तापी, सीपना, खपरा या तीन नद्यांच्या मध्ये असलेल्या बैरागडपुरता आरोग्याचा प्रश्‍न नाही. कुपोषण अनारोग्य ओरिसा, बिहार, म. प्रदेश, उ. प्रदेश. साउथ आफ्रिका सर्वत्र आहे. डॉ. इंगोरे मॅडम पाठक, डॉ. वासुदेवन म्हणाले, की हे काम आपल्या आवाक्‍यातलं नाही. सरकारचं काम. ट्रायबल हेल्थवर काम करा. सरकारला त्रुटी लक्षात आणून द्या. “सर्वांसाठी आरोग्य’ या ब्रीदामुळे सरकार सुविधा पुरवेल. आमचा अभ्यास सुरू झाला. “आरोग्यस्थिती’ हा विषय. सहा वर्षांखालील मुलं, गर्भवती स्तनदा माता यांची आदिवासी धारणी तालुक्‍यातील स्थिती. आमच्या अभ्यासातून “कुपोषण’ हा शब्द फॉर्म्युलेट झाला. बालमृत्यूप्रमाण प्रतिहजारी 200 पेक्षा जास्त होतं. लसीकरण अजिबात होत नव्हतं. आरोग्यविषयक मार्गदर्शन लोकांना न व्हतं. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र, आरोग्य शिक्षण सर्व गावांना मिळावं यासाठी नागपूर पत्रकारांच्या मदतीने, घरात खायला . अंगावर कपडा नाही. घर गळतंय अशी स्थिती. अशी गावातील अनेक घरे. अनारोग्य वाढणारच. त्यात 1993 मध्ये भीषण पाऊस झाला. पाठोपाठ प्रेते दिसतील. इतके भीषण बालमृत्यू घडले. प्रशासनाने गंभीरपणे घेतलं. शरद पवार मेळघाटात आले हा प्रश्‍न समजून घेतला. शरदराव बैरागडला येणार तर तिथं जायला रस्ताच नाही. रस्ता नाही. सुविधा नाही. मग तिथं धान्य नाही. त्यामुळे उपासम ार. कुपोषणामागच्या प्रश्‍नाचे गुंते व्यापक होत गेले. शेती निसर्गावर अवलंबून, कर्जबाजारीपण. सावकारी ताप, वीज नाही. व्यसनाधीनता, अज्ञान, अशिक्षित पण न्यूमोनिया, डायरिया, गोवर वाढत चाललेला. क्षयरोग भीती. उघड्यावर शौचाला. जंतामुळे रक्त कमतरता. या परस्पर प्रश्‍नांच्या गुंतल्यामुळे कुपोषण प्रश्‍न लोंबकळत राह्यलेत.\nदरम्यान, डॉ. गहाणकरीनं एम.एस.एफ.आय.सी.एस. करून तो ऑस्ट्रेलियात गेला. आजही तो दर वर्षी मेळघाटात येतो. 100 रुग्णांची सर्जरी स्वखर्चानं करतो. मी एम.डी. केलं. परीक्षेला गेलो. आणि 1988 मध्ये माझ्या कडक अटी मान्य करून मला स्मिताची साथ मिळाली. आम्ही “बैरागड’चं कामासाठी कायमचं निवडले. थोड फार काम अद्याप चालू आहे. लोकांच्या अडचणीत लक्ष घातलं. आरोग्यापलीकडे कुटुंबाशी सख्य जुळलं. डॉ. रवी, स्मिता या जोडप्याची अपेक्षा माफक आहे. “”आम्ही कुपोषणाकडे लक्ष दिले. तसं म ेळघाटातच शिक्षणाकडे लक्ष देणाऱ्या तरुण पिढीतल्या कार्यकर्त्यांची गरज आहे. नुस्त बी.एस.सी ऍग्रीमधील स्पेशालिस्ट होण्यापेक्षा, शेतीपूरक व्यवसाय सुरू व्हायला हवेत. दुसरं म्हणजं सुरवातीला कपडे मळले तर आम्हीही अनइझी व्हायचो. पण इथे सर्वत्र चिखलमाती. वावटळ आली तर धुतलेल्या भांड्यांपासून कपड्यांपर्यंत घरभर धूळ पसरते. तेव्हा पर्याय नाही. आम्ही घाणेरडे राहतो. अशी समजूत करून घेऊ नका. तिसरी गोष्ट म्हणजे खरं तर आम्ही सर्व सामान्य माणसांचे स्नेही. ��ण प्रत्येक पक्षाला वाटतं आम्ही विशिष्ट राजकीय पक्षाचे. मनातून हा गैरसमज काढून टाका आणि आम्ही सामान्यांना शिक्षण देणं. आरोग्य मार्गदर्शन करणे ही कामं करून त्यांच्यात मिसळतो. तर जराही आमच्याकडे नक्षलवादी मं डळींसारखं यांचं प्रस्थ वाढतंय की काय, या भावनेनं पाहू नका. आम्ही मेळघाटात 1988 पासून पोचलोत. म्हणून तिथे अन्य चळवळ फोफावलेली नाही. शेवटी तळातल्या म ाणसाचा विकास महत्त्वाचा\nटायरची चप्पल सरसावत. पायजमा-नेहरू शर्टातल्या मेळघाटातल्या गावागावांत पोचलेल्या या जोडप्याला प्रणाम करण्यापलीकडे आपण काय करणार शक्‍य ती मदत करूया.\nनक्षलवाद : बदलते स्वरूप बदलता चेहरा\nटॅगस्आदिवासी, आव्हाने, गडचिरोली, नक्षलवाद, निरीक्षणे, समस्या\nदेवेंद्र गावंडे, सौजन्य – लोकसत्ता\nओरिसामधील मलकानगरीचे जिल्हाधिकारी आर. व्ही. कृष्णा यांचे अपहरण आणि सुटका यामुळे नक्षलवादाचा एक नवा चेहरा समोर आलेला आहे. गेली जवळपास दोन वर्षे नक्षलवादाची नव्याने चर्चा होते आहे. नक्षलवादाचा आज बदलत असलेला चेहरा, आंध्र प्रदेशसारख्या राज्याने नक्षलवादाला घातलेला आळा आणि महाराष्ट्राला आलेले अपयश या सगळ्यांचा घेतलेला हा सखोल वेध. प्रत्यक्ष नक्षलवादग्रस्त परिसराला भेट देऊन नोंदविलेली निरीक्षणे..\nएखाद्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यापेक्षा ती चिघळवत ठेवण्यात आपले राज्यकर्ते व प्रशासन आता पुरेसे अनुभवी झाले आहेत. नक्षलवादग्रस्त छत्तीसगड व ओरिसात फिरतांना नेमका हाच अनुभव येतो. अपवाद फक्त आंध्रप्रदेशाचा. मुळात नक्षलवादाची समस्या बहुआयामी आहे. ते यासाठी की, त्यातून उपस्थित होणारे प्रश्न थेट व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. कुठलीही व्यवस्था कधीच परिपूर्ण व प्रश्न न निर्माण करणारी राहू शकत नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण होतच राहणार. नेमका तोच धागा पकडून ही चळवळ उभी राहिली. प्रत्यक्षात आज ३० वर्षांनंतर तिचे स्वरूप पार बदलले आहे. जनतेसमोर जातांना व्यवस्थेतून निर्माण झालेल्या प्रश्नांचा आधार घ्यायचा, कधीच यशस्वी होणार नाहीत, अशी स्वप्ने सांगायची आणि प्रत्यक्षात खून व खंडणीसत्र राबवायचे, असे या चळवळीचे सध्या झाले आहे.छत्तीसगडमध्ये आधी १२ जिल्हे नक्षलवादग्रस्त होते. आता त्यांची संख्या १५ वर जाऊन पोहोचली आहे. गंमत म्हणजे, ही माहिती या राज्याचे मुख्यमंत्री रमणसिंग मोठय��ा अभिमानाने माध्यमांना सांगत असल्याचे दिसले. नक्षलवाद वाढला, हे सांगण्यात अभिमान वाटावा, अशी कोणतीच गोष्ट नाही. तरीही ते का सांगत होते, याचे उत्तर लेखाच्या सुरुवातीच्या वाक्यात तसेच, राज्यकर्त्यांचा या समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलत चालला आहे, यात सामावले आहे. नक्षलवादाच्या नावावर केंद्राकडून जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल, याकडेच सरकारचे लक्ष लागलेले असते, असे मत अनेकजण व्यक्त करतात. आधी निधी, मग त्यातून विकास कामे, नंतर राज्यकर्त्यांची टक्केवारी, असा हा मोठा रंजक प्रवास आहे. गनिमी युद्धात माहीर असणाऱ्या नक्षलवाद्यांना हे कळत नाही अशातला भाग नाही. म्हणूनच त्यांनीही आता खंडणी वसुलीला जास्तीत जास्त प्राधान्य दिल्याचे दिसून येते. गंमत म्हणजे, आता राज्यकर्ते व नक्षलवादी एका पातळीवर एकत्र आलेले दिसतात. ज्या आदिवासींच्या पिळवणुकीतून या चळवळीचा जन्म झाला त्या आदिवासींना लोकशाहीमुक्त करून नक्षलवाद्यांना दिलासा द्यायचा आहे तर, राज्यकर्त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून आदिवासींचा विकास घडवून आणायचा आहे. राज्यकर्ते व नक्षलवादी या दोहोंच्या केंद्रस्थानी आदिवासीच आहे. प्रत्यक्षात या आदिवासींचा विकास झाला का, त्यांच्यापर्यंत शासन पोहोचले का, या प्रश्नाचे उत्तर छत्तीसगडमध्ये फिरतांना तरी नाही, असेच येते.\nनक्षलवादाच्या नावावर या राज्यात बिजापूर व नारायणपूर असे दोन नवे जिल्हे निर्माण झाले. यापैकी नारायणपूर अवघा दोन तालुक्यांचा जिल्हा. या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी बरीच विकास कामे सुरू आहेत. दुर्गम भागात मात्र विकासाचा अजिबात पत्ता नाही. दंतेवाडाचे जिल्हाधिकारी आर. प्रसन्ना या भागाची वर्गवारी तीन श्रेणीत करतात. एक जेथे प्रशासनाची पूर्ण पकड आहे. दुसरा जेथे दिवसा प्रशासन व रात्री नक्षलवादी आहेत व तिसरा जेथे पूर्णपणे नक्षलवाद्यांचे वर्चस्व आहे. यापैकी पहिल्या भागात विकास कामे दिसतात. दुसऱ्या भागात प्रशासन आहे.तिसऱ्या भागात तर प्रशासन पोहोचलेलेच नाही. त्यामुळे विकास कामांचा धडाका फक्त ३० टक्के भागातच दिसतो. छत्तीसगडच्या प्रशासनात अनेक चांगले अधिकारी आहेत, पण नक्षलवादाच्या मुद्यावर राज्यकर्त्यांच्या धोरणात सुसूत्रता नाही. त्यामुळे प्रत्येक अधिकारी वेगवेगळय़ा पद्धतीने काम करतो, असे बिजापूर व नारायणपूरम��्ये दिसून आले.\nवनजमिनीचे पट्टे वाटप हा आदिवासींना दिलासा देणारा प्रकार आहे. मात्र, जेथे प्रशासन पोहोचू शकते अशाच ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी होतांना दिसते. जेथे नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे तेथील दावेच दाखल झालेले नाहीत, असे अधिकारी सांगतात. या राज्यातील रेशनिंगची पद्धत नावाजली गेलेली आहे, त्याचा प्रत्यय फिरतांना येतो. १०२ रुपयात ३५ किलो धान्य एका कुटुंबाला मिळते. त्यातले दहा किलो नक्षलवाद्यांसाठी गावात काम करणारे संगम सदस्य घेतात तर, दहा किलो नक्षलवादी घेतात. केवळ पंधरा किलो धान्य आदिवासींना मिळते. त्यामुळे त्याला पोट भरण्यासाठी जादा दराने धान्य विकत घ्यावे लागते. रेशनिंगच्या धान्यावर नक्षलवादी पोसले जात आहेत, ही बाब जिल्हाधिकारी प्रसन्ना मान्य करतात आणि त्यावर उपाय काय, असा प्रश्नही उपस्थित करतात. नक्षलवाद्यांना रेशनिंगचे धान्य मिळते. त्यामुळे धान्याची गाडी ते कधीच अडवत नाहीत अन् जाळतही नाहीत. नक्षलवादी शाळांच्या इमारती स्फोटात उडवून लावतात म्हणून मग प्रशासनाने पोलीस ठाण्याच्या आजूबाजूलाच शाळा बांधल्या. त्यात शेकडो मुले शिक्षण घेतांना दिसतात, पण दुर्गम भागातील मुलांची संख्या त्यात कमी आहे. त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील मुलांना नक्षलवादी शाळेत जाऊच देत नाहीत.\nपाच वर्षांपूर्वी या राज्यात सलवा जुडूमचा जोर होता. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सरकारने या अभियानातून अंग काढून घेतले. त्यामुळे सुमारे एक लाख आदिवासी कुटुंबे अडचणीत आली. त्यातल्या ६० हजार कुटुंबांनी जुडूमचा तळ सोडून पुन्हा गाव गाठले. त्यातील शेकडो कुटुंबप्रमुखांना नक्षलवाद्यांनी ठार केले. ज्यांची मुले विशेष पोलीस अधिकारी आहेत, अशी सुमारे दहा हजार कुटुंबे तळावरच राहिली. उर्वरित कुटुंबांनी लगतच्या आंध्रप्रदेशात स्थलांतर केले. मधली दोन वष्रे या जुडूमच्या तळावर स्वस्त धान्य देणे सुद्धा बंद झाले, पण आता पुन्हा धान्य मिळायला लागले आहे. जुडूमचे एक नेता महेंद्र कर्मा विधानसभेची निवडणूक हरले. त्यांना हरवण्यात भाजपएवढाच नक्षलवाद्यांचा सहभाग होता. या जुडूमची उभारणी ज्यांनी केली ते के. मधुकरराव आता दंडकारण्य शांती संघर्ष समिती स्थापून पुन्हा लोकांना संघटित करू लागले आहेत. सरकारने आदिवासींना वाऱ्यावर सोडले, पण आम्ही कसे सोडणार, असा त्यांचा सवाल आहे. या नव्या समितीचा भर प्रामुख्याने विकास कामांवर आहे.\nकेवळ छत्तीसगडच नाही तर, ओरिसातही साऱ्या सुरक्षा दलाची मदार विशेष पोलीस अधिकारी असलेल्या स्थानिक तरुणांवरच आहे. २८ टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या राज्यातील ३० पैकी २४ जिल्हे नक्षलवादग्रस्त आहेत. सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अपहरणाने गाजणारा मलकानगिरी हा त्यापैकी सर्वाधिक नक्षलवादग्रस्त जिल्हा. अपहरणाच्या आठ दिवसापूर्वी जिल्हाधिकारी आर. व्ही. क्रिष्णा भेटले तेव्हा सुरक्षा व्यवस्था न घेता फिरणे कसे सोयीस्कर असते, हेच ते सांगत होते. सुरक्षा व्यवस्थेत फिरणे जास्त जोखमीचे आहे, असे ते म्हणत होते. त्यांनी थेट जनतेपर्यंत जाण्याचा धोका पत्करला. आता या घटनेनंतर प्रशासनाचा दृष्टीकोन बदलणार असला तरी राज्यकर्ते मात्र या समस्येकडे अजूनही गंभीरतेने बघत नाही, असे कोरापूट, रायगडा व मलकानगिरी जिल्हे फिरल्यानंतर स्पष्टपणे जाणवते. क्रिष्णा, नितीन जावळे, आनंद पाटील, सचिन जाधव हे तरुण आयएएस अधिकारी धाडस करतात, पण शासन व राज्यकर्त्यांकडून त्यांना फारसे पाठबळ मिळत नाही. त्याचा पुरेपूर फायदा नक्षलवाद्यांनी उचललेला आहे. पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन बीडीओच्या श्रीमुखात भडकावण्यापर्यंत नक्षलवाद्यांची मजल गेली आहे. विजयवाडा ते रांची हा नवा राष्ट्रीय महामार्ग याच भागातून जाणार आहे. चार वर्षांपूर्वी मलकानगिरीत त्याचे भूमीपूजन झाले, पण नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराला गोळी घालून काम बंद पाडले. तेच नक्षलवादी रायगडा भागात या महामार्गाचे काम होऊ देत आहेत. कारण, दोन कोटीची खंडणी त्यांना मिळाली. खंडणी देण्याची बाब पोलिसांसह सर्वाना ठाऊक आहे, पण रस्ता होतो आहे मग दुर्लक्ष करा, असा पवित्रा सध्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. वनजमिनीचे पट्टे वाटपाची प्रत्येक जिल्ह्य़ाची सरासरी सध्या १५ हजार दाव्यांची आहे. संपर्क व्यवस्था व दळणवळण हीच एकमेव बाब नक्षलवादाला मागे सारणारी आहे, हे ठाऊक असतांना सुद्धा ओरिसा सरकारचे याकडे अजिबात लक्ष नाही.\nउखडलेले व खोदून ठेवलेले रस्ते सर्वत्र आढळतात. त्यामुळे बहुसंख्य गावे संपर्ककक्षेच्या बाहेर आहेत. या दोन्ही राज्यात पोलीस विरुद्ध इतर प्रशासन, असा सामना बघायला मिळतो. आम्ही ‘एरिया डॉमिनेशन’ करतो, पण मागाहून प्रशासन येत नाही, असे पोलीस म्ह���तात तर, पोलिसांच्या पाठोपाठ प्रशासन नेणे इतकी सोपी गोष्टी नाही, असे महसुली अधिकारी म्हणतात.\nसंपर्क व्यवस्था नसल्याने जंगलात राहणाऱ्या आदिवासींचा संबंध केवळ नक्षलवाद्यांशी येतो. त्यामुळे त्यांना ते जवळचे वाटतात. रस्ता झाला तर पोलीस येतील, पण सोबतच शिक्षक येईल, रुग्णवाहिका येईल, बस येईल, असे आदिवासींना सांगणारी यंत्रणाच या दोन्ही राज्याच्या दुर्गम भागात नाही, हे स्पष्टपणे जाणवते. हजारोच्या संख्येत असलेले विशेष पोलीस अधिकारी, प्रशिक्षित जवान, केंद्रीय सुरक्षा दले यांचे जाळे सर्वत्र विणलेले आढळते, पण नक्षलवादाचा प्रभाव कमी झाला, असे कुठेही दिसून येत नाही. जोवर नक्षलवादी चळवळीत राजकीय विचारधारेला महत्व होते तोवर त्यांच्या संदर्भात कोणता पवित्रा घ्यायचा, यावर प्रशासकीय वर्तुळात चर्चेअंती काही ठोस भूमिका तरी घेता येत होती. आता या चळवळीला खंडणीखोरांची टोळीचे स्वरूप आल्याने काहीच ठरवता येत नाही. त्यामुळे कधी काय होईल, हेही सांगता येत नाही, अशी भावना या दोन्ही राज्यातले सनदी अधिकारी बोलून दाखवतात. या मुद्यावर राज्यकर्ते सुद्धा कधी मार्गदर्शन करीत नाही, अशी खंत हे अधिकारी बोलून दाखवतात. ही चळवळ जशी भरकटली तसा सरकारचा दृष्टीकोनही बदलला. त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत असल्याचे या दौऱ्यात दिसून आले.\nकेंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कानउघडणी करून सुद्धा गडचिरोलीची यंत्रणा काही बोध घ्यायला तयार नाही. पोलीस व सुरक्षा दलांनी घेतलेला बचावात्मक पवित्रा आणि विकासाच्या मुद्यावर जिल्हा प्रशासनाची भलतीकडे सुटलेली गाडी, यामुळे नक्षलवादाचा प्रभाव सतत वाढत आहे. नक्षलवादी गडचिरोलीजवळ असलेल्या पोटेगावात सायंकाळी सहा वाजता येतात. भर चौकात धिंगाणा घालतात, पण पाचशे मीटरवर असलेल्या पोलीस ठाण्यातले जवान जागचे हलत नाहीत. एटापल्ली ते कसनसूर या वर्दळीच्या मार्गावर नक्षलवादी बस अडवतात. प्रवाशांना खाली उतरवतात. बसमध्ये बसून कसनसूरच्या ठाण्याजवळ असलेल्या चौकात जातात आणि पोलिसांच्या नावाने शिमगा करतात. पोलीस साधे प्रत्युत्तरही देत नाहीत. भामरागडजवळच्या मेडपल्ली ठाण्याला नक्षलवादी घेराओ घालतात, वीज पुरवठा तोडतात, गावातल्या कुणाकुणाला ठार करणार, हे ओरडून सांगतात, पण ठाण्यातले जवान साधी गोळी झाडत नाहीत. मोहिमा आखता��ना कोणतीही जिवित हानी नको, या अधिकाऱ्यांच्या आग्रही भूमिकेमुळे या जिल्ह्य़ात तैनात असलेले सात हजार जवान सध्या बचावात्मक पवित्रा बाळगून आहेत. गावभेटी, लांब व लघु पल्ल्याची गस्त तीस टक्क्यावर आली आहे. त्याचा पुरेपूर फायदा नक्षलवाद्यांनी उचलला आहे. नक्षलवादी सध्या गावागावात जाऊन सभा घेत आहेत. त्याची माहिती पोलिसांनी लागलीच मिळत आहे, पण कारवाई शून्य आहे. स्टॅंडर्ड ऑपरेटिंग सिस्टमचे पालन झालेच पाहिजे, हा उपमहानिरीक्षकांचा आग्रह जवानांना माघार घेण्यास भाग पाडत आहे. त्यामुळे सध्या या जिल्ह्य़ातले जवान तळाची व स्वत:ची सुरक्षा करण्यात व्यस्त आहेत. विचारल्याशिवाय तळाबाहेर पडायचे नाही, ही वरिष्ठांची सूचनाच जवानांना आता महत्वाची वाटू लागली आहे. त्यामुळे युद्धाची भाषाच हे जवान विसरून गेले आहेत.\nरोड ओपनिंगचा अतिरेक केला जात असल्याने नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी खास प्रशिक्षित केलेले सी-६० चे जवान रस्ता मोकळा करण्यात व्यस्त आहेत. जनजागरण मेळावे होत आहेत, पण त्यात केवळ भाषणापुरती हजेरी लावण्यात अधिकारी धन्यता मानत आहेत. जनतेशी संवाद संपला आहे. मला गडचिरोलीत काम करायला आवडेल, असे सांगत नियुक्ती मिळवणारे अधिकारीच युद्धाची भाषा व आक्रमकता विसरून गेले आहेत. परिणामी, जवानांचे मनोधर्य खचले आहे. जवानांची एवढी कुमक दिमतीला देऊनही नक्षलवाद्यांवर दबाव का निर्माण करू शकला नाहीत, हा चिदंबरम यांचा प्रश्न अधिकारी सोयीस्करपणे विसरले आहेत. या जिल्ह्य़ात सत्तर टक्के शाळांमध्ये वीज नाही. तरीही ई-विद्या प्रकल्पावर कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. रोजगार हमीचा मोबदला देता यावा म्हणून मोठा गाजावाजा करून आणलेल्या बायोमेट्रीक प्रणालीने किती लोकांना मजुरी मिळाली, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. दुर्गम भागातले शेकडो रस्ते रखडले आहेत, पण ते पूर्ण करण्यासाठी कोणताही कार्यक्रम प्रशासन आखत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कर्मचारी व डॉक्टरांअभावी आरोग्य केंद्र ओस पडली आहेत.\nनक्षलवादाचा बाऊ करून काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या हजारोच्या घरात आहे, पण त्यांना शिस्त लावण्याचा प्रकार येथे नाही. उलट, जिल्हा प्रशासन ई-गव्‍‌र्हनंसचा पुरस्कार लागोपाठ कसा मिळेल, याच प्रयत्नात आहे. जेथे साध्या प्राथमिक शिक्षणाची बोंब आहे तेथे संगणकावरून धडे दिले ��ात आहेत. वनहक्काचे दावे मंजूर झाले, पण प्रलंबित दाव्यांची संख्या लाखावर पोहोचली असतांना त्याकडे लक्ष द्यायला कुणाजवळ वेळ नाही. रेशनिंगचे धान्य बरोबर मिळावे म्हणून लाखो रुपये खर्चून एसएमएस यंत्रणा बसवण्यात आली, पण दुर्गम भागात मोबाईलचे नेटवर्कच नाही, याचा विसर अधिकाऱ्यांना पडला आहे. आदिवासी विकास खात्यात सर्व वरिष्ठांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आदिवासींना नेमक्या कोणत्या योजनेचा लाभ मिळत आहे, हे कळायला मार्ग नाही. आदिवासींच्या हितासाठी म्हणून आणण्यात आलेले सारे उपक्रम बाहेरच्या कंपन्यांमार्फत राबवले जात आहेत. या एजंसीजना दुर्गम भागाचा कोणताही अनुभव नसतांना सर्वेक्षणाची कामे त्यांना दिली जात आहेत. कोटय़वधीचा हा खर्च आदिवासींच्या मूलभूत गरजांकडे साफ दुर्लक्ष करणारा आहे. धोका आहे म्हणून उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था घेऊन बसलेले अधिकारी अजून जिल्हाभर दौरे करायला तयार नाहीत.नक्षलवाद्यांवर दबाव निर्माण होऊ शकेल, त्यांच्या जनाधाराला धक्का पोहोचेल, असे काहीही या जिल्ह्य़ात घडतांना दिसत नाही. नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्ह्य़ाच्या बाहेर येऊ दिले नाही, हा दावा सुद्धा आता हास्यास्पद वाटायला लागला आहे. नक्षलवाद इतर जिल्ह्य़ात न पसरण्यामागे प्रभावी प्रशासन नाही तर भौगोलिक स्थिती कारणीभूत आहे, हे वास्तव आहे.\nआंध्रप्रदेशात प्रवेश केला की, एकदम वेगळे चित्र बघायला मिळते. आंध्र पोलिसांनी केंद्रीय सुरक्षा दलांच्या मदतीशिवाय नक्षलवादाचा प्रभाव पार पुसून टाकला आहे. आधी या राज्यातील तब्बल २१ जिल्हे या चळवळीने ग्रस्त होते. आता केवळ खम्मस, वरंगल, करीमनगर, आदिलाबाद, विशाखापट्टनम या पाच जिल्ह्य़ातील काही तालुक्यात नक्षलवाद दिसतो. ही चळवळ संपवण्यासाठी केवळ ‘ग्रे हाऊंड’ या प्रशिक्षित जवानांच्या फौजेचाच हातभार लागला नाही तर, पोलीस व इतर सरकारी यंत्रणांनी प्रभावी कामगिरी केल्यामुळेच नक्षलवाद्यांना आता या प्रदेशात जनतेचा फारसा पाठिंबा राहिलेला नाही. आंध्रच्या ग्रे हाऊंडमध्ये सध्या पाच हजार जवान आहेत. ही कल्पना पोलीस महासंचालक के. दुर्गाप्रसाद यांची. त्यांनी केवळ जवानच तयार केले नाहीत तर, त्यांच्या दिमतीला स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा (एसआयबी) उभी केली. मूळ वेतनाच्या ६० टक्के जास्त वेतन घेणाऱ्या या जवानांना ठिकठिकाणी न��मणूक न देता हैदराबादलाच ठेवण्यात आले व गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक पोलिसांना अजिबात न कळवता जंगलात मोहिमांसाठी पाठवण्यात आले. ‘कोव्हर्ट’ या मोहिमेंतर्गत तर अनेक जवानांना चक्क नक्षलवाद्यांच्या दलममध्ये पाठवण्यात आले. नंतर दलमच्याच गनिमी पद्धतीने त्यांचा काटा काढण्यात आला. या जवानांनी आदिवासींची भाषा आत्मसात केली. त्यांच्या मदतीला विशेष पोलीस अधिकारी होते. या राज्यात कोण विशेष पोलीस अधिकारी आहेत, हे त्या त्या जिल्ह्य़ातल्या पोलीस अधीक्षकांशिवाय कुणालाच ठाऊक नाही. ही ओळख दडवण्याचा खूप फायदा पोलिसांना झाला. याशिवाय, खबऱ्यांचे जाळे सर्व जिल्ह्य़ात विणण्यात आले. त्यांनी थेट हैदराबादशी संपर्क साधायचा, असे धोरण आखण्यात आले. ग्रे हाऊंडच्या जवानांना १५ दिवस काम नंतर १५ दिवस सुटी देण्याचा निकष कसोशीने पाळला गेला. यात सामील प्रत्येक जवानांना दरवर्षी उजळणी वर्गाला सामोरे जावे लागते. यात जो अनुत्तीर्ण होतो त्याला बाहेर काढले जाते. हे करतांनाच पोलीस व प्रशासनाने दुर्गम भागात रस्त्याचे जाळे विणायला सुरुवात केली.\nनक्षलवाद्यांनी अडवणूक केली तर त्यांना खंडणी द्या, पण रस्ता पूर्ण करा, असे तोंडी आदेश कंत्राटदारांना देण्यात आले. त्यामुळे आज या राज्यातील ९९ टक्के गावे रस्त्याने जोडली गेली आहेत.\nज्या आदिवासींना शस्त्राच्या धाकामुळे नक्षलवाद्यांना जेवण द्यावे लागते अशांवर अटकेची कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून ‘बाँड’ भरून घेण्याची पद्धत सुरू केली. तीनदा ‘बाँड’चे उल्लंघन केले तरच कारवाई केली जाऊ लागली. यामुळे आदिवासींमधला असंतोष कमी झाला. रोड ओपनिंगची पद्धत बंद करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांना फिरण्यासाठी खासगी वाहने देण्यात आली. पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचा अधिकारी सुद्धा खासगी वाहन वा बसने दुर्गम भागात फिरला. जनतेचा नक्षलवादावरचा प्रभाव कमी करण्यासाठी ३५ कलावंतांचे ‘कलाजत्रा’ नावाचे पथक प्रत्येक जिल्ह्य़ात निर्माण करण्यात आले. नक्षलवाद्यांना मदत करणारे लोक, त्यांच्या समर्थक संघटना यावर सतत पाळत ठेवण्यात आली. या संघटना किंवा समर्थक जोवर गंभीर गुन्हा करत नाही, तोवर त्याला अटक करण्याचे टाळण्यात आले. पाळतीकडे लक्ष न देणारे अनेक समर्थक नंतर गंभीर गुन्हय़ात अडकले. सामान्य जनतेशी अधिकारी वा कर्मचाऱ्याने चा��गलाच व्यवहार करायचा, हा नियम कसोशीने पाळण्यात आला.\nनक्षलवाद्यांना मदत करणारी गावे शोधून काढत त्या प्रत्येक गावावर थेट पोलीस अधीक्षकाने लक्ष ठेवावे, असे धोरण ठरवण्यात आले. रोजगार व आरोग्याच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या. गुप्तचर यंत्रणा प्रभावी करण्यासाठी अनेक नवी उपकरणे वापरण्यात आली. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करतांना पोलीस विभागाने केलेली प्रत्येक मागणी सात दिवसाच्या आत इतर प्रशासनाने पूर्ण करावी, असे आदेश काढण्यात आले. नक्षलवाद कमी करण्यासाठी संपर्क व्यवस्था व दळणवळण यंत्रणा कार्यान्वित करण्यासोबतच जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्याकडे जातीने लक्ष देण्यात आले. चळवळीला बौद्धिक खाद्य पुरवण्यात हे राज्य अग्रेसर होते. आताही काही बुद्धीवादी या चळवळीचे समर्थन करतांना दिसतात, पण नक्षलवाद्यांनी जनतेचा पाठिंबा मात्र गमावलेला आहे.\nचार वर्षांपूर्वी नक्षलवादी समर्थक संघटनांनी आंध्रच्या सीमावर्ती भागात गुप्तपणे एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात जनतेला रोजगार मिळाला, त्यांची आर्थिक क्षमता वाढली, शिक्षणाचा प्रसार झाला, अशी कारणे समोर आली. ही सारी कागदपत्रे पोलिसांनी एका छाप्यात जप्त केली. सध्या नक्षलवादी चळवळीवर पूर्णपणे आंध्रच्या नक्षलवाद्यांचे नियंत्रण असले तरी त्यांना त्यांच्याच गृहराज्यात काहीही करता येत नाही, अशी स्थिती आहे.\nआदिवासींचे जगणे एक उत्सव\nटॅगस्आदिवासी, जगणं, भारत, समाज\nडॉ. प्रकाश आमटे, सौजन्य – सकाळ\nआदिवासींचे जगणे हा एक उत्सव असतो. आनंद साजरा करण्यासाठी त्यांना कारण लागत नाही. त्यांच्यातील ही आयुष्यावर प्रेम करण्याची जन्मजात अभिव्यक्ती मला सतत भावली आहे. एखाद्याचा जन्म झाला, की ते खूष होऊन नाचायला लागतात. लग्नात नाचतात. एवढेच काय; मृत्यू झाला असला तरी त्या संस्कारात नाचण्याला स्थान आहे.\nविकास करवून घेण्याच्या नादात परंपरा विसरल्या, की काहीतरी विचित्रपणा पुढे उभा ठाकतो. ना धड विकास साधला जातो, ना परंपरा जपल्या जातात. परिसराचा कायापालट करण्याच्या नादात अशा चुका आपण करून बसतो. आदिवासींच्या एकूणच परंपरा खूप आशयगर्भ आहेत. सामूहिक आविष्कार असल्याने त्या देखण्या आहेत. संघटितपणाचे बाळकडू त्यांना परिसरातूनच मिळत असल्याने एकटेपणा त्यांच्यात भिनत नाही. धावून जाणे हा त्यांना निसर्गाने दिलेला वर आहे. “एकमेकांना मदत करावी,’ हे त्यांना वर्गातील सुभाषितांसारखे घोकावे लागत नाही. जगापासून तुटलेले अनेक आदिवासी आजही आपल्याला सापडतील; मात्र सहकाऱ्यांच्या भरवशावर त्यांनी व्यक्तिगत उन्नती घडवून आणलेली असते. मुळात त्यांच्याकडे मदतीची एक अलिखित परंपरा असते. समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी ती सर्वाधिक गरजेची असते.\nजन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व टप्प्यावर त्यांचा उत्सव सुरू असतो. जगाचा निरोप घेतानाही जन्माबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव ते जपतात. या परंपरांचा पगडा आजही बहुतांश आदिवासी समाजावर कायम आहे. कुप्रथा मोडून काढल्या पाहिजेत. परंपरा मात्र टिकली पाहिजे. ती टिकवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आदिवासींची “गोटूल’संस्कृती अनेकांना आठवत असेल. आता ती नामशेष होत चालली आहे. तरुण मुले व मुली एकत्र येऊन आपला आयुष्याचा जोडीदार निवडायचे. पोलिसांची मदत घेणे हा गावाचा अपमान समजला जायचा. एका अर्थाने सर्व समस्या एकत्र बसून सोडविण्याची पद्धत तेव्हा होती. गावातील प्रतिष्ठित किंवा वयस्क मंडळींचा पंचायतीत समावेश असतो. समस्या आली, की त्यांवर सर्वानुमते निर्णय होतो. प्रत्येक गावात ढोल वाजवला की लोक जमतात. ही वर्दी देण्याची पद्धत फार उत्तम आहे. आपल्याला महत्त्वाच्या कामाला जायचे आहे ही मनोवृत्ती तिकडच्या आबालवृद्धांमध्ये असते. दोघांचेही म्हणणे ऐकून नंतरच शिक्षा निश्‍चित केली जाते. गावखेड्यातील भाषेत सांगायचे तर आता लोक खुले झाले आहेत. पोलिसांकडे जायला लागले. आम्ही हेमलकशाला आलो, तेव्हा ९० टक्के लोक समस्यांवर उपाय गावातच शोधायचे. खुनाचा आरोप असलेल्यांवरदेखील पंचायतीने निकाल दिले होते. “क्रिया केली’ असे ते म्हणायचे. तेच ते प्रकरण सतत उकरून काढल्याचे प्रकार तेव्हा व्हायचे नाहीत. एखाद्याने निकाल मानला नाही, तर त्यांच्यावर बहिष्कार घातला जायचा.\nलोक पोलिसांकडे जाऊ लागले, तेव्हापासून अधिक शोषण सुरू झाले. सिरोंच्याला कोर्टात जावे लागायचे. वकिलाचा खर्च देण्यासाठी गाय विका, बैल विका असे प्रकार व्हायचे. हेमलकशाला पोचताच आदिवासींच्या परंपरेप्रमाणे निर्णय घेऊ, असे मी सांगितले होते. इकडच्या प्रत्येक पंरपरेमागे जीवन जगण्याचा सिद्धांत आहे. योनीशुचितेचा बाऊ नाही, असा आरोप त्यांच्यावर होतो; मात्र चूक झाल्यानंतरही सांभाळून घेण्याची जी वृत्ती आहे, त्याकडे डोळेझाक कशी करता येईल कौमार्यावस्थेतील चुकीचे प्रायश्‍चित्त म्हणजे आत्महत्या नव्हे, हे तथ्य आपल्या निरक्षर बांधवांना समजले आहे. एखादी अशी घटना घडली, तर लग्नाचा निर्णय घेतला जातो. अगदीच अडचणी आल्या, तर वेळेवर दुसऱ्या एखाद्या मुलाने संबंधित मुलीला स्वीकारल्याचीदेखील अनेक उदाहरणे आहेत. जगाकडे बघण्याचा हा “प्रॅक्‍टिकल ऍप्रोच’ मला फार महत्त्वाचा वाटतो. नवऱ्याचे निधन झाल्यानंतर विधवेला पुनर्विवाह करण्याचा अधिकार आदिवासी समाजात आहे. एवढेच काय, लग्न झाल्यानंतरही जोडीदार नाकारण्याचा अधिकार स्त्रीला आहे. ती दुसरा जोडीदार शोधू शकते.\nमुलीने नव्हे तर मुलाने हुंडा द्यायचा, अशी जगाच्या दृष्टीने उलटी पद्धत इकडच्या आदिवासी समाजात आहे. एखाद्या महिलेने पतीला सोडण्याचा निर्णय घेतला, तर तिच्यावर केलेला खर्च भरून द्यावा लागतो. “इज्जत भरून काढणे’ असा शब्दप्रयोग ते करतात. काही प्रकरणांमध्ये दंडदेखील ठोठावला जातो. लग्नाच्या वेळी मुलाच्या आईवडिलांकडे हुंड्यासाठी पैसा नसेल, तर मुलीच्या आईवडिलांकडे शेतीवर मजूर म्हणून काम करण्याचे कबूल करायचे आणि लग्न लावून द्यायचे असा सामोपचार त्यांनी स्वीकारला आहे. शहरी भागातील लोकांना वृत्तपत्रांमधून सतत बलात्काराच्या बातम्या वाचायला मिळतात. आदिवासी भागात तसे बलात्कार होत नाही. मुलींना तुलनेने बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे. हक्क आहेत. दोन्ही बाजू ऐकून दंडाची रक्कम भरण्याची पद्धत आहे. हेमलकशातील आमच्या दवाखान्यात अशा अनेक प्रकरणांवर सामोपचाराने तोडगा काढण्यात आला. शक्‍यतो गावातल्या गावात तिढा सुटावा, अशी सर्वांची इच्छा असते. पंचायतीने निष्पक्षपणे निर्णय द्यावा, अशी दोन्ही बाजूंची अपेक्षा असते. ती पूर्ण झाली तर सहसा पोलिसांकडे प्रकरण जात नाही. मुळात त्यामागचे आणखी एक कारण कुटुंबाच्या गरिबीतही दडले आहे. पोलिसांकडे किंवा कोर्टात गेल्यानंतर कर्ज काढावे लागते. बैल विकावा लागतो. आधीच तुटपुंजी कमाई असल्याने नवे संकट ओढवून घेण्यास कुटुंबे तयार नसतात. आता आम्हाला इतकी वर्षे झाली, गडचिरोली परिसरात तेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न नव्हता. भामरागडच्या संपूर्ण परिसराची जबाबदारी एका हवालदाराकडे होती, यावरून काय ���े समजून घ्या. आता मात्र परिस्थिती बदलली आहे.\nएकदा एक मुलगी गरोदर होती. दोन्ही बाजूंनी प्रकरण आमच्यापर्यंत आले. अर्थात, पंचायतीच्या निर्णयानेच तिढा सुटला; मात्र आम्ही त्यात सोनोग्राफी मशिन्सपासून अन्य अद्ययावत यंत्रांची मदत घेतली. अखेर मुलामुलीचे लग्न लावून देण्यात आले. जगाच्या दृष्टीने निरक्षर ठरलेले आदिवासी बाका प्रसंग ओढवल्यानंतर ज्या सामंजस्याने वागतात किंवा जी तडजोड करतात, ती फार मोठी असते. नको तिथे स्वाभिमानाचा बाऊ करणाऱ्या सभ्य समाजाने आदिवासी बांधवांकडून हा गुण शिकून घेतला पाहिजे. नम्रतेत मोठी ताकद असते. ती ज्याला शोधता आली, त्या समाजाची विण घट्ट होत गेली आहे. मदतीसाठी धावून जाण्यासाठी तरुण मोठ्या प्रमाणावर तयार असतात. रुग्णांना खाटेवर टाकून दवाखान्यात पोचविण्याच्या कामात प्रत्येक गावातील तरुण आघाडीवर असतात. गडचिरोलीतील माडिया आणि बस्तरमधील मुरिया आदिवासींमध्ये आता रोटीबेटीचे व्यवहार होतात. त्यांचे येणेजाणे सुरू असते. त्यांच्यातील चांगल्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. त्यांची संस्कृती नष्ट करायला आपण आलेलो नाहीत, हे त्यांना पटले की विरोध मावळतो.\nआदिवासी परंपरेनुसार त्यांची वेगळी यंत्रणा आहे. शिकारीला त्यांच्या परंपरेत अनन्य स्थान आहे. ती कधी धार्मिक कारणासाठी होते, तर कधी वैयक्तिक. बऱ्याचदा पोट भरणे हा त्यामागील उद्देश असतो. तेल, मसाले आणि डाळी पोचण्याआधीपासून ते शिकार करतात. डोंगरावर झाडे पेटवून ती शिकार भाजली जायची. छोट्या पक्ष्याची शिकार करून घरच्याघरी त्याची वासलात लावण्याचे प्रकार घडतात; मात्र शक्‍यतो वाटून खाण्याची प्रवृत्ती त्यांच्या रक्तात भिनली आहे. आपण सतत मागास, मागास म्हणून त्यांचा उच्चार करतो; पण लोकजीवनाचा अभ्यास केला तर आदिवासी समाज खरोखर खूप “श्रीमंत’ आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या समुदायात भिकेला स्थान नाही. भीक मागण्याची प्रथाच नाही.\nमुळात आदिवासींचे जगणे हा एक उत्सव असतो. आनंद साजरा करण्यासाठी त्यांना कारण लागत नाही. त्यांच्यातील ही आयुष्यावर प्रेम करण्याची जन्मजात अभिव्यक्ती मला सतत भावली आहे. एखाद्याचा जन्म झाला, की ते खूष होऊन नाचायला लागतात. लग्नात नाचतात. एवढेच काय; मृत्यू झाला असला तरी त्या संस्कारात नाचण्याला स्थान आहे. त्यामागची भावना वेगळी असते एवढेच.\nआयुष्या��िषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांची साधीसरळ; पण तेवढीच सुसंस्कृत परंपरा आहे. आम्ही आलो तेव्हा, १९७० च्या काळात, इकडे कोणीच यायचे नाही. शासनाचे सर्व काम कागदोपत्री होते. शाळा कागदावर होत्या, त्यामुळे मुले यायची नाहीत. मुले येत नव्हती, त्यामुळे शिक्षक यायचे नाहीत. त्या काळातदेखील सामूहिक नृत्यपरंपरा होती. त्यांचे देव दगडाचे आहेत; पण अंतरंगात सहृदयता आहे. त्यांना ना शंकर माहिती ना राम. सरकार त्यांना हिंदू म्हणत असले तरी त्यांची संस्कृती निश्‍चितच वेगळी आहे. ती धर्मावरून भांडणारी नाही, माणसे जोडणारी आहे. मी हे का म्हणतोय ते इथे येऊन अनुभवल्याशिवाय कळायचे नाही.\nहेमलकशातली पहिली पावलं – डॉ. प्रकाश आमटे\nPosted: ऑगस्ट 28, 2009 in जीवनमान, सामाजिक\nटॅगस्आदिवासी, आमटे, गडचिरोली, ग्रामीण, जीवन, भारत, महाराष्ट्र, समाज, हेमलकसा\nशब्दांकन सीमा भानू, सौजन्य : इ-अनुभव मासिक\nहेमलकशाच्या जंगलात तीन दशकांहून अधिक काळ मानवसेवा केलेल्या डॉ.प्रकाश आणि मंदा आमटे यांना नुकतंच मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कार्याची महती आता लोकांना पटली, परंतु तीस-पस्तीस वर्षांपूर्वी त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं हेमलकशातील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगताहेत खुद्द डॉ.प्रकाश आमटे.\n“समकालीन प्रकाशना’तर्फे लवकरच प्रकाशित होत असलेल्या पुस्तकातील निवडक भाग.\n1970 सालची गोष्ट. एमबीबीएसची शेवटची परीक्षा संपल्यावर मी आणि थोरला भाऊ विकास दोघेही नेहमीप्रमाणे घरी गेलो. बाबा अचानक म्हणाले, “”आपण भामरागडला जाऊया.” आनंदवनपासून 250 किलोमीटरवरचा चंद्रपूर जिल्ह्यातला भाग; नंतर तो गडचिरोली जिल्ह्यात आला. महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवरचा हा प्रदेश. पूर्ण जंगलाने व्यापलेला. माडिया गोंड जमातीच्या आदिवासींची तेथे वस्ती आहे, एवढंच ऐकून माहीत होतं. बाबा त्यांच्या लहानपणी तिथं गेले होते. आम्ही तिथं आधी जायचा प्रश्नच नव्हता. आपण सहलीला चाललोय, असं बाबा म्हणाले खरं, पण त्यांच्या मनात काय आहे हे तेव्हा आम्हां कुणालाच माहीत नव्हतं.\nबाबा, ताई, मी, विकास, मधुभाई पंडित इतर दोघं-चौघं, स्वयंपाकी असे आम्ही साताठजण निघालो. वाटेत नद्या, ओढे लागले. काहींना पाणी होतं. काहीना नव्हतं. रस्ते कच्चे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भामरागडला पोचलो. तिथं त्रिवेणी नद्या��चा संगम पाहिला. झाडाखालीच मुक्काम केला. शेकोटी पेटवून गप्पा मारत बसलो. तिथंच चूल मांडून स्वयंपाक करायचो.\nया काळात आजूबाजूच्या गावातही हिंडलो. तिथले आदिवासी अगदी जरूरीपुरते कपडे घातलेले किंवा तेही न घातलेले. शरीरं खंगलेली. आमची गाडी गावात शिरली की ते जंगलात पळून जायचे. जनावरं माणसाला घाबरतात हे माहीत होतं, पण माणूसही माणसाला घाबरतो याचं नवल वाटायचं. एखादा थांबलाच आणि त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, तर भाषेचा अडथळा यायचा. आम्ही इथं नुसतं सहलीला आलो नाही, हे कळत होतं पण बाबा काही स्पष्टपणे बोलत नव्हते.\nशेवटी तिसऱ्या दिवशी आम्ही निघायचं ठरवलं. निघताना बाबा म्हणाले, “”तुम्ही इथली परिस्थिती पाहिलीच आहे. इथं माणूस माणसाला घाबरतोय. कुपोषण आहे. या लोकांचा बाहेरच्या जगाशी काही संबंधच नाही. आता आनंदवनाचं काम मार्गी लागलंय, तेव्हा माझी इच्छा आहे की आता इथं काम करावं. बाबा तेव्हा 56 वर्षांचे होते. मी 22 वर्षांचा. सर्वसाधारण माणूस साठीला निवृत्त होतो आणि आता या वयात बाबांनी हे नवं काम अंगावर घ्यायचं, तेही अशा दुर्गम भागात हे काही बरं वाटत नव्हतं. पण बाबांना विरोध करणार कसा त्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली त्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली मी चट्‌कन त्यांना म्हणालो, “”या वयात तुम्ही हे कसं करणार मी चट्‌कन त्यांना म्हणालो, “”या वयात तुम्ही हे कसं करणार मी तुम्हाला जॉईन होणारच आहे, तर मी इथं काम करतो.” बाबा उघडपणे आम्हाला काही म्हणाले नव्हते, पण त्यांच्या मनात बहुधा असंच काहीतरी होतं. त्यामुळं ते खूप खूष झाले.\nअर्थात, हा निर्णय मी भावनेच्या भरात घेतला होता असं नाही. बाबांच्या बरोबर काम करायचं ठरलेलंच होतं. आम्ही दुसरं काही करू असं बाबांना आणि ताईलाही वाटत नव्हतं. नागपूरसारख्या शहरात राहून आणि मेडिकल कॉलेजमध्ये साडेचार वर्षं काढूनही वेगळं काही करावं, खूप पैसे मिळवावेत अशी भावना कधी मनात आली नव्हती. आम्ही ज्या साध्या वातावरणात वाढलो होतो त्याचा आमच्यावर इतका प्रभाव होता की, यापेक्षा दुसरं आयुष्य हवं असं कधी वाटलंच नाही. त्यामुळे बाबांना मदत करायची हे तर नक्कीच होतं. मग ती आनंदवनात केली काय आणि भामरागडला केली काय\nअर्थात त्यावेळेस आनंदवनातलं काम बऱ्यापैकी स्थिरावलं होतं आणि भामरागडला मात्र सुरुवात करायची होती. तिथं प्रत्य���्ष गेल्यानं आणि राहिल्यानं, हे किती अवघड आहे याची झलक मिळाली होतीच. तरीही किंवा म्हणूनच इथं आपल्या मदतीची जास्त गरज आहे, असं मला वाटलं आणि मी लगेच निर्णय घेतला.\nहा निर्णय झाला त्यानंतर अनेक वर्षांनी मी कुठंतरी वाचलं की, “”बाबांच्या साठाव्या वाढदिवशी प्रकाश त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला की, “”आजच्या दिवशी तुम्हाला भेट म्हणून मी माझे हातच देतो.” प्रत्यक्षात असं काही झालं नव्हतं. बाबा कवी होते आणि ते बऱ्याचदा काव्यात बोलायचे. पण त्यांचा हा गुण माझ्यात अजिबात नाही. मला असं बोलणं कधी जमलंच नाही. त्यामुळं झालं ते अगदी साधं-सरळ. बाबांना या भागात काही काम करावंसं वाटत होतं आणि त्यांची तब्येत नि वय यामुळं ही नवीन जबाबदारी मी माझ्याकडं घेतली एवढंच या निर्णयाने आपल्या आयुष्याची दिशा ठरतेय आणि ही वाट बरीच अवघड आहे, याची जाणीव मला तेव्हा नव्हती असं नाही. पण बाबा-ताईंना अशाच परिस्थितीतून वाट काढताना पाहिल्यामुळं असेल, तसंच तरूण वयामुळंही असेल त्याचं फारसं दडपण आलं नाही, एवढं नक्की.\nया सुमारास परीक्षेचा निकाल लागून आम्ही दोघंही पास झालो. त्यानंतर एका वर्षाची इंटर्नशिप. शेवटचे तीन महिने इंटर्नशिप कुठल्यातरी खेड्यात करावी लागते. आनंदवन हे खेडंच आहे. त्यामुळे आम्ही तिथंच राहिलो. यानंतर खरं तर मी लगेच भामरागडला गेलो असतो, पण तिथं काम करायला अजून जागा मिळाली नव्हती. तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. बाबांनी त्यांना विनंती केली की, भामरागड भागात 50 एकर तरी जागा मिळावी. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रंही आम्ही तयार करून पाठवून दिली होती. नाईकांनी संबंधित अधिकाऱ्यांना यांना पाहिजे ती जागा द्या, असं सांगितलंही होतं. भामरागड परिसरात काम करायचं बाबांच्या इतकं डोक्यात होतं की, पुन्हा 1971 साली सुमारे पन्नास तरुणांची सहल घेऊन ते या भागात गेले होते. यापैकीच अजित मळकर्णेकर, नागेश हटकर हे पुढे माझ्याबरोबर काम करायला लागले.\nबाबा दुखऱ्या पाठीच्या उपचारांसाठी इंग्लंडमध्ये होते, त्याच दरम्यान शासनाकडून पत्र आलं की, तुमच्या नियोजित प्रकल्पासाठी भामरागडजवळ हेमलकसा इथं जागा आहे, ती बघून घ्या. बाबा नसल्यानं आमचे ट्रस्टी पावडे वकील व विनायक तराळे यांच्याबरोबर मी ती बघायला गेलो. पहिल्यांदा तरी ही जागा सोयीची वाटली नाही. पण तेव्हा असा विचार केला की, आता या जागेला नाही म्हणालो, तर पुन्हा कधी मिळेल कुणास ठाऊक निर्णय आम्हालाच घ्यायचा होता. “हो’ म्हणून टाकलं. जागा मिळणार हे नक्की झालं.\nपण प्रत्यक्षात जमीन हातात यायला पुढं अजून तीन वर्षं लागली. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. पण नागपूरला गेलो तेव्हा कळलं की ऍडमिशनची मुदत संपून गेली आहे. मग डॉ. सुशीला नायर यांचं “कस्तुरबा ट्रस्ट’चं “महात्मा गांधी मेडिकल कॉलेज’ होतं तिथं प्रवेश घेतला, मी सर्जरीला आणि विकासनं मेडिकलला. मंदाची आणि माझी ओळख इथंच झाली. तिनं ऍनेस्थेशियाच्या अभ्यासक्रमासाठी तिथं त्याच वर्षी प्रवेश घेतला होता. तिलाही नागपूर कॉलेजला ऍडमिशन मिळाली नव्हती. त्यामुळं तीही “कस्तुरबा’मध्ये आली होती. मी सर्जरी विभागात आणि ती ऍनेस्थेटिस्ट, त्यामुळे आमची सतत भेट होणं साहजिकच होतं.\nयातला मजेचा भाग असा की, मंदाही आमच्या मेडिकल कॉलेजमधूनच डॉक्टर झालेली. ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी त्यामुळे मला एक वर्ष सिनियर होती. तरीही कॉलेज एकच. पण आम्ही दोघांनीही एकमेकांना आधी पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे भेटणं, बोलणं तर दूरच. ती कॉलेजक्वीनच होती. दिसायला चांगली, त्यामुळे तिच्याशी बोलायला, लग्न करायला खूपजण इच्छुक होते. आणि मी इतका नाकासमोर बघून चालणारा की मला तिचं नावही माहीत नव्हतं\nपण ओळख झाली आणि एकत्र काम करताकरता इतर गोष्टींवरही गप्पा होऊ लागल्या आणि लक्षात आलं की आपली वेव्हलेंग्ध जमतीये. आपल्याला एकमेकांबरोबर असणं आवडतंय. पण माझा स्वभाव इतका संकोची की, मी हे तिला स्पष्टपणे सांगणं शक्यच नव्हतं. तीही काही बोलली नाही. आमच्या दोघांपैकी कुणीच एकमेकांना “प्रपोज’ वगैरे केलं नाही. आपले स्वभाव जुळताहेत हे लक्षात आल्यावर लग्न करायचं, हे मनात ठरलेलंच होतं. हे थोडंसं “अनरोमॅंटिक’ वाटेल. पण आमचे दोघांचे स्वभाव लक्षात घेतले तर त्याला हे सुसंगतच होतं.\nशिक्षणानंतर मी काय काम करणार आहे, त्याची मंदाला कल्पना होती आणि माझ्याबरोबर ते काम करायची तिची तयारीही होती. तिनं तो भाग पाहिलेला नसूनही. आणि मला हे विशेष वाटत होतं. बाबांचं नाव तिनं ऐकलं होतं, त्यांच्या कामाबद्दल तिला थोडीफार माहिती होती, पण ती ज्या कुटुंबातून आली होती, त्यांना सामाजिक कामाची पार्श्वभूमी अजिबातच नव्हती. त्यामुळेच मंदानं माझ्य���शी लग्नाला तयार होणं हे आश्चर्य होतं. प्रेमात पडल्यावर वातावरण भारलेलं असतं त्यामुळे कित्येकदा माणूस भावनेच्या भरात निर्णय घेतो. पण मला मंदाचं कौतुक एवढ्यासाठी जास्त वाटतं की, आपल्या पुढच्या आयुष्याबद्दल तिला फक्त ऐकीव माहिती असतानाही तिनं माझ्यावर विश्वास ठेवून निर्णय घेतला. हे आयुष्य किती खडतर असेल, याची कल्पना हेमलकसाला गेल्यावर तिला आली. पण तरीही तिनं तो निर्णय कायम ठेवला आणि निभावला. अगदी सहजतेनं आणि आनंदानं.\nमुलींशीच काय कुणाशीच जास्त न बोलणारा मी, पण ज्याअर्थी मंदाशी माझी इतकी मैत्री झाली आहे त्याअर्थी काहीतरी गडबड आहे, हे विकासनं ओळखलं. बातमी बाबांपर्यंत गेली. त्यांनी दोघांनाही भेटायला बोलावलं. पहिला प्रश्न त्यांनी विचारला की, “”तू काय काम करणार आहेस याची माहिती हिला आहे का” मी म्हटलं, “”सांगितलंय. आणि तिच्या मनाचीही तयारी आहे.” त्यावर बाबांनी निर्णय दिला, “”तयारी पक्की असेल, तर जास्त दिवस थांबू नका. परीक्षा नंतर देता येईल, आधी लग्न करा.”\nमंदा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी. शिवाय विकास माझ्याहून मोठा. त्याच्याआधी माझं लग्न करायचं, त्यामुळं ताईला हे फारसं पसंत नव्हतं. पण बाबा ठाम होते आणि त्यांच्यापुढं बोलायची कुणाची प्राज्ञा नसे.\nलग्न आनंदवनात होणार, हे नक्की होतं. कारण तिथले कुष्ठरोगी उठून नागपूरला कसे येणार आणि ते तर लग्नात हवेतच. लग्न पारंपरिक पद्धतीनं न करता वेगळ्या पद्धतीनं करावं, असं मला वाटत होतं. बाबांचा अर्थातच त्याला पाठिंबा होता. लग्नात भटजी नकोत कारण ते संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक आणि ते तर लग्नात हवेतच. लग्न पारंपरिक पद्धतीनं न करता वेगळ्या पद्धतीनं करावं, असं मला वाटत होतं. बाबांचा अर्थातच त्याला पाठिंबा होता. लग्नात भटजी नकोत कारण ते संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक “देणंघेणं’ अर्थातच नव्हतं. अगदी एकमेकांना हातरूमालही द्यायचा नाही, असं बाबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. 1972 साली मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे लग्नात गोडधोड, जेवणावळी नसतील, असंही ठरलं.\nमंदाच्या आईवडिलांचंही वैशिष्ट्य की, त्यांनी कशालाच विरोध केला नाही. मुलीच्या निवडीलाही नाही आणि नंतर लग्न करायच्या पद्धतीलाही नाही. रजिस्टर लग्न मात्र नको, असा आग्रह त्यांनी धरला. ताईलाही तसंच वाटत होतं. रजिस्टर लग्नात नुसते ���ोघे एकमेकांना हार घालतात, असं लग्न नको, असं म्हणण पडलं. शेवटी मधला मार्ग काढला. सर्वोदयी कार्यकर्ते मामा क्षीरसागर नेहमी आनंदवनात यायचे. त्यांना सांगितलं, तुम्ही आमचं लग्न लावा. फक्त सप्तपदी करायची आणि मंत्र मराठीतून म्हणायचे. ते आनंदानं तयार झाले.\nमुहूर्त बघायचा नव्हता. रविवार असल्याने 24 डिसेंबर 1972 हा दिवस निवडला. त्या दिवशी योगायोगानं साने गुरुजींची जयंती होती. बाबांनीच मंगलाष्टकं तयार केली होती. लग्नातली सजावटही पानांची रांगोळी, धान्याची रांगोळी अशी नैसर्गिक होती. सकाळी नऊ वाजता विधींना सुरुवात झाली आणि 10 वाजता लग्न लागलं. डॉ.आंबेडकरांचा मोठा फोटो लावला होता. त्याला नमस्कार करून समारंभ संपला. जेवणावळी नव्हत्याच. सगळ्या निमंत्रितांना पेढा दिला. आनंदवनात जेवायला त्यादिवशी मसालेभात केला होता. सगळ्या पारंपरिक गोष्टींना फाटा देऊन पण सगळ्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सहभागी करून घेतलेलं, असं हे लग्न होतं.\nलग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही हेमलकसाला गेलो. नंतर तिथून ताडोबाला. तिथंच एक रात्र मुक्काम केला. लग्न झाल्या झाल्या आम्ही जंगलात आलो आणि इथंच काम करणार, या गोष्टीचं तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरना फार कौतुक वाटलं. मंदानं आनंदवन, सोमनाथचे प्रकल्प पाहिले होते. तिथं त्या वेळी बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. शहराच्या ते जवळ होतं. हेमलकशाला असंच काहीतरी असेल, असं तिला वाटलं असणार. प्रत्यक्षात तसं ते अजिबातच नव्हतं. तरीही ती शांत राहिली.\nलग्न झाल्यावर हेमलकसा-ताडोबा मुक्काम आटोपल्यानंतर आम्ही दोघंही नागपूरला परतलो. नागपूरच्या जवळ “अशोकवन’ हा अजून एक कुष्ठरोगी पुनर्वसन प्रकल्प आकाराला येत होता. तिथं आम्ही राहिलो. तिथून नागपूरला ये-जा करायचो. व्यक्तिगत आकसापोटी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये मला प्रवेश नाकारला गेला, पण नागपूरच्याच इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला. पण तिथली रजिस्ट्रारची जागा ही स्थानिक लोकांसाठी होती, त्यामुळे मला प्रवेश मिळाला तरी प्रत्यक्ष काम करता येत नव्हतं. नुसतं यायचं, स्वतः काही करायचं नाही, फक्त दुसरे ऑपरेशन कसं करताहेत ते लांबून बघायचं. हे आवडत नव्हतं. पण माझ्यापुढं पर्याय तरी काय होता\nदरम्यान मंदानं तिचं शिक्षण संपल्यावर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नोकरी सुरू केली. तिल�� तेव्हा 850 रुपये पगार मिळायचा. आमच्या दोघांचा खर्च त्यातून सहज भागायचा. मनासारखं काम करायला न मिळाल्यानं माझी अस्वस्थता वाढत होती. हेमलकसाच्या जागेसाठी अर्ज देऊन तीन वर्षं होत आली होती. आणि याच सुमारास हेमलकसा आणि नागेपल्ली या दोन्ही जागांचे अर्ज मंजूर झाल्याचं पत्र सरकारकडून मिळालं. ही मंजुरी देण्याआधी आम्हाला अजून दोन जागा दाखवल्या होत्या. त्यातल्या एका जागेजवळ नाला होता. त्याचं पाणी तुम्हाला वापरता येईल, असंही सांगितलं होतं. या जागा होत्या त्रिवेणी संगमाजवळ, आत्ताच्या जागेपासून अजून थोड्या लांब. आता पावसाळ्यात एकच नदी पार करायला लागते. ह्या जागांसाठी दोन नद्या पार कराव्या लागल्या असत्या आणि पावसाळ्यात अजून हाल झाले असते. त्यामुळे आम्ही त्यांना नकार दिला.\nआनंदवनातून हेमलकसा अडीचशे किलोमीटरवर; पण रस्ते खराब. काही ठिकाणी रस्तेच नाहीत. त्यामुळं तिथं जायला एक दिवस लागायचा. नंतरच्या टप्प्यात ओढे, नदी आहेत. पावसाळ्यात ते भरून वाहायचे. अशा परिस्थितीत वाटेत मुक्काम करायला एक जागा असावी म्हणून “नागेपल्ली’ची जागाही मागितली होती.\nजागा मंजूर झाल्याचं पत्र मिळताच बाबा आपल्या काही कार्यकर्त्यांसह हेमलकसाला जाऊन धडकले. 23 सप्टेंबर 1973 या दिवशी त्यांनी तिथं डेरा टाकला. याच दिवशी “लोकबिरादरी प्रकल्पा’च्या कामाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. वास्तविक मी चार-पाच महिन्यांनी येणार होतोच; पण बाबा कुणासाठी थांबून राहणारे नव्हतेच. “”तू तुझ्या वेळेला ये. मी कामाला सुरुवात करतो,” असं म्हणून ते गेलेच.\nहेमलकसाची जागा मूळची वनखात्याची. त्यांनी ती महसूल खात्याला दिली आणि त्यांनी बाबांना- म्हणजे महारोगी सेवा समितीला दिली. बाबांनी तिथं जाऊन झाडं तोडायला सुरुवात केली, कारण राहण्यासाठी थोडी तरी जागा मोकळी करणं गरजेचं होतं. वनअधिकारी आले आणि त्यांनी “”तुम्ही बेकायदेशीरपणे आमच्या जागेत कसे घुसलात” असा आक्षेप घेतला. बाबा म्हणाले, “”कागदोपत्री जागा माझी आहे.” त्यावर ते म्हणाले, “”पण त्याच्यावरची झाडं ही आमची मालमत्ता आहे. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही.” ते ऐकेनात. त्यामुळं मोठा पेच निर्माण झाला.\nखरंतर, बाबा थेट हेमलकसाला गेले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, हे त्या वनअधिकाऱ्याला खटकलं होतं. थोडक्यात, त्याला महत्त्व न दिल्यानं तो चिडला ह���ता. तेव्हा खोत नावाचे एक अधिकारी तिथं होते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढला. “”झाडं ही वनखात्याची संपत्ती आहे ना, मग त्याची किंमत तुम्ही वसूूल करा” असं त्यांनी वनअधिकाऱ्याला सुचवलं. त्याची जी काही किंमत ठरवण्यात आली ती बाबांनी दिली आणि हे प्रकरण मिटलं.\nसोमनाथला “कार्यकर्ते निर्माणा’ची श्रमसंस्कार शिबिरं व्हायची. अजूनही होतात. त्यातून हजारो मुला-मुलींनी विधायक काम करायची प्रेरणा घेतली आहे. त्यातील पाच-सहा कार्यकर्त्यांना घेऊन सुरुवातीला बाबा गेले. त्यांच्याबरोबर बरे झालेले पाच कुष्ठरोगीही होते. विकासनं ट्रक खरेदी केला होता. हेमलकसाला येण्या-जाण्यासाठी आणि सामान नेण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला.\nहेमलकसाची जागा ताब्यात घेतल्याचं मला जानेवारी 1974 मध्ये कळलं आणि मग मी माझं शिक्षण सोडून तिथं जायचं ठरवलं. मी जे काही करत होतो त्यात मला अजिबात आनंद वाटत नव्हता. त्यामुळे हेमलकसाला जायला मी खूपच उत्सुक झालो होतो. त्यामुळे सर्जरीची परीक्षा तोंडावर आली असताना ती सोडून मी हेमलकसाला जायचा निर्णय घेतला. बाबांना त्याचं खूप वाईट वाटलं. मी शिक्षण पूर्ण करावं, थोडासा अनुभवही घ्यावा, असं त्यांना वाटत होतं. पण माझं मन आता नागपुरात रमत नव्हतं. त्यामुळे तेही काही बोलले नाहीत. मात्र नंतर काही दिवसांनी त्यांच्या इच्छेनुसार आमचे स्नेही डॉ. वैद्य यांच्याकडे घटप्रभेला जाऊन मी वीस दिवस हॉस्पिटलचा अनुभव घेतला.\nमार्च 1974 मध्ये मी हेमलकसाला गेलो. बाबांनी तोपर्यंत पॅरामेडिकल सेवा द्यायला सुरुवात केली होती. कामाची थोडी सुरुवात झाली की मग मंदानं यायचं, असं ठरवलं होतं. शिवाय तिनं विशिष्ठ काळासाठी बॉंडही लिहून दिला होता. त्यामुळं ती नागपूरलाच राहिली. ती पुढं डिसेंबर 1974 मध्ये नोकरी सोडून हेमलकसाला आली.\nहेमलकसाच्या तेव्हाच्या परिस्थितीची कल्पना आज तो भाग बघणाऱ्यांना येणार नाही. तेव्हा तिथं नुसतं दाट जंगलं होतं. झाडं एवढी मोठमोठी वाढलेली की सूर्यप्रकाशही आत यायचा नाही. तिथं आवाज होते ते वन्यप्राण्यांचे आणि दूरवरून वाहत असलेल्या नदीचे. साप, विंचू यांचं अस्तित्व पावलापावलावर होतं. आरोग्यसेवा नाही अशा खेड्यात जाऊन काम करणं, ही गोष्ट तुलनेने सोपी असते. तिथं राहायची जागा, पाणी अशा प्राथमिक गोष्टी बहुधा असतात. निदान आजूबाजूला माणसं तरी असतातच असतात. ���ेमलकसात या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. तिथं फक्त जंगलच जंगल होतं.\nबाबांच्या बरोबर अजित मळकर्णेकर, नागेश हटकर, राज सुलाखे हे कार्यकर्ते होते. त्यानंतर जगन मचकळे, दादा पांचाळ हेही 1974 सालीच आले. दादा पांचाळ सोमनाथच्या शिबिराला आले होते. त्यांनी आपलं शिक्षण सोडून दिलं आणि ते हेमलकसाला आले. जगन हा मूळचा नांदेडचा. तोही शिबिराला आला होता आणि खूप प्रभावित झाला होता. बाबांनी त्याला “”या प्रकल्पासाठी नागेपल्लीला राहशील का” म्हणून विचारलं आणि तो लगेच तयार झाला. पाठोपाठ विलास मनोहर, गोपाळ फडणीसही आले. शरद कुलकर्णी, मुकुंद दीक्षित हे होतेच. नंतर जगदीश गोडबोलेही पुण्याहून काही दिवस येऊन राहिला.\nसुरुवातीचं काम जरा जास्त कठीण होतं, कारण आम्हाला राहण्यासाठी काहीतरी सोय करायला हवी होती. झाडाखाली किती दिवस राहणार मग प्रकाश पेडणेकर नावाच्या कार्यकर्त्याने एक झोपडी बांधली. त्यासाठी आधी झाडं तोडून थोडा भाग साफसूफ करून घ्यायला लागला. कार्यकर्ते कमी असल्यानं सगळे एका झोपडीतच राहायचे. पुढं मंदा आल्यावर झोपडी लहान पडायला लागली. मग ती मोठी केली. मग इतरही एक-दोन झोपड्या बांधल्या.\nजागा मिळाली होती, पण पाण्याची सोय नव्हती. शेजारी नाला होता. त्याच्या शेजारी एक तात्पुरती विहीर खोदली. विहीर कसली, खड्डाच ते पाणी पिण्यासाठी वापरायचो. वापरायचं पाणी नदीवरून आणायचो. नदी दोन-अडीच किलोमीटरवर होती. आम्ही सगळे शक्यतो नदीवरच अंघोळीला जायचो. सुरुवातीला टॉयलेट्‌सची सोय नव्हती. कशी असणार ते पाणी पिण्यासाठी वापरायचो. वापरायचं पाणी नदीवरून आणायचो. नदी दोन-अडीच किलोमीटरवर होती. आम्ही सगळे शक्यतो नदीवरच अंघोळीला जायचो. सुरुवातीला टॉयलेट्‌सची सोय नव्हती. कशी असणार त्यामुळे सगळं उघड्यावरच. छोट्या झोपडीत राहायचो. झोपडी म्हणजे काय, दोन खाटा टाकता येतील एवढीच. मला या सगळ्याची थोडीफार सवय होती, मंदाला मात्र हे सगळंच नवीन होतं.\nबाबांनी काही कुष्ठरोग्यांना प्रकल्पावर आणलं होतं. हे सगळे बरे झालेले होते. पण तरीही समाज, त्यांचं कुटुंब त्यांना स्वीकारायचा नाही. त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, याच्यावर बाबांनी खूप विचार केला होता. कुष्ठरोग्यांना आत्मविश्वास परत मिळवून द्यायचा, हे तर बाबांच्या सगळ्या कामामागचं उद्दिष्ट होतं. लोक स्वीकारत नाहीत, म्हटल्यावर त्या माणसाला परत ��ैफल्य येणार तसं होऊ नये म्हणून बाबांनी या सगळ्यांना वेगवेगळ्या कामांत गुंतवलं. ज्याला ज्यात रस आहे ते काम शिकवलं. त्यामुळे हे सगळे शेती, नर्सरी, लाकूडकाम, विटा बनवणं, अशी कामं करायचे. त्यामुळे ते गुंतूनही राहायचे आणि समाज स्वीकारत नाही याचं दुःखही कमी व्हायचं. बाबांचे शंकरदादा म्हणून एक सहकारी होते, जणू त्यांचा उजवा हातच. तेही कुष्ठरोग झाल्यानेच आनंदवनात आले होते. माणूस कर्तबगार. त्यांनी पुढं सोमनाथचा प्रकल्प सांभाळला. बाबांनी अशा कितीतरी जणांत आपण खूप काही करू शकतो, हा विश्वास निर्माण केला. असेच काही कार्यकर्ते त्यांनी हेमलकसालाही आणले होते. झाडं तोडणं, खोदाई करणं, कच्चे रस्ते करणं, ही कष्टाची कामं त्यांनी केली. आम्ही सगळे त्यांना मदत करत होतोच; पण त्यांनी या सगळ्यासाठी खूप कष्ट घेतले. काही दिवसांच्या सततच्या परिश्रमानंतर थोडी मोकळी जागा तयार झाली, ज्यात झोपडी उभारली गेली. कुष्ठरोगी कार्यकर्त्यांसाठी राहायला एक शेडही तयार केली. याशिवाय धान्य ठेवायला, स्वयंपाक करायला एक शेड तयार केली. धान्याची पोती ठेवायला लाकडाचा एक प्लॅटफॉर्म बनवला. कारण धान्य खाली ठेवलं तर त्याला वाळवी लागणार. त्याच शेडच्या सारवलेल्या भागात स्वयंपाकी स्वयंपाक करायचा. निदान डोक्यावर गवताचं का होईना छप्पर आलं. पाण्याची थोडीफार सोय झाली. स्वयंपाकाचा शिधा बरोबर आणला होताच. अशा तऱ्हेनं आम्ही त्या जंगलाला घर बनवलं. सोबत वन्यप्राणी होतेच. कोण कुठून एकदम दत्त म्हणून उभा राहील, याची खात्री नव्हती. पण काही का असेना, आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली.\nइथं आल्यावर बऱ्याच गोष्टी प्रयोग करत, चुकत शिकलो. उदाहरणार्थ, घड्याळ दुरुस्ती, ट्रान्झिस्टर दुरुस्ती, हातपंप कसे दुरुस्त करायचे वगैरे. या छोट्या छोट्या गोष्टींसाठी चंद्रपूरला जाणं शक्य नव्हतं. बाकी भांडी घासणं, कपडे धुणं, स्वच्छता या कामांची सवय होतीच. आनंदवनात असताना आम्ही या सगळ्यात ताईला मदत करायचो, त्यामुळं इथंही त्याचं काही वाटलं नाही.\nमी आणि माझे सहकारी इथं आल्यावर बाबा परत गेले. पण ते भेटायला यायचे, राहायचे. हेमलकसातलं हवामान एकदम टोकाचं. उन्हाळा खूप कडक, तशीच थंडीही. पाऊस तर एकदा कोसळायला लागला की, थांबायचं नावच घेत नाही. नागेपल्ली हा आमचा “बेस कॅंप’. तिथून हेमलकसा 65 किलोमीटरवर. उंचावर. त्यामुळे हा सगळा रस्ता चढाचा. तेव्हा तर रस्ता असा नव्हताच. सगळा कच्चा रस्ता. वाटेत आठ-दहा ओढे, नाले आणि नदी. हेमलकसात पाऊस सुरू झाला की उंचावरचं ठिकाण आणि जंगल त्यामुळे बदाबद कोसळायचा. हे पाणी खाली वाहत गेलं की, ओढ्या-नद्यांना पूर यायचा आणि रस्ते बंद व्हायचे. मग आम्ही इकडे आणि बाकीचं जग तिकडे. एकमेकांशी काही संपर्कच नाही. जून ते डिसेंबर या काळात सगळंच बंद.\nबाबांना हेमलकसाला राहावंसं वाटायचं. कारण पावसामुळे नंतर पुन्हा सहा महिने गाठ पडणार नसायची. इकडे आभाळ भरून आलेलं. पाऊस पडतोय. निघावं की नाही, असं वाटायचं. पाय निघायचा नाही. पण जास्त वेळ थांबलं तर नदी भरणार तर नाही, अशी काळजी. मग ते घाईघाईने निघायचे. कारण नदी पार झाली नाही तर ते अडकून बसणार, तेही पूर ओसरेपर्यंत. तो ओसरायला कितीही दिवस लागू शकतात. वाटेतले ओढेही भरल्याने ते परतही येऊ शकणार नाहीत. ते गेले तरी काळजी वाटत राहायची. कारण आम्हाला ते अडकले की व्यवस्थित पोहोचले, हे कळायलाही काही मार्ग नसायचा.\nतेव्हा रस्तेच नसल्यामुळे हेमलकसात बस वगैरे येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे बाबा ट्रकनं यायचे. नंतर नदी पार करून यायला लागायची ती डोंग्यातून. डोंगा म्हणजे लाकडाचा ओंडका कोरून केलेली छोटी होडी. ती पाण्याच्या एक इंच वर राहते. बाबा एरवी एकदम डॅशिंग. त्यांना घोड्यावर बसण्यापासून ते विहीर खोदण्यापर्यंत सगळ्या गोष्टी यायच्या. फक्त पोहायला यायचं नाही. त्यांना पाण्यापासून धोका आहे, असं कुठल्या तरी ज्योतिष्यानं बाबांच्या वडिलांना सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी बाबांना पाण्याजवळ जाऊच दिलं नव्हतं. त्यामुळं त्यांचं पोहायला शिकणं राहूनच गेलं.\nएकदा ते, मी आणि मंदा डोंग्यातून नदी पार करून येत होतो. यात पोहायला येणारा मी एकटाच. मंदालाही पोहता येत नाही. बाबा चेष्टेनं म्हणाले, “”काय रे, आत्ता होडी बुडली तर कुणाला वाचवशील मला की हिला” मी अर्थातच निरुत्तर झालो. पुढं बाबांना तब्येतीमुळं होडीतून येणं जमायचं नाही. मग ते नदीच्या काठापर्यंत ट्रकमधून झोपून यायचे आणि कांदोडीला मुक्काम करायचे. ते आलेत हा निरोप घेऊन तिथून जगन 30 किलोमीटर सायकल दामटत यायचा. मग आम्ही बैलगाडी घेऊन जायचो. सहसा बाबा सकाळी निघून दुपारपर्यंत पोचायचे. जगन निरोप घेऊन आला की आम्ही लगेच बैलगाडी घेऊन निघायचो. पोचायला रात्र व्हायची. तिथंच मुक्काम करायचा. त्यांना घडलेल्या बऱ्या-वाईट घटना सांगायचो. सकाळी ते आनंदवनाकडे आणि आम्ही हेमलकसाला यायला निघायचो. डिसेंबर ते जून त्यांच्या खूप चकरा व्हायच्या. आम्हाला काळजी वाटायची. पण ते ऐकायचे नाहीत.\nआनंदवनातून गाडी आली की प्रत्येकवेळी अमुकअमुक गोष्टी गेल्याच पाहिजेत, याच्यावर त्यांचा कटाक्ष असायचा. याचं कारण आम्ही जंगलात राहत असल्यानं आम्हाला काहीच मिळायचं नाही. सगळं धान्य, सामान, भाजीपाला, औषधं हे आनंदवनाहून यायचं. विकास स्वतः ट्रक चालवत हे सगळं आणायचा. आम्ही थोडीफार शेती सुरू केली होती, भाजीपाला लावला होता; पण तरीही ते पुरेसं नव्हतं. ज्या सहा महिन्यांत आमचा संपर्क तुटायचा, त्या सहा महिन्यांत तिथलाच भाजीपाला उपयोगाला यायचा. त्या काळासाठी डाळ, तांदूळ, कांदे, बटाटे भरून ठेवायचो.\nहेमलकसाभोवती छोटी छोटी शेकडो गावं असतील. तिथं राहणारे आदिवासी पिकवलेलं धान्य खायचे नाहीत. फळं, कंदमुळं आणि प्राणी मारून खाणं, हाच त्यांचा आहार. त्याशिवाय या परिसरात वनखात्यातील मोजकी माणसं असायची. त्यामुळे तिथं दुकानं कसली असणार दुकानं होती ती तीन-चार किलोमीटरवर भामरागडला आणि तीही अगदी किरकोळ माल, कांदे, बटाटे वगैरे ठेवायचे. ते आणायचं तर डोंग्यातून जावं लागायचं. शिवाय त्या वस्तू महाग असायच्या. त्यामुळं आम्ही आनंदवनातून येणाऱ्या शिध्यावरच अवलंबून होतो.\nबाबांप्रमाणे ताईही बऱ्याचदा यायची. तिची चार महिन्यांतून एक तरी फेरी असायचीच. तिलाही या सगळ्या प्रवासाचा त्रास व्हायचा. ट्रक, पुढं डोंगा आणि त्यानंतर 15 किलोमीटर चालत यायला लागायचं. पण आम्हाला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय तिचं समाधान व्हायचं नाही. तरुण मुलं अशी जंगलात राहताहेत म्हणून तिला वाईट वाटायचं. ताई आली की काय काय घेऊन यायची त्यामुळे ती आली की आमची दिवाळी असायची. इथल्या दमट हवेत तेव्हा पीठ टिकायचं नाही. चार-आठ दिवसांत त्याला अळ्या लागायच्या. त्यामुळे ताजं पीठ आलं की चारेक दिवस पोळ्या मिळायच्या. एरवी वरणभात आणि कांदा-बटाट्याची आलटून-पालटून भाजी, असंच आमचं जेवण असायचं. लहान असताना मी भात कधीच खायचो नाही. मला पोळीच लागायची. मात्र इथं ही साधी गोष्टही मिळू नये, म्हणून ताईला फार वाईट वाटायचं. आम्ही जातं नेलं होतं. पोळ्या खायची इच्छा झाली की आमच्यातले दोघंजण जात्यावर बसून पीठ दळायचे. मग ते पीठ चार द��वस पुरवून पोळ्याच खायच्या\nआनंदवनात काही निमित्ताने गोड झालं तर आम्हाला मिळत नाही, म्हणून त्यांच्या घशाखाली ते उतरायचं नाही. विकासही जास्तीत जास्त वेळा येऊन आम्हाला काही कमी पडत नाही ना बघायचा. सगळ्यांनाच हे जंगलात राहताहेत तर त्यांना कमी त्रास व्हावा, असं वाटायचं.\nकुठल्याही आई-वडिलांना आपण कष्ट केले तरी आपली मुलं सुखात राहावी, असं वाटतंच. त्यामुळे त्यांचा जीव तुटायचा. विशेषतः पावसाळ्यात सगळे मार्ग बंद व्हायचे, तेव्हा तर ते फारच कासावीस व्हायचे. अर्थात आम्हाला त्याचं काही वाटायचं नाही. कारण मनाची तयारी होती. तरुणवय असल्याने उभारी होती.\nया वेळेस आम्हाला प्रत्येकी 150 रुपये पगार मिळायचा. राहणं, जेवणं-खाणं हे प्रकल्पावरच होत असल्यानं आणि खर्च करायला काही निमित्तच नसल्यानं ते पैसे खूपच होते. आमचं “किचन’ तेव्हा कमी लोक असल्यानं एकच होतं. ते पुढंही तसंच राहिलं. आमचं कुटुंब हे आमचं दोघांचं कधीच नव्हतं. ते सगळे मिळून असलेलं मोठं कुटुंबच होतं. मी सोडलो तर सगळे सुरुवातीला एकेकटेच होते. प्रत्येकाच्याच खाण्याच्या आवडीनिवडी होत्या, पण त्या पुरवणं शक्यच नव्हतं. त्यामुळं आमचा मध्यप्रदेशचा स्वयंपाकी जो स्वयंपाक करेल तो डोळे मिटून खायचा, हे पथ्य आम्ही कटाक्षानं पाळलं. अगदी मीठ नसेल तरी काही बोलायचं नाही.\nआम्ही सगळेच आपापली कुटुंबं सोडून इथं नवीन घर करायला आलो होतो. उमेद असली, तरी आजूबाजूचं वातावरण सरावाचं व्हायला वेळ गेला. मला झोपडीत राहायची सवय होती. साप, विंचवाची सवय होती. कष्टाचीही सवय होती. पण आजूबाजूला माणसं नसताना राहायची अजिबात सवय नव्हती. माझे सगळेच सहकारी माझ्याच वयाचे होते. एकाच ध्येयानं भारून एकत्र आले होते. पण कधीकधी आमचेही मतभेद व्हायचे. अशा वेळेस मन कुणाजवळ मोकळं करणार सल्ला कुणाला मागणार ही स्थिती माझीच नाही, सगळ्यांचीच होती. आयुष्याची सुरुवात करण्याच्या वयात आम्ही सगळेच खूप दूर आलो होतो, जिथं आम्हाला आमचे कुटुंबीय मनात असूनही आधार देऊ शकत नव्हते. शिवाय एवढ्या लांब, संपर्क नसलेल्या ठिकाणी राहिल्यानं त्यांची खूप काळजी वाटायची. त्यामुळे जोपर्यंत काही निरोप-बातमी कळत नाही, तोपर्यंत सगळं चांगलं आहे, असं समजायचं. या गोष्टीची आम्ही स्वतःला सवय लावून घेतली. “नो न्यूज इज गुड न्यूज’.\nआम्ही ज्यांच्यासाठी एवढ्या प्रतिकूल पर���स्थितीत राहत होतो ते आदिवासी मात्र आमच्या वाऱ्यालाही उभे राहत नव्हते. त्यांचंही बरोबरच होतं… त्यांना आम्ही परग्रहावरून आलेले प्राणी वाटत असणार. त्यांची भाषा आम्हाला येत नव्हती, त्यामुळं त्यांना समजावणं शक्य नव्हतं. ती भाषा शिकायची तर त्यांच्याशी काहीतरी संपर्क तरी व्हायला हवा; तोच होत नव्हता. त्यामुळं खूप त्रास व्हायचा. या सगळ्याची कल्पना आधी नव्हती असं नाही, पण प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरं गेल्यावरच त्याची तीव्रता आणि आधी न जाणवलेल्या गोष्टी कळायला लागल्या.\nचार लोकांत असताना एकाकी, उदास वाटलं तर मन रमवायचे मार्ग असतात. वाचन, संगीत. कुणी सिनेमाला जाऊन बसतो, तर कुणी मित्रांकडे जातो. इथं तसं काहीच नव्हतं. जंगलातली नीरव शांतता एक-दोन दिवस बरी वाटते, पण कधी कधी ती अंगावरही येते, विशेषतः तुम्ही अशा मनःस्थितीत असाल तर.\nयाच सुमारास मंदा नोकरी सोडून आली होती. तिची अवस्था तर अजून वाईट. एक तर हे सगळं आयुष्यच तिच्यासाठी नवीन. एक मी सोडलो, तर तिला मोकळेपणी बोलायलाही कुणी नव्हतं. प्रकल्पावर लग्न झालेले आम्हीच. माझी बहीण रेणुका काही दिवस राहिली होती; पण नंतर तीही नर्सिंगसाठी म्हणून परत गेली. रस्ते नाहीत, बस नाहीत. त्यामुळे मंदाचे आईवडीलही लग्नानंतर सात-आठ वर्षं हेमलकसाला येऊ शकले नाहीत. बहिणीही खूप नंतर आल्या. त्यामुळे तिलाही कुटुंबाचा आधार नव्हता. तिला काही बोलावंसं वाटलं, तर तिथं काम करणाऱ्या शांताबाई म्हणून होत्या त्यांच्याशी ती बोलायची. तेव्हा दळणवळणाच्या फोनसारख्या इतर सोयीही नव्हत्या. या सगळ्याचा आम्हा सगळ्यांनाच त्रास झाला. बाबा असले, तरी त्यांना सगळ्या अडचणी सांगणं शक्यच नव्हतं. पण त्यातून चांगली गोष्टही घडली. आपल्याला येणाऱ्या अडचणींना आपणच तोंड द्यायचं आहे, हे लक्षात घेऊन आम्ही त्यातून वाट काढायला शिकलो. दुसरं म्हणजे सततच्या सहवासानं, अडचणी एकत्र सोडवण्यानं आम्ही सगळे खूप जवळ आलो. त्यातून आमचं सगळ्यांचं असं एक कुटुंब तयार झालं.\nसुरुवातीला हेमलकसात संपर्काची काहीच साधनं नव्हती. फोन वगैरे जाऊ दे, रस्तेही नव्हते. तेव्हा नागेपल्लीच्या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारलेला जगन मचकाळे हाच आमच्यातला आणि आनंदवनातला दुवा होता. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा संपर्क पूर्णपणे तुटायचे आणि अशा वेळेस काही महत्त्वाचा निरोप, साम��न पोचवायचं असेल, तर आम्ही पूर्णपणे जगनवर अवलंबून असायचो. तेव्हा त्याच्याकडं सायकलशिवाय वाहन नव्हतं. ती सायकल दामटत तो तब्बल 65 किलोमीटर निरोप द्यायलाही यायचा. कधी काही महत्त्वाची औषधं किंवा इतर आवश्यक सामान पोचवायला लागायचं. पावसाळ्यात इतर गाड्या येणं शक्यच नव्हतं. जगन ते सायकलवर ठेवायचा. वाटेत दहा-बारा नाले, नदी असायची. बऱ्याचदा हे सगळं दुथडी भरून वाहत असायचं. एका तीरावर सायकल ठेवून जगन हे सगळं सामान हातात घेऊन पाण्यातून पलीकडच्या तिरावर जायचा. मग परत येऊन सायकल हातात घेऊन जायचा. सामान बरंच असेल तर त्याला अशा दोन-तीन फेऱ्या करायला लागायच्या. सामानाच्या ओझ्याने भरलेली सायकल ओढ असलेल्या पाण्यातून नेणं कठीण होतं, म्हणून हा सारा खटाटोप. पुन्हा पुढच्या नाल्यापर्यंत सायलकवरून रपेट. पाणी आलं की पुन्हा थांबायचं. पाणी जास्त असेल, तर ते उतरायची वाट बघत त्या निर्मनुष्य जंगलात तासन्‌ तास थांबून राहायचं. हे तो वर्षानुवर्षं करत आला आहे, तेही हसतमुखानं.\nहेमलकसात अशा एक ना अनेक अडचणी होत्या, पण हळूहळू त्यांची आम्हाला सवय होत गेली. दरम्यानच्या काळात मंदा प्रेग्नंट होती. इथं खाणंपिणं सगळंच मर्यादित. तिनं या वेळी ताज्या भाज्या खायला हव्यात. त्या कुठं मिळणार कपूर नावाचे ट्रक ड्रायव्हर तेव्हा त्या भागात बाबूंची वाहतूक करायचे. त्यांना याचं खूप वाईट वाटायचं. ते चंद्रपूर, नागपूरला गेले की तिकडून येताना हमखास ताज्या भाज्या घेऊन यायचे. त्यांच्याबरोबरचे संबंध खूप टिकले. त्यांच्या मुलांबरोबरही आमचे अजून संबंध आहेत. अशी सहृदयता आम्ही खूप अनुभवली. हे तरुण इथं सगळं सोडून येऊन बसलेत, त्यांना मदत करावी, अशी इच्छा तिथं येणाऱ्या प्रत्येकालाच व्हायची आणि त्यांनी ती यथाशक्ती केलीही.\nताईला हे कळलं तेव्हा ती येऊन मंदाला तिथून घेऊन गेली. पावसाळ्यात तिला तिथं ठेवणंही धोक्याचंच होतं. पिलूचा जन्म 9 ऑगस्ट 1975चा, नागपूरचा. त्या वेळेस मंदाचे वडील पक्षाघाताने खूप आजारी होते. तिच्या आईची खूप धावपळ व्हायला लागली. म्हणून पिलू झाल्यावर लगेच ताईनं मंदाला आनंदवनात आणलं. मला मात्र पिलूबद्दल काहीच कळलं नव्हतं. त्यांनी तिकडून पत्र टाकलं होतं. पण एवढ्या पावसात ते माझ्यापर्यंत कसं पोचणार बाबांनी जगनला फोन केला; पण पाऊसच एवढा होता की तो सायकलनंही येण्याच्या परिस्थितीत नव्हता. त्यामुळे मला बातमी कळलीच नाही. हेमलकसा उर्वरित जगापासून तुटलेलं होतं.\nदुसरीकडे, मी हेमलकसाला येऊन वर्ष होऊन गेलं तरी म्हणावे तसे पेशंटही येत नव्हते. आदिवासी नसलेले, छोटे दुकानदार, जंगलखात्यातले लोक उपचारासाठी यायचे. पण ज्यांच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं इथं आलो होतो त्यांचा विश्वास अजून मिळवू शकत नाही, याची खंत वाटायची. त्यासाठी काय करावं हे कळत नव्हतं. मलेरिया, मॅनेन्जायटिस हे इथले मुख्य आजार. त्याशिवाय झाडावरून पडून हात-पाय मोडणं, सर्पदंश, अस्वलाच्या हल्ल्यामुळं जखमी होणं, हेही नेहमीचंच. तेव्हा मलेरियाची साथ आली होती. गावोगाव फिरायचो. हेमलकसाच्या आसपास शेकडो छोटी गावं आहेत. गावं म्हणजे छोट्या वस्त्याच. 250-300 लोकसंख्येच्या 10-15 किलोमीटरवरच्या गावी जाऊन लोकांनी दवाखान्यात यावं असं आम्ही सांगायचो, समजावण्याचा प्रयत्न करायचो. पण भाषेची अडचण मोठी होती. मराठीतील एकही शब्द माडिया भाषेत नाही. ती पूर्णपणे वेगळीच भाषा आहे. ती भाषा शिकावी कशी असाही प्रश्न होता. कारण लोक खाणाखुणांनी का होईना, संवाद साधायला, समोर यायलाही तयार नव्हते.\nमाडिया गोंड आदिवासी फारसे कपडे वापरत नाहीत. आता काळ बदललाय. पण पूर्वी कमरेला बांधलेलं एक फडकं, एवढाच त्यांचा पोशाख. यापेक्षा जास्त कपड्यांसाठी त्यांच्याकडे पैसे कुठून असणार आणि त्यांना गरजही वाटत नव्हती. लहान मुलं तर तेवढेही कपडे घालायचे नाहीत. अगदी नुकतं जन्मलेलं मूलही तसंच उघडं असायचं. कितीही थंडी असो, पाऊस असो – यांचा वेष ठरलेलाच. आमचे कपडे बघूनही त्यांना परकेपणा वाटण्याची शक्यता होती.\nमला स्वतःला कपड्यांचा अजिबात शौक नव्हता. लहानपणापासून मी खादीच वापरत होतो. सुरुवातीला ताई माझ्यासाठी कपडे घ्यायची, नंतर मंदा घेऊ लागली. कॉलेजमध्ये असताना मी शर्ट-पॅंट घालायचो. हेमलकसाला आल्यावर पायजमा- शर्ट घालायला लागलो. तरीही कुडकुडणाऱ्या थंडीत हे आदिवासी उघडे राहतात, हे पाहून आपण पूर्ण कपडे घालतोय याची लाज वाटायला लागली. मग अर्धी पांढरी पॅंट आणि कोपरीसारखा अर्ध्या बाह्यांचा बनियन, असे कपडे मी घालायला सुरुवात केली. नंतर हेमलकसात सगळ्याच कार्यकर्त्यांनी हे कपडे घालायला सुरुवात केली. शक्य तेवढी काटकसर करायची म्हणून मी तेल, कंगवाही वापरणं बंद केलं. टायरच्या चपला घालायला सुरुवात केली. केस कापण्याची हे���लकसाला सोय नव्हती, तेव्हा मी स्वतःचे आणि इतरांचेही केस अनेकदा कापले आहेत.\nपेशंट न यायला भाषा, कपडे यापेक्षाही मोठी अडचण होती, ती म्हणजे अंधश्रद्धा. हे लोक शिकलेले नसले, तरी आम्ही त्यांच्यासाठी आलो आहोत, त्यांच्यावर उपचार करायची आमची इच्छा आहे, हे त्यांना कळत होतं; पण अनेक वर्षं चालत आलेल्या प्रथांना ते मोडू शकत नव्हते. प्रत्येक गावात एक मांत्रिक असायचा. कोणी आजारी पडलं तर त्यानं या मांत्रिकाकडंच उपचारासाठी जायचं, हा रिवाज होता. त्याला अर्थातच फारशी माहिती नसायची. पण किरकोळ जडीबुटीची औषधं तो द्यायचा, अंगारेधुपारे करायचा. कधी कधी पेशंट बरा व्हायचा, बऱ्याचदा नाही. पण या मांत्रिकाऐवजी आमच्याकडे आलं तर दैवी कोप होईल, अशी समजूत या लोकांत होती. त्यामुळे ते आमच्याकडे यायला घाबरायचे.\nहेमलकसाजवळच्या एका छोट्या गावात मादी नावाचा मुलगा होता. त्याला फीटचा त्रास व्हायचा. इथं थंडी प्रचंड आणि तिच्यापासून बचावासाठी दुसरी काही साधनं नाहीत. त्यामुळे लोक शेकोटी पेटवून अगदी जवळ झोपायचे. असे झोपले असतानाच हा मुलगा फीट आल्यामुळे शेकोटीत पडला आणि तीस-चाळीस टक्के भाजला. पारंपरिक उपाय केले; पण त्यानं फरक पडला नाही, म्हणून शेवटी गावातले लोक धीर करून त्याला आमच्याकडं घेऊन आले. या सगळ्यात काही दिवस निघून गेले होते. त्याच्या भाजल्याच्या जखमांना इन्फेक्शन होऊन त्यात अळ्या झाल्या होत्या. (कुष्ठरोग्यांवर उपचार करताना मी हे पाहिलं होतं. कुष्ठरोगात संवेदनाच होत नाहीत, त्यामुळे जखम झाली तरी कळत नाही. त्यामुळे त्या जखमेत अळ्या-पू होणं हे प्रकार नित्याचेच.) मी या मुलाची जखम स्वच्छ करून त्याला औषध लावलं आणि त्याला अँटिबायोटिक्सच्या गोळ्या दिल्या. त्यानं अशा गोळ्या त्यापूर्वी कधीही घेतल्या नसल्यानं त्याच्यावर त्याचा परिणाम लवकर झाला. त्याचं फीट येणं कमी व्हावं म्हणून त्याही गोळ्या दिल्या. तो खडखडीत बरा झाला. जो मुलगा मरायला टेकला होता तो आता महिन्याभरात चालतोय, नेहमीची कामं करतोय म्हटल्यावर त्याचा चांगला परिणाम झाला. मग अजून काहीजण आले. त्यांना डायरिया झाला होता. औषधानं तेही बरे झाले.\nहे सगळे पेशंट आसपासच्या गावांतून यायचे. आसपासची गावं म्हणजे कमीत कमी 15-20 किलोमीटर. तेवढं अंतर हे लोक सहज चालतात. काहीजण 100-150 किलोमीटरवरूनही यायचे. पेशंट अगदीच वाईट परिस्���ितीत असेल तर त्याला ते स्वतः बनवलेल्या “स्ट्रेचर’वरून आणायचे. कापडाची झोळी करून किंवा बांबू एकमेकांना बांधून त्याला झाडाच्या सालीचा दोर बांधायचा, तिसरा बांबू मध्ये टाकायचा आणि त्या झोळीत पेशंटला झोपवून आणायचं.हा त्यांचा स्ट्रेचर. बाज किंवा ज्याला खाट म्हणतात ती उलटी करायची आणि त्याच्या पायांना दोरी बांधून दोघांनी वाहून आणायचं, अशीही पद्धत होती, अजूनही आहे. दोघांचे खांदे दुखतात म्हणून बरोबर आणखी चार-सहाजण येतात. पेशंट असा वाटेतल्या सगळ्या गावांतून आमच्याकडे यायचा. तो बरा झाला पाहिजे, हाच आमचा ध्यास असायचा, कारण नाही बरा झाला, तर त्याचा मृतदेह पुन्हा तसाच गावागावांतून जाणार. बाकीचे लोक ते सगळं बघणार आणि त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार. तसं घडू नये म्हणून येणारे पेशंट बरं होणं आवश्यक होतं. याचं खूप दडपण यायचं. आम्ही दोघंच डॉक्टर. त्यात पुन्हा आमचं ज्ञान पुस्तकी. प्रत्यक्ष अनुभव काही नाही. त्यामुळे पुस्तकं बघून, आपसात चर्चा करून उपचार कसे करायचे, हे ठरवायचो.\nएकदा अशाच एका माणसाला लांबच्या गावाहून चार-पाचजणांनी उचलून आणला. तो बेशुद्ध होता. बेशुद्ध असल्याने त्याला काय होतंय, हे कळायला मार्ग नव्हता. मलेरिया, मॅनेन्जायटिस काहीही असू शकत होतं. आमच्याकडे इतर तपासण्या करून निदान करायला काही साधनंही नव्हती. इतर कुणाचा सल्ला घ्यायचा तर फोन नव्हता. कंदिलाच्या उजेडात त्याला पाहिलं. एकमेकांशी बोलून काही औषधं दिली. आपल्या भरवशावर त्याला घेऊन आलेत, त्याला बरं वाटेल ना, या विचारात रात्रभर झोपच आली नाही. तिसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला आणि हायसं वाटलं. येताना खांद्यावरून आलेला पेशंट जाताना आपल्या पायांनी चालत गेला.\nलोकांना असे अनुभव येऊ लागल्यामुळे हळूहळू का होईना, पण परिस्थिती थोडी अनुकूल बनत गेली. पण लोक अजूनही मांत्रिकाकडे जायचे. एकतर त्याच्याबद्दल विश्वास होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे, अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे भीतीही होती. पण त्याच्या उपायांनी बरं वाटलं नाही, तर “”तुझ्याकडून बरा झाला नाही, आता डॉक्टरकडं जाऊन बघतो,” असं सांगून आमच्याकडं यायचा धीटपणा काहीजण दाखवू लागले होते.\nमांत्रिकांचा आम्हाला विरोध होता. साहजिकच आहे. आमच्यामुळे त्यांच्या पोटावर पाय येत होता. एकदा एका मांत्रिकाचीच मुलगी तापानं आजारी पडली. त्यानं त्���ाच्या पद्धतीनं उपाय केले; पण तिला बरं वाटेना. मुलगी हातची जाते की काय, या भीतीनं तो तिला आमच्याकडं घेऊन आला. तिला औषधं दिली, सलाइन लावलं. ती वाचली. त्यामुळे त्याचा आणि त्याच्यासारख्या काहींचा विरोध कमी झाला.\nपण कधी कधी आम्हालाही आजाराचं निदान करता यायचं नाही. कधीकधी पेशंट उपचारांना प्रतिसाद द्यायचा नाही. अशा वेळेस बरोबरचे लोक म्हणायचे, याला बाहेरचीच बाधा झाली आहे. याला मांत्रिकच बरा करेल. मग वाईट वाटायचं. कारण एकदा पेशंटला घेऊन गेले की गेले. तो परत यायचा नाही. तो थांबला असता तर त्याच्यावर वेगवेगळे उपचार करून बघितले असते, असं वाटत राहायचं. शेवटी आम्ही आपसात विचार करून एक तोडगा काढला. जर पेशंट लगेच बरा झाला नाही, तरी त्याला घेऊन जाऊ नका, अशी विनंती आम्ही त्याच्या नातेवाईकांना करायचो. तुमच्या मांत्रिकालाही इथंच बोलवा. त्यालाही उपचार करू दे, आम्हीही उपचार करतो. कुणाकडूनही तो वाचणं महत्त्वाचं, असं सांगू लागलो. अंगारे-धुपाऱ्यांनी पेशंट बरा होणार नाही, तो औषधांनीच बरा होईल, हे आम्हाला माहीत होतं; पण त्या लोकांना समजावून सांगणं कठीण होतं, म्हणून मग हा मार्ग काढला. त्यामुळे काहींचं श्रेय मांत्रिकाकडं गेलं असेलही; पण आम्हाला उपचार करायला मिळाले आणि रोगी बरा झाला, हे महत्त्वाचं होतं. या उपायानं मांत्रिकांचाही विरोध जवळजवळ संपला.\nत्याकाळी आम्ही सगळेच बांबूच्या पट्‌ट्या मारलेल्या झोपडीत राहत होतो. त्यामुळे पेशंट आले की. त्यांच्यावर उघड्यावरच उपचार करायचो. झाडाखाली किंवा कुठंही एक मांडव टाकलेला असे. तिथं ते राहायचे, कारण ते बऱ्याच लांबून, सत्तर-ऐंशी किलोमीटरवरूनही आलेले असायचे. बरोबर आठ-दहाजण असायचे. ते परत कसे जाणार मग पेशंटला बरं वाटेपर्यंत ते सगळे तिथंच राहायचे. तिथंच अन्न शिजवून खायचे. अजूनही हीच पद्धत आहे. मात्र आता मांडवाऐवजी शेड आहे. त्याला “घोटूल’ म्हणतात. आता दवाखान्याची इमारत झाली असली, तरी गंभीर पेशंट दवाखान्यात आणि बाकीचे बाहेर राहणंच पसंत करतात.\nआमच्या कार्यकर्त्यांपैकी पाच-सहाजण आम्हाला दोघांना मदत करायचे. आम्ही पेशंटकडून उपचारासाठी एक पैसाही घेत नव्हतो. औषधंही आम्हीच द्यायचो. त्यांची परिस्थिती डोळ्यांसमोर होती, त्यामुळं पैसे घ्यायचा प्रश्नच नव्हता. औषधं आणि इतर साधनं आनंदवनातून यायची. त्यामुळं सुरुवातीपासूनच आ���चं धोरण अगदी काटकसरीचं होतं. जितके पैसे वाचवता येतील तितके वाचवायचे. पेशंटचं बॅंडेज तयार करणं, स्टरलाइज करणं, जखमा बांधणं, अशी छोटी छोटी कामंही खूप महत्त्वाची असतात. आमचे कार्यकर्ते त्यासाठी मदत करायचे. मंदा ज्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नोकरी करायची तिथं फारशी ऑपरेशन्स नसल्यानं फार काम नसायचं. त्यामुळे या वेळात नर्सेसबरोबर गप्पा मारताना त्या बॅंडेज तयार कशा करतात, हे तिनं शिकून घेतलं होतं. त्याचा इथं उपयोग झाला. ते तिनं इतरांनाही शिकवलं. दवाखान्यात जे गाऊन लागायचे तेही तिनंच शिवले. त्यासाठी शिवणाचं मशिनही मागवलं होतं. मांजरपाटाचे हे कपडे स्वस्त आणि टिकाऊ होते. त्यातले काही गाऊन अजूनही आहेत.\nहेमलकसा परिसराला डॉक्टरची गरज आहे, हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळं आम्ही तिथं गेल्यावर पेशंटची रीघ लागेल, असं वाटत होतं. प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. त्यामुळे सुरुवातीला धक्काच बसला होता, पण नंतर नंतर गाडी रुळावर येत गेली. आता गरजेचं होतं ते तिथली भाषा शिकणं. ती शिकल्याशिवाय त्यांना आम्ही त्यांचे वाटणार नव्हतो.\nमाडिया भाषेत उच्चार करण्याची विशिष्ट पद्धत हाच त्या भाषेचा “बेस’ आहे. ही भाषा मराठीहून अगदी वेगळी. तापाला या भाषेत “दंड’ म्हणतात. “यॉव’ म्हणजे पाणी. इथल्या वनखात्याच्या माणसांना ही भाषा माहीत होती. त्यांच्याकडून काही शब्द लिहून घेतले. पेशंटचीही मदत घेतली. त्याला खाणाखुणांनी विचारायचो, तुला काय झालंय मग तो आधी खुणांनी सांगायचा आणि त्याच्या भाषेत बोलायचाही. पोट दुखतंय, साप चावला, अस्वलानं मारलं वगैरे. मग ते शब्द लिहून ठेवायचो. त्याचा अर्थही मराठीत लिहायचो. यातून व्यवहारातले शब्द शिकलो. हळूहळू “तू काय करतोस मग तो आधी खुणांनी सांगायचा आणि त्याच्या भाषेत बोलायचाही. पोट दुखतंय, साप चावला, अस्वलानं मारलं वगैरे. मग ते शब्द लिहून ठेवायचो. त्याचा अर्थही मराठीत लिहायचो. यातून व्यवहारातले शब्द शिकलो. हळूहळू “तू काय करतोस गावाचं नाव काय’ हे विचारायला लागलो. दुभाष्या नसल्यानं त्रास व्हायचाच. मग कधी कधी गावात जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न करायचो. त्यातून हळूहळू जरुरीपुरती माडिया भाषा कळायला लागली.\nभाषा येत नव्हती तेव्हा औषधं कशी घ्यायला सांगायची, हा मोठा प्रश्न होता. त्यांनी औषधं, गोळ्या कधी बघितल्याच नव्हत्या. गोळ्यांचं रॅपर कसं काढायचं हे माहीत नव्हतं. लोक त्याच्यासकट गोळ्या खायचे. त्यांना औषधाचं प्रमाणही कळायचं नाही. कधी कधी सगळं औषध एकदम घेतलं तर बरं वाटेल, असं वाटल्यावरून सगळ्या गोळ्या एकदम खायचे. असे दोन-तीन प्रकार घडले. असं झालं की, त्याला उलटी करायला लावून ते जास्तीचं औषध त्याच्या पोटातून बाहेर काढायचो. असं काही घडलं की भीती वाटायची. पहिला डोस आम्ही आमच्या हातानं तोंडात टाकायचो. पण नंतरच्या डोसाचं काय वेळा कशा सांगणार त्यांना घड्याळच माहीत नाही. मग सूर्याच्या स्थितीप्रमाणं उगवताना, डोक्यावर आल्यावर, मावळताना अशा वेळा समजावून सांगायचो. तरीही धोका होताच. पेशंट आमच्यासमोर असताना आमचं लक्ष असायचं. तो निघून गेला तर आता हा कसं औषध घेईल, याचं दडपण यायचं.\nमाडिया गोंड ही आदिवासी जमात खूपच मागासलेली आहे, याची कल्पना होती. बाबा जेव्हा भामरागडला सुरुवातीला घेऊन आले तेव्हा ते डोळ्यांनी पाहिलेलंही होतं. पण यांना लिहिता-वाचता येत नाही, कपडे घालायची सवय नाही, दुसरी भाषा येत नाही, एवढंच यांचं मागासलेपण मर्यादित नाही, याची जाणीव इथं आल्यावरच झाली. इतकं कमालीचं अज्ञान आणि इतकं अफाट दारिद्र्य, ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. गरिबीमुळं दोन वेळच्या खाण्याची मारामार. त्यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे ते मिळवायच्या तजविजीत. खाणं काय, तर कंदमुळं, आंबील, भात आणि मिळतील ते प्राणी. अगदी मुंग्यांची चटणीही ते करून खातात. कारण यापलीकडे काही दुसरे पर्याय असतात याची जाणीवच नाही. त्यामुळे कुपोषण प्रचंड. सगळेचजण खंगलेले. माझ्या दवाखान्यात आलेल्या एका मध्यमवयीन पुरुषाचं वजन अवघं 23 किलो होतं. माणसं ऐन तारुण्यात सुरकुतलेली. त्यांचं वय त्यांच्या दिसण्यावरून कळणारच नाही. त्यांच्या मुलाबाळांच्या वयावरून ते ओळखायचं. पण ते वय आणि समोरची व्यक्ती यांचा ताळमेळ कुठं बसणारच नाही, इतकी फसगत होते.\nगरिबीमुळं शिक्षण घ्यायला वेळ नाही आणि शिक्षण नाही म्हणून गरिबी हटत नाही, असं हे दुष्टचक्र सतत सुरू. त्यात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा. हे इतके स्वतःच्या कोषात अडकलेले की बाहेरचा वाराही त्यांना सहन न होणारा. त्यांना साबण त्याच्या रंगामुळं, गुळगुळीतपणामुळं खाण्याची वस्तू वाटायचा. कलिंगडासारखी फळं त्यांनी कधी बघितली नव्हती. आंबा वगैरे तर फार दूरची गोष्ट. हे सगळं पाहिलं की मन उदास व्हायचं. आपण इथं काम करायला आलोय, पण हे सगळं आपल्याच्यानं निभेल ना, असं वाटायचं. (त्यांच्याकडे बघून आम्ही आमच्या गरजा खूप कमी केल्या. इथली छोटी मुलं थंडीत तशीच वावरतात, हे बघून मला इतक्या वर्षांत कधी स्वेटर घालावासा वाटला नाही. मी नाही म्हणून मंदानंही घातला नाही आणि आम्ही घालत नाही म्हणून तिकडं आनंदवनात ताईनंही स्वेटर घालणं बंद केलं. इथं वीज येईपर्यंत तीही पंख्यासारख्या गोष्टी वापरत नव्हती.)\nमात्र मला वाटायचं की, या आदिवासींत अंधश्रद्धा आहे, अगदी कमालीची आहे, ती असूही नये. पण आपण त्याच्यावर नुसती टीका करणं योग्य नाही. याचं कारण आपण शिकलेलो आहोत आणि त्यामुळे चांगलं-वाईट आपल्याला कळतं, असं आपल्याला वाटतं. त्यांनाही त्यांच्या समजुतीप्रमाणं ते करताहेत तेच चांगलं, असं वाटत असणार. आपण एकदम बाहेरून येऊन “तुम्ही करता ते वाईट’ असं सांगितलं तर त्यांना कसं पटेल पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी सुरुवातीला त्यांच्या काही पारंपरिक चालीरीतींवर आक्षेप घ्यायचा प्रयत्न केला. त्यावर ते म्हणाले, “”आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं होतं का इथं या म्हणून पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी सुरुवातीला त्यांच्या काही पारंपरिक चालीरीतींवर आक्षेप घ्यायचा प्रयत्न केला. त्यावर ते म्हणाले, “”आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं होतं का इथं या म्हणून मग आमच्या गोष्टींत ढवळाढवळ कशाला करता मग आमच्या गोष्टींत ढवळाढवळ कशाला करता” तो एक मोठा धडा होता. खरोखरच हे लोक आपल्याला बोलवायला आले नव्हते. त्यांचं तुमच्यावाचूनही चाललेलंच होतं. आपण आपल्या समाधानासाठी इथं आलेलो आहोत. इथं असणं ही आपली गरज आहे, त्यांची नव्हे. हे जाणवल्यावर मग आपोआप काही गोष्टी सोप्या झाल्या. त्यातून कळलं की हे बदल असे घाईनं होत नसतात. वर्षानुवर्षं माणसं जे करत आली आहेत ते आपण जाऊ आणि बदलू, असं होत नाही. हे बदल हवेत असं त्यांना स्वतःला ठरवू दे. मग ते हळूहळू बदलतील. त्यासाठी आधी त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास तयार व्हायला हवा. त्यांचं प्रबोधन करण्याऐवजी त्यांना पर्याय देऊया आणि आशा करूया की ते योग्य तेच निवडतील.\nत्या वेळी काम करायची अशी आमची काही “सिस्टीम नव्हती. आम्ही सगळेच तरुण होतो. अनुभव नव्हता. सल्ला द्यायलाही कुणी नव्हतं. त्यामुळं आयुष्य जसं समोर येईल, तसं त्या��ा तोंड देत गेलो. सगळे वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेलो. वेगवेगळ्या विचारांचे. त्यामुळे मतभेद व्हायचे. बऱ्याचदा मूळ मुद्दा बाजूला राहून इतर गोष्टींवरच चर्चा व्हायची आणि मग आपल्याच कामाचं खूप दडपण यायचं. हा डोंगर कसा पार होणार, असं वाटायचं. अशा वेळेस एक पथ्य पाळलं ः मनाविरूद्ध घडलेल्या घटनांची चर्चा करायची नाही. चांगलं तेवढं घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं. मुळात आमच्या सगळ्यांची वेव्हलेंग्थ जुळलेली होती. प्रत्येकालाच इथं काम करायचं होतं. ते महत्त्वाचं होतं. त्यामुळं आपण हे जे प्रवाहाविरुद्ध काम सुरू केलंय, ते चालू राहावं यासाठी खूप काळजी घ्यावी लागली, तडजोडी कराव्या लागल्या. सगळ्यांनाच…\nहेमलकसा, पो. भामरागड, जि. गडचिरोली, 444703.\nसंपर्क : अनिकेत आमटे : 9423208802\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/beaches/velas-beach/", "date_download": "2018-12-14T19:57:58Z", "digest": "sha1:CFSMTCUFASTRO6VO7NIJSL2YC57I5SCB", "length": 10139, "nlines": 261, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "वेळासचा समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nअनेक वर्षांपासून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या माद्या या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. या अंड्यांचे व्यवस्थित संरक्षण केले जाते. गावकरी कासवांची पिल्लं वाळूमधून बाहेर यायच्या तारखांचा अगोदरच अंदाज घेऊन येथे कासव महोत्सव भरवतात. शेकडो कासवप्रेमी या महोत्सवाला दरवर्षी हजर असतात. या निमित्ताने वेळास गावात आता निसर्गपर्यटन सुरू झाले आहे.\nबस स्थानक - वेळास\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - फेब्रुवारी ते मे\nसह्याद्री निसर्गमित्र संस्थेने या किनाऱ्याचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य ओळखलं. संपूर्ण गावाने एक होत श्री. भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कासव संरक्षणाची शपथ घेतली आणि एकेकाळी दुर्लक्षित असलेलं वेळास गाव जगाच्या नकाशावर आलं.\nदर वर्षी डिसेंबर ते मे या पाच महिन्यांत किनाऱ्यावर वर्दळ वाढू लागते,अर्थात कासवांची फेब्रुवारी ते मे या काळात इथे कासव महोत्सव आयोजित केला जातो. अनेक स्थानिक महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांची राहाण्याची व जेवणाची सोय करतात. यातून एक उत्पन्नाचा चांगला स्रोत येथील स्थानिकांसाठी निर्माण झाला आहे.\nसह्याद्री निसर्गमित्र संस्था आणि वेळासच्या गावकऱ्यांनी मिळून गेल्या १५ वर्षांत कासवाच्या ५०,००० हून जास्त पिल्ला���ना सुरक्षित समुद्रात सोडले आहे. असा हा आगळावेगळा सोहळा बघणं हा न विसरता येणारा अनुभव असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/temples/mahakali-temple-adiware/", "date_download": "2018-12-14T19:59:05Z", "digest": "sha1:ZWAGK6D45ZEEKXMIHKU5WS2TZNEL2ECP", "length": 9468, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "महाकाली मंदिर, आडिवरे - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nकशेळीच्या कनकादित्य मंदिरापासून तीन किमी अंतरावर आडिवरे गावी महाकालीचे जागृत देवस्थान आहे. श्री योगेश्वरी, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली, श्री महासरस्वती आणि श्री रवळनाथ अशा पांच देवतांची मंदिरे इथे आहेत.\nबस स्थानक - राजापूर\nरेल्वे स्थानक - राजापूर रस्ता\nयोग्य काळ - वर्षभर\nश्री महाकालीची चतुर्भुज मूर्ती काळ्या दगडातील असून ती दक्षिणमुखी आहे. गळ्यात माळा, मस्तकावर पंचमुखी टोप, हातात डमरू, त्रिशूळ, तलवार व पंचपात्र आहे. देवीचे पौर्णिमा व अमावस्येला नारळाचे दूध व तेल याने मर्दन करून स्नान घाल्याण्याची प्रथा पाळली जाते. देवीला भक्तांनी १२ किलो चांदी वापरून तयार केलेली `मयूरशिबिका` ही पालखी पाहण्यासारखी आहे. नवरात्रांत येथे मोठा उत्सव असतो.\nइ.सं. १११३ मध्ये शिलाहार राजवंशातील भोज राजाने दिलेल्या एका दानपत्रात आडिवरे या गावाचा उल्लेख `अट्टविरे` या नावाने आढळतो. याचा अर्थ हे गाव त्यापूर्वी पासून अस्तित्वात आहे. आडिवरे येथे शके १२५० म्हणजे इ.सं. १३२४ मध्ये हे महापीठ अस्तित्वात आले. आद्य शंकराचार्यांनी याची स्थापना केली असे मानतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://goadoot.blogspot.com/2011/07/blog-post_6597.html", "date_download": "2018-12-14T18:58:07Z", "digest": "sha1:UGMEMTAQMU2OAFX7IX3VUKNW5G3QJDZ7", "length": 23391, "nlines": 307, "source_domain": "goadoot.blogspot.com", "title": "Goa Doot - Goa's Marathi News: ‘आझिलो’तील रुग्ण आणि कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात", "raw_content": "\n‘आझिलो’तील रुग्ण आणि कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात\n- छप्पर कधीही कोसळण्याच्या स्थितीत\n- ‘पुरुष मेडिसीन वॉर्ड त्वरित खाली करा’\n- आरोग्यमंत्री मात्र ‘पीपीपी’करणातच दंग\nपणजी, दि. ७ (प्रतिनिधी): म्हापसा येथील आझिलो इस्पितळाच्या जीर्ण इमारतीतील पुरुष मेडिसीन वॉर्डाचे छप्पर अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने हा वॉर्ड ताबडतोब खाली करा, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याने केल्याने सर्वांची एकच धांदल उडाली आहे. दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने धोकादायक ठरवलेल्या ��ा वॉर्डाच्या छप्पर दुरुस्तीचा प्रस्ताव आरोग्य खात्यात धूळ खात पडून आहे. अत्यंत महत्त्वाच्या दुरुस्ती कामाकडे आरोग्य खात्याकडून झालेली बेपर्वाई म्हणजे येथील रुग्ण व कर्मचार्‍यांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार असल्याने याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.\nआरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे म्हापसा जिल्हा इस्पितळाचे ‘पीपीपी’करण करून लोकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी गेल्या आठवड्यातच केला होता. आता आझिलोतील या प्रकरणामुळे रुग्ण व कर्मचार्‍यांच्या जिवाशी गेली दोन वर्षे भयानक खेळ सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य खात्याचा अनागोंदी कारभार उघड झाला आहे. आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या वल्गना करणार्‍या विश्‍वजित राणे यांचे आरोग्य खाते आझिलोतील सर्वांत जास्त रुग्णांचा भरणा असलेल्या मेडिसीन वॉर्डाच्या छपराच्या दुरुस्तीसाठी ८७,१०० रुपये खर्च करण्यास असमर्थ असल्याचेही स्पष्ट झाले आहे.\nम्हापसा आझिलो इस्पितळाची दयनीय अवस्था पाहता या इस्पितळाचे जिल्हा इस्पितळ इमारतीत ताबडतोब स्थलांतर करण्याचे सोडून जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणातच आरोग्य खाते मग्न आहे. ‘पीपीपी’बाबत आरोग्यमंत्र्यांचा हट्ट आता रुग्ण व कर्मचार्‍यांच्या जिवावरच बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आझिलो इस्पितळातील पुरुष मेडिसीन वॉर्ड तथा बालरोग उपचार विभागाचे छप्पर धोकादायक बनल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या म्हापसा इमारत विभागाने ९ जुलै २००९ रोजी आझिलो इस्पितळाच्या तत्कालीन आरोग्य अधीक्षक, आरोग्य संचालक तथा सा. बां. खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना सादर केला होता. दरम्यान, या दुरुस्ती कामाचा खर्च नेमका कोणी उचलावा यावरून आरोग्य खाते व सा. बां. खाते यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. हे दुरुस्तीकाम थेट लोकांच्या जिवाशी संबंधित असल्याने त्यासाठी आरोग्य खात्याने पुढाकार घेण्याची गरज होती. परंतु, आरोग्य खात्याने याचे गांभीर्य अजिबात लक्षात घेतले नाही. सा. बां. खात्याचे तत्कालीन साहाय्यक अभियंते संजय रायकर यांनी यासंबंधी वेळोवेळी आरोग्य खात्याला स्मरणपत्रे पाठवल्याचे उघड झाले. ५ मे २०११ रोजी याप्रकरणी नव्याने स्मरणपत्र पाठवून आरोग्य खात्याला दक्ष करण्यात आले. परंतु, या स्मरणपत्रालाही आरोग्य खात्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. एवढे करूनही आरोग्य खाते कोणताही पुढाकार घेत नसल्याची गोष्ट लक्षात येताच गेल्या ३० जून २०११ रोजी या छपराची नव्याने पाहणी करून त्यासंबंधी निर्वाणीचा इशारा आरोग्य खात्याला देण्यात आला. १ जुलै २०११ रोजी सा. बां. खात्याचे विद्यमान साहाय्यक अभियंते जुझे कार्वालो यांनी आरोग्य अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात पुरुष मेडिसीन वॉर्ड धोकादायक स्थितीत असल्याने अनर्थ टाळण्यासाठी तो तात्काळ खाली करा, असा आदेशच दिला आहे.\nआझिलो इस्पितळाचे माजी आरोग्य अधीक्षक डॉ. दळवी यांच्याकडे याप्रकरणी सा. बां. खात्याने सातत्याने या प्रस्तावाचा पाठपुरावा केल्याचे उघडकीस आले आहे. आता डॉ. दळवी यांची बदली होऊन डॉ. रूहा डीसा यांची नियुक्ती झाली आहे. आज त्यांच्याशी संपर्क साधला असता या कामाशी आरोग्य खात्याचा काहीही संबंध नाही व ही दुरुस्ती सा. बां. खात्यानेच करायला हवी, असे सांगून त्यांनी जुनी परंपराच पुढे चालवली. आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई यांना फोन केला असता त्यांनी आपल्याला ही फाईल तपासावी लागेल व त्यानंतरच आपण याबाबत भाष्य करू, असे सांगितले. हा दुरुस्ती प्रस्ताव मंजूर करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे व हा खर्च मंजूर करून त्यासंबंधी आरोग्य खात्याला पत्र पाठवण्याची जबाबदारीही त्यांचीच, असेही त्या म्हणाल्या. सा. बां. खात्याचे म्हापशातील साहाय्यक अभियंते जुझे कार्वालो यांना विचारले असता त्यांनी मात्र या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. आपण स्वतः या छपराची पाहणी केली आहे व ते अत्यंत धोकादायक परिस्थितीत असल्याचे त्यांनी मान्य केले. आझिलो इस्पितळाच्या देखरेखीची जबाबदारी सा. बां. खात्याची आहे व ती सुरूच असते. एखादे महत्त्वाचे दुरुस्तीकाम असले तर ते आरोग्य खात्याला प्राधान्यक्रमाने खर्च करून करावे लागते व त्यासाठीचा खर्च नंतर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून घेण्याची सोय असते. या कामाच्या खर्चाची जबाबदारी उचलण्याची वारंवार विनंती करूनही या खात्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असेही ते म्हणाले. ही धोकादायक परिस्थिती पाहता आपण या संपूर्ण प्रकरणाची फाईल आता प्रधान मुख्य अभियंते श्री. रेगो यांच्याकडे पाठवली आहे, असेही ते म्हणाले.\nप्रकाशक: दैनिक गोवादूत वेळ: 2:53 am\nगोवा दूत इ-पेपर इंटरनेटवर\n‘आझिलो’तील रुग्ण आणि कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात\nकाब द राम येथे २ विद्यार्थी बुडाले\nमुंबई पोलिसांनी गोव्यातून ‘शार्पशूटर’ला उचलले\n‘तो’ कुत्रा मेल्याने पणजी धास्तावली\nमाध्यमप्रश्‍नी राजधानीत विद्यार्थ्यांचा भव्य मोर्च...\nदयानिधी मारन यांचा अखेर राजीनामा\nभजनी कलाकारांच्या निष्ठेला तोड नाही : काकोडकर\nभारती चव्हाण भू-माफिया : देशप्रभू\n९० टक्के पालकांना इंग्रजी माध्यम हवे\nपिसाळलेल्या कुत्र्याचा राजधानीत धुमाकूळ\nपर्यटनाला देणार नवा चेहरा\n३२ वर्षांची ऐतिहासिक भजन स्पर्धा तहकूब\nजिल्हा इस्पितळाचे ‘पीपीपी’करण म्हणजे भरदिवसा घातले...\nवाहतूक खात्याकडून तिकीट दरवाढ प्रस्ताव\nभाषा माध्यमप्रश्‍नी दुतोंडी नेते ‘टार्गेट’वर\nविश्‍वजितनी लोकांच्या आरोग्याशी खेळू नये\nभजनी मंडळ प्रमुखांसोबत आज अकादमीची बैठक\nराज्यसभा उमेदवारी प्रक्रियेला सुरुवात\nमेडिकलच्या विद्यार्थिनीला ‘कॉपी’ करताना पकडले\nडोंबलाची क्रीडा स्पर्धा भरवणार\nकॉंग्रेसला गाडा : सुभाष वेलिंगकर\nविष्णू वाघ यांच्याकडून आणखी तीन राजीनामे\nमळा बाजार प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा\nकुड्डेगाळ खाण दुर्घटना; प्लांट इनचार्जवर गुन्हा\nमुक्तिलढा इतिहासातील खळबळजनक खुलासा..\nतेलंगण मुद्यावर दे धक्का\nस्वबळाची भाषा कॉंग्रेसला शोभत नाही\nविदेशातील काळा पैसाप्रकरणी केंद्राला चपराक\nपैशासाठी ‘ते’ पोर्तुगिजांनासुद्धा पुन्हा गोव्यात आ...\nसरकार सत्ताभ्रष्ट करा : वाघ\nमानवता हाच धर्म : डॉ. आमटे\nखांडेपार नदीत इसम बुडाला\nकॉंग्रेसी जबड्यातून गोवेकरांना भाजप सुखरूप बाहेर क...\n‘लोकपाल’ विधेयकावर सर्वपक्षीय बैठक निष्फळ\nभजन स्पर्धेत निषेधात्मक सहभाग\n‘मुक्या’ मंत्री, आमदारांना अरबी समुद्रात बुडवा : क...\nपरकीयांची गुलामगिरी कॉंग्रेसच्या गुणसूत्रांतच\nमंत्रिमंडळ बैठकीत माध्यम निर्णयास विरोध करणार : रा...\nसंसदेत योग्य मसुदा न मांडल्यास उपोषण\nगोवा रक्षणाची पताका हाती घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/1160525", "date_download": "2018-12-14T18:52:18Z", "digest": "sha1:O6CARIDUKDGWYE6OZGP7BYCR4SGJSCP2", "length": 1911, "nlines": 16, "source_domain": "isabelny.com", "title": "मीनाइट ने माझ्या काही टॉप ट्रॅफिक जनरेटर पृष्ठांकडे दुर्लक्ष करणे सुरू केले, याचे निराकरण कसे कराव���?", "raw_content": "\nमीनाइट ने माझ्या काही टॉप ट्रॅफिक जनरेटर पृष्ठांकडे दुर्लक्ष करणे सुरू केले, याचे निराकरण कसे करावे\nमाझ्या काही लेखांबरोबर मला काही कीवर्डवर उच्च शोध परिणाम मिळाले. परंतु गुगलने आता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि हे सर्व कीवर्ड या कीवर्डसह पूर्णपणे दुर्लक्ष केले. मी शीर्ष शोध स्थान आणि अन्य साइट्स ज्या माझ्या लेखांची कॉपी केली आणि गमावलेला आलेला लेख देखील परत दिलेला आहे तेच शीर्ष परिणाम आहेत. माझी साइट Google मध्ये सूचीबद्ध आहे, क्रॉल सक्षम आहे, आणि Google वेबमास्टर साधनांवर संसर्ग अहवालासह नाहीत. हे कशामुळे आणि मी याचे निराकरण कसे करू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2011/08/blog-post_22.html", "date_download": "2018-12-14T20:13:47Z", "digest": "sha1:SV6P76OZHYTCBM4O42NDRM2MJSXNTGUG", "length": 35865, "nlines": 310, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: प्रिय...", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nसगळीच जातात तसाच तूही उज्ज्वल भवितव्यासाठी दूर गेलास. मी मात्र तिथेच.... तशीच तुझ्या आठवणीत रमलेली, सदाचीच तुझ्या आठवणीत रमलेली, सदाचीच तुझ्या किंचित मिसुरडं फुटलेल्या ओठांची, ' दाढी येत आहे हो ' ची निशाणी दाखवणारे उगाच तुरळक तांबूस मऊ केस, तुझा फुटलेला.... घोगरा किंचित खरजांत जाणारा आवाज. फसफसून उतू चाललेला अपार, अधीर उत्साह. सोळाव्या वर्षीच गाडीचे चक्र कायद्याने हाती आल्याने कधी कानात वारं शिरल्यागत वेगाशी स्पर्धा करण्याची ऊर्मी तर कधी माझ्याजवळ येऊन अगदी जबाबदारीने तुझे विचारणे. \" ममा, तुला वॉलमार्ट मध्ये घेऊन जाऊ का तुझ्या किंचित मिसुरडं फुटलेल्या ओठांची, ' दाढी येत आहे हो ' ची निशाणी दाखवणारे उगाच तुरळक तांबूस मऊ केस, तुझा फुटलेला.... घोगरा किंचित खरजांत जाणारा आवाज. फसफसून उतू चाललेला अपार, अधीर उत्साह. सोळाव्या वर्षीच गाडीचे चक्र कायद्याने हाती आल्याने कधी कानात वारं शिरल्यागत वेगाशी स्पर्धा करण्याची ऊर्मी तर कधी माझ्याजवळ येऊन अगदी जबाबदारीने तुझे विचारणे. \" ममा, तुला वॉलमार्ट मध्ये घेऊन जाऊ का तू आरामात बस शेजारी. आणि पिशव्या उचलेन गं मी. \" असे म्हणत व्यायाम करून पीळदार होऊ लागलेले दंड दाखवणारा तू. अखंड पडणाऱ्या बर्फाचे ढीग उपसण्यासाठी जामानिमा करून बाहेर पडताच, \" वेडाबाई, हो घरात. तू संध्याकाळपर्यंत बसशील टुकूटुकू करीत. त्यापेक्षा मस्त तिखट काहीतरी खायला कर. म��� फडशा पाडतो या चमचमणाऱ्या थंड भुशाचा. \" असे म्हणून कानात सुंकली अडकवून एका लयीत स्नो उपसणारा तू.\nजात्याच गोड व कसदार गळा तुझा. पाचव्या वर्षीच स्वत:हून गाणे शिकायला जाऊन बसलास. तल्लीन होऊन तुझे एक एक राग आळवणे, माझ्या शेपटाला धरून हेलकावे देत ताना घेणे. \" स्वरगंगेच्या काठावरती \" मुळात तसे अवघडच गायला, त्यात तुझा सुटलेला मराठी वाचनाचा हात.... तरीही शब्द न शब्द माझ्याकडून वदवून तो अचूक उच्चारण्यासाठी घोटून पक्का होण्याची दक्षता घेऊन केलेली गाण्याची प्रॅक्टिस. पुढे पुढे तर तू एकाग्र होत गेलास त्यात. एकलव्यासारखा \nएक ना दोन.... अगदी जन्मलास तेव्हांपासूनच्या अनंत आठवणी..... पोतडी भरभरून.... निगुतीने एकावर एक ठेवलेल्या. नुसती निरगाठ उकलायचा अवकाश, उसळी मारून पृष्ठावर येतात... येतच राहतात.... डोळ्यांवाटे सांडत राहतात. त्याही तुझ्याच सारख्या... कधी अवखळ तर कधी तरल. भोवती फेर धरून एकदा का घुमायला लागल्या की मी माझीच राहत नाही..... तुझ्यातली मी... माझ्यातला तू.... पाहता पाहता दोघेही तादात्म्य पावतात. उरते ती आश्वस्त जाणीव\nकधीकधी मला भीतीच वाटते माझ्यातल्या तुझ्यावरच्या ओनरशिपची. तुला बोलूनही दाखवलेय मी अनेकदा.... त्यावर तुझे खळखळून हसणे.... \" ममा, तू पण नं वेडीच आहेस. भीती काय वाटायची आहे त्यात. अगं तुझी ओनरशिप सदाचीच आहे माझ्यावर. तो तुझा सार्वभौमिक हक्क आहे. त्या ध्रुवपदासारखी तू माझ्यासाठी अढळ आहेस, असणार आहेस. भितेस काय उलट तुझ्या या ओनरशिपच्या दादागिरीने अनेकदा माझे पाय मार्गावरून ढळले नाहीत. आजीची तुझ्यावरची ओनरशिप अजून तरी सुटली आहे का उलट तुझ्या या ओनरशिपच्या दादागिरीने अनेकदा माझे पाय मार्गावरून ढळले नाहीत. आजीची तुझ्यावरची ओनरशिप अजून तरी सुटली आहे का मग आणि ती फक्त तिलाच नाही तर तुलाही हवीहवीशीच आहे. कधीतरी तात्पुरता त्रास होतो, अगदी कटकटही होते पण काही वेळ गेल्यावर लक्षात येते की आईचे सांगणे योग्यच होते. अगं, उलट तू जर मी मोठा होतोय म्हणून.. मला स्पेस देण्यासाठी अंतर राखू लागलीस ना तर मात्र मी कोलमडेन. \" किती सहज शांत करून जातोस तू माझे मन.... ही हातोटी तुला नेमकी साधलेली मी तुझी नस न नस ओळखते की तू माझी.... आताशा हा प्रश्नच संपलेला \nतू जात्याच लाघवी. जीव लावणारा, हळवा, समंजस. तसा थोडासा मनस्वीही आहेस पण तापट नाहीस. तुला राग खूप येतो, पण तू कधीच तांडव केल्याचे मला आठवत नाही. सुतारपक्ष्यासारखे एकसुरात तुझे म्हणणे मांडत राहतोस. तासनतास.... न थकता..... टक टक.... टक टक.... कधी गंमत वाटते तर कधी तुझ्या या एकसुरी सपाट आवाजातल्या टकटकीचा मनस्वी राग येतो मला. तू मात्र आपला हेका सोडत नाहीस... वाद घालणे तुला मनापासून आवडते. चर्चेच्या एकामागोमाग एक फैरी, कुठलेही आवाजाचे चढउतार न करता... तुला पटलेला मुद्दा समोरच्याला पटेपर्यंत केलेला अथक प्रयत्न... आणि एकदा का समोरच्याला मनापासून ते समजले-पटले की तुझ्या चेहऱ्यावर उमटलेली कळतनकळतशी स्मितरेखा. वादासाठी वाद तू कितीही वेळ घालू शकतोस. पण त्यात आक्रस्ताळेपणा, चिडचिड कधीच नसते. नवल वाटते मला.... इतका संयम तोही तुझ्या वयाला... असाच राहा बरं बाळा या जगात संयमाची नितांत गरज आहे.\nया सुट्टीत तुला घरी यायला जमले नाही. आताशा तुझ्यामाझ्या सहवासाचे गणित फक्त उन्हाळा व नाताळाशीच निगडित झालेय. बाकी सगळा वेळ असतो तो रखरखाट. तुझी आठवण प्रत्येक क्षणी मी काढते असा माझा दावा नाही.... माझ्यातूनच आलेला तू माझ्यापासून वेगळा असू शकत नाहीस म्हणूनही असेल कदाचित परंतु माझ्या प्रेमाचं, मायेचं तुला ओझं होऊ नये म्हणून तारतम्याची सोबत हवी... सुसंवादाचे मळे अखंड फुलत राहण्यासाठी ओनरशिप धुक्यासारखी विरायला हवी. तुला आवडत असली तरीही....\nआज सकाळपासूनच जीवाला हुरहुर लागली आहे. कळतं पण वळत नाही.... तगमग वाढू लागलेली... वाटले लिहावे तुला... खरं तर तुला माहीत नसलेले असे माझ्यापाशी काहीच नाही.... म्हणूनच तुझ्यासाठी नाहीच रे, माझ्यासाठी...\nबाळा, तू खूप दूरवर जा. अगदी जाता येईल तितकं अनोळखी वाटा शोधण्यातला आनंद तुला अपरंपार मिळू दे. बळकट पाय आणि तरल मनाचे पंख यांची साथ तुला मिळू दे. माझे डोळे तुझ्या मागोमाग येतच राहणार, पण मागे वळून तू त्यांच्याकडे बघू नकोस. काळजीच्या काट्यानं, तुझ्या चैतन्यावर मला चरा देखील उमटवायचा नाहीये\nतू पुढे पुढे जा. तुझ्या आनंदाचं चांदणं वाटेवर पडलं असेल ते मी वेचत राहीन. तुझ्या यशाचा उत्सव माझ्या मनभर साजरा होईल. तू कितीही दूर असलास तरी माझा हात तुझी पाठ थोपटू शकेल. तेवढ्यापुरतीच माझी आठवण ठेव; कारण पराक्रमाच्या वाटेवर, अगदी जिवलगाच्या शाबासकीची सम फार आवश्यक असते. तेवढ्यापुरताच आठवणींच्या समेवर ये. मधल्या तलवलयांत तू मनमुक्त ताना घे. स्वत:ला कौल लावून.\nस्वत:चा आतला आवाज, गर्दीच्या कोलाहलातही जपू शकलास, तर तुला स्वत:ची फार सुंदर सोबत मिळेल. त्यात मीही सामावलेली असेन. तुझा आवाज ही माझ्या आतल्या आवाजाची हाक असेल. तुझ्या माझ्या आवाजांच्या या दोन बिंदूंत एक आपलं दोघांचं आयुष्य सामावलेलं असेलं. हातामधली तेजाची ज्योत विझू न देता, उलट आपल्यातल्या सत्वाचं तेज त्यात ओतायचं. ज्वाला प्रज्वलित ठेवायची. वाट पुढे पुढे जातच असते; आणि त्या धुक्यात हरवलेल्या वाटेवर पळायला उत्सुक अशी तुझी दमदार पावलं आणि त्या पावलांच्या ठशात माझे पाय हलकेच ठेवत तुझ्या गतीला गाठायचा आटोकाट प्रयत्न करणारी माझी पावलं.\nप्रिय, हे पत्र मी तुला उद्देशून लिहिलं असलं तरी ते मी तुला पाठवणार नाही. ते या कागदावर असंच पडून राहील. कोशात झोपलेल्या फुलपाखरासारखं. हे पत्र खरं तर मी माझ्यासाठीच लिहितेय. जे मी तुझ्याशी कधी बोलले नाही ते बोलण्यासाठी.\nकधीमधी तू हे पत्र जाणू शकशील या कल्पनेनंच हा एकतर्फी संवाद मला दुतर्फी वाटायला लागतो. तू ऐकतो आहेस या भासानंच बंद दरवाज्याची कुलुपं निखळून पडायला लागतात.\nह्या ओळी तुझ्या डोळ्यांची खूप वाट पाहतील. डोळ्यांतून मनात झिरपायची वाट सापडली तर हे पत्र तुला पोहोचेल. पण हे पत्र तू कधी वाचलंच नाहीस, तर या बलाकमाला अनंत आकाशात उडून जातील. कागद रिकामा होईल. इथं हे पत्र नांदत होतं याचा पायरव सुद्धा कोणाला ऐकू येणार नाही\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 2:14 PM\nलेबले: मुक्तक विचार जीवन\nकाही भावना बोलायला गेले तर आपल्या आपल्यालाच हास्यास्पद वाटतात - पण लिहिण्याचे मात्र तसे होत नाही. हा फरक नेमका कशामुळे पडतो कदाचित बोलणे व्यक्तीनिष्ठ राहते पण लिहिणे मात्र सार्वजनीन आणि सार्वकालिक ठरते म्हणून कदाचित बोलणे व्यक्तीनिष्ठ राहते पण लिहिणे मात्र सार्वजनीन आणि सार्वकालिक ठरते म्हणून - मलाही माहिती नाही.\n अतिशय सुंदर लिहिलं आहेस...आणि म्हणून पहिला प्रश्र्न हा आला...कशी आहेस \nतरल...हळुवार...त्यला सुरेख शब्दांची साथ.\nलेक होती ना एक वर्ष परदेशी...त्यावेळी मी एकटीच इथेतिथे घरात फिरत असायचे...आणि अजून दोन तीन वर्षानंतर मॅडम लग्न करून गेल्या....की मग तेच करायचंय.... :) :)\nया लेखाला कुठलंही विशेषण दिलं तरी कमीच वाटतंय. एव्हढंच म्हणेन, माझी आई माझ्याशी बोलतेय असं वाटलं. मस्त\nफार तरल भावना प्रकट केल्यास शब्दातून....\nमोगरयाचा सुगंध जणू कोणी मुठीतू�� लपवून आणलेला, काढून दाखवतंय .....\nकिती सुरेख गं...अगदी माझ्याच भावना पण मुलांना नक्की काय वाटतं कोणजाणे आपल्या बद्दल\nत्यांना सारखं बोलून बोलून, मागे लागून लागून, चुरशीचा भाग बनण्यासाठी पळायला लावून आपण तरी मनात केव्हढी कटुता वाढवत जातो. डोळ्यात पाणीच आलं. माझ्या नंदनचा चेहेरा डोळ्यासमोर आला. किती रागवते मी त्याला रोज\nभाग्यश्री, हे वाचताना का कुणास ठाऊक बऱ्याच दिवसांपूर्वी आपलं फोनवर झालेलं संभाषण आठवलं... तेव्हा कुठूनतरी व्यायामाचा विषय निघाला होता... आठवलं\nखूप सुरेख लिहल आहेस श्रीताई ....योग्य शब्दात भावना मांडल्या आहेत... अगदी भावूक करून टाकलस ग ...\nअप्रतिम, सुंदर वगैरे वगैरे सगळीच विशेषणं तोकडी पडतील या लेखाचं वर्णन करायला \nपंधरा वर्षांनी हेच पत्र कॉपीपेस्ट करून ब्लॉगवर टाकेन माझ्या :))\nसविता, लिहीतांना भावना जितक्या सुसंबध्द व संयत स्वरुपात मांडता येतात तितके बोलताना कदाचित त्याला जास्त वैयक्तिक व अति भावनिक कडा जास्त चटकन तयार होतात. शिवाय ऐकणारा वाचणार्‍या इतके शांतपणे ते घेऊ शकत नाही. आकलनही वाचलेल्या ओळींचे जितके सखोल होते तितके कानावर पडलेल्या शब्दांचे होत नाही. कारण लगेच विचारचक्र सुरू झालेले असते... बरीच गुंतागुंत आहे खरी या दोहोत... एकदा कागदावर उतरवायला हवी... :)\nअनघे, मुद्दाम लगेच उत्तरले नाही. आधीच डोळे भरून आलेले त्यात काहीबाही लिहून जायची...:(\nआज एकदम छान आहे गं हा पोरटा कधीचाच गेलाय... तरी सवय म्हणून होत नाहीच. जाऊ दे. मी मुळी सवय करून घ्यायचे नाहीच असेच ठरवलेय आताशा... बेदम आठवण काढायची... अगदी त्याला उचक्या लागून बेजार होईतो... :D:D\nमेघना... :):)’आई” च्या भावना सारख्याच ना गं\nशशांक, अनेक आभार. तुम्हाला पोस्ट आवडली, आनंद झाला\nअश्विनी, अगं मुलांना कळतं गं आपण का त्यांना सारखे टोकतो ते.आणि चुरशीचा भाग म्हणशील तर कधी कधी नाईलाज होतो आपलाही... :( कारणमिमांसा समजावून सांगितली नं तर कळते त्यांना चटकन... शिवाय त्यांचे वयच आहे नं राग येण्याचे. येऊ देत. पुढे जाऊन तेही हेच करणार आहेत...:)\nखूप छान वाटले तू लिहीलेस. अनेक धन्यवाद\nहो हो आठवतेय तर मला, श्रीराज तेव्हां आस्मादिकांचे शुभमंगल अगदी हाकेच्या अंतरावर आलेले... आणि म्हणून जिम जोरावर होते... काय\nरच्याक, आता जिमनेच गाशा गुंडाळला असेल ना... :D:D:P\nदेवेन, अरे मीच इतकी भावविवश झाले होते नं... की एकटाकी लिह��न गेले. :) आभार्स रे\nहेओ, कसं नं पिढ्या नं पिढ्या अखंड सुरू असलेलं चक्र आहे हे.\nश्री,मन हळवं केलेस बघ..जास्त काय लिहु...\nभानसताई काय अप्रतिम लिहिलं आहे. वाचताना पुरुष असूनही डोळ्याच्या कडांवर थेंब जमून आले. मैत्रिणीला वाचून दाखवून जेव्हा संपले तेव्हा ती ढसाढसा रडली. एका आईच्या अगदी आतून आलेले आतले शब्द. नात्याचा अर्थ प्रवाहीपणे मांडून मनाचा ठाव घेणारे शब्द आणि वाचून पूर्ण झाल्यानंतरही मनात रेंगाळत राहणारे हे शब्द फक्त आईच लिहू शकते. मान गये....मी नोकरीनिमित्त गाव सोडल्यानंतर आईची अवस्था काय झाली असेल याची कल्पना आली. बास...यापुढे आणखी काय लिहू...\nकसं होतयं पाहीलंस ना प्रसाद, जेव्हां आपल्यापाशी ते असतं तेव्हांही आपण शक्य तितका वेळ देतच असतो पण कदाचित अजूनही जास्त देऊ शकलो असतो हे आज जाणवतं. मग जाणीवपूर्वक प्रवास सुरू होतो... काजव्याचे क्षण मनात जपून ठेवण्याचा... :)\nआभार्स रे, तुमचे दोघांचेही \nचुकलं माझं तायडे, नासिकला असतानाच पाहिली होती तुझी ही पोस्ट पण घाईगडबडीत वाचायची राहिली.... तिथेच वाचली असती तर चटकन आईच्या कुशीत शिरता आलं असतं..... आता पोस्ट वाचली आणि आईच्या आठवणीने डोळे पाणावले बघ....\nआईची प्रिय आणि प्रिय असलेल्या मुलांची आई दोन्ही भूमिकेत मन हळवं झालं बघ.....\nमाझ्या भाच्याने वाचले का हे पत्र नसेल वाचले तर मी कळवते त्याला की तुझी वाट पाहाणारी आई बघ कशी हळवी झालीये....\nही पोस्ट इतकी हळुवार आहे की आणखी काही बोलायला शब्दच नाहीयेत ग...गेले काही दिवस तुझ्याशी बोलताना जे जाणवत होतं ते यातून पुरेपूर कळलं...\nपोस्ट टाकलीस हे अशासाठी बर केलंस आम्हाला आता जे क्षण मिळताहेत त्याचा आनंद घेता येईल...आणखी काही वर्षांनी आम्ही तुझ्या जागी असू...\nतन्वी, त्याला मी सांगितलेच नाही... :).\nअगं, मन इतके काठोकाठ भरुन आलेले की कधी कागदावर इतके उतरवून गेले समजलेच नाही.\nअपर्णा, हो गं. क्षण कसे भरभर निसटून जात राहतात... बरेचदा कामांच्या नादात आणिक नको ते त्रास करून घेऊन आपण खरे सुखाचे दिवस चिडचिडत राहतो... :(\nपुष्पा, भावना पोचल्या आनंद झाला अनेक धन्यवाद\nआईची जाम आठवण येऊ लागली एकदम..कधी एकदा जाऊन तिला भेटतो असं झालंय आता..\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nभरलेल्या लाल मिरचीचे लोणचे\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/category/politics/", "date_download": "2018-12-14T19:25:43Z", "digest": "sha1:UNF7J4JDJ3HCDVFTWX7MLNX5P2CZ4MBZ", "length": 8388, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Politics Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित शाहांचा हल्लाबोल\nगडकरींना आला माल्याचा पुळका, कर्जबुडव्या माल्याची केली पाठराखण\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nअमरावती : शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय रावसाहेब बंड यांची मागील दोन दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती.…\n; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची ���हत्वपूर्ण बैठक\nपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या सोमवारी त्यांच्या करंजाळे येथील निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची…\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nटीम महाराष्ट्र देशा - भाजपने गांधी घराण्याला टार्गेट केल्याने निवडणुकांत भाजपला फटका बसल्याचे मत राष्ट्रवादीचे…\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने…\nमुंबई : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजातील युवकांमध्ये मोठा असंतोष पहायला मिळत आहे. राज्यात मराठा आरक्षण…\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत गदारोळ\nटीम महाराष्ट्र देशा - सुप्रीम कोर्टाने राफेल करारावरुन मोदी सरकारला दिलासा दिल्यानंतर आज (शुक्रवार) संसदेच्या…\nमोदी सरकारला मोठा दिलासा, राफेल घोटाळा झालाच नाही \nनवी दिल्ली : मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राफेल खरेदी प्रकरणात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याचे…\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या…\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nटीम महाराष्ट्र देशा : पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधींवर…\nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nटीम महाराष्ट्र देशा – मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील…\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nटीम महाराष्ट्र देशा – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेसकडे ही…\nकाय आहे नेमकी राफेल डील \nटीम महाराष्ट्र देशा – इस्रायल, फ्रान्स, अमेरिका हे भारताचे साथीदार आहेत. भारत नेहमीच आपली क्षमता वाढण्यासाठी या…\nपराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेतकरी कर्जमाफी \n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \n उजनी धरणातील पाण्यामुळे ��ॅन्सर होण्याची शक्यता\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/1161219", "date_download": "2018-12-14T19:30:47Z", "digest": "sha1:IV7PSVD3TSPWVH3ULKUH2ZSHBGAXI4PJ", "length": 3092, "nlines": 17, "source_domain": "isabelny.com", "title": "सामायिक सर्व्हरवरून VPS किंवा समर्पित व्यवस्थापित सर्व्हरवर कसे संक्रमण करावे - मीठ", "raw_content": "\nसामायिक सर्व्हरवरून VPS किंवा समर्पित व्यवस्थापित सर्व्हरवर कसे संक्रमण करावे - मीठ\nमाझ्याजवळ एक अशी वेबसाइट आहे जी सध्या सामायिक केलेल्या सर्व्हर योजनेवर आहे. हे दंड कार्य करीत आहे. सुमारे एका आठवड्यात, मी एका विशिष्ट 4-दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान रहदारीच्या वाढीची अपेक्षा करत आहे - progiciel de paie gratuit. माझ्या साइटवर एका वेळेस माझ्याजवळ एकापेक्षा हजार अभ्यागता येऊ शकतात. माझी साइट मुळात एक phpBB 3 आहे. 0 मंच. मला खात्री नाही की अशा सारखासह काय होईल. सर्व्हर क्रॅश किंवा क्रॉल धीमा साइट प्रवेश होईल\nमाझा होस्ट एका महिन्यासाठी मला VPS किंवा समर्पित सर्व्हरवर स्विच करण्याची ऑफर करीत आहे. मला खर्चाबद्दल चिंता नाही. मी हे आधी कधीही केले नाही. मला काळजी आहे की संक्रमण सहजतेने जाणार नाही आणि माझे संकेतस्थळ नवीन सर्व्हरवर काम करणार नाही (VPS किंवा समर्पित केलेले समर्पित), माझ्या कोडचे समस्या निवारण आणि बदल न करता.\nमाझी वेबसाइट सीएसएमएलएलचा वापर करणारे शेअर्ड सर्व्हरवर आहे. हे निर्दोष आणि विश्वासार्ह समर्पित VPS चे संक्रमण करते हे निश्चित नाही. मला या प्रकारच्या संक्रमणाबद्दल काय अपेक्षा आहे याबद्दल काही अंतर्दृष्टी आणि सल्ला प्रशंसा करेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://loderi.com/mr/krio-virtual-keyboard-online", "date_download": "2018-12-14T20:08:07Z", "digest": "sha1:LITJZKXDHLYN4M7XPCI23G7PYSGAWOWY", "length": 9812, "nlines": 26, "source_domain": "loderi.com", "title": "ऑनलाइन मोफत आभासी क्रीओ कीबोर्ड लेआउट | Loderi.com", "raw_content": "\nव्हर्च्युअल क्रीओ कीबोर्ड ऑनलाइन\nव्हर्च्युअल क्रीओ कीबोर्ड ऑनलाइन मोफत\nआपण ऑनलाइन क्रीओ टेप काहीतरी करण्याची आवश्यकता असल्यास, पण एक संगणक किंवा लॅपटॉप इंग्रजी लेआउट - आपण आपल्��ा संगणकाच्या पडद्यावर वर्च्युअल क्रीओ कीबोर्ड आवश्यक आहे. ती वापरायला सोपे आणि सोयीस्कर आहे. साइटवर तुम्हाला आवडत नाहीत किंवा काहीतरी काम नाही किंवा खरे नाही नाही काहीतरी असेल तर - आम्हाला कळवा. हे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. Loderi.com क्रीओ व्हर्च्युअल कीबोर्ड वापरून, आपण हे करू शकता पूर्णपणे मुक्त आणि ऑनलाइन: • आवडत्या क्रीओ भाषा ऑनलाइन टाइपिंग; • थेट आमच्या साइटवरून मित्रांना संदेश पाठवू; • 1 क्लिक करा Google आणि YouTube शोध (नवीन विंडो मध्ये उघडेल) • (नवीन विंडो मध्ये उघडेल) एका क्लिक मध्ये Google-अनुवादक वापरून अनुवादित • Facebook वर एक पोस्ट करा आणि ट्विटर मध्ये ट्विट; • नंतर लेखन सुरू ठेवण्यासाठी आपल्या टिपा जतन (आपण लॉग इन करणे आवश्यक); • डाउनलोड करा आणि आपल्या दस्तऐवज मुद्रित करा.\nआभासी कीबोर्ड वर टायपिंग क्रीओ - ते विनामूल्य आहे आणि सोपे\nआम्ही बराच वेळ Windows साठी साइट संवाद आणि आपल्या सोयीसाठी क्रीओ कीबोर्ड लेआउट साठी चाचणी. तुमचा मॉनिटर स्क्रीनवर ऑनलाइन आमच्या क्रीओ कीबोर्ड वर टाइप तेव्हा आता आम्ही आपल्या सोई विश्वास आहे. येथे आपण ऑनलाइन मानक क्रीओ कीबोर्ड (qwerty), ध्वन्यात्मक कीबोर्ड आणि दुसरे वापरू शकतो. लवकरच आम्ही वर्णमाला स्वरूपात क्रीओ कीबोर्ड जोडेल. हे फेसबुक आणि ट्विटर मित्र संपर्कात ठेवण्यासाठी, अनुवादित, प्रिंट आणि जतन, टेप अक्षरे करणे फार सोपे आहे. आणि अर्थातच - Google शोध आणि YouTube वर व्हिडिओ न इंटरनेट काय आहे या सर्व क्रिया एका क्लिक मध्ये आमच्या वेबसाइटवर केले जातात - हे करून पहा या सर्व क्रिया एका क्लिक मध्ये आमच्या वेबसाइटवर केले जातात - हे करून पहा तसेच, आपण त्या त्या नंतर सुरू होईल, (आपण फेसबुक, ट्विटर किंवा Google वापरून लॉग इन करणे आवश्यक) आपले मुद्रित दस्तऐवज जतन करू शकता.\nमिळवा आणि आपल्या साइटवर व्हर्च्युअल क्रीओ कसे कीबोर्ड वापर\nआपण आपल्या वेबसाइटवर आमच्या दुवा, बटन, किंवा संपूर्ण ऑनलाइन आभासी क्रीओ कीबोर्ड प्रतिष्ठापीत करू शकता - या साठी आपण आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉग येथे कोड कॉपी आणि पेस्ट करणे आवश्यक आहे. फक्त लिहा आणि गहाळ आहे काय वर्णन - आम्ही देखील आपल्याला आवश्यक वैशिष्ट्ये सूचना खुल्या आहेत (अधिक तपशील - चांगले) - आपल्याला हवे ते ते आम्ही करु\nऑनलाइन इंग्लिश कीबोर्ड क्रीओ भाषांतर\nऑनलाइन क्रीओ कीबोर्ड वर टेप मजकूर अनुवादित करण्��ासाठी, फक्त क्लिक करा «भाषांतर» आणि एक नवीन विंडो Google द्वारे सर्वात लोकप्रिय जगभरातील ऑनलाइन भाषांतर उघडेल. पूर्वनिर्धारीतपणे, क्रीओ इंग्रजी अनुवाद, परंतु आपण त्याच्या स्वतःच्या निर्णयानुसार कोणत्याही इतर निवडू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/ravindra-gaikwad-and-air-india-news-37167", "date_download": "2018-12-14T20:59:38Z", "digest": "sha1:R5ARECQCUZLIIQWQ4Z44BAMZJNKCGMZD", "length": 14433, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "ravindra gaikwad and air india news हवाई प्रवासबंदी प्रकरणात गायकवाडांच्या बाजूने सप | eSakal", "raw_content": "\nहवाई प्रवासबंदी प्रकरणात गायकवाडांच्या बाजूने सप\nसोमवार, 27 मार्च 2017\nविमान कंपन्यांच्या वर्तनावर आगरवाल यांची झोड\nनवी दिल्ली- एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना पाच किमान कंपन्यांनी केलेल्या हवाईबंदी प्रकरणी समाजवादी पक्ष संसदेत खुलेपणाने गायकवाड यांच्या बाजूने उतरला.\nराज्यसभेत सपचे नरेश आगरवाल यांनी विमान कंपन्यांच्या या वर्तनावर झोड उठवताना त्याचे वर्णन \"दादागिरी' असे केले. भाजपने मात्र या प्रकरणात तटस्थ भूमिका घेतली आहे.\nविमान कंपन्यांच्या वर्तनावर आगरवाल यांची झोड\nनवी दिल्ली- एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना पाच किमान कंपन्यांनी केलेल्या हवाईबंदी प्रकरणी समाजवादी पक्ष संसदेत खुलेपणाने गायकवाड यांच्या बाजूने उतरला.\nराज्यसभेत सपचे नरेश आगरवाल यांनी विमान कंपन्यांच्या या वर्तनावर झोड उठवताना त्याचे वर्णन \"दादागिरी' असे केले. भाजपने मात्र या प्रकरणात तटस्थ भूमिका घेतली आहे.\nशून्य प्रहरात कॉंग्रेसचे दिग्विजयसिंह यांनी गोव्याच्या राज्यपालांच्या भूमिकेवर केलेली चर्चेची मागणी सरकारने मान्य केली नसल्याने ते भडकले होते. \"यूपीए' काळात भाजपच्या मागणीवरून बिहारच्या राज्यपालांवर याच सभागृहात चर्चा होऊ दिली; मात्र भाजपने मंजूर विषयही कामकाजपत्रिकेतून वगळला, असा आरोप दिग्विजयसिंह यांनी करताच उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी त्यांना गप्प बसविले.\nआगरवाल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे गायकवाड यांच्यावरील विमान कंपन्यांच्या बंदीचा मुद्दा उचलून धरला. गायकवाड यांनी विमान कर्मचाऱ्याला मारहाण केली हे अयोग्य असले तरी अशी कोणती परिस्थिती उद्‌भवली की गायकवाड या���चा संताप अनावर झाला, असा प्रश्‍न शिवसेनेने उपस्थित केला. गायकवाड हे या प्रकरणी दोषी सिद्ध होत नाहीत तोवर त्यांना बोर्डिंग पासच नाकारणे ही विमान कंपन्यांची दादागिरी असल्याचे आगरवाल यांनी सांगितले.\nसनदी सेवांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या जागा मुद्दाम भरल्या जात नाहीत, असा आक्षेप सपचे नेते रामगोपाल यादव यांनी नोंदवताच गोंधळ झाला. शरद यादव यांनीही हाच मुद्दा मांडताना आरक्षणाची तरतूद होऊन 27 वर्षे उलटली, तरी ओबीसींना सरकारी नोकऱ्यांत न्याय मिळत नसल्याची तक्रार केली. बसपच्या मायवती यांनी मागासवर्गीय अधिकाऱ्यांवरही भाजप सरकारच्या कार्यकाळात पक्षपात व भेदभाव वाढल्याचा आरोप केला. या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळात शून्य प्रहर व प्रश्‍नोत्तराचा तास \"स्वाहा' झाला.\nसंवाद व्यवहाराची आचारसंहिता ठरवूया\n‘‘मी कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे...\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\n'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'\nमडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nआरक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chintandhara-news/loksatta-chintan-dhara-part-197-1768685/", "date_download": "2018-12-14T19:41:10Z", "digest": "sha1:QUGMDEIE7556ONEFHBTBSTMPAN7SCHCM", "length": 14646, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Chintan Dhara Part 197 | १९७. उन्नत जीवन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nस्वामी तुरीयानंद यांनी इथं मनुष्यानं का जगावं, कशासाठी जगावं, हे सांगितलं आहे.\nमनुष्य आणि प्राणी यांच्यात काय फरक आहे आणि असला पाहिजे स्वामी तुरीयानंद सांगतात, ‘‘आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टींमध्ये मनुष्य पशुसारखाच आहे. मनुष्याचं विशेषत्व आहे ज्ञानामध्ये. ज्ञान असल्यामुळेच मनुष्य चांगल्या-वाईटाचा विचार करू शकतो. जीवन जितकं निम्न स्तरावरील तेवढा त्याला इंद्रियसुखाचा आनंद मिळेल; नि जितकं उन्नत होईल तेवढा सूक्ष्म आनंद त्याला दर्शन आणि ज्ञान यामध्ये मिळेल.. निम्न स्तरावरील लोक अशा प्रकारचा सूक्ष्म आनंद समजू शकत नाहीत. ते पशुतुल्य जीवन जगत असतात. मनुष्य जन्म प्राप्त करूनसुद्धा आपण आपल्या वृत्ती जर उन्नत करू शकलो नाही, तर मनुष्यजन्म मिळून काय फायदा स्वामी तुरीयानंद सांगतात, ‘‘आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टींमध्ये मनुष्य पशुसारखाच आहे. मनुष्याचं विशेषत्व आहे ज्ञानामध्ये. ज्ञान असल्यामुळेच मनुष्य चांगल्या-वाईटाचा विचार करू शकतो. जीवन जितकं निम्न स्तरावरील तेवढा त्याला इंद्रियसुखाचा आनंद मिळेल; नि जितकं उन्नत होईल तेवढा सूक्ष्म आनंद त्याला दर्शन आणि ज्ञान यामध्ये मिळेल.. निम्न स्तरावरील लोक अशा प्रकारचा सूक्ष्म आनंद समजू शकत नाहीत. ते पशुतुल्य जीवन जगत असतात. मनुष्य जन्म प्राप्त करूनसुद्धा आपण आपल्या वृत्ती जर उन्नत करू शकलो नाही, तर मनुष्यजन्म मिळून ��ाय फायदा’’ स्वामी तुरीयानंद यांनी इथं मनुष्यानं का जगावं, कशासाठी जगावं, हे सांगितलं आहे. इथं जो निम्न स्तर आहे तो मानसिक धारणेतला निम्न स्तर आहे. आर्थिक वा सामाजिक नव्हे. कारण आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा निम्न स्तरावर जगत असतानाही अनेक संतसत्पुरुषांनी जीवन कसं सार्थ जगता येतं, हे दाखवून दिलं होतं. त्यावेळी आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा उच्च स्तरावर जन्मलेले कित्येकजण प्रत्यक्षात संकुचित आणि क्षुद्र जीवन जगत होते, याचेही दाखले आहेत. तेव्हा स्वामीजी प्रथम सांगतात की, पशुचं जीवन हे आहार, भय, निद्रा, मैथुन या चार गोष्टींभोवती घोटाळत असतं. माणसाचं जीवनही या चार गोष्टींभोवतीच घोटाळत राहणं मात्र योग्य नाही. या चौघांच्या जोडीला माणसाला आणखी एका गोष्टीचा विशेष लाभ झाला आहे. ही गोष्ट म्हणजे ज्ञान’’ स्वामी तुरीयानंद यांनी इथं मनुष्यानं का जगावं, कशासाठी जगावं, हे सांगितलं आहे. इथं जो निम्न स्तर आहे तो मानसिक धारणेतला निम्न स्तर आहे. आर्थिक वा सामाजिक नव्हे. कारण आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा निम्न स्तरावर जगत असतानाही अनेक संतसत्पुरुषांनी जीवन कसं सार्थ जगता येतं, हे दाखवून दिलं होतं. त्यावेळी आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा उच्च स्तरावर जन्मलेले कित्येकजण प्रत्यक्षात संकुचित आणि क्षुद्र जीवन जगत होते, याचेही दाखले आहेत. तेव्हा स्वामीजी प्रथम सांगतात की, पशुचं जीवन हे आहार, भय, निद्रा, मैथुन या चार गोष्टींभोवती घोटाळत असतं. माणसाचं जीवनही या चार गोष्टींभोवतीच घोटाळत राहणं मात्र योग्य नाही. या चौघांच्या जोडीला माणसाला आणखी एका गोष्टीचा विशेष लाभ झाला आहे. ही गोष्ट म्हणजे ज्ञान या ज्ञानामुळेच चांगलं काय आणि वाईट काय, हे माणसाला समजू शकतं. ती समज पशुला नसते. या ज्ञानाच्या जोरावर आहार, भय, निद्रा आणि मैथुन यात समतोल साधत माणूस त्यांच्या पकडीतून मुक्त होऊन अधिक उन्नत जीवन जगू शकतो. आहार, निद्रा, भय आणि मैथुन माणसाच्या पकडीत नाही, तर उलट माणूस त्यांच्या पकडीत आहे. त्यामुळे त्याचं जगणं खाणं, झोपणं, घाबरणं आणि देहसुखासाठी तळमळणं, धडपडणं; एवढय़ासाठीच जणू उरतं. त्याच्या मनात अनेक प्रकारचं भय असतं. त्या सर्वात मोठं भय असतं ते देहदु:खाचं या ज्ञानामुळेच चांगलं काय आणि वाईट काय, हे माणसाला समजू शकतं. ती समज पशुला नसते. या ज्ञानाच्या जोरावर आहार, भय, निद्रा आणि मैथुन यात समतोल साधत माणूस त्यांच्या पकडीतून मुक्त होऊन अधिक उन्नत जीवन जगू शकतो. आहार, निद्रा, भय आणि मैथुन माणसाच्या पकडीत नाही, तर उलट माणूस त्यांच्या पकडीत आहे. त्यामुळे त्याचं जगणं खाणं, झोपणं, घाबरणं आणि देहसुखासाठी तळमळणं, धडपडणं; एवढय़ासाठीच जणू उरतं. त्याच्या मनात अनेक प्रकारचं भय असतं. त्या सर्वात मोठं भय असतं ते देहदु:खाचं अभाव, अपमान, अपयश, आजार आणि मृत्यू, ही त्याच्या भयाची काही प्रमुख कारणं असतात. या भीतीचे संस्कार त्याच्या जगण्यावर खोलवर असतात. जेव्हा या भयाच्या पकडीत जगत असताना आहार, निद्रा आणि मैथुन यातच सुखाचा आधार शोधला जात असतो तेव्हा मन एका चाकोरीतच भिरभिरत असतं. त्यामुळे उन्नत जगण्याची कल्पनाही मनाला नसते. जेव्हा अध्यात्माच्या मार्गावर माणूस येतो तेव्हा आत्नोन्नतीचा मार्ग शब्दांच्या द्वारे तरी कानावर पडू लागतो. अशाश्वत आणि संकुचित गोष्टींना जखडून जगू लागलो तर जगणंही संकुचित आणि अशाश्वत अर्थात अस्थिरच असेल. जीवन जर शाश्वत आणि व्यापक गोष्टींशी एकरूप होत जगू लागलो तर जगणंही व्यापक आणि शाश्वत होईल, हे बोधातून समजू लागतं. तेव्हा साधनेचा प्रारंभिक मुख्य भाग म्हणजे जो शाश्वत आणि व्यापक आहे त्याचा आधार घेत त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं, हाच साधनेचा प्रारंभिक मुख्य अभ्यास होतो. हा अभ्यास स्थिरावू लागला की, म्हणजेच खऱ्या अर्थानं उन्नत जगणं साधू लागल्यावर दर्शन आणि ज्ञानातून सूक्ष्म आनंद माणसाला मिळेल, असं स्वामीजी सांगतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांव��ील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhinaukri.co.in/state-excise-department-773-posts/", "date_download": "2018-12-14T20:22:38Z", "digest": "sha1:GMAZCHGGOJPLX4QVAGOHJW7KG3B774MU", "length": 6068, "nlines": 84, "source_domain": "www.majhinaukri.co.in", "title": "State Excise Department 773 posts will be filled by MPSC soon.", "raw_content": "\nमध्य रेल्वे मुंबई ‘कार्यकारी सहाय्यक’ 78 जागा. 🆑11/01/2019\nपूर्व मध्य रेल्वे 2234 जागा. 🆑31/12/2018\nआसाम रायफल भरती एकूण 749 जागा. 🆑14/01/2019\nराज्य उत्पादन शुल्कात 773 पदे रिक्त.\nराज्य उत्पादन शुल्कात 773 पदे रिक्त\nराज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यक्षमता वाढवून त्याला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्याचा प्रस्ताव राज्यसरकारला सादर करण्यात आला आहे. सध्या या प्रस्तावाला गृह विभागाची मंजुरी मिळाली असून तो वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले आहे.\nविभागातील चालक, कॉन्स्टेबल, दुय्यम निरीक्षक, निरीक्षक व उप निरीक्षक अशी विविध ७७३ पदे वाढवण्याचा प्रस्ताव आहे.\nराज्य उत्पादन शुल्कात 773 पदे रिक्त.\nMPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 342 जागा. 🆑31/12/2018\n72 हजार मेगा भरती Update..\n🚌 एस.टी महामंडळात लवकरच 6949 पदांची भरती.\n✏ 4738 जागांसाठी जिल्हा परिषद शिक्षक भरती लवकरच.\nPrevious 833 सहाय्यक अधिकाऱ्यांची निवड न्यायालयाकडून रद्द .\nNext आर्मी पब्लिक स्कुल भरती 8000 जागा.\nजिल्हा सत्र न्यायालय निकाल 2018.\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षादल 447 कॉन्स्टेबल भरती निकाल.\n204 सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी निकाल 2018.\nMAHADMA नगर परिषद प्रशासन संचालनालय भरती 2018 निकाल.\nबृहन्मुंबई 1388 कामगार भरती निकाल.\nKVS केंद्रीय विद्यालय संघटन 8339 भरती परीक्षा प्रवेशपत्र..\nमहाजेनको लिपिक भरती परीक्षा 2018.\nRPF रेल्वे सुरक्षा बल 9739 भरती परीक्षा जाहीर. 📋19/12/2018\n(RINL) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये 664 परीक्षा प्रवेशपत्र\nरोजगार मेळावा 2018-नाशिक, बीड, रत्नागिरी, अहमदनगर, नांदेड, नागपूर व पुणे.\nअहमदनगर रोजगार मेळावा-2018 (225 जागा)\nगुगल क्रोम द्वारे नोकरी अपडेट साठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/anil-veej-on-mahatma-gandhis-song/", "date_download": "2018-12-14T20:26:51Z", "digest": "sha1:RB4XK4ZMALZTDLT4NIPEBXPRLMCP3CQO", "length": 9233, "nlines": 133, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "‘साबरमती के संत’ गाण्यामुळे स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांचा अपमान! – थोडक्यात", "raw_content": "\n‘साबरमती के संत’ गाण्यामुळे स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांचा अपमान\n20/11/2017 टीम थोडक्यात देश 0\nचंढीगढ | ‘साबरमती के संत’ या गाण्यामुळे स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांचा अपमान होतो, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आणि हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांनी केलंय. ते हरियाणात एका कार्यक्रमात बोलत होते.\nसुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव यांनी अन्य वीरांनी ब्रिटीशांविरोधात संघर्ष केला, आपलं बलिदान दिलं. त्यामुळे ‘देदी हमे आझादी बिना खडग, बिना ढाल’ असं म्हणणं म्हणजे त्यांचा अपमान आहे, असं वीज यांनी म्हटलंय.\nदरम्यान, बेजबाबदार वक्तव्य करणं, अनिल वीज यांची सवय असल्याचं म्हणत काँग्रेसनं त्यांच्यावर टीका केलीय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्ल...\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत...\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं च...\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालय...\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू न...\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आम...\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अ...\nकाँग्रेसने देशाला दिला सर्वात श्रीमंत मु...\nराहुल गांधींनी नेतृत्व सिद्ध केलं- मा. ग...\nटी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमं...\nमध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्ग...\nकाँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माज...\nआता फेसबुकवरही भरणार बाजार, OLX ला मोठा झटका\n19 वर्षीय तरुणीनं विकलं कौमार्य, मिळाले 19 कोटी रुपये\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्���ानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-14T19:44:31Z", "digest": "sha1:FQFFU5K5OY6ME2WDJFOKLGXHK3DZSMU5", "length": 6777, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्षकांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिक्षकांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध\nनिगडी – आदिमाया अंबाबाई… सांज ये गोकुळी… रिमझिम गिरे सावन… साजनीबाई येणार साजन माझा…एक मीरा एक राधा.. गोरी तेरा गाव बडा प्यारा.. अशा एक से बढकर एक गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते मधुगंध स्वरांजली गीतगायन स्पर्धेचे. आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळाच्या सरस्वती विद्यालयाच्या वतीने गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन व ईश स्तवनाने करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक गोविंदराव दाभाडे हे होते. तसेच संस्थेच्या सचिव डॉ. सौ. अश्‍विनी दाभाडे, मुख्याध्यापक राजू माळे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, सुरेखा हिरवे, परीक्षक अंकिता तांबे सर्व शाखांचे शिक्षक व स्पर्धक आदी उपस्थित होते. मधुगंध स्वरांजली गीतगायन स्पर्ध��त एकूण 35 शिक्षक गायकांनी आपली गीते सादर केली. यात अनुक्रमे प्रथम श्रीकांत किर्तीकर, द्वितीय मंगेश रेडेकर तर तृतीय पुरस्कार प्रतिभा भागवत यांना दिल्या. उत्तेजनार्थ पुरस्कार युगंधरा पाटील, जयश्री काळे, आस्मर सारिका यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन मोहिनी आणेकर यांनी केले तर संगीत साथसंगत प्रकाश कोळप, सुरेश वालगुडे, गणेश पांचाळ यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमॉडर्नच्या विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती फेरी\nNext article#MeToo: ‘जर महिलांशी गैरवर्तन केले…’ : अजयने भरला दम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/infosys-buyback-could-happen-april-likely-be-over-25-billion-32213", "date_download": "2018-12-14T20:02:15Z", "digest": "sha1:QCZLZRATOOP6WWUEVEOQW2HF5HP4QDCY", "length": 13938, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Infosys buyback could happen in April, likely to be over $2.5 billion आता इन्फोसिस देखील बायबॅक करणार? | eSakal", "raw_content": "\nआता इन्फोसिस देखील बायबॅक करणार\nशुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017\nमुंबई: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनंतर (टीसीएस) आयटी क्षेत्रातील इन्फोसिस देखील शेअर बायबॅक करण्याची शक्यता आहे. इन्फोसिसच्या इतिहासात शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर कंपनी पहिल्यांदाच सुमारे 2-2.5 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात सुमारे रु.13,364 ते रु.16,705 कोटी मूल्याच्या बायबॅक योजना आणण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी एप्रिल महिन्यात बायबॅक योजना आणण्याची शक्यता आहे.\nमुंबई: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनंतर (टीसीएस) आयटी क्षेत्रातील इन्फोसिस देखील शेअर बायबॅक करण्याची शक्यता आहे. इन्फोसिसच्या इतिहासात शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर कंपनी पहिल्यांदाच सुमारे 2-2.5 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात सुमारे रु.13,364 ते रु.16,705 कोटी मूल्याच्या बायबॅक योजना आणण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी एप्रिल महिन्यात बायबॅक योजना आणण्याची शक्यता आहे.\nसध्या इन्फोसिसकडे रु.35,697 कोटींचा रोख साठा आहे. माहिती व तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांनी स्वतःकडील रोख संपत्ती गुंतवणूकदारांना हस्तांतरित करण्याच्या मागणीवर टीसीएसनंतर इन्फोसिस देखील गांभीर्याने विचार करत बायबॅकचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.\nआयटी कंपन्यांकडे सध्या रोखीचा साठा वाढत चालला असून भागधारकांना तसेच गुंतवणूकदारांना यात वाटा मिळावा अशी मागणी केली जात आहे. गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास मजबूत करण्यासाठी कंपन्या अनेक कंपन्या शेअर बायबॅक योजनेविषयी विचार करतात.\nटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) संचालक मंडळाने नुकताच 'बायबॅक' योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. त्याअंतर्गत कंपनी प्रतिशेअर 2,850 रुपयांप्रमाणे सुमारे 5.6 कोटी शेअर्स 'बायबॅक' करणार आहे. तसेच याआधी आयटी क्षेत्रातील तिसर्‍या क्रमांकाची कंपनी असणार्‍या विप्रोने प्रतिशेअर 625 प्रमाणे सुमारे रू.2500 कोटींचे शेअर बायबॅक केले होते.\nकाल (गुरुवार) मुंबई शेअर बाजारात इन्फोसिसचा शेअर 1009.05 रुपयांवर व्यवहार करत 17.20 रुपयांनी म्हणजेच 1.73 टक्क्यांनी वधारून बंद झाला. पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 900.30 रुपयांची नीचांकी तर 1278 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.231,773.20 कोटींचे बाजारभांडवल आहे.\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nमहाजन आले...\"खूष' केले...अन्‌ जिंकून गेले\nधुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आणि मोठे महाभारत घडले. भाजपमध्ये बंडाळी झाली,...\nINDvsAUS : भारताचे 'भेदक' गोलंदाज निष्प्रभ; ऑस्ट्रेलिया सुस्थितीत\nपर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी थोडे...\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यात चहापानानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने पीटर हॅंडस्कॉंबचा एका हातात अप्रतिम झेल घेतला. पहिल्या कसोटी सामन्यात उस्मान...\nगौतम गंभीर आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत\nनवी दिल्ली - भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंत�� तो काय करणार याची साऱ्यांनाच उत्सुकता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-water-shortage-disaster-78599", "date_download": "2018-12-14T19:45:35Z", "digest": "sha1:V72S7ZDYIHTW236W7ULIMT3DKIOVZSSC", "length": 13162, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news water shortage disaster कमी पावसामुळे विदर्भात पाणीटंचाईचे संकट | eSakal", "raw_content": "\nकमी पावसामुळे विदर्भात पाणीटंचाईचे संकट\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nपुणे - राज्यातील धरणांमधील 15 ऑक्‍टोबरपर्यंतच्या पाणीसाठ्यावरून आगामी रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुणे आणि कोकण विभागात सर्वाधिक पाऊस झाला आहे. मात्र, अमरावती आणि नागपूर विभागात तुलनेने कमी पाऊस झाल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे होण्याची भीती राज्य जलसंपदा विभागाकडून व्यक्त केली जात आहे.\nराज्यातील पाणीसाठ्याचा आढावा जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे विभागामध्ये गेल्यावर्षी सुमारे 89.91 टक्के पाणीसाठा झाला होता. या वर्षी 91.10 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे सुमारे 1.19 टक्के पाणीसाठा जास्त झाला आहे.\nराज्यात पुणे विभाग हा पाणीसाठ्यामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. राज्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागात पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्यावर्षी 93.53 टक्के पाणीसाठा होता. यंदा 94.93 टक्के साठा झाला आहे.\nराज्यात पाणीसाठ्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर नाशिक विभाग आहे. नाशिकमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असला, तरी समाधानकारक स्थिती आहे. सध्या या विभागातील धरणांमध्ये सुमारे 83.75 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी 88.71 टक्के पाणीसाठा झाला होता. मराठवाडा विभागात दिलासादायक परिस्थिती आहे. या विभागामध्ये सुमारे 70.04 टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आ���े. गेल्यावर्षी या विभागात सुमारे 77.78 टक्के पाणीसाठा झाला होता.\nविदर्भातील धरणांत कमी पाणीसाठा \nनागपूर आणि अमरावतीचे प्रमाण पाहता, भविष्यात पाण्याबाबतीत स्थिती चिंताजनक होण्याची शक्‍यता आहे. नागपूर विभागात गेल्यावर्षी 58.65 टक्के पाणीसाठा होता. यंदा 43.43 टक्केच धरणे भरली गेली आहेत. अमरावती विभागाची स्थिती गंभीर आहे. गेल्यावर्षी 78.10 टक्के पाणीसाठा असलेल्या या विभागात यंदा जेमतेम 40.95 टक्के पाणीसाठा धरणांमध्ये असल्याने भविष्यात पाणीटंचाईची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत...\nपैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक\nजुन्नर : पैसे मोजून देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ महिलेची 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार कुसूम धर्माजी तळपे, (वय 65 रा.घाटघर...\n#WaterIssue पुण्याचे पाणी निम्म्यावर\nपुणे - पुणे शहराला दररोज १२५० एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी...\nशिर्सुफळ - वनविभागातील झाडे जगवण्यासाठी प्लास्टिक बाटल्यातुन पाणी\nशिर्सुफळ - सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वनविभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिर्सुफळ...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\n#PMCIssue दुकाने थाटली नोंदीविना\nयेरवडा - शहरातील अनेक लॉज, मंगल कार्यालये, ब्युटी पार्लर, सलून, रसवंतिगृहे, आइस फ्रूट, पान टपरी असो की अंडी विक्रेते यांची नोंदच महापालिकेच्या आरोग्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब��राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sonai-temple-news-437255-2/", "date_download": "2018-12-14T19:11:08Z", "digest": "sha1:QDY5C2ZZTAFYNW4H2XVHHUJONQ4S36S7", "length": 9498, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिर्णोद्धार कामासाठी निधी कमी पडू देणार नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजिर्णोद्धार कामासाठी निधी कमी पडू देणार नाही\nसुभाष मुथा : सोनईच्या मंदिरास जैन मंदिराची 18 लाख 18 हजार रुपयांची देणगी\nनगर – सोनईच्या श्री. आदेश्‍वर जैन मंदिरास नगरच्या कापड बाजार जैन मंदिराने 18 लाख 18 हजारांची देणगी दिली आहे. मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी सोनई मंदिराच्या अध्यक्षांना नुकताच देणगीचा धनादेश दिला.\nसोनईचे श्री आदेश्‍वर जैन मंदिर अतिशय जुने आहे. स्व.आचार्य यशोदेवसुरिश्‍वरजी महाराजांच्या उपस्थितीत 60 वर्षांपूर्वी याची उभारणी झाली. सध्या मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम सुरु आहे. अतिशय सुंदर असे मंदिर सोनईत उभे राहत आहेत. यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. ते लक्षात घेऊन नगरच्या कापड बाजार जैन मंदिराने 18 लाख 18 इतकी भरीव आर्थिक मदत या मंदिरास दिली आहे.\nकापड बाजार जैन मंदिरात एका छोटेखानी कार्यक्रमात मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी नगरचे जैन मंदिर हे जिल्ह्यातील सर्वात मोठे मंदिर आहे. मोठ्या भावाच्या कर्तव्य भावनेतून आम्ही ही मदत केली असून, यापुढेही जिर्णोद्धार पूर्ण होईपर्यंत सोनई मंदिराला पैसा कमी पडू देणार नाही. नगरच्या जैन मंदिराने यापूर्वी जिल्ह्यातील आणि राज्यातील जैन मंदिरांना मोठी आर्थिक मदत केल्याचिं मुथा म्हणाले.\nयावेळी नगरचे विश्‍वस्त विनोदभाई शहा, सीए राजेश शहा, मणिकांत भाटे, किशोर भंडारी आदि उपस्थित होते. सोनईचे अध्यक्ष अशोक भळगट यांनी चेक स्विकारला. सोनईचे विश्‍वस्त अमृतलाल भळगट, डॉ.दिलीप भळगट, संजयकुमार भळगट, संजयभाई शाह, अनिलभाई मेहेर, ओंकारनाथ भळगट, मुलचंद भळगट आदि उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअहिंसादिनी राष्ट्रवादीचे पिंपरीत “मौन आंदोलन’\nNext articleबीड विधानसभा मतदारसंघात १३ हजार ४१९ मतदार बोगस \nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nराज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तातडीची मदत मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rs-22-lakh-cash-seized-poll-bound-uttar-pradesh-26340", "date_download": "2018-12-14T20:42:18Z", "digest": "sha1:YHPTZS2AOZXEKRX6NQ5EFZNKYTPYKOGW", "length": 12241, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rs 22 lakh cash seized in poll-bound Uttar Pradesh उत्तर प्रदेशात 22 लाख रुपयांची रोकड जप्त | eSakal", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात 22 लाख रुपयांची रोकड जप्त\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nलखनौ- उत्तर प्रदेशात वाहनांच्या तपासणीदरम्यान 22 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.\nउत्तर प्रदेशात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूका होत आहे. या पार्श्वभूमिवर पोलिसांनी तपास मोहिम हाती घेतली आहे. पोलिस अधीक्षक डीपीएन पांडे यांनी सांगितले की, 'गोपीगंज पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मिर्झापूर रस्त्यावर पोलिस वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एका वाहनामधून 22 लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली. पैशांबाबतची माहिती अथवा कागदपत्रे त्यांना देता आली नाही.'\nलखनौ- उत्तर प्रदेशात वाहनांच्या तपासणीदरम्यान 22 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.\nउत्तर प्रदेशात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूका होत आहे. या पार्श्वभूमिवर पोलिसांनी तपास मोहिम हाती घेतली आहे. पोलिस अधीक्षक डीपीएन पांडे यांनी सांगितले की, 'गोपीगंज पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मिर्झापूर रस्त्यावर पोलिस वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एका वाहनामधून 22 लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली. पैशांबाबतची माहिती अथवा कागदपत्रे त्यांना देता आली नाही.'\nकोईराना पोलिस स्टेशनच्या हद्दीतही 1.96 लाखांची रक्कम दोघांकडून जप्त करण्यात आली आहे. दुसऱया एका घटनेत एका वाहन चालकाकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे, असेही पांडे यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणूकपुर्वी ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू असून, मोठ-मोठ्या रक्कमा हस्तगत करण्यात येत आहेत.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत...\n'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'\nमडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/bikes/indian-chieftain-classic-price-pqPubQ.html", "date_download": "2018-12-14T19:38:00Z", "digest": "sha1:UH43WFDXKVDSPKQQCXJ6E3II7HG7EJKO", "length": 11990, "nlines": 338, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "���ंडियन चिएफ्टीन क्लासिक स्टँड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nइंडियन चिएफ्टीन क्लासिक स्टँड\nइंडियन चिएफ्टीन क्लासिक स्टँड\nफ्युएल इकॉनॉमी 20 Kmpl\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nइंडियन चिएफ्टीन क्लासिक स्टँड\nइंडियन चिएफ्टीन क्लासिक स्टँड सिटी शहाणे किंमत तुलना\nइंडियन चिएफ्टीन क्लासिक स्टँड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nइंडियन चिएफ्टीन क्लासिक स्टँड वैशिष्ट्य\nगियर बॉक्स 6 Speed\nफ्युएल इकॉनॉमी 20 Kmpl\nफ्युएल कॅपॅसिटी 20.8 L\nग्राउंड कलेअरन्स 142 mm\nव्हील बसे 1668 mm\nसद्दल हैघात 660 mm\nकर्ब वेइगत 386 kg\nटोटल वेइगत 628 Kg\n( 6 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/camera-lenses/latest-canon+camera-lenses-price-list.html", "date_download": "2018-12-14T20:23:21Z", "digest": "sha1:4GC5FSK7EDESY5U25FO6AENJD5CDKRSQ", "length": 19776, "nlines": 489, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या कॅनन कॅमेरा लेन्सेस 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंड���मध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest कॅनन कॅमेरा लेन्सेस Indiaकिंमत\nताज्या कॅनन कॅमेरा लेन्सेसIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये कॅनन कॅमेरा लेन्सेस म्हणून 15 Dec 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 149 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक कॅनन एफ 11 २४म्म फ ४ल सम लेन्स 2,20,995 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त कॅनन कॅमेरा लेन्स गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश कॅमेरा लेन्सेस संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 149 उत्पादने\nरस 30000 50001 अँड दाबावे\nशीर्ष 10कॅनन कॅमेरा लेन्सेस\nकॅनन एफ 11 २४म्म फ ४ल सम लेन्स\n- लेन्स तुपे Zoom\n- मिनिमम अपेरतुरे 22\nकॅनन ब००नि३ब्झ५क एफ स २४म्म फ 2 8 लेन्स ब्लॅक\nकॅनन एफ स साटम २४म्म फ 2 8 लेन्स ब्लॅक\n- लेन्स तुपे Standard\n- मिनिमम अपेरतुरे F/22\nकॅनन कॅसिओ फाशेय ८म्म फ 3 8 लेन्स ब्लॅक\n- लेन्स तुपे Fisheye\nकॅनन एफ स विडे अँगल 10 १८म्म फ 4 5 5 6 लेन्स\nकॅनन एफ साटम 50 मम फ 1 8 लेन्स ब्लॅक\n- लेन्स तुपे Standard\n- मिनिमम अपेरतुरे F/22\nकॅनन एफ ४००म्म फ 2 ८ल इस सम लेन्स\nकॅनन एफ 16 35 मम फँ४ ल इस सम\n- मिनिमम अपेरतुरे 22 f_stop\nकॅनन एफ 200 ४००म्म F ४ल इस सम लेन्स विथ इंटर्नल 1 ४क्स एक्सटेन्डर\n- मिनिमम अपेरतुरे 32\nकॅनन तस E ४५म्म F 2 8 नॉर्मल टिल्ट शिफ्ट मॅन्युअल फोकस लेन्स फॉर येतोस\nकॅनन एफ ३००म्म F 2 ८ल इस सम लेन्स\n- लेन्स तुपे Telephoto\n- लेन्स मॅग्निफिकेशन 0.13\n- मिनिमम अपेरतुरे F/32\nकॅनन झूम एफ स्१० १८म्म F 4 5 5 6 इस साटम कॅनन एफ लेन्स\n- लेन्स तुपे Zoom\n- मिनिमम अपेरतुरे 27 - 29\nकॅनन एफ 28 मम 1 2 8 इस सम लेन्स\n- मिनिमम अपेरतुरे F/22\nकॅनन एफ 24 मम 1 2 8 इस सम लेन्स\n- मिनिमम अपेरतुरे F/22\nकॅनन एफ 100 400 मम F 4 5 5 ६ल इस सम लेन्स ब्लॅक & W\n- मिनिमम अपेरतुरे f/32\nकॅनन एफ 70 200 मम F ४ल इस सम लेन्स ब्लॅक & व्हाईट T\n- मिनिमम अपेरतुरे 32\nकॅनन एफ M 55 २००म्म F 4 5 6 3 इस साटम\nकॅनन 55 २५०म्म F 4 5 6 एफ s इस टेलेफ़ोटॊ झूम लेन्स\n- लेन्स तुपे Telephoto\n- मिनिमम अपेरतुरे 32\nकॅनन एक्सटेन्डर एफ 1 ४क्स आई टेलेकॉन्व्हर्टर\nकॅनन एफ s 18 ५५म्म 3 5 5 6 इस आई झूम लेन्स ब्लॅक\n- लेन्स तुपे Zoom\n- मिनिमम अपेरतुरे 38\nकॅ��न एफ s 17 ५५म्म F 2 8 इस सम लेन्स\n- लेन्स तुपे Zoom\n- लेन्स मॅग्निफिकेशन 0.17 (at 55mm)\n- मिनिमम अपेरतुरे 22\nकॅनन एफ १८०म्म F 3 ५ल मॅक्रो सम लेन्स\n- लेन्स तुपे Macro\n- लेन्स मॅग्निफिकेशन 1\n- मिनिमम अपेरतुरे 32\nकॅनन एफ २४म्म F 1 4 L आई सम लेन्स\n- लेन्स मॅग्निफिकेशन 0.17\n- मिनिमम अपेरतुरे 22\nकॅनन एफ 75 ३००म्म F 4 5 6 आई सम लेन्स\n- लेन्स मॅग्निफिकेशन 0.25 (at 300mm)\n- मिनिमम अपेरतुरे 32 - 45\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/letter-to-the-chief-minister-of-sanatans-lawyers-accusing-the-ats-of-harassing-the-youth/", "date_download": "2018-12-14T19:26:22Z", "digest": "sha1:RM6HHCT72N2M43DCZBV76N5IVGL5M2KF", "length": 7212, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एटीएसवर युवकांचा छळ करत असल्याचा आरोप, सनातनच्या वकिलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएटीएसवर युवकांचा छळ करत असल्याचा आरोप, सनातनच्या वकिलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nटीम महाराष्ट्र देशा – सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत सह इतरांच्या झालेल्या अटकेप्रकरणी एटीएसवर गंभीर आरोप केले आहेत. यासंबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. या पत्रात एटीएस या युवकांचा छळ करत आहे. मालेगाव सारखा प्रकार या युवकांच्या बाबतीत होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nहिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित वैभव राऊत कडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून काल संध्याकाळी दोघांना अटक केली होती. या प्रकरणाची व्याप्ती आज वाढली असून सकाळी केलेल्या कारवाईत पुण्यातून आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर राज्यभरातून एकूण 12 जणांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.\nदरम्यान,नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक होते तर सनातनचे वकील पुनाळेकर जे बॉम्बस्फोटातल्या आरोपींच खूलेआम समर्थन करतात त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्ह���ड यांनी केली आहे.\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’,…\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nसंविधान जाळल्याचा निषेध करत विद्यार्थ्यांनी पेटवली मनुस्मृती\nभाजपच्या डोकेदुखीत वाढ ; अजून एक मोठा मित्रपक्ष नाराज\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित शाहांचा हल्लाबोल\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nटीम महाराष्ट्र देशा – दोन महिन्यापूर्वी पेट्रोल शंभरी पार करणार का अशी चिन्हे दिसत होती. पण त्यानंतर जवळपास दोन…\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nकाय आहे नेमकी राफेल डील \n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/take-precautions-in-the-overwhelming-majority-of-mumbai-and-konkan-areas-devendra-fadnavis/", "date_download": "2018-12-14T19:25:31Z", "digest": "sha1:F2DTO5ONGM6LEHAZ47O2PU3AKLHYKOVU", "length": 8966, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबई व कोकण भागातील अतिवृष्टीत आवश्यक ती खबरदारी घ्या : देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबई व कोकण भागातील अतिवृष्टीत आवश्यक ती खबरदारी घ्या : देवेंद्र फडणवीस\nमुंबईत 150 अतिरिक्त पाणी उपसा पंप बसविले- मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती\nनागपूर : मुंबई व कोकण भागात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा सजग आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. मुंबईमध्ये पाणी उपसा करण्यासाठी 150 अतिरिक्त ड्रेनेज पंप लावण्यात आले आहे. त्याचबरोबर अकरावी व बारावीच्या प्रवेशासाठीच्या प्रक्रियेलादेखील गरज पडल्यास मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.\nयासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य अजित पवार, आशिष शेलार यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई व कोकण भागात सातत्याने अतिवृष्टी होत आहे. पालघर जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडत आहे. जिल्हा प्रशासन अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.\nमुंबईत अतिवृष्टीमुळे 11 ठिकाणी पाणी तुंबले असून तीन ठिकाणी रस्ते वाहतूक वळविण्यात आली आहे. वसई-विरारदरम्यान रेल्वे वाहतूक बंद असून अन्यत्र मात्र लोकल सेवा सुरू आहे. रस्ता वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पावसाचे पाणी उपसा पूर्ण क्षमतेने होत असून 150 अतिरिक्त पंप लावण्यात आले आहेत. भरती काळात अधिक सजग राहण्यास प्रशासनास सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी आढावा घ्यावा. गरज पडल्यास अकरावी व बारावीच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nराज्यातील १३ हजार शाळा वीजेपासून वंचित : शशिकांत शिंदे\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’,…\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या…\nदोन महिन्यांत शिक्षकांच्या १८ हजार रिक्त जागा भरणार : विनोद तावडे\nबहिण-भावाच्या नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी दोन पावलं पुढ येण्यास तयार – धनंजय मुंडे\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित शाहांचा हल्लाबोल\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nपराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेतकरी कर्जमाफी \nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या…\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \n; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची…\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत…\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/6-year-old-stuck-30-feet-deep-karnataka-borewell-rescue-operations-41588", "date_download": "2018-12-14T20:51:42Z", "digest": "sha1:OPYLLFNQ52QLUUGUPN5MYISRFM6TDAMA", "length": 10801, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "6-Year-Old Stuck 30 Feet Deep In Karnataka Borewell, Rescue Operations On बोअरवेलमध्ये पडली 6 वर्षांची चिमुकली; मदतकार्य सुरु | eSakal", "raw_content": "\nबोअरवेलमध्ये पडली 6 वर्षांची चिमुकली; मदतकार्य सुरु\nरविवार, 23 एप्रिल 2017\nबोअरवेलजवळ खेळत असताना ती तीस फूट खोल बोअरवेलमध्ये पडली. सध्या तिला ऑक्सीजन पुरविण्यात येत असून, तिच्या रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत.\nबेळगाव - बेळगाव जिल्ह्यातील झुंजारवाडी येथे सहा वर्षांची चिमुकली 30 फूट खोल बोअरवेलमध्ये पडली असून, शनिवारी रात्रीपासून बचावकार्य सुरु आहे.\nबेळगावचे पोलिस अधिक्षक रवीकांत गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अथणी तालुक्यातील झुंजारवाडी येथील कावेरी हा सहा वर्षांची मुलगी शनिवारी सायंकाळी बोअरवेलमध्ये पडली. या मुलीच्या बचावासाठी पुण्याहून एनडीआरएफचे पथक बोलविण्यात आले आहे. या मुलीला वाचविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.\nबोअरवेलजवळ खेळत असताना ती तीस फूट खोल बोअरवेलमध्ये पडली. सध्या तिला ऑक्सीजन पुरविण्यात येत असून, तिच्या रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत. जिल्ह्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nविजेच्या धक्‍क्‍याने बिबट्याचा मृत्यू\nआष्टी (जि. वर्धा) : येथील वनपरिक्षेत्रातील बेलोरा जंगलव्याप्त रायपूर शिवारात बिबट्या (मादी) मृतावस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवारी (ता.14) दुपारी...\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौं��� (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत...\nपैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक\nजुन्नर : पैसे मोजून देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ महिलेची 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार कुसूम धर्माजी तळपे, (वय 65 रा.घाटघर...\nआर्णी येथील शिवनेरी चौकात भरदुपारी खून\nआर्णी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील शिवनेरी चौकातील बाभोरी कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (ता. 14) दुपारी एकच्यादरम्यान भाजप...\nदिसायला सुंदर तेवढाच मृत्यूही भयंकर...\nनवी दिल्लीः एका न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/mukta-foundation-and-shivaji-university-students-social-work-special-158590", "date_download": "2018-12-14T20:37:39Z", "digest": "sha1:EZS5FWIUYKOHUZCRHM5YTHGNCOLH22MN", "length": 11465, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mukta Foundation and Shivaji University students Social work special एका फोनवर मिळते निराधारांना ऊब | eSakal", "raw_content": "\nएका फोनवर मिळते निराधारांना ऊब\nमंगळवार, 4 डिसेंबर 2018\nकोल्हापूर - आपल्याला कोणीही थंडीने गारठलेले किंवा कुडकुडत रस्त्याकडेला झोपलेले दिसले, तर लगेच आम्हाला फोन करून पत्ता, ठिकाण कळवा. तातडीने स्वेटर, ब्लॅंकेट पोहोच केले जाईल. व्हॉटस्‌ ॲपवर फिरणाऱ्या या मेसेजने ६४ निराधारांना ऊब दिली आहे. मुक्ता फाऊंडेशनच्या वतीने हा मेसेज फॉर्वर्ड केला जात आहे.\nकोल्हापूर - आपल्याला कोणीही थंडीने गारठलेले किंवा कुडकुडत रस्त्याकडेला झोपलेले दिसले, तर लगेच आम्हाला फोन करून पत्ता, ठिकाण कळवा. तातडीने स्वेटर, ब्लॅंकेट पोहोच केले जाईल. व्हॉटस्‌ ॲपवर फिरणाऱ्या या मेसेजने ६४ निराधारांना ऊब दिली आहे. मुक्ता फाऊंडेशनच्या वतीने हा मेसेज फॉर्वर्ड केला जात आहे.\nशिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात पीएच.डी. करणारे विशाल मोरे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या हर्षदा परीट आणि प्रा. अनिल महापुरे व प्रा. विद्या आरे यांनी वेगळ्या वाटेने जात हा उपक्रम प्रत्यक्षात आणला. रस्त्याकडेला, बसस्थानक परिसरात अनेक निराधार ऊन, वारा, पाऊस सोसत थंडीने कुडकुडत असल्याचे आपल्या आजूबाजूला रोज दिसते.\nया निराधारांना स्वेटर आणि ब्लॅंकेट देण्याचा त्यांनी निश्‍चय केला. मध्यवर्ती बसस्थानक, सीपीआर, महापालिका परिसर, भवानी मंडप परिसरातील अनेक निराधारांना त्यांनी स्वखर्चातून स्वेटर आणि ब्लॅंकेट दिले, मात्र आणखी कोठे असे जीवन जगणारे निराधार आहेत, याची माहिती त्यांना पाहिजे होती. यासाठी त्यांनी सोशल मीडियातील सर्वांत सोपा पर्याय म्हणून ‘व्हॉटस्‌ ॲप’चा आधार घेतला.\nएसएमएस तयार करून तो सर्व ग्रुपवर फॉर्वर्ड केला. बघता बघता त्यांना फोन येऊ लागले आणि त्यांनी स्वेटर ब्लॅंकेट वाटण्यास सुरवात केली. कऱ्हाड, इचलकरंजी, राधानगरीतून फोन आले. तेथेही जाऊन निराधारांना स्वेटर आणि ब्लॅंकेट दिले. इचलकरंजीतील अजिंक्‍य पाटील यांनी मुक्ता फाऊंडेशनचा आदर्श घेऊन स्वखर्चाने हा उपक्रम सुरू केला आहे.\nकडाक्‍याच्या थंडीत कुडकुडणाऱ्या ६४ निराधारांना मायेची ऊब मिळाली. व्हॉटस्‌ ॲपवरून शेअर झालेल्या एका एसएमएस हे शक्‍य झाले आहे. शिवाजी विद्यापाठीतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच पथदर्शी आहे. असेच उपक्रम सर्वत्र झाले तर एकही निराधार थंडीने कुडकुडणार नाही.\nव्हॉटस्‌ ॲपवरून फिरणारा मेसेज मुंबईपर्यंत पोहोचला आहे. मुंबईहून एका व्यक्तीने फोन करून उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. या उपक्रमासाठी हवी ती मदत देण्याचीही तयारी दाखवली आहे. आत्तापर्यंत दोन-तीन व्यक्तींनी उपक्रमासाठी मदत केली आहे. यातून ब्लॅंकेट खरेदी केल्याचे विशाल मोरे यांनी ‘सकाळ’शी बोलता सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न���यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/bhujbal-bjp-trip-excitement-pankaja-12474", "date_download": "2018-12-14T20:14:10Z", "digest": "sha1:BWQFCXK5MLJ2TLK7VRZC6LUAEFHW5UBK", "length": 14564, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhujbal BJP-trip excitement pankaja पंकजा-भुजबळ भेटीने भाजपमध्ये खळबळ | eSakal", "raw_content": "\nपंकजा-भुजबळ भेटीने भाजपमध्ये खळबळ\nगुरुवार, 22 सप्टेंबर 2016\nमुंबई - ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जे.जे. रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. पंकजा यांच्यानंतर, मंत्रिपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसेदेखील भुजबळांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.\nमुंबई - ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जे.जे. रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. पंकजा यांच्यानंतर, मंत्रिपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसेदेखील भुजबळांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.\nओबीसींच्या विषयांमध्ये छगन भुजबळ हे आमचे नेते असल्याचे गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवेळी मान्य केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे. राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे मोठ्या संख्येने निघत आहेत. अशा वेळी ओबीसी राजकारणाचे समीकरण घट्ट करण्याचे हे संकेत असू शकतात, असे मानले जाते. दरम्यान, गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या राजकीय बांधणीची एकत्र केलेली चळवळ आणि मराठा आरक्षण या राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या बाबी मानल्या जातात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर असताना पंकजा यांनी कारावासात असलेले भुजबळ यांची भेट घेणे यावरून भाजपमध्ये आश्‍चर्य व्यक्‍त होत आहेत. ज्या सरकारने भुजबळांना अटक करून कारावासात पाठवले त्याच सरकारमधील पहिल्या फळीतील मंत्री पंकजा यांनी त्यांची भेट घेणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीचे ठरणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.\nछगन भुजबळ 17 सप्टेंबरपासून जे.जे रुग्णालयात ���पचार घेत आहेत. आज पंकजा व भुजबळ यांची सुमारे 40 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. मुंडे-भुजबळ कुटुंबीयांचे मैत्रीपूर्ण व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे आज पंकजा यांनी भेट घेतल्याचे सांगितले जाते. या वेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भुजबळ यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली.\nमाजी महसूलमंत्री एकनाथ खडसेही भुजबळांना भेटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे व खडसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधी गटातील असल्याचे मानले जाते. त्यामुळे मुंडेंनंतर खडसे यांनी भुजबळ यांची भेट घेतल्यास भाजपातील अंतर्गत गटबाजीला उधाण येण्याचे संकेत आहेत.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\nदाभोळकरांच्या मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालतेय : अंनिस\nनाशिक : दाभोळकर, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना भाजप सरकार पाठीशी घातल असल्याचा थेट आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nराष्ट्रमाता जिजाऊंचा पुस्तकात उल्लेख शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणून\nपुणे: अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठ��� सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B/", "date_download": "2018-12-14T19:33:13Z", "digest": "sha1:BLYVPIZICFYQZWZPO6KU7K5QN6YXCSCQ", "length": 9116, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कापूरहोळजवळ बिबट्याचा दोघांवर हल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकापूरहोळजवळ बिबट्याचा दोघांवर हल्ला\nकापुरहोळ – दिवळे (ता. भोर) येथे बुधवारी (दि. 18) मध्यरात्री दोनच्या सुमारास अंगणात झोपलेले असलेल्या दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नसरापूर येथील वनक्षेत्रपाल यांनी दिलेली माहिती अशी की, दिवळे येथे बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घराच्या अंगणात झोपलेल्या सुरेश संपतराव जगताप (वय 54) व चंद्रकांत गोपाळ पांगरे (वय 33) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत.\nयांच्यावर अचानक हल्ला करीत दोन बिबट्या नि त्याना जखमी केले यात बिबट्याने जगताप यांच्या हाताला चावा घेत पाठीला व हाताला पंजामारीत ओरखडे ओढले तर पांगरे यांच्या पोटाला चावा घेत दोन्ही हाताला व पायाला पंजाचे ओरखडे ओढून जखमी केले त्यामुळे आरडाओरडा झाल्यावर भोवताली लोक जमा झावर एक मोठा व लहान बिबट्याने धूम ठोकली पण अंधारातून पळताना प्रकाश गणपत जगताप याची म्हशी ला व संतोष मारुती जगताप यांची एक गाय व तिचे वासरू यांच्यावर हल्ला करीत जखमी केले तर गुलाब महादेव साळवे यांच्या तीन महिन्यांच्या वासराच्या कानावर हल्ला करीत कानाचा काही भाग तोडून नेहाला मागील काही दिवसांपूर्वी दिवळे येथील ज्या ज्या परिसरात तीन बबिबट्याचा मृत्यू झाला होता तेथे च परिसरात पुन्हा घटना घडल्यामुळे दिवळे गावाच्या पंचक्रोशीतील नागरिक घाबरले आहेत घटनेची माहिती वन विभाला मिळताच नसरापूर वनविभागाचे वनपाल एस यु जाधवर व वनकर्मचर्यानी घटनेचा पंचनामा करून जखमी ना ताबडतोब वैदयकीय उपचारासाठी ससून येथे हलविले तेथे पुढील उपचार सुरू असून दोघांची प्रकृती ठीक आहे.\nनसरापूर चे वनपरिक्षेत्र अधीकारी एम डी द��घे म्हनाले की ,जखमी ना सर्वती मदत करीत असून शासकीय नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात येणार आहे तसेच परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येत आहे परिसरातील नागरिकांना रात्रीअपरात्री घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रत्येक विद्यार्थ्याने देशाच्या विकासाचा दृष्टिकोन बाळगला पाहिजे- उपराष्ट्रपती\nNext articleपुणे: ‘कचरा बंद’ आंदोलन स्थगित\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा\nमराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जल्लोष\nदुबई येथे झालेल्या आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वैदेही शिंदेचे यश\nगुढे गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवी\nनागठाणेतील क्रिकेट स्पर्धेत इंदोली संघ अजिंक्‍य\nखंडाळा काल, आज आणि उद्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/jammu-and-kashmir-baramulla-army-killed-one-terrorist/", "date_download": "2018-12-14T19:49:34Z", "digest": "sha1:3ZTFFL2PV52DDQL4WOBLBEDN6JYELOND", "length": 7272, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जम्मू-काश्मीर : बारामूलामध्ये भारतीय संरक्षण दलाने घुसखोरीचा कट उधळला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर : बारामूलामध्ये भारतीय संरक्षण दलाने घुसखोरीचा कट उधळला\nएका दहशतवाद्याचा केला खात्मा\nनवी दिल्ली – काश्मीरमधील बारामूलातील उरीमध्ये भारतीय संरक्षण दलाने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळला आणि भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले.\nसंरक्षण दलाला उरी येथील कस्तुरी नालाजवळ एलअोसीवर संशयास्पद हालचाल दिसून आली. त्यानंतर हा दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न असल्याचे लक्षात आले असता संरक्षण दलाने केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्या भागात अजूनही चकमक सुरू आहे.\nदरम्यान शनिवारीच कुपवाडामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना भारतीय संरक्षण दलाच्या सैनिकांनी कंठस्नान घातले होते. गुरूवारी संरक्षण दलाच्या डीजीएमअो यांनी सीमेवर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांची होत असलेल्या घुसखोरीबदल पाकिस्तानच्या डीजएमअो यांच्याशी बोलणी केली होती. मात्र तरीदेखील पाककडून शस्त्रसंधीच उल्लघंन होतच आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलो�� करा\nPrevious article#आठवण: अटलजींचे जीवनसूत्र (भाग-२)\nNext article#क्रीडांगण: देशाकडून खेळण्यास ताई बामणे सज्ज\nराज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तातडीची मदत मिळणार\nराजस्थानमध्ये मुख्यमंत्री गेहलोत तर उपमुख्यमंत्री पायलट\nइंटरपोलकडून मेहुल चोक्‍सीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी\nकर्नाटकात फक्त 800 शेतकऱ्यांनाच कर्जमाफी\nअमेरिकेत लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली मॉडेलला अटक\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maldives-seeks-scaling-back-of-indian-presence/", "date_download": "2018-12-14T20:25:25Z", "digest": "sha1:6PJI6NMMP5TYDCUR5SCZK7GPDPSAGO5S", "length": 6599, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मालदीवमध्ये तैनात भारताचे सैन्य मागे घेण्याच्या सूचना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमालदीवमध्ये तैनात भारताचे सैन्य मागे घेण्याच्या सूचना\nमाली : मालदीव सरकारने भारताने तैनात केलेले दोन हेलिकॉप्टर आणि ५० सैनिक मागे घेण्याची सूचना केली आहे. इमरजन्सीमध्ये रुग्णांना उपचारांसाठी वाहून नेण्याच्या कामासाठी या दोन हेलिकॉप्टरचा वापर केला जाई. मात्र आता मालदीवने त्यांची स्वतःची सेवा सुरू केल्यामुळे भारताला त्यांचे सैनिक आणि हेलिकॉप्टर परत नेण्याची विनंती मालदीव सरकारने केली आहे.\nभारताकडून साखर घेण्यास चीनने दर्शवली अनुकूलता, 20 लाख टन…\nसर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणे वाजवीत राजकारण करणं थांबवा –…\nदरम्यान यामागे मालदीवमध्ये वाढत असलेला चीनचा प्रभाव कारणीभूत असल्याची चर्चा आहे. मालदीवचे अध्यक्ष चीनच्या बाजूने झुकले असल्यामुळे चीनला त्यांचे बस्तान मालदिवमध्ये बसवणं शक्य होत आहे. मालदीवचे भारतातील राजदूत अहमद मोहम्मद यांनी याबद्दल भारत सरकारला माहित माहिती दिली आहे.\nभारत मालदीवला सातत्याने लष्करी आणि नागरी मदत करत आला आहे. मात्र भारताला शह देण्यासाठी मालदीवमध्ये चीन आपले वर्चस्व प्रस्थापित करु पाहत आहे.आणि मालदीवच्या अध्यक्षांनी यामध्ये चीनला झुकत माप दिल्याचं दिसून येत आहे.\nभारताकडून साखर घेण्यास चीनने दर्शवली अनुकूलता, 20 लाख टन साखरेची होणार निर्यात\nसर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणे वाजवीत राजकारण करणं थांबवा – उद्धव ठाकरे\nभारताच्या अहंकारी आणि नकारात्मक उत्तराने निराश झालो – इम्रान खान\nयुजवेंद्र चहलच्या खिलाडूवृत्तीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मनं\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत गदारोळ\nटीम महाराष्ट्र देशा - सुप्रीम कोर्टाने राफेल करारावरुन मोदी सरकारला दिलासा दिल्यानंतर आज (शुक्रवार) संसदेच्या…\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित…\nकाय आहे नेमकी राफेल डील \nगडकरींना आला माल्याचा पुळका, कर्जबुडव्या माल्याची केली पाठराखण\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=96&Itemid=199", "date_download": "2018-12-14T19:53:49Z", "digest": "sha1:3426KY4ZUVBC6OXILJN73GIFOGPYGS4U", "length": 8672, "nlines": 49, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "प्रस्तावना", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nबुद्धसमकालीं जैनांना निर्गन्थ ( निगण्ठ ) म्हणत. त्रिष्टिक वाङमयांत ह्या निर्गन्थांचा उल्लेख अनेक ठिकाणीं आला आहे. त्यांत दोन स्थळीं ‘ चातुर्यामसंवरसवुती विहरति ’ असा निर्देश आहे. बुद्धघोषाचार्यानें याचा भलताच अर्थ केला असल्यामुळें मला हें वाक्य मुळींच समजलें नाहीं. १९०२ सालच्या नोव्हेंबर महिन्यांत मी गुजराथ विद्यापीठाची सेवा स्वीकारली. तेथें काम करीत असतां पण्डित सुखलालजी आणि पण्डित बेवरदासजी या दोन सज्जन जैन विद्‍वानांचा व माझा चांगला परिचय झाला. त्यांनी मला वरील वाक्याचाच नव्हे, तर त्रिपिटकांत जैनांसंबंधीं जो मजकूर आढळतो त्याचा नीट अर्थ समजावून दिला. त्यांचा माझा परिचय झाला नसता, तर मी अद्यापिही जैन धर्माच्या सिद्धान्तांसंबंधीं अज्ञानच राहिलों असतों. त्यांजपासून जैन धर्माचें जें ज्ञान मला मिळालें , त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे.\nविशेषतः चातुर्यामाचा अर्थ मला स्पष्ट समजला, आणि तेव्हांपासून मी या यामांचा विचार करूं लागलों. त्यायोगें मला असें दिसून आलें कीं, आजला जी कांहीं श्रमणसंस्कृति शिल्लक राहिली आहे, तिचा आदिगुर��� पार्श्वनाथ होय; आणि बुद्धाप्रमाणेंच तोहि श्रद्धेय आहे. ह्या चातुर्यामावर मी कांहीं ठिकाणीं व्याख्यानें देउन पार्श्वनाथावरची माझी श्रद्धा प्रगट केली. परंतु अशा ह्या सोज्वल धर्माला सव्यांची अवकळा कां आली, या विषयी मनांत विचार येऊं लागले. माजी डॉक्टर भाण्डारकर मला वारंवार प्रश्न विचारीत असत की, इतका उन्नत बौद्ध धर्म हिंदुस्थानांतून पार नष्ट कसा झाला सामान्य लोकांत त्याचें नांव देखील कां राहिलें\n हा प्रश्न सोडविण्याचा यथामति प्रयत्‍न मी ‘ हिंदी संस्कृति आणि अहिंसा ’ या पुस्तकांत केला आहे; आणि जैन धर्माला अशी दया कां आली याची चर्चा या लेखांत आहे.\nबौद्ध आणि जैन धर्माला सांप्रतची दशा येण्याला मुख्य कारण झालें संप्रदायाचा परिग्रह. धम्मपदांत म्हटल्याप्रमाणें -\nअसारे सारमतिनो सारे चासारदस्सिनो \nते सारं नाधिगच्छन्ति मिच्छासंकप्पगोचरा \n(असार गोष्टींत सार मानणारे व सार गोष्टीत असार पाहणारे आणि मिथ्या संकल्पांत वावरणारे लोक सार प्राप्त करूं शकत नाहीत.)\nहे सांप्रदायिक लोक भलत्याच गोष्टीला महत्त्व देऊन धर्म रहस्यापासून दूर गेले. याचा मला स्वतःलाच एक चांगला अनुभव आला.\nबुद्धसमकालीं मांसाहाराची प्रथा कशी होती हें दाखविण्याच्या उद्देशानें ‘ पुरातत्त्व ’ त्रैमासिकांत मी एक लेख लिहिला. त्या काळच्या सर्वच प्रकारच्या श्रमणांत मांसाहार प्रचलित होता असें मी त्या लेखांत सप्रमाण प्रतिपादलें. त्याच लेखांत काहीं फेरफार करून ‘ भगवान बुद्ध ’ या पुस्तकाचें मी ११ वें प्रकरण लिहिलें. नागपूरच्या सुविचार प्रकाशन मंडळानें, ज्यांत हें प्रकरण आहे तें, ‘ भगवान बुद्ध ’ पुस्तकाचें उत्तरार्ध १९४१ सालीं प्रसिद्ध केलें. तें प्रकरण कांहीं दिगम्बर जैनांच्या निदर्शनास आलें, आणि त्यांनी यवतमाळला एक संस्था स्थापन करून तिच्या द्वारें माझ्यावर निषेधाचा भडिमार केला, व कोर्टात फिर्याद करण्याचा धाक घातला. शेवटीं मी नागपूरच्या ‘ भवितव्य ’ साप्ताहिकांत एक पत्र लिहून ह्या माझ्या टीकाकारांना जाहीर उत्तर दिलें. तेव्हांपासून वर्‍हाडांतील ही चळवळ थंडावली.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/airtel-new-plan-of-rs-159-daily-1-gb-internet-data-21-days-validity-1767633/", "date_download": "2018-12-14T20:05:44Z", "digest": "sha1:BIGLRUL5GHD7FX6LCBKXAWEADULMASOL", "length": 11878, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Airtel new plan of rs 159 daily 1 gb internet data 21 days validity | १५९ रुपयांत एअरटेलचा धमाकेदार प्लॅन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\n१५९ रुपयांत एअरटेलचा धमाकेदार प्लॅन\n१५९ रुपयांत एअरटेलचा धमाकेदार प्लॅन\nव्होडाफोनचाही १५९ रुपयांचा प्लॅन असून जिओचा याच प्लॅनशी मिळताजुळता असलेला १४९ रुपयांचा प्लॅन आहे याला टक्कर देण्यात येणार आहे.\nमोबाईल कंपन्यांमध्ये सध्या जोरदार वॉर सुरु असून एकमेकांमध्ये वरचढ होण्यासाठी या कंपन्या सातत्याने नवनवीन प्लॅन जाहीर करत असतात. रिलायन्स जिओ आणि व्होडाफोनला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नुकताच एक प्रीपेड प्लॅन जाहीर केला आहे. १५९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेटच्या आकर्षक सुविधा मिळणार आहेत. यामध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटा मिळणार असून अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी २१ दिवसांची असून अनलिमिटेड कॉलिंगबरोबरच यामध्ये रोज १०० मेसेज मोफत मिळणार आहेत. या प्लॅनला टक्कर देणारे व्होडाफोन आणि जिओचे प्लॅन आहेत. व्होडाफोनचाही १५९ रुपयांचा प्लॅन असून जिओचा याच प्लॅनशी मिळताजुळता असलेला १४९ रुपयांचा प्लॅन आहे.\nमात्र व्होडाफोन २८ दिवसांची व्हॅलिडीटी देत असून बाकी सुविधा सारख्याच आहेत. तर रिलायन्स जिओ १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग आणि रोज १०० मेसेज तर मिळणार आहेतच. पण सोबत रोज १.५ जीबी डेटा देण्यात येणार आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण ४२ जीबी डेटा मिळणार आहे. एकूणच काय तर रिलायन्स जिओमुळे स्पर्धा निर्माण झाली आणि सर्वच कंपन्यांनी आपले दर घटवले. त्यामुळे कंपन्यांना हे काही प्रमाणात हे परवडणारे नसले तरीही ग्राहकांचा मात्र यामध्ये नक्कीच फायदा आहे. याआधी काही दिवसांपूर्वीच एअरटेलने १९५ रुपयांचा प्लॅन बाजारात आणला होता. २८ दिवसांच्या या प्लॅनमध्ये रोज १.२५ जीबी डेटा आणि रोज १०० मेसेज तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती. तर रोज १ जीबी डेटा देणारा कंपनीचा १६८ रुपयांचा प्लॅन होता. आता तोच १५९ रुपयांवर आणण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/chandrababu-and-bjp/", "date_download": "2018-12-14T19:29:49Z", "digest": "sha1:XEGL2BMDP46O7AGLA5YIROCOIZ32JNX3", "length": 9279, "nlines": 126, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "चंद्राबाबू अर्थसंकल्पावर नाराज, भाजपची साथ सोडणार? – थोडक्यात", "raw_content": "\nचंद्राबाबू अर्थसंकल्पावर नाराज, भाजपची साथ सोडणार\n02/02/2018 टीम थोडक्यात देश 0\nविजयवाडा | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पार्टीचे सर्वोसर्वा चंद्राबाबू नायडू अर्थसंकल्पावर नाराज असल्याचं कळतंय. त्यांनी शुक्रवारी यासंदर्भात तातडीची बैठक बोलावलीय.\nचंद्राबाबू नायडू यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज होत यापूर्वीच भाजपची साथ सोडण्याचे संकेत दिले होते. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.\nअर्थसंकल्पात आंध्र प्रदेशची उपेक्षा झाली, अपेक्षित निधी आंध्र प्रदेशला मिळाला नाही त्यामुळे चंद्राबाबू नाराज असल्याचं कळतंय. तेलगु देसमने भाजपची साथ सोडण्याची घोषणा केली तर तो भाजपसाठी सर्वात मोठा धक्क�� असेल कारण यापूर्वीच शिवसेनेनं स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलाय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास...\nमोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप ...\n“संताप ओळखा नाहीतर आज फास लावून घे...\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमं...\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळा...\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव झाल्यामु...\nखरं खरं सांगा, खरा फेकू कोण\nभाजप खासदार संजय काकडे पुन्हा राष्ट्रवाद...\nशरद पवारांनी सांगितलं, कुठं कुठं चुकले न...\nमहाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठं...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्याची क्षम...\n2019 साली मोदी सरकारचा पिक्चर पूर्ण होईल- शिवसेना\nबोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाचं गुप्तांग कापून नेलं\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/trippy-trippy-sunny-leone-item-song-in-bhoomi-117090400016_1.html", "date_download": "2018-12-14T20:06:39Z", "digest": "sha1:4N3UCHURDM4QG4P7DIOBV4EFSUD4ZXRO", "length": 8314, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'सनी'चं व्हलगर गाणं काढू पाहताय संजूबाबा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'सनी'चं व्हलगर गाणं काढू पाहताय संजूबाबा\nअभिनेता संजय दत्तमध्ये वाढत्या वयानुसार बरीच परिपक्वता येत असल्याचे दिसते. तुरुंगावरुन शिक्षा भोगून परतल्यानंतर वादविवादापासून शक्य ति‍तक्या दूर राहयचे त्याने ठरवले असावे. यासाठी त्याने सनी लिओनीच्या गाण्याला कात्री लावण्याचा आग्रह धरला आहे.\nसध्या त्याचा भूमी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात सनी लिओनीचे एक हॉट आयटम साँग आहे. ते चित्रपटातून हटवावे अथवा एडिट करुन छोटे करावे असा आग्रह संजूबाबाने निर्मात्याकडे धरला आहे.\nट्रिपी ट्रिपी या बोल्ड गाण्यावर सनी लिनोनीने तिच्या स्टाईलमध्ये कडक हॉट डान्स केला आहे. सध्या सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर हे गाणे खूप वाजते आहे. या गाण्यावर स्वत: सनी लिओनीदेखील खूश आहे. मात्र हे गाणे अधिक भडक व्हल्गर असल्याचे संजय दत्तला वाटत आहे.\nतर सरकार संजय दत्तला पुन्हा तुरुंगात पाठवेल\nसंजय दत्तचे वर्तन कुठल्या आधारे चांगलं ठरवले \nरणबीरचा परफेक्ट संजय दत्त लूक\nआलिया- वरूणने ‍रिक्रिएट केले तम्मा तम्मा\nसंजय दत्तच्या बायोपिकमध्ये मनीषा\nयावर अधिक वाचा :\nसनी लिओनी हॉट आयटम साँग\nझरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठा��रे यांच्यावर ...\nदुबई गाजवणार अवधूत,श्रेयसचा मराठी 'जल्लोष'\nअवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट \"जल्लोष २०१८\". याच महिन्यात ...\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\nराधिका आपटे मॅजिकल आहे, अशा शब्दात अेरिकेन अभिनेत्री स्टॅना कॅटिकने राधिकाचे कौतुक केले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.sipnaengg.ac.in/readers-club/", "date_download": "2018-12-14T19:56:57Z", "digest": "sha1:VNHTT5EFS6QL7YMLPQ6NST3CDEQB5M3F", "length": 6452, "nlines": 139, "source_domain": "www.sipnaengg.ac.in", "title": "Readers Club – Sipna Engineering College Amaravati", "raw_content": "\nसिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती\nविद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे.\nअवांतर ज्ञान मिळविण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे आपला क्लब असेल.\nअसं एक ठिकाण जिथे तुम्ही स्वतः चे विचार , तुमचे स्वतः चे लिखाण इतरांसमोर मोकळेपणाने मांडू शकता.\nविद्यार्थ्यांचं मनोबल वाढविणे. (विविध ठिकाणी जनसमुदायापुढे त्यांना बोलण्याची संधी निर्माण करून देणे)\nप्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचं स्वतंत्र देऊन, नवनवीन मित्र बनवून विविध गोष्टींवर वैचारिक चर्चा करणे.\nकु. दिपाली दामोदर श्री. शुभम बाकल\nदि. 14-03-2018 रोजी क्लब तर्फे “Book Review” हा उपक्रम घेण्यात आला. यात क्लब च्या काही सदस्यांनी, त्यांनी वाचलेल्या आणि त्यांना आवडलेल्या काही पुस्तकां विषयी पुरावलोकन (review) केले आणि खुप सुंदर अश्या पुस्तकां विषयी तेवढ्याच सुंदरतेने त्यांनी शब्दात मांडणी केली. या उपक्रमा मध्ये भाग घेतलेल्या सदस्यांची नावे खालील प्रमाणे आहेत:- 1. क्षमा देशमुख – The Alchemist 2. शुभम बाकल - Who Moved My Cheese 3. भाग्यश्री खंड़ारे – You are the password of my life 4. वेदांत हुतके– Shiva Trilogy 5. वैष्णवी लाहोटी – सामाजिक समरस्ता 6. दिपाली दामोदर – मन मै है विश्वास 7. अनुश्री कुरळकर – मी वनवासी 8. प्रफुल्ल पाटील – You can win, Living with honour 9. प्रिया वाघ - Few things left unsaid 10. राधिका धमाले - तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात अशा प्रकारे क्लब च्या सदस्यांनी त्यांनी वाचलेल्या पुस्तकां विषयी खुप छान पद्धतीने माहिती सांगितली. त्याच बरोबर काही शिक्षकांनी सुद्धा यात छान सहभाग दाखवला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-girl-talked-raj-thackeray-80974", "date_download": "2018-12-14T19:50:11Z", "digest": "sha1:QCPNGNF7AHWD6E6TGATPNF4EREWTGWLZ", "length": 10965, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai news girl talked on Raj Thackeray राजसाहेब अंगार है, बाकी सब भंगार है; चिमुकलीने दिली घोषणा | eSakal", "raw_content": "\nराजसाहेब अंगार है, बाकी सब भंगार है; चिमुकलीने दिली घोषणा\nसोमवार, 6 नोव्हेंबर 2017\nराज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात आपले ज्वलंत विचार मांडताना कार्यकर्त्यांत स्फुरण निर्माण करतानाच अभिनेते नाना पाटेकरांना चोंबडेपणा करू नकोस असे सुनावत चांगलेच तोंडसुख घेतले.\nमुंबई : 'राजसाहेब अंगार है, बाकी सब भंगार है.. अशी घोषणा एका छकुलीने दिली आणि सर्वाचे लक्ष तिच्याकडे आकर्षित झाले आणि खुद्द राजसाहेबांनी तीने दिलेली घोषणा एेकली आणि साहेबांनी तिला स्टेज वर बोलवुन घेतले. तिला प्रेमाने उचलून घेत शुभार्शिवाद दिले.\nराज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात आपले ज्वलंत विचार मांडताना कार्यकर्त्यांत स्फुरण निर्माण करतानाच अभिनेते नाना पाटेकरांना चोंबडेपणा करू नकोस असे सुनावत चांगलेच तोंडसुख घेतले.\nविशेष म्हणजे छोटीशी मनसैनिक मुंबादेवी प्रभागात राहणारी असून मनसैनिक ज्ञानेश्वर शिंदे यांची सुकन्या सिद्धी शिंदे होय. आज दिवसभर या छकुलीची राज यांच्यासह असलेली छबी सोशल मिडियावर व्हायरल झाली असून तिला पसंती मिळत आहे.\nपप्पूचा झाला 'परमपूज्य' : राज ठाकरे\nमुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून हिणवले जात होते. मात्र, पप्पूचा आता परमपूज्य झाला आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...\nदंगलीच्या मुद्यांवरून ओवेसींचा राज ठाकरेंवर पलटवार\nनवी दिल्ली- स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी माझ्या नावाचा वापर चालू असल्याचा पलटवार एमआयएमचे नेते ओवेसी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज...\nदेशात दंगली घडवण्याचा कट- राज ठाकरे (व्हिडीओ)\nमुंबई : देशात दंगली घडवण्याचा कट रचला जात असून पुढील काही दिवसात राम मंदिराचा मुद्दा तापवला जाणार असल्याचा खळबळ जनक दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे...\nराज ठाकरेंविरोधातील गुन्हा औरंगाबाद खंडपीठात रद्द\nऔरंगाबाद : प्ररप्रांतियांना महाराष्ट्राबाहेर हाकलण्यावरुन राज्यभरातील ठिकठिकाणी आंदोलने, बसवर दगडफेक करण्यात आली होती. प्रकरणात बदनापूर (जि. जालना)...\nलोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आपल्यासह असावी या तयारीत राज ठाकरे आहेत. गेले काही हिने शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे परजण्याचा प्रयत्न ते करीत आ��ेत. या...\nराज मराठी मतदारांचा विश्‍वास जिंकणार\nमुंबई - उत्तर भारतीयांच्या सभेत राज ठाकरे यांनी हातचे काहीही न राखता आपला स्पष्टवक्तेपणा दाखवून दिला असला तरी मुळात या कार्यक्रमामागील ठाकरे यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/nokia-c6-price-mp.html", "date_download": "2018-12-14T19:29:46Z", "digest": "sha1:QK642TK6LCRMHASEIWIAXUCOHMBC2BHN", "length": 13459, "nlines": 359, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नोकिया कॅ६ India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनोकिया कॅ६ वरIndian बाजारात सुरू 2010-06-16 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nनोकिया कॅ६ - चल यादी\nसर्वोत्तम 9,639 तपशील पहा\nनोकिया कॅ६ - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत नोकिया कॅ६ वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nनोकिया कॅ६ - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 3.2 Inches\nडिस्प्ले तुपे TFT Display\nरिअर कॅमेरा 5 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, VGA\nइंटर्नल मेमरी 240 MB\nऑपरेटिंग सिस्टिम Symbian OS v9.4\nअलर्ट त्यपेस MP3, Vibration\nबॅटरी कॅपॅसिटी 1200 mAh\nमुसिक प्ले तिने Up to 30 hrs\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Single SIM\n( 313862 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 38451 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 8421 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n3/5 (1 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=90&Itemid=150&limitstart=1", "date_download": "2018-12-14T19:19:32Z", "digest": "sha1:AADMO6TIB46NVYQHPHMYNCKEEJSGWC6G", "length": 6729, "nlines": 56, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "विभाग पहिला - वैदिक संस्कृति", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » इतर साहित्य » हिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति\n५. ऋग्वेद वाचीत आसतांना मला अशी शंका आली कीं, त्यांतील कांहीं गोष्टींचा बाबिलोनियन संस्कृतीशीं निकट संबंध असावा. गेल्या ( १९३४ ) वर्षाच्या ऑगस्ट महिन्यांत जेव्हां मी हिंदु युनिव्हर्सिटींत राहण्यास आलों, तेव्हां यासंबंधीं डॉ० प्राणनाथ यांच्याशीं बोललों. सिंध आणि पंजाब प्रांतांत सांपडलेल्या प्राचीन नगरावशेषांतील मुद्रांवरील लिपि वाचण्याचा त्यांचा प्रयत्‍न आज बरींच वर्षें चालू आहे. त्या भाषेचा संबंध ‘ॐ, र्‍हां, र्‍हीं’ इत्यादिक तांत्रिक पारिभाषिक शब्दांशी ते लावीत असत. ह्याच विषयावर त्यांचीं एक दोन व्याख्यानें पुण्यास झालीं, असें मी ऐकलें होतें. पण त्या मुद्रांवरील अक्षरांचा जर कशाशीं संबंध असेल तर तो ऋग्वेदाशीं असावयास पाहिजे असें माझें म्हणणें होतें. कांहीं अंशीं तें त्याना पटलें असावें; व तेव्हांपासून ऋग्वेदाचा आणि बाबिलोनियन वाङ्‌मयाचा संबंध जोडण्याचा त्यांनी प्रयत्‍न चालविला आहे. या विषयावर त्यांचे कांहीं लेख काशी येथील ‘सनातन धर्म’ साप्ताहिकांत प्रसिध्द झाले. पुढें सनातन्यांनी विरोध केल्यामुळें ही लेखमाला त्यांना बंद ठेवावी लागली. त्यांचें म्हणणें असें दिसतें कीं, ऋग्वेदांतील पुष्कळशा ऋचा बाबिलोनियन ऋचांशीं जुळतात, इतकेंच नव्हे तर ‘सृण्येव जर्भरी तुर्फरीतू’ ऋ० १०१०६६ इत्यादिक ऋचांचा सायणादिकांना जो अर्थ मुळींच समजला नाहीं, तो बाबिलोनियन ऋचांवरून स्पष्ट होतो. बाबिलोनियन भाषांचें मला मुळींच ज्ञान नसल्यामुळें या विषयावर साधक बाधक मत देणें धाष्टर्याचें होईल. तथापि बाबिलोनियन आणि वैदिक संस्कृतीचा अत्यन्त निकट संबंध आहे याविषयीं मात्र माझी खात्री होत चालली आहे.\n६. परलोकवासी लो० टिळक यांनी ‘Sir R .G. Bhandarkar Commemoration Volume’ मध्यें १९१७ सालीं ‘The Chaldean and Indian Vedas’ या नांवाचा लेख लिहिला आहे. काशी विद्यापीठाचे अध्यापक पं० रुद्रदेव शास्त्री यानीं हा लेख नुकताच माझ्या निदर्शनास आणून दिला. त्याचा विचार योग्य स्थळीं करण्यांत येईलच.१\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nहिन्दी संस्कृति व अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/157574-", "date_download": "2018-12-14T20:03:35Z", "digest": "sha1:2EBTNLD5IKHMPEKMW3HPJVSA6FMTT32E", "length": 16666, "nlines": 39, "source_domain": "isabelny.com", "title": "Semalt एक्सपर्ट वेब स्क्रॅपिंगचे भविष्य सांगते", "raw_content": "\nSemalt एक्सपर्ट वेब स्क्रॅपिंगचे भविष्य सांगते\nवेब स्क्रॅपिंग हे नेटवरून डेटा गोळा करण्यासाठी सामान्य तंत्र आहे. म्हणणे हे केवळ महत्वाचे आहे एक मोठा कमी सांगणे आहे. हे फक्त अपरिहार्य आहे. माहिती ताकदीची आहे, आणि ती नसलेली कोणतीही संस्था विकृत आहे, म्हणून वेब स्क्रॅपिंग ही रक्की आहे ज्यावर सर्व प्रकारचे ऑनलाइन व्यवसाय चालतात.\nहे एनजीओ असो, नफा निर्माण संस्था, स्टार्टअप, मध्यम उद्योग असो किंवा फॉर्च्यून 500 कंपनी असो, ती निश्चितपणे एकत्रित माहितीवर चालते - kerching sign up bonus. म्हणून, वेब स्क्रॅपिंगचे महत्त्व अधोरेखित होऊ शकत नाही.\nकार्पोरेट जर्सीतील स्पर्धा आतापेक्षा जास्त तल्लख कधीच नव्हती. वेगवेगळ्या उद्योगांमधील खेळाडू आता स्पर्धा करण्यासाठी प्रत्येक शस्त्र वापरतात. अलीकडे, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी लढा देण्यासाठी वेब स्क्रॅपिंगचा एक शस्त्र म्हणून वापर करण्यास सुरुवात केली. शेवटी, जेव्हा आपल्या विरोधकांपेक्षा अधिक संबंधित माहिती असेल तेव्हा त्यांच्याकडे आपला एक फायदा असेल. ज्ञान, ते म्हणतात, शक्ती आहे. जरी वेब स्क्रॅपिंग उद्योगात अनेक समाधाने भरलेले असले तरी ते केवळ 3 श्रेणींमध्ये गटबद्ध केले जाऊ शकतात, आणि ते म्हणजे:\n(1 9) आपले स्वत: चे डेटा काढणे अनुप्रयोग किंवा सॉफ्टवेअर स्वतः तयार करून किंवा प्रोग्रॅमधारकांच्या द्वारे\n( 1 9) थर्ड पार्टी वेब स्क्रॅपिंग सेवांसाठी जाणे\n(1 9) सर्वसाधारण माहिती काढण्याचे सॉफ्टवेअर\nसर्व तीन उपाययोजनांमध्ये त्यांचे फायदे व तोटे आहेत.याव्यतिरिक्त, कोणत्याही कंपनीसाठी सर्वात योग्य समाधान श्रेणी व्यवसायाच्या वेब स्क्रॅपिंग गरजावर अवलंबून असू शकते.\nप्रत्येक इतर तंत्रज्ञानाप्रमाणे, वेब स्क्रॅपिंग विकसित आणि विकसित होत राहील. म्हणून, हा लेख वेब स्क्रॅपिंगच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करतो. पुढे जाण्याआधी, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की वेब स्क्रॅपिंगच्या भविष्याबद्दल या लेखात मांडलेली मते केवळ सट्टा आणि कल्पनात्मक शक्यता आहेत. लक्षात घेऊन, येथे, (2 9) वेब एक्सट्रॅक्शन चे भविष्य वेगळे दृष्टीकोनातून पाहिले जाते.\nकृत्रिम बुद्धिमत्ता प्रत्येक जीवनात वापरली जात असल्याने असे मानले जाते की तंत्रज्ञान जवळच्या भविष्यासाठी वेब स्क्रॅपिंगसाठी वापरण्यात येईल. दुस-या शब्दात सांगायचे तर बुद्धिमान रोबोट किंवा मशीनीचे निरीक्षण केले जाईल आणि विविध कंपन्यांसाठी नियमितपणे डेटा स्क्रॅप करेल .\nनक्कीच, वेब स्क्रॅपिंगसाठी आधीपासूनच रोबोटचा वापर केला जात आहे, परंतु त्यापैकी कोणीही मानवी हस्तक्षेपाशिवाय लक्ष्य वेबसाइटवर मोठे बदल हाताळू शकत नाही.उदाहरणार्थ, लक्ष्य साइटचे लेआउट बदलल्यास, विद्यमान (3 9) वेब स्क्रॅपिंग टूल्स वापरकर्त्याला साइटला थोडी थोडी चटकन न देता साइटवर निसर्गा करण्यास सक्षम राहणार नाही. भविष्यातील सुपर-इंटेलिजेंट वेब स्क्रॅपिंग रोबोट्ससाठी हे काही समस्या असणार नाही कारण वेब स्क्रॅपिंग दरम्यान कमी किंवा नाही मानवी हस्तक्षेप करून त्यांच्या लक्ष्य साइट्सवरील कोणत्याही सुधारणेसाठी ते त्यांच्या विवेकबुद्धीचा वापर करण्यास सक्षम असतील.ते लवकरच तयार केले जाणार नाहीत तर ते तयार होतील. Google च्या कोनातून\nसर्वात मोठा वेब स्कॅपर Google आहे कारण त्याचा मुख्य व्यवसाय वेबसाइट क्रॉल आणि स्क्रॅप करणे आहे आणि प्रत्येक होस्ट केलेल्या वेबसाइट क्रॉल करते आणि त्यांचे सर्व दुवे. हे असे होते की Google वेब स्क्रॅपिंग सेवा प्रदान करणे प्रारंभ करू शकते. आणि जर तसे केले तर, वेबवर आधीपासूनच स्क्रॅप केल्यापासून ते सर्वात मोठे आणि सर्वोत्तम वेब स्क्रॅपिंग कंपनी असेल. ग्राहकांना केवळ लक्ष्यित वेब पेजेसची URL सूचीबद्ध करणे आवश्यक आहे, आणि त्यांना Google कडून आवश्यक असलेली सर्व सामग्री त्यांना प्राप्त होईल. अखेरीस, सर्व वेबसाइटची सामग्री आधीच त्याच्या निर्देशांक च्या डाटाबेसमध्ये आहे.\nवेब स्क्रॅपिंग सेवा देण्यासाठी Google चे आणखी एक कारण असे आहे की त्याच्यासह हत्या करण्याचा थोडा कमी किंवा अधिक प्रयत्न करणे आवश्यक नाही. कंपनी आधीपासूनच वेबसाइट्स scraping द्वारे टिकून. प्रत्येक वेळी हाताने आवश्यक डेटा ठेवणे Google ला एक वेब स्क्रॅपिंग चालू करण्याची वेळ देईल ज्या इतर सेवा प्रदाते कधीही जुळत नाहीत.\nGoogle कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नाशिवाय सेवा प्रदान करण्यास सक्षम असेल, त्यामुळे हे स्पर्धात्मक किंमती देखील प्रदान करू शकते जे इतर कोणत्याही संघटनेशी जुळत नाहीत. ज्याप्रमाणे कंपनीने शोध इंजिन उद्योगावर अक्षरशः कब्जा केला आहे त्याचप्रमाणे Google शेवटी वेब स्क्रॅपिंग क्षेत्रास देखील घेऊ शकते. शक्यता तिच्या नावे चांगले आहेत.\nविश्लेषण आणि संघटनेच्या दृष्टीकोनातून\nत्यांची किंमत किती महाग असेल, पगडी न करता माणूस शर्यत. म्हणून, खराब विश्लेषणाच्या कौशल्यांसह एखाद्या संस्थेसाठी डेटाचा जास्त वापर होऊ शकत नाही. खरं तर, डेटा स्वतः इतका अत्यावश्यक नाही, आपण ते कसे वापरू शकता. म्हणून, कंपन्या त्यांच्या वेब स्क्रॅपिंग प्रयत्नांना गतीशील ठेवत राहतात म्हणून, ते अधिक अनुभवी डेटा विश्लेषकांच्या कामावर किंवा डेटा संस्थेवर त्यांचे कर्मचारी प्रशिक्षण देण्यासाठी आणि डेटा विश्लेषणात अधिक संसाधने उधळण्यास देखील प्रारंभ करतील.\nसमान डेटा दिलेला आहे, काही संस्था इतरांपेक्षा यापेक्षा अधिक चांगला वापर करतील. याचे कारण आहे की त्यांच्याकडे चांगली माहिती विश्लेषण कौशल्ये आहेत. तर, वेब स्क्रॅपिंगचे भविष्य निश्चितपणे डेटा संस्थेची आणि विश्लेषणाच्या मागणीवर परिणाम करेल.\nबहुतेक वेब स्क्रॅपिंग साधनां प्रभावी ठरणार नाहीत कारण अधिक संस्था त्यांचे वेबसाइट अप्रामाणिक करणे अशक्य करण्याच्या प्रयत्नांना गतीशील करीत राहतील.तेव्हापर्यंत फक्त तृतीय पक्ष वेब स्क्रॅपिंग सेवा वापरणार्या कंपन्यांनी किंवा अत्याधुनिक उपकरण तैनात केलेले असले तरीही अन्य वेबसाइटवरील डेटा निगोपण्या�� सक्षम असतील.\nसमाप्तीमध्ये, वेब स्क्रॅपिंगच्या भविष्यासाठी स्वतःला स्थान देण्याकरिता संस्था सुरवातीस होणे महत्वाचे आहे. काही आवश्यक पावले ज्या आपण पाहू शकता त्या आहेत:\n1. आपण आपले डेटा स्क्रॅपिंग हाताळणारे आपले कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम रोबोट विकसित करण्यावर कार्य करणे सुरू करायला हवे .\n2. आपण आपली साइट निरुपयोगी करणे फारच कठीण बनविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्यापैकी काही प्रतिस्पर्ध्यांना आपल्या वेबसाइटवरील सामग्रीवर सहज प्रवेश मिळतो, तर आपण त्यांचा निषिद्ध करू शकत नसल्यास काय करावे लक्षात ठेवा, तुमच्या स्पर्धकांबद्दल जितका अधिक माहिती असेल तितकीच त्यांना पराभूत करण्याची शक्यता जास्त असेल.\n3. आपण आपल्या डेटा संघटना आणि विश्लेषण कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यावर गंभीरपणे काम करणे सुरू करायला हवे. हे युद्ध परिस्थितीशी तुलना करता येते. काहीवेळा, आपण आपल्या प्रतिस्पर्धी किंवा विरोधकांच्या कोड केलेल्या माहितीवर अडथळा आणू शकता. आपण जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर डीकोड करू शकत नाही ती माहिती वापरली जाणार नाही. खूप अनुभवी डेटा विश्लेषक सहसा संकलित डेटामध्ये काही ट्रेंड सहजपणे लावतात जेणेकरून आपल्याला त्यापैकी काही जोडणे आवश्यक असेल.\nथोडक्यात, मोठ्या प्रमाणावरील माहितीच्या संकल्पनेसाठी आपली संस्था तयार करण्यास सक्षम होणे आणि वेब निष्कर्ष भविष्यामुळे आपल्या व्यवसायाच्या दीर्घकालीन यशस्वीतेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/158069-", "date_download": "2018-12-14T19:48:36Z", "digest": "sha1:VVNT7XMUWMDQDQRR4FWZG4WEWRMNNJC5", "length": 8045, "nlines": 23, "source_domain": "isabelny.com", "title": "शीर्ष संबंधित कीवर्डसाठी ऍमेझॉनवर कसे रँक करावे?", "raw_content": "\nशीर्ष संबंधित कीवर्डसाठी ऍमेझॉनवर कसे रँक करावे\nआपण आपल्या शीर्ष संबंद्ध कीवर्डसाठी ऍमेझॉनवर कसे रैंक करावे हे जाणून घ्यायचे असल्यास - आपण आधीपासूनच योग्य ठिकाणी आहात. आपल्याला माहित आहे काय की ऍमेझॉनवरील शोध परिणामांचा पहिला पृष्ठ तेथे विक्रीच्या सर्व वस्तू शोधत असलेल्या थेट खरेदीदारांकडून 60% पेक्षा जास्त शोध वाहतुक प्राप्त करतो तर, याचा अर्थ आपण आपल्या संबंधित कीवर्ड आणि लांबलचक शोध वाक्यासाठी ऍमेझॉनच्या उत्पादनांच्या शोधाच्या वरच्या जवळ आहात - अधिक संभाव्य विक्रीच�� आपल्याला फायदा होण्याची शक्यता आहे.पण शीर्ष संबंधित कीवर्डसाठी ऍमेझॉनवर कसे रँक करावे, विशेषत: आपण जर खरोखरच एक अननुभवी विक्रेता असाल तर त्या खरोखरच गर्दीच्या मार्केटप्लेसमध्ये पहिले प्रारंभिक पावले उचलली पाहिजेत तर, याचा अर्थ आपण आपल्या संबंधित कीवर्ड आणि लांबलचक शोध वाक्यासाठी ऍमेझॉनच्या उत्पादनांच्या शोधाच्या वरच्या जवळ आहात - अधिक संभाव्य विक्रीचा आपल्याला फायदा होण्याची शक्यता आहे.पण शीर्ष संबंधित कीवर्डसाठी ऍमेझॉनवर कसे रँक करावे, विशेषत: आपण जर खरोखरच एक अननुभवी विक्रेता असाल तर त्या खरोखरच गर्दीच्या मार्केटप्लेसमध्ये पहिले प्रारंभिक पावले उचलली पाहिजेत लहान उत्तर म्हणजे - ए 9 सर्च रँकंग अल्गोरिदमच्या दृष्टिकोनातून दिसणारे कीवर्ड्स आणि त्यांचे मुख्य वैशिष्ठ्य. तर, खाली मी तुम्हाला दाखवतो की ऍमेझॉनवर कसे रँक करावे - मुख्य लक्ष्य असलेल्या शब्दांवर थोडक्यात मार्गदर्शिका आणि तेथे त्यांना ओळखण्याचे योग्य मार्ग पुरवून.\nशीर्ष अमेझॉन वर शीर्षस्थानी कसे मिळवावे संबंधित\nकशासही आधी, चला, ऍमेझॉन कीवर्डचे संशोधन योग्य प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न करूया.लक्षात ठेवा, अमेझॉनवर आपल्या रँकिंग क्षमतेचा आधारभूत पाया आहे - IT outsourcing company san jose. आपल्या मूळ लक्ष्य कीवर्डसाठी अॅमेझॉनवर कसे क्रम द्यावे हे समजून घेण्यासाठी काही मूलभूत अटी आणि व्याख्या येथे आहेत. आपण त्यांना सर्व प्राप्त असल्याची खात्री करा:\nकीवर्ड - ऍमेझॉन कीवर्ड, एसईओच्या दृष्टिकोनातून आणि आधुनिक ईकॉमर्स व्यापारातील, ते \"शॉर्टकट\" विक्रीवरील आयटमचे मुख्य गुणधर्म किंवा उत्पादन श्रेणीमध्ये त्याचे सामान्य संबंध. संबंधित कीवर्ड ऍमेझॉन प्रॉडक्ट सर्च मधील आपल्या उत्पादन सूची ऑप्टिमायझेशनचा एक महत्त्वाचा भाग आहे.\nलॉंग-टेल कीवर्ड - विशिष्ट शब्दसमूह किंवा कीवर्ड जोडण्यांसाठी उभे राहणे जे थेट खरेदीदारांना ऍमेझॉनवर उत्पादन शोध क्वेरी घेण्याची अधिक शक्यता असते. फक्त ठेवा, ऍमेझॉन लाँग-शेपर्स कीवर्ड सामान्य कीवर्ड संयोजन जे उत्पादनासाठी वारंवार वापरतात. खरं तर, विशेषतः या प्रकारच्या कीवर्ड तिथे सुमारे 70% उत्पादन शोध घेतात जिथे राहणारे खरेदीदार करतात.\nम्हणूनच विक्री व उत्पादनावरील आपल्या आयटमशी संबंधित योग्य दीर्घप्राय शोध संयोग ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे. त���याप्रकारे, संभाव्य खरेदीदारांच्या मोठ्या प्रेक्षकांना तेथे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनांची पाहणी करण्याची अधिक शक्यता असते.इतरांमध्ये, मी खालील कीवर्ड संशोधन साधनांचा वापर करण्याचे शिफारस करतो, विशेषत: त्या ईकॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी तयार केलेले.\nव्यापारी शब्द - अॅमेझॉनवर एक जलद कीवर्ड संशोधन चालविण्यासाठी एक चांगले प्रारंभिक साधन आहे, ज्यामुळे बर्याच मौल्यवान लाँग-टेलरच्या मदतीने मदत मिळविली गेली आहे, जी शीर्षस्थानी थेट पकडलेली आहे आपल्या कोनाडा किंवा उत्पाद श्रेणीतील विक्रेते.\nजंगल स्काउट - हे ऍमेझॉनवर प्रत्येक ऑनलाईन उद्योजक विक्रीसाठी एक-स्टॉप-शॉप आहे. कीवर्डचा खरोखर लाभ घेण्याव्यतिरिक्त, जंगल स्काउट हे काही नवीन उत्पादन संधी शोधणे किंवा संभाव्य फायदेशीर उत्पादने आणि रिलायन्स दीर्घकालीन कीवर्ड या दोन्हींसाठी मौल्यवान प्रतिस्पर्ध्यांच्या अंतर्दृष्टीचा एक भाग घेण्याची आवश्यकता असल्यास उपयुक्त ठरले आहे. क्रमवारी लावण्यासाठी आवश्यक संयोग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=139&Itemid=245", "date_download": "2018-12-14T19:20:12Z", "digest": "sha1:ZQ26ONDLN34VNDOWWJEXWJ65RCYBILYJ", "length": 9393, "nlines": 65, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "*धर्म", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nआलोकस्तिमिरे विपव्दिषमणि: पाते करालंबनं\nतापे चंदनकाननं स्थिरसुहृद्धर्म: सतां बांधव: \nधर्म हा अंधकारांत प्रकाश आहे; विपत्तिरूपी विषाचा नाश करणारा मणि आहे; पडलेल्याला हात देणारा आहे; इच्छेचे फल देणारा हा कल्पतरू आहे; जगताचा जय करणारा हा जणूं रथ आहे; परलोकप्रवासाची शिदोरी; दु:खरूपी व्याधीचें महौषध; भवभयानें भ्रांत झालेल्या अंत:करणाला आश्वासन; दाह झाला असतां चंदनवन; हा कायमचा मित्र आहे; आणि हा सज्जनांचा (खरा) बांधव आहे.\nसब्बपापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा\nसाचत्तपरियोदपनं एतं बुद्धान सासनं\nसर्व पापांपासून विरत होणें, (सर्व) कुशलाचा (पुण्याचा) संचय करणें, आणि स्वाचित्ताचें संशोधन करणें हें बुद्धाचें अनुशासन होय. (धम्मपद.)\nबुद्धानें उपदेशिलेल्या धर्ममार्गाचा सारांश या गाथेंत सांगितला आहे. ‘सर्व पापापासून विरत होणें’ म्हणजे शीलाचें रक्षण करणें; ‘कुशलाचा संचय करणें’ म्हणजे समाधि साध्य करणें; आणि ‘स्वचित्ताचें संशोधन करण���ं’ म्हणजे प्रज्ञा संपादन करणें होय. अर्थात शील, समाधि आणि प्रज्ञा या त्या धर्ममार्गाच्या तीन मुख्य पायर्‍या होत, यांनांच अनुक्रमे ‘अधिशीलाशिक्षा’ ‘अधिचित्तशिक्षा’ आणि ‘अधिप्रज्ञाशिक्षा’असें म्हणतात. या तीन शिक्षांत सगळ्या बौद्धधर्माचा अंतर्भाव होतो. गेल्या व्याख्यानांत सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाच्या आठहि अंगांचा या तीन शिक्षांतच समावेश होतो. सम्यक् वाचा, सम्यक् कर्मान्त आणि सम्यक् आजीव या तीन अंगांचा अधिशीलशिक्षेत समावेश होतो; सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति आणि सम्यक् समाधि या तीन अंगांचा अधिचित्तशिक्षेंत समावेश होतो; व सम्यक् दृष्टि आणि सम्यक् संकल्प या दोन अंगांचा अधिप्रज्ञाशिक्षेंत समावेश होतो.\nआजच्या या व्याख्यानांत बुद्ध, धर्म व संघ या रत्नांपैकी दुसर्‍या रत्नाची म्हणजे धर्माची माहिती सांगावयाची ती मी वरील शिक्षात्रयीच्या द्वारें सांगणार आहें. तेव्हां आतां अधिशीलशिक्षा किंवा शील म्हणजे काय याचा प्रथमत: विचार करूं. बौद्ध समाजांतील पुरुषांचे गृहस्थ, उपासक, श्रामणेर आणि भिक्षू असे चार भेद आहेत. त्याचप्रमाणें गृहिणी, उपासिका, श्रामणेरी आणि भिक्षुणी असें स्त्रियांचेहि चार वर्ग केले आहेत. पैकीं भिक्षुणीचा आणि श्रामणेरीचा वर्ग आजला अस्तित्त्वात नाहीं. बाकी सहा वर्ग ब्रह्मदेश, सिलोन वगैरे देशांतील बौद्ध लोकांत आढळतात. यांतील भिक्षूंला आणि श्रामणेरांला लागू पडणारा जो अधिशीलशिक्षेचा भाग त्याचा आम्हांस येथें विचार करण्याची जरुरी वाटत नाहीं. एक तर तसें केल्यानें आजच्या विषयाचा फारच विस्तार होणार आहे; व दुसरें त्यापासून आपणाला तादृश फायदा होण्यासारखा नाहीं. तथापि ज्यांची तशीच जिज्ञासा असेल त्यांनी विनय ग्रंथाचें “Sacred Books of the East” मध्यें प्रसिद्ध झालेलें भाषांतर वाचावें.\nगृहस्थ आणि गृहिणी यांनां लागू पडणार्‍या शीलाचे इतर वर्गानां लागू पडणार्‍या शीलाप्रमाणेंच विहितशील (चारित्तसील) आणि निषिद्धशील (वारित्तसील) असे दोन भेद आहेत. बुद्धानें करण्यास सांगितलेल्या गोष्टी करणें हे विहितशील; व वर्ज्य करण्यास सांगितलेल्या गोष्टी वर्ज्य करणें हें निषिद्धशील होय.\nमंगलसुत्त, सिगालसुत्त इत्यादि सुत्तांतून गृहस्थांनी आणि गृहिणींनीं पाळण्यासाठी बुद्ध भगवंतानें कांही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांप���कीं, विधिशीलाची आपणांस नीट कल्पना व्हावी म्हणून मंगलसुत्तांतील गाथा येथें देत आहें.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nबुद्ध, धर्म आणि संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2010/03/blog-post_5826.html", "date_download": "2018-12-14T20:13:54Z", "digest": "sha1:FTZ5IDJJQ3EKOKGF3DZ5XBLKEV3WFKIK", "length": 27562, "nlines": 375, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: डोसा : भाग १", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nडोसा : भाग १\nपहिल्याच रिंगला मी मोबाईल उचलला आणि थोडंसं वैतागूनच विचारलं.\n कधीची वाट बघतोय आम्ही.. पोरं तर बिचारी कंटाळून गेली.\"\n\"अरे काय सांगू. क्लायंट मीटिंग एवढी लांबली ना की बस. आणि त्यांना मिटींगमध्ये सांगितलेले चेंजेस आजच्या आज करून हवेत.\"\n तुझ्या साहेबाला घड्याळ कळतं ना\n\"सॉरी. उगाच चिडलो तुझ्यावर. पण मग आता काय करायचं\n\"एक काम करा. तुम्ही पुढे व्हा. मुलं तयार होऊन बसलीयेत. हॉटेलमध्ये जायचं ठरल्यावर ती आता घरी जेवणार नाहीत. तासा-दोन तासात माझं काम संपलं तर मी थेट हॉटेललाच येते.\"\nतिने हो म्हणून फोन ठेवला असला तरी कितीही प्रयत्न केला तरीही तिला हॉटेलला येता येणार नव्हतं हे आम्हाला दोघांनाही चांगलंच माहित होतं.\nफोन ठेवल्या ठेवल्या शेंडेफळाने--उर्वी-वय-वर्षं-५-ने-- विचारलं \"काय म्हणाली आई\n आई येणार नाहीये. त्यामुळे हॉटेल कॅन्सल\" उन्मेष रागाने डाफरला.\nहा तिच्यापेक्षा तीनच वर्षांनी मोठा असूनही एवढा आगाऊपणे का वागतो कधीकधी असा नेहमीचा प्रश्न मला पुन्हा पडला. मी लगेच सावरून घेत म्हंटलं. \"असं काही नाहीये. आपण जातोय हॉटेलमध्ये\".\n\" उर्वी चित्कारली. तिला हॉटेलमध्ये जाणं महत्वाचं होतं. कोण येतंय आणि कोण नाही याच्याशी तिला विशेष कर्तव्य नव्हतं.\n\" उन्मेषचं मातृप्रेम नको तेव्हा उफाळलं.\n\"आईशिवाय नाही. आईही येणारे. पण थोडी उशिरा. आईनेच सांगितलंय आपल्याला पुढे व्हायला. ती मागाहून येईल.\"\nउन्मेषला ते विशेष पटल्याचं दिसत नव्हतं पण उर्वीचं तर लक्षच नव्हतं. ती दरवाजाकडे पळालीही होती.\nगाडी पार्क करून हॉटेलमध्ये शिरेपर्यंत ९ वाजून ���ेले होते. शुक्रवार असल्याने गर्दीही चांगलीच होती. पण तरीही २०-२५ मिनिटात म्हणजे गर्दीच्या मानाने लवकरच टेबल मिळालं आम्हाला.\n\" असं विचारल्यावर उर्वी नुसती हसायला लागली.\n\"नाही हं छकुली. आज डोसा नाही. दरवेळी पेपर डोसा मागवतेस आणि निम्मा पण नाही संपवत. आम्हालाच संपवायला लागतो.\n\"आं. मला डोसाच पाहिजे. आज संपवेन मी सगळा. आणि उरला तर आई खाईल.\"\n\"आईने खायचा असेल तर घरी न्यायला लागेल.\" चिरंजीव\n\"गप रे तू... का उगाच तिला त्रास देतोयस हो.. आई येणारे इकडे. तोवर जेवढा जाईल तेवढा डोसा खा तू. उरलेला आई खाईल.\"\nचिरंजीवांसाठी चीज पावभाजी आणि चॉकलेट मिल्कशेक, छकुलीसाठी डोसा आणि स्ट्रॉबेरी आईसक्रीम आणि माझ्यासाठी बिर्याणी आणि पेप्सी मागवून झाल्यावर मी सहजच इकडे तिकडे नजर टाकली. मित्रमैत्रिणी, नवीनच लग्न झालेली कपल्स, काही ठिकाणी नुसतीच कॉलेजची गँग आणि काही ठिकाणी आमच्यासारखे सहकुटुंब आलेले लोकं यांनी हॉटेल नुसतं भरून गेलं होतं.\nथोड्या वेळाने आमची ऑर्डर आमच्या टेबलवर विराजमान झाली. आम्ही सुरुवात करेपर्यंत चिरंजीवांचा पहिला पाव मटकावून झालाही. मी बिर्याणीचा घास घेईपर्यंत पुन्हा छकुलीच्या हसण्याचा आवाज आला.\n\"आता काय झालं ग तुला हसायला पटापटा खायला लागा. मग गार झाला की म्हणशील मला नको म्हणून.\"\nतरी ती हसतच होती.\nआमच्या शेजारच्या टेबलकडे बोट दाखवत ती म्हणाली \"बाबा बघ ना ती कशी खात्ये.\"\nमी त्या दिशेने मी बघायला आणि त्या टेबलवरच्या माणसाने आमच्याकडे बघायला एकच गाठ पडली. मी पटकन तिचा हात खाली केला आणि त्याच्याकडे बघून ओशाळसं हसलो. पण सुदैवाने त्याचं आमच्याकडे लक्ष नव्हतं. तो आमच्यातून आरपार बघत असल्यासारखा कुठेतरी पहात होता.\n\"छकुली, अशी बोटं नाही दाखवायची कोणाकडे... किती वेळा सांगितलंय तुला..... कोणीही कसंही जेवूदे......... आपल्याला काय... तू लक्ष नको देऊ.... चल जेव पटापट.......\" मी जरा ओरडल्यावर उर्वी शांतपणे मान खाली घालून जेवायला लागली.\nतिला शांत बसायला लावल्यावर ती कोणाकडे बघून हसत होती हे पहायचा मोह मला आवरेना. दोन्ही मुलं जेवणात गुंग आहेत असं बघून मी हळूच माझी मान शेजारच्या टेबलाकडे वळवली. माझ्याच वयाचा किंवा माझ्यापेक्षा फार तर २-३ वर्षांनी मोठा असलेला तो मगासचा माणूस, त्याच्याशेजारी एक १०-१२ वर्षांचा मुलगा आणि समोर साधारण आमच्याच चिरंजीव आणि कन्यकेच्या वयाच�� एक मुलगा आणि मुलगी बसले होते. म्हणजे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करणारी आमची सौ एकमेव नव्हती तर. बाकीही बर्‍याच बॉसेसना त्यांच्या हाताखाली काम करणार्‍यांच्या पर्सनल लाईफविषयी विचार करण्याची गरज वाटत नव्हती. माझ्या डोळ्यासमोरून वपुंच्या पार्टनरमधला आगरकरांबरोबरचा संवाद तरळून गेला. तेवढ्यात माझं लक्ष त्या मुलीकडे गेलं. मी उर्वीला ओरडलो खरा पण ती मुलगी खरंच खूप विचित्र जेवत होती. तिने पण पेपर डोसाच मागवला होता बहुतेक. पण तो दहा ठिकाणी सांडला होता.तिचे हात सांबार, चटणीने नुसते माखले होते. चेहर्‍याला ठिकठिकाणी सांबाराचे डाग पडले होते. हळू हळू माझं लक्ष बाकीच्या दोन मुलांकडे गेलं. त्यांचीही परिस्थिती विशेष वेगळी नव्हती. वेगवेगळे पदार्थ मागवून, ते अर्धवट खाऊन टाकून, ठिकठिकाणी सांडून ठेवून त्यांचं मनसोक्त खाणं चाललं होतं. माझ्या मुलांनी असं काही केलं असतं तर मी कसला वैतागलो असतो. हा माणूस यांना काही बोलत कसा नाही म्हणून मी त्याच्याकडे नजर वळवली. बघतो तर उलट तो त्या तिघांकडेही अगदी प्रेमाने बघत होता. काय हवं नको विचारात होता. मधेच कधीतरी तो शून्यात कुठतरी बघे मगाशी माझ्यातून आरपार बघितलं होतं तसा. पण क्षणभरच. पुन्हा त्याच्या डोळ्यातून कौतुक बरसू लागे. मला जरा आश्चर्यच वाटलं त्याचं. अर्थात स्वतः दाढीचे खुंट वाढवून आलेल्या, अगदी मळके म्हणता येणार नाहीत पण अस्वच्छ् कपडे घातलेल्या, विसकटलेल्या केसांच्या गबाळ्या माणसाकडून त्याच्या गबाळ्या मुलांना काही शिस्त लागेल ही अपेक्षा ठेवणं वेडेपणाचंच होतं........ काय हे . काय करत होतो मी . काय करत होतो मी कोण कुठला तो माणूस ज्याच्याबिषयी मला एक अक्षरही माहित नव्हतं त्याला आणि त्याच्या मुलांना मी सरळसरळ गबाळं बनवून टाकलं होतं. क्षणभर ओशाळलो मी. पण खरंच ती मुलं म्हणावीत तर तीही अशीच अस्वच्छ आणि मळक्या कपड्यांमधलीच होती. ज्यांना घालायला धड कपडे नाहीत असे लोकं या असल्या हॉटेलमध्ये येऊन पन्नास रुपयांचा डोसा कसा खाऊ शकतात याबददल मला राहूनराहून कुतूहल वाटत होतं.\n- भाग २ इथे वाचा.\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : एक गोष्ट सांगू\nक्रमश:चे वारे नकोत .. लवकर लवकर टाक पुढचा भाग ... वाचतोय.\nअरे आयुष्यात पहिल्यांदा कधी नव्हे ते कथेसारखं काहीतरी डोक्यात आलं म्हणून लघुकथा लिहायला बसलो तर ती वाढतच ग���ली. पुढचा भाग खूप विस्कळीत आहे. जरा डागडुजी करून उद्या टाकतो.\nकर कर लवकर डागडुजी... आणि खरयं रे हे क्रमश: नको बरं\nपटकन लिही...खरं सांगु का खेकडेगिरी लक्षात घेता पुढे तू काय वळवणार आहेस कथेला ते जरासं ध्यानात येतेयं फिर भी तुम्हारे किबोर्ड का टायपा हुवा जल्दी से पोस्ट करो\nनको रे. . .सलग लिहून टाक. . .क्रमशः असलं पुढे काय लिहणार याचाच भुंगा डोक्यात घुमत राहतो\nतन्वी, करतो नक्की करतो डागडुजी आणि टाकतो पुढचा भाग. आणि ओळखला असलास तरी शेवट प्लीज कोणाला सांगू नकोस हं.. पण मला नाही वाटत शेवट कोणाला ओळखता येईल.. बघू.. उद्या वाचून सांग की तुझ्या डोक्यात पण असंच होतं का\nमनमौजी, सॉरी यार.. सगळ्यांच्या वाटचं सॉरी तुला म्हणून टाकतो. उद्या नक्की टाकतो पुढचा भाग.\nडोसा मस्त झालाय.....कुठे हि काहीही कमी पडलेल नाही....प्रसंग छान उभा राहिलंय....लवकर दुसरा डोसा पाहिजे....\nखरच कोण असेल ती व्यक्तीती त्याची मुल असतील काती त्याची मुल असतील कात्याची बायको अजून जिवंत आहे कात्याची बायको अजून जिवंत आहे काअसेल तर तो शून्यात का नजर लावून बसलाय\nआभार सागर.. सगळी उत्तरं उद्याच्या भागात..\nएवढच सांगतो, मी वाट पहातोय...\n) ना वाट बघायला लावणे फार आवडतं कारे तुम्हा लेखक लोकाना क्रमश: आम्ही नही विकत घेणार तुझ म्याग्झीन जर असा क्रमश: करशील तर.. जा बुआ.\nआनंद, आज येतोय दुसरा भाग.\nअमित आणि सगळ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांच्या भा.पो. पण उगाच काहीतरी खरडण्यापेक्षा डोक्यात असलेल्या कल्पनेला थोडंस व्यवस्थित शब्दात मांडण्यासाठी थोडा वेळ लागतोय. पण नक्की सांगतो की आज भाग २ येणार. नक्की.\n का शिवी देताय राव..\nअंदाज आलाय थोडा थोडा...... :)\n:) .. बहुतेक तरी सगळ्यांचे अंदाज खोटे ठरतील अशी मला खात्री आहे. (पण पहिलाच प्रयत्न असल्याने १००% खात्री नाही देऊ शकत :) )\nआभार माऊ. आणि ब्लॉगवर स्वागत.. \nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nयमाबाईंच्या आत्मचरित्रातील काही पानं \nडोसा : भाग ३ (अंतिम)\nडोसा : भाग २\nडोसा : भाग १\nबोंब-ए-मराठी : अर्थात आझाद-ए-हिंदी - भाग २\nतो आणि मी (आणि तीही)\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/mango-menia-recipe-show-pakkruti-competition-42489", "date_download": "2018-12-14T20:22:52Z", "digest": "sha1:T3M6QNPEUP2TBW6G6LDFGXSPOVBBNFNZ", "length": 15322, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "mango menia recipe show & pakkruti competition मॅंगाे मेनिया रेसिपी शो आणि पाककृती स्पर्धा आज | eSakal", "raw_content": "\nमॅंगाे मेनिया रेसिपी शो आणि पाककृती स्पर्धा आज\nशुक्रवार, 28 एप्रिल 2017\n‘मधुरांगण’चे सभासद व्हा आणि मिळवा ‘सुरक्षित अंतर ठेवा’ नाटकाच्या प्रवेशिका\nपुणे - आंबाप्रेमी पुणेकरांसाठी ‘सकाळ मधुरांगण’ने प्रसिद्ध शेफ प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘मॅंगो मेनिया रेसिपी शो’ व आंब्याच्या पाककृतींच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी ७ वाजता राजाराम पूल परिसरातील मॅजेंटा लॉन्स येथे होणाऱ्या या शोमध्ये शेफ प्रसाद ‘मधुरांगण’ सभासद व ‘सकाळ’च्या वाचकांना मॅंगो फज, मॅंगो स्मुदी, मॅंगो सालसा, थाई मॅंगो सलाड, कैरस/सासम, असे वैविध्यपूर्ण पदार्थ तयार करायला शिकविणार आहेत.\n‘मधुरांगण’चे सभासद व्हा आणि मिळवा ‘सुरक्षित अंतर ठेवा’ नाटकाच्या प्रवेशिका\nपुणे - आंबाप्रेमी पुणेकरांसाठी ‘सकाळ मधुरांगण’ने प्रसिद्ध शेफ प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘मॅंगो मेनिया रेसिपी शो’ व आंब्याच्या पाककृतींच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी ७ वाजता राजाराम पूल परिसरातील मॅजेंटा लॉन्स येथे होणाऱ्या या शोमध्ये शेफ प्रसाद ‘मधुरांगण’ सभासद व ‘सकाळ’च्या वाचकांना मॅंगो फज, मॅंगो स्मुदी, मॅंगो सालसा, थाई मॅंगो सलाड, कैरस/सासम, असे वैविध्यपूर्ण पदार्थ तयार करायला शिकविणार आहेत.\nपुणेकरांसाठी खाद्यपदार्थ, ब्रॅंडेड उत्पादने, भातुकलीचे प्रदर्शन, रोबोटिक्‍सची कार्यशाळा, मराठमोळा रॉक बॅंड, आयपीएल स्क्रीनिंग, मुलांसाठी किड्‌स झोन, व्हर्च्युअल गेमिंग, मराठमोळा सेल्फी पॉइंट अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांचा अंतर्भाव फेस्टिव्हलमध्ये करणारे कर्माज पुणेरी फेस्टिव्हल हे या स्पर्धेचे बक्षीस प्रायोजक आहेत. रेसिपी शो विनामूल्य असून, प्रदर्शनाला प्रवेश फी भरावी लागेल. प्रदर्शनाच्या वेळेत ‘मधुरांगण’ची सभासद नोंदणी ‘सकाळ-मधुरांगण’च्या स्टॉलवर शुक्रवारी दुपारी ४ ते रात्री १० व शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत करता येईल.\nपाककृती स्पर्धेच्या विजेत्यांसाठी पारितोषिके\nप्रथम क्रमांक : रु. ४५,००० ची हेलिकॉप्टर राइड- चार व्यक्तींसाठी\nद्वितीय क्रमांक : रु. २२,५०० ची हेलिकॉप्टर राइड- दोन व्यक्तींसाठी\nतृतीय क्रमांक : रु. ११,००० ची हेलिकॉप्टर राइड एका व्यक्तीसाठी\nउत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना आकर्षक वॉल क्‍लॉक\nस्पर्धेचे नियम व अटी\nस्पर्धा विनामूल्य. आंब्यापासून बनवलेला तिखट किंवा गोड पदार्थ सादर करावा.\nस्पर्धेला येताना पदार्थासाठी लागणारा वेळ, साहित्य, खर्च लिहून आणावे. रेसिपी कागदावर फक्त आपला दिलेला नोंदणी क्रमांक मोठ्या अक्षरांत लिहावा.\nपदार्थ फक्‍त २ व्यक्तींना पुरेल इतकाच असावा.\nस्पर्धकांनी सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेमध्ये रेसिपी मांडाव्यात. सायंकाळी ७ नंतर आलेल्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही.\nपरीक्षणाच्यावेळी सजावटीपेक्षा पदार्थाची चव, घटक पदार्थ, कृती व नावीन्यतेला महत्त्व.\nपरीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.\nनावनोंदणीसाठी संपर्क : ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत...\nपैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक\nजुन्नर : पैसे मोजून देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ महिलेची 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार कुसूम धर्माजी तळपे, (वय 65 रा.घाटघर...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nठाण्यात पुन्हा जळीत कांड, शहरात खळबळ\nठाणे : ठाण्यातील पाचपाखाडी आणि लोकमान्यनगर येथे दुचाकी जळीतकांडची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी घोडबदंर येथील पातलीपाडा भागात तीन दुचाकी...\n#WaterIssue पुण्याचे पाणी निम्म्यावर\nपुणे - पुणे शहराला दररोज १२५० एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी...\nघाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मुलीचा डेंगीने मृत्यू\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी तिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/shocking-voting-machine-on-the-road-in-rajasthan/", "date_download": "2018-12-14T19:59:38Z", "digest": "sha1:6X7ZH7SH566P7BUNRJHZLM7MYZSNWQIH", "length": 9692, "nlines": 132, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "धक्कादायक! राजस्थानमध्ये रस्त्यावर सापडलं मतदान यंत्र – थोडक्यात", "raw_content": "\n राजस्थानमध्ये रस्त्यावर सापडलं मतदान यंत्र\nजयपूर|राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर रस्त्यावर मतदान यंत्र सापडल्याचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.\nमतदान यंत्राच्या बाबत विविध राजकीय पक्षांच्या मनात संशय असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे.\nया गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे निवडणूक आयोगाने अब्दुल रफीक आणि नवल सिंह पटवारी या दोन निवडणूक अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं आहे.\nदरम्यान, राखीव असलेले मतदान यंत्र ट्रकमधून रस्त्यावर पडले असावेत, असा अंदाज जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी वर्तवला आहे.\n-विराट कोहली मैदानात नृत्य करतो तेव्हा..\n-योगी आदित्यनाथ हे तर अंगठाछाप- असदुद्दीन ओवैसी\n“मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”\n-चोपडा पोलीस निरीक्षक मारहाण प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची बदली\nआम्ही दत्तकाच्या जोरावर घर चालवत नाही; शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री...\nराजस्थान,मध्य प्रदेशात आम्ही चांगला लढा ...\n…अन् हाती धुपाटणं आलं\n“2019 च्या निवडणुकीत भाजपचा पराभव...\nजनता मग्रुरी सहन करणार नाही; शरद पवारांच...\nमुख्यमंत्री वसुंधरा राज�� स्वतः सावरल्या;...\nही तीन राज्ये वाढवणार का नरेंद्र मोदींचं...\nराजस्थानही भाजपच्या हातून जाणार\nवसुंधरा जाड झालीय म्हणणाऱ्या शरद यादवांव...\n‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत,...\nराजस्थानच्या निकालाबद्दल रामदास आठवलेंचं...\nआता मी बघतो किती लोक वाचतात; नरेंद्र मोद...\nविराट कोहली मैदानात नृत्य करतो तेव्हा..\nराहुल गांधींची ‘ती’ मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार…\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=22&Itemid=157&limitstart=1", "date_download": "2018-12-14T19:45:52Z", "digest": "sha1:PVPTZE3F2FEKEXDFDWSXK7GAK5T52KGH", "length": 6057, "nlines": 51, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "बुद्ध व बुद्धधर्म", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » इतर साहित्य » बुद्ध व बुद्धधर्म\nबौद्ध धर्म हा विषय अत्यंत विस्तृत; या छोटया पुस्तकांत त्याचा अत्यंत अल्प असा सारांशच येणार व तो कांही स्थलीं दुर्बोध राहाणारच. तरी पण ग्रंथकर्त्यानें सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा मोठया कुशलतेनें संग्रह केला आहे व त्या होईल तेवढया सुगम करून वाचकापुढें मांडल्या आहेत. व कांहीं कांहीं गोष्टींत तर बौद्ध धर्माच्या स्वरूपाची कल्पना या लहानशा पुस्तकाच्या द्वारें जशी येईल तशी पाश्चात्यांनीं लिहिलेल्या मोठमोठया ग्रंथांच्या वाचनानेंहि येणार नाही. असें जरी आहे तरी हें पुस्तक पडलें अत्यंत अल्पच. याच्या वाचकांस बौद्ध धर्माविषयींच्या पुष्कळ गोष्टी अज्ञात व अस्पष्ट राहाणारच त्यांच्या मनांत जी जिज्ञासा उत्पन्न होईल ती तृप्त करण्याकरितां प्रो. धर्मानंद अधिक विस्तृत ग्रंथ लवकरच लिहितील अशी मला आशा आहे. पण याहूनहि उत्तम गोष्ट ह्मणजे वाचकांनी प्रो. धर्मानंदांसारखा सर्वस्वी योग्य मध्यस्थ शिक्षक मिळत असला, तरीहि पण दुसर्‍याच्या ओंजळीतनें पाणी न पितां स्वत: पालिभाषेचें ज्ञान प्राप्त करून घेऊन बौद्ध धर्माचें ज्ञान प्रत्यक्ष करून घ्यावें ही होय. आमच्या युनिव्हर्सिटीच्या आभ्यासक्रमांत पालिभाषेचा अंतर्भाव आतां झालेलाच आहे. तेव्हां या भाषेचें अध्ययन करण्यास सुरवात करावी ह्मणून मी आमच्या तरूण मंडळीला आग्रहाची विनंति करितों. व आशा रीतीनें, विचारास पटणारा आत्मविजय हा ज्याचा पाया व सार्वत्रिक व अप्रतिहत प्रेमभाव हा त्याचा कळस आशा कल्याणप्रद बौद्ध धर्माचें ज्ञान आमच्या देशांत वाढून, प्रो. धर्मानंद ह्मणतात त्याप्रमाणें “ ह्या रत्नाचा उज्वल प्रकाश आमच्या अंतकरणावर पडून आमचें अज्ञान नष्ट होईल, आमच्यांतील भेदभाव आह्मी विसरून जाऊं, व पुन: मनुष्यजातीचे हित साधण्यास समर्थ होऊं अशी आशा १आहे.”\n(१ पृष्ठ २४ पहा)\nमुंबई, ता.४ एप्रिल १९१०.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nसंघ भाग १ ला\nसंघ भाग २ रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-43631968", "date_download": "2018-12-14T20:56:57Z", "digest": "sha1:UPPXXBLQ3LPRIP27LTI7UIMSCU2C2EVJ", "length": 17210, "nlines": 136, "source_domain": "www.bbc.com", "title": "कॉमनवेल्थ गेम्स : खेळाडूंसाठी 1 लाख काँडोमची व्यवस्था - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nकॉमनवेल्थ गेम्स : खेळाडूंसाठी 1 लाख काँडोमची व्यवस्था\nरेहान फजल बीबीसी प्रतिनिधी, गोल्ड कोस्ट\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\n4 ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट या शहरात इतिहास रचला जाणार आहे. या दशकातील सर्वांत मोठ्या क्रीडा उत्सवासाठी शहर सजलेलं आहे.\nगोल्ड कोस्ट 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राष्ट्रकुलातल्या 71 देशांतले 6600पेक्षा जास्त जण सहभागी झाले आहेत. यामध्ये खेळाडूंसह आलेल्या त्या त्या देशातल्या विविध अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे.\nगोल्ड कोस्ट शहरातलं खरं आकर्षण आहे ती म्हणजे इथली 322 मीटर उंचीची क्यू-1 स्काई पॉईंट ही इमारत. ही जगातली सहाव्या क्रमांकाची सर्वांत उंच रहिवासी इमारत आहेत. कडक सुरक्षा यंत्रणा पार करून तुम्ही जेव्हा या इमारतीत प्रवेश करता तेव्हा 77व्या मजल्यावर लिफ्टनं पोहचण्यासाठी फक्त 43 सेकंद लागतात.\nअर्थात तिथं पोहोचताना तुमच्या कानाला दडे बसलेले असतात आणि तुमचा रक्तदाब वाढलेला असतो. आणि जेव्हा तुम्ही खाली पाहाता तेव्हा तुमचे डोळे विस्फारले जातात.\nसंतापलेल्या दलितांची आंदोलनं ठरणार मोदी आणि संघासाठी डोकेदुखी\nनेल्सन मंडेलांना कडकडून मिठी मारणारी ती महिला कोण\nग्राउंड रिपोर्ट : जिथं दलित असाल तर डिस्पोजेबल कपमधून दिला जातो चहा\n360 डिग्रीमध्ये जेव्हा तुम्ही पूर्ण शहर पाहतात तेव्हा पूर्ण शहराचं दृश्य पाहून तुम्ही मंत्रमुग्ध होऊन जाता. एकीकडे प्रशांत महासागराचे निळंशार पाणी आणि दुसरीकडे गोल्ड कोस्टमधल्या एकापेक्षा एक गगनचुंबी इमारती. या विहंगम दृश्यामुळे तुम्ही या शहराच्या प्रेमात पडता.\nदुबईतली बुर्ज खलिफा, अमेरिकेतली वन वर्ल्ड सेंटर, मलेशियातली पेट्रोनस टॉवर आणि अमेरिकेतल्या एंपायर स्टेट बिल्डिंगनंतर स्काय पॉइंट ही जगातली सर्वांत उंच रहिवाशी इमातर आहे.\nतुम्ही या इमारतीत काचांनी घेरलेले असता. पण इथं तुमचे पाय लटपटू लागतात आणि तुमचे हात रेलिंगला पकडण्यासाठी सरसावतात. इथं खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था आहे. या इमारतीमध्ये 78 मजले आहेत. पण शेवटचा मजला पाहण्यासाठी खुला करण्यात आलेला नाही.\nइथं खासगी पार्ट्या आणि खासगी समारंभ आयोजित केले जातात. 1998ला या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. ही इमारत बांधून पूर्ण होण्यासाठी 7 वर्षं लागली. 2005ला या इमारतीचं उद्घाटन झालं. या इमारतीच्या 77 व्या मजल्यावर पोहोचण्यासाठी 25 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास 1200 रुपयांचे तिकीट घ्यावं लागतं.\nभारतीय बॉक्सिंगपटूंची डोप टेस्ट\nदोन दिवसांपूर्वी भारतीय खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असलेल्या अपार्टमेंटबाहेर सीरिंज सापडल्यानंतर भारताच्या काही बॉक्सिंगपटूंची डोपिंग टेस्ट घेण्यात आली. भारतानं या सीरिंजचा भारतीय खेळाडूंशी संबंध नाही, असा खुलासा केला आहे.\nपरंतु राष्ट्रकुल फेडरेशनचे प्रमुख डेव्हिड ग्वेवनबर्ग यांनी 4 भारतीय खेळाडूंच्या लघवीची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी सिरिंज मिळाले होते तेथून या खेळाडूंचं निवासस्थान अगदी जवळ होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतर भारतीय बॉक्सिंगपटूंची ही चाचणी घेतली जाणार आहे.\nया सीरिंजीची तपासणी सुरू असून लवकरच अहवाल येणार आहे. पण भारतीय पथकानं ही तपासणी नेहमीची प्रक्रिया असून याचा सीरिंजशी काही संबंध नाही, असा खुलासा केला आहे.\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट साम्राज्यावरचा सूर्य मावळतो तेव्हा...\nस्टीव्हन स्मिथ : कोण होतास तू, काय झालास तू...\nया प्रकरणामुळे अस्वस्थ झालेले भारतीय शेफ डे मिशन विक्रम सिसोदिया यांनी खेलग्राममध्ये उपस्थित सर्व खेळाडूंची बैठक घेतली. देशाची बदनामी होईल, असं कोणतही कृत्य करू नये, अशा सूचना त्यांनी दिली आहेत.\nकसं आहे गोल्ड कोस्टमधील खेलग्राम\nदिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी जेवढं मोठं खेलग्राम होतं तेवढं मोठं हे खेलग्राम नाही. इथं खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी 1, 2 आणि 3 बेडरूमच्या 1257 अपार्टमेंट बनवण्यात आल्या आहेत. इथं 6500 जणांची राहण्याची सुविधा करण्यात आली आहे. हे ��ेलग्राम 29 हेक्टर इतक्या जागेवर पसरलं आहे.\nखेळाडूंच्या सुविधेसाठी इथं 24 तास कार्यरत असलेले हॉस्पिटल आहे. याशिवाय इथं अत्याधुनिक जीम आणि फिजिओथेरपिस्ट आहेत. जगभरातून आलेल्या खेळाडूंसाठी तब्बल 1 लाख काँडोमची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. म्हणजे एका खेळाडूला सरासरी 16 काँडोम मिळणार आहेत.\nखेळग्रामला लागूनच हेअर सलून आणि ब्युटी पार्लरची सुविधा सुद्धा आहे.\nआम्ही जेव्हा इथं पोहचलो तेव्हा भारतीय खेळाडू नैना जेम्स फेशियल करून घेत होती. इथं बाजूला असलेल्या ज्यूस बारमध्ये बरेच भारतीय आणि कॅनडातल्या खेळाडूंची गर्दी दिसत होती.\nजेवणासाठी मोठा डायनिंग हॉल असून तिथं जगातली सर्व व्यंजन मिळण्याची व्यवस्था आहे. सुरुवातीला इथं भारतीय जेवण नव्हतं. यावर तक्रार झाल्यानंतर भारतीय जेवणाची व्यवस्था करण्यात आली.\nभारतीय संघाला स्वयंपाकी आणण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. स्वच्छता कर्मचाऱ्यांना दररोज 3,400 चादरी, बेडशीट आणि पिलो कव्हर बदलण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.\nअंदाज असा आहे की या स्पर्धेमुळे क्विन्सलँडच्या अर्थव्यवस्थमध्ये 2 अब्ज डॉलर आणि गोल्ड कोस्टच्या अर्थव्यवस्थेमध्ये 1 अब्ज 70 कोटी डॉलरची गुंतवणूक झाली आहे. आतापर्यंत 16 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. स्पर्धा संपल्यानंतर हे फ्लॅट नागरिकांना विकले जाणार आहेत.\nअसाही अंदाज आहे की इथं आलेल्या 3500 पत्रकारांकडून 1 लाखांवर बातम्या प्रसिद्ध होतील.\nखेळाडूंचं ठीक आहे, जर्सी का रिटायर होते\nमहंमद अली का होते शतकातील सर्वोत्तम खेळाडू\nसंजय मांजरेकर परफेक्शनचं 'वेड' असणारा माणूस\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nअशोक गेहलोत यांचं नाव ठरवायला राहुल गांधींना एवढा वेळ का लागला\nपोलंडमधील जागतिक हवामान बदल परिषद तोडग्याविनाच संपणार\nसायना नेहवाल आणि पी. कश्यप विवाहबंधनात अडकले\n'वर्णद्वेष्ट्या' गांधीजींचा पुतळा घानाच्या विद्यापीठातून हटवला\nप्रियांका गांधी काँग्रेसच्या सक्रिय राजकारणात येणार का\nचंद्रपुरात बिबट्याचे हल्ले सुरूच, बौद्ध भिक्कूंनंतर आता महिला ठार\nरफाल विमान प्रकरणात मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट\nपॉर्नच्या व्यसनातून बाहेर पडलेल���या तरुणाची कहाणी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/deepika-padukone-seen-bold-look-first-time-her-marriage-photo-viral-158806", "date_download": "2018-12-14T20:17:48Z", "digest": "sha1:J2RAGUCF5P47B3PY2S2E7ISJ42WKXXLY", "length": 11947, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deepika Padukone seen in bold look for the first time since her marriage is the photo of Viral लग्नानंतर दीपिकाचा 'हा' बोल्ड फोटो होतोय व्हायरल | eSakal", "raw_content": "\nलग्नानंतर दीपिकाचा 'हा' बोल्ड फोटो होतोय व्हायरल\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nदीपिकाचा हा नवा लूक जीक्यू या फॅशन मॅगझिनमधील असून या मॅगझिनच्या नवीन अंकासाठी तिने हे फोटोशूट केले आहे. या प्रत्येक फोटोमध्ये दीपिकाचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. हा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनही शेअर केला आहे.\nमुंबई- लग्नबंधनात अडकल्यानंतर 5 दिवसांनी दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची जितक्या आतुरतेने फॅन्स वाट पाहत होते तितकीच उत्कंठा बॉलीवुडच्या कलाकारांनाही होती. दीपिकाच्या लग्नाचे फोटोंची जादू सोशल मीडियावर संपत नाही तोपर्यंत दीपिकाचा हॉट अंदाज समोर आला आहे.\nदीपिकाचा हा नवा लूक जीक्यू या फॅशन मॅगझिनमधील असून या मॅगझिनच्या नवीन अंकासाठी तिने हे फोटोशूट केले आहे. या प्रत्येक फोटोमध्ये दीपिकाचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. हा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनही शेअर केला आहे.\nलग्नानंतर दीपिकाचा हॉट अंदाजातले फोटो पाहून सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी तिला खूप सारे लाईक्स आणि कमेंटस दिल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोशूटमधला दीपिकाचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.\nव्हिडिओ कॉल करुन तरुणीला गुप्तांग दाखवण्याचा प्रयत्न\nमुंबईः एका युवतीला व्हिडिओ कॉल करून गुप्तांग दाखवण्याचा प्रयत्न करणाऱया युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. फय्याज अहमद (वय 26) असे संशयित आरोपीचे नाव...\n\"सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2018' आजपासून\nपुणे - एकाच छताखाली अगदी कारपासून चप्पलपर्यंत आणि फर्निचरपासून कुकरच्या शिट्टीपर्यंत पाहिजे ती वस्तू मिळणार असेल, तर खऱ्या अर्थाने शॉपिंगचा आनंद घेता...\nमनसोक्त शॉपिंगचा आनंद घ्या \nपुण��� - हिवाळ्यात शॉपिंगचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. कारण, \"सकाळ माध्यम समूहा'ने \"सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2018'चे कर्वेनगर येथील पंडित...\n‘हेल्मेट लेडी’ जोपासतेय जनजागृतीचा वसा\nपोलिसांनी दंड केला म्हणून हेल्मेट विकत घेणाऱ्या लिझा सदान्हा. त्यानंतर हेल्मेट घालून त्यांनी स्वत:चे फोटो काढले. ते सोशल मीडियावर टाकले. हळूहळू ही...\nपूर्वाग्रही ते सार्वत्रिक ः डिझाईनचा प्रवास (आश्विनी देशपांडे)\nडिझायनर्स मंडळींनी दूरदृष्टीच्या अभावानं सार्वजनिक क्षेत्रात काही अतिशय महत्त्वाचे पूर्वग्रहदूषित निर्णय घेतलेले आहेत. ते अक्षरशः लाजिरवाणे आहेत....\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/municipal-administration-responsible-for-swine-flu-dengue-1765219/", "date_download": "2018-12-14T19:41:36Z", "digest": "sha1:CFZL2L4UEOHVJF5COASNOYSKSKEW7EDG", "length": 14585, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "municipal administration responsible for swine flu, dengue | स्वाइन फ्लू, डेंग्यूच्या साथीला पालिका प्रशासन जबाबदार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nस्वाइन फ्लू, डेंग्यूच्या साथीला पालिका प्रशासन जबाबदार\nस्वाइन फ्लू, डेंग्यूच्या साथीला पालिका प्रशासन जबाबदार\nपालिकेच्या शाळेत शौचालयालगत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तर रुग्णालयात प���रचंड अस्वच्छता. डॉक्टरचा पत्ता नाही.\nमहापौर रंजना भानसी यांचा आरोप\nपालिकेच्या शाळेत शौचालयालगत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तर रुग्णालयात प्रचंड अस्वच्छता. डॉक्टरचा पत्ता नाही. शाळा आणि रुग्णालयाची दुरवस्था मांडत शहरात पसरलेल्या स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि तापाच्या साथीला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप महापौर रंजना भानसी यांनी केला.\nसत्ताधारी भाजपच्यावतीने गुरुवारी ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात आला. त्या अंतर्गत महापौरांनी प्रभाग क्रमांक १९ आणि २२ मधील पालिका शाळा, दवाखाना, रुग्णालयासह रस्त्यांची पाहणी करून स्थानिक नगरसेवक, नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. पाहणीदरम्यान निदर्शनास आलेली स्थिती पत्रकार परिषदेत मांडत महापौरांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर शरसंधान साधले. शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यू, तापाच्या आजाराने थैमान घातले आहे. साथीच्या आजारांनी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असताना सत्ताधारी\n‘भाजप’ आणि पालिका प्रशासन ठोस उपाय योजना करीत नसल्याची तोफ डागत विरोधी शिवसेनेने ‘दत्तक पित्या’च्या नावाने निवेदन देत खोचक मागणी केली होती.\nविरोधी शिवसेनेने ‘दत्तक पित्या’च्या नावाने निवेदन देत खोचक मागणी केली होती. पालिकेच्या शाळा, रुग्णालयात स्वच्छता राखण्याची दक्षता घेतली जात नाही. पालिका रुग्णालयाच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य अन् दरुगधी पसरलेली होती. तिथे डॉक्टरचा पत्ता नव्हता. खिडक्याची तावदाने तुटलेली होती. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे कर्तव्यदक्ष असल्याचे सांगितले जाते. परंतु, त्यांचा आरोग्य विभागावर अंकुश नाही. साथीच्या आजारांनी नागरिक हैराण झाले असून आयुक्तांनी आरोग्य विभागाला जाब विचारायला हवा, असेही महापौरांनी सांगितले.\n‘पालिका रुग्णालयात २४ तास सेवा द्या’\nस्वाइन फ्लू, डेंग्यूसारखे आजार बळावत असताना पालिका प्रशासनाची शहरवासीयांना २४ तास सेवा देण्याची जबाबदारी आहे. पालिकेच्या सर्व विभागातील रुग्णालयांमध्ये तशी व्यवस्था करावी, असे निर्देश महापौर रंजना भानसी यांनी दिले. महापौराच्या दौऱ्यावेळी मुख्यालयासह नाशिकरोड विभागातील अनेक अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्याची गंभीर दखल घेण्यात आली असून उपस्थित न राहणाऱ्यांना नोटीस बजावली जाणार असल���याचे भानसी यांनी स्पष्ट केले.\nशनिवारी ‘वॉक विथ कमिशनर’\n‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत महापौरांनी प्रशासनाला जबाबदार धरले असताना याच दिवशी महापालिकेने आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम शनिवारी होणार असल्याचे जाहीर झाले. शनिवारी सकाळी साडे सहा वाजता पंचवटीतील तपोवन रस्त्यावरील श्री शर्वायेश्वर महादेव मंदिराजवळ हा उपक्रम होणार आहे. नागरिकांनी आपल्या अडचणी, शहर विकासाच्या दृष्टीने उपाय योजना आदींबाबत लेखी स्वरुपात उपक्रमस्थळी माहिती द्यावी. त्यानुसार टोकन क्रमांक देऊन नागरिकांना आयुक्तांसमोर आपले म्हणणे मांडता येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/beds/double-bed+beds-price-list.html", "date_download": "2018-12-14T19:39:11Z", "digest": "sha1:GN7DQGPYVQPFM57RAZVJ3CWPJUYLKMKW", "length": 19905, "nlines": 425, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "डबले बेड बेड्स किंमत India मध्ये 15 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्��,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nडबले बेड बेड्स Indiaकिंमत\nIndia 2018 डबले बेड बेड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nडबले बेड बेड्स दर India मध्ये 15 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 88 एकूण डबले बेड बेड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन ऑगस्ट मासिके सॉलिड वूड किंग सिझे बेड विथ स्टोरेज इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Shopclues, Naaptol, Snapdeal, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी डबले बेड बेड्स\nकिंमत डबले बेड बेड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन रिव्हिएरा फ्रेंच ओक वूड किंग सिझे बेड विथ स्टोरेज बी एवोक Rs. 89,990 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.17,624 येथे आपल्याला कसा रिओ किंग सिझे बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. फॅब होमी डबले बेड Beds Price List, आपणो राजस्थान डबले बेड Beds Price List, अल्मवुड डबले बेड Beds Price List, इंटेक्स डबले बेड Beds Price List, इतर डबले बेड Beds Price List\nदर्शवत आहे 88 उत्पादने\nशीर्ष 10डबले बेड बेड्स\nक्षम्य सॉलिड वूड किंग सिझे बेड इन हनी ओक फिनिश विथ मुद्रमार्क\nहिल्डा बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nकसा रिओ सॉलिड वूड किंग सिझे बेड विथ स्टोरेज इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nमेक्सिको सॉलिड वूड किंग सिझे बेड इन नातूरळ फिनिश बी उडवर्थ\nसॅन जुआन किंग सिझे बेड विथ बेड सीडी टेबल्स इन हनी ओक फिनिश बी उडवर्थ\nलिमा सॉलिड वूड किंग सिझे बेड इन एस्प्रेसो वॉलनट फिनिश बी उडवर्थ\nडाउनिंग ग्रान्दे सॉलिड वूड स्लटंटेड दिलूक्सने किंग सिझे बेड इन एस्प्रेसो वॉलनट बी उडवर्थ\nनेपियर सॉलिड वूड किंग सिझे बेड इन नातूरळ फिनिश बी आंबेर्विल्ले\nअलींचंते सॉलिड वूड किंग सिझे बेड इन नातूरळ शीशम फिनिश बी उडवर्थ\nपरिसो किंग बेड इन वॉलनट कॉलवर बी U & I फुर्नितुरे\nडेबोना किंग बेड विथ तवॊ बेड सीडी टेबल्स इन ब्राउन कॉलवर बी U & I फुर्नितुरे\nहवाना किंग सिझे बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nरोडिओ सॉलिड वूड किंग बेड इन ब्राउन कॉलवर बी आशियाई आर्टस्\nगुआतेमाला सॉलिड वूड किंग सिझे बेड विथ स्टोरेज इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nकसा मदेरा किंग सिझे बेड विथ स्टोरेज इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nसाओ लुईस सॉलिड वूड किंग सिझे बेड इन हनी ओक फिनिश बी उडवर्थ\nविप्र सॉलिड वूड किंग सिझे बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश विथ मुद्रमार्क\nबार्सिलोना सॉलिड वूड किंग सिझे बेड विथ स्टोरेज इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nकायेने किंग सिझे स्टोरेज बेड इन पर्ससीन महोगनी फिनिश बी उडवर्थ\nकसा रिओ सॉलिड वूड किंग सिझे बेड इन हनी ओक फिनिश बी उडवर्थ\nब्युनोस सॉलिड वूड किंग सिझे बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nकसा ब्लॅक सॉलिड वूड किंग सिझे बेड विथ स्टोरेज इन हनी ओक फिनिश बी उडवर्थ\nमेक्सिको सॉलिड वूड किंग सिझे बेड विथ स्टोरेज इन हनी ओक फिनिश बी उडवर्थ\nतिजुआना सॉलिड वूड किंग सिझे बेड विथ स्टोरेज इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/video-story-158838", "date_download": "2018-12-14T21:04:18Z", "digest": "sha1:O6G5CZDKOJXVH6MID2OOQ3VDP2XNDN5D", "length": 7695, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "mahishmati thali in pune भव्य दिव्य माहिष्मती थाळी ठरतेय आकर्षण | eSakal", "raw_content": "\nभव्य दिव्य माहिष्मती थाळी ठरतेय आकर्षण\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nमाहिष्मती थाळी सध्या चर्चेचा विषय ठरतेय\nVideo of माहिष्मती थाळी सध्या चर्चेचा विषय ठरतेय\nपुणे तिथे काय उणे असं कायमच म्हटलं जातं, याच खवय्यांच्या पुण्यात आता सरपंच, बाहुबली थाळीनंतर आता माहिष्मती थाळी सध्या चर्चेचा विषय ठरतेय, स्टार्टर्सपासून ते पराठे आणि पंजाबी भाज्यांपासून ते लस्सीपर्यंत असे ३० हुन अधिक पदार्थ या थाळीत मिळताहेत, माहिष्मतीच्या साम्राज्याप्रमाणे ही भव्य दिव्य थाळी सध्या आकर्षणाचा विषय ठरलीय, चला तर या माहिष्मती थाळीचा आस्वाद घेऊया.\nपुणे तिथे काय उणे असं कायमच म्हटलं जातं, याच खवय्यांच्या पुण्यात आता सरपंच, बाहुबली थाळीनंतर आता माहिष्मती थाळी सध्या चर्चेचा विषय ठरतेय, स्टार्टर्सपासून ते पराठे आणि पंजाबी भाज्यांपासून ते लस्सीपर्यंत असे ३० हुन अधिक पदार्थ या थाळीत मिळताहेत, माहिष्मतीच्या साम्राज्याप्रमाणे ही भव्य दिव्य थाळी सध्या आकर्षणाचा विषय ठरलीय, चला तर या माहिष्मती थाळीचा आस्वाद घेऊया.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bollywood-has-stopped-giving-me-role-i-started-speaking-out-against-narendra-modi-says-prakash-raj-latest-updates/", "date_download": "2018-12-14T19:26:12Z", "digest": "sha1:ZKK57MKK62OGGEDCTZXTHMZ75CBS2E23", "length": 6921, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदींविरोधात बोलल्यामुळे बॉलीवूडच्या ऑफर्स मिळणं बंद झालं- प्रकाश राज", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदींविरोधात बोलल्यामुळे बॉलीवूडच्या ऑफर्स मिळणं बंद झालं- प्रकाश राज\nमुंबई: पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचा एककलमी अजेंडा हाती घेतलेले अभिनेते प्रकाश राज यांनी आता चक्क बॉलीवूडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं आहे. पंतप्रधान मोदींवर टीका करायला लागल्यापासून बॉलीवूडनं मला चित्रपटाच्या ऑफर्स देणं थांबवलं, असा गौप्यस्फोट अभिनेते प्रकाश राज यांनी केला आहे. जेव्हापासून मी मोदी आणि भाजपच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केलीय, तेव्हापासून मला बॉलीवूडमधून चित्रपट मिळत नसल्याचा आरोप ‘द प्रिंट’शी बोलताना प्रकाश राज यांनी केला.\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’,…\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nनेमकं काय म्हणणं आहे प्रकाश राज याचं \n‘गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मी पहिल्यांदा पंतप्रधान मोदींविरोधात भूमिका घेतली होती. तेव्हापासून मला बॉलीवूडनं बाजूला टाकलंय. दक्षिण भारतात कोणतीही समस्या नाही. मात्र बॉलीवूडमधून चित्रपटाच्या ऑफर येणं बंद झालंय, गौरी लंकेश प्रश्न विचारत होत्या. त्यांची हत्या करण्यात आली, तेव्हापासून मी स्वत:लाच दोषी मानू लागलो. लंकेश यांच्या संघर्षात आपण त्यांना एकटं सोडलं होतं का याबद्दल मी जितके प्रश्न विचारतो, तितके मला गप्प करण्याचे प्रयत्न होतात. मला धमक्या दिल्या जातात आणि हे भाजपाकडून केलं जातंय.\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित शाहांचा हल्लाबोल\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nकाय आहे नेमकी राफेल डील \nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nटीम महाराष्ट्र देशा : पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधींवर…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\n; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची…\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/nasik-on-web/", "date_download": "2018-12-14T19:37:50Z", "digest": "sha1:5U7AJFB2Y42DKNWUISIZE3IQI27YLGI7", "length": 14431, "nlines": 113, "source_domain": "nashikonweb.com", "title": "nasik on web - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nदेशातील पहिली आंब्याची कंसायमेंट लासलगाव येथून प्रक्रिया होऊन ऑस्ट्रेलियाला\nPosted By: admin 0 Comment Mango Export From Lasalgoan, nashik lasalgav, NASHIK LATEST NEWS, nashik news, nashik on web, nashik online, nashik weather, nasik on web, अँग्रो सर्च, आंब्याची निर्यात सुरु, कृषी उत्पादन संशोधन केंद्र, केशर, दशरा, देशातील पहिली निर्यात, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, बेंगणपल्ली, भाभा अणु संशोधन केंद्र, लंगडा, लासलगाव बाजार समिती, लासलगाव येथून आंबे निर्यात, हापूस\nयावर्षी होणार १०० टन आंब्यांची निर्यात लासलगाव येथून प्रमाणे आंब्याची निर्यात सुरु झाली. वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणार्‍या आंब्याची युरोप, अमेरिका नंतर आता\nस्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर\nनाशिक : पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतील स्वच्छ शहर अभियानांतर्गत नाशिक शहराला १५१ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ४३४ शहरांचा\n…तर मानव आपले अस्तित्व गमावून बसेल : कॉ. शिरीष मेढी\nPosted By: admin 0 Comment kamgar din, maharashtra day, nashik news, nashik on web, nasik on web, कामगार मेळावा, कॉ. शिरीष मेढी, जागतिक कामगार दिन, नाशिक, पर्यावरण अभ्यासक, भांडवलशाही, भारतीय ट्रेड युनियन केंद्र, संयुक्त महाराष्ट्र दिन\nपर्यावरणीय विनाश इतक्या टोकाला पोहचला आहे की, पुढील काही दशकात मानव जातीचा मोठा भाग म्हणजे ८०% पर्यंत मानव आपले अस्तित्व गमावून बसेल असे प्रसिध्द\nतब्बल १३ दिवसानंतर लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरु\nलासलगाव बाजारसमिती मधील कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला रोख स्वरूपाय देयके द्यावी ही मागणी मान्य केली असून तब्बल १३ दिवस ठप्प असलेले कांद्याचे खरेदी विक्री\n#BreakingNews: उत्तमनगर कुत्र्याचा नागरिकांवर हल्ला ६ गंभीर जखमी (video)\nनवीन नाशिक अर्थात सिडको भागात असलेल्या नागरी वस्तीत उतम नगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिक आणि लहान अश्या २५ ते ३० जनांवर हल्ला केला आहे.\nअल्पवायीन संशयितांकडून एक लाखाच्या ११ सायकल्स जप्त\nनाशिक : शहरातील शाळांच्या आवारातून महागड्या सायकल्स पळवणाऱ्या दोघा अल्पवायीन मुलांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख पेक्षा जास्त किंमत असलेल्या ११ महागड्या\nजिल्हा बँकेच्या शाखेत वीज बिल भरू नका\nमहावितरणचे नाशिक जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आवाहन नाशिक:महावितरण व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात वीज बिल भरणा प्रक्रियेबाबत झालेल्या करारनाम्यातील अटींचे बँकेकडून उल्लंघन झाले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी\nबुद्धिबळ : राज्य स्पर्धेसाठी ५ मे रोजी निवड चाचणी स्पर्धा\nनाशिक ः अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या संलग्नतेने नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना व श्रेया चेस अॅकॅडमीतर्फे (एनडीसीए) ५ मे\nसायकलिंग प्रशिक्षण शिबिरास नाशिककरांचा प्रतिसाद\nPosted By: admin 0 Comment free cycling trining camp in nashik, kavita raut, nashik, nashik in olympic, nashik news, nashik website, nasik on web, nasikonweb, vijender sing, जागतिक सायकल दिन, तंत्रशुद्ध सायकलिंग प्रशिक्षण, नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशन, नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन, नाशिककर, महाजन बंधू, सायकलिंग प्रशिक्षण, सावरपाडा एक्स्प्रेस कविता राउत\nमोफत तंत्रशुद्ध सायकलिंग प्रशिक्षण नाशिक : नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत तंत्रशुद्ध सायकलिंग प्रशिक्षण\nद्राक्ष मागणीत घट, शेतकरी अडचणीत, पडलेल्या भावात विक्री\nद्राक्षांच्या मागणीत झाली घट ,बाजारभावामुळे कर्ज फेडण्यास अडचणी ,द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ . द्राक्षांची मुख्य बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शेतक-यांना दरवर्षी वेगवेगळ्या\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/03/blog-post_26.html", "date_download": "2018-12-14T19:44:17Z", "digest": "sha1:REM4EITW66TZLYNZ6SO5J643CR7EATAO", "length": 16464, "nlines": 292, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: मराठी माणसाला काय येतं ???", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nमराठी माणसाला काय येतं \nमंडळी, हा विरोप आपल्या सगळ्यांना आला असेल - आपणही अनेकांना धाडला असेलच. तरीही मला ब्लॉगवर टाकायचा मोह आवरलाच नाही. या सगळ्या व अशा अनेकांनी आपल्याला सार्थ अभिमान वाटावा असेच उत्तूंग कार्य केले आहे. अनेक महत्वाची नावे यात नसली तरी ती मनात आहेतच. अशी महान व्यक्तिमत्वे व त्यांचे असामान्य कार्य काळाच्या ओघात हरवत चालले आहे. केवळ मराठी मराठी म्हणून हा गवगवा नसून जे ठळक सत्य आहे तेच दर्शविलेयं.\nमराठी माणसाला काय येतं ....\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:01 AM\nलेबले: आनंद - मनातले, विचार\nछान प्रेरणा देणारी लिस्ट आहे. सुंदर \nजबर्‍या विरोप आहे हा गर्व आहे मला मी मराठी असल्याचा\nवा. मस्तच.. खुपच छान यादी आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं य��त अजूनही अनेक नावं घालता येतील.\nएकदम मस्त झाली. आणि खरही आहे.\nमला हा इमेल मिळाला नव्हता, पण महती माहिती होती आणि विश्वास आहे.....खुप धन्यवाद\nसगळं चांगलं आहे पण घोडं अडतं कुठे याचा विचार करायचा का तरीही हा विचार करतेय....पण हे सगळं वाचलं की तात्पुरतं का होईना बरं वाटतं....\nS R Walke, ब्लॉगवर स्वागत आहे.\nमनमौजी,गर्व आहे मला मी मराठी असल्याचा\nहेरंब, हो ना. नक्कीच घालता येतील.\nआनंद, या व अश्या अनेक महान व्यक्तिंची महती महान आहे.\nअपर्णा, सहमत आहे. घोडं अडतयं कुठे तेही कळतयं पण त्यांना अडवण्याचे सामर्थ्य नाही गं सामान्य माणसात. मात्र या सामान्यातूनच असे असामान्य लोक महाराष्ट्रात झाले व यापुढेही होतीलच अशी खात्री आहे.\nprajkta, आणि त्याचाच काही पुरेपूर फायदा उठवत आहेत ना.... :(\n'मरकर भी नाही हटा वो मरहट्टा' ... असे मुघल म्हणायचे ते उगाच नाही.\n'करेंगे या मरेंगे' या पेक्षा 'बचेंगे तो और भी लढेंगे' यावर आपली यशस्वी वाटचाल सुरू आहे. मराठीला मरण नाही... \nमस्त..मराठी माणसाला काय येत नाही. सगळ्या क्षेत्रात आहे पुढे आणि राहील\nरोहन, मुघलांचे हे वाक्य आजही सार्थ करणारे ते मराठी. आपली वाटचाल यशस्वीच असणार-असायला हवीच.:)\nमला पण कालच आली मेल ने ही यादी..\nअसं काही वाचलं की बरं वाटतं\nकिती खरयं..लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...\nहे मेल मला आलेले नव्हते बरं झालं तू इथे टाकलेस\nमी पहिल्यांदा वाचलं. दिल खुश होगया\nमराठी माणसाला काय येतं\nमला राजानेच पाठवले आहे. हे खूपच छान आहे. मला आवडलं. त्यात फोटो आहेत ते मला आवडले. पण त्यात एक चूक आहे. पहिली मुलींची शाळा महात्मा फुले यांनी काढली, महर्षी कर्वे यांनी नाही.\nमला दुसर्‍या कुणीतरी पाठवले आहे त्यात बाकी हेच आहे फक्त फोटो नाहीत. आणि पहिल्या मुलींच्या शाळेची स्थापना: महात्मा फुले, हे बरोबर दिले आहे.\nमहेंद्र, असे काही वाचले की अभिमान वाटतो.\nतन्वी,सोनाली... यस्स्स्स.... दिल खुश हो गया\nआई, बरे झाले तुम्ही सांगितलेत. मलाही ही मेल राजानेच पाठवली. लगेच सुधारणा केली आहे. अनेक धन्यवाद.\nआपण बरच काही विसरतो असं मला वाटतं. समर्थ रामदासानी महिलांना मठाच्या प्रमुख पदी नेमलं.महिलांना असं महत्वाच्या पदी नेमून त्यांच्यावर जबाबदारी सोपवणा्रे पहिले संत ”समर्थ\" होत\nसावधान, ब्लॉगवर स्वागत आहे. अगदी खरेयं तुमचे म्हणणे.... अभिप्रायाबद्दल आभारी आहे.\nmarathisuchi, स्वागत व अभिप्रायाबद्दल अनेक आभार.\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nमराठी माणसाला काय येतं \nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nगोठलेला नायगारा - चित्रफिती\nतेज : रक्षक की भक्षक\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/anna-bhau-sathe-monument-plan-dilip-kamble-116980", "date_download": "2018-12-14T19:35:52Z", "digest": "sha1:3E5QTGLCCQUGTQWSK5ZRYSJ4YEXWDEN7", "length": 12208, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "anna bhau sathe Monument plan dilip kamble अण्णा भाऊ साठे स्मारकाचा आराखडा लवकरच - कांबळे | eSakal", "raw_content": "\nअण्णा भा��� साठे स्मारकाचा आराखडा लवकरच - कांबळे\nगुरुवार, 17 मे 2018\nमुंबई - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या चिरागनगर येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा येत्या दोन महिन्यांत सरकारला प्राप्त होईल. त्यानुसार नियोजित खर्चाचा अंदाज घेऊन या स्मारकाच्या उभारणीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवारी दिली.\nमुंबई - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या चिरागनगर येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा येत्या दोन महिन्यांत सरकारला प्राप्त होईल. त्यानुसार नियोजित खर्चाचा अंदाज घेऊन या स्मारकाच्या उभारणीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवारी दिली.\nसाहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक बुधवारी मंत्रालयात झाली. चिरागनगर येथे प्रस्तावित जागेवर 700 घरे आहेत. या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी काही विकसकांनी प्रस्ताव दिले आहेत. त्या विकसकांसोबत 23 मे रोजी बैठक होणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.\nया आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकात डिजिटल लायब्ररी, अभ्यास केंद्र, शाहिरी कला शिकवणारे केंद्र, सभागृह, अण्णा भाऊंच्या विचारांचा प्रचार-प्रसार, त्यांचे समग्र साहित्य आदी ठेवले जाणार आहे. या स्मारकासंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून, दोन महिन्यांत आराखडा दिला जाईल, असेही कांबळे यांनी सांगितले.\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी : प्रकाश जावडेकर\nपुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘...\nकचरा प्रक्रिया काम पाडले बंद\nऔरंगाबाद : कचराकोंडीनंतर महापालिकेने चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र चिकलठाणा परिसरातील शेतकऱ्यांनी दीडशे...\nख्रिश्चन समाजाकड़े सरकारचे दुर्लक्ष - आशिष शिंदे\nमुंबई : महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष शेख आराफात यांची अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी भेट घेत ख्रिश्चन...\nपुण्यातील पाणीवाटपा संदर्भात लवकरच धोरण ठरवणार\nपुणे : ''मागील वर्षापेक्षा या वर्षी 15 % पाऊस कमी झाला असून यावर्षी खडकवासला संयुक्त प्रकल्पात 21.39 टीएमसी (73.39टक्के) पाणीसाठी...\nपुण्यात पाणीकपात होणार नाही : खा. अनिल शिरोळे\nपुणे : ''पुण्यातील मुंढवा जॅकवेलच्या बेबी कालव्याच्या दुरुस्ती बरोबर टेमघर धरणाची देखील दुरुस्ती करीत खाली जिल्ह्यासाठी शेतीच्या पाण्याची सोय करावी,...\nसामुदायिक विवाह ही खरी विकासाची नांदी : कांबळे\nऔरंगाबाद : 'सामुदायिक विवाह ही खरी विकासाची नांदी आहे. अधिकच्या खर्चाला फाटा देत तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा', असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/10/blog-post.html", "date_download": "2018-12-14T19:28:06Z", "digest": "sha1:Y3MMGARQKE55ZNOS55WFHWWA37DEC4JG", "length": 23752, "nlines": 267, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: मी मायदेशी...", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\n१५ सप्टेंबर नंतर ब्लॉगवर काहीच लिहिले नाही. कारण अचानक ठरलेला मायदेशाचा दौरा. अचानक ठरल्याने फार काही योजनाबद्ध, आखीव रेखीव नियोजन शक्यच नव्हते. परंतु मायदेशी जायला मिळणार होते. आता गेल्यावर किती प्रकारे आनंद भरून घेता येईलची आखणी करण्यात मन रममाण झाले. तिकीट बुक झाले आणि मन आनंदून गेले. वेळ फारच थोडा आणि कामे फार त्यामुळे ब्लॉगवर निदान आठवड्याला तरी एखादी पोस्ट यावी ही तरतूद काही करता आली नाही. थोडी रुखरुख लागली. अजिबात पोस्ट नाही असे ब्लॉग सुरू झाल्यापासून घडलेच नव्हते. पण नाईलाज होता. आठ दिवसात जमेल तितकी तयारी करून ओढीने घर सोडले. सप्टेंबरच्या शेवटी शेवटी घरात आईबाबा, वाहिनी, भाच्या व मित्रमैत्रिणींच्या गोकुळात रमले. दोन वर्षांचा दुरावा किती व कसा भरून काढू असे झालेय. नुसता दंगा मांडलाय.\nतिथून निघण्याआधीच रोहनाच्या मागे लागलेले. बाबा रे, लगेच एखादा ��्रेक ठरव. नंतर तू उडनछू होशील आणि मग माझे परतायचे दिवस येतील. त्यात नवरात्र, दसरा व दिवाळीचीही धूम असणार मग ट्रेक राहूनच जाईल. रोहनने मनावर घेतले आणि ' तिकोना गडाची ' मोहीम ठरवली. येऊन फक्त चारच दिवस झाले होते व झोपेचे तंत्रही ताळ्यावर आले नव्हते. मात्र मन गडावर जाण्यासाठी आतुरलेले. अधीर झालेले. ट्रेक मस्तच झाला. एक दोनदा दमछाक झाल्याने माझा निश्चय डळमळू लागलेला. पण आका – आपला आनंद काळे हो, त्याने, \"अगं ताई, थांबू नकोस. आलोच आपण \" असे म्हणत म्हणत माझा उत्साह वाढवला . त्याला अनघाने छान साथ दिली आणि मला शिखरावर पोहोचवलेच.\nचोवीस मावळ्यांनी फतेह केली. शिखरावरील झेंड्याला हात लागले. शंकराच्या पिंडीसमोर मस्तक टेकले. वरून आसपासचा नयनरम्य परिसर, हिरवाई डोळ्यात व मनात साठवली. त्यानंतर तिथेच सगळ्यांनी आणलेल्या एक से एक पदार्थांचा फन्ना उडवला. थालीपीठ, भाकर्‍या, अळूवडी, लसणाची चटणी, लाडू, मक्याचे दाणे, बटाट्याची भाजी, ठेपले, बरेच काही होते. सगळेच पदार्थ अप्रतिम व अतिशय चविष्ट झाले होतेच आणि पोटात भूक भडकलेली. त्यात मोसंबी सोलून सगळ्यांना वाटून टाकण्याऐवजी चक्क रस काढून रुमालाने गाळून अनुजाने( अनुजा सावे ) दिला. ती इतके लाड करतेय हे पाहून मीही तव्येतीत लाड करवून घेतले.\nभरल्यापोटी गड उतरू लागलो आणि माझी थोडी घाबरगुंडी उडाली. पहिल्याच उतरणीला जरासा पाय सरकला तर सरळ सरळ कपाळमोक्षच होणार हे पाहून फे फे उडाली. तोच अनिकेत वैद्य मदतीला आला. मग काय अर्ध्याहून जास्त गड त्याचाच हात धरून उतरले. जेवढा आनंद शिखर गाठल्याचा झाला तेवढाच जमिनीला पाय टेकल्यावरही झाला. रोहन, आका, अनघा व अनिकेत धन्यू. पुन्हा एखादा ट्रेक करायचा का\nतिकोना गडावर जवळपास सगळ्यांनी लिहिले असेलच. आणि खूपच सविस्तर व छान लिहिले असेल. त्यामुळे व भारनियमनाचा अतिरेक असल्याने कधी विजदेवी नाराज होईल याचा भरवसाच नसल्याने पोस्ट आटोपती घेते. सोबत थोडेसे फोटो जोडतेय. १५ सप्टेंबर पासून जालावर माझा वावर जवळपास शून्यच. डायल अप आणि विजेच्या तालावर निदान छोटीशी तरी पोस्ट टाकण्याचा मोह आवरत नसल्याने....\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 9:47 AM\nलेबले: आनंद - मनातले\nतायडे ... तिकोना ट्रेकवरची ही पहिलीच पोस्ट बरं का कोणीच काहीही लिहिलेले नाही. मी पण अजून पोस्ट लिहितोच आहे... :) उद्या होईल पूर्ण. कशी आहेस तू\nनाशिकला दिवाळी ची तयारी कशी जोरात सुरू असेल ना... मी येतोय लवकरच. तू पुन्हा उडायच्या आधी भेटू एकदा... आणि हो अजून एका ट्रेकचे बघू कसे करायचे ते.. :)\nमस्त झाला होता ट्रेक...परत एकदा करयला नक्की आवडेल...\nमस्त फोटू आणि शॉर्ट अँड स्वीट पोस्ट.. सहीये गेल्या गेल्या ट्रेक ... मजा चाललीये तुझी एकंदरीत :) .. यंज्वाय \nतुझी पोस्ट बघुन खुप आनंद झाला... ट्रेकला मला येण्यास जमलं नाही याचा खेद वाटतोय :(\n रोहना, मला वाटलं की सगळ्यांनी सविस्तर पोस्ट टाकली असेल म्हणून मी गड, आसपासचा परिसर, जाण्याचा मार्ग, धरण आणि येताजातांना घडलेल्या रंजक घटना विस्तृत वर्णिल्या नाहीत. असो. तू लिहितो आहेस ना... वाट पाहते.\nतू ये लवकर. भेटूच पण जमले तर अजून एखादा झेंडा गाठू. :)\nसागर, धन्यवाद. सहमत आहे. मस्तच झाला होता ट्रेक. रोहनला रिक्वेस्ट पाठवली आहेच... :D\nहेरंब, मजाच मजा सुरू आहे. त्यातून सध्या नाशिकला आईकडे आल्याने लाडच लाड. म्हणजे ती माझे करतेय आणि मी तिचे... :)\nआनंद, तुला खूप मिस केले बघ. हेरंब, विभी, तन्वी, अपर्णा तर येणार नव्हतेच ( त्यांच्या कितीही मनात असले तरी... ) पण कदाचित तू येशील असे वाटलेले. पुढच्या वेळी जमव.\nउमा धन्यू गं. :)\nइथे असतांना नेट वर कशाला वेळ वाया घालवते आहेस दुसरं बरंच काही करता येईल बघ... :) म्हणजे फिरणं< खादाडी<इतर नातेवाईकांच्या भेटी<आणि बरंच काही.\nपोस्ट झॅक झाल पहा.\nमहेंद्र, मातोश्री तर फार आरडाओरडा करतात नेटवर जाते असं नुसतं म्हंटले तरी...:D खादाडी, भटकंती सुरू आहेच. मुंबईत आले की भेटूच रे पुन्हा. :)\nवाह ताई मस्त पोस्ट...आवडली. त्या बेसनाच्या लाडवाची चव अजूनही आहे बर जिभेवर :)\n>>मस्त फोटू आणि शॉर्ट अँड स्वीट पोस्ट.. सहीये गेल्या गेल्या ट्रेक ... मजा चाललीये तुझी एकंदरीत :) .. यंज्वाय \nश्रीताई, किती मिस करतेय तुला तर माहित आहेच...शिवाय ते भारनियमनमुळे तू साध्या मेलवर पण नसणार आणि नसलीस तरी ठीक आहे गं मजा कर..पोस्ट मस्त शॉर्ट आणि स्वीट झालीय...Hats off....फ़ोटोसुद्धा झकास आहेत....\nरच्याक तिकोनावर पहिली पोस्ट योगेश (मनमौजी) ने टाकली होती....पब्लिकने वाचली असेल असं वाटतंय....\nसगळ्या आठवणी गोळा करुन ठेव. परत आलीस की पुन्हा त्याच आठवणींचा आधार असतो....मी सध्या तेच करतेय...दिवाळीच्या शुभेच्छा तुला अम्मळ आधीच देतेय..\n>>>> इथे असतांना नेट वर कशाला वेळ वाया घालवते आहेस दुसरं बरंच काही करता येईल बघ... :) म्हणजे फिरणं< खादाडी<इतर नातेव��ईकांच्या भेटी<आणि बरंच काही.\nपोस्ट झॅक झाल पहा.\nमी अगदी हेच लिहीणार होते तूला... :)\nएकदा परत गेलीस की आहेच नेट, तोवर मात्र मस्त भटक आणि धमाल कर...(मी येतेच आहे :) )\nभाग्यश्री, पोस्ट छान झालीय. :D मजाच आली नाही का ट्रेकला अगं पण, आपले 'दोघीदोघीं'चे फोटो कुठेयत अगं पण, आपले 'दोघीदोघीं'चे फोटो कुठेयत मला मेल कर ना प्लीज मला मेल कर ना प्लीज\n पुन्हा ट्रेक झाला तर लाडूही येतीलच. :)\nविभी, तुला मिस केले खूप. आता तू येशील पण मी नसेन. :(\nअपर्णा, भारनियमाने तर उच्छाद मांडला आहे. :(\nमी ही मिसते आहेच तुला. योमूने टाकलेली पोस्ट वाचेन आता परत आले की. तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा\nतन्वी, ये लवकर. मी वाट पाहते आहे. बाकी भटकंती, गाण्याच्या मैफिली आणि खादाडी जोरो शोरों पें हैं :) परत गेले की जाल की जाल में वापसी होनी ही हैं... :D\nअनघा, खरेच. ट्रेक सहीच झाला. तुला फोटो मेल केलेत गं.\nछान छोटीशी पोस्ट झालीये ताई ...त्या कमानीचा फोटो बघून वाटत कि \" अरे आत्ताच तर आपण इथे बसून गप्पा मारत होतो \" पुढल्य ट्रेक ला नक्कीच भेटू ..\nखूपच धमाल आली गं ट्रेकला. आले की बोलूच. :) थंडी सुरूही झाली ना :( माधुरी, जरा प्लीज तुझ्याकडे पुस्तकांची यादी असेल तर पाठव ना... माझ्याकडेही आहे पण कदाचित काहितरी नजरेतून सुटेल म्हणून... धन्यू गं.\nसागर, हो ना. अगदी डोळ्यासमोर आहे सारे. ट्रेक नाही तरी आउटिंग तरी होऊ घातलेय. भेटूच... :)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/iron-45-sakav-wait-repairs-35519", "date_download": "2018-12-14T20:47:30Z", "digest": "sha1:HYROAYKIYFBA4C4CW5SMATJ4ZU6GCSNL", "length": 14194, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Iron 45 sakav wait repairs लोखंडी ४५ साकवांना दुरुस्तीची प्रतीक्षा | eSakal", "raw_content": "\nलोखंडी ४५ साकवांना दुरुस्तीची प्रतीक्षा\nशुक्रवार, 17 मार्च 2017\nराजापूर तालुक्‍यासाठी १ कोटी ४४ लाख रुपयांची गरज; काही ठिकाणी धोकादायक स्थितीत\nराजापूर - शिमगोत्सवाच्या कालावधीत संगमेश्‍वर आणि दापोली येथे साकव कोसळल्याने साकवांच्या दुरुस्तीचा प्रश्‍न चर्चेत आला आहे. तालुक्‍यातील तब्बल ४५ लोखंडी साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. लोखंडी साकवांच्या दुरुस्तीसाठी सुमारे १ कोटी ४४ लाख ३० हजार रुपयांची आवश्‍यकता आहे.\nराजापूर तालुक्‍यासाठी १ कोटी ४४ लाख रुपयांची गरज; काही ठिकाणी धोकादायक स्थितीत\nराजापूर - शिमगोत्सवाच्या कालावधीत संगमेश्‍वर आणि दापोली येथे साकव कोसळल्याने साकवांच्या दुरुस्तीचा प्रश्‍न चर्चेत आला आहे. तालुक्‍यातील तब्बल ४५ लोखंडी साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. लोखंडी साकवांच्या दुरुस्तीसाठी सुमारे १ कोटी ४४ लाख ३० हजार रुपयांची आवश्‍यकता आहे.\nपावसाळ्यामध्ये या पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ओढे, नदी, नाल्यावर तात्पुरत्या स्वरूपात लाकडी साकव बांधले जात होते. पुढे लाकडी साकवांचे लोखंडी साकवांत रूपांतर झाले. त्यानंतर काही ठिकाणी हे साकव काढून टाकून पूल उभारण्यात आले; मात्र सध्या अस���तित्वात असलेल्या साकवांची दुर्दशा झाली आहे. तालुक्‍यातील तब्बल ४५ साकव धोकादायक झाले आहेत.\nयामध्ये धोपेश्वर-तिठवली साकव, पेंडखळे सुर्वेवाडी साकव, हातिवले भंडारवाडी साकव, ओणी कोंडवाडी साकव, सागवे रामेश्‍वर मंदिर नजीकचा साकव, डोंगर साकव, ओशिवळे परटवली साकव, दळे धरणवाडी जैतापूर साकव, गोठिवरे कांजरकोंड लांजेकरवाडी साकव, तुळसवडे रवळनाथ मंदिराजवळील साकव, सागवे बुरंबेवाडी साकव, तुळसुंदे प्राथमिक शाळेजवळील साकव, विल्ये गुरववाडी रोहिदासवाडी साकव, झर्ये पळसवाडी साकव, दळे गिरकरवाडी साकव, कोदवली साकव नं १, हातदे विश्‍वासराववाडी बिबाडी साकव, धामणपी ओशिवले साकव, रायपाचण हॉस्पिटलजवळ साकव, कोतापूर साकव, धोपेश्वर गांगोमंदिर साकव, खरवते कोष्टेवाडी साकव, पांगरे बुद्रुक सावंतवाडी, नाणार पालेकरवाडी मराठी शाळेजवळील साकव, तेरवण बाईंगवाडी साकव, सौंदळ पाटीलवाडी साकव, देवाचेगोठणे बुरंबेवाडी, गोवळ वज्राच्या नाल्या जवळील साकव, शेंबवणे शाळेजवळील साकव, सडे चव्हाणवाडी, सागवे वरचीवाडी, साखर आंबेरकोणी साकव, साखर भंडारवाडी, पाचल बौद्धवाडी, सावडाव शेलारवाडी, सागवे वाडापाल्ये, मांजरे जुवे साकव, तळवडे मोरेवाडी साकव, सोमस साकव, नाटे ठाकरेवाडी, हातिवले आरेकरवाडी साकव, मोरोशी खडकंबा साकव या साकवांचा समावेश आहे. या साकवांची दुरुस्ती न झाल्यास संगमेश्‍वर, दापोलीत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nराहुल गांधींनी नेतृत्व सिद्ध केले - मा. गो. वैद्य\nनागपूर - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेतृत्व सिद्ध केले असून, त्यांच्या नेतृत्वावर आता प्रश्‍...\nपुणे-मुंबई महामार्गावर नऊ उड्डाण पूल\nपिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा करण्यासाठी निगडी आणि देहूरोड येथील उड्‌डाण पूल...\nधोलवड दवाखाना ते कोलपाडा खाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला\nबोर्डी - धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12...\nशिक्षणात मानवी मूल्यांचा अंतर्भाव आवश्‍यक - दलाई लामा\nमुंबई - भारतीय संस्कृतीतील करुणा, अहिंसा या मूल्यांमुळे अनेक प्रश्‍न सोडवता येतात. म्हणून शिक्षण पद्धतीत मानवी मूल्यांचा समावेश केला पाहिजे, असे...\nरेल्वेप्रवासातून घडणार महामानवाचे दर्शन\nअमरावती : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सन्मान करीत समानता एक्‍स्प्रेस पर्यटक गाडी लवकरच चालविण्यात येणार आहे. डॉ...\nलोणेरे - आंबेत पुलावरील अवजड वाहतूक बंदी नावाला\nलोणेरे - रायगड जिल्ह्यातील आंबेत व रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रल गावाला जोडणारा पूल हा अत्यंत धोकेदायक व कमकुवत बनला आहे. असे असतांना देखील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/pentax-k-5-iis-body-dslr-camera-black-price-p9eQxu.html", "date_download": "2018-12-14T19:29:05Z", "digest": "sha1:PZE3GPUFQ3ASDBRD5P5QAW5QZ3YLZZUP", "length": 17111, "nlines": 388, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पेन्टॅक्स K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपेन्टॅक्स K 5 ईस दसलर कॅमेरा\nपेन्टॅक्स K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅक\nपेन्टॅक्स K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपेन्टॅक्�� K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅक\nपेन्टॅक्स K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये पेन्टॅक्स K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nपेन्टॅक्स K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Oct 01, 2018वर प्राप्त होते\nपेन्टॅक्स K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nपेन्टॅक्स K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 82,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपेन्टॅक्स K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया पेन्टॅक्स K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपेन्टॅक्स K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपेन्टॅक्स K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपेन्टॅक्स K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.3 Megapixels\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921,000 dots\n( 1 पुनरावलोकने )\n( 58 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 12 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 118 पुनरावलोकने )\n( 42 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nपेन्टॅक्स K 5 ईस बॉडी दसलर कॅमेरा ब्लॅक\n4/5 (3 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=170&Itemid=276", "date_download": "2018-12-14T19:21:11Z", "digest": "sha1:2HGAM4LIKURFGRGUU6UNLYQL4YVCYEIU", "length": 11646, "nlines": 54, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "ग्रंथपरिचय", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nतिपिटक : हिंदूंना ज्याप्रमाणें वेद पवित्र आहेत किंवा मुसलमानांना कुराण, किंवा ख्रिस्ती लोकांना बायबल, त्याप्रमाणें बुद्धानुयायींना तिपिट�� (त्रिपिटक) हा ग्रंथसंग्रह आहे. तिपिटकांमध्यें तीन पिटकें-पेटारे-असून त्याचे तीन भाग आहेत; म्हणजे (१) विनय-पिटक, (२) सुत्त-पिटक व (३) अभिधम्म-पिटक. विनयपिटकांत भिक्षू व भिक्षुणी ह्यांच्या वागण्यासंबंधीचे नियम, प्रसंगोपात्त दाखले देऊन, दिलेले आहेत. मूळच्या नियमांतही अनुभवानंतर गौतम बुद्धानें अनेक फेरफार केलेले आहेत. या संबंधाची सर्व माहिती विनयपिटकांत दिलेली आहे. भगवान् बुद्ध किंवा त्याचे शिष्य ह्यांची बुद्धधर्माच्या धार्मिक व नैतिक तत्त्वांबद्दल जी मनोरंजक चर्चा झाली ती लोकप्रिय रीतीनें सुत्तपिटकांत दिली आहे. अभिधम्म पिटकांत बुद्धधर्माचें तत्त्वज्ञान जराशा रूक्ष पद्धतीनें सांगितलें आहे. अभिधम्मपिटकांतील वर्गीकरणावरून बौद्ध लोकांच्या संख्यायुक्त विभागणी पद्धतीवर चांगला प्रकाश पडतो. या पुस्तकांचा अभ्यास बुद्धीचा विकार करण्यास किंवा स्मरणशक्ति तीव्र करण्यास फार उपयोगी पडतो.\nसुत्तनिपात व त्याचा तिपिटकांतील इतर ग्रंथांशीं संबंध :- सुत्तनिपात हा सुत्तपिटकाचा एक भाग असून पान १७ वरील कोष्टकावरून त्याचा तिपिटकांतील इतर ग्रंथांशीं असलेला संबंध दिसून येईल.\nतिपिटक : तीन शतकांतील बौद्ध साहित्यिक चळवळींचा विपाक – तिपिटकातील सगळे ग्रंथ एकाच वेळी तयार झालेले नाहीत. गौतम बुद्ध जेव्हांपासून नवीन धार्मिक संप्रदायाचा संस्थापक म्हणून मान्य केला गेला तेव्हांपासून, म्हणजे आपण असें म्हणूं या कीं बौद्धसंघ-स्थापनेपासून तीनशें वर्षांतील बौद्ध साहित्यिक चळवळीचा निदर्शक असा हा तिपिटक ग्रंथसंग्रह दिसतो. संयुत्त व अंगुत्तर-निकायाचा बराचसा भाग व खुद्दक निकाय हा दीघ व मज्झिम निकायानंतरचा दिसतो. बुद्धाच्या मृत्यूनंतर चाळीस वर्षांनीं राज्य करीत असलेल्या मगध देशच्या मुंड राजाच्या पत्नीच्या मृत्यूवर आधारलेलें एक सुत्त अंगुत्तरनिकायांत आहे. खुद्दकनिकायांतील पुस्तकावरूनही हे सर्व ग्रंथ एकाच वेळचे नाहींत हें स्पष्ट होतें. समन्तपासादिका नांवाच्या विनयअट्ठकथेच्या चिनी संस्करणांत खुद्दकनिकायांत चौदाच ग्रंथ असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. खुद्दकपाठ हें छोटेखानी पुस्तक त्या यादींतून वगळलें आहे. पेतवत्थु व विमानव्तथु या ग्रंथावरूनही वरील विधानाला पुष्टि मिळते. गोतमबुद्धाच्या मृत्यूनंतर सुमारें दोनशें वर्षांनीं सौराष्���्रांत (सुरट्ठ) राज्य करीत असलेल्या राजा पिंगलकाचा उल्लेख पेतवत्थूमध्यें (४-३ १) सांपडतो. बुद्धाच्या मृत्यूनंतर बर्‍याच वर्षांनी घडलेल्या दुसर्‍या एका गोष्टीचा उल्लेखही विमानवत्थु ग्रंथांत (७.१०) सांपडतो. विनय आणि अभिधम्मपिटक यांतही हेंच आढळतें. विनय पिटकाचा पांचवा ग्रंथ, परिवार, हा पहिल्या चार ग्रंथांनंतर बर्‍याच काळानें तयार झाल्याचें स्पष्ट दिसतें. तसेंच अभिधम्मपिटकांतील कथावत्थु हा ग्रंथ धम्मसंगणीनंतर बर्‍याच काळानें म्हणजे अशोक-कालच्या तिसर्‍या धर्मसंगीतींत तयार झाल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो.\nराजगृह, वैशाली व पाटलिपुत्र येथें भरलेल्या धर्मसंगीती—बौद्धपरंपरेला अनुसरून असें म्हटलें जातें कीं, बुद्धाच्या मृत्यूनंतर लगेच त्याच्या शिष्यांनीं महाकाश्यप नांवाच्या महास्थविराच्या नेतृत्वाखालीं राजगृह येथें पहिली संगीति भरविली. या सभेंत पांचशें सुज्ञ लोक उपस्थित होते. त्यांनीं बुद्धाच्या अनुयायी लोकांत तीव्र स्वरूप देण्याचा निश्चय केला. अजातशत्रुराजानें या भिक्षूंना ह्या कामीं मदत केली. बुद्धाचा बरींच वर्षें परिचारक बनलेल्या आनंदानें धर्माचें व उपालीनें विनयाचें गायन केलें अशी आख्यायिका आहे. यानंतर शंभर वर्षांनी वैशाली येथें सातशें सुज्ञांनीं पुन: धर्मसंगीति भरवून, बौद्ध संघांत फूट पाडणार्‍या कांहीं मुद्यांवर चर्चा केली. या संगीतींतही बौद्ध उपदेशास पुन: साहित्यिक स्वरूप देण्यांत आलें. पुढें एकशें छत्तीस वर्षांनंतर म्हणजे बुद्धाच्या निर्वाणापासून दोनशें छत्तीस वर्षांनंतर, अशोक राजाच्या कारकीर्दींत तिसरी संगीति पाटलिपुत्र (पाटणा) येथें भरली व आतांपर्यंत तयार असलेल्या बौद्ध शिकवणीच्या साहित्यिक स्वरूपास पुन: उजळा देऊन सुधारून वाढविलेली नवीन आवृत्ति तयार करण्यांत आली. ह्याच संगीतींत भोग्गलिपुत्त- तिस्स थेरानें कथावत्थूचा अंतर्भाव अभिधम्मपिटकांत केला. हाच मोग्गलिपुत्त थेर ह्या संगीतीचा अध्यक्ष होता. या तीन संगीती सेथविरवादी पंथीयांनीं मान्य केलेल्या आहेत.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-14T19:01:58Z", "digest": "sha1:SBLXX47IDCG47WZSELKVK6LCMHGT57MR", "length": 7431, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर जम्मू-काश्मीरचे सरकार पाडून टाका – सुब्रमण्यम स्वामी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n…तर जम्मू-काश्मीरचे सरकार पाडून टाका – सुब्रमण्यम स्वामी\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी लष्कर जवानांविरोधात एफआयआर दाखल करण्यावरुन जम्मू काश्मीर सरकार वर जोरदार टीका केली आहे. हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार असल्याचे एका वृत्तसंस्थेशी बोलतना त्यांनी म्हटले.\n‘जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जवानांविरोधात दाखल झालेला एफआयआर तात्काळ मागे घेतला पाहिजे, नाहीतर सरकार पाडून टाका’. सुब्रमण्यम स्वामी यावेळी प्रचंड भडकलेले दिसत होते. संतापलेल्या स्वरात त्यांनी हे सरकार पाडलं गेलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते बोलले की, ‘आम्ही असले सरकार का चालवत आहोत माहित नाही आजपर्यंत ही गोष्ट समजलेली नाही’. शनिवारी काश्मीर खो-यात शोपियन येथे दोन नागरिकांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी लष्कर जवानांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.\nजम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शनिवारी 27 जानेवारी रोजी शोपियन जिल्ह्यातील गानवपोरा गावातून लष्कराचं पथक जात होतं, त्यावेळी तिथे आंदोनकर्त्यांनी जवानांवर दगहफेक करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर एका कमिशन्ड अधिका-याच्या हातातून त्याची सर्व्हिस रायफल खेचण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यानंतर लष्कर जवानांनी आंदोलनकर्त्यांविरोधात कारवाई केली होती’. लष्कर प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती हाताबाहेर गेली असल्या कारणाने जवानांकडे फायरिंग करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिक्रापुरात बनावट फेसबुक प्रकरणी दोघांना अटक\nNext articleखंडोबाच्या तिजोरीत खेळण्यातील नोटांचे बंडल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%86/", "date_download": "2018-12-14T19:05:37Z", "digest": "sha1:JGKF6FKW3EBBY7GYKW3OFFD35MZQDOBP", "length": 6905, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दीपिकाच्या कामाचे नितू आणि ऋषी कपूर यांनी केले कौतुक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदीपिकाच्या कामाचे नितू आणि ऋषी कपूर यांनी केले कौतुक\nअभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांचा पद्मावत सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती दिली आहे. तीव्र विरोधानंतरही सिनेमाचे शो अनेक ठिकाणी हाऊसफुल होत आहेत. प्रक्षेकांकडून कलाकारांचे कौतुक तर होत आहेच. मात्र याचे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही कौतुक केले आहे.\nचित्रपट पाहिल्यानंतर रणबीर कपूरचे आई-वडिलांनी म्हणजेच नितू आणि ऋषी कपूर यांनी दीपिकाच्या उत्कृष्ट कामाबद्दल शुभेच्छा म्हणून फुलांचा गुच्छ पाठवला. यासोबत त्यांनी तिचे कौतुक करणारी एक चिठ्ठीही पाठवली. आम्हाला तुझा अभिमान वाटतो. नितू आणि ऋषी कपूरकडून तुला खूप सारे प्रेम.\u0019 दीपिकाही त्यांना धन्यवाद बोलायला विसरली नाही. दीपिकाने तो फुलांचा गुच्छ आणि चिठ्ठीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleथेऊर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात\nNext articleआव्हान सर्वसमावेशक विकासाचे (भाग 1)\nविलासराव देशमुख म्हणायचे हिंदी चित्रपट तर करतोस पण मराठीच काय…\nVideo: माउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा पहा उद्या संध्याकाळी ५ वाजता\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nVideo: का झाले भरत जाधव इतके भावुक पहा उद्या संध्याकाळी ५.०० वाजता\n येतंय ‘माऊली’चं धमाकेदार गाणं\nपॅरिस मध्ये चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/eating-rules-118073100016_1.html", "date_download": "2018-12-14T19:45:02Z", "digest": "sha1:7RTEUNLUK6DLLP7FIBUB2FWPGN2TVK5C", "length": 14148, "nlines": 164, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अन्न शिजवताना, वाढताना किंवा ग्रहण करताना असे करणे टाळा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअन्न शिजवताना, वाढताना किंवा ग्रहण करताना असे करणे टाळा\nअन्न ग्रहण करताना या गोष्टींची काळजी घ्यावी:\nअन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत राहते. स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते.\nगणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी हे करा\n500 कुक आणि 752 शेगडीत तयार होतो भगवान जगन्नाथाचा महाप्रसाद, जाणून घ्या याच्याशी ���िगडित काही रहस्य\nपुरी येथील जगन्नाथ रथयात्रेस 14 जुलैपासून सुरुवात\nप्रेक्षकांना खेचत आहे चुंबक, योग्य मार्ग दाखवणारी हृदयस्पर्शी कहाणी\nयावर अधिक वाचा :\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\n\"कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर...Read More\nआज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. ...Read More\n\"प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची...Read More\n��ार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Flag_of_Austria.svg", "date_download": "2018-12-14T20:32:44Z", "digest": "sha1:DHTRIOKG4ZYYFY6W2W6W7U7BPVQCUELP", "length": 15275, "nlines": 294, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Flag of Austria.svg - विकिपीडिया", "raw_content": "\nSize of this PNG preview of this SVG file: ८०० × ५३३ पिक्सेल. इतर resolutions: ३२० × २१३ पिक्सेल | ६४० × ४२७ पिक्सेल | १,०२४ × ६८३ पिक्सेल | १,२८० × ८५३ पिक्सेल | ९०० × ६०० पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(SVG संचिका, साधारणपणे ९०० × ६०० pixels, संचिकेचा आकार: २१६ बा.)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nदिनांक सप्टेंबर २७, इ.स. २००५\n(या संचिकेचा पुनर्वापर करीत आहे)\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे १०) (जुने १०) (१० | २० | ५० | १०० | २५० | ५००).\n१३:४२, १४ फेब्रुवारी २०१० ८०० × ५३३ (३ कि.बा.) Samah10\n००:०२, १ फेब्रुवारी २०१० १२० × ८० (३३७ बा.) Samah10 20100105001909\n०२:१०, ९ ऑगस्ट २००९ ९०० × ६०० (२१७ बा.) Zscout370 Compression\n०७:११, २९ जानेवारी २००६ ६५२ × ४३७ (२६३ कि.बा.) Austronaut\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे १०) (जुने १०) (१० | २० | ५० | १०० | २५० | ५००).\nया संचिके ला १०० पाने जोडली आहेत. खालील यादी या संचिके ला जोडलेल्या पहिल्या १०० पानांचे दुवेदर्शविते. संपुर्ण यादी उपलब्ध आहे.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश\nआसनक्षमतेनुसार फुटबॉल मैदानांची यादी\nक्रिकेट विश्वचषक, २००७ - पात्रता\nजागतिक फुटबॉल एलो गुणांकन\nफिफा राष्ट्रीय संकेतांची यादी\nफिफा विश्वचषक राष्ट्रीय संघ माहिती\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nयुएफा चँपियन्स लीग २००६-०७\nविश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा\nविश्व साखळी क्रिकेट स्पर्धा\n१९८८ फॉर्म्युला वन हंगाम\n२००० फॉर्म्युला वन हंगाम\n२००१ फॉर्म्युला वन हंगाम\n२००२ फॉर्म्युला वन हंगाम\n२००३ फॉर्म्युला वन हंगाम\n२००४ फॉर्म्युला वन हंगाम\n२००५ फॉर्म्युला वन हंगाम\n२००६ फिफा विश्वचषक संघ/गट अ\n२००६ फिफा विश्वचषक संघ/गट इ\n२००६ फिफा विश्वचषक संघ/गट ग\n२००६ फिफा विश्वचषक संघ/गट फ\n२००६ फॉर्म्युला वन हंगाम\n२००७ फॉर्म्युला वन हंगाम\n२००८ ऑस्ट्रेलियन ओपन - महिला एकेरी\n२००८ फॉर्म्युला वन हंगाम\n२००९ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१० फॉर्म्युला वन हंगाम\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/sports-lovers-raising-protest-highscool-ground-smart-city-underground-parking/", "date_download": "2018-12-14T19:02:35Z", "digest": "sha1:PSTZJAA4SILMWG4MO4XET6DF6LNQ2M53", "length": 17171, "nlines": 86, "source_domain": "nashikonweb.com", "title": "स्मार्ट सिटी : भुयारी पार्किंग : 'हायस्कूल ग्राउंड'साठी क्रीडाप्रेमी उभारणार जनआंदोलन", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nस्मार्ट सिटी : भुयारी पार्किंग : ‘हायस्कूल ग्राउंड’साठी क्रीडाप्रेमी उभारणार जनआंदोलन\nनाशिक महानगर पालिकेने नुकताच अशोक स्तंभ ते गडकरी चौक पर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट रोडची घोषणा केलली आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी स्टेडियम (हायस्कूल ग्राउंड), सी.बी.एस. नाशिक येथे संकल्पित दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उरलेले एकमेव असे मैदान वाचवण्यासाठी क्रीडा संघटनांनी आपल्या बाह्या सरसावल्या आहेत. sports lovers raising protest highscool ground smart city underground parking\nयाप्रकरणात सर्व क्रीडा संघटनांनी एकत्र येऊन कशापद्धतीने या संकल्पित भुयारी पार्किंग निर्मितीला विरोध करण्यासाठी जनांदोलन उभारायचे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मैदानासंबंधी सर्व यंत्रणांना संपर्क करून याविषयीची कल्पना देण्यात येणार असून सर्व सनदशील मार्गाने संघर्ष करण्यात येणार आहे.\nया मैदानाच्या मालकीचा विचार केला तर मैदानाचा मालकी हक्क जिल्हा परिषदेचा असून छगन भुजबळ पालकमंत्री असताना खेळाडूंना मैदान उपलब्ध व्हावे यासाठी ३० वर्षांचा करार करत ही जमीन जिल्हा क्रीडा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी यासंदर्भात लक्ष घालावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.\nयावेळी चर्चेत सहभागी झालेल्या विविध क्रीडा संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जगात कुठेही अशा मैदानाच्या खाली पार्किंगचा प्रकल्प राबविण्यात आले नाही. आणि हा प्रकल्प सुरु झालाच तरी बांधकाम होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीत खेळाडूंनी कारायचे काय या खेळाडूंनी सरावासाठी जायचे कुठे\nभुयारी पार्किंगसाठी संमती दिली कोणी\nयावेळी राज्य खो खो संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख म्हणाले की, मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशा नुसार छत्रपती शिवाजी स्टेडियम हे मैदान कायमस्वरूपी फक्त खेळासाठी उपलब्ध ठेवावे असे निर्देश असतांना सुद्धा स्मार्ट सिटी करताना अशा मैदानाचा बळी देणे चुकीचे ठरणार आहे. क्रीडा संघटनांशी कुठलीही चर्चा न करता हा निर्णय घेतला गेला आहे.\nया हायस्कूल ग्राउंडचा कुठलाही वापर होत नाही असा समज करून शासनाने स्मार्ट सिटी कंपनीला येथे भुयारी पार्किंग करण्यास प्रास्ताविक केले असावे. अशा वेळी पार्किंगसाठी हायस्कूल ग्राउंडचा विचार होत असताना पोलीस परेड ग्राउंडचा विचार का करण्यात आला नाही\nहायस्कूल ग्राउंडवर राबवले जातात अनेक उपक्रम\nया मैदानावर अनेक राज्य व राष्टीय स्तरावरच्या स्पर्धा भरविल्या जातात. इथे दिल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या सुविधा बघता अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यास नाशिकला संधी मिळाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी रवी नाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेला स्पोर्ट्स कट्टा उपक्रमालाही मोठा प्रतिसाद या हायस्कूल मैदानावर मिळत असून प्रशिक्षण वर्ग आणि प्रशिक्षकांची उपलब्धता यामुळे वाढली आहे. या मैदानावर खो खो, फुटबॉल, तलवारबाजी, धनुर्विद्या, कॅरमसह अनेक खेळांचे प्रशिक्षण आणि सराव घेतले जातात. यामुळे आजच्या घडीला अनेक खेळाडू येथे सराव करतना दिसतात. sports lovers raising protest highscool ground smart city underground parking\nस्मार्ट सिटीच्या नादात खेलो इंडियाला धक्का\nकेंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या महात्वाकांशी असलेला प्रकल्प खेलो इंडिया अंतर्गत अनेक कार्यक्रम याच मैदानावर राबवले गेले असताना याच सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी मैदानाचा बळी का असा प्रश्नही यामुळे उपस्थित होत आहे.\nप्रामुख्याने महात्मा गांधी मार्गावरील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी हा भुयारी पार्किंगचा हट्ट करण्यात आला असून स्मार्ट रोड अंतर्गत सायकलिंग ट्रॅकचा विचार होतो मात्र याच वेळी हायस्कूल ग्राउंड वरील क्रीडा संस्कृती उध्वस्त करण्यास महापालिका धजावली असल्याचे रोष यावेळी व्यक्त झाला.\nकविता राउत यांच्यासह अनेक खेळाडूंनी यास आपला पाठींबा दर्शविला असून खेळामुळेच आम्हाला ओळख मिळाली आहे. त्यामुळे खेळाचे मैदान हे खेळासाठीच असायला हवे. या ग्राउंड बचावाच्या लढाईत आम्ही पूर्णपाने पाठींबा देऊन सहभागी होऊ असे कविता राउत यावेळी म्हणाल्या.\nया भुयारी पार्किंग प्रकल्पाला विरोध करण्यैवजी हायस्कूल ग्राउंड वाचवणे हाच अजेंडा राहणार असून सर्व स्तरावर विरोध करून आपला संघर्ष उभारू. यासाठी लागणारी कोणतीही मदत मिळवू अशे ज्युडो करते संघटनेचे सचिव रत्नाकर पटवर्धन यांनी आश्वस्थ केले आहे.\nनाशिककर क्रीडा प्रेमी उभारणार लढा\nहायस्कूल ग्राउंड वाचवण्याच्या लढ्यात नाशिककरांसह कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ न देता सर्व पक्षीय नेत्यांना समावून घेण्यात येणार असून सर्व क्रीडा संघटना एकत्र येऊन केवळ खेळ या एकमेव झेंड्याखाली हे जनआंदोलन उभारण्याचा ठराव या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्भातील पुढील बैठक येत्या शनिवारी (दि. २१) आयोजित करण्यात आली आहे.\nबैठकीला मुकुंद झनकर (फुटबॉल), शशांक वझे (टेबल टेनिस), रवींद्र मेतकर, रत्नाकर पटवर्धन (ज्युदो), मुनीर तडवी (अॅथलेटिक्स), योगेश शिंदे (ज्युदो प्रशिक्षक), मंदार देशमुख, संजय वाघ, कांतीलाल महाले, उमेश आटवणे, रमेश भोसले (खो खो), चंद्रशेखर सोनावणे (जिम्नॅस्टिक्स), प्रशांत भाबड (कबड्डी), अनंत जोशी (बॅडमिंटन), प्रतिक थेटे (धनुर्विद्या), रवींद्र सिंग ( अॅथलेटिक्स प्रशिक्षक), कविता राउत (अॅथलिट खेळाडू), अविनाश खैरनार, आनंद खरे (क्रीडा संघटक) आदी उपस्थित होते.\nआमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा \nकॅण्डल मार्च : शहीद भगत सिंग चौक (द्वारका) ते गाडगे महाराज पुतळा (१६ एप्रिल)\nलासलगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर १२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी\nकविता राऊतला आदिवासी विकास विभागात नोकरी\nनाशिक पेलेटॉन 2018 : प्रथमच नाशिकच्या संघांना विजेतेपद\nविभागीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची निवड\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/india-vs-england-%E0%A5%A8-t-20-match-39856-2/", "date_download": "2018-12-14T19:25:17Z", "digest": "sha1:MVDN4ZYXZHHRUGGL5DLOPOGZWFMNQYZJ", "length": 7211, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लडचा भारतावर विजय; मालिकेत १-१ ने बरोबरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लडचा भारतावर विजय; मालिकेत १-१ ने बरोबरी\nइंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या ट��� 20 सामन्यात भारताचा पराभव झालाय. इंग्लंडचा मधल्या फळीतला फलंदाज अॅलेक्स हेल्सने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने विजय मिळवला. हा सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधलीय.भारतावर ५ गडी राखून मात करत इंग्लंडने ३ सामन्यांच्या मालिकेत रंगत निर्माण केली.\nत्याआधी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात १४८ धावांपर्यंत मजल मारली.उमेश यादवने जेसन रॉय आणि जोस बटलर यांना माघारी धाडत इंग्लंडला मोठे धक्के दिले. यानंतर जो रुटही युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बोल्ड होऊन माघारी परतला. मात्र यानंतर अॅलेक्स हेल्सने इतर फलंदाजांना हाताशी घेऊन इंग्लंडच्या डावाला आकार दिला.\nटीम इंडियाचा 9 विकेटने ‘शानदार’ विजय, मालिकेवरही…\nIND vs WI : शमीला डच्चू, भूवी-बुमराहचे वन डे संघात ‘कमबॅक’\nअखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र हेल्सने भुवनेश्वर कुमारच्या अखेरच्या षटकात फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून उमेश यादवने २, युझवेंद्र चहल-भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.\nटीम इंडियाचा 9 विकेटने ‘शानदार’ विजय, मालिकेवरही केला कब्जा\nIND vs WI : शमीला डच्चू, भूवी-बुमराहचे वन डे संघात ‘कमबॅक’\nटीम इंडियाच्या सलामीचा भार आता ‘पृथ्वी’च्या खांद्यांवर\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शिखर धवनला डच्चू; ‘या’ युवा…\nमोदी सरकारला मोठा दिलासा, राफेल घोटाळा झालाच नाही \nनवी दिल्ली : मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राफेल खरेदी प्रकरणात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याचे…\nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nकाय आहे नेमकी राफेल डील \n; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची…\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोख�� शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/temples/marleshwar-temple-sangameshwar/", "date_download": "2018-12-14T19:58:22Z", "digest": "sha1:65J2X3656ENPVWPU5KU7JRSW6JFJFS33", "length": 10866, "nlines": 261, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "श्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nश्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर\nसह्याद्रि पर्वतराजीला भिडलेल्या संगमेश्वर तालुक्यात राकट सह्याद्रीची अनेक रूपं पाहायला मिळतात. आकाश भेदत गेलेले उत्तुंग कडे, सरळसोट उंच सुळके, घनदाट निबिड अरण्याने व्यापलेल्या दऱ्या, पावसाळ्यात धडकी भरवणारे प्रचंड जलप्रपात आणि अशा दुर्गम ठिकाणी वसलेला तो प्रलयंकारी मार्लेश्वर.....संपूर्ण कोकणात मार्लेश्वरसारखं दुसरं ठिकाण नाही.\nबस स्थानक - देवरुख\nरेल्वे स्थानक - संगमेश्वर\nयोग्य काळ - वर्षभर\nदेवरूखपासून १८ कि.मी. अंतरावर एका निमुळत्या होत गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील उंच कपारीत मार्लेश्वर हे शंकराचं देवस्थान आहे. डोंगराच्या पायथ्यापर्यंत गाडी रस्ता असून मार्लेश्वर देवस्थानापर्यंत जाण्यासाठी सुमारे ५३० पायऱ्या चढाव्या लागतात.\nमंदिरातील गुहेत समयांच्या व्यतिरिक्त इतर कोणताही दिवा लावण्यास परवानगी नाही. गुहेतील कपारींमधे `डुरक्या घोणस` या `बोआ` जातीच्या बिनविषारी सापांचे अस्तित्व आहे परंतु त्यांचा कोणालाही उपद्रव झाल्याचे ऐकिवात नाही. श्री शंकर हे दैवत अंगावर सर्प धारण करणारे म्हणून प्रसिध्द आहे. मार्लेश्वराच्या ठिकाणी आपल्याला याची प्रचिती येते.\nमंदिराच्या समोरच जणू शंकराच्या जटेतून प्रवाहित झालेल्या गंगेसारखा शुभ्र असा धारेश्वर धबधबा कोसळत असतो. भर पावसाळ्यात मात्र या धबधब्याचं रूपं हे धडकी भरवणारं असतं. इथे येणाऱ्या श्रद्धाळूंसाठी व पर्यटकांसाठी हा धबधबा एक खास आकर्षण आहे. मकरसंक्रांतीला येथे मोठी यात्रा भरते. सुमारे १ ते २ लाख भाविक दरवर्षी यात्रेला इथे येतात. रम्य परिसर, समोरचा कोसळणारा जलप्रपात, आसपासची वनराई आणि गूढ शांतता यांनी वेढलेला मार्लेश्वर मनात खूप काळ रेंगाळत राहातो.\nश्री क्षेत्र पावस, रत्नागिरी\nगरम पाण्याची कुंड, तुरळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64729", "date_download": "2018-12-14T19:13:25Z", "digest": "sha1:Q6DAS7CVRTWVSUEMVLAGY347GSPB2JXF", "length": 6781, "nlines": 116, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तमन सफारी, इन्डोनेशिया | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तमन सफारी, इन्डोनेशिया\nतामन सफारी इंडोनेशिया किंवा फक्त तामन सफारी हे पश्चिम जावामधील बोगोरमधील प्राण्यांचे थीम पार्क आहेत, पूर्व जाव येथे अर्जुना माऊंटमध्ये, बाली सफारी आणि मरीन पार्कमध्ये बाली येथे आहेत. त्याच संघटनेचा काही भाग, त्यांना तामन सफारी 1, 2 आणि 3 या नावाने ओळखले जाते. सर्वात लोकप्रिय म्हणजे तामन सफारी १.\nतामन सफारी मी 170 हेक्टर क्षेत्र (420 एकर) चे क्षेत्र व्यापतो आणि बंगाल वाघ, मलायान सूर्य भालू, जिराफ, ऑरांगुट, हिपपस, झिब्रा, चीता, हत्ती आणि कोमोडो ड्रेगन यासह 2,500 जनावरांचा संग्रह घेतो. काही, जसे की बाली मन्ना, संरक्षण प्रकल्पांमध्ये सामील आहेत. प्रजाती प्रतिनिधित्व बहुतांश इंडोनेशियन आहे\nअभ्यागतांना उद्यानाच्या माध्यमातून चालविण्यास प्रोत्साहित केले जाते आणि बहुतेक जनावरांच्या संपर्कात येता येणे शक्य आहे. वाइल्ड वेस्ट शो, डॉल्फिन शो आणि एलिफंट शोसह सहा वन्यजीव शो सादर केले जातात. उद्यानात उद्यानामध्ये राहण्याची इच्छा असलेल्या बंगला आणि कॅम्पिंग साइट्स उपलब्ध आहेत.\nया पार्कमध्ये ताजमहालसारख्या छोटय़ा प्राणीसंग्रहालयाचा समावेश आहे. सिंह, वाघ, ऑरांगुट, आणि बिबट्या यांसह फोटो घेता येतात.\nकाही फोटो दिसत नाहीयेत.\nकाही फोटो दिसत नाहीयेत. जमल्यास जागेविषयी अजून थोडी माहिती द्या.\nधन्यवाद. मराठि मध्ये टाएप\nधन्यवाद. मराठि मध्ये टाएप करायच प्रयत्न केला आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/kankavali-or-dankavli-special-159009", "date_download": "2018-12-14T20:11:03Z", "digest": "sha1:EURG3XYTH7XVO2WYVDJIMB76G6PXSUI4", "length": 11704, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kankavali or Dankavli special कणकवलीची वाटचाल ‘दणकवली’कडे? | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nकणकवली - श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे हत्या प्रकरणानंतर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवली शहराने गेली दहा वर्षे शांतता अनुभवली; मात्र आता राजकारणात सक्रिय होत असलेली नवी पिढी आणि आगामी निवडणुकांची पार्श्‍वभूमी पाहता कणकवलीची ओळख पुन्हा एकदा ‘दणकवली’ अशी होण्याची शक्‍यता आहे.\nकणकवली - श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे हत्या प्रकरणानंतर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवली शहराने गेली दहा वर्षे शांतता अनुभवली; मात्र आता राजकारणात सक्रिय होत असलेली नवी पिढी आणि आगामी निवडणुकांची पार्श्‍वभूमी पाहता कणकवलीची ओळख पुन्हा एकदा ‘दणकवली’ अशी होण्याची शक्‍यता आहे.\nअप्पासाहेब पटवर्धन यांची कर्मभूमी असलेल्या कणकवलीवर नव्वदपर्यंत समाजवादी विचारसरणीचा पगडा होता. त्यानंतर रोजगाराची वानवा आणि जागतिकीकरणाचा प्रभाव यामुळे बेरोजगार होत असलेली तरुणाई शिवसेनेकडे झुकली. यात मुंबईतील राडेबाजीचे प्रतिबिंब कणकवलीतही उमटवायला लागले. १९९० मध्ये श्रीधर नाईक आणि २००२ मध्ये सत्यविजय भिसे या राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या घडल्या आणि कणकवली शहर राजकीय कुरुक्षेत्र बनले. या राजकीय संघर्षातूनच अनेक राजकीय नेत्यांचा उदय झाला. तसेच ‘राडेबाजीची कणकवली’ अशी ओळख राज्यव्यापी झाली.\nकणकवली शहरात संदेश पारकर, नारायण राणे यांनी पक्ष बदलले तरी या दोन गटांमध्ये प्रचंड वैमनस्य राहिले आहे. यातूनच सतत राडेबाजीचे प्रकार होत राहिले आहेत. २०१३ मध्ये संदेश पारकर हे राणेंच्या काँग्रेस पक्षात गेल्यानंतर राडेबाजी करणारे दोन्ही गट एकत्र आले. शहरात शांतता निर्माण झाली, राडेबाजी थांबली. त्यानंतर २०१३ ची नगरपंचायत निवडणूक, २०१४ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूकही शांततेत पार झाली. २०१६ मध्ये संदेश पारकरांनी राणेंची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत.\nपारकर हे पुन्हा डॅशिंग भूमिकेत येऊ लागल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनाही बळ मिळाले आहे. तर पारकरांना रोखण्यासाठी विद्यमान नगराध्यक्ष तथा राणे समर्थक समीर नलावडे गटही आक्रमक झाला आहे. त्याची ठिणगी आज शहरवासीयांनी अनुभवली.\nगेल्या तीस वर्षांत कणकवलीच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली. बहुतांश राजकीय कार्यकर्त्यांवर ३० ते ४० केसेस दाखल झाल्या. यात अनेक कार्यकर्ते भरडले गेले. त्यामुळे तत्कालीन पिढी राजकारणापासून दुरावली होती. मात्र, नव्या पिढीला राजकीय संघर्ष आणि त्यातून होणारी फरफट याबाबतची कल्पना नाही. फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पिढी प्रतिस्पर्ध्यांना राजकीय आव्हाने देऊ लागली आहेत. या प्रकारांना राजकीय पदाधिकारी आणि नेतेमंडळी खतपाणी घालत असून, एकमेकांना ‘टशन’ आणि हाणामारी करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/kohl-obit-117061900003_1.html", "date_download": "2018-12-14T19:04:28Z", "digest": "sha1:6P4Z34NZ6ICONRPG245JHHZ5YLUKMUBM", "length": 12681, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जर्मनीचे माजी चान्सेलर हेलमुट कोल यांचे निधन | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजर्मनीचे माजी चान्सेलर हेलमुट कोल यांचे निधन\nआधुनिक जर्मनीचे प्रणेते समजले जाणारे हेलमुट कोल यांचे निधन झाले आहे. त्यांनी जर्मनीचे चान्सेलर पद सर्वाधिक काळ भूषवले होते. जर्मनीच्या एकीकरणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. शीतयुद्धाच्या काळात ते जगातील सर्वात आवडत्या नेत्यांमधील एक होते. हेलमुट कोल 1982 ते 1998 सालापर्यंत जर्मनीच्या चान्सेलर पदावर कार्यरत होते. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nत्यांनी पूर्व आणि पश्‍चिम जर्मनीला एकत्रित केल्यामुळे त्यांना फादर ऑफ रि-युनिफिकेशनच्या नावानेही संबोधलं जाते. तसेच शीतयुद्धाच्या काळात शांतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्लू बुश सीनियर यांनी 20 व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण नेते म्हणून हेलमुट यांचा उल्लेख केला होता.\nदेवदर्शनासाठी गेलेल्या महिलेवर फॉर्चूनर गाडीमध्ये सामुहीक बलात्कार\nशेतकऱ्याचे देशव्यापी आंदोलन, 6 जुलै ते 2 ऑक्टोबर पदयात्रा\nअहमदनगर : एक कोटींचा गांजा जप्त\nLatur : दहशतवादविरोधी पथकाची कारवाई,STD सेंटरवर छापा\nसप्तश्रृंगीगड : देवीचे मंदीर १७ ते २१ जून दर्शनासाठी बंद\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमन�� दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्र्यांच्या गाडीने वाहतूक नियमांचं उल्लंघन केले\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांनी वेग मर्यादा ओलांडून वाहतूक ...\nजिजाबाई यांचा ‘पत्नी’म्हणून उल्लेख, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ...\n११ वी विषयाच्या संस्कृत सारिका या नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ ...\nमाझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...\nया 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...\nमुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...\nमाझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...\nया 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...\nमुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...\nबाप्परे, रस्सीखेच खेळ खेळताना विद्यार्थ्यांचा मृत्यू\nमुंबईतील विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना जीबीन सनी (२२) या ...\nआई झाल्यावर खेळाडूंची रँकिंग तीन वर्षांपर्यंत सुरक्षित\nआता महिला टेनिस खेळाडूंची रँकिंग आई झाल्यावरही खाली पडणार नाही. आंतरराष्ट्रीय महिला टेनिस ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/janabai/word", "date_download": "2018-12-14T19:42:07Z", "digest": "sha1:6TLYFK577J65YRXPY43KTOM2OX36XQ7D", "length": 10767, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - janabai", "raw_content": "\nसंत जनाबाई - अभंग संग्रह १\nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.Janabai's poetry suggests a life of difficult..\nसंत जनाबाई - झाडलोट करी जनी \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - पूर्वी काय तप नेणें पैं ह...\nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - एकटी तूं गाणें गासी \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - जनी डोईनें गांजली \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - जनी बैसली न्हायाला \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - एके दिवशीं न्हावयास \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - तुळशीचे बनीं \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - साळी सडायास काढी \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - ज्याचा सखा हरी \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - पक्षी जाय दिगंतरां \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - भक्त जें जें कर्म करिती \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - देव भावाचा लंपट \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - दुःशासन द्रौपदीसी \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - ब्राह्मणाचें पोर \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - पंढरीच्या राया \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - भिल्लणीचीं फळें कैशीं \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - यातिहीन चोखामेळा \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - चोखामेळा संत भला \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nसंत जनाबाई - माळियाचा लेक झाला \nजनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/where-did-the-money-spent-on-irrigation-for-60-years-the-chief-minister-of-raj-thackeray-ajit-pawar/", "date_download": "2018-12-14T20:26:38Z", "digest": "sha1:S5D2E5LVQOK6NL5OXV6AVLC3XVA7Y6HY", "length": 7242, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "६० वर्ष सिंचनावर खर्च केलेला पैसा कुठे गेला ?, राज ठाकरेंचा मुख्यमंत्री, अजित पवारांना सवाल", "raw_content": "\nमह���राष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n६० वर्ष सिंचनावर खर्च केलेला पैसा कुठे गेला , राज ठाकरेंचा मुख्यमंत्री, अजित पवारांना सवाल\nपुणे : पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप विजेत्या गावांना आज गौरवण्यात आल. पुण्यातील बालेवाडी येथे हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, महाराष्ट्राला स्वतंत्र होवून ६० वर्ष झाली. मात्र, आजवर सिंचनावर खर्च केलेला पैसा कुठे गेला असा सवाल केला आहे. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.\nसंयुक्त महाराष्ट्र होवून आज ६० वर्ष झाली आहेत. आधीच्या सरकारमधील आणि आजच्या सरकारचे नेते इथे आहेत. एवढे वर्ष जलसंधारणावर खर्च करण्यात आलेला पैसा कुठे गेला, याच कोणीतरी उत्तर द्याव. महाराष्ट्रातल्या जनतेला जागृत करण्याच काम अमीर खान करत असेल तर सरकार नेमकं करत तरी काय, असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी यावेळी केला.\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’,…\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या…\nपानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा सातारा जिल्हातील मान तालुक्यात असणाऱ्या टाकेवाडी आंधळी या गावाला पहिला क्रमांक मिळाला आहे, तर सातारा जिल्हातीलच भांडवली आणि बुलढाणा जिल्हातील सिंदखेड या गावांना संयुक्तपणे दुसरा क्रमांक मिळाला आहे.\n‘सावजाची शिकार मीच करीन’ – उद्धव ठाकरे\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित शाहांचा हल्लाबोल\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही,निलेश राणेंनी डागली तोफ\nगडकरींना आला माल्याचा पुळका, कर्जबुडव्या माल्याची केली पाठराखण\nमुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित…\n उजनी धरणातील पाण्याम���ळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AF_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2018-12-14T19:22:33Z", "digest": "sha1:YJQ4LHEU7OOZF4WXAINCHOR4XX4TNETX", "length": 3594, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू.चे ९ वे सहस्रक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.पू.चे ९ वे सहस्रक\nसहस्रके: पू. १० वे सहस्रक - पू. ९ वे सहस्रक - पू. ८ वे सहस्रक\nइ.स.पू.चे ९ वे सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/budget-session-washout-costs-india-190-crore-107946", "date_download": "2018-12-14T19:48:25Z", "digest": "sha1:6SIVIL2HQJFPTUF7DRSRRJNT7J3EMOFC", "length": 13960, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Budget Session washout costs India 190 Crore संसदेत फक्त गदारोळच; करदात्यांचे 190 कोटी रुपये पाण्यात! | eSakal", "raw_content": "\nसंसदेत फक्त गदारोळच; करदात्यांचे 190 कोटी रुपये पाण्यात\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nनवी दिल्ली : विविध कारणांमुळे विरोधकांनी संसदेत सतत गदारोळ घातल्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये काहीही कामकाज होऊ शकलेले नाही. या गदारोळामुळे सर्वसामान्य करदात्यांचे 190 कोटींहून अधिक रुपये अक्षरश: पाण्यात गेले आहेत. या खर्चामध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या दैनंदिन कामकाजाचा खर्च, खासदारांचे मानधन, भत्ते आणि त्यांच्या इतर सुविधांचा समावेश आहे. यासंदर्भात 'फायनान्शियल एक्‍सप्रेस'ने वृत्त प्रसिद्ध केले आहे.\nनवी दिल्ली : विविध कारणांमुळे विरोधकांनी संसदेत सतत गदारोळ घातल्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये काहीही कामकाज होऊ शकलेले नाही. या गदारोळामुळे सर्वसामान्य करदात्यांचे 190 कोटींहून अधिक रुपये अक्षरश: पाण्यात गेले आहेत. या खर्चामध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या दैनंदिन कामकाजाचा खर्च, खासदारांचे मानधन, भत���ते आणि त्यांच्या इतर सुविधांचा समावेश आहे. यासंदर्भात 'फायनान्शियल एक्‍सप्रेस'ने वृत्त प्रसिद्ध केले आहे.\nप्रश्‍नोत्तराचा तास, शून्य प्रहर, विधेयकांना मंजुरी, कायदे करणे, जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांवर चर्चा यापैकी एकही काम खासदारांनी यंदाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात केलेले नाही. अर्थसंकल्पी अधिवेशनाचा उत्तरार्ध गेल्या 18 वर्षांतील नीचांकी कामकाजाचा विक्रम मोडणारा ठरला आहे. आतापर्यंत लोकसभेत 25 टक्केच, तर राज्यसभेत 35 टक्के कामकाज झाले आहे.\nनीरव मोदीच्या पंजाब नॅशनल बॅंकेतील गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ घातला. यामध्ये कामकाजाचे काही दिवस वाया गेले. विरोधाभास म्हणजे, या गदारोळामध्ये नीरव मोदीसारख्या गैरव्यवहार करून पळून जाणाऱ्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार केंद्र सरकारला देणारे विधेयक राज्यसभेत अडकून पडले. सत्ताधारी 'एनडीए'ला राज्यसभेत अजूनही बहुमत नाही. त्यामुळे हे विधेयक मंजूर झाल्याविनाच अधिवेशन संपले. लोकसभेमध्ये मात्र या विधेयकास मंजुरी मिळाली आहे.\nयंदाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये लोकसभेत 16 दिवस, तर राज्यसभेत पाचच दिवस प्रश्‍नोत्तराचा तास होऊ शकला. दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज आज अनिश्‍चित काळासाठी तहकूब करण्यात आले. यामुळे अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही काहीही कामकाज होऊ शकले नाही.\nबालगंधर्व संगीत रसिक मंडळाने दिला आंदोलनचा इशारा\nपुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर होण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करावी, त्याचप्रमाणे संगीत नाट्य संस्थांना...\nसातारा तालुक्‍यातील रस्त्यांसाठी ३.३६ कोटी\nसातारा - सातारा शहरातून जाणाऱ्या प्रमुख तीन राज्य मार्गांची सुधारणा करणे आणि सातारा तालुक्‍यातील शेरेवाडी ते कुमठे, बोगदा ते डबेवाडी आणि...\nतापलेले पक्ष आणि संतापलेले नेते\nयेत्या सोमवारी दिल्लीत विरोधी पक्षांची महत्वाची बैठक होत आहे. मंगळवारी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्य विधानसभांच्या...\nअर्थसंकल्पातील निधीपैकी केवळ 38 टक्‍केच खर्च\nमुंबई - यंदाच्या अर्थसंकल्पातील (2018-19) मंजूर निधीपैकी पन्नास टक्‍के इतका निधी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वितरित झाला आह���, तर एकूण...\nमोदींकडून सत्ता खेचून घेऊ : राहुल गांधी\nनवी दिल्ली : ''पंतप्रधान मोदींनी तुमच्याकडील पैसा काढून घेतला आणि तुमचा हा पैसा श्रीमंतांना दिला. त्यांनी देशाचे विभाजन केले आहे. 'गब्बर...\nपीएमपी बस खरेदीचा प्रस्ताव मंजूर\nपुणे - पीएमपीएमएलकडून घेण्यात येणाऱ्या सीएनजी, बीआरटी आणि नॉन एसी चारशे बसेसपैकी पुणे महापालिकेच्या हिश्‍श्‍याच्या २४० बसेस खरेदी करण्यासाठी ११६...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/12-percent-water-storage-sangli-district-43137", "date_download": "2018-12-14T19:58:57Z", "digest": "sha1:6RPAWRMWPYZT3JFAH4TTI453WZH4H3OC", "length": 15459, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "12 percent water storage in the sangli district सांगली जिल्ह्यात 12 टक्केच पाणी साठा | eSakal", "raw_content": "\nसांगली जिल्ह्यात 12 टक्केच पाणी साठा\nबुधवार, 3 मे 2017\nखासगी टॅंकरकडूनही पिण्यासाठी पाणीपुरवठा सुरू.\nघरटी एक माणूसपाण्यासाठी राबतोय.\nटॅंकर न मिळालेल्या लोकांची पाण्यासाठी धावाधाव.\nद्राक्ष, केळी, डाळिंब बागांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा.\nजिल्ह्यातील विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी दीडमीटरने घटली.\nटॅंकरच्या खेपा मंजूर तरही प्रत्यक्षात काही गावांना पाणी मिळेना.\nजिल्ह्यात रोहयोच्या 204 कामांवर 2 हजार 213 मजुरांची उपस्थिती.\nसांगली - जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठी केवळ 12 टक्केच शिल्लक आहे. परिणामी पिण्याची पाणीटंचाई गंभीर वळणावर पोहोचणार आहे. सध्या 140 गावे आणि 1003 वाड्या-वस्त्यांवरील 3.15 लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. मे अखेरीस 200 टॅंकर टप्पा ओलांडण्याची शक्‍यता आहे. एप्रिलमध्येच सार्वजनिक विहिरी, कूपनलिकांनी पाण्याचा तळ गाठला आहे. दीड मीटरने पाणीपातळी घटली आहे. बागायती द्राक्ष, केळी, डाळिंब शेतकऱ्यांना टॅंकरने पाणी द्यावे लागते आहे.\nजिल्ह्यातील पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तापमान चाळ��स अंशांवर गेले असताना दुष्काळी तालुक्‍यात पुन्हा टॅंकरची मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे. जिल्ह्यातील पाच पैकी चार मध्यम प्रकल्प कोरडे पडलेत. लघू प्रकल्पांतही 12 टक्‍के पाणीसाठा आहे. गतवर्षी सुरवातीस पावसाने चांगला जोर धरला; मात्र परतीचा पाऊस झाला नाही. परिणामी पाणी टंचाई जाणवतेय. जत, खानापूर तालुक्‍यात सरासरीपेक्षा 12 ते 15 टक्के कमी पाऊस झाला. तासगाव, आटपाडीत सरासरी गाठली; पण परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे या दुष्काळी तालुक्‍यांमधील लघू आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणी संपण्याच्या मार्गावर आहे. पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरू झाली आहे.\nचार मध्यम प्रकल्प कोरडे\nजिल्ह्यात एकूण पाच मध्यम प्रकल्प आहेत. शिराळ्यातील मोरणा प्रकल्प वगळता उर्वरित चारही प्रकल्प कोरडे पडलेत. जत तालुक्‍यातील तीन व तासगावमधील एक अशा चार प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांत एकूण 49.83 द.ल.घ.मी. पाणीसाठ्यापैकी केवळ मोरणा प्रकल्पात 4.12 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. उर्वरित बसप्पावाडी, दोड्डनाला, संख आणि सिद्धेवाडी चार प्रकल्प कोरडे आहेत.\nलघू प्रकल्पांमध्ये 14 टक्केच पाणीसाठा\nजिल्ह्यात 79 लघू प्रकल्पांतील पाणीसाठ्याची क्षमता 172.56 द.ल.घ.मी. आहे. त्यातील 41 प्रकल्प कोरडे पडलेत, तर 22 प्रकल्पांमध्ये 25 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. केवळ तीन प्रकल्पांमध्ये 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणी आहे. खानापूर, कडेगाव आणि तासगाव तालुक्‍यांतील तलाव आहेत.\nएप्रिलअखेर जिल्ह्यातील सर्व 84 तलावांमध्ये केवळ 12 टक्केच पाणीसाठा आहे. एकूण पाणीसाठा क्षमता 222.39 द.ल.घ.मी. इतकी असली तरी सध्या 28.23 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. यातील 4.12 द.ल.घ.मी. साठा मोरणा प्रकल्पाचा आहे. मे महिन्यामध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढणार आहे.\nजिल्ह्यात 30 एप्रिल अखेर 139 टॅंकर सुरू होते. 140 गावे आणि 1003 वाड्यावस्त्यांवर पाणी दिले जात आहे. 3 लाख 25 हजार 610 लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मे अखेरीस जिल्ह्यातील 200 हून अधिक टॅंकर लागतील, असा अंदाज आहे.\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\n#WaterIssue पुण्याचे पाणी निम्म्यावर\nपुणे - पुणे शहराला दररोज १२५० एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\n#PMCIssue गाळ नव्हे पैशांचाच उपसा\nपुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज...\nकासारवाडी, चिखलीत सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प\nपिंपरी - शहरासह हिंजवडी, चाकण व तळेगाव दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया...\nपुणे - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदी, तलाव, बंधारे आणि कालवे यातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाने आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95/", "date_download": "2018-12-14T20:03:53Z", "digest": "sha1:T7V5OVWPK6RNAWRO2QDZUU77GNHEAMSY", "length": 7075, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निसर्ग शिक्षणावर शिक्षक, संवर्धकांची कार्यशाळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिसर्ग शिक्षणावर शिक्षक, संवर्धकांची कार्यशाळा\nपिंपरी – जागतिक वसुंधरा दिन निमित्त अलाईव्ह संस्थेद्वारा निसर्ग शिक्षक, संवर्धकांसाठी एन्थु नेचर 10 फन वे ऑफ नेचर एज्युकेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.\nया कार्यशाळेत बहिणाबाई प्राणीसंग्रहालयाचे संचालक दीपक सावंत, शिक्षण अधिकारी भाग्यश्री मोरे, निवेदिता तिडके-सावंत, जिप्सि क्‍लबचे निनाद थत्ते, परिक्षित सूर्यवंशी, मेळघाट मित्र प्रशांत पिंपळनेरकर यांनी सहभाग घेतला.\nअध्यक्ष उमेश वाघेला म्हणाले, निसर्ग संवर्धनाची चळवळ उभ�� करण्यासाठी निसर्गाच्या वेगवेगळ्या घटकांबाबत जनजागृती व शिक्षण करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रथम निसर्ग शिक्षकांना प्रशिक्षित करणे महत्वाचे आहे. त्यामुळे ते अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांसह पालकांचे आणि जनसामान्यांचेही प्रबोधन करू शकतील. हेच या कार्यशाळेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.\nनिसर्ग शिक्षक पियुष सेकसारिया यांनी विविध निसर्ग खेळ व प्रश्न मंजुषा कशा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. एक संघ भावना निर्माण करणारी इन्सेक्‍ट जिगसॉ, बिबट्याचे अनेक पैलू उलगडणारी लिओपार्ड क्विझ, चित्र व नावाद्वारे उत्सुकता जागवणारा जंगल डॉमिनोज, वन्यजीवांची विविध माहिती उलगडणारा ज्ञानवर्धक वाईल्ड लाईफ बिंगो, टायगर आणि लेपर्ड क्राफ्ट, वाईल्ड लाईफ ट्रम्प गेम्स अशा विविध खेळांव्दारे निसर्ग शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचेक बाउंस प्रकरण; राजपाल यादवला ६ महिन्याची शिक्षा\nNext articleभोलवडीत 38 महिलांना सिलिंडर वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E2%80%8C-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-14T19:07:12Z", "digest": "sha1:QRNUZSWXBYGJX6RH2TBZ3DDDZSRKMABH", "length": 11943, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वाईनचा फैलाव अन्‌ पालिकेचा बनाव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वाईनचा फैलाव अन्‌ पालिकेचा बनाव\nस्वच्छ सर्वेक्षणाचा गोंधळ आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर\nसातारा, दि. 2 (प्रतिनिधी) – स्वच्छ सर्वेक्षण- मध्ये सातारा पालिकेच्या नामांकनात वाढ झाली आहे. शासनाने दिलेला एक कोटी निधी अखर्चित आहे. या संदर्भातल्या महत्वाच्या प्रश्‍नांवर चौकशी सुरु आहे. दोन महिने झाले तरी अद्याप चौकशी का संपली नाही आणि जिल्हा प्रशासान पालिकेच्या भ्रष्ट कारभाराला पाठिशी घालत आहे असा आरोप आता होऊ लागला आहे.\nशासनाने दिलेला एक कोटी रुपयांचा निधी अखर्चित आहे. तो का खर्ची टाकला नाही केलेल्या कामांची बिले काढली नसली तरी काही कामांची बिले कशी अदा केली केलेल्या कामांची बिले काढली नसली तरी काही कामांची बिले कशी अदा केली आणि काही प्रश्नांवर पालिकेची अप्पर जिल्हाधिकारी चौकशी करत असताना दोन महिने झाले तरी चौकशी कशी संपत नाही आणि काही प्रश्नांवर पालिकेची अप्पर जिल्हाधिकारी चौकशी करत असताना दोन महिने झाले तरी चौकशी कशी संपत नाही असा सवाल उपस्थित होताना जिल्हा प्रशासन पालिकेच्या भ्रष्ट कारभाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप लोकांमधून होत आहे.\nस्वच्छतेचा जागर करताना लोकांमध्ये जनजागृतीसाठी शासनाने गेल्या चार वर्षात किती निधी दिला आणि तो कसा खर्च केला, हे स्वच्छ सर्वेक्षणाची कामे पाहिल्यावर लक्षात येते. या कामांबाबत सातारा पालिकेने राबवलेली प्रक्रिया आणि केलेल्या प्रतापाची तक्रार अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली . मात्र जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्याने थेट नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर आणि विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांच्याकडे केल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण- अंतर्गत केलेल्या कामांची अप्पर जिल्हाधिकारी यांना चौकशी पूर्ण करून ऑगस्ट पूर्वी अहवाल मागवला होता. मात्र, दोन महिने लोटले तरी जिल्हा प्रशासन चौकशीचा फार्स करत असल्याने सातारा पालिकेच्या अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराला जिल्हा प्रशासनाने अभय दिले का दुर्लक्ष केले जात आहे, असा सवाल सातारकरांमधून उपस्थित होत आहे.\nआरोग्याचा प्रश्‍न गंभीर , अधिकारी निवांत\nशहरात स्वाईन फिव्हर असून सातारकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न गेल्या दोन महिन्यांमध्ये निर्माण झाला असून पालिकेचा आरोग्य विभाग सुस्त असल्याने डीएचओ भगवान पवार यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, याचा सातारा पालिकेला काही फरक पडत नसल्याने अखेर जिल्हा शल्य चिकित्सकांसह स्वतः शहरातील स्वाईन पिडीत रुग्णांच्या नातेवाईकांना भेटू असे आश्वासन डॉ. पवार यांनी दिले. यावरून पालिकेचा आरोग्य विभाग किती बेजबाबदार झाला आहे, याचा प्रत्यय येतो. वास्तविक नगराध्यक्षा माधवी कदम यांनी फिल्डवर उतरून साथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या भेटी घेत दोषी अधिकाऱ्यांना रडारवर घेणे अपेक्षित असताना ते होत नाही. मल्हार पेठ गुरूवार पेठ, बुधवार नाका, कर्मवीर कॉलनी सदर बझार येथे तापाची साथ असताना पालिकेचा आरोग्य विभाग लक्ष देईनासा झाला आहे . वास्तव असले तरी स्वाईन फ्ल्यूच्या भितीमुळे सातारकरांची पुरती गाळण उडाली आहे. या परिस्थितीत सातारकरांना दिलासा द्यायला कोण धावणार हा प्रश्न असला तरी निवडणुका तोंडावर असल्याने खासदार आणि आमदार या प्रश्नाकडे का दुर्लक्ष करतात, हे कोडेच आहे.\nशासनाने दिलेला कोटीचा निधी अखर्चित ठेवल्याचे पालिकेतून सांगत असले तरी न केलेल्या कामांची लाखोंची बिले तातडीने काढली आहेत . यामध्ये बरेच काही काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त होत आहे . स्वच्छ सर्वेक्षणासाठी साताच्याच्या आकाशात सोडण्यात आलेला फुगा उडून गेला पण कोणालाच त्याचे देणे घेणे उरले नाही . तो फुगा नंतर अजिंक्‍यतारा किल्ल्यावर सापडला . त्यांच्या बिलाचा पण मोठा घोळ आहे . तो निस्तरण्यातच पालिकेचे श्रम आणि वेळ वाया चालला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleफॅमिली अपिलीय बेंच सुरू करण्याची मागणी – दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनने दिल्लीत दिले निवेदन\nNext articleस्वराज्याचा साक्षीदार दुर्लक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/news-about-shubh-lagn-savdhan-movie/", "date_download": "2018-12-14T19:26:54Z", "digest": "sha1:3JYHCVMQ3KPI3KIUQW5JXPON3XXSQYNU", "length": 7065, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'शुभ लग्न सावधान',चाहत्यांनी लग्नपत्रिका पाहिली का ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘शुभ लग्न सावधान’,चाहत्यांनी लग्नपत्रिका पाहिली का \nटीम महाराष्ट्र देशा- सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच ‘शुभ लग्न सावधान’ या मराठी चित्रपटाची आकर्षक लग्नपत्रिका अपलोड करण्यात आली. मराठीतील आघाडीचे कलाकार सुबोध भावे, श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये हे या लग्नपत्रिकेत शुभेच्छुक दिसत असून ; ज्येष्ठ कलाकार किशोर प्रधान हे वधु-वरांना आशीर्वाद देत आहेत.\nकुमारस्वामींच्या पत्नीला केलं गेलं गुगलवर सर्वाधिक सर्च\nमराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारा प्रतीक देशमुख व चुलबुली रेवती लिमये ही नवी जोडी प्रेक्षकांना सिनेमागृहात यायचे लाडिक आग्रहाचे आमंत्रण करताना या पत्रिकेत दिसत आहे.यामुळे, या सर्व लोकप्रिय कलाकारांच्या चाहत्यांना उत्कंठापूर्ण प्रश्न पडला आहे की, ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमात कोणाचे शुभ लग्न पाहवयास मिळणार आहे त्यांची ही उत्सुकता त्यांना सिनेमागृहात घेवून येणार हे नक्की.\n‘उन उन’ गाण्यातून दिसली ओम – मालविका यांची केमिस्ट्री\nअगडबम नाजुकाचा थरारक ट्रेलर लाँच\nमैत्रीचा हँँगओव्हर चढवणा-या ‘पार्टी’चा पोस्टर लाँँच\n१२ ऑक्टोबर, २०१८ या शुभ मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत असणाऱ्या ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाची निर्मिती पल्लवी विनय जोशी यांनी केली असून ; संवाद लेखन व दिग्दर्शन या दुहेरी भुमिकेत समीर रमेश सुर्वे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.\n‘चाणक्य’च्या भूमिकेत दिसणार अजय देवगण\n‘उन उन’ गाण्यातून दिसली ओम – मालविका यांची केमिस्ट्री\nअगडबम नाजुकाचा थरारक ट्रेलर लाँच\nनाजुका आणि रायबा उधळणार ‘प्रीती सुमने’\n‘शुभ लग्न सावधान’चा पार पडला मंगलमय ट्रेलर सोहळा\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या…\n; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची…\nपराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेतकरी कर्जमाफी \nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtramandal.nl/events/past-events/28-ev-2016/50-2016-01-25-14-26-26", "date_download": "2018-12-14T20:36:36Z", "digest": "sha1:GAFRP7ZPM6UNHYH5AAJYC5HICBQCCGU5", "length": 5827, "nlines": 53, "source_domain": "maharashtramandal.nl", "title": "मृद्गंध २०१६", "raw_content": "\nगृह / लघु उद्योग\nगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र मंडळ नेदरलॅंड्सने संकल्पित केलेल्या \"मृदगंध\" ­- गंध आपׂल्या मातीचा ‌ह्या कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष होते. आपׂल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळाने हौशी कलाकारांच्या साथीने कार्यक्रमाची दोन भागात विभागणी केली होती. कार्यक्रमाची सुरवात गगन सदन ‌ह्या अनुश्री जोशी ‌ह्यांच्या गाण्याने झाली. सोबत राम रघुनदंना, का रे दुरावा, घन घन माला, सजल नयन अशी लोकप्रिय गाणी मंडळाच्या प्रियांका भिडे ,नितांत शिंदे, मनोज कोळी ‌ह्या नवोदित कलाकारांनी सादर केली. तबׂल्यावर बालकुमार आणि पेटीवर मिश्र ह्यांची उत्तम साथ गायक कलाकाराना लाभली.\nगाण्यांचा आस्वाद घेतानाच मध्ये मध्ये एकपात्री प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. गौरी कुलकर्णी ‌ह्यांनी सादर केलेले \"शांतता कोर्ट चालू आहे\"‌ ह्या नाटकातील स्वगत तर शलाका वैद्य ‌यांनी साकारलेली \"चारचौघी \"मधील विद्याची भूमिका प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेली. मोनाली पाटील ह्यांनी \"निरपेक्ष प्रेम\" ही स्वरचित कथा पुराणकाळाचा आधार घेऊन अतिशय सोप्या शब्दांत सादर केली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात वृषाली पाटकर आणि क्षितिज ठाकूर ‌ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या \"मेघदूत \"‌ ह्या कालिदास लिखित खंडकाव्यावर नृत्यनाटिका सादर करण्यात आली. वय वर्ष ४ पासून ४० पर्यंत सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तमरीत्या आपली कला सादर केली. ह्या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन वृषाली पाटकर ‌ह्यांनी केले होते.\nकार्यक्रमाच्या मध्यांतरात मराठी भाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पाडण्यात आला. संपूण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित परुळेकर ह्यांनी आपल्या खुमासदार शैलीत पार पाडले. गरमागरम सामोसे आणि वाफाळलेल्या चहा वर ताव मारत प्रेक्षक आपल्या मायदेशीच्या आठवणीना उजाळा देत घरी परतले.…\n** कार्यक्रमांचे सगळे फोटो बघण्यासाठी येथे क्लिक करा : MMNL Event Photos\nकार्यक्रमांचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा : MMNL Event videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/padmawat-118011700023_1.html", "date_download": "2018-12-14T19:18:17Z", "digest": "sha1:3P7KIGQULIGJHC6FXTZPV6D475MYYUHQ", "length": 9327, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'पद्मावत ' वरून वाद कायम, चार राज्यात चित्रपटावर बंदी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'पद्मावत ' वरून वाद कायम, चार राज्यात चित्रपटावर बंदी\nभाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.\nसुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत हा चित्रपटाला सेंसर बोर्डातही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पद्मावत २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तरीही देखील चित्रपटामागील शुल्ककाष्ट काही संपले नाही. गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश या चार राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही.\nराजस्थानातील धोलपूरमध्ये करणी सेनेच्या समर्थकांनी पद्मावतला जबरदस्त विरोध केला. करणी सेनेचे मुख्य लोकेंद्र सिंह कल्‍वी यांनी सांगितले की, हा चित्रपट राष्ट्रीय स्तरावर बॅन करण्यात यावा. मी पुन्हा पुन्हा देशाच्या पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच सांगेन की त्यांनी आमच्या भावना समजून घ्याव्या असे स्पष्ट केले आहे.\nपतंजलीची उत्पादने आता ऑनलाइनही मिळणार\nवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून शाहरूखचा सन्मान\nभारताकडून पाकला कोणताही धोका नाही : अमेरिका\nराज्याचा बालमृत्यू दर २४ वरून २१ वर\nअजब: चक्क तिने केले भुताशी लग्न\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-pune-nagar-highway-canceled-81622", "date_download": "2018-12-14T20:12:23Z", "digest": "sha1:55Y6UB5UVKPEZ7CEBYILUJHZFVUV5LFO", "length": 16807, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pune nagar highway canceled पुणे-शिरुर महामार्ग कामाला पुन्हा खो... | eSakal", "raw_content": "\nपुणे-शिरुर महामार्ग कामाला पुन्हा खो...\nगुरुवार, 9 नोव्हेंबर 2017\nवाघोली (पुणे): प्रस्तावित पुणे ते शिरुर महामार्ग रुंदीकरण व उड्डाणपुल प्रकल्प कामाला पुन्हा खो बसला आहे. पुणे ते नगर व नगर ते औरंगाबाद या महामार्गाचा समावेश केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेत समावेश करण्यात आल्याने राज्य सरकारने पुणे ते शिरुर या कामाचा प्रस्ताव रद्द केला असल्याचे समजते.\nवाघोली (पुणे): प्रस्तावित पुणे ते शिरुर महामार्ग रुंदीकरण व उड्डाणपुल प्रकल्प कामाला पुन्हा खो बसला आहे. पुणे ते नगर व नगर ते औरंगाबाद या महामार्गाचा समावेश केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेत समावेश करण्यात आल्याने राज्य सरकारने पुणे ते शिरुर या कामाचा प्रस्ताव रद्द केला असल्याचे समजते.\nपुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी, अरुंद महामार्ग, वाहनांची वाढलेली संख्या या बाबींचा विचार करता राज्य सरकारने पुणे ते शिरुर दरम्यान सहा पदरी रुंदीकरण व उड्डाणपूल प्रकल्पाला मंजुरी दिली हेाती. सरकारच्या हायब्रीड इन्युइटी योजने अंतर्गत हे काम करण्यात येणार होते. यासाठी 462 केाटी रुपायांचा निधीही मंजूर झाला हेाता. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभागाने सर्वेक्षण करुन प्रकल्प अहवाल तयार केला हेाता. त्याची निवीदा नेाव्हेंबर 2017 अखेर प्रसिध्द होऊन जानेवारी मध्ये काम सुरु करण्याचा मानस होता. मात्र, काही महिन्यापुर्वी केंद्र सरकारने भारतमाला प्रकल्प जाहीर केला. यामध्ये पुणे ते नगर व नगर ते औरंगाबाद या महामार्गाचा समावेश करण्यात आला. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले. हा महामार्ग केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेत समाविष्ट झाल्याने राज्य सरकारने प्रस्तावित पुणे ते शिरुर या 53 किलोमीटर रस्त्याच्या कामाचा प्रकल्प रद्द केला आहे. तसे पत्र सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाला प्राप्त झाल्याचे समजते.\nकाय आहे भारतमाला येाजना\nदेशाच्या पुर्वेपासुन ते पश्चिमेपर्यंत म्हणजे मिझेारामपासुन ते गुजरातच्या सीमाभिंतीपर्यंत रस्ता बांधण्याची महत्वकांक्षी योजना केंद्र सरकारने आखली असून या योजनेला भारतमाला असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत 5300 किलोमीटरचा रस्ता बांधला जाणार आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र व किनारपट्टीवरील राज्यांना एका रस्त्��ाच्या जाळयाने जेाडला जाणार असून पाच वर्षात पुर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील पाच रस्त्यांचा समावेश आहे. त्यामध्ये पुणे ते नगर व नगर ते औरंगाबाद रस्त्याचा समावेश आहे.\nपुणे ते औरंगाबाद या महामार्गाचा समावेश केंद्र सरकारच्या भारतमाला प्रकल्प अंतर्गत झाला असला तरी पुणे ते शिरुर महामार्ग रुंदीकरण व उड्डाणपुल प्रकल्प राज्य सरकारच्या हायब्रीड इन्युइटी येाजने अंतर्गत व्हावा यासाठी पाठपुरवठा करणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी त्या अंतर्गतच काम करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.\"\n- आमदार बाबुराव पाचर्णे.\n'या महामार्गाचे काम भारतमाला की राज्य सरकारच्या हायब्रीड इन्युइटी योजने अंतर्गत करायचे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.'\n- राजेंद्र रहाणे, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभाग.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\n'हे' पोलिस तर हैवानापेक्षा भयंकर...\nअडवानींची वाढदिवशीही मौनाचीच भाषांतरे\nहिमाचल प्रदेशात आज मतदान, 40 दिवसांनी निकाल\nभारतीयांनी जिंकली लढाई - मोदी\nबरेलीच्या मतदार यादीतून प्रियांकाचे नाव वगळले\nप्रिंटिंग नव्हे राजकीय मिस्टेक\nस्वच्छ अर्थव्यवस्थेला सुरवात - नितीन गडकरी\nदुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक आज बीड जिल्ह्यात\nबीड : जिल्ह्यासह राज्यातील बहुतांशी भागातील अभूतपर्व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली आहे....\nअजितदादांच्या दारात पोलिस उभे, कधीही अटक करतील : रावसाहेब दानवे\nपिंपरी : \"काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाला. ज्या अजितदादांनी हा केला, त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतील....\nमाजीमंत्री बबनराव पाचपुते यांची व्यायामाची 'दादा'गिरी\nश्रीगोंदे(नगर) - सत्ता असो वा नसो, वय किती झाले यापेक्षा दररोज सकाळचा व्यायाम करुनच बाहेर पडण्याचे त्यांचा गेली पन्नास वर्षांचा दिनक्रम आहे. मंत्री...\nदोन अपघातात बीड जिल्ह्यात चौघे ठार\nशिरुर कासार (बीड) : जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात चौघे ठार झाले. पहिला अपघात शुक्रवारी (ता. 14) रात्री 11 वाजता परिसरातील काकडहिराजवळ...\nराजकारणातील यश हे अल्पजिवी, मर्यादित : महादेव जानकर\nउरुळी कां��न (पुणे) : राजकारणात रातोरात प्रसिद्धी मिळत असल्याने, मराठा, माळी व धनगर समाजातील बहुतांश युवकांचा ओढा हा उच्च शिक्षणाच्या ऐवजी...\n#Rakshabandhan : वाघा बॉर्डवरील जवानांचे हात केले बळकट\nश्रीगोंदे (नगर) : थेट वाघा बॉर्डवर जावून देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना राखी बांधत शिरुर व श्रीगोंदेतील महिलांनी अनोखे रक्षाबंधन साजरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/reporter/mahendra-badade", "date_download": "2018-12-14T19:35:39Z", "digest": "sha1:D77G4KPXIRISBL6JIY2B4NS7GXCJWCMH", "length": 8058, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "महेंद्र बडदे | eSakal", "raw_content": "\nमेट्रो मार्गाला राजकीय वळण\nपुणे - नगरसेवकांकडून मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणासंदर्भात येणाऱ्या प्रस्तावांचा सर्वंकष विचार...\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nपेट्रोलची 2 वर्षांत 19 रुपये दरवाढ\nपुणे - गेल्या दोन वर्षांत पेट्रोलच्या प्रति लिटरच्या भावात १९ रुपये, तर डिझेलच्या भावात गेल्या तीन...\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nखेळाडूंना उत्पन्नाचे साधन देणे गरजेचे\nप्रश्‍न - आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू निर्माण करण्यासाठी काय करणे आवश्‍यक आहे. यापूर्वी असे...\nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nडी. एस. कुलकर्णी दाम्पत्याला सात दिवसांची पोलिस...\nपुणे : गुंतवणूकदारांचे पैसे देण्यात अपयशी ठरलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या...\nशनिवार, 17 फेब्रुवारी 2018\nनवोदित वकिलांच्या प्रश्‍नांवर कृती हवी\nसध्या महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. न्यायपालिकेतील सर्वांत महत्त्वाचा...\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nबोगस वकील ओळखणार कसे\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वकिलांची सनद पडताळणीची मोहीम तीन महिन्यांपूर्वी पार पडली. बोगस...\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष���ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2009/12/blog-post_25.html", "date_download": "2018-12-14T19:57:30Z", "digest": "sha1:DRFU54UFXUHFYADBO6GRNBX4Q6NICCI5", "length": 20338, "nlines": 330, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: बरहाताईचा गुगल-दादा (इमे)", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nगेल्या आठवड्यात एका मित्राने बरहाताईच्या या गुगल-दादाबद्दल सांगितलं. इमे त्याचं नाव. मी कधीपासून डाउनलोड करून ट्राय करणार होतो पण राहून जात होतं. शेवटी आज वेळ मिळाला आणि हे गुगल इनपुट मेथड एडिटर (IME - इमे) डाउनलोड केलं. एकदम झक्कास आहे. बरंचसं बरहा सारखंच आहे. म्हणजे तळाशी लँग्वेज बार उघडतो. तिकडे मराठी निवडायचं. (आणि ही मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगु भाषा वगैरे आपण डाउनलोड करायच्या वेळी निवडायची.) आणि नेहमीप्रमाणे दाणादण टंकायचं. बरहावाल्यांना कदाचित विशेष आवडणार नाही. पण माझ्यासारखे गुगल भक्त असतील त्यांना नक्की आवडेल. आणि खूप सोयीस्कर पण वाटेल. क्वीलपॅड, बरहा वगैरे मध्ये कॉमनसेन्सचा अभाव आहे असं मला वाटतं. म्हणजे गुगल मराठीतले नेहमीचे वापरातले शब्द आपोआप टिपतं. पण क्वीलपॅड, बरहा ते नाही करत. सोप्प उदाहरण म्हणजे \"येतं, जातं, करतं\" सारख्या शब्दांमधला शेवटचा अनुस्वार किंवा विंग्रजीत लिवलेले office किंवा camera सारखे शब्द गुगल बरोब्बर टिपतं. अर्थात क्वील/बरहा मध्ये पण असेल अशी काहीतरी सोप्पी सोय किंवा शोर्टकट. पण मला नाही सापडले. अजून एक म्हणजे IME मध्ये आपण शब्द टाईप करायला लागलो कि तिथे तो आपोआप आपल्याला शब्द सुचवतो. म्हणजे समानार्थी वगैरे नाही हो (करेल. ते पण करेल गुगल १-२ वर्षात :P) . म्हणजे word-suggestion. आपल्या मोबाईल मधल्या डिक्शनरी सारखं.\nगुगलदादा काय एकेक प्रोडक्टस काढतो यार. (आणि पुन्हा चकटफू) जी-मेल, युट्युब, ओर्कट,पिकासा, अर्थ, जी-टॉक, क्रोम, गुगल maps. गुगल वॉईस. सगळे एकापेक्षा एक. गुगलने जी-टॉक जी-मेलच्या पेज मधेच इंटीग्रेट केल्यावर याहूला पण तसं करावंच लागलं. किंवा पीसी-टू-पीसी वॉईस चॅट पण सुरु केलं ते गुगलने. त्यांनी क्रोम लॉंच केल्या केल्या त्या दिवसापासून मी ते वापरायला सुरु केलं. काय मस्त लाईट-वेट आहे. खरंच अगदी हलकं-फुलकं वाटतं. लॅपटॉपलाही आणि आपल्यालाही.. आता वाट पहायची ती क्रोम ओ.एस. ची.\nअसो गुगलचा उदो उदो थोडा अति होतोय आणि तो उद्देश नव्हता या पोस्टचा. इमे बद्दल चटकन-पटकन सांगायचं होतं. म्हणून हे क्विक पोस्ट.\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : कॉम्प्युटर, टेक्निकल\nगुगलदादा बद्दल काय बोलनार \"दादाच\" ते शेवटि. पन ओफिसमध्ये आम्ही नाही ना डाउनलोड करू शकत.. (अडमीन पासवर्ड नाही ना, तरिही प्रयत्न केलाच... नाही जमले) .. पन मस्त आहे...\nदोस्ता लई भारी, खूप सोप झालं आता टाईप करण. भारी अ‍ॅप्लीकेशन आहे हे.\nडाउन लोड केलंय.. आता वापरुन पहातो.\nधन्यवाद साळसूद पाचोळा. जेव्हा जमेल तेव्हा करून बघा. एकदम मस्त आहे..\nअरे खरंच अजय. म्हंटलं ना दणादण टंकायचं ते अगदी खरं आहे.\nवापरून बघा काका. तुम्ही बरहा वापरता ना. आता हे कसं वाटतंय बघा. आय थिंक आवडेल.\nएरवी बरहा वापरते मी.. आता गुगल वापरून बघते...\nह्म्म्म. वापरून बघा. बरहा वापरणार्यांना आवडेल कि नाही सांगता येत नाही. मला मात्र जाम आवडलं.\nडाउनलोड करतोय, गूगलच्या इतिहासावरुन हे चांगलच असणार याची खात्री आहे....\nएकदम मस्त आहे. बरेच जणांचे मेल्स पण आले मला. :) वापरून बघा.. आवडेल नक्की.\nविनायक, ह्म्म्म.. मी बरहा, क्वीलपॅड वापरलय. गमभन बद्दल ऐकलय. वापरलं नाही कधी. बघतो एकदा ट्राय करून.\nआपले स्थानिक लोक करत नाहीत ते काम आंतरराष्ट्रीय स्तराची संस्था करते एकच शब्द \nह्म्म्म.. नाही अगदी असंच नाही. आपल्याकडे पण क्वीलपॅड, गमभन अशा साईट्स आहेत मराठी टंकायला. पण गुगल इमे खूपच युजर-फ्रेंडली आहे.. वापरून बघा.. आवडेल.. \nमाझ्या ब्लॉग चे टायपिंग पहा. गेल्या वर्षीच मला गुगल मिळाले. मस्त आहे. नो मिस्टेक. मी महेंद्र न सांगितले होते की मी गुगल वर टाईप करते. मला बरहा आवडले नाही. ह्रस्व दीर्घ खूप चुका होतात. असो आपण सांगितले हे बरे केलेत कारण बराहा च्या लिमिटेशन मुळे चुका दिसत असूनही आपण हतबल होतो. आता बऱ्याच ब्लॉग वर कमीतकमी चुक�� दिसतील.\nअनुक्षरे, बरोबर आहे. मला पण बरहाचा हाच अनुभव आहे. पूर्वी मी जीमेलच्या मध्ये बिल्ट-इन असलेल्या \"indic transliteration\" ने ब्लॉग्स लिहायचो. पण आता तर गुगल इमे मुळे ऑफलाईन असतानाही ब्लॉग लिहिता येतो.\nफोनेटिक कि काय म्हणतात त्या प्रकारातला मला पटलेला हा पहिलाच प्रकार. बराहा वापरून पाहिलं, ओनलाईन प्रकार पण वापरून पहिले पण फारसे पटले नाहीत. हा त्यातल्यात्यात वापरायला सोपा वाटला. सध्या windows मधल्या मराठी keyboard ची प्रचंड सवय झालीय. उच्चारांनुसार किल्ल्या बडवणे अवघड जातंय :)\nबरोबर. फोनेटिकच बहुधा. अरे वापरून बघ हे बाकी सगळ्यांपेक्षा जाम फंडू आहे. म्हणजे मला तरी वाटलं. :-)\n२००९ सालातले सारे लेख वाचुन संपवले... खरं तर प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया द्यायला हवी... पण लई आधाश्यासारखे एक एक करत सारे वाचु लागलो.... हुश्श्श... एवढे सगळे विषय वाचले की आता कशावर काय प्रतिक्रिया देऊ समजत नाहीये. सगळ्या पोस्ट्ससाठी एक कॉमन प्रतिक्रिया म्हणजे >> व्वाह, हम्म्म (इथे मी विचारात पडलेलो), बरोब्बर (इथे मी विचारातुन बाहेर आलो), झक्कास, ह्यॅह्यॅह्यॅ\n तुझ्या हिमतीला आणि चिकाटीला दाद देतो रे मी.. मानलं शेठ मानलं. गेले काही दिवस मला मॅपवर Utica, NY वेगवेगळया पोस्ट्सवर दिसत होतं खरं पण तू सगळा ब्लॉग वाचून काढशील असं वाटलं नव्हतं.. हेहेहे.. खरंच खूप खूप आभार मानलं शेठ मानलं. गेले काही दिवस मला मॅपवर Utica, NY वेगवेगळया पोस्ट्सवर दिसत होतं खरं पण तू सगळा ब्लॉग वाचून काढशील असं वाटलं नव्हतं.. हेहेहे.. खरंच खूप खूप आभार \nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nमाझे (बदलते) संगीतप्रेम :D\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-14T19:38:19Z", "digest": "sha1:PSETQCX2F2M3J2HAWFGMYTM4GJMNHXJD", "length": 5314, "nlines": 63, "source_domain": "nashikonweb.com", "title": "मुख्य रस्त्याच्या कडेला देशी प्रजातीच्या ४५०० वृक्ष लागवड - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nमुख्य रस्त्याच्या कडेला देशी प्रजातीच्या ४५०० वृक्ष लागवड\nनाशिक महानगर पालिका कार्यक्षेत्रातील पंचवटी विभागात दिडोंरी रोड, पेठरोड, मखमलाबाद रोड, तारवाला नगर लिंक रोड, संगमपुल ते औरंगाबाद रोड, निलगिरी बाग डिपी रोड, नांदुर नाका ते जत्रा हॉटेल डिपी रोड इ.डिपी व मुख्य रस्त्याच्या कडेला देशी प्रजातीच्या ४५०० वृक्ष लागवड करण्यात आली असुन उर्वरीत वृक्षलागवडिचे काम चालु आहे या वृक्षलागवडित प्रामुख्याने वड, पिंपळ, कदंब, भेरलीमाळ, बकुळ, कांचन, जंगली बदाम, तामण,कडुनिंब, भोकर इ. जातीचीं लागवड केली आहे\nशिवकार्य गडकोट मोहिम : दुर्लक्षित आडकिल्ल्यावर बीजारोपण\nकांदा निर्याती मध्ये जून 15 च्या पहिल्या तिमहिच्या तुलनेने 73 टक्के ने वाढ\nमेक इन महाराष्ट्र’ च्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना-देवेंद्र फडणवीस\nEVM मशीन विरोधात आंदोलन\nबाहात्तर तास ओखी वादळ मुंबई सह धडकणार उत्तर महाराष्ट्राला\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mahdev-jankar-touches-feet-of-raosaheb-danave-for-vidhanparishad-candidate-nomination/", "date_download": "2018-12-14T20:33:48Z", "digest": "sha1:PXAZL56VYYJ3DIDACWGIZBFBQ3HCHXLP", "length": 8176, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महादेव जानकरांचे रावसाहेब दानवे यांच्या चरणी लोटांगण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहादेव जानकरांचे रावसाहेब दानवे यांच्या चरणी लोटांगण\nटीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी बिनविरोध निवडणूक होणार आहे. त्याचा अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस. भाजपच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्यावेळी भाजपमधून उमेदवारी भरणाऱ्या जानकरांनी यावेळी स्वत:च्या पक्षातून म्हणजेच रासपमधून अर्ज दाखल ��ेला. अर्ज दाखल करतेवेळी महादेव जानकरांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या चरणी लोटांगण घातल्याचं चित्र पहायला मिळाले.अर्ज दाखल करताना जानकरांनी रासपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला होता. त्यांचा हट्ट भाजपने अखेर पूर्ण केल्याचं पाहायला मिळालं.\nगेल्या अनेक दिवसांपासून राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. धनगर आरक्षणावर सरकारकडून काही ठोस पावले उचलली जात नसल्याने जाणकर भाजपवर नाराज आहेत. जर विधानसभा किंवा लोकसभेसाठी भाजपकडून जागा लढवल्यास त्याचा फटका रासपला बसू शकतो असं जानकर यांना वाटत असल्यानेच त्यांनी रसपमधून विधानपरिषदेसाठी अर्ज भरल्याची चर्चा आहे.\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या…\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा…\nअखेर भाजपने महादेव जानकर यांचा हट्ट पुरवत त्यांना विधान परिषदेसाठी रासपमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली आज विधानपरिषदेच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर महादेव जानकर यांनी आपल्याचं पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र अर्ज भरताना महादेव जानकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरल्याने ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.\nयुतीच्या उमेदवारांना विजयी कर, पंकजा मुंडे तुळजा भवानी मातेच्या चरणी\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही…\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही,निलेश राणेंनी डागली तोफ\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nटीम महाराष्ट्र देशा – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेसकडे ही…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\n; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची…\nकाय आहे नेमकी राफेल डील \nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2018-12-14T19:42:01Z", "digest": "sha1:ZMYYGZY76S4XPTS4MZLJCJ7A6GOLOMX3", "length": 4800, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिटा हेवर्थ - विकिपीडिया", "raw_content": "\nडाउन टू अर्थ या १९४७मधील चित्रपटासाठीच्या प्रसिद्धीचित्रात हेवर्थ\nरिटा हेवर्थ तथा मार्गारिटा कार्मेन कॅन्सिनो (१७ ऑक्टोबर, इ.स. १९१८:ब्रूकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - १४ मे, इ.स. १९८७:मॅनहॅटन, न्यू यॉर्क) ही अमेरिकन अभिनेत्री आणि नर्तिका होती. १९४०च्या दशकात ही लोकप्रिय होती. हिने आपल्या ३७ वर्षांच्या कारकीर्दीत एकूण ३७ चित्रपटांत भूमिका केल्या.\nइ.स. १९१८ मधील जन्म\nइ.स. १९८७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१७ रोजी ०३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/temples/velaneshwar-temple-guhagar/", "date_download": "2018-12-14T20:15:38Z", "digest": "sha1:5XSGCMZB7FCOLJ33REPTNYWIBZYWFRGA", "length": 8944, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "वेळणेश्वर मंदिर, गुहागर - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nगुहागर तालुक्यातील एक अतिशय प्रसन्न व निसर्गसंपन्न ठिकाण म्हणजे वेळणेश्वर. इथल्या प्राचीन शिवमंदिरासाठी व सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी हे ठिकाण विशेष प्रसिध्द आहे. वेळणेश्वर मंदिर परिसरात पोहोचल्याबरोबर मंदिराबाहेर उभ्या असलेल्या अतिशय सुंदर व भव्य दीपमाळा लक्ष वेधून घेतात.\nबस स्थानक - गुहागर\nरेल्वे स्थानक - चिपळूण\nयोग्य काळ - वर्षभर\nमंदिराचा मूळ गाभारा खूप प्राचीन काळातील असून, सुमारे ४०० वर्षांपूर्वी हे आताचे मंदिर बांधून काढले असे म्हणतात.\nगुहागरच्या पर्यटन नकाशावरील वेळणेश्वर हे एक न चुकवता येणारे ठिकाण आहे. सुमारे १२०० वर्षांपासून हे गाव या किनाऱ्यावर वसलं आहे. इथला एकांत, नारळी पोफळीच्या बागांनी वेढलेला परिसर, स्वच्छ समुद्रकिनारा आणि मनाला वेढू�� टाकणाऱ्या लाटांच्या घनगंभीर गाजेमुळे वेळणेश्वर परिसर वेगळाच भासतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/pots-vases/cheap-pots-vases-price-list.html", "date_download": "2018-12-14T20:42:51Z", "digest": "sha1:RVEZ6PMXY6MGRMBVGBR445YQQQA7Y7WL", "length": 16472, "nlines": 372, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये पॉट्स & बसेस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap पॉट्स & बसेस Indiaकिंमत\nस्वस्त पॉट्स & बसेस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त पॉट्स & बसेस India मध्ये Rs.349 येथे सुरू म्हणून 15 Dec 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. पलूस प्लाझा ट्रेस पिरन फूल वसे Rs. 3,499 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये पॉट & वसे आहे.\nकिंमत श्रेणी पॉट्स & बसेस < / strong>\n17 पॉट्स & बसेस रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 948. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.349 येथे आपल्याला रोपे इंटरनॅशनल ग्रीन लावेस इन A बनाना फिबीरे पॉट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 30 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nशीर्ष 10 पॉट्स & बसेस\nताज्या पॉट्स & बसेस\nरोपे इंटरनॅशनल ग्रीन लावेस इन A बनाना फिबीरे पॉट\nतापरेड नेक हॅन्ड पेन्टेड वसे\nसतिलकराफ्ट फूल डेसिग्नेर वसे बिग फाव ४७०ब\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा हॅन्ड पेन्टेड वसे येल्लोव\nओर्लि सत्याला पेन्टेड बसेस सेट\nफूल BOUQUET ब्लुश खूष\nएक्सकॅलुसिवेळाने हॅन्ड पेन्टेड टेररकट्टा पॉट्स सेट ऑफ 3 लीगत कँडी\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा वारली हॅन्ड पेन्टेड पॉट्स रेड सेट ऑफ 3\nएक्सकॅलुसिवेळाने हॅन्ड पेन्टेड टेररकट्टा पॉट्स सेट ऑफ 3 व्हाईट\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा वारली हॅन्ड पेन्टेड पॉट्स येल्लोव सेट ऑफ 3\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा वारली हॅन्ड पेन्टेड पॉट्स ग्रीन सेट ऑफ 3\nफूल BOUQUET डेग्रीस ऑफ ग्रीन\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा वारली हॅन्ड पेन्टेड पॉट्स व्हाईट सेट ऑफ 2\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा वारली हॅन्ड पेन्टेड पॉट्स ब्लू सेट ऑफ 2\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा वारली हॅन्ड पेन्टेड पॉट्स रेड सेट ऑफ 2\nएक्सकॅलुसिवेळाने वारली हॅन्ड पेन्टेड टेररकट्टा पॉट्स सेट ऑफ 2\nएक्सकॅलुसिवेळाने हॅन्ड पेन्टेड टेररकट्टा पॉट्स सेट ऑफ 3 रेड\nइंदूषकराफ्ट मुलतीकलौरेड आयर्न फूल वसे इन्फ२५\nसिल्वर प्लेटेड फूल वसे विथ इनॅमल work फव्०५\nएक्सकॅलुसिवेळाने टेररकट्टा हॅन्ड पेन्टेड वसे ब्लॅक\nडेकोरेटिव्ह मारबळे फूल वसे\nअप्पेआलिंग मारबळे फूल वसे\nग्लोरिपूसी मारबळे फूल वसे\nजरकां स्टोन मारबळे फूल वसे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sewing-machine/cheap-sewing-machine-price-list.html", "date_download": "2018-12-14T19:48:59Z", "digest": "sha1:74LMI2JK6H4NAH2P6ORE3D5AAFUK5Y6X", "length": 21352, "nlines": 526, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये सेविंग माचीच्या | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap सेविंग माचीच्या Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कम��� ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त सेविंग माचीच्या India मध्ये Rs.80 येथे सुरू म्हणून 15 Dec 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. रियास 1001 इलेक्ट्रिक सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 49 Rs. 1,199 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये सेविंग माचीच्या आहे.\nकिंमत श्रेणी सेविंग माचीच्या < / strong>\n296 सेविंग माचीच्या रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 15,997. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.80 येथे आपल्याला राजेश 15 बोबाबींस फॉर अन्य ऑटोमॅटिक सेविंग मशीन्स सिंगर उषा ब्रॉथेर राजेश उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 321 उत्पादने\nशीर्ष 10 सेविंग माचीच्या\nराजेश 15 बोबाबींस फॉर अन्य ऑटोमॅटिक सेविंग मशीन्स सिंगर उषा ब्रॉथेर राजेश\nस्टील क्रोचेत हूक्स गोल्ड टीप अँड ब्लॅक सॉफ्ट फील हॅन्डल\nराजेश ओरिजिनल बाँबीन कोइ फॉर सिंगर उषा ब्रॉथेर राजेश अँड ऑल इतर फ्रंट लोड ऑटोमॅटिक सेविंग मशीन्स\nमिनी पोर्टब्ले तर 999 मॅन्युअल सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 1\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 40 SPM\nराजेश ओरिजिनल बेइस्सेल ट्वीन निदले\n12 बोबाबींस फॉर अन्य ऑटोमॅटिक सेविंग मशीन्स सिंगर उषा ब्रॉथेर राजेश\nडीव्हीनेक्सट हौसेहोल्ड क्लाथेस स्टीटचिंग पोर्टब्ले मिनी हॅण्डहेल्ड सेविंग माचीच्या\nबाँबीन कोइ अम्ब्रेला 5 पसिस\nआदिल मिनी मॅन्युअल सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 1\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 40 SPM\nनोव्हा नॉर्मल इंटरचंगेअबले निदले\nराजेश पिको स्नॅप व फूट फॉर ऑल ऑटोमॅटिक सेविंग मशीन्स सिंगर उषा ब्रॉथेर राजेश\nकॅलेणींग ब्रश अँड स्तीतच ओपनर बटण होते ओपनर सीम तिप्पेर\nबीच मिनी स्टेपलर सत्याला हॅन्ड सेविंग माचीच्या फॉर Quick अँड इसि सेविंग औरंगे\n24 बोबाबींस फॉर अन्य ऑटोमॅटिक सेविंग मशीन्स सिंगर उषा ब्रॉथेर राजेश\nओरिजिनल बल्ब फॉर सिंगर अँड राजेश सेविंग मशीन्स ऑटोमॅटिक होमेऊसे सेविंग मशीन्स\nराजेश झिपपेर चैन फूट फॉर ऑल ऑटोमॅटिक सेविंग मशीन्स सिंगर उषा ब्रॉथेर राजेश\nराजेश सॅटिन स्तीतच स्नॅप व फूट फॉर ऑल ऑटोमॅटिक सेविंग माचीच्या सिंगर उषा ब्रॉथेर राजेश एक्ससेप्ट फॉर उषा प्रिम स्तीतच\nस्पेक्टर असिरिलिक क्रोचेत हुक डबले एंडेड\nस्पूल कॅप थ्रेड स्टोपपेर सेट ऑफ 2 कॅन बे यूज्ड विथ सिंगर अँड राजेश सेविंग मशीन्स\nबटण स्तीतच स्नॅप व फूट वर्क्स विथ ऑल ऑटोमॅटिक सेविंग मशीन्स सिंगर उषा ब्रॉथेर राजेश\nबटण होते स्नॅप व फूट वर्क्स विथ ऑल ऑटोमॅटिक सेविंग मशीन्स सिंगर उषा ब्रॉथेर राजेश\nदेल्ही६ओंलीने 1780 मॅन्युअल सेविंग माचीच्या बिल्ट इन स्टीलचेस 4 5\n- मॅक्सिमम स्तीतच स्पीड 40 SPM\n- ऑटो बाँबीन थ्रेड विंदर Drop In\nबीच मिनी स्टेपलर सत्याला हॅन्ड सेविंग माचीच्या फॉर Quick अँड इसि सेविंग ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z150406055039/view", "date_download": "2018-12-14T19:39:21Z", "digest": "sha1:GHY45EJZZSQLLCZEB7UFJENVMUQP2E6T", "length": 17127, "nlines": 303, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मुक्तेश्वरांची कविता", "raw_content": "\nसोळा मासिक श्राद्धें कोणती \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|\nअभंग संग्रह आणि पदे\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nश्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग\nश्री मुकुंदराज महाराज बांदकर\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nसात वारांचे अभंग,पद व भजन\nसंत तुकाराम अप्रसिद्ध अभंग\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nसंत जोगा परमानंदाचे अभंग\nसंत जगमित्र नागाचे अभंग\nसंत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता\nसंत सखूबाई यांचे पद\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग\nसंत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग\n' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.\n तीव्र सांडी सकोप ॥\nओपितां तंव तेचि काळीं अति आश्रर्य वर्तलें ॥\n होती झाली ते ऐका ॥\n“रे रे दुष्यंतराज नृपति झणी अवमानिसी हे सती \nहे कोपलिया सर्व जगती जाळूं शके क्षणार्धें ॥”\n“वाजी वारण पदाती रथ ठायीं ठायीं उतरके वनांत \nतीतें जाहला बहु आनंद \nसहस्र दार्स चें वृंद \n वरी निजवी नरेंद्रा ॥\n राजा वदन तियेचें ॥\n कीं ओतिली मन्मथपुतळी ॥\n परी विनत सुकुमार ॥\n भाळीं रेखिला कस्तूरी टिका \n नयन तेणें शोभती ॥\n तेज फांके हृदयाब्जीं ॥\n उभी राहे अन्मुख गोरटी \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-rehabilitation-radhanagari-wildlife-sanctuaries-80107", "date_download": "2018-12-14T19:39:20Z", "digest": "sha1:5GP3MOD3WLTUFBUZ3CHQ3BO3XESOIPZI", "length": 15556, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Rehabilitation of Radhanagari 'Wildlife Sanctuaries' राधानगरी ‘अभयारण्यग्रस्तां’चे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन | eSakal", "raw_content": "\nराधानगरी ‘अभयारण्यग्रस्तां’चे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन\nबुधवार, 1 नोव्हेंबर 2017\nराधानगरी - विस्तारीत राधानगरी वन्यजीव अभयारण्यात समाविष्ट आणि अभयारण्य क्षेत्राबाहेर पुनर्वसनाची मागणी केलेल्या १३ महसुली गावांतर्गंत ३० वाड्यांवस्त्यातील जवळपास ११५६ कुटुंबांच्या पुनर्वसनाची कार्यवाही टप्प्याटप्प्याने वन्यजीव विभागाकडून सुरू आहे, मात्र पुनर्वसनासाठीचे दोन पर्याय व पर्यायी जमीन उपलब्धतेतील अडचणींमुळे कालबद्ध कृती आराखडाच नाही.\nराधानगरी - विस्तारीत राधानगरी वन्यजीव अभयारण्यात समाविष्ट आणि अभयारण्य क्षेत्राबाहेर पुनर्वसनाची मागणी केलेल्या १३ महसुली गावांतर्गंत ३० वाड्यांवस्त्यातील जवळपास ११५६ कुटुंबांच्या पुनर्वसनाची कार्यवाही टप्प्याटप्प्याने वन्यजीव विभागाकडून सुरू आहे, मात्र पुनर्वसनासाठीचे दोन पर्याय व पर्यायी जमीन उपलब्धतेतील अडचणींमुळे कालबद्ध कृती आराखडाच नाही.\nविस्तारीकरणानंतर तब्बल तीन दशकांनी पुनर्वसन कार्यवाही सुरू झाल्याने अद्याप ५० टक्के कुटुंबे पुनर्वसित झालेली नाहीत. सात वर्षांपूर्वी २०१२ ला राज्य शासनाने अभयारण्यग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबतचे धोरण निश्‍चित केले. या धोरणानुसार अभयारण्यग्रस्त कुटुंबांना पुनर्वसित होण्यासाठी दोन पर्याय दिलेत. पहिल्���ा पर्यायानुसार ऐच्छिक पुनर्वसन योजनेंतर्गत प्रतिकुटुंब दहा लाख रुपयांचे पॅकेज, तर दुसऱ्यात पर्यायी जमीन मिळणार आहे. प्रत्यक्षात दोन वर्षांपासून वन्यजीव विभागाने पुनर्वसन धोरणानुसार अभयारण्यग्रस्त कुटुंबाच्या पुनर्वसनासाठीची प्रक्रिया सुरू केली.\nत्यानंतर एजीवडे, न्यू करंजे, दाऊदवाडी, कारिवडे व रामणवाडी या मोजक्‍याच खेड्यातील कुटुंबांनी ग्रामसभेच्या ठरावाद्वारे पुनर्वसनाला संमती दिली. त्यातही अधिक कुटुंबांनी ऐच्छिक , तर काही कुटुंबांनी पर्यायी जमिनीचा पर्याय स्वीकारला. सर्वात आधी एजीवडेतील एकशे चौदा कुटुंबांनी ऐच्छिक पुनर्वसनाला संमती देऊन पॅकेज रक्कम स्वीकारली. येथील नव्वद टक्‍क्‍यांहून अधिक कुटुंबे स्वतःच इतरत्र पुनर्वसित झाल्याने एजीवडे पुनर्वसन होणारे पहिले खेडे ठरणार आहे, तर दाऊदवाडीतील त्रेपन्न कुटुंबांपैकी अठ्ठावीस कुटुंबांनी ऐच्छिक, तर पंचवीस कुटुंबांनी पर्यायी जमिनीनुसार पुनर्वसित होण्यास संमती दिली.\nसध्या न्यू करंजेतील २२३ कुटुंबांच्या पुनर्वसनाची कार्यवाही सुरू झाली. यातील ऐच्छिक पुनर्वसनाचा पर्यायाला संमती असलेल्या ८५ कुटुंबांना पॅकेज रक्कम देण्याचे काम सुरू आहे, तर दीडशे कुटुंबांना पर्यायी जमीन द्यावी लागणार आहे. कारिवडेतील पुनर्वसनाची मागणी केलेल्या २९ कुटुंबांची, तर रामणवाडीतील सर्व कुटुंबांची संकलन यादी तयार करण्यात येत आहे.\nपुनर्वसन मागणी केलेली गावे, वाड्या-वस्त्या\nकारिवडे, रोणोसेवाडी, डीगस, जुने करंजे, शेळप, मांडरेवाडी, कदमवाडी, बांबर, हसणे, सतीची माळ, धनगरवाडा, हरिजनवाडा, ओलवण, माळेवाडी, दाजीपूर, भटवाडी, शिवाचीवाडी, रामणवाडी, खालचा धनगरवाडा, वरचा धनगरवाडा, पाटपन्हाळा, भोसलेवाडी, पाटपन्हाळा धनगरवाडा, न्यू करंजे, दाऊदवाडी, भैरीबांबर, असणगाव धनगरवाडा, फराळे धनगरवाडा.\nकालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान\nपवनी (जि. भंडारा) : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान देऊन सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. यात मैत्र...\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले....\nमूत्र शिंपडण्यावरून नवा वाद\nनागपूर : अवनी वाघिणीची शिकार बेकायदेशीर केल्याचा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) आपल्या अहवालात ठेवल्याने सर्वत्र खळबळ उडाली...\nनागपूर - पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीची (टी-1) शिकार कायद्यांचे उल्लंघन करून करण्यात आली, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन...\nघरात पाळला कोब्रा अन्‌ माकडे\nअकोला - घरात चक्क विषारी कोब्रा नाग आणि मांडूळ सापासह दोन माकडे पाळणाऱ्यावर वन विभागाने कारवाई करून आरोपीस अटक केले. आरोपीकडील वन्य प्राणी ताब्यात...\nअवनीची शिकार बेकायदेशीर; चौकशी समितीचा ठपका\nनागपूर- पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनी (टी-1) हिची शिकार कायद्यांचे उल्लंघन करून करण्यात आली, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/horoscope-158908", "date_download": "2018-12-14T19:55:33Z", "digest": "sha1:WU3F4PQCTSOVVZ5NG7MJMLXAK3WVUXMF", "length": 18342, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Horoscope in Marathi: Weekly Horoscope in Marathi, Weekly Astrology in Marathi, Marathi Weekly Horoscope | eSakal", "raw_content": "\nउधारी, उसनवारी वसूल होईल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. कर्तृत्त्वाला संधी मिळेल.\nउत्साह, उमेद वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागणार आहेत.\nमहत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. तुमच्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल. आरोग्य उत्तम राहणार आहे.\nथोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.\nशैक्षणिक कार्यात यश लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.\nमित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभणार आहे.\nतुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.\nप्रॉपर्टीसाठी दिव�� चांगला आहे. व्यवसायासाठी अनुकूलता आहे. मनोबल वाढेल.\nमनोबल वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल. आर्थिक क्षेत्रात जोरदार यश मिळणार आहे.\nआर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे.\nवैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रॉपर्टीची कामे उरकून घ्यावीत.\nमहत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. संततिसौख्यात कमतरता जाणवणार आहे. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.\nरविवार, डिसेंबर 9, 2018 ते शनिवार, डिसेंबर 15, 2018\nवादग्रस्त प्रसंग टाळा हा सप्ताह अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विवाहयोगाचा. सप्ताहात शुक्रभ्रमणाचा अवश्‍य लाभ घ्या. ता. 13 व 14 डिसेंबर हे दिवस सर्व प्रकारांतून भाग्यबीजं पेरणारे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी एखाद्या वादग्रस्त प्रसंगाला सामोरं जावं लागू शकतं. काळजी घ्या. भावा-बहिणींची मनं जपा.\n या सप्ताहात तुमची वाटचाल दिलखुलास होईल. ता. 11 ते 13 हे दिवस शुभग्रहांच्या अखत्यारीतले. ठोका चौकार-षटकार रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती लाभ घेतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी मंगळभ्रमणाची धग. मूर्खांशी संवाद नको. गर्दीत जपा. स्त्रीशी गैरसमज होऊ देऊ नका.\nछंदात जीव रमवा हा सप्ताह सज्जनांना उत्तम. आपल्या छंदात जीव रमवा. आनंद अंतरंगातच असतो. त्याची प्रभा फक्त बाहेर फाकत असते. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी शुक्रभ्रमण अंतरंगातून अनुभवावं. ता. 13 व 14 हे दिवस तुमच्या राशीला एकूणच बहारदार. सौंदर्यवतीचा सहवास लाभेल.\nसद्भक्तांच्या भेटी होतील देवदीपावलीचा सप्ताह शुभग्रहांचे देव्हारे सजवेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात भावोत्कट क्षण अनुभवतील. घरातल्या विवाहेच्छूंचा विवाह ठरवाल. सतत सद्भक्तांच्या भेटी होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीत प्रशंसा होईल आणि अर्थातच धन्य वाटेल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार ठेचकाळण्याचा.\nकोणतीही मध्यस्थी टाळा सप्ताहात मंगळभ्रमणाची धग राहीलच. कोणतीही मध्यस्थी टाळा. स्त्रीशी हुज्जत नको. ता. 13 व 14 हे दिवस चमत्कार घडवतील नोकरीचे कॉल येतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा लाभ. संततीचा भाग्योदय. विशिष्ट सरकारी कामं मार्गी लागतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचा चैनीवर मोठा ख��्च. शनिवारी प्रेमिकांचे रुसवे-फुगवे होण्याची शक्‍यता.\nव्यवसायात मोठी प्राप्ती संमिश्र स्वरूपाची फळं देणारा सप्ताह. सप्ताहाची सुरवात नातेवाइकांविषयीच्या कुवार्तांची. मनाविरुद्ध प्रवास करावा लागण्याची शक्‍यता. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 11 ते 13 हे दिवस नोकरीत शुभ. व्यवसायात मोठी प्राप्ती. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अंगारकीचा दिवस अतिशय प्रसन्न राहील.\nविशिष्ट मान-सन्मानाचा योग चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 11 व 12 हे दिवस भन्नाटच. नोकरीतलं एक सुंदर पर्व सुरू होईल. विशिष्ट मान-सन्मानानं थक्क व्हाल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम विवाहस्थळं येतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विचित्र गुप्तचिंतेचा. सरकारी जाच होण्याची शक्‍यता.\nआत्मिक बळ वाढेल देवदीपावलीचा हा सप्ताह गुरुभ्रमणातून बोलणारा. ता. 10 ते 12 हे दिवस अप्रतिम. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींचं आत्मिक बळ वाढेल. मुला-बाळांचा भाग्योदय. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वेदनायुक्त व्याधींचा.\nवेळेची बंधनं पाळा सप्ताहाचा ट्रॅक रेड सिग्नलमधून सुरू होईल. वेळेची बंधनं पाळा. घरातल्या व्यक्तींची मनं सांभाळाच. बाकी, मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 13 व 14 हे दिवस अतिशय सुसंगत. व्यावसायिक कामं होतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवारची संध्याकाळ प्रिय व्यक्तींच्या चिंतेची.\nनोकरीच्या अफलातून संधी सप्ताहावर शुभ ग्रहांची पकड राहीलच. ता. 11 ते 13 हे दिवस अनेक प्रकारांतून विक्रमी राहतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ होतील. नोकरीच्या अफलातून संधी. थोरा-मोठ्यांच्या गाठी-भेटींतून लाभ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय लाभ. पुत्रोत्कर्ष. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार कलहजन्य.\nमान-सन्मान मिळेल या सप्ताहात मंगळाचे \"रेड सिग्नल' सतावतीलच; परंतु शुभ ग्रहांची रसद ऐनवेळी पुरवली जाईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांचं नैसर्गिक पाठबळ राहील. ता. 13 व 14 हे दिवस मान उंचावणारे. वैयक्तिक सुवार्ता मिळतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार सकाळ स्त्रीविरोधी\nमानसिक आरोग्य जपा देवदीपावलीचा सप्ताह गुरुभ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर संरक्षकच. या सप्ताहात मानसिक आरोग्य ज���ा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह कष्टप्रद. काहींवर नोकरीत अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्त चिंता ता. 11 व 12 रोजी दूर होईल. शनिवारी खरेदीत फसगतीची शक्‍यता.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/image-story-158279", "date_download": "2018-12-14T20:20:38Z", "digest": "sha1:ZAZB5XVCSRQDOSUXDJ323V6EUID44XV2", "length": 8400, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cold People Morning Walk Exercise तळजाई टेकडी परिसरात नागरिकांचा मॉर्निंग वॉक | eSakal", "raw_content": "\nतळजाई टेकडी परिसरात नागरिकांचा मॉर्निंग वॉक\nरविवार, 2 डिसेंबर 2018\nकेवळ तरुणाईच नव्हे तर चाळिशीच्या टप्प्यावर असणारे आणि हा टप्पा ओलांडलेले नागरिकही फिटनेसबाबत जागृत झाल्याचे दिसून येते.\nमोकळ्या हवेत श्‍वसनाचे व्यायाम आणि ध्यानधारणा करताना नागरिक.\nनिरोगी आणि सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटल्याचे यांच्याकडे पाहून कळते.\nरविवारी सुटीच्या दिवशी मोकळ्या हवेत आणि जागेत खेळण्याचा आनंद लुटताना लहान मुली. (दुसऱ्या छायाचित्रात) सोबत कोणी तरी असेल, तर धावण्याचा उत्साह द्विगुणित होतो.\nओपन जिममध्ये दररोजच नागरिकांचा गर्दी होते.\nशहरातील थंडीचा कडाका वाढत असून, सकाळच्या प्रसन्न वातावरणात फिरण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. तळजाई टेकडी परिसरात तरुण-तरुणीच नव्हे, तर चाळिशीपुढील नागरिक गर्दी करत आहेत. मॉर्निंग वॉक, व्यायाम करणारे फिटनेसप्रेमी प्रसन्न वातावरणात ताजेतवाने होत आहेत. (गजेंद्र कळसकर - सकाळ छायाचित्रसेवा)\nशहरातील थंडीचा कडाका वाढत असून, सकाळच्या प्रसन्न वातावरणात फिरण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. तळजाई टेकडी परिसरात तरुण-तरुणीच नव्हे, तर चाळिशीपुढील नागरिक गर्दी करत आहेत. मॉर्निंग वॉक, व्यायाम करणारे फिटनेसप्रेमी प्रसन्न वातावरणात ताजेतवाने होत आहेत. (गजेंद्र कळसकर - सकाळ छायाचित्रसेवा)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/presenting-pay-commission-report-158948", "date_download": "2018-12-14T20:28:08Z", "digest": "sha1:E7T74TDGJKUDWX5YTT5SOGRLZZ6GLLZO", "length": 14423, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Presenting the Pay Commission report वेतन आयोगाचा अहवाल सादर | eSakal", "raw_content": "\nवेतन आयोगाचा अहवाल सादर\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\n90,000 कोटी रुपये - वेतनावर होणारा सध्याचा खर्च\n16,000 कोटी रुपये - तिजोरीवर पडणारा बोजा\nमुंबई - राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 18 टक्‍क्‍यांची वाढ सुचविणारा बक्षी समितीचा बहुप्रतीक्षित अहवाल बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. या अहवालाचा लाभ जवळपास 19 लाख सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्याच्या कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी खात्रीची पदोन्नती देण्याची महत्त्वपूर्ण शिफारस अहवालात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nकेंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2017 पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. केंद्राच्या निर्णयानंतर राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी माजी अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांची समिती नेमली होती. या समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या संदर्भातील अहवाल आज सरकारला सादर केला. अहवाल हातात पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात प्रस्ताव तयार करून तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी सादर करण्याची सूचना अर्थ विभागाला केली. या वेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.\nसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी खात्रीशीर पदोन्नती देण्याचे मान्य केले आहे. सध���या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 12 आणि 24 वर्षांच्या सेवेनंतर खात्रीची पदोन्नती मिळते. बक्षी समितीने केंद्राप्रमाणे पदोन्नतीचे सूत्र मान्य करून दहा वर्षे, 20 वर्षे आणि 30 वर्षांच्या सेवेनंतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची शिफारस केली आहे.\nबक्षी समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात 17 ते 18 टक्के वाढ सुचविली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला 16 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. सध्या राज्य सरकारला कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 90 हजार कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो.\nराज्य सरकारने सातवा वेतन आयोग आणि प्रशासनिक सुधारणांच्या संदर्भात एप्रिल 2017 मध्ये बक्षी समिती गठित केली होती. या समितीत सामान्य प्रशासन, तसेच अर्थ विभागच्या सचिवांचा समावेश होता. समितीने विविध खात्यांशी चर्चा करून आज अहवालाचा पहिला भाग सादर केला. प्रशासनिक सुधारणा, तसेच वेतन त्रुटीच्या संदर्भातील समितीच्या अहवालाचा दुसरा भाग जानेवारी 2019 अखेर सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nआरक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nवर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप\nऔरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी...\nअल्पवयीन युवतीवर बलात्कार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा\nनांदेड : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन एका 15 वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दहा वर्षे...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याणमध्ये\nकल्याण - लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवलीत बालाजीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आता ठाणे जिल्ह्यात कमळ फुलविण्यासाठी...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतान��च महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-kalyan-newali-riots-agitation-55117", "date_download": "2018-12-14T20:39:50Z", "digest": "sha1:63DTXFZGZZFE3TL3JAL42JI4EWQKGJRP", "length": 14187, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news kalyan newali riots agitation गृहमंत्र्यांच्या दरबारी नेवाळी दंगलीचा मुख्य आरोपी | eSakal", "raw_content": "\nगृहमंत्र्यांच्या दरबारी नेवाळी दंगलीचा मुख्य आरोपी\nरविवार, 25 जून 2017\nचैनू जाधव यांचा सेनेच्या बड्या नेत्यांसोबत असलेला फोटो व्हायरल झाल्यामुळे मुख्य आरोपी असलेल्या जाधव याच्यावर वजनदार राजकीय नेत्यांचा वरदहस्त तर नाही ना असा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.\nकल्याण : कल्याण -नेवाळी विमानतळाच्या जागेवरून गुरुवारी नेवाळी परिसरात हिंसक आणि उग्र आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनातील आंदोलकांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी नेवाळी दंगलीतील मुख्य आरोपी चैनू जाधव हेदेखील शिवसेनेच्या नेत्यांसोबत गृहमंत्र्यांच्या दरबारी उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nचैनू जाधव हे नेवाळी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष तथा नेवाळी पाड्याचे विद्यमान सरपंच आहेत. त्यांच्यासह इतर शेकडो आंदोलनकर्त्यांवर सशस्त्र दंगल माजविणे व इतर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जाधव हे सशस्त्र दंगलीच्या गुन्हयातील मुख्य आरोपी असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. मात्र , शनिवारी साक्षात दंगलीचा मुख्य आरोपी हा सेनेच्या शिष्टमंडळा सोबत गृहमंत्र्यांच्या दरबारी उपस्थित असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.\n* ���ेवाळी आंदोलनाच्या सुरवातीपासूनच शिवसेना भाजपाच्या एक पाऊल पुढे राहिली आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी , नेते वगळता अद्याप एकही बडा नेता नेवाळी दौ-यावर आला नाही. भाजपाचे डोंबिवलीचे आमदार तथा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनीदेखील या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. शिवसेनेने थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच नेवाळी प्रकरणी साकडे घातले असल्यामुळे या आंदोलनावरून सत्ताधारी पक्षांमध्ये काही मतभेत तर नाहीत ना अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.\n* चैनू जाधव यांचा सेनेच्या बड्या नेत्यांसोबत असलेला फोटो व्हायरल झाल्यामुळे मुख्य आरोपी असलेल्या जाधव याच्यावर वजनदार राजकीय नेत्यांचा वरदहस्त तर नाही ना असा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या आरोपीपर्यंत पोलिस प्रत्यक्षात पोचतील का असा सवाल उपस्थित होत आहे.\n* आतापर्यंत या प्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली आहे. सुमारे दीड कोटी रुपये नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.\nसंवाद व्यवहाराची आचारसंहिता ठरवूया\n‘‘मी कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे...\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nसोशल मीडिया झाला पाचवा स्तंभ\nनागपूर : सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते. आणीबाणीसदृश स्थितीत...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/prove-professionalism-from-absolute-work-says-cm-1765977/", "date_download": "2018-12-14T19:43:01Z", "digest": "sha1:FDDEL3CG3Z5OIBUSPUDAGE7OUJO5DLHQ", "length": 14969, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prove professionalism from absolute work says CM | निरपेक्ष कामातून व्यावसायिकता सिद्ध करा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nनिरपेक्ष कामातून व्यावसायिकता सिद्ध करा\nनिरपेक्ष कामातून व्यावसायिकता सिद्ध करा\nपोलीस दलात काम करताना वाईट प्रवृत्तींसोबत अधिक काळ घालवावा लागतो. त्याचा परिणाम आपल्यावर होणे योग्य नाही.\nनाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षान्त सोहळ्यात उत्साहित पोलीस उपनिरीक्षकाचे कुटुंब\nमहाराष्ट्र पोलीस अकादमीत मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nपोलीस दलात काम करताना वाईट प्रवृत्तींसोबत अधिक काळ घालवावा लागतो. त्याचा परिणाम आपल्यावर होणे योग्य नाही. कोणताही वाद, घटनेची हाताळणी करताना निरपेक्ष भावनेने काम करून आपली व्यावसायिकता सिद्ध करावी, असे आवाहन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nयेथील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र ११५ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून आपण काम करतो हे स्मरणात राहायला हवे. आपल्या कामातून नागरिकांमध्ये तसा विश्वास निर्माण करता ये���ल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि पालन महत्त्वाचे आहे. प्रबोधिनीमध्ये शिकलेल्या मूल्यांचा अंकुश मनावर असल्यास चांगली प्रगती करता येईल. ही मूल्ये प्रशिक्षणापुरती मर्यादित न ठेवता कार्यक्षेत्रात उपयोगात आणावी. तत्परता आणि संयम यांच्या समन्वयातून जीवनात परिवर्तन घडवून आणता येईल. अधिकाऱ्यांनी पोलीस दलास अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना स्वाभिमान शिकविल्याने ते देशासाठी लढले. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी कोणतेही भय किंवा दबावाला बळी न पडता आपल्या कर्तव्याचे पालन करावे. गुन्हेगारांना जरब बसविताना आपल्यातील माणूसपण जपणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सूचित केले.\nतत्पूर्वी, अकादमीच्या संचालक अश्वती दोर्जे यांनी अकादमीच्या वाटचालीचा आढावा घेतला. अकादमीत सायबर गुन्ह्य़ांची उकल करण्याचे शिक्षण देण्याकरिता खास प्रशिक्षण केंद्र स्थापण्याच्या सादर केलेल्या प्रस्तावाला शासनाने मान्यता द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुणाल चव्हाण, राजेश जवरे यांच्या नेतृत्वाखाली ६०० अधिकाऱ्यांनी शानदार संचलन केले. कार्यक्रमास नियोजित वेळेच्या ४५ मिनिटे विलंब झाल्याने उपस्थित इतर मंत्री आणि अधिकाऱ्यांना भाषण करता आले नाही. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस गृहनिर्माण आणि पोलीस कल्याण महामंडळाचे महासंचालक बिपिन बिहारी, अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना उपस्थित होते.\nमहाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या अकादमी परिसरातील खुले सभागृह आणि सप्तशृंगी संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाची किंमत तीन कोटी ६० लाख रुपये आहे. प्रशिक्षणार्थीना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृहाचा उपयोग होणार आहे. सप्तशृंगी संकुलात १६८ पोलीस निवासस्थानांचे बांधकाम करण्यात आले. या प्रकल्पाची किंमत ४१ कोटी ८७ लाख रुपये आहे. पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना निवासासाठी संकुलाचा उपयोग होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोक���त्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/relief-government-regarding-maratha-reservation-158962", "date_download": "2018-12-14T20:49:01Z", "digest": "sha1:AXBW7GQX2DN3VRKENM6RKMUIZFHVNMPC", "length": 15615, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Relief to the government regarding Maratha reservation मराठा आरक्षणाबाबत सरकारला दिलासा | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षणाबाबत सरकारला दिलासा\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nमुंबई - राज्य सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या मराठा आरक्षण कायद्याला तत्काळ स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. त्यामुळे सरकारसह मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर दहा डिसेंबरला सुनावणी होणार आहे.\nमुंबई - राज्य सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या मराठा आरक्षण कायद्याला तत्काळ स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. त्यामुळे सरकारसह मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर दहा डिसेंबरला सुनावणी होणार आहे.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nमराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधातील याचिकेचा उल्लेख वकील गुणरतन सदावर्ते यांनी आज मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे केला. सर्वोच्च न्यायालयाने कमाल 50 टक्के आरक्षण निश्‍चित केले आहे. अशा परिस���थितीत राज्य सरकार मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देऊन घटनात्मक पेच निर्माण करत आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने सुमारे 76 हजार पदांवर भरतीची प्रक्रियाही सुरू केली आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमधील खुल्या वर्गाचा कोटा केवळ 32 टक्के आहे. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो, असा दावा ऍड. सदावर्ते यांनी केला.\nया याचिकेवर तातडीने याचिकेची सुनावणी घेण्याची आवश्‍यकता नाही. त्याआधी या निर्णयाबाबतचे आधार आणि निकष कायद्याच्या मुद्द्यावर तपासणे आवश्‍यक आहे, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने ऍड. विजय थोरात आणि ऍड. अनिल साखरे यांनी केला. प्रसारमाध्यमांनी पुढे आणलेल्या मुद्द्यांवर ही याचिका आधारित आहे. त्यामध्ये तथ्यांश नाही, असेही सरकारच्या वतीने सांगण्यात आले. आरक्षणाशी संबंधित आणखी एक याचिका न्यायालयात आली असून, याचिकादारांना कायद्याची तातडीने अंमलबजावणी हवी आहे. या निर्णयाबाबत आणखी याचिका दाखल होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे याबाबतच्या याचिकांवर सविस्तर सुनावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारला 10 ते 15 दिवसांचा अवधी हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाने तूर्तास स्थगिती न देता सोमवारी (ता. 10) सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले.\nमूळ याचिकांवर सोमवारी सुनावणी\nसकाळच्या सत्रात ऍड. गुणरतन सदावर्ते यांच्या वतीने ऍड. जयश्री पाटील यांनी याचिका सादर करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु \"ऑन रेकॉर्ड' सदावर्ते यांचे नाव असल्यामुळे त्यांनीच नियमानुसार बाजू मांडायला हवी, असा आक्षेप घेण्यात आला. याबाबत न्यायालयानेही सहमती दर्शवली आणि सदावर्ते यांनी उपस्थित राहून याचिका सादर करावी, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार सदावर्ते यांनी दुपारच्या सत्रात याचिका सादर केली. राज्य सरकारसह पाटील यांनी उच्च न्यायालयात कॅव्हेट केले आहे, तर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट केले आहे. मराठा आरक्षणाबाबत 2014 मध्ये दाखल झालेल्या मूळ याचिकांवर सोमवारी सुनावणी होणार आहे.\nमराठा जात प्रमाणपत्र वाटपास सुरवात\nहिंगोली- महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रात मराठा जात प्रमाणपत्र देण्यास सुरवात झाली आहे. जालना...\nउल्हासनगर न्यायालयात वकिलांचे कामबंद आंदोलन\nउल्हासनगर - काल सोमवारी उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ आज...\nजिल्ह्यात मुख्याध्यापक बिंदूनामावली त्रुटींच्या गर्तेत\nसातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक पदासाठीच्या बिंदूनामावली (रोस्टर) पुन्हा एकदा त्रुटींच्या गर्तेत अडकली आहे. तब्बल २१ ते २२...\nऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला\nमुंबई - मराठा आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना आज उच्च न्यायालयाच्या...\n'सदावर्तेंना मारहाण करणाऱ्या वैद्यनाथचा अभिमान'\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती...\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nपुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/raid-tukaram-mundhe-house-nashik-158937", "date_download": "2018-12-14T20:57:06Z", "digest": "sha1:U3XRFXHPQBUOPPO4JEIXRSQ7JYNRVI7D", "length": 13724, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raid on tukaram mundhe house in nashik तुकाराम मुंढेंच्या निवासस्थानाची होणार झाडाझडती | eSakal", "raw_content": "\nतुकाराम मुंढेंच्या निवासस्थानाची होणार झाडाझडती\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nनाशिक - शहरात अडीच लाखांहून अधिक मिळकती अनधिकृत असल्याचा दावा सरकारकडे करून खळबळ उडवून देणारे महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या वास्तव्यास असलेल्या निवासस्थानाची झाडाझडती करण्याचा निर्णय भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतला. गेल्या वर्षभरात आयुक्त निवासस्थानात किती बदल केले आणि ते नियमात आहेत काय, याची जंत्री जाणून घेत मुंढे यांच्या दाव्याला शह देण्याचा हा प्रयत्न आहे.\nनाशिक - शहरात अडीच लाखांहून अधिक मिळकती अनधिकृत असल्याचा दावा सरकारकडे करून खळबळ उडवून देणारे महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या वास्तव्यास असलेल्या निवासस्थानाची झाडाझडती करण्याचा निर्णय भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतला. गेल्या वर्षभरात आयुक्त निवासस्थानात किती बदल केले आणि ते नियमात आहेत काय, याची जंत्री जाणून घेत मुंढे यांच्या दाव्याला शह देण्याचा हा प्रयत्न आहे.\nनगररचना विभागाच्या अभियंत्यांकडून गेल्या वर्षभरातील बदलांची माहिती मागविण्यात आली आहे. आयुक्तपदावरून मुंढे यांची उचलबांगडी केल्यानंतरही लोकप्रतिनिधी व प्रशासनातील संघर्ष कमी होताना दिसत नाही. मुंढे यांची बदली होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयांची उलट तपासणी सत्ताधारी भाजपकडून सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेदरम्यान शहरात 2 लाख 80 हजार मिळकती अनधिकृत असल्याचा अजब दावा करण्यात आला होता. या दाव्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. महासभेतदेखील तत्कालीन आयुक्त मुंढे यांना नगरसेवकांनी जाब विचारला होता. या वेळी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह विभागीय कार्यालये यांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आहे का विभागीय महसूल आयुक्त कार्यालय तसेच अन्य सरकारी कार्यालयांबाबत नगरसेवकांनी माहिती विचारली होती. माहिती घेऊन सांगता येईल, असे उत्तर देत नगररचनाच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. याच दरम्यान मुंढे यांची बदली झाली. पण शहरातील 60 टक्‍क्‍यांहून अधिक नागरिकांच्या मनात धडकी भरविणारा हा निर्णय जिव्हारी लागल्याने मुंढे यांच्या बदलीनंतरदेखील त्याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे.\nसंवाद व्यवहाराची आचारसंहिता ठरवूया\n‘‘मी कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे...\nआरक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nवर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप\nऔरंगाबाद : पाच कोटीच्य�� खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी...\nअल्पवयीन युवतीवर बलात्कार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा\nनांदेड : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन एका 15 वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दहा वर्षे...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याणमध्ये\nकल्याण - लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवलीत बालाजीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आता ठाणे जिल्ह्यात कमळ फुलविण्यासाठी...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/kamla-mill-fire-and-mns-mangesh-kashalkar-update/", "date_download": "2018-12-14T19:29:39Z", "digest": "sha1:AESVHODZGFYHQ5NP25O56HWPEBB6HKCJ", "length": 8906, "nlines": 128, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मनसेच्या तक्रारीकडं लक्ष दिलं असतं तर 13 जीव वाचले असते! – थोडक्यात", "raw_content": "\nमनसेच्या तक्रारीकडं लक्ष दिलं असतं तर 13 जीव वाचले असते\n29/12/2017 टीम थोडक्यात महाराष्ट्र, मुंबई 0\nमुंबई | कमला मिल कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय. मात्र मनसे कार्यकर्त्यानं केलेल्या तक्रारीकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित या 13 जणांचे प्राण गेले नसते.\nमनसे कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी 10 ऑक्टोबर रोजीच कमला मिलसंदर्भात मुंबई महापालिकेकडे तक्रार केली होती. मात्र पालिकेने या तक्रारीला गांभीर्याने घेतलं नाही. कमला मिलमध्ये कुठल्याही अवैध गोष्टी नाहीत, असं उत्तर त्यांना देण्यात आलं होतं.\nदरम्यान, मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणामुळेच अनेकांना जीव गमवावा लागला का, असा प्रश्न आता उपस्थित केला ज���तोय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nमोदींच्या सिंहासनाला तडा; राज ठाकरेंचा व...\nराजू आता संपला आहे; ओवैसींनी उडवली राज ठ...\nराज ठाकरेंचा हा व्हीडिओ पाहून तुमची छाती...\nराज ठाकरेंनी हिम्मत दाखवली; उत्तर भारतीय...\n“…असं वाटतंय या सभागृहात कोण...\nसिनेमाच्या सेटवर लागली मोठी आग, शाहरुख ख...\nपुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीला भीषण ...\nनगरमध्ये उसाला आग; शेतकऱ्यांचं लाखो रूपय...\nआता राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मं...\nमनसेचा दणका; ‘आणि… डॉ. काशिन...\nबाळा… त्यांना खायला घालू नकोस, अरे...\nकमला मिलच्या आगीत 14 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी\n…आणि त्यांनी एका सटायर फेसबुक पेजचाही गळा घोटला\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=145&Itemid=252", "date_download": "2018-12-14T20:08:28Z", "digest": "sha1:7DGT6K6JD7TEU7YB3YTNGI5FCNENSDTS", "length": 10258, "nlines": 59, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "बुद्धचरित्र (भाग दुसरा)", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » बुद्धचरित्र. (भाग दुसरा)\nदीपंकरबुद्धानंतर निरनिराळ्या कल्पांमध्यें कौंडिण्यादिक तेवीस बुद्ध झालें. या सर्वांच्या कारकीर्दीत आमचा बोधिसत्व दहा पारमितांपैकी एकादी पारमिता पूर्ण करण्यात गुंतला होता. या पारमिता पूर्ण करण्यासाठी बोधिसत्वानें अनेक जन्म घेतलें, व त्या पूर्ण झाल्यावर शेवटल्या जन्मी तो तुषित नांवाच्या देवलोकांत जन्मला.\nत्या वेळी जगतीतलावर बुद्ध उत्पन्न व्हावा, अशी सर्व देवांना तळमळ लागून राहिली होती. अनेक चक्रवालांतून देव एकत्र जमून त्यांनी बोधिसत्वाला मनुष्यलोकामध्ये जन्म घेण्यासाठी फारच आग्रह केला. ते म्हणाला “हे मित्रा तूं आजपर्यंत ज्या दहा पारमितांचा अभ्यास केलास, ज्या पारमिता तूं पूर्णत्वाला नेल्यास, त्या जगामध्ये मोठी संपत्ति मिळावी म्हणून नव्हें; इंद्रपद किंवा ब्रह्मपद मिळावें म्हणून नव्हें, तर मनुष्यलोकी जन्म घेऊन बुद्धपद मिळवावें आणि तदद्वारा देवमनुष्यांचा उद्धार करावा, याचसाठी अनेक जन्म घेऊन तूं दहाहि पारमितांमध्ये पारंगतता संपादन केली आहेस तूं आजपर्यंत ज्या दहा पारमितांचा अभ्यास केलास, ज्या पारमिता तूं पूर्णत्वाला नेल्यास, त्या जगामध्ये मोठी संपत्ति मिळावी म्हणून नव्हें; इंद्रपद किंवा ब्रह्मपद मिळावें म्हणून नव्हें, तर मनुष्यलोकी जन्म घेऊन बुद्धपद मिळवावें आणि तदद्वारा देवमनुष्यांचा उद्धार करावा, याचसाठी अनेक जन्म घेऊन तूं दहाहि पारमितांमध्ये पारंगतता संपादन केली आहेस आता बुद्ध होण्याचा समय जवळ आला आहे, तेव्हा नंदनवनांतील सुखांत न रमतां मुष्यलोकींची दु:खें भोगण्यास तयार आहे आता बुद्ध होण्याचा समय जवळ आला आहे, तेव्हा नंदनवनांतील सुखांत न रमतां मुष्यलोकींची दु:खें भोगण्यास तयार आहे\nबोधिसत्व म्हणाला “मित्रहो, मी आजपर्यंत सर्व प्राणियोनीमध्ये जन्म घेऊन अनेक दु:खें सहन केली आहेत. लोकोद्धारासाठी दु:ख सहन करण्यांत मला जेवढा आनंद वाटतो, तेवढा या तुषितभवनांतील नंदनवनांतहि वाटत नाही परंतु मनुष्यलोकी जन्म घेण्यापूर्वी मला काहीं गोष्टीचा विचार केला पाहिजें. अल्पावकाशांतच माझा बेत काय ठरला, हें मी तुम्हांला सांगेन.”\nसगळे देव आपापल्या ठिकाणी गेल्यावर बोधिसत्व लुषितभवनातील नंदनवनांत एकांतस्थळी बसून विचारमग्न झाला. तो आपणाशींच म्हणाला, “मनुष्यलोकामध्ये जन्म घेण्यास सध्याचा काळ योग्य दिसतो. जातिजरादि दु:खांचा नीट बोध होत नसतो; पण आतां मनुष्याचें आयुष्य अवघें शंभर वर्षांचे आहे. तेव्हा सद्धर्मप्रसाराला हाच समय मला योग्य वाटतो; पण या अफाट पृथ्वीतलावर कोणत्या खंडात जन्म घ्यावा विचाराअंती मला असें वाटतें, की, भरतखंडच बुद्धोत्पत्तीला योग्य स्थान आहे. या भरतखंडांमध्ये विंध्य आणि हिमालय या पर्वतांमधील प्रदेशांत-मध्यदेशांत-प्राचीन काली थोर साधुसंत आणि सर्व बुद्ध उत्पन्न झाले, पण या देशांतदेखील सद्धर्माचा प्रसार करण्यासाठी मला उत्तम कुलांतच जन्म घेतला पाहिजे. हे हिमालयाच्या पायथ्याशी रहाणारें शाक्यराजें मोठे स्वाभिमानी आहेंत. प्रसिद्ध इक्ष्वाकु राजा यांचा पूर्वज असल्यामुळे सर्व लोकांत यांच्या कुलाला फार मान आहे. तेव्हा याच कुलामध्ये शेवटला जन्म घ्यावा, हे मला उचित आहे. आता कोणत्या आईच्या उदरी जन्माला यावें, हे ठरविण्याची पंचाईत राहिली नाही. शुद्धोदनराजाची साध्वी स्त्री माझी आई होण्यास योग्य आहे. तेव्हा देवांनी केलेल्या विनंतीला मान देण्यास मला आतां उशीर लावण्याचे कारण उरलें नाही.”\nबोधिसत्वानें शाक्यकुलामध्ये शुद्धोदनराजाच्या पत्नीच्या उदरी जन्म घेण्यचा आपला निश्चय देवांना कळविला. तेव्हा त्यातील ज्या देवांची आयुर्मर्यादा संपली होती, त्यांनीहि बुद्धाचें शिष्य होण्याची संधि दवडूं नयें म्हणून मध्यदेशामध्ये जन्म घेण्याचा बेत केला.\nआषाढी पौर्णिमेच्या पूर्वी सात दिवस कपिलवस्तू नगरामध्ये एका मोठ्या उत्सवाला सुरवात होत असे. हा उत्सव सात दिवस चालून पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होत असे. मायादेवी सात दिवसपर्यंत पुष्पगंधादिकांनी शरीर शृंगारून मोठ्या आनंदानें उत्सावामध्ये मिसळत असे; परंतु तिच्या नियमाप्रमाणें तिनें दारूला कधीहि स्पर्श केला नाही. इतर क्षत्रिय स्त्रिया आणि पुरुष या काळच्या वहिवाटीप्रमाणें त्या उत्सवांत मद्यपान करीत असत. परंतु मायादेवी सर्व प्रकारच्या मादक पदार्थापासून अलिप्त राही.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nबोधिसत्वाच्या कथा. (भाग पहिला)\nबुद्धाचा उपदेश आणि परिनिर्वाण (भाग तिसरा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chalisa.co.in/2015/10/", "date_download": "2018-12-14T20:27:22Z", "digest": "sha1:UKBIUJI3YEJH6HDWYAZKIEAV2OPQ7WKM", "length": 158315, "nlines": 659, "source_domain": "chalisa.co.in", "title": "October 2015 - Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection | Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection", "raw_content": "\nश्री महा विष्णु स्वरूपा\nओउषता चक्रा नारायणा स्वाह”\nसम्पुर्ण रोगहरुको विज मन्त्र\nॐ वम् वज्रहस्ताभ्यां नम: ll\nॐ नमो आदेश गुरु को हनुमंत वीर बजरंगी वज्रधार डाकिनी शाकिनी भुत-प्रेत जिंद खईस को ठोक ठोक मार मार नहीं मारे तो निरंजन निराकार की दुहाई ll\nवळसा वयाला : अवघं ॐमय जीवन\nआल्टरनेटिव्ह उपचार पद्धती विकसित केली, ज्यात ओंकार उच्चारण्याच्या ६४ पद्धती आहेत. ओंकार साधनेचा प्रसार हेच जीवनध्येय बनलेल्या\nमन कोणी दाखवू शकत नाही तरी मनाचं अस्तित्व आपण मानतो, त्याच्या स्वास्थ्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाकडे जातो. मग भारतीय अध्यात्मशास्त्रात नादचैतन्य ‘ॐ’ हाच जीवात्मा आहे व तोच परमात्मा आहे, असं ठामपणे म्हटलं असताना आत्म्याचं अस्तित्व का नाकारायचं हा प्रश्न विचारणारा कुणी ऐरागैरा नाही, तर डॉ. जयंत करंदीकर नावाच्या एका प्रथितयश डॉक्टरचा हा प्रश्न आहे; पण ते नुसता प्रश्न विचारून थांबले नाहीत, तर ‘ओंकार इति इदं सर्वम्’ हा वेदान्तातील सिद्धान्त त्यांनी वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध करून दाखवलाय.\n७० वर्षांच्या या अहमदनगरस्थित ज्ञानयोग्याने गेली १५-१६ वर्षे प्रचंड संशोधन करून ‘ॐ शक्ती व्हाइस एनर्जी थेरपी’ ही जगातील होलिस्टिक अाल्टरनेटिव्ह उपचार पद्धती विकसित केलीय, ज्यात ओंकार उच्चारण्याच्या ६४ पद्धती आहेत. शिवाय श्वासपटलावर आधारित श्वसनाचे २० प्रकार, ध्यानाच्या विविध क्रिया असं बरंच काही त्यात आहे. आजवर हजारो गरजवंतांनी या उपचार पद्धतीचा लाभ घेतलाय. वैद्यकीय उपचाराबरोबर ५००च्या वर शिबिरं, अगणित व्याख्यानं, असंख्य मुलाखती अशा सर्व माध्यमांतून ओंकार साधनेचा प्रसार हेच आता डॉक्टरांच्या आयुष्याचे ध्येय बनलंय.\nविस्मित करणारी गोष्ट म्हणजे हृदयाची कार्यक्षमता समजण्यासाठी ज्याप्रमाणे आपण ईस��जी काढतो त्याप्रमाणे आलेल्या साधकाच्या वा रुग्णाच्या प्राणशक्तीचं व जीवशक्तीचं बल मोजण्यासाठी डॉक्टर ई.व्ही.ई.जी. (इलेक्ट्रो व्हॉइस एनर्जी ग्राफ) काढतात. यासाठी त्यांनीच शोधलेल्या उपकरणाद्वारे त्या व्यक्तीचं बल कळलं, की इतर कोणत्याही तपासण्या न करता सरळ ओंकार उच्चारण उपचार सुरू. अशा प्रकारे व्याधीमुक्त झालेल्या अनेक रुग्णांचे अनुभव त्यांच्यापाशी आहेत.\nया अभ्यासामागची डॉक्टरांची प्रेरणा म्हणजे ज्ञानेश्वरीतील ओव्या. या ओव्यांनाच ते सद्गुरूस्थानी मानतात. खरं तर ओंकार साधनेकडे वळण्यापूर्वी म्हणजे वयाच्या ५०-५२ पर्यंत ते आपलं हॉस्पिटल व गायनाचा छंद या दोन गोष्टींतच गुरफटले होते. संगीत विशारद व पुणे आकाशवाणीचा ‘अ’ श्रेणीचा गायक अशी दोन बिरुदं नावापुढे लागली होती. गाण्याचे कार्यक्रम करत असताना ज्ञानेश्वरीतील ओव्यांना संगीत देण्याची कल्पना त्यांना सुचली आणि ‘ज्ञानेश्वरी अमृतगंगा’ या नावाने ज्ञानेश्वरीतील काही निवडक ओव्या निरूपणासह सादर करायला त्यांनी सुरुवात केली. ज्ञानेश्वरी लिहून ७०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टरांनी हा कार्यक्रम ठिकठिकाणी केला. पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईच्या चरणाशी आपली कला रुजू करण्याचं भाग्यही त्यांना लाभलं. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे ज्ञानेश्वरांना समाधी घेऊन ७०० वर्षे झाली, त्या वर्षी ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याचं अप्रतिम वर्णन करणारे नामदेवांचे १४४ अभंग त्यांच्या हाती आले. त्यातील १६ अभंग घेऊन ‘संजीवन समाधी ज्ञानेशाची’ हा नवा कार्यक्रम निरूपणासह बसवला. त्याचेही अनेक प्रयोग झाले. संतांच्या या ओव्या-अभंगांतून त्यांचा ओंकाराशी संबंध आला तरी नाळ मात्र जुळली नव्हती. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ यावी लागते, असे म्हणतात. इथंही तसंच झालं.\nतुम्ही गायलेल्या ओव्यांची कॅसेट काढाच, असा आग्रह लोकांनी धरल्याने डॉक्टर एकदा रेकॉर्डिगसाठी एका स्टुडियोत गेले; पण अकस्मातपणे त्यांचा गळा त्यांना साथ देईना. एका कसलेल्या गायकासाठी हा धक्का सहन करण्यापलीकडचा होता. त्या बेचैन मन:स्थितीत, ‘एक डॉक्टर असून स्वत:च्या खराब गळ्यावरचा उपाय तुला माहीत नाही’ हे रेकॉर्डिग करणाऱ्या मित्राचे शब्द त्यांच्या जिव्हारी लागले. या घटनेवर अंतर्मुख होऊन विचार करताना एकाएकी ज्ञानेश्वरीतील एक श्लोक त्यांच्यासमोर प्रकटला.\nजे देवो येती गाऱ्हाणे\nतथा ओ नावे देणे\nम्हणजे या विश्वात जे दु:खी, कष्टी, पीडित आहेत, त्यांच्या हाकेला जो ओ देतो तो हा ओंकार. यापुढे जाऊन त्यातील गर्भितार्थ डॉक्टरांनी शोधला तो असा की, ओंकार प्रतिसाद देईल; पण केव्हा जेव्हा त्याला अचूक शब्दात साद घालू तेव्हाच. म्हणजेच त्याचं योग्य उच्चारण केलं तरच तो मदतीला धावून येईल.\nही खूणगाठ मनाशी पक्की झाल्यावर ओंकार उच्चारणाच्या मार्गदर्शनासाठी डॉक्टरांनी अनेक साधुसंतांची भेट घेतली. ओंकार-माहात्म्य सर्व जाणत होते; पण शास्त्रशुद्ध उच्चार कसा करावा याबद्दल कोणीही ठामपणे सांगू शकलं नाही. मग त्यांनी स्वत:च अभ्यास सुरू केला. गीता, उपनिषदं, संतसाहित्य वाचून काढलं. आधुनिक आवाजशास्त्र व वाणीशास्त्र यांचा अभ्यास केला. अशा पुऱ्या ३ वर्षांच्या संशोधनातून अखेर त्यांना आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ते म्हणजे ओंकार उच्चारताना ओनंतर बिंदूमात्रा यायला हवी व नंतर ती यकाराच्या गुंजनात मिसळली पाहिजे. हे ग्राह्य़ जाणल्यावर त्यांनी बिंदूमात्रा जाणवेल अशा प्रकारे साडेतीन मात्रांच्या ओंकाराचा उच्चार बसवला आणि त्याला नाव दिलं तरंग ओंकार. एकूण ७ सेकंदांच्या या ओंकार उच्चारणात ‘ओ’ चार सेकंद, ‘ओं’ एक सेकंद व ‘म’ २ सेकंद अशी ही विभागणी आहे.\nत्यानंतर सतत अभ्यास करून डॉक्टरांनी ओंकार उच्चारणाच्या अनेक पद्धती शोधून काढल्या. हा विषय जाहीरपणे मांडण्यासाठी त्यांना १९९९ साली पहिली संधी मिळाली. नाशिकच्या गांधर्व महाविद्यालयातर्फे अखिल भारतीय गानशिक्षक परिषद घेण्यात आली होती. त्यात ‘आवाजशास्त्र ओंकारशास्त्र’ या विषयावर बोलण्यासाठी त्यांना अर्धा तास देण्यात आला होता; पण प्रत्यक्षात ते बोलायला उभे राहिले आणि समोरच्या ५०० तज्ज्ञ गायकांनी त्यांना थांबूच दिलं नाही. सलग अडीच तास ते बोलतच राहिले. या अभूतपूर्व प्रतिसादानंतर डॉक्टरांनी गायकांची शिबिरं घेण्यास सुरुवात केली. त्याबरोबर आपल्या रुग्णांना वैद्यकीय उपचारांबरोबर ओंकार थेरपीची जोड देणं त्यांनी चालू केलं. यातून अविश्वसनीय परिणाम मिळू लागले. त्यांचा स्वत:चा गळा तर ३ महिन्यांतच पूर्वीपेक्षाही सुरेल झाला आणि आजही तो तितकाच श्रवणीय आहे.\nओंकाराची महती पटल्याने आजवर अनेक मोठे गायक डॉक्टरांकडे उपचारासाठी वा मार्��दर्शनासाठी येऊन गेले आहेत. त्यातील काही नावं अशी- पं. फिरोज दस्तूर, यशवंत देव, सोनाली राठोड, सुनिधी चौहान, रवींद्र साठे, मिलिंद इंगळे, अनुराधा मराठे असे अनेक. एवढंच नव्हे, तर गोवा सरकारच्या सांस्कृतिक खात्याने तिथल्या गायकांसाठी डॉक्टरांचं अडीच दिवसांचं एक शिबीरही पणजीत आयोजलं.\nओंकाराच्या सुयोग्य उच्चारणाने वाणीदोष १०० टक्के नाहीसे होतात, असं ठाम प्रतिपादन करताना डॉक्टर म्हणाले की, ज्याप्रमाणे मोबाइल एकदा संपूर्णपणे चार्ज केला, की बराच काळ कार्यक्षम राहतो, त्याप्रमाणे रोज सकाळी २० मिनिटांची डॉक्टरांनी विकसित केलेली ओंकार साधना केली, की पुढचे २४ तास तुम्ही उत्साही व ताजेतवाने राहू शकता.\nओंकार उच्चारणातील शास्त्रदेखील त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, साधनेची सुरुवात कधीही भरपूर श्वास घेऊन करायची नाही. श्वास नेहमी बोलल्यासारखा सहज आला पाहिजे. त्याचबरोबर दोन ओंकार उच्चारणामधील श्वास सप्तांगाने (तोंडाने, कंठाने, पोटाने, सहज, लयबद्ध, फुप्फुसांच्या मागच्या भागातून व खालच्या दिशेने) घेतला पाहिजे. त्यांच्या संशोधनानुसार ओंकार उच्चार सहज, लयबद्ध, नादमय, तेजोमय, मंदिराच्या गाभाऱ्यातून आल्याप्रमाणे, घंटानादासारखा व तेलाच्या धारेसारखा यायला हवा. त्याने साधकाचं मन प्रसन्न व्हायला हवं. दमछाक होता कामा नये आणि तो पुन:पुन्हा उच्चारायची ओढ लागायला हवी.\n‘खुले आकाश, प्रकृती झकास’ हे या थेरपीसाठी डॉक्टरांनी शोधलेलं घोषवाक्य. कंठाचं आरोग्य खुललं तरच पेशींचं आरोग्यही फुलतं. परिणामी शरीरातील रोम रोम कार्यरत होतात. हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना ते म्हणाले की, ओंकाराच्या साडेतीन मात्रा मनुष्याच्या शरीरातील षट्चक्रांवर स्थित असल्यामुळे ओंकार साधनेमुळे सूक्ष्म नाद चैतन्याची मोहळं असलेल्या षट्चक्रांची शुद्धी होते व त्यांच्या कार्यात समतोल राहतो.\nनगरपासून १५ कि.मी. अंतरावर डोंगरगण येथील ७ एकर जागेत डॉ. करंदीकरांचा ‘ओम् शक्ती व्हाइस एनर्जी थेरपी सेंटर’ हा ट्रस्ट वसलेला आहे. आरोग्य, अध्यात्म व संगीत अशा तीन पातळ्यांवर इथे काम चालतं. इथले उपचार सशुल्क आहेत; परंतु डॉक्टरांनी आपले काही शिष्य तयार केले आहेत. ते सर्वसाधारण व्यक्तींना निरोगी राहण्यासाठी ओंकाराचा मंत्र विनामूल्य शिकवतात. यातील एक नाव म्हणजे कल्याणचे श्रीकांत रानडे. आनंदाची गोष्ट म्हणजे आता लवकरच मुंबईतही श्रीकृपा चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने डॉ. करंदीकरांचं नवं केंद्र सुरू होणार आहे.\nडॉक्टरांच्या घराला सामाजिक जाणिवांचा वारसा आहे. त्यांची आजी (आईची आई) जानकीबाई आपटे यांनी ७१ वर्षांपूर्वी म्हणजे १९४३ साली दलित मुलींच्या शिक्षणासाठी नगरमध्ये बालिकाश्रम हे वसतिगृह सुरू केलं. त्यांच्यानंतर डॉक्टरांच्या आई स्वातंत्र्यसैनिका माणिकताई करंदीकर यांनी त्याची जबाबदारी घेतली आणि आता गेली २५ र्वष डॉक्टर या संस्थेचे ट्रस्टी आहेत. त्यांचे वडीलही स्वातंत्र्यसैनिक होते. आयुर्वेदाचं शिक्षण घेतलेल्या त्यांच्या वडिलांनी म्हणजे करंदीकर गुरुजींनी आपलं आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी वाहून घेतलं. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉक्टरांनी १९७९ मध्ये कुष्ठरोग्यांच्या निरोगी मुलांसाठी बालसदन उभारलं. गेली ३५ वर्षे या ट्रस्टची धुराही डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. ही सामाजिक दृष्टी म्हणजे डॉक्टरांच्या ओंकार साधनेतील कर्मयोगच म्हटला पाहिजे.\nकरंदीकरांचं घर म्हणजे डॉक्टरांचं एक पोळंच आहे. पत्नी गीता करंदीकर या स्त्री रोगतज्ज्ञ असून स्वत:चा पेशा सांभाळून त्या डॉक्टरांना ओंकार प्रसारात मदत करतात. मुलगा मानसोपचारतज्ज्ञ, मुलगी भूलतज्ज्ञ, जावई फिजिशियन, सून समुपदेशक असा सगळा परिवार एकमेकांना पूरक आहे.\nडॉक्टरांची ओपीडी आता डोंगरगणला सेंटरवरच असते. वैद्यक विषयातील परिषदांमध्ये ते याच विषयावरचा पेपर वाचतात. ॐ जीवेश्वर तराणा ही शास्त्रीय संगीतातील नवी तराणा पद्धती त्यांनी विकसित केलीय. या कार्यक्रमाचे प्रयोगही सुरू असतात.\nअवघं जीवनच ॐ मय झालेल्या डॉक्टरांचा ओसंडून वाहणारा उत्साह बघून मी सहज विचारलं, तुमचं वय किती हो यावर ते म्हणाले, शरीराचं म्हणाल तर ७०, मनाचं २५ आणि आत्म्याचं १५. त्यांचं पुढचं वाक्य आपणा सर्वाना विचार करायला भाग पाडेल असं. ते म्हणाले, जर आपण सर्वानीच ही साधी, सोपी, बिनखर्चाची थेरपी अंगीकारली\nतर काही वर्षांनी आपोआपच समस्त भारतीयांचं आत्मिक वय १५ असेल यात शंका नाही.\nॐकार साधनेतील मूलतत्त्वे समजून घेणे, अंगीकारणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ती मूलतत्त्वे उच्चारणात अंगीकारली तरच ॐकार उच्चारणातून सुयोग्य स्पंदने मिळतील व म्हणूनच उत्तम परिणाम दिसतील, अन्यथा नाही. ती मूलत���्त्वे खालीलप्रमाणे –\n*ॐकार उच्चारताना आधी मुद्दाम खोल श्वास घेऊन उच्चार सुरू करू नये. आपण दैनंदिन जीवनात बोलताना, कधी आधी श्वास घेऊन बोलतो का मुळीच नाही मग ॐकार उच्चारताना आधी श्वास कशासाठी कारण नसर्गिकत: श्वास सोडल्यानंतरही ५०० सी.सी. श्वास फुप्फुसात असतोच ज्याला टीडल एअर असे म्हणतात आणि तेवढा श्वास ॐकार उच्चारणासाठी पुरेसा असतो. श्वास घेताना तो मुद्दाम ओढू नये, खेचू नये, घिसडघाईने अथवा गचके मारत घेऊ नये. ॐकाराचा उच्चारही कंठातून बोलण्याइतका सहज व लयबद्ध झाला पाहिजे तरच ॐकाराची परमशुद्ध स्पंदने निर्माण होऊन सुसंवाद साधून सुयोग्य परिणाम घडतील. कितीही वेळ साधना केली तरीही साधकास थकवा येणार नाही.\n* ॐकार साधना ही उदरश्वसनाच्या (म्हणजे श्वासपटलाधारित श्वसनाच्या) पायावरच उभी राहिली पाहिजे म्हणजे दोन ॐकार उच्चारणामध्ये जो श्वास घ्यायचा आहे तो मुखाने, कंठाने, पोटाने, सहज, लयबद्ध, फुप्फुसाच्या मागच्या भागातून व खालच्या दिशेने घेतला गेला पाहिजे, असा सप्तगुणाने श्वास घेणे ही ॐकार उच्चारणातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. छातीतील फुप्फुसांचा वरचा निमुळता भाग फुगवून व खांदे उचलून श्वास मुळीच घ्यायचा नाही. आपण पोटाने श्वास घेत आहोत की नाही हे तपासण्यासाठी उजव्या हाताचा पंजा पोटावर (नाभीवर) व डाव्या हाताचा पंजा छातीच्या वरच्या भागाच्या मध्यावर ठेवावा. दोन ॐकारांच्या मध्ये जर पोटाने श्वास घेतला गेला (पोटाने श्वास घेणे म्हणजे पोटात हवा भरणे नव्हे तर श्वासपटल आकुंचित करून फुप्फुसाच्या खालील रुंद भागात हवा भरणे) तर पोटावरील हात उचलला जाईल, श्वास घेताना तसा तो उचलला गेला पाहिजे. छातीवर ठेवलेल्या हाताची ॐकार उच्चारणामधील श्वास घेताना बिलकूल हालचाल होता कामा नये. दोन ॐकार उच्चारणामध्ये, वर सविस्तर सांगितल्याप्रमाणे श्वासपटलाधारित श्वसन केले म्हणजेच पोटाने श्वास घेतला तर साधनाभर साधकाचा कंठ खुला राहतो, परंतु खांदे उचलून किंवा छातीचा वरचा भाग फुगवून श्वास घेतला तर कंठ बंद होतो. म्हणून ॐकार साधकाने खांदे उचलून आणि छातीचा वरचा भाग फुगवून कंठ बंद करणारा श्वास कधीही घेऊ नये मग ती प्राणायामाची क्रिया असो वा ॐकार उच्चारणाची.\nसारांश – दोन ॐकार उच्चारणामध्ये श्वासपटलाधारित श्वसन हा ॐकार उच्चारणाचा पाया आहे.\nमागील तीन लेखात ॐ नाद��तन्याच्या उच्चारणातील अष्टगुणापकी विस्सष्ठ, मंजू, िबदू, अविसारी अशा सात गुणांबद्दल जाणून घेतले. या लेखात ॐकाराचा महत्त्वाचा गुण म्हणजेच निन्नादी याचा अर्थ काय व उच्चारणात त्याचे निन्नादीपण कसे साकारायचे हे समजावून घेऊ.\nनिन्नादी म्हणजे नाद व झंकार असलेला, ज्याला इंग्रजीत रेझोनंट असे संबोधतात. कोणाही व्यक्तीच्या स्वरयंत्रातील स्वरतंतू कंपित होऊन निर्माण होणारा आवाज अतिशय सूक्ष्म असतो, लहान असतो. तो कंठातून व मुखातून बाहेर पडताना मोठा होऊन बाहेर पडतो. म्हणूनच तो इतरांना ऐकू येतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे कंठपोकळ्या व चेहऱ्यावरील विविध पोकळ्यात तो नाद सहकंपित झाल्यानेच. यासाठी आपण तंबोऱ्याचे उदाहरण पाहू. तंबोऱ्याला जशा तारा असतात तसा एक भोपळाही असतो. तारांतून नाद निघतो पण भोपळ्याच्या पोकळीमुळे तो सहकंपित व निन्नादी होतो आणि त्यामुळेच मोठेपणाने ऐकू येतो.\nपरमेश्वर इतका कृपावंत आहे, की त्याने मानवाला जन्माला घालताना त्याच्या वाणीतून उमटणारा नाद योग्यरीत्या सहकंपित होऊन निन्नादी व्हावा म्हणून १ किंवा २ नव्हे तर आवाजाच्या सहकंपनासाठी तो नादमय झंकारमय होण्यासाठी एकूण १५ पोकळ्या दिल्या आहेत. त्या म्हणजे ३ कंठपोकळ्या, चेहऱ्यावरील सायनेसच्या ८ पोकळ्या, नाकाच्या २ पोकळ्या, १ मुखपोकळी व १ श्वासनलिकेची पोकळी. शास्त्रशुद्ध ॐ नादचतन्य उच्चारणाचे ठळक महत्त्व असे की, त्याच्या उच्चारणात वर नमूद केलेल्या सर्व १५च्या १५ पोकळ्या एकाच वेळी स्पंदित होतात, सहकंपित होतात.\nत्यामुळेच ओम् नाद हा झंकार असलेला म्हणजेच निन्नादी असतो व तसा तो असला पाहिजे. आता ॐ उच्चारणात त्यात अंतर्भूत असलेल्या अकार (अ), उकार (उ), म्कार (म) व िबदू या साडेतीन मात्रांपकी प्रत्येक मात्रेच्या उच्चारणात सर्व पोकळ्या एकाच वेळी कशा सहकंपित होतात, त्याची स्पंदने कुठे कुठे लागतात व ती कशी तपासायची हे आपण समजून घेऊ. प्रथम अ चा उच्चार ब्रह्मकंठातून म्हणजे खालच्या कंठातून करावा. त्याची स्पंदने छातीच्या उजव्या व वरच्या भागात व मानेच्या पुढील भागावर लागली पाहिजेत. त्यानंतर उकाराचे उच्चारण करावे. त्याची स्पंदने दोन्ही गालांवर व ओठावर लागतात. तद्नंतर ओठ मिटून म्कार गुंजन सुरू करावे. त्याची स्पंदने चेहऱ्याच्या दोन्ही म्हणजे उजव्या व डाव्या भागावर, कपाळावर व माथ्यावर लागली पाहिजेत. आपल्या पंजाच्या बोटांनी ही सर्व स्पंदने तपासावीत. अशा प्रकारे स्पंदने लागली तर उच्चार नादमय, झंकारयुक्त म्हणजे निन्नादी ह्य़ा गुणांनीयुक्त झाला आहे असे समजण्यास हरकत नाही.\nअशी स्पंदने ॐकाराचा उच्चार कंठस्थ नाभीस्थ परावाणीतून व श्वासपटलाधारित श्वसनाने झाला तरच अनुभवास येतात. ज्यांना अशी स्पंदने लागणार नाहीत त्यांनी उदास होऊ नये शास्त्रशुद्ध साधना अंगीकारून व ती नित्यनेमाने करून त्यांना या स्पंदनाचा अनुभव निश्चित मिळेल व तसा मिळतोही.\nविश्वोत्पत्तीचे मूळ, नादचतन्य ओम् म्हणजेच ओम्कार आहे, तोच जिवात्मा व परमात्मास्वरूप आहे. ब्रह्म व परब्रह्मस्वरूप आहे, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. मग प्रश्न पडतो की, ओम् नादचतन्य हेच विश्वनिर्मितीचे मूळ का दुसरा कोणता शब्द का नाही दुसरा कोणता शब्द का नाही त्याचे मुख्य वैज्ञानिक कारण असे की, ओम् उच्चारणात जीभ अजिबात हलत नाही. अकार, उकार, मकार मिळून ओम् हा वर्ण तयार होतो. ते मूळ स्वरव्यंजनाचे प्रतीक आहे. त्यांच्या उच्चारणात व्याकरणातील विभक्ती प्रत्यय शब्दयोगी अव्यय हे काही लागत नाही. यामुळे ओम् हे विश्वातील एकमेव जिभेचा अडथळा नसलेले सर्वार्थाने परमशुद्ध नादचतन्य आहे. बाकी सर्व कोणत्याही भाषेतील सर्व वर्णोच्चार हे जिभेच्या हालचालीने किंवा जिभेचा अडथळा निर्माण होऊनच साकारतात. ओम्काराचा परमशुद्ध उच्चार केला म्हणजेच खुल्या कंठातून व नाभीस्थित परावाणीतून, तर जिभेची हालचाल व अडथळा अजिबात होत नाही व तशी ती होताही कामा नये. ओ नंतर होणाऱ्या मकार उच्चारणात ओठांचा आतला भाग एकमेकांच्या जवळ येऊन मिटतो. त्यामुळे ओम् नादचतन्याची स्पंदने साधक व्यक्तीच्या मुखातून बाहेर न पडता उलटय़ा दिशेने देहमनाअंतर्गतच्या सूक्ष्म पेशीपेशींपर्यंत पोहोचतात आणि आवाज, वाणी, देह, मन व आत्मशुद्धीची प्रक्रिया खऱ्या अर्थाने साकारतात.\nसारांश- ओम् नामोच्चार हा साधक व्यक्तीच्या बाह्य़नादाकडून अंतर्नादाकडचा प्रवास आहे, जो त्याचा त्यालाच करायचा आहे. त्याच्या आवाज व वाणीतून उमटलेल्या, स्वसंवेद्य (स्वत:ने स्वत:ला जाणण्यास योग्य) आत्मस्वरूप नादचतन्य ओम्काराच्या शास्त्रशुद्ध उच्चार साधनेतून आणि त्याचा त्यालाच आवाज, वाणी, देह, मन आणि आत्मशुद्धीचा अनुभव व प्रत्यय घ्यायचा आहे.\nपुढील लेखात नादच���न्याचे उगमस्थान असलेल्या चत्वारवाणीविषयी माहिती घेऊ.\nपाश्चात्त्य आधुनिक वैद्यकशास्त्रात वाणी व शब्दनिर्मितीचा जो विचार केला आहे त्यापेक्षा किती तरी पटीने खोलवर भारतीय तत्त्वज्ञानाने नादचैतन्याचे उगमस्थान असलेल्या वाणीचा विचार केला आहे. वाणीचे चत्वारस्वरूप व्यक्त केले आहे. ती रूपे म्हणजे-\nवाणीतून स्फु रणाऱ्या नादचतन्याचे चार भागांत विभाजन केले आहे ते म्हणजे घोष, ध्वनी, नाद व शब्द. कोणाही व्यक्तीच्या मनात आवाजनिर्मितीचा विचार आल्याबरोबर नाभीस्थित परावाणी स्फुरण पावते. नादचतन्याचे पहिले रूप घोष निर्माण होतो. तद्नंतर त्या घोषाचे, हृदयस्थित पश्यंतीवाणीमध्ये ध्वनीत रूपांतर होते. पश्यंतीकडून ते ध्वनिरूप नादचतन्य, कंठस्थित मध्यमावाणीत आल्यावर ते नादरूपात साकारते व त्यानंतर मध्यमावाणीत निर्माण झालेल्या नादाचे वैखरीवाणीद्वारे म्हणजेच मुखस्थित जीभ, दात, टाळू, मुर्धा व ओठ यांच्या विशिष्ट कार्याने शब्दांत रूपांतर होते. थोडक्यात, कोणीही उच्चारलेला शब्द वरवर पाहाता वैखरीवाणीतून प्रगट झालेला वाटत असला तरी त्याच्यामागे अनुक्रमे कंठस्थित नादरूप मध्यमावाणी, हृदयस्थित ध्वनिरूप पश्यंतीवाणी आणि नाभीस्थित घोषरूप\nपरावाणीचे बल असावे लागते. कोणाही व्यक्तीच्या वर नमूद केलेल्या चत्वारवाणी शुद्ध असतील तर त्याच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द सर्व अष्टगुण घेऊन बाहेर पडेल. उपनिषदकार म्हणतात-\nजसे कोणतेही झाडाचे पान शिरांनी व्याप्त असते त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण देह चत्वारवाणीच्या स्थूल अथवा सूक्ष्म रूपाने व्याप्त असतो. पूज्य ज्ञानराज माऊलींनी ॐ या परमशुद्ध नादचतन्याला चत्वारवाणीचे मंदिर संबोधले आहे, कारण त्याच्या नित्य शास्त्रशुद्ध साधनेने साधक व्यक्तीच्या चत्वारवाणी व त्यातून स्फुरणारी नादचतन्याची घोष, ध्वनी, नाद व शब्द ही चारही रूपे खऱ्या अर्थाने फुलतात, बहरतात. ॐकार म्हणजे वाणीचे मूलतत्त्व आहे. वाणीचे संपूर्ण वैभव म्हणजे ॐकाराचाच विलास आहे, कारण वाणी म्हणजे केवळ जिव्हा व्यापार नसून अंतरात्म्याचा आवाज आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचेही प्रमुख अंग आहे. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने आपले व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी नित्यनेमाने ॐकार साधना करून चत्वारवाणीचे शुद्ध स्वर���प अंगी बाणायला नको का चत्वारवाणीतून ॐ फुलवा. व्यक्तिमत्त्व व आरोग्य आपणच खुलवा.\nनादचैतन्याची मोहोळे षट्चक्रे – भाग १\nभारतीय तत्त्वज्ञानात जसा चत्वारवाणीचा विचार केला आहे तसा इतर कोठेही नाही.\nतद्वतच नादचतन्याच्या सूक्ष्मसूक्ष्मतमतेचाही अतिशय खोलवर विचार केलेला दिसतो. तो विचार म्हणजेच भारतीय तत्त्वज्ञानातील षट्चक्र संकल्पना. ही षट्चक्रे मानवी देहाच्या मध्यरेषेवर सूक्ष्मसूक्ष्मतम रूपात वास करतात. ही चक्रे म्हणजे जणू कमळेच. त्या प्रत्येक चक्राला विशिष्ट पाकळ्या आहेत. त्या प्रत्येक चक्राला विशिष्ट रंग आहे. प्रत्येक चक्राची देवता वेगळी आहे, पण माझ्या दृष्टिकोनातून वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींपेक्षासुद्धा ही सर्व षट्चक्रे सूक्ष्मसूक्ष्मतम नादचतन्याची मोहोळे आहेत, पोळीच आहेत हे महत्त्वाचे आहे. या षट्चक्रांचा ओम् या विश्वाचे मूळ असलेल्या आत्मस्वरूप नादचतन्याशी जवळचा म्हणजेच घनिष्ठ संबंध आहे. तो कसा ते आपण वैज्ञानिकदृष्टय़ा बघू. मग विज्ञाननिष्ठ असलेल्या तरुणाईलाही त्या षट्चक्ररूप नादचतन्याचे महत्त्व उमगेल. हे प्रत्येक चक्र देहाच्या वेगवेगळ्या जागी स्थित आहे व अंकाच्या दृष्टीने त्याला वेगवेगळ्या पाकळ्या आहेत.\nखालील माहितीवरून ते आपल्या ध्यानात येईल.\nवर नमूद केलेली चक्रे दिसायला जरी सात दिसत असली तरी त्यांना षट्चक्रे म्हणतात. कारण आज्ञा व सहस्रदल ही दोन्ही चक्रे अनुक्रमे कपाळ आणि माथा मध्यस्थित आहेत आणि दोन्हींचाही संबंध मेंदूकार्याशी निगडित आहे. त्यामुळेच त्यांचा ‘आज्ञा सहस्रदल’ असा एकत्रित उल्लेख केला जातो. ही षट्चक्रे नादचतन्याची मोहोळे असल्याचे कारण म्हणजे त्या प्रत्येक चक्रावर विधात्याने एकेका बीजाक्षराचे म्हणजेच एकाक्षरी बीजमंत्राचे रोपण केले आहे.\nआजच्या या दुसऱ्या भागात आपण नादचतन्यरूप षट्चक्रांचा आणि मूळ नादचतन्य ॐकाराचा संबंध कसा आहे, हे समजून घेणार आहोत. विधात्याने षट्चक्रांच्या प्रत्येक पाकळीवर एकेका एकाक्षरी बीजमंत्राचे रोपण केले आहे. बीजाक्षर म्हणजे व्यंजन + ॐकारातील पहिली मात्रा अकार व ॐकाराची शेवटची मात्रा म्कार. व्यंजनाचे बीजाक्षरात रूपांतर कसे होते हे जाणून घेण्यासाठी आपण दोन्ही भुवयांमध्ये असलेल्या आज्ञाचक्राचे उदाहरण पाहू या.\nआज्ञाचक्राची जागा म्हणजे महादेवाचा तिसरा नेत्र असे संबोधतात. (स्त्रिया कुंकू लावतात ती जागा) या चक्राला दोन पाकळ्या आहेत. त्या प्रत्येक पाकळीवर एकेक बीजाक्षर स्थित आहे. ती बीजाक्षरे म्हणजे अनुक्रमे हंम् आणि क्षंम् होत.\nबीजाक्षर हंम् = ह + ॐकाराची पहिली मात्रा अकार (अ) + ॐकाराची तिसरी मात्रा\nबीजाक्षर क्षंम् = क्ष+ ॐकाराची पहिली मात्रा अकार (अ) + ॐकाराची तिसरी मात्रा\nयाच पद्धतीने संस्कृत व्याकरणातील विविध व्यंजनांपासून निर्माण झालेली बीजाक्षरे उरलेल्या विविध चक्रांच्या पाकळ्यांवर सूक्ष्म सूक्ष्मतम रूपात वास करतात. त्या त्या नादचतन्यरूप बीजाक्षराचा उच्चार केल्यावर ती ती संबंधित चक्राची पाकळी स्पंदित होते. त्या चक्रावरील सर्व बीजाक्षरांचे म्हणजेच बीजमंत्रांचे उच्चारण केल्यावर त्या संबंधित चक्रावरील सर्व पाकळ्या एकदम स्पंदित होतात आणि ते चक्र पुलकित होते, उद्दीपित होते.\nव्यंजनाचे बीजाक्षर होण्यात जशी ॐकारातील पहिली मात्रा अकार व शेवटची मात्रा म्कार याचा दृढ संबंध आहे. तद्वतच सर्व चक्रांचा व ॐकाराचा आणखी एका कारणाने घनिष्ठ संबंध आहे, तो असा. ॐकाराच्या साडेतीन मात्रा आहेत-अकार, उकार, मकार यांची प्रत्येकी एकेक मात्रा मिळून तीन मात्रा +िबदूमात्रा अर्धमात्रा. ॐकारातील या साडेतीन मात्रांची षट्चक्रांवरील प्रतिष्ठापना खाली नमूद केलेल्या तक्त्यांप्रमाणे आहे.\nचक्राचे नाव- ॐकारातील मात्रा\nमुलाधार – अकार (अ)\nस्वाधिष्ठान – अकार (अ)\nमणिपूर – उकार (उ)\nअनाहत – मकार (म्)\nविशुद्ध – मकार (म्)\nआज्ञा , सहस्रदल – अर्धिबदू\nआता विशिष्ट चक्रावर ॐकाराची विशिष्ठ मात्राच स्थित का याचे प्रमुख कारण म्हणजे अ उ म् व िबदू यांचे वेगवेगळे उच्चारण होताना त्या त्या चक्राच्या जागेवर साधकाला श्वासताणाची जाणीव होणे महत्त्वाचे आहे तरच त्या बीजाक्षराचा उच्चार शास्त्रशुद्ध झाला असे होईल, अन्यथा नाही. थोडक्यात, भारतीय तत्त्वज्ञानातील नादचतन्यरूप षट्चक्रांची संकल्पना ही संपूर्णपणे ॐकाराधिष्ठितच आहे. मूळ परमशुद्ध आत्मस्वरूप नादचतन्य ॐ सर्व षट्चक्रे व्यापून आहे.\nम्हणूनच एका ॐ च्या शास्त्रशुद्ध उच्चारणात सर्व चक्रांच्या सर्व पाकळ्या एकाच वेळी पुलकित होतात, स्पंदित होतात व कार्यक्षम होतात, तेथील सूक्ष्म सूक्ष्मतम नादचतन्य शुद्ध होऊ लागते व त्यामुळेच नादचतन्यस्वरूप षट्चक्रांची श���द्धीकरण प्रक्रिया सुरू होते.\nभारतीय तत्त्वज्ञानातील नादचतन्यस्वरूप षट्चक्र संकल्पना आध्यात्मिक असली तरी ती विज्ञानाधिष्ठितपण आहे.\nअ‍ॅलोपॅथी म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्र, हे खूप प्रगत आहे, डोळस आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या ऑरा फोटोग्राफीच्या माध्यमातून नादचतन्याची मोहोळे असलेली ही सूक्ष्म सूक्ष्मतम षट्चक्रे आता डोळ्यांनाही दिसू शकतात. त्यामुळेच आधुनिक वैद्यकशास्त्रातील शास्त्रज्ञसुद्धा आता त्या सूक्ष्म सूक्ष्मतम षट्चक्रांच्या मानवी देहातील अस्तित्वाला व त्यांच्यातील समतौलिक कार्य आणि आरोग्याच्या संबंधाला जाणू लागले आहेत व मानूही लागले आहेत ही निश्चित आनंदाची गोष्ट आहे.\nसारांश – ॐ नादचतन्यातून षट्चक्र नादशुद्धी\nआपल्या दैनंदिन जीवनात जीवनशैलीचा विचार करताना वैद्यकीय क्षेत्रात मुख्यत्वेकरून आहार, विहार, आचार, विचार या चार मुद्दय़ांचाच परामर्श घेतलेला आहे. जीवनशैलीच्या मुद्दय़ात उच्चाराचा संबंध सांगितला जात नाही; परंतु माझ्या मते, उच्चार ही पाचवी जीवनशैली आहे व ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण आहार, विहार, आचार, विचार ही चत्वार जीवनशैली अंगीकारताना प्रथम मनात विचार येतो म्हणजेच विचाररूपात सूक्ष्म मानस ध्वनीचाच उच्चार होतो व त्यानुसार देहातील त्या त्या इंद्रियांची कृती घडते, हालचाल होते, जी सूक्ष्मनादरूपच असते, उच्चाररूपच असते. त्यामुळे प्रत्येक जीवनशैली ही सूक्ष्मरूपाने नादजीवनशैलीच आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की,\n करते करवीते सारे मन\nप्रत्येक व्यक्तीने आपली पंचनादजीवनशैली म्हणजे आहार, विहार, आचार, विचार व मुख्यत्वे उच्चार ही परमशुद्ध व सात्त्विक ठेवली तर त्याला शक्यतो आजार होणारच नाहीत.\nपाचवी जीवनशैली उच्चार तोही शास्त्रशुद्ध, परमशुद्ध, सात्त्विक आणि सत्य, आत्म नादचतन्यस्वरूप ओम् नादाचा उच्चार व त्याची नित्यनेमे साधना उरलेल्या चारही जीवनशैलींना विनासायास, सात्त्विक व परमशुद्ध करू लागते व साधक व्यक्तीची रोगाविरुद्ध लढण्याची देहमनाची प्रतिकारशक्ती वृिद्धगत होऊ लागते.\nनित्यनेमे शास्त्रशुद्ध ओम्कार साधनेचे\nमहत्त्व आहे ते यासाठीच.\nॐकार साधनेतील मूलतत्त्वे समजून घेणे, अंगीकारणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ती मूलतत्त्वे उच्चारणात अंगीका���ली तरच ॐकार उच्चारणातून सुयोग्य स्पंदने मिळतील व म्हणूनच उत्तम परिणाम दिसतील, अन्यथा नाही. ती मूलतत्त्वे खालीलप्रमाणे –\n*ॐकार उच्चारताना आधी मुद्दाम खोल श्वास घेऊन उच्चार सुरू करू नये. आपण दैनंदिन जीवनात बोलताना, कधी आधी श्वास घेऊन बोलतो का मुळीच नाही मग ॐकार उच्चारताना आधी श्वास कशासाठी कारण नसर्गिकत: श्वास सोडल्यानंतरही ५०० सी.सी. श्वास फुप्फुसात असतोच ज्याला टीडल एअर असे म्हणतात आणि तेवढा श्वास ॐकार उच्चारणासाठी पुरेसा असतो. श्वास घेताना तो मुद्दाम ओढू नये, खेचू नये, घिसडघाईने अथवा गचके मारत घेऊ नये. ॐकाराचा उच्चारही कंठातून बोलण्याइतका सहज व लयबद्ध झाला पाहिजे तरच ॐकाराची परमशुद्ध स्पंदने निर्माण होऊन सुसंवाद साधून सुयोग्य परिणाम घडतील. कितीही वेळ साधना केली तरीही साधकास थकवा येणार नाही.\n* ॐकार साधना ही उदरश्वसनाच्या (म्हणजे श्वासपटलाधारित श्वसनाच्या) पायावरच उभी राहिली पाहिजे म्हणजे दोन ॐकार उच्चारणामध्ये जो श्वास घ्यायचा आहे तो मुखाने, कंठाने, पोटाने, सहज, लयबद्ध, फुप्फुसाच्या मागच्या भागातून व खालच्या दिशेने घेतला गेला पाहिजे, असा सप्तगुणाने श्वास घेणे ही ॐकार उच्चारणातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. छातीतील फुप्फुसांचा वरचा निमुळता भाग फुगवून व खांदे उचलून श्वास मुळीच घ्यायचा नाही. आपण पोटाने श्वास घेत आहोत की नाही हे तपासण्यासाठी उजव्या हाताचा पंजा पोटावर (नाभीवर) व डाव्या हाताचा पंजा छातीच्या वरच्या भागाच्या मध्यावर ठेवावा. दोन ॐकारांच्या मध्ये जर पोटाने श्वास घेतला गेला (पोटाने श्वास घेणे म्हणजे पोटात हवा भरणे नव्हे तर श्वासपटल आकुंचित करून फुप्फुसाच्या खालील रुंद भागात हवा भरणे) तर पोटावरील हात उचलला जाईल, श्वास घेताना तसा तो उचलला गेला पाहिजे. छातीवर ठेवलेल्या हाताची ॐकार उच्चारणामधील श्वास घेताना बिलकूल हालचाल होता कामा नये. दोन ॐकार उच्चारणामध्ये, वर सविस्तर सांगितल्याप्रमाणे श्वासपटलाधारित श्वसन केले म्हणजेच पोटाने श्वास घेतला तर साधनाभर साधकाचा कंठ खुला राहतो, परंतु खांदे उचलून किंवा छातीचा वरचा भाग फुगवून श्वास घेतला तर कंठ बंद होतो. म्हणून ॐकार साधकाने खांदे उचलून आणि छातीचा वरचा भाग फुगवून कंठ बंद करणारा श्वास कधीही घेऊ नये मग ती प्राणायामाची क्रिया असो वा ॐकार उच्चारणाची.\nसारांश – दोन ॐकार उच्चारणामध्ये श्वासपटलाधारित श्वसन हा ॐकार उच्चारणाचा पाया आहे.\nॐ कार उच्चारणाचा त्रिकंठाशी घनिष्ठ संबंध आहे, म्हणून या लेखात त्रिकंठाची माहिती घेऊ या. कंठ ज्याला घसा असेही संबोधले जाते, तो मानवी देहातील महत्त्वाचा भाग आहे. वैद्यकीय परिभाषेत या कंठाला Pharynx अशी संज्ञा आहे. मानवी कंठ तीन भागांत विभागलेला असतो. वैद्यकीय परिभाषेत त्यांना अनुक्रमे Laryngopharynx (स्वरयंत्रा पाठीमागची घशाची पोकळी किंवा ब्रह्मकंठ), Oropharynx (जिभेमागची घशाची पोकळी किंवा विष्णुकंठ) व तिसरा Nasopharynx (नाक मृदू टाळूमागची घशाची पोकळी म्हणजेच शिवकंठ) मानवी जीवनात त्रिकंठाचे महत्त्व यासाठी की, कोणाही व्यक्तीच्या जीवनातील तीन काय्रे कंठामार्फतच होतात. प्रत्येक व्यक्तीची २४ तास चालणारी श्वासोच्छवास क्रिया कंठातूनच होते. अन्न गिळण्याची क्रियाही कंठातूनच होते आणि व्यक्ती कंठातूनच बोलते. तेव्हा श्वास घेणे, अन्न गिळणे व बोलणे या जीवनातील तीन महत्त्वाच्या क्रियांचे प्रवेशद्वार त्रिकंठच आहे. श्वास घेताना शिवकंठ व विष्णुकंठ उपयोगात आणला जातो. अन्नग्रहण करताना विष्णुकंठ व ब्रह्मकंठ उपयोगात आणला जातो. तर बोलण्याच्या क्रियेत तीनही कंठ उपयोगात आणले जातात.\nकोणी व्यक्ती त्याच्या कंठाला म्हणजेच घशाला काही आजार झाला तरच डॉक्टरांकडे धाव घेते. परंतु व्यक्तीचा त्रिकंठ गुणात्मकदृष्टय़ा आणि आकारानेही सदोदित खुला असणे हे त्याच्या निरामय आरोग्याच्या दृष्टीने जरुरीचे आहे. असा त्रिकंठ खुला असल्यास व्यक्तीची श्वासोच्छवास क्रिया, अन्नग्रहण करण्याची क्रिया व बोलण्याची क्रिया सहज, खुली व मोकळी होते. दैनंदिन नादचतन्य ओमकार साधनेतून त्रिकंठ खुला होतो, मोकळा होतो, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ओमकारातील अकार, उकार, मकार यांच्या शास्त्रशुद्ध केलेल्या उच्चारणातून अनुक्रमे ब्रह्मकंठ, विष्णुकंठ व शिवकंठ म्हणजेच Laryngopharynx, Oropharynx व Nasopharynx खुल्या व मोकळ्या होतात व साधक व्यक्तीस निरामय आरोग्य राखण्याच्या दृष्टिकोनातून साहाय्यभूत होतात. त्यामुळेच म्हणावेसे वाटते\nचोवीस तास राहा फिट\nभारतात आपण साडेतीन मुहूर्त मानतो. साडेतीन देवीची शक्तिपीठे आहेत. संगीताची सप्तकं साडेतीन आहेत. साडेतीन हाताचा मानवी देह आहे. त्या मानवी देहात नांदणारी आध्यात्मिक कुंडलिनी शक्ती जिला ओम्क��राची जन्मभूमी म्हणून संबोधले आहे, ती तेजाची शिदोरी आहे. ती सíपणीसारखी साडेतीन वेटोळे घालून मुलाधार चक्रावर सुप्तावस्थेत आहे तर जागृत झाल्यावर नाभीस्थित मणिपूर चक्रापाशी तिचे उत्थापन होते.\nसंत ज्ञानेश्वरांच्या श्रीज्ञानेश्वरी ग्रंथातील प्रत्येक ओवीचे चरणही साडेतीनच आहेत आणि देवाची पावलेही साडेतीनच संबोधली आहेत. ओमकार हे त्रलोक्यातील आत्मरूप नादचतन्यच आहे. त्याच्या साडेतीन मात्रांचा विचार करता त्यामध्ये अकार, उकार व मकार ह्य़ांच्या प्रत्येकी एकेक व िबदूमात्रा अर्धी असा हा साडेतीन मात्रा दर्शविणारा, ओम् हा एकच नाद, उच्चारणात जिभेचा अडथळा नसलेला नाद आहे. बाकी सर्व विश्वातील शब्द, नाद अडथळयांचेच आहेत. त्यामुळे कोणाही व्यक्तीचे वर नमूद केल्याप्रमाणे सर्वागीण आरोग्य हे परमशुद्ध सहजता व परमशुद्ध लयबद्धता यावरच अवलंबून आहे जे शास्त्रशुद्ध ओमकार साधनेतून घडते. ज्याच्या जीवनात सहजता, स्वस्थता व ज्याच्या जीवनात लय त्याला निश्चित जय मिळतो. म्हणूनच नित्यनेमे शास्त्रशुद्ध ओमकार साधना वीस मिनिटे केली तर चोवीस तास आपला देह, मन आणि सर्वागीण जीवनाची स्वस्थतेकडची, आरोग्याकडची वाटचाल सुरू होते, त्यासाठीच म्हणावेसे वाटते की,\n‘ओमकार साधना नित्यनेमे २० मिनिटे करा नीट, चोवीस तास राहा फिट.’ कशी करायची ही साधना ते यापुढील अंकातून पाहाणार आहोत.\n* आपण सामान्यपणे वर्तमानाचा विचार करून जगतो. पण प्रगतिपथावर जायचे असेल तर भविष्याचा वेध घ्यायला शिकले पाहिजे. आजचे भविष्य हे उद्याचे वर्तमान असते आणि परवाचा भूतकाळ होत असते. हे लक्षात घेऊन आपण आपली वाटचाल ठरवली तर प्रवास अधिक आनंददायी आणि योग्य दिशेत होतो. -अज्ञात\n* अनुभव म्हणजे तुमच्या आयुष्यात काय होते ते नव्हे, तर आयुष्यात जे काही होते त्याला तुम्ही कसा प्रतिसाद देता ती वृत्ती आणि त्यामागील विचारप्रक्रिया म्हणजे अनुभव. -अ‍ॅडॉल्स हग्जले\nकोणाही व्यक्तीच्या आरोग्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आधुनिक वैद्यकशास्त्रात कोणताही रोग नसणे म्हणजे आरोग्य असे म्हटले गेले आहे. ही व्याख्या नकारात्मक आहे, पण जागतिक आरोग्य संघटना सांगते, आरोग्य म्हणजे शरीराचे आरोग्य, मनाचे आरोग्य, आत्म आरोग्य व सामाजिक आरोग्य या चारींचे स्वास्थ्य म्हणजे खरे आरोग्य. ही व्याख्या परिपूर्ण व सकारात्मक आहे. त्यात सर्वागीण आरोग्याचा विचार केलेला जाणवतो. थोडक्यात, आरोग्य म्हणजे देह-मन-आत्मस्वास्थ्य आणि समाजस्वास्थ्य होय. आधुनिक वैद्यकशास्त्रात कोणी व्यक्ती आजारी पडली किंवा तिला कोणताही रोग झाला तर त्याला सामान्यपणे दोन शब्द वापरले जातात -१ डिसीझ (Disease) २. डिसऑर्डर (Disorder). याचाच अर्थ देहमनाची सहजता व लयबद्धता (तालबद्ध वेग) जाणे म्हणजे आजारी पडणे.\nसारांश – देह, मन, आत्मा, समाज यांची स्वस्थता म्हणजे आरोग्य आणि या सर्वाच्या कार्यातील सहजता व लयबद्धता म्हणजे आरोग्य. आपण जेव्हा ओम् नादचतन्य म्हणजे ओम्कार या विश्वनिर्मितीचे मूळ असलेल्या नादाच्या सहजतेचा व लयबद्धतेचा विचार करतो तेव्हा तो नाद, या विश्वातील परमशुद्ध सहज नाद आहे आणि परमशुद्ध लयबद्ध नाद आहे, कारण त्याची लय विश्वलयीशी मिळतीजुळती आहे. म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानात साडेतीन मात्रांच्या लयीला अतिशय महत्त्व आहे. ते कसे हे या लेखमालेतून आपण दर शनिवारी पाहणार आहोत.\nमागील लेखांमध्ये आपण पाचवी जीवनशैली उच्चार व त्याचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व जाणून घेतले. कोणताही उच्चार चत्वारवाणीतून स्फुरतो व आवाजाच्या रूपातून बाहेर पडणाऱ्या नाद शब्दातून व्यक्त होतो. आधुनिक वैद्यकशास्त्रातील आवाजाची व्याख्या फार बहारीने व मोजक्या शब्दात बरेच काही सांगणारी अशी आहे. ती अशी ‘आवाज म्हणजे मनाची आज्ञा व श्वासाची कृती.’ म्हणूनच चांगला आवाज म्हणजे चांगल्या मनाची आज्ञा व उत्तम श्वासाची कृती तर वाईट आवाज म्हणजे वाईट मनाची आज्ञा व निकृष्ट श्वासाची कृती. तेव्हा कोणाही व्यक्तीचा त्या वेळचा आवाज व वाणी व्यक्तीच्या त्या वेळच्या मनाच्या व श्वासाच्या स्थितीचे द्योतक असते. त्यामुळे उदास, नकारात्मक विचार आलेली व्यक्ती किंवा कोणत्याही आजाराने ग्रस्त व्यक्ती फोनवर बोलू लागली की, ऐकणारी व्यक्ती सहज म्हणते की, काय हो आपला आवाज असा का येतोय, बरं नाही का\nओमकारातील अकार, उकार व मकार या मात्रा अनुक्रमे देह, मन व जीवात्म्याची प्रतीके आहेत. त्यामुळेच ओमकार हे देह, मन आणि आत्मस्वास्थ्य खुलवणारे विश्वातील सर्वोत्तम नादचतन्य आहे, सर्वोत्तम आवाज वाणीचे प्रतीक आहे. ओमकाराच्या नित्य शास्त्रशुद्ध साधनेने मन सकारात्मक, प्रसन्न व वृत्ती समाधानी होऊ लागते, चिंता, काळजी, भीती सहज नाश पावू लागतात व साधकाला एक ��वी चेतना, नवा उत्साह, नवा आनंद प्राप्त होऊ लागतो, आत्मविश्वास वृिद्धगत होऊ लागतो व श्वासोच्छ्श्वास क्रिया परिपूर्ण होऊ लागते. श्वास आणि मन हीच कोणाही व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची अंगे आहेत ती दोन्हीही ओमकार साधकाच्या ताब्यात राहू लागतात. एरवी श्वास व मनच अशुद्ध व अलयबद्ध होऊन व्यक्तीला रोगग्रस्त करीत असतात. शास्त्रशुद्ध ओमकार साधनेतून निर्माण होणाऱ्या श्वासशुद्धी व मन:शुद्धीतून साधक व्यक्तीची निरामय आरोग्याकडे वाटचाल सुरू होऊ लागते. भारतीय संस्कृतीत प्रत्येक कर्मारंभी ओम् नामोच्चार करण्याची प्रथा आहे ती यामुळेच ओम् आधी – टळतील व्याधी – विरतील व्याधी.\nखुले आकाश – प्रकृती झकास\nॐकार या नादचतन्याची दोन रूपे आहेत. सगुण आणि निर्गुण रूप. सगुण रूप म्हणजे गुण दर्शविणारे, दृष्टिस्वरूपात दिसणारे तर निर्गुण रूप म्हणजे कोणतेही गुण नसलेले असे रूप. म्हणून सगुणाला साकार रूप म्हटले आहे तर निर्गुणाला निराकार रूप संबोधले आहे. ॐच्या उच्चारणात ओम् हा वाचिक उच्चार सगुण रूप आहे तर मकारानंतर अतिसूक्ष्म होत गेलेला नाद, संपूर्ण लय पावून शून्यतम, शांत होतो, ती निर्गुण-निराकार अवस्था होय. ॐकार ही भक्ती आहे, भक्तियोग आहे. ॐकार ही भक्ती असली तरी भक्तिमार्गातून, सात्त्विक कर्माच्या माध्यमातून मुक्तीकडे नेणारी वाटचाल आहे म्हणूनच ॐकार उच्चारणात सगुण व निर्गुण नादचतन्याचे अपूर्व मिलन आहे.\nतेव्हा ॐकार साधनेत जसा सगुण व निर्गुण साधनेचा संगम होतो तसेच भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग या तीनही योगांचे अपूर्व मिलन होते. कारण – ॐनादचतन्य साधना सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारी वाटचाल आहे, शब्दाकडून नि:शब्दाकडे नेणारा हा सहज प्रवास आहे, स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे व व्यक्त नादचतन्यातून अव्यक्त नादचतन्याकडे सहज जाणारा व आपल्या परमशुद्ध स्वत्वाचा अनुभव देणारा प्रवास आहे. ॐ नादचतन्य ही खरे तर शक्ती आहे, शांती आहे, भक्ती आहे, मुक्ती आहे. परंतु ही नादचतन्य साधना करता करता साधक व्यक्ती शक्ती व शांती कशी प्राप्त करतो हे त्याचे त्यालाच कळत नाही. ॐनादचतन्य भक्ती करता करता तो ऐहिक जीवनातील रोगमुक्तीची वाटचाल व पारमार्थिक जीवनातील खऱ्या मुक्तीसाठीची वाटचाल कशी करू लागतो हे त्याचे त्याला उमगत नाही पण अनुभवास मात्र येते. ॐ नादचतन्य साध��ा ही साधकाला नरत्वाकडून नारायणत्वाकडे नेणारी उपासना आहे. त्यामुळेच ॐ नादचतन्य साधनेत संसार व परमार्थ याचा अपूर्व संगम झाला आहे. ॐनादोच्चारात ज्ञानविज्ञान दोन्ही एकवटले आहेत. ॐनादोच्चार साधना, पुरुष, महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्ती या सर्वासाठी निरामय आरोग्यदायी आहे. कारण, शास्त्रशुद्ध ॐ नादचतन्य साधनेमुळे, मानवी पंचमहाभौतिक देहातील परमशुद्ध अग्नी व वायूचे बल वाढते व देहातील दूषित पृथ्वी व जलतत्त्व बाहेर टाकले जाते. त्यामुळे देहातील रोमारोमाचे आकाश खुलते. ॐकारातील तेजाचा व वायूचा विचार करता ॐकारातील तेज चंद्रासारखे शीतल आहे, पण त्यावर काळा डाग नाही. सूर्यासारखा हिरण्यगर्भस्वरूप आहे, पण दुपारच्या १२ च्या उन्हासारखे तापदायक नाही. ॐ वर्णात महतोमहिमान ओ च्या स्वरूपात व सूक्ष्मातिसूक्ष्म म् च्या स्वरूपात वायुरूप एकवटले आहे.\nनिरोगी व्यक्तींनी ही ॐ नादचतन्य साधना नित्यनेमे केल्यास त्यांना शक्यतो रोगाचा प्रादुर्भाव होत नाही व काही कारणाने रोग झाला तर त्याविरुद्ध लढण्याचे सकारात्मक वृत्तीचे बळ वाढते. रोगी व्यक्तींना ही साधना स्थिरतात्मक, लक्षणात्मक व पुनर्वसनात्मक उपचार म्हणून उपयुक्त आहे. या साधनेला कोणत्याही जातिधर्माचे बंधन नाही, देशविदेशाचे बंधन नाही. कारण ही साधना परमशुद्ध विश्वात्मक नादचतन्य साधना आहे.\n‘नादचतन्यातून आरोग्याकडे’ या लेखमालेतून मी ॐ नादचतन्य साधनेचा मानवी आरोग्याशी का व कसा संबंध आहे, नित्यनेमे केलेल्या ॐ नादचतन्य साधनेतून त्रिकंठशुद्धी, जिव्हाशुद्धी दश:प्राणशुद्धी, श्वासशुद्धी, मन:शुद्धी, आत्मस्वरूप चत्वारवाणी शुद्धी, षट्चक्रशुद्धी, जीवनातील सहजता व लयबद्धता शुद्धी, बाहय़नाद व अंतर्नादशुद्धी या सर्व देह, मन, आवाज, वाणीच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रिया कशा सहजपणे व लयबद्ध होतात व त्यातून साधक व्यक्तीची आनंददायी, निरामय आरोग्याकडची वाटचाल कशी सुरू होते याचाच वैज्ञानिक दृष्टिकोनातून थोडक्यात परामर्श घेतला आहे. नादचतन्य हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने त्याची साधना ही एक जीवनशैलीचा भाग म्हणून प्रत्येक व्यक्तीने अंगीकारावी, हाच या लेखमालेचा उद्देश होता.\nसारांश – ॐनादचतन्य शक्ती – निश्चित आरोग्यप्राप्ती कारण खुले आकाश – प्रकृती झकास.\nनादचैतन्यातून आरोग्याकडे : नादोच्चार म्��णजे श्वास पकड\nकोणतीही आवाजनिर्मिती ही श्वास रोखण्याची क्रिया आहे. म्हणूनच ओंकार उच्चार ही पण श्वास रोखण्याचीच क्रिया आहे. आवाज निर्मितीच्या वेळी मानेच्या पुढील भागात असलेल्या स्वरयंत्रातील दोन स्वरतंतू एकमेकांच्या जवळ येतात व त्यांच्यामधील जागा ज्याला वैद्यकीय परिभाषेत ग्लॉटिस असे संबोधतात ते बंद करतात. मात्र नसर्गिक श्वासोच्छ्वास क्रियेच्या वेळी दोन स्वरतंतूमधील जागा, म्हणजेच ग्लॉटिस उघडे असते. सामान्य जनमानसात, आवाज निर्मिती ही उच्छ्वासाची क्रिया आहे, हा गोड गरसमज आहे. आवाजनिर्मिती ही उच्छ्वासाची क्रिया नाही, तर कुंभक क्रियेत म्हणजेच श्वास रोखण्याच्या क्रियेत होणारी दाबयुक्त उच्छ्वासाची क्रिया आहे. फुग्यातून जशी हवा सुटते तसा आवाज निर्मितीत श्वास सुटत नाही तर वाफेच्या दाबावर चालणाऱ्या यंत्रात, वाफशक्तीचे रूपांतर जसे इंजिन शक्तीत होते तसे श्वासदाबाचे रूपांतर आवाजशक्तीत होते. ही गोष्ट प्रत्येक ओंकार साधकाने लक्षात ठेवणे अतिशय जरुरीचे आहे. म्हणूनच उच्छ्वासाच्या वेळेस श्वासाचा आवाज करण्याच्या कोणत्याही क्रिया ओंकार साधकास संपूर्णपणे वज्र्य आहेत आणि घातक आहेत. या क्रिया म्हणजे उदा. पुटपुटत बोलणे, नको असलेली कामे केल्यानंतर हुश्श हश्श असे उच्छ्वासाचे आवाज काढणे, शिट्टी वाजवणे. प्राणायाम करताना उच्छ्वासाचा आवाज किंवा शिट्टी वाजवल्यासारखा आवाज करत श्वास सोडणे. हवा फुंकून नाद व संगीत निर्माण करणारी वाद्य्ो वाजवणे उदा. सनई, बासरी, क्लोरोनेट व या सम इतर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगातील कपालभाती क्रिया. कारण कपालभाती क्रियेत जलदगतीने श्वासोच्छ्वास क्रिया केली जाते व उच्छ्वासाच्या वेळेस श्वासाचा आवाज करत जलद गतीने देहाबाहेर टाकला जातो. हे कंठाला अतिशय घातक आहे. कारण या क्रियेत कंठ खुले करणारे स्नायू आकुंचन न पावता कंठ बंद करणाऱ्या स्नायूंची क्रिया जास्त होते.\nदहा दहा वष्रे नित्यनेमे कपालभाती केलेल्या अनेक साधक व्यक्तींचे आवाज पूर्णपणे गेलेले मी पाहिले आहेत. त्यामुळे कपालभाती आवाज खाती असे माझे ठाम मत आहे.\nज्यांना ज्यांना नादचतन्य स्वरूप ओंकार साधनेतून आरोग्याकडची वाटचाल करायची आहे, त्यांचा कंठ सदैव खुला असणे ही ओंकारातून अपेक्षित सुयोग्य स्पंदने मिळण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय जरु��ीची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. कपालभाती किंवा इतर सर्व उच्छ्वासाच्या वेळेस आवाज करण्याच्या क्रियांमधून साधकास इतर काय फायदे होतात हे त्यांचे त्यांनाच माहीत. पण उच्छ्वासाच्या वेळेस श्वासाचा आवाज होणारी कोणतीही क्रिया ही कंठ बंद करणारी क्रिया असल्याने ओंकार साधकास ती घातक आहे. कारण नादचतन्य ओंकार उच्चारणातून निर्माण होणारी परमशुद्ध स्पंदने त्याला प्राप्त होणार नाहीत.\nसारांश – ओंकार साधकास उच्छ्वासाच्या वेळेचा श्वासाचा आवाज करणारी कोणतीही\nक्रिया १०० टक्के वज्र्य आहे, घातक आहे. कारण ती कंठ बंद करणारी क्रिया आहे. म्हणूनच प्रत्येक ओंकार साधकाने नादनिर्मितीचे मूलतत्त्व पक्के ध्यानात ठेवावे ते म्हणजे –\nआवाजनिर्मिती नाही श्वास सोड क्रिया, आवाजनिर्मिती ही तर श्वास पकड क्रिया.\nदश:प्राणशक्तींची शुद्धी व वृद्धी\nमागील लेखात आपण चत्वारवाणी, व्यक्तिमत्त्व, आरोग्य व ॐकाराबद्दल जाणून घेतले. या लेखात मानवी देहात नांदणाऱ्या दश:प्राणशक्ती म्हणजे काय व ॐकार साधनेतून त्यांचे शुद्धीकरण व बलीकरण प्रक्रिया कशी होते, हे जाणून घेऊ.\nमानवी देहात नांदणाऱ्या दश:प्राणशक्तींची संकल्पना फक्त भारतीय तत्त्वज्ञानातच आहे, इतर कोठेही नाही. सामान्यत: लोक प्राण व श्वास एकच समजतात पण ते तसे नाही. देहात प्रवेश केलेल्या वायूचे प्राणशक्तीत रूपांतर करते ते नादचतन्य. तेव्हा असे म्हणता येईल- नादचतन्याचे सान्निध्य लाभलेला श्वास म्हणजे प्राणशक्ती. भारतीय तत्त्वज्ञान सांगते, घेतलेल्या श्वासाचे दश:प्राणशक्तीत रूपांतर होते ते ओटीपोटाच्या मध्यभागात स्थित असलेल्या स्वाधिष्ठान चक्रात व नंतर त्या त्या प्राणशक्तीला विशिष्ट देहाच्या स्थानी पोहचवले जाते.\nदश:प्राणशक्तीदोन भागांत विभागल्या आहेत त्यामध्ये पाच मुख्य प्राणशक्ती आहेत- प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. तसेच यांच्या पाच उपप्राणशक्ती- नाग, कुर्म, क्रुकल, देवदत्त व धनंजय. पुढच्या दोन ओळींत या पाच मुख्य प्राणांची स्थाने विशद होतात, ती अशी –\nगुदस्थानी अपान राहे, प्राण वसे हृदयात ,\nनाभीशी समान, कंठी उदान, व्यान सर्व देहांत\nया पंचप्राणांपकी सर्व शरीरभर पसरलेली प्राणशक्ती म्हणजे व्यान. व्यान ही प्राणशक्ती अपान व प्राणाची संधी आहे. कोणत्याही आवाजनिर्मितीत सर्व देहात पसरलेल्या व्यान प्राणबलाला अ���िशय महत्त्व आहे. देहातील व्यान प्राणशक्ती उरलेल्या नऊ प्राणशक्तींना गतिमान करते, त्यांचे बल वाढवते. मूल जन्माला येताना अति उंच स्वरात मोठय़ाने रडते आणि व्यान प्राणशक्तीच्या वृद्धिंगतेतून उरलेल्या नऊ प्राणशक्तींना गतिमानता देते. शास्त्रशुद्ध ॐकार उच्चारणातून निर्माण होणाऱ्या व्यान प्राणशक्ती बलाला अतिशय महत्त्व आहे. कारण त्या प्रभूत्वातूनच अष्टगुणी ॐकाराचे उच्चारण होते किंवा असे म्हणता येईल- शास्त्रशुद्ध ॐकार उच्चारणातून व्यान प्राणशक्तीची वृद्धी व शुद्धी होते.\nजोपर्यंत दश:प्राणशक्ती मानवी देहात बलशाली आहेत व त्यांचे एकमेकांचे कार्य हातात हात घालून सहयोगाने चालते आहे तोपर्यंत व्यक्ती निरामय आरोग्याचा लाभ घेते. कोणताही आजार म्हणजे दश:प्राणशक्तींची क्षीणता, अकार्यक्षमता व असहयोगीता होय. शास्त्रशुद्ध ॐकार साधनेतून दश:प्राणशक्ती पुलकित होतात, बहरतात म्हणजेच दश:प्राणशक्तींची वृद्धी होते, त्यांची कार्यक्षमता बहरते आणि त्यांच्या एकमेकांच्या कार्यातील सहयोगित्व वधारते. म्हणूनच साधक व्यक्तीची निरामय आरोग्याकडची वाटचाल सुकर होऊ लागते.\nकुणालाही मी जर हा प्रश्न विचारला की, दैनंदिन जीवनात श्वास घेताना नाकाने घेणे चांगले का तोंडाने तर मला खात्री आहे की, जवळजवळ १०० टक्के लोक ‘नाकानेच’ असे उत्तर देतील. पण ते उत्तर वैद्यकीयदृष्टय़ा तसेच नसर्गिकदृष्टय़ा बरोबर नाही. मी विचारलेल्या प्रश्नाचे खरे उत्तर असे आहे की, ‘‘शांतीच्या समयी नाकाने श्वास पण बोलताना, गाताना मात्र तोंडानेच श्वास घेतला जातो.’’\nप्रत्येक व्यक्ती २० तास शांत असते त्या वेळेस त्याने नाकानेच श्वास घेतला पाहिजे. पण दिवसभरात तीन ते चार तास व्यक्ती बोलते अथवा गाते. अथवा ज्यांचा आवाज वा वाणी हे व्यवसायाचे प्रमुख अंग आहे अशा व्यक्तींना सहा ते आठ तास बोलावे किंवा गावे लागते. एखादी व्यक्ती स्टेशनवर कुणाची वाट पाहात आहे व त्या वेळेस तोंड उघडून श्वास घेत आहे तर ते चुकीचे, अनसर्गिक व हानिकारक आहे. तसेच एखादी व्यक्ती बोलता गाताना मात्र मुद्दाम तोंड बंद करून नाकाने श्वास घेत असेल तर तेही चुकीचेच व अनसर्गिक आहे. नाकाने श्वास घेणे व तोंडाने श्वास घेणे यातील चांगले वाईट गुण दोन ओळीत सांगतो.\n* नाकाने श्वास- गाळून श्वास, गरम श्वास पण कमी श्वास.\n* तोंडाने श्वास- पटकन श्���ास व भरपूर श्वास.\nव्यक्ती जेव्हा चत्वारवाणीतून बोलण्या-गाण्याच्या रूपात कोणताही आवाज निर्माण करते तेव्हा त्या व्यक्तीने तोंडाने, कंठाने, पोटाने, सहज व लयबद्ध श्वास घेणे महत्त्वाचे आहे. कारण बोलता-गाताना पटकन व भरपूर श्वास घेणे जरुरीचे आहे. आपल्या लेखमालेत श्वासाबद्दल किंवा श्वासोच्छ्श्वास क्रियेबद्दल एवढा ऊहापोह करण्याचे कारण ॐकाराचा उच्चार जेव्हा साधक व्यक्ती चत्वारवाणीतून प्रगट करते त्या वेळेस परमशुद्ध नादचतन्यस्वरूप आवाजनिर्मिती होते. पण ओ नंतर म्कार गुंजन सुरू होते अन् ते सूक्ष्म करत संपवावे लागते. त्या वेळेस तो उच्चार करणाऱ्या साधक व्यक्तीने उच्चार संपल्यावर श्वास घेताना अलगद ओठ विलग करून अल्पतोंड उघडून सहज लयबद्ध श्वास घेणे महत्त्वाचे आहे. पण ती साधक व्यक्ती जर मानस ॐकार नादचतन्य जप करत असेल तर त्या वेळी मात्र साधक व्यक्तीने सहज लयबद्ध नाकानेच श्वास घ्यायचा आहे.\nसारांश- चत्वारवाणीतून उमटलेल्या ॐकार साधनेचे वेळी दोन ॐकारामधील श्वास तोंडाने, कंठाने, पोटाने (श्वासपटलाने) सहज, लयबद्ध, फुप्फुसाच्या मागच्या भागातून, खालच्या दिशेने घेणे महत्त्वाची गोष्ट आहे. तर ॐकाराच्या मानस जपसाधनेच्या वेळी नाकाने, कंठाने, पोटाने (श्वासपटलाने), सहज लयबद्ध, फुप्फुसाच्या मागच्या भागातून खालच्या दिशेने घेणे महत्त्वाचे आहे, हेच वैद्यकीयदृष्टय़ा शास्त्रशुद्ध व नसíगक आहे.\nपुढील लेखांकात ॐकार साधनेत श्वासपटलाधारित श्वसन क्रियेचे महत्त्व का व कसे आहे याविषयी..\nनादचैतन्यातून आरोग्याकडे : नादोच्चार म्हणजे श्वास पकड\nकोणतीही आवाजनिर्मिती ही श्वास रोखण्याची क्रिया आहे. म्हणूनच ॐकार उच्चार ही पण श्वास रोखण्याचीच क्रिया आहे. आवाज निर्मितीच्या वेळी मानेच्या पुढील भागात असलेल्या स्वरयंत्रातील दोन स्वरतंतू एकमेकांच्या जवळ येतात व त्यांच्यामधील जागा ज्याला वैद्यकीय परिभाषेत ग्लॉटीस असे संबोधतात ते बंद करतात. मात्र नसर्गिक श्वासोच्छवास क्रियेच्या वेळी दोन स्वरतंतूंमधील जागा, म्हणजेच ग्लॉटीस उघडे असते. सामान्य जनमानसात, आवाज निर्मिती ही उच्छवासाची क्रिया आहे, हा गोड गरसमज आहे. आवाजनिर्मिती ही उच्छवासाची क्रिया नाही तर कुंभक क्रियेत म्हणजेच श्वास रोखण्याच्या क्रियेत होणारी दाबयुक्त उच्छवासाची क्रिया आहे. फुग्यातून जशी हवा सुटते तसा आवाजनिर्मितीत श्वास सुटत नाही तर वाफेच्या दाबावर चालणाऱ्या यंत्रात, वाफशक्तीचे रूपांतर जसे इंजिनशक्तीत होते तसे श्वासदाबाचे रूपांतर आवाजशक्तीत होते. ही गोष्ट प्रत्येक ॐकार साधकाने लक्षात ठेवणे अतिशय जरुरीचे आहे. म्हणूनच उच्छवासाच्या वेळेस श्वासाचा आवाज करण्याच्या कोणत्याही क्रिया ॐकार साधकास संपूर्णपणे वज्र्य आहेत आणि घातक आहेत. या क्रिया म्हणजे उदा. पुटपुटत बोलणे, नको असलेली कामे केल्यानंतर हुश्श हश्श असे उच्छवासाचे आवाज काढणे, शिट्टी वाजवणे. प्राणायाम करताना उच्छवासाचा आवाज किंवा शिट्टी वाजवल्यासारखा आवाज करत श्वास सोडणे. हवा फुंकून नाद व संगीत निर्माण करणारी वाद्य्ो वाजवणे. उदा. सनई, बासरी, क्लोरोनेट व यासारखी इतर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगातील कपालभाती क्रिया. कारण कपालभाती क्रियेत जलदगतीने श्वासोच्छवास क्रिया केली जाते व उच्छवासाच्या वेळेस श्वासाचा आवाज करत जलद गतीने देहाबाहेर टाकला जातो. हे कंठाला अतिशय घातक आहे. कारण या क्रियेत कंठ खुला करणारे स्नायू आकुंचन न पावता कंठ बंद करणाऱ्या स्नायूंची क्रिया जास्त होते.\nदहा दहा वष्रे नित्यनेमे कपालभाती केलेल्या अनेक साधक व्यक्तींचे आवाज पूर्णपणे गेलेले मी पाहिले आहेत. त्यामुळे कपालभाती आवाज खाती असे माझे ठाम मत आहे. ज्यांना ज्यांना नादचतन्य स्वरूप ॐकार साधनेतून आरोग्याकडची वाटचाल करायची आहे, त्यांचा कंठ सदैव खुला असणे ही ॐकारतून अपेक्षीत सुयोग्य स्पंदने मिळण्याच्या दृष्टिकोनातून\nअतिशय जरुरीची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. कपालभाती किंवा इतर सर्व उच्छवासाच्या वेळेस आवाज करण्याच्या क्रियांमधून साधकास इतर काय फायदे होतात हे त्यांचे त्यांनाच माहीत. पण उच्छवासाच्या वेळेस श्वासाचा आवाज होणारी कोणतीही क्रिया ही कंठ बंद करणारी क्रिया असल्याने ॐकार साधकास ती घातक आहे. कारण नादचतन्य ॐकार उच्चारणातून निर्माण होणारी परमशुद्ध स्पंदने त्याला प्राप्त होणार नाहीत.\nसारांश – ॐकार साधकास उच्छवासाच्या वेळेचा श्वासाचा आवाज करणारी कोणतीही क्रिया १०० टक्के वज्र्य आहे, घातक आहे. कारण ती कंठ बंद करणारी क्रिया आहे. म्हणूनच प्रत्येक ॐकार साधकाने नादनिर्मितीचे मूलतत्त्व पक्के ध्यानात ठेवावे ते म्हणजे – आवाजनिर्मिती नाही श्वास सोड क्रिया आवा��निर्मिती ही तर श्वास पकड क्रिया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AD%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%A6-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-14T19:20:28Z", "digest": "sha1:KSCXAG64BXCOOUWCUKRI4JTSCQW5P4VN", "length": 7178, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिमुटभर हळद औषधीच! वाचा, कसा कराल वापर… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n वाचा, कसा कराल वापर…\nचार हजार वर्षापूर्वीपासून हळदीचा वापर केला जात आहे. यामधील कक्‍रयुमिनसारखे अनेक औषधी गुणधर्म गंभीर आजारांपासून आपला बचाव करतात. हळदीला दुस-या औषधी पदार्थामध्ये मिसळून वापरल्यास त्याचे अनेक फायदे होतात.\nअर्धा चमचा हळद, अर्धा ग्लास कोमट दुधामध्ये मिसळून झोपण्यापूर्वी प्यायल्याने हाडे मजबूत होतात.\nअर्धा चमचा हळद, चिमुटभर मीठ आणि एक चमचा मोहरीचे तेल मिसळून हिरडयांची मालिश करा.\nअर्धा चमचा हळदीमध्ये अर्धा चमचा खातासोडा मिसळून दात घासल्याने दात चमकतात.\nएक चमचा शुद्ध तुपामध्ये अर्धा चमचा हळद भाजून घ्या. हे मिश्रण मधामध्ये मिसळून खा.\nजखमेवर अर्धा चमचा भाजलेली हळद आणि मध लावल्याने हे अँटिबॅक्‍टेरियलचे काम करते. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा चुना एक चमचा मधामध्ये मिसळून लावा. हळदीचे दूध नियमित प्या.\nएक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर मीठ मिसळून गुळण्या करा. हळदीचे दूध प्या.\nएक चमचा खोबरेल तेलात अर्धा चमचा हळद मिसळून त्वचारोगावर नियमित लावा. अशा प्रकारे हळद हे एक वनस्पतीजन्य अँटीबायोटीकच असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा जिल्ह्यातील मान्यवरांकडून थोर नेत्याला भावपूर्ण आदरांजली\nNext articleडिंभे आणि वीर धरणांतून सर्वाधिक विसर्ग\nझटपट वजन कमी करण्याची घाई\nमुलांना वाचवा थंडीतील आजारापासून\nताणतणाव चांगला की वाईट \nसंधीवातावर नियंत्रण (भाग 2)\nताणतणाव चांगला की वाईट (भाग2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/kejriwal-should-not-have-asked-surgical-strikes-proof-42589", "date_download": "2018-12-14T20:13:31Z", "digest": "sha1:DDI3VLPMXMPEOAKX3O5INRSHT6KIUBNW", "length": 13156, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kejriwal should not have asked for surgical strikes' proof \"सर्जिकल स्ट्राईक'चा पुरावा मागणे चुकले:कुमार विश्‍वास | eSakal", "raw_content": "\n\"सर्जिकल स्ट्राईक'चा पुरावा मागणे चुकले:कुमार विश्‍वास\nशुक्रवार, 28 एप्रिल 2017\nआपमध्ये \"पक्षांर्गत लोकशाही'चा असलेला अभाव व मतदारांचा पक्षावरुन उडालेला विश्‍वास ही अन्य कारणेही या पराभवास जबाबदार असल्याचे निरीक्षण विश्‍वास यांनी एका मुलाखतीदरम्यान नोंदविले\nनवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिकांत आम आदमी पक्षाच्या (आप) झालेल्या निराशाजनक पराभवाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. \"आपचे सर्वोच्च नेते व दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका; आणि भारताकडून पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये करण्यात आलेला \"सर्जिकल स्ट्राईक'वर घेतलेली शंका,' या दोन्ही गोष्टी करावयास नको होत्या, असे मत आपचे अन्य एक महत्त्वपूर्ण नेते कुमार विश्‍वास यांनी व्यक्त केले आहे.\nयाचबरोबर, आपमध्ये \"पक्षांर्गत लोकशाही'चा असलेला अभाव व मतदारांचा पक्षावरुन उडालेला विश्‍वास ही अन्य कारणेही या पराभवास जबाबदार असल्याचे निरीक्षण विश्‍वास यांनी एका मुलाखतीदरम्यान नोंदविले.\nकेजरीवाल यांनी 2015 मध्ये दिल्ली राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मोदी यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. याचबरोबर, गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या \"सर्जिकल स्ट्राईक'चा पुरावाही केजरीवाल यांनी मागितला होता. या पार्श्‍वभूमीवर, विश्‍वास यांनी व्यक्त केलेले मत अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.\nदिल्ली महानगरपालिकांमधील पराभवाचे खाप आपकडून \"ईव्हीएम' यंत्रांवरही फोडण्यात आले होते. मात्र पक्षामधील काही नेत्यांनी पराभवाचा दोष ईव्हीएमला देणे योग्य नसल्यचे मत व्यक्त केले आहे. या पार्श्‍वभूमीवर, या पराभवामुळे आपमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळून येण्याची दाट शक्‍यता आहे.\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\n'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'\nमडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\n'राफेल'प्रकरणात मोदी आणि अंबानीच : राहुल गांधी\nनवी दिल्ली : ''राफेल विमान खरेदी प्रकरणाची चौकशी केली गेल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी या दोघांचीच नावं समोर येतील'',...\nमहाजन आले...\"खूष' केले...अन्‌ जिंकून गेले\nधुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आणि मोठे महाभारत घडले. भाजपमध्ये बंडाळी झाली,...\nINDvsAUS : भारताचे 'भेदक' गोलंदाज निष्प्रभ; ऑस्ट्रेलिया सुस्थितीत\nपर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी थोडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=10&Itemid=143&limitstart=1", "date_download": "2018-12-14T19:20:37Z", "digest": "sha1:QILMKWXQ6ABZBG3W42XT5KTXYCCYG6IA", "length": 11522, "nlines": 46, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "जातक कथासंग्रह", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » जातक कथासंग्रह\nआचार्य धर्मानंदांनी बुद्धचरित्र व बौद्धधर्म यांचा वाङ्‌मयीन पाया घातला, त्या पायावर इमारत उभारायचे कार्य थोर दलित नेते डॉ. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. त्यांच्या कार्यास धर्मानंदांचा आधार मिळाला. धर्मानंदांनी लिहून प्रसिद्ध केलेले साहित्य हाच तो आधार होय. विचार हा संस्कृतीचा आधार असतो. धर्मानंदांच्या साहित्यातील विचारांचा गाभा त्रिकालाबाधित व अजरामरही आहे, असे म्हणता येते. परंतु ते काहीसे मागे पडले होते. आंबेडकर यांच्या नव्या आंदोलनाने त्या विचारांना चांगल�� उजाळा मिळेल. त्या वैचारिक साहित्याच्या पाठीमागे फार मोठा त्याग आहे. त्या त्यागातून त्या साहित्याचे भव्य यश प्रकट झाले आहे. ज्या उच्च विचारांच्या पाठीमागे महान त्याग असतो, ते विचार अधिक प्रभावीपणे दीर्घकालपर्यंत मोठी प्रेरणा देत राहतात. म्हणून असे म्हणता येते की, धर्मानंदांना फार मोठा भविष्यकाळ आहे.\nधर्मानंदांच्या अपरंपार त्यागाचे आणि भारतात त्यांच्या वेळी अलभ्य असलेल्या बौद्धधर्मविद्येच्या साधनेकरिता आवश्यक असलेल्या अदम्य उत्साहाचे परिणामकारी चित्र त्यांच्या ''निवेदन'' या आत्मचरित्रात पाहावयास मिळेल. देशी आणि परदेशी भाषांमध्ये आत्मचरित्र या वाङ्‌मयप्रकाराचे गेल्या दोनशे-अडीचशे वर्षांतील शेकडो नमुने पाहावयास मिळतात. परंतु आत्मचरित्र लेखकाचा आत्मा सर्वांगीणपणे ज्यात व्यक्त झालेला असतो. अशी आत्मचरित्रे हीच खरी आत्मचरित्रे ठरतात. अशा खर्‍याखुर्‍या आत्मचरित्रांमध्ये धर्मानंदांच्या 'निवेदना'ची गणना करता येते. काही आत्मचरित्रे अशी असतात, की त्यांत सबंध आत्मा दिसतच नसतो. याची कारणे दोन : एक तर, जीवनातील वास्तव घटना, अनुभव व प्रवृत्ती यांचे चित्रण करण्यास योग्य असे शब्दसामर्थ्य असते आणि दुसरे कारण असे की, तसे शब्दसामर्थ्य असले, तरी जीवनातील अनेक घटना, अनुभव व प्रवृत्त्ती मुद्दामहून वाचकाच्या दृष्टीआड करण्याचा प्रयत्‍न असतो. कारण व्यंगे, दोष, अपराध वा गुन्हे दाखविण्याची लाज वाटते. त्यामुळे अर्धसत्यच पुढे येते आणि त्याचमुळे ते आत्मचरित्र आत्म्यास गमावून बसते. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सर्व मानवांच्या जीवनात असतातच. त्यांच्यावर विजय मिळविण्यात कमीजास्त प्रमाणात अपयशही आलेले असते. जीवनातील यशांचीही ती एक अपरिहार्य अशी बाजू असते. सबंध जीवन म्हणजे आत्मा होय. सबंध आत्म्याचे दर्शन करून देणे, हे आत्मचरित्रलेखकाचे परमपवित्र कर्तव्य असते. कारण सत्यदर्शन ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. आत्म्याचे एकांगी दर्शन करवून देणारा आत्मचरित्रलेखक हा या परमकर्तव्यापासून च्युत झालेला असतो. अशा परमकर्तव्याला जागणारेही आत्मचरित्रलेखक साहित्याच्या इतिहासात सापडतात. उदा. प्रच्च राज्यव्रचंतीचा विचारप्रवर्तक रूसो याने स्वत:च्या चरित्रात स्वत:ची व्यंगे व अपराध खुल्लमखुल्ला सांगण्यास काही कमी केले नाही.\nवयाच्या २३-२४ व्या वर्षी धर्मनंदानी बुद्धच्या शोधाकरिता गृहत्याग केला. त्यावेळी त्यांचे शिक्षण फारसे झालेले नव्हते. मराठीशिवाय, संस्कृत, इंग्लिश किंवा इतर कोणत्याही भाषा येत नव्हत्या. एक छोटेखानी बुद्धचरित्र हाती पडले, ते वाचले आणि बुद्धदर्शनाचा वेध लागला. त्यामुळेच, बौद्ध धर्माच्या अध्ययनार्थ ते बाहेर पडले. गृहस्थिती साधारण गरिबीची होती. बाहेर पडले तेव्हा प्रवासाच्या खर्चाला कमरेला पैसा नव्हता. टक्केटोणपे खात गुरूच्या शोधात हजारो मैल सापडेल त्या वाहनाने वा पायी प्रवास केला. बहुतेक पायी प्रवास अनवाणीच केला. अनेक वेळा पाय रक्तबंबाळ झाले, उपास पडले, पुष्कळ वेळा चण्या-चुरमुर्‍यावरच भूक भागवावी लागली; वा उपाशीच राहावे लागले. गोव्याहून पुणे, मुंबई, ग्वालेर, काशी, कलकत्त्ता, नेपाळ, गया, मद्रास आणि अखेरीस लंका इत्यादी ठिकाणी बौद्ध धर्म विद्येचा गुरु शोधेत गेले. वाटेत पुणे आणि काशी येथे संस्कृत शिकले. अखेर श्रीलंकेतील बौद्ध मठात बौद्ध विद्येचे गुरु भेटले. भिक्षुदीक्षा घेतली. तेथे पाली भाषा शिकून बौद्ध धर्माच्या ग्रंथांचे सांगोपांग अध्ययन केले. बौद्ध योगाच्या अभ्यासाकरिता दोनदा ब्रह्मदेशात जाऊन आले. जिवावर अनेक आपत्ती आल्या, परंतु बौद्धधर्माच्या विद्येचा ध्यास वाढतच गेला. पाली भाषेत ज्याप्रमाणे बौद्धधर्माचे अफाट साहित्य आहे, तसेच संस्कृतमध्येही आहे. त्या दोन्ही भाषेतील साहित्यांमध्ये या सात वर्षांत धर्मयात्रेत पारंगतता मिळविली. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत चतुरस्त्र विद्वत्त्ता संपादन केली.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nजातक कथासंग्रह भाग १ ला\nजातक कथासंग्रह भाग २ रा\nजातक कथासंग्रह भाग ३ रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%87", "date_download": "2018-12-14T20:16:45Z", "digest": "sha1:2SNKAV34AKGZAVO7UVCEAIBTECUAVXM5", "length": 6660, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गे - विकिपीडिया", "raw_content": "\nसमलैंगिक पुरषांचे अनेक प्रकार आहे.\n1) गे जे समलैंगिक पुरुष स्वत:ला पुरुष समजतात, पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवतात, समाजात पुरुषी वर्तणूक करतात व स्वत:चा जिवनसाथी म्हणून पुरुष जोडीदार निवडतात त्यांना गे असे संबोधले जाते. गे हे मॅनली असतात. समाजात वावरताना त्यांस ओळखणे कठीण जाते. गे जिवनसाथी निवडताना त्याची निवड पती म्हणू�� करतात परंतू ते स्वत: पत्नी न समजता पतीच मानतात. गे नात्यात पत्‍नी हा प्रकार नसतो. दोघेही पतीचा रोल अदा करताता. दोघेही एकमेकांचे पती असतात. दोघेही जोडीदार मॅनली असतात.\n2) कोती जे पुरुष स्वत:ला पुरुषाच्या शरिरात बंदिस्त स्त्री समजतात, पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवतात, समाजात बायकी वर्तणून करता व स्वत:चा जिवनसाथी म्हणून पुरुष जोडीदार निवडतात त्यांस कोती असे संबोधले जाते. त्यांच्या बायकी स्वभावामुळे त्यांस समाजात ओळखणे सोपे जाते. त्यांच्या बायकी स्वभावामुळे समाजात त्यांना खुप त्रास, होटाळणी व टिका सहन करावी लागते. कोती व्यक्ती पुरुषी पेहराव करतात परंतू त्यांची वर्तणून बायकी असते.\n3) बाय सेक्शुअल्स पुरुष व स्त्री या दोघांशी शारिरीक व मानसिक नाते (जोडीदाराचे) ठेवणाऱ्या व्यक्तींना बाय सेक्शुअल्स संबोधले जाते.\n4) बिहेवियरल बाय सेक्शुअल्स\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१७ रोजी १४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=10&Itemid=143&limitstart=2", "date_download": "2018-12-14T19:20:58Z", "digest": "sha1:TZBZMYMJ5JEMVRFBVKCL3PFAWNMJCJ5V", "length": 5538, "nlines": 52, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "जातक कथासंग्रह", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » जातक कथासंग्रह\nधर्मानंद कोसंबी यांनी बहुतेक सर्वच लेखन मोकळ्या सरळ अस्सल मराठीत केले आहे. परंतु या संदर्भात असे सांगावेसे वाटते की, अलिकडे गेल्या २०-२५ वर्षांत मराठी शैलीतील साधी अर्थवाहकता कमी होत चालली आहे. विशेषत: ललित, साहित्यातील शैली नटवी, पसरट व गुंतागुंतीची बनत चालली आहे. कवितांमध्ये याचा प्रत्यय अधिक येतो. ॠजुता, प्रसन्नता, अर्थवाहकता हा दोष ठरेल की काय अशी भीती वाटत आहे. अर्थ गूढ वा अव्यक्त असलेली शैली साहित्य पदवीला भूषवू लागली आहे. याचे एक कारण असे की, विचार आणि प्रत्ययशीलता ही अर्थाला सरळ पोचेनाशी झाली आहेत. धर्मानंदांची लेखनशैली या अवनतीपासून वाचवील, अशी आशा वाटते.\nम.रा.सा.सं. मंडळाने प्राचीन ग्रंथमालेत आजवर भरतमुनीचे ''भरतनाट्यशास्त्र'' (अध्याय ६ व ७ आणि अध्याय १८ व १९), विशाखादत्त्ताचे ''मुद्राराक्षसम्'', कात्यायनाचे ''कात्यायन शुल्बसूत्रे'', पाली भाषेतील ''धम्मपदम्'', शाड्र्गदेवाचे ''संगीत रत्‍नाकर'' भाग १, इत्यादी संस्कृत ग्रंथांची भाषांतरे प्रकाशित केली आहेत. तसेच ''भरत नाट्यशास्त्र'' अध्याय २८, ''चार शूल्बसूत्रे'' या संस्कृत ग्रंथांची भाषांतरे तसेच कवी हाललिखित ''गाथा सप्‍तशती'', कवी बिहारी लिखित ''सतसई'' व जयदेवकवी विरचित ''गीतगोविंदम्'' या भाषांतरित ग्रंथांचे मुद्रण चालू आहे.\nबौद्ध धर्म विषयक ग्रंथांचे ज्ञान सामान्य मराठी वाचकांना व्हावे म्हणून कै. धर्मानंद कोसंबी यांच्या मौलिक व दुर्मिळ साहित्याचे पुनर्मुद्रण करण्याचे मंडळाने ठरविले आहे. जातककथा भाग १, २ व ३ चे मंडळाच्या प्राचीन ग्रंथमालेत प्रकाशित करण्यास मंडळास आनंद होत आहे.\nमाघ ३० शके १९००\nसोमवार दि. १९ फेब्रुवारी १९७९\nमहाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nजातक कथासंग्रह भाग १ ला\nजातक कथासंग्रह भाग २ रा\nजातक कथासंग्रह भाग ३ रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/types-of-love-118060700022_1.html", "date_download": "2018-12-14T19:03:53Z", "digest": "sha1:XCIUHYNCAZ2XANAN5FI6X2OQHWLKHPYI", "length": 14534, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आपण कोणत्या प्रकाराच्या लव्ह मध्ये आहात? प्लेफुल, लस्ट, इश्क की.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआपण कोणत्या प्रकाराच्या लव्ह मध्ये आहात प्लेफुल, लस्ट, इश्क की....\nप्रेम म्हटलं की अनेक भावना बाहेर पडू लागतात. प्रेमाचे अनेक रूप असतात. यातून आपल्याही जीवनात कोणत्या न कोणत्या रूपात प्रेम जाणवलं असेल. अनेक लोकं असेही असतात ज्यांना जीवनाच्या वेगवेगळ्या पायरीवर वेगवेगळ्या प्रकाराचं प्रेम होत असतं. तर जाणून घ्या आपणही ज्या प्रेमात पडला ते कोणत्या प्रकाराचं प्रेम आहे..\nया प्रकाराचं प्रेम सेक्सुअलिटी आणि इच्छांनी भरलेलं असतं. भावुकतेने भरलेल्या या प्रेमात आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होतात तेव्हा हे अनुभवतं. हे प्रेम दोन्ही लोकांच्या इच्छेमुळे उत्पन्न होतं. यासाठी रोमँटिक रिलेशनची गरज नाही. हा लस्टचा एक प्रकार आहे असे म्हणायला हरकत नाही.\nप्रेमाच्या या प्रकारात अचानक एखाद्या अनओळखी व्यक्ती प्रती आकर्षण वाढतं कारण ती व्यक्ती कठिण परिस्थितीत असते. हा मानवी व्यवहार आहे आणि हे प्रेम सहानुभूतीसारखे आहे. इतर लोकांची काळजी वाटणे साहजिक आहे म्हणून याला युनिव्हर्सल लव्ह म्हणतात.\nयुनिव्हर्सल लव्हचे दुसरे पाऊल आहे. असे प्रेम ज्यात आपण समोरच्याकडून कुठलीही अपेक्षा करत नाही. हे एकाप्रकाराचे आध्यात्मिक प्रेम असावे कारण याचा मॅजिक काही औरच आहे.\nया प्रेमात सुरुवातीला दोघेही हलक्या मूडमध्ये असतात आणि एकमेका प्रती आकर्षण देखील असते. यांना एकमेकाची कंपनी खूप आवडते. दोघेही प्रेमाची ही वेळ खूप मजे घालवतात. हे प्रेम दोघांमध्ये चांगल्या मैत्रीचा फील देते.\nयात केवळ शरीराची भूक असते. आपल्या मनात नेहमी पार्टनरसोबत शारीरिक संबंध स्थापित करण्याचा विचार असतो. या प्रकाराच्या प्रेमात काळांतर दुरावा निर्माण होतो.\nसर्वात धोकादायक आणि आव्हानाने भरपूर असतं हे प्रेम. आपण एखाद्यावर खूप प्रेम करत असला तरी समोरच्या त्याची काही किंमत नसते. आपलं प्रेम जुनूनी होऊन बसतं की समोरचा त्याला गांर्भीयाने घेत नाही. या प्रकाराच्या प्रेमात पडणे धोकादायक ठरू शकतं.\nया प्रकाराच्या प्रेमात सेक्स किंवा रोमँटिक फिलिंग नसते आणि समोरच्याकडून कुठली अपेक्षादेखील नसते. हे प्रेम दोन जीवलग मित्रांमध्ये बघायला मिळतं. यात नेहमी समोरच्याची साथ द्यायचा हाच एक उद्देश्य असतो.\nखरं लव्ह कालांतर नंतरही फिकट पडत नाही. ती ओढ, काळजी, सोबत राहण्याची इच्छा, आणि कुठल्याही अपेक्षा नाही, हे खरं प्रेम असतं. जीवनात खरं प्रेम एकदाच होतं असे म्हणतात.\nलहान वयात किंवा कोणाला पहिल्यांदा बघून मनात येत असलेल्या भावना, त्याला क्रश म्हणतात. मग ते कुणाशीही असू शकतं, एखाद्या सिनेमातील स्टारशी, टिचरशी किंवा शेजारी राहणार्‍या आपल्याहून वयाने कितीतरी मोठ्या व्यक्तीशी.\nएन्जॉय करा ब्लाइंड डेट\nचीनच्या शाळेत शिकवली जाते डेटिंग\nरोमँटिक असतात अशा नाकाच्या स्त्रिया\nलव मेकिंगचे असले फायदे, माहीत आहे का\nप्रेमात पडून लठ्ठ व्हाल\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आह���. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nझोपेच्या गोळ्या घेण्याचे Side Effects,माहीत पडल्यावर उडेल ...\nजर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल आणि स्लीपिंग पिल्स घेतल्यावर तुम्हाला लगेचच झोप ...\nकुकिंग टिप्स : घरच्या भाजीला स्वादिष्ट चव देण्यासाठी काही ...\n* तूर डाळ, चणा डाळ, मूग मोगर जरा-जरा प्रमाणात घ्यावी. धणे, जिरा, हिंग, मेथीदाणा, ...\nदुधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे\nगूळ, चवीसह आरोग्यासाठी देखील खजिना आहे. हे खाण्याने केवळ तोंडाचा स्वादच बदलत नाही तर ...\nपुरुषांपेक्षा स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त होतो, याचे ...\nपुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त असतो. याचे कारण त्यांचे दुहेरी जीवन ...\nमधुमेह आणि लठ्ठपणा दूर करेल आंब्याच्या पानांचा चहा\nएक संशोधनाप्रमाणे आंब्याच्या पानांमधून काढलेल्या अर्कने मधुमेहाचा नैसर्गिक उपचार संभव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/wonders/bamanghal/", "date_download": "2018-12-14T20:10:18Z", "digest": "sha1:NDZSWCOGWFP76AYWQPTWHGQ5DCLNWFE4", "length": 9888, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "बामणघळ, हेदवी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nहेदवीला जाऊन तिथला जलस्तंभ न पाहाता परत येणे म्हणजे एका निसर्गनिर्मित चमत्काराला मुकणे होय हेदवीची बामणघळ हा निसर्गाचा एक रौद्र आविष्कार आहे. हेदवीच्या गणेश मंदिराजवळ तीन किलोमीटर अलीकडे समुद्रकिनार्‍याच्या काळ्या कातळातील भेगेमधून चाललेला समुद्राच्या लाटांचा हा खेळ बघण्यासारखा असतो. ऐन भरतीचा वेळी गेल्यास उंच तुषार उडवत उसळणारा जलस्तंभ आपलं लक्ष वेधून घेतो.\nबस स्थानक - गुहागर\nरेल्वे स्थानक - चिपळूण\nयोग्य काळ - वर्षभर\nशतकानुशतके इथे समुद्राच्या लाटांच्या आघाताने खडकामधे एक मीटरभर रुंद आणि १० मीटर लांबी��ी एक घळ किंवा भेग निर्माण झाली आहे. ३ ते ५ मीटर खोलीच्या या घळीतून भरतीच्या लाटांचे पाणी खूप जोरात आत घुसुन तेथील खडकांवर आपटते आणि यातून निर्माण होतो १० ते १५ मीटर उंचीचा अवर्णनीय जलस्तंभ\nत्यावेळी कपारीत होणारी पाण्याची प्रचंड खळबळ, रोरावात घुसणाऱ्या लाटांचा प्रचंड आवाज असा थरार अनुभवताना अंगावर रोमांच उभे राहतात. मात्र इथे येताना भरतीची वेळ गाठून येणं चांगलं कारण त्या वेळेस इथे उसळलेल्या जलस्तंभाचा अवर्णनिय नजारा दिसतो. या कपारीत समुद्राचे पाणी घुसून जेव्हा वर उसळते तेव्हा येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे निसर्गाच्या या रौद्र रूपाचे दर्शन घेताना काळजी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Monte_Carlo_Formula_1_track_map.svg", "date_download": "2018-12-14T20:07:30Z", "digest": "sha1:5TGIELCHGLQQB2VQ4XK6R5YDGMWCI2KL", "length": 10172, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Monte Carlo Formula 1 track map.svg - विकिपीडिया", "raw_content": "\nSize of this PNG preview of this SVG file: ८०० × ५४४ पिक्सेल. इतर resolutions: ३२० × २१८ पिक्सेल | ६४० × ४३६ पिक्सेल | १,०२४ × ६९७ पिक्सेल | १,२८० × ८७१ पिक्सेल | १,४६५ × ९९७ पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(SVG संचिका, साधारणपणे १,४६५ × ९९७ pixels, संचिकेचा आकार: १५६ कि.बा.)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nदिनांक सप्टेंबर २४, इ.स. २००९\nही संचिका खालील परवान्याअंतर्गत आहे - क्रीएटिव्ह कॉमन्स Attribution-Share Alike 3.0 Unported.\nसामायिक करा – नक्कल, वितरण आणि पारेषित करण्यास\nपुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास\nखालील अटींच्या अधिन राहून:\nरोपण – आपण लेखकाने किंवा परवानाधारकाने दिलेल्या पद्धतीनुसारच त्याच्या कामाचे श्रेय द्यावे (परंतु, अशा स्वरुपात की, त्या कामाशी तुमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही).\nजसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित करू शकतात.\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nसद्य २२:३४, २१ मे २०१२ १,४६५ × ९९७ (१५६ कि.बा.) Sentoan improving it\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील ���ापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61461", "date_download": "2018-12-14T19:55:49Z", "digest": "sha1:XF6CZSWUTQR47HAC3RZ7OTN3EQ27HT47", "length": 24911, "nlines": 170, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'लॉस्ट ईन म्यूनिख' आणि 'लेथ जोशी' पंधराव्या 'पिफ'मध्ये सर्वोत्कृष्ट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /'लॉस्ट ईन म्यूनिख' आणि 'लेथ जोशी' पंधराव्या 'पिफ'मध्ये सर्वोत्कृष्ट\n'लॉस्ट ईन म्यूनिख' आणि 'लेथ जोशी' पंधराव्या 'पिफ'मध्ये सर्वोत्कृष्ट\nगेला आठवडाभर तमाम चित्रपटप्रेमींच्या गर्दीत सुरू असलेला जगभरातल्या उत्तमोत्तम चित्रपटांचा महोत्सव आज संपला.\nकोथरुडातल्या सिटिप्राईड चित्रपटगृहात आज समारोप व बक्षीससमारंभ रंगला. समारोप समारंभाचं मुख्य आकर्षण होतं महोत्सवाच्या स्पर्धाविभागाचा निकाल.\nमराठी स्पर्धाविभागाचे परीक्षक होते श्री. गोरान पास्कलयेव्हिक, श्रीमती नर्गेस अब्यार आणि श्री. बेनेट रत्नायके.\nसर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'संत तुकाराम' पुरस्कार यावर्षी 'लेथ जोशी' या चित्रपटाला देण्यात आला. सन्मानचिन्ह आणि रु. पाच लाख असं या बक्षिसाचं स्वरूप आहे. दिग्दर्शक श्री. मंगेश जोशी आणि निर्माते सोनल जोशी - मंगेश जोशी यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला.\nअ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट दिग्दर्शकासाठीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'दशक्रिया' चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांना मिळाला.\nअ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'दशक्रिया' या चित्रपटातील भूमिकेबद्दल आर्य आढाव यांना जाहीर करण्यात आला. 'पिफ'मध्ये हा पुरस्कार मिळवणारे ते वयानं सर्वांत लहान अभिनेते आहेत. आर्य आढाव यांचं वय आठ वर्षं आहे.\nअ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा र��ख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'डॉक्टर रखमाबाई' या चित्रपटातील भूमिकेबद्दल तनिष्ठा चटर्जी यांना जाहीर करण्यात आला.\nअ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'व्हेंटिलेटर' या चित्रपटासाठी राजेश मापुसकर यांना देण्यात आला.\nअ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट छायालेखनासाठीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'लेथ जोशी' या चित्रपटासाठी सत्यजीत शोभा श्रीराम यांना जाहीर झाला.\n'नदी वाहते' या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांना दिग्दर्शनासाठी परीक्षकांचा विशेष पुरस्कार देण्यात आला.\n'लेथ जोशी' या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सेवा चौहान आणि 'एक ते चार बंद' या चित्रपटातल्या अभिनयासाठी पद्मनाभ भिंड यांना परीक्षकांचे विशेष पुरस्कार जाहीर झाले.\nआंतरराष्ट्रीय स्पर्धाविभागाचे निकाल पुढीलप्रमाणे (कंसात परीक्षकांचं मत नोंदवलं आहे) -\n१. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'प्रभात' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - 'लॉस्ट ईन म्यूनिख'\n२. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'प्रभात' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - किरील सेरेब्रेनिकोव्ह (द स्टुडन्ट)\n३. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'लेडी ऑफ द लेक' (भारत)\n४. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'झूलॉजी' (रशिया)\n५. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'लेझ'इनाँसाँ' या फ्रेंच / पोलिश चित्रपटातील भूमिकेसाठी अ‍ॅगता ब्यूझेक\n६. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'लॅण्ड ऑफ द एनलायटण्ड' या चित्रपटातल्या छायालेखनासाठी पीटर-जां द प्यू\nयंदा दरवर्षीपेक्षा प्रेक्षकांची नोंदणी कमी झाली. इफ्फी, केरळ महोत्सव, कोलकाता महोत्सव यांनाही या वर्षी असा अनुभव आल्यानं पुढच्या वर्षी प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा करूया.\nयंदा उद्घाटनाचा सोहळा फारसा रंगतदार झाला नव्हता. अपर्णा सेन, सीमा देव, उ. झाकीर हुसेन असे दिग्गज मंचावर असूनही टाळ्यांचा कडकडाट झाला नाही. समारोपाचा समारंभ मात्र तरुण प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे कमालीचा बहारदार झाला. प्रत्येक निकाल जाहीर झाल्यावर प्रेक्षकांनी अत्यंत उत्साहात विजेत्यांचं कौतुक केलं. अर्थात सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्वाधिक टाळ्या, शिट्ट्या यांचा गजर समर नखाते मंचावर सत्��ार स्वीकारायला गेले, तेव्हा झाला. महोत्सवातले सातही दिवस नखातेसर प्रेक्षकांच्या गराड्यात असतात. सतत तरुण प्रेक्षकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. संपूर्ण भारतभर त्यांचे विद्यार्थी आहेत. आज त्यांचं नाव पुकारल्याक्षणी सार्‍या प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे उभं राहून त्यांना मानवंदना दिली, ही त्यांच्या फार मोठ्या कामाची पावती आहे. नखातेसर केवळ महोत्सवातल्या चित्रपटांची निवडच करत नाहीत, तर संपूर्ण चित्रपटभर ते अनेकांशी चित्रपटांबद्दल सतत संवाद साधत असतात. आज नखातेसरांमुळे चित्रपटांकडे डोळसपणे बघणारे देशभर अनेक आहेत.\nचित्रपट-साक्षरता वाढीस लागावी यासाठी नखातेसर आणि 'पिफ'चे आयोजक धडपडत असतात. कमालीची आर्थिक चणचण असूनही महोत्सव दणक्यात साजरा होतो. प्रत्येक महोत्सवात काही अडथळे येतातच. यंदा सिटिप्राईड (सातारा रस्ता) इथे एक खेळ रद्द झाला. चित्रपटाचे वेगवेगळे, नवनवे फॉर्मॅट महोत्सवाच्या आयोजकांकडे येत असल्यानं ऐनवेळी अडचणी येणं साहजिक आहे. बहुसंख्य महोत्सवांमध्ये हे घडतं. वर्तमानपत्रांत या अडचणींची बातमी आल्यावर समाजमाध्यमांतून कुत्सित शेरेबाजी होणं, हे म्हणूनच क्लेशकारक आहे. 'पिफ'च्या वातावरणाचा अजिबात अनुभव न घेता, आयोजकांच्या अडचणी (आर्थिक व इतर) लक्षात न घेता (न घडलेल्या घटनांवर) टीका होणं योग्य नाही.\n'पिफ'च्या एकंदर व्यवस्थापनात काही सुधारणा मात्र जरूर व्हायला हव्यात.\nउद्घाटन आणि समारोप यांचे सोहळे अधिक नेटके असावेत. मंचावर डॉ. जब्बार पटेलांनी निवेदकांना सूचना देणं, निवेदकानं मान्यवरांची नावं चुकवणं, सत्कारमूर्ती मंचावर आले तरी त्यांचं बक्षीस अजून विंगेतच असणं हे प्रकार दरवर्षी न चुकता घडत असतात. ते यापुढे कमी होतील, अशी अपेक्षा आहे.\nहे सोहळे वेळेवर सुरू व्हावेत. यंदा उद्घाटनाचा चित्रपट वेळेआधी सुरू करण्यात आला. असं यापुढे होऊ नये.\nकार्यक्रम मोकळाढाकळा असला तरी तो शिस्तबद्ध असावा. जगभरातून येणार्‍या पाहुण्यांसमोर ढिसाळ वर्तणूक शोभत नाही.\nयंदा चित्रपटांच्या खेळांची संख्या कमी करण्यात आली. ती पुढच्या वर्षी वाढेल, अशी अपेक्षा करूया.\nसर्वांत महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनानं आणि पुणे महानगरपालिकेनं महोत्सवासाठीचा निधी वाढवायला हवा. इफ्फी, मामि, केरळ, चेन्नई, कोलकाता इथल्या महोत्सवांचं बजेट 'पिफ'च्या बजेटापेक्षा कितीतरी जास्त असतं. 'पिफ' हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपटमहोत्सव आहे. त्याला शासनानं उचित महत्त्व द्यायला हवं.\nपुढचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' ११ ते १८ जानेवारी, २०१८ या काळात आयोजित होणार आहे.\nमहोत्सवातले पुरस्कारप्राप्त आणि इतर अनेक दर्जेदार चित्रपट मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि सोलापूर या शहरांमधल्या 'पिफ'च्या सॅटेलाईट महोत्सवांमध्ये पाहायला मिळतील. या शहरांमधल्या प्रेक्षकांनी आवर्जून या महोत्सवांना हजेरी लावावी.\nवर्षभर या महोत्सवाची वाट पाहणारे अनेक आहेत. केवळ महोत्सवादरम्यान भेटून वर्षभर न भेटणारे असंख्य प्रेक्षक दरवर्षी ओळखी जपतात, रोज चार-पाच चित्रपट बघून ताजेतवाने होतात.\nथेटरातला अंधार, पडद्यावरची हलती चित्रं आणि आवाज कितीजणांना ऊर्जा देतात, कोणास ठाऊक म्हणून 'पिफ'सारखे महोत्सव कायम नांदते राहणं अत्यावश्यक आहे.\nपुढची भेट ११ जानेवारी, २०१८ रोजी. कोथरुडातल्या सिटिप्राइडात.\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nमाहीतीसाठी धन्यवाद चिनुक्स .\nमाहीतीसाठी धन्यवाद चिनुक्स .\nनी परत एकदा अभिनंदन पुरस्कारासाठी\n<< महोत्सवातले पुरस्कारप्राप्त आणि इतर अनेक दर्जेदार चित्रपट मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि सोलापूर या शहरांमधल्या 'पिफ'च्या सॅटेलाईट महोत्सवांमध्ये पाहायला मिळतील. >>> हे कधी आणि कुठे पाहायला मिळेल \nपुण्याबाहेरच्या महोत्सवाच्या तारखा पुढीलप्रमाणे -\n१. मुंबई - यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २० जानेवारी ते २६ जानेवारी, २०१७\n२. नागपूर - ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २७ जानेवारी ते २९ जानेवारी, २०१७\n३. औरंगाबाद - ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी, २०१७\n४. सोलापूर - १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी, २०१७\n'नदी वाहते' या चित्रपटाचे\n'नदी वाहते' या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांना दिग्दर्शनासाठी परीक्षकांचा विशेष पुरस्कार देण्यात आला. >> म्हणजे श्रीयुत नीधप ना \nनीधप व संदीप सावंत यांचे\nनीधप व संदीप सावंत यांचे अभिनंदन. हा चित्रपट जनतेसाठी केव्हा रिलिज होणार आहे. हिंदी मधे पण आहे का\nलेथ जोशी बघणार. सर्वांचे\nलेथ जोशी बघणार. सर्वांचे हार्दिक अभिनंदन.\nआज बघितला हा बाफ. धन्यवाद\nआज बघितला हा बाफ. धन्यवाद सर्वांचे.\nमंदार, रिलीजची तारीख ठरली की अनाऊन्स करेनच येथे. आणि हिंदी��धे नाहीये हा चित्रपट. इंग्रजी सबटायटल्स आहेत.\n'नदी वाहते' २२ सप्टेंबरला\n'नदी वाहते' २२ सप्टेंबरला रिलीज होतो आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65025", "date_download": "2018-12-14T19:32:16Z", "digest": "sha1:ES7WHNSZMBR7WHJDC6RCJYPQW2BSQZHB", "length": 33091, "nlines": 273, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’ वर शिक्कामोर्तब | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’ वर शिक्कामोर्तब\nट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’ वर शिक्कामोर्तब\nआपणा सर्वांना शब्दरुपी तिळगूळ देउन सादर करीत आहे या लेखमालेतील ८वा लेख...\nपहाटेचे पाच वाजलेत. तुम्ही मस्तपैकी साखरझोपेत आहात. नित्यनेमाने तुमच्या मोबाईलमधील गजर सकाळी साडेसहाला वाजणार आहे. पण आज अचानक फोनच्या रिंगने तुम्ही दचकून जागे होता. गजर झालाय की फोन वाजलाय या संभ्रमात तुम्ही फोन उचलता. पलिकडून एकजण घाईघाईत उत्तेजित स्वरात तुम्हाला सांगतो, “अरे, काकांना आत्ताच अ‍ॅडमिट केलंय, आयसीयूत ठेवलंय, तू लगेच निघ”. तुम्हाला त्याच्या परिस्थितीची जाणीव होते आणि तुम्ही तडक तिथे जायला निघता.\nमग त्या हॉस्पिटलात घाईत शिरून आयसीयूच्या बाहेरच्या खोलीत पोचता. तिथे ‘काकां’चे काही आप्तेष्ट आधीच पोचलेत. त्यातला एकजण तुम्हाला त्याने आताच खालच्या फार्मसीतून ‘ते’ पाच अंकी रुपयेवाले भारी इंजेक्शन आणून नर्सला दिल्याचे कौतुकाने सांगतो. बाकी एक-दोघे मोबाईलवरून नातेवाइकांना खबर देत आहेत. दरम्यान काकांच्या मुलाने ‘भारत विमा कं’ च्या एजंटला फोन लावलाय आणि तो त्याला “काय ते तुमचे बघा, सर्व काही कॅशलेस व्हायला पाहिजे”, असे खडसावून सांगतोय.\nतिकडे आयसीयूच्या आत ते काका बेडवर पहुडले आहेत. त्यांच्या हातात सलाईनच्या नळ्या आणि छातीवर जेलीचा ओलावा या अवस्थेत अनेक वायरींच्या जंजाळात आणि मॉनिटर्सच्या गराड्यात ते झोपलेले दिसताहेत. हॉस्पिटल स्टाफची आत-बाहेर धावपळ चालू आहे.........\nमित्रहो, हा वरचा प्रसंग काय तुम्हाला चित्रपटातला वाटतोय का अंहं हा तर तुमच्या-माझ्या घरीदारी, शेजारीपाजारी कधीना कधी हमखास घडणारा प्रसंग आहे. कदाचित आपल्यातील कुणाच्या वाट्याला त्यातल्या रुग्णाची भूमिकासुद्धा वाट्याला आली असू शकेल. या प्रसंगातल्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आलेला आहे. या आजाराचे शास्त्रीय नाव आहे Myocardial Infarction (MI). Myocardium = हृदयाचे स्नायू आणि Infarct = मृत पेशींचा समूह. एखाद्या करोनरी रक्तवाहिनीत झालेल्या गुठळीने होणारा हा आजार.\nMI चे निदान डॉक्टरला अत्यंत जबाबदारीने करावे लागते. रुग्णाच्या बाजूने त्याला भावनिक आणि आर्थिक पैलू असतात. या घटनेपूर्वीचा आणि नंतरचा ‘तो’ यात बऱ्यापैकी गुणात्मक फरक पडणार असतो. एकूणच त्याच्या कुटुंबातली ही मोठी घडामोड असते. तर एखाद्याच्या बाबतीत अशा पहिल्याच तीव्र झटक्यात त्याचे आयुष्यही संपू शकते.\nतर हे महत्वाचे निदान करताना रुग्णतपासणी बरोबर रक्तचाचण्या, इसीजी आणि इतर काही चाचण्या तातडीने केल्या जातात. त्यापैकी ‘ट्रोपोनिन’ या प्रथिनाची रक्तपातळी मोजणे ही अत्यंत महत्त्वाची चाचणी होय. तिच्या रिपोर्टवर तुम्ही रुग्णावर MI चे शिक्कामोर्तब करणे हे बरेचसे अवलंबून असते.\nमग काय आहे हे ‘ट्रोपोनिन’ प्रकरण नादमधुर नाव असलेले हे प्रथिन नक्की कुठे असते व काय करते नादमधुर नाव असलेले हे प्रथिन नक्की कुठे असते व काय करते पुढचा सर्व लेख त्यासाठीच समर्पित आहे.\nया विषयाचे चार भागात विभाजन करतो:\n१.\tट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन\n२.\tट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान\n३.\tट्रोपोनिनच्या मर्यादा आणि\n४.\tMI च्या रक्तचाचण्या : आढावा\nट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन\nआपल्या शरीरात तीन प्रकारचे स्नायू असतात. त्यांच्या अधिकृत नावांना आपण थोडी लाडिक मराठी नावे देऊ:\n•\tsmooth muscle = मऊस्नायू ( म्हणजे ‘आतड्याचे’ वगैरे)\nयापैकी हाड- व हृदयस्नायूंमध्ये ट्रोपोनिन हे प्रथिन असते आणि ते त्यांच्या आकुंचनात मदत करते. त्या दोन्ही ठिकाणच्या ट्रोपोनिनमध्ये थोडाफार फरक असतो. इथे आपण फक्त हृदयस्नायूंमधील ट्रोपोनिनचाच (cardiac Tn) विचार करणार आहोत.\nया ट्रोपोनिनचे तीन प्रकार असतात: T, I व C. त्यापैकी T व I हेच फक्त MI च्या निदानामध्ये उपयुक्त असतात. निरोगी अवस्थेत ट्रोपोनिन हे स्नायूंच्या पेशींमध्ये भरपूर असते तर रक्तात अत्यल्प प्रमाणात. जेव्हा रुग्णास MI होतो तेव्हा ठराविक हृदयपेशी मरतात आणि त्यांच्यातले ट्रोपोनिन रक्तात सोडले जाते. म्हणून अशा वेळी आपल्याला त्याची रक्तपातळी वाढलेली दिसते. ही वाढीव पातळी ठराविक दिवस टिकून मग कमी होत जाते.\nट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान\nकरोनरी हृदयविकाराची लक्षणे असणारा रुग्ण जेव्हा दाखल होतो तेव्हा तातडीने त्याचे रक्त घेतले जाते आणि त्यातील हृदय-ट्रोपोनिनची पातळी मोजली जाते. त्यासाठी ट्रोपोनिनच्या T किंवा I या दोन प्रकारांपैकी कुठलेही एक निवडता येते. संबंधित प्रयोगशाळेचा तो निर्णय असतो. याच्या जोडीला रुग्णाचा इसीजी पण काढला जातो. या दोन्ही तपासण्या महत्वाच्या आहेत. तरीही ट्रोपोनिनची चाचणी ही इसीजीला काहीशी वरचढ मानली जाते. किंबहुना एवढे महत्वाचे निदान हे एकाच चाचणीवर करायचे नाही असा दंडक आहे.\nMI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे ती अशी:\nMI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:\n१.\tरक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन\n२.\tखालीलपैकी किमान एक घटना :\nअ)\tकरोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे\nआ)\tइसीजीतील विशिष्ट बदल किंवा\nइ)\tहृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा\nवरील व्याख्येतून ट्रोपोनिनच्या चाचणीला सर्वोच्च महत्व दिले आहे हे लक्षात येते. या लेखाची व्याप्ती ट्रोपोनिनपुरती मर्यादित आहे.\nसध्या प्रयोगशाळेत हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णास त्रास झाल्यापासून तीन तासांच्या आतच ट्रोपोनिनचे वाढलेले प्रमाण दिसून येते. या अद्ययावत तंत्राने MI चे निदान लवकर करणे शक्य झाले आहे.\nट्रोपोनिनची रक्तचाचणी दोन प्रकारे करता येते:\n१.\tरुग्णाचे रक्त काढून ते प्रयोगशाळेत पाठवणे. तिथे रीतसर ट्रोपोनिनचे प्रत्यक्ष प्रमाण मोजले जाते. ते विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर असले की मग MI चे निदान पक्के होते.\n२.\tथोड्याशा रक्तावर रुग्णाच्या वार्डातच छोट्या स्ट्रिपवर झटपट चाचणी करणे. यात ते वाढलेले आहे किंवा नाही आणि असल्यास त्याच्या प्रमाणाची अंदाजे माहिती मिळते.\nवरील दोन्हींमध्ये अर्थातच पहिला प्रकार श्रेष्ठ आहे.\nएखाद्या रोगनिदानाची निर्णायक चाचणी कोणती असते तर अशा रक्तघटकाची चाचणी की जो फक्त एकाच रोगात वाढतो आणि अन्य कुठल्याही रोगात नाही. पण बऱ्याच चाचण्या या निकषाला १००% उतरत नाहीत. ट्रोपोनिनही त्याला अपवाद नाही. MI व्यतिरिक्त हृदयस्नायूला अन्य मार्गाने इजा झाल्यासही ते वाढते.\nतसेच पूर्णपणे वेगळ्या रोगांतही ते वाढते, उदा.: फुफ्फुस-रक्तप्रवाहाचा आजार, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, काही केमोथेरपीचे दुष्परिणाम, इ. म्हणूनच MIचे निदान करताना नुसते ‘वाढलेले ट्रोपोनिन’ एवढा निकष पुरेसा नसतो तर, विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर ते वाढलेले लागते.\nMI च्या रक्तचाचण्या : आढावा\n१९६०पासून MIच्या निदानासाठी विविध रक्तचाचण्या प्रचलित आहेत. सुरवातीस रक्तातील काही एन्झाईम्स मोजली जात. प्रथम खूप उपयुक्त वाटलेल्या एखाद्या एन्झाइमच्या मर्यादा नंतर स्पष्ट होत. मग एकेक एन्झाइम मागे पडे व नवे त्याची जागा घेई. आता ती जागा ट्रोपोनिनने पटकावली आहे. गेली सुमारे २५ वर्षे ही चाचणी वापरात आहे. त्यात अनेक सुधारणा होत आज हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. आजच्या घडीला तरी ही सुयोग्य चाचणी आहे. अर्थात विज्ञानात ‘अंतिम’ असे काहीच नसते. त्यामुळे १००% ‘स्पेसिफिक’ चाचणीचा शोध अजूनही चालू आहे. त्यासाठी काही नव्या रक्तघटकांवर संशोधन चालू आहे. भविष्यात त्यातून काही निष्पन्न होईल अशी आशा आहे.\nनेहेमीप्रमाणे छान लेख. धन्यवाद.\nहे कदाचित थोडे अवांतर वाटेल पण डायबेटीक पेशंटची रक्तातील साखरेची पातळी खूप वाढलेली असल्यास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सुद्धा कळत नाही असे होऊ शकते (जवळच्या नात्यात झाले आहे). तर यांचा एकमेकांशी काय संबंध आहे\nछान लेख. एक अभिनेत्री काल\nछान लेख. एक अभिनेत्री काल परवात हार्ट अ‍ॅटेक ने वारल्या. त्या आधी त्या रात्री तीन परेन्त शूटिन्ग मध्ये बिझी होत्या. अति कामाने अ‍ॅटॅक आला. बायकांमध्ये ट्रोपोनीन किती वाढते\nडायबेटीक पेशंटची रक्तातील साखरेची पातळी खूप वाढलेली असल्यास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सुद्धा कळत नाही >>>\nबरोबर आहे. त्याला silent MI म्हणतात. या रुग्णांच्या nerves वर परिणाम झालेला असतो (neuropathy). म्हणून त्यांना ते कळत नाही\nअमा, ट्रोपोनिन किती वाढणार ते\nअमा, ट्रोपोनिन किती वाढणार ते मृत पेशींच्या आकारावर अवलंबून असते.\nछान माहिती दिलीय. लेख आवडला.\nछान माहिती दिलीय. लेख आवडला.\nसचिन व मी आर्या,\nसचिन व मी आर्या, नेहमीप्रमाणेच उत्साहवर्धनाबद्दल आभार \nमाबोवर डॉ सुरेश शिन्दे हे\nमाबोवर ड��� सुरेश शिन्दे हे उत्तम मराठीत वैद्यकीय बाबी समजावून देत. आताशा ते लिहीत नाहीत. पण त्याच दर्जाचे लेखन . अत्युत्तम.\nबाबा कामदेव, आभारी आहे.\nबाबा कामदेव, आभारी आहे.\nडॉ शिंदे हे मला गुरुस्थानी आहेत.\nवाचकांना लेखन आवडल्याचे समाधान आहे\nडॉक, नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट लेख. MI मुळे माझ्या घरातील दोघांचा मृत्यू झाला असल्याने मला तुमचा लेख फार फील झाला. तुम्ही वर्णन केलेला सुरवातीचा प्रसंग मी शब्दशः अनुभवला आहे. किंबहुना त्या सगळ्या चरकातून मी पिळून निघालेलो आहे.\nअसो. लेखातून चांगली माहिती मिळाली. धन्यवाद\nखूप चांगली माहिती. हल्लीच\nखूप चांगली माहिती. हल्लीच जवळचा एक नातलग या विकाराने गमावलाय, त्यामुळे खूप टची झालेय या विषयात.\nसाद व साधना, आभार. तुमच्या\nसाद व साधना, आभार. तुमच्या भावनांशी सहमत आहे\nडॉक्टर, कोरोनरीत रक्ताची गुठळी न होता सुद्धा हार्ट attack येऊ शकतो का\nया निमीत्ताने अगदी हेल्दी रनर्स (स्टॅमिना, वॉर्म अप, कूल डाऊन्,डायट नीट पाळणार्‍या) ना आलेल्या हार्ट अ‍ॅटॅक बद्दलही सांगू शकाल का\nपुण्यात एक डॉक्टर तसे गेले होते.\nआणि कॉग्निझंट चा एक माणूस.\nसाद, बरोबर आहे तुमचे. त्याला\nसाद, बरोबर आहे तुमचे. त्याला MI - प्रकार 2 म्हणतात. हृदय स्नायूंना जेवढ्या रक्तपुरवठ्या ची गरज आहे तेवढा न झाल्यास असे होते. उदा तीव्र ऍनिमियात.\nअनु, तुमच्या प्रश्नाचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. त्याचे एक कारण कोरोनरी आकुंचन पावणे (spasm) हे असू शकते\nमी_अनु, तुमच्या प्रश्नांचे उत्तर इथे कदाचित मिळु शकेल.\nएका हृदयरोग तज्ञाचे टॉक आहे हे, बराच मोठा व्हिडिओ आहे.\nवा, मानव चर्चेत स्वागत.\nवा, मानव चर्चेत स्वागत. सवडीने बघावा म्हणतो\nवा, मानव चर्चेत स्वागत.\nवा, मानव चर्चेत स्वागत. सवडीने बघावा म्हणतो\nधन्यावाद डॉ. कुमार. तीन\nधन्यावाद डॉ. कुमार. तीन महिन्यांपूर्वीच माझी ट्रोपोनीन टेस्ट झाली, निगेटिव्ह आली. माझ्या ECG मध्ये ST segment elevation पूर्वी पासून आहे.\nमाझी TMT पण positive येते. तेव्हा या वेळेला ट्रोपोनीन निगेटिव्ह आली तरी angiography करण्याचा सल्ला मिळाला. ती पण निगेटिव्ह आली. १५ ते २०% ब्लॉकेज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.\nनिदान करायला अथवा रुल आउट करायला विविध चाचण्या आवश्यक असतात याची प्रचिती आली. माझ्याबाबतीत angiography केल्याविना हृदयरोगाची शंका सतत भेडसावत राहिली असती.\nमानव, हे तुम्ही चांगले केले.\nमानव, हे तुम्ही चांगले केले. तब्बेतीची काळजी घ्या.\nमाहितीपूर्ण लेख आणि चर्चा..\nमाहितीपूर्ण लेख आणि चर्चा..\nमित आणि जाई, आभारी आहे\nमित आणि जाई, आभारी आहे\nखूप छान माहिती डॉक्टर \nखूप छान माहिती डॉक्टर \nमाहिती पूर्ण लेख व चर्चा डॉ..\nमाहिती पूर्ण लेख व चर्चा डॉ.. दोन तीन दिवसा पूर्वी वडिलांची\nrotrblation angioplasty झाली डॉ अश्विन मेहतां कडे जसलोक ला पण त्यामागच शास्त्र तुमचा लेख वाचून कळल ...असे पुढे अजुन माहितीपूर्ण लेख वाचायला आवडेल\nसुषमा व महेशकुमार, आभार\nसुषमा व महेशकुमार, आभार तुम्हाला लेख उपयुक्त वाटल्याचे समाधान आहे\nमाहितीपूर्ण लेख.. वाचत आहे.\nमाहितीपूर्ण लेख.. वाचत आहे. ३-४ दिवसांपूर्वीच उच्च रकत्दाब अन पालपिटेशन मुळे अ‍ॅडमिट होते. बघूया काय होतेय ते आता..\nअनघा, तुमच्या तब्बेतीस लवकर\nअनघा, तुमच्या तब्बेतीस लवकर आराम पडो ही सदिच्छा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2010/08/09/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%98%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-14T19:43:00Z", "digest": "sha1:YGTVXZ7HPQXWDGEQAQRFEFAZPXXUTQSL", "length": 59604, "nlines": 179, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "जाणता मुघल – सम्राट अकबर | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« जुलै सप्टेंबर »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nजाणता मुघल – सम्राट अकबर\nडॉ. यशवंत रायकर, सौजन्य – लोकप्रभा, दिवाळी २००९\n“मुघल सम्राट अकबर हा धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श म्हणून पाहिला जातो. त्याचा पराक्रम, त्याची विद्वत्ता आणि त्याची गुणग्राहकता याच्या दंतकथा आजही सजीव आहेत. मात्र अकबराच्या थोरवीची दुसरीही एक बाजू आहे.”\nअकबर हे सर्वपरिचित नाव. बिरबलाच्या सुरसकथा बादशहाला विस्मृतीत जाऊ देत नाहीत. शिवाय अकबराची एक प्रतिमा हिंदी सिनेमांनी उभी करून ठेवली आहे. ‘अनारकली’मधील मुबारक (१९५३), ‘मुघल-ए-आझम’मधील पृथ्वीराज कपूर (१९६०), ‘मीरा’मधील अमजद खान (१९७९) व ‘जोधा-अकबर’मधील हृतिक रोशन (२००८) हे लोकांसमोरील अकबर. याखेरीज आमच्या प्रस्थापित सेक्युलर प्रतिमेचे ठळक प्रतीक म्हणूनही अकबराला वापरले जाते. इतिहासात अकबराला ग्रेट म्हटले आहे. शाळेत तेच शिकविले जाते. पण अकबर थोर नव्हताच म्हणणारे हिंदू अभ्यासक आहेत. एवढेच नव्हे तर अकबराचा तिरस्कार करणारे मुसलमानच जास्त भरतील. मात्र पुष्कळांना याची कल्पना नसते. अशा परिस्थितीत अकबर हा केवळ इतिहासातील एक पाठ राहत नाही. भारतातील हिंदू-मुस्लिम संघर्ष व समन्वय यांच्या यशापयशाचे व त्यासंबंधीच्या आमच्या मानसिकतेचे तो एक प्रतीक ठरतो. सुशिक्षितांना संभ्रमात टाकतो. म्हणून अकबर खरोखर ग्रेट होता काय, या प्रश्नाला सामोर जाणे आवश्यक वाटते.\nअकबराला समजून घेण्यासाठी त्याच्यावर झालेल्या परस्परविरोधी संस्कारांची मुळे शोधली पाहिजेत. प्रथम त्याची वांशिक-भाषिक पूर्वपीठिका लक्षात घेऊ. ज्यांना आपण मोगल बादशहा म्हणतो ते खरे तुर्क होते, मंगोल नव्हते. बाबराची आई चेंगीजखानाच्या वंशातील मंगोल व बाप तिमूरच्या वंशातील तुर्क होता. पण बाबराला गलिच्छ रानटी मंगोलांचा तिटकारा होता. तो स्वत:ला तुर्क म्हणवीत असे. पण गंमत अशी की, हे पुढारलेले साक्षर तुर्क मूळचे मंगोलच होते. ११-१२ व्या शतकांत ज्या मंगोल टोळ्यांनी मंगोलियातून मध्य आशियात स्थलांतर केले त्या तुर्की बोलू लागल्या म्हणून तुर्क झाल्या. नंतर १३व्या शतकापासून मंगोलियातील ज्या बर्नर टोळ्यांनी पश्चिम आशिया व युरोपात धुमाकूळ घातला त्या मंगोल तुर्कामध्ये पुन्हा तीन प्रकार. ११-१२व्या शतकात ज्यांनी इराण, अरबस्तान वगैरे जिंकत इस्लाम स्वीकारून युरोपात धाडी घातल्या ते सेल्जुक तुर्क व पुढे सोळाव्या शतकात प्रबळ झाले ते ऑटोमन तुर्क. पण ज्यांनी खबरखिंड पार करून हिंदुस्थानकडे मोर्चा वळविला ते चघताइ तुर्क. चघताइ तुर्की ही तिमूरची भाषा होती. तीच हिंदुस्थानातील बाबरवंशियांची कौटुंबिक भाषा म्हणून १७६० पर्यंत प्रचलित होती. इराणी भाषेत मंगोलना मुघुल म्हणतात. इराणी भाषा व संस्क��तीच्या प्रभावामुळे मुघुल शब्द बाबरवंशियांना चिकटला व मुघुलचे मोगल झाले. अकबरावर काही जुनाट मंगोल-तुर्क संस्कार आढळतात त्याची ही कारणमीमांसा.\nपण त्याचबरोबर उपजत स्वतंत्र बुद्धी असलेल्या अकबराला बाबर व हुमायुनकडून सहिष्णुता व औदार्य यांचे धडे मिळालेले होते. बाबराचे डायरीवजा आत्मवृत्त त्याच्या दूरदर्शी सूज्ञपणावर प्रकाश टाकते. त्याने आपल्या वंशजांना दिलेला सल्ला थोडक्यात असा – या देशात निरनिराळ्या धर्माचे लोक राहतात. त्यांच्या भावना व चालीरीती लक्षात घेऊन त्यांच्यावर राज्य करावे. त्यांची धर्मस्थळे पाडू नयेत. पराभूत झालेल्यांवर अत्याचार करू नये. आपलेच अनुयायी तसे करीत असतील तर त्याला कठोरपणे आळा घालावा. शिया व सुन्नी संघर्षांकडे दुर्लक्ष करावे. अन्यथा इस्लाम कमकुवत होईल. इस्लामचा प्रसार तलवारीच्या जोरावर करू नये. मने जिंकल्याने जितलोक कृतज्ञ राहतील व आपल्याला त्यांच्यावर सुरळीतपणे राज्य करता येईल.\nहुमायूननेही अकबराला अशाच प्रकारचा उपदेश केला होता – Directive Principles of State Policy च्या तोडीचे त्याला महत्त्व आहे. अकबराच्या आचरणात विकृत क्रौर्य व सुसंस्कृत औदार्य यांचे विसंगत संस्कार कार्य करताना दिसतात त्याची ही पाश्र्वभूमी.\nआता अकबराच्या काळ्या बाजूचा प्रथम विचार करू. दिल्लीत हुमायूनला मृत्यू आला तेव्हा १३ वर्षांचा अकबर पंजाबात स्वारीवर होता. कळनौर येथे त्याचा राज्याभिषेक झाला. बैरामखानाच्या पालकत्वाखाली त्याने पहिली लढाई जिंकली ती पानिपतची दुसरी लढाई (१५५६). हेमू या हिंदू सरदारने दिल्लीत स्वत:ला विक्रमादित्य घोषित केले होते. त्याची ताकद खूपच जास्त होती. पण हेमूच्या डोळ्यात बाण लागून तो बेशुद्ध पडला अन् त्याच्या सैन्यात पांगापांग झाली. या तुर्काची हिंदूंबरोबर झालेली ही पहिलीच लढाई. हेमूचे मुंडके काबूल व धड दिल्लीला धाडण्यात आहे. नंतर दिल्लीत बायका-मुलांसह हिंदूचीसर्रास कत्तल करण्यात आली एवढेच नव्हे तर चेंगीजखान व तिमूरच्या राक्षसी परंपरेनुसार मुंडक्यांचा मनोरा बनविण्यास आला.\nपुढे १५६१ साली अधमखानाला माळव्यावर धाडण्यात आले तेव्हा बाजबहादूरशहाने पळ काढला. तरी राणी रुपमतीवर हिजडय़ाकरवी तलवारीने जखमा करण्यात आल्या. तिने विष पिऊन मरण पत्करले. नंतर जनानखान्यातील तरुण मुलींना ताब्यात घेऊन इतर सर्वाची सर्रा��� कत्तल करण्यात आली. मात्र ही बातमी कळताच अकबर व्यथित झाला. अधमखानाला आळा घालण्यासाठी त्वरित माळव्याला जाऊन धडकला. अकबराच्या मनात मानवता जागृत झाल्याचे हे लक्षण होते. (अधमखानाचा पुढे कडेलोट करण्यात आला.)\nअकबराला बरेच राजपूत राजे अंकित झाले तरी मेवाड व त्याच्या प्रभावाखालील संस्थाने त्याला दाद देत नव्हती. म्हणून मेवाडचा मानबिंदू असलेल्या चितोड किल्ल्यावर स्वारी करून त्याने तो जिंकला (१५६८). पण त्यात स्वत:चे अतोनात नुकसान करून घेतले. किल्ल्यात निवडक सैन्य ठेवून राणा उदयसिंग परिवार, संपत्ती व फौज घेऊन पहाडात निघून गेला होता. अकबराने प्रथम सुरुंगांचा वापर केला. पण त्यात सापडून त्याचेच दोनशे योद्धे मृत्युमुखी पडले. शिवाय मेवाडी बंदुका वरून अचूक लक्ष्य टिपीत. अकबराला खालून वर तोफा डागणे सोयीचे नव्हते. म्हणून किल्ल्यापर्यंत मोठी फौज सुखरूपपणे पोहोचविण्यासाठी त्याने सबात तंत्राचा वापर केले. सबात म्हणजे जमिनीवर बांधलेला भुयारी मार्ग. तोसुद्धा १० घोडेस्वार एका रांगेत दौडत जातील इतका रुंद व हत्तीवरील स्वार भाल्यासकट उभा राहील इतका उंच. त्यावर लाकडी तुळ्या व गेंडय़ाची कातडी यांचे छप्पर. बांधकाम चालू असताना रोज किमान २०० कामगार शत्रूच्या हल्ल्याला बळी पडत. तरी इरेला पेटलेल्या अकबराने सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचविले. किल्लेदार जयमला गोळी लागली. पाठोपाठ किल्ल्यातून आगीचा डोंब उसळलेला दिसला. राजपूत स्त्रियांनी जोहार केला होता. मेवाडींनी शरणागती जाहीर केली. मोगल सैन्यात विजयाचा उन्माद चढला, त्यात शरणार्र्थीचे नाटक करून बाहेर पडलेले १००० मेवाडी बंदूकधारी मोगलांच्या हातावर तुरी देऊन पहाडात नाहीसे झाले. हे कळताच अकबर भडकला. त्याचे सैन्य किल्ल्यात शिरले तेव्हा तेथे ४० हजार माणसे होती. ते बहुतेक सर्व शेतकरी होते. सूडाच्या पोटी अकबराने त्यांची सर्रास कत्तल करविली. पुढे १५७६ ते १५८७च्या काळात राणा प्रतापला नमविण्यासाठी अकबराने काय काय केले त्याचा सारांश सोबत वेगळा दिलेला आहे.\nअकबराला शिकारीचा षौक होता. ही शिकार म्हणजे निर्दयतेचा नंगानाच होता. हा राक्षसी खेळ मूळचा मंगोल लोकांचा. धाडसी अकबराला तो भावला. त्यात सैनिकांना लढाईचे प्रशिक्षण मिळे. शिकारीच्या निमित्ताने बाहेर पडून आजुबाजूच्या राज्यांत दहशत पसरविणे हा���ी त्यामागचा हेतू होता. त्याची पद्धत अशी- निवडलेल्या जंगलाला सुसज्ज सैन्याने वेढा द्यायचा. ढोल-ताशांच्या आवाजात घेरलेल्या प्राण्यांना लहान क्षेत्रात कोंडायचे. मग शिकार सुरू. पहिली संधी अकबराची. नंतर इतरांना चान्स. १५६७ साली साठ मैल व्यासाचे वर्तुळ घेरून त्याने पाच दिवस शिकारीत घालविले. यात सर्व प्राणी सर्रास मारले जात, असंख्य माणसे मृत्युमुखी पडत, झाडे तोडली जात व प्रदेश उजाड होई. पण एकदा अकबराला अचानक उपरती झाली. दयाबुद्धी जागृत झाल्याने भेदरलेल्या प्राण्यांना मुक्त करण्याचा त्याने हुकूम दिला. अकबर इतका क्रूर होता हे एक सत्य आहे.\nत्याची एवढीच बाजू लक्षात घेतली तर त्याला ग्रेट म्हणता येणार नाही. पण त्याच्यात परिवर्तनही होत गेले. (मंगोलियासुद्धा आज एक आधुनिक राष्ट्र बनला आहे) शिवाय मध्ययुगीन इतिहास जगात धर्मछळ, अत्याचार, लूटमार, बलात्कार, गुलामगिरी व जनानखाने यांनी बरबटलेला आहे. त्याच पाश्र्वभूमीवर अकबराचे मूल्यमान केले पाहिजे. मोगल साम्राज्याचा तो खरा संस्थापक. हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिले सर्वात मोठे साम्राज्यसुद्धा त्याचेच ठरते. (अशोकाचे साम्राज्यदेखील मानले गेले तसे एक छत्री नव्हते) काबूल ते बंगाल, काश्मीर ते खानदेशपर्यंतचा प्रदेश त्याने समान राज्यव्यवस्थेखाली आणला. त्यात १५ प्रांत होते. शहाजहानच्या वेळी ते २२ पर्यंत गेले याचे श्रेय अकबराला द्यावे लागते. शिवाय यातून त्याने काय साधले त्याला अधिक महत्त्व आहे.\nवयाच्या १९ व्या वर्षी (१५६२) आपले धोरण राबविण्यासाठी अकबर स्वतंत्र व समर्थ झाला. आग्रा येथे त्याने राजधानी वसविली. तेथील लाल किल्ला नव्याने बांधून काढला. दिल्लीला सिकंदर लोदीपासून (१५५६) शहाजहानपर्यंत (१६३९) महत्त्व नव्हते. १५७१ ते १५८५ च्या काळात फतेहपूर सिक्री ही त्याची राजधानी होती. तेथे त्याने नवीन शहर वसविले. पण त्याचे स्वरूप केवळ शाही छावणी (royal camp) सारखे होते. त्याचा सूफी गुरू सलीम चिश्तीचे गाव म्हणून केवळ सिक्रीची निवड झाली होती. आज त्याचे world’s most perfectly preserved ghost town हे वर्णन समर्पक ठरते. ते काही असले तरी अकबराच्या बहुतेक सर्व क्रांतिकारक सुधारणा १५८५ पर्यंत आग्रा फतेहपूर सिक्री येथून जाहीर झाल्या हे महत्त्वाचे.\nअकबराकडे स्वतंत्र बुद्धी व ऐतिहासिक दृष्टी होती. त्याने पाहिले, हिंदुस्थानात पूर्वी एकामागे एक अशा नऊमुस्लिम राजवटी होऊन गेल्या त्यांचे सरासरी आयुष्य ४० वर्षांवर भरत नाही. यातून त्याने धडा घेतला. बहुसंख्य असलेल्या हिंदूंना सतत दुखवून केलेले राज्य फार काळ टिकत नाही हे ओळखले. म्हणून बहुसंख्य लोकांना हे राज्य आपले वाटावे यासाठी त्याने काही दृश्य प्रतीके वापरली. इमारतींची शैली शक्यतो हिंदू पद्धतीची म्हणजे कमान व घुमट नसलेली वापरली. जेथे इस्लामच्या भावनिक गरजेचा प्रश्न असेल तेथे कमान-घुमटांना स्थान दिले. याखेरीज स्वत:चे व्यक्तिमत्त्वही त्यानुसार घडविले. दाढी न ठेवणे, राजपूतधर्तीची पगडी वापरणे, कपाळाला तिलक लावणे वगैरे.\nजे ठरविले ते त्याने आचरणात आणले. प्रसिद्ध गायक तानसेन, कवी फैझी, संगीततज्ज्ञ बाजबहादूरशहा, सर्वश्रुत बिरबल यांना राजाश्रय दिला. हिंदूंना नोकऱ्या दिल्या, महत्त्वाच्या पदांवर नेमले. मथुरा क्षेत्राचा यात्राकर हटविला. मुख्य म्हणजे खास हिंदूविरोधी असलेला जिझिया कर रद्द केला (१५६४). हा कर ज्यू व ख्रिश्चनांकडून वसूल केला जात नसे. जकात म्हणजे आयात कर सर्व व्यापाऱ्यांवर होता. पण मुसलमानांवर २.५ टक्के, ज्यू-ख्रिश्चनांवर ३.५ व हिंदूंवर ५ टक्के. बहुतेक सर्व वस्तू जकातमुक्त करून अकबराने हा प्रश्न सोडविला. हिंदूंमधील सतीची चाल बंद करविली. बालविवाहला बंदी घातली. गाय-बैल, म्हशी, घोडे अशा प्राण्यांची हत्या थांबविली. सरकारी तिजोरीतून दानधर्मासाठी मक्का व मदिनेत पैसे पाठविले जात ते बंद केले (१५७९). प्रतिवर्षी होणाऱ्या स्वत:च्या अजमेर यात्रा थांबविल्या (१५८०). बऱ्याच मुसलमान राजांनी राजपूत स्त्रियांशी लग्ने केली, पण आपल्या हिंदू पत्न्यांना त्यांची पूजाअर्चा खाजगीरीत्या चालू ठेवण्याची मुभा दिली ती फक्त अकबराने. आपण उचलीत असलेली कोणतीही पावले इस्लामविरोधी नाहीत असा दावा तो करीत असे. ७-८व्या शतकात एका देशात केलेले कायदे १६-१७ व्या शतकात दुसऱ्या देशात लागू पडत नाहीत, असे त्याचे मत होते. तरी त्याची सर्वात धक्कादायक कृती म्हणजे मझर (१५७९). उलेमांमध्ये एकमत न झाल्यास बादशहाचा निर्णय सर्वावर बंधनकारक राहील हा आदेश, अर्थात धर्मसत्तेपेक्षा राजसत्ता श्रेष्ठ ठरविणे.\nहा देश शेतीप्रधान आहे हे ओळखून शेती व शेतकरी यांच्या हिताच्या सुधारणा अकबराने केल्या. शेतीची कामे ऋतूंवर अवलंबून असतात त्यासाठी चांद्रपंचांग उप���ोगी पडत नाही. म्हणून त्याने सौर पंचाग सुरू केले. (त्यात कालमापनासाठी हेजिराच्या जागी स्वत:च्या राज्याभिषेकापासून नवा शक सुरू केला) शेतसारा पद्धत सुधारण्यात राजा तोडरमलचे खास योगदान होते. त्याने शेतसारा वस्तूंऐवजी पैशात घेण्यास सुरुवात केली. दळणवळणासाठी महामार्ग तयार केले. याची सुरुवात आधी झालेली असली तरी आता मोठय़ा प्रमाणावर रस्त्याची गरज होते. त्याने सिंधू नदीवर पूल बांधला. खबरखिंडीतून प्रथमच वाहने जाऊलागली. मात्र त्या काळात महामार्गाचा अर्थ वेगळा हेता. चोर-लुटेऱ्यांच्या भयापासून मुक्त असलेला व सैन्याच्या हालचालींमुळे आजूबाजूच्या शेतांची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची हमी असलेला कच्चा रुंद रस्ता म्हणजे नॅशनल हायवे. कायद्याने दारूबंदी होती. पण तिचा अतिरेक व्यवहार्य ठरत नाही म्हणून त्याने परवानाधारकांसाठी किल्ल्याबाहेर दारूचे दुकान ठेवले. त्यामुळे अकबरविरुद्ध खूप अफवा पसरल्या.\nत्याला धर्माच्या तौलनिक अभ्यासात रस होता. फतेहपूर सिक्रीच्या इबातखान्यात तो उलेमा, जेसुर पाझर, पारशीदस्तुर, जैनमुनी, हिंदूसंत अशांशी थेट संवाद साधत असे. सर्व धर्माना सामायिक असलेले देवशास्त्र (theology) शोधणारा त्या काळातला तो थिऑसॉफिस्टच होता. त्याला अतिंद्रिय साक्षात्कारही होत. सूफी संत मीर अबुल लतीफ याच्या सुलह-इ-कुल म्हणजे धर्मसहिष्णुता या मूल्यावर त्याचा विश्वास होता. त्यामुळे त्या काळात दक्षिणेत सूफींनी धर्मप्रसारासाठी अत्याचार घडविले तसे अकबराच्या राज्यात करणे त्यांनी शक्य नव्हते. त्याने स्वत:च्या नेतृत्वाखाली दिने इलाही (देवाचा धर्म) या धर्माची स्थापना केली. तो प्रयोग यशस्वी होणे शक्य नव्हते. पण त्यातून अकबर नवा धर्म स्थापन करीत होता की इस्लाममधील कडवेपणा काढून टाकण्याचा एक उपाय शोधत होता हा वादाचा विषय आहे. व्हिसेंट स्मिथने ‘The Divine Faith was a monument of Akbar’s folly, not of his wisdom’ असे म्हटले आहे.\nअकबराने इतिहास घडविला, इतिहासाची साधने गोळा केली, एवढेच नव्हे पुढच्या पिढय़ांसाठी नवी साधने निर्माण करून ठेवली. अबुल फजलच्या नेतृत्वाखाली मोठे रेकॉर्ड ऑफिस होते. त्यात दोन कारकून रोजच्या घटना बारीकसारीक तपशिलासह लिहून ठेवण्याचे काम करीत. अबुल फजलचे ‘अकबरनामा’ (आजची छापील पाने २,५०६) व ‘ऐने अकबरी’ (१,४८२ छापील पाने) हे ग्रंथ माहितीचे खजिने होत. ‘ऐने अकबरी’ म्हणजे इतिहास ज्ञानकोश शब्दकोश, गॅझेटियर, अलमनॅक असे सर्वकाही आहे. समकालीन युरोपमध्येसुद्धा अशा दर्जाचा ग्रंथ दाखविता येत नाही. भारताची लोकसंख्या तेव्हा ११ कोटी असणार असा विश्वासार्ह अंदाज ‘ऐने अकबरी’मुळेच वर्तविता आला. ‘गीता वाचली नाहीत तरी चालेल, पण ऐने अकबरी जरूर वाचा’ इति ग. ह. खरे. भाषांतर विभागही सतत कार्यरत होता. बदायुनी चार वर्षे महाभारताचे पर्शियनमध्ये भाषांतर करीत होता. तो अकबराच्या धार्मिक धोरणाचा कट्टर विरोधक. त्याने अकबराविरुद्ध जे लिहून ठेवले ते दोघांच्या मृत्यूनंतर सापडले. चित्रकला विभागही खूप मोठा होतो. असंख्य चित्रकारांना त्यात उत्तेजन मिळाले. त्यातून सूक्ष्मचित्रशैली (मिनिएचर स्टाइल) विकसली. सचित्र ग्रंथांची निर्मिती झाली पर्शियन भाषेतील तुतीनामा अकबराच्या पाहण्यात आला. त्यात शुकसप्पती, पंचतंत्र, सिंदबादनामा वगैरेतील निवडक ५२ कथा होत्या. त्यातला अप्रस्तुत धार्मिक भाग वगळून सोप्या भाषेत लिहिण्याचे काम अकबराने अबुल फजलवर सोपविले. सचित्र तुतीनामा आज इंग्रजीत उपलब्ध आहे. अकबराला फारसे लिहिता-वाचता येत नसले, तरी त्या काळातल्या बादशहापुढे ती मोठी अडचण नव्हती. त्याने सुरू केलेल्या चित्रकला व शिल्पकलेचा खरा विकास झाला तो मात्र जहांगीर व शहाजहानाच्या काळात. हे सर्व करीत असताना अकबर इस्लामची बंधने ओलांडून जात होता. त्यामुळे त्याला शत्रूही खूप निर्माण झाले होते. त्याचे अखेरचे दिवस फार दु:खात गेले. तिन्ही पुत्रांनी मन:स्ताप दिला. दोघे दारूपायी गेले. सलीमने अबुल फजलचा खून करविला. बादशहाच्या दु:खात सहभागी होणाऱ्या व्यक्ती उरल्या फक्त तीन. आई हमीदा आणि फैजी व बिरबल हे दरबारी. तरी सलीम (जहांगीर)साठी त्याने लिहवून ठेवलेला अखेरचा उपदेश असा- ‘आपल्या राजकीय धोरणाच्या आड धर्माचा विचार येऊ देऊ नकोस. कुणालाही शिक्षा देताना सूडबुद्धीने हिंसक बनू नकोस. आपल्याला गोपनीय सल्ला देणाऱ्या विश्वासू जाणकारांचा योग्य आदर कर. कुणी मनापासून दिलगिरी व्यक्त केली तर त्यांना मोठय़ा मनाने माफ कर.’\nअसा होता बादशहा अकबर. वरील लेख व सोबत जोडलेले चौकटींतील मजकूर वाचून झाल्यावर ‘अकबर खरोखर थोर होता काय’ याचे उत्तर ज्याचे त्याने ठरवावे.\nअकबर आणि राणा प्रताप\nअकबराचे मूल्यमापन राणा प्रतापचा विचार केल्याखेरीज पूर्ण होत नाही. मेवाडचा हा महाराणा आपल्या २५ वर्षांच्या करकीर्दीत (१५७२ ते १५९७) बलाढय़ मोगल बादशहाला पुरून उरला. या संघर्षांत अकबर विजयी झाला, पण प्रताप हरला नाही, बादशहा थकून गेला पण राणा दमला नाही हे एक विस्मयकारक सत्य आहे. अकबराने चितोड जिंकले (१५६८) तेव्हा युवराज असलेला प्रताप २७ वर्षांचा होता. मेवाडची युद्धनीती ठरविण्यात तेव्हापासून त्याचा हात होता. राणा उदयसिंग परिवारासह पहाडात पळाला. राजपिपलापासून गोगुंधापर्यंत अस्थायी राजधान्या करीत तो फिरत होता. गोगुंदा येथे उदयसिंगाचा अंत होताच प्रताप सत्तेवर आला तेव्हा अर्धे मेवाड त्याच्याकडे होते. मेवाड सोडून बहुतेक सर्व राजपूत राजे अकबराने वश करून घेतले होते. म्हणून मेवाड मोगलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला. शिवाय गुजरातच्या वाटेवरील तो काटा होता. तरी अकबराने समेटाचे प्रामाणिक प्रयत्न केले हेही खरे. प्रतापलासुद्धा शांतता हवी होती. मोगल दरबारात हजर राहण्यापासून सूट व अंतर्गत स्वातंत्र्य या अटींवर प्रतापही तहास तयार होता. पण अकबराने ही संधी घालविली.\nअकबराने १५७६ ते १५७८ या काळात मेवाडवर पाच स्वाऱ्या केल्या. प्रथम मानसिंगला धाडले. हळदीघाटची प्रसिद्ध लढाई झाली. प्रताप हरला पण आपल्या चेतक घोडय़ावर बसून पहाडात नाहीसा झाला. यामुळे त्याची शक्ती व प्रतिष्ठा कमी झाली नाही. मग अकबराने स्वत: गोगुंदा काबीज केले. पण राणा हाती लागला नाही. नंतर शाहबाजखानाला पाठविले. तो तीन महिन्यांनी खाली हात परतला. अब्दुर्रहीम खानेखानच्या स्वारीत त्याचा सर्व परिवार मेवाडींच्या हाती लागला. तो प्रतापने सन्मानपूर्वक परत पाठविला. अखेर जगन्नाथ कछवाहला धाडण्यात आले. तो दोन वर्षे मेवाडमध्ये व्यर्थ भटकला. १५७८ नंतर अकबराला मेवाडकडे लक्ष द्यायला वेळच झाला नाही. एक संघर्ष संपला. प्रतापने १२ वर्षे लढण्यात व उरलेली बारा वर्षे जन्मभूमी व प्रजेच्या विधायक सेवेत घालविली. मेवाडने पुन्हा समृद्धी व सुखशांती अनुभवली. प्रतापने विपत्तीत दिवस काढले हा गैरसमज होय. मेवाडच्या संपत्तीचे एक अंशही अकबराच्या हाती लागला नाही. प्रतापच्या मृत्यूची बातमी कळतांच अकबर आनंदला नाही, खिन्न होऊन बसला. अखेर प्रतापपुत्र अमरसिंहाने १६१४ साली जहांगिराशी तह केला तोसुद्धा प्रतापच्याच अटींवर\nअकबराचा शिवाजी महाराजांकडून गौरव\nऔरंगजेबास सडेतोड पत्र १६७९\n‘‘तुम्ही आपल्याच धर्माचा अभ्यास केला तर तुम्हांला कळून येईल की इस्लाम धर्मात परमेश्वराला अखंड ब्रह्मांडनायक (रब्बुल आलमीन) म्हटले आहे, केवळ मुसलमानांचा नायक (रब्बुल मुसलमीन) नव्हे. सर्व लेकरे परपेश्वराची आहेत आणि ती आपापल्या परीने परमेश्वराला भजतात. मुसलमान मशिदीत बांग देतात तर हिंदू मंदिरात घंटा वाजवतात. परमेश्वराने – त्या चित्रकाराने – ही दोन्ही चित्रे काढली आहेत. त्यांपैकी एकाला चांगले आणि दुसऱ्याला कनिष्ठ म्हणणे म्हणजे परमेश्वराला नावे ठेवण्यासारखे आहे. या दृष्टीने तुम्ही परमेश्वरविरोधी आहात, आम्ही नाही. तुमच्या पूर्वजांनी सर्व प्राणिमात्र हे परमेश्वराचे अपत्य जाणून त्यांच्यात कोणताही भेदभाव केला नाही. त्यामुळे त्यांचे राज्य वाढत गेले. तुम्ही मात्र जिझिया कर लोकांवर लादला. अनाथ, अपंग, म्हातारे-कोतारे, साधू, जोगी इत्यादींकडून तुम्ही जिझियाच्या निमित्ताने पैसे गोळा करीत आहात. पराक्रमी तैमूरच्या घराण्याची कोण ही नाचक्की तुमच्या राज्यात सगळे खंक झाले आहेत. असंतोष उफाळून आला आहे. तुमचे साम्राज्य घटत चालले आहे. हा तुमच्या असहिष्णुतेचा परिणाम. सहिष्णुता आणि औदार्य यामुळे व्यक्ती आणि संस्था उत्कर्ष पावतात. असहिष्णुतेमुळे ती रसातळाला जातात हे लक्षात ठेवा. तुमच्या या असहिष्णू धोरणामुळे तुमच्या साम्राज्याचा नाश होणारच आणि तो नाश मी करणार आहे.’’\n(बाबर व हुमायून यांचे धार्मिक धोरण कट्टर नव्हते. तरी पूर्वीपासून चालत आलेला जिझिया कर अकबराने प्रथम रद्द केला. जहांगीर व शाहजान यांच्या काळात तेच धोरण चालू राहिले. औरंगजेबाने जिझिया कर पुन्हा लागू केला (१६७९). या सर्वाची जाणीव वरील पत्रात दिसून येते. तैमुरच्या घराण्याला श्रेय देणे ही राजनीतीची भाषा होय. खरे कौतुक आहे ते अकबराचे)\nमोगलांची राजभाषा फारसी, कौटुंबिक भाषा तुर्की, कुराणाची भाषा अरबी या सोडून इतर एतदेशीय भाषांना हिंदवी म्हटले जाई. त्यात हिंदी, मराठी वगैरे सर्व भाषा येते. अकबराच्या काळात फारसी व संस्कृत जाणणाऱ्या पंडितांना खूपच उत्तेजन मिळाले. फारसी व संस्कृत एकाच कुळातल्या असल्यामुळे हिंदूना जवळ करण्यासाठी फारसी सोयीची पडली. अकबर व जहांगीर यांच्या दरबारात संस्कृत-हिंदी मिश्र कविताही पेश केल्या गेल्या. एक उदाहरण पहा –\nमैं था ग���ा बागमें\nगुल तोडती थी खडी\nत्वां दृष्टवा नवयौवनाम् शशिमुखीम्\nमै मोहमे जा पडा\nनो जीवामि त्वयाविना श्रृणु सखे\nतू यार कैसे मिले\nकवी खानइखनान आहे. खानइखनान (Lord of Lords) ही बादशहाने बहाल केलेली पदवी होती. खान हा मंगोल शब्द इस्लामपूर्व आहे. वरील कविता अकबर किंवा जहांगिराच्या काळातली असू शकते. अशा काव्यांची खुमारी जाणणारे हिंदू-मुसलमान रसिक दरबारात होते हे विशेष.\nअकबराविषयी हिंदू व युरोपीय इतिहासकार गौरवाने बोलतात, पण अकबराचा मित्र आइने अबरीकार (अबुल फजल) सोडला तर मुस्लिम परंपरा अकबरावर सततची कठोर टीका करीत आलेल्या आहेत. मोगल साम्राज्य आरंभ होण्यापूर्वीच भारतात मेहदवी चळवळीचा आरंभ झाला होता. भारतात मुसलमानांचे एक सारखे विजय का होत नाहीत मध्य आशिया चटकन् शंभर टक्के मुसलमान झाला तसा भारत मुसलमान का होत नाही मध्य आशिया चटकन् शंभर टक्के मुसलमान झाला तसा भारत मुसलमान का होत नाही उलट सूफींवर हिंदू तत्त्वांचा प्रभाव का वाढतो उलट सूफींवर हिंदू तत्त्वांचा प्रभाव का वाढतो हे प्रश्न या चळवळीसमोर होते. सर्व मुस्लिम राज्यकर्त्यांना सारे हिंदुस्थान दारुसलाल मरायचे होते. बाबर व हुमायून फार धार्मिक नव्हते. पण शेरशहा सूरवर मेहदवी चळवळीचे संस्कार होते. त्याच्या काळी पवित्र मदिना, मक्का शिया इराणच्या आधिपत्त्याखाली होती. म्हणून या सुन्नी राजाने इराणवर हल्ला करण्याचे ठरविले होते. अकबराने इस्कलाम द्रोह करण्यास आरंभ केला. त्यावेळी उलेमांनी त्याच्याविरुद्ध कुकरचे फतवे दिले आहेत.\nमुस्लिम विचारवंतांनी अकबराचा सदैव एकमुखाने तिरस्कार केलेला आहे. यातील एकमुखाने हा शब्द महत्त्वाचा आहे. तथाकथित राष्ट्रवादी मुसलमान अकबराचा गौरव करताना शहाजहान, जहांगीर, औरंगजेब यांचाही एकाच ओळीत गौरव करून टाकतात. म्हणजे अकबराचा गौरव दृढराज्य निर्माण करण्यासाठी इतकाच शिल्लक राहतो.. ज्यांना आपण राष्ट्रीय मुसलमान म्हणून ओळखतो त्यांची सर्वात मोठी संघटना जमियत उल् उलेमा संपूर्णपणे वहाबींची संघटना होती, आजही आहे.. मूर्तिपूजकांच्या हातून पुन्हा इस्लामच्या हाती सत्ता आणावी हा चळवळीचा हेतू होता. (प्रथम मराठे, मग शीख, नंतर इंग्रज हे काफर त्यांना शत्रू होते.)\nगहलोत राणा जीती गयो\nअकबराचे काळी मोंगलांचे आधिपत्य मान्य करण्यापूर्वी राजपुतांनी जसा झगडा दिला तसा अल्ला���द्दिनचे वेळी महाराष्ट्राने दिलेला नाही. एखाद दुसरा राजा किंवा जहागीरदार लढला एवढेच.\nअकबराचे काळी मोंगलांचे आधिपत्य मान्य करण्यापूर्वी राजपुतांनी जसा झगडा दिला तसा अल्लाउद्दिनचे वेळी महाराष्ट्राने दिलेला नाही. एखाद दुसरा राजा किंवा जहागीरदार लढला एवढेच.\nहे खरे नाही… कदाचित त्यांनी ‘महिकावतीची बखर’ वाचली नसावी.. (गैरसमज नसावा.. मी स्वतः नरहर कुरुंदकर यांचा मोठा चाहता आहे)\nत्यातील पुरावे सांगतात कोणी लढा दिला आणि कसा…\nनोव्हेंबर 30, 2010 येथे 3:08 pm\nलेख अप्रतिम आहे लेखन शैली दर्झेदार आहे\nअकबर हा खर्या अर्थाने खूप उदार राजा होता. बरेच मुसलमान राजे त्यावेळी क्रूर होते.त्यांनी भारतीय उपखंड फक्त लुटमारी साठी वापर केला होता.\nपण अकबराला आपण अफवाद म्हटला पाहिजे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nबेळगाव, बाभळी आणि अस्मितांचा कल्लोळ\nजग उलथवू शकणारी.. तरफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/adventure-sports/trekking/", "date_download": "2018-12-14T20:26:51Z", "digest": "sha1:HJAUSQBW5BYY4AID7L3UHEKX3EVPAEUM", "length": 8684, "nlines": 255, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "गिरीभ्रमण - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nगिरीभ्रमण व पदभ्रमणासाठी रत्नागिरी जिल्हा हा एक उत्तम पर्याय आहे. पूर्वेला असणारा विशाल सह्याद्री पर्वतप्रेमींना कायम आव्हान देत असतो. रत्नागिरी जिल्ह्यात महिपतगड, सुमारगड, रसाळगड, प्रचीतगड असे अनेक डोंगरी किल्ले आहेत. तसेच लांजा तालुक्यातील नव्याने विकसित होत असलेले माचाळ हे ठिकाण तर पावसाळ्यात चुकवून चालत नाही. हिरव्या डोंगरराजीत धुक्याने वेढलेले माचाळ अवर्णनीय दिसते.\nपावसाळ्यात पाचू हिरवा सह्याद्री पांढऱ्याशुभ्र जलधारा लेऊन जणू स्वर्गीयच भासतो. मात्र या भटकंतीसाठी स्थानिक माहीतगार माणूस बरोबर असणे महत्त्वाचे. रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग माऊंटेनियर्स किंवा कोल्हापूरमधील कोल्हापूर हायकर्ससारख्या काही संस्था या भागात कायम पदभ्रमणाचे कार्यक्रम आयोजित करत असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/amarnath-attack-bodies-victims-airlifted-delhi-yatra-continue-58822", "date_download": "2018-12-14T20:42:59Z", "digest": "sha1:KM6NMIA5CN25KG7D42PG5UZEG543KG5V", "length": 12580, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Amarnath Attack: Bodies of Victims Airlifted to Delhi; Yatra to Continue हल्ल्यानंतरही 'बम बम भोले'च्या गजरात भाविक यात्रेसाठी रवाना | eSakal", "raw_content": "\nहल्ल्यानंतरही 'बम बम भोले'च्या गजर��त भाविक यात्रेसाठी रवाना\nमंगळवार, 11 जुलै 2017\nआज पहाटे तीनच्या सुमारास जम्मू बेस कॅम्पहून 3279 भाविकांचा जत्था पहलगाम आणि बालटालकडे रवाना झाला. यावेळी भाविकांनी बम बम भोले, हर हर महादेवच्या गजर करत आपला उत्साह कमी होऊ दिला नाही.\nश्रीनगर - अमरनाथ यात्रेतील भाविकांवर सोमवारी रात्री दहशतवादी हल्ला होऊनही आज (मंगळवार) पहाटे भाविकांचा जत्था अमरनाथ गुफेकडे रवाना झाला. हल्ल्यानंतरही यात्रेकरुंच्या उत्साह कमी झाला नसल्याचे दिसत होते.\nअनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात अमरनाथ यात्रेवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. यात पाच महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात किमान 14 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर 'सीआरपीएफ'च्या जादा तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या श्रीनगरला हलविण्यात आले आहे. तर, काही जणांना लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून दिल्लीला नेण्यात येणार आहे.\nआज पहाटे तीनच्या सुमारास जम्मू बेस कॅम्पहून 3279 भाविकांचा जत्था पहलगाम आणि बालटालकडे रवाना झाला. यावेळी भाविकांनी बम बम बोले, हर हर महादेवच्या गजर करत आपला उत्साह कमी होऊ दिला नाही. हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. अमरनाथ यात्रेवर यापूर्वी 2000 मध्ये हल्ला झाला होता. त्यानंतर आता पुन्हा हल्ला झाला आहे.\nई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nअमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार\nया हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी\nज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन​\nतळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध\nमुकेश अंबानींच्या \"ऍण्टिलिया'ला आग​\nऔट्रम घाटातील बोगदा ठरणार देशातील सर्वांत लांब\nऔरंगाबाद - औट्रम घाटात उभारला जाणारा 14.2 किलोमीटरचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे....\nकाश्‍मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू- काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. सोपोरच्या बर्थकला भागात दहशतवादी...\n'देश आर्थिक संकटात' : यशवंत सिन्हा\nपुणे : \"देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. सरकार कितीही आशादायी चित्र रंगवत असले तरीही देश आर्थिक संकटात आहे, ही वस्तुस्थिती आपण लवकरात लवकर...\nगोव्यात भाजप राजकीय कोंडीत\nपणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय...\nजम्मू-कश्‍मीरकडील संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीत आणि चित्रपट तसंच सुगम संगीतातही मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व...\n#DecodingElections : भाजपबाबत हे तर होणारच होतं...\nदेशात हुकुमशाही सारखं वातावरण असल्याचं चित्र निर्माण केलं जात होतं ते बरोबर आहे की नाही हा वादाचा मुद्या असला तरी देशाची लोकांसाठी विश्‍वासार्ह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/45226", "date_download": "2018-12-14T20:00:11Z", "digest": "sha1:KIFZHIT3L2GJHGHQKQNCEYHHQH7H3TTJ", "length": 10135, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणराज 'रंगी' नाचतो - इंद्रधनुष्य - श्रीशैल | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणराज 'रंगी' नाचतो - इंद्रधनुष्य - श्रीशैल\nगणराज 'रंगी' नाचतो - इंद्रधनुष्य - श्रीशैल\nपाल्याचे नाव - श्रीशैल\nवय - ६ वर्षे\nप्रियाने काढलेला DJ बाप्पा रंगवायला श्रीशैलला खुप आवडले. रंगांची निवड श्रीशैलने स्वतःच केली आहे. रंगीबेरंगी CD बद्दल विचारणा केल्यावर कळले की, CD गोल फिरताना वेगवेगळे रंग दाखवते.\nमस्त रंगवलं आहेस चित्र\nमस्त रंगवलं आहेस चित्र श्रीशैल \nमस्तं. सीडीचे रंग आवडले.\nछान ब्राईट रंग वापरलेत.\nछान ब्राईट रंग वापरलेत.\nएकदम मस्त. शाब्बास श्रीशैल\nएकदम मस्त. शाब्बास श्रीशैल\nसिडीच्या रंगांची कल्पना भारीच\nसिडीच्या रंगांची कल्पना भारीच आहे.\nमस्त आहे हा मॉडर्न गणपती\nमस्त आहे हा मॉडर्न गणपती बाप्पा... सिडीची आयड्याही लै भारी...\nमस्त आलेत सारे रंग .......\nमस्त आलेत सारे रंग .......\nरंगीबेरंगी CD बद्दल विचारणा\nरंगीबेरं��ी CD बद्दल विचारणा केल्यावर कळले की, CD गोल फिरताना वेगवेगळे रंग दाखवते.\nश्रीशैलचे रंग अगदी खर्‍यासारखे आहेत. बाप्पाचं काँप्लेक्शन मस्तच \nवा वा छानच. श्रीशैलला\nवा वा छानच. श्रीशैलला शाब्बासकी.\nसीडी भारीच आहे. मस्त.\nसीडी भारीच आहे. मस्त.\n>>रंगीबेरंगी CD बद्दल विचारणा केल्यावर कळले की, CD गोल फिरताना वेगवेगळे रंग दाखवते.\nहे आणखी एक \"जेम्स\" चित्र\nहे आणखी एक \"जेम्स\" चित्र\n>> CD गोल फिरताना वेगवेगळे\n>> CD गोल फिरताना वेगवेगळे रंग दाखवते.\nखूप सुंदर .. सीडी फिरताना रंग\nसीडी फिरताना रंग .. क्या बात \nओहो येकदम इस्टाईलीश डीजे\nओहो येकदम इस्टाईलीश डीजे बाप्पा... पहीला आहे ज्याने मस्त गॉगल्स रंगवलेत बाप्पाचे\nकसलं भारी रंगवलं आहे... एकदम\nकसलं भारी रंगवलं आहे... एकदम सफाईदारपणे. मस्त मस्त मस्त\nसुरेख रंगवले आहे चित्र.\nसुरेख रंगवले आहे चित्र.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-12-14T19:35:48Z", "digest": "sha1:POKFFOFEYDYP4BNGZV5NGVRLJXKIMQFP", "length": 6689, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाघोलीत पावणे अकरा लाखांचा गुटखा जप्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाघोलीत पावणे अकरा लाखांचा गुटखा जप्त\nवाघोली- वाघोली (ता. हवेली) हद्दीतील बायफ रोड येथील गोडाऊनमध्ये गुटखा व पानमसाल्यांचा 10 लाख 81 हजार26 रूपयांचा माल लोणीकंद पोलिसांनी शनिवारी (दि. 18) जप्त केला असून गोडाऊन मालकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nसंदीप चोरडीया या गोडाऊन मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, वाघोली (ता. हवेली) हद्दीतील बायफ रोड येथील गोडाऊनमध्ये गुटखा व पानमसाल्यांचा अवैध साठा असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या गोडाऊनवर छापा टकला त्यात विमल पान मसालाच्या 25 पोती, व्ही.वन. सुगंधीत तंबाखू 25 पोती, करमचंद पान मसाला एकूण 13 पोती, के. सी. जाफरानी जर्दा 7 मोठी पोती असा गुटखा, पान मसाला, तंबाखूचा साठा असा एकूण 10 लाख 81 हजार 26 रूपयांचा माल जप्त करण्यात आला. लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस नाईक होनमाने, कॉस्टेबल समीर पिलाणे यांच्यासह अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी एस. एस. सावंत, वासुदेव पाबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास व अन्न औषध प्रशासन सुरक्षा अधिकारी एस. एस. सावंत करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजेजुरी बसस्थानकात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला\nNext articleसितेवाडी येथे केंद्रस्तरीय परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/avoid-electricity-risks-during-rainy-season/", "date_download": "2018-12-14T20:32:45Z", "digest": "sha1:4MQS7GUCSBGS2YSMA3FZSLWVRQ6YCFGS", "length": 26252, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पावसाळ्यात विजेचे धोके टाळा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपावसाळ्यात विजेचे धोके टाळा\nपाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो. मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसताना वीजपुरवठा खंडित का होतो, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यामागे वीज वितरण यंत्रणेवर उन-पावसाचा काय परिणाम होतो, हे जाणून घ्यावे लागेल. यासोबतच पावसाळ्यातील दिवसांत घरातील विजेची उपकरणे किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा यापासून सतर्क राहण्याची गरज आहे. याबाबत सुद्धा सावध राहण्याची गरज आहे.\nवीजपुरवठा खंडित होण्याची कारणे:-\nवीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनीमातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हाळ्यात चिनीमातीचे हे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो.\nभूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही. परंतु, पावसाला सुरवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व वाहिनीत बिघाड होतो. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधला जातो. दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जाईंट करणे आदी कामे करावी लागतात. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत या कामांमध्ये व्यत्यय येत असल्याने वीजग्राहकांची विजेअभावी गैरसोय होते.\nवीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारणे म्हणजे वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो.\nवीज दिसत नाही, पण परिणाम मात्र जीवघेणे असतात. विजेपासून प्रामुख्याने पावसाळ्यात सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे तसेच पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने विविध दुर्घटना घडतात. त्यामुळे जिवितहानीचा धोका निर्माण होतो. तो टाळण्यासाठी सतर्कता हीच सुरक्षितता हाच सर्वोत्तम उपाय आहे.\nपावसाळ्यात वादळवाऱ्यामुळे वीजतारांमध्ये घर्षण होण्याची शक्यता असते. त्यामुळे विजेचे खांब, विजेच्या तारा व रोहित्रे (Transformer) यातून ठिणग्या पडत असतात अशावेळी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाला त्वरित कळवावे. कारण अशा ठिणग्यांतून वीजतारा तुटून किंवा आग लागून मोठी दुघर्टना घडण्याची शक्यता असते.\nपाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्यादृष्टीने पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मिटरची जागा बदलून घ्यावी. पावसाळ्यात घरातील कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीच बोर्डचा आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते. त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.\nओलाव्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज उपकरणे अशा ओलाव्यापासून दूर ठेवावीत. तसेच अशी उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर असावीत. जेणेकरुन त्यात पाणी जाणार नाही. विद्युत उपकरणावर पाणी पडले अथवा त्यात पाणी शिरले तर ते उपकरण त्वरित बंद करून ते मूळ वीज जोडणीपासून बाजूला करावे. त्यामुळे त्या उपकरणातून शॉक लागण्याची शक्यता राहणार नाही. कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये तसेच ही तार विजेच्या खांबाला किंवा यंत्रणेला बांधू नये.\nमेनस्विचमध्ये फ्यूज वायरच असावी\nघराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.\nथकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वसुलीची व वीजपुरवठा खंडित…\nचेक बाऊंस झाल्यास वीजग्राहकांना 1500 रुपयांचा दंड\nवीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या तारांची स्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी व घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. सर्व वीज उपकरणांची अर्थींग योग्य असल्याबाबतची खबरदारी घ्यावी. योग्य अर्थींगमुळे शॉकची तीव्रता कमी होते तसेच उच्च दाब असलेल्या मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेटचाच वापर करावा. अशा थ्री पिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.\nआकाशातील विजेचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी. वीज पडल्यास त्या भागातील विद्युत प्रवाहाचा उच्चदाब वाढून विद्युत उपकरणांचे मोठया प्रमाणात नुकसान होवू शकते. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी.\nअतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्याज वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. पूर किंवा अतिवृष्टीमुळे तसेच नदीकाठच्या परिसरात कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करावा लागतो.\nविद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. कारण अनावधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अॅ ण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.\nविद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. दुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात व पायाखालची जमीन ओलसर असू नये याची खबरदारी घ्यावी. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. तसेच वायरची जोडणी करावीच लागली तर त्यावर इन्सुलेशन टेप लावावी.\nवीज ही अत्यावश्यक गरज आहे. मात्र त्या विजेचा वापर सुरक्षिततेची खबरदारी घेऊन योग्यप्रकारे केला तरच ती उपयोगी ठरु शकते. अन्यथा दुर्घटना घडून वीज अतिधोकादायक होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी पावसाळ्यात विद्युत उपकरणे हाताळताना अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.\nअभियंते व जनमित्रांची कसोटी\nपावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खर्याी अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्यांकना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणारे महावितरणचे अभियंते व जनमित्र यांच्यासाठी पावसाळा अतिशय आव्हानात्मक असतो.\nटोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध\nशहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्गाचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येते. यासोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना ग्राहक क्रमांकासोबत स्वतःचा मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड करण्याची सुविधा आहे. त्यासाठी कॉल सेंटरवर किंवा 92255-92255 या मोबाईल क्रमांकावर (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास संबंधीत ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. ग्राहकांना रजिस्टर्ड मोबाईलवरून तक्रार नोंदविण्यासाठी कॉल सेंटरशी संपर्क साधून केवळ तक्रारीचा तपशील सांगावा लागतो.\nव्हॉट्सअॅप अॅडमिनच्या अधिकारात आणि डोकेदुखीत होणार वाढ \n… तर रेल्वेकडून मिळणार नुकसानभरपाई\nथकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वसुलीची व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी कठोर…\nचेक बाऊंस झाल्यास वीजग्राहकांना 1500 रुपयांचा दंड\nनागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा कारवाई : ऊर्जामंत्री\nलोडशेडिंगच्या मुद्यावरुन तोडफोड-जाळपोळ झाली तर आम्ही जबाबदार नाही : आव्हाड\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nटीम महाराष्ट्र देशा – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेसकडे ही…\nमोदी सरकारला मोठा दिलासा, राफेल घोटाळा झालाच नाही \nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\n‘चार ���ोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित…\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/temples/aarya-durga-mandir/", "date_download": "2018-12-14T20:01:29Z", "digest": "sha1:44JDBTD4KPDXU5S7VONOYK6Y4LAINKEP", "length": 8957, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "आर्यादुर्गा मंदिर - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nराजापुरातील आडिवरे गावाजवळ उत्तरेला ११ कि.मी. अंतरावर वसलेलं पांडवकालीन मंदिर म्हणजे आर्यादुर्गा देवीचे मंदिर. आडिवरे येथून दोन किलोमीटर अंतरावर धारतळे फाट्यापासून सहा किलोमीटर अंतरावर हे मंदिर उभं आहे.\nबस स्थानक - राजापूर\nरेल्वे स्थानक - राजापूर\nयोग्य काळ - वर्षभर\nकर्नाटकातील अंकोला येथील आर्यादुर्गा देवी ही देवीहसोळ गावाच्या देसाई यांच्या प्रर्थानेनुसार या स्थानावर आली अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जाकादेवीचे मंदिर असून पावसपासून आर्यादेवीचे मंदिर सुमारे ३९ कि.मी. अंतरावर आहे. मंदिराच्या जवळ कातळावर कातळ खोद चित्रे आढळतात.\nमंदिरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर कातालामध्ये खणलेली एक अप्रतीम पायऱ्याची विहीर आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णाष्टमी आणि नवमीला येथे दीड दिवसांची जत्रा भरते. इथली शांतता अनुभवावी अशीच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=126&Itemid=229", "date_download": "2018-12-14T19:28:04Z", "digest": "sha1:UITSAX77JP43UANLT5QUUW2WUTC6WLM5", "length": 9281, "nlines": 62, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "भाग १ ला", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » भाग १ ला\n१.बुद्धगयेच्या आसपासच्या प्रदेशाला अडीच हजार वर्षांपूर्वीं उरुवेला म्हणत असत, व सध्याच्या लीलंजन नदीला नेरंजरा नदी म्हणत असत. ह्या प्रदेशांत व ह्या नदीच्या कांठी शाक्यमुनि गातमानें सहा वर्षें खडतर तपश्चर्या करून आपला देह झिजविला; व शेवटीं बोधिवृक्षाखालीं बसून जगताचा उद्धार करणार्‍या धर्ममार्���ाचें ज्ञान मिळविलें. वैशाख शु पौर्णिमेच्या दिवशीं आपल्या पूर्वींच्या पांच साथ्यांना त्यानें ह्या नवीन धर्ममार्गाचा उपदेश केला. म्हणजे प्रथमतः बौद्धसंघाची स्थापना ह्याच दिवशीं झाली असें म्हणण्यास हरकत नाहीं. त्या वेळीं बुद्धभगवान् आपल्या शिष्याला, ‘एहि भिक्षु’ (भिक्षु, इकडे ये) असें म्हणे, व तोच त्याचा प्रव्रज्याविधि होत असे.\n२.त्या चातुर्मास्यांत बुद्धाला आणखी ५५ शिष्य मिळाले व चातुर्मास्याच्या शेवटीं जेव्हां त्यांस निरनिराळ्या ठिकाणीं धर्मोपदेश करण्यास पाठविण्यांत आलें तेव्हां-\nह्या तीन शरण-गमनानीं प्रव्रज्या देण्यास बुद्धानें भिक्षूंस परवानगी दिली. परंतु तो स्वत: ‘एहि भिक्षु’ ह्याच वाक्यानें प्रव्रज्या देत असे.\n३. त्या चातुर्मास्यानंतर बुद्ध पुन्हां उरुवेलेला आला; व तेथे त्यानें उरुवेल काश्यपादिक तिघां बंधूंनां व त्याच्या शिष्यांना आपलें अनुयायी केलें. त्यांना घेऊन तो राजगृहात आला. तेथें संजय परिव्राजकाचे आग्रशिष्य सारिपुत्त व मोग्गल्लान आपल्या २५० सहाध्यायांसह बुद्धाचे अनुयायी झाले. त्यायोगें संघाचा विस्तार बराच झाला; व तरुण भिक्षूंवर देखरेख नसल्यामुळें ते अव्यवस्थितपणे वागूं लागले. म्हणजे सकाळीं गांवांत भिक्षेला जात असतां ते आपलीं चीवरें व्यवस्थितपणें वापरीत नसत; लोक जेवीतखात वगैरे असतांना त्यांच्यापुढें आपलें पात्र करीत; लोकांना सांगून आपणासाठी वरण भात वगैरे तयार करवीत; जेवतांना मोठ्यामोठ्यानें बोलत असत. हें पाहून लोकांत त्यांची निदा होऊं लागली. ह्या श्रमण लोकांत अशी अव्यवस्था कां, ब्राह्मणासारखे हे लोक जेवण्याचे वेळीं मोठमोठ्यानें बोलतात हें कसें, असें लोक म्हणत.\n४. हें वर्तमान भिक्षूंनीं बुद्धाला कळविलें तेव्हां त्यानें त्या तरुण भिक्षूंचा निषेध केला. चैनीची, हांवरेपणाची,असंतोषाची, गप्पागोष्टींची व आळसाची निंदा करून अनेक रितीनें साघेपणाची, निरपेक्षतेची, संतोषाची, उत्साहाची त्याने स्तुती केली; व तो भिक्षूंना म्हणाला:- भिक्षुहो, आजपासून उपाध्याय स्वीकारण्याची मी परवानगी देतों. उपाध्यायानें आपल्या शिष्यांवर पुत्राप्रमाणें प्रेम करावें, व शिष्यानें उपाध्यायाला पित्याप्रमाणें समजावें. ह्याप्रमाणें परस्परांविषयीं आदर ठेवल्यानें माझ्या ह्या धर्मविनयांत या दोघांची उत्तम अभिवृद्धि होईल. उपाध्यायाचा स्वीकार ह्याप्रमाणें करावा:- उत्तरा१संग एका खांद्यावर करून त्याला नमस्कार करावा, व उकिडव्यानें बसून हात जोडून म्हणावें कीं, भन्ते, माझे उपाध्याय व्हा, भन्ते, माझे उपाध्याय व्हा, भन्ते माझे उपाध्याय व्हा. “ठीक आहे, बरें आहे’’ किंवा अशाच दुसर्‍या कोणत्यातरी कायिक किंवा वाचसिक संज्ञेनें त्यानें आपल्या विनंतीचा स्वीकार केला म्हणजे तो आपला उपाध्याय झाला असें समजावें.\n१- नेसण्याच्या चीवराला अंतरवासक, पांघुरण्याच्या चीवराला उत्तरासंग व थंडीसाठीं वापरण्याच्या चीवराला संघाटी म्हणतात.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://goadoot.blogspot.com/2011/07/blog-post_1026.html", "date_download": "2018-12-14T19:48:22Z", "digest": "sha1:UVN64AH7FVT46APBDLQCU43ILBVQHDNF", "length": 17235, "nlines": 307, "source_domain": "goadoot.blogspot.com", "title": "Goa Doot - Goa's Marathi News: डिचोलीला पुराचा तडाखा", "raw_content": "\nहमरस्ता जलमय-वाहतूक ठप्प-घरांवर झाडे कोसळली-पूरनियंत्रण योजना कुचकामी\nडिचोली, दि. १६ (प्रतिनिधी): मोठा गाजावाजा करून उभारलेली पूरनियंत्रण यंत्रणा अखेर कुचकामीच ठरल्याने डिचोलीला आज पुन्हा एकदा पुराचा तडाखा बसला. त्यामुळे हमरस्ता पाण्याखाली जाऊन तीन तास वाहतूक खोळंबली. पुराच्या पाण्याने शांतादुर्गा सर्कलला वेढा घातल्याने बरीच धांदल उडाली व त्यामुळे शांतादुर्गा हायस्कूलला सुट्टी देण्यात आली. पावसाच्या तडाख्यात विविध ठिकाणी घरांवर झाडे कोसळल्याने सुमारे तीन लाखांची हानी झाली.\nकाल रात्री राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही डिचोलीला पुराचा विळखा पडला. सकाळी सहाच्या दरम्यान पुराचे पाणी शहरात शिरले. शांतादुर्गा सर्कल, हमरस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली. वाडे येथे मुभा गॅरेजमध्ये पाणी शिरल्याने २५ हजारांची हानी झाली. हातुर्ली येथे धनंजय हळदणकर यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळून एक लाखाचे नुकसान झाले. हातुर्ली येथे शोभा गावडे यांच्या मातीच्या घरावर झाड पडल्याने ६० हजारांची हानी झाली. चोडण, नावेली, साळ, कुडव येथे अशीच झाडे कोसळून अनेकांना फटका बसला. डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य करून अडथळे दूर केले.\nडिचोली हमरस्त्यावर पुराचे पाणी भरल्याने शालेय विद्यार्थ्यां���ा घेऊन जाणारी एक गाडी अडकून पडली. नंतर तिला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. पाण्याची पातळी वाढण्याचा धोका लक्षात घेऊन शांतादुर्गा हायस्कूल, शिशूवाटीका व प्राथमिक शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. मामलेदार प्रमोद भट, उपजिल्हाधिकारी नारायण गाड, जलसंशोधन खात्याचे श्री. आजगावकर आदींनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली.\nदरम्यान, लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली पूरनियंत्रण यंत्रणा अखेर कुचकामीच ठरल्याचे चित्र आज दिसून आले. या योजनेअंतर्गत नदीतील गाळ उपसण्यात आला आहे. मात्र, तो काठावरच साठलेला असल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा झाला नाही. अखेर सकाळी ९.३० नंतर पुराचे पाणी हळूहळू ओसरले.\nदरम्यान, पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारी यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे. अंजुणे धरणातील पाण्याने अद्याप धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. ती ओलांडताच तेथून पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्याने त्यानंतर डिचोलीत पुराची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nप्रकाशक: दैनिक गोवादूत वेळ: 2:27 am\nगोवा दूत इ-पेपर इंटरनेटवर\nपालिकेतील सदस्य नियुक्तीवरून बाबूश-पारेख यांच्यात ...\nशांताराम नाईक पुन्हा राज्यसभेवर\nवालंका जिंकली तर सामूहिक राजीनामे\nनव्या कॅसिनोचे उद्घाटन थाटात\nजिल्हा इस्पितळाबाबत सोमवारी म्हापशात धरणे\nकोकण रेल्वेला पुन्हा ङ्गटका\nतिलारी धरणग्रस्तांना एकरकमी पैसे द्या\nपंजाबातील इंग्रजी शाळांना अनुदान देता का\nकोकण रेल्वे अद्याप ठप्पच\n‘उटा’चे जेलभरो तूर्त लांबणीवर\nमद्यार्क तस्करी रोखण्यासाठी गोवा व कर्नाटक एकत्र य...\nमुळगाव खाणीचे परवाने रद्द होणार\nखाण उद्योजकांकडून सरकारचे ‘ब्लॅकमेलिंग’\nदहशतवाद्यांची शिबिरे नष्ट करा\nकॉंग्रेसच्या राष्ट्रभिमानी कार्यकर्त्यांनी नेत्यां...\n‘शालबी’च्या निविदेवर पुनर्विचार करणार की नाही\nआसगावात मुख्यमंत्र्यांना ‘काळे बावटे’\n‘मातृभाषा मनाची, तर इंग्रजी धनाची भाषा’\nएसपींच्या बदलीप्रकरणी सरकार ठाम\nमाध्यमप्रश्‍नी याचिकादाराकडून सरकारी दाव्याची ‘चिर...\nसाखळी पालक महासंघाचा शिक्षण संचालिकांना घेराव\nप्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच हवे\n‘उटा’तर्फे शुक्रवारी पणजीत ‘जेलभरो’\nपालकमंत्रीच चालवतात सांग्यात खाण\nचुकीचा जन्मदाखला दिल्याची देऊ बाणावलीकरांविरुद्ध त...\nअटकपूर्व जामिनासाठी जितेंद���र देशप्रभूंची धावपळ\nजिल्हा इस्पितळाच्या निविदेत प्रथम दर्शनी ‘गडबड’\nभूमिपुत्रांचे अजून किती बळी हवेत\nयंदापासूनच इंग्रजीकरणाला सरकार आग्रही\nज्ञानप्रसारक महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून ‘काळा...\nउगे बगलरस्त्याची कल्पना ज्योकीम यांचीच\nएसपींच्या बदल्यांवरून पोलिस-सरकार संघर्ष शिगेला..\nसत्तेवर आल्यास माध्यमाचा निर्णय बदलू\n‘त्या’ वादग्रस्त परिपत्रकाची अंमलबजावणी केव्हा\nमेल्विन गोम्स खूनप्रकरणी चार संशयितांना अटक\nराष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार\nप्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून\nफोटो ओळी - पंजाबमधील भाकरा नानगल धरण आता बडी धरणे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://pwd.goa.gov.in/site-map?l=0", "date_download": "2018-12-14T19:01:23Z", "digest": "sha1:6KU4FLAFBVKDZ2YPEGVW2S2UYMABZNVM", "length": 2082, "nlines": 53, "source_domain": "pwd.goa.gov.in", "title": "Public Works Department - SITEMAP", "raw_content": "\nनागरिकांचे अधिकारपत्र-रस्ते आनी पुल\nसेवा, नागरिकांची सनद / फॉर्म\nनागरिकांचे अधिकार- इमारत क्षेत्रांशा\nनागरिकांचे अधिकार -रस्ते आणी पूलां\nनागरिकांचे अधिकार- पाणी पुरवठा\nया सार्वजनिक बांधकाम विभाग, गोवा, भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ आहे\nशेवटचा बदल तारीख :04 December 2018\nकॉपीराइट © 2014 सार्वजनिक बांधकाम विभाग - शासकीय. गोवा, भारत. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/category/beaches/", "date_download": "2018-12-14T20:01:09Z", "digest": "sha1:2ZO2VYJ6GQWTB5AEPLIGPLRV2HM5SVYT", "length": 13966, "nlines": 273, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "नितांत सुंदर सागरतीर Archive - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्याला १६७ किमी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून इथले शुभ्र, रुपेरी वाळूचे सुंदर किनारे पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतात. इथे आढळून येणारी सागरी जीवसृष्टी विविधतेने संपन्न आहे. फेसाळत्या रुपेरी लाटांच्या सान्निध्यात सोनेरी सूर्यास्त पाहाण्याचा अनुभव व सुरक्षित सागरी किनाऱ्यावंर समुद्रस्नानाचा आनंद हा पुनःपुन्हा घ्यावा असाच असतो. सर्व सुविधांनी युक्त अशी निवासव्यवस्था इथल्या अनेक हॉटेल्समध्ये आहे. किनाऱ्यांवर उपलब्ध असणारे विविध वॉटर स्पोर्ट्स व साहसी जलक्रिडा इथे मनसोक्त अनुभवाव्यात.\nरत्नागिरी जिल्ह्याला १६७ किमी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून इथले शुभ्र, रुपेरी वाळूचे सुंदर किनारे पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतात.\nदापोलीच्या दक्षिणेस हर्णे गावाच्या अलीकडे वळसा घालून डोंगरमाथा पार केल्यावर एका स्तिमित करणाऱ्या विस्तीर्ण निसर्गचित्रांत आपला प्रवेश होतो.\nडोंगराच्या समुद्रात घुसलेल्या टोकामुळे निर्माण झालेले इथले दोन जुळे समुद्रकिनारे म्हणजे आरे आणि वारे. कोणाला किती सौंदर्य बहाल करायचं हा प्रश्न निसर्गालाही इथे पडला असावा.\nमऊ पुळणीवर पावलांना गुदगुल्या करणारी मखमली वाळू अनुभवताना तासंनतास केव्हा निघून जातात ते कळतंच नाही. वाळूतून हिंडणार्‍या छोट्या छोट्या खेकड्यांचं निरीक्षण करतानाही मजा वाटते.\nथंडीच्या मोसमात किनार्‍यावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना कॅमेऱ्यांत टिपण्याची छायाचित्रकारांसाठी ही एक सुवर्णसंधीच असते. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने पर्यटक `डॉल्फिन्स राईड` चा अनुभव घेऊ शकतात.\nबनाना राईड, वॉटर स्कूटर, पॉवर बोट हे सगळं अनुभवायचं आणि तेही फेसाळणाऱ्या लाटांवर आरूढ होऊन…हा एक थरारक अनुभव असतो.\nथंडीच्या दिवसांत समुद्र शांत असल्यावर छोट्या बोटींमधून समुद्रात जाऊन डॉल्फिंन्सची जलक्रिडा अनूभवता येते.\nनारळी पोफळींच्या बागांनी वेढलेला व लाटांच्या घनगंभीर गाजेने भारलेला वेळणेश्वरचा स्वच्छ समुद्रकिनारा.\nउंच उंच गेलेल्या सुरुच्या झाडांमधून दिसणारा निळाशार दर्या आणि चमकत्या लाटा आपल्याला थांबायला भाग पाडतात.\nकेळशीमधील उटंबर डोंगराजवळील समुद्रात घुसलेल्या काळ्या कातळांवर विविध प्रकारची सागरी संपत्ती मिळू शकते. खडकांवर साठलेल्या पाण्यांत शंख, शिंपले, कवड्या, समुद्री काकड्या, अर्चीन्स असे विविध समुद्रीजीव आढळतात.\nसंपूर्ण गावाने एक होत भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कासव संरक्षणाची शपथ घेतली आणि दुर्लक्षित असलेले वेळास गाव जगाच्या नकाशावर आले.\nरत्नागिरीपासून उत्तरेकडे गणपतीपुळे ४८ किमी अंतरावर आहे. गणपतीपुळेच्या उत्तरेस खाडी असून खाडीपलीकडे मालगुंड गाव आहे.\nगावात देवीचे देऊळ असून अजिबात गर्दी-गोंगाट नसलेल्या ह्या शांत निवांत सागरतीरी बाजुच्या डोंगरमाथ्यावरून रम्य सूर्यास्त न्याहाळत मारलेला फेरफटका सहलीची सुखद आठवण ठरतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/saheb-tell-us-how-live-158960", "date_download": "2018-12-14T20:54:40Z", "digest": "sha1:AKS3TUTETITJAPAX6NSIRBPP3DNATD2F", "length": 13320, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Saheb tell us how to live साहेब, सांगा आम्ही कसं जगायचं? | eSakal", "raw_content": "\nसाहेब, सांगा आम्ही कसं जगायचं\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nकरमाळा - सांगा साहेब, आम्ही कसं जगायचं पेयाला पाणी नाही... का जनावरांला चारा नाही... सावकाराचं कर्ज काढलंय... ते देयाचं कसं पेयाला पाणी नाही... का जनावरांला चारा नाही... सावकाराचं कर्ज काढलंय... ते देयाचं कसं बॅंकेचं कर्ज काढलयं, आता बॅंकेकडे जायला तोंड नाही बॅंकेचं कर्ज काढलयं, आता बॅंकेकडे जायला तोंड नाही आवं आम्हाला आता औषध प्यायची वेळ आलीया... अधिकारी येत्यात, नुसता सर्व्हे करून जात्यात.. कर्जमाफी नाही की पीक विमा मिळाला नाही, का कुठली मदत नाही साहेब... आता जर मदत मिळाली नाही, तर आम्ही आत्महत्या करू, अशी व्यथा जातेगाव (ता. करमाळा) येथील शेतकरी किसन वारे (वय 67) यांनी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडली.\nकरमाळा - सांगा साहेब, आम्ही कसं जगायचं पेयाला पाणी नाही... का जनावरांला चारा नाही... सावकाराचं कर्ज काढलंय... ते देयाचं कसं पेयाला पाणी नाही... का जनावरांला चारा नाही... सावकाराचं कर्ज काढलंय... ते देयाचं कसं बॅंकेचं कर्ज काढलयं, आता बॅंकेकडे जायला तोंड नाही बॅंकेचं कर्ज काढलयं, आता बॅंकेकडे जायला तोंड नाही आवं आम्हाला आता औषध प्यायची वेळ आलीया... अधिकारी येत्यात, नुसता सर्व्हे करून जात्यात.. कर्जमाफी नाही की पीक विमा मिळाला नाही, का कुठली मदत नाही साहेब... आता जर मदत मिळाली नाही, तर आम्ही आत्महत्या करू, अशी व्यथा जातेगाव (ता. करमाळा) येथील शेतकरी किसन वारे (वय 67) यांनी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडली.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nबुधवारी (ता. 5) करमाळा तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने जातेगाव येथे भेट दिली. या वेळी वारे यांनी ही व्यथा मांडली. वारे यांची व्यथा ऐकून पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय पथकातील सुभाषचंद्र मीना, एम. जी. टेंभुर्णे व विजय ठाकरे यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला.\nकेंद्रीय पथक साधारणपणे साडेपाच वाजता जातेगावला पोहोचले. या वेळी पथकाने वारे यांच्या शेताला भेट दिली. दुष्काळी परिस्थितीविषयी माहिती सांगतांना वारे यांना गहीवरून आले. वारे यांनी दोन एकर शेतीवर या वर्षी कापसाची लागवड केली. मात्र पाऊस न पडल्याने अक्षरश- कापूस जळून गेला. पाळी, पेरणी, बी, खते मिळून एकरी सहा हजार खर्च झाला आहे. दोन एकर कापूस लागवडीसाठी खर्च बारा हजार रुपये लागले. मात्र कसलेही उत्पन्न मिळाले नाही, अशी माहिती वारे यांनी दिली.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nबनावट कागदपत्रांद्वारे बॅंकेची फसवणूक\nनारायणगाव - ट्रक खरेदीच्या कर्ज प्रकरणासाठी बनावट कागदपत्र सादर करून बॅंक ऑफ इंडियाच्या नारायणगाव शाखेची १४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी...\nविजय मल्ल्याने त्यांचे केले अभिनंदन...\nलंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे...\nआयटीयन्सनी शोधला नवा व्यवसाय\nपिंपरी - आयटी कंपन्यांमध्ये त्यांची नोकरी सुरू होती. कारण न देता त्यांचे काम थांबविले. या अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी त्यांनी कामगार आयुक्‍तालय गाठले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://maharashtramandal.nl/initiatives/majhi-shala", "date_download": "2018-12-14T20:35:41Z", "digest": "sha1:LSXMAKM5STSCCIHRW53TJKV5DPGHQG4B", "length": 2941, "nlines": 55, "source_domain": "maharashtramandal.nl", "title": "माझी शाळा", "raw_content": "\nगृह / लघु ��द्योग\nगृह / लघु उद्योग\n\"लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी\nधर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी \" सुरेश भट\nमहाराष्ट्र 'मंडळ नेदरलँड्सने हाती घेतलेल्या \"माझी शाळा\" या उपक्रमांतर्गत \"बालभारती मराठी वर्ग दर रविवारी सुरु होत आहेत.\nप्रार्थनेने सुरु होणाऱ्या या वर्गात मुलांना मुळाक्षरापासून मराठी साहित्याची, संस्कृतीची लागावी या साठी विविध प्रयन्त केले जातील. माध्यमाची भाषा आवश्यक असल्यास इंग्रजी हि वापरण्यात येईल.\nहा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्याथ्यांनी पालकांनी आणि सहकाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहिती साठी महाराष्ट्र मंडळाकडे संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://varshaavisheshaanka2011.blogspot.com/2011/06/blog-post_9546.html", "date_download": "2018-12-14T18:52:08Z", "digest": "sha1:MIX2ZYOGCKASYAUBBE2UTJ7F6ZSALSYJ", "length": 3894, "nlines": 60, "source_domain": "varshaavisheshaanka2011.blogspot.com", "title": "ऋतू हिरवा २०११: पाऊस!", "raw_content": "\nजालरंग प्रकाशनाचे इतर अंक\nकाव्य आणि वाचन : विनायक पंडित\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १६ जून, २०११ रोजी ८:३४:०० म.उ. IST\nगुरुवार, १६ जून, २०११ रोजी ८:५१:०० म.उ. IST\nरविवार, १७ जुलै, २०११ रोजी १०:२९:०० म.उ. IST\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआरंभी वंदिन अयोध्येचा राजा\nरॉबर्ट हूक आणि न्यूटन\nये भिजव माझ्या मनाला\nसंपादकीय : देवदत्त गाणार, संपादन सहाय्य : प्रमोद देव अंक सजावट : श्रेया रत्नपारखी\nअंकातले मानकरी : दीपक परूळेकर, क्रांति साडेकर, हर्षा स्वामी, विनायक पंडित, अलका काटदरे, श्रेया रत्नपारखी, अपर्णा संखे-पालवे, नरेंद्र गोळे, हेरंब ओक, विशाल कुलकर्णी, सुधीर कांदळकर,देवेंद्र चुरी, भक्ती आजगावकर, निशिकांत देशपांडे, शुभा रत्नपारखी, सुहास झेले, देवदत्त गाणार, मैथिली प्रधान, समीर नाईक, आनंद घारे, संकेत पारधी,विद्याधर भिसे,उल्हास भिडे, मंदार जोशी, महेंद्र कुलकर्णी,\nचित्र विंडो थीम. konradlew द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/new-gadgets-marathi/motorola-flat-discounts-on-four-smartphones-117101300015_1.html", "date_download": "2018-12-14T20:07:39Z", "digest": "sha1:TEMRMDUFZ47AG6UEXOPGCGF6LC24BH6A", "length": 10541, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दिवाळी धमाका : मोटोरोलाची स्मार्टफोनवर भरघोस सूट | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदिवाळी धमाका : मोटोरोलाची स्मार्टफोनवर भरघोस सूट\nमोटोरोलानं दिवाळीनिमित्त खास फेस्टिव्हल ऑफरमध्ये स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली आहे. ही ऑफर 14 ते 21 ऑक्टोबरदरम्यान असणार आहे. यावेळी रिटेल स्टोअरमधून देखील स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. मोटोरोलानं ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.\nया ऑफरमध्ये मोटो E4,मोटो M,मोटो Z2 Play आणि मोटो G5वर जवळजवळ 4500 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. मोटोच्या स्मार्टफोनसोबत जिओ नेटवर्कवर 100 जीबी 4जी डेटादेखील यूजर्सला मिळणार आहे. ही ऑफर तुम्ही मोटोरोलाच्या ऑफलाइन स्टोअरमधून स्मार्टफोन खरेदी करुन मिळवू शकता.\nया ऑफरमध्ये मोटो E4 8,199 रुपयात उपलब्ध आहे. तर मोटो G5 10,999 रुपयात खरेदी करता येईल. तर मोटो Mची किंमत 12,999 रुपये आणि मोटो Z2 प्ले 24,999 रुपयांना उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर जिओ ऑफरसोबतच ईएमआयचा देखील ऑप्शन आहे.\nमोटोरोलाकडून चक्क मराठीतून ट्वीट\nगुगलची आय फोनला टक्कर पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL बाजारात\niPhone 8 Plus फुटल्याचा दोन घटना\nघ्या, जिओ डोंगल फक्त रु.999 मध्ये\nबीएसएनएल देणार दोन हजारात स्मार्टफोन\nयावर अधिक वाचा :\nजिओ नेटवर्क 100 जीबी 4जी\nMoto Z2 Playदिवाळी फेस्टिव्हल ऑफर\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमाझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...\nया 5 कारणांमुळे सचिन पायलट ��व्हे तर गहलोत राजस्थानचे ...\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...\nमुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...\nबाप्परे, रस्सीखेच खेळ खेळताना विद्यार्थ्यांचा मृत्यू\nमुंबईतील विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना जीबीन सनी (२२) या ...\nआई झाल्यावर खेळाडूंची रँकिंग तीन वर्षांपर्यंत सुरक्षित\nआता महिला टेनिस खेळाडूंची रँकिंग आई झाल्यावरही खाली पडणार नाही. आंतरराष्ट्रीय महिला टेनिस ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://parag-blog.blogspot.com/2013/06/blog-post.html", "date_download": "2018-12-14T20:06:38Z", "digest": "sha1:FQL62RK7PT2GD5B3QFUZEGPOLRW6IZPB", "length": 26495, "nlines": 110, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: प्रथमग्रासे मक्षिकापातः !", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \nमागे नववीच्या सुट्टीत आईची एक मैत्रिण कैलास मानससरोवरच्या यात्रेला जाऊन आली आणि तिने तिच्या प्रवासवर्णनाची हस्तलिखित प्रत वाचायला पाठवली होती. तेव्हा कैलास मानससरोवराबद्दल पहिल्यांदा ऐकलं. लगेच मी दहावीच्या सुट्टीत जाऊ असं घरी विचारलं. पण एकंदरीत बर्‍याच अटींमध्ये ते बसणारं नव्हतं. नंतर शिक्षण, नोकरी, लग्न वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये ते मागेच पडलं. मग दिड वर्षांपूर्वी अनयाची मायबोलीवरची कैलास मानस यात्रेबद्दलची सुंदर लेखमाला वाचली आणि भारतात परतल्यावर लगेच इथे जायचच हे ठरवून टाकलं.\nजानेवारीत परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाहिरात वाचल्या वाचल्या लगेच अर्ज भरून टाकला आणि इंटरनेटवर, पुस्तकांमध्ये जे जे काय सापडेल ते सगळं वाचून काढलं. अनयाच्या लेखमालेची पारायणं करून झाली एकीकडे व्यायाम वगैरे करणं सुरु होतचं. यात्रेसाठी निवड लकी ड्रॉ द्वारे केली जाते. आमचं कधी काही पहिल्या फटक्यात होतच नाही एकीकडे व्यायाम वगैरे करणं सुरु होतचं. यात्रेसाठी निवड लकी ड्रॉ द्वारे केली जाते. आमचं कधी काही पहिल्या फटक्यात होतच नाही इथेही नियमाला अपवाद नव्हताच. निवड न होता अर्ज वेट लिस्टमध्ये गेला. व���ट लिस्ट क्रमांकही ५१ इथेही नियमाला अपवाद नव्हताच. निवड न होता अर्ज वेट लिस्टमध्ये गेला. वेट लिस्ट क्रमांकही ५१ त्यामुळे निवड व्हायची काही शक्यताच नाही असं गृहीत धरून टाकलं पण तरी एकदा अनयाला फोन केला. तिने खूपच धीर दिला आणि दिल्लीला फोन कर, निवड नक्की होईल असं सांगितलं. दिल्लीला फोनाफोनी, मेलामेली सगळं चालूच होतं. परराष्ट्र खात्याच्या लोक अगदी दिल्ली स्टाईलमध्ये..\"हां हां.. जरूर यहा आजाईये भोलेबाबाकी कृपासे हो जायेगा कन्फर्म.. \" म्हंटलं मला लेखी द्या की काहितरी.. मी ऑफिसमध्ये रजेच्या अर्जाबरोबर काय भोलेबाबांचा दाखला लाऊ का त्यामुळे निवड व्हायची काही शक्यताच नाही असं गृहीत धरून टाकलं पण तरी एकदा अनयाला फोन केला. तिने खूपच धीर दिला आणि दिल्लीला फोन कर, निवड नक्की होईल असं सांगितलं. दिल्लीला फोनाफोनी, मेलामेली सगळं चालूच होतं. परराष्ट्र खात्याच्या लोक अगदी दिल्ली स्टाईलमध्ये..\"हां हां.. जरूर यहा आजाईये भोलेबाबाकी कृपासे हो जायेगा कन्फर्म.. \" म्हंटलं मला लेखी द्या की काहितरी.. मी ऑफिसमध्ये रजेच्या अर्जाबरोबर काय भोलेबाबांचा दाखला लाऊ का तर म्हणे कळवू तुम्हांला लवकरच.\nत्याच दरम्यान कॉलेजमधला एक मित्र ऑफिसच्या बसमध्ये भेटला. त्याला म्हंटलं शनिवारी सकाळी सिंडगडावर येणार का तर तो हो म्हणाला. मग दर शनिवारी सकाळी सिंडगड, इतर दिवशी सकाळी ५-६ किलोमीटर चालणं असा व्यायाम सुरु केला. शेवटी एकदाचं परराष्ट्र खात्याकडून कन्फर्मेशनच पत्र आलं तर तो हो म्हणाला. मग दर शनिवारी सकाळी सिंडगड, इतर दिवशी सकाळी ५-६ किलोमीटर चालणं असा व्यायाम सुरु केला. शेवटी एकदाचं परराष्ट्र खात्याकडून कन्फर्मेशनच पत्र आलं ऑफिसमध्ये सुट्टीसाठी मोर्चेबांधणी सुरुच होती. यात्रेचा अर्ज भरण्याचं नक्की केल्यापासून म्हणजे ऑक्टोबर पासून मधल्या एका आजारपणा व्यतिरिक्त एकही सुट्टी न घेता रोज पाट्या टाकून टाकून बरीच सुट्टी जमा केली होती. सुट्टीचंही नक्की झालं. एव्हडं सगळं ठरल्यावर तयारीला एकदम जोर आला. इंटरनेट, पुस्तकं पुन्हा वाचली. खरेदीची यादी केली. अनयाला भेटून आलो आणि तिच्याकडूनही टिप्स घेतल्या. एकंदरीत सगळेच कपडे घेऊन जावे असं वाटायला लागलं ऑफिसमध्ये सुट्टीसाठी मोर्चेबांधणी सुरुच होती. यात्रेचा अर्ज भरण्याचं नक्की केल्यापासून म्हणजे ऑक्टोबर पासून मधल्या ए��ा आजारपणा व्यतिरिक्त एकही सुट्टी न घेता रोज पाट्या टाकून टाकून बरीच सुट्टी जमा केली होती. सुट्टीचंही नक्की झालं. एव्हडं सगळं ठरल्यावर तयारीला एकदम जोर आला. इंटरनेट, पुस्तकं पुन्हा वाचली. खरेदीची यादी केली. अनयाला भेटून आलो आणि तिच्याकडूनही टिप्स घेतल्या. एकंदरीत सगळेच कपडे घेऊन जावे असं वाटायला लागलं बुट, सॅक, कपडे, खाऊ, आठवतील त्या सगळ्या गोष्टींची जय्यत तयारी केली. योगायोगाने आईची ती हस्तलिखित पाठवणारी मैत्रिणी मी निघायच्या आदल्या दिवशी पुण्यात होती. मी जाणार आहे हे कळल्यावर ती आमच्या घरीच आली. ती स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे तिने दिलेल्या टिप्स नुसार पुन्हा सामानात फेरफार केली. तिकडे सरकारला आपल्या कडून इन्डेम्निटी बाँड भरून दयावा लागतो, इतरही कागदपत्रं द्यावी लागतात त्याची सोय केली. कैलास मानससरोवरला जाणार्‍या प्रत्येक बॅचबरोबर भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून एक लायझनींग ऑफिसर (ग्रेड १ अधिकारी) असतो. हा पूर्ण बॅचचा प्रमुख आणि त्याला/तिला सगळे अधिकार असतात. आमच्या बॅचच्या एल.ओ. म्हणून तिहार जेलच्या डायरेक्टर जनरल श्रीमती विमला मेहेरा ह्यांची निवड झाली आणि त्यांच्या ऑफिसमधून माहिती विचारणा करण्यासाठी फोन आला.\nअखेर सर्व सामान/सुमान, कागदपत्र, पैसे घेऊन एकदाचं आमच्या विमानाने दिल्लीसाठी उड्डाण केलं. एअरपोर्टवर पेपरमध्ये वाचलं की दिल्लीला मान्सुन पोचला म्हणे आणि उत्तरेत काही ठिकाणी पाऊस सुरु आहे. दिल्लीला जाऊन बघतो तर व्यवस्थित उन म्हंटलं पडून गेला असेल पाऊस. दिल्लीला दिल्ली सरकारतर्फे सगळ्या यात्रींची तीन दिवस रहायची-खायची सोय केली जाते. गुजराथी समाजमध्ये ही सोय मोफत असते. गुजराथी समाज म्हणजे गुजराथची एम्बसी आहे म्हंटलं पडून गेला असेल पाऊस. दिल्लीला दिल्ली सरकारतर्फे सगळ्या यात्रींची तीन दिवस रहायची-खायची सोय केली जाते. गुजराथी समाजमध्ये ही सोय मोफत असते. गुजराथी समाज म्हणजे गुजराथची एम्बसी आहे बोलण, खाणं, लोकं सर्व गुजराथीत. हिंदीत बोलल्यावर कपाळावर सुक्ष्म अठी उमटते. तिथल्या एसी डॉर्मिटेरीत बेड मिळाला. तिथेच दिल्ली सरकारच्या तीर्थयात्रा विकास समितीचे चेअरमन श्री. उदय कौशिक ह्यांचं ऑफिस आहे. तिथे जाऊन आल्याची नोंद केली. गुजराथी समाजात पोहोचल्यावर हाय, हॅलो, नमस्ते, गूड मॉर्निंग वगैरे सगळी अभिवादनं विसरून कोणालाही भेटल्यावर, निघताना वगैरे 'ओम नमःशिवाय' असच म्हणायचं हे कळलं बोलण, खाणं, लोकं सर्व गुजराथीत. हिंदीत बोलल्यावर कपाळावर सुक्ष्म अठी उमटते. तिथल्या एसी डॉर्मिटेरीत बेड मिळाला. तिथेच दिल्ली सरकारच्या तीर्थयात्रा विकास समितीचे चेअरमन श्री. उदय कौशिक ह्यांचं ऑफिस आहे. तिथे जाऊन आल्याची नोंद केली. गुजराथी समाजात पोहोचल्यावर हाय, हॅलो, नमस्ते, गूड मॉर्निंग वगैरे सगळी अभिवादनं विसरून कोणालाही भेटल्यावर, निघताना वगैरे 'ओम नमःशिवाय' असच म्हणायचं हे कळलं तिथे बाकीच्या यात्रींची ओळख झाली. दर बॅच प्रमाणे आमच्या बॅचमध्येही गुज्जूभाईंचा जोरदार भरणा होताच. मराठीचा झेंडा फडकवायला आम्ही एकटेच तिथे बाकीच्या यात्रींची ओळख झाली. दर बॅच प्रमाणे आमच्या बॅचमध्येही गुज्जूभाईंचा जोरदार भरणा होताच. मराठीचा झेंडा फडकवायला आम्ही एकटेच मुंबई पुण्याचे दोन जण होते पण एकजण तमिळ तर एकजण तेलुगु भाषिक.\nनंतर सगळ्या बॅचही ओळख परेड, देवाची पूजा, आरती वगैरे झाली. बॅच बाकी एकदम हायप्रोफाईल होती ४ डॉक्टर, ३ वेगवेगळ्या विषयांतले पीचडी डॉक्टर, १ शास्त्रज्ञ, १ डिसिपी, १ रेल्वे मत्रांलयातल्या अधिकारी (ह्या मागे एलओ म्हणून जाऊन आलेल्या होत्या.), २ कॉलेज प्रोफेसर, ३/४ शालेय शिक्षक ४ डॉक्टर, ३ वेगवेगळ्या विषयांतले पीचडी डॉक्टर, १ शास्त्रज्ञ, १ डिसिपी, १ रेल्वे मत्रांलयातल्या अधिकारी (ह्या मागे एलओ म्हणून जाऊन आलेल्या होत्या.), २ कॉलेज प्रोफेसर, ३/४ शालेय शिक्षक आणखी दोन आयटीवालेही सापडले. तिशीच्या आसपासचे आम्ही जवळजवळ दहा जणं होतो. त्यातल्या जवळ जवळ सगळ्यांना एक वर्षाच्या आसपासची मुलं होती आणि बायका मुलांची देखभाल करायला घरी थांबल्या होत्या. एकट्या आलेल्या बाया मात्र चाळीशीच्या पुढच्या होत्या. मुलं कॉलेज/नोकर्‍यांपर्यंत पोहोचली म्हणून आता यात्रेला आल्या.\nदुसर्‍या दिवशी दिल्ली हार्ट अँड लंग इंस्टीट्यूट मध्ये सगळ्या मेडीकल तपासण्या झाल्या. त्या फारच जोरदार आणि डिटेलवार होत्या. दरम्यान आमच्या पुढे गेलेल्या दोन बॅचेस बुधी आणि अलमोडा इथे अडकून पडल्याची बातमी आली. उद्या त्या पुढे सरकतील त्यामुळे आम्ही वेळेत निघू असही सांगितलं. मी तिथे अगदी दारासमोर बसून कसलातरी फॉर्म भरत असताना आमच्या एलओ मॅडम आल्या. माझ्या बॅजमुळे मी यात्री आहे हे त्यांनी ओळखलं आणि ���ोलायला आल्या. नाव वगैरे विचारल्यावर म्हणाल्या ' यू मस्ट बी अ स्टुडंट. वॉट डू यू स्टडी' हा निष्कर्ष कशावरून काढला माहित नाही पण त्यावर 'स्टुडंट और मै ' हा निष्कर्ष कशावरून काढला माहित नाही पण त्यावर 'स्टुडंट और मै ही ही ही .. मेरी त्त्वचा से मेरी उमर का पता ही नही चलता.. ही ही ही' असं उत्तर द्यायची फार फार इच्छा झाली ही ही ही .. मेरी त्त्वचा से मेरी उमर का पता ही नही चलता.. ही ही ही' असं उत्तर द्यायची फार फार इच्छा झाली पण म्हंटलं आधीच त्या तिहार जेलच्या प्रमुख.. उगीच पहिल्याच भेटीत अतरंगीपणा नको करायला.. पण म्हंटलं आधीच त्या तिहार जेलच्या प्रमुख.. उगीच पहिल्याच भेटीत अतरंगीपणा नको करायला.. एकंदरीत मॅडमचं व्यक्तिमत्त्व फारच रुबाबदार होतं.\nगुजराथी समाजात कौशिकजींच्या ऑफिसमध्ये रोज हवन, पूजा, आध्यात्त्मिक पाठ वगैरे होतं असे. त्यातल सगळं पटलं नाही तरी आधी जाऊन आलेल्यांच्या सल्ल्यानुसार फार कंट्रोल करून शांतपणे सगळं ऐकून घेत असे.\nदुसर्‍या दिवशी इंडोतिबेटन बॉर्डर फोर्सच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल रिपोर्टची तपासणी आणि त्यावरून सिलेक्ट की रिजेक्ट हे ठरणार होतं. तिथे सुरुवातीच्या सुचना झाल्यावर एकेकाची तपासणी सुरु झाली. भोलेबाबाच्या कृपेने आमच्या बॅचमधल्या ५९ साठ यात्रींपैकी ५७ जण पास झाले सग़ळी कडे आनंदी आनंद पसरला. तिथे एका समितीतर्फे जेवण दिलं. ते लोकं फारच अदबीने वागत आणि आमची सेवा वगैरे करत होते. म्हणे यात्रींची सेवा केली की आम्हांला पुण्य मिळतं पण आपल्याला फारच अवघडल्यासारखं होतं.\nनंतर गुजराथी समाजात परतल्यावर पहिली बॅच बुधीहून गुंजीला गेल्याची बातमी आली. मी घरी फोन वगैरे करून कळवलं की आम्ही वेळेवर निघू. मग काही जणांना सामान घ्यायचं होतं ते घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. दिल्ली मेट्रोने छान फिरून परत गुजराथी समाजात आलो आणि येऊन बघतो तर...........................तिथे एकदम शोककळा पसरली होती. काय झालं ते विचारलं तर कळलं की उत्तरांचलमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे यात्रेच्या मार्गाचं खूपच नुकसान झालं आहे. बरेच पुल वाहून गेले आहेत. पहिली बॅच बुधीहून गुंजीला गेली कारण गुंजीला हेलिकॉप्टर उतरू शकतं आणि लोकांना परत आणता येऊ शकतं. शक्य झालं तर ते पुढे जाऊन यात्रा करून येऊ शकतात आणि आल्यावर हेलिकॉप्टरने परतू शकतील. बुधीहून मागे फिरणं शक्यच नाहीये. दुसरी बॅच उ��्या अलमोड्याहून परत फिरणार आहे आणि आमच्या पासून पुढच्या ८ बॅचेस रद्द केल्या आहेत. सगळ्यांची एक मिटींग झाली आणि कौशिकजींनी परतीच्या प्रवासाची सोय करायला सांगितली. सगळे खूपच उदास झाले. बंगलोरच्या सुमती मॅडम रडायलाच लागल्या. पहिली उदासीची एक लाट ओसरल्यावर सगळ्यांना उत्तरांचलमधल्या गंभीर परिस्थितीची जाणिव झाली. आणि परत भोलेबाबाच्या कृपेनेच आपण वाचलो असं ठरलं. (एकंदरीत गुजराथी समाजात घडणारी प्रत्येक गोष्ट ही भोलेबाबांनीच घडवलेली असते.) नंतर सगळेजण सुटलेच. स्वतःवरचं हसण्यासारखी गोष्ट होती. सगळ्यांनी आपापल्या बॅगांमधले पदार्थ काढले. माझ्याजवळचे डिंकाचे लाडू गुज्जू गँगमधल्या एकाने प्रसाद म्हणून सगळ्यांना अग्राह करून करून खायला लावले. त्यांचे ठेपले, रोटवगैरेही दिले. त्या दिवशी गप्पांची मैफील रात्री १/१:३० वाजेपर्यंत सुरु होती. एकतर मेडिकल पास झाल्याने सगळे जरा मोकळेपणाने बोलायला लागले होते आणि त्यातच ही बातमी समजली.\nदुसर्‍या दिवशी सकाळी परराष्ट्र मंत्रालयात सगळ्यांना बोलवलं होतं. चायनीज विसा काढून आमचे पासपोर्ट परत आले होते आणि आता पुढे काय हे ठरवायचं होतं. आमच्या एलओ मॅडमही हजर होत्या. जर ह्यावर्षी यात्रा सुरु झाली तर नंबर दोनच्या आणि आमच्या बॅचला प्राधान्य दिलं जाईल आणि जर कोणाला ह्यावर्षी जमलं नाही तर पुढच्या वर्षीच्या निवडीत आमच्या अर्जांना प्राधान्य दिलं जाईल असं परराष्ट्र मंत्रालयातल्या अधिकार्‍यांनी सांगितलं. यायच्या आधी दिल्लीत परत एकदा मेट्रोने फिरून घेतलं आणि तिथे मस्त पंजाबी जेवणही जेऊन आलो. दिल्ली मेट्रो, रस्ते, पूल सगळं एकंदरीत फारच सुरेख, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं केलं आहे.\nजवळ जवळ सहा महिने तयारी करून, मेडिकल टेस्ट पास होऊन अगदी ऐनवेळी यात्रा रद्द झाल्याने फार म्हणजे फारच वाईट वाटलं. बॅच चांगली होती, बरोबरीची बरीच जणं होती. त्यामुळे मजा आली असती असं वाटतय. घरीही सगळे जण हळहळले. घरी कोणाचाच जाण्यासाठी विरोध नव्हता. सगळ्यांनी अगदी जोरदार पाठींबा दिला होता. ऑफिसमधली सुट्टी वगैरे सगळच जुळून आलं होतं. पण योग नव्हता हेच खरं. उत्तरांचलमधली एकंदरीत परिस्थिती बघता मधे कुठे जाऊन अडकलो नाही आणि वेळेवर परत आलो ते ही बरच झालं. ही खरोखर भोलेबाबांची कृपा म्हणायची\nसरकारी पातळीवर यात्रेचं आयोजन, पत्रव्यव���ार सगळं फारच व्यवसायिक पद्धतीने केलं जातं. एकंदरीत सरकारने सगळे निर्णयही खूप विचारपूर्वक घेतल्याचं जाणवलं. आमच्या एलओ मॅडम, भेटलेले एक दोन माजी एलओ, परराष्ट्र मंत्रालयातले इतर अधिकारी इतके व्यवस्थित आणि आत्मविश्वासाने बोलत होते की 'सरकारी अधिकारी' म्हंटल्यावर जी प्रतिमा डोक्यात होती ती निश्चितपणे बदलली. आता ह्यावर्षी/पुढच्या वर्षी किंवा कधी यात्रेला जायला जमेल काहीच माहित नाही. पण आता यात्रेबद्दल आता इतकं वाचलं आहे की अगदी कधीही त्याबद्दल कन्सल्टेशन करू शकेन. यात्रेला जाण्याच्यानिमित्ताने चांगला नियमीत व्यायाम झाला आणि मेडिकल चेकअपही झाला. (तुका म्हणे त्यातल्या त्यात\nजायच्या आधी ह्यावर्षीचं विंबल्डन बघता येणार नाही हे लक्षात आलं होतं. आता यात्रेच्या निमित्ताने रजा घेतलेलेलीच आहे तर ती रद्द न करता दोन आठवडे संपूर्ण विंबल्डन बघावं का असा विचार आता करतो आहे\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-nimitt-127685", "date_download": "2018-12-14T19:44:28Z", "digest": "sha1:4O5GS3YTJIQVOVKRH4RXWS43I7JSVII4", "length": 16312, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon nimitt तपासाधिकारी बदलणं... वाटतं तेवढं सोपं नाहीच! | eSakal", "raw_content": "\nतपासाधिकारी बदलणं... वाटतं तेवढं सोपं नाहीच\nसोमवार, 2 जुलै 2018\nगेल्या काही दिवसांत पोलिस दलात घडलेल्या घडामोडी खरेतर \"वर्दी'च्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करणाऱ्या असल्या, तरी एखाद्या ज्येष्ठ अन्‌ सत्ताधारी पक्षाच्याच लोकप्रतिनिधीने थेट पोलिस अधीक्षकांविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्‍न पडावा अशी स्थिती निर्माण झालीय. गुन्ह्याचा तपासाधिकारी बदलण्यावरून घडलेलं हे प्रकरण वर-वर वाटतं तेवढं सोपं निश्‍चितच नाही...\nगेल्या काही दिवसांत पोलिस दलात घडलेल्या घडामोडी खरेतर \"वर्दी'च्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करणाऱ्या असल्या, तरी एखाद्या ज्येष्ठ अन्‌ सत्ताधारी पक्षाच्याच लोकप्रतिनिधीने थेट पोलिस अधीक्षकांविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्‍न पडावा अशी स्थिती निर्माण झालीय. गुन्ह्याचा तपासाधिकारी बदलण्यावरून घडलेलं हे प्रकरण वर-वर वाटतं तेवढं सोपं निश्‍चितच नाही...\nराजकीयदृष्ट्या जळगाव जिल्हा कधी नव्हे, एवढा संवेदनशील बनला आहे. याआधीही तो होताच. मात्र, गेल्या काही वर्षांत तो कमालीचा संवेदनशील बनलाय, तो वेगवेगळ्या घटना- घडामोडींनी. जिल्ह्यात कायदा- सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही गंभीर घटना, गुन्हे घडत असताना त्यात थेट राजकीय हस्तक्षेप होत असल्याने ही संवेदनशीलता अधिकच वाढली आहे. अशा घटनांमध्ये मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दिलेली तक्रार, त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने दाखल गुन्ह्याचे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे ठरते.\nहा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कडलग यांनी तपासाची सूत्रे हाती घेत थेट दमानियांच्या दरवाजापर्यंत धडक दिली. पोलिस यंत्रणेला पुरून उरणाऱ्या दमानियांनी त्यांना काही जुमानले नाही. उलट, ज्या अधिकाऱ्याबद्दल आधीच तक्रार केली आहे, तो या गुन्ह्याचा तपास कसा करतोय, असा प्रश्‍न घेऊन दमानियांनीच पोलिस अधीक्षकांकडे तपासाधिकारी बदलण्याची मागणी केली, तसा ई-मेल पाठविल्याचेही त्या म्हणाल्या.\nकेवळ दमानियांच्या ई-मेलवर पोलिस अधीक्षक खडसेंनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्याचा तपासाधिकारी बदलतील, याची शक्‍यता नाही. आता मंत्रिपदावर नसले, तरी खडसेंचा एकूणच प्रशासनावरील प्रभाव कराळे साहेबांना माहीत नसणेही शक्‍य नाही. दोन-चार दिवसांतच पुन्हा या घटनेचा तपास कडलगांकडे जातो, यावरून खडसेंचा प्रभाव असल्यावर असेही शिक्कामोर्तब झालेच. तरीही या गुन्ह्यातील तपासाधिकारी बदलला, हे नवलच म्हणावे लागेल. अर्थात, पोलिस अधीक्षकांना त्यासाठी सरकारच्या \"वरिष्ठ' पातळीवरून आदेश झाले असतील, हे वेगळे सांगायला नको. त्यातच हा विषय गृह खात्याशी संबंधित आहे आणि हे खाते दस्तरखुद्द मुख्यमंत्री महोदयांकडे असताना, असे होणे किंवा न होणे अशा दोन्ही प्रकारांबाबत संशय घेण्यास वाव आहे.\nखडसे- दमानियांमधील वाद सर्व महाराष्ट्राला माहीत झालाय, तो असाच आणखी बरेच दिवस सुरू राहील. मात्र, दोघांचे एकमेकांवरील आरोप किमान \"लॉजिकल कॉन्क्‍ल्युजन'ला पोचावे, अशी अपेक्षा गैर नाही. दमानियांवर दाखल गुन्ह्यातील तपास योग्य दिशेने आणि प्रामाणिकपणे झाल्यास त्यातून बरीच तथ्ये बाहेर येतील. त्यासाठ��� प्रतीक्षा करावी लागेल, एवढेच...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत...\nपैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक\nजुन्नर : पैसे मोजून देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ महिलेची 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार कुसूम धर्माजी तळपे, (वय 65 रा.घाटघर...\nआर्णी येथील शिवनेरी चौकात भरदुपारी खून\nआर्णी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील शिवनेरी चौकातील बाभोरी कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (ता. 14) दुपारी एकच्यादरम्यान भाजप...\nदिसायला सुंदर तेवढाच मृत्यूही भयंकर...\nनवी दिल्लीः एका न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला...\nअभिनेत्री जरीन खानला पाहाण्यासाठी दोन गटात हाणामारी\nऔरंगाबाद : एका मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (ता. 14) औरंगाबादेतील कॅनोट प्लेस येथे सिनेअभिनेत्री जरीनखान आल्या होत्या. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/home-remidies-118101100022_1.html", "date_download": "2018-12-14T19:04:36Z", "digest": "sha1:7T4V2GAPPNYG252WY2WBO7BAAWVJWPI5", "length": 11203, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वनौषाधींचा प्रयोग करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्मरणशक्ती वाढवण्यासाठी वनौषाधींचा प्रयोग करा\nअगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत गायीच्या धरोष्ण २५० ग्रॅम दुधसोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपर्यंत घेतल्याने स्मरण शक्तीत वाढ होते.\nअशोकचे साल, ब्राह्मी पूड समप्रमाणात एकत्रा करून एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ एक कप दुधबरोबर नियमितपणे काही महिने घेतल्याने बुद्धीत वाढ होते.\nशंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचे योग्य विकास होते.\n३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरण शक्ती वाढते.\nशंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्याने खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात.\nसकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येते शुद्ध रस १०-२० मिलीग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपर्यंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते.\nदूध,तूप किंवा पाण्यासोबत वचाच्या खोडीची पूड २५० मिलीग्रॅमच्या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एका वर्षापर्यंत किंवा किमान एक महिन्यापर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.\n१० ग्रॅम वचा पूड २५० ग्रॅम खांडसरीसोबत पाक करून रोज १० ग्रॅम सकाळ-संध्याकाळ खाण्याने विसरण्याची सवय दूर होते\nगूळ खा आणि तजेलदार त्वचा, दाट केस मिळवा\nदमा रोगात कांदा आहे गुणकारी \nम्हणून पायात घालतात पैंजण\nपिंपल्सवर घरगुती उपाय म्हणजे टोमॅटो\nया 6 ड्रिंक्सच्या मदतीने नवरात्रीमध्ये एनर्जी लेव्हल राहील उत्तम\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक��क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nझोपेच्या गोळ्या घेण्याचे Side Effects,माहीत पडल्यावर उडेल ...\nजर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल आणि स्लीपिंग पिल्स घेतल्यावर तुम्हाला लगेचच झोप ...\nकुकिंग टिप्स : घरच्या भाजीला स्वादिष्ट चव देण्यासाठी काही ...\n* तूर डाळ, चणा डाळ, मूग मोगर जरा-जरा प्रमाणात घ्यावी. धणे, जिरा, हिंग, मेथीदाणा, ...\nदुधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे\nगूळ, चवीसह आरोग्यासाठी देखील खजिना आहे. हे खाण्याने केवळ तोंडाचा स्वादच बदलत नाही तर ...\nपुरुषांपेक्षा स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त होतो, याचे ...\nपुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त असतो. याचे कारण त्यांचे दुहेरी जीवन ...\nमधुमेह आणि लठ्ठपणा दूर करेल आंब्याच्या पानांचा चहा\nएक संशोधनाप्रमाणे आंब्याच्या पानांमधून काढलेल्या अर्कने मधुमेहाचा नैसर्गिक उपचार संभव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/bjp-threat-indian-democracy-says-congress-leader-ashok-chavan-158864", "date_download": "2018-12-14T20:21:06Z", "digest": "sha1:CQYJSULIFGFJ46ONHCZTUUK77OJ47KG4", "length": 16045, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP is threat for Indian Democracy says Congress Leader Ashok Chavan देशाची लोकशाही धोक्यात : अशोक चव्हाण | eSakal", "raw_content": "\nदेशाची लोकशाही धोक्यात : अशोक चव्हाण\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nआर्वी (वर्धा) : देशाची लोकशाही धोक्यात आली असून, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे राज्यात अवडंबर माजवून भाजपचे षड्यंत्र समीकरण सुरू झाले आहे. मोदी म्हणतात, 'चाय-चाय' आणि योगी म्हणतात 'गाय-गाय'. त्यामुळे आता यांनाच बाय-बाय करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.\nआर्वी (वर्धा) : देशाची लोकशाही धोक्यात आली असून, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे राज्यात अवडंबर माजवून भाजपचे षड्यंत्र समीकरण सुरू झाले आहे. मोदी म्हणतात, 'चाय-चाय' आणि योगी म्हणतात 'गाय-गाय'. त्यामुळे आता यांनाच बाय-बाय करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्रातील घोषणाबाजी व निरर्गत भाजपच्या सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात जन संघर्ष यात्रेला सुरवात झाली असून, मंगळवारी (ता.4) येथील गांधी चौकात रात्री साडेआठ वाजता या जनसंघर्ष यात्रेचे आगमन झाले. त्याप्रसंगी जाहीर सभेत अशोक चव्हाण बोलत होते.\nयावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विलास मुत्तेमवार, माजी मंत्री अशोक पाटील, माणिकराव ठाकरे, आमदार नसीम खान, महिला अध्यक्ष चारुलता टोकस, आमदार रणजित कांबळे, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार अमर काळे, शेखर शेंडे, आमदार यशोमती ठाकूर, सचिन सावंत, विकास ठाकरे, सुनील कोल्हे, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू तिमांडे आदी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.\nमुख्यमंत्र्यांचा अभ्यास सुरूच असून, कर्जमाफी पेट्रोल-डिझेल दरवाढ नोकरीच्या समस्या शेतकऱ्यांच्या अडचणी अद्यापही तशाच आहे. निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देतील. आचारसहिता सुरू झाली सर्वच बंद होईल, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल असूनही त्यावर निर्णय नसूनही रामाला आता या निवडणुकीत उतरवले. एवढे वर्षात महात्मा गांधी आठवले नाही आता आठवले, काँग्रेसच्या अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले. यांचे कोणते योगदान आता स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. जातीयवाद फोफावत आहे.\n'हवा का मामुली झोका आंधी नही हो सकता चरखा घुमाने से कोई महात्मा गांधी नही हो सकता', असे सांगून भाजपला प्रत्युत्तर देण्याची ताकत जनता जनार्दन सामान्य नागरिकांत आहे. सीबीआय, आयपीएस, न्यायाधीश या तीन संवैधानिक संस्था कोर्टात जातात. तर आपले जनसामान्यांचे काय याचा विचार आता नागरिकांनी करावा, असेही अशोक चव्हाण म्हणाले.\nबाळासाहेब थोरात यांनी ज्यावेळी काँग्रेस अडचणीत आली. त्यावेळी त्यावेळी विदर्भ खंबीरपणे उभा राहिला व साथ दिली आतापर्यंत केलेला देशाचा विकास हा काँग्रेसनेच केला हे विसरता कामा नये, असे सांगितले.\nआमदार नसीर खान, माजी मंत्री अशोक पाटील, महिला अध्यक्ष चारुलता टोकस यांनीही आपले विचार मांडले. आमदार अमर काळे यांना लोकहितासाठी निवडून देण्याचे आवाहन केले.\nयाप्रसंगी भाजपच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जाहिररित्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांना यावेळी तलवार भेट देण्यात आली.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (न��गपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nसोशल मीडिया झाला पाचवा स्तंभ\nनागपूर : सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते. आणीबाणीसदृश स्थितीत...\nसहायक आयुक्तांवर गंभीर नसल्याचा ठपका\nनागपूर : मालमत्ता करवसुलीत गंभीर नसल्याचा ठपका ठेवत दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना आज प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली. विशेष म्हणजे तीन दिवसांत...\nमाजी आमदार संजय बंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nअमरावती : माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 14) येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-leader-jitendra-awhad-slams-fadanvis-government-1769876/", "date_download": "2018-12-14T19:41:30Z", "digest": "sha1:JYZ5BR3JNFWMFIOHTUJNBNFGGKNOMYE7", "length": 14575, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भाजपाने सत्ता मिळवूनही राज्यभरात गोंधळ करुन ठेवला: आव्हाड | ncp leader Jitendra Awhad slams Fadanvis Government | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nभाजपाने सत्ता मिळवूनही राज्यभरात गोंधळ करुन ठेवला: आव्हाड\nभाजपाने सत्ता मिळवूनही राज्यभरात गोंधळ करुन ठेवला: आव्हाड\nराज्यातील रडखलेल्या निर्णयांची यादीच ट्विट केली आहे\nजितेंद्र आव्हाड यांची सरकारवर टीका\nराज्य सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसने वीजकपातीवरून ‘जवाब दो’च्या माध्यमातून हल्लाबोल केला असतानाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरून फडणवीस सरकारवर टीका केली आहे. राज्यातील रडखलेल्या निर्णयांची यादी ट्विट करत आव्हाड यांनी सत्ता मिळाली खरी पण करून ठेवला गोंधळ अशी टिका सरकारवर केली आहे.\nआव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी अगदी वीजकपातीपासून ते तूर खरेदीपर्यंत अनेक विषयांचा संदर्भ देत राज्य सरकारला सुनावले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘कोळसा नाही म्हणून लोडशेडींग सुरु. बारदाण नाही म्हणून तुर खरेदी बंद. स्ट्रेचर नाही म्हणून पेशंट झोळीत. अहवाल नाही म्हणून आरक्षणाचा खोळंबा. बाजू नीट मांडली नाही म्हणून MPSC च्या ८०० निवडी रद्द. सत्ता मिळाली खरी पण करून ठेवला गोंधळ.’\nकोळसा नाही म्हणून लोडशेडींग सुरु. बारदाण नाही म्हणून तुर खरेदी बंद. स्ट्रेचर नाही म्हणून पेशंट झोळीत. अहवाल नाही म्हणून आरक्षणाचा खोळंबा. बाजू नीट मांडली नाही म्हणून MPSCच्या 800 निवडी रद्द.\nसत्ता मिळाली खरी पण करून ठेवला गोंधळ\nयाआधी आज सकाळीच राष्ट्रवादीने राज्य सरकारला वीजकापातीवरून सुनावले आहे. राज्यात रहिवासी भागात दोन ते ८ तास तर कृषीपंपांना दोन तास वीजकपात सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकारने महाराष्ट्र अंधःकारात नेऊन ठेवल्याचा आरोप केला आहे.\nसोशल मिडियावर सुरु केलेल्या ‘जवाब दो’ मोहिमेअंतर्गत आज राष्ट्रवादीच्या ट्विटवर अकाऊण्टवरून ट्विट केले आहे. ३८ वा प्रश्नाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने भाजपा सरकारच्या लोडशेडिंगमुक्त धोरणावर ताशेरे ओढले आहेत.\nसत्तेत आल्यावर तीन महिन्यांत राज्य लोडशेडिंगमुक्त करण्याच्या बाता करणाऱ्यांनी महाराष्ट्र अंधःकारात नेऊन ठेवलाय. स्वप्नाळू मुख्यमंत्र्यांना व ऊर्जामंत्र्यांना कोळशाचे नियोजन जमले नाही म्हणून अवघ्या महाराष्ट्राने किती दिवस अंधारात चाचपडत रहायचे\nमात्र कालच महाराष्ट्र भाजपाने ट्विट करून राज्यातील वीजकापातीसंदर्भातील माहिती दिली हो��ी. या ट्विटमध्ये, ‘सध्याच्या परिस्थितीत ऑक्टोबर हिटमुळे विजेची विक्रमी मागणी वाढली आहे. महावितरणने विविध उपाय केल्यामुळे सध्या फक्त ५०० मेगावाटचा तुटवडा आहे. त्यामुळे काही भागात ३-४ तास लोडशेडिंग आहे. कोळशाचा पुरवठा वाढत असून विजेचा तुटवडा लवकरच भरून निघेल.’ म्हटले होते.\nसध्याच्या परिस्थितीत ऑक्टोबर हिटमुळे विजेची विक्रमी मागणी वाढली आहे. महावितरणने विविध उपाय केल्यामुळे सध्या फक्त ५०० मेगावाटचा तुटवडा आहे. त्यामुळे काही भागात ३-४ तास लोडशेडिंग आहे. कोळशाचा पुरवठा वाढत असून विजेचा तुटवडा लवकरच भरून निघेल. https://t.co/b8RJSKPeak\nमात्र आता आव्हाडांनी केलेल्या या आरोपांवर महाराष्ट्र भाजपाकडून काही उत्तर येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/vastu-keep-5-leaf-of-tulsi-or-holy-basil-for-money-117080800025_1.html", "date_download": "2018-12-14T20:11:10Z", "digest": "sha1:UZQVJNQWKK55ZDIVMMVY76NE7WM2MR5E", "length": 15687, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Vastu Tips : तुळशीचे 5 पान बनवतील तुम्हाला श्रीमंत, बघा कसे! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nVastu Tips : तुळशीचे 5 पान बनवतील तुम्हाला श्रीमंत, बघा कसे\nतुळशीचे पान विष्णूला प्रिय आहे. हे रोप सर्वां���्या घरात असत आणि प्रत्येक शुभ कामासाठी याला सामील करण्यात येते. पण तुम्हाला माहीत आहे का, की तुळशीचे पान तुमची बर्‍याच प्रकारे मदत करतो. मग तो पैसांची समस्या असो किंवा घरात नकारात्मक शक्ती असो, प्रत्येक अडचणीतून तुम्हाला तुळशीचे पान बाहेर काढू शकतात. जाणून घ्या कसे...\nजर तुम्हाला तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा भास होत असेल तर झोपण्याअगोदर आपल्या उशीखाली तुळशीचे पाच पान ठेवा. त्या जागेवरून नकारात्मक शक्ती पळून जातील.\nज्या जोडप्यांची आपसात बिलकुल पटत नसेल, प्रत्येक दिवसाआड भांडण होत असतील तर तुळशीचे पाच पान आपल्या जवळ ठेवा. असे केल्याने\nनवरा बायकोतील भांडण संपुष्टात येतील.\nतुम्ही ज्या जागेवर पान ठेवत आहे, त्याला प्रत्येक 24 तासात बदलायला पाहिेजे आणि किमान 21 दिवसापर्यंत असे करावे. वाळलेले पान पाण्यात प्रवाहित करून द्यावे.\nतुळशीचे 5 पानांना एका लाल कागदात लपेटून देवघरात ठेवावे आणि त्याची पूजा करावी. या पानांना आपल्या मनातील इच्छा सांगावी. काहीच दिवसांमध्ये फरक दिसून येईल. असे केल्याने तुमचे भाग्य नक्कीच पालटेल.\nपापडाचे अति सेवन म्हणजे हृदयविकाराला निमंत्रण\nVastu Tips : घरातील वास्तुदोष दूर करतो लिंबू\nAstro Tips : सुख-समृद्धीसाठी 11 सोपे उपाय\nStress : टेंशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही टिप्स\nआकर्षक सेक्स लाईफसाठी 6 घरगुती टिपा\nयावर अधिक वाचा :\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक क���म करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\n\"कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर...Read More\nआज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. ...Read More\n\"प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची...Read More\nमार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/biodiversity/reptiles/", "date_download": "2018-12-14T20:14:22Z", "digest": "sha1:VXEF2CF6NO6QREODMSMENWL2DTH3Y4ZV", "length": 8145, "nlines": 255, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "सरपटणारे व उभयचर प्राणी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nसरपटणारे व उभयचर प्राणी\nपक्ष्यांबरोबरच रत्नागिरीत सरपटणाऱ्या प्राण्यांची खूप विविधता पाहायला मिळते. विविध जातींचे साप, सरडे, विंचू, सापसुरळ्या अशा अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबरच इथल्या गर्द हिरवाईत बेमालूम मिसळून जाणारा शॅमेलीऑन हे इथलं अजून एक वैशिष्ट्य.\nरत्नागिरीतील वशिष्ठी व सावित्री या नद्यांमधून इथे गोड्या पाण्यातील अवाढव्य मगरीही वास्तव्य करून आहेत. बोटीत बसून किनाऱ्यावर विसावलेल्या मोठाल्या मगरी बघत खाडीतून मारलेला फेरफटका खूप रोमांचकारी असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/helmet-comulsion-is-benefit-helmet-manufacturers-says-raj-thackeray-1199274/", "date_download": "2018-12-14T19:42:49Z", "digest": "sha1:OMJPWT77XBP3ZUOOE3MKUGHUSRK5GNT3", "length": 11095, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हेल्मेट सक्ती ही कंपन्यांच्या फायद्यासाठी- राज ठाकरे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nहेल्मेट सक्ती ही कंपन्यांच्या फायद्यासाठी- राज ठाकरे\nहेल्मेट सक्ती ही कंपन्यांच्या फायद्यासाठी- राज ठाकरे\nपूर्वी हेल्मेट सक्तीला विरोध करणारेच आता हेल्मेट सक्ती करीत आहेत.\nहेल्मेट वापरणे योग्य असून, त्याने माणसाचा जीव वाचतो, हे मला मान्य आहे. पण त्याची सक्ती नको. कोणतीही सुविधा न देता हेल्मेट सक्ती नागरिकांच्या हितासाठी आहे की हेल्मेट उत्पादकांच्या फायद्यासाठी आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी आज केला. मनसे कसबा विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.\nपूर्वी हेल्मेट सक्तीला विरोध करणारेच आता हेल्मेट सक्ती करीत आहेत. हे सत्तेचे शहाणपण आहे, असा टोला लगावत पुण्यात लागू करण्यात आलेली हेल्मेटसक्ती ही कंपन्यांच्या फायद्यासाठीच असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. हेल्मेट सक्ती करण्याआधी रस्ते नीट करण्याची सक्ती का नाही असा सवालही राज यांनी यावेळी केला. रस्त्यांवर खड्डे आहेत, अनेक ठिकाणी डिव्हायडर नाहीत. रस्त्यावर आधी योग्य सुविधा द्या, या शब्दात त्यांनी सुनावले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरेंचे नवे व्यंगचित्र; भाजपच्या ‘चिंतन’ बैठकीवरुन मोदी- शहांवर निशाणा\nफेरीवाले हटविण्यासाठी जातीने लक्ष घाला\nजितेंद्र आव्हाडांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nराज ठाकरे यांच्या ५० व्या ‘बर्थ डे’ च्या निमित्ताने जाणून घ्या त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी\nराज ठाकरे ‘बर्थ डे स्पेशल’, दुचाकीस्वारांना दिली अनोखी भेट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार ब���कायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/gadkari-chowk-accident-19-years-young-arrested/", "date_download": "2018-12-14T19:51:47Z", "digest": "sha1:EUTIIGEJWMWA5RVRJIDDFBDKLWDPRKU3", "length": 10318, "nlines": 72, "source_domain": "nashikonweb.com", "title": "गडकरी चौक अपघात : १९ वर्षीय चालकाला अटक - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nगडकरी चौक अपघात : १९ वर्षीय चालकाला अटक\nमजेसाठी गाडी चालवून एकाच घरातील तीन मृत्यूना कारणीभूत झालेल्या गडकरी चौक येथील अपघाताला कारणीभूत असलेल्या तरुण १९ वर्षीय बेजाबदार कार चालकाला पोलिसांनी अटक केली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि तपासणी अंती पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. परवाना नसणे अपघातानंतर पळून गेल्याने त्याच्या विरोधात ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल केल आहे.\nशुक्रवारी(दि. २६) पहाटे गडकरी चौकात स्कोडा कारने स्विफ्ट डीझायर कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात भीषण आपघातात सरिता भामरे, योगिनी भामरे आणि रेखा पाटील यांचा मृत्यू झाला. लिलाधर भामरे गंभीर जखमी झाल्या होत्या. गडकरी चौकात स्काेडा कार (एमएच ०१ एएल ७९३१)ने स्विफ्ट डीझायर (एमएच १५ डीसी ०५२७) भरधाव वेगात धडक दिल्याने झालेल्या या भीषण आपघात झाला आहे.\nसंशयित चालक फय्याज फारुख शेख (वय १९, रा. वडाळानाका) यास पोलिसांनी त्याच्या राहात्या घरी अटक केली. शेख विरोधात हिट अंॅड रन आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयिताकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.\nसंशयिताच्या वडीलांचे मेडीकल दुकान अाहे. यामध्ये मुलाच्या पालकांनी अनेक प्रकारे पोलिसांना वळविण्याचा प्रयत्न केला आहोत. मात्र पोलिसांना कारवाई केली हा मुजोर चालकाला ताब्यात घेतले आहे.\nनाशिक मधील घडत असलेल्या घटना, माहिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक, उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम, आपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता. या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो. प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे. आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.\nएसी गाड्यातून फिरणाऱ्यांनी दहा दिवस अंदमानला जाऊन राहावे : मुख्यमंत्री\nआता मी सर्वोच्चपदाचा विचार सोडून दिला- शरद पवार\nकांद्याचा भाव पाडण्यासाठीच युती सरकारने निर्यातमुल्य वाढविले\nकांदा व्यापारी वर्गावर प्राप्तिकर विभागाचे छापे, दिवसभर कारवाई सुरु\nमनमाड : दुचाकी आणि ट्रक अपघात,एक ठार तर दोन गंभीर\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-14T19:50:59Z", "digest": "sha1:QAQSHPZYWAK5FTYUOL37IL74WULRI3PT", "length": 10184, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुरंदरमध्ये शेतकऱ्यांवर ओढवणार दुबार पेरणीचे संकट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुरंदरमध्ये शेतकऱ्यांवर ओढवणार दुबार पेरणीचे संकट\nभुलेश्वर- पुरंदर तालुक्‍यात परतीच्या पावसाने हुलकावणी दिली असली तरी रब्बी हंगामाताल ज्वारीचे पिक वाया जाऊ नये म्हणून जमिनीत पुरेशी ओल नसतानाही येथील शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी सुरू केली आहे. यामुळे पावसाअभावी पेरणी केलेल्या ज्वारीची उगवण व्यवस्थित होणार की नाही याबाबत भीती व्यक्त केली जात आहे.\nपुरंदर तालुक्‍यात सध्या रब्बी हंगामातील कामे सुरु आहेत. यात सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली जाते. कृषी विभागही या हंगामात ठराविक शेतकऱ्यांच्या शेतात ज्वारीची पेरणी करुन ज्वारीचे बी तयार करतात. तसेच ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कसे वाढवता येईल याकडे बारकाइने लक्ष देतात. तसे पाहिले तर श्रावण महिना संपला की ज्वारीच्या पेरणीची लगबग सुरू होते. मात्र, यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम पुर्णता वाया गेला आहे. यामुळे बाजरीच्या पिकाला पुरंदर तालुका मुकला आहे. खरिप हंगाम जरी वाया गेला असला तरी याची भर यंदाचा रब्बी हंगाम भरून काढेल अशी अपेक्षा होती. मात्र, खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही पावसाने हुलकावणी दिली. एकही जोरदार पाऊस झाला नाही. यामुळे सध्या जमिनीत पुरेशी ओल नाही. पाऊस पडेल या आशेवरती शेतकरी कोरडीलाच पेरणी करीत आहेत. मुसळधार पावसाची सर्वच नक्षत्रे कोरडी गेली आहेत. सध्या पाऊस परतीच्या प्रवासाला निघाला आहे. तो किती प्रमाणात होईल याची शास्वती देता येत नाही. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.\nपुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी येते. शेतकरी पैसे भरुन पाणी घेतात. गावाजवळील ओढे, नाले भरुन घेतात. यामुळे गावाजवळील विहीरी व बोरवेल यांना पाणी येते; परंतु पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी हे पुण्याचे सांडपाणी आहे. यामुळे ते स्वच्छ नाही. परंतु दुसरा कोणताही पर्याय नसल्याने नाईलाजाने हे पाणी प्यावे लागते. यामुळे या भागात पिण्याचे पाणी कसेबसे मिळते. मात्र, सध्या पुरंदर तालुक्‍यात अनेक भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या वर्षात एकही जोरदार पाऊस झाला नाही. यामुळे विहीरींची पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.\nपावसा अभावी पिके जळु लागली\nशेवंती, झेंडु, कापरी आदी फुल पिके पावसाची वाट पाहत तग धरुन उभी आहेत. त्याचप्रमाणे कांदा पिकांच्या लागणी सुरू करण्यात आल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवरती कोरडीलाच कांदा लागणी केल्या होत्या. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने लागण केलेली पिके पाण्याअभावी जळुन गेली आहेत.\nपुरंदर तालुक्‍यात दरवर्षीच पाऊस कमी पडतो. पावसाच्या आशेवरती ज्वारीची पेरणी सुरू आहे. पाऊस न झाल्यास ज्वारीच्या पिकावर मोठा परिणाम होऊन उत्पन्न घटणार आहे.– देविदास यादव, प्रगतशील शेतकरी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोप\nNext articleकुरुळी शाळेत पालकसंघाची सभा खेळीमेळीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA", "date_download": "2018-12-14T18:57:12Z", "digest": "sha1:FXWLL7CJ537WFEBAGXJCV7IBRGHP3YHW", "length": 6432, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर्थर फिलिप - विकिपीडिया", "raw_content": "\nआर्थर फिलिप (ऑक्टोबर ११, इ.स. १७३८:लंडन - ऑगस्ट ३१, इ.स. १८१४:बाथ, इंग्लंड) हा ब्रिटीश आरमारी अधिकारी आणि ऑस्ट्रेलियातील पहिल्या युरोपीय वसाहतीचा राज्यपाल होता.\nआर्थर हा एलिझाबेथ व जेकब फिलिपचा मुलगा होता. थोडेसे शालेय शिक्षण घेतल्यावर तो वयाच्या १३व्या वर्षी जहाजावर प्रशिक्षणासाठी गेला. पंधराव्या वर्षी तो ब्रिटीश आरमारात दाखल झाला. या काळात त्याने मिनोर्काच्या लढाईत भाग घेतला. युद्ध संपल्यावर त्याने हँपशायरमध्ये शेती पत्करली. इ.स. १७७४मध्ये तो पोर्तुगीझ आरमारात कॅप्टन म्हणून रुजू झाला व स्पेनविरूद्ध लढाईत लढला. इ.स. १७७८मध्ये ईंग्लंडने फ्रांसशी युद्ध पुकारले व फिलिपला परत बोलावले. इ.स. १७७९मध्ये त्याला स्वतःचे जहाज (बेसिलिस्क) मिळाले. इ.स. १७८४त पुन्हा तो हॅम्पशायरला गेला.\nइ.स. १७८६मध्ये आपल्या शेजाऱ्याच्या मदतीने त्याने न्यू साउथ वेल्सचे राज्यपालपद व सिरियस नावाचे जहाज मिळवले. ब्रिटीश सरकारने याबरोबर त्याला ७७८ कैदी व काही शिपाई देउन नवीन देश वसवण्याचा आदेश दिला. आठ महिन्यांनी जानेवारी २६, इ.स. १७८८ रोजी तो सध्याच्या सिडनी येथे पोचला व तेथे शहर स्थापले. अनेक खडतर प्रसंगांना तोंड देउन त्याने ही वसाहत यशस्वी केली.\nइ.स. १७९३च्या मे महिन्यात तो परत लंडनला गेला व निवृत्ति स्वीकारली. त्यानंतरचा काल त्याने समुद्रकिनाऱ्यावर बाथ येथे घालवला.\nइ.स. १७३८ मधील जन्म\nइ.स. १८१४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०७:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/kashmir-glimpses-of-history-and-the-story-of-struggle-1765899/", "date_download": "2018-12-14T19:42:16Z", "digest": "sha1:FFPWV7OEBV6QDA3MVAUGITCONCSNI3A4", "length": 41917, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kashmir Glimpses of History and the Story of Struggle | काश्मिरी मनाचा शोध.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nकाश्मीरचा इतिहास हे पुस्तक सांगतंच; पण वर्तमान आणि भविष्याचाही ते वेध घेतं..\nश्रीनगरच्या लालचौकात १९४७ च्या नोव्हेंबरमध्ये भाषण करताना शेख अब्दुल्ला, सोबत पं. जवाहरलाल नेहरू. (छायाचित्र : एक्स्प्रेस वृत्तसमूहाच्या संग्रहातून)\nबाराव्या शतकातील काश्मिरी इतिहासकार कल्हणपासून एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश लष्करी अधिकारी रॉबर्ट थॉर्पपर्यंत अनेकांच्या आठवणी, पुस्तकं, प्रवासवर्णनांचे दाखले देत काश्मीरचा इतिहास हे पुस्तक सांगतंच; पण वर्तमान आणि भविष्याचाही ते वेध घेतं..\nप्रा. सैफुद्दीन सोझ हे काश्मीरमधील केवळ जेष्ठ राजकीय नेते नसून विचारवंत आणि अभ्यासकदेखील आहेत, हे त्यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘काश्मीर : ग्लिम्पसेस ऑफ हिस्ट्री अ‍ॅण्ड द स्टोरी ऑफ स्ट्रगल’ या पुस्तकावरून दिसून येते. पुस्तकाचा आवाका बराच मोठा आहे. पण तरीही प्रा. सोझ यांनी सर्व उपलब्ध ग्रंथ आणि दस्तावेजांचा उपयोग करून ऐतिहासिक माहितीचे ओझरते दर्शन घडवायचा प्रयत्न केला आहे. काश्मीरच्या विविध राज्यकर्त्यांच्या प्रशासन पद्धती, सामाजिक परिस्थितीचे कंगोरे व धार्मिक पैलू, काश्मिरी जनतेचे गुण-दोष, त्यांच्यावरील अन्याय व त्यांचे संघर्ष आदी बाबींशी वाचक बऱ्यापैकी परिचित होतील, अशा पद्धतीने पुस्तकाची मांडणी केली गेली आहे.\nबाराव्या शतकातील संशोधक आणि इतिहासकार पंडित कल्हण याने ‘राजतरंगिणी’ हा संस्कृत ग्रंथ लिहून अभ्यासकांना उपकृत केले आहे. या ग्रंथाचा पुरातत्त्वशास्त्रज्ञ सर मार्क ऑरेल स्टाइन (१८६२-१९४३) यांनी १८९२ साली प्रकाशित केलेल्या सटीक इंग्रजी भाषांतराचा प्रा. सोझ यांनी उपयोग केला आहे. त्यांच्या मते, इतर अनुवादांपेक्षा- उदा. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल प्रकाशित मूरक्रॉफ्ट कृत अनुवादापेक्षा किंवा आर. एस. पंडित यांच्या नेहरूंची प्रस्तावना लाभलेल्या अनुवादापेक्षा- सर मार्क यांनी केलेला ‘राजतरंगिणी’चा अनुवाद निश्चितच उजवा आहे. म्हणूनच सर मार्क अनुवादित ‘राजतरंगिणी’चा लेखकाने सविस्तर परामर्श घेतला आहे. (सर मार्क यांना त्यांच्या कार्यात आता विस्मृतीत गेलेले पंडित गोविंद कौल यांची मदत मिळाली होती.) याशिवाय, चिनी तसेच विविध युरोपीय प्रवाशांनी आणि अभ्यासकांनी वेळोवेळी लिहिलेली पुस्तके वा प्रवासवर्णनांमधून लेखकाने बरीचशी रोचक व उपयुक्त माहिती वेचून काढली आहे. उदाहरणार्थ : सातव्या शतकातील चिनी प्रवासी ह्य़ुएन त्संग याच्या वर्णनात कनिष्काने काश्मीरमध्ये आयोजित केलेल्या बौद्ध परिषदेसंदर्भातली माहिती; चौदाव्या शतकात मार्को पोलोने नोंदलेले काश्मीरमधील चेटूक व जादूटोण्याचे अस्तित्व; १६६४-६५ मध्ये औरंगजेबाने प्रचंड लवाजम्यासह काश्मीरला दिलेल्या भेटीचे सतराव्या शतकातील फ्रेंच प्रवासी फ्रान्स्वा बर्नियर याने केलेले रसभरीत वर्णन; ब्रिजिड कीनन हिने दिलेली औरंगजेबच्या काश्मिरी हिंदूंची छळवणूक करणाऱ्या नियमांची माहिती; जॉर्ज फॉर्स्टर (१७८३) याने नोंदलेली अफगाण राज्यकर्त्यांची जुलूमशाही; व्हिक्टर जॅकमॉन या फ्रेंच प्रवाशाने अनुभवलेले शीख प्रशासक रणजितसिंग याचे भरगच्च आदरातिथ्य व त्याने पाहिलेले सामान्य लोकांवरील जुलूम; जर्मनीतून आलेला चार्ल्स वॉन हुगेल (१८३५) याला दिसलेले काश्मीरमधील दारिद्रय़ व अस्वच्छता, तसेच हिंदू-मुसलमान पुरुष व महिलांचे त्याने केलेले मार्मिक निरीक्षण; एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश लष्करी अधिकारी रॉबर्ट थॉर्पने ‘काश्मीर मिसगव्हर्नमेंट’ या पुस्तकात डोग्रांच्या कु-शासनावर ओढलेले कोरडे.. आदी अनेक संदर्भ वाचायला मिळतात.\nहिंदू व बौद्ध धर्माचे प्राबल्य असलेल्या काश्मिरात चौदाव्या शतकात शांततामय मार्गाने इस्लामचे आगमन झाले. बुलबुल शाह नामक एका साध्या फकिरामुळे प्रभावित होऊन इ. स. १३२० मध्ये गादीवर आलेल्या राजा रिंचन शाहने मुस्लीम धर्म स्वीकारला, आणि पर्यायाने त्याच्या बहुतांश प्रजेनेही समानतेची व सद्वर्तनाची शिकवण देणाऱ्या या धर्माचा अंगीकार केला, असे लेखकाने नोंदले आहे. तसेच काश्मीरमध्���े सांप्रदायिक सामंजस्याची दीर्घ परंपरा आहे, हे विशद करताना लेखकाने चौदाव्या शतकातील पहिली काश्मिरी संत लल्लेश्वरी ऊर्फ लाल देद व तिचा अनुयायी शेख नुरुद्दीन यांचा सामाजिक प्रभाव अधोरेखित केला आहे. दोन्ही धर्मीयांमधील सांस्कृतिक मेळ म्हणजेच- ‘काश्मिरीयत’ गेल्या तीन दशकांतील दहशतवादाच्या प्रादुर्भावानंतरही सामाजिक समरसतेची ही मूलभूत परंपरा खंडित झालेली नाही, असे लेखकाचे मत आहे.\nभारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले, त्या आधीची सुमारे ३६० वर्षे काश्मिरी जनता परकीय राज्यकर्त्यांच्या पिळवणुकीने गांजलेली होती व स्वातंत्र्याकरिता आसुसलेली होती, असे लेखक मानतो. मोगलांनी काश्मिरींना प्रशासनातील महत्त्वाची पदे कधीही दिली नाहीत, तर त्यानंतरचे अफगाण (१७५२-१८१९), शीख (१८१९-१८४७) व डोग्रा (१८४६-१९४७) राज्यकर्त्यांनी काश्मिरी लोकांवर अन्याय्य व अत्याचारी पद्धतीने राज्य केले, अशी मीमांसा लेखकाने केली आहे. १८४६ साली केवळ ७५ लाख रुपयांना अवघे काश्मीर ब्रिटिशांनी गुलाबसिंग डोग्रा याला विकले, याबद्दल महात्मा गांधी व पं. नेहरूंसह अनेक मान्यवरांनी प्रखर टीका केली आहे. एकाधिकारवादी व अन्याय्य डोग्रा राजवटीविरुद्ध १९३१ सालापासून शेख मोहम्मद अब्दुल्ला यांनी काश्मीरमध्ये जनआंदोलन सुरू केले. या आंदोलनाला गांधी-नेहरूंचा पाठिंबा होता, पण जिनांचा अजिबात नव्हता. यथावकाश जिनांनी मुस्लीम लीगला काश्मिरी जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी निकराचे प्रयत्न केले, परंतु ते फोल ठरले. काश्मिरची जनता शेख अब्दुल्लांच्याच मागे ठामपणे उभी राहिली. त्यांच्या पक्षाचे ‘मुस्लीम कॉन्फरन्स’ हे नाव बदलून १९३८ साली ‘नॅशनल कॉन्फरन्स’ असे करण्यात आले.\nथोडक्यात, ज्या काळात काँग्रेस भारतीय स्वातंत्र्याकरिता लढा देत होती व मुस्लीम लीग पाकिस्तानची मागणी रेटत होती, त्या काळात काश्मीरमध्ये तेथील जनता शेख अब्दुल्लांच्या नेतृत्वाखाली तेथील अनियंत्रित व जुलमी डोग्रा राजवटीविरुद्ध आंदोलन करीत होती. १९४५ च्या ऑगस्टमध्ये ‘नया काश्मीर’करिता क्रांतिकारी घोषणापत्र तयार करण्यात आले आणि मे, १९४६ पासून शेख अब्दुल्लांच्या नेतृत्वाखाली ‘छोडो काश्मीर’ हे लोकशाहीवादी आंदोलनाचे पुढील पर्व सुरू झाले. गांधी-नेहरूंचा काश्मिरी जनतेच्या या आंदोलनाला पाठिंबा होता, तर जिनांचा काश्मीरचे महाराज हरिसिंग यांना पाठिंबा होता\nअशा परिस्थितीत काश्मीरच्या राजवटीने शेख अब्दुल्लांना तुरुंगात डांबले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २७ सप्टेंबर १९४७ रोजी त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. महाराजा हरिसिंगने जम्मू आणि काश्मीर भारतात सामील करण्याचा निर्णय उशिरा (२६ ऑक्टोबर १९४७ रोजी) घेतला आणि तोही पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या आवरणाखाली २२ ऑक्टोबरला काश्मीरवर आक्रमण केल्यामुळे महाराजांना तसा निर्णय नाइलाजाने घ्यावा लागला हे सर्वविदित आहे. २७ ऑक्टोबरला भारतीय सैन्य श्रीनगरला पोहोचले व ताबडतोब हल्लेखोरांचा मुकाबला सुरू केला. लेखकाने त्या काळातल्या राजकीय भेटीगाठींचे बरेचसे तपशील दिले आहेत. त्यावरून शेख अब्दुल्लांच्या काश्मिरी जनतेशी असलेल्या बांधिलकीचा व काश्मीरला धर्मनिरपेक्ष व स्वायत्त राज्य बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा पुरेपूर प्रत्यय येतो.\nमात्र भारत सरकारने त्यांना यात साथ दिली नाही, असे लेखक म्हणतो. लेखकाला त्याच्या अभ्यासात पुढील तीन उल्लेखनीय मुद्दे आढळले. एक म्हणजे, २२ ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानने काश्मीरवर जो हल्ला चढवला त्यास बॅ. जिना नाही, तर पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान हे जबाबदार होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, नेहरूंना काश्मीर भारतात सामील व्हावे असे वाटत असले तरी सरदार पटेल यांचे मत त्याविरुद्ध होते. निजामशासित हैदराबादने भारतात यावे, पण मुस्लीमबहुल काश्मीरने पाकिस्तानात जावे, असे पटेलांचे मत होते. तिसरा मुद्दा म्हणजे, लॉर्ड माउंटबॅटनच्या (व ब्रिटिशांच्या) प्रेरणेने काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्र संघटनेकडे सोपवण्यात आला. तथापि, सुरुवातीच्या काळातच त्या संघटनेच्या उपयुक्ततेबद्दल शेख अब्दुल्लांचा पुरेपूर भ्रमनिरास झाला होता.\nजम्मू आणि काश्मीर भारतात सामील झाले खरे, परंतु हे सामिलीकरण सशर्त होते. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार व दळणवळण हे केवळ तीनच विभाग भारत सरकारला सुपूर्त करण्यात आले. या सशर्त सामिलीकरणामुळे काश्मीरला आरंभापासूनच विशेष दर्जा आहे- भारतीय संविधानातील अनुच्छेद ३५-अ, अनुच्छेद ३७० आणि जम्मू-काश्मीर राज्याचे वेगळे संविधान व निशाण इत्यादी पायाभूत पैलू या सामिलीकरणाचे अविभाज्य भाग आहेत. यात काश्मीरची स्वायत��तता अंतर्भूत आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे. संयुक्त राष्ट्र संघटनेत पाश्चात्त्य राष्ट्रे पाकिस्तानची तळी उचलून धरत असल्यामुळे शेख अब्दुल्लांनी काश्मीरच्या स्वतंत्र संविधान समितीचा प्रस्ताव काश्मीरचे युवराज व भारत सरकारच्या सहकार्याने अमलात आणला. काश्मीरच्या जनतेसाठी हा सर्वोत्तम पर्याय होता.\nया समस्त राजकीय वाटचालीचा ऊहापोह करताना लेखकाने असे स्पष्ट केले आहे, की काश्मीरची स्वायत्तता पोखरण्याचे व कमकुवत करण्याचे कार्य नेहरूंच्या काळातच सुरू झाले. १९५२ साली नेहरू व शेख अब्दुल्ला यांच्यात तथाकथित ‘दिल्ली करार’ झाला. परंतु त्या कराराला भारत सरकारने सुरुंग लावला. एवढेच नव्हे, तर १९५३ साली शेख अब्दुल्लांच्या सरकारला पदच्युत केले व शेख अब्दुल्लांना तुरुंगात टाकले. सुमारे अकरा वर्षे त्यांना बंदिवान राहावे लागले. दिल्ली करारानुसार अब्दुल्ला भारतांतर्गत धर्मनिरपेक्ष व स्वायत्त काश्मीर उभारीत होते, परंतु केंद्र सरकार व सांप्रदायिक शक्ती अब्दुल्ला यांनाच देशद्रोही ठरवण्याचे कटकारस्थान करीत होते, असा लेखकाचा आरोप आहे. अशा घटनांमुळे काश्मिरी लोकांच्या मनोधैर्यावर वेळोवेळी घाला आला, त्यांच्यात असंतोष पसरला.\n१९९० च्या दशकापासून काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसेला प्रारंभ झाला. याचे एक प्रमुख कारण म्हणजे जम्मू-काश्मीर विधानसभेच्या १९८७ च्या निवडणुकांमध्ये झालेले प्रचंड गैरप्रकार. ज्या मुस्लीम संयुक्त आघाडी पक्षाला १०-१२ जागा निश्चितच मिळत होत्या, त्याला वाममार्गानी रोखण्यात आले. त्यामुळे जनतेत कमालीची अस्वस्थता पसरली. सीमेपलीकडील पाकिस्तान काश्मिरातील अशा अस्वस्थतेचा फायदा घेण्यास टपलेलेच होते आणि त्याने मोठय़ा प्रमाणात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन काश्मीरमध्ये हिंसाचारांकरिता पाठवणे सुरू केले. मध्यवर्ती सरकार (राजीव गांधी) व नॅशनल कॉन्फरन्स (फारूक अब्दुल्ला) यांनी परिस्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळली, असे सांगत दहशतवादी कृत्यांच्या पाश्र्वभूमीवरील राजकीय हालचालींचा तपशीलवार वेध घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. काश्मिरी पंडितांवरील अत्याचार व त्यांचे विस्थापन याकरिता लेखकाने दहशतवाद्यांव्यतिरिक्त तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या सदोष धोरणालाही जबाबदार ठरवले आहे. मात्र, अजूनही हजारो काश्मिरी पंडित काश्मीरमध्ये वास्तव्य करीत आहेत आणि काश्मीरमध्ये सर्वसामान्य हिंदू-मुसलमानांमध्ये पारंपरिक सामंजस्य टिकून आहे, असे लेखकाचे निरीक्षण आहे.\nसुरक्षा दल व दहशतवादी यांच्या संघर्षांत होरपळणारी जनता, महिलांचे अपहरण, केंद्रीय अधिकाऱ्यांच्या हत्या आदी प्रकार चालू असतानाच खुद्द लेखकाची मुलगी नाहिद सोझ हिचेही फेब्रुवारी १९९१ मध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर, राजीव गांधी व नवाझ शरीफ यांच्या मदतीने लेखक तिची सुटका करू शकला. सुरक्षा दलांनी केलेल्या मच्छील व पाथरीबल येथील बनावट चकमकी व निरपराध काश्मिरींच्या हत्या, छत्तीसिंगपुरा येथील कत्तल अशा प्रकारांनी आम जनता प्रक्षुब्ध झाली. तसेच २०१६ च्या जुलैमधील बुऱ्हाण वाणीची हत्या आणि त्यानंतरचा जनप्रक्षोभ व सुरक्षा सैनिकांनी केलेल्या पॅलेट गोळ्यांच्या माऱ्यात दीडशेहून अधिक युवकांचे मृत्यू वा पॅलेट गोळ्यांमुळे त्यांना आलेले अंधत्व अशा घटना काश्मीरमध्ये सौहार्द निर्माण करायला नक्कीच मदत करीत नाहीत. त्याच्या आधी २०१० सालच्या उठावातदेखील केवळ तीन महिन्यांत सुमारे १२० दगडधारी काश्मिरी युवक सुरक्षा दलांच्या गोळ्यांना बळी पडले होते. ही परिस्थिती निश्चितच शोचनीय आहे.\nलेखकाला सक्रीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे, तेवढेच त्याचे राजकीय विश्लेषणही ठाम आहे. काश्मीरबाबत केंद्र सरकारकडून अनेक चुका घडत गेल्या, असे त्याने पुस्तकात दाखवून दिले आहे. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात यापुढे हा प्रश्न हाताळण्यासाठी लेखकाने दहा ठळक सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचा आढावा घेतल्यास हे स्पष्ट होते, की लेखकाने काश्मीरची जनता केंद्रस्थानी ठेवली आहेच, शिवाय भारतात काश्मीरचे सशर्त सामिलीकरण झाले आहे हा मुद्दाही ध्यानात ठेवला आहे. काश्मीर हे धर्मनिरपेक्ष व स्वायत्त राज्य असावे, असे येथे अभिप्रेत आहे. लेखकाने या सूचना विवेचनासह केलेल्या असल्याने त्या मुळातच वाचणे योग्य होईल. तरीही येथे काही सूचनांचा थोडक्यात उल्लेख करावासा वाटतो. सर्वप्रथम, केंद्र सरकारने काश्मीरच्या जनतेशी- म्हणजेच हुर्रियतशी – बोलणी केली पाहिजेत, अशी लेखकाची महत्त्वाची सूचना आहे. काश्मीरमध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांचे महत्त्व मर्यादित असून हुर्रियतचेच आदेश आम जन��ा पाळते हे सर्वविदित आहे. केंद्र सरकारने आपल्या काश्मीर धोरणात मूलभूत बदल केला पाहिजे, असेही लेखक सुचवतो. काश्मिरी जनतेत, विशेषत: युवा पिढीत प्रचंड प्रक्षोभ आहे. लष्करी दडपैशाहीने समस्या सुटणार नाहीत. हा प्रश्न कायदा व सुव्यवस्थेचा नाही. लोकांपर्यंत पोहचून त्यांची अस्वस्थता समजून घेतली पाहिजे. गेल्या तीन दशकांत सरकारी आकडेवारीनुसार ४५,००० काश्मिरी लोक सरकार व दहशतवाद्यांच्या संघर्षांत मारले गेले आहेत, हजारो बेपत्ता झाले आहेत. अशा गैरप्रकारांच्या चौकशीकरिता सरकारने आयोग नेमावा; सरकार व काश्मिरी जनता यांच्यातील परस्परविश्वासाचा जो सध्या दारुण अभाव आहे तो या उपायाने काही अंशी कमी होईल. काश्मीरमध्ये लाखो सैनिकांचे अस्तित्वच नागरिकांना आवडत नाही. ते कमी करावे. तसेच सैन्यदलाला विशेष अधिकार देणारा ‘आरढअ’ हा राक्षसी कायदा, तसेच जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर पब्लिक सेफ्टी अ‍ॅक्ट काढले गेले तर जनतेला मोठा दिलासा मिळेल. आढरअ चा अनेकदा दुरुपयोग झाला आहे आणि त्यामुळे जनतेत सरकारविरुद्ध असंतोष वाढला आहे. शिवाय भारताने पाकिस्तानशीही बोलणी केली पाहिजे असे लेखक सुचवतो.\nलेखकाच्या या सूचना वाचकांना कदाचित अपुऱ्या वाटतील; परंतु यापुढील चर्चेला त्यांच्यामुळे नक्कीच चालना मिळेल. मुख्य म्हणजे, केंद्र सरकार व प्रस्थापित राजकीय पक्ष यांच्याबद्दल काश्मिरी जनतेच्या मनात असलेली तीव्र विरोधी भावना लक्षात घेऊन लेखकाने या सूचना केल्या आहेत. लोकांना त्यांचे अधिकार तर मिळायलाच हवेत, पण लोकांची मानसिकता जाणून घेणे व तिच्याशी एकरूप होणे हेही महत्त्वाचे आहे. लेखकाने तसा प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसतो. यापुढेही काश्मिरी मनाचा शोध घेऊन सकारात्मक प्रतिसाद देण्याचे कार्य विविध स्तरांवर चालू ठेवावे लागणार आहे.\nकाश्मीरचा इतिहास व जनसंघर्ष या गंभीर विषयावर प्रा. सोझ यांनी परिश्रमपूर्वक लिहिलेले हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. त्यातील विश्लेषणाशी सर्वच सहमत होतील असे नाही, परंतु एक विचारप्रवर्तक व माहितीपर पुस्तक वाचल्याचे समाधान वाचकांना नक्कीच मिळेल.\n‘काश्मीर: ग्लिम्पसेस ऑफ हिस्ट्री अ‍ॅण्ड द स्टोरी ऑफ स्ट्रगल’\nलेखक : प्रा. सैफुद्दीन सोझ\nप्रकाशक : रुपा पब्लिकेशन्स इंडिया प्रा. लि.\nपृष्ठे : २३६ + ८ रंगीत, किंमत : ५९५ रुपये\nताज्या बातम्यांसाठ��� लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/deshkal-news/marathi-articles-on-jat-reservation-agitation-1550473/", "date_download": "2018-12-14T20:14:25Z", "digest": "sha1:DKIHMQVWNDPUQAETDJNU7OBLXVYHC34Y", "length": 25641, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Articles on Jat reservation agitation | जाट आरक्षणाचे भिजत घोंगडे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nजाट आरक्षणाचे भिजत घोंगडे\nजाट आरक्षणाचे भिजत घोंगडे\nमाझ्या मते जाट आरक्षणाचा प्रश्न सोडवणे तितके साधे सोपे नाही.\nहरयाणात जाट आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा सामोरा आला असून एखाद्या वादग्रस्त प्रश्नात सामूहिक अपयशाचे ते उदाहरण आहे. गेल्या आठवडय़ात न्यायालयाने कार्यकारी मंडळ व विधिमंडळाच्या व्यवस्थात्मक लकव्यात भरच टाकली आहे. न्यायालय व राजकारणी या दोन्ही पातळ्यांवर जाट आरक्षणाच्या मुद्दय़ाचे भिजत घोंगडे कायम राहिले असून आता गेल्या वर्षी या प्रश्नावरून जी अनागोंदी माजली होती तसेच चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.\nमाझ्या मत�� जाट आरक्षणाचा प्रश्न सोडवणे तितके साधे सोपे नाही. शेती करणाऱ्या इतर समुदायांप्रमाणेच हरयाणात जाटांची सामाजिक, आर्थिक स्थिती खालावत चालली आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. शहरांमध्ये राहणाऱ्या जाट लोकांची अवस्था तितकी वाईट कदाचित नसेलही, पण शेतीवर अवलंबून असलेल्या जाटांची अवस्था वाईट आहे. जर जाट कुटुंबातील कुणीतरी व्यक्ती पगारदार नसेल किंवा त्यांचा स्थावर मालमत्ता व्यवसायात वाटा नसेल तर त्यांची आर्थिक स्थिती वाईट असते, त्यामुळे मग ते वंचित वर्गाच्या सीमेवर येतात. जाट वर्गातील शेतीधिष्ठित कुटुंबांची वंचित वर्गाकडे सुरू असलेली ही वाटचालच काही संघटनांनी जाट आरक्षणाची मागणी करण्यामागचे खरे कारण आहे. ही मागणी मान्य करून घेण्यासाठी एक तर आकडेवारीचा आधार घेतला जातो, तर दुसरीकडे राजकीय दबावतंत्राचा वापर केला जातो. या शतकातील काही वर्षांत हरयाणातील लागोपाठच्या सरकारांनी जाट आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी न्यायालयांनी हे आरक्षणाचे प्रयत्न हाणून पाडले. आता त्यातील जो नवीन अध्याय आहे तो २०१३ पासूनचा. हरयाणात काँग्रेस तर केंद्रात यूपीए सत्तेवर असताना जाटांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यात रोर, बिश्नोई, जाट शीख, त्यागी, मुल्ला जाट व मुस्लीम जाट यांचाही समावेश होता. हे सगळे घडले ते २०१४ च्या निवडणुकीपूर्वी. एनसीबीसीच्या शिफारशी डावलून काढलेला आरक्षणाचा आदेश न्यायालयात टिकणार नाही याची काँग्रेसला पुरेशी कल्पना असूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले. योगायोगाने एवढे करूनही काँग्रेसचा निवडणुकीत पराभव झाला व भाजपचे सरकार आले. अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची जाट आरक्षणाची अधिसूचना फेटाळून लावली. एनसीबीसी आयोग सोडून गुप्ता आयोगाच्या आधारे आरक्षणाचा निर्णय घेऊन पक्षपात केल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयाने हरयाणा सरकारवर ठेवला. नंतर जाट नेत्यांनी भाजप सरकारला आरक्षणासाठी अडचणीत आणणे सुरू केले. त्यामुळे अनागोंदीसदृश हिंसाचार झाला. त्यानंतर हरयाणा विधानसभेने सेवा आरक्षण व शिक्षण संस्था आरक्षण कायदा २०१६ मंजूर केला, त्यानुसार मागास वर्ग आयोग नेमला गेला. त्याचवेळी इतर मागासवर्गीयात परिशिष्ट तीनमध्ये नवीन प्रवर्ग तयार केला गेला. त्या प्रवर्गात आधीप्रमाणेच सहा जातींचा समावेश ह��ता. त्यात आधीच आरक्षण असलेल्यांना स्वतंत्र आरक्षण मिळाले. यातही हरयाणा सरकारने पुन्हा गुप्ता आयोगाचा आधार घेत निर्णयाचे समर्थन केले.\nगेल्या आठवडय़ात पंजाब व हरयाणा न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयाबाबत तीन शिफारशींच्या संदर्भात सादर केलेल्या आव्हान याचिकेवर निकाल दिला. त्यात न्यायालयाने या कायद्याची वैधता मान्य केली तसेच राज्य मागासवर्ग आयोग नेमण्याचा निर्णयही योग्य ठरवला. पण या गोष्टीला कुणीच पूर्ण आव्हान दिले नसल्याने तो वादाचा मुद्दा नव्हताच. न्यायालयाने हरयाणा सरकारचा आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्य़ांच्या पुढे नेण्याचा निर्णयही मान्य केला. त्यात तामिळनाडूत पन्नास टक्क्य़ांपेक्षा जास्त आरक्षणाला मान्यता असल्याचा दाखला देण्यात आला. न्यायालयाने प्रमाणापेक्षा जास्त आरक्षण मर्यादा मंजूर करण्याच्या या मुद्दय़ाला कायदेशीर आव्हान मिळू शकते. या कायद्यातील परिशिष्ट तीनच्या वैधतेबाबतचा हा मुद्दा आहे. ज्यांनी या निर्णयास आव्हान दिले त्यांनी हरयाणा सरकारने एनसीबीसी आयोगाने नाकारलेले मुद्दे गुप्ता आयोगाच्या आडून पुन्हा लागू करण्याच्या कृतीस आक्षेप घेतला होता. उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांची नोंद घेत परिशिष्ट तीनमधील उल्लेख केलेल्या जातींसाठी आरक्षण योग्य ठरवण्यास असमर्थता दर्शवली. त्याचबरोबर सगळेच आरक्षण बाद करण्यास नकार दिला. याचा अर्थ राजकारण्यांप्रमाणेच न्यायालयानेही कटू निर्णय घेण्याचे टाळत नरो वा कुंजरो वा भूमिका घेतली.\nन्यायालयानेही मध्यममार्ग स्वीकारत परिशिष्ट ३ मधील आरक्षण सरकार नवीन पुरावे देत नाही व संबंधित जातींसाठी आरक्षण योग्य की अयोग्य यावर निर्णय घेत नाही तोपर्यंत कायम ठेवले. यात सरकारने आरक्षण योग्य वाटत असेल तर ते किती असावे याचाही निर्णय घेणे न्यायालयाला अपेक्षित आहे. ही सगळी ढकलाढकली आहे. कागदोपत्री चित्र छान दिसत असले, तरी सरकारने चुकीच्या व पक्षपाती माहितीच्या आधारे घेतलेला निर्णय न्यायालयाने स्वीकारलेला नाही. आरक्षणाच्या समर्थनार्थ नवे पुरावे गोळा करण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला आहे व त्यासाठीची प्रक्रिया पारदर्शक असावी, लोकांकडून आक्षेप मागवून त्यांची छाननी करून अंतिम निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.\nआता यातील नवीन फलनिष्पत्ती काय असेल ���े वेगळे सांगण्याची गरज नाही. यात जाट आरक्षणाचे नाटय़ पुन्हा रंगू शकते. जाट आरक्षणाचे समर्थक व विरोधक आता संदर्भहीन माहितीचे गाठोडे लगोलग सादर करतील. पुन्हा नव्याने आंदोलनाच्या घोषणा होतील. आरक्षण देण्यासाठी सरकारला कालमर्यादेची वेसण घातली जाईल. सरकारला गंभीर परिणामांचे इशारे दिले जातील. जाट आरक्षणाची योग्यता पटवण्यासाठी सरकारही कामाला लागेल, त्यासाठी हवी तशी माहिती गोळा केली जाईल. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर जाटांसह इतर पाच जातींच्या आरक्षणाचे समर्थन केले जाईल. सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाईल. निवडणूक संपली की पुन्हा आरक्षणाचे आदेश रद्दबातल होतील. पुन्हा सापशिडीप्रमाणे आपण पहिल्या चौकोनात आलेले असू. २०१३ ते २०१७ दरम्यान जसे घडले तसेच पुन्हा होईल. जाट आंदोलकांचे समाधान झालेले असेल, सत्ताधारी पक्षाने मतांचा जोगवा पदरात पाडून घेतलेला असेल, या सगळ्यात काही बळीही जातील पण फायदा मात्र कुणालाच मिळणार नाही. कारण हे सगळे निर्णय निवडणुकीपुरते असतात, नंतर ते न्यायालयात बारगळतात.\nमग यातून मार्ग कसा काढणार मला वाटते यावर शहाणपणाचा व संवेदनशील तोडगा असू शकतो. त्यासाठी आरक्षण कुणाला मिळावे, किती मिळावे यासाठी रस्त्यावर येऊन राजकीय शक्तिप्रदर्शनाची गरज नाही. आरक्षणाचा तिढा हा न्याय्य व वस्तुनिष्ठ मार्गाने सोडवता येईल. सरकारकडे सामाजिक, आर्थिक व जातिनिहाय जनगणनेची माहिती आहे, २०११ मध्ये ही जनगणना झाली होती. आरक्षण कशाच्या आधारे द्यायचे याची सगळी माहिती यात आहे. त्यात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व रोजगार याबाबत प्रत्येक जात व समुदायाची परिस्थिती नेमकी काय आहे याची आकडेवारी आहे. त्यामुळे हरयाणा सरकार ही माहिती केंद्र सरकारकडे मागू शकते व ती जाहीर करू शकते. राष्ट्रीय मागास वर्ग आयोग (एनसीबीसी) ही माहिती वापरून मागास निर्देशांक तयार करू शकते. त्यात प्रत्येक जातीचे मागास मुद्दय़ावरील गुण बघून राज्यातील अनुसूचित जाती जमातीबाहेरच्या जातींचे चार प्रवर्ग करता येतील. त्यातील तळाच्या दोन प्रवर्गाना परिशिष्ट १ व २ मध्ये स्थान देऊन ओबीसी आरक्षण मंजूर करता येईल, परिशिष्ट तीनमधील लोकांना शिष्यवृत्ती व इतर फायदे देऊन संतुष्ट करता येईल, पण त्यात त्यांना आरक्षण देऊ नये. यातील वरच्या गटात असलेल्यांना मात्र विशेष लाभही देण्याची गरज नाही. प्रत्येक प्रवर्गातील महिलांसाठी खास लाभांची तरतूद करता येईल व प्रत्येक प्रवर्गातील श्रीमंत कुटुंबांना यातून वगळता येईल. याचा अर्थ आरक्षणात नवीन जातींचा समावेश होईल व आता असलेल्या काही जाती त्यातून वगळल्या जातील, त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही.\nखरे तर या प्रस्तावात नवीन काही नाही. मी वर्षभरापूर्वी ही सूचना मुख्यमंत्र्यांना केली होती पण त्यावर काहीच झाले नाही. आपल्याला जाट आरक्षणाच्या तिढय़ाची उकल करायची आहे का व त्यावर ठोस व न्याय्य तोडगा काढून त्याची अंमलबजावणी करण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे का, हा खरा प्रश्नआहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/yashwant-sinha-arun-jaitley-finance-minister-did-not-apply-his-mind-to-budget-118020700004_1.html", "date_download": "2018-12-14T20:03:46Z", "digest": "sha1:CVX6SPGVWPVHGIBQ2MNVCOBZJ57KAJAC", "length": 9341, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पक्षाला मला बाहेर फेकायचं आहे फेकू द्या : यशवंत सिन्हा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपक्षाला मला बाहेर फेकायचं आहे फेकू द्या : यशवंत सिन्हा\n‘माझा भाजप सोडण्याचा कोणताही विचार नाहीये, पक्षाला मला बाहेर काढायचं तर काढू शकता’, असे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.\nते म्हणाले की, ‘मी भाजप का सोडू मी २००४ ते २०१४ पर्यंत यूपीए सत्तेत असताना खूप मेहनत केली आहे. जर पक्षाला मला बाहेर फेकायचं आहे फेकू द्या’.\nयशवंत सिन्हा म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते प्रयत्न करीत आहेत आणि त्यांनी त्यांना अनेक पत्रही लिहिले आहेत. पण काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर त्यांनी राष्ट्र मंच नावाने एक संघटना तयार केली आहे’.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले सिन्हा म्हणाले की, सध्या सरकारची नीति निवडणुकीच्या जाहीरनाम्यात करण्यात आलेल्या आश्वासंनाच्या अनुरूप नाहीये. माझा विरोध त्यांनी भाजपच्या निवडणुकीच्या घोषणापत्राच्या लाईनवर परत आणणे आहे. मी गेल्या चार वर्षांपासून यासाठी सक्रिय आहे’.\nराम माधव यांचे ट्विट I love pakistan\nमोदींचा आखाती देशात दौरा, रंगणार ऐतिहासिक सोहळा\nदवाखान्यात हल्ला करून लष्कर कमांडरला दहशतवाद्यांनी सोडवले\nलग्न करणार्‍या दोघात तिसर्‍याचा हस्तक्षेप नको\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mumbai-tumbte-and-nagpur-fill-in-abundance-how-is-this-justice/", "date_download": "2018-12-14T20:11:03Z", "digest": "sha1:FCD3GDX476Q6WSZETYZ233KZEPDEFYRO", "length": 9450, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबई तुंबते आणि नागपूर मात्र अतिवृष्टीने भरते...! हा कसला न्याय...?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबई तुंबते आणि नागपूर मात्र अतिवृष्टीने भरते…\nमुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : यंदा जूनमध्ये वरुणराजा चांगला बरसला असून जुलै मध्येही चांगली सुरवात झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार यंदा पाऊस चांगला होण्याची चिन्हे आहेत. पावसामुळे सगळीकडेच प्रशासनाची दाणादाण उडालेली दिसत आहे. एप्रिल पासूनच पावसाचे वेध लागतात आणि स्थानिक प्रशासन पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे आपल्या अजेंड्यावर आणते. परंतु तरीही पाऊस येईपर्यंत ही कामे पूर्ण होता होता प्रशासनाच्या नाकी दम येतो आणि प्रत्येक पावसाळ्याप्रमाणे जी व्हायची ती धांदल उडालेली दिसून येते.\nमहिला पोलीस उपनिरीक्षकेसोबत भाजपा पदाधिकाऱ्याने केले…\nमराठा आरक्षण कायद्याला मुंबई हायकोर्टात आव्हान\nप्रशासनाचा कामातील ढिम्मपणा पावसाळ्यातील उदभवणाऱ्या प्रश्नांना कारणीभूत आहेच परंतु नागरिकांचीही जबाबदारी तेवढीच आहे. प्लॅस्टिक हे नाले तुंबण्यासाठी सर्वाधिक जबाबदार असल्याचा अहवाल हे अधोरेखित करतोच. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये सखल भागात पाणी साठत असल्याने पाणी तुंबत असतेच. परंतु नेहमीच फक्त ‘मुंबईची तुंबई’ हाच जयघोष होत असतो. मुंबई शहर हे सात बेटांनी बनलेले आणि समुद्रसपाटीवर वसलेले शहर आहे. या शहराची लोकसंख्या , घनता या बाबत न बोललेच बरे. त्यामुळे नागरी वस्त्यांवर ताण येतो. डोंगर पोखरून, खारफुटीवर भर घालून, नदी पात्रात भराव टाकून वस्त्या उभ्या राहत आहे. त्याच वस्त्यांमध्ये पाणी भरले की पाणी तुंबले म्हणून आरडाओरड सुरू होतो. नेहमीच मुंबई महापालिकेची पाणी तुंबण्यावरून खरडपट्टी काढली जाते. मुंबईची तुंबापुरी म्हणून खिल्ली उडवली जाते परंतु हाच न्याय दुसऱ्या शहरां अजिबात लागू केला जात नाही. गुजरातसह राजधानी दिल्ली आणि इतर राज्यातील अनेक शहरांचे तुंबलेले फोटो नेहमी येत असतात.\nकाल-आज नागपुरात झालेल्या पावसाने विधानभवन अंधारात तर गेलेच परंतु बहुतेक रस्त्यांनी जलाशयाचे घेतलेले रुपडे तुंबई झाले म्हणण्या इतके गोंडस ही नाहीत का.. असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागपूर महानगरपालिका याला जबाबदार नाही ही तर अतिवृष्टीने झालेली वाताहत आहे अश्या चर्चा केल्या जातात. थोडक्यात काय तर मुंबई ला वेगळा न्याय आणि इतर शहरांना वेगळा न्याय का दिला जातो, हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित आहे.. मुंबईच्या तुंबण्यामागे राजकारण हेच कारण आहे की काय, असा प्रश्नार्थी उत्तर याने मिळते, हेच सत्य..\nमहिला पोलीस उपनिरीक्षकेसोबत भाजपा पदाधिकाऱ्याने केले लज्जास्पद वर्तन\nमराठा आरक्षण कायद्याला मुंबई हायकोर्टात आव्हान\nअमित शहांच्या तीन तासांच्या मुंबई दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण \nलेख : ‘हॅशटॅग’ मोहिमांच्या फलश्रुतीसाठी…\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित शाहांचा हल्लाबोल\nटीम महाराष्ट्र देशा - ज्यांच्या मनात चोरी असते तेच चौकीदाराला चोर ठरवण्याचा प्रयत्न करतात, चार चोर एकत्र येऊन…\nगडकरींना आला माल्याचा पुळका, कर्जबुडव्या माल्याची केली पाठराखण\n; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची…\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली…\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/temples/parshuram-temple-chiplun/", "date_download": "2018-12-14T19:58:12Z", "digest": "sha1:MF5ORZA6PGPW4YPDJI7QWFZNJA7C2STX", "length": 9443, "nlines": 264, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "श्री क्षेत्र परशुराम, चिपळूण - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nश्री क्षेत्र परशुराम, चिपळूण\nअश्वत्थामा बलिर्व्यासो, हनुमानश्च बिभीषण |\nकृप: परशुराम, सप्तैते चिरंजीविन: |\nया सात चिरंजिवींपैकी (ज्यांना मृत्यू नाही असे) परशुराम हे विष्णूंचा सहावा अवतार असून पश्चिम दिशेचे संरक्षणकर्ते म्हणून ते कोकण किनारी वास्तव्य करून आहेत. काश्यप ॠषींना पृथ्वी दान करून स्वतःसाठी समुद्राला मागे हटवून अपरांत भूमीची म्हणजेच कोकणाची निर्मिती करणाऱ्या ���्री परशुरामांचे प्राचीन मंदिर चिपळूण जवळ १२ किमी अंतरावर आहे.\nबस स्थानक - चिपळूण\nरेल्वे स्थानक - चिपळूण\nयोग्य काळ - वर्षभर\nजमदग्नी ऋषी व माता रेणुका यांचे परशुराम हे पुत्र. अक्षय तृतीया हा त्यांचा जन्मदिन. या भार्गवरामाने परशु या शस्त्राने दुष्टांचे निर्दालन केले म्हणून ते परशुराम म्हणून ओळखले जाऊ लागले.\nदेवळाची प्रशस्त पाखाडी म्हणजे पायऱ्या जावळीचे चंद्रराव मोरे यांनी सुमारे ३०० वर्षांपूर्वी बांधल्या आहेत.\nभव्य प्रांगणात असणारं त्यांचं साधसं देऊळ मन वेधून घेतं.\nमंदिरातील गाभार्‍यात परशुरामांचा पलंग असून त्यावर श्रींच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/west-indies-tour-of-india-2018-2nd-test-hyderabad-day-1-west-indies-gave-fightback-to-india-1770110/", "date_download": "2018-12-14T19:55:02Z", "digest": "sha1:J4BV2EMZZMMJECLS5NJJIG4MNAYQ5XAD", "length": 12010, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "West Indies Tour of India 2018 2nd Test Hyderabad Day 1 West indies gave fightback to India | IND vs WI : पडझडीनंतर विंडीजची झुंज; पहिल्या दिवसअखेर ७ बाद २९५ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nIND vs WI : पडझडीनंतर विंडीजची झुंज; पहिल्या दिवसअखेर ७ बाद २९५\nIND vs WI : पडझडीनंतर विंडीजची झुंज; पहिल्या दिवसअखेर ७ बाद २९५\nउमेश यादव आणि कुलदीप यादवने प्रत्येकी ३-३ बळी\nIND vs WI : हैदराबाद येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली असून पहिल्या दिवसअखेर विंडिजने ७ बाद २९५ धावा केल्या. नाणेफेक जिंकून विंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात विंडीजने ३ गडी गमावून ८६ धावा केल्या होत्या. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट आणि कायरन पॉवेल या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पण नंतर दोघेही झटपट बाद झाले. पॉवेल २२ तर ब्रेथवेट १४ धावांवर तंबूत परतला. पॉवेलला अश्विनने झेलबाद केले तर ब्रेथवेटला कुलदीप यादवने अप्रतिम फिरकी टाकून जाळ्यात अडकवले. त्यानंतर काही काळ संयमी खेळी करून शाय होपही माघारी परतला. उमेश यादवने त्याला पायचीत केले.\nदुसऱ्या सत्रात हेटम��यर १२ धावांवर आणि अम्बरीस १८ धावांवर झटपट बाद झाले. या दोघांना कुलदीप यादवने बाद केले. त्यानंतर डावरीचने काही काळ संघर्ष केला, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो ३० धावा करून बाद झाला. त्याला उमेश यादवने पायचीत केले.\nतिसऱ्या सत्रात मात्र विंडीजच्या होल्डर – चेस जोडीने भारताच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. या दोघांनी शतकी (१०४) भागीदारी केली. अर्धशतकी खेळी केल्यानंतर कर्णधार जेसन होल्डर ५२ धावांवर बाद झाला. उमेश यादवने त्याला तंबूत धाडले. पण चेसने एका बाजूने किल्ला लढवला. सध्या चेस शतकापासून २ धावा दूर आहे. तर देवेंद्र बिशू २ धावांवर खेळत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nInd vs Aus : पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ अॅडलेडमध्ये दाखल\nमितालीने चिखलफेक करण्यापेक्षा खेळावर लक्ष केंद्रीत करावं \nअनिल कुंबळेंच्या गच्छंतीमागे विराट कोहलीचाच हात डायना एडुलजींच्या ई-मेलमधून गौप्यस्फोट\nविराट कोहली आणि हरमनप्रीत कौर यांच्यात भेदभाव का\n‘देव’माणूस करणार भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची निवड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95/", "date_download": "2018-12-14T18:53:41Z", "digest": "sha1:RWBWFZD66CYLTAFJBP3RXTPIUW6DVXOY", "length": 8498, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अखेर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाची करारावर स्वाक्षरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअखेर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाची करारावर स्वाक्षरी\nसेऊल : आता कोरियन द्वीपकल्पावर कोणत्याही स्वरुपात युद्ध होणार नाही तसेच या द्वीपकल्पावरील अण्वस्त्रे पूर्णतः नष्ट केली जातील असे नमूद करणारा करार उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये करण्यात आला. 1953 नंतर किम जोंग यांच्या रुपाने उत्तर कोरियाचा राजकीय नेता दक्षिण कोरियामध्ये गेला आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए यांच्याबरोबर त्यांनी आपल्या शिष्टमंडळाच्या साथीने विविध विषयांवर चर्चा केली. गेली सात दशके चाललेले युद्ध यामुळे संपुष्टात आले आहे.\nगेली अनेक दशके तांत्रिकदृष्ट्या युद्धजन्य स्थितीत असणाऱ्या या देशांनी शांततेचा काळ आता सुरु झाल्याचे द्योतक असणाऱ्या करारावर स्वाक्षरी केली. मून यांनी उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे जाण्यास सहमती दर्शवली असून पुढील काळात दक्षिण कोरियाने आपल्याला आमंत्रण दिल्यास सेऊल येथेही आपण येऊ असे किम यांनी स्पष्ट केले.\nदरम्यान, किम जोंग उन आणि मून जाए यांची भेट ऐतिहासिकच म्हणावी लागेल कारण 1953नंतर प्रथमच उत्तर कोरियन नेता द. कोरियाची सीमा ओलांडून गेला आहे. किम यांची वाट पाहात उभ्या असलेल्या मून यांच्याशी किम जोंग यांनी हसून हस्तांदोलन केले आणि या ऐतिहासिक जागेवर तुम्हाला भेटताना अत्यंत आनंद होत असून तुम्ही स्वतः सीमेवरती स्वागतासाठी आला याबद्दल मला खरंच भरुन आलं आहे असे किम मून यांना म्हणाले. त्यावर इथं येण्याचा मोठा निर्णय तुम्ही घेतलात असं सांगत मून यांनीही त्यांचे स्वागत केले. सकाळच्या सत्रानंतर किम पुन्हा उत्तर कोरियामध्ये गेले आणि तेथे भोजन करुन पुन्हा ते दक्षिण कोरियामध्ये आले. दुपारी दोन्ही नेत्यांनी मैत्री आणि शांततेचे प्रतीक म्हणून पाईन वृक्षाचे रोपण केले. त्यासाठी दोन्ही देशांतील माती व पाण्याचा वापर करण्यात आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articlevideo…आसारामचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nNext articleगुरोळी गावच्या सरपंचपदी लक्ष्मण शिंगाडे बिनविरोध\nउत्तर आणि दक्षिण कोरियाची एका नवीन युगाची सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36848/by-subject", "date_download": "2018-12-14T19:33:27Z", "digest": "sha1:A2ABYP6UZ36MD2NGNUGUNSMON76FNOUU", "length": 2965, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - बालसाहित्य विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /बालसाहित्य /गुलमोहर - बालसाहित्य विषयवार यादी\nगुलमोहर - बालसाहित्य विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/bsnl-4g-118101100006_1.html", "date_download": "2018-12-14T19:25:33Z", "digest": "sha1:CUJVVMODFPCRSNKRK2SZDHI6PSHPTUSE", "length": 11008, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अखेर सरकारी ४ जी आले, बी एस एन एलची सुरुवात केली सेवा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअखेर सरकारी ४ जी आले, बी एस एन एलची सुरुवात केली सेवा\nअनेक दिवसांपासून सरकारी दूरसंचार कंपनी कडे ४ जी सुरु करा अशी मागणी करण्यात आली होती. आता ही सेवा भंडारा जिल्ह्यात नवरात्रीचा शुभ मुहूर्तावर भारतीय दूरसंचार निगमने ( बीएसएनएल ) ४ जी मोबाईलची सेवा सुरु केली आहे. याची सुरुवात आज भंडारा जिल्ह्यापासून करण्यात आली आहे.\nराज्यात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यात सर्वात प्रथम ४ जी सेवा सुरु करण्यात आल्या\nबीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी थ्रीजी सेवेच्या माध्यमातून २ ते ३ एमबी इतकी स्पीड दिला होता. त्यामुळें त्यामुळे स्पर्धेचा या युगात इतर मोबाईल कंपनी तर्फे देण्यात येणाऱ्या\n४ जी सेवेमुळे बीएसएनएल मागे खूप मागे\nहोती. मात्र, 4 जी सेवेमुळे स्पर्धेत वाढ होणार आहे हे स्पष्ट झाले असून देशात सर्वाधील यांचे टॉवर आहेत. खासदार मधुकर कुकडे यांचा हस्ते 4 जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात 4 जी सेवेसाठी १५७ टॉवर उभारण्यात आले असून त्यापैकी ११५ टावर सुरु आहेत. उर्वरित टॉवर येत्या काही दिवसातच सुरु होणार आहेत.\nनवीन होंडा CRVचे अनावरण, बाजारात झाली दाखल\nमुंबईकर, फूड अॅपवरून अन्न मागवतात, पण ते येते गलिच्छ झोपडपट्टीतून\nहिऱ्याने ब��ली जिंदगी, सापडला हिरा\nगुगलकडून लवकरच गुगल+ बंद\nलोडशेडिंगच्या ‘फुफाट्या’त दैनिक सामनातून सरकार वर टीका\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमाझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...\nया 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...\nमुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...\nबाप्परे, रस्सीखेच खेळ खेळताना विद्यार्थ्यांचा मृत्यू\nमुंबईतील विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना जीबीन सनी (२२) या ...\nआई झाल्यावर खेळाडूंची रँकिंग तीन वर्षांपर्यंत सुरक्षित\nआता महिला टेनिस खेळाडूंची रँकिंग आई झाल्यावरही खाली पडणार नाही. आंतरराष्ट्रीय महिला टेनिस ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/amit-shah-criticize-congress/", "date_download": "2018-12-14T19:27:32Z", "digest": "sha1:75ALUQG3TOBVZYLMKE2N5VYQICWI4AAC", "length": 7146, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बेरोजगारांना आरोप करण्यापलीकडे काम नाही; शहांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मं��ल देशा \nबेरोजगारांना आरोप करण्यापलीकडे काम नाही; शहांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nनवी दिल्ली : राफेल करारावरुन काँग्रेसने सरकारला धारेवर धरले आहे. राफेल करारात यूपीएच्या राजवटीत ५२६ कोटी रुपये दर निश्चित करण्यात आला होता, तर एनडीएच्या राजवटीत हा दर १६७६ कोटी रुपये इतका कसा झाला याचं स्पष्टीकरण संरक्षण मंत्र्यांनी द्याव अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे.\nदरम्यान राफेलच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसकडून भाजपवर होत असलेल्या टीकेचा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चागलाचं समाचार घेतलाय.बेरोजगारांना आरोप करण्यापलीकडे दुसरं काम नाही. त्यांनी केलेल्या आरोपांची चिंता वाटत नाही असं म्हणत शहा यांनी काँग्रेसवर निशाण साधला ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलतं होते.\nते पुढे बोलताना म्हणाले की, संरक्षण मंत्र्यांनी आधीच राफेल कराराबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यूपीएच्या काळापेक्षा एनडीएच्या काळात झालेल्या करारात विमानाच्या किंमती वाढल्या आहेत. आता तुम्हीचं ठरवा की बेरोजगारांच्या बोलण्याला महत्व द्यायचं की, संरक्षण मंत्र्यांच्या बोलण्याला महत्व द्यायचं.\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’,…\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या…\nपालघर बॉम्ब साठा प्रकरण; शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संशयाच्या भोवऱ्यात\nसनातन संस्था दहशतवादी कारवाया करत आहे हे यावरुन स्पष्ट होतेय : नवाब मलिक\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित शाहांचा हल्लाबोल\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत गदारोळ\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nटीम महाराष्ट्र देशा – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेसकडे ही…\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत…\nकाय आहे नेमकी राफेल डील \nमोदी सरकारला मोठा दिलासा, राफेल घोटाळा झालाच नाही \nगडकरींना आला माल्याचा पुळका, कर्जबुडव्या माल्याची केली पाठराखण\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=99&Itemid=202", "date_download": "2018-12-14T19:19:54Z", "digest": "sha1:IO3GAITMET4WBSZ4ZCBWDWBDGX5YFZVM", "length": 8456, "nlines": 67, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » समाधीला प्रतिबंधकारक गोष्टी\nकुशल चित्तवृत्तींत ऐक्य राखण्याचे सामर्थ्य समाधीत यावयास समाधीला प्रतिबंधक गोष्टी कोणत्या आहेत, हे समजून घेतले पाहिजे. व्यसनाधीतता ही समाधीचा सर्वांत मोठा शत्रु आहे. दारूबाजी, रंडीबाजी, किंवा जुगार इत्यादिक महाव्यसने बाजूला राहू द्या. पण माणूस विडीसारख्या लहानसहान व्यसनात सापडला, तरी त्याच्या चित्ताला समाधि लागणे शक्य नाही. मनाची एकाग्रता साधतो न साधतो, तोच त्याचे मन आपल्या व्यसनाकडे धावेल, व त्याची एकाग्रता तेव्हाच नष्ट होईल. यासाठी पहिल्या प्रथम निर्व्यसनी होण्याचा योग्याने प्रयत्‍न केला पाहिजे. कमीतकमी, प्राणघातापासून निवृत्ति, अदत्तादानापासून (चोरीपासून) निवृत्ति, अब्रह्मचर्यापासून निवृत्ति, खोटे बोलण्यापासून निवृत्ति, आणि मादक पदार्थापासून निवृत्ति, या पाच गोष्टी त्याने संभाळल्या पाहिजेत.\n हे जे पाच यम योगसूत्रात सांगितले आहेत त्यात आणि वरील गोष्टीत फारसा फरक नाही; अपरि ग्रहाबद्दल मादक पदार्थांचे सेवन न करणे एवढाच काय तो फरक आहे. बौद्ध वाङमयात या पाच गोष्टीला शील म्हणतात. ज्याला समाधि साध्य करावयाची असेल त्याला शीलाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. प्राणघातापासून निवृत्त झाला म्हणजे त्याचे मन शिकारीसारख्या व्यसनात दंग होणे शक्य नाही. अदत्तादानापासून निवृत्त झाला म्हणजे लाचलुचपत, जुगार, सट्टेबाजी इत्यादिक व्यसनांतून तो आपोआप मुक्त होईल. ब्रह्मचर्य पाळण्याचे सामर्थ्य आले म्हणजे स्त्रीव्यसनात सापडण्याचे त्याला भय नाही. सत्य बोलण्याचे धैय अंगी आले म्हणजे त्याची तेजस्विता आपोआप वाढत जाईल आणि मादक पदार्थापासून तो दूर राहिला म्हणजे त्याच्या हातून सत्कृत्यात प्रमाद होणार नाही. अर्थात, व्यसनाधीनतेचे महासंकट टाळण्याविषयी शीलाचे सांगोपांग पालन करणे हे योग्याचे पहिले कर्तव्य होय.\nशीलाचे सर्व नियम बरोबर पाळण्यात आले पण योग्य स्थळी किंवा योग्य परिस्थितीत राहण्यास सापडले नाही तर समाधि साध्य होणे कठीण होईल. त्यासाठी विशुद्धिमार्ग ग्रंथांत,\nआवासो च कुलं लाभो गणो कम्भं व पंचमं \nअद्धानं आति आबाधो गन्थो इद्धीति ते दस ॥\nया दहा गोष्टी समाधीला अपायकारक होत असल्या, तर त्या योग्याने तात्काळ कराव्या, असे सांगितले आहे. आवास म्हणजे राहण्याची जागा ती अपायकारक कशी होते याबद्दल सूत्ररूपी गाथा आहेत, त्या अशाः-\nमहावासं नवावासं जरावासच्च पन्थनिं \nसोण्डिं पण्णश्च पुप्फश्च फलं पत्थितमेव च ॥\nनगरं दारुना खेत्तं विसभागेन पट्टनं \nपश्चन्तसीमासप्पायं यत्थ मित्तो न लब्भति ॥\nअठ्ठारसेवानि ठानानि इति विञ्ञय पंण्डितो \nआरका परिवज्जेय्य मग्गं पटिभ यं यथा ॥\nया गाथांचा अर्थ विशुद्धिमार्गात भिक्षूंला उपयोगी असाच केला आहे. तरी त्यातील मुद्दा सर्व प्रकारच्या योगसाधकाला सारखाच उपयोगी पडण्याचा संभव असल्यामुळे येथे सर्वसामान्य असाच अर्थ लावण्याचा माझा प्रयत्‍न आहे.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nअनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/banglore-news-narendra-modi-best-actor-prakash-raj-75391", "date_download": "2018-12-14T21:02:11Z", "digest": "sha1:MAIAXI4IUY3UFQNVCPFSV25DBQPMLAAT", "length": 12379, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "banglore news narendra Modi Best Actor: Prakash Raj मोदी उत्तम अभिनेतेः प्रकाश राज | eSakal", "raw_content": "\nमोदी उत्तम अभिनेतेः प्रकाश राज\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nप्रकाश राज यांनी कॉंग्रेसवर टीका करायला हवी. कारण, सध्या कर्नाटकमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. पोलिसांना अद्यापपर्यंत मारेकऱ्यांना का शोधता आलेले नाही.\n- नलिन कोहली, भाजप प्रवक्‍त्या\nबंगळूर: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत मौन धारण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज आघाडीचे अभिनेते प्रकाश राज यांनी सडकून टीका केली. मोदी हे आपल्यापेक्षाही सर्वोत्तम अभिनेते असून, मला मिळालेले पुरस्कार हे खऱ्या अर्थाने मोदींना मिळायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला. सभोवतालचे वातावरण पाहून मला मिळालेले राष्ट्रीय सन्मान आता परत करावेसे वाटतात, अशी भावनाही त्यांनी या वेळी बोलून दाखविली. डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या (डीवायएफआय) 11 व्या राज्य अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.\nगौरी लंकेश यांच्या हत्येनंतर काही मंडळी सोशल मीडियामध्ये विष ओकत होती, अशा मंडळींना पंतप्रधान मोदी हे ट्विटरवर फॉलो करतात. माझी मैत्रीण असणाऱ्या गौरी लंकेश यांना कोणी मारले, हे मला माहिती नाही; पण त्यांच्या मृत्यूनंतर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांना मी स्पष्टपणे पाहू शकतो, असे सांगत त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीकास्त्र सोडले. योगींची वक्तव्ये पाहिली तर ते मुख्यमंत्री आहेत की धर्मगुरू हेच समजत नाही. माझ्यापेक्षा ते उत्तम अभिनेते असून, मी मला मिळालेले पुरस्कार त्यांना द्यायला हवेत, असेही त्यांनी नमूद केले.\nप्रकाश राज यांच्या हत्येचा रचण्यात आला होता कट\nबंगळुरु : अभिनेते प्रकाश राज यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे समोर आले. प्रकाश राज हे पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या निशाणाऱ्यावर होते,...\nमोदीविरोधात बोलल्यामुळे बॉलिवूडची माझ्याकडे पाठ: प्रकाशराज\nमुंबई : भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध बोलू लागल्यापासून बॉलिवूडकडून एकाही चित्रपटाची ऑफर आली नाही, असा आरोप अभिनेते प्रकाशराज यांनी...\nप्रकाश राज यांच्या कार्यक्रमानंतर भाजपने शिंपडले गोमूत्र...\nबंगळूर - प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या कर्नाटकमधील एका कार्यक्रमानंतर व्यासपीठ \"शुद्ध'...\nकोल्हापूरच्या तरुणाची कौस्तुभविरोधात तक्रार\nसांगली - मलेशियात हॉटेलमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याबद्दल कौस्तुभ पवारविरोधात शहर पोलिस ठाण्यात कोल्हापूरचा तरुण विशाल चव्हाण याने...\nमोदीजी खरंच तुम्ही आनंदी आहात का\nबंगळूर - गुजरातमध्ये 150 जागा जिंकण्याच्या दाव्यावरून दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. प्रकाश...\nपंतप्रधान मोदी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही उत्तम अभिनेते : राहुल गांधी\nअहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही उत्तम अभिनेते आहेत. रडताना त्यांना कोणत्याही कॉन्टॅक्ट लेन्सेसची गरज नाही, अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतन���ष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/lasalgaon-niphad-vinchur-apmc-onion-oilseeds-cultivation-rates-bajar-bhav/", "date_download": "2018-12-14T20:09:56Z", "digest": "sha1:TFSKTD56AN4A23R6YYNNTJF7KMH4JOBM", "length": 10205, "nlines": 98, "source_domain": "nashikonweb.com", "title": "लासलगांव बाजार समितीचे साप्ताहीक समालोचन; 9 ते 14 एप्रिल - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nलासलगांव बाजार समितीचे साप्ताहीक समालोचन; 9 ते 14 एप्रिल\nलासलगांव (वार्ताहर समीर पठाण) : गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची 80,700 क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान रुपये 300 कमालरुपये 859 तर सर्वसाधारण रुपये 654 प्रती क्विंटल राहीले. lasalgaon niphad vinchur apmc onion Oilseeds cultivation rates bajar bhav\nतसेच लाल कांद्याची 575 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये 351 कमाल रुपये 697 तर सर्वसाधारण रुपये 548 प्रती क्विंटल राहीले. lasalgaon niphad vinchur apmc onion Oilseeds cultivation rates bajar bhav\nलासलगांव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रती क्विंटल बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-\nगहु (3,360 क्विंटल) भाव 1,400 ते 1,952 सरासरी 1,684 रूपये,\nबाजरी हायब्रीड (104 क्विंटल) भाव 1000 ते 1,390 सरासरी 1,090 रूपये,\nबाजरी लोकल (15 क्विंटल) भाव 1,301 ते 1,526 सरासरी 1,432 रूपये,\nज्वारी लोकल (25 क्विंटल) भाव 1,400 ते 2,200 सरासरी 2,128 रूपये,\nहरभरा लोकल (362 क्विंटल) भाव 2,000 ते 3,570 सरासरी 3,375 रूपये,\nहरभरा विशाल (51 क्विंटल) भाव 3,290 ते 3,451 सरासरी 3,387 रूपये,\nहरभरा काबुली (105 क्विंटल) भाव 3,000 ते 3,670 सरासरी 3,390 रूपये,\nसोयाबीन (1,711 क्विंटल) भाव 2,000 ते 3,767 सरासरी 3,711 रूपये,\nमका (11,855 क्विंटल) भाव 775 ते 1,180 सरासरी 1,127 रूपये प्रती क्विंटल,\nमुग (17 क्विंटल) भाव 3,000 ते 6,000 सरासरी 4,940 रूपये,\nतुर (88 क्विंटल) भाव 2,701 ते 3,752 सरा���री 3,636 रूपये,\nउडीद (35 क्विंटल) भाव 2,000 ते 3,600 सरासरी 2,891 रूपयेप्रती क्विंटल राहीले.\nनिफाड उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-\nउन्हाळ कांदा (14,551 क्विंटल) भाव रुपये 200 ते 755 सरासरी रुपये 650,\nसोयाबीन (868 क्विंटल) 3,000 ते 3,836 सरासरी 3,751 रूपये,\nगहु (2,199 क्विंटल) भाव 1,200 ते 1,861 सरासरी 1,660 रूपये,\nमका (804 क्विंटल) भाव 1,026 ते 1,172 सरासरी 1,135 रूपये,\nहरभरा लोकल (32 क्विंटल) भाव 3,281 ते 3,500 सरासरी 3,400 रूपये,\nविंचूर उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-\nउन्हाळ कांदा (41,040 क्विंटल) भाव रुपये 301 ते 790 सरासरी रुपये 650,\nलाल उन्हाळ (260 क्विंटल) भाव रुपये 405 ते 636 सरासरी रुपये 560,\nगहू (3,206 क्विंटल) 1,400 ते 1,850 सरासरी 1,610 रूपये,\nसोयाबीन (1,724 क्विंटल) 2,000 ते 3,876 सरासरी 3,750 रूपये,\nमका (7,775 क्विंटल) 800 ते 1,200 सरासरी 1,150 रूपये प्रती क्विंटल राहीले.\nमित्रानो आपला Whats App ग्रुप आहे. आमचे 8830486650, 9689754878 दोन्ही नंबर सेव करा नाशिकच्या बातम्या मिळावा बाजार भाव हवे असतील तर आपल्या ग्रुप मध्ये आमचे क्रमांक जोडून घ्या \nआमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा \nलासलगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर १२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी\nApril Heat : नाईट बीआरएम राईड 38 सायकलिस्टने केली पूर्ण BRM Ride Nashik\nशॉर्ट सर्किट : आग लागून शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान; नव्वद क्विंटल मका जळून खाक\nनाशिक बाजार समिती सर्व शेतमाल दर, नाशिक सह राज्यातील कांदा दर \nलासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 7 सप्टेंबर 2018\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/chief-ministers-nagpur-crime-capital-41355", "date_download": "2018-12-14T20:32:47Z", "digest": "sha1:ANGG7C4CDPF7MDMYRSTCPBF4LBGA3KNP", "length": 14939, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chief Minister's Nagpur Crime Capital मुख्यमंत्र्यांचे नागपूर \"क्राइम कॅपिटल' - सुळे | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांचे नागपूर \"क्राइम कॅपिटल' - सुळे\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nनाशिक - नागपूर हे सुसंस्कृत आणि मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. मात्र नागपूरमधील आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटल्याप्रमाणे नागपूर शहर \"क्राइम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र' असे झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केली. या अत्याचारच्या घटनेच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली.\nनाशिक - नागपूर हे सुसंस्कृत आणि मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. मात्र नागपूरमधील आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटल्याप्रमाणे नागपूर शहर \"क्राइम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र' असे झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केली. या अत्याचारच्या घटनेच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली.\nउत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक बैठका आटोपून खासदार सुळे यांनी राष्ट्रवादी भवनात विविध आघाड्यांच्या बैठका घेतल्या. त्यात मागील निवडणुकीतील यशापयशाबद्दल चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, \"\"आमचे नेते शरद पवार हे पंचवीस वर्षे सत्तेत होते. पंचवीस वर्षे विरोधात राहिलेत. त्यामुळे यशापयशाबद्दल आत्मचिंतन करायला हवे. ते आम्ही करतो. संघटना म्हणून कुठे कमी पडलो, याचा विचार केला आहे. आम्ही आता विरोधात असलो, तरीही सामान्यांना न्याय देण्याचे काम करीत आहोत. टिकून राहणारे निष्ठावंत कार्यकर्ते पुढे जाताहेत.\nउद्धव ठाकरेंसह शिवसेना संभ्रमावस्थेत आहेत, असे टीकास्त्र खासदार सुळे यांनी सोडले. शिवसेनेने सत्ता सोडण्याची हिंमत दाखवावी, याचाही पुनरुच्चार केला. तसेच, पंतप्रधानांची मुख्यमंत्री कॉपी करतात, असे त्यांनी सांगितले. विरोधक असतानाची आणि आता सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल किती भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलल्याचे महाराष्ट्र पाहतोय, असे सांगत त्यांनी कर्जमाफीसाठी आणखी किती आत्महत्यांची प्रतीक्षा सरकार करणार आहे, असा प्रश्‍न करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांच्या प्रश्‍नांवर सरकार मार्ग काढणार की नाही, अशी पृच्छा केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संघर्षयात्रेत शिवसेना सहभागी झाल्यास स्वागत असेल, असेही त्यांनी नमूद केले.\nलाल दिव्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, की लाल दिव्यापेक्षाही कर्जमाफी महत्त्वाची आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती म्हणून कोण मिरवते, याचा विचार जनतेने करायचा आहे. आम्ही सत्तेत असू अथवा नसो, सामान्य माणसाप्रमाणे वागतो. सार्वजनिक ठिकाणी कामांसाठी रांगेत उभे राहतो.\nस्त्रियांचा रा��कीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची...\nसहायक आयुक्तांवर गंभीर नसल्याचा ठपका\nनागपूर : मालमत्ता करवसुलीत गंभीर नसल्याचा ठपका ठेवत दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना आज प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली. विशेष म्हणजे तीन दिवसांत...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/pandit-d-k-datar-1769617/", "date_download": "2018-12-14T20:30:11Z", "digest": "sha1:C22XOQXO2M34DRRIUOM76MTMP3CCB4A3", "length": 13171, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pandit D K Datar | पं. डी. के. दातार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nपं. डी. के. दातार\nपं. डी. के. दातार\nभारतीय अभिजात संगीतात वाद्यवादनाची एक फार मोठी परंपरा आहे.\nभारतीय अभिजात संगीतात वाद्यवादनाची एक फार मोठी परंपरा आहे. अनेक कलावंतांनी त्यामध्ये मिळवलेले प्रावीण्य वाखाणण्याजोगे आहे. पंडित डी. के. दातार हे अशांपैकी एक अतिशय मानाचं नाव. व्हायोलिन या वाद्यावरील त्यांचे प्रभुत्व तर वादातीत होते, परंतु त्यातील त्यांचे कौशल्य आणि त्या वाद्याकडे पाहण्याची त्यांची नजर यामधील फरक भारतीय रसिकांना सहजपणे कळू शकत होता. त्यामुळेच डी. के. दातार यांचे नाव भारतीय संगीतातील शिखर कलावंतांच्या यादीत सहजपणे जाऊन पोहोचले. नाव सहजपणे पोहोचले, तरीही त्यामागे पंडित दातार यांचे प्रचंड कष्ट मात्र रसिक म्हणून लक्षात येत नाहीत. आपल्या वादनात वेगळेपण आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या वाद्यावरील त्यांची पकड लक्षात आणून देतो.\nवडील गायक कलावंत असल्याने घरात संगीत जन्मापासूनच सुरू होते. पं. दातार यांनी गायन शिकण्यास सुरुवातही केली; परंतु त्यांच्या मोठय़ा बंधूंनी त्यांच्या हाती व्हायोलिन हे वाद्य सोपवले आणि मग पंडितजी व्हायोलिनमयच होऊन गेले. या वाद्याचे व्यवस्थित प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रा. बी. आर. देवधर यांच्या संगीतशाळेत प्रवेश घेतला आणि तिथे त्यांना पंडित विघ्नेश्वरशास्त्री यांच्यासारख्या मोठय़ा कलावंताकडून तालीम मिळाली. त्यामुळे वाद्याच्या ओळखीचे रूपांतर त्यावरील प्रेमात झाले; पण दातारांना काही वेगळे करायचे होते. त्यामुळे त्यांनी या वाद्यावर भारतीय अभिजात संगीतातील गायन पद्धतीच्या अंगाने काय करता येईल, याचा विचार सुरू केला. पंडित डी. व्ही. पलुस्कर यांच्यासारख्या त्या काळातील अतिशय मोठय़ा कलावंताकडून त्यांना या गायकी अंगाची तालीम मिळाली आणि त्यामुळे त्यांचे वाद्यवादन वेगळ्याच खुमारीने झळाळू लागले. भारतातील सगळ्या संगीत संमेलनांमध्ये त्यांचे स्वतंत्र एकलवादन झाले आणि रसिकांनी त्यांच्या वादनाला भरभरून दाद दिली; पण पंडितजींनी त्याबरोबरच देशातील अनेक मोठय़ा गायक कलावंतांबरोबर मैफलीत व्हायोलिनवर संगत केली. याचे कारण त्यांच्या वादनात गायकी अंगाचे दर्शन होते. अनेक शिष्य घडवणे हे प्रत्येक कलावंताच्या नशिबी असतेच, असे नाही; पण दातारांनी एक मोठी शिष्यपरंपरा निर्माण केली. संगीताचे अध्यापन करण्याचाही त्यांचा ध्यास महत्त्वाचा होता. त्यामुळे देशभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी व्हायोलिनवादनाचे अध्यापनही केले. शांत आणि संयमी कलावंत म्हणून त्यांची ओळख त्यांच्या स्वभावातच दडलेली होती. त्यांच्या निधनाने भारतीय वाद्यवादनातील एक महत्त्वाचा तारा निखळून पडला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/vijay-gokhale-1610298/", "date_download": "2018-12-14T19:43:22Z", "digest": "sha1:COJVIYTH77WAO5URBELONE3CU2JGG2N6", "length": 13980, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vijay Gokhale | विजय गोखले | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nचीन आणि तैवानमध्ये राजदूत झालेले ते आजपर्यंतचे एकमेव परराष्ट्र अधिकारी.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा २०१५मध्ये जर्मनीमधील हॅनोव्हर येथील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये ‘मेक इन इंडिया’ योजनेचे अनावरण केले होते तेव्हाच ते भारताचे ���र्मनीतील राजदूत विजय गोखले यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडे चीनचे राजदूतपद सोपविले गेले. चीनचे राजदूतपद म्हणजे परराष्ट्र सचिवपदासाठीची ‘सर्वोच्च पात्रता’ म्हणायला हरकत नाही. कारण मागील सहा परराष्ट्र सचिवांपैकी चौघे चीनमध्ये राजदूत होते. त्यामुळे गोखले यांनी ही ‘अलिखित’ पात्रता पूर्ण केली होती. पण या पात्रतेपलीकडील आणखी एक तुरा त्यांच्या शिरपेचात आहे. तो म्हणजे चीनची भळभळती जखम असलेल्या तैवानमध्येही राजदूत म्हणून काम केलेले आहे. चीन आणि तैवानमध्ये राजदूत झालेले ते आजपर्यंतचे एकमेव परराष्ट्र अधिकारी.\nते मूळचे पुण्याचे. संस्कृतवर त्यांची जबरदस्त पकड. मँडरिन (चिनी) भाषाही ते अस्खलितपणे बोलतात. चीनसह पूर्व आशियामधील घडामोडींचा सखोल अभ्यास असलेले व्यक्तिमत्त्व असा त्यांचा लौकिक. या त्यांच्या साऱ्या कौशल्यांचे दर्शन घडले ते डोकलाम पेचप्रसंगादरम्यान. भारताचे सिक्किम आणि भूतान यांच्यामधील भौगोलिकदृष्टय़ा आणि व्यूहतंत्रात्मकदृष्टय़ा अतीव महत्त्वाचे असलेल्या डोकलाममध्ये चीनने सैन्य घुसविले होते. भूतान हा लष्करी सहकार्याचा साथीदार. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी करारान्वये आपल्यावर. पण भारताने क्षणाचाही वेळ न दवडता आपले लष्कर चिनी सैन्यासमोर नेऊन उभे केले. चीनला भारताचा हा प्रतिसाद अनपेक्षित होता. त्याच धक्क्यातून न सावरता आल्याने भारताला धमक्या देण्यापर्यंतची मजल चीनने गाठली. पण भारत ठाम राहिला. त्या पेचप्रसंगात गोखले हे बीजिंगबरोबरील पडद्यामागील वाटाघाटीत महत्त्वाचा कणा होते. दिल्लीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि बीजिंगमध्ये गोखले या त्रिकुटाने जवळपास सन्मानजनक माघार घेण्याइतपत चीनचे ‘गर्वहरण’ केले. डोकलाम हाताळल्यानंतर लगेचच गोखले दिल्लीत परतले ते आर्थिक संबंधांची बांधणी करण्यासाठी. आणि आता ते परराष्ट्र सचिव होत आहेत.\nअतिशय मृदुभाषी, प्रसिद्धीच्या झोतात फारसे न येणारे, आपले काम शांतपणे करीत राहणारे विजय गोखले; जेव्हा निर्णयाची वेळ येते त्या वेळी एकदम कठोर होतात. आजपर्यंतचा त्यांचा प्रवास पारंपरिक परराष्ट्र अधिकाऱ्यासारखा आहे. नियमांना पक्के, लक्ष्मणरेषा पाळणारे असे त्यांचे मूलभूत व्यक्तिमत्त्व. बदलत्या प���राष्ट्र धोरणावर छाप पाडणाऱ्या एस. जयशंकर यांच्यासारख्या निष्णात मुत्सद्दय़ाची जागा ते घेत आहेत. वेगवेगळ्या बहुद्देशीय गटांमध्ये (जी-२०, ब्रिक्स आदी) स्वत:चे स्थान निर्माण करतानाच अमेरिकेचा मैत्रीचा हात खुलेआम स्वीकारण्याची भारतीय परराष्ट्र धोरणाची बदलती दिशा आता दिसू लागली आहे. गोखले यांना तीच रेघ पुढे न्यावी लागेल..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/olympus-tg-850-tough-point-shoot-camera-black-price-p9f5ku.html", "date_download": "2018-12-14T19:51:22Z", "digest": "sha1:ZWKCK6NH2XTQSQNQYVS5YGPYTL7ZYXPS", "length": 18316, "nlines": 427, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आ��ि फ्लिप फ्लॉप्स\nऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट\nऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये ऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅकशोषकलुईस, क्रोम, फ्लिपकार्ट, एबाय, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 19,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया ऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 6 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे F3.5 - F5.7\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 Megapixels\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 Seconds\nमिनिमम शटर स्पीड 30 seconds\nऑडिओ विडिओ इंटरफेस Yes\nकाँटिनूपूस शॉट्स Yes 11.5\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080\nविडिओ फॉरमॅट MOV, H.264\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 37 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 3138 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 49 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 68 पुनरावलोकने )\nऑलिंपस तग 850 टफ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\n4/5 (6 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://aarambhsangli.blogspot.com/", "date_download": "2018-12-14T18:51:39Z", "digest": "sha1:KQINIKN4HPXKXOAIJNCWDVABLK5Z6PIG", "length": 21246, "nlines": 88, "source_domain": "aarambhsangli.blogspot.com", "title": "आरंभ फाउंडेशन, सांगली", "raw_content": "\n“शेती हा फायदेशीर व्यवसाय” - कृषि-व्यावसायिक श्री. मकरंद चुरी यांचे प्रतिपादन\n“पन्नास-शंभर रुपयांच्या आंब्याच्या कलमापासून तुम्हाला पुढची कित्येक वर्षं शेकडो आंबे देणारं झाड मिळतं. तुम्ही जमिनीत बियाणेरुपी गुंतवणूक करुन घरी झोपलेले असता, तेव्हा तुमचं शेत तुमच्यासाठी काम करत असतं. पिकांची योग्य निवड व शेतीकडं व्यावसायिक दृष्टीकोनातून बघता आलं तर शेती हा सर्वात फायदेशीर व्यवसाय ठरु शकतो,” असे मत ‘निसर्ग-निर्माण’ या संस्थेचे तज्ज्ञ श्री. मकरंद चुरी यांनी व्यक्त केले. सांगलीतील आरंभ फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाचा आरंभ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. “फाईव्ह-स्टार हॉटेलमधे मिळणार्‍या परदेशी खाद्यपदार्थांसाठी लागणार्‍या एक्झॉटिक भाज्या व फळे पूर्वी आयातच करावी लागत. मात्र, आपल्या जमिनीवर विविध परदेशी भाज्यांच्या उत्पादनाचे प्रयोग करुन आज ऐंशीहून जास्त प्रकारच्या एक्झॉटिक भाज्या व फळे आम्ही स्वतः पिकवतो आणि इच्छुक शेतकर्‍यांना यासंदर्भात मार्गदर्शन करुन व विक्रीची हमी देऊन त्यांच्याकडून वर्षभर उत्पादन करुन घेतो,” असे श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी यांनी सांगितले. सांगलीच्या भावे नाट्यमंदीरात झालेल्या या कार्यक्रमात श्री. व सौ. चुरी यांनी एक्झॉटिक भाज्या व फळे कोणती, त्यांची बाजारात मागणी किती, त्यांच्या उत्पादनात येणार्‍या अडचणी, त्यावरचे उपाय, आणि या वेगळ्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी, या मुद्यांवर सांगलीकरांशी संवाद साधला. शेती करताना, माती परीक्षणापासून शेतीमालाचे मार्केटींग व विक्रीपर्यंत सर्व टप्प्यांवर योग्य मार्गदर्शन व नियोजनामुळे कसा व किती फायदा होते, हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणांद्वारे पटवून दिले. पंचवीस वर्षा���पासून या कृषि-व्यवसायात काम करणारे श्री. व सौ. चुरी याच विषयावर भारतातील तसेच परदेशातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देतात. “सांगली परीसरात सर्वसाधारणपणे ऊसाकडे नगदी पिक म्हणून बघितलं जातं. पण एक्झॉटिक भाज्यांची लागवड केल्यापासून पंचेचाळीस दिवसांत विक्रीयोग्य माल तयार होत असल्यानं, हीच खरी कॅश क्रॉप्स आहेत,” असेही त्यांनी सांगितले. यावेळी, ‘निसर्ग-निर्माण’चे उत्पादन असलेली काही एक्झॉटिक भाजी व फळेही त्यांनी उपस्थितांना बघण्यासाठी उपलब्ध करुन दिली.\nकार्यक्रमास सांगली व परीसरातील प्रयोगशील शेतकरी, तसेच या विषयाबद्दल उत्सुकता असणारे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर, उपस्थितांनी श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. “सांगलीची जमिन व हवा अनेक प्रकारच्या पिकांसाठी अनुकूल असली तरी, एक्झॉटिक भाज्यांसारख्या उत्पादनांविषयी पुरेशी माहिती नसल्याने, तसेच मार्गदर्शनाच्या अभावामुळे सांगलीतील शेतकरी या क्षेत्रातील संधींपासून वंचित राहिले आहेत. ‘निसर्ग-निर्माण’सारखी संस्था मुंबईत संशोधन करुन मालदीवच्या शेतकर्‍यांना प्रशिक्षण द्यायला जाऊ शकते, तर सांगलीत का येऊ शकणार नाही, अशा विचारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,” असे आरंभ फाउंडेशनच्या मंदार शिंदे व राहुल बिरनाळे यांनी सांगितले. सोशल टुरिझम व सोशल इव्हेंट क्षेत्रात काम करणार्‍या मुंबईच्या ‘अमृतयात्रा’ या संस्थेने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले. आरंभ फाउंडेशनतर्फे भावेश खिमानी, मृणाल वाकणकर, अभिजित भोसले, रितेश कदम, अश्विन जोग, सचिन घोंगडे, मनिष जुवेकर यांनी विशेष प्रयत्न केले.\n“पूर्वजांकडून मिळालेला वारसा जतन करण्याची गरज” - प्रसिद्ध वास्तुरचनाकार चेतन रायकर\n“आपल्या पूर्वजांप्रमाणे भव्यदिव्य आणि मजबूत वाडे, महाल, किल्ले आपण बांधू शकणार नसलो तर निदान त्यांनी आपल्याकडे सोपवलेला हा वारसा जतन तरी केलाच पाहिजे,” असे मत प्रसिद्ध वास्तुरचनाकार व पुरातन वास्तू संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. चेतन रायकर यांनी व्यक्त केले. सांगलीतील आरंभ फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाचा आरंभ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. “शंभर-दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी आजच्यासारखे प्रगत तंत्रज्ञान व सा���ने उपलब्ध नसताना बांधलेल्या भव्य आणि सुंदर वास्तू पाहून, आज आपण अशी निर्मिती का करु शकत नाही, असा प्रश्न पडतो. मग या पुरातन वास्तुंच्या मूळ रचनेला धक्का न लावता तिथे संवर्धन व पुनर्निर्माण करणे अधिकच आव्हानात्मक ठरते,” असे श्री. रायकर म्हणाले. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात उध्वस्त झालेल्या मुंबईच्या ताज हॉटेलची पुनर्बांधणी, पूर्वीचे व्ही.टी. व आताचे सी.एस.टी. या सव्वाशे वर्षे जुन्या वास्तुच्या काना-कोपर्‍यात आढळणारी सुबक कारागिरी, अडीचशे वर्षांपासून फक्त लोड-बेअरिंगवर उभा असणारा इंदोरचा राजवाडा, आणि सिमेंट-काँक्रीटशिवाय नव्याण्णव फूट उंच संगमरवरात बांधलेला हाजी अलीचा मनोरा, अशा अनेक अद्भुत वास्तुंचे दर्शन मल्टीमीडियाच्या माध्यमातून श्री. रायकरांनी सांगलीकरांना घडवले. उत्कृष्ट वास्तुनिर्मिती व काळाच्या पुढचा विचार करुन घडवल्या गेलेल्या इमारतींच्या संदर्भात श्री. रायकर यांनी सांगलीच्या श्री. गणपती मंदीराचा उल्लेख केला. अशा प्रकारच्या पुरातन वास्तू आपल्या आजूबाजूला असूनही आपल्याला त्यांचे महत्त्व लक्षात येत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या वास्तुंचे जतन करण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. “मी ज्या वास्तुच्या संवर्धनाचे वा पुनर्निर्माणाचे काम हाती घेतो, ती वास्तु माझ्याशी बोलते; माझ्या दृष्टीने ती सजीव असते. अशावेळी ताजमहालच्या संगमरवरी भिंतीवर चाकूने ‘पप्पू लव्ह्ज पिंकी’ असे कोरण्याच्या वृत्तीचा भयंकर संताप येतो,” असेही ते म्हणाले. पुरातन वास्तु, किल्ले, मंदीरे यांच्या सौंदर्यास वा रचनेस धक्का पोहोचेल अशी कोणतीही कृती करु नका व इतरही कोणाला करु देऊ नका, असे आवाहन त्यांनी सांगलीकरांना केले. सांगलीतील आर्किटेक्ट, सिव्हील इंजिनियर, बांधकाम व्यावसायिक, तसेच या विषयात रस असणार्‍या नागरिकांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष छायाचित्रे व श्री. रायकरांचे अनुभव कथन यांचा लाभ घेतला. “पुरातन वास्तुंचे महत्त्व, त्यांच्या संवर्धनाची गरज, तसेच हेरिटेज कन्झर्व्हेशन या वेगळ्या क्षेत्रातील संधींची सांगलीकरांना ओळख व्हावी, या हेतुने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,” असे आरंभ फाउंडेशनच्या मंदार शिंदे व राहुल बिरनाळे यांनी सांगितले. सोशल टुरिझम व सोशल इव्ह��ंट क्षेत्रात काम करणार्‍या मुंबईच्या ‘अमृतयात्रा’ या संस्थेने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले. आरंभ फाउंडेशनतर्फे भावेश खिमानी, मृणाल वाकणकर, अभिजित भोसले, रितेश कदम, अश्विन जोग, सचिन घोंगडे, मनिष जुवेकर यांनी विशेष प्रयत्न केले.\n'आरंभ'तर्फे उद्या व्याख्यान - दै. सकाळ\nदै. सकाळ, १२ जुलै २०१४\nआरंभ फाउंडेशनतर्फे रविवारी (ता.१३) पुरातन वास्तूंची देखभाल व एक्झॉटिक भाज्यांच्या उत्पादनासंदर्भात भावे नाट्यमंदिरात सायंकाळी ६.३० वाजता चेतन रायकर, मकरंद चुरी, अंजली चुरी यांचे व्याख्यान होणार आहे. संयोजक मंदार शिंदे, राहुल बिरनाळे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, \"युवाशक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करुन भागाचा विकास साधण्यासाठी आरंभ फाउंडेशनतर्फे प्रयत्न सुरु आहे. 'अमृतयात्रा' या संस्थेने कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.\"\n'पुरातन वास्तूंबाबत रविवारी व्याख्यान' - दै. पुढारी\nपुरातन वास्तूंबाबत रविवारी व्याख्यान\nदै. पुढारी, ८ जुलै २०१४\nयेथील आरंभ फाउंडेशनतर्फे पुरातन वास्तुंची देखभाल व एक्झॉटिक भाज्यांचे उत्पादन याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रविवार, दि.१३ रोजी सांगलीत व्याख्यान आयोजित केले आहे, अशी माहिती संयोजक मंदार शिंदे व राहुल बिरनाळे यांनी दिली.\nहेरिटेज कन्झर्व्हेशन आणि एक्झॉटिक भाज्यांच्या उत्पादनाविषयी व्याख्यान\nचाकोरीच्या वाटा सोडून वेगळा मार्ग निर्माण करणारी माणसं समाजापुढं आणणारा कार्यक्रम\nवेगळ्या वाटेवरच्या प्रवासाचा 'आरंभ'\n१. श्री. चेतन रायकर (वास्तुनिर्माण व हेरिटेज कन्झर्व्हेशन)\n२. श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी (एक्झॉटिक भाज्यांचे उत्पादन व विक्री)\nरविवार, १३ जुलै २०१४, संध्या. ७:३० वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/12/blog-post_19.html", "date_download": "2018-12-14T19:22:48Z", "digest": "sha1:P4BEJFRMOTROL3XVCPUUZWDKTBO3GBLT", "length": 43271, "nlines": 362, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: कुपनपुस्तिका, मुले... काल आणि आज...", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nकुपनपुस्तिका, मुले... काल आणि आज...\nरविवारची संध्याकाळ कलत आलेली. बिल्डिंगच्या चौकात खेळणारी लहान मुले आता लवकरच आईच्या-बाबाच्या हाका येतीलच या होर्‍याने अजूनच जोर चढून ओरडाआरडा करत पकडापकडी खेळत होती. खिडकीत उभे राहून मी गुंगून त्यांचा खेळ पाहत होते. नकळत त्या मुलांच्यात ओरडत इकडून तिक���े पळणारा, खदखदून हसणारा शोमू मला दिसत होता. मी वर उभी आहे हे लक्षात येताच पळतापळता मान वर करत माझ्याकडे पाहून हात हालवून पुन्हा खेळात रममाण होणारा, क्रिकेट खेळताना स्वत: एकाच जागी उभा राहून ओरडून ओरडून मित्रांना धावडवणारा, तळातल्या आजींकडे जाऊन हक्काने पाणी व गोळ्या मागणारा.... कालचक्र मनाने भराभर उलटे फिरवायला सुरवात केलेली. तेवढ्यात बेल वाजली. तंद्री भंगली. खाली पाहिले तर खेळून दमलेली मुले- मुली बेंचवर, पायर्‍यापायर्‍यांवर कोंडाळे करून बसून गप्पा मारू लागलेली. कोण बरं आलंय असे म्हणतच मी दार उघडले तर एक दहाअकरा वर्षांची मुलगी चेहर्‍यावर गोड हसू व हातात एक वही घेऊन उभी.\n तुला यशदा हवी आहे का चुकून माझी बेल दाबलीस का चुकून माझी बेल दाबलीस का\n\" नाही नाही. काकू, यश आणि मी बरोबरच वरती आलो. मी ना तुमच्याकडेच आलेय. \"\n\" नाव काय गं तुझे कोणाची तू \" मी तिला ओळखलेच नव्हते. गेली अकरा वर्षे मी सलग तिथे राहत नसल्याने बरेच नवीन चेहरे मला प्रत्येकवेळी दिसतच.\nतिने तिचे नाव सांगितले. थोडे बोलून हातातली वही पुढे करून म्हणाली, \" काकू, आमच्या शाळेतून ना अंधमुलांना मदत यासाठी डोनेशन जमा करायला सांगितलेय. जो जास्त डोनेशन जमवेल त्याला सर्टिफिकेट व दोन पुस्तके बक्षीस मिळणार आहेत. तुम्ही मदत कराल\n\" हो तर. दे बरं तुझी वही इकडे. \" असे म्हणत मी तिच्याकडून वही घेतली. एका पानावर नीटपणे भाग पाडून सुवाच्य अक्षरात सुरवात केलेली होती. मी एक एक नाव वाचत होते. त्यापुढे दिलेले डोनेशनही वाचत होते. ५०/ १०० याशिवाय आकडे दिसतच नव्हते. क्वचित २५ चा आकडा दिसत होता. जवळ जवळ ३४-३५ नावे होती. तिच्याजवळच्या पर्समध्ये खूप पैसे जमलेले दिसत होते. माझे नाव लिहून पैसे तिच्या हातात ठेवले. ती खूश झाली. पैसे मोजून घेऊन तिने पर्समध्ये ठेवले व मला थँक्स म्हणून ती दोन पायर्‍या उतरली.\nन राहवून मी तिला म्हटले, \" सांभाळून जा गं. बरेच पैसे जमलेत बरं का तुझ्याकडे. सरळ घरीच जा आता. का येऊ तुला तुझ्या बिल्डिंगपाशी सोडायला. \"\n\" नको काकू. मी जाईन नीट. \" असे म्हणून उड्या मारतच ती खाली उतरली.\nखिडकीतून तिला जाताना पाहत होते.... मन नकळत पुन्हा मागे गेले. माध्यमिक शाळेत नुकतेच पाऊल ठेवलेले. उगाचच कुठेतरी आपण मोठे झालोतची भावना. तिसरीतल्या भावाला बोटाशी धरून बसने एकटीनेच जाण्याची जबाबदारी. तसं पाहू गेल्या चौथी व पा��वीत फारसे काहीच बदललेले नसते. पण बालमनाचे गणित वेगळेच.\nआमच्या लाडक्या देसाईबाई वह्यांचा भारा एका हाताने लीलया सांभाळत वर्गात शिरल्या. ती अशी वर्षे होती जीवनातील की, ' बाई - सर' ही दैवतं होती. त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य. कित्येकदा मी आईलाही म्हणे, \" हॆं, काय गं तुला इतकेही कसे माहीत नाही. आमच्या देसाईबाईनां या जगात घडणारी प्रत्येक गोष्ट खडानखडा माहीत असते. \" आई गालातल्या गालात हसे व म्हणे, \" खरंच की. तुझ्या देसाईबाईंनी सांगितले की सूर्य उत्तरेला उगवतो तर तुम्ही मुले त्यालाही होच म्हणाल. \" असे काहीच्याकाही आई बोलली ना की मला फार राग येई. नाकाचा शेंडा लाललाल होऊन जाई. \" हो, हो. म्हणेनच जा मी. आणि बरं का, सूर्य उत्तरेलाच उगवलेला असेल बघ त्यादिवशी. \" देसाईबाईंविषयी काहीही ऐकून घेण्याची माझी बिलकुल तयारीच नसे.\nबाईंनी टेबलावर वह्यांचा भारा ठेवला. बाईंना कधीही, \" अरे आता शांत बसा. लक्ष द्या इकडे... \" वगैरे प्रकार करावेच लागत नसत. आम्ही सगळी मुले त्यांच्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाने भारावून जात असू. डोळे, कान,चित्त सारे एकवटलेले. बाईंनी बोलायला सुरवात केली, \" दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आपण तलासरीच्या आश्रमासाठी पैसे गोळा करणार आहोत बरं का. तुमचे तर हे पहिलेच वर्ष आहे. आता तुम्ही थोडेसे मोठे झाला आहात. तेव्हां थोडं जबाबदारीने - समंजसपणे वागायला शिकणार ना \" सगळ्यांचे एका सुरातले, \" हो.. \" \" छान. मग आता ही मी कुपनांची पुस्तके आणलीत. प्रत्येकाने यातली दोन,तीन किंवा चार पुस्तके घ्या. जो जास्तीत जास्त कुपने खपवेल त्याला 'श्यामची आई' पुस्तक बक्षीस म्हणून दिले जाईल. आई बाबांना छळायचे नाही हं का मात्र. \" सगळी मुले बाईंच्या भोवती जमली. त्यात मी ही होतेच. उत्साहाने चार कुपन पुस्तिका मी मागून घेतल्या. दहा-वीस-पंचवीस व एक रुपयाचे. तीन इंच बाय दोन इंच अशी छोटीशी पातळ कागदाची, गडद गुलाबी रंगाची कुपन पुस्तिका होती एका रुपयाची. पंचविसाचा रंग फिकट निळा, विसाचा फिकट हिरवा व दहा पैशाचे लिंबूटिंबू.\nसंध्याकाळी उत्साहाने चिवचिवत आईला पुस्तके दाखवली आणि मागोमाग कोणाकडून किती किती पैसे मी मिळवून आणेनची यादीही तिला ऐकवली. आईने शांतपणे सारे ऐकून घेऊन हातात एक छोटीशी पर्स देऊन गाल कुरवाळून जा म्हणाली. आमच्या चाळीत घाटीमामांच्या दोन खोल्या होत्या. त��यातली एक तर आमच्या शेजारीच होती. माझ्या मनाने कधीचाच हिशोबही करून टाकलेला. वीस व पंचवीस चे पुस्तक तर आजच संपून जाईल ही खात्रीच होती मुळी. माझे नेहमीच लाड करणारे काका-मामा-मावश्या, मी नुसते पुस्तक पुढे करायचा अवकाश लगेच ते कुपन फाडतील आणि माझ्या पर्समध्ये नाणी येऊन विसावतील. पण कसचे काय. भरवशाच्या म्हशीला टोणगा तशातलीच गत झालेली. बालमनाला व्यवहारी गणित कुठले उमगायला. दोन तास फिरून फक्त तीनच कुपने फाडली गेली तीही दहा पैशाची. हिरमुसली होऊन दमून मी घरी आले. माझा चेहरा व डोळ्यातले पाणी पाहून आई काय झालेय ते समजून गेली. \" अगं, दोन आठवडे आहेत अजून कुपने खपवायला. खपतील गं. लगेच डोळ्यात पाणी कशाला... \" तिने समजूत काढली पण ती मनोमन जाणून होती, लेकीचे मन दुखणारच आहे.\nपुढचे सारे दिवस शाळेतून आल्याआल्या मी मोहिमेवर पळे. रोज हिरमुसली होऊन परते. स्वप्नातही फक्त फेर धरून नाचणारी कुपने, चल पळ, असे उगाच खर्चायला पैसे कोणाकडे आहेत ’ असे म्हणत तोंड फिरवणारे काका किंवा कधीकधी मी एकटीनेच फक्त सगळी कुपने खपवल्यामुळे सगळ्या वर्गासमोर शाबासकी देणार्‍या देसाईबाई व असूयेने पाहणारी मुले इतकेच येत होते. दोन आठवडे कितीतरी उंबरे झिजवूनही दहा पैशाचे पूर्ण पुस्तक व विसाची तीन/पंचवीस चे फक्त एक कुपन मी खपवू शकले. सोमवार उजाडला. आज पुस्तके व मिळालेले पैसे परत करायचे होते. एक रुपयाचे एकही कुपन न खपल्याने व इतकुसे पैसे बाईंना द्यायचे.... मला रडूच कोसळले. तसे आईने हळूच एक रुपयाचे एक कुपन फाडले व पर्समध्ये रुपया ठेवला. इतका आनंद झाला मला. आईला मिठी मारून मी शाळेत गेले. बक्षीस मला मिळणे शक्य नव्हतेच. पुढे दरवर्षी हे कुपन प्रकरण माझा असाच जीव काढत राहिले. कित्येक वर्ष माझ्या स्वप्नांचा ताबा घेऊन माझा छळवादही केला त्यांनी. शोमू शाळेत गेल्यावर पुन्हा एकदा या कुपनांनी घरात प्रवेश केला. पण पोरगं मात्र याबाबतीत नशीबवान. गोडबोल्या लीलया पैसे जमवी. त्याचा तो खुशीने फुललेला चेहरा पाहून मी माझी ती भयावह स्वप्ने विसरून गेले. जणू त्याच्या रूपात मीच पर्स भरभरून पैसे गोळा करत होते.\nआज तिच्या पर्समधले अडीच तीन हजार पाहून मी पुन्हा एकदा कुपनांचा मेळ घालू लागलेली. कुठे ती दहा पैशाची कुपने आणि कुठे हे शंभर रुपये.... माणसांची दानत वाढली आहे की मिळणारा पैसा का दोन्हीही.... का मनोवृत्ती बदलली आहे का दोन्हीही.... का मनोवृत्ती बदलली आहे यादीतली इतर नावे व त्यासमोरचे पैसे वाचून नाईलाज होतोय का अहमिका.... का पैशाचीच किंमत कमी झाली आहे यादीतली इतर नावे व त्यासमोरचे पैसे वाचून नाईलाज होतोय का अहमिका.... का पैशाचीच किंमत कमी झाली आहे जे काय असेल ते असो पण आजच्या मुलांना निदान दुष्ट स्वप्ने तरी पडत नसावीत....\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 9:55 PM\nश्री ताइ..शाळेचे दिवस आठवले...मस्त लिहल आहेस.\nआम्हालापण सांगितलेलं असं करायला. पण आम्हाला बक्षिसाबद्दल काही बोलले नव्हते. तरी मला पहिलं बक्षिस मिळालेलं. ३०० रुपयांच्यावर काही रक्कम जमावली होती. मज्जा... :D\nकदाचित मुलांना 'न दुखावणे' हा भाग असू शकतो, मुले जास्त बोल्ड झाली आहेत पूर्वीपेक्षा (अस प्रत्येकच पिढीला वाटत हा भाग वेगळा) , किंवा खरच सामाजिक जाणीव वाढली असेल, किंवा पन्नास रुपयांची किंमतही कमी झाली असेल .. माहिती नाही बदल कशामुळे झाला तो\nतायडे अगं अगदी अगदी असेच विचार मनात येत असले तरी ईतके व्यवस्थित कधीच मांडता आले नसते मला...\nमनातलं लिहीलस बघ... अगं परवच एक मुलगा इथेही असाच कुपन घेऊन आला होता, त्याला ५००बैझे द्ययचे की १ रियाल असा माझा आणि अमितचा वाद झाला, माझ्या मते ५०० बैझे म्हणजे जवळपास ६० रुपये असा हिशोब आणि अमितचे मत अश्या कामाला पैसे देताना हिशोब कसला करतेस वगैरे...\nपण नंतरच्या गप्पांमधे असेच आपल्या लहानपणीच्या १रुपये, २रुपये मिळायचे त्याची आठवण झाली होती :)\nमाझीही आई अशीच सगळ्यात शेवटी एक जरा मोठी रक्कम द्यायची आणि मग मला खूप आनंद व्हायचा\nमस्त झालयं पोस्ट... शेवटचा पॅरा मस्तच...\nआम्हाला ते घरकमाई का काय ते असायचे.. मग कोणाकोणाच्या घरी जाऊन छोटी-मोठी कामे करून ५-१० रुपये मिळवायचे... :) मज्जा यायची..\nसहीच रे सौरभ. एकदम कॊलर टाईट... मज्जा. :)\nमुले जास्त बोल्ड झाली आहेतच. :) त्याचबरोबरीने पटकन पैसे काढून दिले जातात... मग ते सहजी शक्य आहे म्हणूनही असेल आणि सामाजिक कर्तव्य म्हणूनही असेल... गोळाबेरीज उत्तम होतेयं हेच खरं.\nतन्वी खूप खूप धन्यू. :)\nअमितचे म्हणणे बरोबर असले तरीही बरेचदा ना लागोपाठ डोनेशनसठी मुले येत राहतात. कोणाला हिरमुसले पाठवणे शक्यच नसते. पण सारखे तरी किती पैसे देत राहणार... हे कारण त्यावेळी प्रकर्षाने असू शकेल. शिवाय आवकही अत्यंत मर्यादित होती ना.\nयस्स... घरकमाई हे ही एक मस्त प्रकरण होते. अर्थात ��ेही पैसे शाळेतच द्यावे लागत पण तरीसुध्दा मज्जा येई. शिवाय ना खाऊही मिळे बहुदा त्याबरोबर. :) रोहन तुम्हालाही शाळेतच द्यावे लागत की... \nशाळेमध्ये आम्हाला सुद्धा हा उपक्रम करायला सांगितला होता.\n५ -१० रुपये देणे म्हणजे देणे असा वाटत नाही आजकाल.....म्हणजेच रुपयाची किंमत कमी झाली आहे असा म्हणायला हरकत नाही.\nखुपच छान झालीये पोस्ट. विचार साखळी सुंदर मांडली आहेस. सुरुवातीला रम्य त्या बालपणाच्या आठवणी आणि शेवटी अपरिहार्य वास्तव.. मस्तच..\n>> अगदी असेच विचार मनात येत असले तरी ईतके व्यवस्थित कधीच मांडता आले नसते मला...\nखरे आहे. पंचवीस पैशापर्यंतची नाणी तर इतिहासजमाच झालीत. तिच्या यादीत पंचवीस रुपये ही तुरळकच दिसून आले.\n शाळेतले दिवस आठवले गं ताई आम्हाला दरवर्षी ते भारतिय सैन्य निधीसाठी १ रु, वाले चिकटणारे छोटे झंडे खपवायला लागायचे. खपले नाही की खाउच्या पैशातुन आम्हीच ते विकत घेउ आणि कंपासपेटी किंवा मळकटलेल्या शर्टावर लावून फिरत असू आम्हाला दरवर्षी ते भारतिय सैन्य निधीसाठी १ रु, वाले चिकटणारे छोटे झंडे खपवायला लागायचे. खपले नाही की खाउच्या पैशातुन आम्हीच ते विकत घेउ आणि कंपासपेटी किंवा मळकटलेल्या शर्टावर लावून फिरत असू धम्माल आभार काही जुन्या आठवणी शाळेच्या, डोळ्यांत तरळल्या\nहोय होय... आम्हाला पण शाळेतच द्यावे लागायचे.... पण मी स्वतःसाठी पण १-२ वेळा अशी कमाई केलेली आहे... :) अर्थात काम करून... :D\nदीपक, ही अशी खपली नाही की शेवटी खाऊच्या पैशातून आपणच विकत घेण्याचे प्रकार नववीपासून झालेच. :) पण पाचवी ते आठवी बसचे हाफ तिकिटच मुळी ५ पैसे होते. वाचवून वाचवून कितीसे पैसे जमणार... :( आता आठवले की फार गंमत वाटते.\nअगं, हे शाळेत कधी केलेलं नाही..पण न सध्या हे दर दिवाळीला आमचे वॉचमन एक वही घेऊन फिरतात ना..त्याची आठवण झाली. म्हणजे कसं ते मला नेहेमीच वाटत कि वाढवून आकडे टाकतात म्हणजे मग समोरच्याला त्याहून कमी रक्कम देणे हे एकदम कमीपणाचच वाटलं पाहिजे म्हणजे मग समोरच्याला त्याहून कमी रक्कम देणे हे एकदम कमीपणाचच वाटलं पाहिजे\nपोस्ट नेहेमी सारखीच छान झालीय. आईसमोर डबडबल्या डोळ्यांची तू दिसलीस मला.\nश्यामची आई मिळालं नाही पण मग वाचलंयस कि नाही\nशाळेचे दिवस आठवले...मस्त .....\nआम्हालापण कराव लागल होत हे शाळेत असताना...आठवल ते सगळ...नक्की माहीत नाही पण सभोवतालची महागाई वैगेरे बघता आत��� अश्या वेळी अगदी कमी पैसे देण,बर्याच लोकांना लाजिरवाण वाटत असाव ...\nश्यामची आई वाचले तर. :)\nआणि ते वाढीव आकड्यांचे म्हणतेस ना, मलाही नेहमी असेच वाटते. डॆंबिसपणा नुसता.\nअपर्णा, धन्यू गं. शाळेत प्रत्येकाला यातले काहितरी करावेच लागलेयं.\nदेवेंद्र, तू म्हणतोस ना तसेच होतेय रे. बरेचदा लागोपाठ इतकी मुले येतात की किती पैसे द्यायचे सारखे. बरं न द्यावे तर मुलांना वाईट वाटतेच शिवाय सोसायटीत चर्चा... :(\nशाळेतले दिवस खरंच किती सुंदर होते ना... ह्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा आठवले...\nमनोवृत्तीचं म्हणशील तर ती बदललेय अस नाही वाटत बघ... कदाचित मिळणारा पैसा वाढला असावा :)\nआम्हाला तर `खरी कमाई' करायला लागायची शाळेत.\nम्हणजे घरोघर हिंडून त्यांना `मी तुमचे काय काम करून देऊ , म्हणजे तुम्ही मला त्याबद्दल पैसे द्याल ...' असे विचारून कमाई करून, ती देणारयाची सही कागदावर लिहून घ्यावी लागायची \nअसे जास्ती जास्त पैसे एका आठवड्या मिळवावे लागायचे \nआणि त्यावेळेस घराघातील माणसे ` धान्य निवडून दे, वर्तमानपत्र वाचून दाखव, बाजारातून भाजी आणून दे, इत्यादी ...\nआणि एक काम केल्यावर जेमतेम १ रुपया मिळे. असे करत २५ रुपये जमले म्हणजे शाळेच्या फळ्यावर नाव लिहिले जाई .\nअसे झाले तर मग स्वर्गाला हात टेकल्याचा आनंद ..... पण एकदाच मिळाला फक्त :(\nनक्कीच श्रीराज, शाळेतले दिवस सुंदरच होते. खूपच कमी ताण असलेले निर्मळ, सहज, मोकळा कालखंड. :)\nमिळणारा पैसा वाढला व त्याअनुषंगाने प्रेशर वाढलेयं बहुदा.\nराजीव, या खरी कमाईची एकदा मज्जाच झालेली.\nमाझ्या एका मित्राकडून एक आज्जी रोज पालेभाजीची जुडी निवडून घेत. आठवड्यानंतर रोजचे पन्नास पैसे प्रमाणे रु.३.५० पैसे व एक वाटीभर मेथीची भाजी व गरमगरम भाकरी मिळाली. त्या शहाण्याने ती मला देऊन माझ्याकडून मी चालत येऊन साठवलेले पन्नास पैसे उकळले होते. :D\nसोनाली, स्वागत व आभार.\nनेटभेट च्या अंकासाठी माझा लेख निवडल्याबद्दल आभार. मला आनंदच आहे आपण माझा लेख निवडलात. :)\nमी पण खूप प्रयत्न केला होता..पण काही पैसेच जमेना. शेवटी आई कडे रडत जायचो, आणि मग आई काही पैसे द्यायची आणि मी ते पैसे ४-५ लोकांच्या नावे टाकून तो फॉर्म शाळेत देऊन यायचो...परत कधीच नाही भाग नाही घेणार या विचाराने...\nपरिचित, ब्लॊगवर स्वागत आहे. :)\nहा हा... सेम पिंच. पण पुन्हा कुपनपुस्तके आली की ये रे माझ्या मागल्या सुरूच... दुर्द��्य आशावाद आणि तोही इतरांवर अवलंबून.\nबायो गं ब्लॉगाचे नवे रूपही छान वाटतेय गं... आणि\nएक लाखाचा टप्पा पार केल्याबद्दल त्रिवार त्रिवार अभिनंदन गो लिहीत रहा राणी... :)\nतन्वी, धन्यू गं. आवर्जून कळवलेस, आनंद झाला.\nमस्त.. आमच्या लहानपणी नेव्हीचे , आर्मिचे झेंडे ( खिशावर लावायचे) ते विकायला द्यायचे. दहा पैसे किम्मत असायची. आणि खरं सांगतो, लोकांना तेवढे पैसे पण देणे जिवावर यायचे.\nअगदी अगदी. दहा पैसे असे खर्च करायचे म्हणजे अनेकांच्या कपाळावर आठ्याच पडत. त्यांनी नको म्हटले की इतके वाईट वाटायचे रे.\nआजकाल मुलांचे खुललेले चेहरे पाहून खूप छान वाटते.:)\nआमच्या शाळेत दोन रूपयाची वीस तिकिटं द्यायचे खपवायला...एकदम आठवण झाली... :)\nलोकांची दानत वाढलेली नाहीये...स्टेटसची काळजी वाढलीय :P\nअगदी अगदी. विद्याधर, त्या यादीतल्या नावांमधे ७५% लोकांची मुले शाळेत. म्हणजे त्यांच्या मुलांनाही हे कधी ना कधी करावेच लागत असेल. आणि उरलेले ही यादी सगळेजण वाचणार या प्रेशरखाली.... :( माझे नाव लिहीताना माझाही क्षणभर गोंधळच उडालेला. पण लगेच स्वत:चा केविलवाणा चेहरा समोर आला... इतरांचे काय कोण जाणे पण ते पैसे मी केवळ तिच्या चेहर्‍यावरची खुशी पाहायला दिले.\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nचोरावर मोर... एकदा, दोनदा, तीनदा... चालूच...\nकुपनपुस्तिका, मुले... काल आणि आज...\nरिसीविंग एंड ला पुन्हा मीच...\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%81-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-14T18:49:46Z", "digest": "sha1:OB7V42GRLEFQY3Z5MLMUM6GENWDHN7XF", "length": 7065, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यु मुंबा संघाने वेगळ्या पद्धतीने वाहिली गांधीजींना आदरांजली! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयु मुंबा संघाने वेगळ्या पद्धतीने वाहिली गांधीजींना आदरांजली\nप्रो कबड्डीने भारतीय कबड्डी क्षेत्रात नवीन क्रांती आणली आहे. भारतामध्ये क्रिकेटनंतर सर्वाधीक पहिला जाणारा हा खेळ ठरला आहे. त्यामुळे यातील खेळाडू आणि प्रो कबड्डीमधील मोठ्या संघाला प्रत्येक क्रीडाप्रेमी ओळखत आहे. प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक संघ म्हणजे यु मुंबा. हा संघ पहिल्या तिन्ही मोसमात प्रो कबड्डीच्या अंतिम सामन्यात खेळाला. त्यापैकी दुसऱ्या सत्रात त्यांना विजेतेपद मिळवता आले तर पहिल्या आणि तिसऱ्या सत्रात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.\nआज महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून यु मुंबाच्या धिकृत ट्विटर खटावरून गांधीजींच्या प्रसिद्ध वाक्याचे जिफ फाईल बनवण्यात अली ते ट्विट करण्यात आले. यामध्ये गांधीजींचे प्रसिद्ध वाक्य, प्रथम ते तुम्हला दुर्लक्षीत करतील, त्यानंतर ते तुमच्यावर हसतील, त्यानंतर ते तुमच्यासह लढतील, आणि तुम्ही जिंकाल हे झाल्यानंतर तेथे गांधीजींचा पोहो येतो. महात्मा गांधीजींच्या वाक्याचा खूप वेगळ्याप्���कारे खेळाडूंचा आणि समर्थकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांनी चांगला वापर केला आहे आणि त्याचबरोबर गांधीजींना देखील आदरांजली वाहिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत – अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव.\nNext articleVideo: मोदी सरकारला दूर करण्यासाठी पहिलं पाऊल शेतकरीच उचलणार – जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2010/03/blog-post_06.html", "date_download": "2018-12-14T19:59:48Z", "digest": "sha1:475IAHUMIPSNS4KZJMF2LBT6O2MX32WR", "length": 42820, "nlines": 430, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: ९७", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nमी मागे कुठेतरी वाचलं होतं की ९७% लोक विचारलेल्या प्रश्नांची योग्य (अचूक, मुद्देसूद किंवा टू द पॉईंट या अर्थी) उत्तरं देत नाहीत. वाचल्यावर ते मला फारच हास्यास्पद आणि अतिशयोक्तीपूर्ण वाटलं. पण त्यात दिलेल्या उदाहरणांवरून ते खरंच असं असतं यावर विश्वास ठेवणं भाग होतं. आता हेच बघा ना.\n१. ऑफिसमध्ये पोचायला उशीर झाला की आपला सहकारी विचारतो \"काय रे उशीर झाला का आज\" त्यावर आपण म्हणतो \"काय यार या ट्रेन्स. जरा पाउस पडला की लेट\" वरवर पाहता हे उत्तर बरोबर आहे पण प्रश्न काय होता\" त्यावर आपण म्हणतो \"काय यार या ट्रेन्स. जरा पाउस पडला की लेट\" वरवर पाहता हे उत्तर बरोबर आहे पण प्रश्न काय होता \"उशीर झाला का\" यावर 'योग्य, अचूक, मुद्देसूद किंवा टू द पॉईंट या अर्थी' उत्तर काय हवं की \"हो झाला\". आपण देतो ते उत्तर \"उशीर का झाला या प्रश्नाचं असतं\".\nतुम्हाला फालतूपणा वाटेल हा किंवा \"हा शब्दाचे किस पाडतोय\" किंवा \"शब्दांत पकडतोय\" असंही तुम्ही म्हणाल. तर असं म्हणायच्या आधी हे पुढचे प्रश्न बघा.\n२. चल येतोयस का रे नाक्यावर\n अरे आई आधीच चिडलीये जाम.\n३. टपरीवर वडापाव खाताना : \"हे काय तुला नकोय वडापाव\n अरे दुपारी असल्या हादडल्यात ना पुरणपोळ्या की वाट लागलीये\"\n४. काय ग तू नाही येतेस ट्रेकला\nउ. आता ट्रेकला आले ना तर बाबा घरातून हाकलून देतील.\n५. क्रिकेटची कुठलीही मॅच संपल्यावर सामनावीराला विचारला जाणारा प्रश्न \"आज मस्तच खेळलास तू. कसं वाटतंय \" किंवा याअर्थी एखादा प्रश्न.\nउ. आज बॉल चांगला येत होता बॅटवर. मुलं खुपच छान खेळली (Ball was coming nicely onto the bat. Boys played really well चं शब्दशः भाषांतर)\nत्यानंतर कधीतरी मी अजून एक गोष्टही वाचली होती ती म्हणजे \"प्रजेची जशी लायकी असते तसा राज्यकर्ता तिला मिळतो.\" चर्चिल म्हणाला होता म्हणे असं. यस्स. तरीच.. त्यामुळे होय. आणि त्या क्षणी मला पत्रकार परिषदांमध्ये, बजेटच्याआधी, निवडणुकांच्या आधी (आणि नंतरही), पेपरांत येणा-या इनोदी मुलाखती आणि बातम्यांची (पेड न्यूज की कायसंस) संगती लागली. ३% अचूक बोलणा-या जनतेला राज्यकर्तेही असेच मिळणार नाही का\nप्रश्नोत्तरे वाचण्यापूर्वी (आणि नंतरही) घ्यायची खबरदारी :\n१. यातल्या एकाही उत्तराचा त्याच्या (स्वतःच्या) प्रश्नाशी दुरान्वयेही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.\n२. उत्तरे वाचून आलेल्या नैराश्याच्या झटक्यांना आम्ही जवाबदार राहणार नाही.\nप्र. महागाई कमी कधी होईल \nउ. जीडीपी सव्वा टक्क्याने वाढलाय. इन्फ्लेशन पाऊण टक्क्याने कमी झालंय. ते आम्हाला पुढच्या वर्षी अजून एक टक्क्याने अनुक्रमे जास्त आणि कमी करायचंय आणि ते आम्ही करूच अशी आम्हाला खात्री आहे. आपली अर्थव्यवस्था अतिशय मजबूत आहे. दरडोई उत्पन्न वाढलंय. सेन्सेक्सचा रोख सतत वरच्या दिशेने आहे. सामान्य माणसाच्या हातात पैसा खेळतो आहे. आपण अधिकाधिक परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करतोय. चीनचा जीडीपी आपल्यापेक्षा थोडासाच अधिक आहे. आपली खरी स्पर्धा त्यांच्याशीच आहे. ही स्पर्धा अधिकाधिक निकोप, निर्भेळ आणि निर्दोष राहील या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. लोकांचं दरडोई उत्पन्न वाढलं आहे. पूर्वी दारिद्र्य रेषेखाली असणारे अनेक लोक आता वर आले आहेत (किंवा वर गेले आहेत). शेजारील देशांशी आयात-निर्यात वाढवणे यावर आम्ही विशेष भर देणार आहोत. इ इ इ इ\nप्र. विजेची टंचाई कधी नाहीशी होणार वीजकपात (load shedding) पूर्ण बंद कधी होणार\nउ. आधीच्या सरकारने केलेल्या चुका दुरुस्त करणे हे एक महत्वाचं काम आहे. त्याच चुका आम्ही पुन्हा करणार नाही. आम्ही औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातून एक हजार एकशे एकोणपन्नास मेगावॅट वीज निर्माण केली आहे. पुढील वीस वर्षांत आम्ही अजून चार ठिकाणी अशी वीज निर्मिती केंद्र उभारायच्या विचारात आहोत ज्यामुळे गाव��गावातल्या घराघरांत वीज खेळवणं शक्य होईल. जेणेकरून घराघरातील, मनामनातील अंध:कार दूर होईल. झालंच तर आण्विक उर्जानिर्मितीवर अधिक भर द्यायचाही आमचा विचार आहे. त्यासाठी आम्ही देशांतर्गत तसेच परदेशी संस्थांकडून निविदा मागवल्या आहेत. आत्तापर्यंत मिळालेला प्रतिसाद हा चांगला आहे. अंधाराचा नाश हेच आमचे उद्दिष्ट आहे. तमसो मा ज्योतिर्गमय. वगैरे वगैरे वगैरे.\nप्र. शुद्ध पाण्याचा मुबलक पुरवठा कधीपासून सुरु होईल\nउ. जलसंपत्तीवृद्धी प्राधिकरणान्वये आम्ही अधिकाधिक पाणी पुरवठ्याचे उपाय शोधत आहोत. तसेच 'ग्लोबल वार्मिंग आणि जगातील पाणी टंचाई' या विषयावर पुढच्या महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये भरणा-या परिषदेत आम्ही आमचे प्रतिनिधी पाठवणार आहोत. तसेच 'नेदरलँड्समधील भूमिगत कालवे आणि गटारे' यांचा तौलनिक आणि तात्विक अभ्यास करण्यासाठी आम्ही एक समिती नियुक्त केली आहे. ती समिती या परदेश दौ-यावरून परत येताच त्यावर एक अहवाल तयार करेल आणि तो अहवाल तपासण्यासाठी आणि त्यात सुचवलेल्या उपायांची शक्याशक्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही जलप्रसारक मंडळ स्थापून मंडळाच्या सल्ल्याने पुढील वाटचाल करू. या वाटचालीत सर्व सामान्य माणसाने आम्हाला पावलोपावली साथ देण्याची गरज आहे. फलाणा फलाणा फलाणा\nप्र. सर्वत्र झालेली रस्त्यांची दुर्दशा कधी दूर होईल. सगळे रस्ते कधी दुरुस्त होतील\nउ. तुम्ही कुठल्या एखाद्या विशिष्ठ परिसरातील गल्लीतील रस्त्यांबद्दल विचारात आहात का कारण आमच्या माहितीप्रमाणे आणि आम्हाला मिळणा-या अहवालानुसार तरी सगळे रस्ते अतिशय उत्तम अवस्थेत आहेत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका NGO च्या अहवालानुसार गेल्या वर्षीच्या मानाने रस्त्यावर होणा-या अपघातात १.३७०४ टक्क्याने घट झालेली आहे. काही ठिकाणी कंत्राटदारांनी रस्ते चुकीच्या ठिकाणी खणून ठेवले असले तरी अशा रस्त्यांची संख्या नगण्य आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा पेपर बघितलात की दरवर्षीप्रमाणेच आमचे आयुक्त शहरातील रस्त्यांच्या अवस्थेचा परामर्श घेताहेत हे आपल्या लक्षात येईलच. तसेच आम्ही पावलोपावली टोल(धाडी)नाके बसवून त्यातून जमा होणा-या उत्पन्नातून रस्त्यांची स्थिती अजून सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी टोलनाक्यांवर सहकार्य देण्याची गरज आहे. blah blah blah.\nप्र. वारंवार होणारे अतिरेकी हल्ले पूर्णतः कधी थांबतील\nउ. अतिशय चांगला प्रश्न विचारलात. सर्वप्रथम प्रत्येक हल्ल्यानंतर डगमगून न जाता, अतिरेक्यांचा निडरपणे सामना करून दुस-याच दिवशी पोटापाण्या साठी बाहेर पडणा-या आणि शहराची घडी सुरळीत बसवणा-या जनतेच्या स्पिरीटचं मी कौतुक करतो. त्यांच्या अपार धैर्याला सलाम करतो. आत्ताच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी (उभे राहतात) फोन करून या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आणि सर्वप्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं. आम्ही आमच्या मागण्यांचं आणि निषेधाचं पत्र आम्ही अमेरिकेच्या अध्यक्षांना आणि UNO, आणि जागतिक शांतता परिषद अशा सगळ्यांना पाठवणार आहोत. आम्हाला खात्री आहे की आम्ही जगाचं लक्ष या मुद्द्याकडे वेधण्यात यशस्वी होऊ. मी प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना १ लाख आणि जखमींना २० हजार रुपये देण्याची घोषणा करतो. या भ्याड हल्ल्याने आमची शेजारी राष्ट्रांशी चालू असलेली शांतता चर्चा थांबणार नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करत राहूच. शेजारील राष्ट्रातील निरक्षरता कमी करून तेथील लोकांना उदरनिर्वाहाची साधने प्राप्त करून देणे, दोन्ही देशांत दळणवळण, व्यापार उदीम वाढवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल. अशा रीतीने अधिकाधिक उद्योगधंद्यांना वाव मिळून त्यांची अर्थव्यवस्था मजबूत झाली की अतिरेकी हल्ले आपोआपच कमी होतील असा आम्हाला विश्वास आहे. हे अतिरेकी हल्ले आणि दोन्ही देशांदरम्यानच्या चर्चा याची सरमिसळ करण्याची चूक काही लोक करतात. ते चूक आहे. जय हिंद..\nबोला... यातल्या एकातरी 'कधी' चं उत्तर अचूक, 'to the point' वगैरे ऐकलंय\n(अचूक, मुद्देसूद, 'टू द पॉईंट' उत्तर द्या नाहीतर तुम्हीही त्या ९७ टक्क्यातलेच आहात असं खेदाने वगैरे म्हणावं लागेल.)\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : डार्क ह्युमर, राजकीय, सटायर, सामाजिक\n\"३% अचूक बोलणा-या जनतेला राज्यकर्तेही असेच मिळणार\" हे पटलं पटलं पटलं...maths ani economics donhi changale aahet asa distay tujhe....\nखरंच ग. हे लोक 'कधी' या प्रश्नाचं उत्तर सोडून बाकी सगळा फापटपसारा लावत असतात.\nअग दोन्हीची बोंब आहे खरं तर ;-)\nहा हा हा, अगदी नेमका मुद्दा पकडलात....भारताचं तर कळलं, पण जगात इतरत्र कितपत अचूक उत्तरे दिली जातात व त्या त्या ठिकाणचे सरकार, त्यांची कार्यपद्धती याचा अभ्यास करू गेल्यास तो एक वेगळा संशोधनाचाच विषय होईल\n\"३% अचूक बोलणा-या जनतेला राज्यकर्तेही असेच मिळणार\" . . .१००% सहमत. . .मुद्द्याच सोडून बाकी सर्व बोलतात\nहे हे हे..मस्त एकदम वास्तववादी. राजकारण्यांसाठी हे प्रमाण १००% नाही का साले कधीच एकसंध बोलत नाहीत.\n९७ % लोक आणी त्यांचे नेते चुकीची उत्तर देत असतील पण त्यावर लिहलेला हा लेख १०० % परफ़ेक्ट आहे.छान विश्लेषण केल आहे नेत्यांच्या वक्तव्याच...\n (शेवटी विचारलेल्या प्रश्नाच अचूक, मुद्देसूद आणि टू द पॉईंट उत्तर.. ;))\n (ह्या पोस्ट बद्दल अचूक, मुद्देसूद आणि टू द पॉईंट कॉमेंट...)\nbtw.. एवढं मुद्देसुद कसं काय लिहु शकतोस\nएक म्हण आहे जर बुध्दी कमी असेल, आणि काय उत्तर द्यावे हे समजत नसेलत ्तर.. इंग्रजीत म्हण आहे. If you cant convince, better confuse...\nमला आवडते ही म्हण.\nअरे सुपर्णाचा ब्लॉग सुरु केलाय आज. टाइप अर्थात मी केलंय. पुर्वी केलेलं दुरुस्त केलं सगळं ह्र्स्व दिर्घ वगैरे. http://kachapani.wordpress.coom\nअरुंधती, जगात सगळीकडेच हे असं चालत असणार याबद्दल तीळमात्र शंका नाही माझ्या मनात. सत्ता हाती आली की तिच्याबरोबर मद, मस्ती, सामान्यांबद्दल तुच्छता, त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष हे दुर्गुण आपोआपच येत असावेत. :(\nमनमौजी, असल्या राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना टक्केवारी नव्याने शिकवावी लागणार आहे.\n:D :D :D .. सुहास, अगदी बरोबर बोललास. राजकारण्यांसाठी हे प्रमाण १००% आहे. अगदी खरं.\nधन्यवाद देवेंद्र.. जाम करमणूक होते यांच्या मुलाखती वाचल्या की.पहिल्या आणि दुस-या वाक्याचा एकमेकांशी काही संबंध नसतो की धरबंध नसतो.\nगजानन, तू अगदी निर्विवादपणे ३ टक्क्यातला आहेस हे मात्र नक्की :)\nअरे पेपर उघडून यांची बडबड वाचली की जाम करमणूक होते. त्यावर काहीतरी लिहीत गेलो तर ते आपोआपच मुद्देसूद झालं. :)\nकाका, तुम्हाला उत्तर द्यायच्या आधी मी सुपर्णाताईंच्या ब्लॉगवर जाऊन तिकडे कमेंटून आलो आधी :-) .. माझी पहिली कमेंट आहे त्यांच्या ब्लॉगवर. आणि त्यांच्या कविता टाका ना आता लवकर. वाट बघतोय.\nआता माझ्या पोस्टबद्दल :) .. हो ती म्हण तर मस्तच आहे. मलाही आवडते. आपल्या राजकारण्यांना तर एकदम चपखल बसते.\n तांत्रिकदृष्ट्या हे उत्तर बरोबर वाटतंय. पण समज \"हे काय तुला भजी खायची नाहीत\" या प्रश्नाचं तांत्रिकदृष्ट्या मुद्देसुद उत्तर \"नाही\" असं दिलं तर कदाचित प्रश्नकर्त्याला राग येऊ शकतो की \"काय, मी इतक्या प्रेमाने भजी खाऊ घालतोय नी याला ती खायची नाहीत.\" मात्र त्याच प्रश्नाचं उत्तर जर \"नाही रे, आज उपास आहे.\" असं ���िलं तर प्रश्नकर्त्याच्या प्रश्नाचा रोख ओळखून आवश्यक ते मुद्देसुद उत्तर दिल्यासारखं होत नाही का\" या प्रश्नाचं तांत्रिकदृष्ट्या मुद्देसुद उत्तर \"नाही\" असं दिलं तर कदाचित प्रश्नकर्त्याला राग येऊ शकतो की \"काय, मी इतक्या प्रेमाने भजी खाऊ घालतोय नी याला ती खायची नाहीत.\" मात्र त्याच प्रश्नाचं उत्तर जर \"नाही रे, आज उपास आहे.\" असं दिलं तर प्रश्नकर्त्याच्या प्रश्नाचा रोख ओळखून आवश्यक ते मुद्देसुद उत्तर दिल्यासारखं होत नाही का कारण यात प्रश्नकर्त्याच्या भावनांचा मान राखून त्याला आपल्याही अडचणीची जाणीव करून दिली जाते (थोडक्यात, गैरसमज टळतो). सर्वच प्रश्नांची उत्तरं मुद्देसुद दिली तर एका उत्तरातूनही अनेक प्रश्न निर्माण होऊन निरर्थक खेळ होऊ शकतो म्हणून कदाचित तांत्रिकदृष्ट्या मुद्देसुद नसूनही लांबलचक उत्तराचीच वाट चोखाळली जाते.\nकांचन, अगदी बरोबर आहे. मी हा राग येण्याचा मुद्दा मांडणारच होतो. राहून गेला चुकून. पण राग येईल म्हणून मुद्देसूद उत्तरापेक्षा फापटपसाराच अधिक मांडला जातो कधी कधी. आपल्या बोलीभाषेच्या वापरामुळे असेल कदाचित.\nते आर्टीकल (किंवा व्याख्यान.. आता ते पण नक्की आठवत नाहीये) झाल्यावर आम्ही मित्र मित्र त्याच्यावर ब-याच वेळ बोलत होतो आणि त्यातून एकेक उदाहरणं निघत गेली आणि आम्हाला त्या विधानाची सत्यता पटत गेली. मला सगळी उदाहरणं आठवत नाहीयेत आणि कदाचित मी दिली ती उदाहरणं मुद्दा पूर्ण आणि योग्य मांडतही नसावीत.\nअसो. पण राजकारण्यांच्या शब्द-फिरवाफिरवी बद्दल आपलं एकमत असेल हे नक्की. :)\nकांचन, आणि अजून एक मुद्दा म्हणजे हे ९७ वगैरे just तोंडी लावण्यापुरतं होतं. (तो किस्सा अगदी खरा आहे मात्र.) मुख्य म्हणजे नेत्यांच्या, राजकारण्यांच्या बडबडीवर (जरा तिरसट) भाष्य करणं हा मुख्य हेतू होता.\n१०१% अचूक विश्लेषण. पण अनेकदा खरं बोललं तर खुर्ची जायची पाळी येईल ना रे.... मग अशी गोलमोल घुमवाघुमवी करत राहायची. मुळात कुठलीही चर्चा घ्या, कुठून सुरू होते आणि कुठे संपते... शेवटी मुद्दा राहतो बाजूला आणि भलतीच गुद्दागुद्दी सुरू होते. तीही तावातावाने. गेल्या सहा-आठ महिन्यात किती प्रत्यय आलाय की याचा. बाकी लय भारी बरं का.:)\nया 'कधी'च उत्तर हे लोक कधीच सरळ देत नाहीत आणि देणार हि नाहीत\nअगदी बरोबर बोललात भाग्यश्रीताई. खुर्ची जपण्यासाठीची केविलवाणी धडपड कर��ाना चर्चा फक्त नावापुरत्याच राहतात. आणि ज्यांनी जवाबदारीने काम करायचं त्यांचे चित्रविचित्र 'जवाब' ऐकून हसावं की रडावं ते कळेनासं होतं.\nअगदी बरोबर बोललास विक्रम. ९७ नाही ९८ नाही अगदी १००% सत्य.\nराजकारण्यांच्या मुलाखती फारच बारकाईने वाचतोस बुवा तू... :)\nत्यांचा फापटपसार्‍यासारख्या मुलाखती ह्यामुळेच वाचणे सोडुन दिल्या..\nपण तुझे निरिक्षण १००% बरोबर आहे...\nहा हा हा... अरे जेव्हा पेपर उघडावा (क्लिकावा) तेव्हा तेव्हा हे असलंच काहीतरी अगम्य आणि अर्थहीन वाचायला लागतं. म्हणून म्हंटलं हाणूया थोडे जोडे.. \nछान लिहिली आहे पोस्ट... :-) आपले षंढ राजकारणी ’कधी’चंच नाही तर कुठल्याच प्रश्नाचं उत्तर टू द पॉइंट देत नाहीत. उलट प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढणं आणि प्रत्येक वेळी आपलीच टिमकी वाजवणं हेच प्रकार चालू असतात नेहमी. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यांनंतर माननीय() आबा पाटील म्हणाले होते, ’दहशतवाद्यांचा ५००० माणसं मारण्याचा डाव होता. आमच्या कौशल्यपूर्ण हाताळणीमुळे त्यांनी फक्त ५०० च माणसं मारली) आबा पाटील म्हणाले होते, ’दहशतवाद्यांचा ५००० माणसं मारण्याचा डाव होता. आमच्या कौशल्यपूर्ण हाताळणीमुळे त्यांनी फक्त ५०० च माणसं मारली\nखरंय रे. या राजकारण्यांमुळे तर हा ९७ चा नियम अजूनही यशस्वीपणे सिद्ध होऊन तग धरून राहिलाय \n>> 'दहशतवाद्यांचा ५००० माणसं मारण्याचा डाव होता. आमच्या कौशल्यपूर्ण हाताळणीमुळे त्यांनी फक्त ५०० च माणसं मारली\nवा आबा वा. महान आहात. त्या पाचशेत तुम्हीही का नाही गेलात.. अरेरे :(\nखरं आहे. मी पण आत्ता लक्ष्यात ठेवेन. राजकारणी सुधारणार नाहीत पण निदान मी रीतसर उत्तर देऊन ते ३% वाढवण्याचा प्रयत्न करेन.\nआणि हो रे... प्रत्येक सामनावीराच्या बॅटवर बॉल चांगलाच येतो (अगदी सर सचिन पण न चुकता हा डायलॉग मारतो). मी पण पकलोय हे ऐकून. कधीतरी कुणीतरी \"समोरचा बोलर/बॅट्समन फडतूस होता आणि संपूर्ण विरोधी टीम गल्ली क्रिकेट खेळायच्या पण लायकीची नसताना देखील आम्ही केवळ प्रेक्षकांचे पैसे वसूल व्हावे म्हणून हा सामना जाणूनबुजून अतीतटिचा बनवून खेळलो\" असे म्हणा रे\nसिद्धार्थ, राजकारणी तर कधीच सुधारणार नाहीत.. आपणच ३% वाढवायचा प्रयत्न करायचा :)\nहा हा.. खरंय रे.. असं कोणीतरी एकदा म्हटलंच पाहिजे पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये. सगळं गुडी गुडी चालु असतं तिथे \nहा हा अनामिक ��न्यवाद. ही पोस्ट लिहिली तेव्हा या नव्या टक्केवारीची जाणीवही नव्हती डोक्यात :)\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nयमाबाईंच्या आत्मचरित्रातील काही पानं \nडोसा : भाग ३ (अंतिम)\nडोसा : भाग २\nडोसा : भाग १\nबोंब-ए-मराठी : अर्थात आझाद-ए-हिंदी - भाग २\nतो आणि मी (आणि तीही)\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2011/01/", "date_download": "2018-12-14T19:12:02Z", "digest": "sha1:XRRQEE6DYM27B3WCAPLFACFXCMZ4EFZZ", "length": 167212, "nlines": 254, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "जानेवारी | 2011 | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« डिसेंबर फेब्रुवारी »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nमराठा शक्तीचा इथिओपियन संस्थापक\nPosted: जानेवारी 29, 2011 in इतिहास\nटॅगस्निजामशाही, मराठा, मलिक अंबर, साम्राज्य\nभालचंद नेमाडे , सौजन्य – म टा २६ एप्रिल २००३\n( महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कार सोहळ्यातील अध्यक्षीय भाषणातून साभार)\nमलिक अंबर हा अत्यंत दूरदृष्टीचा आणि अफलातून असा माणूस होता. आजच्या भूम परांड्यापासून , म्हणजे लातूरपासून ते चौल म्हणजे अलिबागपर्यंत अहमदनगरची निजामशाही त्यानं सांभाळली. बलाढ्य मोगलांपासून सांभाळलं. एवढंच नाही , तर त्याने धर्मनिरपेक्ष न्यायव्यवस्था स्थापन केली. मोगलांच्या विरुद्ध मराठा अशी एक फळी उभी केली आणि महसुलाची , रयतवारीच�� पद्धत सुरू केली , जी शेतकऱ्यांच्या बाजूची होती. तीच पुढे शिवाजीनं चालवली आणि तीच पुढे इंग्रजांनी चालवली , आजही तीच चालली आहे. एवढ्या अफलातून माणसाचं आज महाराष्ट्रात कुठे काही चित्र आहे \n… माझ्या एका पुढच्या कादंबरीत- मराठी स्वराज्य सुरू झाले , शहाजी , शिवाजी , संभाजी ,पेशवे आणि नंतर ते संपलं , यांच्यावर एक प्रकरण आहे. हे प्रकरण मी कसं लिहिलं , हे थोडक्यात सांगतो. मी औरंगाबादला एक घर भाड्याने घेतलं. त्यावेळी त्या घरासमोर उंच बुरुजासारखा एक काही तरी भाग होता. सगळ्यांनी सांगितलं की , तो पाडून त्या जागी बसायला ओटा वगैरे बांधा. तुम्हाला जे हवं ते करून घेत चला , असं मालकांनी सांगितलंच होतं. मी मग बराच खर्च वगैरे करून , त्यात डायनामाइट लावला , पण तो बुरूज काही ढासळत नव्हता. लोक म्हणाले , अरे ,ही ‘ नहरे-अंबरी ‘ मलिक अंबराच्या काळापासूनची पाणीपुरवठ्याची व्यवस्था आहे. ती कधी फुटत नाही.\nमी अहमदनगरला असताना दोन महिने एका घोड्याच्या पागेत राहत होतो. ती पागा आजच्या अतिशय आलिशान माणसाच्या घरापेक्षाही सुंदर होती. सुंदर प्रतीचे घोडेच तिथे राहात असतील. सदाशिव अमरापूरकर हे एकदा मला भेटले. ते या मलिक अंबरची इतिहासप्रसिद्ध कबर असलेल्या मूळ अंबरापूर गावचे. इथे विख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ फुका जे म्हणतो की , ष्ठश्ाष्ह्वद्वद्गठ्ठह्लह्य आणि रूश्ाठ्ठह्वद्वद्गठ्ठह्लह्य यांच्यातून इतिहास घडतो. तसं हा आपलाच इतिहास मी मॉन्युमेन्ट्समधून स्वत: जुळवत गेलो आणि हळूहळू असं लक्षात आलं की , तो रयतवारी पद्धतीचा शोध लावून अजरामर झालेला मलिक अंबर कोण होता मूळचा इथियोपियामधला हा आफ्रिकी मुलगा आठ वर्षांचा असताना गुलाम म्हणून बगदादला विकला गेला. तिथून तो अहमदनगरला गुलाम म्हणून विकला. या हबशी शिपायानं फक्त दहा शिपायांबरोबर स्वत:चं सैन्य उभारलं. शहाजी वगैरे इथले लढवय्ये तयार केले. गनिमी कावा शोधला. अत्यंत दूरदृष्टीचा आणि अफलातून असा तो राज्यकर्ता होता. महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यात त्यानं रयतवारी पद्धत लावून जमिनीची मोजणी केली.\nप्रत्येक खेड्यात पाटील आणि कुलकर्णी ही दोन वतनं एकमेकांवर वचक ठेवण्यासाठी निर्माण केली. आपल्या समाजाचं त्याला अतिशय खोल ज्ञान असलं पाहिजे की , पाटील आणि कुलकणीर् प्रत्येक गावात असलेच पाहिजेत. त्याच्याशिवाय गाव चालणार नाही. मार्क्सचं जसं एक डायलेक्टिक्स होतं , तसं हे मलिक अंबरचं मराठी डायलेक्टिक्स महाराष्ट्राच्या गाभ्यापर्यंत पोहोचतं.\nअशा पद्धतीचा हा थोर पुरुष. याच्याबद्दल काही वाचलं पाहिजे म्हणून मग मी सोळाव्या शतकातले कागदपत्र वाचले , तेव्हा असं लक्षात आलं की , हा अत्यंत दूरदृष्टीचा आणि अफलातून असा माणूस होता. आजच्या भूम परांड्यापासून , म्हणजे लातूरपासून ते चौल म्हणजे अलिबागपर्यंत अहमदनगरची निजामशाही त्यानं सांभाळली. बलाढ्य अशा मोगलांपासून सांभाळलं. एवढंच नाही , तर मलिक अंबरने धर्मनिरपेक्ष न्यायव्यवस्था स्थापन केली , हे कऱ्हाडच्या जगदाळे प्रकरणावरून सुप्रसिद्ध आहे. त्यानं मोगलांच्या विरुद्ध मराठा अशी एक फळी उभी केली आणि महसुलाची आणि रयतवारीची पद्धत सुरू केली , जी शेतकऱ्यांच्या बाजूची होती. तीच पुढे शिवाजीनं चालवली आणि तीच पुढे इंग्रजांनी चालवली , आजही तीच चालली आहे. एवढ्या अफलातून माणसाचं आज महाराष्ट्रात कुठे काही चित्र आहे \nपरवा अहमदनगरला गेलो , मला असं वाटलं , इथे मलिक अंबरचा मोठा पुतळा असला पाहिजे. इथिओपियातल्या या हबशी माणसानं एवढे कष्ट केले , एवढी कृतघ्न आपण मराठी माणसं आहोत की काय \nमराठा शक्ती मलिक अंबरने स्थापन केली. याबाबतीत माझं दुमत नाही आणि हे मी वारंवार वाचून पाहिलं आहे ; कारण तुम्हाला माहिती आहे , खंडागळेचा हत्ती लखूजी जाधवच्या गोटात शिरला , त्यानं खूप लोक तुडवले , मारामाऱ्या झाल्या , लखूजीचा मुलगा मेला ; तिकडे त्यामुळे शहाजी आणि लखूजी चिडले. भोसले संभाजी त्यात मारला गेला. नंतर पुन्हा संघर्ष इतका वाढला की , बुरहान निजामशहाही हताश झाला आणि हे मराठे आपसात का भांडतात , असं मोठ्या प्रमाणावर त्यावेळी चिंतन केल्यानं मलिक अंबरनी ही शक्ती जमा केली आणि आज आपण ज्याला स्वतंत्र मराठा साम्राज्य म्हणतो , त्याची बीजं आपल्याला या अशा परदेशी माणसात दिसतात. म्हणजे एका दृष्टीने मलिक अंबर त्या काळचा एन.आय.आर.च म्हटला पाहिजे.\nआज लोक आंतरराष्ट्रीय सहकार्याचं बोलतात. इथिओपियाचा माणूस एकदा इकडे आला आणि नगरला त्यानं मलिक अंबरचं स्मारक पाहिलं , तर आपल्या देशाचं केवढं मोठेपण त्याला जाणवेल\nहज यात्रेला अनुदान – म्हणजे दिशाभूलच \nPosted: जानेवारी 27, 2011 in राजकारण\nटॅगस्इस्लाम, पाकिस्तान, शरियत, हज अनुदान\nअब्दुल कादर मुकादम, सौजन्य – लोकसत्ता, १४ जाने २००४\n’नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे हज यात्रेच्या अनुदानाचा प्रश्न सतत चर्चेत येत असतो. अलीकडेच पुण्याच्या दैनिक ‘राष्ट्रतेज‘चे संपादक अमरसिंह जाधवराव यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली असून, अशा प्रकारे एकाच धर्माच्या लोकांना धार्मिक तीर्थयात्रेसाठी अनुदान देणे राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या विरुद्ध आहे व म्हणून ते बंद केले पाहिजे, अशी मागणी केली आहे. केंद्र शासनाने याची दखल घेतली असून, हे अनुदान भविष्यात टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा व जे प्राप्तिकर भरतात, अशा हजयात्रेकरूंना ही सवलत न देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने एका पत्राद्वारे जाधव यांना कळविले आहे (लोकसत्ता, २१डिसेंबर). पण हा साराच प्रकार ‘साप समजून दोरीला झोडपण्याचा‘ आहे. कारण मुळात हज यात्रेकरूंना असे अनुदान देण्यात येते, हीच गोष्ट खोटी आहे. खरे हे आहे की, हज यात्रेच्या नावाने एअर इंडियाला कारण नसताना दिला जाणारा हा पैसा आहे.\nहज यात्रेला जाण्याची व्यवस्था दोन प्रकारे होत असते. एक म्हणजे केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या हज कमिटीमार्फत (मुंबईतील म. फुले मार्केटजवळील हज हाऊस हे हज कमिटीचे प्रमुख केंद्र आहे). दुसरा प्रकार म्हणजे खाजगी प्रवासी संस्थांच्या मार्फत स्वतंत्र व्यवस्था करून जाणे. यावरून खाजगी प्रवासी संस्थांमार्फत ही तीर्थयात्रा केली, तर ती महागात पडेल असा कुणाचाही समज होईल. पण प्रत्यक्षात परिस्थिती नेमकी उलटी आहे. हज कमिटीमार्फत जाणार्‍या यात्रेकरूंना या तीर्थयात्रेसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. याचे एकमेव कारण म्हणजेहज कमिटीमार्फत जाणार्‍या यात्रेकरूंनी एअर इंडियाच्या विमानांतूनच प्रवास केला पाहिजे, असा सरकारी नियम आहे. याचाच फायदा घेऊन एअर इंडिया मुंबई ते जेद्दाच्या प्रवासासाठी अवास्तव भाडे आकारते. त्यातला काही भाग प्रवाशांकडून वसूल केला जातो व उरलेला भाग सरकारकडून एअर इंडियाला दिला जातो. हे जर अनुदान असेल तर ते एअर इंडियाला दिले जाते, यात्रेकरूंना नव्हे.\n२००१ सालातील प्रत्यक्ष आकडेवारी उपलब्ध आहे. ती तपासून पाहिली की हे गौडबंगाल काय आहे याची कल्पना येऊ शकेल. त्या वर्षी एकूण एक लाख वीस हजारांहून अधिक भारतीय मुस्लिमांनीÇ हजची यात्रा केली. यापैकी ७२ हजार लोकांनी हज कमिटीतर्फे, तर उरलेल्या सुमारे ५० हजार यात्रेकरूंनी खाजगी प्रवासी संस्थांमार्फत ही तीर्थयात्रा केली.हज कमिटीने या यात्रेसाठी प्रत्येकी ९२ हजार १४३ रुपये आकारले. एअर इंडियाने या प्रवासासाठी प्रत्येकी ३२ हजार रुपये आकारले. यापैकी १२ हजार रुपये हज कमिटी यात्रेकरूंकडून प्रवासभाडे म्हणून एअर इंडियाला देते. उरलेले २० हजार रुपये शासन एअर इंडियाला अनुदानम्हणून देते. एकूण ९२ हजार रुपयांपैकी ६० हजार रुपये यात्रेकरूंच्या तेथील वास्तव्यासाठी, खाणे-पिणे व इतर अनुषंगिक खर्चासाठी आकारले जातात.\nयाच वर्षी मुंबईतील ऍटलास ट्रॅव्हल्स या खाजगी कंपनीने प्रति यात्रेकरू ६७ हजार ५०० रुपय आकारले. या रकमेत विमान प्रवासभाडे, हजच्या काळातील राहण्या-जेवण्याचा व इतर अनुषंगिक खर्च अंतर्भूत होता. या कंपनीने कुणाकडून कसलेही अर्थसीहाय्य घेतले नव्हते. त्यांच्यासाठी हा व्यवसायाचाच भाग होता. कदाचित त्यांनी या यात्रेचे धार्मिक स्वरूप विचारात घेऊन नफ्याचे प्रमाण कमी ठेवले असावे. पण हा व्यवहार आतबट्ट्याचा निश्चितच नव्हता. या पॅकेजचा फायदा घेऊन ५० हजार यात्रेकरूंनी या वर्षी हज यात्रा केली.\nया दोन उदाहरणांतून अनेक प्रश्न उद्‌भवतात. खाजगी प्रवासी कंपन्या कसलेही अनुदान न घेता, कमी खर्चात हज यात्रा घडवून आणत असताना शासकीय हज समिती त्याच यात्रेसाठी ९२ हजार रुपये का आकारते इतर विमान कंपन्या कमी प्रवासभाडे आकारत असताना एअर इंडिया त्याच प्रवासासाठी अवास्तव भाडे का आकारते इतर विमान कंपन्या कमी प्रवासभाडे आकारत असताना एअर इंडिया त्याच प्रवासासाठी अवास्तव भाडे का आकारते एअर इंडियाच्याच विमानातून हा प्रवास केला पाहिजे, अशी जाचक अट कशासाठी, की अशी अट घालून अनुदानाच्या नावाखाली एअर इंडियाची भर करण्याचा हा प्रकार आहे\nएअर इंडियाच्या विमानाची अट काढून टाकली, तरी अनुदानाचा हा प्रश्न सुटू शकेल. कारण अनेक देशी आणि परदेशी कंपन्या, या प्रवासाच्या भाड्यात सवलत देण्यास तयार आहेत. विमानसेवा उद्योगातील तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, कुठल्याही विमान प्रवासात ४० टक्के बुकिंग झाले की त्या विमानफेरीचा सर्व खर्च भरून निघतो. त्यापेक्षा अधिक बुकिंग म्हणजे विमान कंपनीचा निखळ फायदा असतो. हजयात्रेसाठी प्रवासी घेऊन जाणारी व काही दिवसांनी त्यांना तेथून परत आणणारी एअर-इंडियाची विमाने एका फेरीत पूर्ण भरून जातात, तर दुसर्‍या फेरीत रिकामी येतात हे वास्तव आहे; परंतु ४० टक्क्यांच्या गणिताप्रमाणे हिशेब केला तरी सौदीला जाण्याचा व तेथून परत येण्याचा अशा विमानाच्या दोन्ही फेर्‍यांचा खर्च ८० टक्के प्रवासी भरून काढू शकतात. इथे तर विमाने जाताना व येतानाही पूर्ण भरून येतात. म्हणजेच खर्च-वेच वजा करता विमान कंपनीला २० टक्के नफा होऊ शकतो. असे असताना प्रतिप्रवासी किमान २० हजार रुपयांचे अनुदानदिले जाते, असे भासवून लोकांची दिशाभूल करण्यात येते, असे म्हटले तर चूक ठरेल का ही वस्तुस्थिती झाली. या विषयाला एक नैतिक बाजूही आहे. अल्लाह व पैगंबर यांवर अविचल श्रद्धा, नमाज, रमजानच्या महिन्यातील उपवास, जकात म्हणजे प्रत्येकाच्या उत्पन्नाचा अडीच टक्के भाग दानधर्म करणे व मक्केची हजची तीर्थयात्रा करणे ही इस्लामने प्रत्येक मुसलमानासाठी घालून दिलेली कर्तव्ये आहेत. यापैकी पहिली तीन अनिवार्यपणे बंधनकारक आहेत. उरलेली दोन म्हणजे जकात व हजयात्रा, ही आवश्यक पण शक्याशक्यतेवर अवलंबून आहेत. हजयात्रा आयुष्यातून एकदाच व तीही ज्यांना शारीरिक, बौद्धिक व आर्थिकृष्ट्या शक्य असेल त्यांनीच करावयाची असते. इतरांना ती बंधनकारक नसते. हजयात्रेसाठी लागणारा पैसा हा त्या व्यक्तीने स्वतःच्या श्रमातून व नैतिक, कायदेशीर मार्गाने मिळविलेला असला पाहिजे. ही रक्कम संपूर्ण हजयात्रेचा खर्च भागू शकेल इतकी असली पाहिजे. यात्रेला प्रस्थान ठेवण्यापूर्वी आपल्या मागे आपल्या कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक इच्छुकाने पुरेशा रकमेची तरतूद केलेली असली पाहिजे (हजयात्रेचा एकूण कालखंड सुमारे ४० दिवसांचा असतो). तीर्थयात्रेहून परत आल्यानंतर त्या व्यक्तीचे व त्याच्या कुटुंबाचे पूर्वीचे जीवनमान किमान सहा महिने राखता येईल, अशी उपजीविकेची नैतिक साधने त्या व्यक्तीपाशी असली पाहिजेत. हे नियम पाळले तरच हजयात्रेचे पुण्य पदरी पडू शकते, अशी शरीयतची भूमिका आहे. भौतिक कर्तव्यांबाबतही काही दंडक घालण्यात आले आहेत. उपवर मुलींच्या विवाहासारख्या कौटुंबिक जबाबदार्‍या इच्छुक हजयात्रेकरूवर असतील तर जाण्यापूर्वी त्याने त्या पार पाडल्या पाहिजेत. कर्ज असेल तर त्याने यात्रेला निघण्यापूर्वी त्याची परतफेड केली पाहिजे. हजयात्रेसंबंधीचे शरीयतचे वरील नियम ��� अटी पाहिल्या की, कुणाकडूनही अनुदान वा अर्थसाहाय्य घेऊन केलेली हजयात्रा निष्फळ ठरते हे लक्षात येईल. तेव्हा मुळात हजयात्रेसाठी देण्यात येत नसलेल्या पण दिले जाते असे भासविण्यात येणार्‍या या अनुदानाचा विषय जितक्या लवकर निकालात निघेल तितका बरा.\nया संदर्भात दोन घटनांचा उल्लेख करावासा वाटतो. पहिली घटना आहे १९९७ सालची. पाकिस्तान सरकारही आपल्या नागरिकांना हजयात्रेसाठी अनुदान देत असे. हे अनुदान बंद करावे, अशी मागणी करणारी एक याचिका लाहोर उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. त्या न्यायालयाचे न्यायमूर्ती तन्वीर अहमद यांनी हजयात्रेकरूंना अर्थसाहाय्य शरीयतच्या तत्त्वांविरोधी व म्हणून गैर आहे, तेव्हा हेअनुदान सरकारने बंद करावे, असा निकाल दिला. तेव्हापासून हजयात्रेसाठी अनुदान देण्याचे पाकिस्तान सरकारने बंद केले. दुसरी घटना आहे जानेवारी २००१ मधली. तेव्हाचे भारताचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ सौदी अरेबियाला गेले होते. त्या वेळी सौदी अरेबियाचे भारतातील तत्कालीन राजदूत ए. रहमान एन. अलोहाली आणि सौदी परराष्ट्रमंत्री सौद अल्‌ फझल या दोघांनी, ‘‘भारत सरकारने हजयात्रेसाठी अनुदान देणे शरीयतच्या तत्त्वांविरोधी आहे, तेव्हा ते बंद करावे,‘‘ असे भारतीय शिष्टमंडळाला सांगितले. ते असेही म्हणाले की, या बाबतीत आणखी काही मार्गदर्शन हवे असल्यास आमचे उलेमा तुम्हाला मदत करतील.\nतात्पर्य, हजयात्रेसाठी अनुदान देण्यात येते असे जे सांगितले व समजले जाते त्यात तथ्य नाही आणि असलेच तर ते बंद केल्यामुळे काहीही बिघडणार नाही. उलट हजयात्रेचे खरे उद्दिष्ट त्यामुळे साध्य होणार आहे. पण असे घडणार नाही, कारण ती राजकीय पक्षांची गरज आहे. अमरसिंह जाधवराव यांनी न्यायालयात याचिका सादर करताना या विषयाचा हा संपूर्ण आवाका विचारात घेतला नाही, ही या विषयाची शोकांतिका आहे.\nकुरुंदकर नावाचे लोकविलक्षण रसायन\nटॅगस्आचार्य, इतिहास, कुरुंदकर, नेहरु, प्रबोधन, राजकारण, समीक्षा\nविश्वास दांडेकर, सौजन्य – लोकसत्ता, १५ जुलै २००३\nएक काळ असा होता की वसमत हे गाव आठवले की नरहर कुरुंदकरांचे नाव ओठावर यावे, इतका कुरुंदकरांच्या प्रगाढ व्यासंगाचा दबदबा मराठी सारस्वताच्या प्रांतात गाजत होता. इतिहास, साहित्य, प्राचीन वाङ्‌मय, राज्यशास्त्र, संगी���, समाजशास्त्र… कुरुंदकरांच्या प्रज्ञेला कुठलाही प्रांत वर्ज्य नव्हता. वाचता वाचता एखाद्या क्षणी बुद्धीला अवचित थकवा यावा अशा चिरेबंदी तर्काने नटलेल्या आपल्या लेखनशैलीने कुरुंदकरांनी वैचारिक लेखनाच्या क्षेत्रात आपला खास ‘कुरुंदकरी बाज‘ निर्माण केला. आयुष्यभर निखळ वैचारिकतेचीच बांधीलकी मानल्यामुळे निरनिराळ्या व्यासपीठांवरून कुरुंदकरांनी अव्याहत संचार केला. मात्र ते कुठल्याही तंबूत दाखल झाले नाहीत. म्हणूनच बहुधा कर्मठांइतकीच पुरोगाम्यांच्या गोटामधूनही त्यांची उपेक्षा झाली. कुरुंदकरांना जाऊनही आता पुरी दोन दशके उलटली, तरी त्यांचे समग्र लेखन संग्रहीत स्वरूपात समाजासमोर येऊ नये, हा महाराष्ट्राच्या ‘वैचारिक अनुशेषा‘चा पुरावाच होय\nमहाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेचा सहज आढावा घेतला तर त्यात अनिवार्यपणे येणार्‍या नामावलीमध्ये एक नाव नरहर अंबादास कुरुंदकर असे आहे. हयात असते तर आज त्यांनी बहात्तराव्या वर्षात प्रवेश केला असता. त्यांचा जन्म १५ जुलै १९३२चा. अनेक विषयांचा स्तिमित व्हावे असा व्यासंग. त्या पार्श्वभूमीवर एक निराळाच अन्वयार्थ लावणारी प्रज्ञा, एकेक पाकळी उलगडत जिज्ञासूला विषयाच्या गाभ्यापर्यंत नेण्याची खर्‍या शिक्षकाची हातोटी आणि या सर्वांमागे आपले ज्ञान, बुद्धी ही खासगी मालमत्ता नाही या विश्वासाने ती सतत वाटण्यासाठी झटणारे मन, असे हे लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व फार अकाली अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेले (निधन १०/२/८२).\nपेशाने ते शिक्षक. प्राथमिक, माध्यमिक अशा पायर्‍या चढत पुढे प्राध्यापक आणि प्राचार्य झाले. मात्र हे त्या व्यवस्थेतला अपरिहार्य भाग म्हणून घडलेले. एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी ‘परीक्षा‘ या घटनेच्या नावाने आंघोळ केली. कितीजणांना पीएच.डी.च्या प्रबंधासाठी मदत केली याची गणती अवघड, पण त्या फंदात स्वतः कधी पडले नाहीत. व्यासंग हा डिग्रीवर मोजणे कसे गैर आहे त्याचे हे उदाहरण. वयाच्या बाविसाव्या वर्षी मुंबई मराठी साहित्य संघाचे ते आमंत्रित वक्ते होते, तर रणजित देसाईंच्या ‘श्रीमान योगी‘ची महाराष्ट्रात गाजलेली प्रस्तावना त्यांनी वयाच्या तिशीत लिहिली होती, असे प्रसंग पुष्कळ नोंदवता येतील.\nत्यांचे अभ्यासाचे विषय छाती दडपून टाकणारे होते. राजकारण, इतिहास, समीक्षा, महाभारत, भरताचे नाट्यशास्त्र, तत्त्वज्ञान, शास्त्रीय संगीत, प्राचीन-अर्वाचीन मराठी साहित्य, सामाजिक चळवळी… नुसती यादी करायची म्हटली तरी स्तिमित करणारी. शिवाय हे सर्व पुस्तकी नव्हते. सर्व महाराष्ट्रभर हिंडत, गटचर्चा, व्याख्याने यांतून ज्ञानगंगा वाहती ठेवण्याची त्यांची धडपड असे.\nत्यांची एक नाजूक जागा म्हणजे पंडित नेहरू. स्वतंत्र भारत, त्यात राष्ट्र उभारणीसाठी नेहरू कुठल्या मार्गाने जात आहेत याचा त्यांनी फार सखोल विचार केला होता. यदुनाथ थत्ते-नरहर कुरुंदकर या जोडीने वर्षानुवर्षे संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरांमधून जे प्रबोधन घडवले त्याच्या केंद्रस्थानी ‘नेहरू‘ असत. बांगलादेश युद्धानंतर तीन-चार वर्षांत जी परिस्थिती भारतात निर्माण झाली त्याचे विश्लेषण करताना त्यांनी १९७१ चा युद्धखर्च, १९७२ चा दुष्काळ, १९७३ चे खनिज तेलाचे भडकलेले भाव या गोष्टी नियंत्रित करणे भारताच्या अखत्यारीत नसल्याने या तीन गोष्टींचा एकत्रित परिणाम बाद करून मग उरलेला दोष शासनाचा असे परखड विश्लेषण केले होते. मात्र आणीबाणी लादण्यास त्यांचा विरोध होता. आणीबाणीनंतर जनता पक्ष ज्या मार्गाने गेला त्यातले धोके त्यांनी जाहीरपणे मांडले होते. विचाराने ते डावे, मार्क्सवादी असले, समाजवादी विचारसरणीचे पाठीराखे असले तरी पोथीनिष्ठ आंधळेपण त्यांनी कधी जोपासले नाही. मतभेद स्पष्टपणे मांडले.\nमहाराष्ट्रात मृत्युलेख लिहावा तर आचार्य अत्र्यांनी, खेळकर व्यक्तिरेखा रंगवावी तर पु. ल. देशपांडे यांनी अशी काही सार्थ समीकरणे आहेत. यात भर अशी घालता येते की, मूल्यमापन करणारा लेख लिहावा नरहर कुरुंदकरांनी. सरदार पटेल, मौलाना आझाद, अकबर, शेजवलकर, खान अब्दुल गफार खान, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, स्थान, भूमिका, मर्यादा ज्या सामर्थ्याने त्यांनी उलगडल्या ती खास कुरुंदकरी परंपरा म्हणता येते. इरावती कर्वे यांचा ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया‘, दुर्गाबाई भागवतांचा ‘लोकसाहित्याची रूपरेखा‘, वा. सी. बेंद्रे यांचा संभाजी, गोपाळ गोडसे यांचे ‘गांधीहत्या व मी‘, द. ग. गोडसे यांचे ‘पोत‘ या व अशा पुस्तकांची विस्तृत परीक्षणे त्यांनी लिहिली. पुस्तकाचे मर्म उलगडून दाखवत मर्यादाही परखडपणे मांडणारी ती शैली ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देत अस���ानाच त्या त्या विषयाचा आवाकाही मांडत असत, त्रुटीही नोंदवत असत.\nमराठीत ‘प्रस्तावना‘ हा एक संपन्न लेखन प्रकार आहे. पुस्तकातले प्रत्येक पान उलगडून दाखवणे, संपूर्ण विरोधी दृष्टिकोन मांडणे, त्या क्षेत्रात नवे दालन उघडणे अशी ही परंपरा शेजवलकर, खरेशास्त्री, राजवाडे अशा दिग्गज नामावलींमुळे झळाळते. या परंपरेत कुरुंदकरांनी विस्तृत आणि मोलाची भर घातली. ‘श्रीमान योगी‘, ‘चलो कलकत्ता‘, ‘चतुर्भाणी‘, ‘महाडचा मुक्तिसंग्राम‘, ‘महाभारत- एक सूडाचा प्रवास‘, ‘हिमालयाची सावली‘, ‘चक्रपाणी‘, ‘लोकायत‘ या व अशा प्रस्तावना त्या त्या ग्रंथांचे भूषण ठरत ग्रंथातल्या विषयाची व्याप्ती विस्तारणार्‍या आहेत.\nभरताचे नाट्यशास्त्र आणि विशेषतः त्यातील रससिद्धांत हा त्यांच्या आयुष्यभराच्या अभ्यास-चिंतनाचा विषय होता. ‘रूपवेध‘मध्ये काही प्रमाणात तो मांडला गेला. पुढे त्या विषयाची सांगोपांग चर्चा करणारी तीन व्याख्याने त्यांनी नाशिक येथे दिली. त्यावर एक महाग्रंथ जवळपास सिद्ध केला, पण तो अपूर्णच अवस्थेत त्यांच्या निधनोत्तर ‘रंगशाळा‘ या नावाने प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथाचा पट पाहिला म्हणजे जर हा पूर्णपणे हातावेगळा झाला असता तर त्याने लेखन विषय कुठल्या उंचीवर नेऊन ठेवला असता याची कल्पनाच आज करावी लागते.\nही सर्व प्रतिभा, प्रज्ञा, विद्वत्ता कोरडी नव्हती. कुरुंदकर हे स्नेही, मित्र, विश्वासाने खांद्यावर मान टाकण्याची हक्काची जागा असे त्यांचे स्थान असंख्य कुटुंबांत होते. त्यांना व्याख्यानांच्या मानधनातून मिळणारा पैसा त्यांनी निरनिराळ्या संस्थांना शांतपणे दिला. स्वभावाला एक विलक्षण विनोदाचे अंग होते. कधी नर्म तर कधी तिरकस. गप्पांमध्ये रंगायचे पण कधीही गप्पा व्यक्तिकेंद्रित होऊ देत नसत. चर्चा मत- मुद्दे यावर असावी, व्यक्तीवर नको हा त्यांचा आग्रह असे. साधी शंका विचारली तरी विषय नीट समजावून सांगत. संपूर्ण मराठवाडा तर त्यांना गुरुजी म्हणूनच ओळखत असे.\nते गेल्यावर त्यांचा स्मृतिग्रंथ हैदराबादच्या आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषदेने काढला. मराठवाडा साहित्य परिषद व ‘साधना‘ परिवार या दोन संस्थांसाठी कुरुंदकर खूप श्रमले. पण त्यांच्या निधनोत्तर या दोन्ही संस्थांनी दुर्लक्षच केले, हे कटू सत्य खेदाने स्वीकारावे लागते.\nत्यांनी मांडणी केलेले प्रश्न, वि��य, क्षेत्रे कालबाह्य झालेली नाहीत. त्यावर चर्चा, मतभेद हे मंथन सुरू राहणे हिताचे आहे. यातले पहिले पाऊल म्हणजे निवडक कुरुंदकर असे काही खंड प्रकाशित करणे, ज्यात त्यांचे सर्व महत्त्वाचे लिखाण टीपा, सूची या व अशा संपादकीय संस्कारांनी परिपूर्ण स्वरूपात उपलब्ध होईल. तो सुदिन लवकर येवो.\nअणुवीज प्रकल्प हा सुरक्षित पर्याय\nPosted: जानेवारी 19, 2011 in विज्ञान\nटॅगस्अणुऊर्जा, आव्हाने, ग्रामीण, विज्ञान, शिक्षण\nडॉ. अनिल काकोडकर, सौजन्य – लोकसत्ता\nठाणे जिल्ह्य़ात बोर्डी येथे झालेल्या अ. भा. मराठी विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या भाषणाचा संपादित अंश..\nविज्ञान व त्यावर आधारित तंत्रज्ञान यामुळेच मानवाची आजवरची प्रगती व त्याचे सुधारलेले जीवनमान शक्य झाले आहे. समाजातील सर्व प्रकारच्या आर्थिक बाबींवरपण तंत्रज्ञानाचा विशेष प्रभाव पडतो.सामाजिक सुधारणा, विकास, संपर्काची साधने, दळणवळण, स्वास्थ्य या व इतर सर्व बाबतीत झालेली प्रगती तंत्रज्ञानामुळेच शक्य झाली आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी इंटरनेट, मोबाईल, माहिती तंत्रज्ञान व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाने आज आपल्या सर्वाचे जीवन व्यापलेले आहे. आज नवीन तंत्रज्ञान झपाटय़ाने पुढे येत आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर फार मोठा प्रभाव पडत असल्याने त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे हेदेखील विज्ञान प्रसाराचे एक महत्त्वाचे अंग होऊन बसलेले आहे.\nआजवर आपण बाहेरून आयात केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपली आर्थिक प्रगती साध्य करीत आलो आहोत. आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेचा आपल्याला चांगलाच फायदा झालेला आहे. आज आपण अशा टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत की आता आपल्याला जागतिक स्पर्धेत टिकून पुढे घेऊन जाऊ शकणारे नवीन तंत्रज्ञान अधिकाधिक प्रमाणात आणि तेही आपणच विकसित केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ इतरांचे अनुकरण करून, आपण फार तर पहिल्या स्थानाच्या जवळ जाऊ शकतो, पण पहिले स्थान मात्र मिळवू शकत नाही. त्यासाठी स्वत:चा नावीण्यपूर्ण पुढाकार असणे अत्यंत आवश्यक असते. तंत्रज्ञानाबाबतीत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्ञानावर आधारित मुक्त अर्थव्यवस्थेत तर हे अधिकच प्रकर्षांने जाणवते.\nआपल्याकडे विज्ञान संशोधनाची मोठी परंपरा आहे. पण आज संशोधन क्षेत्रात प्रचलित असलेली मूल्यव्यवस्था आपण तपासून पहावयास हवी. ‘रामन इफेक्ट’चा शोध डॉ. रामन यांनी आपल्या इथे लावला, पण त्यावर आधारित उपकरणे आपण देशात निर्माण केली नाहीत. आजही ती आपण आयात करतो. याचा अर्थ, आपण तंत्रज्ञानाबाबतीत काहीच केलेले नाही असे नाही. अणुशक्ती, अंतराळ, संरक्षण विषयक संशोधन अशा क्षेत्रांत चांगल्या प्रकारचे तंत्रज्ञान नक्कीच विकसित केले गेले आहे. अशा संवेदनशील क्षेत्रात आपला देश बऱ्याच अंशी स्वयंपूर्ण असणे आवश्यकही होते व ते आपण आपल्या बळावर साध्य केले ही महत्त्वाची व अभिमानास्पद बाब आहे.\nआज आपल्या येथे संशोधन, तंत्रज्ञान विकास व त्याचा प्रत्यक्ष वापर ही वेगवेगळी व एकमेकांशी अत्यल्प संबंध असलेली क्षेत्रे बनलेली आहेत. एक प्रकारचे वर्णाश्रम निर्माण झालेले आहेत. त्यामुळे नावीण्यपूर्ण विकासाच्या कामात मोठी बाधा निर्माण होत आहे. हे चित्र पालटणे आवश्यक आहे. यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करावयास हवेत. आपल्या उच्च शिक्षणाची आखणी अशी असावी की ज्या योगे विद्यार्थ्यांला एखाद्या विषयातील ज्ञानाबरोबरच त्यावर आधारित कौशल्ये साध्य करणे शक्य होऊ शकेल. अशा कसब-कौशल्यांचा विकास प्रत्यक्ष कामातून करण्याची व्यवस्था आपण करावयास हवी. यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग व सामाजिक संस्था यांचे निकटचे व विविध स्तरांवरील सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.\nसध्या मुंबई विद्यापीठात अणुशक्ती खात्याच्या सहकार्याने एक मूलभूत विज्ञान केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रात बारावी ते एम.एस्सी, असा एकत्रित कार्यक्रम राबवला जात आहे. याच केंद्रात शिक्षकांनी आपला बराच वेळ शिकवण्याबरोबर संशोधन करण्यात घालवावा, तसेच डॉक्टरेट किंवा त्यापुढे संशोधन करण्याची व्यवस्थापण असावी, असा प्रयत्न आहे. या केंद्राचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे या केंद्रात मुंबईत असलेल्या अन्य संशोधन संस्थांचा सहभाग. बीएआरसी, टीआयएफआर, आयआयटीसारख्या संस्थांतील संशोधक या केंद्रात शिकवण्याचे व संशोधनविषयक मार्गदर्शनाचे काम विद्यापीठातील प्राध्यापकांबरोबर करीत असतात. या केंद्रातील अशा मान्यवर संशोधन केंद्राबरोबरच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांची क्षितिजे विस्तारतात.\nमूलभूत संशोधन व तंत्रज्ञान विकास यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट एक नवीन उपक्रम चालवत आहे. येथे विद्यार्थ्यांना मूलभूत संशोधनावर आधारित तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात पीएच.डी. करण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येते. यासाठी दोन मार्गदर्शकांची व्यवस्था या कार्यक्रमात केलेली आहे. यापैकी एक मूलभूत विज्ञान व दुसरा तंत्रज्ञान क्षेत्रातील असेल. मूलभूत संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाचा विकास व असे कार्य करणाऱ्या संस्थांमधील सहकार्य अशा कार्यक्रमांमुळे वृद्धिंगत होईल, असा माझा विश्वास आहे.\nआज पुढारलेल्या देशांनी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक साधनांचा मोठा वाटा केवळ आपल्यासाठी वापरून एका बाजूला जागतिक पर्यावरणाचा समतोल बिघडवलेला आहे व दुसऱ्या बाजूला विकसनशील देशांसाठी या साधनांच्या उपलब्धतेच्या संदर्भात मोठी समस्या निर्माण करून ठेवली आहे. या संदर्भात ऊर्जेचे उदाहरण घेता येईल. आज भारतात सरासरी दरडोई विजेचा वार्षिक वापर ६५० किलोव्ॉट तास इतका आहे. हे प्रमाण जागतिक सरासरीच्या केवळ २५ टक्के इतके कमी आहे. औद्योगिकदृष्टय़ा पुढारलेल्या देशांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ३ ते ६ टक्के आहे. आज तर आपण भारतात विजेचा वापर पुढारलेल्या देशांच्या बरोबरीने करावयाचे ठरविले तर त्यासाठी लागणारी ऊर्जेची साधने उपलब्ध होणे अशक्य आहे.\nजीवनमानाचा दर्जा बऱ्याच अंशी विजेच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. आपल्या देशात किमान जीवनमान सर्वाना उपलब्ध करायचे झाले तर विजेचा दरडोई वार्षिक वापर ५००० किलोव्ॉटतास इतका तरी कमीतकमी असावयास हवा. आपली लोकसंख्यापण अजून स्थिरावलेली नाही. ती १६० कोटीपर्यंत जाऊन स्थिरावेल असा अंदाज आहे. याचाच अर्थ, आपली विजेची उपलब्धता आजच्या प्रमाणाच्या दसपटीने वाढावयास हवी. यासाठी लागणारी ऊर्जेची साधने आपण कोठून मिळवणार हा खरा प्रश्न आहे. या प्रमाणावर ऊर्जेचा वापर अखंड चालू राहण्याच्या दृष्टीने विचार केला तर अणुऊर्जा व सौरऊर्जा सोडून इतर सर्वसाधने अगदी तुटपुंजी असल्याचे आपल्या लक्षात येते.\nऊर्जेच्या उपलब्धतेचा प्रश्न तात्पुरता बाजूला ठेवला तरी आज जागतिक वातावरणाच्या तापमानवाढीचा व त्यामुळे समुद्रपातळीच्या वाढीचा आणि ऋतुचक्रात मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या बदलाचा प्रश्न आपल्यापुढे आ वासून उभा आहे. याचे मुख्य कारण वातावरणात मिथेन, कार्बन- डाय- ऑक्साईड अशा प्रकारच्या वायूंचे ��्रमाण हे होय. कोळसा व काही प्रमाणात हायड्रोकार्बन यांचा ऊर्जेसाठी वापर हे याचे मुख्य कारण आहे.\nकार्बनवर आधारित आजच्या ऊर्जाव्यवस्थेचे कार्बनविरहित ऊर्जाव्यवस्थेत रुपांतर करण्याची योजना आपण तयार करून ती राबवली पाहिजे. आज आपले दळणवळण पेट्रोल, डिझेल यांसारख्या तरल (सहज बाष्पनशील) ऊर्जासाधनांवर अवलंबून आहे. विजेवर चालणाऱ्या मोटारगाडय़ा हळूहळू बाजारात येत आहे. हा बदल पूर्णाशाने अमलात येण्यास बराच अवधी लागेल. सौर व अणुऊर्जेवर आधारित हायड्रोजन निर्माण करणे, अशा हायड्रोजन व कार्बन-डाय ऑक्साईड यांचे संयुग करून तरल हायड्रोकार्बन बनवणे, जैविक घन कचऱ्याचा बायोडायजेस्टरमध्ये उपयोग करून निर्माण होणाऱ्या मिथेनचे ज्वलन करून वीज निर्माण करणे, विजेबरोबर हायड्रोजनवर आधारित उपकरणे बनविणे असे तंत्रज्ञान निर्माण होत आहे.\nसौरऊर्जा ही जवळपास पुढील ४.५ अब्ज वर्षे आपणास मिळत राहील, हे जरी खरे असले तरी ही ऊर्जा २४ तास उपलब्ध नसते. हायड्रोजन निर्माण करण्याच्या प्रक्रियेमुळे आपण ही ऊर्जा साठविण्याची व्यवस्था करू शकतो. दुसरे म्हणजे सौरऊर्जा ही मुबलक प्रमाणात गोळा करावयाची झाल्यास खूप मोठे क्षेत्रफळ त्यासाठी आवश्यक आहे. कारण उन्हाचे तापमान खूप कमी असते. याउलट अणुशक्ती ही एक अतिप्रखर अशी शक्ती आहे. थोडीशी साधने वापरून थोडय़ा जागेत आपण मुबलक वीज निर्माण करू शकतो. आज जरी युरेनियमपासून आपण वीजनिर्मिती करत असलो तरी उद्या थोरियमपासून अधिक मुबलक प्रमाणात आपण वीज निर्मिती करू शकू. ही झाली अणुविभाजनातून निर्माण झालेली वीज. अणुच्या एकमेकांतील संमिलनाने (फ्यूजन)सुद्धा आता वीज निर्माण करण्याची शक्यता फार जवळ आलेली आहे. हे जर झाले तर अणुऊर्जेची उपलब्धता आपल्या ऊर्जेच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने पुढील हजारो वर्षे पुरेल इतकी होऊ शकेल. भारतही या कार्यक्रमात मागे नाही. इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर एक्सपरिमेंटल रिअ‍ॅक्टर -आयटीईआर प्रकल्पात भारताचा पूर्ण सहभाग आहे.\nआज भारताची गणना अणुतंत्रज्ञानात जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांत होते. आपले हेवी वॉटर रिअ‍ॅक्टरचे तंत्रज्ञान जागतिक स्तरावर प्रगत मानले गेलेले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारावर आपण आज आपली अणुकेंद्रे निर्माण करीत आहोत व त्यांचा वापर व्यापारीदृष्टय़ा अत्यंत सफलपणे चालू आह���. फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टरचे तंत्रज्ञानही आपण विकसित केलेले आहे. ५०० मेगाव्ॉट क्षमतेचे पहिले अणुवीज केंद्र सध्या आपण निर्माण करीत आहोत. या तंत्रज्ञानात आपली गणना जगातल्या पहिल्या दोन देशांत होते. थोरियम तंत्रज्ञानाबाबत तर आपण जगावेगळे महत्त्व प्राप्त केलेले आहे भविष्यात जेव्हा इतर देशांना थोरियमवर आधारित ऊर्जेची गरज जाणवेल, तेव्हा त्यांना भारताच्या सहकार्याचे महत्त्व अधिकच लक्षात येईल. थोरियमवर आधारित अ‍ॅडव्हान्स्ड हेवी वॉटर रिअ‍ॅक्टरच्या निर्मितीचे काम लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा करूया.\nभारतातही आपण तंत्रज्ञान विकासाबाबतीत सफल वाटचाल केली असली तरी मुख्यत देशांतर्गत उपलब्ध युरोनियमच्या तुटवडय़ामुळे प्रत्यक्ष वीजनिर्मिती आपण खूप वाढवू शकलो नाही. आंतरराष्ट्रीय नागरी सहकार्याचे नवे दालन आता आपणासाठी उघडले गेले आहे. आता आपण आपला ठरलेला अणुशक्ती कार्यक्रम अबाधित ठेवून बाहेरून आयात केलेल्या युरेनियमच्या आधारावर आपली वीजनिर्मितीची क्षमता वाढवू शकतो. एवढेच नव्हे तर देशांतर्गत विकसित फास्ट रिअ‍ॅक्टर तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरुवातीस आयात केलेल्या युरेनियमचे पुनर्चक्रीकरण करून वीजनिर्मितीची क्षमता दसपट किंवा त्यापेक्षाही अधिक वाढवू शकतो. ऊर्जेच्या बाबतीत देशास स्वयंपूर्ण करण्याचा हा उत्तम मार्ग होय. माझ्या मते या शतकाच्या मध्यापर्यंत जवळपास पन्नास टक्के वीज अणुऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करणे शक्य व्हावे.\nसध्या आपण महाराष्ट्रात जैतापूर येथे होऊ घातलेल्या प्रकल्पाबद्दल बरीच चर्चा ऐकतो आहोत. खरे म्हणजे महाराष्ट्रातच तारापूर येथे देशातील पहिले अणुवीज केंद्र निर्माण करण्यात आले होते. त्याकाळीसुद्धा ही संयंत्रे तेव्हा प्रचलित असलेल्या वीजनिर्मिती केंद्राच्या तुलनेत महाकाय अशीच होती. तारापूरबाबतसुद्धा उलटसुलट चर्चा झालेलीच आहे. पण आज ४० वर्षांंनंतरही ती सर्वप्रथम उभारलेली दोन संयंत्रे देशातील जलविद्युत सोडल्यास सर्वात स्वस्त वीजनिर्मिती करीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तारापूरचे सुरक्षित काम पाहून अनेक विदेशी तज्ज्ञांनी कौतुक केले आहे.\nजैतापूर येथे फ्रान्सच्या सहकार्याने १६५० मेगाव्ॉट क्षमतेची ६ संयंत्रे बसवण्याचा प्रस्ताव आहे. यातील पहिल्या दोन संयंत्रांच्या उभारणीचे कार्य ��ुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. ही संयंत्रे इव्हॅल्यूशनरी पॉवर रिअ‍ॅक्टर (ईपीआर) धर्तीची अत्यंत पुढारलेली अशी आहेत. फिनलंड, फ्रान्स व चीन येथे अशा संयंत्रांच्या उभारणीचे काम सध्या चालू आहे. या संयंत्रांची उभारणी अर्थातच अणुऊर्जा नियामक मंडळाच्या पूर्ण निरीक्षणाखालीच होईल. नियामक मंडळाचे तज्ज्ञ या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास करुन सुरक्षिततेबाबत पूर्ण खातरजमा झाल्यानंतर प्रकल्पासाठी आपली संमती देतील. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.\nपर्यावरणाच्या दृष्टीने या अणुवीज केंद्रातून कुठल्याही प्रकारचा अपाय संभवत नाही. आज आपण देशात २० अणुवीज केंद्रे चालवत आहोत. या केंद्राभोवतीच्या पर्यावरणाचा अभ्यास, त्यासाठी उभारलेल्या खास प्रयोगशाळांत केला जात आहे. या अनुभवावरून अणुवीज केंद्रांचा पर्यावरणावर नगण्य प्रभाव पडतो, असे आपण ठामपणे सांगू शकतो. अणुवीज केंद्र स्वच्छ वीजनिर्मिती तर करतातच पण त्याचबरोबर केंद्राच्या परिसरात बराच आर्थिक व सामाजिक विकास त्यामुळे साध्य होतो, असा आजवरचा अनुभव आहे.\nअणुऊर्जेबाबत मी बरीच चर्चा केली. इतर अनेक क्षेत्रांत आपणास प्रगती करावयाची आहे. त्यातील काही अशी क्षेत्रे आहेत की जेथे आपणास भारतीय समस्यांवर भारतीय तोडगा काढणे अनिवार्य आहे. आपण आपल्या तरुण पिढीची अशी तयारी करावयास हवी की हे काम ते सक्षमतेने करू शकतील.\nPosted: जानेवारी 18, 2011 in इतिहास\nटॅगस्अब्दाली, पराभव, पानिपत, पेशवे, मराठे\nमेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे, सौजन्य – लोकसत्ता\nपानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण २५० वर्षे झाली तरी इतिहासातील हा धडा युद्धनीतीत महत्त्वाचा मानला जातो..\nदेशाच्या इतिहासात असा एखादा दिवस येतो तेव्हा काही तासांतच त्याच्या वर्तमानात आणि भविष्यामध्ये पराकोटीची उलथापालथ होते. ऑगस्ट- १९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे अणुबॉम्ब टाकून अमेरिकेने बेचिराख केली, तेव्हा जपानची अशी स्थिती झाली होती. १४ जानेवारी १७६१ हे भारताच्या इतिहासातील असेच एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे. मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.\nदुर्दैवाने त्या लढाईत मराठा सैन्याचा निर्णायक पराभव झाला. त्याचा मराठी मानसावर झालेला आघात इतका जबरदस्त आहे की, कोणत्याही असीम अपयशाला ‘पानिपत झाले’अशी उपमा दिली जाते. ही मानसिकता पुसून टाकणे आवश्यक आहे.\n१४ जानेवारी १७६१ या दिवशी सकाळी आरंभ झालेल्या लढाईत मध्यान्हीपर्यंत विजयाचे पारडे मराठय़ांकडे झुकत होते; परंतु काही तासांतच फासे पलटले आणि उन्हे कलण्याच्या वेळेपर्यंत मराठा सेनेचा धुव्वा उडाला. भाऊसाहेब पेशवे आणि विश्वासराव हे सरसेनापती धारातीर्थी पडले. इब्राहिम गार्दी आणि जनकोजी शिंदे वगैरे धुरंधर शत्रूच्या हातात पडले. अनेक सेनापती आणि सरदार कामी आले. दोन्ही बाजूंचे पन्नास-साठ हजार सैनिक ठार झाले आणि लाखांवर निष्पापांची कत्तल झाली.\nपानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन तीन शब्दांत करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण\nप्रत्येक लढाईचे लष्करी इतिहासाच्या दृष्टिकोनातून निष्पक्ष परीक्षण होणे आवश्यक आहे. सैनिकी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात त्यांचा मोठा वाटा असतो. कोणतीही लढाई ही आधी घडलेल्या लढायांची पुनरावृत्ती असता कामा नये. युद्धातील प्रतिस्पध्र्याच्या प्रहारक्षमतेचे दोन प्रमुख घटक असतात- बल आणि बलगुणक. बल म्हणजे फौजफाटा, तोफा, घोडदळ वगैरे. बलगुणक (Force Multipliers) या लढाऊ क्षमता द्विगुणित करणाऱ्या गोष्टी.. सैन्याची लढण्याची इच्छाशक्ती, सैन्याच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता, रसदव्यवस्था, नेतृत्वाचा कस, शाठय़ आणि विस्मय या युद्धतंत्रांचा परिणामकारक वापर- हे काही बलगुणक. युद्धाचा निकाल म्हणजे दोन घटकांचे अजब आणि वैचित्र्यपूर्ण रसायन असते. त्यात भर पडते ती आणखी एका अनपेक्षित घटकाची- अतक्र्यता. कधी निसर्गातील अचानक बदल, तर कधी अगम्य घटनांमुळे युद्धाच्या यशापयशावर होणारा कल्पनातीत परिणाम. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत या घटकांचा अफलातून खेळ कोणत्याही वाचकाला अचंबित आणि मंत्रमुग्ध करून सोडतो.\nजानेवारी-१७५७ मध्ये भारतीय अफगाणी सरदार नजीब उद्दौलाच्या निमंत्रणावरून अफगाण राजा अहमदशहा अब्दालीने भारताची मोहीम हाती घेतली. त्याचा उपकर्ता नादीरशहाच्या मृत्यूनंतर त्याने सत्ता बळकावली होती. नादीरशहाबरोबर तो त्यापूर्वी भारतात आला होता. दिल्लीपर्यंत मजल मारून बारा करोड रुपयांची लूट घेऊन तो एप्रिल-१७५७ मध्ये स्वदेशी परतला. दरम्यान, राघोबादादा पेशव्यांनी जंगी फौजेसह नोव्हेंबर-१७५६ मध्ये उत्तरेकडे कूच केले. ऑगस्ट-१७५७ मध्ये दिल्लीला पोहोचेपर्यंत अब्दाली परतला होता. दिल्लीची सल्तनत पुनश्च स्थिरस्थावर करून त्यांनी १७५८ मध्ये अटकेपर्यंत भरारी मारली. त्यात नजीब उद्दौला त्यांच्या हातात सापडला, परंतु मल्हारराव होळकरांनी आपल्या या मानसपुत्राला जीवदान देण्याची गळ घालून नजीबला सोडणे भाग पाडले. ही घोडचूक ठरली.\n१७५९ मध्ये मराठय़ांचे उत्तर हिंदुस्थानातील वर्चस्व आणि दिल्लीवरील भक्कम पकडीमुळे अस्वस्थ झालेल्या अब्दालीने हिंदुस्थानकडे पुनश्च मोर्चा वळवला. १० जानेवारी १७६० रोजी शुक्रतालच्या लढाईत पेशव्यांचा अग्रणी सरदार आणि उत्तर हिंदुस्थानातील प्रतिनिधी दत्ताजी शिंदे ठार झाला. अब्दालीचा बंदोबस्त करण्यासाठी मोठी फौज धाडण्याचा निर्णय नानासाहेब पेशव्यांनी घेतला. त्यानुसार त्यांचे चुलतबंधू सदाशिवराव भाऊसाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ साठ-सत्तर हजारांची फौज मार्चमध्ये उत्तरेकडे रवाना झाली. त्यात वाटेत मिळालेल्या शिंदे, होळकर यांच्या तुकडय़ाही होत्या. फौजेत चाळीस हजाराचे घोडदळ आणि इब्राहिम गार्दी या धुरंधर तोफचीच्या नेतृत्वाखाली आधुनिक २०० फ्रेंच तोफांचा तोफखाना होता. फौजेबरोबर लाख-दीड लाख बुणगे आणि चाळीस-पन्नास हजार यात्रेकरू होते. इतक्या मोठय़ा फौजेच्या दिमतीसाठी काही हजार बुणग्यांची निश्चित आवश्यकता होती; परंतु दीड लाखांची संख्या मर्यादेबाहेर होती. यात्रेकरूंचा लवाजमा तर नाहक होता. ही दोन्ही लोढणी मराठा सैन्याला प्राणघातक ठरली.\nसंथ चालीने ऑगस्ट-१७६० मध्ये मराठा सेना दिल्लीत पोहोचली. पंजाब-सिंधमधील चौथाई रक्कम अब्दालीने हडप केल्यामुळे भाऊंना पैशाची चणचण भासली. दिल्ली आणि आसपासचा मुलूख लुटण्याची परवानगी देण्याशिवाय त्यांना पर्याय राहिला नाही. शीख आणि जाट सरदारांना हे रुचले नाही. त्यामुळे त्यांच्या तुकडय़ा मराठा सेनेत सामील झाल्या नाहीत. बुणगे आणि यात्रेकरूंना आश्रय देण्याची तयारी मराठय़ांचा सहयोगी सरदार सूरजमलने द���खविली होती; परंतु भाऊंनी त्याला नकार दिला. या दोन्ही घटनांचे दूरगामी परिणाम मराठय़ांना भोगावे लागले.\nभाऊंनी सप्टेंबर-१७६० मध्ये पानिपतच्या दिशेने कूच केले. तिथे पोहोचल्यावर पश्चिमेस शहराभोवतीचा खंदक आणि पूर्वेस यमुना नदी यांच्या दरम्यान संरक्षक फळी उभी केली. १७ ऑक्टोबर रोजी पानिपतच्या उत्तरेला कुंजपुरा येथील अब्दालीच्या सैन्याच्या तुकडीवर मराठा सरदार विंचूरकरांनी यशस्वी हल्ला चढविला आणि कुंजपुरा काबीज केला. त्यावेळी पकडलेले एक हजार अफगाण सैनिक मात्र त्यांनी आपल्या शिबिरात ठेवून घेतले आणि त्यांचा युद्धात आपल्या बाजूने वापर करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला.\nमराठा सेनेची पानिपतजवळील मोर्चाबंदी आणि कुंजपुरा हातातून गेल्याने बिथरलेल्या अब्दालीने मराठय़ांच्या दक्षिणेस जाऊन त्यांची कोंडी करण्यासाठी धूर्त आणि दूरगामी डावपेच अमलात आणण्याची महत्त्वाची योजना आखली. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी यमुना ओलांडणे आवश्यक होते; परंतु अडचणींना न जुमानता त्याने २४ ते २६ ऑक्टोबर १७६० ला बाघपत येथे ते साधले आणि तेही मराठय़ांच्या नकळत. अब्दालीचे हे खंबीर पाऊल आणि तीन दिवस चालणारी ही कारवाई वेळेत शोधून न काढण्यातील मराठय़ांच्या टेहेळणीतील गफलत ही मराठा सेनेच्या अपयशाची नांदी म्हटली पाहिजे.\nत्यानंतर अब्दालीने मराठय़ांच्या दक्षिणेस आपली मोर्चाबंदी केली. त्यामुळे मराठय़ांचे दक्षिणेकडून येणारे रसदमार्ग खुंटले. अब्दालीच्या सैन्याला मात्र अफगाण रोहिल्यांच्या दोआब (अंतर्वेदी) प्रदेशातून रसद मिळत राहिली. एकदा का आपल्या डावपेचाची पूर्तता झाल्यावर अब्दालीने त्याचा पद्धतशीर पाठपुरावा केला आणि वेगवेगळ्या कारवायांकरवी मराठय़ांच्या रसदेचा पूर्णपणे कोंडमारा केला. दिल्लीच्या बाजूने प्रचंड रक्कम घेऊन येणाऱ्या मराठय़ांचे उत्तरेकडील मामलतदार गोविंदपंत बुंदेल्यांची पाळत ठेवून हत्या करण्यात आली. अब्दालीच्या सैन्याचा मराठय़ांभोवतीचा विळखा अधिकाधिक आवळत गेला. गवताच्या प्रचंड साठय़ांच्या गंजींना आग लावण्यात आली. कालव्याचे पाणी अडविण्यात आले. लाख-दोन लाखांच्या बुणगे आणि यात्रेकरूंच्या लोंढय़ामुळे अन्नपुरवठा आणखीनच क्षीण झाला. पानिपतमधील उरल्यासुरल्या नागरिकांचे अन्न हरपल्यामुळे तेही मराठय़ांविरुद्ध जाऊ ला��ले.\nडिसेंबपर्यंत माणसे आणि जनावरे अन्नाशिवाय रोडावू लागली. पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या पराजयाचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लढणाऱ्या सैनिकांची अक्षमता नव्हे, तर रसदीची वाण\nदोन्ही बाजूंचे सेनाबळ बऱ्याच प्रमाणात समसमान होते. दोन्ही सेनांचे घोडदळ ४०,०००च्या घरात. दुराणी पायदळात काहीसे सरस. मराठय़ांच्या ३०-३५ हजारांसमोर अफगाणी ५०-५५ हजार, तर मराठय़ांचा तोफखाना संख्येत आणि बनावटीत दुराण्यांपेक्षा उजवा. ती कमतरता भरून काढण्यासाठी अब्दालीने उंटावरील हलक्या आणि फिरत्या अशा १००० तोफांची योजना केली होती. या तोफा कमालीच्या प्रभावी ठरल्या. अब्दालीच्या सैन्यात अफगाणिस्तानी आणि हिंदुस्थानी गिलचे सम प्रमाणात होते.\nमराठा सैन्य, पश्चिमेस पानिपत खंदक आणि पूर्वेस यमुनेच्या दरम्यान पश्चिम-पूर्व सरळ रेषेत तैनात होते. पश्चिमेस होळकर व शिंद्यांच्या तुकडय़ा, मध्यभागी भाऊ आणि विश्वासरावांची शाही तुकडी आणि पूर्वेस इब्राहिम गार्दी, विंचूरकर आणि गायकवाड वगैरे तुकडय़ा. भाऊंनी राखीव अशी तुकडी मागे ठेवली नव्हती. शीख जाटांच्या अनुपस्थितीमुळे कदाचित त्यांना पायदळाची चणचण भासली असावी; परंतु हा असमर्थनीय प्रमाद होता. अब्दालीने सैन्याची रचना एका तिरकस रेषेत केली होती. अब्दालीचा हिंदुस्थानातील अफगाणी तुकडय़ांवर पूर्ण विश्वास नसावा. म्हणूनच त्याने दोन्ही कडांस अफगाणिस्तानातून आणलेल्या तुकडय़ा उभ्या केल्या होत्या. त्या हिंदुस्थानी अफगाणांवर कडी नजर ठेवण्यासाठी त्यानुसार शहापसंद पश्चिमेस, त्यानंतर नजीब आणि शुजाउद्दौलाच्या तुकडय़ा, मध्यभागी त्याचा सेनापती शहावलीचा कणा, त्यांच्या पूर्वेस बुंदेखान, सदुल्ला या रोहिल्यांच्या तुकडय़ा आणि सर्वात पूर्वेस बरखुरदार आणि अमीरबेग यांची अफगाणी फौज. या सर्वाच्या दक्षिणेला काही अंतरावर अब्दालीच्या पंधरा हजार राखीव सैनिकांची तुकडी योग्य वेळी आणि ठिकाणी युद्धाचे पालटे फिरविण्यासाठी सज्ज होती. भाऊंसारखा अब्दाली आघाडीवर नव्हता. शहावलीवर सेनापतित्व सोपवून तो महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मागे मोक्याच्या ठिकाणी होता. राखीव तुकडीची योजना आणि अब्दालीचा आघाडीच्या रणतुंबडीपासून दुरावा हे दोन्ही युद्धविजयक घटक ठरले.\nमराठा सैन्याच्या सेनापतींमध्ये रणनीतीबाबत मतभेद होते. इब्राहिम गार्दीचे मत गोलाईच्या लढाई बाजूने होते. गोलाईची लढाई म्हणजे सर्व फळ्या शाबूत ठेवून प्रथम शत्रूसैन्याला बलवत्तर तोफखान्याने भाजून काढायचे. शिंदे-होळकरांच्या मते गनिमी काव्याला कौल होता; परंतु भाऊंनी गार्दीची सूचना स्वीकारली.\nअखेरीस कोंडीला आणि उपासमारीस कंटाळून १४ जानेवारीला भाऊंनी अब्दालीच्या सैन्यावर हल्ला चढविण्याचा निर्णय घेतला. सर्व संकटे आणि ओढाताणीला न जुमानता मराठय़ांनी अहमहमिकेने आणि निकराने सकाळीच लढाईला सुरुवात केली. काही गोळाफेक अब्दालीच्या आघाडीच्या तुकडय़ांपल्याड गेली तरी तोफखान्याचा मारा इतका भयंकर होता की, पश्चिमेस रोहिल्यांच्या फळीत एक भले मोठे खिंडार पडले. त्याचबरोबर भाऊसाहेबांच्या शाही तुकडीनेही शहावलीला मागे रेटले. पूर्वेस शिंदे-होळकरांच्या तुकडय़ांना मात्र नजीबने तटवून धरले होते. बारा-एक वाजेपर्यंत मराठय़ांची सरशी स्पष्ट दिसत होती.\nदुर्दैवाने तेव्हापासूनच पारडे पलटू लागले. सूर्य दक्षिणायनात असल्यामुळे भर दुपारी उत्तरेकडून दक्षिणेकडे चाल करून जाणाऱ्या घोडय़ांच्या डोळ्यांत सूर्यकिरणे पडू लागली आणि ते बुजू लागले. त्याचबरोबर उपासमारीने रोडावलेले घोडे आणि त्यांच्यावरील स्वार पार थकून गेले आणि जागीच कोसळू लागले. इब्राहिम गार्दीच्या तोफांनी पाडलेले खिंडार पाहून हल्ला करण्यास अधीर झालेले विंचूरकर आणि गायकवाड या दोघांनी इब्राहिमच्या आर्जवांना भीक न घालता अवेळी चढाई केली. बिनबंदुकीचे घोडेस्वार पाहून माघारी जाणाऱ्या रोहिल्यांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षांव केला आणि मराठी तुकडय़ा परत फिरल्या. भाऊ आणि विश्वासराव आपल्या हत्तीवरून खाली उतरून लढू लागले आणि ठार झाले. मोकळ्या अंबाऱ्या पाहून मराठा सैन्याचा धीर खचला आणि ते सैरावैरा धावू लागले. हीच संधी साधून अब्दालीने आपले ताजेतवाने राखीव सैन्य पुढे केले आणि पळणाऱ्या मराठी सैन्यावर प्राणघाती हल्ला चढवला. याचवेळी विंचूरकरांच्या शिबिरात ठेवलेल्या अफगाणांनीही उठाव केला. दुसरा कोणता पर्याय नसल्याचे पाहून होळकर आणि शिंद्यांच्या तुकडय़ांनी सापडलेल्या फटींमधून दक्षिणेकडे कूच केले.\nसूर्यास्तापर्यंत मराठा सैन्याचा दारुण पराभव झाला. बाकी होती ती गिलच्यांकडून मराठी बंदी सेनेची, बुणग्यांची आणि यात्रेकरूंची निर्घृण कत्तल तो एक के��ळ काळा इतिहास\nयुद्धशास्त्रात युद्धाची दहा तत्त्वे (Principles of War) गठीत करण्यात आली आहेत. या निकषांवर तिसऱ्या लढाईचे परीक्षण-\nउद्दिष्टाची निवड आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा (Selection and Maintenance of Aim)- याबाबतीत दोन्ही सरसेनापती अपुरे ठरले. अब्दाली आणि भाऊ या दोघांनी वारंवार तहाचा विचार केला आणि त्यामुळे दोघांच्याही युद्धशक्तीवर परिणाम झाला. याबाबतीत खरा ठरला तो नजीबद्दौला. मराठय़ांचा उत्तरेतून नायनाट करायचा, हे त्याचे उद्दिष्ट. त्यानेच जिहादची घोषणा करून अब्दालीला लढाईच्या भरीस घातले आणि आपले उद्दिष्ट तडीस नेले.\nसुरक्षितता (Security)- सैन्यक्षेत्र, सैन्यदल आणि आपल्या रसद मार्गाची सुरक्षितता साधणे महत्त्वाचे आहे. यासाठी टेहळणी पथक आणि पहाऱ्याची आवश्यकता असते. मराठा सैन्याचा या बाबीतील हलगर्जीपणा त्यांना भोवला. बुणगे आणि यात्रेकरूंचे ओझे हा सुरक्षिततेला मोठा धोका ठरला.\nइच्छाशक्ती टिकवणे (Maintenance of Morale)- मराठा सैन्याची लढण्याची इच्छाशक्ती दिवसागणिक क्षीण झाली होती. तरीसुद्धा सुरुवातीचा विजय हे त्यांच्या लढाऊ वृत्तीचे द्योतक आहे.\nविस्मय आणि शाठय़ (Surprise and Deception)- अब्दालीची यमुनापार चाल याबाबतीत निर्णायक ठरली. मराठय़ांची ही प्रमुख त्रुटी.\nसैन्यबळाचे एकवटीकरण (Concentration of Force)- युद्धशक्तीच्या प्रकाराचा हा सर्वात मोठा गुणक. आपली शक्ती वेगवेगळ्या जागी विभाजित करून ती खच्ची करणे, हे सेनापतीच्या अपरिपक्वतेचे दर्शक आहे. सर्व फळ्यांनी हल्ला करण्यापेक्षा एकच भगदाड पाडून बाकी सर्व ठिकाणी संरक्षणात्मक पवित्रा घेणे, हे फायदेशीर असते. मराठे याबाबतीतही कमी पडले.\nसैन्यबलाचा वित्तव्यय (Economy of Force)- अत्यंत धूर्त व्यूहरचना, मोक्याच्या ठिकाणी घणाघात आणि राखीव दलाच्या साहाय्याने हे सिद्ध होऊ शकते. मराठे हे साधू शकले नाहीत.\nलवचिकता (Flexibility)- नवनव्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी युद्धयोजनेत लवचिकता हवी. शिवाजी महाराजांच्या सर्व लढाया ही याची उदाहरणे आहेत. यासाठी राखीव दलाची योजना आवश्यक आहे. भाऊंची ही एक महत्त्वाची चूक होती.\nसहकार्य (Co-operation)- सैन्याच्या विविध अंगांमध्ये आणि तुकडय़ांत सहकार्याची नितांत गरज असते. मराठा सैन्यातील दुफळीने त्यांच्या क्षमतेवर दुष्परिणाम झाले.\nव्यवस्थापन (Administration)- हा मराठा सैन्याचा सर्वात मोठा दोष. निर्णयकर्त्यांनी याच्याकडे पूर्णतया दुर्लक्ष केले. किंबहुना व्यवस्थापनाचा बोजडपणा आणि अनावश्यक यात्रेकरूंचे लोढणे हा मराठय़ांच्या अपयशाचा सर्वात मोठा पाईक आहे.\nपानिपतच्या लढाईत पाच मोक्याची वळणे नमूद करता येतील. पहिले- गरजेपेक्षा अधिक बुणगे आणि यात्रेकरू फौजेबरोबर पाठविण्याचा निर्णय आणि सूरजमलच्या प्रस्तावाला भाऊंचा नकार. दुसरे- अब्दालीचे यमुना उल्लंघन. तिसरे- नोव्हेंबरमध्येच अब्दालीवर हल्ला चढविण्याची गमावलेली संधी. चौथे- एकाच ठिकाणी प्रहार करून भगदाड पाडण्याऐवजी सैन्याची पसरण आणि पाचवे- राखीव दलाचा अब्दालीकडून वापर आणि त्याबाबतीत मराठय़ांची त्रुटी.\nसदाशिवरावभाऊंच्या नेतृत्वावर बऱ्याच शंका घेतल्या जातात. अब्दाली त्यांच्यापेक्षा अधिक अनुभवी होता. भाऊ त्याआधी फक्त उदगीरची लढाईच जिंकले होते. पण तरीही अनेक अडचणींवर मात करून शत्रूवर हल्ला करण्याचा खंबीरपणा हे त्यांच्या अद्वितीय नेतृत्वाचे द्योतक आहे. ते अत्यंत शूर होते. जर मध्यान्हीनंतर नशीब फिरले नसते तर कदाचित आज एक उत्तुंग नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव झाला असता.\nपानिपत ही एक भारतासाठी दिशादर्शक घटना होती. जर मराठेजिंकले असते तर ना इंग्रज बळावले असते किंवा ना हैदरअलीचा उदय झाला असता. कदाचित दिल्लीवर मराठी झेंडा फडकला असता.\nपानिपतची लढाईमुळे मराठी मानसात न्यूनगंड निर्माण न होता, तो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरला पाहिजे. तो मराठी जनतेसाठी ऊर्जेचा, स्फूर्तीचा, निस्वार्थी देशभक्तीचा एक स्रोत व्हायला हवा. प्रत्यक्ष रणांगणात ठार झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या कामी आलेल्या मराठय़ांच्या दीडपट होती, हा एकमेव घटक मराठा शूरत्वाची आणि ‘मोडेन पण वाकणार नाही’, या बाण्याची ग्वाही देतो.\nPosted: जानेवारी 17, 2011 in आंतरराष्ट्रीय संबंध, राजकारण\nटॅगस्दहशतवाद, भारत, २१वे शतक\nकुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता\nअभद्र आणि अशुभ बोलू वा लिहू नये, असा संकेत आहे. पण पोलीस, हेरखाते आणि सुरक्षा यंत्रणा यांना काहीतरी भयानक, हिंसक, अभद्र घडण्याची शक्यता लक्षात घेऊनच सर्व तयारी करावी लागते. मुंबईवर झालेल्या ‘२६/११’ च्या थरारक हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण होत असताना नेमक्या त्याच शक्यतांचा विचार करावा लागणे अपरिहार्य आहे. दोन वर्षांत माओवाद्यांचे अनेक हल्ले झाले; पण ‘सीमेपलीकडे’ रचलेले ‘जिहादी’ हल्ले फारसे झाले नाहीत. खरे म्हणजे, प���णे येथे झालेला जर्मन बेकरीवरचा हल्ला वगळता, दहशतवादाने देशातील जीवन विस्कटून टाकलेले नाही. माओवाद्यांचे हल्ले आणि अलकाइदा, तालिबान, इंडियन मुजाहिदीन या वा अशा संघटनांनी केलेले हल्ले यात फरक आहे. माओवाद्यांचे हल्ले ‘स्वदेशी’ आहेत. एतद्देशीय आदिवासी वा शेतमजुरांना संघटित करून पुकारलेल्या यादवीचा ते भाग आहेत; परंतु ‘२६/११’चा दहशतवाद वा त्यापूर्वीचे काही (मुंबईतील लोकल गाडय़ांमधील साखळी स्फोट (२००६) किंवा १९९३ मार्चमधील स्फोटमालिका) हे पाकिस्तानात तयार झालेल्या हल्ल्याच्या कटांचा भाग होते. हल्ले माओवाद्यांचे असोत वा जिहाद्यांचे, दोन्हीतील हिंस्रता समान आहे; परंतु एका दहशतवादाला परकीय आक्रमणाचा वेगळा वेश आहे आणि दुसरा देशांतर्गत विषमता आणि असंतोषातून निर्माण झाला आहे. पुढील १० वर्षांत २०२० पर्यंत, हे दोन्ही प्रकारचे हल्ले वाढण्याची शक्यता आहे- मग सरकार कुणाचेही असो, पंतप्रधान कुणीही असो. हे ‘अभद्र’ भाकीत नाही तर सध्या भारतीय उपखंडात (आणि जगात) जी कमालीची अस्वस्थतेची परिस्थिती आहे, ज्या प्रमाणात शस्त्रास्त्रनिर्मिती आणि बेकायदा शस्त्रास्त्र खरेदी-विक्री चालू आहे ती पाहता ‘२६/११’ हा येत्या दशकासाठी बनविलेला ‘ट्रेलर’ किंवा ‘प्रोमो’ वाटावा, असे मानायला हवे. सर्वानी सजग राहायला हवे, सुरक्षा यंत्रणांनी अधिक जागरूक राहायला हवे हे खरेच; पण त्यामुळे दहशतवादाविरुद्धचे युद्ध आटोक्यात येईल वा संपेल, असे अजिबात नाही. कारण एका बाजूला धार्मिक अभिनिवेश आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेची आक्रमकता; एका बाजूला अतिरेकी राष्ट्रवाद आणि दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक सुडाची भावना हे सर्व आता इतके टोकाला गेले आहे, की मार्टिन रीज् या जगप्रसिद्ध विचारवंत- वैज्ञानिकाच्या- वैज्ञानिकांच्या शब्दांत सांगायचे तर हे शतकच सिव्हिलायझेशनचे अखेरचे शतक ठरू शकेल. (त्यांच्या पुस्तकाचे नाव ‘अवर फायनल सेंच्युरी’)\nतीन दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने आकस्मिकपणे दक्षिण कोरियावर एक हल्ला चढविला. वर वर पाहता त्या हल्ल्याचे स्वरूप (हानी किती झाली हे पाहता) किरकोळ वाटावे असे होते; जगभर त्या हल्ल्याने खळबळ उडाली. उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रे आहेत आणि त्या अण्वस्त्र-क्षेपणास्त्रांचे लक्ष्य दक्षिण कोरिया आहे. अमेरिकेच्या सुरक्षा कवचाखाली असलेल्या दक्षिण कोरि���ावर हल्ला (अण्वस्त्र हल्ला) झाल्यास तो अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यासारखाच मानला जाईल. अमेरिकेने त्याचा प्रतिकार केला तर त्याची परिणती अणुयुद्धातही होऊ शकते, अशी चर्चाही जगभर सुरू झाली. ही भीती अवास्तव वाटत असली तरी तिच्यात तथ्य आहेच.\nत्याचप्रमाणे ओबामांनी जाहीर केल्याप्रमाणे अफगाणिस्तानातून आणि नंतर इराकमधूनही अमेरिकन सैन्य काढून घेतले तर अक्षरश: हजारो तालिबानी आणि अलकाइदा प्रशिक्षित अतिरेकी मध्यपूर्व आशियात व भारतीय उपखंडात थैमान घालू शकतील. अमेरिकन अध्यक्षांकडे डॉ. मनमोहनसिंग यांनी ही भय-शक्यता बोलून दाखविली आहे. एका बाजूला आपण जगातील सर्व देश सार्वभौम आहेत, असे मानतो आणि आजच्या विशिष्ट स्थितीत आपणच अमेरिकेला सुचवित आहोत, की त्यांनी सैन्य मागे घेतले तर भारत असुरक्षित होईल. पाकिस्तानने तयार केलेल्या काश्मिरी अतिरेक्यांच्या फौजेला, त्यांच्या गनिमी दहशतवादी हल्ल्यांसाठी तालिबानची मदत व्हायला लागलीच आहे, पण अमेरिकन सैन्य परत गेल्यावर त्यांचे एकमेव लक्ष्य भारत असणार आहे.\nदिल्लीत झालेल्या एका सुरक्षाविषयक परिषदेत एक माजी सेनाधिकारी असे म्हणाले, की ‘२६/११’च्या धर्तीवरचा आणखी एक हल्ला मुंबई वा दिल्लीवर झाला तर जो समाज-प्रक्षोभ निर्माण होईल त्यातून भारत-पाकिस्तान युद्ध उद्भवू शकेल. या दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे त्याचे पर्यवसान अणुयुद्धातही होऊ शकेल. बॉम्ब वुडवर्ड यांनी लिहिलेल्या ‘ओबामाज् वॉर’ या पुस्तकात ही शक्यता व्यक्त केलेली आहेच.\nवुडवर्ड यांनी तर पाकिस्तानमधील वाढते दहशतवादी संघटन आणि अफगाणिस्तानवरील अमेरिकेचे सुटत चाललेले नियंत्रण यामुळे भारतीय उपखंड हिंसेच्या खाईत सापडण्याची भीती अधोरेखित केली आहे. भारतात एक मोठा राजकीय विचारप्रवाह असा आहे, की ज्यांच्या मते पाकिस्तान पूर्णत: नेस्तनाबूत करायला हवा. या विचारप्रणालीनुसार बहुसंख्य मुस्लीम हे ‘मनाने’ पाकिस्तानी आहेत. मागील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात हिंदू-मुस्लीम दंगे उसळले नाहीत हा काही प्रमाणात नशिबाचा आणि काही प्रमाणात त्या त्या समाजातील राजकीय जाणतेपणाचा भाग मानायला हवा; परंतु तो जाणतेपणा आळवावरच्या पाण्यासारखा असतो. समाजात अजूनही तीव्र गैरसमज, विद्वेष आणि विखार आहे. तो केव्हाही भडकेल या शक्यतेनेच अयोध��येच्या निकालाच्या दिवशी देशभर भयाकूल वातावरण होते. प्रत्यक्षात कुठेही दंगा झाला नाही याचे कारण त्या न्यायालयीन निर्णयातील संदिग्धता आणि न्यायमूर्तीनी घेतलेली सावध भूमिका. प्रश्न ‘न्याया’चा नव्हताच; कारण ६० वर्षे तो न्यायालयातच पडून आहे. मुद्दा हा, की जातीय विद्वेषाचे निखारे ठिकठिकाणी आहेतच आणि त्यातून ज्वाळा निर्माण व्हायला निमित्त, शस्त्रास्त्र आणि संघटना हव्यात. यापैकी शस्त्रास्त्र आणि अतिरेकी संघटना आहेतच. निमित्त मिळाले, की स्फोट व्हायला वेळ लागणार नाही. ज्यांनी बाबरी मशिदीचा विध्वंस केला ते आणि ज्यांनी मुंबईत स्फोटांची मालिका घडवून आणली ते, स्वतंत्रपणे आपापली शस्त्रास्त्रे परजून तयार ठेवीत असतात. त्यांना दहशतवादी हल्ल्याचे निमित्त मिळाले तर दोन वर्षांपूर्वी दाखविलेला समजुतदारपणा ते पुन्हा (वा नेहमी) दाखवतीलच असे नाही.\nदहशतवाद हा ‘हिरवा’ आहे, की ‘भगवा’, की ‘लाल’ याबाबत बरीच चर्चा चालते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणतात, की ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्दप्रयोगच अर्थशून्य आहे. कारण हिंदू हे मूलत:च सहिष्णू, शांतताप्रिय आणि सहजीवनवादी आहेत.’ मोहन भागवतांना असे अभिप्रेत असते, की ‘मुस्लीम’ मात्र तसे सहिष्णू व शांतताप्रिय नाहीत.’ परंतु बाबरी मशीद उद्ध्वस्त करणारे हिंदू स्वयंसेवक हे कोणत्या दृष्टिकोनातून सहिष्णू व शांतताप्रिय ठरतात हे त्यांनी कधीच स्पष्ट केले नाही. काही मुस्लीम धर्मपंडितही म्हणतात, की इस्लाम हा दहशतवादी होऊच शकत नाही. कारण इस्लाम या शब्दापासून ते त्याच्या शिकवणीपर्यंत प्रेम व शांतता हाच त्या धर्माचा आशय आहे. ‘प्रेम व शांतता’ हा आशय असलेल्या धर्माच्या अनुयायांनीच अफगाणिस्तानातील बामियान बुद्धाचे महापुतळे तोफखाने लावून उद्ध्वस्त केले होते. ख्रिश्चन आणि ज्यू धर्मवादीही सांगतात, की मानवी संस्कृतीचा विकास त्यांच्या शिकवणीतून व परंपरेतूनच झाला. येशूचा प्रेमाचा संदेश जगाला सांगणारे आर्यलडमधील ख्रिश्चन तर ‘प्रोटेस्टण्ट विरुद्ध कॅथलिक’ या धर्मयुद्धात कित्येक शतके लढत आहेत. विसाव्या शतकातील ‘आयरिश रिपब्लिकन आर्मी’चा कॅथलिक दहशतवाद आणि त्याच्या विरोधात प्रस्थापित शासनाकडून झालेली प्रोटेस्टण्ट सुरक्षा सैनिकांची हिंस्रता याची मुळे कुठे शोधणार\nबहुसंख्य हिंदू (व ख्रिश्चन���ंनाही) वाटते, की तमाम मुस्लीम देश हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दहशतवादाचे समर्थक आहेत; परंतु शिया आणि सुन्नी या दोन मुस्लीम पंथातील अतिरेक्यांनी परस्परांच्या मशिदी बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केल्या आहेत. आज इराकमध्ये तर शिया-सुन्नी यांच्यात एक समांतर यादवी सुरू आहे. इराकमधील शियांना तेथील सुन्नींविरुद्ध लढण्यासाठी इराणकडून पैशाची आणि शस्त्रास्त्रांची मदत होत असते. सद्दाम हुसेन यांच्या इराकचा पाडाव करून, सद्दाम यांना फाशी देईपर्यंत इराणने अमेरिकेला अप्रत्यक्ष मदत केली होती. साहजिकच त्या काळात वितुष्ट असूनही अमेरिका व इस्राएल दोघेही इराणवर फारशी टीका करीत नसत.\nपरंतु इराक पूर्ण विस्कळीत करून टाकल्यानंतर आणि अफगाणिस्तानात हाहाकार व अराजक माजविल्यानंतर तो भस्मासूर अमेरिकेवर पुन्हा उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिले आखाती युद्ध १९९१ साली झाले, ते इराकच्या आक्रमणातून कुवेत मुक्त करण्यासाठी. तेव्हा लाखो इराकी लहान मुले युद्धामुळे व उपासमारीने वा औषधे न मिळाल्याने मरण पावली. जगाने त्याची फारशी दखल घेतली नाही. त्या आक्रमणाचा सूड अमेरिकेच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर हवाई दहशतवादी हल्ल्याने घेण्यात आला (पण त्या दहशतवाद्यांमध्ये इराकी कुणीही नव्हते. तो अमेरिकेवर धार्मिक सूड उगवला गेला होता.) त्या हल्ल्याचा हिंस्र प्रतिकार म्हणजे ‘९/११’ नंतर प्रथम अफगाणिस्तानवर आणि नंतर इराकवर अमेरिकेने केलेले हवाई बॉम्ब हल्ले. अमेरिकेचे तत्कालिन संरक्षणमंत्री त्या हल्ल्यांचे वर्णन ‘शॉक अ‍ॅण्ड ऑ’ असे करीत. त्यांना असे म्हणायचे असे, की अमेरिकेची अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची हिंस्र ताकद इराकने (म्हणजे जगानेच) ओळखली नाही; पण आता आम्ही त्यांना हा जबरदस्त आणि आश्चर्यजनक असा धक्का दिला आहे, त्यातून तरी ते शिकतील\nप्रत्यक्षात, ‘शॉक अ‍ॅण्ड ऑ’च्या या धडय़ातून अमेरिकेलाच शिकायची वेळ आली आहे. अमेरिकेचे (आणि ब्रिटनचे) हजारो सैनिक ठार झाले आहेत आणि त्या दोन्ही देशांत शांतता व लोकशाही प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण फसले आहे. याच काळात इस्राएलने अधिक आक्रमक होऊन, अमेरिकन सैन्याच्या व सत्तेच्या पाठिंब्याच्या आधारे आपले हातपाय अधिक पसरले आहेत. त्यामुळे मध्यपूर्व आशिया १९७३ प्रमाणे पुन्हा धुमसू लागला आहे. इस्राएलला भौगोलिक वेढा असलेले अरब देश केव्हाही ‘ज्यू सिव्हिलायझेशन’ उधळून टाकतील अशी भीती दाखवून इस्राएलने जगभरचे धनाढय़ ज्यू एकत्र आणले आहेत. आपल्यावर तसा ‘अंतिम’ हल्ला व्हायच्या आतच आपण अरब राष्ट्रांना हिसका दाखवावा या मनाचे अनेक सत्ताधारी व धर्मगुरू जेरुसलेममध्ये आहेत. फक्त अरब राष्ट्रांनाच नव्हे तर शिया धर्मीय इराणवरही आकस्मिक हल्ला करून त्यांना नामोहरम करायचा विचार इस्राएली राज्यकर्त्यांच्या मनात आहे. इराण हा अरब संस्कृतीतील देश नव्हे; पण इराणवर हल्ला झाल्यास अरब देशातील शिया आणि सुन्नी इस्राएलच्या विरोधात एकत्र येतील. इराणवर अमेरिकेनेच हवाई बॉम्बहल्ला करून त्यांचे अणुप्रकल्प उद्ध्वस्त करावेत, असे काही इस्राएली व काही अमेरिकनांचे मत (आणि इरादाही) आहे.\nपरंतु इराणवर तसा हल्ला झाल्यास जगभर जेथे जेथे अमेरिकन हितसंबंध आहेत, तेथे तेथे दहशतवादी हल्ले केले जातील, असा इशारा इराणने दिला आहे. त्या प्रकारच्या दहशतवादात अप्रत्यक्षपणे का होईना, पण शिया व सुन्नी एकत्र येतील. कारण त्या दोघांचा मुख्य शत्रू इस्राएल व अमेरिका यांची आघाडी हाच आहे.\nभारताने अमेरिकेबरोबर अणुकरार केला आहे. इस्राएलकडून अनेक प्रकारची सुरक्षा-तंत्रज्ञान यंत्रणा घेतली आहे. इस्राएलबरोबर भारताने मैत्रीचे, सहकार्याचे आणि जागतिक-स्ट्रॅटेजिक स्वरूपाचे संबंध प्रस्थापित केले आहेत. त्याचबरोबर आपले इराणबरोबरचे संबंध बिघडले आहेत.\nम्हणजेच मध्यपूर्व आशियातील वा दक्षिण आशियातील विविध प्रकारचे प्रक्षोभक वातावरण काश्मीर वा अन्य निमित्ताने भारतात स्फोटक होऊ शकेल. दहशतवादाचा हा फटका खुद्द पाकिस्तानलाच बसू लागला आहे. कारण पाकिस्तानी सरकार हे अमेरिकन सत्ताधाऱ्यांचे अंकित आहे असे तालिबानी व अलकाइदाचे मत आहे. या सर्व प्रक्षोभाचा हिंस्र आविष्कार म्हणजे बेभान, दिशाहीन दहशतवाद.\nआपण इतकेच लक्षात ठेवायला हवे, की ‘२६/११’ला दोन वर्षे झाली, ती तुलनेने बरी गेली याचा असा नाही की येणारे दशक सुरक्षित व शांततेने पार पाडेल. तो धोका केवळ पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांकडून नाही तर जागतिक अशाश्वत प्रक्षोभात आहे\nPosted: जानेवारी 12, 2011 in इतिहास\nदत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी १८९९ मध्ये लिहिलेल्या ‘अयोध्येचे नवाब’ या पुस्तकात अयोध्येचे केलेले हे स्थलवर्णन. अयोध्या तेव्हा कशी दिसत होती, हे त्���ांच्याच शब्दांत..\nअयोध्या ही प्राचीन पुराणप्रसिद्ध नगरी सांप्रत वायव्य प्रांतातील फैजाबाद जिल्हय़ात फैजाबाद शहरानजीक पाच-सहा मैलांवर आहे. काशीहून लखनौकडे जाणारा औंध-रोहिलखंड रेल्वे म्हणून जो रेल्वेचा रस्ता आहे, त्या रस्त्यावर लखनौच्या अलीकडे ८९ मैलांवर फैजाबाद हे स्टेशन आहे. येथून अयोध्या गावात जाण्यास उत्तम रस्ता असून, वाहने वगैरे चांगली मिळतात. फैजाबाद हे अयोध्येच्या नवाबाच्या कारकीर्दीत इ.स. १७२४ ते इ.स. १७७५ पर्यंत राजधानीचे शहर असल्यामुळे तेथील गतवैभवदर्शक कित्येक स्थळे पाहण्यासारखी आहेत. या शहरास ‘बंगला’ असेही नाव आहे. अयोध्या येथे शरयू नदी असून, तिच्यामध्ये ‘स्वर्गद्वार’ म्हणून एक मोठे तीर्थ आहे. तेथून श्रीरामचंद्र आपले अवतारचरित्र समाप्त करून स्वर्गास गेले. म्हणून त्यास ‘स्वर्गद्वार’ असे नाव पडले आहे. त्याचे माहात्म्य अयोध्या पुराणात वर्णन केले आहे. रामचंद्राचे जन्मस्थान येथेच असल्यामुळे हे स्थळ फार पुण्यदायक मानले जाते. एवढेच नव्हे तर अयोध्यानगरी ही पुराणांतरी वर्णन केलेल्या-\n‘अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका\nपुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायका:१\n– या सात मोक्ष देणाऱ्या नगरींमध्ये आद्यस्थानी गणलेली आहे. या प्रांताचे प्राचीन नाव उत्तर कोसल असे आहे. रामचंद्राच्या वेळची अयोध्या आता मुळीच राहिली नाही. रामायणात ज्या अयोध्येचे वर्णन दिले आहे, ती इसवी सनापूर्वी ५०० वर्षांची अयोध्या अद्यापि असेल ही कल्पनाही संभवत नाही. तथापि, अयोध्येइतके प्राचीन शहर दुसरे कोणतेच नाही, ही गोष्ट अगदी सिद्ध आहे. पूर्वीची अयोध्या दोन-तीन वेळा उद्ध्वस्त झाली होती, अशीही माहिती मिळते. वैवस्वताने इ.स.पूर्वी १३६६ या वर्षी ही नगरी प्रथमत: वसविली, असे लिहिले आहे; पण त्याबद्दलची विश्वसनीय माहिती मिळणे कठीण आहे. नवीन अयोध्या विक्रमादित्य राजाने इ.स.पूर्वी ५७ व्या वर्षी बांधली, असा जो लेख सापडतो, तो मात्र बराच भरवसा ठेवण्यासारखा दिसतो. यवनांच्या कारकीर्दीमध्ये ही सुप्रसिद्ध नगरी अनेक वेळा उद्ध्वस्त झाली होती. विक्रमादित्य राजाने बांधलेली अयोध्या ही प्रस्तुतच्या अयोध्येपासून एक-दोन मैल लांब होती, असे म्हणतात. फैजाबादेजवळ जुन्या इमारतीचे जे सामान जमिनीमध्ये दृष्टीस पडते ते पूर्वीच्या अयोध्येचे दर्शक होय, असे प्राक्कालीन वस्तुशोधकांचे मत आहे. विक्रमादित्य राजाने जी नगरी वसविली तीमध्ये ३६० देवालये बांधली होती. पण ती देवालये यवनांच्या कारकीर्दीत जमीनदोस्त होऊन त्यांच्याच सामानाने पुढे औरंगजेबाने मशिदी बांधल्या, असे इतिहासावरून दिसून येते. अयोध्येमध्ये प्रस्तुत प्राचीन देवालये फार थोडी आहेत. हनुमानगड व रामगड अशी जी दोन स्थळे येथे दृष्टीस पडतात ती मात्र बरीच प्राचीन असावीत, अशी कल्पना आहे. या दोन स्थळांपैकी हनुमानगड, ज्यास तेथील लोक ‘हनुमाननगरी’ म्हणतात ते मात्र सध्या अस्तित्वात आहे. दुसरे रामगड हे नाममात्र राहिले आहे. त्या स्थळी पूर्वी रामजन्मस्थान होते; परंतु ते नष्ट करून त्यावर औरंगजेब बादशहाने मशीद बांधली आहे. येथून जवळच मणिपर्वत, कुबेरपर्वत आणि सुग्रीवपर्वत अशी जुनी स्थाने आहेत; परंतु त्यामध्ये दर्शनीय अशी एकही गोष्ट राहिली नाही.\nसांप्रतची अयोध्या ही एक जुनाट, वैभवहीन व सौंदर्यरहित अशी लहानशी नगरी आहे. रामायणामध्ये-\nकोशलो नाम मुदित: स्फीतो जनपदो महान\nअयोध्या नाम नगरी तत्रासील्लोकविश्रुता\nमनुना मानवेन्द्रेण या पूरीनिर्मिता स्वयम्\nम्हणून ज्या नगरीचे वर्णन केले आहे त्या नगरीचा आता मागमूसही राहिला नाही. प्रस्तुत येथे लहान लहान, पण जीर्ण अशा गृहपंक्ती दिसत असून, दारिद्रय़ावस्थेने गांजलेले नागरिक मात्र दृष्टीस पडतात. यावरून हे सर्व स्थित्यंतर मुसलमानांच्या कारकीर्दीत झाले असून, आता या नगरीमध्ये प्राचीन सौंदर्यदर्शक एकही चिन्ह राहिले नाही, असे स्पष्ट म्हणणे भाग पडते.\nअशी नगरी आता दारिद्रय़ाचे वसतिस्थान बनावी ही काळाची केवढी अजब लीला आहे बरे\nवाल्मीकी रामायणातील अयोध्येचे वर्णन ऐकल्यामुळे प्रत्येक प्रेक्षकास अयोध्यादर्शनाची उत्कंठा अतितर असते; परंतु ती सांप्रतच्या अयोध्यानगरीत प्रवेश केल्याबरोबर लागलीच कमी होते. प्रस्तुतच्या पुण्यकर क्षेत्रामध्ये नेत्रानंददायक स्थले फारशी नाहीत; तथापि भक्तिभावाने जाणाऱ्या यात्रेकरूस हृदयाल्हादकारक अशी देवालये बरीच आहेत. त्यात ‘हनुमानगढी’ ही प्रमुख होय. येथे पूर्वी ‘रामगढी’ व ‘हनुमानगढी’ अशा दोन गढय़ा असून, त्यात श्रीराम व त्यांचा भक्त हनुमान यांची देवालये होती. त्यापैकी यवनांच्या कारकीर्दीत रामगढीचा नाश झाला. आता फक्त हनुमानगढी हेच देवस्थान पाहण्यासारखे राहि��े आहे. ही गढी केवळ किल्ल्याप्रमाणे भव्य असून, आपल्या प्राचीनत्वाची साक्ष ठिकठिकाणी देत असते. या गढीचे प्रचंड बुरुज व तोफेसही हार न जाणाऱ्या खंबीर भिंती दूरवर दिसत असतात. या गढीचा दरवाजा अत्यंत मोठा असून, त्यातून वर जाण्यास दगडी पायऱ्या आहेत. त्या चढून वर गेले म्हणजे रामदूत श्रीहनुमान यांचे एक देवालय दृष्टीस पडते. हे देवालय लहानच आहे, तरी त्याचे बांधकाम सवरेत्कृष्ट असून, ते प्रेक्षकांचे रंजन केल्यावाचून राहात नाही. या मंदिराचा कळस सुवर्णमय असल्यामुळे त्याची प्रभा दिनकराच्या दिव्य तेजाने आसमंतात चमकत असते. येथे एक भगवी ध्वजा लावली आहे. ती वायूच्या लहरीबरोबर एकसारखी फडकत असते. त्यावरून जणू पवन स्वपुत्राची (अंजनीसुताची) अद्वितीय रामभक्ती प्रेमाने गात आहे, असा भास होतो\nया देवालयामध्ये हनुमंताची प्रचंड मूर्ती असून, तिचा पूजाअर्चादी समारंभ फार प्रेक्षणीय असतो. हनुमंताचे मुख व नेत्र इतके तेजस्वी आहेत की, त्या योगाने प्रेक्षकाचे हृदय हर्षभरित होऊन त्या स्वरूपाचे कितीही दर्शन घेतले तरी नेत्रांची तृप्ती होत नाही. देवाचे अलंकार व पोषाख बहुमूल्य असून, पुण्यदिनी त्यांचा उपयोग करीत असतात. हे स्थान इतके शांत व रम्य आहे की, तेथे भक्तिमान दर्शनोत्सुकांची हृदये आनंदाने भरून जातात. या देवालयाच्या पुढील भागात श्रीरामचंद्रजी, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत. त्या मूर्ती अगदी लहान असून, त्यांचे मंदिरही अगदी लहान आहे. या श्रीरामचंद्रजींच्या नगरीमध्ये रामसेवकाचेच माहात्म्य विशेष आहे. यावरून परमेश्वरास भक्ताची प्रीती जास्त आहे असे दिसून येते. ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की, ज्या भक्ताचा परमेश्वराच्या ठायी निस्सीम भाव असतो, त्यास परमेश्वर ‘मस्तकीचा मुकुट करीन मी’ असे म्हणत असतात. त्याचे हे प्रत्यक्ष उदाहरण होय असो. या उच्च स्थलावरून दूरवरचा फार मनोहर देखावा दृष्टीस पडत असतो. त्याचे वर्णन करावे तितके थोडेच आहे.\nहनुमानगढीशिवाय येथे सप्तहरींची स्थाने फार प्रसिद्ध आहेत. नागेश्वर महादेव या नावाचे एक शिवस्थान आहे, तेथे महाराष्ट्रीय ब्राह्मण दृष्टीस पडतात. पण ते याचनावृत्तीमध्ये गढून गेले आहेत. अयोध्येमध्ये राममंदिर तर पुष्कळ आहेत. त्या सर्वाचे उत्सव रामनवमीमध्ये सुरू होतात. त्यावेळी अयोध्येस हजारो यात्रेकरू जमत असतात. बैरागी लोकांचे मेळे येथे फारच आहेत. त्यांचे माहात्म्य पूर्वी विशेष असून, त्यांचे निरनिराळे पंथ व त्या प्रत्येक पंथाचे वेगवेगळे आखाडे असत. त्यात निर्वाणी, निर्मोही, दिगंबरी, खाकी, महानिर्वाणी, संतोखी, निरालंभी हे पंथ फार प्रसिद्ध असून, त्या प्रत्येक पंथाचे निरनिराळे आचार्य असत व त्यांचा फार मान असे. पुढेपुढे त्यांचे प्रस्थ बरेच कमी झाले. तथापि इंग्रज अंमल होण्यापूर्वी सुग्रीवकिल्ला, रामप्रसादका काना व विद्याकुंड येथे अनुक्रमे १००, १५०, २०० बैरागी मोठे मानकरी असत. इ.स. १८५५ साली येथे बैरागी व मुसलमान लोकांमध्ये मोठय़ा मारामाऱ्या झाल्या. त्यामुळेच तेथे इंग्रज सरकारचा बंदोबस्त कडेकोट झाला. बहुविध राममंदिरांशिवाय येथे तीर्थे व रामकुंडे अनेक आहेत. या सर्व ठिकाणी यात्रेकरूंना क्षेत्रविधी करावे लागतात.\nअयोध्येतील सृष्टीसौंदर्याचा सर्वात उत्तम देखावा शरयूतीरी दृष्टीस पडतो. प्रात:काळी व सायंकाळी येथे जो उदात्त, सुशांत व आल्हाददायक देखावा दृष्टीस पडतो, तो वर्णन करणे कठीण आहे नदीच्या एका तीरावर सर्व देवालये एका ओळीने बांधलेली असल्यामुळे त्यांची उंच उंच शिखरे जणू गगनमंडलास भेदीत आहेत. एकीकडे हिरवीगार शेते आपल्या हरितप्रभेने पृथ्वीस शालू नेसविल्याचे भासवीत आहेत; शरयूच्या पश्चिम तीरावरील देवालयांतून गंभीर घंटारव ऐकू येत आहेत; निरनिराळ्या कुंडांवर व घाटांवर तद्देशीय ब्राह्मण व गोसावी संध्यावंदनात निमग्न झालेले दिसत आहेत; कोठे जटाजूट धारण केलेले साधुजन श्रीरामभक्त तुलसीदास यांची प्रासादिक पद्ये म्हणत आहेत; असा तो रमणीय देखावा कोणाचे हृदय संतुष्ट करणार नाही\nरामचंद्रांच्या लीलेसंबंधाने एतद्देशीय लोक हजारो स्थळे दाखवितात व प्रत्येक ठिकाणी ‘महाराज, दर्शन करो’ म्हणून विनंती करतात; परंतु तेथे पूर्वीच्या रामलीला झाल्या असतील की नाही याबद्दल सूज्ञ यात्रिकांस निराळा विचार करण्याचे कारणच नाही. खरी अयोध्या जी आहे तिचे उत्तररामचरित्रात म्हटल्याप्रमाणे-\nपुरा यत्र स्रोत:पुलिनमधुना तत्र सरिताम्\nविपर्यासं यातो घनविरलभाव: क्षितिरुहाम्\nबहोर्दृष्टं कालादपरमिव मन्ये वनमिदम्\nनिवेश: शैलानां तदिदमिति बुद्धिं दृढयति\nइतके रूपांतर होऊन गेले आहे. तेव्हा तीत घडलेल्या सर्व रामलीला दाखविण्यास कोण समर्थ आहे तथापि महाकवी वाल्मीकी या���नी आपल्या सुरस वाणीने जे रामचरित्र वर्णिले आहे, ते प्रत्येक हिंदू हृदयात पूर्णपणे प्रतिबिंबित झाल्यामुळे कल्पनादृष्टीस ते येथे घडले असेल असे भासून चित्तास आनंद वाटतो. यावरून कवी वाल्मीकी यांच्या कृतीची थोरवी अगाध आहे, असे वाटून त्यांच्या चरणी प्रत्येकाने लीन व्हावे अशी इच्छा होते.\nकूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्\n(तळेगाव येथील रामनाथ पंडित भारतीय रंगभूमी संशोधन केंद्राच्या संग्रहातून साभार.)\nयवनांच्या कारकीर्दीमध्ये ही सुप्रसिद्ध नगरी अनेक वेळा उद्ध्वस्त झाली होती. विक्रमादित्य राजाने बांधलेली अयोध्या ही प्रस्तुतच्या अयोध्येपासून एक-दोन मैल लांब होती, असे म्हणतात. फैजाबादेजवळ जुन्या इमारतीचे जे सामान जमिनीमध्ये दृष्टीस पडते ते पूर्वीच्या अयोध्येचे दर्शक होय, असे प्राक्कालीन वस्तुशोधकांचे मत आहे. विक्रमादित्य राजाने जी नगरी वसविली तीमध्ये ३६० देवालये बांधली होती. पण ती देवालये यवनांच्या कारकीर्दीत जमीनदोस्त होऊन त्यांच्याच सामानाने पुढे औरंगजेबाने मशिदी बांधल्या, असे इतिहासावरून दिसून येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67012", "date_download": "2018-12-14T19:17:19Z", "digest": "sha1:L6GB53IBP2LMCKXDKATNL2LQYFHRQ6EC", "length": 19170, "nlines": 167, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाडा (संपूर्ण कथा) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाडा (संपूर्ण कथा)\nवाड्याचे दरवाजे उघडेच होते....कोनाड्यातले दिवे टिमटिम करत जळत होते..आता संध्याकाळ रात्रींकडे झुकत होती... सहसा असं होत नाही पण आज मला अवेळीच झोप लागली..इतकी गाढ झोप मला लागत नाही आणि एरवी माझ्या पलंगाशिवाय मी झोपत नाही पण आज जाग आली तेव्हा चक्क माईच्या पलंगाशेजारी जमिनीवर पसरलेला होतो...सारवलेल्या जमिनीवर झोप छान लागते. ती फरशी वगैरेची सोय अगदीच नावापुरती वाटते...त्यापेक्षा आपली जमीनच बरी..कमीतकमी १०० वर्षाचा आहे आमचा वाडा..आत्ताही ठणठणीत आहे..त्यावेळची बांधकामच तशी होती म्हणा...\nआता शांतता असली तरी मागच्या १०-१२ वर्षांपूर्वीपर्यंत वाडा कायम गजबजलेला असायचा...वाड्यातल्या सगळ्या बिर्हाडकरूंचं एकच अखंड कुटुंब होत आम्ही वाडा अगदी मागच्याच वर्षी सोडला..सुस्थितीत असला तरी घरातल्या नव्या विचारांच्या लोकांना आता बदल हवा होता..मग सग��्यांच्या एकमतानं आमचं सामान मळ्यातल्या नवीन घरात हलवलं...पण मी आजही इथंच रमतो..एकटा असलो तरी मला हा वाडा,इथल्या खोल्या,इथल्या आठवणी,इथलं आड,परसातली बाग,मंदिरातले दत्त महाराज,हे सगळे सोबत करतात आम्ही वाडा अगदी मागच्याच वर्षी सोडला..सुस्थितीत असला तरी घरातल्या नव्या विचारांच्या लोकांना आता बदल हवा होता..मग सगळ्यांच्या एकमतानं आमचं सामान मळ्यातल्या नवीन घरात हलवलं...पण मी आजही इथंच रमतो..एकटा असलो तरी मला हा वाडा,इथल्या खोल्या,इथल्या आठवणी,इथलं आड,परसातली बाग,मंदिरातले दत्त महाराज,हे सगळे सोबत करतात आता घरातले,गावातले अनेकजण मागास,मागच्या पिढीचा असं बरंच काही म्हणतात पण मला इथलं वातावरण नाही सोडाव वाटत..मग मळ्यातलं काम संपलं कि थेट इकडचं येतो....एकूण ११ खोल्यांमधल्या मागच्या दोन सोडल्या तर बाकी व्यवस्थित आहेत..\nमाझं खूप प्रेम आहे या वाड्यावर..इथं आठवणी आहेत माझ्या..तशा आमच्या घरातल्या प्रत्येकाच्याच आहेत पण ते कसे विसरलेत मला नाही माहिती..सगळे रमलेत तिकडेच..मळ्यात...\nआज्जी गेली तेव्हा सगळा गाव लोटलेला इथे..मोठी धैर्याची होती बाई..आजोबा म्हणजे तिच्या भाषेत अगदी 'तुकाराम' होते त्यामुळं कधी कुणाला घरी जेवायला घेऊन येतील त्याचा पत्ता नसायचा..आमच्याकडं रात्रीच्या जेवणाला दोघेतिघे तरी नवीन लोक असायचेच..आजोबा शाळेत मास्तर होते. पण अगदी जगन्मित्र त्यामुळं कधी कुणाला घरी जेवायला घेऊन येतील त्याचा पत्ता नसायचा..आमच्याकडं रात्रीच्या जेवणाला दोघेतिघे तरी नवीन लोक असायचेच..आजोबा शाळेत मास्तर होते. पण अगदी जगन्मित्र त्यांच्या घरी आमच्या आज्जीसारखी बाई होती म्हणूनच त्यांच्या नावावर थोडीफार शिल्लक पडली आणि इतक्या जणांचे संसार उभे राहिले..\nआजोबा लवकर गेले...तसे वाड्यातले लोक कमीच झाले..बाबांना लोकांची आवड असली तरी ते आधी शिक्षणामुळं आणि नंतर नोकरीमुळं बाहेरच जास्त राहिले..गावाशी तसा कधी त्यांनी संपर्कच येऊ नाही दिला..काकांना कधीच या वाड्यात राहायचं नव्हतं पण जोपर्यंत इलाज नव्हता तोपर्यंत ते राहिले..त्यांच्या मित्रांची थोडीफार ये-जा असायची वाड्यात...पण मी शिकलो तर गावातच राहून शिकेन असा हट्ट केला आईबाबांकडं आणि मग इथंच राहिलो कायमचा आज्जी भजनं फार छान म्हणायची...दिवसभर हुंदडून झाल्यावर संध्याकाळी हातपाय धुवून आम्ही मंदिरात आज्जीसमोर बसायचो..शुभंकरोती,पर्वचा झाली कि आम्ही आज्जीच्या मागं लागून भजनं म्हणायला लावायचो आज्जी भजनं फार छान म्हणायची...दिवसभर हुंदडून झाल्यावर संध्याकाळी हातपाय धुवून आम्ही मंदिरात आज्जीसमोर बसायचो..शुभंकरोती,पर्वचा झाली कि आम्ही आज्जीच्या मागं लागून भजनं म्हणायला लावायचो तो आज्जीचा आवाज अजून घुमतोय कानात \nसंध्याकाळ झाली कि आमचं मित्रमंडळ हजर व्हायचं वाड्यावर..आमची गप्पा मारायची अगदी हक्काची जागा होती हि… आमचा अतुल साने म्हणजे सगळ्यात हुशार..त्याच्या खालोखाल सुऱ्या पाटील,आणि मग आम्ही सगळे काठावरचे शाळेपासून ओळखतो आम्ही एकमेकांना..शाळेत जायच्या वेळी सगळे अंगणात वाट बघत असायचे..माझं कधीच शाळेच्या वेळेत आवरलं नाही.माझं आवरलं कि आमची फौज वाड्यातून बाहेर पडायची शाळेपासून ओळखतो आम्ही एकमेकांना..शाळेत जायच्या वेळी सगळे अंगणात वाट बघत असायचे..माझं कधीच शाळेच्या वेळेत आवरलं नाही.माझं आवरलं कि आमची फौज वाड्यातून बाहेर पडायची वाड्यावर जमायची ती सवय अजून आमच्या कळपाने कायम ठेवली होती..संध्याकाळी मंदिरातली समई लावून सोप्यात आमची बैठक जमते...काहीजणं आता शहरात असतात.. पण सुट्टीला आले कि हमखास इकडं चक्कर मारतात..\nआमच्या वाड्याची ओळख आजोबांमुळे,आज्जीमुळं आणि आमच्या दत्तमहाराजांमुळे आहे वाड्यातच काय पण गावातल्या कुठल्याही घरात काही शुभकार्य असलं कि पाहिलं आमंत्रण त्यांनाच जातं वाड्यातच काय पण गावातल्या कुठल्याही घरात काही शुभकार्य असलं कि पाहिलं आमंत्रण त्यांनाच जातं वाड्यात तर कुठलीही नवी वस्तू आणली कि ती पहिल्यांदा त्यांच्यासमोर ठेवून नमस्कार करायचा आणि मगच ती वापरायला सुरुवात करायची वाड्यात तर कुठलीही नवी वस्तू आणली कि ती पहिल्यांदा त्यांच्यासमोर ठेवून नमस्कार करायचा आणि मगच ती वापरायला सुरुवात करायची श्रद्धा-अंधश्रद्धा यातलं ते जे असेल ते असेल मला त्यात खोलात जायचं नाही पण मला वाटत कि ज्यामुळं कुणाचं वाईट होत नाही ती अंधश्रद्धा नव्हेच मुळी.माझी भक्ती फार ओसंडून वाहणारी नसली तरी बरं वाटतं तिथं जाऊन बसल्यावर.\nआयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा तुम्ही सगळ्यांना भेटूपण शकता आणि त्यांच्याशी बोलूपण शकता मग ती लोकं त्यावेळी या जगात नसली तरी.ती वेळ आलीये माझ्या आयुष्यात,मागच्याच महिन्यापासून.आज्जी,आजोबा,माझे सग���्यात मोठे काका,सगळ्यांशी बोलतो मी ,त्यांच्याकडेपण खूप आठवणी आहेत या वाड्याच्या \nज्या दिवशी मला या सगळ्यांशी बोलता यायला लागलं त्यावेळी जमली होती बरीच माणसं इकडं...सगळ्यांच्या तोंडात माझंच नाव होतं माईच्या खोलीतून ते मलाच उचलून घेऊन जातायत असं वाटलं त्यांना....पण मी कसला जातोय हा वाडा सोडून माईच्या खोलीतून ते मलाच उचलून घेऊन जातायत असं वाटलं त्यांना....पण मी कसला जातोय हा वाडा सोडून जे जळालं ते शरीर होतं...मी मागं उरलोच पुन्हा \nमाणसं उगाच बोंबलतात या वाड्याबद्दल आणि इथल्या भुताटकीबद्दल वगरे पण एक कार्ट आलं होतं परवादिवशी अगदी जिन्यापर्यंत आलं होतं...मी हाकपण मारली त्याला पण मला बघून जे धूम पळत सुटलं कि काही बोलायला नको रात्री मळ्यातपण बोंब ठोकली एकानं \nमला लहानपणापासूनच या वाड्याबद्दल खूप कुतूहल होतं,आजही आहे म्हणजे बघा ना,कशी सुरुवात झाली असेल हि इतकी मोठी वास्तू बांधायला या इतक्या जाडजूड भिंती आहेत आणि सिमेंट न वापरता बांधलेल्या असूनपण अजून इतक्या भरभक्कम आहेत.दारात आड आहे,दत्तमंदिर आहे आजूबाजूला बरीचशी झाडं आहेत,जगायला लागत ते अगदी सगळंकाही आहे या इतक्या जाडजूड भिंती आहेत आणि सिमेंट न वापरता बांधलेल्या असूनपण अजून इतक्या भरभक्कम आहेत.दारात आड आहे,दत्तमंदिर आहे आजूबाजूला बरीचशी झाडं आहेत,जगायला लागत ते अगदी सगळंकाही आहे फक्त या सगळ्याला जिवंतपणा आणणारी माणसं मात्र चिऊकाऊसारखी भूर उडून गेलीत \nWow पण ते वारले कशाने\nWow पण ते वारले कशाने\nट्विस्ट छान आहे पण\nमला आधीच अंदाज आला होता की तो\nमला आधीच अंदाज आला होता की तो भूत असेल, त्यामुळे ok वाटली ☺️\nतुमची लिहायची शैली पहाता अशा कथांपेक्षा दिर्घ ललित खुप सुंदर लिहाल. लिहाच तुम्ही. वाचायला आवडेल.\nछान, शेवट ही अनपेक्षित आणि\nछान, शेवट ही अनपेक्षित आणि मस्त .\nधन्यवाद अनिश्का आणि कशाने\nधन्यवाद अनिश्का आणि कशाने वारले काही कल्पना नाही \nVB अंदाज येउनपण पूर्ण वाचलीत\nVB अंदाज येउनपण पूर्ण वाचलीत त्याबद्दल धन्यवाद\nशाली धन्यवाद आणि दिर्घ ललित\nशाली धन्यवाद आणि दिर्घ ललित पण बघतो जमतंय का \nNamokar Dipeeka Angchekar ननि उमानु सगळ्यांचे धन्यवाद\nआधीच अंदाज आलेला पण तरी मजा\nआधीच अंदाज आलेला पण तरी मजा आली वाचायला.\nRJ तेजस अॅमी धन्यवाद\nRJ तेजस अॅमी धन्यवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2010/05/blog-post_18.html", "date_download": "2018-12-14T20:04:02Z", "digest": "sha1:NNPJK6YLDAJFDJN4GJKWYHD7WDCVKDVZ", "length": 75530, "nlines": 590, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: ते, तुम्ही आणि आम्ही", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nते, तुम्ही आणि आम्ही\nछत्तीसगढमधील दंतेवाडा परिसरात नक्षलवाद्यांनी पुन्हा हल्ला करून एक बस भूसुरुंगांच्या सहाय्याने उडवून दिली. आता पुन्हा सर्वसामान्य जनता चवताळून उठेल. सरकार कसे निर्लज्ज आहे, कसे निष्क्रीय आहे हे दाखवणारी अनेक लेख वृत्तपत्र, मासिकं, ब्लॉग्स, टॉक शो, चर्चासत्रं आता रंगतील. किती वर्षात किती लोक मारले गेले याच्या आकडेवार्‍या सदर केल्या जातील. आणि या सगळ्यांमुळे 'सरकार भ्याड आहे' हा लोकांचा असलेला समज अजून दृढ होईल. मी मुद्दाम समज म्हणतोय. कारण तो निव्वळ समज आहे, सत्य परिस्थिती नव्हे. सत्यपरिस्थिती तुम्हाआम्हाला, जनतेला, बहुतांशी लोकांना माहीतच नसते. आणि उगाच सगळे म्हणतात म्हणून आपणही सरकारला नावे ठेवू लागतो. पण सरकारचीही बाजू आहे. अशी बाजू की जी आपल्याला कधीच कळत नाही, दिसत नाही. या दुसर्‍या बाजूवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.\nकाय आहे ही दुसरी बाजू\nदुसरी बाजू जाणून घेण्यापूर्वी 'सरकार निष्क्रीय आहे, कुठलीही ठाम भूमिका घेण्यास सक्षम नाही' असे जे समज आपल्या मनात भरून दिले गेलेले असतात ते दूर सारून पूर्वग्रहदुषितपणा दूर सारून मोकळेपणाने विचार करायला हवा. २००९-१० मध्ये सरकारने नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी अमुक अमुक रुपये वापरले.\nशस्त्रखरेदी : रु. अमुक अमुक\nवाहन खरेदी : रु. अमुक अमुक\nप्रशिक्षण : रु. अमुक अमुक\nपगार : रु. अमुक अमुक\nविशेष टीमच्या नियुक्तीचा खर्च : रु. अमुक अमुक\nसरकार जेव्हा एवढा खर्च करते तेव्हा ते निष्क्रीय आहे किंवा त्याला लोकांच्या मागण्यांची जाण नाही, भावनांची कदर नाही असे कसे म्हणता येईल उलट सरक��र नक्षलवादी चळवळीचा समूळ निषेध करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी सरकार वेगवेगळया योजना आखत आहे. पण त्या योजनांचे दृष्य परिणाम प्रत्यक्षात दिसण्यासाठी अजून काही वर्षं वाट पहावी लागेल. नक्षलवादाच्या चळवळीचा जन्म झाल्यापासून सुरुवातीची काही वर्षं सोडली तर उलट ती उत्तरोत्तर निकामी करण्यातच सरकारला यश आले आहे. ते कसे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला आधी नक्षलवादी चळवळीची सुरुवात कशी झाली हे पाहायला लागेल.\nसुमारे अमुक अमुक रोजी, अमुक अमुक या जंगलात, अमुक अमुक आणि तमुक तमुक या दोन तरुणांनी त्यावेळच्या सत्तेच्या, जमिनदारीच्या, फसवेगिरीच्या विरोधात एक जालीम पाऊल म्हणून आणि निर्धन शेतकरी, भूमिपुत्र यांना मदतीचा हात देण्यासाठी ही चळवळ सुरु केली. त्या चळवळीचा इतिहास पुढील प्रमाणे\nतर हा झाला नक्षलवादाचा इतिहास. हा इतिहास पाहिल्यावर नक्षलवाद उत्तरोत्तर निकामी करण्यात सरकारला कसे यश आले आहे ते आपण बघू.\nमृतांची संख्या : अंदाजे ४७३\nमृत पोलिसांची संख्या : --\nमृत स्त्रियांची संख्या : --\nमृत मुलांची संख्या : --\nमृतांची संख्या : अंदाजे ४२७\nमृत पोलिसांची संख्या : --\nमृत स्त्रियांची संख्या : --\nमृत मुलांची संख्या : --\nमृतांची संख्या : अंदाजे ३९८\nमृत पोलिसांची संख्या : --\nमृत स्त्रियांची संख्या : --\nमृत मुलांची संख्या : --\nतर या आकडेवारीवर बारकाईने नजर फिरवल्यास एक गोष्ट लक्षात येते की विरोधक कितीही काहीही म्हणत असले तरी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांची आणि त्यातील मृतांची कमी कमी होत चालली आहे हे नक्की. आणि अर्थात हे सरकारी आकडे आहेत त्यामुळे शंका घ्यायला वाव नाहीच. अशा वेळी सरकारच्या डावपेचांवर अविश्वास न दर्शवता सरकारला अधिकाधिक पाठिंबा देणे हे आपलं कर्तव्य आहे जेणेकरून सरकारला वाटाघाटी करून, चर्चेने प्रश्न सोडवायला मदत होते. या अशा वारंवार केल्या जाणार्‍या सरकारच्या आवाहनांना प्रतिसाद देऊन गेल्या तीस वर्षात जवळपास १४ नक्षलवाद्यांनी शस्त्रं खाली ठेवून शरणागती पत्करली आहे. अशा अजून काही चर्चांच्या फेर्‍या उत्तरोत्तर घडत गेल्या की शस्त्रं खाली ठेवणार्‍या नक्षलवाद्यांची संख्या वाढत जाईल हे नक्कीच. फक्त त्यासाठी सरकारला थोडा वेळ द्यायला हवा.\n आपण काय करायला हवं\nहल्ली सरकारला नावं ठेवून, सरकारच्या ध्येयधोरणांवर टीका करून, सरकारच्या कामाचं, मर��यादित का होईना पण मिळालेल्या यशाचं कौतुक न करता सरकारवर हल्ला करायची फॅशनच आहे. पण अशा वेळी आपण काही प्रश्न स्वतःला विचारायला हवेत.\nसरकारच्या धोरणांवर टीका करतो.\nसरकारच्या पद्धतीवर हल्ला करतो.\nआपण काय करायला हवं\nसरकारची भूमिका जाणून घ्यायला हवी.\nचर्चा आणि वाटाघाटींचे दुरगामी परिणाम लक्षात घ्यायला हवेत.\nसरकारला पाठिंबा द्यायला हवा.\nजनमानसात सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.\nबस झालं च्यायला. पुन्हा एकदा झालेल्या नक्षलवाद्यांच्या भीषण हल्ल्यानंतर विविध तथाकथित बुद्धिवादी, विचारवंत, स्तंभलेखक आणि लाखो रुपडे घेऊन 'पेड न्यूज' छापणारे तथाकथित निर्भीड संपादक यांच्या दृष्टीकोनातून लिहायचा विचार करत होतो. तेवढ्यात चिदुभाऊं नक्षलवाद्यांकडे ७२ तास हल्ला न करण्याची मागितलेली भीक नजरेस पडली. आणि त्यानंतर तर खात्रीच झाली की असे काही लेख येतीलच. (अजून आलेले नाहीत.. म्हणजे निदान मी तरी वाचलेले नाहीत. पण पैसे घेऊन किंवा ना घेताही सरकारच्या चुकीच्या गोष्टींचीही भलामण करणारा एक मोठा वर्ग अस्तित्वात आहे.). वरची बडबड लिहिताना सुरुवातीला अवघड जाईल असं वाटलं होतं. पण नंतर लक्षात आलं की हे काही अवघड नाही. थोडा मेंदू बाजूला ठेवून, भावनाशून्य बनून, विचारांना फाटा देऊन लेखणी सरसावली की सगळं शक्य आहे. आणि आपलं मत अजून पटवून द्यायला उगाच जुना इतिहास द्यायचा, आकडेवार्‍या छापायच्या, सरकारने आत्तापर्यंत यांवर किती खर्च केला आहे ते दुकानात किमतीची लेबलं लावली असल्याप्रमाणे द्यायचं, प्रत्येक जीवाला किंमत आहे हे साळसुदपणे विसरून जाऊन मृतांची संख्या कशी ३/५/९/१३ अशा कुठल्याही आकड्याने कमी झाल्याचं दाखवायचं आणि त्यायोगे सरकारची भूमिका कशी बरोबर आहे हे लोकांच्या मनात ठसवण्याचा उगाच प्रयत्न करायचा.\nअरे तुम्ही किती खर्च केलात याच्याशी काय घेणंदेणं आहे सामान्य माणसाला अजूनही आदिवासी, पोलीस, इतर निष्पाप मारतायत एवढंच दिसतंय आम्हाला. तुम्ही गणित कसं सोडवता, किती हातचे घेता, कुठली पद्धत वापरता याच्याशी आमचा सबंध नाही. आम्हाला योग्य उत्तर मिळालं पाहिजे. सुभाषबाबू म्हणाले होते \"इंग्रजांशी लढून भारतमातेला मुक्त करण्यासाठी मला सैतानाची मदत घ्यावी लागली तरी ती मी आनंदाने घेईन.\" तद्वत कुठलीही पद्धत वापरा पण या नक्षलवाद्यांचा ब��मोड करा. पुरता बंदोबस्त करा. उगाच \"लष्कराची मदत घेणार नाही, पोलीस सक्षम आहेत\" च्या टिमक्या वाजवत बसू नका.\nआणि हल्ली तर अजून एक प्रॉब्लेम झालाय च्यायला. असं सरकारला प्रश्न विचारायला लागलं की उलट आपल्यालाच प्रश्न विचारले जातात \"हल्ली तर काही झालं की सरकारला नावं ठेवायची फॅशनच आहे. पण तुम्ही स्वतः काय करताय\" सरकारच्या निष्क्रीयपणावर वार केले की हे \"आपण काय करतोय\" वाले प्रश्न हमखास विचारले जातात. त्याने तर डोकं अजून किटतं... अरे \" सरकारच्या निष्क्रीयपणावर वार केले की हे \"आपण काय करतोय\" वाले प्रश्न हमखास विचारले जातात. त्याने तर डोकं अजून किटतं... अरे आता नक्षलवाद्यांना तोंड द्यायला सामान्य माणसाने जंगलात उतरावं अशी अपेक्षा आहे की काय तुमची\nया असल्या लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो मला. नक्षलवादी, अतिरेकी हल्ल्यांमध्ये तुमच्या घरचे/नातेवाईक/मित्रमंडळी यातलं कधी कोणी मृत सोडा साधं जखमी तरी झालं आहे का साधं खरचटलं तरी आहे का कोणाला साधं खरचटलं तरी आहे का कोणाला की स्वतःच्या जवळच्या कोणाचा जीव गेल्याशिवाय तिथे नक्षलवाद्यांच्या गोळ्यांना बळी पाडणार्‍या जीवांची किंमत कळणार नाहीये तुम्हाला\nसरकारला तर असंख्य प्रश्न आहेत.\n१. अजून किती बळी गेल्यावर शस्त्रसंधीच्या भिका मागणं सोडून काहीतरी कडक उपाय योजण्याचा विचार आहे तुमचा\n२. अजून किती दिवस नक्षलवाद्यांना अतिरेकी न संबोधता त्यांना भारताचे नागरिक म्हणण्याचं ठरवलं आहेत तुम्ही\n३. अजून किती पोलीस ठार झाल्यावर (आणि तेही हालहाल होऊन) लष्करी कारवाई करण्याचा विचार आहे तुमचा\n४. अजून किती गावं, जिल्हे, राज्य नक्षलवाद्यांच्या हातात गेल्यावर जागे होणार आहात तुम्ही\n५. अजून किती लाख/कोटी रुपये आणि शस्त्रास्त्रांची मदत इतर अतिरेकी गटांकडून त्यांना होतेय हे सिद्ध झाल्यावर तुम्ही त्यांना अतिरेकी ठरवून त्यांचा बिमोड करण्याचा विचार करणार आहात\n६. अजून किती निष्पाप आदिवासींचे जीव जाईपर्यंत काही ठोस कृती न करता फक्त नक्षलग्रस्त प्रदेशाच्या हवाई टेहळण्या करण्याचा विचार आहे तुमचा\nएकदा देऊनच टाका सगळी उत्तरं. म्हणजे मग हे सगळे आकडे सर होईपर्यंत, तुमच्या पापांचे घडे भरेपर्यंत, तुमच्या कोडगेपणावर आणि षंढपणावर प्रश्नचिन्हं उमटवण्याचं धाडस करणार नाही आम्ही. जगत राहू तुमच्यासारखेच स्वतः���ुरताच विचार करत, स्वतःच्याच विश्वात मग्न होत \nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : डार्क ह्युमर, राजकीय, सटायर\nश्रिलंकेने लिट्टेविरुदध जी पाउले उचलली व ज्याप्रकारे तीचा नायनाट केला.ते भारतासारख्या मोठ्या देशाला का जमत नाही.आता हयांना तिथे दौरा काढायचा असेल ना म्हणुन ती ७२ तासांची भिक.एवढ्या मोठ्या संख्येने लोक मरत आहेत काहीच वाटत नाही का हया लोकांना,खरच इतक स्वस्त झाल आहे का मरण.असो वाचतांना सुरुवातीला तुझ एवढ मतपरिवर्तन कस झाल अस वाटत होत.\nअगदी उत्तम उदाहरण दिलं आहेस देव. श्रीलंकेने उत्तम उदाहरण घालून दिलं आहे दहशतवादाचा नायनाट करण्याचं.\nसुरुवातीला मुद्दामच उलटं लिहिलं. कारण असेही बरेच लेख वाचायला मिळतात काही तथाकथित बुद्धिवादी स्तंभलेखकांकडून..\nलेख वाचायला सुरुवात केली आणि वाटलं, ह्याला सरकारचा एव्हढा पुळका कुठला हा पण विकला गेला काय. आणि पुढे वाचल्या वर ह्या लेखन शैली वर फिदा झालो. एकदम परीणामकारक लेख.\nनक्षलवादी, भिन्द्रनवाले, ही सरकार / राजकारण्यांनीच तयार केलेली भूतं आहेत. तेव्हा त्यांचा नायनाट करायचे काम कठीणच. आणि हा प्रश्न सोडवायचा तर त्याच्या मुळाशी जाऊन कारणमिमांसा करायला हवी ना स्थानिकांवर केलेल्या अत्याचारामध्ये नक्षलवादाचा जन्म झाला आहे. तेव्हा स्थानिकांचा विश्वास परत मिळवूनच नक्षलवादाच्या प्रतिकाराची सुरूवात व्हायला हवी. नाहीतर सारं मुसळ केरात\nअगदी उत्तम लेख लिहिला आहेस हेरंब..\nसुरुवातीला वाटलं असा काय लिहितोय हा. असं कसं ह्याच एकदम सरकारी प्रेम जाग झालं पण नंतर च्यायला ने सुरुवात झाली आणि सर्व उलगडा केलास. तू लिहिल्या प्रमाणे ह्या सरकारने एकदा तरी विचार करावा आणि ह्या अजून किती .... ह्या सर्व प्रश्ननांची उत्तरं द्यावीत. आणि हो सरकारची कदाचित हीच अपेक्षा असेल कि क्षलवाद्यांना तोंड द्यायला सामान्य माणसानेच जंगलात उतरावं. काय माहित कदाचित हे बोलायलाही हि लोकं मागेपुढे पाहणार नाहीत.\nलोकशाही लोकशाही जी काय म्हणतो ती ही असेल तर त्यापेक्षा हुकुमशाही बेहत्तर. तुमच्या राज्यात चाललेला हिंसाचार जर तुम्ही सामंजस्य आणि बोलणी करून (ती पण टॅप्मप्लीस म्हणून :) ) सोडवणार असाल तर झाला कल्याण आपल. जो पर्यंत हे नक्षलवादी एका मोठ्या राजकारण्याला उडवत नाही तो पर्यंत कोणालाच जाग येणार नाही लिहून घे हेरंब. सामन्य लोक मरतात, ��ोडी सहानभूती दाखवतात हेच राजकारणी आणि व्यस्त होतात..\nकोणाला काही काही पडली नाही आहे सामान्य लोकांच्या जीवाची...\nवाचायला सुरूवात केली आणि बेक्कार बुचकळ्यात पडलो. सरकारची बाजू घेऊन स्वतःचीच समजूत घालू बघतोयस वगैरे वाटलं. उत्तरार्ध बघून मात्र तू तूच असल्याची खात्री पटली.\nसरकारवरचा विश्वास हा विषय जेव्हा निघतो तेव्हा एका अत्यंत आचरट चित्रपटातलं एक अत्यंत अर्थपूर्ण वाक्य आठवतं.\nछान झालाय लेख. पहिल्यांदा वाटलं कॉँग्रेस जॉइन केलीयेस की काय....पण नंतर लक्षात आलं.\nआणि हो नक्शलवाद्यांनी चिदुभाऊंना भीक घातली नाही:\nबस्तर : नक्षलवाद्यांनी ७२ तास हिंसाचार थांबविल्यास सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज केले. मात्र नक्षलवाद्यांनी ‘आम्ही आमची शस्त्रे खाली ठेवू शकत नाही’ असे प्रत्युत्तर देत हा प्रस्ताव फेटाळून लावला.\n>> नक्षलवादी, अतिरेकी हल्ल्यांमध्ये तुमच्या घरचे/नातेवाईक/मित्रमंडळी यातलं कधी कोणी मृत सोडा साधं जखमी तरी झालं आहे का साधं खरचटलं तरी आहे का कोणाला साधं खरचटलं तरी आहे का कोणाला की स्वतःच्या जवळच्या कोणाचा जीव गेल्याशिवाय तिथे नक्षलवाद्यांच्या गोळ्यांना बळी पाडणार्‍या जीवांची किंमत कळणार नाहीये तुम्हाला\nजोपर्यंत सोनियामातांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर राहणार आहे, तोवर फक्त इटलीची भरभराट होत राहणार आहे. आपण हळूहळू अटळ अंताच्या दिशेने चाललेलो आहोत. हे वाक्य निराशावादी आहे, पण सत्य आहे. ज्या देशात फक्त आडनावामुळे बहुमत मिळू शकतं, त्या देशाची हीच लायकी आहे\nहेरंब सुरुवातीला वाचताना हे काय झालं ह्याला असंच वाटत होतं... ह्या चीड आणणा-या गोष्टीची हा भलावण कशी काय करू शकतो\nपण लेख नेहमीप्रमाणेच फर्मास जमला आहे... खरच श्रीलंकेचा आदर्श ठेवायला हवाय...\nकधी कधी तर वाटतं की सैन्याच्या हातात सत्ता द्यायला हवीये... इतकी चीडचीड होते ना...\nपण तू खूप छान लिहिलं आहेस.. म्हणजे वाचताना प्रत्येक वाक्य अरे हे तर माझंच मत आहे असंच वाटत होतं... (फक्त ती सुरुवात सोडली तर...) :)\nदंतेवाडा प्रकरण म्हणजे नंक्षावादायचा बालेकिल्ला आहे, सरकारवर विरोधी पक्ष टीका करणारच पण वेळ आली तर पाठिबा दिला पाहिजे,नंक्षावाद हा एकटा सरकारचा प्रश्न्न नाही तो सर्व लोकाच्या जीवनाचा प्रश्न्न आहे हे टीकाकारांनी समजून घ्यावे ,नुसती टीका करून काय करणार सरकारने व विरोधी गटाने एकमेकाला समजून या प्रश्नाला खंबीरपणे तोडं दिले पाहिजे ,आपला लेख सुंदर व योग्य आहे\nअश्या हल्ल्या नंतर मला (किंवा इतर साधारण वाचकाला) जे म्हणायचे आहे ते हेरम्भ आणि इतरानी लिहिले आहेच...\nमाझा प्रश्न आहे तथाकथित ह्युमन राइट्स वाल्याना... आता कुठे मेलेत सगले का ओरडत नाहीयेत आता\nसाल्यांच नेहेमीच अस double standerd असतं...\nसरकार तर निर्लज्ज आहेच.. पण हे कुत्रे कुठे जातात अश्या वेळी शिव्या द्यायची इच्छा होते.. पण काय करणार.. पब्लिक प्लेस आहे न..\nनाही तर मला मेनका गाँधी कोर्टात उभ करेल.. कुत्र्याना जाहिर पणे शिव्या घातल्या म्हणून..\nयांचा नायनाट करणं इतकं सोपं नाही.लोकल लोकांचा पण त्यांना खूप सपोर्ट आहे हे विसरता येत नाही. जरी इच्छा नसली, तरीही लोकल लोकं त्यांना जीवाच्या भितीने सपोर्ट करतात. लेख छान लिहिलाय, नेहेमीपेक्षा वेगळी स्टाइल\nनिरंजन :) .. आभार. मुद्दाम थोडं वेगळं लिहिण्याचा प्रयत्न केला. असे समजुती घालू पाहणारे, सरकारची बाजू मांडणारे अनेक तथाकथित विचारवंत आणि संपादक/लेखकू मंडळी आहेत ज्यांना कितीही लोक मेले तरी काही फरक पडत नाही.\nआणि नक्षलवाद आता हाताबाहेर चालला आहे. तरी पोलीस सक्षम आहेत असं म्हणत रोजच्या रोज त्यांचा बळी देण्याचा अधिकार रारा चिदुभाऊंना कोणी दिला लष्करी कारवाईला आता तरी पर्याय नाही माझ्या मते \nआभार सागर. सुरुवात मुद्दाम जरा फिरवून लिहिली. कारण अशा प्रकारचे लेख सर्रास आढळतात आणि त्यांना तिथल्या तिथे उत्तरं द्यावीशी वाटतात. पण उत्तरं देताना जर मूळ प्रकारचा लेख समोर असेल तर त्या उत्तरांमधला जहालपणा पटतो.\nब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा..\nसुहास, अरे नक्षलवादी कधीच मोठ्या नेत्याला उडवणार नाहीत. लिहून ठेव.. सगळं सेटिंग आहे यार. खुर्चीवाल्या प्राण्यांना कधीही काहीही होणार नाही. मरणार ते दुर्दैवी आदिवासी आणि पोलीस. एवढा हिंसाचार होऊनही षंढासारखे चर्चेच्या भिका मागणार्‍या गृहमंत्र्याला पाहून संताप झाला नुसता \nनचिकेत, मोठ्या पेपरवाल्यांसारखं, विचारवंतांसारखं मेंदू आणि भावना बाजूला ठेवून लिहिलं मुद्दामच. कारण नंतर त्यांचंचं एकूण एक वाक्य सोलून काढायचं होतं ना. म्हणून \nआणि चित्रपट कितीही आचरट असला तरी त्या वाक्यात जब्बरदस्त दम आहे. अगदी सहमत.. कुठला चित्रपट आहे हा\nआ���ार क्षितीज. मी आणि काँग्रेस या काय पुढच्या हजार जन्मांत शक्य नाही :)\nहो.. काल लेख लिहून झाला आणि मग ती बातमी दिसली. रामण्णाने चांगलं थोबाड फोडलं त्या चिदुभाऊचं \nआभार मैथिली. अग तरीही नाक्षलवाद्यांना अतिरेकी न मानता भारताचे नागरिक मानणारे, त्यांच्या दहशतवादी कृत्यांना चळवळ, कार्य समजणारे अनेक लोक आहेत. माझे अनेक मित्र, ओळखीची मंडळी यांच्याशी वाद झाले आहेत माझे यावरून. खुद्द आपलं सरकारही असंच समजतं तिथे इतरांची काय कथा आता यापुढे कोणी \"तू काय करतो आहेस\" विचारलं ना की मी सरळ सांगणार \"मी माझ्या ब्लॉगवरून सरकारला धुतोय. करा काय करायचं ते\"\n>> ज्या देशात फक्त आडनावामुळे बहुमत मिळू शकतं, त्या देशाची हीच लायकी आहे\nपण हे असं अटळ अंताच्या दिशेने चालणं नुसतं कसं बघणार रे आपण निदान आपल्या ब्लॉगवरून तरी झोडलंच पाहिजे. तूर्तास तरी तेवढंच शक्य आहे.\nआभार स्वाती.. काट्याने काटा काढण्यासाठी आधी जरा दगड होण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासारखा. आणि नंतर मग यु टर्न घेऊन झोडाझोड केली.. सैन्याच्या हातात सत्ता देण्यात खूप धोका आहे. त्याचे दुष्परिणाम खूप आहेत. पण वेळ दवडून परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी निदान आवश्यक त्या ठिकाणी तरी लष्कराची मदत घेतली गेली पाहिजेच. याउलट आपले लोक चर्चेची भीक मागतायत. खरंच विषण्ण करून टाकणारं आहे हे.\nआभार काका. पण या विषयावर विरोधी पक्ष पण मुग गिळून बसतात आणि सरकारही हवी ती मनमानी करतं. हेच तर खरं दुर्दैव आहे.\nअमित, अगदी मनातलं बोललास. माझे एक नंबरचे शत्रू म्हणजे ह्युमन राइट्सवाले. त्यांना ठोकतोय पुढच्या लेखात. डोक्यात तयार आहे लिहायला वेळ मिळाला पाहिजे. आणि जाउदे. ते लोक आपल्या शिव्या खायच्याही लायकीचे नाहीत.\n>> यांचा नायनाट करणं इतकं सोपं नाही.लोकल लोकांचा पण त्यांना खूप सपोर्ट आहे हे विसरता येत नाही.\nअगदी अगदी सहमत. मी exactly तेच तर म्हणतोय. नक्षल्यांशी लढणं अजिबात सोपं नाही हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसत असतानाही चिदुभाऊंचा लष्करी कारवाईला एवढा विरोध का आहे कळत नाही. \"नक्षल्यांशी लढायला पोलीस सक्षम आहेत\" ही टिमकी वाजवून त्यांना काय मिळतं हे कळत नाहीये. निष्पाप आदिवासींचे आणि पोलिसांचे जीव निष्कारण धोक्यात घालताहेत ते..\nमस्त झालाय लेख..सर्वप्रथम दचकले..हेरंब असे कसे लिहु शकतो..सरकार बद्दल ह्याला अवढा कसा काय पुळका आ���ाय..पण मग हळु हळु कोडं उलगडत गेले...असो \nअतिशय सुंदर लेखन शैली...प्रभावशाली...असाच लिहीत रहा..\nखूप आभार उमाताई. मुद्दाम थोडा वेगळ्या ढंगाने लिहिला लेख. कारण अशा लेखांमध्ये आढळणा-या मतांचा समाचार घ्यायचा होता. अशा पद्धतीने लिहिल्याने ते सोपं गेलं :)\nमी काही नक्षलवादाचा पुरस्कर्ता नाही. अगदी ठामपणे नाही. पण म्हणून मी काही लोकशाहीचा पुरस्कर्ताही नाही. सरकार नावाची व्यवस्था लोकांसाठी असते. सरकारनेच काही गोष्टी केल्या पाहिजेत त्या जर ते करणार नसतील तर एवढा पैसा त्या व्यवस्थेवर खर्च करण्यात अर्थ नाही. अगदी स्पष्ट सांगायचे झाल्यास सरकारी धोरणांमुळे जितकी लोकं रोज मरताहेत त्यांचा आकडा सरकारकडेही नाही. अगदी नक्षलावादांना शिव्या घालणाऱ्या लोकांमुळेच ही रोज माणसं मरताहेत. व्यवस्थेचे बळी रोज जाताहेत त्याला सरकारच कारणीभूत आहे. मग ते कॉंग्रेस असो वा भाजपाचे. 3 जी सेवा विकून सरकार 70 हजार कोटी रुपये मिळविणार आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी बुस्ट म्हणून उद्योगांनाच देणार.... गेला बाजार शेतकऱ्यांना 60 हजार कोटींचे कर्ज माफ झाले पण त्याततही मेखी हीच होती की कर्जमाफ..... कर्जमाफ आणि इकॉनॉमीक बुस्ट यात जमीन आस्मानाचा फरक असतो...... जाऊ देत.. व्यवस्था बदललीच पाहिजे...... एका बाजूने लढताना दुसऱ्या बाजुच्या सैनिकांचा काहीच दोष असत नाही... लढाईतील सगळेच शिपाई निष्पात असतात. आणि ज्यांच्यासाठी लढाई खेळली जाते त्यांच्यावर नैतिक जबाबदारी येतेच की.\nजय हो..... बाकी लेख म्हणून उत्तम नेहमीप्रमाणे..... आणि हो....\nआभार अनिकेत. आपण आशाच करत रहायची फक्त.. :(\nब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.\nसविस्तर प्रतिक्रियेबद्दल आभार, सुषमेय.\nकाँग्रेस/भाजप हा प्रश्नच नाही. सध्या काँग्रेस सत्तेवर आहे आणि बोटचेपेपणा करत आहे म्हणून काँग्रेसला शिव्या. किंबहुना या शिव्यएखाद्या पक्षाला नसून सरकारला आहेत. इथे काँग्रेस ऐवजी भाजप, सपा/बसप (देव न करो) सत्तेवर असते तरी त्यांनाही मी एवढ्याच तीव्रतेने शिव्या हासडल्या असत्या.\nअर्थात माझी अनुकूलता ही नेहमीच भाजप/मनसे/शिवसेना किंवा थोडक्यात कोणत्याही काँग्रेसेतर पक्षांसाठी राहील.\nही नक्सलवाद्याची सवय झालीय. त्यांच्या जनुका मध्येच फेरबदल झालेयत.त्याना चर्चा करायची नहिय. मग त्यांच्यावरचा अन्याय दूर कोण कसा करणार.त्याना हे सगळ थांबवायाचाच ना���ीय. आपल्या नेत्याना जसा सत्तेचा माज येतो तसाच नक्सलवादी पुढारयांच आहे. त्याना स्वताच महत्व टिकवून ठेवायचय\nदूसरा एक प्रश्न माझ्या डोक्यात येतो तो म्हणजे जर हे नक्सलवादी आर्थिकदृष्टया मागासलेली असतील तर मग यांच्याकड़े इतकी महागडी आधुनिक शस्त्र येतात कुठून. या पैशाचा ते स्वताचा आणि त्यांच्या पीड़ित समाजाचा (सामान्य माणस ज्यांचा काडीचाही पाठिंबा नाहीय ) करण्यासाठी उपयोग का नाही करत.\nसफ़ेद कुरते घालून जे राजकारण आपले (ना)लायक राजकारणी शहरात राज्यात करतात तेच राजकारण हे नक्सलवादी वेगळ्या प्रकारे राज्यांच्या वेशीवर , जंगलात करतायत\nसत्ता मग ती देशाची असो, राज्याची असो, गावाची असो, समाजाची असो, समुहाची असो ती हातात ठेवन्यासाठी सत्ताधारी-पुढारी कुठल्याही थराला जातो.\nबलात्कार तर रोजच होताहेत राजकारनी गोडीगुलाबिने अणि आपल्या मूक समंतिने करतात आणि नक्सलवादी अतिरेकी बळजबरीने करतायत एवढाच काय तो फरक\nतुमचा ब्लॉग वाचल्यावर मनात जे काही आल ते वरच्या कमेन्ट मध्ये टाकल आणि झोपायला जात होतो पण मनात काही गोष्टी रेंगाळत होत्या त्या मग माझ्या या ब्लॉग वर टाकल्या वेळ मिळाल्यास वाचा\nयोगेश, सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आभार. अगदी खरं आहे. नक्षलवादी आणि राजकारणी यांच्यात तसूभरही फरक नाही. खरं तर नक्षलवाद्यांची ही पिलावळ राजकारण्यांनीच पोसलेली आहे त्यामुळे त्यांचा समूळ नायनाट करण्याची त्यांची इच्छाच नाहीये. आणि दुर्दैवाने या सगळ्यांत भरडली जातेय ती निरपराध सामान्य जनता :(\nतुझ्या ब्लॉगवरची पोस्ट वाचली. चांगलं लिहिलं आहेस. कमेंटलो आहे तिकडे.\nsalwa judum म्हणजे नक्की काय आहे कळलं नाही नीट. ते पुस्तकं वाचलं पाहिजे आता. अरे पण नक्षलवाद मोडून काढणं शक्य नाही असं म्हणत तो तसाच पसरू देत राहणं कितपत योग्य आहे कळलं नाही नीट. ते पुस्तकं वाचलं पाहिजे आता. अरे पण नक्षलवाद मोडून काढणं शक्य नाही असं म्हणत तो तसाच पसरू देत राहणं कितपत योग्य आहे अशा प्रसंगांसाठी लष्करी मदत घेणं हा उपाय नाही का\nमला हे पूर्णतः पटत नाही. इंदिरा गांधींनी 'ऑपरेशन ब्लू स्टार' ने खलिस्तानी चळवळ बंद पाडलीच ना. आणि ताजं उदाहरण म्हणजे वर देवेंद्रने म्हटलंय त्याप्रमाणे श्रीलंकेने लष्कराच्या मदतीनेच LTTE ची चळवळ नेस्तनाबूद केली. माझ्या मते आत्ता चालू आहेत ते प्रयत्न अतिशय तोकडे आहेत आणि दिवसानिशी जाणार्‍या जीवांची कोणालाच काही पडलेली नाहीये कारण मारणारे हे कुठल्याच राजकीय नेत्याच्या घरातले नाहीयेत जेव्हा हे नक्षलवादाचं लोण त्यांच्या घरात शिरेल तेव्हा ते काय बाजू घेतील हे बघायला मला आवडेल. (देव करो आणि तो दिवस न येओ.)\nलेख अगदी पोटतिडिकीनं लिहिलाहेस. या तर कोणत्याही सामान्य नागरिकाच्या भावना आहेत. पण हा विषय आता इतका गुंतागुंतीचा झाला आहे की सरकारलाही काय धोरण घ्यावं हे कळेनासं झालंय असं वाटतं.\nनक्षल कॉरिडॉरमध्ये सरकारच्या अस्तित्त्वाचा जवळजवळ अभाव आहे. विकास शून्य म्हणता येईल इतका. आणि आपल्या नागरी परिमाणांनुसारचा विकास तिथल्या स्थानिकांना हवा आहे का हा निराळा प्रश्न. याविषयात सर्वंकष धोरण आखणं किंवा स्थानिक मॉडेल्स विकसित करणं असे प्रामाणिक प्रयत्न झाले नाहीत. प्रचंड भ्रष्टाचारामुळं मूलभूत सुविधाही तिथं पोहोचल्या नाहीत. यातूनच नक्षल्यांना पाठिंबा मिळत गेला.\nमुळात हा राजकीय-सामाजिक प्रश्न आहे, लष्करी नव्हे असं मला वाटतं. क्रॅकडाऊन ऑर्डर करणं कदाचित सोपं असेल पण त्याचे परिणाम काय होतील याचा अंदाज बहुधा कुणालाच नसावा. त्यामुळंच सरकार अतिसावधगिरीनं वागत असावं.\nया प्रश्नाच्या काही अन्य पैलूंवर प्रकाश पाडणारे दुवे खाली देतोय. वेळ झाल्यास जरूर वाच.\n१. दीनानाथ मनोहर यांचा दै. पुढारीनं छापलेला लेख (बहुधा पुनर्मुद्रीत असावा):\nया लेखात त्यांनी मांडलेलं खालील मत मला उल्लेखनीय वाटलं:\nनक्षल कॉरिडॉरमधल्या स्थानिकांची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली असावी. सरकारचं कठोर धोरण नक्षल्यांनाही हवंच असणार कारण त्याचाच बागुलबुवा दाखवून स्थानिकांना ते माथी भडकावून स्वतःकडं वळवत असणार. पोलीस आणि निमलष्करी दलांचे अत्याचार हा आणखी स्वतंत्र विषय आहे.\nसलवा जुडुम हा छत्तीसगढ़मध्ये भाजप सरकारनं काट्यानं काटा काढणे अशाप्रकारचा अमलात आणलेला उपाय आहे. स्थानिकांना हातात शस्त्रं देऊन नक्षल्यांविरूद्ध लढायला लावलंय. म्हणजे दोन्हीकडून आदीवासीच भरडले जाणार. या उपाययोजनेबद्दलही उलटसुलट मतं आहेत.\nआणखीही काही गोष्टी आहेत. पण नंतर.\nसविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. अजून ते तीन लेख वाचले नाहीत. पण नक्की वाचतो १-२ दिवसांत.\n>>सरकारला काय धोरण घ्यावं हे कळेनासं झालंय.<<\nसहमत.. मीही तेच म्हणतोय. जर का तुम्हाला झेपत नाहीये, गोष्���ी तुमच्या आवाक्याबाहेर आहेत हे कळतंय तरी मग \"पोलीस सक्षम आहेत, लष्कराच्या मदतीची गरज नाही\" च्या टिमक्या कशाला वाजवायच्या. सरकारच्या या अशा भूमिके पायी अनेक निष्पाप लोकांचा जीव जातोय.\nथोडक्यात सध्यातरी माझ्यामते लष्करी कारवाईशिवाय अन्य कोणताही उपाय नाही नक्षलवाद संपवण्यासाठी. लष्करी कारवाईनेही नक्षलवाद संपूर्णतः आणि ताबडतोब संपेल असा दावा मुळीच नाही. पण परिस्थिती सध्यापेक्षा बरीच बरी असेल, नक्षल्यांच्या मनात लष्करविषयीचा थोडा तरी धाक निर्माण होईल असं मला तरी वाटतं \nआजच सकाळी http://ase-vatate-ki.blogspot.com/2010/05/blog-post_24.html हा सुरेख लेख वाचायला मिळाला. स्थानिक पातळीवरचे बरेच छोटे छोटे मुद्दे या लेखात अधोरेखित केलेत.\nमी वर म्हटल्याप्रमाणं “..नक्षलवाद हा लॉ ऍण्ड ऑर्डरचा प्रश्न नाही. Socio-political आहे..” असं या लेखात म्हटलंय.\nत्याचप्रमाणं “... गोळ्या घालण्याची तयारी हवी. नक्षल होण्याची किंमत वाढवली पाहिजे. माणसाला भिती वाटली पाहिजे नक्षल होण्याची...” असंही मत त्यांनी मांडलंय. एकांगी कृतीऐवजी सर्वंकष धोरण अवलंबलं पाहिजे असं मत या लेखात प्रकट केलंय.\n>> लष्करी कारवाईशिवाय अन्य कोणताही उपाय नाही नक्षलवाद संपवण्यासाठी<<\nहे मात्र मान्य करणं कठिण. काश्मिर आपण साठ वर्षं सैन्याच्या बळावर ताब्यात ठेवलाय. पण काश्मिरी लोकांचं alienation कमी न होता अधिकच वाढलंय.\nशिवाय, >>लष्करी कारवाईनेही नक्षलवाद संपूर्णतः आणि ताबडतोब संपेल असा दावा मुळीच नाही<< असं तू नमूद केलेलं आहेसच.\n१६८२ ते १७०७ या आपल्या इतिहासातल्या कालखंडाशी तुलना करण्याचा मोह होतोय, पण तो आवरता घेतो.\nविवेक, हो. वाचलाय मी हा लेख. छान लिहिला आहे. लॉ ऍण्ड ऑर्डरचा प्रश्न असो की Socio-political.. नाव काहीही द्या. but at the end of the day निष्पाप जीव मारताहेत. कित्येक वर्षं. त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे सरकारने. काहीही करा. पण लवकरात लवकर करा.. काय पावलं उचलायची, पुढचा पवित्रा कसा असावा वगैरे सरकारने ठरवायच्या गोष्टी आहेत. तर ते लवकर ठरावा आणि या कत्तली थांबवा. एवढंच म्हणणं होतं माझं..\nदुसरं म्हणजे काश्मीर आणि नक्षल चळवळ हे कितीही सारखे वाटत असले तरी दोन्हींत मुलभूत फरक हा आहे की काश्मिरी अतिरेक्यांना शेजारी राष्ट्रांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे अतिरेक्यांची घुसखोरी होते आहे. आणि त्यामुळेच लष्करी कारवाई आणि त्यांच्या यशाला थोड्याफार का होईना मर्यादा आहेत. नक्षली अतिरेक्यांचं तसं नाही. तिथे लष्करी चळवळीने बराच फरक पडू शकतो. आणि \"लष्करी कारवाईनेही नक्षलवाद संपूर्णतः आणि ताबडतोब संपेल असा दावा मुळीच नाही\" हे मी एवढ्यासाठीच म्हणतोय की लष्करी कारवाईने नक्षल चळवळ लगेच संपेल असं नाही परंतु आत्ता आहे त्यापेक्षा त्यांची दहशत, अत्याचार, कत्तली हे प्रकार नक्कीच थोडेफार का होईना कमी होतील आणि कित्येक जीव वाचतील. असो.\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nकंटाळा पुराण - तृतीयोध्याय\nमराठी (आणि) ब्लॉगिंग आणि इतर .... \nते, तुम्ही आणि आम्ही\nमी आणि (माझंच) वय : भाग-२\nमी आणि (माझंच) वय\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/supports/top-10-healcure+supports-price-list.html", "date_download": "2018-12-14T20:37:32Z", "digest": "sha1:3IDKZHR7LXTPESX43ZZ22QWMTB7ZP57A", "length": 13720, "nlines": 329, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 हेलकरे सुपपोर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 हेलकरे सुपपोर्ट्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 हेलकरे सुपपोर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 हेलकरे सुपपोर्ट्स म्हणून 15 Dec 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग हेलकरे सुपपोर्ट्स India मध्ये हेलकरे फूट सारे ऐकले सपोर्ट स बेरीज Rs. 225 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nबॅकजोय ऑर्थोटिकस ठळक ऊस\nहेलकरे फूट सारे ऐकले सपोर्ट स बेरीज\nहेलकरे जॉईंट व्रत ऐकले सपोर्ट मी बेरीज\nहेलकरे वेरिकोसे वेळीं स्टोकिंग्स कणी सपोर्ट ल बेरीज\nहेलकरे लुम्बो सकर्ळ बेल्ट बॅक & अब्दोमें सपोर्ट ल बेरीज\nहेलकरे सर्वीकल नेक सपोर्ट ल व्हाईट\nहेलकरे वाईस्ट त्रिमर अब्दोमें सपोर्ट क्सक्सक्सल बेरीज\nहेलकरे वाईस्ट त्रिमर अब्दोमें सपोर्ट क्सल बेरीज\nहेलकरे वरिस्ट सपोर्ट वरिस्ट सपोर्ट फ्री सिझे ब्लॅक\nहेलकरे वेरिकोसे वेळीं स्टोकिंग्स तिघे सपोर्ट ल बेरीज\nहेलकरे टेनिस एल्बोव सपोर्ट फ्री सिझे बेरीज\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2010/02/blog-post_24.html", "date_download": "2018-12-14T19:35:56Z", "digest": "sha1:ZKMK3ROKVQMWV25QG3BLAEJIHKOMXMU4", "length": 32297, "nlines": 544, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: ३३ कोटी + १", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\n३३ कोटी + १\nआज मला देव (इथे प्रोजेक्ट मॅनेजर, क्लायंट असलं काही दिसत असेल तर दोष तुमच्या नजरेचा आहे आणि सचिन दिसत असेल तर तुम्हीही आमच्यातलेच आहात. वेलकम टू द क्लब ) प्रसन्न झाला आणि माझ्यापुढे प्रकट होऊन म्हणाला की \"माग वत्सा, काय हवं ते माग\" तर मी म्हणेन \"देवा, खरंच आज काही नको. आजचा दिवस दाखवलास, भरून पावलो... सचिनच्या (तुझ्या) काळात, त्याच्या देशात, त्याच्या र���ज्यात, गावात, तो बोलणा-या भाषेत जन्माला घातलंस, त्याची संपूर्ण कारकीर्द, सगळ्या वादळी खेळ्या जवळून बघता आल्या आणि इतकंच नव्हे तर सचिनवर प्रेम करायची बुद्धी दिलीस (नाहीतर इथे त्याला स्वार्थी, क्षुद्र, सामान्य, gladiator ठरवणा-या कपाळकरंट्यांची संख्या काय कमी आहे) प्रसन्न झाला आणि माझ्यापुढे प्रकट होऊन म्हणाला की \"माग वत्सा, काय हवं ते माग\" तर मी म्हणेन \"देवा, खरंच आज काही नको. आजचा दिवस दाखवलास, भरून पावलो... सचिनच्या (तुझ्या) काळात, त्याच्या देशात, त्याच्या राज्यात, गावात, तो बोलणा-या भाषेत जन्माला घातलंस, त्याची संपूर्ण कारकीर्द, सगळ्या वादळी खेळ्या जवळून बघता आल्या आणि इतकंच नव्हे तर सचिनवर प्रेम करायची बुद्धी दिलीस (नाहीतर इथे त्याला स्वार्थी, क्षुद्र, सामान्य, gladiator ठरवणा-या कपाळकरंट्यांची संख्या काय कमी आहे) अजून काय हवं) अजून काय हवं आणि आज तर सर्वोच्च बिंदू गाठलास आणि आज तर सर्वोच्च बिंदू गाठलास \nया वयात, एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा, पाहिलं द्विशतक आणि तेही नाबाद करणा-या आणि साक्षात सुनील गावस्कर \"मी याचे पाय धरीन\" असं ज्याला म्हणतो त्या व्यक्तीला (निदान क्रिकेटमधला तरी) देव मानणं यात कोणाला अंधश्रद्धा वाटत असेल तर ती आमची अंधश्रद्धा नसून तुमचं (क्रिकेटात नव्हे तर एकूणच) अज्ञान आहे असं मी म्हणीन. उगाच नको तिथे नास्तिकपणा मिरवू नये माणसाने. जाउदेत उगाच भलता विषय नको आत्ता.\nअसो.. मी सचिनचं कौतुक वगैरे करण्यासाठी ही पोस्ट लिहीत नाहीये, (कोणाला आवडो वा नावडो) ते तर टीव्ही, पेपर वाले करतीलच भरपूर पण आत्ता जे भरून आल्यासारखं झालंय, 'आनंदाचे डोही आनंद तरंग' असं जे वाटतंय ते पटकन उतरवावं म्हणून ही ट्वीटी पोस्ट\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : देवबाप्पा सचिन\nतो मांजरेकर बोका व परुळेकर पाल आता तरी गप्पा बसव म्हणाव....\nखरच धन्य झालो आपण आज त्याची खेळी पाहून.....\nआजची खेळी ज्याने पहिली त्याला अजून दुसर काय हव रे\n३३ कोटी + १ अगदी मान्य :)\nसागर, आज तर त्यांना कोणाला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही..\nविक्रम, गुगलदादाने दिलं रे.. थोडं एडीट मारलं.. ३३ कोटी + १ आहे यात वादच नाही \nराजा, विश्वचषक हवाय. तो चमत्कार दाखवेपर्यंत आम्ही नास्तिकच.\nपण आजची फलंदाजी अफलातून होती हे नक्कीच. spotless perfection. Poetry in motion.\nकॅन्टीन मध्ये पब्लिक बरोबर पाहिली. खूप दिवसानंतर मजा आली.\n(actually 3 :). गेल्या टेस्ट नंतर पहिल्यांदा.)\nविनायक, आता सगळे लपून बसणार रे. सगळ्यांची तोंड बंद केली याने.. तुला परीक्षेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा\nसाधक, आणि ते शीर्षक ३३ कोटी% खरं आहे :-)\nअरे विश्वचषक पण मिळणारच पण समजा विश्वचषकातल्या प्रत्येक सामन्यात याने १००, १५०, २०० केल्या आणि बाकीच्यांनी बट्ट्याबोळ केला तर काय करणार\nआजची इनिंग बेष्टेष्ट होती हे तर निर्विवादच\nशंतनू, ब्लॉगवर स्वागत. नक्कीच चमत्कार. अवर्णनीय आणि अशक्य \nकसलं सही डेडीकेशन आहे, क्रिकेटवर निर्व्याज प्रेम आहे त्याचे...\n३३ कोटी + १ सहीच\nनडला तो तोडला ......\nअरे तो साफ वेडा आहे रे क्रिकेटसाठी आणि आपल्याला पण वेडा करून टाकतो त्याच्या नादाने. आहेच तो ३३ कोटी + १ \nस्वागत प्रीतेश.. आणि तोडला तो पण कसा आणि किती. उभा, आडवा, तिरपा.. पार सोलून काढून होत्याचं नव्हतं केलं \nसचिनच्या खेळीपेक्षा पण जास्ती आवडलं मला, ३३ कोटी + १ :)\nयाची देही याची डोळा बघता आलं यापेक्षा अजुन काय हवंय\nसचिन, सचिन आणि फक्त सचिन. हेरंब, खूप भावलं तुझं कलेक्शन आणि सचिनबद्दल काय बोलावे.... नुसते वेडेच होणे आपल्या हाती आहे तेव्हां तेवढेच करावे. अरे कोणीतरी तो एकदम वेडा ज्योतिषी काहीतरी बरळला होता ना गेल्या वर्षी... सचिनने त्याचा पुरता बॅंड वाजवला रे.आता पुन्हा म्हणून वाट्याला नाही जायचा.( स्वत:ला सेलिब्रेटी म्हणून घ्यायची फालतू हौसच फार यांना... म्हणे एप्रिल,२००९ मध्ये सचिन निवृत्ती घेणार आणि त्याआधी टोटल फ्लॉप होणार. )\nसौरभ :D .. '३३ कोटी + १' हे सही आहेच.. पण सचिनच्या इनिंग पेक्षा जास्त नाही रे.. पण तुझ्या भा पो :-)\nभाग्यश्री ताई, कलेक्शन साठी आभार गुगलदादाचे.. हो आठवतंय तो बेजान का फेजान दारूवाला तसलं काहीतरी बरळला होता मागे. तेव्हाच त्याची लायकी आणि परुळेकर सारखं 'बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ' टाईप atitude कळलं होतं. पण सचिन सगळ्यांना पुरून उरलाच आहे आणि वर श्रीकृष्णाने कालियामर्दन करावं तसं या सगळ्यांच्या छाताडावर नाचतोय सुद्धा.\nअपर्णा, आता नुसतं 'जय हो' म्हणून थांबून चालणार नाही.. 'जयदेव जयदेव' म्हणणं सगळ्यात बेष्ट \nजाता जाता कंसात मस्त खेचली की...खरंच.\nआभार निखिल. कंस तर माझे एकदम फेव्हरिट आहेत. खेचायला, ठोकायला , लाथाडायला जाम बरे पडतात. सचिनच्या स्ट्रेट ड्राईव्ह, पुल, हुक आणि पॅडल स्वीप सारखेच \nबेस्ट...अप्रतिम..देव आहे रे हा क्रिकेटचा...\nविक्रमांचा मह���मेरू | बहुत रनांसी आधारू |\nअखंड खेळाचा निर्धारु | श्रीमंत सचिन ||१||\nसचिनचे कैसे चालणे | सचिनचे कैसे खेळणे ||\nसचिनचे प्रेरणा देणे | कैसी असे ||२||\nरनपती तो जगती | करा किती उचापती |\nडाळ न शिजे पुरती | कोणाचीही ||३||\nसचिनचे आठवावे शॉट | पहावा BATTING चा थाट |\nपळे BALL पटापट | ग्राउंड बाहेरी ||४||\nस्वप्नी जे देखिले रात्री | ते ते तैसेची होतसे |\nबदले CHANNEL मी जैसे | येथ आलो पहा कसा ||५||\nसामना चालीला कैसा | शॉट अखंड चालती |\nखेळला देव देवांचा | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||६||\nआनेक BALL ते येती | मात्रा पै नच चालली |\nसचिन कर्ता सचिन भोक्ता | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||७||\n) | चेंडू संहार जाहला |\nउदंड जाहल्या धावा | रमा रेकॉर्डसंगमे||८||\nयोर्करू तो जरी आला | सीमा ती पार केलीसे\\\nकळेना काय रे होते | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||९||\nचौके चौके किती छक्के | गणना करवे नच |\nऑफ ऑन चहूलोकी | चेंडू तो भिरकाविला ||१०||\nयेकला लढला योद्धा | अन्ये गम्मत पाहती|\nरनांचा डोंगरु झाला | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||११||\nहे धरा अकरा श्लोकी | लाभली शोभली बरी|\nदृढ bat निसंदेहो | सचिन तो सर्व काळीचा ||\n. - निखिल बेल्लारीकर\nहो देवच.. आणि तेही त्या ३३ कोटींच्या यादीत टॉपला..\nनिखिलच्या ब्लॉगवर जाऊन पण मी कमेंटलो मगाशीच \nयावर पुर्वी एक दुसरी बाजू लिहिली होती :) इथे आहे..\nखरंच अवर्णनीय आहे. महान माणूस(\nहो तुमचा लेख वाचलाय मी पूर्वीच. मस्त लिहिला आहेत.. पण तेव्हा मी ब्लॉग-सॅव्ही नव्हतो (आताच्या सारखा) म्हणून कमेंटलो नव्हतो.. :)\n३३ कोटी+ १. . . अगदी बरोबर मस्त लिहलय रे शालजोडीतला तर १ नंबर मारलाय रे\nहो ना मनमौजी.. आहेच तो ३३ कोटी+ १ आणि तेही लिस्टच्या टॉपला :) .. बाकी शालजोडीतले मारणे (हाणणे) हा तर छंद, आवड, स्वभावच आहे आपला. सो ते तर चालू राहणारच :-)\nहा मनुष्य निवृत्त होण्यापूर्वी भारताने जर पुन्हा एकदा विश्वचषक मिळवला नाही तर त्यासारखं दुसरं दुर्दैव नाही - इतर १० खेळाडूंचं\nआणि ही प्रतिक्रियाही तुफान आवडली... थोडा बदल करायचा झाल्यास 'इतर १ अब्ज १० कोटी लोकांचं'\nखरं आहे. काय काय आणि किती बोलावं काहीच कळत नाही. अगदी तृप्त तृप्त वाटतय. आणि Collection लयं भारी आहे. आवडलं\nअगदी अगदी मनातलं बोललास. छान तृप्त असं वाटतंय आज. आणि कलेक्शन तर गुगलबाबाची कृपा.. बस थोडं एडीट केलं पिकासामध्ये\nआशिष, सचिन आणि झक्कास,तुफान,जबरदस्त हे सगळे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. :-)\nखरंच सुषमेय.. काल असं जाम वाटत होतं की एवढ्या जवळ येऊन याचे २०० होतायत की नाही. किंवा ९९ ला आउट होण्याचाही रेकॉर्ड आहे याचा त्याप्रमाणे १९९ आउट किंवा मग १९९ नाबादचाही करतोकी काय. पण नाही काल देवाच्या (म्हणजे त्याच्या स्वत:च्याच) मनात काहीतरी वेगळंच होतं. :-)\nमाझ्या ही मनात सचिन विषयी खरडायला बरेच काही आहे...\nलवकरच ब्लॉग वर येईल...\nलिहिता लिहिता काय लिहु नि काय नको असे झाले होते...\nहो ना सागर. सचिन बद्दल लिहायला लागलो कि कितीही आणि कितीही वेळ लिहू शकतो. पण ही पोस्ट मी ऑफिस मध्ये बसून लिहिली आणि तेही जाम काम असताना अगदी घाईघाईत. कारण प्रचंड जाम जबरी शॉल्लीट आनंद झाला होता.. म्हणून तर म्हटलं 'ट्वीटी पोस्ट' :-)\nमला वाटतं लोक आता महान, ग्रेट अशा विशेषणांऐवजी सचिन असं विशेषण वापरतील. म्हणजे 'तू तर सचिनच आहेस' असं :-)\nअग विक्रम होताना बघायला मिळाला हे महत्भाग्य.. and good to know की तुला पेपर चांगला गेला.. ग्रेट. कीप इट अप ..\nAnd thanks for the kind words. बरं आता उतरू का हरभ-याच्या झाडावरून खाली\nअरे बापरे.. कधी संपत्ये परीक्षा तोवर खाण्यापिण्याचे वांधे.. हरभरे खाऊनच जगायला लागणार ;-)\nत्यादिवशी मलाही असच झाल होत.शीर्षकही एक्दम भारी....\nमराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nखरंच देवेंद्र. तो दिवस, ती खेळी प्लॅटिनमाक्षरात कोरून ठेवण्यासारखी आहे. आभार. आणि तुलाही मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा \nसचिनच्या काळात, त्याच्या देशात, त्याच्या राज्यात, गावात, तो बोलणा-या भाषेत जन्माला घातलंस, त्याची संपूर्ण कारकीर्द, सगळ्या वादळी खेळ्या जवळून बघता आल्या आणि इतकंच नव्हे तर सचिनवर प्रेम करायची बुद्धी दिलीस. अजून काय हवं आणि आज तर सर्वोच्च बिंदू गाठलास आणि आज तर सर्वोच्च बिंदू गाठलास \nसर्वांच्या भावना थोडक्यात मांडल्यास... आता एकदा भेटायची इच्छा आहे रे\nहो रे. पण अजूनही त्याला नावं ठेवणारे त्याच्या खेळावर, निष्ठेवर शंका घेणारे भेटतातच. आणि मग असला संताप होतो ना.\nखरंच रे.. एकदा भेटायचंय त्याला.\n३३ कोटी + १ :)\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \n३३ कोटी + १\nभक आणि अम..... एकदम अच्चूक \nशब्द बापुडे केवळ वारा \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल��ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/due-to-heavy-rains-in-mumbai-local-traffic-jam/", "date_download": "2018-12-14T19:27:39Z", "digest": "sha1:5YFLKVAE5GVBWVPE6SVEFDOYUWB5ZEIU", "length": 7732, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पावसाचा मुंबईला दणका रस्ते लोकल वाहतूक ठप्प", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपावसाचा मुंबईला दणका रस्ते लोकल वाहतूक ठप्प\nटीम महाराष्ट्र देशा : मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरु झालेला पाऊस काही थांबायचा नाव घेत नाही. पावसाने मुंबईसह अंधेरी, मालाड, बोरिवली, घाटकोपर भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु असून विरार मध्ये पावसाचे पाणी साचले असल्यामुळे सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या पावसामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होतांंना दिसता आहेत यामुळे जवळपास १२ एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून विरार ते बोरिवलीत पावसाचा कहर सूर आहे. या भागात गेल्या ३० वर्षात कधीही पाणी साचलं नव्हतंं.\nगेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेला पावसाचा जोर आजही कायम असल्याने मुंबईकरांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. मुंबई आणि ठाणे या परिसरात येत्या पाच दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.\nपालघरमध्ये पाऊस जास्त असल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत पावसाचा जोर लक्षात घेता मुख्याध्यापकांनी सुट्टी जाहीर करावी अशा सूचना शिक्षणसंचालकांनी दिल्या आहेत. सायन-माटुंगा दरम्यान लोकल सेवा अत्यंत धिम्यागतीने सुरु असून चर्चगेट ते वसई लोकल २० मिनिटे उशिरा धावत आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर माटुंगा उड्डाणपूलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.\nपश्चिम रेल्वेच्या प्रवासांसाठी हेल्पलाईन नंबर– मुंबई सेंट्रल- 23077292/02267645552, वांद्रे टर्मिनस-26425756/02267647594, बोरिवली-02267634746, सुरत- 02612401791\nमलबार हिल चे नाव बदलण्याची सेनेची मागणी, जाणून घ्या नवीन नाव\nपवारांच्या गाडीचे सारथ्य रेवती सुळे यांच्याकडे, नातंही आता…\nसरकारच्या विरोधात घोषणा देत, विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन\nपर्जन्यवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत\nमलबार हिल च��� नाव बदलण्याची सेनेची मागणी, जाणून घ्या नवीन नाव\nपवारांच्या गाडीचे सारथ्य रेवती सुळे यांच्याकडे, नातंही आता सक्रीय होणार \nदादर स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून भीम आर्मी – आंबेडकर आमने-सामने\nबाबासाहेबांच समतेचं स्वप्न साकारण्याचं काम आम्ही करतोय – देवेंद्र फडणवीस\nकाय आहे नेमकी राफेल डील \nटीम महाराष्ट्र देशा – इस्रायल, फ्रान्स, अमेरिका हे भारताचे साथीदार आहेत. भारत नेहमीच आपली क्षमता वाढण्यासाठी या…\nगडकरींना आला माल्याचा पुळका, कर्जबुडव्या माल्याची केली पाठराखण\n; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची…\nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2010/08/29/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2018-12-14T19:35:41Z", "digest": "sha1:FMUGCGPQATOUQSPTEUJLDDUEUXKAONSX", "length": 40106, "nlines": 200, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "शिवरायांचे शिक्षण कोणी केले? | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« जुलै सप्टेंबर »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nशिवरायांचे शिक्षण कोणी केले\nजयसिंगराव पवार , सकाळ, २० जुन, २००९\nखरे तर हा इतिहासाच्या क्षेत्रातील प्रश्‍न आहे; पण गेले काही दिवस महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारण अशा दोन्ही क्षेत्रांत तो गाजतो आहे. त्याला अनेक संदर्भ आहेत. इतिहासाचा संदर्भ एकाच गोष्टीशी असतो आणि ती गोष्ट म्हणजे निखळ ऐतिहासिक सत्य. वरील वादाच्या बुडाशी असणाऱ्या सत्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.\nगेली जवळजवळ ४० वर्षे महाराष्ट्रात चौथी इतिहासाचे पुस्तक चालू होते. या वर्षी त्यात काही सुधारणा, काही नवी भर घालून त्याची नवी सुधारित आवृत्ती नुकतीच “बालभारती’तर्फे प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीसाठी जी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती, तिचा मी सभासद होतो. गेले काही दिवस या वादाच्या निमित्ताने माझ्यावरही टीकाटिप्पणी झाली. तेव्हा या प्रश्‍नामधील समितीची व माझी भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो.\nटीकाकारांचा मुख्य आक्षेप असा, की नव्या पुस्तकात दादोजींचा “शिवरायांचे गुरू’ म्हणून असलेला उल्लेखच वगळण्यात आला आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजींचा शिवरायांचे गुरू म्हणून जुन्या पुस्तकात कुठेच उल्लेख नाही. तेव्हा तो वगळण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. जुन्या पुस्तकात पान क्रमांक १६ वर दादोजींच्या देखरेखीखाली पुणे प्रांती शिवरायांचे कोणकोणत्या विषयांचे शिक्षण झाले याचे वर्णन आहे. त्यावरून दादोजी हे “शिक्षक’ म्हणून पुढे येतात; गुरू म्हणून नव्हे. गुरू जीवितकार्याची प्रेरणा देतो. शिक्षक व्यावहारिक ज्ञान देतो.\nउपरोक्त वर्णनाच्या शेजारच्याच पानावर दादोजींच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे शिक्षण चालू असल्याचे चित्र आहे. नव्या पुस्तकात उपरोक्त वर्णन व हे चित्र बदलून त्या ठिकाणी शहाजीराजांचे चित्र घातले आहे. तसेच पुणे जहागिरीत दादोजींच्या ऐवजी शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या शिक्षकांनी शिवरायांना विविध कला व शास्त्रे शिकवली, असा नवा उल्लेख केला आहे.\nकळीचा मुद्दा हा आहे. टीकाकारांचे म्हणणे असे, की जातीय संघटनांच्या दबावाखाली तज्ज्ञ समितीने हा बदल कोणताही पुरावा नसताना केला आहे\nहा घ्या अस्सल पुरावा\nसमितीने केलेला बदल मनाच्या लहरीवर अथवा कुणाच्या दबावाखाली केलेला नाही. समकालीन पुराव्याच्या आधारावर केलेला आहे. कर्नाटकात शहाजीराजांच्या पदरी ७० पंडित होते. त्यापैकी कवींद्र परमानंद हा एक होता. त्याने महाराष्ट्रात येऊन शिवरायांच्या आज्ञेने काव्यमय शिवचरित्र संस्कृतमध्ये रचले आहे. त्याने म्हटले आहे, की जिजाबाई व शिवराय कर्नाटकात बेंगळूर मुक्कामी असता शिवराय ७ वर्षांचे झाल्���ावर शहाजीराजांनी त्यांना तेथील गुरूंच्या मांडीवर बसवून त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. (अध्याय ९, श्‍लोक-७०-७१)\nपुढे शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली चालूच राहिले. शिवराय १२ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांची आणि जिजाऊंची पाठवणी पुणे प्रांती केली. त्यावेळी परमानंद म्हणतो, की शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, ध्वज, खजिना, विश्‍वासू अमात्य, पराक्रमी सरदार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विख्यात अध्यापक दिले. (अध्याय १०, श्‍लोक २५-२७)\nशिवभारतकार पुढे म्हणतो, की शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या या अध्यापकांनी श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण व महाभारत, राजनीतिशास्त्र, बहुविध भाषा, पद्यरचना, सुभाषिते, काव्यशास्त्र, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, अश्‍वपरीक्षा, गजपरीक्षा, अश्‍वारोहण, गजारोहण, तलवार, पट्टा, भाला, चक्र इत्यादी शस्त्रे चालवण्याची कला, बाहुयुद्ध, युद्धकला, दुर्ग दुर्गम करण्याचे शास्त्र म्हणजे दुर्गशास्त्र, दुर्गम अशा शत्रुप्रदेशातून निसटून जाण्याची कला, शत्रुपक्षाचे इंगित जाणण्याची कला, जादूगिरी, विष उतरवण्याची कला, रत्नपरीक्षा अशा अनेक विषयांत शिवरायांना प्रवीण केले. (अध्याय १०, श्‍लोक ३४-४०)\nसारांश, शिवरायांना शिक्षण देण्यासाठी शहाजीराजांनी निरनिराळ्या कलांत व शास्त्रांत निष्णात असणारा एक अध्यापकवर्गच शिवाजीराजांबरोबर कर्नाटकातून पाठवला होता. या अध्यापक वर्गावर देखरेख होतच असेल तर राजमाता म्हणून जिजाबाईंची होईल, दादोजींची नाही. दादोजी हे काही विविध कला व शास्त्रे जाणणारे पंडित नव्हते. त्यांच्या अंगी प्रशासनकौशल्य होते. त्यानुसार ते शहाजीराजांच्या जहागिरीची चोख व्यवस्था ठेवण्याचे काम निष्ठेने व सचोटीने करत होते. पण इथे शिवाजीराजांच्या शिक्षणाशी काही संबंध असण्याची गरज नाही. शिवभारतकार तर दादोजींचा नामोल्लेखही करत नाही.\nतज्ज्ञ समितीने काय केले\nजुन्या पुस्तकात दादोजींच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले आणि घोडदौड, तलवारबाजी, भालाफेक, तिरंदाजी, कुस्ती, प्रशासन, न्यायनिवाडा या विषयांत ते तरबेज झाले, असे म्हटले आहे. या विधानास शिवरायांच्या मृत्यूनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेल्या बखरीतील उल्लेख पुरावे म्हणून पुढे केले जातात. शिवचरित्रकार श्री. मेहेंदळे यांनी ��ादोजी हा शिवरायांचा गुरू म्हणून फक्त बखरीतच उल्लेख असल्याचे म्हटले आहे. (डीएनए ता. ४.६.२००९)\nआता समितीसमोर असा प्रश्‍न उभा राहिला, की शिवकालीन अत्यंत विश्‍वसनीय असणाऱ्या खुद्द शिवरायांच्या आदेशाने लिहिलेल्या परमानंदाच्या शिवभारतातील मजकूर प्रमाण मानायचा, की शिवरायांनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेला बखरींतील मजकूर प्रमाण मानायचा समितीने शिवभारतातील मजकूर प्रमाण मानून शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली आणि त्यांनी नेमलेल्या शिक्षकांकडून झाले, असे नव्या पुस्तकात नमूद केले आहे. चित्रातही शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले, असे दाखविले. इतिहासलेखनशास्त्राला धरूनच ही कृती आहे.\nज्या शिवभारताच्या आधारावर आम्ही इतिहासाची उपरोक्त पुनर्मांडणी केली आहे, त्या शिवभारताचा इतिहासलेखनाच्या संदर्भात गौरव करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, “”शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय साधन आहे. परमानंदाचे शिवकालीनत्व अनेक पुराव्यांनी सिद्ध आहे. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्‍वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे, असे समजण्यास हरकत नाही. परमानंदाला शिवचरित्राची जवळून माहिती होती आणि या ग्रंथात ती प्रामाणिकपणे नमूद केल्याचेही आढळून येते. त्याचप्रमाणे या ग्रंथात दिलेल्या माहितीस इतर विश्‍वसनीय साधनांकडून दुजोरा मिळतो.” (शिवभारत, संपा. स. म. दिवेकर, दुसरी आवृत्ती, १९९८)\nअशा या शिवकालातील “समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय’ साधनाबद्दल श्री. मेहेंदळे एक शब्दही आता काढत नाहीत. का शिवभारतातील पुरावा बखरीतील पुराव्याच्या विरोधात जातो म्हणून\nसत्य कोण लपवून ठेवत आहे\nतज्ज्ञ समितीने केलेल्या उपरोक्त बदलावर हल्ला करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, “”इतिहासाच्या (या नव्या) पुस्तकात करण्यात आलेले फेरबदल हे कोणतेही नवीन पुरावे अथवा माहितीशिवाय केले गेले आहेत. त्यामुळे नव्या पिढीपासून हेतुपुरस्सर काही गोष्टी लपवून ठेवण्याचा (हा) प्रकार घातक आहे.” (सकाळ ः ६.६.०९)\nतज्ज्ञ समितीने नवीन पुरावे पुढे आणले नाहीत हे खरे; पण जे अस्सल पुरावे आतापर्यंत अंधारात हेतुपुरस्सर () ठेवले गेले ते उजेडात आणले आणि त्यावर आधारित इतिहासाची पुनर्मांडणी केली आहे, हे श्री. मेहेंदळेही मान्य करतील. आम्ही नव्या पिढीपासून ऐतिहासिक सत्य लपवून ठेवत नाही. उलट त्यावरची धूळ झटकून ते चकचकीत करत तिच्यासमोर ठेवत आहोत.\nश्री. मेहेंदळे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत. अतिशय चिकित्सक पद्धतीने त्यांनी शिवचरित्राचे तीन मोठे खंड प्रकाशित केले आहेत. त्यामध्ये “शिवाजीची साक्षरता’ या नावाचे एक परिशिष्ट असून त्यामध्ये शिवराय हे साक्षर होते हे सिद्ध करण्यासाठी शहाजीराजांनी शिवरायांच्या शिक्षणाचा प्रारंभ बंगळूर मुक्कामी केल्याचा शिवभारतातील संदर्भ घेतला आहे (श्री राजा शिवछत्रपती, खं. १, भाग २, पृ. ७११). तथापि त्या परिशिष्टात पुढे शहाजीराजांनी शिवरायांबरोबर पुणे प्रांती धाडलेल्या शिक्षकांनी कोणकोणत्या विद्या व कला शिकवल्या, याचा उल्लेख दिलेला नाही. कारण तसा तो दिला असता तर पुणे जहागिरीत दादोजींनी शिवरायास शिक्षण दिले या बखरीवर आधारित प्रस्थापित इतिहासास छेद दिला गेला असता. तेव्हा नव्या पिढीपासून काही गोष्टी कोण लपवून ठेवीत आहे आणि त्यामागचे रहस्य काय\nसाक्षात्कार माझा आणि मेहेंदळेंचाही\nसुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी मी शिवकालावर एक क्रमिक पुस्तक लिहिले होते. त्यात मी दादोजींचा उल्लेख शिक्षक म्हणून (गुरू नव्हे) केल्याचे श्री. मेहेंदळे वारंवार पत्रकार परिषदेत व दूरदर्शनवर माझे पुस्तक दाखवून सांगतात. तसेच मी आता जातीय संघटनांच्या दबावाखाली माझे मत बदलले आहे, असे सांगून “आता जयसिंगराव पवारांना काय साक्षात्कार झाला असा काय इतिहास पुढे आला असा काय इतिहास पुढे आला हे त्यांनी मलाही सांगावे,’ असा जाहीर सवाल विचारतात. (राष्ट्रगीत, ७ हे त्यांनी मलाही सांगावे,’ असा जाहीर सवाल विचारतात. (राष्ट्रगीत, ७०६०९) त्याला जाहीर उत्तर देणे गरजेचे आहे.\nमाझे हे पुस्तक उपलब्ध शिवचरित्रांच्या अभ्यासावर आधारित होते. तो काही माझ संशोधनात्मक ग्रंथ नव्हता. पुढे जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजीचा प्रश्‍न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आणि अनेक सामाजिक संघटनांनी व शिवप्रेमींनी माझ्याकडे दादोजीच्या गुरुपदाविषयी विचारणा केल्यावर मी खास सवड काढून सर्व समकालीन साधने तपासली. अभ्यासाअंती माझे असे ठाम मत बनले, की दादोजी हे शिवरायांचे गुरू, शिक्षक, पालक किंवा मार्गदर्शक असल्याचे एकही उल्लेख समकालीन साधनात नाही. माझे हे मत मी २४ एप्रिल २००६ च्या पुण्यातील एका जाहीर परिसंवादात परखडपणे मांडून पूर्वीचे माझे मत बरोबर नसल्याचेही नमूद केले होते. या गोष्टीस आता तीन वर्षे होऊन गेली. तेव्हा मला काही साक्षात्कार झाला असेल तर तीन वर्षांपूर्वी आणि तोही अभ्यासाअंती झाला आहे, बिनपुराव्याचा नाही. पण आता श्री. मेहेंदळ्यांच्या साक्षात्काराविषयी काय त्यांनी २५०० पानांचे शिवचरित्र लिहिले; पण दादोजी शिवरायांचे गुरू होते, असे कुठेच म्हटले नाही. शिक्षक होते, पालक होते असेही म्हटले नाही. मग आताच ते दादोजींची खिंड का लढवीत आहेत त्यांनी २५०० पानांचे शिवचरित्र लिहिले; पण दादोजी शिवरायांचे गुरू होते, असे कुठेच म्हटले नाही. शिक्षक होते, पालक होते असेही म्हटले नाही. मग आताच ते दादोजींची खिंड का लढवीत आहेत असा आताच त्यांना काय साक्षात्कार झाला आहे\nवस्तुस्थिती अशी आहे, की दादोजी हे शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा एकही समकालीन पुरावा नसल्याने श्री. मेहेंदळे यांनी आपल्या शिवचरित्रात मौन बाळगले आहे. तथापि, बालभारतीच्या इतिहास पुस्तकात दादोजी शिवरायांचे गुरू परस्पर दाखवले गेले तर मनातून त्यांना हवेच आहे. त्याला त्यांचा विरोध तर नाहीच, उलट तसा आग्रह आहे.\nखरोखरच दादोजी शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा समकालीन पुरावा पुढे आणला गेला तर आम्ही स्वागतच करू. कारण सत्यावर आधारित इतिहासाच्या पुनर्मांडणीस नेहमीच वाव असतो व तो असायला हवा.\nऑगस्ट 29, 2010 येथे 8:31 सकाळी\nजयसिंग पवार या माणसावर माझा मुळीच विश्वास नाही. निदान इतिहासकार म्हणून तरी नाहीच नाही.\n>>”पुढे जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजीचा प्रश्‍न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आणि अनेक सामाजिक संघटनांनी व शिवप्रेमींनी माझ्याकडे दादोजीच्या गुरुपदाविषयी विचारणा केल्यावर मी खास सवड काढून सर्व समकालीन साधने तपासली. अभ्यासाअंती माझे असे ठाम मत बनले”\nआधी असा अर्धवट अभ्यास केल्याचे सांगून नंतर वारा वाहील तशी पाठ फिरवणाऱ्या माणसाने स्वतःला इतिहासकार म्हणवून घेणं हीच मोठी हास्यास्पद गोष्ट आहे.\nजयसिंगराव पवार हे विश्वासार्ह आहेत की नाही… यांवरुन दादोजी हे शिवरायांचे गुरु होते अथवा नाही हे सिद्ध होत नाही.\nदादोजी शिवरायांचे गुरु होते असे ठामपणे म्हणण्यासारखा एकही ऐतिहासिक पुरावा आज उपलब��ध नाही. मग असे असताना त्यांना गुरु ठरवण्याचा अट्टाहास कशासाठी करायचा \nऑगस्ट 29, 2010 येथे 10:58 सकाळी\nहेमंत आठल्ये म्हणतो आहे:\nऑगस्ट 29, 2010 येथे 11:01 सकाळी\nदादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, तर ते अफजलचे ‘गुरु’ होते. हे देखील पुस्तकात टाकून द्या. अजून शिवाजी महाराज आणि अफजल खान दोस्त होते. अफजल खानचा वध शिवाजी महाराजांनी केला नसून अफजल खान हृदयविकाराच्या झटक्याने गेला. हे देखील इतिहासाच्या पुस्तकात टाका.\nज्यांचा दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु होते, असा दावा आहे त्यांनी त्याच्या पुष्टीसाठी तसे पुरावे सादर करावेत. मागे मेहेंदळे, बलकवडे, बेडेकर इ. इतिहासकारांनी दादोजी हेच शिवरायांचे गुरु असा दावा केला. त्यासाठी पत्रकार परिषद घेतली. मात्र पत्रकार परिषदेत त्याच्या पुष्ट्यर्थ एकही पुरावा सादर केला नाही.\nअफजलखानाचा ’कोथळा’ काढला, हे पुस्तकात आहे का \nलालमहालात ’तानाजी आणी ….. च्या मुला-मुलीचा विवाहाची बतावणी करुन राजे लाल महालात शिरले, हे आहे का \nमहाराज आग्रावरुन पेटा-यातुन पळुन गेले, याचाही पुरावा नाहि, म्हणतात, मग \nइतिहास हा जेत्यांचा शिकवायचा असतो, इंग्रजांनी किंवा नेहरुंनी लिहिलेला नव्हे. शिवाजी केवळ एक राजा म्हणुन शिकवायला नको, तर ते महान होते, हे शिकवायला हवे.\nगुरु केवळ शिकवतो, म्हणुनच होत नाही. आणि इतिहास वस्तुनिष्ठतेने शिकवायचा तो वरच्या वर्गाला…\nशिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव होते की आणखी कोण होते हा वाद मुळी नावाचा नाहीए, हा वाद जातीय स्वरुपाचा आहे, अगदी शिवकालापासुन ते आत्तापर्यंत मराठा समाजाची सत्ता महाराष्ट्रात आहे, ती पुढेही बदलण्याची श्क्यता नाही, या काळातच इतिहास लिहीला गेला, त्या त्या वेळी घडलेल्या घटनांची नोंद करताना एखादी गोष्ट अतिरंजीत स्वरुपात लिहीली गेली असेलही परंतु अस्तित्वात नसलेली, न घडलेली घटना लिहीने इतके सोपे नसते, त्यावर त्याकाळी व त्यानंतर काही वर्षात ही वाद झाला असताच ना , इतिहास घडतो, तो त्या त्या काळात आहे तसाच नोंदवला जातो, तो लादण्याचा वा बदलण्याचा कोणी प्रयत्न करु नये, इतिहास बदलल्यामुळे आजच्या राजकीय व्यवस्थेमध्ये वा सत्तेमध्ये काहीच बदल होणार नाही, हा जातीय वर्चस्वाचा वाद खरच थांबवावा, ज्यांनी आपले उभे आयुष्य शिवचरीत्रा वर खर्च घातले अशा थोर इतिहासकारांना खोटे ठरवुन ��ाजकीय पाठबळावर इतिहास लादण्याचा वा बदलण्याचा कोणी प्रयत्न करु नये, त्याला विरोध होतच राहील.\nनोव्हेंबर 19, 2010 येथे 10:38 सकाळी\nएकदम बरोबर. काही मराठा नेत्यांना आपली सत्ता शाबूत ठेवण्यासाठी समाजात फुट पाडणे आवश्यक आहे. वास्तविक बहुजन समाजावर सर्वाधिक अत्याचार मराठा समाजाने केलेत. जातीची बंधना आणि उच्च-नीच भेदभाव मराठा समाज कठोरपणे पाळतो. आणि गेली कित्येक वर्ष मराठा समाज सत्ता हस्तगत करून बसला आहे. पण स्वतःचं पितळ उघडं पडू नये म्हणून त्यांना ब्राम्हण-बहुजन समाजात दुरावा कायम ठेवण्याची आवशकता आहे. ह्याचा एक भाग म्हणून आता रामदास स्वामी, दादोजी अश्यांना लक्ष्य केले जात आहे.\nसप्टेंबर 1, 2010 येथे 1:09 सकाळी\nबरयाच दिवसापासून सत्य काय आहे ते शोधात होतो. आज ते नजरेसमोर आले. दादू कोंडदेव न शिक्षक, न गुरु ते फक्त शहाजी राजांनी नेमलेले एक प्रशासकीय अधिकारी होते हे स्पष्ट जाहले.\nसप्टेंबर 1, 2010 येथे 8:52 pm\nअच्छा अच्छा. हा ब्लॉग संभाजी ब्रिगेडच्या चिल्ल्यापिल्ल्यांचा आहे होय बरं बरं.. चालू द्या.. मी माघार घेतो..\nब्राह्मणद्वेषावर आधारलेल्या वैचारिक नपुंसक संघटनेच्या लोकांशी बोलण्यापेक्षा पांढरं निशाण फडकावणं उत्तम..\nफेब्रुवारी 16, 2011 येथे 5:18 pm\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमृत्यूनंतरचे जीवन : चिकित्सक दृष्टिकोन\nस्वातंत्र्य : अर्थ आणि परमार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/forts/suvarndurg-fort-dapoli/", "date_download": "2018-12-14T19:59:35Z", "digest": "sha1:L2QQVMWJ4MAXQU4F2OKNQJ5PKVC5NCO2", "length": 13075, "nlines": 263, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "सुवर्णदुर्ग, दापोली - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nइतिहासात प्रत्येक काळांतील राज्यकर्त्यांनी राज्याच्या सीमा समुद्राला भिडलेल्या असताना त्यांच्या संरक्षणासाठी आरमाराचे अपार महत्त्व ओळखले होते. म्हणूनच समुद्रात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांवर अनेक शतकांपासून जलदुर्ग सागराचे व समुद्रीतटांचे रक्षण करत उभे आहेत. कोकणातील समुद्रीतटांचे रक्षणकर्ते असणारे `आंग्रे` कुटुंब म्हणजे समुद्राचे राजेच होत. अनेक शतकं आंग्र्यांच्या कित्येक पिढ्यांनी पराक्रम गाजवून समुद्राचे व किनाऱ्यांचे रक्षण केले आहे.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - सप्टेंबर ते मे\nबोटीने किल्ल्याजवळ गेल्यावर मुख्य दरवाजापासून १०० मीटर अंतरावर समुद्राजवळ तुरळक तटबंदी व एक भग्न दरवाजा दिसतो. त्यापुढे अंदाजे ३० फूट उंच असे दोन भक्कम बुरूज व त्यामधून दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. मुख्य दरवाजा आजही सुस्थितीत असून फारच सुंदर दिसतो. दरवाजाची फार काही पडझड झाली नसून दरवाजावरील कमानदेखील पूर्णावस्थेत आहे. दरवाजावर अनेक शिल्पाकृती पाहायला मिळतात.\nगडाला ४ फूट उंचीचा एक उत्तम स्थितीतला चोरदरवाजा असून त्याच्या पायऱ्या उतरून गेल्यावर एक वाट समुद्रातील बुरुजांकडे जाते.\nगडाच्या पश्चिमेकडील हे बुरूज २५-३० फूट उंच, रांगेत उभे असलेले हे २४ बुरुज एखाद्या माळेत ओवल्यासारखे दिसतात.\nआपल्या स्थलमहात्म्यासाठी प्रसिद्ध असणारा सुवर्णदुर्ग हा कोकणातील महत्त्वाचा जलदुर्ग आहे. दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ किनाऱ्यापासून अडीचशे मीटर अंतरावर समुद्रात आठ एकरवर हा किल्ला वसला आहे. हर्णे बंदरापासून बोट ठरवून गेल्यास किल्ल्यावर ३० मिनिटांतच पोहोचता येते. पावसाळा संपल्यावर जानेवारीच्या सुमारास गेल्यास किल्ल्यावर गवत कमी असते.\nछत्रपतींकडून `सरखेल` ही आरमारातील मानाची पदवी प्राप्त करणारे कान्होजी आंग्रे या सर्वांत अग्रणी होते. इ.स. १६४०च्या सुमारास कान्होजी आंग्र्यांचे वडील तुकोजी आंग्रे हे शहाजीराजांकडे होते. निजामशाही संपल्यावर दक्षिण कोकणामधील हा भाग आदिलशाहीत आला. त्यानंतर सुवर्णदुर्गावर शिवाजीमहाराजांनी लगेचच विजय मिळवला. मात्र किल्ल्यावरील तुरळक तटबंदी ही त्याआधी निजामाच्या काळात बांधली गेली असावी. नंतर मात्र इ.स. १६६९ मध्ये व त्यानंतरही मराठी आरमाराकडून सुवर्णदुर्गाची व्यवस्थित दुरुस्ती केली गेली व किल्ल्याचे महत्त्व वाढीस लागले. इ.स. १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे मराठी आरमाराचे मुख्य अधिकारी झाल्यावर आरमाराच्या छावण्या सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग येथे स्थापण्यात आल्या होत्या. इ.स. १७३१ पर्यंत कोणतीही लढाई न होता सुवर्णदुर्ग पेशव्यांच्या ताब्यात होता. अखेर कर्नल केनेडी या इंग्रज अधिकाऱ्याने इ.स. १८१८ मध्ये पेशव्यांकडून किल्ला जिंकून घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-zilha-parishad-samajkalyan-124665", "date_download": "2018-12-14T20:28:25Z", "digest": "sha1:67HATIG4NKVES7CEN7IGOEEQ2EARZKJS", "length": 15386, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon zilha parishad samajkalyan \"समाजकल्याण'वर मेहेर नजर! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 19 जून 2018\nजिल्हा परिषदेतील अंतर्गत राजकारण वारंवार समोर येत आहे. सत्ताधारी गटातील सदस्यांमधील असलेले हे राजकारण आता पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले असून, ते वारंवार पाहावयास मिळत आहे. भजनी मंडळ साहित्य खरेदीची निविदा रद्द करण्याबाबतच्या पत्रानंतर दलितवस्ती योजनेच्या कामांची देयके थांबविण्याबाबत पत्र दिले. म्हणजेच समाजकल्याण विभागावर उपाध्यक्षांची मेहेर नजर असल्याचेच म्हणावे लागेल.\nजिल्हा परिषदेतील अंतर्गत राजकारण वारंवार समोर येत आहे. सत्ताधारी गटातील सदस्यांमधील असलेले हे राजकारण आता पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले असून, ते वारंवार पाहावयास मिळत आहे. भजनी मंडळ साहित्य खरेदीची निविदा रद्द करण्याबाबतच्या पत्रानंतर दलितवस्ती योजनेच्या कामांची देयके थांबविण्याबाबत पत्र दिले. म्हणजेच समाजकल्याण विभागावर उपाध्यक्षांची मेहेर नजर असल्याचेच म्हणावे लागेल.\nसमाजकल्याण विभाग म्हणजे दलितवस्ती सुधारण्यावर अधिक भर देऊन योजना राबविणारा विभाग. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. ग्रामीण भागात सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने कामे मंजूर करून ते पूर्ण करण्यावर अधिक भर असायला हवा. मात्र, विभागांतर्गत चालणाऱ्या कामांमध्ये उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांचा एक वेगळा संबंध जोडला जात आहे. हा संबंध दुसरे- तिसरे कोणी नाही, तर सत्ताधारी गटातीलच सदस्यांकडून जोडला जात आहे. मुळात समाजकल्याण विभागाचे सभापती असलेले प्रभाकर सोनवणे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि येथे निवडून येत त्यांना पहिल्याच टर्मला सभापती पद मिळाले. अर्थात उपाध्यक्ष महाजन आणि सभापती सोनवणे यांच्यात काही वाद नसला, तरी विभागांतर्गत चालणाऱ्या कामांवर लक्ष ठेवून वरिष्ठांमधील मतभेदाचे पडसाद तर जिल्हा परिषद पातळीवर उमटविले जात नाही ना हा प्रश्‍न मात्र निश्‍चित उपस्थित होतो.\nउपाध्यक्ष म्हणून चुकीच्या कामांवर लक्ष ठेवणे निश्‍चित योग्य असले, तरी समाजकल्याण विभागाच का हा प्रश्‍न देखील उपस्थित होतो. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ठेकेदारास देयक न देण्याच्या पत्राबाबत समजू शकते. पण चार महिन्यांपूर्वी समाजकल्याण विभागाच्या भजनी मंडळ साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करण्याबाबत सभापती प्रभाकर सोनवणे यांना पत्र दिले होते. यात कसली आली चुकीची पद्धत. म्हणजे उपाध्यक्षांनी आपली मेहेर नजर समाजकल्याण विभागापुरती मर्यादित न ठेवता अन्य विभागातील कामावर दिल्यास एक चांगला न्याय देता येईल.\nराज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. यामुळे कोणत्याही विकास कामांना मंजुरी किंवा चालना मिळणे कठीण आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील हालचाली देखील थोड्या थंडावल्या असून, सदस्य देखील फारसे फिरकत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. शिवाय, या आठवड्यात सर्वसाधारण सभा असून, देखील काही महत्त्वाचे विषय नसल्याने सदस्य देखील कामे घेऊन येत नसल्याचेच चित्र आठवडाभरापासून पाहावयास मिळत आहे.\nखानदेश ठरणार उलथापालथीचे केंद्र\nधुळे महापालिकेत घवघवीत यश मिळविल्यानंतर खानदेशात भाजप भक्कम पक्ष झाला आहे. खानदेशातील जळगाव आणि धुळे या दोन्ही महापालिका पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत...\nलबाड गुरूजींना वेतन कपातीचा झटका\nनांदेड : शासनाच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करून दिशाभुल केल्याप्रकरणी शासन निर्णया नुसार जिल्ह्यातील ४४ शिक्षकांवार कारवाई...\nपुणे - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदी, तलाव, बंधारे आणि कालवे यातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाने आता...\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत....\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\nव्हरांड्याचे छत कोसळून ४ विद्यार्थी जखमी\nगराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्य��� बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2015/01/", "date_download": "2018-12-14T19:43:43Z", "digest": "sha1:GSSVNJEROMKCQVPDME5P54ABIMODEAP5", "length": 24213, "nlines": 101, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "जानेवारी | 2015 | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nPosted: जानेवारी 16, 2015 in आंतरराष्ट्रीय संबंध, राजकारण\nश्रीकांत परांजपे, सौजन्य – लोकसत्ता\nपश्चिम आशियात गेल्या वर्षभरात होत असलेल्या लष्करी-राजकीय तसेच धार्मिक मंथनाबाबत टिपणी करताना अबदेल बारी अटवन विचारवंतांनी अशी टिपणी केली : ‘आता एक खरंखुरं युद्ध सुरू होईल, नवीन गट पुढे येतील आणि सतत एका मध्य पूर्वेचा उदय होईल.’ पश्चिम आशियातील आयसिसचा (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅन्ड सीरिया / आयएसआयएस) उदय, इराकमधील शिया-सुन्नी वाद, सीरियात सुरू असलेली यादवी आणि यात तुर्कस्तान तसेच इराणने घेतलेल्या भूमिका त्या पाश्र्वभूमीवर अटवन वक्तव्य करीत होते, त्या पश्चिम आशियाई घडामोडींमध्ये या प्रादेशिक सत्तांव्यतिरिक्त रशिया व अमेरिकेचेदेखील हितसंबंध गुंतलेले आहेत. त्याचादेखील संदर्भ त्या टिपणीत दिसतो.\nआयसिसची चळवळीची सुरुवात सद्दाम हुसेननंतरच्या इराकमधील राजकीय व्यवस्थेतून तसेच असाद यांच्या सीरियातील समस्यांमधून होताना दिसते. अमेरिकेने इराकमधून बाहेर पडताना इराकमधील ‘बाथ’ या सद्दाम हुसेननी मांडलेल्या इराकी विचारप्रणालीविरुद्ध मोहीम सुरू केली. इराकचे नवीन सरकार हे शिया पंथाचे सरकार होते. ज्यांनी सद्दाम हुसेनच्या लष्करातील बाथ साम्यवादी पक्षाच्या घटनांवर सत्तेपासून दूर ठेवले. इराकमध्ये सुन्नी जनत���वर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी सद्दाम हुसेनच्या लष्करातील अधिकारी तसेच तिक्रित प्रांतातील सुन्नी गट एकत्र येऊन त्यांनी नवीन सरकारविरुद्ध लढा पुकारला. हा लढा म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ इराक(आयएसआय)ची सुरुवात होती. तो अल कायदाशी संबंध ठेवून होता. मार्च २०११ मध्ये सीरियात डेट्टा येथे स्थानिक पातळीवर झालेल्या उद्रेकाविरुद्ध सीरियात असाद सरकारने लष्कराचा वापर करून ते बंड मोडून काढले. त्या बंडाला पाठिंबा हा त्या प्रदेशातील तुर्कस्तान, सौदी अरेबिया तसेच कतार या सुन्नी सत्तांकडून होता. सीरियातील पसरत चाललेली यादवी ही असाद विरुद्ध सुन्नी गट यांच्यात होती. पुढे सीरियातील हे सुन्नी गट आणि इराकमधील आयएसआय हे एकत्र आले. त्यातून निर्माण झालेला आजचा आयसिस लढा हा सुन्नी इस्लामिक राजवट निर्माण करण्यासाठीचा लढा मानला जातो. त्याला ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड लेव्हांट’ असेही संबोधले जाते. लेव्हांट हे सीरिया व इराक प्रदेशाला असलेले फ्रेंच नाव आहे. पुढे अल कायदा आणि आयसिस यांची फारकत झाली आणि अबु बक्र अल बगदादी याने आयसिसचे नेतृत्व घेतले.\nपश्चिम आशियातील या घडामोडींची पाळेमुळे ही वसाहतवादानंतरच्या घटनाक्रमात बघता येतात. इराक व सीरियातील ब्रिटिश सत्ता संपल्यानंतर तसेच सीरिया व लेबनॉनमधील फ्रेंच सत्ता संपल्यानंतर सुरुवातीला या राज्यात लोकशाही सत्ता स्थापन झाल्या. परंतु, अंतर्गत कलहामुळे या सर्व ठिकाणी लष्करी राजवटी आल्या. त्यात इजिप्तचादेखील समावेश होतो. पुढे इस्रायलला सामोरे जाताना या राष्ट्रांनी अरब ऐक्य, अरब राष्ट्रवाद आणि साम्यवादाचा पुरस्कार केला. बाथ (अर्थ : पुनरुज्जीवन) समाजवादी विचार त्याचाच भाग होता. सीरियात असाद यांनी आणि इराकमध्ये सद्दाम हुसेन यांनी याच संकल्पनांचा वापर केला. त्यात या राज्यांनी स्वत:ला ‘सेक्युलर’, समाजवादी व आधुनिक करण्याचा प्रयत्न केला. इथे राजकीय स्वातंत्र्य नव्हते. परंतु, अल्पसंख्याक तसेच स्त्रियांच्या हक्कांबाबत जागरूकता होती. लष्करी राजवटीचा वापर करून एक प्रगत राष्ट्र म्हणून सद्दाम हुसेन यांनी अल्पसंख्याक सुन्नी गटाचे नेतृत्व करून बाथ पक्षाच्या आधारे सत्ता राखली. सीरियात असाद यांनी त्याच धोरणांचा वापर करीत अलविट्झ या शिया पंथीय गटाचे नेतृत्व करीत बहुसंख्य सुन्नी प्रजेवर राजवट केली.\nया दोन्ही ‘स्थिर’ राजवटींना पहिला धक्का बसला, तो २००३ च्या इराक युद्धामुळे. या युद्धानंतर अमेरिकेने सद्दाम हुसेन यांना बाजूस करून इराकच्या राज्यव्यवस्थेत आमूलाग्र बदल आणण्याचा प्रयत्न केला. त्यात सद्दाम हुसेन किंवा बाथ पक्षाशी संबंधित असलेल्या लष्करी किंवा नागरी कर्मचारी तसेच अधिकारी यांना काढून टाकले गेले आणि लोकशाही व्यवस्था निर्माण करण्याच्या अट्टहासाने शिया गटाकडे सत्ता दिली गेली. या व्यवस्थेत सुन्नी गटाला संपूर्णत: बाहेर ठेवल्यामुळे असंतोष निर्माण झाला. तसेच शिया सरकारच्या दडपशाही कारभारामुळे उद्रेक निर्माण झाला. त्या उद्रेकाचे नेतृत्व सुरुवातीला अफगाणिस्तानमध्ये लढा करून आलेले अबु मुसान झरकावी यांनी केले. त्यांच्या संघटनेला ‘अल कायदा इन इराक’ असे संबोधले गेले होते. पुढे २००६ साली झरकावी यांच्या मृत्यूनंतर त्या गटाला इस्लामिक स्टेट ऑफ इराक (आयएसआय) या नावाने ओळखले जाऊ लागले. सीरियात हफीझ असाद यांच्यावर १९८२ मध्ये हल्ला झाला, तेव्हा त्याचा बदला सीरियन फौजेने दामा या शहराविरोधात घेतला. दामा शहर हे मुस्लीम ब्रदरहूडचे एक महत्त्वाचे केंद्र होते. त्या घटनेनंतर ही संघटना काही काळ शांत राहिली. परंतु, आपल्या विचारांचा प्रसार मात्र चालू ठेवला. पुढे २००३ च्या इराक युद्धानंतर मुस्लीम ब्रदरहूड पुन्हा सक्रिय झालेली दिसते. २०१०नंतर ‘अरब स्प्रिंग’चे वारे वाहू लागले. त्याचा प्रभाव सीरियन राजकारणावरदेखील दिसतो. असादविरुद्धच्या लढय़ात सुन्नी इस्लामिक गट एकत्र येत गेले आणि तेथे यादवी सुरू झाली. असाद यांनी राजकीय डावपेचाचा भाग म्हणून काही धर्मगुरूंना जवळ करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो असफल राहिला.\nअनधिकृत सूत्रांचा दाखला घेतला, तर आज आयसिसकडे इराक व सीरियाच्या ४० टक्के प्रदेशाचा ताबा आहे. त्यात इराकमधील दियाला, निनेव्ह आणि मोसूल तसेच सीरियाला लागून असलेल्या दीरेझ झोर व राक्का यांचा समावेश आहे आणि सीरियातील अलेप्पो आणि हस्साकेह यांच्यावर काहीसा ताबा आहे. कोबानी हे कुर्द जनता असलेले शहर हे हस्साकेहमध्ये येते. आयसिसने स्वत:ला ‘इस्लामिक स्टेट’ किंवा कलिफेट म्हणून जाहीर करून स्वत:कडे इस्लामिक धार्मिक नेतृत्व घेण्याचा प्रयत्न केला आहे. आयसिसचा लढा हा अल कायद्याच्या लढय़ापेक्षा वेगळा आहे. अल कायदाने पाश्चिमात्य राष्ट्रांना लक्ष्य केले होते. त्यात विचारसरणीविरोधात तो लढा होता. आयसिसचा प्रयत्न हा सर्व इस्लामिक गटांना त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आणणे हा आहे. त्यांनी कुर्द तसेच यहुदींचा केलेला छळ आणि त्यांच्यावरील अत्याचार हा त्या आयसिसचा लढय़ाचा भाग आहे.\nआयसिसची खरी झळ कुर्द जनतेला जाणवते. कुर्द वांशिक गट हा इराक, सीरिया तसेच तुर्कस्तानमध्ये आहे. इराकमध्ये त्यांना मर्यादित प्रमाणात स्वायत्तता आहे. आयसिसविरुद्धच्या लढय़ात कुर्द पेशमर्गा लढवय्ये आहेत. त्यांना थोडाफार पाठिंबा अमेरिकेकडून मिळतो. कुर्द लढवय्यांना तुर्कस्तानकडून फारसा पाठिंबा मिळत नाही किंवा तुर्कस्तान अमेरिकेला पण पाठिंबा देत नाही. सौदी अरेबियाच्या धोरणात मात्र फरक झालेला दिसून येतो. इराकी सरकारने सुन्नी घटकांना निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घ्यावे, असा सल्ला सौदी अरेबिया द्यायला लागला आहे. तसेच सीरियातील युद्ध हे प्रदीर्घ असेल म्हणूनच असादविरोधी गटातील मवाळ नेतृत्व पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. आयसिसच्या लढय़ाची झळ सौदी अरेबियात केव्हा तरी होईल याची जाणीव तेथील नेतृत्वाला झालेली दिसते. पुतिनने असादला पाठिंबा दिला असला, तरी सीरियात जरा काही मार्ग काढता आला तर त्याला रशियाचा पाठिंबा असण्याची शक्यता आहे. त्या मार्गाचा एक भाग हा असाद यांना इतरत्र हलविण्याचा आहे. मात्र हे रशियाचे धोरण अमेरिकेच्या युक्रेन तसेच क्रीमियाबाबतच्या धोरणावर अवलंबून असेल असे वाटते. अमेरिकेला त्या क्षेत्रात नक्की काय साध्य करायचे आहे हे सांगता येत नाही, असे बोलले जाते. ड्रोन विमानांचा हल्ला हा एक अत्यल्प भाग आहे. खरा लढा हा जमिनीवरचा असणार आहे आणि या क्षेत्राबाहेरील सत्तांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती चिघळेल याचीदेखील जाणीव सर्वाना आहे.\nकाश्मीरमध्ये आयसिसचे झेंडे तसेच भारतातून अनेक तरुणांनी आयसिसच्या लढय़ात सामील होण्यासाठी जाणे ही भारताच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. भारतासमोरील खरा धोका हा इस्लामिक स्टेटच्या विचारप्रणालीतून निर्माण होतो. त्या विचारप्रणालीमध्ये मने पेटविण्याची जी प्रचंड क्षमता आहे, ते भारतासारख्या बहुत्वतावादी राष्ट्राला आव्हान आहे. आयसिसने निर्माण केलेल्या समस्येला लष्करी बळाच्या आधारे सामोरे जाण्याच्या मर्यादा सर्वच राष्ट्र जाणून आहेत. आयसिसची खरी मूलभूत समस्या काय आहे, यावर यूएईच्या पंतप्रधानांनी केलेले भाष्य महत्त्वाचे आहे. त्यांनी या समस्येचे मूळ पश्चिम आशियाई राष्ट्रांच्या अंतर्गत व्यवस्थेत असल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या मते पश्चिम आशियात शांततेसाठी तीन गोष्टी करण्याची गरज आहे. आयसिसच्या लढय़ाला मुख्यत: बौद्धिक पातळीवर सामोरे जाण्याची गरज आहे. या राष्ट्रांमधील शासन व्यवस्था सुधारावी लागेल आणि तळागाळापर्यंत मानवी विकास साध्य करावा लागेल. इथल्या शासन व्यवस्थेला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत सुविधा पोहोचवाव्या लागतील. अमेरिकी ड्रोन विमानांचा वापर ही तात्कालिक प्रक्रिया आहे. आयसिसचा सामना हा दीर्घकाळ राजकीय विचारप्रणालींच्या पातळीवर करावा लागेल आणि या लढय़ाची सुरुवात पश्चिम आशियाई सुन्नी राष्ट्रांनाच करावी लागणार आहे.\n*लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संरक्षण व सामरिक शास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/debt-waiver-student-convicted-plane-crash-114735", "date_download": "2018-12-14T19:38:00Z", "digest": "sha1:7HSF6HLTG6YAGMG7GJXYYFV2P5VZXQ4K", "length": 14573, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Debt waiver for student convicted in plane crash विमान अपघातात दगावलेल्या विद्यार्थ्याला कर्जमाफी | eSakal", "raw_content": "\nविमान अपघातात दगावलेल्या विद्यार्थ्याला कर्जमाफी\nमंगळवार, 8 मे 2018\nपुणे - ताडीवाला रस्ता येथील झोपडपट्टीत दहा बाय दहाची खोली, वडील बेकरीचालक, आठ जणांचे कुटुंब, पदरी अठराविश्‍व दारिद्य्र. तरीही वैमानिक होऊन आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलेल्या सोहेल अन्सारीचा वयाच्या 19 व्या वर्षी\nवैमानिक प्रशिक्षणादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या वडिलांच्या तब्बल साडेचार वर्षांच्या अथक संघर्षानंतर आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या सहकार्याने अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतल्यानंतर \"स्टेट बॅंक ऑफ इंडिया'च्या दहा लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जाला माफी मिळाली आहे.\nपुणे - ताडीवाला रस्ता येथील झोपडपट्टीत दहा बाय दहाची खोली, वडील बेकरीचालक, आठ जणांचे कुटुंब, पदरी अठराविश्‍व दारिद्य्र. तरीही वैमानिक होऊन आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलेल्या सोहेल अन्सारीचा वयाच्या 19 व्या वर्षी\nवैमानिक प्रशिक्षणादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या वडिलांच्या तब्बल साडेचार वर्षांच्या अथक संघर्षानंतर आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या सहकार्याने अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतल्यानंतर \"स्टेट बॅंक ऑफ इंडिया'च्या दहा लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जाला माफी मिळाली आहे.\nया संघर्षाबद्दल \"सकाळ'शी बोलताना अन्सारी म्हणाले, \"\"मला दोन मुले आणि तीन मुली आहेत. सोहेलचे \"आकाशात भरारी'चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या आई आणि बायकोचे दागिने विकून, नातेवाइकांकडून व्याजावर पैसे उभे केले. तसेच जिवलग मित्र सुभाष जमदाडे याने त्याचा राहता फ्लॅट गहाण ठेवून रायबरेलीतील \"इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमी'मध्ये 31 लाख 50 हजार रुपये भरले. गोंदिया बिरसी विमानतळावर विमान चालविण्याच्या सरावादरम्यान मध्य प्रदेशातील छिंदवाड्याच्या पंचमढी जंगलात विमान कोसळून सोहेलचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर हे पैसे परत मिळावे म्हणून तत्कालीन पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांचीदेखील भेट घेतली; परंतु आश्‍वासनाशिवाय काहीच हाती लागले नाही.''\nअर्थ व वित्त स्थायी समितीमध्ये सदस्य असल्यामुळे अरुंधती भट्टाचार्य आणि अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटून अन्सारी यांना न्याय देऊ शकलो. आता अकादमीत भरलेले शुल्क परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.\nअनिल शिरोळे, खासदार पुणे लोकसभा.\n- 2012 - सोहेलची अकादमीत निवड\n- 2013 - सरावादरम्यान विमान कोसळून सोहेलचा मृत्यू\n- 24 डिसेंबर 2013 - भारतीय हवाईदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे विमानाच्या अवशेषांचा शोध\n- 25 डिसेंबर 2013 - बिश्‍नोरला (उत्तर प्रदेश) अन्सारी यांच्या मूळ गावी सोहेलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार.\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत...\nपैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक\nजुन्नर : पैसे मोजून देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ महिलेची 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार कुसूम धर्माजी तळपे, (वय 65 रा.घाटघर...\n#WaterIssue पुण्याचे पाणी निम्म्यावर\nपुणे - पुणे शहराला दररोज १२५० एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी...\nशिर्सुफळ - वनविभागातील झाडे जगवण्यासाठी प्लास्टिक बाटल्यातुन पाणी\nशिर्सुफळ - सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वनविभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिर्सुफळ...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\n#PMCIssue दुकाने थाटली नोंदीविना\nयेरवडा - शहरातील अनेक लॉज, मंगल कार्यालये, ब्युटी पार्लर, सलून, रसवंतिगृहे, आइस फ्रूट, पान टपरी असो की अंडी विक्रेते यांची नोंदच महापालिकेच्या आरोग्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47216", "date_download": "2018-12-14T19:38:13Z", "digest": "sha1:OBPXIM32CBLLTQTQDRT3KUWCVTE7UYXQ", "length": 5222, "nlines": 129, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चाल चाल बाळा .... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चाल चाल बाळा ....\nचाल चाल बाळा ....\nचाल चाल बाळा ....\nसोनु मोठी राणी (सोनु मोठा राजा)\nकाय तिचा तोरा (काय त्याचा तोरा)\nचाल चाल बाळा ....\nछान.... ठेक्यात म्हणता येते.\nमनापासून धन्यवाद काका -\nमनापासून धन्यवाद काका - सुयोग्य बदल ....\nमस्त शेवट जरा हलल्यासारखा\nशेवट जरा हलल्यासारखा वाटला\nखरं की नै सोनू\nकिती मजा आली<<<< अश्या ओळीने शेवट झाला असता तर ...\nआपण ह्या बालसाहित्य-विषयात तज्ञ आहात मी फक्त सुचेल ते बोलून टाकले\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2011/04/blog-post.html", "date_download": "2018-12-14T19:23:20Z", "digest": "sha1:Q5QRXOPQMF2MMPMCAM22UIVGC6IRDARW", "length": 21528, "nlines": 240, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: स्वत:साठीही जग गं .....", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nस्वत:साठीही जग गं .....\nतू नेहमीच मनस्वी वागायचीस. स्वत:वर आसुसून प्रेम करायचीस. अगदी लहान होतीस तेव्हांही आणि आता ’ सरलं किती - उरलं किती ’ चा हिशोब स्वत:च वारंवार मांडू लागलीस, तरीही. तुझा अट्टाहासी, झोकून देण्याचा स्वभाव तसाच किंबहुना जास्तीच मनस्वी झालाय. मनात एखादी गोष्ट आली की त्याक्षणापासूनच तू स्वत:ला त्या गोष्टीस समर्पित करून टाकायचीस. योग्य-अयोग्य, गरज, शक्य-अशक्य, यासारख्या माझ्या मध्यमवर्गीय शंकाकुशंका कधीच तुला पडल्या नाहीत. चुकून कधी मी त्या तुझ्या डोक्यात भरवण्यात कणमात्र यशस्वी झालेच तर, तू ते कधीच मला दाखवले नाहीस आणि त्या कणमात्र शंकांना लगेचच कचऱ्याची टोपली दाखवायला चुकलीही नाहीस.\nपरिणामांची तुला कधीच भीती नव्हती आणि क्षितीही. एखाद्या गोष्टीला किती वाहून घ्यायचं हे परिमाणात तू मोजलं नाहीस की त्या वेड्या ध्यासातून तुला सुखाची-दु:खाची-प्रेमाची-अवहेलनेची-तिरस्काराची-रागाची आणि शब्दात न मांडता येणाऱ्या ’ त्या ’ काही जिव्हारी भावांची प्राप्ती होईल याचीही फिकीर केली नाहीस. मोजके, अगदी बोटावर मोजण्या इतकेच अपवाद वगळता हा मनस्वी अट्टाहास तुला अपयशच देऊन गेला. तरीही तू थांबलीच नाहीस.\nनक्की काय शोधत होतीस गं तू का कोण जाणे, ’ खरंच का काही शोधत होतीस तू का कोण जाणे, ’ खरंच का काही शोधत होतीस तू ’ या प्रश्नातून मी कधीच बाहेर आले नाही. आजही हा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. अर्थात मी तुला कधीच उत्तर विचारले नाही. जे तुझ्याकडे नाही ते विचारण्यात काय मतलब गं ’ या प्रश्नातून मी कधीच बाहेर आले नाही. आजही हा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. अर्थात मी तुला कधीच उत्तर विचारले नाही. जे तुझ्याकडे नाही ते विचारण्यात काय मतलब गं उगाच तुझ्या डोळ्यात त्या प्रश्नाने क्षणमात्र उठणारी वेदनेची लहर, कुठेशी लागलेली बोच, ठसठसणारी ठेच उघडी पडायची अन मीच त्यात जखमी व्हायची. नेहमीसारखीच. पुन्हा पुन्हा:.... आताशा तुझ्या वेदनांची-ठेचांची दुखरी ठणठण सोसायची ताकद नाही गं माझ्यात. म्हणून बये, वारंवार तुला सावरायचा फोल प्रयत्न मी सोडत नाही. तुला आवडो न आवडो, पटो न पटो... तू माझीच... माझ्यातच सामावलेली आहेस ना बयो.... ��्हणून माझा हा दुबळा अट्टाहास सोडत नाही. त्या विक्रमादित्यासारखीच मी ही सदैव प्रयत्न... प्रयत्न आणि प्रयत्न करते आहे. पाहू कोण जिंकते ते. कुठेतरी, कधीतरी तू थकशील.... थांबशील.... शांत बसशील..... मी वाट पाहीन. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत..... मात्र जिंकेन नक्की.\nही आयुष्यभर अशीच सामान्य... नाही नाही, मध्यमवर्गीयच राहणार. अगदी लाडका शब्द आहे तिचा हा. या मध्यमवर्गाचे चांगलेच फावले आहे. काही जमले नाही, काही मिळाले नाही... अहं... मिळवता आले नाही की लगेच याच्यावर खापर फोडून मोकळे व्हायचे. जरा चौकटीच्या बाहेर जायची वेळ आली की लगेच याची ढाल पुढे करायची.\nमनात कितीही भराऱ्या मारायची ऊर्मी उसळली तरी, \" छे हे कुठले आपल्या आवाक्यात... \" असे म्हणत तेच तेच घिसेपिटे, मागल्या पानावरून पुढच्या पानावर मिळमिळीत आयुष्य उलटत राहायचे. बदल गं जरा स्वत:ला. हे बागुलबुवे तूच उभारलेस, तेही अनाकारण. अगं, इथे स्वत:चे झालेय जड तिथे दुसऱ्याच्या आयुष्याची उठाठेव करायला कोणाला वेळ आहे\n स्वत:च्या पायाखाली काय जळतेय हे पाहायला वेळ नसेल पण लोकांच्या घरची खडानखडा माहिती आहे.\nबरं. समजा असेलही तू म्हणतेस तसे. त्याने तुला काय गं फरक पडतो. मुळात तुझा स्वत:कडे पाहण्याचा चष्मा बदल. लोक काय म्हणतील.... हे शब्दच तुझ्या कोशातून हद्दपार कर. आणि लोकांचे काय घेऊन बसलीस, त्यांना स्वत:च्या टोचणीतून सुटका हवी असते ना. मग करतात हा दुसर्‍याच्या जीवनात डोकावण्याचा टाईमपास. तू कधीपासून लोकांच्या या छंदाला भीक घालू लागलीस अगं ते तुला जगायला देत आहेत/नाहीत हा संभ्रम का पडावा अगं ते तुला जगायला देत आहेत/नाहीत हा संभ्रम का पडावा एकेक नवलच ऐकते आहे मी हे. जरा जग गं मनापासून.... मनसोक्त एकेक नवलच ऐकते आहे मी हे. जरा जग गं मनापासून.... मनसोक्त इच्छा, ओढ, आस फक्त मारण्यासाठीच नसते गं. उद्या तू फटदिशी मरून गेलीस ना, तर लोकं त्यांना म्हणायचे तेच म्हणतील फक्त तुझा जीव मात्र गेलेला असेल. मग ही भावनांची आसुसलेली भुतं धड ना तुला मरू देतील धड ना दुसऱ्या जीवात जगू देतील.\nअजूनही वेळ गेलेली नाही. जगायचे, का रोज... अव्याहत कणाकणाने कुढत मरायचे..... निवड तुलाच करायची आहे. निदान ती तरी मोकळी होऊन.... निर्भयपणे कर..... करशील ना\nचला. आजचा एपिसोड संपला रे. आताशा ही प्रतिबिंबांची लढाई वारंवार होऊ लागली आहे. का भुवया का उंचावल्या तुझ्या भुवया का उंचावल्या तुझ्या ’ प्रतिबिंब ’ म्हटले म्हणून ’ प्रतिबिंब ’ म्हटले म्हणून मग काय म्हणू खरं सांग, ’ तुला तरी कळतेय का, खरी कुठली आणि छबी कुठली ’ भेसळ इतकी बेमालूम आहे की माझा पाराही ओळखू शकत नाही आताशा. म्हणा, मी ही काहीसा जीर्ण, विदीर्ण झालोय. कुठे कुठे पारा उडलाय... विरलाय.... त्या विरलेल्या तुकड्यात दिसणारी तिची तडफड पाहवत नाही. वाटतं, सांगावं तिला.... इतरांसाठी जगच गं बयो पण त्याचबरोबर स्वत:साठीही जग गं..... स्वत:साठीही जग.....\n( फोटो जालावरून साभार )\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:24 AM\nलेबले: तुकडा तुकडा चंद्र, मुक्तक विचार जीवन\nपोस्ट छान झालीय, नेहमीसारखीच...\n सुंदर पोस्ट... जवळपास प्रत्येक 'माध्यमवर्गीयाच्या' मनातलं द्वंद्व अगदी अचूकपणे पकडलं आहेस आणि छान शबदात मांडलं आहेस. आवडलं \n>>आताशा ही प्रतिबिंबांची लढाई वारंवार होऊ लागली आहे\nअगं, इतकी प्रश्नचिन्हं... :)\nअनेक धन्यवाद हेरंब. :)\nअपर्णा, गंमत म्हणजे विरोधाभास वाढतच चाललाय दरवेळी. :D:D... आभार्स\nतायडे का आलेत हे सगळे विचार हे समजतेय गं ....\nअगं कितीही द्वंद्व मांडलस ना तरिही ’ती’ ईतरांसाठी जगणारी बयो तुझ्या नकळत पुन्हा डोके वर काढेल त्याआधि तिला ठाम सांग की मी स्वत:साठी पण जगणार आहे....\nआणि खरच स्वत:साठी जगणं अत्यंत गरजेचं आहे गं... निदान कधितरी स्वत:ला आधि मोजायला शिकायलाच हवे ना\nभावना शब्दात फार सुंदर ओवता येतात तूला ... मानलं बयो\nएव्हढच म्हणेन..अगदी अगदी मनातले लिहीलेस...\nतन्वे, धन्यू गं. ” धरले तर चावते सोडले तर पळते ’ची गत आयुष्यभर झेलायची म्हणजे हाल गं. त्यातून अनेक धोंडे स्वत:च स्वत:च्या पायावर पाडून घ्यायची वाईट्ट खोड. :( :(\nशब्द नाहीयेत ताई माझ्याकडे\nधन्यू रे. भिडस्तपणाने कुचंबणा कायमची तरीही स्वभाव बदलतच नाही. बरेचसे मध्यम...प्रकार त्यातच गुदमरून जात राहतात. :(\nखुपच सुंदर पोस्ट.... आवडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही ...\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nभाराभार चिंध्यांतली एक चिंधी....\nस्वत:साठीही जग गं .....\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2011/05/blog-post_13.html", "date_download": "2018-12-14T20:21:13Z", "digest": "sha1:S6V37EEJ7YTO3SYYVVL6AOHSHBTIETC7", "length": 46555, "nlines": 602, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: कंपोस्ट-३ : गुग्ल्या आणि कं", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nकंपोस्ट-३ : गुग्ल्या आणि कं\n- तुम्ही ब्लॉग लिहीत असाल,\n- ब्लॉगवर मोठमोठाल्या पोस्ट्स टाकत असाल,\n- आणि त्या मोठमोठाल्या पोस्ट्स पब्लिश करायच्या आधी ब्लॉगरवर सेव्ह न करता 'घमेल्या'तल्या ड्राफ्टमधे सेव्ह करत असाल...\nवर सांगितलेल्या तिन्ही अटींमध्ये तुम्ही-म्हणजे तुमचा ब्लॉग-बसत असेल तर ही छोटीशी पोस्ट उर्फ कंपोस्ट तुमच्या���ाठीच आहे. (नाही. ब्लॉगर कित्येक तास बंद पडलं होतं त्याच्याशी या कंपोस्टचा काहीही संबंध नाही.)\nपण यावेळी थोडं वेगळं आहे. ही कंपोस्ट माझ्या कं विषयी नसून राजाधिराज, सिंहासनाधिश्वर, महासम्राट (गो-ब्राह्मणप्रतिपालक मुद्दाम लिहिलं नाहीये. उगाच वाद होतात त्या शब्दाने ;) ) गुगल महाराजांच्या कं विषयी आहे. आणि कंपोस्ट असल्याने अर्थातच छोटीशी आहे.\nपेबची गोष्ट लिहिताना आठवून, वेळ काढून, तुकड्यातुकड्यात लिहायला मला जवळपास ४-५ दिवस लागले होते. चांगली सवय की वाईट सवय किंवा चूक की बरोबर ते माहित नाही पण पोस्ट लिहिताना मी ती घमेल्याच्या मसुद्यांमध्ये (जीमेल ड्राफ्ट) मधे लिहितो. थोडा भाग लिहून झाल्यावर लिखाण बंद करायचं असेल तर ते तिकडेच सेव्ह करून ठेवतो. तर त्या सवयीप्रमाणे ४-५ रात्री जागून लिहून शुक्रवारी रात्री (अ‍ॅक्च्युअली शनिवारी पहाटे) पेब बर्‍यापैकी पूर्ण केलं आणि शनिवारी सकाळी पुन्हा एकदा नीट वाचून चेक करून पहिला भाग टाकायचा असं ठरवलं.\nपण शनिवारी सकाळी उठून बघतो तर काय शेवटचे दोन भाग गायब शेवटचे दोन भाग गायब पुन्हा पुन्हा शोधलं पण जैसे थे. आणि नेमका मी पहिला भाग जस्ट टाकला होता. त्यामुळे रात्री बसून शेवटचे दोन भाग संपवायचे असं ठरवलं आणि त्याप्रमाणे शनिवारी रात्री बसून ते संपवलेही. एकच चूक केली की सगळे भाग वेगवेगळया ड्राफ्टसमधे सेव्ह करण्याऐवजी एकत्र सेव्ह केले आणि रविवारी सकाळी व्हायचं तेच झालं. पुन्हा दोन भाग गायब होते \nआधीच्या वेळी कदाचित अति झोप आल्याने मी सेव्ह करायला विसरलो असेन (खरंतर ड्राफ्टस ऑटोसेव्ह होतात.. पण तरीही) असा संशयाचा फायदा मी घमेल्याला दिला होता पण यावेळी मात्र मला पक्कं आठवत होतं की मी ड्राफ्ट नक्की सेव्ह केला होता. आणि त्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा मी गुग्ल्यावर अविश्वास व्यक्त केला. प्रचंड राग आला होता त्याचा. तोवर दुसरा भाग टाकून झाला होता. त्यामुळे त्या रात्री (म्हणजे रविवारी रात्री, सोमवारी सकाळी ऑफिसला जायचं असूनही) रात्रभर जागून पुन्हा एकदा शेवटचे दोन भाग नीट लिहून काढले आणि सगळे भाग वेगवेगळ्या ड्राफ्टसमधे सेव्ह केले. मग उरलेल्या दोन दिवसात शेवटच्या भागांवर फायनल हात फिरवून ते पोस्ट केले.\nनंतर 'इनसाईड जॉब' बघून झाल्यावर पुन्हा एकदा लंब्याचवड्या पोस्टस लिहायची खुमखुमी आली :P .. पण यावेळी आठवणीने व��गवेगळे ड्राफ्टस बनवले होते. पण तरीही प्रत्येक भागाला वेगळा ड्राफ्ट बनवला नव्हता.. एका ड्राफ्टमधे दोन-तीन भाग एकत्र असं सेव्ह केलं आणि व्हायचं तेच झालं. शेवटचे दोन भाग पुन्हा यावेळीही उडाले. \nत्यानंतर आधीप्रमाणेच जागरणं करून, पुन्हा पुन्हा माहितीपट बघून सगळे भाग पुन्हा लिहिले. या सगळ्याला जवळपास १५-२० दिवस लागले आणि थोडक्यात पोस्ट किमान वीस दिवसांनी तरी लांबली. यावेळी मात्र एका भागाला एक ड्राफ्ट असं करून पोस्ट्स सेव्ह केल्या असल्याने वाचलो.\nदोन्ही पोस्ट्स पूर्ण लिहून झाल्यावर सहज कुतूहल म्हणून नेटवर ड्राफ्टच्या साईझ लिमिटबद्दल काही माहिती मिळते का म्हणून शोधाशोध केली (म्हणजे पुन्हा गुगलवरच.. आईशप्पत $%^$). अर्थातच कुठेच काहीच सापडलं नाही. मग पुन्हा एकदा माझ्या पोस्ट्स बघितल्या आणि एक गोष्ट लक्षात आली. 'पेब' चे पाहिले पाच भाग मिळून अंदाजे ३२७५ शब्द होतात आणि 'इनसाईड जॉब'चे पहिले तीन भाग मिळून अंदाजे ३७१७ शब्द होतात. थोडक्यात घमेल्याच्या ड्राफ्टसमधे या आकड्यांच्या आसपास कुठेतरी काहीतरी गफलत नक्की आहे. यापेक्षा जास्त शब्दसंख्या झाली की घमेलं टांग देतं. अजिबात रिस्क घ्यायची नसेल तर ३००० शब्द अँड दॅट्स ऑल असं म्हणू. \nवरची सगळी बडबड ऐकून तुमच्या डोक्यात दोन विचार नक्की आले असतील. एक म्हणजे ही खरंच कंपोस्ट असेल तर हा एवढी बडबड का करतोय.. ही खरंच कंपोस्ट आहे का तर हो आहे. कारण आता लवकरच ही संपणार आहे\nआणि दुसरी गोष्ट म्हणजे \"च्यायला, ब्लॉगसाठी हा किती मेहनत करतो, दोन-चार रात्री जागतो, १५-२० दिवस लिहीतो अँड व्हॉट नॉट \" हे दाखवण्यासाठी हे लिहिलंय असं वाटतंय. किंबहुना आता वाचताना मलाही ते तसंच वाटतंय ;) ... पण तरीही तुम्हाला बरं वाटावं म्हणून क्षणभर ते खरं आहे असंही समजू पण तरीही एवढी बडबड वाचल्यावर तुम्हाला ३००० शब्दांच्या लिमिटविषयी तरी कळलं ना\" हे दाखवण्यासाठी हे लिहिलंय असं वाटतंय. किंबहुना आता वाचताना मलाही ते तसंच वाटतंय ;) ... पण तरीही तुम्हाला बरं वाटावं म्हणून क्षणभर ते खरं आहे असंही समजू पण तरीही एवढी बडबड वाचल्यावर तुम्हाला ३००० शब्दांच्या लिमिटविषयी तरी कळलं ना आणि तेही न जागता ;) थोडक्यात आपल्या दोघांसाठीही विन-विनचं आहे हे.. नाही का\nतर तात्पर्य एकच.... ३००० शब्दांपेक्षा जास्त शब्दांचे लेख गुगल ड्राफ्टमधे सेव्ह करू नका आणि केलेत तर विसरून जा कारण कितीही कामसू आणि आज्ञाधारक असला तरीही गुग्ल्यालाही कधीकधी कं येतोच \n* तळटीप : ही पोस्ट मात्र (कंपोस्ट असल्याने) एका बैठकीतच संपवलेली आहे ;)\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : कं, कंपोस्ट, टेक्निकल\nम्हूनशान आमी ड्राफ्ट सेव करायला बराहा वापरतो ...ताच बरा....आपला काम आपल्या कडे ठेवा उगाच गुग्ल्याला किती तरास देणार...\nआयला एवढ्या मोठ्या पोस्ट लिहण मला तरी जमणार नाही, ती काळजी तू आणि बाबा ने घ्यायला हवी...\nतरी घमेल्याची साईज मर्यादित आहे ही माहिती उत्तम.. धन्स रे :)\nआयला हे माहिती नव्हते \nपुन्हा एकदा नवीन माहिती. :)\nफार मोठा लिहीणं तसं नाहीच झेपत मला...इटुकलं पिटुकलं आपलं बरं. आणि स्वत:लाच एक मेल पाठवून देते...म्हणजे मेलबॉक्समध्ये सुरक्षित. :)\n>>>>>आयला एवढ्या मोठ्या पोस्ट लिहण मला तरी जमणार नाही, ती काळजी तू आणि बाबा ने घ्यायला हवी...\nतरी घमेल्याची साईज मर्यादित आहे ही माहिती उत्तम.. धन्स रे :) +100\nमी तर माझ्या पोस्ट्स डायरीत लिहीते बाबा.... घोळच नको :) .... आता ती डायरी गौरापासून वाचवण्याचे दिव्य पार पाडावे लागते हा भाग वेगळा.... कारण नेमक्या त्याच डायरीत तिलाही पोस्ट्स ( ;) ) लिहायच्या असतात :)\nबाकि हेरंबा मानले बुवा तूला..... कारण कर्केच्या आळश्यांकडून इतकी मेहेनत होणे अवघडच, त्यात जर त्यांना खरच एखादी गोष्ट मनापासून आवडत असेल तर काही शक्य आहे असे मानले तर ब्लॉगिंग तूला किती मनापासून आवडते ते लक्षात येते :)\n३००० शब्द सुचतात कसे राव\n३०००.....आम्ही ३०० मध्येच तंबुत परततो...त्यामुळ तुला जर तुझ्या गुगल्याच घमेल कमी पडल तर माझ्या खात्यावरच घमेल वापर...मी देइन तुला*\nअरे हो... माझ्याबरोबर असे एकदा झाले होते... म्हणजे एखादा ड्राफ्ट तर उडतोच पण ड्राफ्ट मेल मोठा असेल तर त्याचा शेवटचा भाग देखील उडू शकतो.\nम्हणून मोठा पोस्ट असेल तर २-३ ड्राफ्ट मेल्स मध्ये ठेवायचा.\nआता त्यात ब्लॉगरची भर पडली आहे... ही कमेंट सुद्धा सेव्ह करून ठेवतो नाहीतर........... हेहेहे..\nगूगलला विंडोज्‌ लाईव्हचा पर्याय म्हणजे आगीतून फुफाट्यातच की म्हणजे आगीतून फुफाट्यातच की\nबाकी बरहाने लिहून नोटप्याड/वर्डप्याडात शेव करणं ब्येष्ट्ट\nएका वेळी तीन - चाळ ओळी अश्या कूर्मगतीने ’बराहा डायरेक्ट’ वापरून आपल्या लाडक्या टेक्स्ट एडिटरमध्ये सेव्ह करत रहायचं. एक दिवस त्या पोस्टचं भाग्य उजाडतं आणि ती पूर्ण होते. मग ठरवायचं - हे लिखाण फक्त ‘आत्मनेपदी’ आहे, का ‘मोकळे आकाश’वर टाकण्यासारखं. मग ब्लॉगवर नुसतं कॉपी - पेस्ट मारून पोस्टायचं. हाकानाका. बाकी माझ्या पोस्टीने ३००० शब्दांची लक्ष्मणरेखा ओलांडण्याची शक्यता कमीच :)\nएक शंका ... हा ३००० चा प्रॉब्लेम शेड्यूल्ड पब्लिशला पण येतो, का फक्त अनपब्लिश्ड ड्राफ्टला\nतुला ठेच लागल्यावर तू मागच्यांना शहाणं करून सोडतोयस हे महत्वाचं\n गरीबाच्या १० पोस्ट होतील तेवढ्यात... :)\nतरीपण हे माहिती नव्हतं.. धन्यवाद... :)\n३००० शब्द म्हणजे बरहाची पाच पानं.. बापरे माझी पोस्ट नॉर्मली बरहाचं एक किंवा दोन पानं असते. फॉंट साइझ १२ वापरून..\nपण माहीती चांगली आहे.( मी गुगल वापरत नाही तरीही- मी बरहा वापरतो )\nबझ्झ ५०० कमेंटनंतर आणि घमेल ३००० शब्दानंतर झोपते हा शोध लावल्याबद्दल मंडळ आभारी आहे.\nबाकी मराठीत टंकलेलं काहीही गायब झाले की जाम मनस्ताप होतो.\nमला असा अनुभव आला नाही (कारण मी एवढ्या मोठ्या पोस्ट लिहायचे कष्ट घेत नाही. आळस हा कधी कधी मित्र सुद्धा असतो :ड). तरी लक्षात ठेवेन.\nआणि तुला मानलं बॉ. माझी एक कथा अशीच २ वेळा डिलीट झाली तर मी तिसर्‍यांदा लिहिण्याचे कष्ट न घेता सरळ एक वाईट शेवट करुन टाकला :O\nहो. ही अगदी खरी गोष्ट आहे. मी शब्दमर्यादा किती हे पाहिलं नव्हतं पण फार मोठा ड्राफ्ट सेव्ह केला तर तो उडतो, गुगल्याला तशा सूचनाबिचना देण्याचाही कं आहे. ही गोष्ट केवळ घमेल्यालाच नाही तर सेंडण्यालाही लागू पडते. एक मोठा लेख ईमेलने तीन वेळा पाठवूनही जेव्हा अर्धाच गेला, तेव्हा लक्षात आलं.\nनविन माहिती दिल्याबद्दल स्वामी आपले आभारी आहेत \nसध्यातरी आम्ही इटुकले-पिटुकले लेख अणि कविता टाकतोय ( ज्या वाचण्याचे कुणी कष्ट घेत नाही ) , पण भविष्यात मोठ्ठाले लेख लिहिण्याचा मानस असल्याने आणि आम्हीदेखील घमेल्यात शेव करत असल्याने ही पूर्वसूचना आमच्या कामी येईल.\nहेरंब, मलाही हे माहीतच नव्हते.\nमागे मी ’ नको म्हंटले होते ना... तरीही ’ हे लिहीत असताना काही वेळा संपूर्ण पोस्टच्या पोस्ट उडल्या होत्या. पण ते मी ब्लॉगरमधेच लिहीत होते. कारण मला अजूनही कळलेलेच नाही म्हणा... :(\nबरे झाले तू ही ’ ठेच ’ सांगितलीस. कधी कधी प्रथम लिहीलेले पुन्हा लिहीण्यात लिखाणाचा आत्माच हरवतो...\nइथे बहुतेक जन बरहा वापरतात असे दिसते...मी तर quillpad च वापरतो नाहीतर मग google transliteration\nआणि एवढ्या मोठ्या पोस्ट तर कधी जमायच्��ाच नाहीत आपल्याला...\nअपर्णा, बरहामधे ड्राफ्ट सेव्ह करता येतात म्हणजे बरहा लोकल डिस्क वापरतं का म्हणजे बरहा लोकल डिस्क वापरतं का सहीये. मीही निदान सेव्ह करण्यासाठी तरी बरहा वापरेन.. टंकायला आपलं गुगल इमे बरं.\nहाहा सुहास.. अरे मलाही मोठ्या पोस्ट्स लिहायला कंटाळाच येतो पण कधी कधी अगदी नाईलाज असतो. उगाच छोटंसं लिहिलं तर त्या विषयावर अन्याय केल्यासारखं होतं. म्हणून कंटाळत का होईना लिहितो बापडा. :)\nबरंय ना राजे. पोस्ट न् गमावता नवीन माहिती मिळाली की नाही :)\nदोनदा हात पोळून घेतल्यावर मिळाली आहे ही माहिती :)\nतुझ्या पोस्ट्स बेस्ट असतात. कमीत कमी शब्द आणि जास्तीत जास्त अर्थ..\nअग ब्लॉगरच्या म्हणण्याप्रमाणे आता सगळ्या पोस्ट्स रिस्टोर झाल्या आहेत आणि कमेंट्स रिस्टोर करताहेत.. मग तुझ्या ब्लॉगवर ती पोस्ट दोनदा दिसते आहे का आता\nबापरे तन्वी... खरं तर तुला मानायला हवं. तू एकदा डायरीत आणि मग ब्लॉगवर लिहितेस सही.. प्रत्यक्ष लिहिणं (आणि त्यात पुन्हा मराठी) तर मी आता विसरूनच गेलो आहे. पूर्वीचं चांगलं अक्षरही आता बिघडलं :(((\n>> ब्लॉगिंग तूला किती मनापासून आवडते ते लक्षात येते\nवो तो है.. कोई शक्क्क्क \nआप्पा, एकदम नाही रे सुचत.. म्हणून तर आठवडेच्या आठवडे लागतात पोस्ट्स टाकायला ;)\nयवगेशसाई, तुमच्या घमेल्यातलं काही कधीच हरवणार नाही आणि हरवलं तरी तुम्ही चमत्कार करून, मुठीतून राख काढावी तशी पोस्ट काढाल ;)\nबरोबर रोहन.. माझे असेच शेवटचे भाग उडाले दोन्ही वेळा.. पूर्ण ड्राफ्ट कधी उडाला नाहीये अजून सुदैवाने.\n>> आता त्यात ब्लॉगरची भर पडली आहे..\nनाहीतर काय रे.. कधीपासून पोस्ट्स, कमेंट्स रिस्टोर होतील म्हणून थापा मारतायत.. च्यायला फटके दिले पाहिजेत लॅरीला..\nअरविंदा, खाल्ल्या मिठाला जागतोयस होय रे\n>> बाकी बरहाने लिहून नोटप्याड/वर्डप्याडात शेव करणं ब्येष्ट्ट\nअरे पण खिडक्या-क्षप असेल तर नोटप्याड/वर्डप्याडात शेव होत नाही. ७-खिडक्या लागतात त्याच्यासाठी. :(\nगौरी, आल्हादला म्हणालो त्याप्रमाणे नॉटपॅडमधे देवनागरी सेव्ह होण्यासाठी ७-खिडक्या लागतात :( माझ्या एका लॅपटॉप क्षप आहे आणि एकावर ७ आहे. त्यामुळे मी सरळ गुगल ड्राफ्टमधेच सेव्ह करतो.\n>> हा ३००० चा प्रॉब्लेम शेड्यूल्ड पब्लिशला पण येतो, का फक्त अनपब्लिश्ड ड्राफ्टला\nनाही हा प्रॉब्लेम ब्लॉगरमधल्या ड्राफ्टला येत नाही (म्हणजे नसावा).. हा जीमेलच्या ड्राफ्टला येतो.\nहो ना बाबा. कधीपासून हे सगळ्यांना सांगायचंच होतं.. दोनदा ठेच खाल्ल्यावर मुहूर्त लागला.\nख्या ख्या ख्या प्राची..\n\"आमच्या मुलांना ९५ टक्के मार्क्स मिळतात..... दोघांत मिळून\" वाला जोक आठवला.. (हघे)\nकाका, मलाही खरंतर छोट्याच पोस्ट्स टाकायला आवडतात. पण गेल्या काही पोस्ट्स छोट्या होणं शक्यच नव्हतं.. त्यामुळे टंकत बसलो :(\n५०० चा शोध जुनाच आहे.. त्याचं श्रेय देवकाकांना आणि बझमंडळाला.. ३००० वाला शोध वरिजनल आहे. ;) बोटं दोनदा जळाल्यानंतर लागलेला.\n>> बाकी मराठीत टंकलेलं काहीही गायब झाले की जाम मनस्ताप होतो.\n>> आळस हा कधी कधी मित्र सुद्धा असतो\nहाहा खरंय तृप्ती.. माझा तर तो भलताच जीवाभावाचा मैतर आहे. फक्त ब्लॉग लिहिताना बऱ्याचदा पळून जातो तो.\n>> माझी एक कथा अशीच २ वेळा डिलीट झाली तर मी तिसर्‍यांदा लिहिण्याचे कष्ट न घेता सरळ एक वाईट शेवट करुन टाकला\nअग माझंही तसंच झालंय खरंतर. गायब होण्यापूर्वी जे लिहिलं होतं ते आत्तापेक्षा जास्त चांगलं जमलं होतं (दोन्ही प्रसंगांत) असं मला अजूनही वाटतंय. :(\n>> गुगल्याला तशा सूचनाबिचना देण्याचाही कं आहे.\n माझंही अगदी हेच म्हणणं होतं. अरे काहीतरी सूचना देण्याची पद्धत नको का \nबरोबर आहे तुझं. हे सेंडण्यालाही लागू पडतं. मोठ्या लेखांचे शेवटचे भाग गायब होतात सेंडताना.\nस्वामी, असं कसं.. आम्ही वाचतोय की. आणि बरेच जण वाचतायत रे.. काळजी नको.\nयेउदे येऊदे मोठ्या पोस्टा. वाट बघतोय.\nअरविंद, वापरलंय मी हे आधी. आधी नावावरून लक्षात आलं नव्हतं. डालो केल्यावर लक्षात आलं. चांगलं आहे.\nश्रीताई, बापरे.. म्हणजे हे शब्दसंख्येचं बंधन फक्त घमेल्याला नाही तर ब्लॉगरला सुद्धा आहे तर.. \n>> कधी कधी प्रथम लिहीलेले पुन्हा लिहीण्यात लिखाणाचा आत्माच हरवतो.\nअगदी अगदी सहमत. पहिल्या वेळी लिहिताना एकदम नैसर्गिकरीत्या आलेलं असतं. दुसऱ्या वेळी लिहिताना आपण 'आधी लिहिलं तसंच' लिहायला जातो आणि एकदम कृत्रिमता येते लिखाणात :(\nसागर, तू google transliteration वापरत असशील तर मग गुगल IME वापरून बघ. IME वापरणं तुला खूप सोपं जाईल. मीही पूर्वी google transliteration च वापरायचो काही दिवस.. पण नंतर इमे वापरायला लागलो.\nहेरंब, Notepad नाही, Notepad++. हे एक फ्रीवेअर टेक्स्ट एडिटर आहे. (Textpad सारखं)त्यात देवनागरी सेव्ह होतं.\n बघतो बघतो हे ट्राय करून.. धन्स गौरी.\nनक्की \"Notepad\" म्हणायचंय कि \"Wordpad\" \nNotepad मधेही देवनागरी सेव होतं\nखिडक्या-क्षप : नोटपॅड मधे देवनागरी लिखाण सेव्ह करताना खिडक्या वॉर्निंग देतात.. आणि नंतर उघडून बघताना लिखाणाच्या ऐवजी \nखिडक्या-७ : यामध्ये तुम्ही म्हणता ते योग्य आहे.\nब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार.\nहेहेहे.. धन्स योग :)\nGoogle Docs हा पण ड्राफ्ट संरक्षित करण्यासाठी चांगला पर्याय आहे. त्याला काही शब्द मर्यादा असावी असे वाटत नाही.\nगूगलच्या IME प्रमाणेच विशालऑन.नेट वरून एक प्रोग्रॅम घेउन वर्ड मधे (क्षप असल्यास)टाईप करता येतं. इथला एडिटर हा 'गमभन' च्या जवळचा आहे त्यामुळे पुन्हा नवा लर्निंग कर्व्ह नाही.\nविनय, बरोबर.. कदाचित गुगल डॉक्स हा चांगला पर्याय असावा. आता तोच वापरायचं ठरवलं आहे. धन्यवाद...\nकिरण, वा हा पर्याय देखील मस्तच आहे. वापरून पाहायला हरकत नाही.. धन्यवाद..\nतू आणि तुझी \"वटवट\"......लई आवड्या....\nतुझं लिहिणं येडं करून सोडतं रे बाबा....\nहेहे.. धन्स धन्स चैताली.. बऱ्याच पोस्ट्स वाचल्यास वाटतं.. (आणि तरीही असं म्हणते आहेस म्हणजे ;)) )\nप्रतिक्रियेबद्दल आभार्स आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.\nमला तर मोठ्या मोठ्या पोस्ट लिहायला तसाही कं येतो आणि मी जे काही ड्राफ्ट असते ते वर्डप्रेसमध्येच साठवून ठेवतो..तरीही न जागता घमेल्याविषयी ही माहिती मिळाली,हे ही नसे थोडके... विन विन ... :)\nहाहा देवेन.. जनकल्याणार्थ प्रकाशित ;)\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nकंपोस्ट-३ : गुग्ल्या आणि कं\nबँक नावाची शिवी : भाग ५ (अंतिम)\nबँक नावाची शिवी : भाग ४\nबँक नावाची शिवी : भाग ३\nबँक नावाची शिवी : भाग २\nबँक नावाची शिवी : भाग १\nमाझे खादाडीचे प्रयोग : भाग ५\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/home-remedies-115040200015_1.html", "date_download": "2018-12-14T19:03:44Z", "digest": "sha1:CCI54NMLOD4L5WDESU3YKBWXUYZBIHHK", "length": 10095, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बहुपयोगी कडुलिंब | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n* पित्त पाडण्यासाठी पाणी घालून कडुलिंबाच्या पानांचा रस काढा. हा रस पोटभर प्यावा. उलटी होऊन पित्त पडते. * गरमीवर कडुलिंबाच्या पानांचा रस खडीसाखर टाकून सकाळ-संध्याकाळ घ्यावा. कसलीही गरमी असली तरी 7 दिवसात बरी होते.\n* खरजेवर कडुलिंबाच्या बिया वाटून लावल्याने खरूज बरी होते.\n* कडुलिंबाच्या बिया वाटून डोक्याला लावल्यावर उवा मरतात.\n* कावीळ रोगावर कडुलिंबाच्या अंतर सालीचा कपभर रस काढून त्यांत मध व थोडे सुंठीचे चूर्ण घालून द्यावे. 7 दिवसात कावीळ जातो.\n* मूळव्याध, कृमी व प्रमेह यांवर कडुलिंबाची कोवळी फळे खावी.\n* कडुलिंबाच्या लिंबाचा मगज काढून वातीस लावा, तिळाचे तेलाचा दिवा लावून काजळ करावे. या काजळाने नेत्रांस तेज येतो.\n* पापण्यांचे केस गळत असल्यास कडुलिंबाची पाने चुरून पापण्यांस चोळावी.\nशुक्रवारी खरेदी करा या वस्तू...\nधन प्राप्तीसाठी राशीनुसार अचूक मंत्र...\nउन्हाळ्यात अन्न नीट साठवा\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nकुकिंग टिप्स : घरच्या भाजीला स्वादिष्ट चव देण्यासाठी काही ...\n* तूर डाळ, चणा डाळ, मूग मोगर जरा-जरा प्रमाणात घ्यावी. धणे, जिरा, हिंग, मेथीदाणा, ...\nदुधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे\nगूळ, चवीसह आरोग्यासाठी देखील खजिना आहे. हे खाण्याने केवळ तोंडाचा स्वादच बदलत नाही तर ...\nपुरुषांपेक्षा स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त होतो, याचे ...\nपुर���षांच्या तुलनेत स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास जास्त असतो. याचे कारण त्यांचे दुहेरी जीवन ...\nमधुमेह आणि लठ्ठपणा दूर करेल आंब्याच्या पानांचा चहा\nएक संशोधनाप्रमाणे आंब्याच्या पानांमधून काढलेल्या अर्कने मधुमेहाचा नैसर्गिक उपचार संभव ...\nपाच प्रकारचे मीठ असतात, आरोग्यानुसार जाणून घ्या कोणते मीठ ...\nकोणता मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि कोणते हानिकारक आहे ते आता स्वत: निवडा. असे म्हटले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AB/", "date_download": "2018-12-14T19:25:06Z", "digest": "sha1:6T56XO5RUUITVMIUNHTK7RUE5OWVNRTM", "length": 6560, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डाळींची निर्यात एप्रिल-फेब्रुवारीदरम्यान १८% वाढली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडाळींची निर्यात एप्रिल-फेब्रुवारीदरम्यान १८% वाढली\nनवी दिल्ली : सुमारे दशकभरानंतर केंद्राने परदेशातील निर्यातीवरील निर्बंध मागील नोव्हेंबरमध्ये हटवल्यानंतर आता डाळींची निर्यात वाढणे सुरू झाले.\nकृषि आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण यांच्याकडील माहितीनुसार, डाळींची जहाजवाहतूक एप्रिल-फेब्रुवारी २०१७-१८ यादरम्यान दरवर्षीच्या तुलनेत १८% वाढली आहे. या दरम्यान सुमारे १.३४ लाख टन डाळींची निर्यात करण्यात आली आहे. किंमतीच्या दृष्टीने या प्रमाणात १५% वाढ होऊन ते $१८३ बिलियन इतके राहिले.\nकाबुली चणा वगळता चणा डाळ आणि मूग डाळ यासारख्या डाळी जहाजामार्फत पाठवल्या जात असून. यात काही प्रमाणात बांगलादेश आणि श्रीलंका या देशांतून मागणी आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे शासन देणार बाजरी, ज्वारी\nNext articleडॉक्टरांची कमाल : २० वर्षांपूर्वी गिळलेले लायटर १० मिनिटांत काढले\nलागोपाठ दुसऱ्या दिवशी शेअरबाजारात तेजीचे वातावरण; निर्देशांक 630 अंकांनी वधारला\nसंदिग्ध परिस्थितीतही म्युच्युअल फंडाचे “आकर्षण’\nजीआय मानांकनाची उत्पादने लवकरच मिळणार\nरिझर्व्ह बॅंक “बळकट’ संस्था : कुमार\nशेअरबाजारासंबंधीच्या दुर्मिळ पुस्तकांचा होणार लिलाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/dhairyashil-kadam-congress-power-presentation-politics-124011", "date_download": "2018-12-14T20:13:57Z", "digest": "sha1:4KXD3EG4GKJURW764CHTMSCUZKRKVMDM", "length": 17575, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhairyashil kadam congress power presentation politics कऱ्हाड उत्तरेतील शक्तिप्रदर्शन... काँग्रेसचे की धैर्यशील कदमांचे? | eSakal", "raw_content": "\nकऱ्हाड उत्तरेतील शक्तिप्रदर्शन... काँग्रेसचे की धैर्यशील कदमांचे\nशनिवार, 16 जून 2018\nकऱ्हाड - वर्धन ॲग्रोचे अध्यक्ष व कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांचा मसूर येथे झालेल्या सत्कार व शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने केलेले शक्तिप्रदर्शन चर्चेचे ठरले आहे. राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसअंतर्गत वादाने हे शक्तिप्रदर्शन अधिक लक्षवेधी बनले असताना अनेक वक्‍त्यांनी आमदार आनंदराव पाटील यांना लक्ष्य करत टीकेची झोडही उठवली. मात्र, पक्षांतर्गत धुसफुशीनंतर कालच्या कार्यक्रमात झालेले शक्तिप्रदर्शन नेमके काँग्रेसचे की धैर्यशील कदम यांचे, याबाबत सध्या चर्चा रंगू लागली आहे.\nकऱ्हाड - वर्धन ॲग्रोचे अध्यक्ष व कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांचा मसूर येथे झालेल्या सत्कार व शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने केलेले शक्तिप्रदर्शन चर्चेचे ठरले आहे. राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसअंतर्गत वादाने हे शक्तिप्रदर्शन अधिक लक्षवेधी बनले असताना अनेक वक्‍त्यांनी आमदार आनंदराव पाटील यांना लक्ष्य करत टीकेची झोडही उठवली. मात्र, पक्षांतर्गत धुसफुशीनंतर कालच्या कार्यक्रमात झालेले शक्तिप्रदर्शन नेमके काँग्रेसचे की धैर्यशील कदम यांचे, याबाबत सध्या चर्चा रंगू लागली आहे.\nवर्धन ॲग्रो प्रोसेसिंग कारखान्याची उभारणी व अमेरिकेचा अभ्यास दौरा पूर्ण केल्याबद्दल कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांच्या सत्काराचा कार्यक्रम अगोदरपासून चर्चेत आला. या कार्यक्रमाच्या माहितीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. कदम यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले.\nमात्र, दोन्ही काँग्रसेची आघाडी झाल्यास कऱ्हाड उत्तरेतील काँग्रेसच्या वाढलेल्या ताकदीचा विचार करून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी मागणी श्री. कदम यांनी केली. त्याचवेळी ‘बॅलेट पेपर’वर धैर्यशील कदम हे नाव असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन श्री. कदम यांच्य��वर टीकेची झोड उठवली. त्यातून काँग्रेसअंतर्गत दोन्ही गटांचा वाद चव्हाट्यावर आला. श्री. कदम यांनीही आमदार पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. मात्र, तत्पूर्वीच माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा दूरध्वनी आल्याने श्री. कदम यांनी तलवार म्यान केली. त्यामुळे मसूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाकडे अनेकांचे लक्ष लागून होते. श्री. कदम यांनीही विरोधकांसह स्वपक्षीय विरोधकांना शक्तिप्रदर्शन करत उत्तरेतील ताकद दाखवून दिली. त्यात जिल्हाध्यक्ष आमदार पाटील यांच्याशी मतभेद असलेले आमदार गोरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असल्याने हा कार्यक्रम रंगतदार होणार, हे निश्‍चित होते. झालेही तसेच. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीपेक्षा जिल्हाध्यक्ष आमदार पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवल्यावर आमदार गोरे, श्री. कदम यांनीही जिल्हाध्यक्षांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करत खरपूस समाचार घेतला. आमदार गोरे यांच्याकडून सातत्याने ‘उंची’चे माप काढण्यावर भर राहिल्याने कार्यकर्त्यांचेही मनोरंजन झाले. मात्र, आमदार गोरे यांनी आघाडीची वाट न पाहता तयारी सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आघाडीतील जागा वाटपानंतर कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादीच्या वाट्यास गेल्यास श्री. कदम यांची भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागणार आहे.\nआमदार जयकुमार गोरे यांनी आमदार आनंदराव पाटील यांच्यावर टीका करत त्यांनी केलेल्या टीका टिप्पणीचा खरपूस समाचारही घेतला. मात्र शेवटी ‘नाना व आम्ही एकच आहोत,’ असे माध्यमांना सांगून नाना जे बोलले, ते वडीलकीच्या नात्याने बोलले असे सांगून आम्ही काँग्रेसचेच पाईक असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आमदार गोरे यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसअंतर्गत वादावर लवकर पडदा पडण्याची चिन्हे दिसू लागली असल्याचे बोलले जात आहे.\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याणमध्ये\nकल्याण - लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवलीत बालाजीच्या चरणी नतमस्तक झाल��यावर आता ठाणे जिल्ह्यात कमळ फुलविण्यासाठी...\n‘आयसर’मध्ये विज्ञान प्रयोग पाहण्याची संधी\nपुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन), अगस्त्य फाउंडेशन व आयसर पुणेमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन...\nसंशोधनावर आधारित स्पर्धा येत्या शुक्रवारी\nपुणे - विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘आविष्कार’ ही संशोधनावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात...\nसारंगखेड्यात उद्यापासून चेतक महोत्सव\nमुंबई - नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे बुधवारपासून (ता.12) चेतक महोत्सव सुरू होत आहे. सारंगखेडा...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navratri-photos-2018/", "date_download": "2018-12-14T19:42:04Z", "digest": "sha1:K63W2RFL5G65EP52IAN6MYTJ7TRTQA4H", "length": 8777, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Navratri 2018, Navratri Celebration photo in mumbai and Maharashtra | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nनवरात्रौत्सव फोटो अपलोड सुविधा २०१८\n‘नवरात्रीचे नवरंग’ या उपक्रमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. हजारो वाचकांनी या उपक्रमात भाग घेऊन आपले फोटो अपलोड केले आहेत. तुम्ही अपलोड केलेले फोटो खालील लिंकच्या साह्याने बघता ये��ील.\nतुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद…\n– लोकसत्ता ऑनलाईन टीम\nप्रसाद भालचंद्र कर्णिक, टिळक नगर, , चेंबूर, मुंबई\nएलआयसी, गोरेगाव (पूर्व), मुंबई\nएलआयसी, गोरेगाव (पूर्व), मुंबई\nमहिला व बाल विकास विभाग , मंत्रालय, मुंबई\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/congress-politics-revolves-around-caste-politics/", "date_download": "2018-12-14T19:48:03Z", "digest": "sha1:RSCYNTHV62AKCD3IHQBFR6SA4SCVOHPT", "length": 8681, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेसने केवळ मतपेढीचे राजकारण केले : मोदींचे प्रतिपादन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉंग्रेसने केवळ मतपेढीचे राजकारण केले : मोदींचे प्रतिपादन\nअजमेर: कॉंग्रेसने आजवर केवळ मतपेढीचे राजकारण करीत लोकांमध्ये फूट पाडली आणि फक्त सत्ता उपभोगली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीरसभेत बोलताना केला. राजस्थानातील आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजकीय यात्रेचा आज त्यांच्या सभेने समारोप झाला. ते म्हणाले की राजस्थानात एकदा कॉंग्रेस आणि एकदा भाजप असा सत्तेचा क्रम येथील जनतेने सातत्याने लावला आहे पण येथील जनता यावेळी पुन्हा भाजपलाच निवडून देऊन येथील राजकारणाची प्रथा यावेळी बदलून टाकेल असा आपल्याला विश्‍वास आहे.\nते म्हणाले की कॉंग्रेसने केवळ लोकांमध्येच व्होटबॅंकेसाठी फूट पाडली नाही तर नोकरशाहीतही त्यांनी हाच उद्योग केला त्यामुळे सरकारचे प्रशासनच ठप्प झाले होते. त्यांचे हे राजकारण केवळ निवडणुकीसाठी नसते तर अन्य वेळीही त्यांचा हाच प्रयत्न असतो. मतपेढीच्या आकारानुसार ते आर्थिक अंदाजपत्रकाची आखणी करीत असतात त्यामुळे विकासावरही त्याचा विपरीत परिणाम होत असतो. ते म्हणाले की 60 वर्ष सत्तेत राहून कॉंग्रेसने काहीच काम केले नाही आता तर त्यांना विरोधी पक्ष म्हणूनही चांगली कामगीरी निभावता येत नाही असे ते म्हणाले. कशाला विरोध करायचा आणि कशाला नाही हेच त्यांना कळेनासे झाले आहे असे ते म्हणाले. राजस्थानातील अनेक घरांमध्ये अद्याप वीज पोहचलेली नाही पण राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तर पुढील वर्षीच्या 2 ऑक्‍टोबर पर्यंत राजस्थानातील सर्व घरांमध्ये वीज पोहचलेली असेल असे आश्‍वासन त्यांनी दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारतातील निवडणुकांसाठी फेसबुकची टास्क फोर्स\nNext articleभाजपाविरोधात महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी\nराज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तातडीची मदत मिळणार\nराजस्थानमध्ये मुख्यमंत्री गेहलोत तर उपमुख्यमंत्री पायलट\nइंटरपोलकडून मेहुल चोक्‍सीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी\nकर्नाटकात फक्त 800 शेतकऱ्यांनाच कर्जमाफी\nअमेरिकेत लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली मॉडेलला अटक\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/waterfalls/ranpat-waterfalls-ratnagiri/", "date_download": "2018-12-14T20:11:01Z", "digest": "sha1:FUBWVHHLW222LSJYN2LZFFWROCPTN4Z6", "length": 9549, "nlines": 259, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "रानपाटचा धबधबा, उक्षी, रत्नागिरी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरानपाटचा धबधबा, उक्षी, रत्नागिरी\nरत्नागिरीतील अजून एक असाच सुंदर धबधबा म्हणजे रानपाटचा धबधबा. पावसाळ्यातील कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे नजरेला एक पर्वणीच असते. हिरवा शालू पांघरलेल्या सह्याद्रीच्या गर्द धुक्यात लपेटलेल्या डोंगररांगांतून वाट काढता काढता `कोकणच्या राणीच्या` प्रवासात इतकं काही बघण्यासारखं असतं की दोन डोळे अपुरे वाटू लागतात.\nबस स्थानक - संगमेश्वर\nरेल्वे स्थानक - संगमेश्वर\nयोग्य काळ - जुलै ते ऑक्टोबर\nमुंबईहून कोकणरेल्वेने रत्नागिरीला येताना प्रवासा��्या शेवटच्या टप्प्यात उक्षी स्थानक लागते. ते सोडून पुढे गेल्यावर उजवीकडे उंचावरून कोसळणा-या या धबधब्याचं दर्शन होतं. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरच्या पुढे उक्षी गावाचा रस्ता आहे. या रस्त्याने पुढे रानपाट गावापर्यंत वाहनाने जाता येते. गावापासून चालत जाण्याच्या अंतरावर हा धबधबा आहे. या धबधब्या भोवती असलेली हिरवाई व उंचीवरून पडणारा रानापाटचा धबधबा पाहून निसर्गापुढे आपण किती लहान आहोत याची जाणीव होते. धबधब्याचा आनंद लुटताना मात्र जवळच असलेल्या रेल्वे रुळांवर न थांबणे इष्ट.\nरानपाटचा धबधबा, उक्षी, रत्नागिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2010/01/blog-post_3593.html", "date_download": "2018-12-14T18:58:16Z", "digest": "sha1:RYQDTLAKT6SZ27J25ZSTFU3Q25QSAEQQ", "length": 29895, "nlines": 346, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: माय रूम बाथरूम !!", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nमला बाथरूम आवडतं. दुसरीतल्या मुलाने \"माझा आवडता प्राणी\" या विषयावर निबंध लिहिताना \"मला गाय आवडते कारण की \" अशासारखी सुरुवात केली पोस्टची म्हणून कंटाळू नका. पण मला दुसरी काही सुरुवात आत्ता तरी सुचत नाहीये. पोस्ट संपेपर्यंत एखादी चांगली सुरुवात सुचली तर बदलेनही.**\nअसो पण खरंच सांगतो मला बाथरूम आवडतं. एकदम मस्त वाटतं तिथे. छान. मोकळं. छान मोठ्ठा आरसा. टूथपेस्ट, माउथवॉश, शेव्ह जेल, परफ्युमस, बॉडी स्प्रेज, आंघोळीचे साबण, कपड्याचे साबण, बॉडी वॉश, शांपू, कंडीशनर, लॉंड्री डीटर्जंट, सॉफ्टनर, एअर फ्रेशनर, सेंटेड कँडल्स (ही नवीन एन्ट्री आमच्या बाथरूम मधली) अशा कित्येक गोड, उग्र, प्रसन्न, ताजंतवानं करणाऱ्या सुगंधी वस्तूंचं भांडारच उघडलेलं असतं तिथे. प्रत्येक गोष्ट बघा यातली. प्रत्येकीला स्वतंत्र असा सुगंध (कृत्रिम का होईना) आहे.\nदुसरी आवडती गोष्ट म्हणजे समोरच्या भिंतीला टांगलेला तो कृत्रिम वरुणदेव. आपला शॉवर हो. कितीही दमून भागून कंटाळून आलो तरी एकदाका त्या सहस्त्रधारांनी बरसणाऱ्या शॉवर खाली उभं राहिलं की कसं एकदम मोकळं वाटतं. नितळ वाटतं.\nमला माहित्ये की कृत्रिम, छोट्���ा छोट्या गोष्टीतून उगाचंच काहीतरी आनंद बिनंद कसा मिळतो ते सांगण्यासाठी हे पोस्ट लिहिलंय असं वाटतंय. पण ते तसं नाहीये. आणि तसं वाटत असेल तर ते माझ्या शब्दनिवडीच्या मर्यादेमुळेच आहे. मी कुठेही आणि कधीही हे असं निव्वळ मुर्खासारखं आणि कर्मदरिद्री विधान करणार नाही की पावसापेक्षा शॉवर श्रेष्ठ किंवा गुलाबाच्या सुगंधापेक्षा रूम फ्रेशनरचा सुवास श्रेष्ठ. पण या धावपळीच्या, शरीरातली सगळी क्रयशक्ती आणि मेंदूतली सगळी विचारशक्ती, कल्पनाशक्ती शोषून घेणा-या अरसिक, बोजड आयुष्यात कुठलीही (कृत्रिम का होईना) हिरवळ दिसली की माणूस थबकणारच ना तेव्हा हा सुवास, हा रंग, हा नाद हे नैसर्गिक कि कृत्रिम अशा अनाठायी विचारात अडकून हा सहज मिळणारा आनंदही नाकारणं म्हणजे आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदांना आपणहून लाथाडण्यासारखंच नाही का\nअसो.. उगाच भरकटलो भलतीकडेच. तर मुद्दा हा की निव्वळ हरतऱ्हेचे सुवास, रंग, जलधारा हे बाथरूमकडे आकृष्ठ होण्याचं कारण नाहीच आहे मुळी. मूळ मुद्दा वेगळाच आहे. (नमनाचं ८-१० घडे तेल संपवून लागला बाबा हा एकदाचा मार्गी.) लोकं जशी महत्वाचे निर्णय घेताना, काही ठरवताना थिंकिंग कॅप घालतात असं म्हणतात तसं हे बाथरूम म्हणजे माझी थिंकिंग रूम आहे. अर्थात थिंकिंग कॅप मधलं थिंकिंग हे जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, ठरवून केलेलं असतं. पण माझ्या थिंकिंगरूम (वाचा बाथरूम) मधलं होणारं थिंकिंग, सगळे विचार, आयडियाज हे अर्थातच न ठरवता, अपघाताने झालेले असतात. पण बाथरूम मधेच. स्थळसामर्थ्य असेल :-)\nमैत्रिणीला-बायकोला (हे एकाच व्यक्तीचं अनुक्रमे भूतकाळ आणि वर्तमानकाळातलं वर्णन आहे. Some more general knowledge :) ), किंवा घरातल्या इतरांना, खूप जवळच्या मित्रांना दिलेली असंख्य सरप्रायझेस, मस्त्या, पार्ट्या, दंगा, धिंगाणा या साऱ्या साऱ्या कल्पनांचं जन्मस्थळ म्हणजे हे बाथरूम. आणि मला या एवढ्याशा \"मूर्ती लहान पण कीर्ती महान\" अशा जागेत असे काही एकेक भन्नाट प्लान्स सुचतात हे मलाही तसं उशिराच लक्षात आलं. म्हणजे पूर्वी पण ते प्लान्स डोक्यात यायचे पण त्याची अंमलबजावणी करायचो नाही. आळसामुळे म्हणा, भीतीमुळे म्हणा. पण एकदा जे (बाथरूम मध्ये) सुचलं ते अगदी तसंच्या तसं केलं आणि एकदम सुपरहिट झालं. सगळ्यांना आवडलं एकदम. त्याचं काय झालं कि मागे (वीसेक वर्षं होऊन गेली असतील या घटनेला) एकदा माझ्य�� आजीची साठी शांत करायची असं सगळ्यांनी ठरवलं. साड्या, भेटवस्तू, पुस्तकं, साखरेची तुला असं काय काय ठरवत होते आई बाबा आणि काका काकू वगैरे. आणि आम्ही (स्वयं या अर्थी) काय सगळं बघत ऐकत होतो. सकाळी आंघोळीला गेलो आणि अचानक डोक्यात विचार घुसला \"अरे सगळी मोठी लोकं काय काय देतायंत आजीला. आपण नातवंडानी पण दिलं पाहिजे काहीतरी\". मग सरळ जाऊन आईला सांगितलं कि मला असं असं करावसं वाटतंय. तेव्हा पॉकेटमनी वगैरेची पद्धत नसल्याने (आणि अर्थात आमच्या घरात तर ती कधीच नव्हती) सुचलेले विचार अंमलात आणण्यासाठी आईला सांगणे हा एकच पर्याय होता. तर आंघोळ करताना सुचलेल्या (हे मुख्य त्यातलं) त्या विचाराप्रमाणे आम्ही सगळ्या नातवंडानी मिळून आजीला एक साडी घेतली आणि ती साडी आजीला आणि ती कल्पना घरातल्या सगळ्यांना आवडल्याने आमचा (पुन्हा स्वयं या अर्थी) बाथरूममधल्या विचारप्रक्रियेवरील अंमलबजावणीने मिळणाऱ्या यशावर अगदी पूर्ण विश्वास बसला. त्यानंतर वर म्हटल्याप्रमाणे त्या मालिकेत सरप्रायझेसचे अनेक यशस्वी प्रसंग चढत्या भाजणीने ओवले गेले. त्या मालिकेतला लेटेस्ट एपिसोड म्हणजे गेल्या वर्षीची अचानक केलेली स्वदेस-ट्रीप. एकदम अचानक, गुप्तपणे कोणालाही न सांगता शेवटच्या क्षणी ठरवलेली. अर्थात या ग्रँड एपिसोड्सच्या मध्ये मध्ये थोडे थोडे कविता, नवीन पोस्ट सुचणे वगैरे वगैरे सारखे छोटे छोटे प्रसंगही आहेत म्हणा. अर्थातच प्रत्येक बाथरूम-ट्रीप नंतर काही मी एखादी कविता, लेख, पोस्ट किंवा एखादं नवीन सरप्राईज असलं काही पाडत (\"कविता पाडली\" च्या तालावर हे वाचावे) नाही आणि अर्थातच एवढ्या साधा कॉमनसेन्स वापरून कळणाऱ्या गोष्टीचा उल्लेखही इथे करणं वेडेपणाचंच आहे. तरीही..\nपण सगळ्याच कल्पना या आपल्यालाच (पुन्हा एकदा स्वयं. आयला किती बोलतो हा) सुचलेल्या असल्याने त्यात मोठी/छोटी कल्पना असं काही नसतंच.\nतर ही नेहमीच्या कल्पना सुचण्याच्या ठिकाणावर लिहिण्याची कल्पना नेहमीच्या कल्पना सुचण्याच्या ठिकाणी न सुचता (थोडक्यात हे पोस्ट लिहावं हे बाथरूममध्ये सुचलेलं नाही) ऑफिसमध्ये सुचली आणि तरीही मी ती (बाथरूमची माफी मागून) प्रत्यक्षात आणतोय. बाथरूम हेच अजूनही थिंकिंग रूम आहे कि मी आता बाहेर विचार करायलाही तेवढाच सक्षम आहे हे मिळणाऱ्या प्रतिसादावरून कळेलच :)\n**पोस्ट संपवल्यावरही यापेक्षा चांगली सुरुवात आठवण्याचा कंटाळा आल्याने सुरुवात तशीच ठेवली आहे\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : का ते माहीत नाही, मनातलं\nबघ मला वाटतं कितीही लहान असली तरी बाथरुम अशी एक जागा आहे जिथे आपल्याला पूर्ण एकांत मिळतो किंवा मिळू शकतो म्हणून मग कल्पनांचे डोंगर रचता येतात..मला तर शांतपणे गाणी ऐकणंही आवडतं तिथे (मागेच म्हटलंय तसं मी) म्हणजे मन शांत होतं आणि शांत मन कल्पनांच माहेरघर काय\nहम्म्म..BTW थिंकींग रूममध्ये जाऊन बाकीच्या गोष्टी पण करतोस अशी एक माफ़क अपेक्षा...ही ही.....\nहो ना. एकदम मान्य. वाचलं ते तुझ्या कालच्या पोस्ट मध्ये.\nअग कोणाची सिंगिंग रूम, कोणाची थिंकिंग रूम पण अर्थात बेसिक गोष्टी झाल्यानंतरच .. ;-)\nदेजावु हेरंब, माझेही बहुतेक निर्णय बाथरुम मध्येच पक्के होतात.\nबरंय तुझ्यामुळे मला आज त्याची जाणिव झाली...\nअरे वा आनंद. \"ग्रेट माइंडस थिंक अलाईक\" असं म्हणून आपण आपापली पाठ थोपटून घेऊया. :-)\nबाथरुम मधे भरपुर वेळ म्हणजेकमित कमी अर्धा तास.. जास्तित जास्त कितिही.. ह्याचं कॉंट्रॅक्ट आमच्या धाकट्या कन्यकेला दिलंय.. आमचा घसा कोरडा पडतो.. अगं , ऑफिसला जायचंय, लवकर बाहेर ये.. यावर शांतपणे उत्तर असतं, दुसऱ्या बाथरुम मधे जा.. तिथे उच्चासनावर बसुन शांतपणे पेपर वाचत दुसरी कार्टी असते.. म्हणजे आमची वाट\nबाथरुम म्हणजे आन्हिक आवरायची जागा.. एवढंच माझ्या साठी.. :०\nपोस्ट मस्त आहे :०\nसध्या तरी बाथरूम वर आमचंच राज्य आहे त्यामुळे ठीके. आणि नंतर काय होईल याचं भविष्यकथन तुम्ही केलंतच :)... कालांतराने माझी पण बाथरूमची व्याख्या बदललेली असेल बहुतेक. पण तोवर यनजॉय :-)\n@सुषमेय, अरे वा बरेचजण दिसताहेत बाथरूम लव्हर्स \n एकदम आवडला कमेंट :)\nआपली तर बाबा ती सिंगीग रूम आहे.मला नवे विचार,कल्पना कधी सुचतात माहिती आहे झोपतांना..खरच..झोपायच्या आधी फ़ुल स्पीड्ने काम करतो माझा मेंदु...असो पोस्ट एकदम झक्कास...हे पोस्ट लिहाव हे तुम्हाला बाथरूम मध्ये सुचलेल नाही म्हणजे तुम्ही आता बाहेरही विचार करण्यास सक्षम झाल्याच दिसुन येते :)\nहुर्रे... आज कमेंट गेली...\nहो ना देवेंद्र. ब-याच जणांची ती सिंगिंग रूमच असते. पण माझी बाबा थिंकिंग रूमच :) .. झोपायच्या आधी मेंदू फुल स्पीड ने काम करतो हे अफाट नवीन आहे माझ्यासाठी.. सहीये.\nआणि बरं झालं बाबा एकाने तरी उत्तर दिलं माझ्या शेवटच्या ओळीत विचारलेल्या प्रश्नाचं :)\nजरा बऱ्या पोस्टची वाट बघत होती बहुतेक:)\nआई शप्पथ..एकदम शेम टू शेम आहे हे... अगदी अलीकडे मला पण माझे बहुतांश क्रिएटीव () विचार हे बाथरूम मध्येच सुचतात असे जाणवले होते...यावर पण पोस्ट होऊ शकते हे पण कधी ध्यानात आले नव्हते...गुड गुड...\n थोडक्यात आपल्या इथे बाथरूम चा सिंगिंग रूम, थिंकिंग रूम ई ई म्हणून वापर करणारे बरेच जण आहेत तर :) ..\nआणि हलकंफुलकंच लिहायचं झालं तर अगदी कशावरही लिहू शकतो. थोडं सिरीयस, तात्विक, वैचारिक लिहायचं झालं तर मात्र वेळ लागतो. आत्ताच तुमच्या ब्लॉगवर डोकावून आलो. छान वाटतोय. मस्त लिहिता तुम्ही.\nहेरंब, तुझे विचार एकदम पटले. बाथरूम हि आपली हक्काची जागा असते.\nआणि हो, एकाद्या गोष्टीपासून आनंद मिळत असेल तर ती गोष्ट नैसर्गिक आहे का कृत्रिम याची चिंता का करायची ती करायला परुळेकर आहेतच की :P\nअभिजीत, वेलकम तो द बाथरूम-लव्हर्स-क्लब.. हा हा हा.. आणि ते परुळेकरांचं एकदम म्हणजे एकदम पटलं.. :-)\nमला ह्या पोस्टचे अपडेट्स आत्ता मिळाले..म्हणुन कमेंटते..\nपोस्ट एज युज्वल मस्त..बाथरुम माझ्या साठीही गाण्याची जागा..निवांत सुर लावुन गायचे..:P\nहाहाहा.. अग ही खूप जुनी पोस्ट आहे :)\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nकुणी \"पद्म\" (विकत) घ्या.. कुणी... \nअप्सरा आली (च नाही) \nपिझ्झा, पोट, तब्येत, ब्लॉग, शिक्षा वगैरे वगैरे\nगर्जा जयजयकार क्रांतीचा (कुसुमाग्रजांची क्षमा मागू...\nदोन छोट्या (पौराणिक) शंका\nसंमेलनं ... वैचारिक गुलामगिरीची \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/politics-mini-ministry-34143", "date_download": "2018-12-14T19:41:23Z", "digest": "sha1:XO7ATUHWO6Z2JMV6EGJPMGGDTL2BWJJ7", "length": 15703, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "politics mini ministry मिनी मंत्रालयातील ‘सत्तेचे पत्ते’ झाकलेलेच | eSakal", "raw_content": "\nमिनी मंत्रालयातील ‘सत्तेचे पत्ते’ झाकलेलेच\nगुरुवार, 9 मार्च 2017\nभाजप म्हणतो आमच्या बाजूने अडचण नाही; अद्यापही भाजपला शिवसेनेच्या टाळीची प्रतीक्षा\nऔरंगाबाद - जिल्हा परिषदेत अद्यापही सत्ता स्थापनेसाठी पेच कायम आहे. भाजप चर्चेसाठी आमच्या बाजूने काहीच अडचण नसल्याचे म्हणत असला तरी शिवसेना अद्यापही टाळी देण्यास तयार नाही. जोपर्यंत आदेश येत नाहीत तोपर्यंत काहीच सांगता येत नसल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.\nभाजप म्हणतो आमच्या बाजूने अडचण नाही; अद्यापही भाजपला शिवसेनेच्या टाळीची प्रतीक्षा\nऔरंगाबाद - जिल्हा परिषदेत अद्यापही सत्ता स्थापनेसाठी पेच कायम आहे. भाजप चर्चेसाठी आमच्या बाजूने काहीच अडचण नसल्याचे म्हणत असला तरी शिवसेना अद्यापही टाळी देण्यास तयार नाही. जोपर्यंत आदेश येत नाहीत तोपर्यंत काहीच सांगता येत नसल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.\nनिवडणुकीत औरंगाबादच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला धोबीपछाड देत भाजप सध्या मोठा भाऊ झाला आहे. आता मुंबईत भाजप नगरसेवकांनी शिवसेनेला बिनशर्त पाठींबा दिल्याने औरंगाबादेत सुद्धा सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने भाजपला पाठींबा द्यावा, याकरिता भाजप नेते प्रयत्नशील आहेत. मात्र शिवसेना नेत्यांची हाताची घडी आणि तोंडावर बोटच्या या स्थितीने भाजप नेत्यांचे टेन्शन वाढले आहे.\nजिल्हा परिषदेत भाजपचे एका पुरस्कृत सदस्यासह २३, शिवसेना १८, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस ३, मनसे १, रिपाइं (डी) १ एक, असे ६२ सदस्य आहेत. सभागृहात मॅजिक फिगरसाठी ३२ सदस्यांची आवश्‍यकता आहे. यामध्ये शिवसेना, भाजप एकत्र आले तर दोघांची सदस्य संख्या ही ४१ होते.\nशिवसेना, भाजप एकत्र आले तर दोन्ही पक्ष अडीच अडीच वर्षांकरिता अध्यक्षपद वाटून घेऊ शकतात. चार सभापतींपैकी दोन-दोन सभापती त्यांच्या वाट्यास येऊ शकतात. किंवा सुरवातीचा किती काळ अध्यक्षपद द्यायचे आणि शेवटच्या दोन वर्षांतील सत्तेचा फॉर्म्युला ठरविला जाऊ शकतो. यावर आता येत्या बैठकीत भाजप नेते चर्चा करून शिवसेनेस चर्चेसाठी टाळी देऊ शकतात.\nपंचायत समितीमध्ये २० सदस्य असले तरी कुणाकडेही बहुमत नाही. काँग्रेसकडे ८ सदस्य असून त्यांनी दोन्ही अपक्षांना सोबत घेतले तरीही त्यांना एक जागा कमी पडते. पंचायत समितीत भाजप ७ तर शिवसेनेचे ३ सदस्य आहेत. दोन्ही पक्ष एकत्र आले तर दोघांना सत्तेच्या जवळ जाता येणार आहे, मात्र येथेही दोघांना दोन अपक्षांपैकी एकास सोबत घ्य��वे लागणार आहे.\nअपक्ष (भाजप पुरस्कृत) ०१\nजिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता स्थापनेच्या चर्चेकरिता आमच्या बाजूने कोणतीही अडचण नाही. आमची चर्चेची तयारी आहे. येत्या दोन-तीन दिवसांत बैठकीविषयी बघू.\n- एकनाथ जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष\nजिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये कुणासोबत जायचे, याविषयी आम्हाला कोणत्याही प्रकारचे आदेश मिळालेले नाही. अद्याप कोणत्याही चर्चेचा प्रश्‍नच नाही. पक्षाचा आदेश मिळेल, त्यानुसार पुढील दिशा ठरेल.\n- अंबादास दानवे (जिल्हाप्रमुख, शिवसेना)\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\n'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'\nमडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम...\nराष्ट्रमाता जिजाऊंचा पुस्तकात उल्लेख शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणून\nपुणे: अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि...\nRafale Verdict : गैरव्यवहाराचे पुरावे होते मग काँग्रेसने न्यायालयात का नाही दिले\nनवी दिल्ली : 'राफेल विमान खरेदीच्या व्यवहारांमधील गैरव्यवहारांचे पुरावे असल्याचा दावा काँग्रेस करत आहे. मग सर्वोच्च न्यायालयासमोर काँग्रेसने हे...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\n'राफेल'प्रकरणात मोदी आणि अंबानीच : राहुल गांधी\nनवी दिल्ली : ''राफेल विमान खरेदी प्रकरणाची चौकशी केली गेल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी या दोघांचीच नावं समोर येतील'',...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ म���ळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-news-indira-gandhi-and-rahil-gandhi-bjp-government-80024", "date_download": "2018-12-14T20:20:26Z", "digest": "sha1:ZBEY2TZBYYLZE3EFXURRXSV3O4ITZQO4", "length": 14584, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi news indira gandhi and rahil gandhi bjp government देशाचा समृद्ध वारसा अयोग्य हातात: राहुल गांधी | eSakal", "raw_content": "\nदेशाचा समृद्ध वारसा अयोग्य हातात: राहुल गांधी\nबुधवार, 1 नोव्हेंबर 2017\nनवी दिल्ली: \"भारताच्या ज्या संकल्पनेसाठी इंदिरा गांधी आयुष्यभर लढल्या, त्यावर वाढत्या असहिष्णुतेने आघात केला असून, देशाचा समृद्ध वारसा आता इतिहासाचे पुनर्लेखन, असत्याचा प्रचार करणाऱ्या आणि अशास्त्रीय विचार लादणाऱ्यांच्या हाती आहे,'' अशा शब्दांत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपचे नाव न घेता हल्ला चढविला.\nनवी दिल्ली: \"भारताच्या ज्या संकल्पनेसाठी इंदिरा गांधी आयुष्यभर लढल्या, त्यावर वाढत्या असहिष्णुतेने आघात केला असून, देशाचा समृद्ध वारसा आता इतिहासाचे पुनर्लेखन, असत्याचा प्रचार करणाऱ्या आणि अशास्त्रीय विचार लादणाऱ्यांच्या हाती आहे,'' अशा शब्दांत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपचे नाव न घेता हल्ला चढविला.\nदिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेसतर्फे दिल्या जाणाऱ्या \"इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार' वितरणाच्या सोहळ्यात राहुल गांधींनी ही तोफ डागली. कर्नाटक शैलीचे प्रसिद्ध गायक आणि लेखक टी. एम. कृष्णा यांना यंदाचा पुरस्कार देण्यात आला. पुष्पगुच्छ, शाल, मानपत्र आणि दहा लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि पुरस्कार निवड समितीचे प्रमुख असलेले कॉंग्रेसचे खजिनदार मोतीलाल व्होरा या वेळी उपस्थित होते. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकल्या नाहीत. त्यांचे भाषण राहुल गांधी यांनी वाचून दाखविले.\nराष्ट्रीय एकात्मतेसाठी इंदिरा गांधींच्या योगदानाचे स्मरण करताना राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. इंदिरा गांधींनी दारिद्य्रनिर्मूलन, कृषी, उद्योग, तंत्रज्ञान या क्षेत्रात महत्त्वाचे काम केले. पण त्याही पेक्षा त्यांचे सर्वाधिक योगदान राष्ट्रीय एकात्मतेसाठी होते. सध्या संकुचित राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात विभाजन सुरू असताना इंदिरा गांधींच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा इंदिराजींनी जपलेल्या मूल्यांना नवा उजाळा देणारा आहे. इंदिरा गांधींच्या संकल्पनेतील भारतीयत्वावर वाढत्या असहिष्णुतेमुळे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. आज आपल्यावर एकतर्फी, भेदभावपूर्ण भारतीयत्व लादले जात आहे.\nउदारता आणि सहिष्णूपणा हा भारतीयत्वाचा गाभा नाकारला जात आहे. राष्ट्रीय एकात्मता या मूल्याची कधी नव्हे तेवढी आज नितांत गरज आहे, असाही टोला राहुल गांधींनी लगावला. तर देशाच्या प्रगतीसाठी सलोखा आणि परस्पर सौहार्दाची आवश्‍यकता आहे असे इंदिरा गांधीचे म्हणणे होते, असे प्रतिपादन डॉ. मनमोहनसिंग यांनी केले.\nमहाजन आले...\"खूष' केले...अन्‌ जिंकून गेले\nधुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आणि मोठे महाभारत घडले. भाजपमध्ये बंडाळी झाली,...\nINDvsAUS : भारताचे 'भेदक' गोलंदाज निष्प्रभ; ऑस्ट्रेलिया सुस्थितीत\nपर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी थोडे...\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यात चहापानानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने पीटर हॅंडस्कॉंबचा एका हातात अप्रतिम झेल घेतला. पहिल्या कसोटी सामन्यात उस्मान...\nगौतम गंभीर आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत\nनवी दिल्ली - भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर तो काय करणार याची साऱ्यांनाच उत्सुकता...\nगडकरी म्हणतात, 'मल्ल्याजी' चोर कसे\nमुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क भारतातील...\nराममंदिराची 'लिटमस टेस्ट' भाजप-शिवसेना फेल\nमुंबई - हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यात राममंदिराचा मुद्दा तापवून 2019 मधील निवडणुकीत मतपेढी भक्‍कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्��ांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66922", "date_download": "2018-12-14T19:22:04Z", "digest": "sha1:MW3PFBS455C5WOJI4TFTX27HTWKQEVNM", "length": 5108, "nlines": 109, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कविता मनातली | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कविता मनातली\nकुणाच्या मनातली आहेस तू\nभांबावलेल्या माझ्या मनाचे रूप आहेस की... नुसते शब्दांचे फुगे\nसुचत नाही तरीही रिकामं नाही\nमनात चाललेत शेकडो विचार\nरमत नाही कशातही मन\nकशाला हा जगाचा पसारा सगळा\nका मरतात आणि मारतात स्वतःच्या स्वार्थासाठी लोक\nमन मारून जगत रहायचं फक्त\nकाहीही न करता काहीच जाणीव न होता जगता आलं पाहिजे\nमी असण्याची जाणीवही नकोय आता\nबस्स झालं खोटं खोटं जगणं कृत्रिम हसणं\nअंतराला काहीच स्पर्श होत नाही.. सुखाचा नाही दुःखाचा नाही..कुठून आलाय हा मुर्दाडपणा\nसुख दुखतंय हेच खरं......\nजग / आयुष्याबद्दल दृष्टिकोन\nजग / आयुष्याबद्दल दृष्टिकोन चुकलेल्या व्यक्तीचे कथन वाटते आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shiv-senas-stunt/", "date_download": "2018-12-14T19:43:04Z", "digest": "sha1:VGQCYKVUSSJVPMK4BDQGQE4DYKJLSTOZ", "length": 8088, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजदंड पळविणे हा शिवसेनेचा ‘स्टंट’ - विखे पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराजदंड पळविणे हा शिवसेनेचा ‘स्टंट’ – विखे पाटील\nनाणारबाबत प्रामाणिक असेल तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे\nनागपूर – नाणार प्रकल्पावरून राजदंड पळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न म्हणजे निव्वळ ‘स्टंट’ होता. या प्रकल्पाला तोंडदेखला विरोध करून शिवसेना कोकणातील जनतेचा विश्वासघात करते आहे. शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी आजच्या आज सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांन�� दिले आहे.\nबुधवारी विधानसभेत घडलेल्या प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी शिवसेनेच्या विश्वासार्हतेवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, मंगळवारी विधान परिषदेत नाणारचा मुद्दा उपस्थित झाला असता शिवसेना मूग गिळून बसली होती. मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे सांगून त्यांचे उद्योगमंत्रीही गप्प बसलेले होते. या दुटप्पी भूमिकेसाठी वर्तमानपत्रांनी झोडून काढल्यानंतर शिवसेनेला दुसऱ्या दिवशी खडबडून जाग आली आणि म्हणून ‘डॅमेज कंट्रोल’साठी त्यांना राजदंड पळविण्याची नौटंकी करावी लागली. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नुकताच नाणार प्रकल्पाविरोधात मोर्चा काढला होता.\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार…\nत्या मोर्चात शिवसेनेने “आंब्याच्या फांदीवर बसलाय मोर… भाजप सरकार जमीनचोर…”, “एक दो एक दो… भाजप सरकार फेक दो…” अशा घोषणा दिल्या होत्या. मात्र याच घोषणा सभागृहात देण्याची हिंमत शिवसेनेने दाखवली नाही. रस्त्यावर एक अन् विधीमंडळात वेगळीच भूमिका मांडून शिवसेना कोकणवासियांची शुद्ध फसवणूक करीत असल्याचा घणाघात विखे पाटील यांनी केला.\n‘एकत्र नांदता येत नसेल तर वेगळे व्हा.’- शरद पवार\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही,निलेश राणेंनी डागली तोफ\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या खासदारांची संसद परिसरात घोषणाबाजी\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते…\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nटीम महाराष्ट्र देशा – दोन महिन्यापूर्वी पेट्रोल शंभरी पार करणार का अशी चिन्हे दिसत होती. पण त्यानंतर जवळपास दोन…\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\n; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची…\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=17&Itemid=152&limitstart=1", "date_download": "2018-12-14T19:32:10Z", "digest": "sha1:O5XGUZQHRS7CBIJODZS5TEMYMPHDF6NR", "length": 9235, "nlines": 56, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "भगवान बुद्ध (पूर्वार्ध)", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » इतर साहित्य » भगवान बुद्ध (पूर्वार्ध)\nवर सांगितलेले त्रिपिटकाचे विभाग राजगृह येथे भरलेल्या पहिल्या सभेंत ठरविण्यांत आले, असें बुद्धघोषाचार्याचें म्हणणें आहे. भगवान् बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर भिक्षु शोकाकुल झाले. तेव्हा एक सुभद्र नांवाचा वृद्ध भिक्षु म्हणाला, ''आमचा शास्ता परिनिर्वाण पावला, हें बरें झालें. तुम्ही अमुक केलें पाहिजे आणि तमुक करतां कामां नये, अशा प्रकारें तो आम्हांस सतत बंधनांत ठेवीत होता. आता वाटेल तसें वागण्यास मोकळीक झाली.'' हें ऐकून महाकाश्यपाने विचार केला की, जर धर्मविनयाचा संग्रह केला नाही, तर सुभद्रासारख्या भिक्षूंना स्वैराचार करण्यास मुभा मिळेल, म्हणून ताबडतोब भिक्षुसंघाची सभा बोलावून धर्म आणि विनय यांचा संग्रह करून ठेवला पाहिजे. त्याप्रमाणें महाकाश्यपाने राजगृह येथे त्या चातुर्मासांत पांचशें भिक्षूंना गोळा केलें; आणि त्या सभेंत प्रथमतः उपालीला विचारून विनयाचा संग्रह करण्यांत आला; आणि नंतर आनंदाला प्रश्न करून सुत्त आणि अभिधम्म या दोन पिटकांचा संग्रह करण्यांत आला. कित्येकांच्या मतें खुद्दकनिकायाचा अंतर्भाव अभिधम्मपिटकांतच केला गेला होता. पण इतर म्हणत की, त्याचा अंतर्भाव सुत्तपिटकांतच करावयास पाहिजे.\nहा सुमंगलविलासिनीच्या निदानकथेंत आलेल्या मजकुराचा सारांश आहे. हाच मजकूर समन्तपासादिका नांवाच्या विनय अट्ठकथेच्या निदानकथेंतही सापडतो. पण त्याला तिपिटक ग्रंथांत कोठेच आधार नाही. बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणानंतर राजगृहांत भिक्षुसंघाची पहिली सभा झाली असेल; पण तींत सध्याचे पिटकाचे विभाग किंवा पिटक हें नांव देखील आलें असेल असें दिसत नाही. अशोककालापर्यंत बुद्धाच्या उपदेशाचे धर्म आणि विनय असे दोन विभाग करण्यांत येत असत; पैकी धर्माचीं नऊ अंगें समजलीं जात अ��त, तीं अशीं ः- सुत्त, गेय्य, वेय्याकरण, गाथा, उदान, इतिवुत्तक, जातक, अब्भुतधम्म आणि वेदल्ल. या अंगांचा उल्लेख मज्झिमनिकायांतील अलगद्दूपमसुत्तांत, आणि अंगुत्तरनिकायांत सात ठिकाणीं सापडतो.\nसुत्त हा पालि शब्द सूक्त किंवा सूत्र या दोनही संस्कृत शब्दांबद्दल असूं शकेल. वेदांत जशीं सूक्तें आहेत, तशींच हीं पालि सूक्तें होत, असें कित्येकांचें म्हणणें. परंतु महायानसंप्रदायाच्या ग्रंथांत यांना सूत्रें म्हटलें आहे; आणि तोच अर्थ बरोबर असावा. अलीकडे सूत्रें म्हटली म्हणजे पाणिनीची आणि तशाच प्रकारचीं इतर सूत्रें समजलीं जातात. पण आश्वलायन गृह्यसूत्र वगैरे सूत्रें या संक्षिप्‍त सूत्रांहून थोडीशीं विस्तृत आहेत; आणि तशाच अर्थाने पालि भाषेंतील सूत्रें आरंभी रचलीं गेलीं असावीं. त्या सूत्रांवरून आश्वलायनादिकांनी आपल्या सूत्रांची रचना केली किंवा बौद्धांनी त्यांच्या सूत्रांना अनुसरून आपल्या सूत्रांची रचना केली, या वादांत शिरण्याची आवश्यकता नाही. एवढें खरें की, अशोककालापूर्वी जीं बुद्धाचीं उपदेशपर वचनें असत, त्यांना सुत्तें म्हणत; आणि तीं फार मोठीं नव्हतीं.\nगाथायुक्त सूत्रांना गेय्य म्हणतात, असें अलगद्दसुत्ताच्या अट्ठ कथेंत म्हटलें आहे आणि उदाहरणादाखल संयुत्तनिकायाचा पहिला विभाग देण्यांत आला आहे. परंतु जेवढ्या म्हणून गाथा आहेत त्या सर्वांचा गेय्यामध्ये संग्रह होतो; तेव्हा गाथा नांवाचा निराळा विभाग कां पाडण्यांत आला हें सांगतां येत नाही. गेय्य म्हणजे अमुकच प्रकारच्या गाथा अशी समजूत असल्यास नकळे.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://magnum-pratham.blogspot.com/2016/04/blog-post.html", "date_download": "2018-12-14T19:47:43Z", "digest": "sha1:WUZOGWU6Z7CIVGMJA36UGYXYFKZQFIVK", "length": 9308, "nlines": 63, "source_domain": "magnum-pratham.blogspot.com", "title": "Prashant’s melange: पुणेरी ट्रॅफीक: गुण गाईन आवडी!", "raw_content": "\nपुणेरी ट्रॅफीक: गुण गाईन आवडी\nमंडळी, पुणेरी पगडी, पुणेरी मिसळ आणि पुणेरी मस्तानी या कशा ‘युनिक’ चीजा आहेत नां, त्या खाशा पंक्तीमध्ये बसण्याचा मान जरा ‘हट के’ असणाऱ्या आपल्या पुणेरी ट्रॅफीक ने पटकावला आहे बरं का आणि का नसणार हो\n..सांगा बरे, जगातल्या कोणत्या देशात अशी ट्राफिकची विविधता व विविधतेमध्ये एकता (सर्वात पुढे जाण्याची) दिसून येते दुचाकी, तीन-चाकी, चार-च���की, सहा-आठ चाकी (चूक-भूल देणे घेणे गणित आणि आमच्यामध्ये ‘गांगुली आणि च्यापेल गुरुजी’ यांच्या एवढेच सख्य आहे गणित आणि आमच्यामध्ये ‘गांगुली आणि च्यापेल गुरुजी’ यांच्या एवढेच सख्य आहे असो) वाहने रस्त्यातील खड्डे चुकवत (कि, खड्ड्यातून रस्ता शोधत मागच्या पावसाळ्यातील हा ज्योक या पावसाळ्यातदेखील लागू होणार असं दिसतंय मागच्या पावसाळ्यातील हा ज्योक या पावसाळ्यातदेखील लागू होणार असं दिसतंय पुन्हा असो) बाजीप्रभूंना लाजवत, निग्रहाने ‘गणेशखिंड’ लढवत असतात, प्रत्येक वाहन-चालक सापडेल त्या इंच-इंच जागेसाठी ‘पळा-पळा, कोण पुढे पळे तो’ करत त्वेषाने चढाई करत असतो, या समरांगणावर जराही न डगमगता पादचारी नावाचे द्विपाद प्राणी मोठ्या शिताफीने वाहतुकीचा हा चक्रव्यूह भेदून आडवं जाण्याचा यत्न करत असतात, तालिबान (म्हणजे ‘फडके बांधलेल्या पुणेरी पोरी हो) मुली मागे बसवून हिरो मंडळी ‘ ‘मी या गावचाच नाही’ अशा दिमाखात धूम’ इष्टाईल ने बाईक-रथ घुर्र-घुर्र करत असतात, रस्ता-दुभाजक लीलया मोडून दुसऱ्या बाजूचे बाईक-बंधू (व कधी बाईक-भगिनी पण) मुली मागे बसवून हिरो मंडळी ‘ ‘मी या गावचाच नाही’ अशा दिमाखात धूम’ इष्टाईल ने बाईक-रथ घुर्र-घुर्र करत असतात, रस्ता-दुभाजक लीलया मोडून दुसऱ्या बाजूचे बाईक-बंधू (व कधी बाईक-भगिनी पण) इकडच्या बाजूला येण्याचा shortcut मारत असतात, एखादा ऑडी/क्यामरीवालाआपल्या नव्या कोऱ्या गाडीला dent येईल या आशंकेने तळमळत असतो, एखादी सिक्स-सीटर खचाखच पाशिंजर कोंबून, आसमंतात गिरणीच्या धुराड्यागत रॉकेलचा धूर भकाभका काढत असते, एखादा ट्रक-ड्रायवर बाजूच्या चारचाकी-दुचाकीला साईड न देता फुटपाथवर चेपत असतो, तो दुचाकीवाला पण ‘बचेंगे-तो-और-भी-घुसेंगे’ करत wrong-side ने गाडीचं चाक पुढे घुसडत असतो, ट्राफिक पोलीस मात्र ‘ब्रह्मानंदी टाळी’ (पक्षी ‘गुटक्याची गोळी’) लावत कोपऱ्यावरच्या पानपट्टीच्या छत्राखाली वरकड कमाईचा हिशेब जमवत उभा असतो, एखादी रुग्ण-वाहिका केविलवाणा सायरन वाजवत असते, पण तिला साईड देऊ इच्छीणारया मोजक्या सुजाण वाहन-चालकांना सरकायला पण जागाच नसते मुळी) इकडच्या बाजूला येण्याचा shortcut मारत असतात, एखादा ऑडी/क्यामरीवालाआपल्या नव्या कोऱ्या गाडीला dent येईल या आशंकेने तळमळत असतो, एखादी सिक्स-सीटर खचाखच पाशिंजर कोंबून, आसमंतात गिरणीच्या धुराड्यागत रॉकेलच��� धूर भकाभका काढत असते, एखादा ट्रक-ड्रायवर बाजूच्या चारचाकी-दुचाकीला साईड न देता फुटपाथवर चेपत असतो, तो दुचाकीवाला पण ‘बचेंगे-तो-और-भी-घुसेंगे’ करत wrong-side ने गाडीचं चाक पुढे घुसडत असतो, ट्राफिक पोलीस मात्र ‘ब्रह्मानंदी टाळी’ (पक्षी ‘गुटक्याची गोळी’) लावत कोपऱ्यावरच्या पानपट्टीच्या छत्राखाली वरकड कमाईचा हिशेब जमवत उभा असतो, एखादी रुग्ण-वाहिका केविलवाणा सायरन वाजवत असते, पण तिला साईड देऊ इच्छीणारया मोजक्या सुजाण वाहन-चालकांना सरकायला पण जागाच नसते मुळी सिग्नलच्या या भाऊ-गर्दीत विक्रेते मात्र उत्साहाने कार पुसण्याचे फडके ते Encyclopedia Britannica पर्यंतचा यच्चयावत माल या mobile पण काही काळ captive मार्केटला खपवायचा प्रयत्न करत असतात, खोदलेल्या रस्त्याच्या बाजूलाच एखादा भाजीवाला आपलं दुकान थाटून बसलेला असतो, एखादी कायनेटिक-वाली काकू आपल्या दोन पायांचा landing गियर टाकत ‘चला बाई, सोय झाली’ म्हणत गच्चकरून ब्रेक लावत त्या भाजीवाल्यापुढे थांबत असते, पाच-सहा वर्षाचे लहानगे भाऊ-बहिण पोटाच्या खळग्यासाठी डोंबारयाचे/रिंगचे खेळ दाखवत हात पुढे करत असतात, तर कधी कडेवर तान्हुलं घेतलेल्या कुपोषणग्रस्त अभागिनी कारवाल्यापुढे मदतीची याचना करत असतात...\n...आणि या सगळ्यांना सामावून घेत ट्रॅफीक पुढे सरकत असते\n.... जीवन-संघर्ष चालू असतो\n(५-६-२००६. दहा वर्षापूर्वी मी हा लेख लिहिला होता; दुर्दैवाने परिस्थिती काही फारशी बदलेली नसल्यामुळे आजही relevant आहे.)\nपुणेरी ट्रॅफीक: गुण गाईन आवडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.pravingyan.com/2016/12/blog-post_30.html", "date_download": "2018-12-14T20:03:11Z", "digest": "sha1:CDWUBCHMR66JAU2ZGLWXHTCANBII5FDC", "length": 2455, "nlines": 57, "source_domain": "www.pravingyan.com", "title": "मातृत्वाची ओढ़ / Mother - सभी जानकारी हिंदी में !", "raw_content": "\nमातृत्वाची ओढ़ / Mother\nकुणी तरी प्रेम देता का प्रेम\nममते ची जाणीव असेल पण\nकुणीतरी प्रेम देता का प्रेम\nबाळ , तळमळत आहे\nआई कुठे हरवली तर नाही ना\nया भीती ने रडत आहे\nकुणी तरी त्याला दिलासा देते ;\nबाळ , तुझी माता येईल आता\nपाखरू वाट पाहत आहे.....\nकिती साठवले आहे दुःख\nजीव कासावीस झालेला आहे\nकेविलवाना, दीनवाना चेहरा करून\nबाळ , मातेची वाट पाहत आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://parag-blog.blogspot.com/2015/05/blog-post.html", "date_download": "2018-12-14T19:20:20Z", "digest": "sha1:L7Y2GACDMYQS5N6RILERRBHOLHPIFOCX", "length": 12986, "nlines": 119, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: \"मी सुसुंगगडी!\"", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \n१९ मे म्हणजे माझ्या आज्जीचा वाढदिवस. ती आज असती तर एकोणनव्वद वर्षांची झाली असती. आम्ही लहान असताना आज्जी आम्हांला खूप गोष्टी सांगायची. रोज दुपारी, रात्री झोपताना गोष्टी ऐकून मगच झोपायचो . तिच्याकडून मी आणि भावाने ज्या गोष्टी ऐकल्या, त्या पुढे भावाच्या मुलांनीही ऐकल्या. माझी मुलगी रिया सव्वा महिन्याची असताना आज्जी गेली त्यामुळे रियाला मात्र त्या गोष्टी आज्जीकडून (म्हणजे तिच्या पणजीकडून) ऐकायला मिळत नाहीत. आम्ही आठवतील तश्या सांगत असतो पण ती सर काही येत नाही. ही सुसुंगगड्याची गोष्ट रियासकट आमच्या सर्वांच्या आवडीची. आज्जीने कुठे वाचली की कोणाकडून ऐकली की स्वतःच रचली ते माहित नाही कारण आत्तापर्यंत मी वाचलेल्या गोष्टींच्या पुस्तकात कधी गोष्ट सापडली नाही. त्यामुळे आज्जीच्या वाढदिवसानिम्मित इथे लिहून ठेवतो आहे.\nएक असतं जंगल. त्या जंगलात रहात असतात खूप सारे प्राणी. वघोबा, सिंह, कोल्हा, लांडगा, हत्ती, रेडा, अस्वल वगैरे.. आणि बरेच पक्षी, कावळा, चिमणी, मोर, पोपट, कोंबडा वगैरे.. एकदा काय झालं, वाघोबा आपल्या गुहेतून निघून जंगलात फिरायला गेला. तिथेच जवळ खेळत असलेला कोंबडा खेळता खेळता चुकून वाघोबाच्या गुहेत शिरला. आधी तो घाबरला पण मग गंमत म्हणून त्याने गुहेचं दार बंद केलं आणि आतून कडी लावून घेतली. थोड्यावेळा वाघोबा आपल्या गुहेकडे परतला. येऊन बघतो तर काय, गुहेचं दार आतून बंद\nमग त्याने दार वाजवलं आणि दरडावून विचारलं, \"आत कोणे \nकोंबड्याला कळेना की आता काय करावं. मग त्याने उत्तर दिलं, \"मी सुसुंगगडी.\"\nकोंबडा म्हणाला, \"वाघाचं तंगडं मोडतो\nवाघोबाने विचार केला, वाघाचं तंगडं मोडतो म्हणजे नक्कीच कोणतरी भला मोठा प्राणी असणार आणि मग घाबरून धुम पळत सुटला. आपल्याला वाघ घाबरला हे बघून कोंबड्याला मजा वाटली. पळता पळता वाघोबाला रस्त्यात भेटलं अस्वलं.\nअस्वल म्हणालं, \"अहो वाघोबा, तुम्ही असे का पळताय आणि इतके घाबरलेले का दिसताय \nवाघोबा म्हणाला, \"अरे अस्वलभाऊ, तुला काय सांगू माझ्या गुहेत सुसुंगगडी शिरलाय, तो म्हणतो मी वाघाचं तंगडं मोडतो.\"\nअस्वल म्हणालं, \"तुम्हांला कोणतरी फसवत असेल. चला मी येतो तुमच्याबरोबर. आपण बघुया.\" मग ते दोघ��� मिळून परत वाघाच्या गुहेकडे आले. आता अस्वलाने दार वाजवालं आणि विचारलं, \"आता कोणे\nकोंबडा म्हणाला, \"मी सुसुंगगडी.\"\nकोंबडा म्हणाला, \"वाघाचं तंगडं मोडतो आणि अस्वलाच्या झिंजा ओढतो\nते ऐकल्यावर वाघ आणि अस्वल दोघही घाबरलो आणि धुम पळत सुटले. पळता पळता त्यांना रस्त्यात भेटला रेडा.\nरेडा म्हणाला, \"अरे अस्वलभाऊ आणि वाघोबा, तुम्ही असे का पळताय आणि इतके घाबरलेले का दिसताय \nअस्वल म्हणालं, \"अरे रेडेदादा, काय सांगू तुला. वाघोबाच्या गुहेत शिरलाय एक सुसुंगगडी. तो म्हणतो मी वाघाचं तंगडं मोडतो आणि अस्वलाच्या झिंजा ओढतो\nरेडा म्हणाला, \"अरे असा कोणी सुसुंगगडी असतो का तुम्हांला कोणतरी फसवत असेल. चला मी येतो तुमच्याबरोबर. आपण बघुया.\" मग ते तिघं मिळून परत वाघाच्या गुहेकडे आले. आता रेड्याने दार वाजवालं आणि विचारलं, \"आता कोणे तुम्हांला कोणतरी फसवत असेल. चला मी येतो तुमच्याबरोबर. आपण बघुया.\" मग ते तिघं मिळून परत वाघाच्या गुहेकडे आले. आता रेड्याने दार वाजवालं आणि विचारलं, \"आता कोणे\nकोंबडा म्हणाला, \"मी सुसुंगगडी.\"\nकोंबडा म्हणाला, \"वाघाचं तंगडं मोडतो, अस्वलाच्या झिंजा ओढतो आणि रेड्याची शिंग मोडतो\nते ऐकल्यावर वाघ, अस्वल आणि रेडा तिघही घाबरलो आणि धुम पळत सुटले. पळता पळता त्यांना रस्त्यात भेटला कोल्हा.\nरेडा म्हणाला, \"अरे रेडेदादा, अस्वलभाऊ आणि वाघोबा, तुम्ही असे का पळताय आणि इतके घाबरलेले का दिसताय \nरेडा म्हणाला, \"अरे कोल्होबा, काय सांगू तुला. वाघाच्या गुहेत शिरलाय एक सुसुंगगडी. तो म्हणतो मी वाघाचं तंगडं मोडतो, अस्वलाच्या झिंजा ओढतो आणि रेड्याची शिंग मोडतो\nकोल्हा म्हणाला, \"तुम्हांला कोणतरी फसवत असेल. चला मी येतो तुमच्याबरोबर. आपण बघुया.\" मग ते चौघं मिळून परत वाघाच्या गुहेकडे आले. आता कोल्ह्याने दार वाजवालं आणि विचारलं, \"आता कोणे\nकोंबडा म्हणाला, \"मी सुसुंगगडी.\"\nकोंबडा म्हणाला, \"वाघाचं तंगडं मोडतो, अस्वलाच्या झिंजा ओढतो आणि रेड्याची शिंग मोडतो आणि कोल्ह्याचं शेपुट तोडतो\nपण कोल्हा होता हुषार आणि लबाड. तो काही घाबरला नाही. त्याने विचार केला हा आवाज तर ओळखीचा वाटतो आहे. मग त्याने काय केलं, ह्ळूच गुहेच्या मागच्या बाजूला गेला आणि तिथल्या खिडकीतून आत डोकावून पाहिलं आणि बघितलं तर कोंबडा मग त्याने वाघ, अस्वल आणि रेड्या बोलावून सांगितलं की \"बघा सुसुंगगडी वगैरे काही नाही. हा तर साधा कोंबडा आहे मग त्याने वाघ, अस्वल आणि रेड्या बोलावून सांगितलं की \"बघा सुसुंगगडी वगैरे काही नाही. हा तर साधा कोंबडा आहे\". त्या सगळ्यांनी मिळून मागची खिडकी हळूच उघडली, त्या कोंबड्याला धरून बाहेर काढलं आणि जोरात बदडायला सुरूवात केली. मग कोंबडा रडून गयावया करायला लागला, \"सॉरी सॉरी, मी परत असं करणार नाही\". त्या सगळ्यांनी मिळून मागची खिडकी हळूच उघडली, त्या कोंबड्याला धरून बाहेर काढलं आणि जोरात बदडायला सुरूवात केली. मग कोंबडा रडून गयावया करायला लागला, \"सॉरी सॉरी, मी परत असं करणार नाही\nमग सगळ्यांनी त्याला सांगितलं की पुन्हा असं केलस तर तुला अजून मोठी शिक्षा करू. कोबंड्याने परत खोटं न बोलण्याचं आणि कोणाला न फसवण्याचं कबूल केल्यावर त्याला सोडून दिलं\nम्हणून खोटं कधी बोलू नये आणि कोणाला कधी फसवू नये\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/cbd-circle-will-be-deleted-1757239/lite/", "date_download": "2018-12-14T19:40:52Z", "digest": "sha1:MLZIPB676NUTMOQQGT7YPAHFDYWIBDFJ", "length": 7437, "nlines": 105, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CBD Circle will be deleted | सीबीडी सर्कल हटवणार | Loksatta", "raw_content": "\nशीव-पनवेल महामार्गावरील सीबीडी सर्कलवर वाहतूक कोंडीची समस्या तीन वर्षांपासून तीव्र झाली आहे.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\nया देशात भारतीय चलनातील नोटांवर बंदी\nपालिकेचा सकारात्मक प्रतिसाद; वाहतूक कोंडी हटण्याची अपेक्षा\nवाहतूक कोंडीला कारण ठरलेले सीबीडी सर्कल हटविण्याच्या वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गेली चार वर्षे यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्याला पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दर पावसाळयात आणि दिवाळीत सर्कलसभोवती प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. तो आता लागणार नाही, अशी आशा वाहतूक पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.\nशीव-पनवेल महामार्गावरील सीबीडी सर्कलवर वाहतूक कोंडीची समस्या तीन वर्षांपासून तीव्र झाली आहे. त्यामुळे सर्कल हटविण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने पालिकेकडे वारंवार पत्र व्यवहार करण्यात आला. त्याला पालिका आयुक्तांनी प्रतिसाद दिला आहे, असे वाहतूक शाखा उपायुक्त नितीन लोखंडे यांनी सांगितले.\nपावसाळ्यात सर्कलसभोवती सर्वाधिक खड्डे पडतात. यंदा वाहतूक कोंडी सर्वाधिक जाणवत होती. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पावसात वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. याविषयी पालिकेकडे समस्या मांडण्यात आली होती. मात्र पालिका प्रशासनाने या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केलेला नव्हता. सीबीडी सर्कल हटविण्याबाबत तत्कालीन वाहतूक शाखा उपायुक्तांनी पाालिका प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला होता.\nसीबीडी बेलापूरमध्ये कोकण भवनासमोर हे सर्कल आहे. बेलापूरमधील अंतर्गत वाहतूक नियंत्रित करण्यासाठी या सर्कलचा वापर होईल, या अपेक्षेने ते बांधण्यात आले होते. सर्कलजवळ बसथांबा असल्याने शहर वाहतूक आणि बाहेर गावी जाणाऱ्या प्रवासी बस उड्डाणपुलाचा वापर न करता खालचा रस्त्याचा वापर करतात. यंदाच्या पावसाळ्यात उड्डाणपुलावरील डांबरी रस्त्याची चाळण झाल्याने अन्य वाहनेही पुलाखालील रस्त्यावरून धावत होती. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.medlifefoundation.org/diabetes-checkup/", "date_download": "2018-12-14T19:46:44Z", "digest": "sha1:ZV2DBU6DTYONSJSJEMFJ6ALKL3EX3NMX", "length": 3925, "nlines": 45, "source_domain": "www.medlifefoundation.org", "title": "Diabetes-Checkup – Medlife Foundation", "raw_content": "\nमेडलाईफ फाउंडेशन,बहाळ आयोजित मधुमेह (डायबिटिस) तपासणी शिबीर\nदिनाक; ०६ जानेवारी २०१७\nठिकाण :सरकारी दवाखाना बहाळ\nमेडलाईफ फाउंडेशन,बहाळ व् जि.प.आरोग्य आयुर्वेदिक दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह (डायबिटीस) तपासणी व् निदान शिबीरा आयोजित करण्यात आले होते.\nया शिबीरा दरम्यान *297 रुग्णाची तपासणी* करण्यात आली.तपासणी दरम्यान रुग्णाचे वजन,रक्तदाब,व् रक्तातिल साखरेचे प्रमाण तपासण्यात आले.\nतपासणी दरम्यान ज्या रुग्णामधे साखरेचे प्रमाण अधिक आहे अश्या रुग्णाना मोफत औषधे देण्यात आली.\nविशेष म्हणजे या शिबिराचे उदघाटन *23 राष्ट्रीय राइफल बटालियन जम्मू काश्मीर* येथे कार्यरत असलेले नर्सिंग सहाय्यक नायक संदीप बाबूलाल बागुल यांच्या तर्फे करण्यात आले व् त्यांनी सर्व रुग्णांना मार्गदर्शन केले.\nयावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम. टी.जाधव यांनी मधुमेह या आजराची काळजी कशी घ्यावी या विषयावर सर्व ग्रामस्थाना मार्गदर्शन केले तसेच शिबिराला आरोग्यसेवक वाय. आर.पाटील,आरोग्य सेविका सारिका हारडे,मेडलाईफ फाउंडेशन चे संदीप शिरुडे,डॉ.अशोक लढ़े, डॉ.अश्विनकुमार ठाकरे,संतोष भोई,पंक��� चौधरी,हरीष पाटील, मयूर चौधरी,सतीष चौधरी,कृष्णा चौधरी,गणेश हाडपे,सचिन चौधरी हे उपस्थित होते.\nकार्यक्रम यशस्वितेसाठी मेडलाईफ फाउंडेशन,बहाळ,ड्रीम फाउंडेशन व् बहाळ विकास फाउंडेशन चे सर्व पदाधिकाऱ्यानी परिश्रम घेतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/shripad-chhindam-arrest/", "date_download": "2018-12-14T19:31:21Z", "digest": "sha1:SENCTEFDEKC24Y55CCRK2HRJ5EOY2QKA", "length": 8980, "nlines": 125, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "शिवारात लपून बसलेल्या श्रीपाद छिंदमला अखेर अटक – थोडक्यात", "raw_content": "\nशिवारात लपून बसलेल्या श्रीपाद छिंदमला अखेर अटक\n16/02/2018 टीम थोडक्यात पुणे, महाराष्ट्र 0\nअहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा अहमदनगरमधील बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदमला अखेर अटक करण्यात आलीय. अहमदनगर पोलिसांनी ही कारवाई केलीय.\nछिंदमची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यापासून शिवप्रेमी त्याच्या मागावर होते. अखेर तो कारमधून पळून जात असताना शिवप्रेमींनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्याने कार सोडून पळ काढला. सोलापूर रोड परिसरातील शिराडोण शिवारात तो लपून बसला होता.\nदरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी श्रीपाद छिंदमला अटक केली.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास...\nमोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप ...\n“संताप ओळखा नाहीतर आज फास लावून घे...\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमं...\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दा...\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळा...\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव झाल्यामु...\nखरं खरं सांगा, खरा फेकू कोण\nभाजप खासदार संजय काकडे पुन्हा राष्ट्रवाद...\nशरद पवारांनी सांगितलं, कुठं कुठं चुकले न...\nमहाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठं...\n, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना अखेर बेड्या\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-agriculture-akola-59072", "date_download": "2018-12-14T20:38:32Z", "digest": "sha1:DNKHJM7CIGDMPGAT7Y77A42CGJNDIGMT", "length": 14855, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news agriculture akola लाखो हेक्टरवरील पिके ‘तग’ धरून; दुबार पेरणीचे संकट गडद | eSakal", "raw_content": "\nलाखो हेक्टरवरील पिके ‘तग’ धरून; दुबार पेरणीचे संकट गडद\nबुधवार, 12 जुलै 2017\nअकोला - पावसाने मोठी उघाड घेतल्याने उगवणारा प्रत्येक दिवस शेतकऱ्यांची परीक्षा घेणारा ठरत अाहे. वऱ्हाडात जुलैच्या पहिल्या अाठवड्यापर्यंत सुमारे ११ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून वाशीम जिल्ह्याने यात अाघाडी घेतली अाहे. या जिल्ह्यात ८४ टक्के पेरण्या अाटोपल्या असून हजारो हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट अोढवले अाहे.\nअकोला - पावसाने मोठी उघाड घेतल्याने उगवणारा प्रत्येक दिवस शेतकऱ्यांची परीक्षा घेणारा ठरत अाहे. वऱ्हाडात जुलैच्या पहिल्या अाठवड्यापर्यंत सुमारे ११ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून वाशीम जिल्ह्याने यात अाघाडी घेतली अाहे. या जिल्ह्यात ८४ टक्के पेरण्या अाटोपल्या असून हजारो हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट अोढवले अाहे.\nया विभागात १६ व १७ जून रोजी झालेल्या पावसामुळे सार्वत्रिक पेरण्यांनी वेग घेतला होता. यानंतर अधून-मधून हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस पडला. या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. यात बुलडाणा व वाशीम जिल्हा अग्रेसर राहला. अकोल्यामध्ये सुरवातीपासून पावसाचे प्रमाण कमी तसेच खंडीत स्वरुपातील असल्याने पेरण्या झालेल्या नाहीत. बुलडाणा जिल्ह्यात सात लाख ४८ हजार सरासरी क्षेत्रापैकी पाच लाख ३२ हजार हेक्टरवर पेरणी झाली. वाशीमध्ये चार लाख १४ हजार हेक्टरपैकी तीन लाख ४० हजार हेक्टर तर अकोला जिल्ह्यांत चार लाख ८४ हजार हेक्टरपैकी दोन लाख १९ हजार हेक्टरवर लागवड झाली. बुलडाण्यात ७१ टक्के, वाशीम ८२ व अकोला ४५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या.\nअाता गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अाजवर ‘तग’ धरून असलेली पिके दुपारच्या वेळी सुकत अाहेत. काही शेतकऱ्यांनी पिकाची उगवणच न झाल्याने पेरणी मोडून दुबार पेरणी केली. अाता ही दुबार पेरणीसुद्धा अडचणीत सापडलेली अाहे.\nजिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. अकोट तालुक्यातील परिस्थिती अधिक गंभीर अाहे. तिकडे तितक्या पेरण्यासुद्धा झालेल्या नाहीत. पेरण्याबाबतची माहिती अाज अपडेट करतो व नंतर देतो.\n- राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला\nवाशीम जिल्ह्यातील खरीप पेरण्या पावसाअभावी अडचणीत अाहेत. दोन तीन दिवसांत पाऊस झाला तर ठिक होईल. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची माहिती संकलन करण्याबाबत सांगितले अाहे.\n- दत्तात्रेय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम\n५० टक्क्यांवर पेरण्या धोक्यात\nपाऊस नसल्याने दुबार पेरण्यांचे संकट वाढले अाहे. दोन दिवसात पाऊस न झाल्यास वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये किमान लागवड झालेले ५० टक्के क्षेत्र उलटू शकते. असे झाल्यास कोट्यवधींचा फटका शेतकऱ्यांना बसणार अाहे. एकरी पाच हजार रुपये लागवड खर्च गृहीत धरला तरी पाच लाख हेक्टरसाठी किमान २५० कोटी रुपये पाण्यात जाऊ शकतात. हंगाम लांबत चालल्याने पिकांच्या उत्पादकेवरही विपरीत परिणाम स���भवत अाहे.\nगोवर-रुबेला लसीमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू\nवाशीम - गोवर-रुबेला लसीमुळे शालेय मुलांच्या प्रकृती बिघडल्याच्या घटना विविध ठिकाणी घडत असतानाच पल्लवी...\nअमरावती विभागातील पाणीसंकट तीव्र\nअमरावती : विभागात यंदा पाणीसंकट चांगलेच तीव्र होण्याचे संकेत आहेत. विशेषतः अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांना पाणीसंकटाची झळ अधिक तीव्रतेने बसणार आहे. या...\nसरकारला आपल्याच निर्णयाचा विसर\nअमरावती - सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात...\nशासनाला आपल्याच निर्णयाचा विसर\nअमरावती : सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला...\nकाँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू\nअकोला - साडेचार वर्षांत केंद्रातील व राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे...\nकॅन्सरशी लढा देण्यासाठी शासन रिलायन्स सोबत\nअकोला : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/commitment-customer-projects-12427", "date_download": "2018-12-14T20:56:30Z", "digest": "sha1:YNMGLP2WGLGOQDCFEDKFQ5NPLRWHDG4S", "length": 14908, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Commitment to customer projects ग्राहकाभिमुख प्रकल्पांसाठी बांधिलकी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 20 सप्टेंबर 2016\nमुंबईतील महाविद्यालयातून 2007 मध्ये सुवर्णपदकासह वास्तुविशारद पदवी मिळवली. त्यानंतर \"सराफ आर्किटेक्‍ट ऍण्ड असोसिएट्‌स‘च्या माध्यमातून प्रत्येक प्रकल्प अधिकाधिक ग्राहकाभिमुख हो��्यासाठी प्रयत्न सुरू केले. विविध ठिकाणी कामाचा अनुभव घेत निवासी व संस्थात्मक प्रकल्प उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर टेक्‍सासमधील मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीए केले. पत्नी पूनम सराफ याही वास्तुविशारद असून, त्यांच्यासह कमर्शियल व रेसिडेन्सियलसह हॉटेलच्या प्रकल्पावर कामे सुरू आहेत. सांगताहेत, युवा वास्तुविशारद पुनित सराफ.\nमुंबईतील महाविद्यालयातून 2007 मध्ये सुवर्णपदकासह वास्तुविशारद पदवी मिळवली. त्यानंतर \"सराफ आर्किटेक्‍ट ऍण्ड असोसिएट्‌स‘च्या माध्यमातून प्रत्येक प्रकल्प अधिकाधिक ग्राहकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विविध ठिकाणी कामाचा अनुभव घेत निवासी व संस्थात्मक प्रकल्प उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर टेक्‍सासमधील मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीए केले. पत्नी पूनम सराफ याही वास्तुविशारद असून, त्यांच्यासह कमर्शियल व रेसिडेन्सियलसह हॉटेलच्या प्रकल्पावर कामे सुरू आहेत. सांगताहेत, युवा वास्तुविशारद पुनित सराफ.\nया क्षेत्राची आवड आधीपासूनच होती. त्यामुळे याच क्षेत्रात करिअर करण्याचा ध्यास होता. त्यानुसार मुंबईतील \"रचना संसद अकादमी‘ या प्रथितयश वास्तुविशारद महाविद्यालयातून पदवी घेतल्यावर या क्षेत्रातील दीर्घकालिन उद्दिष्ट निश्‍चित केले. त्यानंतर मुंबईतील वास्तुविशारद राहुल गोरे, सोनल संचेती यांच्याबरोबर काम सुरू केले. तत्पूर्वी, 2008 मध्ये टेक्‍सासमधून बांधकाम व्यवस्थापनशास्त्रात उच्च श्रेणीतून एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केला.\nत्यानंतर नाशिकला आल्यावर वास्तुविशारद असलेली पत्नी पूनम सराफबरोबर \"सराफ आर्किटेक्‍ट आणि असोसिएट्‌स‘च्या माध्यमातून कामे सुरू केली. त्यानंतर पहिलाच प्रकल्प म्हणून मनजीत धुप्पर कुटुंबीयांच्या आठ एकरच्या फार्म हाउसचे काम हाती घेतले. या प्रकल्पासाठी गंगापूर धरणाचा परिसर किंवा चामरलेणीचा डोंगर परिसर या दोन्ही ठिकाणांपैकी एकाची निवड करायची होती. त्यानंतर दुगाव परिसरातील आठ एकरच्या रम्य टेकडीवर हा छोटेखानी बंगला उभा केला. यात नैसर्गिक प्रकाश मिळण्यासाठी जास्तीत जास्त स्कायलाइटचा वापर केला. सुरवातीला संबंधितांना एकाच रूमची आवश्‍यकता होती. त्यानुसार वर्तमान व भविष्याचा विचार करून हे बांधकाम पूर्ण केले. सध्या हॉटेल, कमर्शियल व रेसिडेन्सियल बिल्डिंगचे काम सुरू आहे. संस्थेतून दर्जेदार कामांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आहे. तसेच, यापुढे जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकामे उभी करण्याचा मानस आहे.\n(शब्दांकन ः दत्ता जाधव)\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nपाणी चोरी केल्यास फौजदारी\nमुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अनिर्बंध पाणी उपसा रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nआता तरी सुधारणा होणार का\nऔरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता. १२) केंद्रीय वने व...\nवेदांगीचा १३ देशांचा प्रवास पूर्ण\nपिंपरी - जगभरातील विविध देशांमधून जलद सायकल प्रवास करण्याच्या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनी, निगडीची माजी विद्यार्थिनी, युवा सायकलपटू वेदांगी कुलकर्णी...\nसांडपाण्यावर प्रक्रिया न केल्यास आयुक्तांवर कायदेशीर कारवाई : रामदास कदम\nउल्हासनगर : ''खेमाणी नाल्याचे सांडपाणी विहिरीत अडवून ते विठ्ठलवाडीच्या वालधुनी नदीत सोडले जात आहे. ही नदी अगोदरच अस्वच्छ असून सांडपाण्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=76&Itemid=180", "date_download": "2018-12-14T19:21:16Z", "digest": "sha1:FREYZNQW2UDI4AJUMICG3WWDUQUNKQS4", "length": 5098, "nlines": 54, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "अंक चवथा", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » अंक चवथा\nपंचवर्गीय भिक्षु शाक्य देशांतील ब्राह्मण असून बोधिसत्त्वानें प्रव्रज्या घेतल्यानंतर त्यांनी प्रव्रज्या घेतली असें मनोरथपूरणीचें आणि जातकअट्ठकथेचें म्हणणें. पण त्याला त्रिपिटकांत आधार नाहीं; आणि तें कांहीं अंशीं असंभवनीय वाटतें. ह्या अंकांत मी एवढेंच गृहित धरलें आहे कीं, ते शाक्य आणि कोलिय देशांतील रहिवासी असावे, आणि गृहत्यागापूर्वीच बोधिसत्त्वाचा व त्यांचा परिचय झाला असावा.\nराजगृहांत बोधित्त्वाला बिम्बिसार राजा भेटला हें कथानक पब्बज्जा सुत्तांत आलें आहे(भ. बु. ११४-११६).\nउरुवेलेला जाऊन बोधिसत्त्वानें सहा वर्षे तपश्चर्या केली व ती सोडून दिल्यावर पंचवर्गीय भिक्षु त्याला सोडून गेले हा कथाभाग त्रिपिटकांत बर्‍याच ठिकाणीं सांपडतो. परंतु सुजातेचा उल्लेख अंगुत्तर निकायाच्या ऐकेक निपातांत ‘एतदग्गं भिक्खवे मम साविकानं उपासिकानं पठमं सरणं गच्छन्तीनं यदिदं सुजाता सेनानिधीता’ ह्या वाक्यांतच काय तो आढळतो (बौद्ध संघाचा परिचय पृ. २३६ पहा; भ. बु. ११३१). ज्या दिवशी बोधिसत्त्व बुद्ध झाला, त्या दिवशी सुजातेने त्याला भिक्षा दिली, हीच काय ती तिची कामगिरी असें मनोरथ पूरणी व जातकअट्ठकथेवरून दिसून येतें. परंतु ललितविस्तारांत ती व तिच्या मैत्रिणी बोधिसत्त्वाच्या खडतर तपश्चर्येच्या प्रसंगी त्याची शुश्रूषा करण्यासाठी व त्याला वंदन करण्यासाठी जात असत असें वर्णन आहे (पृ. २६५), आणि तें पालि अट्ठकथांपेक्षां प्रचीनतर आहे. त्याच्याच आधारें मी ह्या अंकाच्या चवथ्या प्रवेशाची रचना केली आहे.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/sara-ali-khan-118010600020_1.html", "date_download": "2018-12-14T19:32:16Z", "digest": "sha1:VESJIEG3GQ2HPLJL5TQVFJL4KPLNVLUC", "length": 7556, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सारा अली खान झाली 'ट्रोल' | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसारा अली खान झाली 'ट्रोल'\nसैफ अली खानची मुलगी सारा अली खानने सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून त्यावरून तिला ट्रोलही केले जात आहे.\nया व्हिडिओमध्ये ती आ���ल्या फ्रेंड्ससोबत मस्ती करत आहे. ती बेडवर दिसत असून 'आशिकी २'चे गाणे बेसूऱ्या आवाजात गात आहे. तिचा एक मित्र या गाण्यावर गिटार वाजवत आहे.\nसध्याची सारा आणि व्हिडिओतील सारा खूपच वेगळी दिसत आहे.\nसध्या सारा 'केदारनाथ'या तिच्या डेब्यू सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तिच्यासोबत सुशांत सिंह दिसणार आहे.\nआलिया- सिद्धार्थमध्ये पुन्हा बिनसलं\n'पॅडमॅन' चे दुसरे गाणे प्रदर्शित\nशाहरूखच्या नव्या सिनेमाचे नाव 'झिरो'\nअभिनेत्री स्नेहा उलाल पुन्हा एकदा बॉलीवूड डेब्यू\nआमिरने आणली नवोदित लेखकांसाठी नवी संधी\nयावर अधिक वाचा :\nझरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...\nबॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nमराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...\nबाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा\nशिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...\nदुबई गाजवणार अवधूत,श्रेयसचा मराठी 'जल्लोष'\nअवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट \"जल्लोष २०१८\". याच महिन्यात ...\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\nराधिका आपटे मॅजिकल आहे, अशा शब्दात अेरिकेन अभिनेत्री स्टॅना कॅटिकने राधिकाचे कौतुक केले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/1-day-plan/", "date_download": "2018-12-14T19:58:37Z", "digest": "sha1:LOIBA5ZLOVYLAHBGE4DCUMZ7RCAKNQXO", "length": 8830, "nlines": 267, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "१ दिवसाची सहल - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरीस ऐतिहासिक महत्व लाभलेले आहे. अनेक नररत्ने या जिल्ह्याने आपल्याला बहाल केलेली आहेत. संशोधन क्षेत्रात रत्नागिरीचे महत्व सर्वश्रुत आहे.\nदापोलीच्या दक्षिणेस डोंगरमाथा पार केल्यावरएका स्तिमित करणाऱ्या विस्तीर्ण निसर्गचित्रांत आपला प्रवेश होतो.\nश्री क्षेत्र परशुराम, चिपळूण\nया सात चिरंजिवींपैकी (ज्यांना मृत्यू नाही असे) परशुराम हे विष्णूंचा सहावा अवतार असून पश्चिम दिशेचे संरक्षणकर्ते म्हणून ते कोकण किनारी वास्तव्य करून आहेत.\nगुहागर ते असगोली असा सुमारे ५ ते ६ कि. मी. लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा गुहागरला लाभला आहे.\nमुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे गावाजवळ सुमारे २ कि.मी. अंतरावर डेरवणची देखणी 'शिवसृष्टी' उभी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/site-map/", "date_download": "2018-12-14T20:00:56Z", "digest": "sha1:TLH34NUDRMSKFVRH4ZC3CJIKALIOHDR7", "length": 13181, "nlines": 387, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "साईट मॅप - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nश्री महागणपती मंदिर, गणपतीपुळे\nश्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर\nश्री क्षेत्र पावस, रत्नागिरी\nश्री क्षेत्र परशुराम, चिपळूण\nश्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर\nश्री चंडिकादेवी मंदिर, दाभोळ\nश्री दशभुजा गणेश, हेदवी\nश्री लक्ष्मीकेशव मंदिर, कोळिसरे\nचुना कोळवणचा धबधबा, राजापूर\nवीर देवपाटचा धबधबा, चिपळूण\nगरम पाण्याची कुंड, तुरळ\nगरम पाण्याचे झरे, राजवाडी\nगरम पाण्याचे झरे, उन्हवरे\nरत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी\nगोवळकोट उर्फ गोविंदगड, चिपळूण\nप्राचीन कोकण दालन, गणपतीपुळे\nमहर्षी कर्वे स्मृती स्मारक, मुरुड\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक\nस्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, रत्नागिरी\nलोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी\nऑलिव्ह रिडले कासव संवर्धन\nसरपटणारे व उभयचर प्राणी\nजाखडी किंवा बाल्या नृत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://apmcnagpur.com/m_soil_treatment_lab.html", "date_download": "2018-12-14T20:27:54Z", "digest": "sha1:4KSI3B3RXNPGAA46HOXHAIXHJ5YYCRVV", "length": 4187, "nlines": 25, "source_domain": "apmcnagpur.com", "title": "Welcome to Agriculture Produce Market Committee Nagpur", "raw_content": "\nमुख्य पान | संस्था | डाउनलोड | चित्र संग्रह | सुविधा | संपर्क करा\nनागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीने, इंडीयन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑप. ली.(इफ्को) नवी दिल्ली हयांच्या सहकार्याने माती परीक्षण केंद्राची स्थापना सन 2004 साली केलेली आहे. यासाठी मातीपरिक्षण केद्राची भव्य इमारत उभारण्यात आली असून संपूर्ण प्रयोगशाळेचे संगणकीकरण करण्यात आलेले आहे. या केद्राचा उद्येश शेतक-यांचे शेतातील माती 'ना नफा ना तोटा' हया तत्वावर तपासली जाणार असून त्यांच्या जमिनीचा पोत सुधारून लागवड खर्चात बचत करणे व त्यांचे उत्पन्न वाढावे हा आहे.\nशेतक-यांनी मातीचा नमुना कसा घ्यावा याबद्यल समितीने माहीतीपत्रक तयार केलेले आहे आणि ते मातीपरिक्षण केद्रामध्ये व समितीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.\nभविष्यामध्ये हे केंद्र शेतक-यांना सर्�� प्रकारची माहीती जसे खते, बि-बियाणे, किटकनाशके व सुधारीत तंत्रज्ञान इत्यादी देणार असून शेतकरी माहीती केंद्र म्हणून काम करणार आहे. हे केंद्र पूर्णत:हा शेतक-यांच्या सेवेसाठी काम करणार आहे.\nसर्व शेतकरी बांधवाना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या शेतातील माती तपासून पिकंाना खताच्या योग्य मात्रा वापराव्यात व आपले उत्पन्न वाढवावे.\nमाती परीक्षण केद्राचा पता : माती परीक्षण केद्र, नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती, पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड, नागपूर-35,\nसॅम्पल तपासणी फी : प्रती सॅम्पल रू 30/-\nCopyright © 2009, नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर सर्व हक्क अभादित\nदेखभाल द्वारा नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.scribd.com/book/337562821/Who-am-I-In-Marathi", "date_download": "2018-12-14T20:14:04Z", "digest": "sha1:T762BZPXQQZA5INRKIVZS5IHXA5HFCSN", "length": 13277, "nlines": 112, "source_domain": "www.scribd.com", "title": "Who am I? (In Marathi) by Dada Bhagwan by Dada Bhagwan - Read Online", "raw_content": "\nमूळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबेन अमीन\nजून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनावर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मापासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले ‘दादा भगवान’ संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य एक तासात विश्वदर्शन लाभले एक तासात विश्वदर्शन लाभले आपण कोण जग कोण चालवत आहे कर्म म्हणजे काय इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचे संपूर्ण निराकरण केले आणि जगातील सर्व अध्यात्मिक प्रश्नांचा संपूर्ण उलगडा झाला. अशा प्रकारे निसर्गाने विश्वला प्रदान केले एक अद्वितीय, पूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरी ही पूर्ण वीतराग पुरुष.\nत्यांना ज्ञान प्राप्ति झाली त्याच प्रमााणे ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोग द्वारा. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हणतात. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढण्याचे अक्रम म्हणज�� लिफ्ट मार्ग अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग \nते स्वत: प्रत्येकाला ‘दादा भगवान कोण’ ह्याबदलची फोड करून सांगताना म्हणायचे कि, ‘हे दिसतात ते ‘दादा भगवान’ नाहीत’ ह्याबदलची फोड करून सांगताना म्हणायचे कि, ‘हे दिसतात ते ‘दादा भगवान’ नाहीत हे तर ए.एम. पटेल आहे. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले आहेत ते दादा भगवान आहेत हे तर ए.एम. पटेल आहे. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले आहेत ते दादा भगवान आहेत ते चौदलोकचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत ते चौदलोकचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत तुमच्यात अव्यक्त रुपात बसलेले आहेत आणि ‘इथे’ संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत तुमच्यात अव्यक्त रुपात बसलेले आहेत आणि ‘इथे’ संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत मी स्वत: परमेश्वर नाही मी स्वत: परमेश्वर नाही माझ्या आत प्रगट झालेले ‘दादा भगवान’ त्यांना मी पण नमस्कार करतो.’\nव्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. ह्या सिद्धांताने ते संपूर्ण जीवन जगले. त्यांनी जीवनात कधीही कोणाकडून ही पैसे घेतले नाहीत, उलट स्वत:चा व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत.\nआत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक\nमी तर, काही लोकांनां माझ्या हातून सिद्धि प्राप्त करून देणार आहे. माझ्या नंतर कोणी तरी पाहिजे कि नाही नंतर लोकांना मार्ग (दाखविणारा) हवा कि नाही\nपरम पूज्य दादाश्रींना जे ज्ञान प्राप्त झाले, ते अद्भुत आत्मज्ञान, त्यांनी देश-विदेश परिभ्रमण करून, दुस:या लोकांना सुद्धा दोन तासात प्राप्त करून दिले होते, त्याला ज्ञानविधि म्हणतात. दादाश्रींनी आपल्या जीवनकाळातच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा)ना आत्मज्ञान देण्याची ज्ञानसिद्धि प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलय पश्चात् नीरूमा आता पर्यंत मुमुक्षुजनांना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ति, निमित्तभावाने करत होत्या. त्याच बरोबर पूज्य दीपकभाईनां ही दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धि प्रदान केली होती. पूज्य नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्या आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कितीतरी ठिकाणी जाऊन मुमुक्षुंना आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, जे पूज्य नीरूमांच्या देहविलय पश्चात् आज पण चालू आहे.\nहे आत्मज्ञान प्राप्ति नंतर हजारो मुमुक्षु संसारात राहून, स���्व जबाबदा:या सांभाळून सुद्धा मुक्त राहून आत्मरमणता चा अनुभव करत आहेत.\nपुस्तकात लिहिलेली वाणी मोक्षार्थीला मार्ग दाखविण्याच्या हेतूने अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. परंतु मोक्ष प्राप्ति हेतू साठी आत्मज्ञान प्राप्त करणे जरुरी आहे. अक्रम मार्ग द्वारा आत्मज्ञानची प्राप्ति आज पण चालू आहे. त्यासाठी प्रत्यक्ष आत्मज्ञानीला भेटून आत्मज्ञानची प्राप्ति करेल तेव्हांच हे शक्य आहे. पेटलेला दिवाच दुसरा दिवा प्रज्वलित करू शकतो.\nआत्मज्ञानी श्री अंबालाल मुळजीभाई पटेल, ज्यांना सर्वजण ‘दादा भगवान’च्या नावांनी ओळखतात. त्यांच्या श्रीमुखातून आत्मतत्त्व साठी जी वाणी निघाली, ती रेकोर्ड करून संकलन व संपादन करून ग्रंथाच्या रुपात प्रकाशित करण्यात आली आहे. ह्या पुस्तकात परम पूज्य दादा भगवानांच्या स्वमुखा ने निघालेल्या सरस्वतीचा मराठी अनुवाद केला आहे. सुज्ञ वाचकाने अध्ययन केल्या वर त्याला आत्मसाक्षात्कारची भूमिका निश्चित होते, असे कित्येकांचे अनुभव आहे.\nते ‘दादा भगवान’ तर त्यांच्या देहात असलेले परमात्माला म्हणत होते. शरीर हे परमात्मा होवू शकत नाही. कारण शरीर विनाशी आहे. परमात्मा तर अविनाशी आहे आणि जे प्रत्येक जीवमात्रच्या आत आहे.\nप्रस्तुत अनुवाद मध्ये विशेष लक्ष ठेवलेले आहे कि प्रत्येक वाचकाला प्रत्यक्ष दादाजींची वाणीच, ऐकत आहोत असा अनुभव व्हावा.\nज्ञानींच्या वाणीला मराठी भाषेत यथार्थ रुपाने अनुवादित करायचा प्रयत्न केला आहे. परंतु दादाश्रींच्या आत्मज्ञानचा खरा उद्देश ‘जसा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/gujarat-ferrisation-on-six-polling-stations-on-sunday-117121600008_1.html", "date_download": "2018-12-14T20:18:33Z", "digest": "sha1:RFZK25NMHDFIANDTFCNX6IQ3AK6WV2DK", "length": 9217, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गुजरात : रविवारी सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगुजरात : रविवारी सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान\nविविध राजकीय पक्षांकडून इव्हीएममध्ये छेडछाडी आणि तांत्रिकदृष्ट्या गोंधळ झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर\nयेथील सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. रविवारी सकाळी संबंधीत केंद्रांवर मतदान होणार आहे.\nतीन मतदारसंघात फेरमतदान होणार असलेल्या मतदान केंद्रांमध्ये अहमदाबाद जिल्ह्यातील दसक्रोई, विरामगाम तर बांसकंथा जिल्ह्यातील वडगाम या केंद्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर इतरही मतदान केंद्रांचा यात समावेश आहे.\nदोन तीन केंद्रांवर एकाला मतदान केल्यानंतर काँग्रेसला पाठींबा दर्शवलेले अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवानी यांच्या नावासमोरील दिवा लागत असल्याचे समोर आले होते. यामुळे स्थानिकांनी या मतदानावर आक्षेप घेत निषेध नोंदवला. या प्रकरणाची चौकशी करुन येथे फेरमतदान घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती.\nकाँग्रेसची धुरा आता राहुल यांच्या हातात\nलोकसभेत पहिल्यादांच महिला सरचिटणीस, 'स्नेहलता श्रीवास्तव'\nट्रिपल तलाक विधेयक मंत्रिमंडळात मंजूर\nभारतीय सैन्याच्या शब्दकोशात 'मार्टर' आणि 'शहीद' शब्द नाहीत\n‘मी निवृत्त होणार आहे' : सोनिया गांधी\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/goa-needs-knowledge-revolution-manohar-parrikar-124400", "date_download": "2018-12-14T20:20:53Z", "digest": "sha1:TVU7H6M2LQI27UKLJBU5W344W5BVFL3M", "length": 13944, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Goa needs knowledge revolution: Manohar Parrikar गोव्याला ज्ञानाच्या क्रांतीची गरज: मनोहर पर्रीकर | eSakal", "raw_content": "\nगोव्याला ज्ञानाच्या क्रांतीची गरज: मनोहर पर्रीकर\nसोमवार, 18 जून 2018\nपणजी - डॉ. राम मनोहर लोहिया यांनी 18 जून 1946 रोजी मडगावात गोव्याच्या क्रांतीची ज्योत पटवली तरी ती क्रांती अद्याप पूर्ण झालेली नाही. गोमंतकीय समाजाचे रुपांतर ज्ञानाधिष्टीत समाजात करण्याच्या क्रांतीची आज गरज आहे, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज पणजीत काढले. गोवा क्रांतीदिनाच्या 72 व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते.\nपणजी - डॉ. राम मनोहर लोहिया यांनी 18 जून 1946 रोजी मडगावात गोव्याच्या क्रांतीची ज्योत पटवली तरी ती क्रांती अद्याप पूर्ण झालेली नाही. गोमंतकीय समाजाचे रुपांतर ज्ञानाधिष्टीत समाजात करण्याच्या क्रांतीची आज गरज आहे, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज पणजीत काढले. गोवा क्रांतीदिनाच्या 72 व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते.\nराज्यपाल डॉ. मुदुला सिन्हा व मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्रे वाहिली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणले, 72 वर्षांपूर्वी क्रांतीची मशाल पटवली, स्वातंत्र्यसैनिकांनी मोठा त्याग केला. त्यामुळे आज हे दिवस सगळ्यांना पहावयास मिळाले. मात्र हा लढा पूर्ण झालेला नाही. स्थलांतरीतांची मालमत्ता असललेल्या मये गावाचा प्रश्न सुटलेला नाही, तो साडविण्यासाठी मी व्यक्तीशः प्रयत्न करेन. प्लास्टीकमुक्त गोवा मोहिमही नेटाने चालविण्यात येईल.\nते म्हणाले, प्लास्टीकचा वापर दैनंदिन जीवनात वाढला आहे. हे करतानाच प्लास्टीक रस्त्याच्या कडेला, प्लास्टीकचा कचरा मांडवी नदीत फेकताना मी अनेकांना पाहतो. मोटारीतून, दुचाकीवर लोक येतात व मांडवीत कचरा फेकतात. शिक्षित अशा लोकांकडून अशी अपेक्षा नाही. मात्र शिक्षण केवळ माहिती देते ज्ञानासाठी आणखीन पुढे जावे लागते. अशा ज्ञानाधारीत समाजाची निर्मितीच्या क्रांतीची ज्योत पेटविण्याची गरज आहे. ज्ञानाधिष्टीत, सुदृढ गोव्याच्या निर्मितीचे लक्ष्य आहे.\nराज्यपाल म्हणाल्या, घऱाघरात आपल्या पूर्वजांनी काय उत्तम, उदात्त केले याच्या कहाण्या सांगितल्या जातात. तशा या क्रांतिकारकांच्या कहाण्या नव्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी त्यांच्या समावेश पाठ्यपुस्तकांत तर केला प���हिजे शिवाय घराघरात त्या सांगितल्या पाहिजेत. सुंदर, स्वच्छ व सुदृढ गोव्याच्या निर्मितीसाठी असे करणे आवश्यक आहे.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nआणखी २५ शहर बस येणार\nऔरंगाबाद - शहर बस सेवेचा २३ डिसेंबरला प्रारंभ केला जाणार असून, त्यापूर्वी आणखी २५ बस शहरात दाखल होणार आहेत. या बसची तांत्रिक तपासणी करण्यासाठी...\nराजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन\nमुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत...\nसिद्धेश्‍वर तलाव, पार्क स्टेडियम विकासाचा मार्ग मोकळा\nसोलापूर : शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमचा (पार्क) पुनर्विकास आराखडा आणि सिद्धेश्‍वर तलाव परिसराच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावास भारतीय पुरातत्त्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/image-story-158494", "date_download": "2018-12-14T21:03:28Z", "digest": "sha1:U5JVGJL66MJFUFFMI6W4GTBIFPXEIYXL", "length": 8177, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "kartiki wari celebration in alandhi अलंकापुरी भक्तिरसात न्हाली | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 3 डिसेंबर 2018\nआळंदी - सनईचा मंजूळ स्वर...फुलांची आकर्षक सजावट...अन्‌ समाधीवर चांदीचा मुखवटा ठे��ून ११ ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रघोषात कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींना आज लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंचामृताने विधिवत पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर माउलींचे सजविलेले आकर्षक रूप डोळ्यात साठवत उपस्थित वारकऱ्यांनी केलेल्या माउलीऽ माउलींच्याऽऽ जयघोषाने अलंकापुरी दुमदुमून गेली. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)\nआळंदी - सनईचा मंजूळ स्वर...फुलांची आकर्षक सजावट...अन्‌ समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून ११ ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रघोषात कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींना आज लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंचामृताने विधिवत पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर माउलींचे सजविलेले आकर्षक रूप डोळ्यात साठवत उपस्थित वारकऱ्यांनी केलेल्या माउलीऽ माउलींच्याऽऽ जयघोषाने अलंकापुरी दुमदुमून गेली. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-milk-rate-issue-agitation-127102", "date_download": "2018-12-14T19:44:05Z", "digest": "sha1:IVIU77RVG2FYXHZASXG5ZM6CUPP7C3XQ", "length": 14097, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Milk rate issue agitation दुधाला दरासाठी सरकारी कार्यालयात जनावरे सोडण्याचा इशारा | eSakal", "raw_content": "\nदुधाला दरासाठी सरकारी कार्यालयात जनावरे सोडण्याचा इशारा\nशुक्रवार, 29 जून 2018\nमिरज - गाईच्या दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने आज सुभाषनगर ( ता. मिरज ) येथे आंदोलन केले. गाई सोबत घेऊन रस्त्यावर ठाण मांडले. \"आमच्या दुधाला भाव द्या अन्यथा आमची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी\" अशा घोषणा लिहिलेले फलक गाईंच्या गळ्यांत अडकवले होते.\nमिरज - गाईच्या दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने आज सुभाषनगर ( ता. मिरज ) येथे आंदोलन केले. गाई सोबत घेऊन रस्त्यावर ठाण मांडले. \"आमच्या दुधाला भाव द्या अन्यथा आमची जबाबदारी मुख्���मंत्र्यांनी घ्यावी\" अशा घोषणा लिहिलेले फलक गाईंच्या गळ्यांत अडकवले होते.\nसंघटनेचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य महादेव कोरे यांच्यासह माणिक माळी, कलमेश्‍वर कांबळे, सुरेश आंबी, इसाक सौदागर, मारुती माळी, गुंडू जतकर, नानासाहेब काणे, प्रदीप कोरे, नायकू माळी, मल्लिकार्जून बिराजदार, राजू पाटोळे, सुनिल आंबी, शशिकांत गायकवाड, गोटू आंबी, महादेव पाटील, बाबु हारगे, रावसाहेब चौगुले, बाबुराव चौगुले, शशिकांत गस्ते, शशिकात गायकवाड, अरुण क्षीरसागर आदींनी भाग घेताल.\nकोरे म्हणाले, गाई पाळण्यासाठी दूध संघांनी प्रोत्साहन दिले. फायदा होईपर्यंत दूध घेतले; आता भुकटीचे दर उतरल्याचे कारण सांगत दूध नाकारत आहेत. गोकुळ संघाची ही भूमिका स्वार्थी आणि शेतकऱ्यांना संकटात ढकलणारी आहे.\nराज्यभरातील सर्वच संघांनी गोकुळचा कित्ता गिरवला आहे; शासन मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आपल्याला शेतकऱ्यांबद्दल कणव नाही हे सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. दुधाचे दर सतरा रुपयांपर्यंत खाली आणल्याने शेतकऱ्यांना गाई सांभाळणे जिकिरीचे ठरत आहे. मराठवाड्यात दुष्काळ व कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करतात; आता पश्‍चिम महाराष्ट्रारात दुधाच्या संकटामुळे शेतकरी आत्महत्या करण्याची भिती आहे.\nआंदोलकांनी आंबेडकर चौकात गाईंसह ठिय्या मारला. गोकूळ संघ आणि सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सरकारने हस्तक्षेप करुन संघांवर दबाव टाकावा, गाईचे दूध स्विकारण्यास भाग पाडावे, प्रसंगी दुधाला अनुदान द्यावे, अन्यथा गाई व अन्य जनावरे सरकारी कार्यालयांत सोडल्याविना राहणार नाही असा इशारा कोरे यांनी दिला.\nपेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांवर संकट\nसंघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक माळी म्हणाले, ऐन पेरणीच्या हंगामात दुधाचे दर कमी करुन शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्याचे कारस्थान सुरु आहे.\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nसोशल मीडिया झाला पाचवा स्तंभ\nनागपूर : सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते. आणीबाणीसदृश स्थितीत...\nबीड : गेटकेन ऊस असलेल्या गाड्या अडविल्या\nमाजलगांव (बीड) : पाणी पातळी खालावल्या���े उभा उस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याएैवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nरस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसचा विरोध\nपणजी : झुआरी नदीवरील आठ पदरी पूल आणि फ्लायओवरच्या बांधकामासाठी कुठ्ठाळी ते वेर्णा रस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसने विरोध केला आहे. भाववाढीमुळे...\nधोलवड दवाखाना ते कोलपाडा खाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला\nबोर्डी - धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/after-eighteen-years-district-officials-visited-naxal-affected-area-129257", "date_download": "2018-12-14T19:54:01Z", "digest": "sha1:LMI7EHRGETQVHJEVGNCZJANFZJT3NQYY", "length": 19700, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "After eighteen years of district officials visited the Naxal-affected area जिल्हा अधिकाऱ्यांची अठरा वर्षांनंतर अतिसंवेदल नक्षलग्रस्त भागाला भेट | eSakal", "raw_content": "\nजिल्हा अधिकाऱ्यांची अठरा वर्षांनंतर अतिसंवेदल नक्षलग्रस्त भागाला भेट\nसोमवार, 9 जुलै 2018\nकोरची - कोरची तालुक्यातील बेळगाव येथील राज्यस्व. राणी मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन करून गडचिरोलीकडे जिल्हा अधिकारी शेखर सिंह यांच्या गाड्यांचा ताफा परतीच्या प्रवासाला निघाला होता. परंतु, अनपेक्षितपणे कोरची तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त कोडगुलकडे हा ताफा वळाला आणि पोलिसांची धांदल उडाली. उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा गाड्यांचा ताफा थांबवून हा भाग अती संवेदनशील नक्षलग्रस्त भाग असल्याचे सांगितले. तसेच स��रक्षेच्या दृष्टिकोनातून जाणे बरोबर नसल्याचे सांगितले.\nकोरची - कोरची तालुक्यातील बेळगाव येथील राज्यस्व. राणी मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन करून गडचिरोलीकडे जिल्हा अधिकारी शेखर सिंह यांच्या गाड्यांचा ताफा परतीच्या प्रवासाला निघाला होता. परंतु, अनपेक्षितपणे कोरची तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त कोडगुलकडे हा ताफा वळाला आणि पोलिसांची धांदल उडाली. उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा गाड्यांचा ताफा थांबवून हा भाग अती संवेदनशील नक्षलग्रस्त भाग असल्याचे सांगितले. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जाणे बरोबर नसल्याचे सांगितले. तरी देखील ''तुम्ही परत जा मी जाऊन येतो'' म्हणून जिल्हाधिकारी कोडगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय आश्रम शाळा व राज्य स्व. राणी मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली.\nया परिसरातील समस्या त्यांनी जाणून घेतल्या. कोडगुल परिसरात समस्यांचा असलेला डोंगर जिल्हाधिकाऱ्यांनी ''याची देही याची डोळा'' बघून घेतले. कोडगुल परिसरात सात ग्रामपंचायती असून, 40 गावे आहेत. या परिसरात एक प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय आश्रम शाळा, पोलीस मदत केंद्र, जिल्हा कॉपरेटीव बँक असे शासकीय कार्यालये आहेत. या परिसरात कोडगुलला वीजपुरवठा धानोरा तालुक्यातील होत असल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित राहतो. त्यामुळे त्या परिसरात उन्हाळा असो की पावसाळा असो आठवड्यातून फक्त एक ते दोन दिवस विद्युत पुरवठा सुरळीत असतो. त्यामुळे त्या परिसरात काम करणारे कर्मचारी व गावकऱ्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो.\nया परिसरात बीएसएनएलचे कसल्याही नेटवर्क नाही त्यामुळे या परिसरातील लोक छत्तीसगडच्या बीएसएनएल नेटवर्कर रोमिंग बोलणे होत असते. तिथे जिल्हा कॉपरेटवह बँकेची शाखा असून नेटवर्क बरोबर चालत नसल्यामुळे त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार वेळेवर होत नाही. त्यामुळे त्या परिसरातील लोकांना दोन दोन दिवस शंभर दोनशे रुपये काढण्यासाठी ताकळत उभे राहावे लागते. या परिसरात कोणत्याच गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे या परिसरात काम करणारे कर्मचारी हे 70 ते 80 किलो किलोमीटर अंतरावरून ये जा करतात. त्यामुळे त्या परिसरातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण सुद्धा मिळू शकत नाही. कोडगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद��रात स्थानिक भडगाव येथील डॉक्टर हरिष टेकाम असल्याने ते मुख्यालय उपस्थित राहतात. त्यामुळे आरोग्याची सेवा ही सुरळीतपणे मिळत असली, तरी दुसरे डॉक्टर वासनिक मातरम हे महिन्यातून एक ते दोन दिवस येऊन वर्षाकाठीचा पगार पूर्णपणे घेत असतात.\nकोडगुल वरून 15 किमी अंतरावर असलेल्या गयारापती येथे प्राथमिक आरोग्य पथक आहे त्या ठिकाणी डॉ. नाही शासकीय आश्रम शाळा पोलीस मदत केंद्र आहे. पण त्या परिसरात डॉक्टरांची नियुक्ती करूनही याठिकाणी उपस्थित राहत नाही. या परिसरात एकाद्या आजारी पडल्यास कोरचीला 50 किमी अंतरावर घेऊन यावे लागते या परिसरात एखाद्या महिलेला प्रस्तुतीच्या वेदना झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे तसा औषधे साठा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे त्या महिलेला कोरचीला रेफर केला जातो. परंतु, रस्त्यांची दयनीय अवस्था त्यामुळे त्या महिलांचा प्रस्तुती रस्त्यावरच होईल अशा पद्धतीचे रस्ते असल्याने या चाळीसगावातील लोक जीव मुठीत घेऊन कसंतरी जगत आहेत.\nया परिसरात नाडेकल, मोठा झेलीया, भीमनखोजी, बोटेझरी, आलोंडी, अशा आठ ते दहा गावांमध्ये अजूनही विद्युत पुरवठा सुरू झालेला नाही. एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न बघणारा राज्य शासनाने अशी दयनीय अवस्था या परिसरातील चाळीस गावातील लोकांची आहे. ही परिस्थिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाणून घेतली. लोकप्रतिनिधी वरील विश्वास उरलेल्या परिसरातील लोकांना आता आमचा काहीतरी होईल ही आशा पल्लवित झालेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या भेटीने विकास नक्कीच होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.\nया वेळी उपविभागीय अधिकारी महसूल विशाल मेश्राम कोरची तहसिलदार सौ पुष्पा कुमरे उपस्थित होते. तत्कालीन जिल्हाधिकारी अडतानी यांनी 2001मध्ये टिपागड भेट दिली. होती तेव्हा पासून या परिसरात येणारे हे पहिले जिल्हाधिकारी आहेत.\nसीमा लढ्याला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा द्यावा - धनंजय मुंडे\nमुंबई - महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह साडेआठशे गावांतील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या...\nआराम बसची ट्रकला धडक, बसचालक ठार\nबेळगाव : धारवाड येथील अपघाची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 20) पहाटे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एका आराम बसला अपघात झाला. अपघातात बस...\nभीषण अपघातात मुंबईचे सहा जण ठार\nबेळगाव : लॉरी आणि आरामबसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात मुबंईचे सहा पर्यटक जण ठार झाले. तर 21 जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी...\nमिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून\nपाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि...\nबेळगावच्या पांगूळ गल्लीत मास्टरप्लॅन सुरू\nबेळगाव - पांगूळ गल्लीतील मास्टरप्लॅनला सोमवारी (ता.12) सुरूवात झाली. इमारत मालकांनी स्वतःहून जंप्स व बांधकाम हटविण्यास सुरूवात केली....\nपुण्यातील ठेकेदाराच्या खूनप्रकरणी दोघांना तुरुंगवास\nरत्नागिरी : ठेकेदाराच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपींपैकी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची; तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अन्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/11/mim-bjp-shivsena.html", "date_download": "2018-12-14T20:22:50Z", "digest": "sha1:K4KXOJEQQUJFZLBET6VQSR5FMSHSZRP3", "length": 51378, "nlines": 341, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : MIM, BJP, Shivsena : एमआयएमचा विजय आणि हिंदुत्वाचा पराभव", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nMIM, BJP, Shivsena : एमआयएमचा विजय आणि हिंदुत्वाचा पराभव\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : BJP, politics, Shiwsena, राजकारण, राजकीय, लेख, सामाजिक\nआमचा समाज कोणत्याही गोष्टीची दखल फार त्वरेने घेतो. केजरीवालांचंच पहा ना. दोन वर्षापूर्वी या माणसाचं नावही कुणाला माहित नव्हतं. तो आण्णांच्या आंदोलनाचा आधार घेऊन पुढे येतो. आणि लगेच दिल्लीचा मुख्यमंत्री होतो. गेली १४ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री असणाऱ्या मोदींना तरी चार वर्ष पुर्वी कोण ओळखत होतं पण पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणुन भाजपानं त्यांचं नाव जाहीर केलं आणि गेल्या वर्षभरात मोदींच नाव प्रत्येकाच्या तोंडी झालं. तेच MIM या पक्षाबाबतीत. विधानसभेला त्यांचे दोन आमदार काय निवडुन आले आणि\nअनेकांना जगबुडी आल्यासारखे वाटले. माध्यमांपासुन सोशल मिडीयावर आठ दिवस केवळ तेवढीच चर्चा रंगली. फेसबुकवर तर असंख्य प्रतिक्रिया. हिंदूंच्या प्रतिक्रिया विरोधात असणं सहाजिक आहे. पण काही मुस्लिमांच्या एमआयएमचं समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मीही संतापलो होतो. पण या असंख्य प्रतिक्रियांमध्ये एका मुस्लिम तरुणाची हिंदुंना उद्देशून लिहिलेली प्रतिक्रिया ओवैसीच्या विधानापेक्षा अधिक महत्वाची होती. फेसबुकवरच्या हिंदूंच्या संतापजनक प्रतिक्रियांना उद्देशून तो म्हणतो, \" अरे हम भी महाराष्ट्रीयन है l \". काही मुस्लिम तरुणांनी एमआयएमचा विरोध करणाऱ्या प्रतिक्रियाही नोंदविल्या होत्या.\nकाही असले तरी मुस्लिमांच्या एमआयएमचे दोन आमदार निवडून येतात आणि बहुसंख्य हिंदु असलेल्या महाराष्ट्रात मनसेचा केवळ एक आमदार निवडुन येतो ( तोही दुसऱ्या पक्षातून आयात केलेला ), एकट्या शिवसेनेला अथवा भाजपाला एकहाती सत्ता मिळत नाही हा एमआयएमचा विजय नसुन हिंदुत्वाचा पराभव आहे. पण असंख्य प्रतिक्रिया देणाऱ्यांनी याला कारणीभुत कोण याचा कधी विचार केलाय एक प्रमुख कारण सांगतो. असं होण्याचं प्रमुख कारण म्हणजे कधी आम्ही हिंदू असतो, तरी कधी कोकणी, कधी मराठा असतो तर कधी दलित, कधी विदर्भाचे असतो तर कधी उत्तर महाराष्ट्राचे, कधी दादांचे असतो तर कधी साहेबांचे, कधी कमळाचे तर कधी शिवसेनेचे, कधी काँग्रेसचे तर कधी राष्ट्रवादीचे. हे सगळे भेद विसरायला हवेत. तरच आम्ही काहीतरी करू शकतो.\nएमआयएम हा पक्ष खूप जुना. १९२७ ला अस्तित्वात आला. मुस्लिम मतांचं धुर्वीकरण आणि राजकारणात प्रवेश हाच त्यांचा हेतु. पण हिंदूंना एका झेंड्याखाली आणायला हवं हे कळायला हिंदूंना १९६० साल उजाडावं लागलं. बाळासाहेबांनी हिंदूंना साद घातली आणि शिवसेना जन्माला आली. तरीही बाळासाहेब होते तोवर सारं ठीक होतं. पण आता हिंदू हित या ऐवजी राजकारण हेच शिवसेनेचं ब्रीद झालंय.\nगेली अनेक वर्ष मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे पण अनेकदा प्रयत्न करूनही शिवसेनेला मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर डोकं काढता आलं नाही. शिवस��नेने प्रयत्न भरपूर केले. गोवा, उत्तरप्रदेश, पंजाब अशा विविध राज्यात आमदारकी खासदारकी लढवली. पण एखादा दुसरा अपवाद वगळता महाराष्ट्राबाहेर शिवसेनेला कुठंही यश मिळालं नाही.\nएमआयएमपेक्षा शिवसेनेची ताकद कितीतरी जास्त आहे हे वाचकांना कळावं म्हणुन हे सारं सांगितलं.\nपण हिंदू केवळ महाराष्ट्रातच नाहीत. ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडेच आहेत. युपी, एमपी मधले हिंदु आमच्यापेक्षा कितीतरी कट्टर. अशा देशभरातल्या हिंदुंना एका छत्राखाली आणण्याचं काम भाजपानं केलं. भाजपाच्या राजकारणाला केवळ हिंदुत्वाची झालर नसुन राष्ट्रीयत्वाचीसुद्धा किनार आहे. त्यामुळेच हिंदू तर भाजपाच्या छत्राखाली आलेच. पण स्वतःला भारतीय मानणारे सगळेच भाजपाच्या छत्राखाली आले. त्यात हिंदू होतेच पण मुस्लिम, ख्रिस्ति अशा इतर धर्मियांचे पुरस्कर्तेही होते.\nएमआयएमचा प्रभावं हैद्राबादच्या पलिकडे नाही. मुस्लिम बहूल भाग हे एमआयएमचं कार्यक्षेत्र. त्यापलीकडे ते कधी गेले नाहीत आणि जाऊ शकणार नाहीत. पण एक गोष्ट इथं आवर्जून नमूद करायला हवी कि हैद्राबाद महानगर पालिकेची सत्ता हाती आल्यानंतर त्यांनी तीन हिंदूंना महापौरपद दिलं. हे शिवसेनेने केलं असतं आणि शिवसेना प्रमुखांनी असा निर्णय घेतला असता तर तो शिवसैनिकांना रुचला असता \nहे सांगताना एमआयएम हा हिंदू धार्जिणा पक्ष आहे असं मला मुळीच म्हणायचं नाही. त्यांच्या या कृतीमागे हिंदू मतांचं गणितच असेल. पण त्यांचे महाराष्ट्रात दोन आमदार विजयी झाले म्हणुन घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. कारण १९८९ पासुन लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या एमआयएमला कायम केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आलाय. तर तामिळनाडूच्या विधानसभेत ७ पेक्षा अधिक जागा कधीच जिंकता आल्या नाहीत. मुळात त्यांनी किती जागा जिंकल्या याला काहीच महत्व नाही. त्यांच्या राजकारणातील प्रवेशालाही विरोध असण्याचं काही कारण नाही. विरोध असायला हवा तो त्यांच्या मुस्लिम धार्जिणेपणाला आणि कट्टर मुस्लिमवादाला. त्यांचा मोहरक्या ओवैसीनं २०१३ मधे जे विधान केलं ते धोकादायक आहे. अर्थात जिथं पाकिस्तान काही करू शकत नाही तिथं हा एकटा काय करणार पण हिंदुस्थानात राहुन, इथल्याच हवेत श्वास घेऊन, इथल्या मातीत पिकलेल्या अन्नाचा घास घेऊन हिंदूंना कापून काढण्याची भाषा करणाऱ्या ओवैसीवर ���ेशद्रोहाचा आरोप ठेऊन त्याला तुरुंगात डांबायला हवं होतं. भाजपानं तशी मागणीही केली होती पण मुस्लिम धार्जिण्या काँग्रेसनं ती मागणी उडवून लावली.\nखरंतर एमआयएम या केवळ मुस्लिमांच्या मतांवर अवलंबून असणाऱ्या पक्षाची एवढी भीती बाळगायची काहीच गरज नाही. पण यातुन एक धडा नक्कीच घ्यायला हवा. आणि तो म्हणजे हिंदूंनी संघटीत व्हायला हवं. मराठा असो, ब्राम्हण असो, दलित असो, महार असो, मांग असो, चांभार असो प्रत्येकानं एकाच छत्राखाली यायला हवं. भले मग ते छत्र शिवसेनेचं असेल, मनसेचं असेल अथवा भाजपाचं. पण आपापले वैयक्तिक हेवेदावे, स्वार्थ बाजुला ठेऊन एक व्हायला हवं.\nमला वाटले की तुम्ही मुस्लीम समाजावर टीका कराल म्हणुन पण तुमची सुज्ञ प्रतिक्रीया पाहून आनन्द वाटला. कोणत्याही जातीचे उदात्तीकरण न केल्याबद्दल धन्यवाद. MIMसारखे पक्ष देखील खुपच थोड्या भागात मर्यादीत राहतात.\nBJP देखील कट्टर हिन्दु नाही आणि नसावी.\nआपण नावानिशी प्रतिक्रिया दिली असती तर बरे झाले असते. आपण कुठल्या समाजाचे ते कळले नाही. ती बाब माझ्या दृष्टीने महत्वाची नाही. भाजपा कट्टर हिंदुत्ववादीच आहे. पण कट्टर हिंदुत्ववाद म्हणजे इतर धर्मियांवर अन्याय नव्हे.\nविजयजी मस्त अभ्यास पुर्ण लेखन\nआपण जे सांगितले कि सर्वानी फक्त हिंदू\nम्हणून मतदान करावे बरोबर पण राजकिय\nपक्षाने पण नुसती मते घेवून फायदा नाही\nकारण एकदा निवडुण येता येत पण सतत नाही\nत्यासाठी जे हिंदूची मते घेणार्ये आहेत त्यानी हिंदू\nकायम एक रहावेत यासाठी प्रत्येक हिंदूना\nधार्मिक शिक्षण द्यावे वैदिक आणि हो जे हिंदूत्ववादी\nविचारवंत आहेत त्यांची एक साखळी बनवुन\nप्रत्येक हिंदू एकसंघ कसा ठेवता येईल ते प्रयत्न\nकरावेत सर्व साधुसंतानी, साधकानी,वारकरी, महाराज\nयांनी किर्तन, प्रवचना बरोबर हिंदूत्व कसे जपले\nजाईल अंहकार बाजुला ठेवुनी सर्वजण जर कामाला\nलागले तर औवसी नक्कीच स्वतः देश सोडून जाईल\nरमेशजी माफ करा पण आपण हिंदुत्ववादाचे खुपच टोकाचे विचार मांडलेत . हिंदुत्व आणि राष्ट्रभावना या दोन्हीची सांगड घालायला हवी. धर्माचं महत्व शिक्षणातून नव्हे संस्कारातून पटवून देता येतं. आणि ते काम पालकांचं आहे. शिक्षण आणि शास्त्र, शिक्षण आणि कला यांची सांगड घालायला हवी हव मात्र नक्की.प्रतिक्रियेबद्दल आभार.\nसर खुपच छान लेख आहे. प्रत्येकानं यावर वि���ार करायला हवा.\nप्राची खूप दिवसांनी तुझी प्रतिक्रिया मिळाली. आभार.\nखूप चांगला लेख प्रत्येक भारतीय (देशप्रेमी) नागरिकाने अवश्य वाचवा आणि विचार करावा.\nआभार यतिन. पण उद्धव ठाकरेंच्या विरोधात लिहिल्यानंतर माझ्यावर तुटून पडणारे शिवसैनिक आणि मराठा आरक्षण रद्द होणार या भितीनं माझ्यावर टिकेचा भडीमार करणारी मंडळी या लेखावर मात्र काहीच बोलायला तयार नाहीत,\nविजयजी आपलं बरोबर आहे\nपण मला वाटते हिंदूत्व\nआणि राष्ट्रीयत्व एकच आहे\nआणि मुळात पालकांना संस्कार\nआणि ज्यांच्याकडे वेळ आहे\nमेक्याले शिक्षण पध्दती मुळे नुकसान\nमोठ्या माणसांना वरील प्रमाणे धर्म\nमिळणे गरजेचे आहे (वैदिक ज्ञान) नंतर\nघढवतील असे मला वाटते\nमला सुद्धा त्याची गरज आहे\nरमेशजी आपले म्हणणे पटते आहे. मार्ग शोधायला हवेत.\nहीच कापून टाकण्याची भाषा हिंदू नेत्यांनी केली असती तर देशभर गदारोळ उठला (उठविला गेला) असता. त्यातून मुस्लीम संघटनांचे कौशल्य दिसून येते. पण दुर्दैवाने हिंदू संघटनात त्याचा अभाव दिसून येतो. हीच हिंदूंची एकी. बाकी लेख छान लिहला आहे.\nरामनजी आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट दिलेली दिसते. रिमझिम पाऊसवर आपले स्वागत. प्रतिक्रियेबद्दल आभार.\nहिंदू संघटनांमध्ये संघटन कौशल्याचा आभाव नाही. गदारोळ वठवतात ती बोटचेपी धोरण स्विकारणारी आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष अथवा सेक्युलर म्हणवणारी विरोधी पक्षाची मंडळी. त्यांनी थोडी साथ दिली तर असल्या मंडळींना हुसकावून लावायला हिंदु संघटनांना क्षणाचा अवधी लागणार नाही. गोध्रा हत्याकांडला दहा वर्ष झाली तरी विरोधक मोदींच्या विरोधात अजूनही त्याचा हत्यार म्हणुन वापर करतात. तेही न्यायालयानं त्यांना निर्दोष ठरवलं असताना.\nसर खुपच छान लेख आहे. प्रत्येकानं यावर विचार करायला हवा.17\nआता एकामागे एक प्रतिक्रिया आल्यात. मी आधी कुणाला उत्तर देतोय वाचकांना कळत नाही यासाठीच मी निनावी प्रतिक्रिया देऊ नयेत अशी कायम विनंती करत आलो आहे. पण काही मंडळींच्या अदयाप निनावी प[प्रतिक्रिया येताहेत. कृपया हे टाळा.\nआपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. यापुढे आपल्याकडून हीच अपेक्षा. पण कृपा करून आपले नाव लिहावे.\nटिकाकारांना जेव्हा काही बोलायला जागा उरत नाही तेव्हा ते 'Tumhi swatach kam kara adhi' अशी प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. असो तरीही तुमचे आभार.\nजेंव्हा भाजपा आणि शिवसेना हिंदू मतांचे राजकारण करते ते तुम्हाला चालते जर mim ने मुस्लिम मतांचे राजकारण केलेतर ते देशद्रोही तुम्ही कशामुळे त्यांना देशद्रोही म्हणता हे कळाले पण जेंव्हा तोगडीया, सिंगल, सब्रहमन, आदित्यनाथ, मुस्लीम विरोधी बोलतात तेंव्हा चालते जर आम्ही निवडणूक नाही लढवली तर आमच्या प्रशनांनकडे कोन ला देनार जर आम्ही विजयी उमेदवारास मतदान नाही केले तर तो आमच्या वस्ती कडे ढुंकून पाहत नाही देशाच्या जेल मध्ये दहशतवादाच्या खोटया आरोपाखाली कित्येक वरष कॆद केले जाते आणि १०/१२ वरचा ने सोडून दिले जाते हे काय आहे\nMIM चे नेते मुस्लिमांचे कल्याण करतील असे आपणास वाटत असेल तर १०० % मुस्लिमांनी MIM ला मतदान करावे. पण आपण जे म्हणता त्यानुसार या देशाने आजतागायत मुस्लिम समाजासाठी काहीच केले नाही असे दिसते. पण आजतागायत या देशात प्रामुख्याने काँग्रेसचे राज्य होते आणि कॉंग्रेसने कायमच मुस्लिम समाजाचा एक गठ्ठा मते म्हणुन वापर केला हे आपण विसरता. शिवसेना असो , भाजपा असो अथवा काँग्रेस प्रत्येक पक्षात मुस्लिम नेते आहेत. मिम चा इतिहास खूप जुना असूनही हे नेते MIM मध्ये सामील झाले नाहीत हे लक्षात घ्या. असो प्रतिक्रियेबद्दल आभार.\nसंजीवजी अभिप्रायाबद्दल आभार. मी शिवसेनेविषयी जी माहिती घेतली आहे ती वेबसाईट वरून घेतली आहे. शिवसेना कधी अस्तित्वात आली हा मुद्दा गौण आहे. हिंदुंनी संघटीतपणे कणा करावं. पोटजातींचे, कधी कोकणी , कधी मराठवाडा, कधी पश्चिम महाराष्ट्र असे प्रांतांचे मुद्दे उपस्थित करू नयेत हि माझी अपेक्षा.\nस्वातंत्र्याच्या ६५ वर्षा नंतर मुस्लीम समाज मजलीसच्या नेर्तृत्वा खाली एकत्र येत असताना तुमच्या सारख्यांच्या पोटात दूखनारच मजलीस पक्ष हिंदूविरोधी नाही, पण हिंदू राष्ट्र बनविण्याचा अट्टाहास करणार्‍या संघ परिवार, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल आणि नरेंद्र मोदींच्याही विरोधात आहे. आता मुस्लीम समाजाने स्वत:च्या उद्धारासाठी जागे व्हावे. मुस्लीम समाजाच्या विकासाबाबत महाराष्ट्र आंध्रप्रदेश व तेलंगणाच्या तुलनेत फार मागे आहे. मुस्लीम समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जाही घसरलेला असून, वैद्यकीय सेवाही महाराष्ट्रात महागड्या आहेत. याउलट आंध्रप्रदेशात मुस्लीम समाजाच्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणावर ४८0 कोटी रूपये शिष्यवृत्ती द���ण्यात येत असल्याने उच्चशिक्षित होऊन बाहेर पडणार्‍यांची संख्या अधिक आहे. मुस्लीम समाज देशविरोधी असल्याचा गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. आम्ही भारतीय आहोत, भारतीयच राहणार असून, देशासाठी गोळ्या झेलण्याचीही आमची तयारी आहे. हिंदू, शीख, अन्य धर्मांच्या लोकांचा या देशावर जितका हक्क आहे, तितकाच हक्क या देशातील मुस्लिमांचाही आहे.\n\"देखो देखो कौन आया शेर आया शेर आया \"\nबाळ ठाकरे नी भर सभेत मुस्लीमांना अरबी समुद्रात बुडवून टाकण्याची भाषा योग्य त्याच पध्दतीने मुस्लीमाना हिंदू बहुल भागात जागा देउ नयेत अशी भाषा तोगडियाची चलते मग ओवेसी का नाही\nमित्रा अभिप्रायाबद्दल आभार. आपण जे कोणी आहात त्यांना मी माझा लेख पुन्हा वाचण्याची विनंती करीन. माझा लेख मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही. आपण माझा देशद्रोही हा लेखही वाचावा. MIM काय, शिवसेना काय आणि RPI काय आपापल्या समाजाला वेठीला धरून स्वार्थ वैयक्तिक स्वार्थ साधणारं राजकारण जनतेच्या हिताचं असूच शकत नाही.\nसर तुम्हीच म्हनताय हा लेख मुस्लीम विरोधी नाही म्हणून आणि समस्त हिंदू ना एका झेंड्याखाली आणायला हवं हे ही म्हनताय काय गरज आहे आपण राज्यघटना ठरवताना लोकशाही ठरविले आहे ना मग आता का पाकिस्तान च्या पावलांवर चाललो आहेत \nकाल पन सत्ता तुमचीच होती आज पण तुमचीच आहे पण आता भविष्य आमच्या हातात आहे आम्ही ठरवू\nमित्रा अभिप्रायाबद्दल आभार. माझा विरोध मुस्लिम समाजाला नाही. ओवैसी, शाही इमाम बुखारी यांच्यासारख्या प्रवृत्तीला आहे. आणि आपणही जे ' भविष्य आमच्या हातात आहे 'असे म्हणताय त्याचे काय माझ्या ब्लॉग वरील काही सामाजिक कविता वाचुन पहा. म्हणजे माझी भूमिका आपणास पटेल.\nभाजपा चा राष्ट्र वाद हा सर्व समावेशक नाही जे मुस्लिम भाजपा चे समर्थन करताना दिसतात ते राष्ट्रहितासाठी नव्हे तर वैयक्तिक कारणाने आहेत\nओवेसीबद्दल बोलायचे कारण नाही कारण मी त्याचा समर्थ क नाही\nतुमचा लेख विरोधाभासी आहे तुम्ही हिंदूंना एका झेंड्याखाली येण्याचे सुचवतात तेच ओवेसी करतात\nतुम्ही शाही इमाम ओवेसी चे नाव घेउन विरोध करतात पण तीच प्रवृती असलेले हिंदू संघटन उदा. विहिंप रास्वसं योगी आदित्यनाथ यांना विसरतात किंवा त्यांना देशभक्ती ची पावती देतात हे योग्य आहे का \nमित्रा अभिप्रायाबद्दल आभार. भाजपा सर्वसमावेशक नाही हे आपले म्हणणे मान्य केले तरी कोणता राजकीय पक्ष सर्वसमावेशक आहे इतर पक्षांप्रमाणे भाजपा कमीत कमी मुस्लिमांना डोक्यावर घेत नाही आणि हिंदूंची गळचेपी होऊ देत नाही.\nमित्रा अभिप्रायाबद्दल आभार. मी कोणताही धर्म मनात नाही. जात मनात नाही. परंतु कोणी त्याच मुद्द्याला महत्व देणार असेल तर मला माझी जात, माझा धर्म आणि माझा देश प्रिय आहे. स्वातंत्र्य पूर्वकाळातील काही बोटचेप्या धोरणांमुळे हे राष्ट्र निधर्मवादी राष्ट्र म्हणुन जगाच्या नकाशावर नोंदले गेले. पण हे हिंदू राष्ट्रच आहे. पण हे हिंदू राष्ट्र असले तरी इथे मुस्लिम बांधवांचा नव्हे तर कोणाचाच द्वेष केला जाणार नाही. कारण मानवतावाद हि आमची शिकवण आहे. या देशावर प्रेम असणाऱ्या कोणत्याही मुस्लिम संघटनेने ओवैसी अथवा बुखारींचा विरोध का नाही केला \nहिंदू तोच जो ब्राह्मण नाही \nअसं विधान करताना आपण आपले नाव लपवता मग आपण हिंदू असूच शकत नाही. हिंदुत्वाची आपण हि कोणती नवी व्याख्या सांगितली. या असल्या विकृत विचारांमुळेच हिंदुंवर कोणीही राज्य करते.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक वि��ारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nBJP, shiv sena : शिवसेनेचा आणखी एक पराभव\nBJP, MIM, Shivsena : देशद्रोही इमाम शाही\nShivsena, BJP : संजय राउतांची गच्छन्ति\nShiv sens, BJP : शिवसेनेचं शेपुट\nBJP, Congress : नेहरूंची जयंती काँग्रेसचं राजकारण\nMIM, BJP, Shivsena : एमआयएमचा विजय आणि हिंदुत्वाचा...\nMarathi Blog : मराठी ब्लॉग लेखनाची स्पर्धा\nIndian Cricket : विराटचा फ्लाईंग किस\nSHivsena, BJP : भाजपाचं चुकलं असेल पण ….\nBJP, Shivsena, NCP : उद्धवा आता तरी शहाणा हो \nShivsena, BJP : शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळेल...\nBJP, Shivsena, NCP : शरद पवारांची चतुराई\nShivsena, BJP : मिठाचा खडा आणि उद्धव ठाकरे\nfacebook : फेसबुकवरची अश्लीलता\nMarathi Kavita : म्हणून यंदा गावभवाने\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहातान��� आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nकुठे आणि कसा लिहावा ब्लॉग अलिकडे अनेक तरुण ब्लॉग लिहु इच्छितात. पण ब्लॉग कसा आणि कुठे लिहितात अलिकडे अनेक तरुण ब्लॉग लिहु इच्छितात. पण ब्लॉग कसा आणि कुठे लिहितात हे अजूनही बऱ्याच जणांना माहित नाही. ब्...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nतरुणाईच्या उंबरठ्यावरचं आयुष्य खूप सुंदर असत......... पंखात बळ भरून आभाळा गवसणी घालावीशी वाटते ....... आपल्याला ठेच लागू शकते याचा विचार ...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nShiv sens, BJP : शिवसेनेचं शेपुट\nनिवडणुका झाल्या. मतमोजणी झाली. आवाजी मतदानानं का असेना पण भाजपा सरकार सत्तेवर आलं. खूप गदारोळ मजला. कोण सरकारच्या बाजुने आणि कोण विरोधात...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nकर्ज माफीने प्रश्न मिटतील \nविरोधकांनी हर एक प्रयत्न करून पाहिले. नगरजवळील दलित तरुणीवरील बलात्कार , जवखेडा हत्याकांड, मंत्र्यांवरील चार आठ आण्यांचे रचित भ्रष्टाचार...\nसैराट येऊन पंधरा दिवस झाले. मुलांनी सैराट पाहिला आणि , \" बाबा, तुम्हीसुद्धा सैराट पहा . \" माझ्यामागे असा घोषा लावला. इकडून ति...\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/astro-tips-116012000015_1.html", "date_download": "2018-12-14T20:10:15Z", "digest": "sha1:7URBGFO5LHMCYMIW7NM7E6KQ7F4WOPNI", "length": 13854, "nlines": 156, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Astro Tips : शुक्रवारी दही खाऊन बाहेर पडा.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nAstro Tips : शुक्रवारी दही खाऊन बाहेर पडा....\nप्रत्येक दिवस शुभ असतो, परंतू आपले ग्रह त्याच्या अनुकूल नसतील तर विपरि�� परिणाम समोर येतात. जर आपण ही ग्रहांच्या अशुभ योगामुळे त्रस्त असाल, आपल्या कामात अडथळे\nयेत असतील तर हे काही सोपे उपाय करून आपण चमत्कारी फल ‍प्राप्त करू शकता. हे उपाय केल्याने आपला प्रत्येक दिवस अनुकूल घडेल.\nरविवारी स्वत:जवळ पान ठेवा.\nबुधवारी कर्ज देणे टाळा\nमंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी\nयावर अधिक वाचा :\n\"आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम...Read More\n\"इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी...Read More\n\"आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे,...Read More\n\"महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत...Read More\nअडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक...Read More\nशत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या....Read More\nपत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त...Read More\nप्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही...Read More\nआरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची...Read More\nआरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये गुंत���णुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण...Read More\nअपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत...Read More\nमार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/will-akshay-kumar-debut-in-marathi-film-soon/", "date_download": "2018-12-14T20:10:12Z", "digest": "sha1:RI7Q4KSU2F6MXSWAA2QVD2XR5KQ63WEG", "length": 9212, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अक्षयकुमार लवकरच मराठी सिनेमात पदार्पण करण्यासाठी उत्सुक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल द���शा \nअक्षयकुमार लवकरच मराठी सिनेमात पदार्पण करण्यासाठी उत्सुक\nटीम महाराष्ट्र देशा : एका पाठोपाठ एक बॉलिवूडमधील कलाकार मराठी चित्रपटात येता आहेत. काही दिवसांपूर्वी जाॅन अब्राहमने देखील ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे. यानंतर आता बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार प्रस्तुत करत असलेला पहिला मराठी चित्रपट ‘चुंबक’चा सध्या बोलबाला असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारने ट्विटरच्या माध्यमातून हा ट्रेलर शेअर केला आहे.\nया चित्रपटानिमित्त पार पडलेल्या एका कार्यक्रमात अक्षयने मराठी चित्रपटात भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली. एखादी चांगली पटकथा मिळाली की मराठी चित्रपटात भूमिका नक्की साकारेन, असं अक्षय म्हणाला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटांचा मी खूप मोठा चाहता असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं. मला ‘बालक पालक’ आणि ‘लय भारी’ हे चित्रपट खूप आवडले. दिवंगत दादा कोंडके यांच्या चरित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही केला होता. पण पटकथा मनासारखी जुळून आली नाही आणि तो प्रयत्न सोडून देण्याचा मी निर्णय घेतला.’ असं तो म्हणाला.\n‘माधुरीला उमेदवारी द्यावी इतके वाईट दिवस भाजपवर आले…\nपुणे लोकसभेसाठी भाजपकडून धक-धक गर्ल\n‘चुंबक’ यातील प्रसन्ना ठोंबरे ही व्यक्तिरेखा दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे ख्यातनाम गीतकार, गायक, संगीतकार आणि लेखक स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे. डिस्को आणि बाळू या दोघांच्या फसवणुकीला प्रसन्ना नाहक बळी पडतो. मात्र जेव्हा भोळ्याभाबड्या प्रसन्नाला त्यांचा खरा चेहरा समजतो, तेव्हा कथेला वळण येते. स्वानंद अगदी पहिल्यांदाच चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारात आहेत.\nया चित्रपटात स्वानंद किरकिरे आणि दोन नवोदित कलाकार संग्राम देसाई आणि साहिल जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती अरुणा भाटीया आणि नरेन कुमार करत आहेत. ‘चुंबक’ २७ जुलै २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. चुंबकचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी यांनी केले असून चित्रपटाचे लेखन त्यांनी सौरभ भावे यांनी केले आहे.\nपालखीच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज\n‘माधुरीला उमेदवारी द्यावी इतके वाईट दिवस भाजपवर आले नाहीत : संजय काकडे\nपुणे लोक��भेसाठी भाजपकडून धक-धक गर्ल\nखळबळजनक : ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांवर अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा…\n#MeToo : अनु मलिक यांची ‘इंडियन आयडॉल १०’च्या परिक्षकपदावरून हकालपट्टी\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत गदारोळ\nटीम महाराष्ट्र देशा - सुप्रीम कोर्टाने राफेल करारावरुन मोदी सरकारला दिलासा दिल्यानंतर आज (शुक्रवार) संसदेच्या…\nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nपराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेतकरी कर्जमाफी \nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/sakal-news-marathi-citizen-journalism-sagar-kakde-writes-garbage-issue-near", "date_download": "2018-12-14T19:46:57Z", "digest": "sha1:W55YLTU2KEDLIPCEZBAE5AUDIMPUWUVQ", "length": 7061, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal News Marathi Citizen Journalism sagar kakde Writes garbage Issue near dhayri धायरी फाट्याजवळ कचरा रस्त्यावर जाळला जातो | eSakal", "raw_content": "\nधायरी फाट्याजवळ कचरा रस्त्यावर जाळला जातो\nबुधवार, 8 नोव्हेंबर 2017\nतुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे- धायरी फाटा येथील वांजळे पुलाच्या बाजुला कायम कचरा टाकुन तो जाळला जातो. दुर्गंधीमुळे येथुन चालणे कठीण होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी स���स्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-14T19:36:03Z", "digest": "sha1:JJRCDALWAU5WELBJIYQA3TPV2PJOZQAN", "length": 11571, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुण्यातील पहिली कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुण्यातील पहिली कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी\nचिमुकलीला मृत्युच्या दाढेतून काढले बाहेर\nपुणे – रस्ते अपघातात डोक्‍याला गंभीर दुखापत होवून निकामी झालेल्या कवटीचे यशस्वी प्रत्यारोपण करून चार वर्षांच्या चिमुकलीला पुण्यातील डॉक्‍टरांनी मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले. भारतातील ही पहिली कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्‍टरांनी केला असून, भारती हॉस्पिटलमध्ये ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.\nकोथरूड परिसरात हे कुटुंबिय राहणारे आहेत. दरम्यान, मार्च 2017 मध्ये वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात मुलीच्या डोक्‍याला गंभीर इजा झाली होती. त्यावेळी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती जगेल के नाही अशी परिस्थिती असताना, डॉक्‍टरांनी सर्व यंत्रणा कामाला लावून प्रथमता सिटी स्कॅन केले. त्यावेळी मेंदुच्या आजुबाजूची 60 टक्के कवटी पूर्णपणे निकामी झाल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दीड वर्षांपूर्वी कठीण सर्जरी केल्यानंतर तिला घरी पाठविण्यात आले होते. मात्र, तिच्या डोक्‍याच्या वेगळ्या आकारामुळे सर्वसामान्य मुलींमध्ये ती मिसळत नव्हती. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी डॉक्‍टरांची भेट घेऊन मुलीची व्यथा सांगितल्यावर डॉक्‍टरांनी कवटीचे प्रत्यारोपण करण्यासाठी तिला पुन्हा रुग्णालयात बोलवण्यात आले.\nकवटीचे हाड जेव्हा काढले जाते तेव्हा ते रेफ्रिजरेट करून, सूज उतरल्यावर पुन्हा बसवले जाते. परंतु तिचे वय लहान होते आणि तिचे कवटीचे हाड ठिसूळ होते, त्यामुळे त्याचा काही उपयोग होणे शक्‍य नव्हते. शस्त्रक्रियेनंतर ती लहान मुलगी उपचारांना चांगला प्रतिसाद देऊ लागली आणि तिची प्रकृतीही सु��ारायला लागली. चार वर्षांच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये आणल्यापासून तिची काळजी घेणारे डॉ. जितेंद्र ओसवाल, उपवैद्यकीय संचालक आणि बालरोगतज्ज्ञाची प्राध्यापक व पेडिएट्रिक आयसीयू (पीआयसीयू)च्या प्रमुख डॉ. भक्ती सारंगी यांनी तिच्यासाठी योग्य उपाय शोधण्याचा निर्धार केला होता. सीसीआय उपचार पद्धतीची केलेली घोषणा एक आशेचा किरण ठरली आणि संपूर्ण हॉस्पिटल या लहानगीच्या मदतीसाठी सरसावले.\nअमेरिकेतून मागविली खास कृत्रिम कवटी\nप्रत्यारोपण करताना मुलीच्या मेंदुला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेतली. न्यूरोसर्जन्सनी तिच्या मेंदूजवळची निकामी हाडं अलगदपणे काढून टाकली. ही हाडं काढताना तिला कुठेही जखम होऊ दिली नाही. पण डोक्‍यासाठी नवीन कवटी बसवणं गरजेचं होतं. त्यामुळे अमेरिकेतून खास एक कृत्रिम कवटी मागवण्यात आली. त्यासाठी अमेरिकेमधील डिवाईस कंपनीच्या आर ऍण्ड डी टीमने रुग्णाच्या डोक्‍याच्या स्कॅन इमेजेसचे परीक्षण केले. सखोल अवलोकन व तपासणीनंतर मुलीच्या कवटीच्या भागाला अनुरुप अशी रोपणाची रचना करण्यात आली. त्यानुसार कवटीच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया दोन टप्प्यात घेण्याचे डॉक्‍टरांच्या टीमने ठरविले. त्यानुसार कवटीच्या हाडांचे डी मॉडेलला जोडण्यात डॉक्‍टरांच्या टीमला यश आले. सध्या त्या मुलीची प्रकृती चांगली असून, ती सर्वसामान्य आयुष्य जगत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसरकारी जमिनींच्या वापरावर सामान्यांचा “वॉच’\nNext article#विविधा: नानाजी देशमुख\nविलासराव देशमुख म्हणायचे हिंदी चित्रपट तर करतोस पण मराठीच काय…\n9 वा आशियाई चित्रपट महोत्सव 24 डिसेंबरपासून\nहिंजवडी मेट्रो मार्ग ठरणार वाहतूक कोंडीवर उतारा\nपात्र, अपात्र झोपडपट्टीधारकांचे होणार सर्वेक्षण\nविविध कारणांनी गाजले शिक्षण क्षेत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/xiaomis-sale-for-customers/", "date_download": "2018-12-14T19:27:57Z", "digest": "sha1:F3IRCQRPHDVLXX7ZDKB57VF73TQ7Z4DK", "length": 7722, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ग्राहकांसाठी Xiaomi चा धमाकेदार सेल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nग्राहकांसाठी Xiaomi चा धमाकेदार सेल\nटीम महाराष्ट्र देशा : भारतीय बाजारात 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या नि��ित्ताने चिनी कंपनी Xiaomi आपली ‘अॅनिवर्सरी’ साजरी करते आहे. त्यानिमित्ताने कंपनीने ग्राहकांसाठी 4th Mi Anniversary Sale या खास सेलचं आयोजन केलं असून 10 जुलै ते 12 जुलै दरम्यान हा सेल असणार आहे. दरम्यान या सेलमध्ये अनेक धमाकेदार ऑफर आणि मोठ्या प्रमाणात सूट कंपनीकडून देण्यात आली असून विशेष म्हणजे या सेलमध्ये अवघ्या 4 रुपयांत काही प्रोडक्ट खरेदी करण्याची ऑफर कंपनीकडून देण्यात आली आहे.\nसेलमध्ये ग्राहक अवघ्या 4 रुपयांमध्ये एमआय एलईडी स्मार्ट टीव्ही 4 (55 इंच), रेडमी वाय 1, रेडमी वाय 2, रेडमी नोट 5 प्रो आणि एमआय बॅंड 2 या वस्तू खरेदी करु शकतात असं कंपनीकडून सांगण्यात आलयं. याशिवाय Xiaomi Mi Mix 2 आणि Xiaomi Mi Max 2 यांसारखे फोन कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, 4 रुपयांमध्ये किती डिव्हाइसची विक्री केली जाईल याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 10 ते 12 जुलैदरम्यान रोज दुपारी 4 वाजता हा सेल सुरू होईल.\nकंपनीने काही कॉम्बो ऑफऱ देखील आणल्या असून यामध्ये Mi Body Composition Scale + Mi Band 2 केवळ 1 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय 9 हजार 999 रुपयांमध्ये Redmi Note 5 + Mi VR play 2 खरेदी करता येईल. तर Redmi Y1 + Mi Bluetooth Headset 8 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. कॉम्बो ऑफरअंतर्गत या सर्व प्रोडक्ट्सच्या केवळ 200 युनिट्सची विक्री केली जाणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. याशिवाय या सेलमध्ये कंपनीकडून इतर अनेक प्रोडक्टवर मोठी सूट दिली जात असून, याबाबत कंपनीच्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.\nकॉसमॉस सहकारी बँकेची आर्थिक स्थिती उत्तम : अध्यक्ष मिलिंद…\nमहावितरणकडून देशात प्रथमच नाविन्यपूर्ण प्रयोग\nशाओमीच्या धमाकेदार ऑफर; फक्त १ रुपयात शाओमीचे प्रोडक्ट\nअखेर वन प्लस फाइव्ह भारतामध्ये लाँच पहा काय आहेत फिचर\nकॉसमॉस सहकारी बँकेची आर्थिक स्थिती उत्तम : अध्यक्ष मिलिंद काळे\nमहावितरणकडून देशात प्रथमच नाविन्यपूर्ण प्रयोग\nमहावितरणचा वीजदरवाढ प्रस्ताव आणि प्रस्तावाबाबतची वस्तुस्थिती\nसंसदेत अविश्वास ठराव : शिवसेना तटस्थ ; चर्चांना पूर्णविराम\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या…\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nनिवडणुका संपल्य��� आणि पेट्रोल दर वाढले\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nकाय आहे नेमकी राफेल डील \n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos/cctv-footage/1765684/cctv-pune-hoarding-collapse-cctv-footage/", "date_download": "2018-12-14T20:03:53Z", "digest": "sha1:NCRYYQKITCYVH2MBIZGLSQU4BILIPGQA", "length": 8802, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CCTV | Pune Hoarding Collapse CCTV Footage | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nपुण्यामध्ये रस्त्यावरील गाड्यांवर होर्डिंग कोसळून 4 ठार व 6 जखमी झाले आहेत\nआजचे राशीभविष्य, शनिवार, १५...\nपु.ल. देशपांडेंच्या आयुष्यातील सुनिताबाईंचं...\nपु. ल. देशपांडेंच्या भूमिकेसाठी...\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १४...\n…म्हणून दोन भागांत प्रदर्शित...\nराज ठाकरेंनी व्यक्त केली...\nआजचे राशीभविष्य, गुरुवार, १३...\nइशा अंबानीच्या लग्नासाठी नववधूप्रमाणे...\nआजचे राशीभविष्य, बुधवार, १२...\nलवकरच येतोय पु. ल....\nही भाजपासाठी धोक्याची घंटा-...\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, ११...\nइशा अंबानीच्या लग्नात जावेद...\nआजचे राशीभविष्य, सोमवार, १०...\nआजचे राशीभविष्य, रविवार, ०९...\nआजचे राशीभविष्य, शनिवार, ०८...\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत ��ान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-43847915", "date_download": "2018-12-14T20:13:29Z", "digest": "sha1:E6A6TUKGSXF3ZX3SM7OQNTSYQD6WJDAK", "length": 25842, "nlines": 171, "source_domain": "www.bbc.com", "title": "किम जाँग उन यांनी क्षेपणास्त्र चाचण्या का थांबवल्या? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nकिम जाँग उन यांनी क्षेपणास्त्र चाचण्या का थांबवल्या\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nयापुढे क्षेपणास्त्रांच्या चाचण्या तसंच अण्वस्त्र चाचणी केली जाणार नाही, असं उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांनी स्पष्ट केलं आहे.\n21 एप्रिलपासून उत्तर कोरिया सर्व प्रकारच्या अणुचाचण्या थांबवणार, तसेच आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी थांबवणार असं कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीनं सांगितलं.\nआता या चाचण्या घेण्याची आवश्यकता उरलेली नाही, असं किम जाँग उन यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. आमचं उद्दिष्ट सफल झालं आहे, कोरियाची प्रगती व्हावी आणि या क्षेत्रात शांतता नांदावी यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचंही प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट केलं आहे.\nट्रंप यांनी किम जाँग उन यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.\nउत्तर कोरिया आणि संपूर्ण जगासाठी ही चांगली बातमी असल्याचं ट्वीट ट्रंप यांनी केलं आहे.\nपुढच्या आठवड्यात किम जाँग उन हे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांची भेट घेणार आहेत.\nतसेच जूनमध्ये ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट घेणार आहेत.\n...तर किम यांच्याबरोबची चर्चा मध्येच सोडून देईन - ट्रंप\nपुढील महिन्यात किम जोंग-उनची दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांसोबत ऐतिहासिक भेट\nजर त्यांनी ट्रंप यांची भेट घेतली तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा यांच्यातली ही पहिलीच भेट ठरेल.\nउत्तर कोरियानं जर आण्विक निशस्त्रीकरण केलं तर त्यांच्यासाठी प्रगतीची दारं खुली होतील असं ट्रंप म्हणाले होते.\nदक्षिण कोरियानं देखील उत्तर कोरियाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हे एक अर्थपूर्ण पाऊल आहे असं दक्षिण कोरियाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.\nपुढच्या आठवड्यात उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये शिखर परिषद होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हे सकारात्मक पाऊल असल्याचं दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयानं म्हटलं आहे.\nकिम जाँग उन यांनी चाचण्या का थांबवल्या\nकिम जाँग उन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अण्वस्त्र चाचण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nभविष्यात या चाचण्या घेण्याची आवश्यकता उरली नाही असं किम जाँग उन यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं. आमचं उद्दिष्ट सफल झालं आहे असं देखील त्यांनी म्हटलं.\nउत्तर कोरियाचा आंतरखंडीय क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र चाचणी कार्यक्रम पूर्ण झाला असं किम जाँग उन यांनी नववर्षाला केलेल्या भाषणात म्हटलं होतं.\nसहा चाचण्या पूर्ण केल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेली अण्वस्त्र अद्ययावत करण्याची गरज नाही, असं उत्तर कोरियाला वाटत आहे, त्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं मत बीबीसीच्या सेऊल प्रतिनिधी लॉरा बिकर यांनी व्यक्त केलं.\nसध्या फक्त अण्वस्त्र कार्यक्रमावर बंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याकडे अस्तित्वात असलेली अण्वस्त्र नष्ट करण्याबाबत त्यांनी काहीच सांगितलं नाही.\nउत्तर कोरियाला आपलं लक्ष आर्थिक प्रगतीवर केंद्रित करायचं आहे. त्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे असं म्हटलं जात आहे.\nडोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग उन यांची जूनमध्ये भेट होणार आहे. ही भेट डोळ्यासमोर ठेऊनच किम जाँग उन यांनी हा निर्णय घेतला असल्याचं मत फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टचे सीनिअर फेलो अंकित पांडा यांनी व्यक्त केलं आहे.\nकिम जाँग उन यांच्या आजोबांना आणि वडिलांना जे शक्य झालं नाही ते किम जाँग उ��� यांना साध्य होईल का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.\nअण्वस्त्र कार्यक्रमामुळं उत्तर कोरियावर वेळोवेळी आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले गेले आहेत. त्याचा उत्तर कोरियानं नेहमीच विरोध केला आहे.\nआम्ही असं क्षेपणास्त्र तयार केलं आहे, ज्याचा मारा अमेरिकेपर्यंत होऊ शकतो, असं उत्तर कोरियानं नोव्हेंबरमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायानं त्यांच्यावर टीका केली होती. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अॅंटोनियो गुटेरेस म्हणाले होते, \"उत्तर कोरियानं उचललेलं हे पाऊल म्हणजे आंतराष्ट्रीय समुदायानं आखलेल्या कार्यक्रमाची पायमल्ली करणारं आहे.\"\nत्यानंतर लगेचच अमेरिकेची सगळी राज्य त्यांच्या माऱ्याच्या टप्प्यात आल्याचा दावा प्योंगयांगमधल्या अधिकृत सूत्रानीं केला होता. अमेरिकी लष्करी सूत्रांनी मात्र या वृत्ताचं खंडन केलं आहे.\nतरी उत्तर कोरियानं डागलेली क्षेपणास्त्र अमेरिका आणि अलास्कापर्यंत पोहोचू शकतील, अशी भीती काही अमेरिकेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.\nउत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम\nदुसऱ्या महायुद्धानंतर उत्तर कोरियाच्या शस्त्रागारात नव-नव्या शस्त्रांची भर पडली आहे. सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्तर कोरियानं क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे. यात प्रामुख्यानं लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.\nइजिप्तमधून 1976च्या सुमारास उत्तर कोरियाला क्षेपणास्त्र निर्मितीसाठी मदत मिळाली. व्हॉसाँग हा क्षेपणास्त्रांचा प्रमुख कार्यक्रम 1984 साली उत्तर कोरियानं सुरू केला.\nया व्हॉसाँग क्षेपणास्त्रांचा पल्ला 1,000 किमीपर्यंत आहे. तसंच ते रासायनिक आणि जैविक हल्लेही करू शकतात.\n26 जुलै 2017 ला उत्तर कोरियानं जपान नजीकच्या सागरी क्षेत्रात 3,000 किमी मारक क्षमतेच्या एका आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.\nप्रतिमा मथळा उत्तर कोरियाच्या शस्त्रागारात वेगवेगळ्या माऱ्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत.\nयानंतर उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल जगभरात उलटसुलट चर्चा सुरू झाली. काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते तर उत्तर कोरियाचा हा कार्यक्रम त्यांची अमेरिकेवर हल्ला करण्याची पूर्वतयारी आहे.\nसंपूर्ण जगात आपल्या अस्तित्वाची झलक दाखवण्यासाठी तसंच अमेरिकेवर दबाव ठेवण्यासाठी उत्तर कोरियानं पहिल्यापासूनच आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या निर्मितीवर भर ठेवला.\n2012 मध्ये उत्तर कोरियात झालेल्या लष्करी संचलनात वेगवान माऱ्याची क्षमता असलेल्या आधुनिक KN-08 आणि KN-14 ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रं प्रदर्शित केली होती.\nतीन टप्प्यात विभागलेलं KN-08 क्षेपणास्त्र विशिष्ट ट्रकवर तैनात केलेलं असतं. त्याची मारक क्षमता ही तब्बल 11,500 किमी आहे.\nKN-14 क्षेपणास्त्र हे दोन टप्प्यात विभागलेलं असून त्याची मारक क्षमता ही 10,000 किमी आहे. या क्षेपणास्त्राची अद्याप चाचणी झालेली नसली तरी सध्याचे प्रमुख अस्त्र व्हॉसाँग-14 आणि त्यामधील फरक स्पष्ट झालेला नाही.\nअमेरिकेतील माध्यमांच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियानं लहान अणवस्त्रांची निर्मिती केली आहे. पण त्याला अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.\nतर काही तज्ज्ञांच्या मते उत्तर कोरियाला अणवस्त्रांची निर्मिती अजून शक्य झालेली नाही.\nउत्तर कोरियाच्या अणवस्त्र कार्यक्रमाबाबत वॉश्गिंटन पोस्टनं अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्यानं एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे.\nया वृत्तानुसार उत्तर कोरियानं अमेरिकेवर मारा करू शकणारी वेगवान अणवस्त्रं तयार केली आहेत. तसंच त्यांचा ते वापर करण्याची शक्यता आहे.\nजपान सरकारच्या सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रां पुरताच मर्यादित राहिलेला नाही. त्यांनी अणवस्त्रांचीही निर्मिती केल्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली आहे.\nजगाला आपल्या सामरिक ताकदीची चुणूक दाखवण्यासाठी आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात जगातील प्रमुख देश गुंग आहेत.\nतसंच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील विरोधी देशाला धाकात ठेवण्यासाठीही यांचा वापर केला जातो.\nत्याचबरोबर अणवस्त्रं वाहून नेण्याची क्षमता आंतरखंडीय क्षेपणास्त्रांमध्ये असल्यानं त्यांच्या निर्मितीवर वेळ आणि पैसा खर्च केला जातो.\nकोणत्या राष्ट्राकडे किती आतंरखंडीय क्षेपणास्त्रे\nअमेरिका - ४५० (सिलो सिस्टमवर तैनात)\nरशिया - ३६९ (सिलो सिस्टम आणि मोबाईल लाँचर्सवर तैनात)\nचीन - ५५-६५ (विशेष टनेल नेटवर्कमध्ये तैनात)\nरशिया आणि अमेरिकेनं शीतयुद्धाच्या कालखंडात एकमेकांवर दबाव ठेवण्यासाठी ही क्षेपणास्त्र एकमेकांविरोधात आपापल्य��� देशात तैनात केली होती.\nआंतरखंडीय क्षेपणास्त्र ही एकाच पद्धतीनं निर्माण करण्यात येतात. हे क्षेपणास्त्र अनेक टप्प्यात विभागलेलं रॉकेट असतं. त्यात घन आणि द्रवरूपातील इंधनाचा वापर केलेला असतो.\nप्रतिमा मथळा उत्तर कोरियानं देशातील विविध भागात आंतरखंडीय क्षेपणास्त्रं तैनात केली आहेत.\nहे रॉकेट वातावरणाबाहेर अवकाशात झेपावताना त्याच्यासोबत जोडलेलं अस्त्रही पेलोडच्या स्वरूपात वर जातं. रॉकेट या पेलोडसह अवकाशात जाऊन संबंधित देश अथवा आपल्या निर्धारीत लक्ष्याच्या वर येतं आणि पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात येऊन थेट आपल्या लक्ष्यावर आदळतं.\nकाही अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्रांतल्या रॉकेटमध्ये अनेक स्फोटकं असू शकतात.\nतसंच सोडल्यानंतर लक्ष्य बदलण्याची क्षमताही त्यात असते. मुख्य म्हणजे शत्रूच्या 'मिसाईल डिफेन्स सिस्टम'ला गुंगारा देण्यातही ही क्षेपणास्त्रं यशस्वी होतात.\nनो वन किल्ड सतीश शेट्टी\nपाकिस्तानात जाऊन मुस्लीम झालेल्या किरण बालाचा अमीना बीबीपर्यंतचा प्रवास...\nकॉल सेंटर्समध्ये महिलांना खरंच संधी मिळते\nनरोडा पाटिया प्रकरण : नेमकं काय घडलं कोण आहेत माया कोडनानी\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nअशोक गेहलोत यांचं नाव ठरवायला राहुल गांधींना एवढा वेळ का लागला\nपोलंडमधील जागतिक हवामान बदल परिषद तोडग्याविनाच संपणार\nसायना नेहवाल आणि पी. कश्यप विवाहबंधनात अडकले\n'वर्णद्वेष्ट्या' गांधीजींचा पुतळा घानाच्या विद्यापीठातून हटवला\nप्रियांका गांधी काँग्रेसच्या सक्रिय राजकारणात येणार का\nचंद्रपुरात बिबट्याचे हल्ले सुरूच, बौद्ध भिक्कूंनंतर आता महिला ठार\nरफाल विमान प्रकरणात मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट\nपॉर्नच्या व्यसनातून बाहेर पडलेल्या तरुणाची कहाणी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/reserve-bank-india-keeps-key-lending-rate-unchanged-65-158833", "date_download": "2018-12-14T19:50:24Z", "digest": "sha1:ZML7GKNFPQLXUJYSKIZXYOW3CFPXNHDG", "length": 14679, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Reserve Bank of India Keeps Key Lending Rate Unchanged At 6.5% ��िझर्व्ह बँकेकडून पुन्हा 'जैसे थे'च | eSakal", "raw_content": "\nरिझर्व्ह बँकेकडून पुन्हा 'जैसे थे'च\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.50 टक्‍क्‍यांवर कायम ठेवला आहे. तसेच, रिव्हर्स रेपो 6.25 टक्क्यांवर कायम आहे. सध्याची महागाईच्या आर्थिक स्थितीचा विचार करून दर ‘जैसे थे’च ठेवणे योग्य आहे, असे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले.\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.50 टक्‍क्‍यांवर कायम ठेवला आहे. तसेच, रिव्हर्स रेपो 6.25 टक्क्यांवर कायम आहे. सध्याची महागाईच्या आर्थिक स्थितीचा विचार करून दर ‘जैसे थे’च ठेवणे योग्य आहे, असे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले.\nमहागाई सावरत असल्याने रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात किंवा त्यात कोणताही फेरबदल होण्याची शक्यता कमी असल्याचे मत विश्लेषकांनी आधीपासूनच व्यक्त केले होते. रिझर्व्ह बँकेने साडेचार वर्षांच्या कालावधीत प्रथमच जून 2018मध्ये व्याजदरात वाढ केली. त्यानंतर बँकेने ऑगस्टमध्ये झालेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात पुन्हा व्याजदरात पाव टक्क्याची वाढ केली होती.\nरेपो दर म्हणजे काय\nरेपो दर म्हणजे ज्या दराने बॅंका रिझर्व्ह बॅंकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेतात तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बॅंकांना रिझर्व बॅंकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं;तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बॅंकेला स्वस्तात कर्ज मिळणं. म्हणजेच रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बॅंकांना ग्राहकांना द्यावयाच्या कर्जांचे दरही वाढवावे लागतात;तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.\nरिव्हर्स रेपो दर म्हणजे काय\nरिव्हर्स रेपो दर म्हणजे रेपो दराच्या अगदी उलट संकल्पना. बॅंका त्यांच्याकडील जास्तीचा निधी ठेवींच्या रूपात रिझर्व बॅंकेकडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बॅंक बॅंकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर म्हणतात.\nसीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक बँकेला तिच्याकडे असलेल्या एकूण रकमेचा काही हिस्सा रिझर्व्ह बँकेकडे जमा करावा लागतो. या रकमेचं प्रमाण म्हणजेच सीआरआर होय.\nरेपोदर वाढवल्यास काय होते\nरिझर्व्ह बॅंकेने रेपोदर वाढवल्यास कर्जाचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.\nरेपोदर कमी झाल्यास काय होते\nरिझर्व्ह बॅंकेने रेपोदर कमी केल्यास कर्जे स्वस्त होण्याची शक्यता असते. म्हणजे बँकांकडून कर्जाच्या दरात कपात केली जाते.\nरेपो दर 6.50 टक्के\nरिव्हर्स रेपो दर 6.25 टक्के\nमध्यवर्ती बँकेसाठी कामकाजाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे : आयएमएफ\nवॉशिंग्टन : मध्यवर्ती बॅंकेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कामकाजाचे स्वातंत्र्य असणे महत्त्वाचे आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (...\nउर्जित पटेलांनी 'या' कारणांमुळे दिला राजीनामा\nरिझर्व्ह बॅंक- सरकारमधील वादाचे मुद्दे 1. व्याजदर रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचा विचार करून व्याजदरात कपात केलेली नव्हती. यामुळे...\nदबावापुढे न झुकण्याची परिणिती राजीनाम्यात\nनवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेकडे असलेले अतिरिक्त धन किंवा राखीव निधी, अतिलघू, लघू व मध्यम उद्योगांसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी बॅंकांना हा निधी उपलब्ध...\nपुणे - पीएमपीकडे दोन महिन्यांपासून पडून असलेल्या चिल्लरवर तोडगा काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला (आरबीआय) मध्यस्थी...\nसावध आणि सुखद (अग्रलेख)\nरिझर्व्ह बॅंकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते, ते आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात बदललेल्या काही घटकांमुळे. खनिज...\nकोणी चिल्लर घेता का चिल्लर\nपुणे - पीएमपीकडे साठलेली सुमारे २० लाख रुपयांहून अधिकची चिल्लर स्वीकारण्यास सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने नकार देऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-14T19:02:11Z", "digest": "sha1:WKIQ5YPK236MY5BTKH3XXIEXM6V5XII2", "length": 5933, "nlines": 62, "source_domain": "nashikonweb.com", "title": "कांदा अनुदान - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nकांदा निर्यातीला केंद्राचे ५ टक्के अनुदान; होळकरांची मागणी मान्य\nलासलगांव (वार्ताहर) समीर पठाण कांदा निर्यातीस चालना देणेसाठी केंद्र शासनाने कांदा निर्यातदारांकरीता निर्यात प्रोत्साहन योजना (MEIS) अंतर्गत आज (दि. 14) शासनाने कांदा निर्यातीला ५ टक्के\nकांदाचाळ अनुदान योजना : उद्देश, लाभार्थी, अर्थसहाय्य योजनेचे स्वरुप पूर्ण माहिती\nPosted By: admin 0 Comment kanda chal anudan online form, kanda chal anudan yojna, आजचा कांदा भाव, कांदा अनुदान, कांदा चाळ, कांदा चाळ ऑनलाईन अर्ज, कांदा योजना, कांदाचाळ अनुदान योजना\nशेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार\nरू.100/- ते 200 प्रती क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजुर\nप्रति क्विंटल रूपये 100/- व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजुर नाशिक : जुलै व ऑगस्ट, 2016 मध्ये लासलगांवसह राज्यातील कृषि\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2010/01/blog-post_19.html", "date_download": "2018-12-14T19:04:26Z", "digest": "sha1:SLKYWR4KAAJ7P3K3QZCBASC5CXJY6SBB", "length": 35209, "nlines": 459, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: अप्सरा आली (च नाही) !!", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nअप्सरा आली (च नाही) \n\"गणा आणि त्याचे साथीदार तमाशासाठी बाईचा शोध घेत असतात. शेवटी किशोर कदमला (त्याचं चित्रपटातलं नाव विसरलो) एका ज���्रेत/लग्नात ती नाचताना दिसते. संगीतावर नाचणारी लयदार पावलं, मोकळे केस अशी बेधुंद नाचणारी सोनाली कुलकर्णी काही क्षणातच पडद्यावर अवतरणार असते. तिच्या घामेजल्या चेहऱ्यावर कॅमेरा स्थिरावतो.\"\nआणि मी एकदम वैतागून म्हटलं \"हात्तीच्या, अजूनही सोनाली कुलकर्णीची एन्ट्री नाही मला वाटलेलं हीच असणार सोनाली कुलकर्णी\".\nहा असा काय वेंधळ्यासारखं बडबडतोय अशा नजरेने बायकोने माझ्याकडे बघितलं.\n\"अरे बाबा हीच तर आहे सोनाली कुलकर्णी\" बायको\n\"क क क क्काय\" असं मी एकदम शाहरुख थाटात कोरडलो.. आपलं ओरडलो\n\"अग असं काय\" माझा पुन्हा एकदा निष्फळ प्रयत्न\n\"अगं ही कोण सोनाली कुलकर्णी मला वाटलं ती आपली सोनाली कुलकर्णी आहे या सिनेमात\"\nमाझ्या अज्ञानमुलक प्रश्नाला वैतागून किंवा सोनाली कुलकर्णीला आपली म्हटल्याने बायकोने शांत राहणं पसंत केलं.\nत्याचं झालं काय की मी नटरंग बघण्याआधी कुठेही त्याचे प्रीव्युज, प्रोमोज, पुरस्कार सोहळे वगैरे बघितले नव्हते. (गाणी बऱ्याच दिवसां पासून ऐकतोय पण विडीओज नाही बघितले. अर्थात युट्युबच्या युगात हे एवढं अडाणी राहणं म्हणजे जरा अतीच झालं.) जिथे जिथे ऐकलं तिथे तिथे अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी असंच ऐकलं होतं. आणि जेवढे फोटो बघितले ते पण सगळे अतुल कुलकर्णीचे रांगड्या रूपातले. नंतर नटरंगचे बरेच रीव्युज वाचले.पण मला ज्या २ गोष्टी अपेक्षित होत्या त्याबद्दल एकाही ओळीचा कुठेच उल्लेख नव्हता.\n१. सोनाली कुलकर्णीने कारकीर्दीत प्रथमच केलेल्या तमासगीर बाईच्या भूमिकेबद्दल\n२. वय झालं असूनही (अर्थात इतकंही नाही बट स्टील) सोनालीने अप्सरा अप्रतिम रंगवलीये\nवगैरे वगैरे... अशा काही ओळींची मला अपेक्षा होती. पण कुठेच काहीच न आल्याने मला वाटलं की सोनालीला अगदीच छोटी भूमिका असावी.\nपण हाय रे.. ही अप्सरा वेगळीच निघाली. मी \"मुक्ता\" पासून कारकीर्द सुरु करून अप्रतिम अभिनय, निखळ,गोड हास्य आणि सुस्पष्टट (कित्ती स्पष्ट ते कळावं म्हणून ट ला ट मुद्दाम जोडलाय) शब्दोच्चार या प्रमुख गुणांवर पुढे असंख्य अविस्मरणीय भूमिका साकार करणाऱ्या त्या सोनाली कुलकर्णी नावाच्या अप्सरेची वाट बघत होतो. अर्थात या सोनालीला नावं ठेवत नाहीये मी. पण आपल्या (ज्यामुळे बायकोने शांत राहणं पसंत केलं त्या) सोनालीची जादू काही औरच. तिच्या मुक्ता मधल्या अभिनयाने आणि दिसण्याने वेड ���ावलं होतं. त्यानंतर दोघी, कैरी, देवराई, सखाराम बाईंडर (सयाजी शिंदे बरोबरचं) करत करत दिल चाहता है पर्यंतचा थक्क करून सोडणारा प्रवास. इथे खरंच टिळक जयंतीच्या दिवशी आढळणारा आगरकरांबद्दलचा (किंवा तत्सम.. तपशील चुकले असतील) जाज्वल्य पुणेरी अभिमान दाखवण्याचा हेतू नाही. पण खरंच नामसाधर्म्याने झालेल्या गोंधळामुळे (किंवा आमच्या अडाणीपणामुळे) का होईना आमची अप्सरा आलीच नाही :(\nजनहितार्थ : सिद्धार्थची जनहितार्थची कल्पना आवडली. (कमेंट बघा). जुनियर सोकूचे सगळे फोटोज लावणं शक्य नाही. म्हणून \"जनहितार्थ\" म्हणून एक लावतोय. आणि ज्यू सोकू चा लावल्यावर \"आपल्या\" सोकू चा पण लावलाच पाहिजे म्हणून तो ही लावतोय :)\n(ज्यु सोकू इ-मेल forward वरून आणि \"आपली\" सोकू आंतरजालावरून साभार)\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : इनोदी, पडदा\n>> माझ्या अज्ञानमुलक प्रश्नाला वैतागून किंवा सोनाली कुलकर्णीला आपली म्हटल्याने बायकोने शांत राहणं पसंत केलं.\nहा..हा... तिचं नाव आता सोनाली कुलकर्णी२ ठेवलं पाहीजे... :-)\n:) हो ना आनंद.. तिला नं २ किंवा सो-कु जुनियर असं काहीतरी म्हटलं पाहिजे. उगाच आमच्या सारख्यांचा गैरसमज (आणि हिरमोडही) होतो..\n\"क क क क्काय\" असं मी एकदम शाहरुख थाटात कोरडलो mastach\nअगदी खरंय मी ही काहीसा गोंधळलो होतो नाम सादृश्यामुळे\nमाझा पण असाच पोपट झाला....मला पण वाटली तीच आपली सोनाली....नटरंग आणि खास अतुल आणि सोनाली साठी मी थेट दिल्लीहून पुण्याला जाणार होतो ..त्यातच झेंडा आणि शिक्ष्नाच्या... पण पहाण्याचा विचार होता....पण कालच मित्राने मला खास नटरंग्मधील सोनालीचे लावानितले फोटो send केले....म्हणालो ही कोण ती 'जाऊ द्या ना घरी' वाली का तर तो म्हणतोनाही हीच ती सोनाली..आणि मी उडालोच.....जिथे आपली सोनाली नाही तिथे पुणे ट्रिप कैंसल झेंडा पण नाही आणि शिक्ष्नाच्या.. पण नाही...:(\nआपली 'सोनाली कुलकर्णी' अप्सरा आहेच .. पण ही नवीन 'सोनाली कुलकर्णी' कमी 'अप्सरा' नाही. तुला एक मेल केलाय तो बघ ... ;)\nआणि बोल 'अप्सरा आली' ... :D\nअरे खरं की काय मी पण आपली 'दिल चाहता है' वाली सोनाली कुलकर्णीचं धरून चाललेलो. मला पण प्रोमोमध्ये नीट ओळखता आली नाही. म्हटलं मेकअपमुळे वेगळी दिसत असेल. परवा \"सारेगम\"च्या मंचावर 'नटरंग'ची टीम आलेली तेंव्हा देखील \"सोनाली\" कशी नाही आली हा प्रश्न पडलेला. आत्ता तुमचा बॉग वाचून सगळा उलगडा झाला.\n@अजय, ओह यस. मला पांडू, पांडा असं काहीसं वाटत होतं. पण नक्की आठवत नव्हतं. म्हणून म्हटलं उगाच लोचा नको.\nअरे मराठी चित्रपटांसाठी आमचा एकमेव तारणहार म्हणजे apalimarathi.com . इथे पण बरेच उशिरा येतात नवीन पिक्चर. पण नटरंग फारच लवकर आला. आम्हाला अजून साधारण६ महिन्यांनी बघायला मिळेल असं वाटत होतं. पण गणा पावला.\nधन्यवाद सुषमेय. काल मला एकता आणि राकेश रोशन दोघांचेही फोन आले की आम्ही एवढी क क क ची पारायणं करतो आणि तू एकट्या शाहरुखचं नाव का घातलस म्हणून ;-)\n@रोहन, मिळाला तुझा मेल. छानच दिसते रे ही जुनियर सोकू पण. मी आता असं म्हणतोय पण तुला एक गम्मत सांगतो. मला हेच मेल गेल्या आठवड्यात पण आलं होतं. मी १-२ फोटोज बघून ते सरळ डिलीट करून टाकलं. म्हंटलं ही कोण स्वतःला अप्सरा म्हणवणारी ;-) .. मेंटल ब्लॉक यु नो ...\nहो ना पेठेकाका, बऱ्याच जणांचा असाच गोंधळ झाला..\nहा हा हा अतुल. माझं पण अगदी असंच झालं होतं त्या मेलच्या बाबतीत. रोहनला दिलेला रिप्लाय वाच. आणि अगदी बरोबर आहे. सोनाली समोर \"झेंडा\",\"शिक्षणाच्या ..\" वगैरे वगैरे काहीच नाही. सब कुछ निछावर उसपे.\nगौरी, काल पोस्ट टाकेपर्यंत मला असं फार फार लेफ्ट-अलोन वाटतं होतं. पण आता हायसं वाटतंय बरेचजण आहेत आपल्याबरोबर ते बघून. :-)\nहा हा सिद्धार्थ. Welcome to the Confusion-Club. बरेच जण आहेत इथे तुझ्या-माझ्या सारखे :)\nसोकुचं मेल आमाला बी पाठवा राव\nसिद्धार्थ, मला एक परीक्षा-पत्र (टेस्ट मेल रे ;) ) टाक. तुला forward करतो ते मेल.\nया भ्रमनिरासात मीही आहे बरं का.....आपली सोनाली कशी आपली आहे. अतुल बरोबर तीच असणार हे गृहित धरलेले...पण... ही सोकु नंबर-२ आहे हेही शूट सुरू होताच कळलेले. गोडच आहे हीही.:) मीही आपली मराठीवरूनच डाऊनलोड करून घेतला. मायदेशात येऊ तेव्हां कुठेच लागलेला असणार नाही आणि डिव्हीडीही लवकर काढायचे नाहीत... तेव्हां नाविलाज को क्या विलाज.... बाकी तुझ्या म्हणण्याला शंभर टक्के दुजोरा.... आपली अप्सरा आलीच नाही राव.... मात्र ’अतुल्या ’ जबरीच हाय नव....:)\nहो ना भाग्यश्रीताई, आपली सो-कु बघायला मिळणार हे गृहीत धरलेलं असल्याने ही सो-कु कितीही गोड असली तरी तशी वाटत नाही :( .. apalimarathi.com म्हणजे आपल्या सारख्यांसाठी वाळवंटात खरखुरं जळ (मृगजळ नव्हे) मिळाल्या प्रमाणेच :)\nबाकी अतुल्या या चित्रपटात अतुल्या राहिलाच नाही. तो पूर्ण वेळ \"गणा\" च वाटतं होता. नटरंग जगलाय तो अक्षरशः. अर्थात हे त्याच्या प्रत्येक भूमिकेला लागू होतं म्हणा.\nपण हो. \"अप्सरा\" आलीच नाही हा सल नेहमी बोचत राहणार :(\nअरे इतक्यात मला सोकु जाम बोर झालीय का ते विचारु नकोस....मी एक जाम गरम (म्हणजे डोक्यात गेलेला) पिक्चर लावलेला \"गुलमोहर\" सोडून दिला पाच-पंचवीस मिन्टं पाहून.....सोकुचा दोष नाही पण ती सारखी सारखी अशाच भूमिका करते म्हणून मला वैताग आलाय...त्यामुळे मलातरी ही अप्सरा आवडली...आणि खरंतर तिला्ही जास्त फ़ुटेज नाहीये सिनेमात असंही मला वाटतंय...कदाचित नाचाचाच मुख्य भाग असावा...पण गाणी आणि गुणा छानच....\n सोकू सिनियर आणि डोक्यात \"गुलमोहर\" बघितलाच पाहिजे आता काय दिवे लावलेत तिने ते बघायला.. आणि तू म्हणालीस तसं गाणी आणि गुणा सोडलं तर बाकी बघायचंय काय त्या पिक्चर मध्ये \"गुलमोहर\" बघितलाच पाहिजे आता काय दिवे लावलेत तिने ते बघायला.. आणि तू म्हणालीस तसं गाणी आणि गुणा सोडलं तर बाकी बघायचंय काय त्या पिक्चर मध्ये\nधत तेरे की.... मग ती अमृता खानविलकर कोण ट्विटरवर मी कोणाची तरी ट्विट रीट्विट केली होती. त्यात असं लिहिलं होतं, \"नटरंगच्या ’अप्सरा आली’मधील अमृता खानविलकरच्या अदा पाहून कोणीही ’आss ट्विटरवर मी कोणाची तरी ट्विट रीट्विट केली होती. त्यात असं लिहिलं होतं, \"नटरंगच्या ’अप्सरा आली’मधील अमृता खानविलकरच्या अदा पाहून कोणीही ’आss’ वासतोय...\" अन ही सेकंड सोनाली कुलकर्णी, दिल चाहता है वाली नाही तर माझा तर गोंधळ झालायं... माझा तर गोंधळ झालायं...\nविशल्या, कोणी सांगितलं नटरंग मध्ये अमृता खानविलकर आहे म्हणून मी बघितलेल्या वर्जन मध्ये तरी नव्हती.. हा हा ;-)\nआणि यात \"दिल चाहता है\" वाली सोकू नाहीये.. नवीन जुनियर सोकू आहे. तिथेच तर समस्त जनता कन्फ्युज झालीये.... माझ्यासकट..\nमाझ्या मते तुम्ही जूनियर सोकुचे फोटो (जे मला ई मेल केलेत) ते ह्या पोस्टवर पुरावा म्हणून लावायला हवे होते. अर्थात तुमच्यासारख्या \"सीनियर सोकु\" वेड्या माणसासाठी ते अंमळ कठीण होते पण जनहितार्थ म्हणून मी आपलं सांगितलं. ;-)\nसिद्धार्थ, ज्यू सोकुचे सगळे फोटोज लावणं शक्य नाही. पण \"जनहितार्थ\" म्हणून एक लावतोय. आणि ज्यू सोकू चा लावल्यावर \"आपल्या\" सोकू चा पण लावलाच पाहिजे म्हणून तो ही लावतोय :)\nमी सुदधा सुरुवातीला हया नावामुळे तुमच्यासारखाच फ़सलो होतो...पण एका मित्राने वेळेवर हे रहस्य उलगडल्यामुळे आमची पुढील फ़जिती टळली.. :)\nहो ना. आमची फजितीही झाली आणि मूड ऑफ ही :(\nबाबांनो ती पहिली नाचली ना बाराच्या ग��डीवर त्या मिस अमरुता खानविलकरांची........आजकाल ती पण डोक्यात जायला लागलीय म्हणजे तशी कधीच ती डोक्यावर बसवली नव्हती म्हणा...पण तू यु ट्युबवर पहा... झी मराठीच्या एका कार्यक्रमात ऍंकर म्हणून डोकं खातेय....(आता मी का पाहाते तर आईची कृपा..सध्या झी मराठी विकत पाहातोय..पण यु ट्युबवर लेट फ़ुकटपण मिळतं....:)\nआयला SSS .. हे तर माहितच नव्हतं... पुन्हा बघतो ते गाणं आता. आणि अर्थात मिस झालं म्हणून काही प्रॉब नाही. अमृता खानविलकर लक्षात ठेवली काय नाही ठेवली काय दोन्ही एकच :-)\nविशल्या, मी माझी शब्द मागे घेतो रे बाबा. अपर्णा ताईंनी डोळे उघडले रे माझे ;-)\nमी कसला होपलेस आहे... मी चुकून हर्षदा खानविलकर आणि अमृता खानविलकर मध्ये कन्फ्युज झालो होतो. आता विकी दादाने सांगितलं की अमृता खानविलकर म्हणजे \"गैर\" वाली.\n ईईईईईईईईई.....मुंग्या चावल्यासारखं वाटतंय बाबा....मी घरात शेंडेफ़ळ आहे मला फ़क्त हरभर्याच्या झाडावर चढवा...ताई-बिई असं काही म्हणून मोठेपण्याच्या झाडावर नको................\nहोपलेस हा हा हा.....आम्ही तरी अजून ब्लॉगवरच्या होप्स सोडल्या नाहीत म्हणून येऊन येऊन कॉमेन्टतो...\nअग माझे डोळे उघडलेस म्हणून ताई म्हटलं. बाकी काही नाही. विशेष मनावर घेऊ नकोस ते. :)\nआणि तो \"होपलेस\" माझ्या बायकोचा आवडता शब्द आहे. तो जरा तात्पुरता उसना घेतला :)\nआपल्या ’सोकु’चाही मराठमोळ्या वेषातला फ़ोटू टाकला असतास तर ... लेखाची खुमासदारी अजून वाढली असती. ;)\nअग पालथं घातलं आंतरजाल.. पण या फोटूपेक्षा चांगला फोटू नाही सापडला. काय काय फालतू फोटोज आहेत आपल्या सोकुचे आंतरजालावर ..\nनवीन सिनेमा \"रन्गा रन्गा’ मधे आपलि सोकु मस्त दिस्तेय-- निदान प्रोमोज मधे तरी.\nअच्छा.. हे नव्हतं माहीत.. आजच बघतो युट्यूब मध्ये शोधाशोध करून. आभार अरुणा ताई..\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nकुणी \"पद्म\" (विकत) घ्या.. कुणी... \nअप्सरा आली (च नाही) \nपिझ्झा, पोट, तब्येत, ब्लॉग, शिक्षा वगैरे वगैरे\nगर्जा जयजयकार क्रांतीचा (कुसुमाग्रजांची क्षमा मागू...\nदोन छोट्या (पौराणिक) शंका\nसंमेलनं ... वैचारिक गुलामगिरीची \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्त�� इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.samewe.net/mr/contact-us/", "date_download": "2018-12-14T18:59:05Z", "digest": "sha1:PCMKNB6ZJBMQJJ6OVRB53EW5K3C7W6YG", "length": 3623, "nlines": 153, "source_domain": "www.samewe.net", "title": "आमच्याशी संपर्क साधा - निंग्बो Samewe संगणक कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nनिँगबॉ Shuang यू (SAMEWE) संगणक फ्लॅट विणकाम मशीन उत्पादन कं., लि.\nव्हिएतनाम, हो चि मिन्ह\nक्रमांक 118 टाळा ताई रोड, जीआय Chuan रस्ता, Zhenhai जिल्हा, निँगबॉ शहर, चीन\nशनिवार व रविवार: बंद\nअमेरिका कार्य करू इच्छिता\nपत्ता: क्रमांक 118 टाळा ताई रोड, जीआय Chuan रस्ता, Zhenhai जिल्हा, निँगबॉ शहर, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/waterfalls/ozarkada-waterfalls-rajapur/", "date_download": "2018-12-14T19:58:16Z", "digest": "sha1:65HGFUDRVBHIUFV2GU2KB7OS6RW4RBYX", "length": 11773, "nlines": 261, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "ओझरकडा धबधबा, राजापूर - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nराजापूरपासून मुंबईकडे जाताना सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या ओणी गावापासून एक रस्ता सौंदल गावाकडे जातो. तिथून डाव्या हाताला सुमारे ५ किमी अंतरावर घागवाडी नावाचं एक छानसं, टुमदार कोकणी गांव आहे. गावात शिरताच तिथलं शांत निवांत वातावरण जाणवू लागतं.\nबस स्थानक - राजापूर\nरेल्वे स्थानक - राजापूर रस्ता\nयोग्य काळ - जुलै ते ऑक्टोबर\nअधूनमधून गुरांच्या हंबरण्याचे आवाज आणि कोंबड्यांनी एकमेकांना घातलेली साद ऐकू येत असते. गच्च रानातून गेलेली लाल मातीची नागमोडी पायवाट वळणावळणाने पुढे सरकत असते. साथीला पक्ष्यांचा गुंजारव असतो तर वाटेवर फुललेल्या असंख्य फुलांवर मधमाश्यांची आणि फुलपाखरांची लगबग चालू असते. या सगळ्या प्रसन्न वातावरणात वाट कधी सरते ते कळतंच नाही आणि मनावर पडलेल्या रानभुलीतून जाग येते ती धबधब्याची गाज ऐकून. जवळ जाताजाता आवाज आणखीनच वाढत जातो आणि वाटेवर अचानक समोर येतो तो ओझरकडा धबधबा.\nतसा हा धबधबा फार उंच नाही. याची जेमतेम ५० फूट उंची असल्याने तो खूप भीतिदायकही वाटत नाही. या धबधब्याच्या वरील भागांत गच्च जंगल असल्याने पाण्यात माती मिसळण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे खालच्या डोहांत शुभ्र, स्वच्छ जलधारा अविरत पडत असतात. या धबधब्याची एक गंमतीदार गोष्ट अशी आहे की याचा जन्म होतो लांजे तालुक्यात आणि धबधबा कोसळतो मात्र राजापुरांत. निसर्गाबद्दल प्रेम असणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी ओझरकड्यासारखी दुसरी जागा नाही. इथे निसर्गपर्यटनाचा भरपूर आनंद लुटता येतो. भर पावसात ओणीवरून सौंदलकडे जाताना डावीकडे दिसणाऱ्या हिरव्यागार निसर्गचित्रात कुणीतरी कुंचल्याने पांढऱ्या रंगाचा फटकारा मारल्यासाराखा वाटणारा ओझरकडा ८ किमी अंतरावरूनही स्पष्ट दिसत राहातो.\nमात्र इथे येणाऱ्या पर्यटकांनी या चित्रात आपले कुठलेही रंग भरण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजेच इथल्या सुंदर निसर्गात आपला कुठलाही हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्याबरोबरच्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या व अन्य कचरा इथे कुठेही न टाकता ओझरकडा व आसपासच्या परिसराचे सौंदर्य अबाधित राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे.\nऑलिव्ह रिडले कासव संवर्धन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/former-lok-sabha-speaker-somnath-chatterjee-passed-away/", "date_download": "2018-12-14T20:03:56Z", "digest": "sha1:L7TI5JJ5V6MM6SNNYTUGL5MXXOX7JHAH", "length": 6818, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी याचं निधन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी याचं निधन\nटीम महाराष्ट्र देशा : माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती चिंताजनक होती. मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त असलेल्या चॅटर्जी यांना १० ऑगस्टला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. मात्र उपचारादरम्यान त्याचं आज 8 च्या सुमारास निधन झालं. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.\nयाच वर्षी जून महिन्यांत सोमनाथ चॅटर्जी यांना पक्षाघाताचा झटका (सेरेब्रल अटॅक) आल्यामुळे त्यांना कोलकातातील बेले व्ह्यू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. वर्ष २०१४ मध्येही त्यांना असाच त्रास जाणवला होता.\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. संसदीय प्रणालीतील सर्वोच्च घटनात्मक पद असलेले लोकसभेचे अध्यक्षपद त्यांनी भुषवले आहे. १४ व्या लोकसभेत ते पश्चिम बंगालमधील बोलपूर मतदारसंघातून निवडून आले होते. सोमनाथ चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील आणि हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्ष निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे पुत्र आहेत.\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा…\nलोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविण्याची आंबेडकरांनी सुरु केली…\n‘त्या’ पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्या- संभाजी भिडे गुरुजी\nहृतिकनं भरला 80कोटींचा आयकर\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\nलोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविण्याची आंबेडकरांनी सुरु केली तयारी\n‘या’ तारखेला होणार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध\nभाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी ; बंडखोरीची शक्यता\nगडकरींना आला माल्याचा पुळका, कर्जबुडव्या माल्याची केली पाठराखण\nमुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री…\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली…\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित…\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/no-bar-on-lawyer-mps-mlas-from-practising-in-court-says-supreme-court-1759140/lite/", "date_download": "2018-12-14T19:42:30Z", "digest": "sha1:FLCXZZJR2BGW7KK3JC2WQMYMTW4PWYB3", "length": 7687, "nlines": 104, "source_domain": "www.loksatta.com", "title": "no bar on lawyer MPs MLAs from practising in court says supreme court | सुप्रीम कोर्टाकडून आमदार खासदारांची वकिली शाबूत | Loksatta", "raw_content": "\nसुप्रीम कोर्टाकडून आमदार, खासदारांची वकिली शाबूत\nसुप्रीम कोर्टाकडून आमदार, खासदारांची वकिली शाबूत\nअश्‍विनी कुमार उपाध्याय यांनी १२ मार्च रोजी लोकप्रतिनिधींच्या वकिली व्यवसायावर बंदी आणावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\nया देशात भारतीय चलन��तील नोटांवर बंदी\nवकील असलेल्या आमदार व खासदारांना सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिलासा दिला. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमावलीत आमदार व खासदार असलेल्या वकिलांच्या प्रॅक्टीसवर निर्बंध आणण्याची तरतुद नसल्याने आमदार व खासदारांनाही वकिली करता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे.\nराजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरण्यापूर्वी त्याला अपात्र ठरवावे की नाही तसेच वकील असलेल्या खासदार आणि आमदारांना प्रॅक्टिस करता येणार की नाही, अशा दोन महत्त्वपूर्ण प्रकरणांवर सुप्रीम कोर्ट मंगळवारी निर्णय दिला. दिल्ली भाजपाचे प्रवक्ता अश्‍विनी कुमार उपाध्याय यांनी १२ मार्च रोजी लोकप्रतिनिधींच्या वकिली व्यवसायावर बंदी आणावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.\nसुप्रीम कोर्टाने खासदार व आमदार म्हणून कार्यरत असताना वकिलांना कोर्टात प्रॅक्टीस करता येईल. यावर कोणत्याही स्वरुपाचे निर्बंध नाहीत, असे स्पष्ट केले. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमावलीतही कायद्याची पदवी असलेल्या लोकप्रतिनिधींना वकिली करता येणार नाही, अशी तरतूद नाही, असेही कोर्टाने नमूद केले. कोर्टाने ही याचिकाच फेटाळून लावली. कोर्टाने दिलासा दिल्यामुळे आमदार व खासदार असलेल्या वकिलांनाही कोर्टात प्रॅक्टिस करता येणार आहे.\nदरम्यान, राजकारणातील गुन्हेगारीकरणावरही सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सुप्रीम कोर्ट लक्ष्मणरेषा ओलांडून संसदेच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करणार नाही. मात्र, उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती ठळक शब्दात द्यावी, असे कोर्टाने स्पष्ट केले. राजकारणातील भ्रष्टाचार व गुन्हेगारीकरणामुळे लोकशाहीच्या मुळावर घाव घातला जात असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2012/02/blog-post_09.html", "date_download": "2018-12-14T20:23:37Z", "digest": "sha1:PBLBULKCD6NSQ4DATAIIEBH74JSJOALG", "length": 21155, "nlines": 332, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: तळ्यात का मळ्यात...", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nटिकली लावावी म्हणून आरशात डोकावले तिने. तारवटलेले डोळे. वाढत चाललेली काळी वर्तुळे. स्वत:ची म्लान छबी पाहून तिला भडभडून आले. अनावर झालेले कढ आटोकाट दाबत लेकाचे चिमुकले बोट आधारासाठी घट्��� धरत ती घराबाहेर पडली.\nरिक्षा.... हाकेसरशी ब्रेक मारत रिक्षा थांबली. तिला-लेकाला घेऊन धावू लागली.\nपाळणाघर.... ब्रेक..... लेकाचा पापा... टाटा. रिक्षा भरधाव.\nब्रेक.... स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर २. लेडीज स्पेशल.\nचक्क खिडकीचा लाभ. एक दीर्घ श्वास... दुसरा... तिसरा.... मन सैरावैरा.\nपुन्हा एक दीर्घ श्वास... दुसरा... तिसरा.... गालावर ओल.\n’आज हवा पावसाळी झालीये नं... ’ शेजारणीशी सारवासारवी.\nऑफिस.... कामाचा डोंगर. दोन दिवसांनी डिपार्टमेंटल एक्झामचा रिझल्ट.\nदिवसभर मार्कांची जुळणी... कोणी एका मार्काने पास तर कोणी नापास.\nसशाचे कान... काळजात धडधड....\nघे... तुझाच आहे गं.\nपावलं जडशीळ.... मार मार उडी मार... तळ्यात का मळ्यात... पावलं जडच.\nमधल्या रेषेवर कधीच का उभं राहू देत नाही \nफोन कानाला. खोल विवरातून अंधुकसे हॅलो...\n असं काय मेलेल्या आवाजात हॅलो म्हणते आहेस बरं ते सोड. ऐक.... \"\nश्वास बंद... कान बंद.... मन बंद. मधली रेषा. बास...\n\" अगं ऐकते आहेस नं.... आज संध्याकाळी अशोकची पार्टी आहे. मी येतो वेळेवर. तू जेवायची मात्र थांबू नकोस. कालच्यासारखा उशीर नाही करणार.... प्रॉमिस बच्चू प्रॉमिस\nखच्चून भरलेली लोकल. पाठीला पाठ... पोटाला पोट.\nमनाला मन चिकटत असतं तर काय काय ऐकू आलं असतं नं\nदेव शहाणा आहे. दु:ख वाटता येण्याची सोय त्याने ठेवलेलीच नाही. नो बार्टर सिस्टिम विथ सुखं-दु:खं.\nबरंच आहे. कोणाकोणाला वाटणार आणि कोणाकोणाची घेणार...\nस्टेशन... भाजी... पाळणाघर... रिक्षा... घर. देवापाशी दिवा. लेकाची गडबड... मऊ वरणभाताचा सुगंध... लेक तृप्त. डोळ्यावर पेंग.\nट्रिंग ट्रिंग..... \" अगं मी बोलतोय. जेवलात नं बच्चू झोपला का मी निघतोच अर्ध्या तासात. साडेनऊला घरी. \"\nती खिडकीत. रोजच्यासारखीच. जीवाची घालमेल.... रोजच्यासारखीच...\nएक नजर घड्याळाकडे एक नजर खिडकीतून दिसणार्‍या अंगणाच्या तुकड्याकडे. रोजच्यासारखीच….\nसाडेदहा... रिक्षा... ब्रेक. नजरेत आशेचे दिवे... खाडखाड वाजणारी पावलं. विझलेली नजर...\nएक नजर घड्याळाकडे.... साडेअकरा.... साडेबारा.... सव्वा...\nरिक्षा... ब्रेक..... गेटची करकर.... झोकांड्या खाणारी पावलं... हृदयात धडधड....खिडकी बंद.... दार उघडं.\nजिन्यात हेलपाटणारे बूट... डोक्यावर ओढलेले पांघरूण... ओघळलेले दोन अश्रू.... सिंधूचं तळं...\nकानावर गच्च दाबून धरलेले हात. तरीही फटीतून घुसलेले उलटीचे आवाज... आतडी खरवडून टाकणारे... मागोमाग व्हिवळणारे आवाज... असह्य आवाज...\n\" चुकलो गं मी. उद्या नाही... उद्या नाही.... \"\nश्वास बंद... कान बंद.... मन बंद.\nओठावर ओठ घट्ट दाबले तरी बाहेर आलेले शब्द, \" एकदाचा मर तरी. तूही सुटशील आणि मीही...\"\nतारवटलेले डोळे... वाढलेले काळे... बरोबर मधल्या रेषेवर लाल भडक टिकली...\nदेवाब्राम्हणासमक्ष लावलेली... असोशीने लावलेली... प्रेमाचं प्रतीक... निर्णयाची भीषणता... बच्चूचे भविष्य... लाल भडक टिकली...\nउगवत्या दिवसाचा एकच सवाल..... तळ्यात का मळ्यात....\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 11:43 AM\nलेबले: कथा, मुक्तक विचार जीवन\nजब्बरदस्त झालीये ही कथा. एकदम वेगळी. एकदम वेगळी स्टाईल.. So non-Bhanas :)\nएकदम वेगळी स्टाईल +१\nकथा म्हणण्यापेक्षा वास्तव आहे म्हणेन.. अवतीभवती बरीच घरटी उध्वस्त झालेली पाहिली आहेत.\nकथा कुणाच्याही तळ्याचा ठाव घेणारी.... आणि मळा विषण्ण करणारी आहे :(नशीब मी पीत नाही:)\n:) चांगली जमलीय कथा...एका वेगळ्या शैलीत.\nपण तितकाच मन हेलावणार ..विचार करायला लावणार सत्य....(काहींच्या आयुष्यातलं)\n>>>मनाला मन चिकटत असतं तर काय काय ऐकू आलं असतं नं\nहे वाक्य असो की अगदी संपुर्ण पोस्ट/ कथा.... खूप हटके जबरदस्त उतरलीये गं....\nअनेकींची ही रोजची लढाई .. एका अर्थी शेवट नसलेली\nशेवट एकदम परफेक्ट... :) वास्तववादी.. :)\nमनाला मन चिकटत असतं तर काय काय ऐकू आलं असतं नं\nदेव शहाणा आहे. दु:ख वाटता येण्याची सोय त्याने ठेवलेलीच नाही. नो बार्टर सिस्टिम विथ सुखं-दु:खं++++\n फार जवळून तडफड बघितली आहे ही. :(:(\nसंकेत, हे वास्तव फार विचित्र आहे. उध्वस्त होऊनही सुटका नसणारे. :(\nश्रीराज, कसं नं कळत असूनही लोकं थांबतच नाहीत. सगळं पणाला लावून गमवून बसतात. रोज दिवस उजाडला ( त्यांचा ) की प्रचंड अपराधी भावना आणि एकदा का सूर्य कलू लागला की...एकच पेला\n जळजळीत वास्तव खूप सार्‍या घरट्यांचं\nतन्वी आभार्स गं बयो\nखरेय सविता. काही वेळा या लढाईचे पर्यवसन आकलनाच्या बाहेरच्या गोष्टी करायला भाग पाडते. मग नेमके दुर्दैवी कोण कोण असा प्रश्न उभा राहतो.. सोबत कोलॅटरल डॅमेजही असतोच.\n हल्ली जरा जास्तीच ब्रेक होतोय. :(:(\nबाकी मनाला मन चिकटत असतं तर... हा हा काय काय रामायण महाभारत घडलं असतं नं काय काय रामायण महाभारत घडलं असतं नं आता एक कथा लिहावीच का यावर... :D:D\nएक कथा लिहावी का यावर\nनेकी और पुछ पुछ हे हे हे लिहिते व्हा... :)\nकिती तरी सिंधुंच्या जीवनाचे वास्तव उतरवले आहेस या पोस्टनी . सुंदर लेखन .\n>>एकदम वेगळी स्टाईल.. So non-Bhanas\nप्रियांका विकास उज्वला फ���णीस October 29, 2012 at 1:11 AM\nमनाला मन चिकटत असतं तर काय काय ऐकू आलं असतं नं\nदेव शहाणा आहे. दु:ख वाटता येण्याची सोय त्याने ठेवलेलीच नाही. नो बार्टर सिस्टिम विथ सुखं-दु:खं +11111\nप्रियांका, आभारी आहे गं...\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nपनीर वडे ( पकोडे )\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/beaches/karde-beach/", "date_download": "2018-12-14T20:04:23Z", "digest": "sha1:5IF7IZUGALM3PG44SRGB4WIMF2LFSKZA", "length": 9242, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "कर्दे समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nशांत, निवांत, प्रदूषणरहित सागरकिनारा, ४ कि.मी.लांब��र पसरलेली मऊसूत वाळूची पुळण, लाटांबरोबर किनाऱ्यावर येणारे सुंदर शंख शिंपले हे सर्व अनुभवायचं असेल तर एखादी सुट्टी कर्दे किनाऱ्यावर घालवायलाच हवी. दापोलीपासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर मुरुड गावाकडे जाताना डावीकडे कर्दे हा अतिशय निसर्गरम्य व सुरक्षित किनारा आहे.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nथंडीच्या मोसमात किनार्‍यावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना कॅमेऱ्यांत टिपण्याची छायाचित्रकारांसाठी ही एक सुवर्णसंधीच असते. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने पर्यटक `डॉल्फिन्स राईड` चा अनुभव घेऊ शकतात. समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी कर्देचा किनारा हा उत्तम व सुरक्षित पर्याय आहे.\nसर्वसामान्य व्यक्तींना परवडतील अशा होमस्टेपासून ते स्वीमिंग पूल, लाऊंज अशा आधुनिक सुविधांनी युक्त अशा अनेक हॉटेल्सची सुविधा कर्देच्या समुद्रकिनाऱ्यावर उपलब्ध आहे.\nप्राचीन कोकण दालन, गणपतीपुळे\nस्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, रत्नागिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/best-motorcycle-scooter-activa-access-125-1590129/", "date_download": "2018-12-14T19:58:26Z", "digest": "sha1:KFUWOZNEHHA2BW5FW5ULGSBHBPAXGAEP", "length": 16414, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Best motorcycle Scooter activa access 125 | टॉप गीअर : बेस्ट मोटारसायकल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nटॉप गीअर : बेस्ट मोटारसायकल\nटॉप गीअर : बेस्ट मोटारसायकल\nदुचाकींमध्ये स्कूटरची विक्री सुसाट असून, त्यात गेल्या काही काळापासून सातत्याने वाढ होत आहे.\nदुचाकींच्या बाजारपेठेत एंट्री लेव्हल ते प्रीमियम सेगमेंटमध्ये अनेक स्कूटर व मोटारसायकलचे पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक फीचर्स, तंत्रज्ञान आकर्षक किमतीत कसे देता येईल, यासाठी प्रयत्न करीत असते. मात्र असे असले तरी प्रत्येक सेगमेंटमध्ये एखाद्या मॉडेलची विक्री सर्वाधिक असते आणि उरलेला हिस्सा हा अन्य मॉडेलचा असतो. त्यामुळेच अशाच प्रत्येक सेगमेंटमधील कोणती दुचाकी अधिक चांगली यशस्वी ठरली आहे, हे पाहूयात.\nसध्या दुचाकींमध्ये स्कूटरची विक्री सुसाट असून, त्यात गेल्या काही काळापासून सातत्याने वाढ होत आहे. प्रस्थापित कंपन्यांकडून स्कूटरची नवी मॉडेल व आधीच्या मॉडेलचे नवे व्हर्जन बाजारपेठेत येत आहे. स्कूटरचा सेगमेंट हा एंट्री लेव्हल ते प्रीमियम सेगमेंट, असा विभागला आहे. यातील सर्वात बेसिक स्कूटर ही स्कूटी पेप आहे.\nदेशात एकूण विकल्या जाणाऱ्या गिअरले स्कूटरमध्ये ७० टक्क्यांहून अधिक हिस्सा १०० व ११० सीसी स्कूटरचा आहे. या सेगमेंटमध्ये गेल्या दोन दशकांहून एकाच ऑटोमॅटिक स्कूटरचे अधिराज्य आहे आणि ती म्हणजे होंडाची अ‍ॅक्टिव्हा. २०००-०१ मध्ये मोठय़ा दिमाखात संपूर्ण मेटल बॉडी, बटन स्टार्ट, महिला-पुरुष दोघेही वापरू शकतील, अशी अ‍ॅक्टिवा ही ऑटोमॅटिक स्कूटर होंडाने लाँच केली. आतापर्यंत या स्कूटरमध्ये काळानुसार तांत्रिक, रचना आणि वैशिष्टय़ांच्याबाबतीत अनेक बदल झाले आहेत. शंभर सीसीपेक्षा अधिक सीसीचे इंजिन असणारी ही स्कूटर १०० ते ११० सीसी स्कूटरच्या सेगमेंटमधील सर्वोत्तम स्कूटरच आहे. अर्थात, या सेगमेंटमध्ये टीव्हीएसने लाँच केलेली ज्युपिटर ही ऑटोमॅटिक स्कूटरही चांगली आहे. अ‍ॅक्टिव्हाच्या तुलनेत ज्युपिटरचे सस्पेन्शन चांगले आहे. तसेच, इलेक्ट्रिक स्टार्ट, इको मोड, बॅटरी चार्जर, कमी देखभाल खर्च ही ज्युपिटरची जमेची बाजू आहेत. त्यामुळे या सेगमेंटमध्ये ज्युपिटरदेखील खरेदी करण्याचा विचार करता येऊ शकतो.\nस्कूटरमधील हा पॉवरफूल सेगमेंट समजला जातो. अधिक क्षमतेचे इंजिन असल्याने अशा ऑटोमॅटिक स्कूटरचे मायलेजही थोडे कमी असते. पण पॉवर आणि पिकअप या जमेच्या बाजू असतात. त्यामुळे या दोन गोष्टींना प्राधान्य देणाऱ्यांनी १२५ सीसी इंजिन क्षमतेची स्कूटर घेण्याचा विचार करावा. या सेगमेंटमध्ये होंडाची अ‍ॅक्टिव्हा, ग्राझिया, सुझुकीची अ‍ॅक्सेस, व्हेस्पा १२५ आहे. यातील सुझुकी अ‍ॅक्सेस ही सर्वात जुनी स्कूटर असून, या रेट्रो लुक आहे. तसेच होंडाची अ‍ॅक्टिव्हा असून, मायलेज, आफ्टर सेल्स सव्‍‌र्हिस आणि देखभाल यांच्याबाबतीत अ‍ॅक्सेसच्या तुलनेत अ‍ॅक्टिव्हाचा विचार या सेगमेंटमध्ये करता येऊ शकतो. व्हेस्पा ही या सेगमेंटमधील फॅशन स्कूटर आहे. उत्तम रंग, पॉवरफूल इंजिन, मेटल बॉडी आणि रे��्रो डिझाइन स्टाइल हे या स्कूटरच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र त्यासाठी एक्स्ट्रा प्रीमियम किमतीच्या रूपाने मोजावा लागतो. कम्युटिंगपेक्षा लाफस्टाइल स्कूटर म्हणून दुचाकी घ्यायची असल्यास व्हेस्पा १२५चा विचार करता येईल. होंडाची ग्राझिया ही या सेगमेंटमधील नवी आलेली स्कूटर आहे. त्यामुळे त्याबद्दल येथे फक्त उल्लेख केला आहे.\nशंभर सीसीपेक्षा कमी सीसीची असणारी ही ऑटोमॅटिक स्कूटर ही खासकरून महिलांसाठी बनविण्यात आलेली स्कूटर आहे. त्यामुळे वजनाला हलकी आणि महिलांची सर्वसाधारण उंची लक्षात घेऊन याचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक स्टार्ट, इको मोड, बॅटरी चार्जर, कमी देखभाल खर्च, वजनाला हलकी आहे. तशीच या स्कूटरची किंमतही सर्वात कमी आहे. त्यामुळेच जास्त पैसे खर्च न करता एक चांगली ऑटोमॅटिक व कमी देखभाल खर्च असणारी स्कूटर हवी असल्यास स्कूटी पेप हा उत्तम पर्याय आहे. तसेच, उंची कमी असणाऱ्या महिलांसाठी ही स्कूटर सर्वोत्तम पर्याय आहे. स्कूटी पेप हा ऑटोमॅटिक स्कूटरमधील एक जुना आणि नावाजलेला ब्रॅण्ड आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=135&Itemid=231", "date_download": "2018-12-14T19:20:16Z", "digest": "sha1:SLR4UE4RZJEBAIT6IVCKEX5NQ5BFXRGP", "length": 9728, "nlines": 60, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "भाग ३ रा", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » भाग ३ रा\n‘असीति महासावक’१ म्हणजे ऐशीं महाश्रावक अशा अर्थाचा उल्लेख बु्द्धघोषाचार्याच्या अद्वकथांतून अनेक ठिकाणीं आला आहे. परंतु त्यांचीं नांवें कोठेंहि दिलीं नसल्यामुळें हे महाश्रावक कोण, असा प्रश्न उपस्थित होतो. थेरगाथेंत २६४ थेरांच्या गाथा आहेत. व अपदानांत थेरांचीं ५५० अपदानें आहेत. तेव्हां ह्यांपकीं ऐशीं महाश्रावक कोण होते, हें सांगतां येणें शक्य नाहीं.\n१- कोठें कोठें ‘असीति महाथेरा’ असाहि उल्लेख आढळतो. परंतु त्रिपिटक वाङ्‌मयांत नांवाजलेल्या स्थविरांची जीं नांवे सांपडतात, त्या सर्वांचा एतदग्ग प्रकरणांत समावेश झाल्याचें दिसून येतें. हे सर्व स्थविर एकेचाळीसच आहेत. तेव्हां दुसरे एकुचाळीस कोण, हें सांगणें कठीण पडतें. भिक्षुणी, उसपाक आणि उपासिका ह्यांची महती कमी कमी होत गेल्यामुळें ‘असीति महासावक’ म्हणण्याच्या ऐवजीं ‘असीति महाथेरा’ म्हणण्याचाहि प्रघात पडला असावा.\nअंगुत्तरनिकायाच्या एककनिपातांत एतदग्ग नांवाचें एक प्रकरण आहे. निरनिराळ्या भिक्षूंना, भिक्षुणींना, उपासकांना आणि उपासिकांना त्या त्या गुणांत बुद्धानें अग्रस्थान दिलें असल्यामुळें ह्या प्रकरणाला एतदग्ग असें म्हणतात. ह्यांत सात वग्ग असून एकंदर ऐशीं सुत्तें आहेत. बहुधा प्रत्येक व्यक्तीला उद्देशून एक एक सुत्त आहे. परंतु चुल्लपंथकाला उद्देशून दोन, सुभूतीला उद्देशून दोन व आनंदाला उद्देशून पांच सुत्तें आहेत; आणि तपुस्स व भल्लिक ह्यांचा एका सुत्तांत समावेश केला आहे. म्हणजे ह्या ऐशीं सुत्तांत एकंदर ७५ व्यक्तींचा उल्लेख आहे. पैकीं ४१ भिक्षु, १३ उपासक व १० उपासिका आहेत.\nबुद्धाच्या श्रावकसमूहाचा एका ठिकाणीं सर्वांत प्राचीन असा उल्लेख ह्या एकदग्ग प्रकरणांत आहे. पण येथें दिलेल्या व्यक्तींना महाश्रवाक म्हणतां येईल कीं काय, हा प्रश्न आहे. एकतर ह्यांत भिक्षु आणि भिक्षुणींचाच नव्हे तर उपासक आणि उपासिकांचाहि संग्रह केलेला आहे; व दुसरें त्यांची संख्या बरोबर ऐशीं भरत नाहीं.\nबुद्धाच्या श्रावकांत भिक्षु, भिक्षुणी, उपासक आणि उपासिक असे चार भेद होते. त्यांपैकीं भिक्षूंचे आणि भिक्षुणींचे भिन्न भिन्न संघ असत; आणि उपासक व उपासिका ह्यांचे संघ नसत. परंतु धर्माच्या बाबतींत चारांनाहि सारखाच अधिकार असे. जसे भिक्षुभिक्षुणीसंघांत सोतापन्न, सकदागामी आणि अनागामी असत, तसेच ते उपासक-उपासिकांतहि असत. उपासक अर्हन् झाला तर तो बहुधा गृहस्थाश्रमांत न राहतां भिक्षु होत असे. महापरिनिब्बानसुत्तांत एके ठिकाणीं मार१ (१- दीघनिकाय भाग. २. पृष्ठ १०४-१०५) बुद्धाला म्हणतो, “भगवान्, आतां आपण परिनिर्वाणाला जा. हा आपला परिनिर्वाणकाल आहे. तुम्ही म्हणालांत कीं, ‘हे मार, जोपर्यंत माझे भिक्षु...भिक्षुणी...उपासक....उपासिका व्यक्त, विनीत, विशारद, बहुश्रुत, धर्मधर, धर्मानुधर्मप्रतिपन्न, सामीचीप्रतिपन्न, धर्माप्रमाणें वागणारे, माझा धर्म शिकून उत्तम रितीनें उपदेश करण्यास समर्थ व वादांत हार न जाणारे असे श्रावक व श्राविका होणार नाहींत तोंपर्यंत मी परिनिर्वाणाला जाणार नाहीं. परंतु आतां तुमच्या भिक्षु, भिक्षुणी वगैरे श्रावक, श्राविका तुमच्या म्हणण्याप्रमाणें तयार झाल्या आहेत. तेव्हां आतां आपण परिनिर्वाणाला जा. आपला हा परिनिर्वाण काल आहे.२”\n२- भिक्षुभिक्षुणी व उपासक-उपासिका ह्यांचा निरनिराळ्या कलमांत उल्लेख आहे. पण सर्वांना लावलेलीं विशेषणें एकच असल्यामुळें येथें तो सर्व मजकूर थोडक्यांत आणण्याचा प्रयत्न केला आहे.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/45243", "date_download": "2018-12-14T20:33:28Z", "digest": "sha1:5I7ABGOIOGPXBZOSTWGPKZRC3UZNT6UD", "length": 8532, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणपती स्तोत्रः अथर्व (मायबोली आयडी-अवंतिका) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणपती स्तोत्रः अथर्व (मायबोली आयडी-अवंतिका)\nगणपती स्तोत्रः अथर्व (मायबोली आयडी-अवंतिका)\nअवंतिका यांनी त्यांच्या मुलाच्या आवाजातील गणपती स्तोत्र उस्फुर्तपणे इमेलने पाठवले. ते मायबोली गणेशोत्सव २०१३ मध्ये देता येईल का अशी विचारणा केली. यंदा गणेशोत्सवात स्तोत्र विभाग काढलाच नसल्याने, ते कुठे अपलोड करावे असा प्रश्न पडला. मग वेगळा धागा काढूनच ते मायबोलीकरांसमोर ठेवावे, असा विचार आला. तर तीन वर्षाच्या छोटुकल्याचे हे स्तोत्र तुम्हाला सादर. :)\nमायबोली आयडी - अवंतिका\nपाल्याचे नाव - अथर्व\nवय. - ३ वर्षे\nअवांतर मायबोली गणेशोत्सव २०१३\nकसलं गोड गातोस रे अथर्व\nकसलं गोड गातोस रे अथर्व पिल्लू...\nअतिशय निर्मळ , गोड\nअतिशय निर्मळ , गोड ......बाप्पा एकदम खुश होणार नक्किच .....\nप्रचंड गोड आहे. कुणी\nकुणी अनुवादिले ते कळलं नाही.\nश्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिलेऽऽ\nभारी गोड म्हटले आहे स्तोत्र.\nबरेचसे उच्चार स्पष्ट आहेत. काही उच्चार बोबडे आहेत पण त्यामुळेच गोड वाटतेय ऐकायला.\nज्या सूरात व पध्दतीने म्हटलय\nज्या सूरात व पध्दतीने म्हटलय ते फारच आवडलं.... मस्त...\nगोड्डं.. शेवटी गाडी थोडी\nगोड्डं.. शेवटी गाडी थोडी स्पीडमधे आलीय .. मग शेवटी अनुवादिलेSSS .. हुश्श\nमस्तच... लेकीला पण जाम आवडलं\nमस्तच... लेकीला पण जाम आवडलं\nगणेशोत्सवात स्तोत्र विभाग नसताना सुद्धा हे अपलोड केल्याबद्दल संयोजकांचे विशेष आभार.\nखूप उशीरा प्रतिसाद देतोय.....\nखूप उशीरा प्रतिसाद देतोय..... पण अथर्व - किती मत्त मत्त म्हटले आहेस हे ..... खूप सुरात म्हणतोस रे तू.... काही स्पष्ट, काही बोब्बे शब्द मस्त वाटत होते ऐकायला ....\nश्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिलेऽऽ ..मस्त रे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/nashikonweb-news/", "date_download": "2018-12-14T19:35:37Z", "digest": "sha1:6CXFGWQRI7RJARVRHPOBKKWC43AAO223", "length": 11751, "nlines": 113, "source_domain": "nashikonweb.com", "title": "nashikonweb.news - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nलासलगावी शंभर टक्के बंद; मराठा आंदोलन शांततेत\nलासलगाव (वार्ताहर) समीर पठाण मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी लासलगाव शहरात मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला\nVideo : सिन्नर घोटी रस्त्यावर टँकर पलटी होऊन पेटला; टँकरचालकाचा मृत्यू\nनाशिक : सिन्नर-घोटी रस्त्यावरील पांढुर्ली शिवारात एका गॅस टँकरने पलटी होऊन झालेल्या अपघात टँकरने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी (दि. ६) दुपारी घडली. ए���\nनाशिक सायकलिस्टच्या मेरी-म्हसरुळ शाखेचा कार्यारंभ; आजवर तीन विभाग सक्रिय\nनाशिक : नाशिक शहरात गेल्या 7 वर्षांपासून सायकल चळवळ चालविणाऱ्या नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनची मेरी म्हसरुळ विभागीय कमिटी कार्यरत झाली असून आज (दि. 28) शनिवारी\nसकाळचे सर्व महत्त्वाच्या देश-विदेशातील ताज्या घडामोडी\nविधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्टÑवादी व कॉँग्रेस आघाडीच्या वतीने जिल्हा बॅँकेचे संचालक संदीप गुळवे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.\nकडू यांचा मनपा कर्मचारी वर्गाने केला तीव्र निषेध; बच्चू कडू हे वागण बरं नव्हं – डॉ.हेमलता पाटील\nबच्चू कडू यांचा महापालिका कर्मचारी वर्गाने केला तीव्र निषेध आमदार बच्चू कडू यांनी आयुक्तांना मारण्याचा प्रयत्न आणि शिवीगाळ केली होती. त्यामुळे प्रकरण अधिक तापले\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामुदायिक योग दिन साजरा करण्यात आला\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक , जिल्हा युवक कल्याण व क्रीडा विभाग , शिक्षण उपसंचालक कार्यालय ,जिल्हा परीषद नाशिक व पतंजली\nमहिलांना सन्मानाने काम करता येणारे महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे राज्य बनवणार -विजया रहाटकर\nमहिलांना सन्मानाने काम करता येणारे महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे राज्य बनवणार – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर नाशिक महिलांना सक्षम बनवितानाच लैंगिक छळ न\nयेत्या जानेवारीत ‘नाशिक पेलेटॉन – २०१७’ चे आयोजन\nशाळेत जाण्यासाठी रचना विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकल्सचे वाटप, सायकलवरून अष्टविनायक दर्शन नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने ‘नाशिक पेलेटॉन २०१७’ ही राष्ट्रीय पातळीवरील सायकल स्पर्धा ७\nनाशिक : राज्य हौशी नाट्यस्पर्धेला आजपासून सुरुवात\nनाशिक : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे 56 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन 7 ते 24 नोव्हेंबर\nशिवकार्य गडकोट मोहिमेचा “दीपोत्सव”\nनाशिक : गडकिल्ल्यांच्या संवर्धन, जतन व्हावे म्हणून गेल्या ४ वर्षांपासून अधिक काळापासून श्रमदानाच्या माध्यमातून कार्यरत मध्यवर्ती “शिवकार्य गडकोट मोहीम” तर्फे सालाबादप्रमाणे “दीपोत्सव” नाशिकच��या हुतात्मा स्मारकाशेजारील\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhinaukri.co.in/maha-dma-result/", "date_download": "2018-12-14T20:21:56Z", "digest": "sha1:5GJZIMJ5YVNJLE3JA465YTYK3ERSCHCL", "length": 9699, "nlines": 106, "source_domain": "www.majhinaukri.co.in", "title": "MAHA DMA Result 2018 - Maharashtra Nagar Parishad Result 2018", "raw_content": "\nमध्य रेल्वे मुंबई ‘कार्यकारी सहाय्यक’ 78 जागा. 🆑11/01/2019\nपूर्व मध्य रेल्वे 2234 जागा. 🆑31/12/2018\nआसाम रायफल भरती एकूण 749 जागा. 🆑14/01/2019\nMAHADMA नगर परिषद प्रशासन संचालनालय भरती 2018 निकाल.\nनगरपरिषद संवर्ग पदभरती 2018\nसंगणक अभियांत्रिकी सेवा श्रेणी अ मधील उमेदवारांची तात्पुरती निवडसूची\nस्थापत्य अभियांत्रिकी सेवा श्रेणी क मधील उमेदवारांची तात्पुरती निवडसूची\nविद्युत अभियांत्रिकी सेवा श्रेणी क मधील उमेदवारांची तात्पुरती निवड सुची\nपाणीपुरवठा ,जलनिःसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा श्रेणी अ मधील उमेदवारांची तात्पुरती निवडसूची\nपाणीपुरवठा ,जलनिःसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा श्रेणी ब मधील उमेदवारांची तात्पुरती निवडसूची\nपाणीपुरवठा ,जलनिःसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा श्रेणी क मधील उमेदवारांची तात्पुरती निवडसूची\nलेखापाल व लेखापरिक्षण सेवा श्रेणी क मधील उमेदवारांची तात्पुरती निवड सुची\nकागदपत्र तपासणी प्रपत्र (उमेदवाराने भरून द्यावयाचे )\nउमेदवाराने पडताळणी साठी सादर करावयाची कागदपपत्रे\nउमेदवारांनी सादर करावयाच्या साक्षांकन नमुना\nस्थापत्य अभियांत्रिकी सेवा श्रेणी ब मधील उमेदवारांची तात्पुरती निवडसूची\nस्थापत्य अभियंता सेवेकरीता तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी कार्यक्रम\nसंगणक अभियंता सेवेकरीता तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी कार्यक्रम\nविद्युत अभियंता सेवेकरीता तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी कार्यक्रम\nपाणीपुरवठा ,जलनिःसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवेकरीता तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी कार्यक्रम\nलेख़ापाल आणि लेखापरिक्षक सेवेकरीता तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी कार्यक्रम\nसंगणक अभियांत्रिकी सेवा श्रेणी ब मधील उमेदवारांची तात्पुरती निवडसूची\nलेख़ापाल आणि लेखापरिक्षक सेवा श्रेणी अ मधील उमेदवारांची तात्पुरती निवड सुची\nलेख़ापाल आणि लेखापरिक्षक सेवा श्रेणी ब मधील उमेदवारांची तात्पुरती निवड सुची\nसंगणक अभियांत्रिकी सेवा श्रेणी क मधील उमेदवारांची तात्पुरती निवडसूची\nस्थापत्य अभियांत्रिकी सेवा श्रेणी अ मधील उमेदवारांची तात्पुरती निवडसूची\nविद्युत अभियांत्रिकी सेवा श्रेणी अ मधील उमेदवारांची तात्पुरती निवड सुची\nविद्युत अभियांत्रिकी सेवा श्रेणी ब मधील उमेदवारांची तात्पुरती निवड सुची\nMAHADMA नगर परिषद प्रशासन संचालनालय भरती 2018 निकाल.\nमध्य रेल्वे मुंबई ‘कार्यकारी सहाय्यक’ 78 जागा. 🆑11/01/2019\nMPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 342 जागा. 🆑31/12/2018\nएअर इंडिया एक्सप्रेस मध्ये 12वी वर 86 जागा. 🆑21/12/2018\nपर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय 180 जागा 10thपास. 🆑 03/01/2019...\nPrevious NCR उत्तर मध्य रेल्वेमध्ये 466 पदांची भरती. 🆑17/12/2018\nजिल्हा सत्र न्यायालय निकाल 2018.\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षादल 447 कॉन्स्टेबल भरती निकाल.\n204 सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी निकाल 2018.\nMAHADMA नगर परिषद प्रशासन संचालनालय भरती 2018 निकाल.\nबृहन्मुंबई 1388 कामगार भरती निकाल.\nKVS केंद्रीय विद्यालय संघटन 8339 भरती परीक्षा प्रवेशपत्र..\nमहाजेनको लिपिक भरती परीक्षा 2018.\nRPF रेल्वे सुरक्षा बल 9739 भरती परीक्षा जाहीर. 📋19/12/2018\n(RINL) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये 664 परीक्षा प्रवेशपत्र\nरोजगार मेळावा 2018-नाशिक, बीड, रत्नागिरी, अहमदनगर, नांदेड, नागपूर व पुणे.\nअहमदनगर रोजगार मेळावा-2018 (225 जागा)\nगुगल क्रोम द्वारे नोकरी अपडेट साठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-postman-2000-empty-post-80388", "date_download": "2018-12-14T19:40:55Z", "digest": "sha1:WYY2MCEAOWODB6WBJWHNFYYV75ZOFWF5", "length": 12559, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news postman 2000 empty post राज्यात पोस्टमनची दोन हजार पदे रिक्त | eSakal", "raw_content": "\nराज्यात पोस्टमनची दोन हजार पदे रिक्त\nशुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017\nमुंबई - राज्यात पोस्टमनची दोन हजार पदे रिक्त आहेत. त्यापैकी 350 पदांची भरतीप्रक्रिया येत्या रविवारी (ता. 5) नोव्हेंबरला होणार आहे.\nपोस्टाच्या रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे आरक्षणानुसार भरण्यात येणार आहेत.\nमुंबई - राज्यात पोस्टमनची दोन हजार पदे रिक्त आहेत. त्यापैकी 350 पदांची भरतीप्रक्रिया येत्या रविवारी (ता. 5) नोव्हेंबरला होणार आहे.\nपोस्टाच्या रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे आरक्षणानुसार भरण्यात येणार आहेत.\nटपाल विभागाकडून सत��ाशे पोस्टमन आणि पाचशे मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) या पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परीक्षाही त्रयस्थ संस्थेमार्फत घेण्यात आली होती; परंतु परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्याने पोस्टाने ही भरती प्रक्रिया रद्द केली. याबाबतची एक याचिकाही उच्च न्यायालयात टपाल विभागाने दाखल केली आहे. सध्या राज्यातील पोस्टमनची कमतरता ग्रामीण डाक सेवकांच्या मदतीने भरून काढण्यात येत आहे.\nटपाल विभागाची 2015 मधील मोठी भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. यापूर्वीच्या 2 हजार 200 पदांच्या भरती प्रक्रियेत देशभरातील साडेतीन लाख उमेदवार सहभागी झाले होते. त्रयस्थ संस्थेमार्फत राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना वाढीव गुण मिळाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळेच ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय टपाल विभागाने घेतला आहे. पुन्हा नव्या संस्थेकडे ही भरती प्रक्रिया देण्याचा विचार विचार सुरू आहे.\nपोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट अशा दोन पदांसाठी टंकलेखन आणि संगणक फेरपरीक्षा तिसऱ्यांदा घेण्यात आली. या परीक्षेमुळे 2014 पासूनची रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तेराशे पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली.\nऑनलाइन मोबाईल खरेदीतून फसवणूक\nजळगाव ः ऑनलाइन वस्तू खरेदी करून मागविलेल्या पार्सलमध्ये कोणतीही वस्तू निघाली नाही. याचा राग आल्याने संबंधिताने पोस्टमनला मारहाण केली. ही घटना मोहाडी...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nजागतिक टपाल दिनानिमित्त पोस्टमनशी साधलेला संवाद\nतळमावले (सातारा) - आज जागतिक टपाल दिन.. ब्रिटीश काळापासून चालत आलेले टपालखाते आज एका वेगळ्याच उंचीवर पोहचलेले आहे. आजच्या एस.एम.एस, वॉट्सप, ई-मेलच्या...\nलोकांच्या मनात आजही पोस्टमनदादा\nतळमावले - ब्रिटिश काळापासून चालत आलेले टपाल खाते आज एका वेगळ्याच उंचीवर पोचलेले आहे. आजच्या एसएमएस, वॉट्‌सॲप, ई-मेलच्या जमान्यातही टपाल यंत्रणा अन्‌...\nपिंपरी - शहरातील टपाल कार्यालयांमध्ये पोस्टमनची संख्या कमी आहे. त्यामुळे नागरिकांनाही टपाल उशिराने मिळते. तसेच कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोस्टमन...\nपोस्ट बॅंकिंगमुळे गावागावांत ���र्थव्यवहार\nरत्नागिरी - इंडिया पोस्ट पेमेंटस्‌ बॅंक ही प्रत्येकाच्या हक्काची बॅंक आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना घरातूनच व्यवहार करता येतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://goadoot.blogspot.com/2011/07/blog-post_3824.html", "date_download": "2018-12-14T19:29:35Z", "digest": "sha1:6EMFPGJVDLMKP5SBMMVOQUZAI6CN5BQR", "length": 16335, "nlines": 300, "source_domain": "goadoot.blogspot.com", "title": "Goa Doot - Goa's Marathi News: विठ्ठल नामे आज दुमदुमणार पंढरी", "raw_content": "\nविठ्ठल नामे आज दुमदुमणार पंढरी\nआषाढी एकादशीदिनी आज भक्तांचा महापूर\nपणजी, दि. १० (प्रतिनिधी)\nहिंदू समाजातील थोर संतमंडळींनी ज्या पांडुरंगाचे गुणगान गात आपल्या वारकरी संप्रदायाची पताका भारतभर फडकावली त्या श्री विठ्ठलाच्या चरणी पंढरपुरात उद्या लाखो भक्तांचा महापूर लोटणार आहे. कारण सोलापूर जिल्ह्यातील श्री पंढरपूर क्षेत्र येथील सर्वांत मोठा उत्सव असलेला ‘आषाढी एकादशी’ सोहळा आज साजरा होत आहे.\nश्री कृष्णाचा अवतार असा उल्लेख संतमंडळींनी ज्या रखुमाईवराचा केलेला आहे त्या विठुरायाच्या भक्ताच्या भक्तीला तोड नाही. भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या तीरावर भक्त पुंडलिकाच्या सान्निध्यात देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेले विठ्ठलभक्त जातीपातीच्या, भाषांच्या भिंती तोडून उद्या सावळ्या विठ्ठलाचा गजर करत ‘विठ्ठलाच्या पायी भक्तीचे स्वर्गीय सुख’ अनुभवणार आहेत. टाळ मृदंगाच्या जयघोषात पाऊस वार्‍याची तमा न बाळगता गेले कित्येक दिवस पायी पंढरपूरला आलेली संत तथा भक्त मंडळी ‘आनंदाचे डोई आनंद तरंग’ होऊन जाणार आहेत. महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून तसेच कर्नाटक व गोवा याचबरोबर भारतील अनेक राज्यातून दरवर्षी पंढरपुरात येणारे ‘वारकरी’ आजचा दिवस ‘सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला’ म्हणून जीवनाचे सार्थक करून घेणार आहेत. वारकर्‍यांच्या दिंड्या ‘जय हरी विठ्ठल’ आणि ‘विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला’ म्हणत गुढ्या व भगवे झेंडे आसमंतात उंचच उंच फडकत श्री विठ्ठल, राही व रुक्मिणी यांचा जयजयकार करणार आहेत. आणि ‘पुंडलीक वर दे हरी विठ्ठल’च्या नादाने भीमातीर मंत्रमुग्ध होणार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास, संत जनाबाई आदी महान संतांनी रचलेल्या अभंग व कवनांनी सारे पंढरपूर एका वेगळ्याच वातावरणात वावरणार आहे.\n१२ व्या शतकात स्थापन झालेल्या वारकरी संप्रदायाची मोहिनी गोव्यातसुद्धा अनेक भक्तांवर आहे. गेल्या काही वषार्ंपासून मुळगाव व माशेल येथून पायी पंढरपूरला जाणार्‍या पथकांना मोठ्या प्रमाणात भक्तांचा पाठिंबा लाभत आहे. तसेच वैयक्तिकरीत्या दर आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी व अन्य प्रकारे जाणारे अनेक भक्त गोव्यात आहेत.\nउत्तर गोव्यातील साखळी येथील श्री विठ्ठल मंदिर हे गोव्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. उद्याच्या दिवशी साखळीतील श्री विठ्ठल मंदिरात अनेक भक्त श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेण्यास येणार आहेत.\nप्रकाशक: दैनिक गोवादूत वेळ: 3:35 am\nगोवा दूत इ-पेपर इंटरनेटवर\n‘‘अटालाच्या पलायनात गुन्हा विभागाचाच हात’’\nमुंबई स्ङ्गोटमालिका दुचाकीची ओळख पटली\nआम्ही पत्रावळीच उचलायच्या का\nतो ‘रॉय’ हा रवींचाच पुत्र\nरवींनी राजीनामा द्यावा : भाजप\nरवींनी राजीनामा द्यावा : भाजप\nआता युवकांचा तडाखा बघा\nखांडोळा, केपे कॉलेजांत ‘काळा दिवस’\n‘पीपीपी’ अंतर्गत काम करण्यास ९० टक्के आझिलो कर्मचा...\nमुंबईतील स्ङ्गोट हा आत्मघाती हल्ला\nकॉंग्रेसला अपशकून - मिकींचा एककलमी कार्यक्रम\nभीषण बॉंबस्फोटांनी मुंबई हादरली\nसभापतींना राणेंना काळे बावटे\nगोवा पोलिसांत मोठे फेरबदल\nयुवक कॉंग्रेस निवडणुकीचा ‘फार्स’\n..तोवर निर्णय अमलात नको\nसात गेले, आठ आले\nभाजपतर्फे राज्यसभेसाठी आमदार दामोदर नाईक\n‘बाळ्ळी’ चौकशीसाठी न्या. शहा यांची नियुक्ती\nमढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारा उपनिरीक्षक\nराणे पितापुत्रांना भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडा\nपणजी बसस्थानकावर महिलेचा नग्न मृतदेह\nपुरुष मेडिसीन वॉर्ड अखेर खाली\nशांताराम नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nमळा प्रकल्पामुळे स्थानिकांत असंतोष\nसर्वच पालकांची मते जाणून घ्या - करमली\nविठ्ठल नामे आज दुमदुमणार पंढरी\nभक्तीच्या शिरपेचात आणखी एक तुरा\n���ालका मेलला भीषण अपघात १५ डबे रुळावरून घसरले\nआवळा देऊन कोहळा काढण्याचाच प्रकार\nशांताराम नाईक यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा\n‘त्या’ डीवायएसपीचे आज निलंबन होणार\n‘एनजीपीडीए‘कडून ‘पीपीपी’ हा भूखंड घोटाळा\nडिचोलीत भाषाप्रेमींची पुलाच्या उद्घाटनप्रसंगी जोरद...\nरुग्ण दगावण्याचीच आरोग्यमंत्री वाट पाहत आहेत का\nदेशप्रभू व परूळेकर गटांत जुंपली\nमातृभाषेतूनच सर्वांगीण विकास : प्रा. अनिल सामंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/1161053", "date_download": "2018-12-14T18:52:15Z", "digest": "sha1:3QWD6DOBINX4KV45EZRD55KMW34FJE3P", "length": 2055, "nlines": 17, "source_domain": "isabelny.com", "title": "सध्या मी मालकीचे नसलेल्या डोमेन नावांचा \"संपादन\" करू शकतो? - मिहान", "raw_content": "\nसध्या मी मालकीचे नसलेल्या डोमेन नावांचा \"संपादन\" करू शकतो\nअस्वीकरण: या प्रश्नासाठी योग्य Semalt साइट पोस्ट केल्यास मला खात्री नाही, म्हणून कृपया अधिक सटीक फोरममध्ये तो ठेवता येईल का ते मला कळवा.\nमाझ्या डोमेन नावांवर मर्यादित माहितीमुळे, मला खात्री आहे की डोमेन नावाची मालकी आणि खरेदी कशी होते. संभाव्य डोमेन नावांच्या आश्चर्यकारकपणे मोठ्या संख्येने, हे गृहित धरले पाहिजे की अस्तित्वामध्ये शून्यापेक्षा जास्त डोमेन आहेत जे अद्याप विकत घेतलेले नाहीत Source - peru travel. मीठ, याचा अर्थ असा होतो की त्यांच्या मालकीची नाहीत तसे असल्यास, मी कोणाची खरेदी केल्याशिवाय डोमेन नावाच्या विचाराने \"अधिग्रहण\" करू शकाल, कारण ते कोणीही बौद्धिक संपत्ती नसतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-is-number-one-in-transparency/", "date_download": "2018-12-14T19:27:28Z", "digest": "sha1:XACIAVV3S53VFAMLU6BYQZWGETBQMWMA", "length": 10000, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उद्योग क्षेत्रातील माहितीची उपलब्धता, पारदर्शकतेत महाराष्ट्र देशात नंबर एक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउद्योग क्षेत्रातील माहितीची उपलब्धता, पारदर्शकतेत महाराष्ट्र देशात नंबर एक\nउद्योग मानकांमध्ये राज्यांच्या कामगिरीचा अहवाल जाहीर\nनवी दिल्ली : केंद्र शासन व जागतिक बँकेने उद्योग क्षेत्रासाठी ठरवून दिलेल्या मानकांच्या आधारावर महाराष्ट्राने बाजी मारली आहे. उद्योग क्षेत्रात माहितीचे सुलभीकरण व पारदर्शकता निर्माण करण्यात राज्याने १०० पैकी १०० गुण अर्जित करून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे.\nनवी दिल्ली येथील प्रवासी भारतीय केंद्रात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या उद्योग धोरण व प्रोत्साहन विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या भारतातील विविध राज्य व केंद्र शासित प्रदेशांच्या कामगिरीवर आधारित क्रमवारी जाहीर करण्यात आली.\nउद्योग धोरण व प्रोत्साहन विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांनी आज ही क्रमवारी जाहीर केली. जागतिक बँकेच्या व्यापार व गुंतवणूक विभागाच्या संचालक कॅरोलीन फ्रेऊंड व उद्योग धोरण व प्रोत्साहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते.\n१०० गुण मिळविणाऱ्या देशातील ९ राज्यात महाराष्ट्र\n‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या माध्यमातून देशातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने देशात विविध उपक्रम सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून उद्योग धोरण व प्रोत्साहन विभाग व जागतिक बँकेच्या वतीने उद्योग मानक घालून दिले असून त्यानुसार राज्यांच्या कार्याचे मूल्यमापन केले आहे. यासाठी व्यापार सुधारणा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये उद्योगात सुधारणा करणे, कृती कार्यक्रम आखणे, धोरण आखणे, नियामक प्रक्रियेचा अवलंब करणे अशा एकूण १२ प्रकारात ३७२ शिफारशी करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रासह देशभरातील ९ राज्यांना विविध मानकांसाठी १०० गुणांसह उत्कृष्ट राज्य म्हणून घोषित करण्यात आले.\nकाय आहे नेमकी राफेल डील \nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा…\nमहाराष्ट्रासह मालमत्ता नोंदणीत छत्तीसगड, बांधकाम परवानगीत राजस्थान, कामगार विषयक नियमांमध्ये पश्चिम बंगाल, उद्योग क्षेत्रातील पर्यावरणीय नोंदणीत कर्नाटक, जमीन उपलब्धता व वाटपात उत्तराखंड आदी ९ राज्य १०० गुणांसह देशात अव्वल ठरले आहेत.\nयावेळी विविध चार श्रेणींमध्ये उद्योग मानकांच्या अंमलबजावणीत अग्रेसर राज्यांची नावे जाहीर करण्यात आली. पहिल्या श्रेणीत सर्वोत्तम ९ , दुसऱ्या श्रेणीत उत्तम ६ , तिसऱ्या श्रेणीत वेगवान प्रगती करणारे ३ आणि प्रगतीपथावरील १८ राज्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.\nउद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर- उद्योगमंत्री सुभाष देसाई\nआता लवकरच रिलायन्स जिओचा नवा फोन ग्राहकांच्या भेटीला\nकाय आहे नेमकी राफेल डील \nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत गदारोळ\nमोदी सरकारला मोठा दिलासा, राफेल घोटाळा झालाच नाही \nमध्य प्रदेशात कॉंग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा, पण मुख्यमंत्री कोण \nपराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेतकरी कर्जमाफी \nटीम महाराष्ट्र देशा – नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील अपयशामुळे नरेंद्र मोदी सरकारने लोकसभेसाठी तयारी सरू केली आहे.…\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\n; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/india-scored-250-runs-against-australia-day-1-159046", "date_download": "2018-12-14T20:42:43Z", "digest": "sha1:UTHMOYZ7RZ5SDA3XRZP4CSDYTUKVVW5S", "length": 11843, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "india scored 250 runs against australia on day 1 भारताच्या दिवसाअखेर 250 धावा | eSakal", "raw_content": "\nभारताच्या दिवसाअखेर 250 धावा\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nअ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी भयानक चुका करताना पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याच्या सुवर्णसंधीला मातीत ढकलण्याचे काम भारतीय फलंदाजांनी केले. अ‍ॅडलेड ओव्हल मैदानाच्या फलंदाजीला अत्यंत पोषक खेळपट्टीवर पाच प्रमुख भारतीय फलंदाजांनी चूका करून गोलंदाजांना आपली विकेट बहाल केली. पहिल्या दिवशीच्या खेळ संपताना भारताचा डाव 9 बाद 250 वर हेलकावे खाताना दिसला. चेतेश्वर पुजाराने कमालीचा संयम दाखवत केलेल्या शतकामुळेच थोडी नामुष्की टाळता आली.\nसविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-\nअ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी भयानक चुका करताना पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याच्या सुवर्णसंधीला मातीत ढकलण्याचे काम भारतीय फ��ंदाजांनी केले. अ‍ॅडलेड ओव्हल मैदानाच्या फलंदाजीला अत्यंत पोषक खेळपट्टीवर पाच प्रमुख भारतीय फलंदाजांनी चूका करून गोलंदाजांना आपली विकेट बहाल केली. पहिल्या दिवशीच्या खेळ संपताना भारताचा डाव 9 बाद 250 वर हेलकावे खाताना दिसला. चेतेश्वर पुजाराने कमालीचा संयम दाखवत केलेल्या शतकामुळेच थोडी नामुष्की टाळता आली.\nसविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-\nINDvsAUS : पुजाराने राखली भारताची लाज; दिवसाअखेर 250 धावा\nसूर्यास्तानंतर पेंग्विन दुडक्‍या चालीने किनारा चढून आले व परेडला सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या सहलीत मला व माझ्या मैत्रिणींना सर्वांत जास्त आवडली...\nINDvsAUS : भारताचे 'भेदक' गोलंदाज निष्प्रभ; ऑस्ट्रेलिया सुस्थितीत\nपर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी थोडे...\nवेदांगीचा १३ देशांचा प्रवास पूर्ण\nपिंपरी - जगभरातील विविध देशांमधून जलद सायकल प्रवास करण्याच्या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनी, निगडीची माजी विद्यार्थिनी, युवा सायकलपटू वेदांगी कुलकर्णी...\nभारताचा ऑस्ट्रेलियात इतिहास; पहिल्यांदाच जिंकला पहिला सामना\nअॅडलेड : स्थानिक वेळेनुसार दुपारचे पावणे चार वाजले असताना अश्विनने हेझलवुडला बाद केले आणि भारतीय खेळाडू अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर नाचू लागले. चार ...\nपहिल्या कसोटी सामन्यावरील भारताची पकड घट्ट\nअॅडलेड : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या मोलाच्या भागीदारीच्या जोरावर भारताने दुसर्‍या डावात 307 धावांचा पल्ला गाठला. ऑस्ट्रेलियासमोर...\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-womans-jewelry-theft-incident-80236", "date_download": "2018-12-14T20:53:11Z", "digest": "sha1:2BZJQCQ6LWXQKUZIAFP4DWQ3IQKTLEAQ", "length": 15643, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Woman's jewelry Theft incident खुनाची बतावणी करून महिलेचे दागिने पळविले | eSakal", "raw_content": "\nखुनाची बतावणी करून महिलेचे दागिने पळविले\nगुरुवार, 2 नोव्हेंबर 2017\nकोल्हापूर - खून झाल्याची बतावणी करून महिलेचे साडेसहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने दोघा मोटारसायकलस्वार चोरट्यांनी लंपास केले. आपटेनगर परिसरात काल (मंगळवारी) काल सायंकाळी हा प्रकार घडला. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली. याबाबतची फिर्याद संध्या साताप्पा चौगुले (वय ४२, रा. नामस्मरण कॉलनी, राधानगरी रोड) यांनी दिली.\nकोल्हापूर - खून झाल्याची बतावणी करून महिलेचे साडेसहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने दोघा मोटारसायकलस्वार चोरट्यांनी लंपास केले. आपटेनगर परिसरात काल (मंगळवारी) काल सायंकाळी हा प्रकार घडला. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली. याबाबतची फिर्याद संध्या साताप्पा चौगुले (वय ४२, रा. नामस्मरण कॉलनी, राधानगरी रोड) यांनी दिली.\nसंध्या चौगुले राधानगरी रोडवरील नामस्मरण कॉलनीत राहतात. काल त्या माहेरी गेल्या होत्या. सायंकाळी त्या माहेरहून घरी पायी जात होत्या. आपटेनगर परिसरात काळ्या मोटारसायकलवरून दोघे तरुण त्यांच्यासमोर आले. ‘पुढे याच रस्त्यावर काल एकाचा खून झाला आहे. तपासणीसाठी साहेब पुढे उभे आहेत. तुमचीही त्यांच्याकडून चौकशी केली जाईल. तुम्ही दागिने घालून पुढे जाऊ नका. ते काढून पिशवीत ठेवा’, असे सांगितले.\nत्यावर विश्‍वास ठेवून चौगुले यांनी साडेसहा तोळे वजनाचे सोन्याचे बिलवर काढून पिशवीत ठेवण्याचा प्रयत्न केला. तीच संधी साधून त्या दोघांनी हिसडा मारून त्यांच्या हातातील दागिने लंपास केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चौगुले यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरील नागरिक जमा झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत चोरटे धूम स्टाईलने पसार झाले. रात्री चौगुले यांनी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार १ लाख ३० हजार रुपये चोरीची नोंद पोलिस ठाण्यात झाली.\nकधी पोलिस, कधी खून..\nदरम्यान, प्रतिभानगर परिसरात पोलिस असल्याची बतावणी करून ��का वृद्धेचे सहा तोळ्यांचे दागिने दोघांनी लुबाडले. तर आपटेनगर परिसरात झालेल्या घटनेची पोलिसांत नोंद झाली. आपटेनगरमध्ये सीसीटीव्हीचा अभाव असल्याने चोरट्यांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. दररोज घडणाऱ्या घटनांमुळे महिलांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nपत्ता विचारण्याच्या बहाण्याने गंठण लंपास\nइचलकरंजी : पत्ता विचारण्याचा बहाणा करून महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे गंठण मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यानी धुम स्टाईने लंपास केले. ही घटना येथील सांगली नाका परिसरातील मधूबन हौसिंग सोसायटीमध्ये घडली आहे. यांची नोंद पोलिसांत झाली आहे.\nललीता आप्पासाहेब मेंडिगिरी (रा.मधूबन हौसिंग सोसायटी, सांगली नाका) मैत्रिणीसह चालत घराकडे येत होत्या. त्यांच्या शेजारी मोटरसायकलवरून दोन तरूण आले. पैकी एकाने त्यांच्याकडे पत्ता विचारण्याचा बहाणा करून मेंडिगिरी यांच्या गळ्यातील पावणे तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसडा मारून घेवून पोबारा केला. याबाबत येथील गावभाग पोलिसात रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने चोरट्याचा शोध सुरू केला आहे.\nआर्णी येथील शिवनेरी चौकात भरदुपारी खून\nआर्णी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील शिवनेरी चौकातील बाभोरी कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (ता. 14) दुपारी एकच्यादरम्यान भाजप...\nवर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप\nऔरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nकर्जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून\nकर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा...\nभूखंड प्रकरणात \"तिच' चौकडी निष्पन्न\nजळगाव - शहरातील मेहरुण शिवारातील माधवी प्रभुदेसाई यांच्या मालकीच्या भूखंडांचे खोटे दस्तऐवज तयार करून तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट महिला...\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे ���सते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-14T18:53:06Z", "digest": "sha1:YLNAYUKL6LTGXNNPRCM36FMRD3GG4TWG", "length": 7093, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "युवराज सिंगची पंजाबच्या संघामध्ये एन्ट्री झाल्याने प्रीती आनंदित | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयुवराज सिंगची पंजाबच्या संघामध्ये एन्ट्री झाल्याने प्रीती आनंदित\nमुंबई : आयपीएलच्या ११ व्या मोसमात लिलावामध्ये पुन्हा एकदा युवराज सिंगची किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये एन्ट्री झाली आहे. आता तो पुन्हा किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसणार आहे. परंतु, त्याच्या आगमनामुळे एका व्यक्तीला जास्तच आनंद झाला असल्याचे दिसत आहे.\nयुवराजला संघात घेतल्यानंतर संघाची मालकीण प्रीती झिंटाला आनंद गगनात मावेनासा झाला. तिने ट्विटरवरुन आपला आनंद व्यक्त केला. युवराजचे पुनरागमन झाले. माझ्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. बल्ले बल्ले….असे तिने ट्विटरवर म्हटले आहे.\nयंदाच्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराजला पुन्हा खरेदी केली. दरम्यान युवराजला अपेक्षेपेक्षा कमी बोली लागली. पंजाबने त्याला दोन कोटी रुपयांच्या बेस प्राइजसह संघात घेतले. याआधी सुरुवातीला युवराज पंजाबकडून खेळत होता. मात्र त्यानंतर त्याने पुणे सुपरजायंटकडून खेळण्यास सुरुवाक केली. शनिवारी जेव्हा लिलाव झाला तेव्हा कोणत्याच संघाने विकत घेतले नाही. पंजाबने त्याला बेस प्राईजवर खरेदी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articlevideo : मानवी साखळीद्वारे तयार केला भारताचा नकाशा…\nफिंच, युवराजला पंजाबच्���ा संघातून डच्चू\nIPL 2019 : किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराजसिंगला केले करारमुक्त\nट्रेंड ‘फॉरेन डेस्टिनेशन वेडींग’चा\nप्रिती झिंटा पुन्हा येते आहे\nप्रीति झिंटावर चालणार 38 लाखांचा खटला\n#वाचा युवराज सिंग कोणाला म्हणतोय ‘चड्डी-यार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/medical-treatments-p3/", "date_download": "2018-12-14T18:49:06Z", "digest": "sha1:FG7YT5MC3WYDXIPSBPSQVYM5BYMF7SOR", "length": 9446, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "परवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 3) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपरवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 3)\nभारतातील आरोग्यसेवा विभाग सध्या निर्णायक परिस्थितीतून जात आहे. देशातील दरडोई आरोग्यसेवा खर्च केवळ 75 डॉलर्स आहे. चीनमध्ये हा खर्च 420 डॉलर्स आहे, तर जागतिक सरासरी 948 डॉलर्स आहे. भारतात या किरकोळ खर्चातील 62 टक्‍के खर्च रुग्णाला त्याच्या खिशातून करावा लागतो. (चीनमध्ये हे प्रमाण 32 टक्‍के आहे).\nराष्ट्रीय औषध दरनिश्‍चिती प्राधिकरणाने (एनपीपीए) स्टेण्ट्‌सचे दर 80 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणले तेव्हा या निर्णयामुळे अँजिओप्लास्टी प्रक्रिया सर्वांना परवडण्याजोगी होईल असे अपेक्षित होते. ही उपचार प्रक्रिया परवडण्याजोगी झाल्याने अंजिओप्लास्टींच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल अशी सरकारची अपेक्षा होती.\nमात्र, आयक्‍यूव्हीआयएने दरमर्यादेवर नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार, रुग्णांना झालेले लाभ आणि प्रक्रियेच्या संख्येत झालेली वाढ याबाबत लघुकाळात काहीच बदल दिसून आलेला नाही, तर दीर्घकालीन प्रभावही अद्याप दिसलेला नाही. या अहवालात पुढे म्हटले आहे की, अँजिओप्लास्टी प्रक्रिया करून घेण्याच्या प्रमाणात वाढ झालेली नाही, असे 80 टक्के रुग्णालयांनी सांगितले.\nउर्वरित 20 टक्के रुग्णालयांमध्ये झालेली वाढही अत्यंत मर्यादित स्वरूपाची (केवळ 2-5 टक्के) होती. वाईट गोष्टी नष्ट करण्याच्या नादात त्यासोबत काही चांगल्या गोष्टींचाही नाश होत असेल तर आपण ते टाळले पाहिजे. भारतात आरोग्यसेवेवरील खर्चात वाढ करून आपण रुग्णांना अधिकाधिक आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.\nसरकारने उत्पादनांची कमतरता किंवा असुरक्षित उत्पादनांचा शिरकाव यांना बढावा न देता परवडण्याजोग्या व दर्जेदार आरोग्यसेवेसाठी नवकल्पनांना पूरक, खात्रीशीर आणि शाश्‍वत असे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले प���हिजेत.\nसरकारने रुग्णांच्या संघटनांसमवेत सर्व संबंधित घटकांच्या सहयोगाने काम करून स्पर्धेला उत्तेजन दिले पाहिजे. दर्जा, सुरक्षितता व परवडण्याजोगे दर यांच्या हमीसाठी रुग्णामध्ये विज्ञान व पुराव्यांवर आधारित माहितीपूर्ण निवड करण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे आणि टीएमआर या सगळ्याला नक्कीच प्रोत्साहन देईल.\nपरवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 1) परवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 2)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपरवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 2)\nNext articleरास, दांडियासाठी जुन्या सदाबहार गाण्यांची “क्रेझ’ कायम\nझटपट वजन कमी करण्याची घाई\nमुलांना वाचवा थंडीतील आजारापासून\nताणतणाव चांगला की वाईट \nसंधीवातावर नियंत्रण (भाग 2)\nताणतणाव चांगला की वाईट (भाग2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/inner-date-with-ranbir-aliya-family-new-update/", "date_download": "2018-12-14T19:35:54Z", "digest": "sha1:LPNNECFXGWU26P3VN55K337RHQ644GCY", "length": 7396, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रणबीर-आलियाची कुटुंबासोबत डिनर डेट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरणबीर-आलियाची कुटुंबासोबत डिनर डेट\nटीम महाराष्ट्र देशा : अभिनेता रणबीर कपूर सध्या चांगलाच चर्चेत आहे आणि त्याचं कारण म्हणजे बॉक्स ऑफीसवर ‘संजू’ हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे ‘संजू’ या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड तोडले आहे. दुसरीकडे रणबीर त्याच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यातून मिळणारा फावला वेळ रणबीर आलियासोबत व्यतित करताना दिसतो.\nनिक-प्रियंका लग्नाच्या बातम्यांमूळे प्रियंका चोप्रा झाली…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nशुक्रवारी रात्री रणबीरला आलिया भट्टच्या घरी पाहिलं गेलं. या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर आणि आलिया एकत्र काम करत आहेत. शुक्रवारी रात्री रणबीर आलियाच्या घरी डिनर डेटला गेला होता. तिच्या घराबाहेरून काढलेले फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये आलिया आणि रणबीर एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. काही फोटोंमध्ये आलियाचे वडील महेश भट्टसुद्धा दिसत आहेत.\nकाही दिवसांपूर्वी आलिया रणबीरच्या कुटुंबीयांसोबत डिनर डेटला गेली होती. बी-टाऊनमध्ये सध्या या जोडीचीच चर्चा पाहायला मिळते. सोनम कपूरच्या लग्नात जेव्हा आलिया आणि रणबीरला एकत्र पाहिलं गेलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यानंतर ‘राझी’च्या स्क्रिनिंगलाही रणबीर आलिया एकत्र दिसले. या दोघांबाबत बरेच तर्कवितर्क लावले जात असतानाच रणबीरने एका मुलाखतीत त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती.\nनिक-प्रियंका लग्नाच्या बातम्यांमूळे प्रियंका चोप्रा झाली सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nगडकरींना आला माल्याचा पुळका, कर्जबुडव्या माल्याची केली पाठराखण\nमुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री…\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली…\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/ashwin-miss-ipl-37835", "date_download": "2018-12-14T19:55:08Z", "digest": "sha1:5Q3CDZQNKW3KWBLYXX3ENX3U44JKT3NU", "length": 13915, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ashwin to miss IPL स्पोर्टस हार्नियामुळे अश्‍विन ‘आयपीएल’ला मुकणार | eSakal", "raw_content": "\nस्पोर्टस हार्नियामुळे अश्‍विन ‘आयपीएल’ला मुकणार\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nनवी दिल्ली - मातब्बर ऑफस्पीनर आर. अश्‍विन याला आयपीएलच्या दहाव्या स्पर्धेला मुकावे लागेल. त्याला दुखापत झाली आहे. स्पोर्टस हार्नियामुळे त्याला सहा ते आठ आठवडे ‘ब्रेक’ घ्यावा लागेल. यामुळे तो रायझिंग पुणे सुपरजायंट संघाकडून खेळू शकणार नाही. गेल्या मोसमात अश्‍विनने दहा सामन्यांत १४ विकेट घेतल्या होत्या. अश्‍व��न लवकरच ‘रिहॅब’ सुरू करेल. तो जुलै २०१६ पासून अथक खेळत होता. जूनमधील चॅंपियन्स करंडक स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त होण्याकरिता त्याला ब्रेक घ्यावा लागेल. त्याला डिसेंबरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ही दुखापत झाली.\nनवी दिल्ली - मातब्बर ऑफस्पीनर आर. अश्‍विन याला आयपीएलच्या दहाव्या स्पर्धेला मुकावे लागेल. त्याला दुखापत झाली आहे. स्पोर्टस हार्नियामुळे त्याला सहा ते आठ आठवडे ‘ब्रेक’ घ्यावा लागेल. यामुळे तो रायझिंग पुणे सुपरजायंट संघाकडून खेळू शकणार नाही. गेल्या मोसमात अश्‍विनने दहा सामन्यांत १४ विकेट घेतल्या होत्या. अश्‍विन लवकरच ‘रिहॅब’ सुरू करेल. तो जुलै २०१६ पासून अथक खेळत होता. जूनमधील चॅंपियन्स करंडक स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त होण्याकरिता त्याला ब्रेक घ्यावा लागेल. त्याला डिसेंबरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ही दुखापत झाली. त्यामुळे रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटकविरुद्ध उपांत्य सामन्यात त्याला तमिळनाडू संघातून माघार घ्यावी लागली. अश्‍विनच्या दुखापतीमुळे पुणे संघाला हादरा बसला आहे. अष्टपैलू मिचेल मार्श खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.\nदरम्यान, सलामीवीर के. एल. राहुल आणि मुरली विजय यांना खांद्यावर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागेल. हे दोघेसुद्धा संपूर्ण स्पर्धेला मुकण्याची शक्‍यता आहे. राहुल रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, तर विजय किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू आहे.\nकोलकता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमेश यादव पहिल्या काही सामन्यांसाठी ब्रेक घेणार आहे. उमेशने मायदेशातील प्रदीर्घ मोसमात भरीव कामगिरी केली, पण १३ पैकी १२ कसोटी खेळल्यामुळे त्याच्यावर ताण पडला आहे.\nन्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध मायदेशात कसोटी मालिकेत सहभाग\n१३ कसोटींमध्ये ७३८.२ षटके मारा\nएका मोसमात विक्रमी ८२ विकेटची कामगिरी\nINDvsAUS : भारताचे 'भेदक' गोलंदाज निष्प्रभ; ऑस्ट्रेलिया सुस्थितीत\nपर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी थोडे...\nरामलिला मैदानावरून खाण अवलंबित आता जंतरमंतरवर\nपणजी : खाण, खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलीला...\nजातीय समीकरणांचे पारडे जड\nनवी दिल्ली- विधानसभा निवडणुकांमधील घवघवीत यशामुळे सध्या कॉंग्रेस पक्षात सध्या चैतन्य निर्माण झाले असून, कॉंग्रेसकडून आज राजस्थान, मध्य प्रदेश...\n'मुख्यमंत्री आता आम्ही ठरवू'\nशिर्डी (जि. नगर) : काॅग्रेसचा निधर्मवाद आणि भाजपाचा धर्मवाद यामध्ये डूबणारया देशाला वाचवण्यासाठी शेतकरयांना उठाव करावा लागणार आहे. छोटे...\nऔरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय...\nगोव्यात भाजप राजकीय कोंडीत\nपणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/18319", "date_download": "2018-12-14T19:35:58Z", "digest": "sha1:R533KFMFFXEIJCP6XFTJXCFIRGPA3KMF", "length": 17932, "nlines": 121, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शे(अ)रो -शायरी, भाग-५ : दोस्ती से दुश्मनी शरमाई रहती है | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /शे(अ)रो-शायरी /शे(अ)रो -शायरी, भाग-५ : दोस्ती से दुश्मनी शरमाई रहती है\nशे(अ)रो -शायरी, भाग-५ : दोस्ती से दुश्मनी शरमाई रहती है\n\"हमारी दोस्ती से दुश्मनी शरमाई रहती है’ असा मतल्यातला पहिलाच मिसरा असलेली गझल, आणि ती आपल्याशी ह्या लेखमालेच्या ५व्या भागात’शेअर’ करताना, आजचा ’मैत्री दिवस’ हा ’मुहूर्त’, हा खरे तर परमेश्वरानेच जुळवून आणलेला एक छान योगायोग म्हणावा लागेल. आधी त्याचेच आभार मानतो. असो.\nअस्सल भारतीय मातीचा गंध असलेली एका शायराची शायरी अलिकडेच माझ्या वाचण्यात आली. त्य��� शायराचे नाव आहे, मुनव्वर राणा त्यांची शायरी समजायला अतिशय सोपी, आणि भारतीय लोकजीवनातील प्रतिमा, दाखले, कल्पना, ह्यांनी अतिशय चित्तवेधक अश्या ढंगाने नटलेली आहे. त्यांच्याच एका, मला आवडलेल्या, एका गझलेची निवड मी ह्या भागासाठी केली आहे. गझलेचा मतला असा आहे की-\nहमारी दोस्ती से दुश्मनी शरमाई रहती है\nहम अकबर हैं हमारे दिल में जोधाबाई रहती है\nअकबर-जोधाबाईच्या कथेतील ऐतिहासिक सत्य थोडा वेळ जरा बाजूला ठेवले, तर ह्या शेरातील भाव-सौंदर्य चटकन दिसेल. ह्या शेराकडे जरा ’इश्किया’ ढंगाने बघावे. शायराला अकबराचे उदात्तीकरण तर करायचे नाही असेही एखाद्या वेळेस वाटू शकते, पण तसे मुळीच नसावे, किंबहुना नाहीच. शायर हे म्हणतो आहे की खऱ्या प्रेमावर, दोस्तीवर मी इतर कुठल्याही प्रकारचे शत्रुत्व, मग त्याचे मूळ धर्म-भेद, राजकारण, किंवा इतर काहीही का असेना, किंवा ते कितीही कट्टर का असेना, ओवाळून टाकायला, संपवून टाकायला तयार आहे. आणि ही दोस्तीची भावना इतकी उदात्त आहे की तिच्यासमोर कुठलेही वैर खचितच ओशाळून जाईल. अकबर-जोधाबाईची कथा सर्वांना माहिती आहेच, त्याविषयी जास्त काय लिहावे पण एक सांगू मला ह्या शेरात, एका अंगाने, भारतीय संस्कृतीवर, ह्या भूमीवर सच्चे प्रेम करणाऱ्या अश्या एका मुसलमानाचे हृदयच दिसले,ज्याच्यावर इथल्या मूल्यांशी निष्ठावान नसल्याचा बरेचदा आरोप होतो.असो.\nह्या पुढचा शेर देखील अगदी शैलीदार आहे. शायर म्हणतो की-\nकिसी का पूछना कब तक हमारी राह देखोगे\nहमारा फ़ैसला जब तक कि ये बीनाई रहती है\n[ बीनाई= दृष्टी ]\n शायराला जेंव्हा प्रेयसी विचारते की मी तर आता तुझ्यापासून दूर जातेय, कधी भेट होईल कुणास ठाऊक माझी वाट तू कधीपर्यंत बघशील माझी वाट तू कधीपर्यंत बघशील तर शायर म्हणतो की जोपर्यंत ईश्वराने दिलेली ही दृष्टी शाबूत आहे तोपर्यंत मी तुझी वाट बघेन, प्रिये तर शायर म्हणतो की जोपर्यंत ईश्वराने दिलेली ही दृष्टी शाबूत आहे तोपर्यंत मी तुझी वाट बघेन, प्रिये खऱ्या अर्थाने तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसेन खऱ्या अर्थाने तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसेन...आणि शायर ’फैसला’ असे म्हणतोय, म्हणजे मी माझ्या ह्या इराद्यापासून कदापीही ढळणार नाही. ह्या शेरातील अंदाज-ए-बयाँ मला खूपच भावला.\nह्या पुढचा शेर, रुपक अलंकाराचे एक सुंदर उदाहरण आहे. मुनव्वर म्हणतात की-\nमेरी सोहबत मे��� भेजो ताकि इसका डर निकल जाए\nबहुत सहमी हुए दरबार में सच्चाई रहती है\n[ १) सोहबत = सोबत, २) सहमी हुए= घाबरलेली ]\nराजसत्तेसमोर आपली अस्मिता विसरून सतत मान तुकविणाऱ्या, सत्ताधीशांची निव्वळ हांजी हांजी करणाऱ्या टिपिकल भारतीय प्रवृत्तीला कविने एकदम खडे बोल सुनावले आहेत. कवि सत्याला इथे एक लहान बालिका मानून तिला आपल्यासोबत राज-दरबारात पाठविण्याचे इतरांना सांगतो आहे. तो म्हणतोय की मी दरबारात अगदी राजालाही न घाबरता कसा निर्भयतेने बोलतो ते तिने बघावे, म्हणजे तिचे भयच निघून जाईल. सत्य-प्रिय असून सुद्धा सत्तेसमोर ते निर्भयपणे मांडण्याची भल्या-भल्यांची हिंमत होत नाही. अश्या सर्वांचे धैर्यच शायर ह्या शेरातून वाढवतो आहे. कविची, कितीही अप्रिय सत्य, अगदी निडरपणे मांडण्याची वृतीच ह्यात दिसून येते. सही लिहिला आहे शेर\nकुठल्याही परिपूर्ण गोष्टीला अपूर्णतेची एक झालर असतेच, हे जीवनातील नेहमी प्रत्ययास येणारे एक सत्य पुढील शेरात खूप छान व्यक्त झालेय\nगिले-शिकवे ज़रूरी हैं अगर सच्ची महब्बत है\nजहाँ पानी बहुत गहरा हो थोड़ी काई रहती है\n[ काई= शेवाळ ]\nशायराने इथे अतिशय गाढ प्रेमाला अत्यंत गहिऱ्या पाण्याची, डोहाची उपमा दिलीय, आणि अश्या प्रीतीत एकमेकांविषयी अधून-मधून होणाऱ्या लहान-सहान तक्रारींना पाण्यावरील शेवाळाची उपमा दिलीय वाह आपणही बरेचदा हा अनुभव घेतला असेल, की एखादा वेळेस अगदी स्थिर, शांत पाणी पाहिले की त्यावर थोडेसे शेवाळ कुठे ना कुठे दिसतेच आणि आपण बहुदा असेच म्हणतो की इथे पाणी खोल असावे, किंवा इथे नक्कीच डोह असला पाहिजे, येथील खोलीचा अंदाज येत नाही. खरे प्रेम असेल तर, किंबहुना तरच, असे लहान-सहान खटके उडणार, हेच कवि सांगतोय. आणि त्याशिवाय खऱ्या प्रेमाला रंग सुद्धा येत नाही, हेही तितकेच खरे\nह्यापुढील शेर तर अतिशय दर्दभरा आहे. कवि म्हणतोय की-\nबस इक दिन फूट कर रोया था मैं तेरी महब्बत में\nमगर आवाज़ मेरी आजतक भर्राई रहती है\nहे प्रिये , तुझ्या विरहाच्या दु:खात मी कधी-काळी एकदाच खूप रडलो होतो, पण तो घाव, त्या वेदना, ती व्यथा, इतका काळ लोटला तरी इतकी गडद आहे की, आजही माझा आवाज गदगदलेलाच भासतो, माझा स्वर अजूनही कातर वाटतो. कई साल गुजर गये, लेकिन यह जख्म अभीभी हरा है खरेच, एकदम आर-पार जाणारा शेर आहे खरेच, एकदम आर-पार जाणारा शेर आहे\nभारतीय संस्कृतीतील भावजई आणि दीर ह्या पवित्र नात्याचा अतिशय कलात्मक ढंगाने ह्या गझलेच्या शेवटच्या शेरात मुनव्वर राणा ह्यांनी दाखला दिलाय. ते म्हणतात की-\nख़ुदा महफ़ूज़ रक्खे मुल्क को गन्दी सियासत से\nशराबी देवरों के बीच में भौजाई रहती है\n[१) महफ़ूज = सुरक्षित, २) सियासत= राजकारण ]\nह्या शेरात भावजाई हे सत-प्रवृत्तीचे प्रतीक असून, ’शराबी देवर’ हा अप-प्रवृत्तीचे प्रतीक आहे. आणि ह्या कुठल्याही समाजात एकत्र असणारच, आणि आज तर सत-प्रवृत्तींना अप-प्रवृत्तींचा विळखाच पडला आहे. पण ह्या देशाची संस्कृती इतकी महान आहे की सत-प्रवृत्ती ही अप-प्रवृत्तीलाला नेहमीच मोठ्या मनाने माफ करत आलेली आहे, आणि म्हणूनच सज्जन व दुर्जन आपल्या इथे गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. सामाजिक सलोखा अजूनही टिकून आहे आपल्या इथे, हे एक आश्चर्य असले तरी पण ह्या देशातील राजकारणी लोक इतके घाणेरडे आहेत, की ते दुर्जनांना सज्जनांविरुद्ध भडकवून इथल्या लोकांची निकोप मने, त्यांच्यातील सलोखा ,आपल्या स्वार्थासाठी कायमचे कलुषित करायला कमी करणार नाहीत. म्हणून शायर देवाला प्रार्थना करतोय की हे ईश्वरा, माझ्या देशाला तू अश्या अत्यंत हीन, घाणेरड्या राजकारणापासून सुरक्षीत ठेव\nचला तर, आता आपला निरोप घेतो. बाय बाय आपल्या सर्वांना मैत्री-दिनाच्या अनेक शुभ-कामना\n‹ शे(अ)रो-शायरी up शे(अ)रो शायरी, भाग-६ : तफरीह का सामान किया जाये ›\nक्या बात है यार खुप सॉलीड\nक्या बात है यार खुप सॉलीड लिहिलीये ही गझल...तुझ गझल सेलेक्शन युनीक आहे...\nझक्की, मतला= गझलेतला पहिला\nमतला= गझलेतला पहिला शेर\nमिसरा= गझलेच्या एखाद्या द्विपदीतील एक ओळ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2018-12-14T19:00:53Z", "digest": "sha1:2OE6X2256BAVNDTRKIQP3Q2OF4JHLW7K", "length": 4749, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॉर्नेलियस व्हँडरबिल्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nकॉर्नेलियस व्हँडरबिल्ट (Cornelius Vanderbilt; २७ मे १७९४, स्टेटन आयलंड - ४ जानेवारी १८७७, न्यू यॉर्क शहर) हा एक अमेरिकन उद्योगपती व परोपकारी होता. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धनाढ्य व्यक��तींपैकी एक मानला जात असलेल्या व्हँडरबिल्टने आपला उद्योग रेल्वे व मालवाहतूकीच्या क्षेत्रात उभा केला.\nव्हँडरबिल्ट विद्यापीठाचा संस्थापक असलेल्या व्हँडरबिल्टचेच नाव ह्या विद्यापीठाला दिले गेले आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १७९४ मधील जन्म\nइ.स. १८७७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१५ रोजी ११:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/10598", "date_download": "2018-12-14T20:05:50Z", "digest": "sha1:XMKUOMCOW2REKX6B5YFQQXN2VIRLFFLJ", "length": 11344, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणेशोत्सव २००९ स्पर्धा मतदान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणेशोत्सव २००९ स्पर्धा मतदान\nगणेशोत्सव २००९ स्पर्धा मतदान\nगणेशोत्सव २००९ स्पर्धा मतदान सुरू करण्याआधी सर्व स्पर्धांच्या प्रवेशिका येथे पहावयास मिळलीत.\n१. कायापालट स्पर्धा :\nकायापालट स्पर्धा \"कविता\" मतदान\nकायापालट स्पर्धा \"रंग नभाचे\" मतदान\nकायापालट स्पर्धा \"वारी...\" मतदान\n२. फोटोग्राफी स्पर्धा :\nपर्यावरण-सकारात्मक आणि नकारात्मक स्पर्धा मतदान\nकृष्णधवल अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा मतदान\nविशेष सूचना : कृष्णधवल स्पर्धेसाठी मतदान थोड्या वेगळ्या पद्धतीने घेण्यात येत आहे. तिकडे प्रत्येक फोटोच्या वर १० तारे दिसतील. मतदान करताना आपण फोटोला आपल्या आवडीप्रमाणे एक ते दहा पैकी तारे देऊ शकता.\n३. चित्रातल्या गोष्टी अर्थात लघुलेखन स्पर्धा :\n४. जय हेरंब स्पर्धा :\nजय हेरंब स्पर्धा-ताल आणि राग ओळखा\n५. चित्रकला स्पर्धेविषयी :\n\" ह्या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. सर्व लहानग्यांची चित्रे इतकी कल्पक आहेत की ह्यात फक्त एक विजेता निवडणं म्हणजे इतर स्पर्धकांवर अन्यायच होइल, नाही का म्हणूनच आम्ही ही स्पर्धा न ठेवता फक्त एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्याचे ठरवले आहे. अशा प्रकारची मागणी ह्या आधीही करण्यात आली होती, ती विचारात घेऊनच संयोजक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.\n६. पाककृती स्पर्धेविषयी :\nस्पर्धेतल्या प्रवेशिका परिक्षकांना मूल्यांकनासाठी पाठवल्या आहेत. लवकरच विजेता घोषित केला जाईल.\nमतदानाची अंतिम तारीख १६ सप्टेंबर २००९ ही आहे.\n'नविन मतदानाचा प्रश्न' हे काय प्रकरण आहे सांगेल का कुणी... कृपया....\nलाजो, नविन पोल्स सुरू करायचे\nलाजो, नविन पोल्स सुरू करायचे असतील तर ते वापरतात. सध्या ते कुणीही वापरू नकात. खरतर हे फक्त अ‍ॅडमीनना दिसायला हव.\n@अ‍ॅडमीन, 'नविन मतदानाचा प्रश्न' हे फक्त ग्रूप व्यवस्थापकांना दिसायला हवं नं इकडे सभासदांना पण दिसतय.\nओह, असं आहे होय... धन्स\nओह, असं आहे होय...\nह्या पानाचा दुवा गणेशोत्सव\nह्या पानाचा दुवा गणेशोत्सव २००९ च्या पानावर नाही का देता येणार बरीच शोधाशोध करावी लागतेय ह्या पानासाठी.. चटकन सापडत नाहीये.\nमी गणेशोत्सवात भारतात असल्याने मायबोलीवर येउ नाही शकले.\nमला जर मतदान करायचे असेल, तर मला नुसते प्रवेशिकेचे नाव वाचुन कळणार नाही. तुम्ही जर प्रत्येक एन्ट्रीच्यावर हायपर लिंक देवून, मतदान करणार्‍याला जर ती एन्ट्री (कविता, लेख, चित्र) वाचता आली तर बरे होईल ना.\nवर्षा, हायपर लिंक देणं\nहायपर लिंक देणं तांत्रिक अडचणींमुळे शक्य होतं नाहिये. प्रयत्न चालू आहेत.\nपण तुम्हाला सर्व प्रवेशिका http://www.maayboli.com/ganeshotsavspardha09 इथे बधायला मिळतील. ही लिंक ह्याच पानाच्या सगळ्यात वर दिलेली आहे. तुम्ही हे पान एका विंडोत आणि मतदानाचं पान दुसर्‍या विंडोत उघडून मतदान करू शकता.\nओके. धन्यवाद. तसे करेन आता.\nओके. धन्यवाद. तसे करेन आता.\nधन्यवाद संयोजक, हे पहा मी\nधन्यवाद संयोजक, हे पहा मी मतदान करुन आले\nतुम्ही एकदाच मतदान केले कि\nतुम्ही एकदाच मतदान केले कि आक्खा बुथ ताब्यात घेतला\n......बोटावर एक टिंब देतात, तुम्ही सगळी बाटलीच बोटावर घेतलीय\nचंपक प्रत्येक स्पर्धेसाठी एक\nचंपक प्रत्येक स्पर्धेसाठी एक मत, एक थेंब शाईचा..अस करत करत सगळ्या स्पर्धा पार करे पर्यंत पुर्ण बोट गेल रंगुन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=102&Itemid=205", "date_download": "2018-12-14T20:25:39Z", "digest": "sha1:C5SRO23FALHDQBMOWIQIW66Q6ZGXNCJI", "length": 8316, "nlines": 60, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "ब्रम्हविहार", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमैत्री, (मेत्ता) करुणा, मुदिता आणि उपेक्षा या चार मनोवृत्तींना ब्रह्मविहार म्हणतात. ब्रह्मविहार म्हणजे श्रेष्ठ विहार, किंवा ब्रह्मदेव-ज्याला लोकपिता म्हणतात- जसा प्राणीमात्राविषयी अत्यंत अनुकपेने वागतो, तशा रीतीने वागणे. यांचे विधान सुत्तपिटकात अनेक ठिकाणी आढळते, आणि ते बहुतेक एकाच पद्धतीचे आहे. तरी प्रसंगाला अनुकूल असा हा हा अंगुत्तर निकायातील१ उतारा येथे देण्यात येत आहे.\n१ अंगुत्तरनिकाय चतुक्कनिपात (P.T.S.) भाग २, पृ. १८४.\nकथं च भिक्खवे भिक्खु ब्रह्मप्पत्तो होति इध भिक्खवे भिक्खु मेत्तासहगतेन चेतसा... करुणासहगतेन चेतसा... मुदितासहगतेन चेतसा...उपेक्खासहगतेन चेतसा एक दिस फरित्वा विहरति तथा दुतियं तथा ततियं तथा चतुत्थिं, इति उद्धमधी तिरियं सब्बधि अप्पमाणेन अवेरेन अव्ध्दयापज्झेन फरित्वा विहरति इध भिक्खवे भिक्खु मेत्तासहगतेन चेतसा... करुणासहगतेन चेतसा... मुदितासहगतेन चेतसा...उपेक्खासहगतेन चेतसा एक दिस फरित्वा विहरति तथा दुतियं तथा ततियं तथा चतुत्थिं, इति उद्धमधी तिरियं सब्बधि अप्पमाणेन अवेरेन अव्ध्दयापज्झेन फरित्वा विहरति एवं खो भिक्खवे भिक्खु बह्मप्पत्तो होती \nअर्थ - भिक्षुहो, एखादा भिक्षु ब्रह्मप्राप्‍त कसा होतो भिक्षु मैत्रीसहगतचित्ताने... करुणासहगतचित्ताने मुदितासहगतचित्ताने उपेक्षासहगतचित्तानें एक दिशा, त्याप्रमाणे दुसरी तिसरी आणि चवथी दिशा भरून टाकतो. याप्रमाणे वर, खाली, आजूबाजूला, सर्वत्र सर्वांचा आत्मा होऊन सर्व जग विपुल, महग्दत, अप्रमाण, अवैर, अद्वेषमय अशा उपक्षासहगतचित्ताने भरून टाकतो. याप्रमाणे तो भिक्षु ब्रह्मप्राप्‍त होतो.\nया उतार्‍यात फार जुने मैत्रीकरुणादिकांचे विधान दिले आहे. परंतु त्यात मैत्रीला आरंभ कसा करावा हे सांगितले नाही. विभंग प्रकरणात 'सेय्यथा पि नाम एक पुग्गलं पिय मनापं दिस्वा मेत्तायेय्य, एवमेत्र सब्बे सत्ते मेत्ताय फरति.* (जसा एखाद्या प्रिय मनुष्याला पाहून त्यावर मैत्री करतो, त्याप्रमाणे सर्व सत्त्वांवर मैत्री करावी)' असे म्हटले आहे. म्हणजे विभंगाच्या म्हणण्याप्रमाणे एका आवडत्या मनुष्यावर मैत्रीभावनेला आरंभ करून मग ती हळूहळू सर्व प्राणिमात्रावर पसरावी असे होते. परंतु विशुद्धिमार्गाचे विधान याहून भि��्न आहे. त्यांत सांगितले आहे की मैत्रीला आरंभ स्वतःवरच करावा, त्यानंतर प्रियसख्यावर, नंतर मध्यस्थावर, आणि नंतर शत्रूवर मैत्रीची भावना करावी. कोणत्याही प्रकारे सर्व प्राणिमात्राविषयी मनात आत्यंतिक आणि निस्सीम प्रेम उत्पन्न करणे हा या भावनेचा मुख्य मुद्दा आहे. ज्याला आपणापासूनच भावनेला सुरुवात केली असता मैत्री साधणे सुलभ जाते, त्याने तसे करावे. ज्याला प्रिय मनुष्यापासून आरंभ केला असता सुलभ जाते त्याने तसे करावे. मात्र ज्याने नुकताच मैत्रीला आरंभ केला असेल, त्याने एकदम शत्रूवर मैत्रीची भावना करू नये. त्याचप्रमाणे विसदृश व्यक्तीवर आणि मृतावर भावनेला आरंभ करू नये.\n* विभंग (P.T.S.) पृष्ठ १७२.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nअनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=106&Itemid=209", "date_download": "2018-12-14T19:20:54Z", "digest": "sha1:45EB4S7LXXJPF6C3SMCPM6SEVTMLPFIE", "length": 9952, "nlines": 62, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "विपश्यनाभावना", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nहा शब्द केवळ बौद्ध संस्कृत वाङ्‌मयात सापडतो. उदाहरणार्थ,\nस च लोके निरपेक्षयाभिरत्या ॥\nया शांतिदेवाचार्याच्या श्लोकांत हा शब्द सांपडतो. परंतु तो पालि विपस्सना या प्रसिद्ध शब्दापासून साधला आहे. जगातील अनित्यतेच्या भावनेने विपश्यनेला आरंभ होतो. अनित्यताभावनेचे विधान येणेप्रमाणे ः-\nरूप भिक्खवे अनिच्चं ... वेदना अनिच्चा...सञ्ञा अनिच्चा...संखारा अनिच्चा...विञ्ञाणं अनिच्चं यदनिच्चं तं दुक्खं, यं दुक्खं तदनत्ता, यदनत्ता तं नेतं मम, नेसो हमस्मि, न मेसो अत्ता ति ॥ एहवमेतं यथाभूतं सुभ्मप्पञ्ञाय दट्ठव्बं ॥\n(खन्दसंयुत्त, वग्ग २, सुत्त ४.)\nभिक्षुहो, रूप अनित्य आहे... वेदना अनित्य आहेत... संज्ञा अनित्य आहे...संस्कार अनित्य आहे... विज्ञान अनित्य आहे. जे अनित्य ते दुःखकर, जे दुःखकर ते अनात्मक, जे अनात्मक ते माझे नव्हे. तो मी नव्हे, तो माझा आत्मा नव्हे. याप्रमाणे हे यथार्थतया सम्यक प्रज्ञेने पहावे.\nया विधानाप्रमाणे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पाच स्कंधांवर अनित्यतेची भावना करावयाची आहे, ती कशी याचा थोडक्यात विचार करू. रूपस्कंध चार महाभूतांचा बनला आहे. त्यात पहिले महाभत पृथ्वी. धरणीकंपादिकाच्यायोगाने पृथ्वीच्या स्थिर भागातहि भयंकर अदलाबदल होत असते. नद्यांचे जेथे स्त्रोत असेल तेथे वाळवंत बनते व नदीचा प्रवाह भलत्याच बाजूला वहात असतो पण असे विलक्षण फेरफार सर्वांनाच पहावयास मिळत नसतात. त्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर उगवणार्‍या-आणि ज्यात पृथ्वीचाच अंश जास्ती आहे, अशा-वनस्पतिवर्गाचे निरीक्षण करावे. पावसाळा सुरू झाल्यावर काही काळाने जिकडे तिकडे सर्व प्रदेश हिरवागार झालेला दिसतो. आश्विन महिन्याच्या सुमाराला धान्ये पिकास आल्याने शेते पिवळी दिसू लागतात. पण पुढे त्यांची कापणी होऊन धान्य गोळा केल्यावर केवळ गवत शिल्लक रहाते. थंडीचे दिवस जाऊन वसंत ॠतूला सुरुवात होते न होते तो वृक्षाला पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतात, व सृष्टिमध्ये एक अभिनव चैतन्य उत्पन्न झाल्यासारखे दिसते. इतक्यात उन्हाळा येतो, शेते उद्ध्वस्त झाल्यासारखी दिसू लागतात, आणि दुपारच्या वेळी त्याकडे पाहिले असता डोळ्याला त्रास होतो. अशा रीतीने दृश्य सृष्टीत बाराहि महिने सारखी घडामोड चाललेली असते. तिचा विचार करता करता जर आपण परमाणूपर्यंत जाऊन पोचलो तर त्यातहि अस्खलित क्रांति चालू असल्याचे आपणास दिसून येईल.\nआपोधातूचे फेरफार अधिक दृश्य आहेत. पावसाळ्याच्यापूर्वी नद्या वाळून गेल्या आहेत, तलाव कोरडे पडले आहेत, इतक्यात आकाशात अभ्र दिसू लागतात, मेघगर्जनेला सुरुवात होतो, वीजा चमकतात आणि पाऊस पडतो. नदीनाले आणि तलाव भरून जातात, आणि जिकडेजिकडे पाणीच पाणी होऊन जाते. जी नदी काही दिवसापूर्वी अत्यंत शांत दिसत होती ती बेफामपणे वाहू लागते, मोठाला धोंडा टाकला तरी वाहून नेते, मग माणसाची गोष्ट काय पण पावसाळा संपल्या बरोबर ती पूर्वस्थितीवर येते आणि हळूहळू आटत जाते. समुद्राला तर ओहोटीभरती रोजचीच असते, थोडासा वारा वाहिल्याबरोबर लाटा येतात, आणि झंझावताने तुफान होते. एवढे कशाला पण पावसाळा संपल्या बरोबर ती पूर्वस्थितीवर येते आणि हळूहळू आटत जाते. समुद्राला तर ओहोटीभरती रोजचीच असते, थोडासा वारा वाहिल्याबरोबर लाटा येतात, आणि झंझावताने तुफान होते. एवढे कशाला नदी जरी आपणास एकच दिसत असली तरी तिच्यातील पाण्याच्या प्रत्येक परमाणूला त्याच्यामागून येणारा परमाणु समुद्राच्या बाजूला लोटीत असतो. तो समुद्रात पोचला तरी स्थिर रहात नाही, कारण समुद्रातील पाण्याचे परमाणु इतस्ततः सारखे धावत असतात.\nतेजोधातूची अनित्यता याहूनहि स्पष्ट आहे. मोठाले जंगल जाळून टाकणारा अग्निहि ते संपल्यावर आपोआप विझून जातो. आकाशातील वीज, सूर्याची उष्णता, इत्यादिकांत वारंवार किती फेरफार होतात हे सर्वविश्रुतच आहे.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nअनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://goadoot.blogspot.com/2011/03/blog-post_9921.html", "date_download": "2018-12-14T18:58:24Z", "digest": "sha1:HU6MYG2RHBPTG46KE25NAZCIP4FPV723", "length": 16207, "nlines": 295, "source_domain": "goadoot.blogspot.com", "title": "Goa Doot - Goa's Marathi News: प्रादेशिक भाषेतूनच विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती - डॉ. पांडुरंग नाडकर्णी", "raw_content": "\nप्रादेशिक भाषेतूनच विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती - डॉ. पांडुरंग नाडकर्णी\nपणजी, दि. २१ (प्रतिनिधी)\nभारतावर बराच काळ इंग्रजांची सत्ता राहिल्यामुळे देशात इंग्रजीचे प्राबल्य वाढले हे जरी खरे असले तरी लहान मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रादेशिक भाषेतूनच प्राथमिक शिक्षण देणे गरजेचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. पांडुरंग नाडकर्णी यांनी केले आहे.\nगोव्यात सध्या सुरू असलेल्या प्राथमिक शिक्षण माध्यमाच्या वादासंबंधी शिक्षण क्षेत्रात बराच काळ योगदान दिलेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. पांडुरंग नाडकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले की, आपला देश बराच काळ इंग्रजांच्या अमलाखाली राहिल्यानेच त्यांची भाषा इथे फोफावली. परंतु, याचा अर्थ प्रादेशिक भाषांना डावलून इंग्रजी भाषेला इथे मोकळे रान द्यावे, असा होत नाही. तसे झाल्यास गोव्यातील प्रादेशिक भाषांचे अस्तित्वच नष्ट होईल, अशी भीती डॉ. नाडकर्णी यांनी व्यक्त केली आहे.\nजगभरातील जादातर देशांतील विद्यार्थी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या प्रादेशिक तथा मातृभाषेतूनच घेतात व त्यानंतर पुढील शिक्षणासाठी विविध भाषांचा विचार करतात. प्रादेशिक भाषा शिकून अनेक प्रज्ञावंतांनी आपल्याबरोबरच आपल्या देशाचे नावही उज्वल केले आहे. त्यामुळे इंग्रजीतून शिकणार्‍या मुलांचा चांगला बौद्धिक विकास होतो हा काही पालकांचा असलेला समजच मुळी चुकीचा असून मुलांच्या बौद्धिक विकासास प्रादेशिक भाषेतूनच प्राथमिक शिक्षण देण्याची गरज आहे, असे डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले. जगातील अनेक शिक्षणतज्ज्ञांनी प्रादेशिक भाषेतून प���राथमिक शिक्षणाचे समर्थन केले असून गोवा त्याला अपवाद ठरूच शकत नाही असे सांगून डॉ. नाडकर्णी म्हणाले की प्राथमिक शिक्षणानंतर इंग्रजी शिकण्यास काहीही हरकत नाही मात्र प्राथमिक स्तरावर इंग्रजीचा आग्रह धरणे उचित नसून गोव्यात सध्या जी शिक्षणप्रणाली चालू आहे ती उत्तम असल्याचेही त्यांनी नमूद केले.\nप्रकाशक: दैनिक गोवादूत वेळ: 3:10 am\nगोवा दूत इ-पेपर इंटरनेटवर\nभाषा माध्यम लढाईला धार्मिक रंग नको\nबेईमान नेत्यांना हद्दपार करा\nसदोष टाक्या वितरणाची योजना अखेर बासनात\nमहिलांना स्वयंरोजगाराचे धडे देऊन आत्मनिर्भर बनवा -...\nफलोत्पादन महामंडळाच्या संचालकांना अखेर हटवले\nकांदोळीत सुरक्षारक्षकाचा गळा चिरून खून\nमातृभाषेला सावत्र आईचे स्थान नको - ऍड. व्हिएगस\nमस्तवाल कांगारूंचा नक्षा उतरवला..\nमद्यविक्री उद्योगात - पर्रीकर\nसमाजकल्याण नव्हे, अकल्याण खाते\nमराठी-कोकणीप्रेमींची आज निर्णायक बैठक\nबाबा रामदेव यांची आज पणजीत सभा\nप्रादेशिक भाषेतूनच शिक्षण हा मानसशास्त्रीय सिद्धां...\nविवाहास नकार दिल्याने वेर्णात घर पेटवले\nगोव्याच्या रक्षणाची हमी द्या, मी निवडणूक लढवत नाही...\nपीडब्लूडी फक्त ‘खातेच’ दामूंची चर्चिलवर तोफ\nहे तर राष्ट्रविरोधी शक्तींचे कारस्थान - प्रा. सामं...\n..तर गोवा राज्य सहकारी बँक अल्पावधीतच बुडेल\nसरकारी कर्मचार्‍यांची गय करणार नाही - मुख्यमंत्री\nसाळगाव कोमुनिदादची जादा दराने भूखंडविक्री\nआमच्यापेक्षा गोवा पोलिस अद्ययावत\nनिर्णय शिक्षणमंत्र्यांच्या कुवतीबाहेर - पुंडलीक ना...\n‘एस्मा’मुळे अनेक कार्यालये ओस\nक्रीडामंत्री बाबू आजगावकरांच्या बेछूट आरोपांमुळे व...\n‘धोंडांच्या तळीत’ टँकरने पाणी भरणार\nप्रादेशिक भाषेतूनच विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगत...\nभारतीय नेत्यांकडून दिशाभूल ‘विकिलीक्स’चा आरोप\nआरोप सिद्ध केल्यास राजकारण संन्यास - पर्रीकर\nबीएडधारकांचे मानधन वाढवून देऊ - शिक्षणमंत्री\nसरकारी कर्मचार्‍यांचे आजपासून ‘लेखणी बंद’ आंदोलन\nइंग्रजीची मागणी करणारे विदेशी प्रवृत्तीचे गुलाम\nन्याय न मिळाल्यास सहकुटुंब उपोषण\nशिरोडा येथे दोघांना धूलिवंदनावरून मारहाण\nमेहनतीने नशीब फिरवणारे ‘चंद्रकांत’\nअमेरिका, फ्रान्स व ब्रिटनचे लीबियावर हवाई हल्ले\n‘आकाश’क्षेपणास्त्र निर्मितीतही गोलमाल; तिघांना अटक...\nप्रादेशिक ���ाषा विद्यार्थ्यांचा आत्मस्वर : प्रा. के...\nआज तातडीची बैठक सरकारी कर्मचार्‍यांना मिळणार होळीच...\nप्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषेतूनच हवे\nकाम नाही, पगार नाही वित्त सचिव एस. कुमारस्वामींचा ...\nनवीन निश्‍चल निवर्तले मुंबई, दि. १९ : प्रख्यात चित...\nलीबियात बंडखोरांवर सैन्याचे हल्ले सुरूच\nथिवी अपघातात एक ठार, एक जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/lehengas/heaven-deal+lehengas-price-list.html", "date_download": "2018-12-14T20:14:01Z", "digest": "sha1:KQ6EXN3MJFG5OQRANJZD3PN7CITDDD2U", "length": 22496, "nlines": 502, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हेळवेन डील लेहेंगास किंमत India मध्ये 15 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nहेळवेन डील लेहेंगास Indiaकिंमत\nIndia 2018 हेळवेन डील लेहेंगास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nहेळवेन डील लेहेंगास दर India मध्ये 15 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 169 एकूण हेळवेन डील लेहेंगास समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन बंगलोरी सिल्क माचीच्या वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा 2013 आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Homeshop18, Snapdeal, Grabmore, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी हेळवेन डील लेहेंगास\nकिंमत हेळवेन डील लेहेंगास आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन नेट माचीच्या वर्क मुलतीकॉऊर सेमी स्टीलचंद लेहेंगा नक्स१८ Rs. 5,549 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,050 येथे आपल्याला नेट माचीच्या वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा पार उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक ���रवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 169 उत्पादने\nशीर्ष 10हेळवेन डील लेहेंगास\nअदिती राव नेट लस वर्क क्रीम सेमी स्टीलचंद लेहेंगा 431\nगौहर खान नेट बॉर्डर वर्क गोल्डन सेमी स्टीलचंद बॉलीवूड डेसिग्नेर 310\nआलिया भट्ट नेट माचीच्या वर्क व्हाईट सेमी स्टीलचंद लेहेंगा 455\nअदिती राव नेट लस वर्क ब्लॅक सेमी स्टीलचंद बॉलीवूड डेसिग्नेर 397\nसोफी चौद्री नेट लस वर्क रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा 469\nनेट माचीच्या वर्क ब्लू सेमी स्टीलचंद लेहेंगा 398\nनेट बॉर्डर वर्क औरंगे सेमी स्टीलचंद लेहेंगा ह्१४५\nनेट माचीच्या वर्क व्हाईट सेमी स्टीलचंद लेहेंगा 2002\nनेट लस वर्क व्हाईट सेमी स्टीलचंद लेहेंगा ल५०१\nपरिणीती चोप्रा नेट माचीच्या वर्क ब्लॅक सेमी स्टीलचंद लेहेंगा 470\nऐशा गुप्ता नेट बॉर्डर वर्क पिंक सेमी स्टीलचंद बॉलीवूड डेसिग्नेर 400\nभागलपूर सिल्क माचीच्या वर्क मुलतीकॉऊर सेमी स्टीलचंद लेहेंगा ल५०४\nनेट माचीच्या वर्क मुलतीकॉऊर सेमी स्टीलचंद लेहेंगा 2003\nऐशा गुप्ता सिल्क माचीच्या वर्क रेड सेमी स्टीलचंद लेहेंगा 471\nअमृता राव नेट माचीच्या वर्क ब्लू सेमी स्टीलचंद लेहेंगा 407\nगेऊर्जेतते माचीच्या वर्क ब्लू सेमी स्टीलचंद लेहेंगा ल५०६\nनेट लस वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा ल५०७\nकरिती सनोन नेट लस वर्क येल्लोव सेमी स्टीलचंद लेहेंगा 472\nगेऊर्जेतते बॉर्डर वर्क औरंगे सेमी स्टीलचंद लेहेंगा ल५०९\nतमांनाह भाटिया नेट माचीच्या वर्क ब्लू सेमी स्टीलचंद लेहेंगा 474\nनेट माचीच्या वर्क येल्लोव सेमी स्टीलचंद लेहेंगा म२८\nनेट माचीच्या वर्क क्रीम सेमी स्टीलचंद लेहेंगा ल५१०\nगेऊर्जेतते लस वर्क पिंक सेमी स्टीलचंद लेहेंगा 2006\nसोनम कपूर नेट माचीच्या वर्क क्रीम सेमी स्टीलचंद लेहेंगा 475\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-14T20:01:46Z", "digest": "sha1:ALCBLSJ4RUTQH4XIFZXVZMM6LYI47O7T", "length": 107797, "nlines": 191, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "हिंदुत्व | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nसावरकर ‘क्रांतिकारक’ होते, ‘दहशतवादी’ नव्हे\nPosted: डिसेंबर 5, 2010 in राजकारण\nटॅगस्संघ, संघपरिवार, सावरकर, हिंदुत्व\nउत्तरा सहस्रबुद्धे , सौजन्य – लोकसत्ता\nप्रपाठक, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ\n(स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. ना. दा. सावरकर हे लेखिकेचे (आईचे वडील)आजोबा. )\nकाही वर्षांपूर्वीपर्यंत संघाच्या ‘प्रातःस्मरणीय‘ व्यक्तींच्या यादीत सावरकरांचे नाव नव्हते. गांधीहत्येच्या आरोपातून स्वतःला मुक्त करू पाहणार्‍या संघाने तशाच हिरीरीने या बाबतीत कधी सावरकरांची बाजू मांडल्याचे ऐकिवात नाही. सावरकरांची विचारसरणी तरी संघ परिवाराला किती ग्राह्य वाटते सावरकर हिंदुत्वाच्या विचारसरणीचे जनक होते आणि संघपरिवार हिंदुत्वाचे राजकारण करतो. परंतु हे साम्य कदाचित इथेच संपते.\nस्वातंत्र्यवीर सावरकर पुन्हा एकदा या देशातील गलिच्छ राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. राजकीय पक्षांच्या धुळवडीमध्ये आज सावरकर हा एक ‘मुद्दा‘ झाला आहे. तसे या देशात दिवंगत नेत्यांना वेठीला धरून राजकारणी डावपेच रंगविण्याचे प्रकार नवीन नाहीत. आपल्या समाजाला विधायक टीका पचविता तर येत नाहीच. ऐतिहासिक व्यक्तींचे परखड मूल्यमापन हे कोणत्याही समाजाला हितकारकच असते. परंतु तशी कुवतच नसलेल्या आपल्या या देशातहोते ती नुसती चिखलफेक. अलीकडे सावरकरांवर वारंवार अशी चिखलफेक होताना दिसत आहे. आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर त्याला कारणीभूत झाले आहेत, काही महिन्यांपूर्वी संसदेत सावरकरांचे चित्र लावण्याच्या मुद्द्यावरून डाव्या पक्षांनी अशीच ठिणगी टाकलेली होती.\nदुर्दैवाने आज देशाच्या राजकारणाचे ‘भाजप वि. भाजपेतर‘ म्हणजेच ‘हिंदुत्ववादी वि. सेक्युलर‘, असे विचित्र ध्रुवीकरण झालेले आहे. त्यामुळे वैचारिक माहौल असा झाला आहे की, काँग्रेसला वाईट म्हणणार्‍याचीही लगेच ‘जातीयवादी‘ अशी संभावना होते. त्यामुळे निष्पक्ष विवेचन करू इच्छिणार्‍या आणि कोणत्याही विचारसरणीच्या जोखडापासून मुक्त असू पाहणार्‍या व्यक्तींची अतिशय पंचाईत होते. शीतयुद्धाच्या काळात गटनिरपेक्ष परराष्ट्रधोरण राबवू इच्छिणार्‍या तिसर्‍या जगातील राष्ट्रांना, ‘तुम्ही आमच्याबरोबर नसाल, तर आमच्या विरुद्धच आहात‘ असे दरडावणार्‍या अमेरिका आणि सोविएत संघासारखी दहशत आज इथल्या वैचारिक क्षेत्रात निर्माण झाली आहे. त्यामुळेच, एनडीए सरकारच्या परराष्ट्रधोरणाची वाखाणणी करणार्‍या व्यक्तीला सरळ ‘प्रतिगामी हिंदुत्ववादी‘ ठरविले जाते आणि अलीकडच्या काळात संघपरिवाराने सावरकरांचे चक्क ‘अपहरण‘ केलेले असल्यामुळे, आजच्या विवादात सावरकरांची बाजू मांडणार्‍याचीही तशीच वाट लावली जाईल. परंतु सावरकरांनीच मांडलेली हिंदुत्वाची अतिरेकी विचारसरणी समूळ अमान्य करूनही,सावरकर या व्यक्तीची देशभक्ती, त्यासाठी त्यांनी केलेला त्याग, भोगलेल्या हालअपेष्टा याविषयी शंका घेणे अत्यंत अप्रस्तुत आणि असंस्कृत आहे, हे ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे.\nज्या दोन मुद्द्यांवरून मुख्यतः आज सावरकरविरोधी राळ उडविली जात आहे, त्यातील पहिला मुद्दा आहे गांधी हत्येतील सावरकरांच्या सहभागाचा. कितीही तीव्र मतभेद असले तरी गांधी या देशबांधव असलेल्या व्यक्तीची हत्या करणे हे कायद्यालाच नव्हे तर नैतिकतेलाही धरून नव्हते. सावरकर अशा कृत्यास पाठिंबा देतील अशी सुतराम शक्यता नव्हती. तत्कालीन सरकारने सावरकरांना या खटल्यात गोवले खरे; परंतु सर्व पुरावे तपासून न्यायालयाने सर्व आरोपांतून सावरकरांची सन्मानाने मुक्तता केली. तसेच आकसाने सावरकरांना या खटल्यात गुंतविल्याबद्दल सरकारवर ताशेरेही ओढले. त्या वेळी सरकारनेही हा निकाल मानला. त्यावर अपील करण्याची संधी असूनही तसे केले नाही आणि या प्रकरणावर पडदा टाकला. आज जर काँग्रेस आणि डावे पक्ष पुनःपुन्हा तोच मुद्दा उकरून काढत असतील तर न्यायालयाचा निर्णय त्यांना अमान्य आहे, असे समजायचे का ही मंडळी एक प्रकारे न्यायालयाचा अवमानच करीत नाहीत का ही मंडळी एक प्रकारे ��्यायालयाचा अवमानच करीत नाहीत का अयोध्या प्रकरणी चाललेल्या केसचा निकाल आमच्या विरुद्ध गेला तर आम्ही तो मानणार नाही, असे सांगणार्‍या विहिंप- संघ परिवारात आणि काँग्रेस- डाव्या पक्षांमध्ये मग काय फरक राहिला अयोध्या प्रकरणी चाललेल्या केसचा निकाल आमच्या विरुद्ध गेला तर आम्ही तो मानणार नाही, असे सांगणार्‍या विहिंप- संघ परिवारात आणि काँग्रेस- डाव्या पक्षांमध्ये मग काय फरक राहिला गांधी हत्येमध्ये सावरकरसहभागी होते असा दावा करणार्‍यांना सावरकरांचे राजकारण समजलेच नाही, असे म्हटले पाहिजे. सावरकर हे जसे ‘अहिंसेचे पक्षपाती‘ नव्हते तसेच ‘हिंसेचे पक्षपाती‘ही नव्हते. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी केवळ हिंसेच्या मार्गाचा वापर त्यांनी केला नाही. त्यांचे विद्यार्थिदशेतील पुण्यातील राजकारण, त्यांचे इंग्लंडमधील राजकारण पाहता असे लक्षात येते की, त्यांनी क्रांतिकारी मार्गाबरोबरीनेच, प्रतिकाराच्या निःशस्त्र आणि लोकशाहीसंमत मार्गांचाही भरपूर वापर केला. मुख्यतः निःशस्त्र असलेल्या हैद्राबाद मुक्तिसंग्रामास त्यांनी पाठिंबा दिला आणि हिंदुसभेच्या सभासदांनी त्यात सहभागी होण्याची हाक दिली. अखंड हिंदुस्थानसाठी त्यांनी चालविलेला लढा हा सेक्युलर जरी नव्हता तरी निःशस्त्रच होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पिस्तुल सोडून मतपेटीचा मार्ग पत्करला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले होते. अंदमानात असताना त्यांना नामदार गोखल्यांच्या निधनाची बातमी समजली, तेव्हा गोखल्यांच्या राजकारणाला टोकाचा विरोध करणार्‍या सावरकरांनी, गोखल्यांची देशभक्ती आणि त्याग याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक दिवसाचा कडकडीत उपास केला होता. हे सावरकर गांधीहत्येच्या कटात सहभागी होतील, अशी शक्यताच नाही. सावरकर ‘क्रांतिकारक‘ होते, ‘दहशतवादी‘ नव्हते\nकाही महिन्यांपासून मुख्यतः डाव्या पक्षांनी पुढे आणलेला आणखी एक मुद्दा म्हणजे सावरकर ब्रिटिश सरकारची माफी मागून अंदमानातून सुटले. यावरून सावरकरांच्या देशभक्तीविषयी शंका उपस्थित करणार्‍या डाव्यांच्या देशनिष्ठेविषयी किती आणि काय बोलावे दुसर्‍या महायुद्धाविषयीची सोव्हिएत संघाची भूमिका जसजशी बदलली, तसतशी इथल्या साम्यवाद्यांची भूमिका बदलत गेली हे तर सर्वश्रुत आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनच्या भूमिकेचे समर्थन करणारे डावेही होते. गमतीचा भाग म्हणजे या युद्धाच्या वेळी सोव्हिएत संघ तटस्थ राहिला. चीन नावाच्या साम्यवादी ‘बंधूला‘ भारत नावाच्या ‘मित्रा‘विरुद्ध काही सोव्हिएत संघाने पाठिंबा दिला नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट परिषदेमध्ये झालेल्या चर्चेत जेव्हा भूपेश गुप्ता या युद्धातील चीनची बाजू मांडू लागले तेव्हा प्रत्यक्ष क्रुश्चेव्हनी त्यांना ‘आधी आपल्या देशबांधवांना चीनच बरोबर हे पटवून द्या दुसर्‍या महायुद्धाविषयीची सोव्हिएत संघाची भूमिका जसजशी बदलली, तसतशी इथल्या साम्यवाद्यांची भूमिका बदलत गेली हे तर सर्वश्रुत आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनच्या भूमिकेचे समर्थन करणारे डावेही होते. गमतीचा भाग म्हणजे या युद्धाच्या वेळी सोव्हिएत संघ तटस्थ राहिला. चीन नावाच्या साम्यवादी ‘बंधूला‘ भारत नावाच्या ‘मित्रा‘विरुद्ध काही सोव्हिएत संघाने पाठिंबा दिला नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट परिषदेमध्ये झालेल्या चर्चेत जेव्हा भूपेश गुप्ता या युद्धातील चीनची बाजू मांडू लागले तेव्हा प्रत्यक्ष क्रुश्चेव्हनी त्यांना ‘आधी आपल्या देशबांधवांना चीनच बरोबर हे पटवून द्या‘ असा टोला हाणला होता.\nसावरकरांच्या या तथाकथित माफीपत्राचा संदर्भाशिवाय विचार करणे चुकीचे आहे. संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यात दोन जन्मठेपांची शिक्षा झालेली सावरकर ही एकच व्यक्ती होती. (इतिहासतज्ज्ञांनी चूकभूल द्यावी-घ्यावी) यावरून ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने त्यांनी केलेला ‘गुन्हा‘ किती गंभीर होता हे लक्षात यावे. अंदमानातील उणीपुरी १४ वर्षे त्यांनी ज्या हालअपेष्टा सोसल्या त्याला सीमाच नाही. त्यातूनही सजगता, कविवृत्ती आणि विनोदबुद्धी टिकवून हा माणूस बाहेर पडला. अंदमानातून सुटल्यावरही काही वर्षे भारतातील तुरुंगात आणि दशकभराहून अधिक काळ रत्नागिरीत स्थानबद्धतेत काढावा लागला. हे काय सावरकरांनी ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली आणि त्यावर ब्रिटिशांनी विश्वास ठेवला म्हणून ) यावरून ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने त्यांनी केलेला ‘गुन्हा‘ किती गंभीर होता हे लक्षात यावे. अंदमानातील उणीपुरी १४ वर्षे त्यांनी ज्या हालअपेष्टा सोसल्या त्याला सीमाच नाही. त्यातूनही सजगता, कविवृत्ती आणि विनोदब��द्धी टिकवून हा माणूस बाहेर पडला. अंदमानातून सुटल्यावरही काही वर्षे भारतातील तुरुंगात आणि दशकभराहून अधिक काळ रत्नागिरीत स्थानबद्धतेत काढावा लागला. हे काय सावरकरांनी ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली आणि त्यावर ब्रिटिशांनी विश्वास ठेवला म्हणून युद्धामध्ये ूaम्ूग्म्aत् ÇाूÇर्ीू ला मोठेच महत्त्व असते आणि आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अशा तर्‍हेन ूaम्ूग्म्aत् ÇाूÇर्ीू घेण्याचे सावरकर हे काही एकमेव उदाहरण नव्हे. शेवटी १९३७ मध्ये सावरकरांची बिनशर्त मुक्तता झाली, तीही ब्रिटिशांच्या नव्हे, तर मुंबई प्रांतीय सरकारातील हिंदी नेत्यांच्या पुढाकाराने काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आज सावरकरांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्यावर संघ परिवार आज सावरकरांची बाजू घेऊ पाहतोय. परंतु सावरकर या व्यक्तीच्या आणि त्यांच्या विचारांच्या संदर्भात संघ परिवाराची नेमकी भूमिका काय आहे हा प्रश्न अप्रस्तुत नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत संघाच्या ‘प्रातःस्मरणीय‘ व्यक्तींच्या यादीमध्ये सावरकरांचे नाव नव्हते. गांधीहत्येच्या आरोपातून स्वतःला मुक्त करू पाहणार्‍या संघाने तशाच हिरीरीने या बाबतीत कधी सावरकरांची बाजू मांडल्याचे ऐकिवात नाही. सावरकरांची विचारसरणी तरी संघ परिवाराला किती ग्राह्य वाटते युद्धामध्ये ूaम्ूग्म्aत् ÇाूÇर्ीू ला मोठेच महत्त्व असते आणि आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अशा तर्‍हेन ूaम्ूग्म्aत् ÇाूÇर्ीू घेण्याचे सावरकर हे काही एकमेव उदाहरण नव्हे. शेवटी १९३७ मध्ये सावरकरांची बिनशर्त मुक्तता झाली, तीही ब्रिटिशांच्या नव्हे, तर मुंबई प्रांतीय सरकारातील हिंदी नेत्यांच्या पुढाकाराने काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आज सावरकरांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्यावर संघ परिवार आज सावरकरांची बाजू घेऊ पाहतोय. परंतु सावरकर या व्यक्तीच्या आणि त्यांच्या विचारांच्या संदर्भात संघ परिवाराची नेमकी भूमिका काय आहे हा प्रश्न अप्रस्तुत नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत संघाच्या ‘प्रातःस्मरणीय‘ व्यक्तींच्या यादीमध्ये सावरकरांचे नाव नव्हते. गांधीहत्येच्या आरोपातून स्वतःला मुक्त करू पाहणार्‍या संघाने तशाच हिरीरीने या बाबतीत कधी सावरकरांची बाजू मांडल्याचे ऐकिवात नाही. सावरकरांची विचारसरणी तरी संघ परिवाराला किती ���्राह्य वाटते सावरकर हिंदुत्वाच्या विचारसरणीचे जनक होते आणि संघपरिवार हिंदुत्वाचे राजकारण करतो. परंतु हे साम्य कदाचित इथेच संपते. हिंदू संघटनांसाठी अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेचे समूळ उच्चाटन केले पाहिजे हा सावरकरांचा विचार, तर गुरुजीप्रणीत संघाचा चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर विश्वास. गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे, असे म्हणणारे सावरकर संघ परिवाराला कुठे मान्य आहेत सावरकर हिंदुत्वाच्या विचारसरणीचे जनक होते आणि संघपरिवार हिंदुत्वाचे राजकारण करतो. परंतु हे साम्य कदाचित इथेच संपते. हिंदू संघटनांसाठी अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेचे समूळ उच्चाटन केले पाहिजे हा सावरकरांचा विचार, तर गुरुजीप्रणीत संघाचा चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर विश्वास. गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे, असे म्हणणारे सावरकर संघ परिवाराला कुठे मान्य आहेत आमच्या वेदांमध्ये सर्व काही ज्ञान आहे असे म्हणणे म्हणजे आम्ही गेल्या हजारो वर्षांत काहीच प्रगती केली नाही अशी अप्रत्यक्ष कबुलीच देणे आहे, असे प्रतिपादन करून; वेदांना ग्रंथालयाची शोभा म्हणून कपाटात जरूर ठेवावे, पण आज ते आचरणात मात्र मुळीच आणू नयेत; असे शिकवणारे सावरकर परिवारातल्या किती जणांना पचविता येतील आमच्या वेदांमध्ये सर्व काही ज्ञान आहे असे म्हणणे म्हणजे आम्ही गेल्या हजारो वर्षांत काहीच प्रगती केली नाही अशी अप्रत्यक्ष कबुलीच देणे आहे, असे प्रतिपादन करून; वेदांना ग्रंथालयाची शोभा म्हणून कपाटात जरूर ठेवावे, पण आज ते आचरणात मात्र मुळीच आणू नयेत; असे शिकवणारे सावरकर परिवारातल्या किती जणांना पचविता येतील पाश्चिमात्य आणि पौर्वात्य या दोन संस्कृतींमध्ये ‘अप-टु-डेट‘ आणि ‘श्रुति-स्मृतिपुराणोक्त‘ हा मूलभूत फरक असल्याकडे लक्ष वेधून ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त‘ वृत्तीमुळे आपल्या भारतीय समाजाचे जबर नुकसान झालेले आहे, असे ठासून सांगत, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच आपल्या रोगांवरचे औषध आहे, असे आग्रही प्रतिपादन करणारेसावरकर, संघ परिवाराला पेलतील का पाश्चिमात्य आणि पौर्वात्य या दोन संस्कृतींमध्ये ‘अप-टु-डेट‘ आणि ‘श्रुति-स्मृतिपुराणोक्त‘ हा मूलभूत फरक असल्याकडे लक्ष वेधून ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त‘ वृत्तीमुळे आपल्या भारतीय समाजाचे जबर नुकसान झालेले आहे, असे ठासून सांगत, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच आपल्��ा रोगांवरचे औषध आहे, असे आग्रही प्रतिपादन करणारेसावरकर, संघ परिवाराला पेलतील का हिंदुत्वाची विचारसरणी आणि राजकारण नाकारूनही सावरकर हे देशनिष्ठा आणि त्याग यांचे प्रतीक आहे, हे मान्यच करावे लागते. सावरकरांवरून हीन पातळीवरचे राजकारण पुनःपुन्हा खेळले जाते, यात सावरकरांचे काहीच नुकसान नाही. परंतु यातून आपल्या समाजाचा इतिहासाच्या आकलनाविषयीचा असमंजसपणा दिसतो आणि म्हणून आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनाविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण होते.\nPosted: डिसेंबर 1, 2010 in राजकारण\nटॅगस्गांधी, टिळक, भाजप, राष्ट्र, राष्ट्रपिता, संघ, संघपरिवार, स्वातंत्र्य, हिंदुत्व\nमधू लिमये (सत्याग्रही विचारधारा, १९९३), सौजन्य – लोकसत्ता\nसंघ परिवाराने अनेक ऐतिहासिक पूर्वग्रह आणि इतिहासाचे चुकीचे अर्थ जोपासले आहेत. आपल्या पूर्वग्रहदूषित कल्पनांच्या आधारे चुकीचाच नव्हे तर राष्ट्राच्या मूळ संकल्पनेला बाधक अन्‌ घातक प्रचारही गेली सत्तर वर्षे त्यांनी चालविला आहे.\nमहात्मा गांधींना राष्ट्रपिता मानण्यास भाजपच्या नेत्यांनी आपला विरोध दर्शविला आहे. महात्मा गांधी हे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकातले एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होय. त्यांच्या जन्माच्या आधी, अगदी प्राचीन काळापासून आजचा इंडिया- भारत हे एक हिंदू राष्ट्र अस्तित्वात होते. म्हणून म. गांधींना- जे नंतरचे आहेत- त्यांनाच ‘भारताचे राष्ट्रपिता‘ असे मानणे चुकीचे ठरते, असा त्यांचा युक्तिवाद आहे. इतरांचा अतिशय आग्रह असेल तर म. गांधींना भारतमातेचा किंवा हिंदू राष्ट्राचा फार तर सुपुत्र मानायला त्यांची हरकत नाही. संघपरिवाराचा म. गांधींबद्दल असलेला पूर्वग्रह सर्वांना परिचित आहे. संघाच्याच लोकांनी माझ्याजवळ बोलताना सांगितले की, संघ स्थापनेच्या तब्बल पस्तीस-चाळीस वर्षांनंतर महात्मा गांधींच्या नावाचा संघाच्या प्रातःस्मरणात समावेश करण्यात आला.\nसंघ परिवार व भाजप यांच्या विशिष्ट मानसिकतेचा उगम केवळ म. गांधींबद्दल तीव्र अप्रीतीमध्ये नसून इतिहास व राज्य- राष्ट्रसंबंध याविषयी चुकीचे वाचन, चुकीचे अन्वयार्थ यामध्येही आहे. ‘राज्य‘, ‘राष्ट्र‘ या संकल्पना, तसेच ‘संस्कृती‘ (Culture), ‘मानवी सभ्यता‘(Civilisation) या संज्ञांबद्दल, त्यांच्या अन्योन्य नात्यांबद्दल त्यांच्या मन��त चुकीचे अर्थ घर करून घट्ट बसले आहेत.\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात म. गांधींनाराष्ट्रपिता म्हणून प्रथम संबोधिले. राष्ट्रपिता‘ हे गुणविशेषण वापरताना सुभाषबाबूंच्या मनात राष्ट्र (Nation) या संज्ञेचा आधुनिक अर्थ होता. प्राचीन संस्कृत वा प्राकृत भारतीय भाषांमध्ये किंवा बंगाली, मराठी, हिंदी या अर्वाचीन भारतीय भाषांमध्येही इंग्रजीमधील ‘नेशन‘(Nation) या शब्दामधील सर्व छटांचा अर्थ तंतोतंत व्यक्त करणारा समानार्थी शब्द अस्तित्वात नाही.\nज्या भूप्रदेशात सार्वभौमत्वाचा दावा करणारी शेकडो राज्ये अस्तित्वात असतील, त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याला आपापला स्वतंत्र राज्यप्रमुख व स्वतंत्र सेना असेल; त्या भूप्रदेशाला भौगोलिक सलगता, सांस्कृतिक एकता व मानवी सभ्यतेची समानता या कसोटीवर उतरूनही आधुनिक अर्थाने राष्ट्र म्हणता येणार नाही.\nज्या मानवसमूहाने विशिष्ट भूप्रदेशात वास्तव्य करताना आपली स्पष्टपणे वेगळी व स्वतंत्र राजकीय अस्मिता प्राप्त केलेली असेल आणि ज्यांनी राजकीय एकीकरणामधून अशी एकच केंद्रीय राजकीय सत्ता निर्माण केलेली असेल की, ज्या केंद्रीय सत्तेचा अंमल व हुकूम त्या संपूर्ण भूप्रदेशभर चालतो; त्या मानवसमूहाला व त्यांच्या भूप्रदेशाला ‘राष्ट्र‘ हे नामाभिमान प्राप्त होते. आधुनिक ‘राष्ट्र‘ या शब्दामागे हा अर्थ गृहीत आहे.\nआधुनिक राजकीय जाणिवांचे केंद्र म्हणून बंगालचे आद्यस्थान सर्वमान्य आहे. तथापि बंगाली नेत्यांनी व लेखकांनी तारतम्याचा विचार न करता ‘देश‘, ‘राष्ट्र‘, ‘जाती‘ अशा शब्दांचा वापर केलेला आहे, हे नाकारून चालणार नाही. या शब्दप्रयोगांमागील खरा अर्थ संदर्भाशिवाय शोधता येणार नाही.. काही वेळा या शब्दांचा वापर बंगाली भाषक जेथे वास्तव्य करतात, त्या बंगालसाठी केलेला आहे. काही वेळा भारताला राष्ट्र म्हणून संबोधण्यासाठी या शब्दांचा वापर झालेला आहे.\nहा शाब्दिक आणि वैचारिक गोंधळ बंगाली भाषकांपुरता मर्यादित नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातही राजकीय जागृती झाली. या काळात मराठी भाषक नेत्यांनी आणि लेखकांनीही बरोबर तसाच वैचारिक गोंधळ निर्माण करून ठेवलेला आहे. लोकमान्य टिळक हे या काळातील एक राष्ट्रवादी महान नेते होते, याबद्दल कोणतीही शंका नाही. संघ परिवारदेखील हे मान्य करतो. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी लोकमान्यांपासूनच राजकीय प्रेरणा घेतली. ज्यांनी लो. टिळकांच्या लिखाणाचा काळजीपूर्वक अभ्यास केला आहे, त्यांना माहीत आहे की भिन्न काळात. (कधी एकाच काळातही) व त्यांच्या राजकीय नेतृत्वाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत लोकमान्यांनी ‘राष्ट्र‘ हा शब्द तीन भिन्न अर्थांनी वापरलेला आहे. काही उदाहरणांनी हे स्पष्ट करता येईल.\nआपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात लो. टिळक म्हणतात, ‘‘सिंध, गुजराथ, महाराष्ट्र व कर्नाटक या चार राष्ट्रांनी मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी बनली आहे.‘‘ बंगालच्या फाळणीच्या संदर्भात बोलताना त्यांनी लिहिले आहे की, बंगाली भाषिक राष्ट्राचे विभाजन करण्यामागे ब्रिटिशांची अत्यंत दुष्ट योजना आहे. त्याच लेखात बंगालचा ‘प्रांत‘ असाही उल्लेख करून त्यांनी प्रांत-राष्ट्र या शब्दांचा घोळ करून ठेवला आहे. राष्ट्र आणि प्रांत या संकल्पनांचे भिन्नत्व लो. टिळकांनी काळजीपूर्वक लक्षात घेतलेले नव्हते.\nस्वातंत्र्यासाठी अपार कष्ट सोसल्यामुळे आपल्या राजकीय आयुष्याच्या मध्यावर लोकमान्य राष्ट्रीय नेते बनले. या वेळचे राष्ट्रीयत्वाच्या प्रश्नावर टिळकांचे विचार पाहिल्यास राष्ट्र ही संकल्पना साकार करताना, ‘वसुधैव कुटुंबकम्‌‘- अखिल मानवजात हे एकच कुटुंब असल्याची कल्पना, आंतरराष्ट्रीय ध्येय म्हणून टिळक नाकारतात. हे ध्येय आकर्षक असले तरी प्रत्यक्षात उतरणार नाही, असे कारण ते देतात. दुसर्‍या बाजूला ते म्हणतात की, व्यक्ती, कुटुंब वा प्रदेश या अस्मिता बाळगणे म्हणजे संकुचित मनोवृत्तीचे लक्षण आहे. राष्ट्र ही संकल्पना या दोन टोकांच्या मध्ये कोठेतरी आहे. या काळात लोकमान्य\nआपल्या लोकप्रियतेचा पाया महाराष्ट्रात मजबूत करीत होते. त्यासाठी त्यांनी दोन उत्सवांचे माध्यम योजले. त्यातून मराठी राष्ट्रीयचा व हिंदू राष्ट्रीयता एकत्रितपणे जागवता येणार होती. समान भाषा व समान ऐतिहासिक पार्श्वभूमी हा या दोन्ही राष्ट्रीयतांचा पाया होता. गणेशोत्सवाने भाषिक नात्याची व शिवजयंतीमुळे समान ऐतिहासिक पार्श्वभूमीची गरज भागत होती.\nसमान भूप्रदेश, भाषा, धर्म यापैकी कोणत्याही एकाच वा एकत्रित गोष्टींचा आधार राष्ट्रबांधणीला पुरेसा नाही, असे लोकमान्य म्हणत. राष्ट्रबांधणीसाठी समान हितसंबंध व समान गतस्म��ती पायाभूत आहेत, असे मानल्यामुळे ‘समानहिततत्त्व‘ व ‘पूर्वेतिहासस्मरण‘ या दोन शब्दांचा त्यांनी राष्ट्रवादासाठी उपयोग केला. या दोन तात्त्विक कसोट्या लावून ‘भारत (India) हे एक राष्ट्र आहे, असे कसे म्हणता येईल ‘ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.\nलोकमान्य टिळकांना ‘राष्ट्र‘ या संकल्पनेचा व्यापक अर्थ माहीत नव्हता, असे मानता येणार नाही. लॉर्ड ए. ओ. ह्यूमच्या (काँग्रेसचे संस्थापक) निवेदनाचा परामर्श घेताना त्यांनी दाखवून दिले की, ‘सर्व जाती-जमाती व भारताचे सर्व प्रांत एक राष्ट्र निर्माण करण्यास एकत्र आले आहेत.‘\nराजकीय, वैचारिक परिपक्वता प्राप्त केल्यानंतर राष्ट्रीय नेते म्हणून मान्यता पावल्यानंतर आणि लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाल्यानंतरदेखील लो. टिळकांचा राष्ट्र या संकल्पनेमागचा अस्पष्टपणा शिल्लकच होता. राजद्रोहाच्या दुसर्‍या खटल्याच्या काळात ते म्हणतात, ‘‘इंडिया अजून ‘राष्ट्र‘ नाही.‘‘ हे दुर्दैव आहे की, लोकमान्य टिळकांसारखा महान नेता संकुचित महाराष्ट्रीय राष्ट्रवादाच्या प्रवृत्तीच्या वारंवार होणार्‍या प्रादुर्भावापासून स्वतःला अखेरपर्यंत मुक्त करू शकला नाही. त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या मध्य काळात लिहिलेल्या एका लेखात त्यांनी म्हटले आहे की, ‘‘प्रत्येक व्यक्तीची नियती अलग असते. त्याचप्रमाणे भारताच्या प्रत्येक प्रांताचे भवितव्य एकच कसे असेल कोणास ठाऊक, भविष्यकाळात ते कदाचित अलगही होतील.‘‘ भारतीय इतिहासाचा सखोल अभ्यास करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना लोकमान्यांच्या वक्तव्यांची जाणीव असेलच. त्यांच्या (अधिक…)\nगोळवलकर गुरुजींचा समान नागरी कायद्याला विरोध का होता\nPosted: नोव्हेंबर 28, 2010 in राजकारण\nटॅगस्धर्म, भाजप, मुसलमान, संघ, संघपरिवार, समाज, समान नागरी कायदा, हिंदुत्व, हिंदू\nसौजन्य – लोकसत्ता रिसर्च ब्युरो, २५ जुलै २००३\nदेशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या सर्वेच्च न्यायालयाच्या सल्ल्याचे भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराकडून स्वागत करण्यात येत असले तरी संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकरगुरुजी यांनी मात्र अशा प्रकारच्या कायद्याला ठाम विरोध दर्शविला होता. एवढेच नाही तर, निसर्गाला एकविधता मान्य नाही आणि मी विविध जीवनपद्धतींच्या संरक्षणाच्या पक्षाकडून आहे, असे सांगताना त्यांनी अशी एकविधता ही राष्ट���राच्या विनाशाची सूचक आहे, असे कठोर भाष्य केले होते.\n‘भारतीय विचार साधना‘ या संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘श्रीगुरुजी समग्र दर्शन‘ या ग्रंथाच्या सहाव्या खंडामध्ये समान नागरीकायद्याविषयीची आपली भूमिका गोळवलकर गुरुजींनी अत्यंत स्पष्टपणे मांडलेली आहे. त्यांच्या या भूमिकेला विरोध करताना संघ परिवारातील लोकांची जशी कोंडी होणार आहे, तशीच डाव्या आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणविणार्‍यांचीही होणार आहे.\nनवी दिल्लीमध्ये ‘दीनदयाल शोध संस्थान‘चे उद्‌घाटन करतानागोळवलकर गुरुजींनी समान नागरी कायद्याचा प्रश्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडू नये, असे म्हटले होते. ‘मदरलँड‘ या संघ परिवाराशी संबंधित नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याच भूमिकेचा पुनरुच्चार केला होता.\n‘मदरलँड‘चे तत्कालीन संपादक के. आर. मलकानी यांनी घेतलेल्या या मुलाखतीत गोळवलकर गुरुजींनी म्हटले आहे की, भारतात सदैव विविधता नांदत आली आहे. विविधता आणि एकता बरोबरीने राहू शकतात हे आपल्या देशामध्ये काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे. वैविध्य असूनही आपले राष्ट्र दीर्घकालपर्यंत अत्यंत शक्तिशाली आणि संघटित राहिलेले आहे. समरसता आणि एकरूपता या दोन वेगवेगळ्या बाबी असून राष्ट्राच्या एकतेसाठी एकविधता नाही, तर समरसता आवश्यक आहे.\nमुस्लिमांना चार लग्ने करण्याचा अधिकार असल्यामुळे त्यांना अटकाव करण्यासाठी समान नागरी कायदा असावा, असे काही लोकांना वाटते. पण एखाद्या प्रश्नाचा विचार करण्याचा हा नकारात्मक दृष्टिकोन आहे. जोपर्यंत मुसलमान या देशावर आणि अथल्या संस्कृतीवर प्रेम करतो आहे, तोपर्यंत त्यांचे त्याच्या जीवनपद्धतीनुसार चालणे स्वागतार्ह आहे. मुस्लिम प्रथांबद्दल आपले आक्षेप जर मानवतेच्या आधारावर असतील तर ते उचित आहेत. पण त्यामध्ये आपण हस्तक्षेप करू नये. मुस्लिमांनाच त्यांच्या जुन्या नियमात आणि कायद्यात सुधारणा करू द्यावी. बहुविवाहाची प्रथा त्यांच्यासाठी चांगली नाही, अशा निष्कर्षावर ते स्वतः येतील तर ती आनंदाची गोष्ट आहे. आपले मत त्यांच्यावर लादणे योग्य होणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.\nगोळवलकर गुरुजींची समान नागरी कायद्याविषयीची ही मते सर्वश्रुत असली तरी संघ परिवाराने अशा कायद्याचा आग्रह धरला होता आणि आहे. आता सर्वेच्च न्यायालयाच्या कालच्या सल्ल��यानंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर येणार आहे. अशा परिस्थितीत, गोळवलकर गुरुजींच्या मतांचे खंडण करताना संघ परिवाराला कसरत करावी लागणार आहे. त्याच वेळी, डाव्या आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणविणार्‍या पक्षांनाही गुरुजींच्या या मतांशी संपूर्ण सहमती दाखवावी लागणार आहे.\nPosted: जुलै 31, 2010 in राजकारण, वैचारिक\nटॅगस्धर्मनिरपेक्षता, राष्ट्र, राष्ट्रवाद, सावरकर, सेक्युलॅरिझम, हिंदु-मुस्लिम प्रश्न, हिंदुत्व\nस.ह.देशपांडे, सौजन्य – लोकसत्ता\nइतिहासात राष्ट्रवादाने जी विधायक कामगिरी केली आहे, तिच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. दोन गोष्टींचा आपण विशेषत्वाने परामर्श घेतला पाहिजे.\nवर एका ठिकाणी आदिम समाजांमधल्या ‘टोळय़ां’चा उल्लेख केला आणि टोळीभावना व राष्ट्रभावना या मुळात एकाच स्वरूपाच्या असल्याचे सांगितले. मात्र एकूण राष्ट्रवादाचा विकासक्रम पाहिला तर लहान लहान टोळय़ा एकमेकांत मिसळून कालांतराने त्यांची राष्ट्रे झाल्याचे लक्षात येईल. या प्रक्रियेत समाजाचा प्रत्येक घटक मनाची सतत वाढत जाणारी एक विशालता अनुभवत असतो. छोटय़ा गटांवरच्या निष्ठांची जागा मोठय़ा गटांवरची निष्ठा घेते. मनावरची संकुचित आवरणे गळून पडतात. एका लहान गटापुरती मर्यादित असलेली बंधुत्वाची भावना व्यापक क्षेत्रावर कार्यान्वित होते. (ती अधिक व्यापक होऊन अखिल मानवत्वाला तिने कवेत घ्यावे हे स्वप्न योग्य आहे; पण आज तरी ते ‘स्वप्न’च आहे.)\nया विकासक्रमातही एक नैतिक विकास अनुस्यूत आहे आणि हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे त्याचे थोडे स्पष्टीकरण केले पाहिजे. भारताच्या संदर्भात तर तो विशेष अगत्याचा आहे.\nजगात आपल्याला नेहमी असे दिसून येते, की माणूस निखळ नीतिमान किंवा निखळ अनीतिमान असा नसतो. त्याच्या वागणुकीत एक नैतिक द्वैत असते. ज्यांना ‘आपले’ म्हणावे त्यांच्या बाबतीत त्याची वागणूक सर्वसाधारणपणे नीतीची असते. अगदी चोर, दरोडेखोर झाले तरी टोळीतल्या टोळीत त्यांची प्रवृत्ती परस्पर विश्वासाची, दिलेला शब्द पाळण्याची, खरे तेच बोलण्याची असते. इतरांना लुबाडणारा माणूस केवळ संकुचित वैयक्तिक अर्थाने स्वार्थी नसतो, तर त्याचा स्वार्थ हा बहुधा ‘कुटुंबस्वार्थ’ असतो. ‘मुलांनातवंडांचं’ तो कोटकल्याण करीत असतो. ही भावना प्रेमाची असते, प्रेम हा ‘आस्थे’चा एक उच्च प्रकारचा आविष्कार असतो. दुसऱ्याविषयी वाटणाऱ्या आस्थेतून सर्व सामाजिक नीतिमत्तेचा उगम होतो. मात्र ‘आपल्या’ मानलेल्या लोकांचे वर्तुळ संपले, की त्याबाहेरच्या लोकांशी वागण्याची रीत बदलते आणि ती अनैतिक वर्तणुकीचे रूप घेऊ शकते.\nआपल्या देशात अजून जात, जमात, गाव इत्यादी छोटय़ा निष्ठा प्रबळ आहेत. ‘आपले’पणाची वर्तुळे फार छोटी आहेत. या वर्तुळांपलीकडील माणसांशी आपले व्यवहार नीतितत्त्वांना धरून होत नाहीत. आपल्या देशातील सामाजिक नीतिमत्तेची पातळी फारच खालची आहे हे सुप्रसिद्ध आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे समाजातल्या घटकांचे ‘आपले’पणाचे वर्तुळ संपूर्ण देशाएवढे मोठे झालेले नाही. आपणात राष्ट्रीय भावना नाही. राष्ट्रीय भावना आणि सामाजिक नीतिमत्ता यांचा हा संबंध आपण लक्षात घेतला तर आजच्या आपल्या नैतिक अवनतीच्या कारणांवरही थोडासा प्रकाश पडेल.\nराष्ट्रवाद ही सर्व प्रकारच्या कर्तृत्वाची प्रेरणा बनू शकते हेही लक्षात घेतले पाहिजे. माणूस आपल्या गुणांच्या जोरावर पुढे जातो हे खरेच आहे, पण ‘माझ्या कर्तृत्वाने माझ्या देशाचे नाव मोठे होणार आहे,’ ही भावनाही कर्तृत्वाला पोषक ठरते. तीन-चार शतकांतले विशेष लक्ष वेधून घेणारे वेगवेगळय़ा देशांचे कर्तृत्व आर्थिक क्षेत्रातले आहे आणि या काळातला आर्थिक विकास आणि राष्ट्रवादाची मानसिक उभारी यांचा संबंध इतिहासाच्या अभ्यासकांनी ध्यानात आणून दिला आहे. ‘पूर्वी दुखावलेला स्वाभिमान आणि भविष्यकाळाविषयीची उमेद यामधून जर्मनीचा राष्ट्रवाद स्फुरलेला होता. जर्मनीच्या आधुनिकीकरणाचे हेच रहस्य आहे. नेपोलियनने केलेला अपमानास्पद पराभव जर्मनीला सलत होता. जर्मनी संघटित आणि स्वाभिमानी झाला तर तो किती सामथ्र्यशाली होईल, याची प्रशियन नेत्यांना बरोबर जाणीव होती. याच जर्मन राष्ट्रवादामुळे फ्रँकफर्टची १९४९ची क्रांती यशस्वी झाली आणि जर्मनीच्या यशस्वी (आर्थिक) उत्थानाची राजकीय पाश्र्वभूमी तयार झाली. रशियन उत्थानाबद्दलही असेच म्हणता येईल. जवळजवळ शतकभर रशियाचे युद्धात पराभव होत होते. प्रथम क्रायमियन युद्ध, नंतर रुसो-जपान युद्ध आणि शेवटी पहिले महायुद्ध. रशियात परिवर्तन घडून येण्यामागे या राष्ट्रीय अपमानाची चीड प्रबळ होती. जपानमध्ये परिवर्तन घडून आले याचे कारण नव्या उद्योगधंद्यांनी निर्माण केलेल्या सेव्य वस्तू विकू�� फार फायदा होतो, असे जपान्यांना वाटले हे नव्हे, तर चीनमधील अफूचे युद्ध आणि त्यानंतर दहा वर्षांनी सात ‘काळी जहाजे’ बरोबर घेऊन कमोडोर पेरीने जपानवर केलेले आक्रमण हे होय चीनमधील पारंपरिक समाजरचना अत्यंत मंद गतीने बदलली, पण बदलली ती मात्र शतकभर परकीयांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा परिणाम म्हणूनच.’ राष्ट्रीय स्वाभिमान व आर्थिक विकास किंबहुना सर्वागीण विकास यांचा परस्परसंबंध राष्ट्रवादाच्या अभ्यासकांनी आवर्जून अभ्यासावा असा आहे.\n‘विधायक राष्ट्रवादाच्या दिशेने’ या नवव्या प्रकरणात आपल्या राष्ट्रवादाची प्रमुख तत्त्वे काय असावीत, हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यात धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचे सविस्तर प्रतिपादन करायला हवे होते. पुस्तक लिहिताना ते तत्त्व मी गृहीतच धरले होते आणि जागजागी त्याचे उल्लेख आलेलेही आहेत. पण सलग आणि विस्तृत विवेचनाची आवश्यकता होती आणि ते आता मी करीत आहे. खरे म्हणजे हा भाग त्या प्रकरणाच्या सुरुवातीस यायला हवा होता.\n‘सेक्युलॅरिझम’ या शब्दाला पर्याय म्हणून ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द मी वापरीत आहे. ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाला संघपरिवाराचा विरोध असतो. त्या आक्षेपात अजिबात तथ्य नाही, असेही नाही. पण त्याचा फार बाऊ करण्यातही अर्थ नाही. ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्दही जितका रूढ झाला आहे, तितका ‘संप्रदायनिरपेक्षता’ हा झालेला नाही. मी एवढेच स्पष्ट करू इच्छितो, की येथे ‘धर्म’ म्हणताना ‘रिलिजन’ हाच अर्थ माझ्या मनात आहे. एकदा मनातला अभिप्राय स्पष्ट केल्यानंतर पुढे जे म्हणायचे आहे, त्याबद्दल गैरसमज होण्याचे कारण नाही. ज्यांना अवश्य वाटेल त्यांनी ‘धर्मनिरपेक्ष’ या संज्ञेऐवजी ‘संप्रदायनिरपेक्ष’ किंवा ‘उपासनापंथनिरपेक्ष’ अशी दुरुस्ती करून घ्यावी.\nधर्मनिरपेक्षता (सेक्युलॅरिझम) या शब्दाचा नेमका अर्थ काय याबद्दल अकारण बराच वाद घातला जातो. खरे म्हणजे तो अर्थ पुरेसा स्पष्ट आहे. तो पुढीलप्रमाणे मांडता येईल.\n१) राजकीय व्यवहारात म्हणजे कायदे करणे, धोरणे ठरविणे, कार्यक्रम आखणे इत्यादी बाबतींत शासनाने धर्मग्रंथांचा आधार घेता कामा नये. कर्जावर व्याज आकारावे की नाही, कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम राबवावा की नाही, मुलांच्या लग्नाचे वय कोणते असावे, शिक्षणक्रम कसा असावा इत्यादी अनंत प्रश्न राज्यकर्त्��ांना सोडवावे लागतात. मात्र ते सोडवताना मनुस्मृती, बायबल, ताळमुद, कुराण, झेंद-अवेस्ता इत्यादी धर्मग्रंथांत कोणते आदेश दिले आहेत याचा विचार न करता मनुष्यबुद्धीने, उपलब्ध ज्ञानाच्या आधारे आणि तर्कसुसंगत अशी उत्तरे शोधून ते सोडविणे याचा अर्थ धर्मनिरपेक्षता हे सर्व सामाजिक प्रश्न म्हटले ते राज्यसंस्थेच्या अधिकारात येतात. सारांश, सर्वच प्रकारचे सामाजिक प्रश्न सोडविताना बुद्धिवादाचा आश्रय घेणे म्हणजे धर्मनिरपेक्ष असणे. माणसाच्या बुद्धीलाही मर्यादा असतात हे खरे, पण जग समजून घेण्यासाठी माणसाजवळ दुसरे काही साधन नाही हेही खरे- या गृहीतकृत्यावर बुद्धिवाद आधारलेला आहे. तात्पर्य, सर्व सामाजिक व्यवहाराच्या क्षेत्रात धर्म गैरलागू ठरवून तेथे बुद्धिवादाची प्रतिष्ठापना करणे म्हणजे धर्मनिरपेक्षतावाद\n‘धर्म’ याचा येथे अर्थ एखाद्या प्रेषिताने, ऋषीने, मुनीने किंवा धर्मग्रंथाने दिलेले आदेश असा आहे. धर्म हा शब्द यापेक्षा व्यापक अर्थाने कधी कधी वापरला जातो, समाजधारणेची तत्त्वे, सर्वसाधारण नीतिविचार असा त्या वेळी धर्म या शब्दाचा अर्थ असतो. त्या अर्थाने अर्थातच कोणतेही शासन धर्मनिरपेक्ष असू शकत नाही. वर म्हटल्याप्रमाणे तेथल्या विवेचनात धर्म शब्दाचा हा व्यापक अर्थ अभिप्रेत नाही हे लक्षात ठेवावे.\nमात्र संकुचित अर्थानेही धर्माचा नाश घडवून आणणे, धर्माला राष्ट्रीय जीवनातून हद्दपार करणे असा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ नाही. सामाजिक व्यवहारात धर्माला प्रवेश नाही. एवढाच धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. म्हणजेच माणसाच्या खासगी जीवनात धर्माला जागा राहील. याचा अर्थ असा, की परमेश्वर मानणे किंवा न मानणे, एखाद्या धर्माचे अनुयायित्व पत्करणे किंवा न पत्करणे या गोष्टींबाबत व्यक्तीला स्वातंत्र्य असेल. लोकांच्या जीवनातूनच धर्म काढून टाकण्याचा प्रयत्न सोविएत शासनाने केला; धर्मनिरपेक्ष राज्याच्या संकल्पनेत असा प्रयत्न अनुस्यूत नाही. आपली मागणी फक्त धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेची (स्टेट) आहे; धर्मनिरपेक्ष समाजाची (सोसायटी) नाही.\nकिंबहुना व्यक्तीचे धार्मिक स्वातंत्र्य हे धर्मनिरपेक्ष राज्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. या धार्मिक स्वातंत्र्यात उपासनास्वातंत्र्याचा समावेश होतो, तसाच आपला धार्मिक दृष्टिकोन मांडण्याचा, तो इतरांना पटविण्याचा, म्हणजेच धर्मातर घडवून आणण्याच्या आणि त्यासाठी संघटित प्रयत्न करण्याच्या स्वातंत्र्याचाही समावेश होतो. मात्र अशी धर्मातरे जबरदस्तीने, लबाडीने किंवा प्रलोभन दाखवून न होता पूर्णपणे स्वेच्छेने झाली पाहिजेत.\nधर्माचे उन्मूलन करणे, असा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ नाही असे वर म्हटले आणि वैयक्तिक पातळीवर तो कायम राहू शकतो, असे सांगितले. पण धर्मनिरपेक्षतेची स्पष्ट कल्पना येण्यासाठी या विधानाचा अर्थ गंभीरपणे विचारात घेतला पाहिजे. वस्तुत: कोणताही रूढ धर्म व्यक्ती आणि त्याचा परमेश्वर यांच्या संबंधापुरता, म्हणजेच खासगी पातळीपुरता मर्यादित राहात नाही. तो कमीजास्त प्रमाणात जीवनव्यापी असतो. विवाह, घटस्फोट, मालमत्तेचे विभाजन, आर्थिक व्यवहार इत्यादी जवळजवळ प्रत्येक बाबतीत धर्माचे काहीतरी म्हणणे असते. म्हणजेच धर्म व्यक्ती आणि परमेश्वर यांच्या संबंधांपलीकडे जाऊन व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधात, म्हणजेच सामाजिक व्यवहारात शिरकाव करतो, त्या व्यवहाराचे नियंत्रण करू बघतो. काही धर्म समाजाचे तपशीलवार नियंत्रण करतात, तर काही कमी तपशिलात जातात एवढाच फरक\nधर्मनिरपेक्ष राज्यसंस्था सामाजिक व्यवहारावरील धर्माचे नियंत्रण बाजूला करते आणि त्या ठिकाणी मानवी बुद्धीची, विवेकाची (रीझन) प्रतिष्ठापना करते, या दृष्टीने पाहिले तर लक्षात येईल धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व रूढ अर्थाच्या धर्मावर जरूर आघात करते. ते अशा अर्थाने आघात करते, की धर्माच्या नियंत्रणाखालचा प्रदेश ते संकुचित करते.\nधर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेची बाकीची लक्षणे वर दिलेल्या पहिल्या लक्षणातूनच निर्माण होतात.\n२. दुसरे लक्षण असे, की राज्य हे कोणत्याही धर्माचे असणार नाही. त्याने कोणत्याही धर्माला उत्तेजन देता कामा नये किंवा खाली दडपता कामा नये.\n३. शासकीय सेवांमध्ये धर्मनिरपेक्षपणे भरती केली जाईल. (म्हणजेच पात्रता हा निकष राहील.)\nराजकीय संस्था आणि धर्मनिरपेक्षता\nधर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेची वैशिष्टय़े सांगितल्यानंतर ओघानेच अशा राज्यसंस्थेतील राजकीय संस्थांची वैशिष्टय़े सांगणे येते. अशा संस्थांत राजकीय पक्ष विशेष महत्त्वाचे असतात. लोकशाहीत राजकीय पक्ष सत्ताधारी होऊ इच्छितात, शासन त्यांच्या ताब्यात येऊ शकते, म्हणून त्यांची वर्तणूक धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेच्या तत्त्वांशी सु��ंगत असली पाहिजे. अर्थातच अशा राजकीय संस्थांनी पुढील दंडक पाळणे अवश्य असेल. १) धर्मनिरपेक्ष राज्याची वरची संकल्पना त्यांना मान्य असली पाहिजे. २) पक्षात सर्वाना धर्मनिरपेक्षपणे मुक्त प्रवेश असला पाहिजे. ३) पक्षाची म्हणून एका विशिष्ट धर्माशी अथवा धर्मपंथाशी बांधिलकी असता कामा नये. मतदारांना आवाहन करताना धार्मिक प्रतीके वापरू नयेत हा दंडक यातूनच निष्पन्न होतो.\nधर्मनिरपेक्षता म्हणजे सामाजिक व्यवहारात बुद्धिवादाचा आश्रय असे आपण वर पाहिले. यातूनच धर्मनिरपेक्षता का हवी याचे उत्तर मिळते. ते असे की त्यात मानवी बुद्धीची प्रतिष्ठा पाळली जाते. ही बुद्धी स्वतंत्र असून कुणातरी प्रेषिताने किंवा तथाकथित साक्षात्कारी पुरुषाने त्याच्या काळात जे सांगितले होते तेच आजही प्रमाण आहे असे मानण्यास तयार नसते. ती शब्दाचे दास्य पत्करीत नाही.\nआपल्या बुद्धीवर विश्वास ठेवून स्वतंत्र विचार करणारा माणूस आत्मनिर्भर असतो, प्रयत्नवादी असतो. राष्ट्राचे कर्तृत्त्व अशा माणसांमुळेच बहरून येते.\nबुद्धिवादाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे विज्ञानाची भरभराट. धार्मिक बंधनांमधून माणसाची बुद्धी मुक्त होताच सृष्टीची रहस्ये उलगडू लागली. या शोधांमधून वेगवेगळी तंत्रज्ञाने निर्माण झाली आणि माणसाचे जीवन अधिक समृद्ध आणि सुखी होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. आपणालाही एक सबळ, समृद्ध आणि सुखी राष्ट्र निर्माण करायचे असेल तर धर्मनिरपेक्षतेचा अंगीकार करणे अवश्य आहे.\nधर्मनिरपेक्षता का इष्ट हे वर सांगितले. त्याबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे, की भारताच्या आजच्या विशिष्ट परिस्थितीत ती अपरिहार्यही आहे. हा मुद्दा काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे.\nअनेक वैविध्यांनी नटलेला आपला देश बहुधार्मिकही आहे. किंबहुना अनेक धार्मिक समूहांच्या संघर्षांमुळेच येथल्या राष्ट्रवादाचा प्रश्न बिकट झालेला आहे. हे संघर्ष नाहीसे व्हावेत यासाठी राज्यसंस्था धर्मनिरपेक्ष असण्याची गरज आहे.\nराज्यसंस्थेने एका विशिष्ट धर्माशी किंवा संप्रदायाशी बांधिलकी मानली किंवा त्याला उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले तर इतर धर्माच्या अनुयायांमध्ये असंतोष निर्माण होईल हे स्पष्ट आहे. असंतोषाचे हे कारण धर्मनिरपेक्षतेत शिल्लक राहात नाही.\nपण आपल्या देशात धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेचा स्वीका�� करण्याचे याहून महत्त्वाचे आणि मूलभूत असे एक कारण आहे. त्याचा, विशेषत: हिंदुत्ववाद्यांनी गंभीरपणे विचार करणे अवश्य आहे. मुस्लिम प्रश्नाच्या संदर्भात हा विचार करू या\n१९९१ च्या शिरगणतीप्रमाणे मुसलमानांची लोकसंख्या सुमारे साडे अकरा टक्के आहे आणि प्रस्तुत पुस्तकात दाखविल्याप्रमाणे त्यांची अलगतावादी वृत्ती स्वातंत्र्योत्तर काळात कमी न होता अधिक वाढल्याची अनेक प्रत्यंतरे आहेत. हा प्रश्न आपण कसा सोडविणार आहोत जरा स्पष्ट शब्दांत बोलू या.\nया मुसलमानांना देशाबाहेर घालवून देणे, त्यांचे धर्मातर करून त्यांना हिंदू करून घेणे किंवा त्यांची घाऊक प्रमाणावर हत्या करणे हे उपाय मानवतेला काळिमा फासणारे तर आहेतच, पण व्यवहार्यही नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. पहिल्या दोन उपाययोजनांना इतका विरोध होईल, की त्याचे पर्यवसान तिसऱ्या उपायातच होणे अपरिहार्य आहे. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येच्या बाबतीत हिंसेचा उपाय कुणी सुचवणार असेल तर त्याची गणना वेडय़ातच करावी लागेल. याबाबतीत आणखीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे टीकाकार काहीही म्हणोत, कोणत्याही जबाबदार हिंदुत्ववादी नेत्याने या पर्यायांचा उच्चार केलेला नाही. दुसरे सरसंघचालक श्री. गुरुजी यांचा पुस्तकात जो उतारा अन्यत्र दिला आहे त्यातला एक छोटासा भाग पुन्हा उद्धृत करण्यासारखा आहे. ‘. आपला दृष्टिकोन इतका तर्कसंगत आणि भावात्मक असतानाही काही लोकांना असे वाटते, की हिंदू राष्ट्राची कल्पना आपल्या मुसलमान व ख्रिस्ती नागरिक बंधूंच्या अस्तित्वालाच आव्हान देणारी आहे. एक तर त्यांना हाकलून लावण्यात येईल किंवा त्यांचे निर्मूलन करण्यात येईल. याहून अधिक तर्कविसंगत व आपल्या राष्ट्रीय भावनेला मारक असा विचार असू शकत नाही. आपल्या थोर व सर्वसमावेशक संस्कृतीचा हा अपमान आहे. या सगळय़ांचा निष्कर्ष असा, की या मुस्लिम समाजाला राष्ट्रीय जीवनात सामावून घेणे एवढाच पर्याय शिल्लक आहे- आणि हिंदुत्ववाद्यांमधल्या विचारी नेत्यांनी हे ओळखलेलेही आहे.\nराष्ट्रीय प्रवाहात सामावून जाण्यात मुसलमानांना कोणता अडसर आहे मुस्लिम प्रश्नाच्या विवेचनाच्या ओघात आपण पाहिले आहे, की त्यांच्या धर्माची शिकवणच त्यांना प्रादेशिक निष्ठा स्वीकारू देत नाही. सावरकर, आंबेडकर, शहा, कुरुंदकर, दलवाई या सर्वानी हेच सांगितले. या संदर्भात असा श्लेष कधी कधी काढला जातो, की मुसलमानांचे धार्मिक पुढारीच त्यांना चुकीच्या धर्माची शिकवण देतात. याला एक उत्तर असे आहे, की यामुळे वस्तुस्थितीत काही फरक पडत नाही. सर्वसामान्य मुसलमानाला जो धर्म सांगितला जातो तो परमेश्वराचा शब्द म्हणूनच सांगितला जातो. सर्वसामान्य मुसलमानाच्या दृष्टीने मुल्ला-मौलवी सांगत असलेला कुराणाचा अर्थ, चुकीचा असला तरी ‘धर्म’च असतो. दुसरे उत्तर असे, की मूळ धर्मग्रंथातच अनेक आदेश असे आहेत, की जे स्पष्टपणे प्रादेशिक राष्ट्रवादाच्या व शांततामय सहअस्तित्वाच्या आड येतात.\nहे जर खरे असेल- आणि खरे आहे असे मला वाटते- तर मुसलमान समाज राष्ट्रप्रेमी होण्यासाठी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना मुस्लिम मानसात रुजणे अवश्य आहे आणि असे व्हायचे तर हिंदूंनाही धर्माचा परिसर खासगी जीवनापुरता मर्यादित करावा लागेल. म्हणजेच, त्यांनाही धर्मनिरपेक्षता आत्मसात करावी लागेल. अशा रीतीने मुस्लिम (आणि इतर अल्पसंख्य) समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणणे हे जे हिंदुत्ववाद्यांचे उद्दिष्ट आहे ते साध्य व्हायचे तर हिंदुत्ववाद्यांनी सक्त धर्मनिरपेक्षतेचा अवलंब केला पाहिजे.\n(‘सावरकर ते भाजप – हिंदुत्व विचाराचा चिकित्सक आलेख’ या राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी लिहिलेल्या स्वतंत्र प्रस्तावनेचा संक्षिप्त भाग)\nटॅगस्अस्मिता, आव्हाने, भारत, मंडल, मंदिर, महाराष्ट्र, राजकारण, राष्ट्रवाद, सत्ता, समाज, हिंदुत्व\nसुहास पळशीकर , सौजन्य – म टा\n[लेख २००४ साली लिहिला आहे.]\nराजकारण म्हणजे काय असते बहुतेकांच्या मनात राजकारणाची अशी प्रतिमा असते की लबाडी, चलाखी किंवा गैरमार्गाने स्वार्थ साधणे म्हणजे राजकारण. पण या स्वार्थसाधनाच्या पलीकडे ,सार्वजनिक व्यवहारांमध्ये असलेल्या सार्वजनिक वादक्षेत्राला (खरे तर त्यालाच) राजकारण म्हणतात. आता येऊ घातलेला निवडणुकांचा उत्सव हा या राजकारणाचाच एक भाग आहे. हे राजकारण म्हणजे काय असते \nसार्वजनिक व्यवहारांमधील तीन वादक्षेत्रे मिळून ‘ राजकारण ‘ नावाची वस्तू साकारते. एक वाद असतो हितसंबंधांचा. भिन्न समूहांच्या गरजा , अपेक्षा , साधन-सामग्रीमधील त्यांचा वाटा म्हणजे त्यांचे हितसंबंध. हे हितसंबंध भिन्न असतात , परस्परविरोधी असतात. त्यामुळे ‘ कोणाला काय आणि किती �� याबद्दल विवाद होत असतात. त्या विवादातून वाट काढीत धोरणे ठरविण्यासाठी जी रस्सीखेच चालते ती राजकारणाचा एक भाग असते. शेतकऱ्यांच्या सब्सिडीवरचे वाद ,कामगारांच्या बोनसबद्दलचे वाद , शेतमजुरांच्या मजुरीच्या दराबद्दलचा वाद , शहरांना पाणी किती द्यावे याबद्दलचा वाद… अशी हितसंबंधांवर आधारित वादाची उदाहरणे देता येतील. दुसरा वाद हा भिन्न समूहांच्या आत्मभानाचा , प्रतिष्ठेचा , सन्मानाचा असतो. आपला इतिहास , प्रतीके, ऐतिहासिक स्मृती यातून प्रत्येक समूहाची ‘ स्व-प्रतिमा ‘ तयार होते. आपण त्याला ‘ अस्मिता ‘असेही म्हणतो. या अस्मितेच्या आधारे आणि तिच्यासाठी होणारे राजकारण हे अस्मितेचे राजकारण म्हणता येईल. जात , धर्म , वंश , प्रांत यांच्या आधारे आणि त्या घटकांसाठी चालणारे वाद हे अशा अस्मितेच्या राजकारणाची उदाहरणे म्हणून दाखविता येतील. खालिस्तानची मागणी, नागा किंवा बोडोंच्या मागण्या , वेगळ्या राज्याच्या मागण्या , भारत हे हिंदुराष्ट्र आहे असे दावे ,ही या राजकारणाची उदाहरणे.\nतिसरा वाद असतो तो सत्तेतील एखाद्या समूहाच्या वाट्याबद्दलचा. सार्वजनिक सत्ता एकाच समूहाने बळकावल्याची तक्रार करीत जेव्हा प्रादेशिक , जातीच्या किंवा धर्माच्या वगैरे आधारावर सत्तेत वाटा मागितला जातो तेव्हा या प्रकारचा वाद अस्तित्वात येतो. अर्थातच या तीन वादक्षेत्रांचे अस्तित्व एकमेकांपासून पूर्ण अलिप्त नसते. त्यांची अनेक वेळा सरमिसळ होते व त्यातून प्रत्यक्ष राजकारण घडते.\nराजकारणाची चौकट बदलते आहे/ बदलली आहे , असे आपण म्हणतो तेव्हा या तीन वादक्षेत्रांमधील बदलांविषयी आपण बोलत असतो.\n1947 ते 1977 या तीस वर्षांच्या काळात भारतात राजकारणाची एक चौकट विकसित झाली होती. विविध छोट्या समूहांच्या अस्मितांचा मुद्दा वादग्रस्त असला तरी एक विविधतापूर्ण ,बहुविध अस्मितांचे राष्ट्र ही आपली ओळख आपण सर्वसाधारणपणे स्वीकारली होती. मग या मोठ्या छत्रीत आपल्याला जास्त/पुरेशी जागा मिळावी म्हणून रेटारेटी चालत होती. या कालखंडात सत्तेला एक सामाजिक चारित्र्य नक्कीच होते. त्याबद्दल धुसफूसही चालू असे. ढोबळ मानाने , उच्च आणि काही वरिष्ठ मध्यम जातींकडे एकूण पुढारपण होते. हितसंबंधांचे राजकारण श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरीवर आधारलेले होते. एकीकडे बड्या भांडवली हितसंबंधांची पाठराखण आणि दुस��ीकडे ‘ गरीबी हटाव ‘ चे स्वप्न या चौकटीत हितसंबंधांचे राजकारण उभे राहिले होते.\n1977 च्या काँग्रेसच्या पराभवानंतर या साचेबंद राजकीय चौकटीला तडे जाणे स्वाभाविक होते. जनता पक्षाच्या फाटाफुटीचा तमाशा आणि इंदिरा गांधींच्या खुनाचा धक्का या घटकांमुळे बदलत्या चौकटीकडे पुरेसे लक्ष गेले नाही (जनतेचे आणि अभ्यासकांचेही). पण राजीव गांधींच्या तरुणाईची धमक ओसरल्यानंतर जे राजकारण घडले ते एका नव्या चौकटीत साकारले होते.\nअस्मितांच्या रणभूमीवर ‘ मंदिर ‘ प्रकरणातून एक नवी अस्मिता उभी राहिली. ‘ हिंदू अस्मिता ‘हे तिचे नाव. ती एकाच वेळी छत्रीसारखी समावेशकही होती आणि ‘ पर ‘ वर्जकही होती. ‘ मंदिर’ प्रकरणाने एक नवे द्वैत उभारण्याचा प्रयत्न केला. ‘ हिंदू राष्ट्रवाद वि. धर्मनिरपेक्षता ‘ असे त्या द्वैताचे चुकीचे आकलन गेली दहा-पंधरा वषेर् सतत मांडले जात आहे. हिंदू राष्ट्रवाद विरुद्ध भारतीय राष्ट्रवाद असे हे द्वैत आहे. राष्ट्राची भावनिक सीमारेषा ‘ हिंदू ‘ नावाच्या अस्मितेपाशी आखायची की भारत नावाच्या ऐतिहासिक अस्मितेपाशी आखायची असा हा वाद आहे.\nभारतीय राजकारणाच्या चौकटीत बदल घडविणारा दुसरा ‘ म ‘ कार म्हणजे ‘ मंडल ‘. जसा ‘मंदिर ‘ विषयक वाद हा काही विशिष्ट जागी मंदिर बांधण्यापुरता नव्हता तसेच ‘ मंडल ‘ चा वाद केवळ आरक्षणाच्या मुद्यापुरता नव्हता. मध्यम आणि कनिष्ठ जातींच्या सत्तेतील वाट्याचा प्रश्न त्याने उभा केला.\n1980 पासूनच भारताच्या आथिर्क धोरणांमध्ये काही बदल घडून येत होते. पुढे नव्वदीच्या दशकात अधिकृतपणे नवभांडवलशाहीची पालखी काँग्रेसने खांद्यावर घेतली. यातून मध्यमवर्गाचा राजकीय अर्थव्यवस्थेवर वरचष्मा निर्माण होण्याचा मार्ग खुला झाला. श्रीमंत वि. गरीब या द्वैताऐवजी मध्यमवर्ग वि. गरीब असे नवे द्वैत हितसंबंधांच्या वादक्षेत्रात अवतरले. त्यामुळे धोरणविषयक चचेर्चा सगळा नूर पालटला. आथिर्क वादांमागचे युक्तिवाद बदलले ,विचारप्रणालींची टोके बोथट झाली.\nनव्वदीच्या दशकातील या बदलांमुळे राजकारणातील वादांचे स्वरूप बदलले. वादक्षेत्राच्या सीमा बदलल्या. या बदलांचे प्रतिबिंब 1996-98-99 च्या निवडणुकांमध्येही पडले. दशकभरातील राजकीय घुसळण या तीन ‘ म ‘ कारांभोवती झाली.\nपण खरा मुद्दा वेगळाच आहे. या बदलांच्या पाठोपाठ आपल्या राजकारणाच्या चौकटीत आणखीही एक स्���ित्यंतर घडून येत आहे. एक नवी राजकीय चौकट उदयाला येऊ पाहात आहे. मंदिर , मंडल आणि मध्यमवर्ग हे तिन्ही ‘ म ‘ कार आता स्थिरावल्यासारखे दिसत आहेत. जणू काही राजकारणातील विवादक्षेत्रासाठीची लढाई अचानकपणे खंडित झाली आहे. राजकारणाला जणू अद्वैत कळा प्राप्त झाली आहे. हितसंबंधांच्या प्रांगणात मध्यमवर्गाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे ;अस्मितांच्या शर्यतीत हिंदुत्वाचा रथ बराच पुढे निघून गेला आहे आणि सत्तेच्या वाटणीत हाती आलेल्या मर्यादित संधींवर समाधान मानणे मंडलवाद्यांना भाग पडले आहे.\n1991 पासून आलेली अर्थव्यवस्था मध्यमवर्गाला आणि उच्च मध्यमवर्गाला सुखाने गुदगुल्या करणारी होतीच. पण गेल्या चार-पाच वर्षांमध्ये मध्यमवर्गाच्या उत्कर्षाला पारावार राहिला नाही. दुसरीकडे , भाजपाच्या विचारप्रणालीविषयीचे वाद चालू राहिले तरी हिंदू राष्ट्रवाद ही एका छोट्या गटाची विचारप्रणाली न राहता बुद्धिवादी , मध्यमवगीर्य , शहरी-ग्रामीण , उच्च जाती ते कनिष्ठ जाती अशा विविध स्तरांमध्ये तिची स्वीकारार्हता वाढली. ‘ मंडल ‘ चा मुद्दा वेगळ्या रीतीने संपला. बहुतेक पक्षांनी आपापल्या यंत्रणेत ‘ मंडल ‘ ची ऊर्जा सामावून घेण्याचा प्रयत्न केला आणि मंडलवादाला मात्र सोडचिठ्ठी दिली.\nया सर्र्व घडामोडींचा परिणाम म्हणजे नव्वदीच्या दशकातले ‘ वाद ‘ आणि ‘ विग्रह ‘ झपाट्याने बाजूला पडून राजकीय पक्षांमधल्या मतभिन्नतेचं क्षेत्र कमी-कमी होत चालले आहे. आथिर्क धोरणे एकसारखीच असलेले राजकीय पक्ष एकमेकांना विरोध करण्याचे मुद्दे शोधण्यात गुंतलेले आहेत. नव्वदीच्या दशकात मंडलवादाचा जोश आज लालू-मुलायम यांच्यात दिसत नाही आणि जमातवादाविरोधात आघाडी उभारण्याचा उत्साहही आढळत नाही.\nअनेक राजकीय पक्षांमध्ये कळीच्या मुद्द्यांबद्दल कमीअधिक एकवाक्यता झाल्यामुळे राजकारणात पोकळ विवादांना तोंड फुटते. राजकारणातील वादक्षेत्रांचा संकोच होतो. अस्सल सार्वजनिक विवादांचा निर्णय लांबणीवर पडतो. चळवळी , आंदोलने यांची ताकद रोडावते. लोक आणि राजकारण यांच्यात फारकत होण्याची शक्यता निर्माण होते.\nहितसंबंध , अस्मिता आणि सत्तेतील वाटा या तीन विषयांबद्दलचे दावे-प्रतिदावे यामधून निवडणुकीचे राजकारण जिवंत बनते ; त्यातून जनतेच्या हिताची शक्यता निर्माण होते. सहमतीच्या राजकारणातून नकली स्पर्धा घडून येते. विवादाच्या राजकारणातून समूहांच्या आकांक्षांना तोंड फुटते. येत्या निवडणुकीच्या गदारोळात नुसतीच ‘ कोणी गाविंद घ्या – कोणी गोपाळ घ्या ‘ अशा थाटाची पोकळ स्पर्धा होणार की भिन्न जनसमूहांचे प्रतिनिधित्व करणारे अस्सल विवाद होणार यावर आगामी काळातल्या राजकारणाचे स्वरूप ठरणार आहे. निवडणुकीचा ‘ गोंधळ ‘ महत्त्वाचा आहे तो याच कारणासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0", "date_download": "2018-12-14T19:01:59Z", "digest": "sha1:UOZTOL4RA2TF364RV2THHORIW3VH452D", "length": 7777, "nlines": 216, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हॅनोव्हर - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ २०४ चौ. किमी (७९ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १८० फूट (५५ मी)\n- घनता २,५३९ /चौ. किमी (६,५८० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nजर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nहानोफर (मराठीत हॅनोव्हर) (जर्मन: Hannover) ही जर्मनीच्या नीडरजॅक्सन राज्याची राजधानी आहे. हॅनोव्हर जर्मनीच्या उत्तर भागात लाइन नदीच्या काठावर हँबुर्गच्या १५७ किमी दक्षिणेस व बर्लिनच्या २८५ किमी पश्चिमेस वसले आहे. सुमारे ५.१८ लाख लोकसंख्या असलेले हॅनोव्हर जर्मनीमधील १३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nइ.स. १८१४ ते १८६६ दरम्यान हॅनोव्हर शहर ज्या हॅनोव्हर राज्याचा भाग होता ते राज्य १८६८ ते १९४६ च्यादरम्यान प्रशिया देशातील एक प्रांत होता.\nहानोफर ९६ हा बुंडेसलीगामध्ये खेळणारा हानोफरमधील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. येथील नीडरजाक्सनस्टेडियोन ह्या स्टेडियममध्ये १९७४ व २००६ सलच्या फिफा विश्वचषक स्पर्धांचे व युएफा यूरो १९८८ स्पर्धेचे सामने खेळवले गेले होते.\nविकिव्हॉयेज वरील हानोफर पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजर्मनीतील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०६:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/finance-minister-also-set-budget-test-25499", "date_download": "2018-12-14T20:16:24Z", "digest": "sha1:3FVI3FLQ6FGOEDRBAWJY2OZWJ3OCBCGC", "length": 15288, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Finance Minister also set the budget for the Test अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्र्यांची कसोटी | eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्र्यांची कसोटी\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nराज्याच्या महसुलात घट; 18 महिन्यांत केवळ 40 टक्‍के वसुली\nराज्याच्या महसुलात घट; 18 महिन्यांत केवळ 40 टक्‍के वसुली\nमुंबई - अनेक कारणांमुळे गेल्या आठ महिन्यांत राज्याच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने यंदाचा अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कसोटी लागणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात गेल्या 18 महिन्यांत उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतातून केवळ 40 टक्‍के वसुली झाली असून, आता चार महिन्यांत 60 टक्‍के वसुलीचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे.\nएक एप्रिलपासून आर्थिक वर्ष सुरू होत असल्याने त्या वर्षातील एकूण अपेक्षित उत्पन्नाच्या आधारे राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येतो.\nगेल्या वर्षीच्या उत्पन्नात अंदाजे 11 टक्‍के वाढ ग्रहीत धरून उत्पन्नाचा अंदाज बांधला जातो. विक्रीकर, उत्पादनशुल्क, वाहन विक्रीवरील कर; तसेच मुद्रांक शुल्क या माध्यमातून राज्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडते. या उत्पन्नाच्या जोरावर राज्याचा अर्थंसंकल्प मांडला जातो. तसेच राज्याच्या प्रगतीचे ठोकताळे मांडले जातात. महसुलाचे गणित बिघडले तर तुटीचा अर्थसंकल्प मांडण्याची नामुष्की सरकारवर ओढवते. परिणामी अनेक विकासकामांवर याचा विपरित परिणाम होतो.\nया पार्श्वभूमीवर राज्याच्या वसुली यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असतात. मात्र, आर्थिक चणचण आणि अनेक कारणांमुळे राज्याच्या उत्पन्नात घट झाल्याचे वित्त विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.\nयंदाचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2016 पासून सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर 2016 अखेरपर्यंत म्हणजेच गेल्या आठ महिन्यांत केवळ 40 टक्‍के महसूल जमा झाला आहे. डिसेंबर महिन्यातील आकडेवारी जानेवारीअखेरपर्यंत वित्त विभागाला मिळणार आहे. म्हणजेच आठ महिन्यांत साधारणतः 65 ते 70 टक्‍के महसूल जमा होणे अपेक्षित होते. मात्र, त्यात मोठी घट झाल्याचे दिसून येते. आता चार महिन्यांत 60 टक्‍के वसुली करणे सरकारी यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. राज्य सरकारने कितीही जोर लावला तरी आणखी जास्तीत जास्त 30 टक्‍केच वसुली होऊ शकते, म्हणजेच उर्वर��त 30 टक्‍क्‍यांवर पाणी पडण्याची शक्‍यता आहे. यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट होण्याची भीती वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. त्यामुळे राज्याचा पुढील अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्र्यांची कसोटी लागणार असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.\nराज्याच्या उत्पन्नाचा लेखाजोखा (रुपये कोटींमध्ये)\nउत्पन्नाचा स्रोत वर्षभरात अपेक्षित उत्पन्न आठ महिन्यांतील वसुली\nउत्पादन शुल्क 15 हजार 343 7 हजार 517\nविक्रीकर 81 हजार 437 54 हजार 165\nस्टॅंप व मुद्रांक शुल्क 23 हजार 547 13 हजार 152\nवाहन विक्री 6 हजार 750 4 हजार 359\nप्रवासी व मालवाहतूक 1 हजार 275 237\nवीज व उपकरणे 7 हजार 912 1 हजार 745\nसेवाकर 5 हजार 147 2 हजार 574\nअन्य कर 2 हजार 236 1 हजार 447\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nवाघ-बिबट्या शिकारीचे धागेदोरे मध्य प्रदेशात\nअमरावती : पूर्व मेळघाटमधील अंजनगावसुर्जी परिसरात वर्षभरापूर्वी चार वाघ व एका बिबट्याची शिकार झाल्याची बाब पुढे आली. या प्रकरणाचे धागेदोरे हे मध्य...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nआरक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ ���ंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-pmp-bus-60049", "date_download": "2018-12-14T21:01:08Z", "digest": "sha1:SYCGK7KAP5DNT5TYJPVJCXOIAS7PXPFL", "length": 13589, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pmp bus विशेष व्यक्तींच्या आसनावर बसल्यास दंडात्मक कारवाई | eSakal", "raw_content": "\nविशेष व्यक्तींच्या आसनावर बसल्यास दंडात्मक कारवाई\nसोमवार, 17 जुलै 2017\nपुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसगाड्यांमध्ये विशेष व्यक्तींसाठी (अंध, अपंग) आरक्षित असलेली आसनव्यवस्था त्यांच्यासाठीच राहणार आहे. या संदर्भात चालक आणि वाहकांना पुन्हा सूचना करण्यात येणार आहे. त्यानुसार विशेष व्यक्तींच्या आसनांवर बसलेल्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्‍यता आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या निर्णयाचीही काटेकोर अंमलबजावणी होणार आहे.\nपुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसगाड्यांमध्ये विशेष व्यक्तींसाठी (अंध, अपंग) आरक्षित असलेली आसनव्यवस्था त्यांच्यासाठीच राहणार आहे. या संदर्भात चालक आणि वाहकांना पुन्हा सूचना करण्यात येणार आहे. त्यानुसार विशेष व्यक्तींच्या आसनांवर बसलेल्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्‍यता आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या निर्णयाचीही काटेकोर अंमलबजावणी होणार आहे.\nपीमपीच्या बसगाड्यांमधील आसनक्षमतेपैकी ५० टक्के जागा म्हणजे डावी बाजू महिलांसाठी राखीव आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष व्यक्तींसाठी प्रत्येकी दोन आसने राखीव आहेत. त्यापैकी महिलांना त्यांच्या जागेवर प्राधान्य मिळत असल्याचे दिसून येते. मात्र, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष व्यक्तींच्या आरक्षित जागा त्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, गर्दीच्या वेळी अशा व्यक्तींना बसमध्ये चढ-उतारही करता येत नाही. त्यामुळे त्यांना बसथांब्यांवर ताटकळत राहावे लागत असल्याची या व्यक्तींची तक्रार आहे. या पार्श्‍वभूमीवर विशेष व्यक्तींनी ‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन आरक्षित जागेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. जागा मिळत नसल्याने हाल होत असल्याचेही त्यांनी मुंढे यांना सांगितले. त्यानंतर विशेष व्यक्‍तींच्या जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या जातील, असे मुंढे यांनी सांगितले. मुंढे म्हणाले, ‘‘बसमध्ये विशेष व्यक्तींना राखीव असलेल्या जागांवर अन्य प्रवासी बसू नये. ही बाब आता गांभीर्याने घेण्यात येणार आहे. याबाबत वाहकांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तसे न झाल्यास कारवाई होईल. या संदर्भात आठवड्याला आढावा घेण्यात येईल.’’\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत...\nपैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक\nजुन्नर : पैसे मोजून देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ महिलेची 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार कुसूम धर्माजी तळपे, (वय 65 रा.घाटघर...\n#WaterIssue पुण्याचे पाणी निम्म्यावर\nपुणे - पुणे शहराला दररोज १२५० एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी...\nशिर्सुफळ - वनविभागातील झाडे जगवण्यासाठी प्लास्टिक बाटल्यातुन पाणी\nशिर्सुफळ - सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वनविभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिर्सुफळ...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\n#PMCIssue दुकाने थाटली नोंदीविना\nयेरवडा - शहरातील अनेक लॉज, मंगल कार्यालये, ब्युटी पार्लर, सलून, रसवंतिगृहे, आइस फ्रूट, पान टपरी असो की अंडी विक्रेते यांची नोंदच महापालिकेच्या आरोग्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-zp-40662", "date_download": "2018-12-14T19:50:55Z", "digest": "sha1:DYCXFPIT55SVBSPN6SK64EPTKWZ3PYGL", "length": 19011, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "beed zp ‘झेडपी’ इतिहासात प्रथमच खातेवाटपाची सभा तहकूब | eSakal", "raw_content": "\n‘झेडपी’ इतिहासात प्रथमच खातेवाटपाची सभा तहकूब\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nबीड - भाजपप्रणीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये शिक्षण व आरोग्य सभापतिपदावरून एकमत न झाल्यामुळे बीड जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच विषय समिती खातेवाटपाची सभा तहकूब करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली. विषय समिती निवडीसाठीच्या सभेत खातेवाटप न करताच तब्बल तीन तासांच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार यांनी सर्वसाधारण सभा तहकूब केली.\nबीड - भाजपप्रणीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये शिक्षण व आरोग्य सभापतिपदावरून एकमत न झाल्यामुळे बीड जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच विषय समिती खातेवाटपाची सभा तहकूब करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली. विषय समिती निवडीसाठीच्या सभेत खातेवाटप न करताच तब्बल तीन तासांच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार यांनी सर्वसाधारण सभा तहकूब केली.\nबीड जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर विषय समिती सभापतींना खातेवाटप आणि समिती सदस्यांच्या निवडीसाठी जिल्हा परिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. १७) स्काऊट भवनच्या सभागृहात बोलाविण्यात आली होती. यात शिक्षण आणि आरोग्य समितीवर शिवसंग्रामच्या नेत्या तथा उपाध्यक्ष जयश्री मस्के आणि काँग्रेसचे सदस्य राजेसाहेब देशमुख या दोघांनीही दावा केला. त्यानुसार सभागृहात शिक्षण आणि आरोग्य समिती सभापतिपदासाठी या दोघांचीही नावे सुचविली गेली. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवेळी झालेल्या तडजोडीनुसार राजेसाहेब देशमुख यांना शिक्षण आणि आरोग्य समितीचा शब्द देण्यात आला होता, असा दावा काँग्रेससह भाजपच्या अनेक सदस्यांनी केला. स्वतः आमदार आर. टी. देशमुख, भाजपनेते रमेश आडसकर यांनी शिवसंग्रामची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आमदार आर. टी. देशमुख यांनी थेट आमदार विनायक मेटे यांच्याशीही संपर्क साधला; मात्र जयश्री मस्के यांन�� शिक्षण समितीवरचा आपला हक्क सोडण्यास नकार दिला. शिक्षण व आरोग्य समिती सभापतिपदासाठी एकवेळ मतदान होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली; मात्र तब्बल तीन तास काथ्थ्याकूट केल्यानंतर कुठलाच निर्णय होत नसल्याने अध्यक्षा सविता गोल्हार यांनी सर्वसाधारण सभाच तहकूब करण्याचा निर्णय घेतला.\nबीड जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच खातेवाटपाची सभा केवळ सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्यामुळे तहकूब करण्याची वेळ आली. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सभापती निवडीत एकदिलाने असलेल्या महायुतीमध्ये असलेला अंतर्गत गोंधळ यानिमित्ताने पुढे आला असून सत्ताधाऱ्यांची जिल्हा परिषदेची वाट किती अवघड असेल हेच यातून समोर आले आहे.\nविषय समिती सदस्य निवडीबाबत ‘वेट अँड वॉच’\nजिल्हा परिषदेतील दहा विषय समित्यांवर ८३ सदस्यांची निवड करावयाची असून याची रणनीती बैठकीपूर्वीच ठरली होती. त्यानुसार एकूण ८३ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले. मात्र, स्थायी व जलसंधारणसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे कोणाची कोणत्या समितीवर वर्णी लागली हे स्पष्ट झाले नाही. समितीनिहाय सदस्यांची अधिकृत घोषणा अध्यक्षा सविता गोल्हार यांनी सभागृहात केली नाही. त्यामुळे सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे.\nशिक्षण व आरोग्य खात्याला आले महत्व\nशिवसंग्रामच्या जयश्री मस्के यांना उपाध्यक्षपद देतेवेळीच शिक्षण व आरोग्य खातेही देण्याचा निर्णय झाला होता, असा दावा शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तर काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांनी पक्षादेश डावलून भाजपला साथ दिली. त्यामुळे त्यांनाही शिक्षण व आरोग्य खाते देण्याचा शब्द श्रेष्ठींनी दिला होता, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली. दावे-प्रतिदाव्यांमुळे कधी नव्हे ते शिक्षण व आरोग्य खात्यास मोठे महत्त्व प्राप्त झाले असून कृषी व पशुसंवर्धन खाते घेण्यास कोणीही उत्सुक नसल्याचेच दिसते.\n‘झेडपी’त आमदार देशमुख, आडसकरांचे ठाण\nसभास्थळी आमदार आर. टी. देशमुख, रमेश आडसकर हे तीन तास तळ ठोकून होते. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांचे मन वळविण्यासाठी देशमुख यांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला; परंतु जयश्री मस्के यांनी मात्र शिक्षण व आरोग्य खात्यावरील दावा सोडला नाही. शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंडगे, युवक प्रदेश��ध्यक्ष राजेंद्र मस्के हेदेखील ठाण मांडून होते.\nपदाधिकारी निवडीला महिनाही होत नाही तोच जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांमधील बेबनाव उघड झाला आहे. विषय समित्यांचे खातेवाटपही सत्ताधाऱ्यांना करता येऊ नये, ही बाब दुर्दैवी असून सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे गटनेते बजरंग सोनवणे यांनी दिली.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nमाजी आमदार संजय बंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nअमरावती : माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 14) येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार...\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत...\n'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'\nमडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/temples/chandikadevi-temple-dabhol/", "date_download": "2018-12-14T19:57:31Z", "digest": "sha1:JPF2B76O3LECBRULDI2TGLF7PVU4CKTR", "length": 8746, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "श्री चंडिकादेवी मंदिर, दाभोळ - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nश्री चंडिकादेवी मंदिर, दाभोळ\nदाभोळच्या खाडीपासून ५ किमी अंतरावर व दापोलीपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेले श्री चंडिकादेवीचे मंदिर खूप वैशिष्ट्यपूर्ण व जागृत देवस्थान आहे. डोंगरातील एका नैसर्गिक गुहेत एकसंध पाषाणांत देवीची मूर्ती व गाभारा उभारण्यत आला आहे. गाभाऱ्यात विजेचा वापर केला जात नाही. समयांच्या मंद प्रकाशात उजळलेलं देवीचं रूप डोळ्यात साठवून घ्यावं असच असतं.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - वर्षभर\nगुहेची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. देवीच्या दर्शनासाठी आत प्रवेश करताना नम्रतेनेच जावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराला भेट दिल्याचे सांगितले जाते.\nइतर मंदिरांपेक्षा गूढरम्य भासणारे हे दाभोळचे प्राचीन चंडिकादेवीचे मंदिर एक वेगळीच अनुभूती देऊन जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-devendra-fadanvis-farmers-80140", "date_download": "2018-12-14T20:54:27Z", "digest": "sha1:WDPD2NPHJLZ4L3MSWIMW274BWXNKPEB5", "length": 11659, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news: devendra fadanvis farmers कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास शासनाची 15 दिवसाची मुदतवाढ | eSakal", "raw_content": "\nकृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास शासनाची 15 दिवसाची मुदतवाढ\nबुधवार, 1 नोव्हेंबर 2017\nज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत वीजबिल वितरीत करण्यात आले नाही, त्या शेतकऱ्यांना महावितरणने त्वरीत वीजबिलाची वाटप करण्याच्या सूचनाही आज दिल्या. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना2017 चा लाभ शेतकऱ्यांनी घेतला तर शेतकऱ्यांचे दंड व्याज माफ होणार आहे\nमुंबई - राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज बिल भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज (बुधवार) राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी घेतला.\n30 ऑक्टोबरलाच थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 ची घोषणा केली होती. या घोषणेनुसार शेतकऱ्यांना 7 नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता 15 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू वीजबिल 15 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आता भरता येईल.\n15 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांने वीज कनेक्शन खंडीत केले जाणार नाही. तसेच मुद्दल रक्कमेचे पा�� हप्ते करण्यात आले असून मुद्दल रक्कमेचे पाच हप्ते डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत शेतकऱ्यांनी भरायचे आहे.\nज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत वीजबिल वितरीत करण्यात आले नाही, त्या शेतकऱ्यांना महावितरणने त्वरीत वीजबिलाची वाटप करण्याच्या सूचनाही आज दिल्या. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना2017 चा लाभ शेतकऱ्यांनी घेतला तर शेतकऱ्यांचे दंड व्याज माफ होणार आहे.\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nई-निविदांचा कालावधी कमी करणार\nमुंबई - राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाई काळातच संबंधित कामे पूर्ण...\nटिटवाळ्याच्या डोंगरांवर भूमाफियांची नजर\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेले व श्रीगणपती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा शहर अनधिकृत बांधकामांमुळे पुन्हा एकदा...\n#अग्नितांडव : आगीचे कारण अनिश्‍चित\nपुणे - महावितरणच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीचे निश्‍चित कारण सांगता येत नाही, असा अहवाल...\nदुष्काळी भागात चारा छावण्या - चंद्रकांत पाटील\nमुंबई - 'राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/donald-trump-on-climate-change/", "date_download": "2018-12-14T19:27:24Z", "digest": "sha1:DFTNIRZYM6DBR7AGPYNNSV3MSMJWMMQ5", "length": 9511, "nlines": 129, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "नरेंद्र मोदींचं नाव ऐकताच डोनाल्ड ट्रम्प थबकले, मात्र… – थोडक्यात", "raw_content": "\nनरेंद्र मोदींचं नाव ऐकताच डोनाल्ड ट्रम्प थबकले, मात्र…\n26/01/2018 टीम थोडक्यात विदेश 0\nदावोस | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वर्ल़्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी दावोसमध्ये दाखल झालेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव ऐकताच ते थबकले, मात्र हवामान बदलावर प्रश्न असल्यानं त्यांनी काढता पाय घेतला.\nएनडीटीव्हीच्या प्रतिनिधीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हवामान बदलावरील भूमिकेसंदर्भात ट्रम्प यांना प्रश्न विचारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव ऐकताच ट्रम्प थोडा वेळ थबकले. मात्र पूर्ण प्रश्न लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यावर उत्तर देणं टाळलं.\nदावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण होणार आहे. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ हाच त्यांचा या भाषणात नारा असण्याची शक्यता आहे.\nदावोस में NDTV के लिए रुके ट्रंप, सवाल सुना लेकिन जवाब नहीं दिया pic.twitter.com/5UdPo3tGPy\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्ल...\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्...\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी...\nराफेल कराराबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय...\nनिवडणुकीनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी-रा...\nमोदींची जात दाखवत सचिन पायलट यांची मुख्य...\nमोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप ...\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका...\nभारताला मुस्लीम राष्ट्र होण्यापासून वाचव...\nकाँग्रेस हाच भाजपला पर्याय- शरद पवार...\nहा पराभव एकट्या पंतप्रधानांचाच- उद्धव ठा...\nशेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय होणार\n‘संविधान बचाव रॅली’ भाजप पुरस्कृत- प्रकाश आंबेडकर\nपुलाचा कठडा तोडून मिनीबस पंचगंगेत कोसळली, 11 जण ठार\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम म��ंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/mallika-sherawat-and-house-rent-issue/", "date_download": "2018-12-14T19:27:49Z", "digest": "sha1:KLECYCASF7DK65KDVDLT55EIZ2PU7HLA", "length": 8126, "nlines": 117, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "घरभाडं थकवल्यानं मल्लिकासह तिच्या बॉयफ्रेंडची हकालपट्टी? – थोडक्यात", "raw_content": "\nघरभाडं थकवल्यानं मल्लिकासह तिच्या बॉयफ्रेंडची हकालपट्टी\n15/12/2017 टीम थोडक्यात मनोरंजन 0\nमुंबई | अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि तिच्या बॉयफ्रेंडला घरमालकानं घरातून बाहेर काढल्याचं कळतंय. गेल्या काही महिन्यांचं भाडं थकवल्यानं त्यांची घरातून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलंय.\nपरिसमध्ये मल्लिका तिचा बॉयफ्रेंड कायरिल ऑक्सेफॅन्ससोबत राहत असल्याचं सांगितलं जातंय. थकलेल्या भाड्याची रक्कम 64 लाख रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे.\nदरम्यान, माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर मल्लिकाने मात्र ही बातमी खोटी असल्याचं म्हटलंय. पॅरिसमध्ये माझं कुठलंही घर नाही, कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर सांगा, असं मल्लिकानं म्हटलंय.\nया ��ातमीवर तुमची कमेंट लिहा\nफ्रान्सवर दहशतवादी हल्ला, २ जण ठार झाल्य...\n22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा- मुख्यमंत्री\nआदित्य बरोबरच; संजय राऊतांचा सत्तेतून बाहेर पडण्यास पाठिंबा\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2011/03/blog-post_4591.html", "date_download": "2018-12-14T19:00:56Z", "digest": "sha1:2DX2MPEDCCV7VISZHL7WODQVM2YHR2IA", "length": 30065, "nlines": 356, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: (तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-६", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nभाग १ इथे वाचा\nभाग २ इथे वाचा\nभाग ३ इथे वाचा\nभाग ४ इथे वाचा\nभाग ५ इथे वाचा\nसकाळपासून वेगवगळ्या प्रसंगी आम्हाला आमचे ब्रेकिंग पॉईंट आलेत असं वाटत होतं. आधी त्या टेकडीच्या समोर अडकलो तेव्हा नंतर सँडविचेस खराब झाल्याचं लक्षात आलं तेव्हा, नंतर त्या ओहोळात रस्ता चुकतो तेव्हा, त्याच्यानंतर आग लागली तेव्हा आणि नंतर जेव्हा या सायबाच्या तावडीत सापडलो त्या पहिल्या क्षणी. दर वेळी आम्हाला \"झालं.. आता सगळं संपलं. आम्ही संपलो\" असं वाटत होतं पण दर वेळी कधी प्रयत्नांनी कधी नशिबाने पण आम्ही उठून उभे राहत होतो.\nपण आता मात्र आमचा सगळा त्राण संपला होता. आम्ही अगदी गलितगात्र झालो होतो. एकाचंही शरीर, मेंदू साथ देत नव्हतं. अशा अवस्थेत अजून नवीननवीन धक्के पचवायला आमची सिस्टम तयार नव्हती. बाहेर काहीही दाखवत असला तरी आमच्यातला प्रत्येकजण आतल्याआत तरी पूर्णतः कोलमडला होता. त्यामुळे आता काय व्हायचं ते होऊ देत, आम्हाला त्याची पर्वा नाही असेही विचार डोक्यात येऊन गेले. पण या म्हणण्याला अर्थ नव्हता. कारण काहीही घडू शकणार होतं. त्या ऑफिसबाहेर असलेला जमाव अजूनही तसाच होता. उलट अजून थोडा वाढलाच होता असं आवाजावरून तरी वाटत होतं. ते नक्की कशासाठी उभे होते कळत नव्हतं. या जंगल्याच्या डोक्यात नक्की काय शिजतंय काही कळत नव्हतं. हार मानून चालणार नव्हतं. कितीही म्हंटलं तरी आमच्यावर जवाबदारी होती. विशेषतः मुलींची अधिकच. त्यांच्या आईबाबांना समजावून, मस्का मारून आम्ही ट्रेकला पाठवायला मोठ्या मुश्किलीने तयार केलं होतं. डोक्यात येणारे नाही नाही ते विचार झटकून टाकून आम्ही अखेरचा प्रयत्न करायचा ठरवलं.\n\"साहेब, प्लीज आम्हाला सोडा. आमच्याकडे हजार रुपये आहेत अंदाजे. आम्ही अजून शोधतो. सगळ्यांच्या सॅक, बॅग्ज, वॉलेट्स शोधतो. सापडतील तेवढे सगळे पैसे आम्ही तुम्हाला देऊ. पण प्लीज आम्हाला जाऊद्या. आम्ही काहीही केलेलं नाही (आणि हे तुम्हालाही चांगलं माहित्ये). बोलता बोलता तुम्हाला चुकून काही उलटसुलट बोललं गेलं असेल तर त्याबद्दल सॉरी. पण प्लीज आम्हाला जाऊद्या.\" हे आणि असं बरंच कायकाय--��े आता मला आठवतही नाहीये--आम्ही बोलत राहिलो.. बोलत राहिलो. आणि मग एकदाचे थांबलो.\nपुन्हा एकदा बाहेरून आरडाओरड्याचा आवाज आला. जंगल्या खूप काहीतरी विचार करतोय असं दाखवत शांत बसून होता. आम्ही सगळे आळीपाळीने एकदा त्याच्याकडे आणि एकदा बाहेर चाललेल्या गोंधळाकडे बघत होतो. बराच वेळ झाल्यावर अखेर त्याने त्याचं मौनव्रत सोडलं.\n\"बरं ठीके. तुम्ही चांगल्या घरची पोरं दिसता. (गेले चार तास काय डोळे फुटले होते का रे भाड्या) आणि कदाचित तुम्ही काही केलंही नसावं.. (कदाचित) आणि कदाचित तुम्ही काही केलंही नसावं.. (कदाचित) पण तरीही गवत तर जळलं आहेच.\"\n\"साहेब आमच्याकडे सगळे मिळून बाराशे रुपये आहेत.\" त्याच्या मुद्दा घोळवत, फिरवत, रवंथ करत करत बोलण्याच्या सवयीला ओळखल्याने आणि एव्हाना चांगलेच कंटाळल्याने आमच्यातला एकजण एक घाव दोन तुकडे करायचे म्हणून त्याला पुढे बोलू न देता सरळ मधे बोलला.\nतो क्षणभर थांबला. चेहर्‍यावर मंद स्मित आल्यासारखं वाटलं.\n बरं ठीके.. काढा बघू.\"\nतो बाराशे कुठल्या बळावर म्हणाला होता याची कल्पना नव्हती पण सगळ्यांनी ताबडतोब आपापले खिसे, पाकिटं, पर्स उघडून त्यात होते नव्हते तेवढे सगळे पैसे समोर टाकायला सुरुवात केली. एकाचा त्या महिन्याचा पॉकेटमनी नुकताच झाला होता त्यामुळे त्याच्याकडून पाचशे रुपये निघाले आणि बाकी सगळ्यांचे थोडे थोडे करत जवळपास चौदाशे रुपये जमले. त्याने ते पैसे लगबगीने मोजायला सुरुवात केली. पॉकेटमनीवाल्याला आपला सगळा पॉकेटमनी एका फटक्यात जातोय हे सहन झालं नसावं. तो मधे पडला आणि म्हणाला\n\"साहेब, आमच्याकडे परतीच्या तिकिटाचेही पैसे नाहीयेत. निदान तेवढे तरी राहूदेत आमच्याकडे.\"\n\"तुमच्याकडे रिटर्न तिकिटं नाहीत\" त्याने जरा संशयानेच विचारलं\nत्याक्षणी त्याने आमची किंवा आमच्या बॅग्जची वगैरे झडती घेतली असती तर आम्ही संपलोच असतो. कारण आमच्याकडे अर्थातच रिटर्न तिकिटं होती. पण तोही तितकासा मूडमधे नसावा. त्यालाही उशीर झाला होताच. आणि काही न करता चार तासात जरा धमक्या देऊन, घाबरवून चौदाशे रुपये म्हणजे त्याच्या दृष्टीने चांगलीच कमाई होती.\n\"खरंच नाहीयेत साहेब. परत जाताना टीसीने पकडलं तर खरंच आत जायला लागेल\"\n\"बरोबर आहे.. बरोबर आहे..\" तो उगाच खदाखदा हसत म्हणाला आणि शंभरची नोट पुढे करून म्हणाला.\nअजून एक शंभरची नोट मागायची असह्य उर्मी दाब���न त्याने जेवढे मिळाले तेवढे परत घेतले.\n\"बरं साहेब. आम्ही जाऊ आता\n\"अरे थांबा. असं कसं फॉर्म भरायचे आहेत. तुमची नावं लिहायची आहेत. सरकारी काम आहे. अर्धवट करून कसं चालेल.\"\n\"पण साहेब, नावं तर मगाशीच लिहिली ना\n\"हो. पण ती डायरीत लिहिली होती. ती आता फॉर्ममधे भरायची आहेत. आणि त्याच्या खाली तुम्हाला सह्या करायला लागतील.\"\nउगाच शब्दाने शब्द वाढवण्यात काही अर्थ नव्हता. उलट त्यापेक्षा तो म्हणतोय त्याप्रमाणे फटाफट वागलो तर आम्ही तिकडून लवकरात लवकर बाहेर पडू शकणार होतो कदाचित. त्यामुळे आम्ही (एवढ्या वेळ घेत होतो त्याप्रमाणे आत्ताही) त्याच्याच कलाने घ्यायचं ठरवलं.\n\"बरं.. कुठे आहेत फॉर्म्स\n\"थांबा. माझ्याकडे पुरेसे फॉर्म्स नाहीयेत. मी जरा फॉर्म्स मागवून घेतो.\" असं म्हणून त्याने दारात उभ्या असलेल्या एका हरकाम्याला (त्या रापलेल्या चेहर्‍यांच्या गँगमधल्या एकालाच) बोलावून त्याच्या कानात काहीतरी पुटपुटून त्याला फॉर्म आणायला पिटाळलं. एवढ्या अंधार्‍या रात्री, सुनसान माळरानावर तो इसम ते फॉर्म्स कुठून पैदा करणार होता याचं उत्तर फक्त वन-खातंच देऊ शकणार होतं. कदाचित त्याचं घर जवळपास असावं आणि तिथून त्याने फॉर्म आणायला सांगितले असावेत. अर्थात तो काय आणतो, कसं आणतो, कुठून आणतो याच्याशी आम्हाला काहीही घेणं-देणं नव्हतं. फक्त तो ते फॉर्म्स किती लवकर आणतो हाच आमच्या दृष्टीने एकमेव कळीचा मुद्दा होता.\nबराच वेळ झाला तरी तो फॉर्मवाला हरकाम्या काही परतला नाही. इकडे आमची चुळबुळ वाढायला लागली. हे म्हणजे नरड्यात घास कोंबलाय पण गिळू देत नाहीयेत अशासारखं काहीतरी होतं. न जाणो असाच वेळ जात राहिला आणि त्या जंगल्याचे विचार बदलले तर आम्हाला कल्पनाही सहन होत नव्हती. शेवटी अगदीच अति झाल्यावर आम्ही (आमच्या) प्राप्त परिस्थितीची जाणीव आणि आठवण करून देण्यासाठी त्याला पुन्हा एकवार डिवचलं.\n\"अजून किती वेळ लागेल जरा लवकर करा ना. पावणे बाराची आमची शेवटची गाडी आहे. ती चुकली तर आम्हाला पूर्ण रात्र स्टेशनवर कुडकुडत काढावी लागेल.\" हे बोलताना त्या कल्पनेनेही आम्ही अक्षरशः थरथरत होतो.\n\"ते मी बघतो. त्याची तुम्ही काही काळजी करू नका\" असं म्हणून तो अचानक उठला आणि त्याच्या खुर्चीमागे असलेल्या दोन कपाटांच्या मधल्या जागेतून कपाटांच्या मागे जायला लागला. त्या कपाटांमुळे त्या ऑफिसचे दोन भाग पडले होते. एक दर्शनी ऑफिस आणि दुसरा म्हणजे त्या कपाटांच्या मागे असलेली खोलीसदृश जागा. आता हा माणूस नेमकं काय करतोय हे न कळल्याने आम्हीही दोन कपाटांमधल्या जागेतून डोकावून बघू लागलो. तोवर त्याने कुठल्यातरी अदृश्य भिंतीवरचं अदृश्य बटन सराईतपणे चालू केलं. अचानक त्याच टिपिकल मंद पिवळ्या प्रकाशाने खोली भरून गेली आणि मागच्या भिंतीवर असलेल्या ठसठशीत मोठ्या खिडकीचं आम्हाला दर्शन झालं. तोवर तो त्या खिडकीपाशी पोचलाही होता. त्याने ती खिडकी उघडली आणि आमचे अक्षरशः आ वासले..\n- भाग ७ अर्थात अंतिम भाग इथे वाचा.\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : ट्रेक, पेब, भटकंती\nबाबारे , शेवटचा क्रमशः आताच टाक ना उद्या संध्याकाळपर्यंत ताटकळण्याची तयारी नाही माझी. आता धीर सुटला रे \nआता चटचट सत्यवाना... पुढचा शेवटचा भाग टाकून दे आत्ताच\nबाबारे, हे सगळं खरं आहे की प्रकाश मेहराचा कुठला सिनेमा आहे आणि तू अमिताभ बच्चन आहेस\n>>>त्याने ती खिडकी उघडली आणि आमचे अक्षरशः आ वासले..\nसगळे साले एकजात चोर,डॅंबिस ( यापेक्षा जास्त वाईट शिव्या मला देता येत नाहीयेत म्हणून... ) होते ना कसचे सरकारी ऑफिस आणि कसला साहेब. :(\nमस्त..पुढचा भाग वाचतो लगेच... :)\nआता नवीन तळमळ चालू केलीत हेरंब हा भाग अतिशय सुंदर आणि खरच एकदा जेव्हा माझा पास संपला होता आणि मी डोक्यात काहीच नाही कि तो तपासावा वैगेरे सरळ गेलो ट्रेन मध्ये चढलो जेव्हा भायखळा स्टेशन ला गाडीत टीसी चढला तेव्हा त्याने चेक करताना मला पास संपलाय म्हणून कोकलला आणि नंतर जो याच्या सारखा वेळ माझा त्याने खाल्ला तो आज वाचताना समोर आला. पुढील वाचन चालू करतो. चला\nस्वामी, सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघून मी ठरवलंच होतं उरलेले दोन्ही भाग लागोपाठ टाकायचे म्हणून :)\nहेहे बाबा.. बटबट, चटचट.. तुला आता वटवट बाबा म्हणायला हवं ;)\nहेहे.. १०१% खरं. प्रकाश मेहराच्या आणि कोणाच्याही कुठल्याही चित्रपटापेक्षा अधिक खरं..\nअमिताभ बच्चन.... म्म्म्म व्हायला आवडेल ;)\nसागर :) धन्स रे.\nश्रीताई, दोन्ही खरं आहे.. चोर,डॅंबिस होता आणि (म्हणूनच) साहेबही होता :)\nबघ सुहास, पुढच्या भागासाठी थांबावं नाही ना लागलं :)\nनको त्या गोष्टी बरोबर नको त्या वेळी होतात. असंच तिकिटाचं लफडं झालंय आमच्या शेवटच्या भागात.\nतुला आठवतंय का हे ऑफिस का काय नेमके कुठे आहे ते ... त्या माणसाचे नव, चेहरा लक्ष्यात आहे का आपण आजही शोध घे��� शकतो... :)\nहाहा रोहणा.. नाही रे नाव, चेहरा, ठिकाण वगैरे आता काहीच लक्षात नाही.. (नको तेवढा 'क्षमाशील' आहे ना मी\nएक बरं आहे. मी खूप उशीरा वाचतो आहे. त्यामुळे सगळे भाग एकत्रच वाचायला मिळतील. उगीचच दोन-तीन दिवस थांबायला नको पुढच्या लेखासाठी.. :-)\nहो रे.. शेवटचे टीन भाग लागोपाठच टाकले मी.. (नाहीतर लोकांनी निषेध, बहिष्कार असं कायकाय केलं असतं ब्लॉगचं) :)\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \n : भाग-७ -- अंतिम\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-thakre-will-writing-book-on-lata-mangesh/", "date_download": "2018-12-14T19:26:42Z", "digest": "sha1:QJUKMZZPXUWYHH3SY3AA2ZDLTKRAE253", "length": 7109, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज ठाकरे लिहिणार 'या' जेष्ठ गायिकेवर पुस्तक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज ठाकरे लिहिणार ‘या’ जेष्ठ गायिकेवर पुस्तक\nपुणे : राज ठाकरे हे एक उत्तम राजकारणी आहेत, तसेच ते एक उत्तम वक्ते देखील आहेत. त्यांच्या भाषणाला लाखोंची गर्दी होत असते. ते एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार देखील आहेत. त्यांना त्यांचे काका, शीवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून व्यंगचित्रकलेचा वारसा मिळाला, तसेच त्यांना संगीताची देखील उत्तम जाणआहे. मात्र आता या पलीकडेही जाऊन एका वेगळयाच अंदाजात राज ठाकरे महाराष्ट्राच्या भेटीला येणार आहेत.\nराज ठाकरे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनावर पुस्तक लिहिणार आहे. या पुस्तकातून राज ठाकरे लता दीदींचा जीवनपट उलगडणार आहेत. त्यांनी यासाठी लतादीदी यांच्या दुर्मिळ छायाचित्रांसाठी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेला भेट दिली. या दोनही संग्ग्रहालयात त्यांनी लता दीदी यांचे दुर्मिळ फोटो बघितले. व हे फोटो आपल्याला पाठवण्याची विनंती त्यांनी सबंधित संस्���ेला केली. आता हे फोटो राज ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहेत.\nआर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मायावती यांची मागणी\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार…\n‘शेतकरी बांधवांसाठी उभे राहुयात चला कांदे…\nमशिदीवरचे भोंगे बंद होत नाहीत, मग हिंदूच्या सणांना आडकाठी का\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही,निलेश राणेंनी डागली तोफ\n‘शेतकरी बांधवांसाठी उभे राहुयात चला कांदे घेवूयात’\nवाढदिवसानिमित्त पवारांवर शुभेच्छाचा वर्षाव, वाचा कोणी दिल्या कशा शुभेच्छा\nपाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते…\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत गदारोळ\nटीम महाराष्ट्र देशा - सुप्रीम कोर्टाने राफेल करारावरुन मोदी सरकारला दिलासा दिल्यानंतर आज (शुक्रवार) संसदेच्या…\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली…\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित…\nमोदी सरकारला मोठा दिलासा, राफेल घोटाळा झालाच नाही \nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/biodiversity/insects-and-butterflies/", "date_download": "2018-12-14T19:57:54Z", "digest": "sha1:AGKLYEXW4MYXTP7G4JNZGPKBSTMHQB7E", "length": 10510, "nlines": 257, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "फुलपाखरे व कीटकजगत - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nपाऊस संपत आला तरी रत्नागिरीत व पूर्वेकडील सह्याद्रीच्या रांगांवर सगळीकडे हिरवळ व अनेकरंगी फुलांचा बहर असतोच. मात्र आता त्या नाजूक रानफुलांवर तितकीच नाजूक बहुरंगी फुलपाखरं भिरभिरत असतात. कीटकांच्या जगातील सर्वात सुंदर व विलोभनीय फुलपाखरं बघणं हा मनाला पुनःश्च तरुण बनवणारा अनुभव असतो. निसर्गातील परागीभवनाचे एक महत्त्वाचे काम हे चिमुकले घटक पार पाडतात.\nऑक्टोबरपासून ते जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत सगळीकड��� उमललेल्या फुलांमुळे रत्नागिरीत फुलपाखरांची जणू रेलचेल असते. हिवाळ्यानंतर मात्र त्यांची संख्या रोडावू लागते. रत्नागिरीत एखाद्या डोंगरावर, नदीकिनारी किंवा पाणवठ्यावर बसून दोन-तीन तासांत ४०-५० जातींची विविध फुलपाखरे सहज दिसू शकतात.\nफुलपाखरांचे हे बहुरंगी सुंदर विश्व कॅमेऱ्यात बंदिस्त करणे हा छायाचित्रकारांसाठी एक हवाहवासा अनुभव असतो. महाराष्ट्राचे `राज्य फुलपाखरू` हा दर्जा मिळविणारे `ब्लू मॉरमॉन` किंवा `निळवंत` हे फुलपाखरू तर आवर्जून बघण्यासारखे असते. फुलापाखारांचे विश्व हे चिरतारुण्याचे स्वच्छंदी जग असून त्यात अल्प काळांत सृष्टीला मोहकपणे खुलविण्याची जादू आहे.\nफुलपाखरांबरोबर परागीभवनाचे काम पार पाडणारे इतरही अनेक कीटक रत्नागिरीत आढळून येतात. लालभडक रंगाचा `मृग किडा` पावसाळा जवळ आल्याचे दर्शवतो तर अनेक जातींचे चतुर, भुंगेरे म्हणजेच `बीटल्स` जातीचे भुंगे आपल्या भडक व चमकदार रंगांमुळे लक्ष वेधून घेतात. आपल्या दृष्टीआड बहरणाऱ्या या संपन्न सृष्टीतील घडामोडी समजून घेणंही तेवढंच रंजक असतं.\nगरम पाण्याचे झरे, राजवाडी\nस्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, रत्नागिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/chandrakant-patil-on-eknath-khadse-and-narayan-rane-311017/", "date_download": "2018-12-14T19:30:40Z", "digest": "sha1:XIMMEHLIJGJFIKY4HVCBVLBWMCXNECPJ", "length": 9354, "nlines": 129, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "11 डिसेंबरपूर्वी राणे मंत्री होणार, खडसेंचं बघू- चंद्रकांत पाटील – थोडक्यात", "raw_content": "\n11 डिसेंबरपूर्वी राणे मंत्री होणार, खडसेंचं बघू- चंद्रकांत पाटील\n31/10/2017 टीम थोडक्यात महाराष्ट्र, मुंबई, सोलापूर 0\nमुंबई | महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांचा राज्य मंत्रिमंडळातील प्रवेश अखेर ठरला आहे. 11 डिसेंबरपूर्वी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.\nराणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर शिवसेनेनं भाजपला तंबी दिली आहे. मात्र शिवसेना याबाबत मदत करेल, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. पंढरपुरात कार्तीकी एकादशीच्या शासकीय पूजेनंतर ते बोलत होते.\nदरम्यान, भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर त्यांनी गोलमाल उत्तर दिलं. शहा आणि फडणवीस यांच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होईल, असं ते म्हणाले.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोनिंया गा���धींच्या विरोधात कुमार विश्वास...\nमोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप ...\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमं...\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळा...\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव झाल्यामु...\nखरं खरं सांगा, खरा फेकू कोण\nभाजप खासदार संजय काकडे पुन्हा राष्ट्रवाद...\nशरद पवारांनी सांगितलं, कुठं कुठं चुकले न...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्याची क्षम...\nखेळ अजून संपलेला नाही; मध्य प्रदेशमध्ये ...\nथापा मारून सदा सर्वकाळ विजयी होता येत नस...\nआयुष्यभर कष्ट उपसूनही आम्ही सत्तेबाहेर आणि राणे सत्तेत\nशिवसेनेच्या धमकीला भाजपकडून केराची टोपली, राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश ठरला\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकां��ा फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/sahastranam/word", "date_download": "2018-12-14T20:16:46Z", "digest": "sha1:35QDVMACDPS4RJBZ4E3QZL27AMUUDDCK", "length": 10326, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - sahastranam", "raw_content": "\n नजिकचा कुंभमेळा कोठे आहे \nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vi..\nश्रीकृष्णसहस्रनामस्तोत्रम् - ध्यान श्लोकाः केषांचित्प्...\nश्री दुर्गासहस्रनामस्तोत्रम् - ओं शिवाऽथोमा रमा शक्तिरनन...\nश्री शिवसहस्रनामस्तोत्रम् - ध्यानम् वन्दे शम्भुमुमापत...\nश्रीललितासहस्रनामस्तोत्रम् - फलश्रुतिः श्री हयग्रीव उव...\nललितासहस्रनामस्तोत्रम् - ध्यानश्लोकाः सिन्दूरारुण...\nश्री दुर्गा सहस्रनामस्तोत्रम् दकारादि\nश्री गणपति सहस्रनामस्तोत्रम् गकारादि\nवि. ओतींव ; ओतलेलें ; तयार केलेलें . ( ओतणें )\nशंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/complaint-against-chagan-bhujbal/", "date_download": "2018-12-14T19:28:02Z", "digest": "sha1:F35DAENS5JLH2PJFVUGQCL46DF4WDLF4", "length": 8257, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "छगन भुजबळांना पुण्यातील तडफदार भाषण भोवणार; ईडी ,सीबीआयकडे तक्रार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nछगन भुजबळांना पुण्यातील तडफदार भाषण भोवणार; ईडी ,सीबीआयकडे तक्रार\nपुणे/सह्याद्री वृत्त सेवा ; तब्बल अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुण्यातील जाहीर सभेत तडफदार भाषण करत मैदान गाजवले. मात्र, या भाषणामुळेच त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसत आहे.आपल्या भाषणातून भुजबळ यांनी केलेलं इडीच्या छाप्यासंदर्भातील वक्तव्य भोवण्याची चिन्हे आहेत.\nपुणे शहरामध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्य�� २० व्या वर्धापन दिन सोहळयात छगन भूजबळांच्या भाषणावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. आपल्या भाषणात भुजबळ यांनी छापा कधी पडणार यासंदर्भात आपल्याला आधीच माहिती मिळत होती असा दावा केला होता .\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’,…\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nपुण्यातील एका नागरिकाने त्यांच्या ईडीच्या कारवाई संदर्भातील विधानाविषयी पुणे पोलिसांच्या विशेष शाखेसह सीबीआय आणि ईडीकडे तक्रार दिली आहे. तक्रारदारांच्या वतीने त्यांचे वकील अॅड. अतुल पाटील यांनी दि. १४ जून २०१८ रोजी या संदर्भात तक्रार दिली आहे. दरम्यान, अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याला दूजोरा दिला आहे.\nनेमक्या कोणत्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे\nकुटुंबातील लहान लहान मुली घाबरायच्या, शेवटी शेवटी ती धाड येणार असं सांगणारा कुणी ना कुणी असतोच आपला तिकडे बसलेला जो हळूच काहीतरी सांगतो,बाबा आज काहीतरी गडबड आहे. मग सगळ्या आमच्या महिलांनी ,मुलांनी त्या लहान मुलींना घेवून कुणाच्या तरी घरी जाऊन बसायचं,मुली घाबरू नयेत म्हणून,किंवा कोणत्या तरी मॉल मध्ये जाऊन … तर अश्या ज्या धाडी ज्या आहेत त्यातून मिळालं काहीच नाही.\nजे लोकं भुजबळ यांना धाडी पडण्याआधी आज काहीतरी गडबड होणार आहे हे सांगायचे ते लोकं नेमके कोण हे सर्वांसमोर येणे गरजेचे असल्याचे अतुल पाटील यांनी सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर भुजबळ यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे.\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित शाहांचा हल्लाबोल\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nबारा बाराला वाढदिवस असणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दलच्या बारा गोष्टी\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prepare-the-mechanism-to-combat-heavy-rain-and-natural-disaster/", "date_download": "2018-12-14T20:06:05Z", "digest": "sha1:UU3OAPK4TLCOMDDTXTFLEJSVULQCDU6O", "length": 17041, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज : चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज : चंद्रकांत पाटील\nराज्यातील 21 जिल्ह्यांत सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस\nनागपूर : राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 9 जुलै या कालावधीत सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असून 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मुंबई व मुंबई उपनगर वगळता राज्यात आज अखेरपर्यंत 390 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 189 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 1 जून ते 9 जुलै 2018 अखेर राज्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे 62 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्तीजन्य परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी मंत्रालय नियंत्रण कक्ष तसेच सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, कोस्टगार्ड, नागरी संरक्षण दले, भारतीय सेना, विविध महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आवश्यकतेप्रमाणे आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.\nपाटील यावेळी म्हणाले, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यात 66 ठिकाणी पाणी साचले होते. अशा ठिकाणी 152 पंपाद्वारे पाणी उपसा करण्यात आलेला आहे. 15 बस मार्ग बदलून इतरत्र वळविण्यात आले. वसई येथे राजावली, तिवरी, सातीवली व मिठागर परिसरात पाणी साठल्याने अंदाजे 300 लोकांना पाण्याचा वेढा पडला होता. तेथील नागरिकांची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी पाठविण्यात आली असून त्यांच्याकडून अंदाजे 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण��यात आले आहे. त्याप्रमाणे विरार व नालासोपारा येथे बडोदा एक्सप्रेस तसेच शताब्दी एक्सप्रेस या रेल्वे गाड्या रूळावर पाणी साचल्याने उभ्या आहेत. या रेल्वेतील प्रवाशांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व स्थानिक प्रशासनामार्फत सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत अंदाजे 700 प्रवाशांना रेल्वेमधून बाहेर काढण्यात आले आहे. या प्रवाशांची स्थानिक वाहतूक करण्याची वसई-विरार महानगरपालिका, राज्य परिवहन मंडळ व खासगी बसेसमार्फत सोय करण्यात आली आहे. वसई येथे मिठागर परिसर आणि रेल्वेतील अडकलेल्या प्रवाशांसाठी स्थानिक प्रशासनामार्फत खाद्यपदार्थ पुरविण्यात येत आहेत.\nराज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, नागपूर, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, अहमदनगर, सातारा, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात 1 जून ते 9 जुलै या कालावधीत त्या त्या जिल्ह्यातील सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उर्वरित नाशिक (64.5 टक्केस) धुळे (95.1 टक्कें), नंदूरबार (66.6 टक्केव), जळगाव (78.6 टक्के5) पुणे, कोल्हापूर (70.9 टक्केि), औरंगाबाद (69.2 टक्केु), जालना (78.1 टक्के) बीड (86.5 टक्केव), उस्मानाबाद (98.4 टक्केर) (78.1 टक्के ), बुलढाणा (62.5 टक्केव), गोंदीया (91.3 टक्केक), सोलापूर(61.3 टक्केण) या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळता राज्याचा आज अखेर पाऊस 390.4 मि.मि. एवढी नोंद झाली आहे.\nराज्यातील एकूण तालुक्यांपैकी 189 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त, 92 तालुक्यात 75-100 टक्के, 59 तालुक्यात 50-75 टक्के व 13 तालुक्यात 25-50 टक्के पाऊस पडला आहे. सरासरीच्या 25 ते 50 टक्के0 पाउस पडलेले 13 तालुके बुलढाणा (जळगाव-जामोद, संग्रामपूर, नांदुरा, देउळगावराजा, सिंदखेडराजा), जळगाव (जळगाव), जालना (जाफराबाद) औरंगाबाद (खुलताबाद), सांगली (तासगाव), सोलापूर (दक्षिण सोलापूर, पंढरपूर, सांगोला, करमाळा) या जिल्ह्यातील आहेत.\nनगर : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कर्नाटक …\nनगर : निकाल लागला, बहुमत कोणालाच नाही\nराज्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण 62 व्यक्तींचा बुडून, वीज पडून इत्यादींमुळे मृत्यू झाला असून 63 जनावरे दगावली आहेत. उत्तर व दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांना विविध माध्यमातून पूर्वसूचना देण्यात आल्या आहेत, काही ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले व वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्याची दक्षता घेण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागपूर, पालघर, मुंबई व पुणे येथे अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी “राष्ट्रीय आपत्ती व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचा” वापर करण्यात आला. वसई येथील चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना सोडविण्यासाठी वायूदलाच्या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. अतिवृष्टीमुळे बाधित व्यक्तींना नियमानुसार शासकीय मदत देण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी स्तरावर करण्यात येत आहे.\nमुंबई व मुंबई उपनगर जिल्हा, पालघर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असून सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीत मुंबई शहर येथे 74.23 मि.मि. व मुंबई उपनगर जिल्ह्यात 47.53 मि.मि. पाउस झाला आहे. पालघर जिल्ह्यातील वसई व पालघर येथे दुपारी चार वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत अनुक्रमे 248.7 मि.मि. व पालघर येथे 199.2 मि.मि. इतका पाऊस पडला असून सध्याही पाऊस सुरु आहे.\nभारतीय हवामान खात्याने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस व तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसांत वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजाची माहिती सोबत जोडली आहे.\nपावसामुळे उद्भवणा-या आपत्तीजन्य परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी मंत्रालय नियंत्रण कक्ष व सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, कोस्टगार्ड, नागरी संरक्षण दले, भारतीय सेना, विविध महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आवश्यकतेप्रमाणे आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचे पाटील यांनी सांगितले.\nनगर : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कर्नाटक पॅटर्न’\nनगर : निकाल लागला, बहुमत कोणालाच नाही\nअहमदनगर : शिवद्रोही श्रीपाद छिंदम विजयी \nवयाच्या ९३ व्या वर्षी गणपतराव विधानसभेच्या रिंगणात, विरोधी नेत्यांच काय \nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \nटीम म��ाराष्ट्र देशा – मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसने सरकार स्थापन…\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत…\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित…\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nगडकरींना आला माल्याचा पुळका, कर्जबुडव्या माल्याची केली पाठराखण\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/food/non-veg-food/", "date_download": "2018-12-14T20:02:02Z", "digest": "sha1:ECXAW5C7U5BEMQWUBK46FN37RA3QA2FX", "length": 9362, "nlines": 255, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "मांसाहारी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरीची खाद्यभ्रमंती मत्स्याहाराशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. मत्स्यप्रेमींसाठी इथे विविध प्रकारची ताजी मासळी, कोळंबी, चिंबोरी, तिसऱ्या, झिंगे यांच्या रुचकर सागुतीसह खास कोकणी मसाले वापरून बनवलेले चिकन व कोंबडीवडे यांच्याबरोबर विविध रस्से व सोलकढी यांचा मनसोक्त आस्वाद घेता येतो.\nकोकणातील अतिशय अप्रतिम चवीची सोलकढी पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही असा मनुष्य शोधून सापडणार नाही. कोकणी भाषेत ज्याला `आगळ` म्हणतात अशा आमसूल किंवा कोकमाच्या आंबट रसात नारळाचे गोड दूध घालून बनविली जाणारी सोलकढी जेवढी सुंदर दिसते त्याहूनही ती अधिक सुंदर लागते. तृष्णा भागविणारी, थकवा घालवणारी, पचनास उपयुक्त, रसना तृप्त करणारी सोलकढी हे कोकणवासियांबरोबरच इथे येणाऱ्या पर्यटकांनाही हवेहवेसे वाटणारे पेय आहे. आजकाल तिच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कोकणाच्या सीमारेषा उलांडून ठिकठीकाणी शितपेयांप्रमाणे थंडगार `पॅकबंद` सोलकढी मिळू लागली आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या सोलकढीची आठवण झाली की ती अगदी आपल्या राहत्या घराजवळही मिळू शकते.\nगरम पाण्याची कुंड, तुरळ\nश्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8", "date_download": "2018-12-14T18:55:40Z", "digest": "sha1:IGUTDC2MGPCFR5D37EP35ZH3NU5WRL54", "length": 6742, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जयाचंद्रन - विकिपीडिया", "raw_content": "\nहिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक\nहिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक\nमहेंद्र कपूर (१९६८) · मन्ना डे (१९६९) · सचिन देव बर्मन (१९७०) · मन्ना डे (१९७१) · हेमंत कुमार (१९७२) · के.जे. येशुदास (१९७३) · के.जे. येशुदास (१९७४) · मुकेश (१९७५) · एम. बालामुरलीकृष्ण (१९७६) · के.जे. येशुदास (१९७७) · मोहम्मद रफी (१९७८) · शिमोगा सुब्बन्ना (१९७९) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८०)\nअनुप घोषाल (१९८१) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८२) · के.जे. येशुदास (१९८३) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८४) · भीमसेन जोशी (१९८५) · पी. जयाचंद्रन (१९८६) · हेमंत कुमार (१९८७) · के.जे. येशुदास (१९८८) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८९) · अजोय चक्रबर्ती (१९९०) · एम.जी. श्रीकुमार (१९९१) · के.जे. येशुदास (१९९२) · राजकुमार (१९९३) · के.जे. येशुदास (१९९४) · पी. उन्नी कृष्णनन (१९९५) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९९६) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९९७) · हरिहरन (१९९८) · संजीव अभ्यंकर (१९९९) · एम.जी. श्रीकुमार (२०००)\nशंकर महादेवन (२००१) · उदित नारायण (२००२) · उदित नारायण (२००३) · सोनू निगम (२००४) · उदित नारायण (२००५) · नरेश अय्यर (२००६) · गुरदास मान (२००७) · शंकर महादेवन (२००८) · हरिहरन (२००९) · रुपम इस्लाम (२०१०) · सुरेश वाडकर (२०११) · आनंद भाटे (२०१२)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जुलै २०१२ रोजी ००:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/vathar-station-durga-mess-83-year-old-tradition-80764", "date_download": "2018-12-14T20:51:27Z", "digest": "sha1:6YWNRVKHJ36ETTBKXBOVJNDDSBSXDXKU", "length": 22286, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "vathar station durga mess 83 year old tradition दुर्गा खानावळीने जपलीय ८३ वर्षांची परंपरा | eSakal", "raw_content": "\nदुर्गा खानावळीने जपलीय ८३ वर्��ांची परंपरा\nरविवार, 5 नोव्हेंबर 2017\nवाठार स्टेशन (जि. सातारा) या गावामध्ये १९३४ मध्ये सोनूबाई जाधव यांनी सुरू केलेली दुर्गा खानावळ आजही त्यांच्या सुना, नातसुनांनी सुरू ठेवली आहे. गेली ८३ वर्षे अंखडितपणे जाधव कुटुंबातील महिलांनी खानावळ व्यवसायात वेगळा ठसा उमटवलेला आहे.\nवाठार स्टेशन (जि. सातारा) या गावामध्ये १९३४ मध्ये सोनूबाई जाधव यांनी सुरू केलेली दुर्गा खानावळ आजही त्यांच्या सुना, नातसुनांनी सुरू ठेवली आहे. गेली ८३ वर्षे अंखडितपणे जाधव कुटुंबातील महिलांनी खानावळ व्यवसायात वेगळा ठसा उमटवलेला आहे.\nवाठार स्टेशन (ता. कोरेगाव, जि. सातारा) हे दुष्काळी भागातील गाव. या गावामध्ये चार पिढ्यांपासून सुरू असलेली दुर्गा खानावळ सातारा जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांतही खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. दुर्गा खानावळीस ८३ वर्षांची परंपरा आहे. स्वांतत्र्यपूर्व काळात वाठार स्टेशन गावातून महाबळेश्र्वरला जाताना जेवणाच्या सोईसाठी १९३४ मध्ये इंग्रज अधिकारी डॉ. बेंन्झी यांनी सोनूबाई बाळकृष्ण जाधव यांना खानावळीचा परवाना दिला होता. सोनूबाईंनी आपली भाची दुर्गा हिचे नाव देऊन राहत्या घरात खानावळ सुरू केली. सोनूबाईंचे वय वाढल्यामुळे त्यांच्याबरोबरीने दुर्गा यांनी खानावळीमध्ये मदत करण्यास सुरवात केली. याच दरम्यान सोनूबाईचा मुलगा वसंतराव यांचे विमल यांच्याशी लग्न झाले. पुढील काळात विमलताईंनी खानावळीचा व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढविला. २००२ मध्ये विमलताईंचा मुलगा विक्रम यांचे लग्न अरुणा यांच्याशी झाले. जाधव कुटुंबासाठी दुर्गा हे नाव भावनिक असल्याने अरुणा यांचेही नाव दुर्गा ठेवण्यात आले.\nगेल्या काही वर्षांत विमल आणि दुर्गा या सासू-सुनांनी खानावळीच्या व्यवसायात चांगली वाढ केली. विमलताईंनी सातारा-फलटण रस्त्यावर जागा घेऊन खानावळ मोठी केली. या ठिकाणी सुसज्ज किचनही तयार केले. खानावळीतील पदार्थांना वेगळी चव असल्याने ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो.\nबदलाबाबत माहिती देताना सौ. विमलताई म्हणाल्या की, सुरवातीच्या काळात आम्ही जेवणामध्ये बाजरीची भाकरी, घुंट, पिठलं, उसळ, भात, कांदा, लोणचे देत होतो. मात्र, ग्राहकांच्या मागणीनुसार खाद्य पदार्थांमध्ये आम्ही बदल केले. सध्या आम्ही चपाती, वरण, तिखट भाजी, सुकी भाजी, दोन प्रकारच्या चटण्या, खरडा, भात, लोणचे, दही, तूप, सोलकढी असे पदार्थ देतो. सकाळी सातपासून खानावळीच्या कामांना सुरवात होते. सकाळी दहापर्यंत सर्व भाज्या तसेच भात तयार करून ठेवला जातो. ग्राहकांच्या संख्या मोठी असल्याने खानावळीच्या कामामध्ये दहा महिला मदतीस आहेत. स्वच्छतेच्या बरोबरीने भाज्याची चव कायम ठेवली आहे. खानावळीस लागणारे लोणचे, पापड, मसाले, विविध प्रकारच्या चटण्या घरी बनवितो. परिसरातील शेतकऱ्यांच्याकडूनच भाजीपाला, धान्य खरेदी केली जाते.\nस्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीसिंह नाना पाटील, किसन वीर तसेच सातारा परिसरात येणारे इंग्रज अधिकारी दुर्गा खानावळीत जेवायला येत असत. गेल्या काही वर्षांत राज्यातील मान्यवर, मंत्री, चित्रपट निर्मात्यांनीदेखील खानावळीची चव चाखली असल्याची माहिती विमलताई अभिमानाने सांगतात. आजही सातारा परिसरात येणारे परदेशी पर्यटक दुर्गा खानावळीत शाकाहारी जेवणासाठी आवर्जून येतात. खानावळ व्यवसायातील योगदान आणि महिला उद्योजक म्हणून अकरा पुरस्कारांनी विमलताईंना गौरविण्यात आले आहे.\nसाजरा होतो महिला दिन\nदुर्गा खानावळीच्या वाटचालीमध्ये महिलांचे मोठे योगदान अाहे. यामुळे गेल्या दहा वर्षांपासून विमलताई आणि दुर्गाताई आठ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनास एक हजार महिलांना मोफत जेवण देतात. अंध, अंपग पुरुष तसेच महिलांना खानावळीच्या जेवण दरात ५० टक्के सूट दिली जाते.\nस्वातंत्र्यपूर्व काळात वाठार रेल्वे स्टेशनवरून इंग्रज अधिकारी बग्गीतून महाबळेश्र्वरला जात असायचे. हे अधिकारी जेवणासाठी दुर्गा खानावळीत थांबायचे. त्यामुळे सातारा परिसरात कोणते इंग्रज अधिकारी येणार आहेत, याची माहिती सोनूबाई जाधव यांना मिळत होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांना सोनूबाई जाधव इंग्रज अधिकाऱ्यांच्याबाबत माहिती देत असत. इंग्रजांची नजर चुकवून सातारा येथील तुरुंगात असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना पोस्टमनच्या मदतीने सोनूबाई जेवणाचा डबा पोचवीत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सोनूबाईंना विचारले होते, की आपणास कोणती सुविधा हवी आहे का मात्र सोनूबाईंनी मला कोणतीही सुविधा नको, असे सांगत स्वांतत्र्यसैनिक म्हणून मिळणाऱ्या सुविधाही नाकारल्या होत्या, अशी माहिती जाधव कुटुंबीय देतात.\nसौ. विमल आणि सौ. दुर्��ा या सासू-सुनांनी खानावळीतून मिळणाऱ्या मिळकतीमधून राहण्यासाठी चांगला बंगला बांधला. त्याचबरोबरीने सात एकर शेतीदेखील खरेदी केली. याबाबत माहिती देताना सौ. दुर्गाताई म्हणाल्या की, खरिपात भाजीपाला, मटकी, घेवडा लागवड करतो. पाण्याच्या उपलब्धतेनुसार रब्बी हंगामात ज्वारी तसेच दहा गुंठ्यांचे वाफे करून त्यामध्ये हंगामी भाजीपाला लागवड केली जाते. दुष्काळी भाग असल्याने पाण्याची टंचाई असते. पिकांना पाणी देण्यासाठी ओळखीच्या शेतकऱ्यांच्या शेततळ्यातील पाणी घेतले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. शेणखताचा जास्तीत जास्त वापर करतो.\nउपक्रमाबाबत माहिती देताना विमलताई म्हणाल्या की, आम्ही ग्रामीण भागात असल्याने ग्राहकांना खानावळीत दै. ॲग्रोवनही वाचण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. व्यवसाय वुद्धीसाठी दुर्गा खानावळीचे संकेत स्थळ आहे. संकेत स्थळावर खानावळीचा इतिहास तसेच जेवणातील खाद्य पदार्थांची माहिती दिली आहे. माहिती प्रसारासाठी व्हॉटसॲपचाही प्रभावी वापर केला जात आहे. खानावळीच्या व्यवसायामध्ये पती वसंतराव आणि मुलगा विक्रम यांची मोलाची मदत होते. मुलगा खानावळीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी तसेच शेतीमध्ये भाजीपाला लागवडीचे नियोजन पहातो.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nसोलापूर एसटी स्थानकावर महिलांची लूट थांबली\nसोलापूर : प्रसाधनगृहात जाण्यासाठी महिलांकडून घेण्यात येणारे पाच रुपयांचे शुल्क बंद करून त्या ठिकाणी प्रसाधनगृह मोफत असल्याच्या फलकाचे उद्‌घाटन...\nअस्थी विसर्जनासाठी गेले अन् जीव गमावून बसले\nनांदेड : अस्थी विसर्जनासाठी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गेलेल्या नांदेड जिल्ह्यातील कोलंबी येथील तिघांचा मृत्यू झाला तर नावेतील 5 जण...\nस्वच्छतागृहाची मोफत सुविधा ���सताना, प्रति महिला पाच रुपये आकारणी\nसोलापूर - महिला व मुलांसाठी एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहांची सुविधा मोफत असतानाही प्रती महिला पाच रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-14T18:50:39Z", "digest": "sha1:HF3QRL3HDCJ3XLEMABVCHWG4P24U6PEN", "length": 9375, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रत्येकाने सामाजिक कार्य जबाबदारी म्हणूनच करायला हवे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रत्येकाने सामाजिक कार्य जबाबदारी म्हणूनच करायला हवे\nनगर – समाजामध्ये दिवसेंदिवस शहरीकरण वाढत असून, गाव-खेड्यांमध्ये हातांना काम नाही. तेथील लोक कामानिमित्त शहराकडे वळायला लागले असून, शहरीकरण वाढत आहे व काम नसल्यामुळे दारिद्र वाढत आहे. तंत्रज्ञान वाढत आहे, परंतु संस्कार कमी होत चालले आहे. महागाईमुळे समाजामध्ये गरजूंची संख्या प्रत्येक क्षेत्रात वाढत चालली आहे, अशा वेळी समाजातील प्रत्येक नागरिकांनी सामाजिक कार्य हे आपली जबाबदारी म्हणूनच पार पाडले पाहिजे, असे प्रतिपादन कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अभय परमार यांनी केले.\nमाणिक चौक येथील शाह चष्मावाला यांनी चष्म्याचे नवीन दालन सुरु केले, त्याचे उदघाटन त्यांनी एक नवीन उपक्रमाने केले की समाजामध्ये जे लोक शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, नेत्रेरोग व इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक काम करणार्यांचा समाजमित्र, आरोग्यमित्र, नेत्रमित्र अशा पुरस्काराने शाल, गुच्छ, सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला व आपल्या दालनाची सुरुवात केली. याप्रसंगी अभय परमार बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि.अभिजित वाघ, इतिहासप्रेमी मंडळाचे कॉ.बहिरनाथ वाकळे, राष्ट्रवादीच्या रेखा जरे, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक इंजि.अनिस शेख, डॉ.शमा फारुकी, नलिनी गायकवाड, सय्यद वहाब, नूर साहब, नगरसेवक फैय्याज शेख आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअंडर १९ विश्वचषक- शुभमन गिलचे विक्रमी शतक\nNext articleकेडगावचा विकासकामाचा अनुशेष शिवसेनेने भरून काढला\nअलियामुळे कर्नाटकमध्ये 40 गरिबांच्या घरी प्रकाश\nनागरिकांनी सामाजिक सलोखा जपा\n‘त्या’ एका उपवासाने अनेकांची भूक भागवली \nकोयटे कुटुंबियांचे समाज कार्य आदर्श\nसामाजिक कार्यासाठी शाहरूख खानला मिळणार ‘क्रिस्टल’ पुरस्कार\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जन्मशताब्दी निमित्त 1,111 जणांचे रक्तदान\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nराज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तातडीची मदत मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/belgaum-news-protest-ankali-against-minister-patil-81441", "date_download": "2018-12-14T20:55:38Z", "digest": "sha1:4ABAYFIWWHT3ZGSNT35OEDYLRRCWLHPL", "length": 12988, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Protest in Ankali against Minister Patil कर्नाटकचे मंत्री पाटील यांच्या निषेधार्थ अंकलीत बंद | eSakal", "raw_content": "\nकर्नाटकचे मंत्री पाटील यांच्या निषेधार्थ अंकलीत बंद\nबुधवार, 8 नोव्हेंबर 2017\nमांजरी - हुबळी येथे झालेल्या स्वतंत्र लिंगायत समाजाच्या मागणीच्या सभेत कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री एम. बी. पाटील यांनी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांच्या व्यक्तिगत व चारित्र्याबाबत अपशब्द वापरले आहे. त्यामुळे खासदार कोरे यांच्या समर्थकांनी अंकलीत बुधवारी (ता. 8) सकाळी मंत्री एम. बी. पाटील यांच्या विरोधात मोर्चा काढून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.\nमांजरी, जि. बेळगाव - हुबळी येथे झालेल्या स्वतंत्र लिंगायत समाजाच्या मागणीच्या सभेत कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री एम. बी. पाटील यां��ी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांच्या व्यक्तिगत व चारित्र्याबाबत अपशब्द वापरले आहे. त्यामुळे खासदार कोरे यांच्या समर्थकांनी अंकलीत बुधवारी (ता. 8) सकाळी मंत्री एम. बी. पाटील यांच्या विरोधात मोर्चा काढून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.\nतसेच गावातील सर्व व्यवहार बंद करून काही काळ चिक्कोडी-सांगली रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. मंत्री पाटील यांनी माफी मागावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांना दिले.\nहुबळीच्या सभेत मंत्री पाटील यांनी, खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलई सोसायटीच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन लिंगायत समाज मागणीला पाठिंबा द्यावा. तसेच राजकारणात त्यांना यश नसल्याने राजकीय सन्यास घ्यावा, अशी मागणी केली होती. या वक्तव्याचा निषेध करत डॉ. कोरे यांच्या समर्थकांनी मंत्री पाटील यांनी राजीनामा देवून माफी मागावी, अन्यथा त्यांना फिरू न देण्याचा इशारा दिला.\nतालुकास्तरावर शुक्रवारी (ता. 10) आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. \"दूधगंगा कृष्णा'चे उपाध्यक्ष भरतेश बनवने, संचालक मल्लिकार्जुन कोरे, अंकली ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम पाटील, सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी अंकली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक वीरण्णा लठ्ठी यांनी बंदोबस्त ठेवला होता.\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nमहासंघाच्या गर्दीने कॉंग्रेसला धसका\nनागपूर - भारिप बहुजन महासंघाने आयोजित केलेल्या वंचित आघाडीच्या जाहीरसभेसाठी चांगली गर्दी जमल्याने...\nगावठाणात पुनर्वसनासाठी नदीपात्रात आंदोलन\nवेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या \"बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात...\nबाबू गेनू यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट - आढळराव पाटील\nमहाळुंगे पडवळ - ‘‘देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद यांचा अधिकृत फोटो व गॅजेटमधील माहिती येत्या दोन ते तीन दिवसांत उपलब्ध करून द्यावी.त्यानंतर केंद्र...\n#Yogi4PM पोस्टर लावणारे तिघे अटकेत\nलखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/mumbai-news-karjat-pali-bhutivali-dam-two-drowned-80853", "date_download": "2018-12-14T20:08:58Z", "digest": "sha1:3DN3PLPSQC5YQRBYCHZFQDJKUT4WQFFA", "length": 13055, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news karjat pali bhutivali dam two drowned पाली भूतीवली धरणात भाईंदर येथील 2 जणांचा बुडून मृत्यू | eSakal", "raw_content": "\nपाली भूतीवली धरणात भाईंदर येथील 2 जणांचा बुडून मृत्यू\nरविवार, 5 नोव्हेंबर 2017\nरविवारी सकाळी 7 ची घटना;\nखोपोली येथील संस्थेला मृतदेह काढण्यात यश\nकर्जत : कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणात रविवारी सकाळी सातच्या सुमारास भाईंदर येथील 2 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिषेक जैन वय 27 आणि प्रदीप तावडे (वय 30, दोघे राहणार- भाईंदर, मुंबई) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.\nया बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भाईंदर मुंबई येथील 12 तरुण कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणाजवळ शनिवारी 4 नोव्हेंबर रोजी मौजमजा करण्यासाठी आले होते. रात्री मौज मजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातील एक जण धरणात अंघोळीसाठी उतरला. व तो पाण्यात गेल्या नंतर दुसराही पाण्यात उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे या पाली भूतीवली धरणात बुडाले.\nबुडालेल्या सोबत आलेल्यानी नेरळ पोलिसांना कळविले. त्यानंतर नेरळ पोलिसानी या बुडालेल्या तरुणांना काढण्यासाठी खोपोली येथील अपघात ग्रस्त संस्थेला बोलावले. खोपोली येथील टीम सकाळी 10:30 च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाली आणि अवघ्या 15 मिनिटात या अपघात ग्र���्थ संस्थेला दोन्ही मृतदेह काढण्यात यश आले. हे दोन्ही मृतदेह काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी कर्जत येथील उपरुग्णालयात नेण्यात आले.\nयाआधी ही या पाली भीतीवली धरणात पावसाळी वर्षासहली साठी आलेल्या अनेक तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर या धरणावर कोणतीही सुरक्षा पाटबंधारे विभागाकडून ठेवण्यात आली नसल्याने डीकसळ ग्रामस्थ ही आक्रमक झाले आहेत.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nलाल वादळाचं आव्हान...(श्रीराम पवार)\nदौंड : अन् डीएमयू वेळेवर धावली\nएसटी महामंडळाची लिपिक, टंकलेखक पदाची ऑनलाईन परीक्ष\nतावडेंच्या अंगावर बुक्का टाकणाऱ्याला अटक\nबंद करो खोखला भाषण, खाली करो सिंहासन: राहुल गांधी\nबदनामी न थांबविल्यास केसरकरांना नोटीस देणार - नीत\nउरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा कट उधळला; 2 दहशतवादी ठार\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nगावठाणात पुनर्वसनासाठी नदीपात्रात आंदोलन\nवेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या \"बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात...\n‘पालिका आपल्या दारी’ची स्थायीच्या सभेवर छाप\nसातारा - ‘पालिका आपल्या दारी’ या उपक्रमांत नागरिकांनी मांडलेल्या दीर्घकालीन समस्यांवर उपाययोजना करण्यावर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी भर दिल्याचे...\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत....\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal ��्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/walk-with-commissioner-tukaram-mundhe-nashik-road-today/", "date_download": "2018-12-14T19:01:38Z", "digest": "sha1:PLC6WDBQQUAC6UHBDQU6RFXBOLEE5JG2", "length": 11096, "nlines": 67, "source_domain": "nashikonweb.com", "title": "नाशिक रोडची अतिक्रमणे काढणार आयुक्त मुंढे यांचा इशारा - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nनाशिक रोडची अतिक्रमणे काढणार आयुक्त मुंढे यांचा इशारा\nनाशिक : नाशिक रोड परिसरात रस्ते आणि इतर ठिकाणी असलेले अतिक्रमण काढले जाणार असून, नागरिकांच्या तक्रारींचे येत्या आठ दिवसात निकरण करण्यात येणार आहे. असे स्पष्ट शब्दात मुंढे यांनी सागितले आहे. वॉक विथ कमिशनर उपक्रमा अंतर्गत त्यांचा दौरा नाशिक रोड येथे होता.\nनाशिक महानगरपालिकेच्या वतीने”वॉकविथ कमिशनर या उपक्रमा अंतर्गत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आनंद नगर,मनपा शाळा क्र.१२५ मागील खेळाचे मैदान,नाशिकरोड येथे नागरिकांशी संवाद साधला. या ठिकाणी मांडलेल्या काही तक्रारींचे त्वरित निराकरण केले तसेच संबंधित खातेप्र मुखांना ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे सुचित केले या ठिकाणी एकूण १३० टोकन द्वारे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.\n२६ मे २०१८ च्या कार्यक्रमात एकूण १३० टोकन वाटप करण्यात आले, त्या टोकनद्वारेतक्रारी महापालिकेकडे नोंदवल्या गेल्या .त्यातगा यखे कॉलनीतील उद्यानाची दुरावस्था आहे,मोकळ्या जागेत जिम करावी, ऑनलाइन तक्रारीबाबत त्वरीत दखल घेतली, अनधिकृत रस्त्यावरभाजी विक्रेते बसले त्यांच्या अतिक्रमणकाढावे,बिटको हॉस्पिटलमध्ये औषध साठानाही,परिसरातील रस्त्यांवर कॅमेरे बसवावेत, झेब्रापट्टे मारावेत,गावठाणातील अतिक्रमण काढावे,व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून घ्यावे, मयूरकॉलनीत ड्रेनेज चोकअप आहे, अशा विविधप्रकारच्या तक्रारी टोकन द्��ारे तसेच नागरिकांनीसमक्ष भेटून मा.आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडेनागरिकांनी मांडल्या त्याबाबत मा. आयुक्ततुकाराम मुंढे यांनी समर्पक उत्तरे देऊननागरिकांचे समाधान केले. तसेच या तक्रारीतातडीने सोडविण्याचा आदेश संबंधितखातेप्रमुखांना दिले.\nया कार्यक्रमात बोलताना आयुक्ततुकाराम मुंढे यांनी सांगितले की वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमात छोट्या मोठ्या तक्रारी आलेल्या आहेत. छोट्या तक्रारी तातडीने सुटतील अतिक्रमणा बाबत असणाऱया तक्रारीबाबत लवकरच प्रश्न मार्गी लागेल नियमानुसार सर्वांनी बांधकाम करून घ्यावे जेणेकरून अतिक्रमण वाढणार नाही.नियमानुसार सर्वांनी काम करावे, रस्त्यावर कचराटाकू नये शहर स्वच्छ राहिले तर आरोग्यहीचांगले राहील रस्त्यावर पार्किंग करू नकारस्त्याचा वापर रस्त्यासाठीच राहु द्या,सर्वांनीकचरा विलगीकरण करावे, प्लॅस्टिकचा वापरटाळावा, अतिक्रमण करू नका. ज्या ठिकाणी हॉकर्स झोन आहे, त्या ठिकाणी व्यावसायिकांनाव्यवसाय करता येईल.\nनागरिकांनी या गोष्टी पाळल्यास नाशिक स्मार्ट होण्यास हात भारलागेलं असे स्पष्ट केले. यावेळी मा. आयुक्ततुकाराम मुंढे यांनी केले. नागरिकांना काही तक्रारी असल्यास त्या तक्रारी NMC E-CONNECT (एन.एम.सी. ई कनेक्ट) या अॅप वर टाकाव्यात अथवा मनपा मुख्यालय राजीव गांधीभवन येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशीदु पारी ४ ते ५ या वेळेत दररोज नागरिकांना तक्रारी मांडण्यासाठी स्वतंत्र वेळ दिलेली आहे.या उपक्रमा अंतर्गत नागरिकांनी फीडबॅक फॉर्म भरून देण्याचे आवाहन यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च न्यायालयाची स्थगिती\nबाजारभाव : लासलगांव बाजार समितीचे साप्ताहीक समालोचन 21 ते 26 मे 2018\nलासलगाव : भरवस फाटा रोडवर तिहेरी अपघातात युवकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर\nसटाणा : दाम्पत्यास मारहाण व दरोडा प्रकरणी पाच अटकेत\nमन हेलवणाऱ्या दोन शेतकरी आत्महत्या: एकाची विजेच्या तारेला पकडून,एकाची जाळून घेवून आत्महत्या\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-14T20:26:07Z", "digest": "sha1:XCLWOOO55S5C5DXU2ORRMD36U4P4IADA", "length": 8105, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अवैध व्यवसायांच्या प्रतिबंधासाठी अचानक तपासणी करा-गृहराज्यमंत्री दीपक केसरकर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअवैध व्यवसायांच्या प्रतिबंधासाठी अचानक तपासणी करा-गृहराज्यमंत्री दीपक केसरकर\nमुंबई: राज्याच्या ग्रामीण भागातील असामाजिक तत्व व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक परिक्षेत्रातील पोलीस महानिरीक्षकांना त्या त्या भागात अचानक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nयेत्या आठवडाभरात प्रत्येक पोलीस परिक्षेत्रात पोलीस महानिरीक्षकांनी ही अचानक भेटी देऊन प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध व्यवसाय बंद झाले आहे की नाही ते पाहणे. तसेच शाळा, महाविद्यालये व आश्रमशाळा येथे विशेषतः मुलींच्या बाबतीत घडणाऱ्या घटनांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांमार्फत सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.\nग्रामीण भागातील असामाजिक तत्वांवर कारवाई न केल्याचे या अचानक भेटीत (सरप्राइज चेकिंगमध्ये) आढळून आल्यास तेथील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nश्री. केसरकर म्हणाले की, ग्रामीण भागातील अवैध व्यवसाय तसेच असामाजिक तत्वांविरुद्ध नागरिकांनी तक्रार केल्यास त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल व या तक्रारींची चौकशी करून तातडीने कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी निर्धास्तपणे तक्रार करावी, असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराजू शेट्टी यांचा खासदारकी वाचविणे हाच अजेंडा- शिवाजीराव माने गटाचा आरोप\nNext articleशिक्षक सेवा वर्गीकरणात गोलमाल\nसिंगापूर-भारतातील द्विपक्षीय संबंध दृढ\nराज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांचे निधन\nविलासराव देशमुख म्हणायचे हिंदी चित्रपट तर करतोस पण मराठीच काय…\nहिंगोली नगरपरिषदेच्या वतीने दुर्बल घटकांना घरकुल\nमुंबई-गोवा महामार्गावर “शिवशाही’ला अपघात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/all/dignitaries/", "date_download": "2018-12-14T20:36:00Z", "digest": "sha1:A74Y2T4ANA4THBM52Q67HWPEOQT3OY33", "length": 9658, "nlines": 285, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "प्रसिद्ध व्यक्ती - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nया जिल्ह्यांने देशाला ऊत्तमोत्तम नररत्ने व तीन भारतरत्ने बहाल केली आहेत. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेले नाना फडणविस, दर्यासारंग कान्होजी आंग्रे, स्वराज्याचे प्रणेते लोकमान्य टिळक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य स्वातंत्रवीर सावरकर, जेष्ठ समाजसुधारक साने गुरुजी, भारतरत्न महामहोपाध्याय पां. वा. काणे, मराठीतील आद्य कवी केशवसूत ही सर्व यांच भूमीतील रत्ने आहेत.\nहा माझा जन्मसिद्ध हक्क आहे\nआणि तो मी मिळविणारच\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nजन्म - २३ जुलै १८५६\nशिकविणारा धर्म मला आवडतो.\nजन्म - १४एप्रिल १८९१\nमूळ गाव आंबडवे, मंडणगड\nमहर्षी धोंडो केशव कर्वे\nजन्म - १८एप्रिल १८५८\nकर्वे स्मृती स्मारक पहा\nतुजसाठी मरण ते जनन,\nतुजविण जनन ते मरण\nजन्म - २८ मे १८८३\nरानपाटचा धबधबा, उक्षी, रत्नागिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/temples/vyadeshwar-temple-guhagar/", "date_download": "2018-12-14T20:00:52Z", "digest": "sha1:WL5LUOILO44T2VLPTPV5AP7HTSXMNIZL", "length": 10121, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nश्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर\nगुहागर गाव अगदी प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे ते इथल्या व्याडेश्वर मंदिरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे प्राचीन जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. `श्री व्याडेश्वर महात्म्य` या संस्कृत पोथीनुसार व्याडेश्वराचे हे प्राचीन देवालय १२ व्या शतकात बांधले असावे परंतु येथील शिवलिंगाची उत्पत्ती मात्र प्राचीन आहे\nबस स्थानक - गुहागर\nरेल्वे स्थानक - चिपळूण\nयोग्य काळ - वर्षभर\nश्री व्याडेश्वर देवस्थान हे शिवपंचायतन आहे. ज्या ठिकाणी शिवाच्या मंदिराबरोबर इतरही देवांची मंदिरे असतात त्याला शिवपंचायतन म्हणतात. मंदिराच्या चारही कोपऱ्यात प्रत्येक दिशेला गणपती, दुर्गादेवी, लक्ष्मीनारायण आणि सूर्यनारायणाची स्वतंत्र मंदिरे आहेत. या सर्व मूर्ती सुंदर असून त्या संगमरवरी आहेत. या प्राचीन मंदिरातील मुख्य गाभार्‍यात काळ्या पाषाणाचे शिवलिंग असून त्यावर सुरेख कोरीवकाम असलेल्या तांब्याच्या नागराजाची प्रतिमा आहे. पिंडीवर अभिषेक सुरू असतो व गो���ुखातून अभिषेकाचे तीर्थ प्राशन करता येते.\nमंदिराचे बांधकाम दगडी असून परिसराला दगडी तटबंदीसुध्दा आहे. समोरील भव्य सभामंडपात तेवढेच भव्य नंदीचे शिल्प आहे. याचबरोबर मंदिराच्या आवारात तीन दीपमाळा आहेत. भक्तांच्या मनातील अढळ श्रध्दास्थान असलेले व्याडेश्वर हे कोकणाच्या भटकंतीमधील एक चुकवू नये असे देवस्थान आहे.\nगरम पाण्याचे झरे, उन्हवरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-affiliation-indian-amateur-boxing-association-canceled-81720", "date_download": "2018-12-14T20:14:50Z", "digest": "sha1:TEPZNUH5GSFUF32BKKPAUYB2DCQ2G5CG", "length": 13557, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Affiliation of Indian Amateur Boxing Association canceled भारतीय हौशी बॉक्‍सिंग संघटनेची संलग्नता रद्द | eSakal", "raw_content": "\nभारतीय हौशी बॉक्‍सिंग संघटनेची संलग्नता रद्द\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nमुंबई - भारतीय बॉक्‍सिंग महासंघास अखेर भारतीय ऑलिंपिक संघटनेची मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जागतिक बॉक्‍सिंगची मान्यता असतानाही भारतीय ऑलिंपिक संघटना भारतीय हौशी बॉक्‍सिंग महासंघासच अधिकृत संघटना आतापर्यंत मानत होते; मात्र आता या संघटनेची संलग्नता रद्द करण्याचा निर्णय भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या कार्यकारिणीने घेतला.\nमुंबई - भारतीय बॉक्‍सिंग महासंघास अखेर भारतीय ऑलिंपिक संघटनेची मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जागतिक बॉक्‍सिंगची मान्यता असतानाही भारतीय ऑलिंपिक संघटना भारतीय हौशी बॉक्‍सिंग महासंघासच अधिकृत संघटना आतापर्यंत मानत होते; मात्र आता या संघटनेची संलग्नता रद्द करण्याचा निर्णय भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या कार्यकारिणीने घेतला.\nभारतीय ऑलिंपिक संघटनेच्या सत्तासंघर्षात अभयसिंह चौटाला यांची साथ कायम ठेवण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष रामचंद्रन हे भारतीय हौशी बॉक्‍सिंग संघटनेची मान्यता कायम ठेवत होते. आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग संघटनेने अजय सिंग अध्यक्ष असलेली भारतीय बॉक्‍सिंग महासंघच अधिकृत संघटना आहे हे वारंवार स्पष्ट केल्यानंतरही हा निर्णय बदलला जात नव्हता.\nकेंद्रीय क्रीडा खात्याने भारतीय बॉक्‍सिंग महासंघास मान्यता दिली होती. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या कार्यकारिणीने मंजुरी दिल्यासच बॉक्‍सिंग महासंघास संलग्नता देण्यात येईल, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेने स्पष्ट केले होते. रामचंद्रन यांना अखेर व��रोध करीत भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या कार्यकारिणीने चौटाला यांच्या भारतीय हौशी बॉक्‍सिंग महासंघाची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली आहे.\nहौशी बॉक्‍सिंग महासंघाची संलग्नता २०१२ मध्येच जागतिक संघटनेने रद्द केली होती. महासंघाच्या निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याने हा निर्णय झाला होता. याच निवडणुकीचाही आधार घेत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने चौटाला अध्यक्ष असल्याने भारतीय ऑलिंपिक संघटनेची संलग्नता रद्द केली होती. त्याच वेळी केंद्रीय क्रीडा खात्याने हौशी महासंघाची संलग्नता रद्द केली. त्यानंतरही भारतीय ऑलिंपिक संघटना सातत्याने चौटालांच्या पाठीशी होती.\nमहाजन आले...\"खूष' केले...अन्‌ जिंकून गेले\nधुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आणि मोठे महाभारत घडले. भाजपमध्ये बंडाळी झाली,...\nINDvsAUS : भारताचे 'भेदक' गोलंदाज निष्प्रभ; ऑस्ट्रेलिया सुस्थितीत\nपर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी थोडे...\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यात चहापानानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने पीटर हॅंडस्कॉंबचा एका हातात अप्रतिम झेल घेतला. पहिल्या कसोटी सामन्यात उस्मान...\nगौतम गंभीर आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत\nनवी दिल्ली - भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर तो काय करणार याची साऱ्यांनाच उत्सुकता...\nगडकरी म्हणतात, 'मल्ल्याजी' चोर कसे\nमुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क भारतातील...\nराममंदिराची 'लिटमस टेस्ट' भाजप-शिवसेना फेल\nमुंबई - हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यात राममंदिराचा मुद्दा तापवून 2019 मधील निवडणुकीत मतपेढी भक्‍कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळवि��्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/me-too-kunra-seth-is-with-nawajuddin/?shared=email&msg=fail", "date_download": "2018-12-14T20:16:03Z", "digest": "sha1:DTFFUUC6VKC4RDZZPTRROI32ZHAQRNOR", "length": 10187, "nlines": 136, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "#MeToo | एखादं नातं खराब असेल तर ते #MeToo नाही; कुक्कु नवाजुद्दीनच्या पाठीशी – थोडक्यात", "raw_content": "\n#MeToo | एखादं नातं खराब असेल तर ते #MeToo नाही; कुक्कु नवाजुद्दीनच्या पाठीशी\n12/11/2018 टीम थोडक्यात मनोरंजन 0\nमुंबई | #MeToo मोहिमेंतर्गत अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीवर मॉडेल निहारिका सिंहने आरोप केले होते. त्यामुळे या प्रकरणात नवाजला पाठिंबा देण्यासाठी सेक्रेड गेम्समधील अभिनेत्री कुब्रा सेठ (कुक्कु) पुढे सरसावली आहे.\nनिहारिकाने नवाजवर केलेल्या आरोपांचे खंडन कुब्राने केले आहे. एका वाईट नात्यासोबत #MeTooला जोडणं योग्य नाही, असं ट्वीट कुब्रानं केलं आहे.\nजर एखादं नातं खराब असेल तर ते #MeToo नाही. आपल्याला एका बाजूने ऐकून घेण्याआधी दोन्ही बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे, असं तिनं म्हटलं आहे.\nदरम्यान, याप्रकरणात मी नवाजुद्दीन सोबत उभी राहणार असल्याचंही तिनं स्पष्ट केलं आहे.\n-नाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी\n-स्टार क्रिकेटपटू मिताली राजनं दिले क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत…\n-राम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\n-राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी; संजय निरुपम यांची मागणी\n-…म्हणून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले धनंजय मुंडे\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n#MeToo | नाना पाटेकरांनी महिला आयोगाकडे ...\n#MeToo | नवाजुद्दीनने मला जबरदस्तीने मिठ...\n#MeToo | ते संबंध संमतीने नव्हे तर भीतीन...\nतो बलात्कार नव्हता; परस्पर संमतीने शरिरस...\n#MeToo | माझं लैंगिक शोषण झालं, हे समजाय...\n#MeToo | एम. जे. अकबर यांनी माझ्यावर बला...\n#MeToo | 100 कोटी दिले तर तू कुत्र्यासोब...\n#MeToo ची फक्त चर्चा होतेय, बदल मात्र कु...\n#MeToo | माझ्यावरही बलात्काराचा प्रयत्न ...\n#MeToo | अजून बरंच काही चव्हाट्यावर यायच...\nराज ठाकरे आणि नानांनी भाव दिला नाही म्हण...\nअनु मलिक मला घरी बोलवायचे; अाणखी एका गाय...\nगोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल\nराजकीय ��रक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/subramaniam-swami-on-bjp-gov/", "date_download": "2018-12-14T19:57:39Z", "digest": "sha1:4PJNCCDHCTRYIU5HIP6T432VP2O34ISZ", "length": 9360, "nlines": 132, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भाजप सरकार हिंदूना एकत्र करुन अल्पसंख्याकांमध्ये फूट पाडत आहे! – थोडक्यात", "raw_content": "\nभाजप सरकार हिंदूना एकत्र करुन अल्पसंख्याकांमध्ये फूट पाडत आहे\n13/11/2017 टीम थोडक्यात देश 0\nनाशिक | पूर्वीचे सरकार अल्पसंख्याकांना एकत्र करुन हिंदूमध्ये फूट पाडत असे म��त्र भाजप सरकार हिंदूना एकत्र करुन अल्पसंख्याकांमध्ये फूट पाडत आहे, असं धक्कादायक वक्तव्य भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय. ते नाशिकमध्ये बोलत होते.\nया वक्तव्याच्या समर्थनार्थ त्यांनी मुस्लीम महिलांचं उदाहरणही दिलं. तिहेरी तलाक रद्द करण्याच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीम महिलांनी भाजपला भरभरुन मतदान केलं. परिणामी 125 मुस्लीम बहुल मतदारसंघांपैकी 85 जागा भाजपला मिळाल्या, असं ते म्हणाले.\nनेहरु घराण्यातील एकानेही आजपर्यंत पास होऊन डिग्री घेतलेली नाही, असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास...\nमोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप ...\n“संताप ओळखा नाहीतर आज फास लावून घे...\nभाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमं...\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळा...\nतीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका...\nभारताला मुस्लीम राष्ट्र होण्यापासून वाचव...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव झाल्यामु...\nखरं खरं सांगा, खरा फेकू कोण\nभाजप खासदार संजय काकडे पुन्हा राष्ट्रवाद...\nनव्या गव्हर्नरचे हात भ्रष्टाचाराने बरबटल...\nशरद पवारांनी सांगितलं, कुठं कुठं चुकले न...\nमनसेविरोधात शिवसेनेने दंड थोपटले, फेरीवाल्यांच्या बाजूने मैदानात\nकेरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराच�� भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/letest-updatesindian-team-ready-to-pocket-the-series/", "date_download": "2018-12-14T20:11:51Z", "digest": "sha1:KDCYRV4TVAHJYEKRWHW56AZGK62UFPVE", "length": 7259, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय टीम सज्ज", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमालिका खिशात घालण्यासाठी भारतीय टीम सज्ज\nटीम महाराष्ट्र देशा : इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेतील पहिल्या सामना खिशात घातल्यानंतर विराट कोहली ची टीम पुढच्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. इंग्लंड-भारत या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. आजचा सामना कार्डिफच्या सोफिया गार्डन्सवर आहे. भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजता सुरु होईल.\nइंगलंड-भारत टी-२० मालिका तीन सामन्यांची आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत सध्या भारत 1-0 ने आघाडीवर आहे. या सामन्यात कोहलीच्या नावावर अजून एका विक्रमाची नोंद झाली.टी-20 मध्ये सर्वात जलद 2 हजार धावा करण्याचा विक्रम कोहलीने या सामन्यात केला. कोहलीने 56 डावांमध्ये ही किमया साधली.\nसर्वांचा लाडका महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या 33 व्या यष्टीचीत फलंदाजाची नोंद केली. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त यष्टीचीत बळी घेण्याचा मान आता धोनीच्या नावावर आहे. धोनीने पाकिस्तानच्या कामरान अकमलचा विक्रम मोडला. अकमलने यापूर्वी 32 यष्टीचीत बळी घेतले आहेत.\nपहिल्या सामन्यात लोकेश राहुलचं नाबाद शतक आणि कुलदीप यादवनं घेतलेल्या पाच विक��ट्सच्या बळावर भारतीय संघाने इंगलंडला ८ विकेट्सने मालिका जिंकली होती. इंग्लंडवर मिळालेल्या विजयाने भारतीय टीमचं मनोधर्य उंचावले आहे.\nभारताकडून साखर घेण्यास चीनने दर्शवली अनुकूलता, 20 लाख टन…\nटीम इंडियाचा 9 विकेटने ‘शानदार’ विजय, मालिकेवरही…\nहा विक्रम करणारा ‘शिखर धवन’ पहिला भारतीय क्रिकेटपटू\nअंतिम कसोटी : हार्दिक पांड्याचे धमाकेदार शतक\nभारताकडून साखर घेण्यास चीनने दर्शवली अनुकूलता, 20 लाख टन साखरेची होणार निर्यात\nटीम इंडियाचा 9 विकेटने ‘शानदार’ विजय, मालिकेवरही केला कब्जा\nIND vs WI : शमीला डच्चू, भूवी-बुमराहचे वन डे संघात ‘कमबॅक’\nटीम इंडियाच्या सलामीचा भार आता ‘पृथ्वी’च्या खांद्यांवर\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nटीम महाराष्ट्र देशा - भाजपने गांधी घराण्याला टार्गेट केल्याने निवडणुकांत भाजपला फटका बसल्याचे मत राष्ट्रवादीचे…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित…\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \nकाय आहे नेमकी राफेल डील \n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2155/by-subject", "date_download": "2018-12-14T20:19:12Z", "digest": "sha1:3DTCHW7XAN4ARBME3C4QZRAVJPTIO6MX", "length": 2922, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "योग आणि आयुर्वेद विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /योग आणि आयुर्वेद /योग आणि आयुर्वेद विषयवार यादी\nयोग आणि आयुर्वेद विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 28 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/homeopathy-doctors-call-of-hunger-strike/", "date_download": "2018-12-14T19:53:11Z", "digest": "sha1:ZURU6JPP3PIAVRCFPWZJMUWCM5OJGAZ3", "length": 10964, "nlines": 135, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "मुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी मुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nआयुष डॉक्टरांना ब्रीजकोर्सच्या मुद्द्यावर होमिओपॅथी डॉक्टरांनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केलं होतं. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. पण, केंद्र सरकारने एनएमसी विधेयकात ब्रीजकोर्स समाविष्ट करावा या मागणीवर होमिओपॅथी डॉक्टर ठाम आहेत.\nराज्य सरकारने घेतली होमिओपॅथी डॉक्टरांच्या आंदोलनाची दखल\nहोमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nआरोग्य सचिवांशी झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय\nगेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलं होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण आंदोलन अखेर डॉक्टरांनी मागे घेतलंय. राज्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर होमिओपॅथी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.\nनॅशनल मेडिकल कमिशन विधेयकात आयुष डॉक्टरांना अॅलोपॅथीच्या प्रॅक्टिसची परवानगी देणारा मुद्दा असावा यासाठी होमिओपॅथी डॉक्टर्स रस्त्यावर उतरले होते. बुधवारी डॉक्टरांनी सर जे.जे रुग्णालयाच्या बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केलं होतं.\nमाय मेडिकल मंत्राशी बोलताना ऑल इंडिया होमिओपॅथी फेडरेशनचे सदस्य डॉ. प्रकाश राणे म्हणाले, “राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतलीये. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.\nडॉ. राणे पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात आयुर्वेद डॉक्टरांना अॅलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी आहे. यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्याचा सरकारचा विचार नाही. पण, देशभरात हा ब्रीजकोर्स ठेवायचा का हा निर्णय केंद्राच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे, नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा अभ्यास करून, महाधिवक्त्यांची मदत घेतली जाईल, असं आश्वासन सरकारनं दिलंय.”\nएवढंच नाही तर, येत्या काही दिवसात आपल्या मागण्यांसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. ब्रीजकोर्स हवा या मागणीसा��ी होमिओपॅथी डॉक्टर्स तर, ब्रीजकोर्सच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनचे अॅलोपॅथी डॉक्टर्स आमने-सामने आहेत.\nकेंद्र सरकारने संसदीय समितीच्या शिफारसी मान्य करत, ब्रीजकोर्सचा मुद्दा नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातून काढून टाकला. पण, सरकारला याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिलाय. महाराष्ट्र सरकारने राज्यात आयुष डॉक्टरांसाठी मॉडर्न मेडिसिनचा ब्रीजकोर्स सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय.\nPrevious articleमुंबईतील ३० टक्के कुत्रे ‘लठ्ठ’\nNext articleमानसिक आजाराने ग्रस्त रूग्णांसाठी ठोस धोरणाची गरज\n‘ही’ आहेत मुलांना सतत थकवा येण्याची कारणं\nअशी दूर करा डोक्याच्या त्वचेची खाज\nथंडीत केस आणि त्वचेची काळजी घ्या\nआयुर्वेदाप्रमाणे फळांचे फायदे आणि महत्त्व\nजेवताना पाणी प्यावं की नाही\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nहोमिओपॅथी डॉक्टरांसाठी ‘ब्रीजकोर्स’ प्रवेश प्रक्रिया सुरु\nहोमिओपॅथी- औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\nपुणे- पालिकेच्या डॉक्टरांना आता व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे प्रशिक्षण\nघरोघरी जाऊन पालिका शोधणार ‘टीबी’ रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-12-14T20:15:41Z", "digest": "sha1:GBGXIZL3XHNXMLIYH2NX3EGFZF2RNQC5", "length": 5057, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेगात्न्या - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ २.६ चौ. किमी (१.० चौ. मैल)\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nहेगात्न्या (जुने नाव: इंग्लिश - अगाना, स्पॅनिश - अगान्या) ही गुआम ह्या अमेरिकेच्या ओशनिया खंडातील स्वायत्त प्रदेशाची राजधानी आहे. हेगात्न्या हे गुआममधील दुसरे सर्वात छोटे खेडेगाव आहे. येथे केवळ १,१०० लोक राहतात.\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी ल��गू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-43890458", "date_download": "2018-12-14T19:48:09Z", "digest": "sha1:WNMAM33EDKBHJXUOK5BGC4XCQKRHMC5S", "length": 25440, "nlines": 156, "source_domain": "www.bbc.com", "title": "गडचिरोलीत नक्षलवादी चळवळीला घरघर लागली आहे का? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nगडचिरोलीत नक्षलवादी चळवळीला घरघर लागली आहे का\nजयदीप हर्डीकर ज्येष्ठ पत्रकार\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nपत्र्याचं छप्पर असलेलं, विटांचं एका खोलीचं घर... दुर्लक्ष केलेल्या गोदामासारखं दिसतं होतं. पण मूळात ते तसं नव्हतं. ते एका तरुण आदिवासी जोडप्याचं घर. याच घरात त्यांनी त्यांच्या बाळाचा जन्म साजरा केला होता.\nनवऱ्याचं वय होतं 26. तो दुर्गम अशा दक्षिण गडचिरोली भागातल्या गोंड जमातीतला. त्याचं नावं सुखदेव वड्डे. त्याची बायको नंदा, वयानं त्याच्यापेक्षा लहान होती. उत्साही, लाजाळू नंदा छत्तीसगडच्या बस्तरमधल्या कोंता या गावातल्या मुरिया जमातीतली.\nगडचिरोलीपासून काही अंतरावर असलेल्या या लहान झोपडीवजा घरात ते राहत होते. 2015मध्ये मी त्यांना भेटलो होतो. आईवडिलांच्या परवानगीनं त्यांनी 2014मध्ये लग्न केलं. त्यांचं लग्न 'आंतरजमातीय' पद्धतीचं होतं, असं त्यांनी मला सांगितलं.\nयात कुणाला फारसं काही वेगळं वाटणारही नाही. पण त्यांचा भूतकाळ एवढा सरळसाधा नाही.\nजिथे पाण्यासाठी श्रमदान तिथेच 'शुभमंगल सावधान'\nगडचिरोली : 'नक्षलवादी भविष्यात एखाद्या नेत्याच्या हत्येचा कट रचू शकतात'\nएकेकाळी त्यांनी बंदुका हाती घेतल्या होत्या. दिवसरात्र दंडकारण्य पायी पालथं घालत पोलिसांशी संघर्ष केला होता. देशातल्या सर्वाधिक संघर्षग्रस्त भागात बांबूच्या आणि सागाच्या जंगलात पोलिसांशी लपताना, संघर्ष करतानाच त्यांच्यात प्रेम फुललं होतं.\nसुखदेव आण�� नंदा हे बंदी घालण्यात आलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या सशस्त्र पक्षाचे सदस्य होते. या संघटनेचा उल्लेख तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठीचा सर्वांत मोठा धोका असा केला होता.\nप्रतिमा मथळा गडचिरोली पोलीस.\nते दोघे प्रेमात पडले होते आणि या सशस्त्र संघर्षानं त्यांचा भ्रमनिरास झाला होता. हा संघर्षातून काही हाती लागणार नाही, असं त्यांना वाटत होतं. त्यांना संसार करायचा होता.\nपण शस्त्राचा त्याग केलेले ते काही एकमेव नाहीत. एकट्या गडचिरोलीमध्ये शस्त्राचा त्याग करून सर्वसामान्य जीवन जगणारी 150 जोडपी आहेत.\nया आणि इतर अनेक घटकांमुळे महाराष्ट्रातल्या या जंगलातल्या स्थितीचे संदर्भ बदलत आहेत. इथूनच माओवाद्यांनी आंध्र आणि छत्तीसगड राज्यात भक्कम कॉरिडोर निर्माण केला आणि तीन दशकांपेक्षा अधिक काळ पोलीस आणि राज्य सरकारला बेजार केलं आहे.\nयाचाच अर्थ, बदलांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमधल्या लोकांवरील बंडखोरांचा प्रभाव ओसरू लागला आहे.\nयाचाच प्रत्यय रविवार आणि सोमवारी, पोलिसांच्या नक्षलविरोधी C-60 कमांडोंच्या टीमनं केलेल्या मोठ्या कारवायांमधून आला. माओवाद्यांनी त्यांचे 37 सदस्य गमावले. त्यात माओवाद्यांच्या 2 विभागीय समितीच्या सदस्यांचाही समावेश आहे.\nगडचिरोलीतल्या भामरागड तालुक्यात कासनसूर गावाजवळच्या बोरिया जंगलात झालेल्या चकमकीनंतर पोलिसांच्या दाव्यानुसार त्यांनी 16 मृतदेह ताब्यात घेतले. त्यात नऊ महिलांचा समावेश आहे. हा भाग महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर आहे.\nसोमवारी, आणखी सहा माओवाद्यांना जिमलागट्टा भागात ठार केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. रविवारच्या चकमक स्थळापासून ही जागा 60 किमी अंतरावर आहे.\nमंगळवारी इंद्रावती नदीत पोलिसांना कथित माओवाद्यांचे आणखी 15 मृतदेह सापडले. रविवारी झालेल्या चकमकीच्या ठिकाणाजवळच सापडलेल्या या मृतदेहांमुळे एकूण आकडा 37 झाल्याची गडचिरोली पोलिसांची माहिती आहे.\nएवढ्या अल्प काळात मिळालेलं हे आजवरचं सगळ्यात मोठं यश असल्याचं पोलीस मानतात. ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख पटवण्यात येत आहे; काहींची ओळख पटलीही आहे.\nगेल्या काही आठवड्यांपासून सुरक्षा दलांनी दक्षिण गडचिरोलीतली गस्त मोठ्या प्रमाणावर वाढवली होती. भामरागडमधल्या माहितीनुसार, ��विवारी झालेली चकमक ही याच भागात कासनसूर गावाच्या जवळ झाली. हा भाग माओवाद्यांचा तळ मानला जातो.\nपोलीस कारवाईमुळे मोठा धक्का\nहा माओवाद्यांना मोठाच धक्का आहे. आजवर, दोन दिवसांच्या काळात एवढ्या संख्येनं सदस्य कधीच मारले गेले नाहीत. 2013 ते 2017 या काळात 76 माओवाद्यांना पोलिसांनी ठार केलं. त्याच काळात माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या 25 जणांना मारलं. तर याच काळात 200 हून अधिक माओवाद्यांनी शरणागतीही पत्करली असल्याचं आकडेवारी सांगते.\nआत्मसमर्पण, अटक आणि ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या साधारणपणे सारखीच आहे.\nप्रतिमा मथळा पोलिसांच्या वाहनाचं झालेलं नुकसान, 27 मार्च, 2012\nपक्की खबर मिळाल्यानंतरच या कारवाया झाल्या असल्याचं पोलीस प्रत्येक कारवाईनंतर सांगतात. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सोमवारी, पत्रकारांशी बोलताना, \"अचूक आणि नेमकी माहिती, नक्षलवाद्यांचं घटतं मनोबल आणि त्यांच्यातल्या मतभेदामुळे मोहिम यशस्वी झाली,\" असं सांगितलं.\nनक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी बदलण्यात आलेल्या धोरणानुसारच रविवार आणि सोमवारची कारवाई झाली.\nहा बदल म्हणजे, काही वर्षांपर्यंत स्थानिक लोक पोलिसांच्या हालचालींची खबर माओवाद्यांना देत असत, आता ते पोलिसांना माओवाद्यांचा ठावठिकाणा सांगतात. गडचिरोलीतला पोलिसांच्या बाजूनं झुकलेला कल यातून दिसतो.\nबंदी घालण्यात आलेल्या संघटनांविषयीचं प्रेम ते भ्रमनिरास, एकेकाळी ज्या भागात ते मुक्तपणे वावरत असत त्याच भागात वाढलेला सुरक्षा दलांच्या कारवाईचा दबदबा, पुनर्वसनाच्या आकर्षक योजना अशा अनेक कारणांमुळे माओवादी सशस्त्र मार्ग सोडत आहेत.\nत्याचबरोबर, बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वास्तवामुळे या जिल्ह्यातला सशस्त्र चळवळीचा संदर्भही कमी होत चालला आहे.\nमाओवादी चळवळीला उतरती कळा\nसप्टेंबर 2013मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) मध्यवर्ती समितीच्या कागदपत्रांमधल्या नोंदीनुसार, \"गेल्या काही वर्षांतल्या अटकसत्रांमुळे महाराष्ट्रात चळवळीला मोठा फटका बसला आहे. देशभरात चळवळीची स्थिती गंभीर असली तरी सर्व राज्यातली परिस्थिती समान नाही. दंडकारण्यामध्ये प्रभाव क्षेत्र कमी होत आहे. पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी (PLGA)च्या प्रतिकाराची तीव्रता आणि विस्तार दोन्ही कमी झाले आहेत. पक्ष आणि यांच्यात वाढती दरी, ���मी होत असलेली नवीन सदस्यांची भरती आणि PLGA सोडून जाणाऱ्यांची वाढती संख्या. या सगळ्यामुळे चळवळीला कठीण काळाचा सामना करावा लागतो आहे.\"\nसशस्त्र संघर्षांमध्ये गुप्तवार्तेला प्रचंड महत्त्व असतं. माओवाद्यांविरोधातल्या लढाईत स्थानिक लोकांना सोबत घेण्याच्या प्रयत्नांना आता चांगली फळं मिळू लागली आहेत.\nसी-60 काय प्रकार आहे\nनक्षलवाद्यांच्या गनिमी काव्यामुळे मेटाकुटीला आलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी गडचिरोलीत 1992मध्ये विशेष कृती दलाची स्थापना केली. या दलासाठी स्थानिक आदिवासींना भरती करण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं.\nप्रतिमा मथळा ताज्या कारवाईत जप्त केलेली शस्त्रास्त्र दाखवताना गडचिरोली पोलीस.\nत्यावेळी, 60 जणांच्या पथकाला मान्यता देण्यात आली होती. त्याचं C-60 असं नामकरण झालं. पुढे त्यात भर पडत गेली आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करणारं महत्त्वाचं दल अशी त्याची ओळख तयार झाली.\nसध्या या पथकात हजार जवान आहेत. त्यांना गनिमी युद्धनितीचं प्रशिक्षण देण्यात येतं, प्रगत शस्त्र पुरवली जातात. तसंच त्यांना बढती आणि बक्षिसं देखील दिली जातात.\nC-60 या पथकातले जवानही मारले गेले आहेत. पण या पथकात आदिवासींचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना स्थानिक भाषा, लोकसंस्कृती आणि भूभागाची योग्य माहिती असते. परिणामी गनिमी युद्धतंत्रात त्या महत्त्वाच्या ठरतात.\nया पथकामुळे आपल्या अस्तित्वावर घाला येण्याची शक्यता नक्षलवाद्यांना वाटते. त्यामुळेच 1990च्या उत्तरार्धात आणि 2000च्या पूर्वार्धात नक्षलींनी C-60मध्ये भरती होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना परावृत्त करण्यासाठीच त्यांच्यातल्या काही उमेदवारांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मारलं होतं.\nगेल्या दोन दशकात C-60 या पथकाला माओवाद्यांना चाप बसवण्यात यश आलं आहे. रविवारी आणि सोमवारी झालेल्या कारवाया या C-60 कमांडोंच्या दलानंच केल्यात.\nत्यातच C-60 दलाचं खबऱ्यांचं नेटवर्क, वेगवेगळ्या स्रोतांकडून मिळालेली कुमक, सॅटेलाईट फोनंचं विस्तारलेलं जाळं, केंद्रीय निमलष्करी दलाचं जादा पाठबळ आणि वाढवण्यात आलेली गस्त यामुळे आधीच बळ कमी झालेल्या आणि शस्त्रांचा तुटवडा भासत असलेल्या नक्षलवाद्यांवरचा दबाव वाढला आहे.\nया C-60 पथकाला 2014, 2015 आणि 2016 मध्ये मिळालेलं यश हे तत्काळ उपलब्ध झालेल्या खबरींवर आधारलेलं होतं. त्या चकमकी नव्हत्या, ते योजनाबद्ध हल्ले होते. यातूनच सशस्त्र राजकीय चळवळीला कमी होत असलेला पाठिंबा अधिकाधिक स्पष्ट होत आहे.\nसुखदेव आणि नंदा यांचं जेव्हा लग्न झालं, तेव्हा पूर्वाश्रमीचे अनेक कॉम्रेड्स त्या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांच्या भूमिकेतला, सशस्त्र संघर्षाकडून दैनंदिन घरगुती जबाबदाऱ्यांचा सामना करण्यापर्यंत झालेला बदल, लहान वाटला तरी अशा अनेक छोट्याछोट्या गोष्टींमधूनच तिथली बदलती परिस्थिती लक्षात येते.\n(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि People's Archive of Rural Indiaचे सदस्य आहेत. या लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\nगडचिरोली पोलिसांच्या कारवाईत 16 'नक्षलवादी' ठार\nगडचिरोली : 'नक्षलवादी भविष्यात एखाद्या नेत्याच्या हत्येचा कट रचू शकतात'\nगडचिरोली बलात्कार प्रकरण : 'मटण पार्टी देणाऱ्या आरोपीची ही पहिलीच वेळ नव्हती'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nअशोक गेहलोत यांचं नाव ठरवायला राहुल गांधींना एवढा वेळ का लागला\nपोलंडमधील जागतिक हवामान बदल परिषद तोडग्याविनाच संपणार\nसायना नेहवाल आणि पी. कश्यप विवाहबंधनात अडकले\n'वर्णद्वेष्ट्या' गांधीजींचा पुतळा घानाच्या विद्यापीठातून हटवला\nप्रियांका गांधी काँग्रेसच्या सक्रिय राजकारणात येणार का\nचंद्रपुरात बिबट्याचे हल्ले सुरूच, बौद्ध भिक्कूंनंतर आता महिला ठार\nरफाल विमान प्रकरणात मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट\nपॉर्नच्या व्यसनातून बाहेर पडलेल्या तरुणाची कहाणी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/cctv-in-crawford-market-kalbadevi-area-to-solve-traffic-problem-1768817/", "date_download": "2018-12-14T19:39:55Z", "digest": "sha1:QJDG2DVOWWIISOCDWLAOA4QBSMDLSYJT", "length": 12802, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CCTV in Crawford Market Kalbadevi area to solve traffic problem | बेकायदा उभ्या वाहनांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटु���बांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nबेकायदा उभ्या वाहनांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवा\nबेकायदा उभ्या वाहनांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवा\nदुतर्फा बेकायदेशीररीत्या उभ्या केल्या जाणाऱ्या गाडय़ांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवा,\nक्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी परिसरातील वाहतूक समस्येबाबत न्यायालयाचे आदेश\nमुंबई : काळबादेवी तसेच क्रॉफर्ड मार्केट परिसरातील वाहतुकीची समस्या अद्यापही सुटलेली नाही. त्यामुळेच या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीररीत्या उभ्या केल्या जाणाऱ्या गाडय़ांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी वाहतूक पोलिसांना दिले. तसेच बाजार परिसरातील वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत असलेल्या अरूंद गल्ल्यांमधील बेकायदा फेरीवाल्यांवरही कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यावर देखरेख ठेवण्याकरिता सध्या नाकानाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीररीत्या उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी उपयोग करा, असे आदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने वाहतूक पोलिसांना दिले. त्यानंतर काळबादेवी, क्रॉर्फड मार्केट परिसरात लवकरच हा प्रयोग सुरू करू, अशी कबुली राज्य सरकारतर्फे न्यायालयाला देण्यात आली.\nआधीच अरूंद असलेल्या काळबादेवी, क्रॉफर्ड मार्केटसारख्या बाजार परिसरांमध्ये हातगाडय़ा लावण्यास परवानगी कशी दिली जाते, अशा बेकायदेशीररीत्या हातगाडय़ा लावणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल न्यायालयाने केला. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना दिले. त्यावर रस्त्याच्या एकाच बाजूला तारखेनुसार सम-विषम पद्धतीने वाहन उभे करण्याबाबतच्या नियमाची काटेकोर पालन केले जाईल, अशी हमीही पोलिसांनी न्यायालयाला दिली. व्यापारी संघटनेला विश्वासात घेऊन प्रायोगिक तत्त्वावर हा नियम राबवण्यात येत आहे.\nदक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे ही बाब राजकुमार शुक्ला यांनी जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/node/81692", "date_download": "2018-12-14T20:41:49Z", "digest": "sha1:NFNGVYHEX4S4ITLFFFO3PQASUJNF2HSX", "length": 14032, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news rahul gandhi nana patole राहुल गांधींशी फोनवर चर्चा; भेटही घेणार - नाना पटोले | eSakal", "raw_content": "\nराहुल गांधींशी फोनवर चर्चा; भेटही घेणार - नाना पटोले\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nनागपूर - कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा फोन आला. त्यांच्याशी चर्चा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांची भेटही घेणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सर्वच नेत्यांची भेट घेत असल्याचे नमूद करीत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी 1 डिसेंबरला अकोला येथे शेतकरी परिषद होणार असल्याची माहितीही दिली. या परिषदेत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nनागपूर - कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा फोन आला. त्यांच्याशी चर्चा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांची भेटही घे���ार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सर्वच नेत्यांची भेट घेत असल्याचे नमूद करीत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी 1 डिसेंबरला अकोला येथे शेतकरी परिषद होणार असल्याची माहितीही दिली. या परिषदेत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nअकोल्यात 1 डिसेंबर रोजी कापूस, सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांची परिषद होणार आहे. या परिषदेला माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह विदर्भातील शेतकरी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे हे प्रश्‍न मांडण्यासाठी परिषद आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.\nवापरा अन्‌ फेका, भाजपची नीती\nभाजपची नीती \"युज अँड थ्रो' अशी आहे. भाजप नेत्यांचा वापर करून घेते व फेकून देते, असा आरोप करीत ते म्हणाले, ज्या पक्षाला लालकृष्ण अडवानी यांनी वाढविले, त्यांनाच त्यापक्षाने आता अडगळीत टाकले. भाजपमध्ये अनेक असंतुष्ट नेते आहेत. वेळ आल्यानंतर त्यांच्याशी उघडपणे चर्चा करू, असेही ते म्हणाले.\nनोटाबंदीच्या काळातील बळींना हुतात्मा घोषित करावे\nनोटाबंदी झाल्यानंतर बॅंकांच्या रांगांमध्ये उभे राहणाऱ्या 300 लोकांचा मृत्यू झाला, त्यांना हुतात्मा घोषित करावे, किती बनावट नोटा बाहेर आल्या व काळा पैसा बाहेर आला, अशी मागणी त्यांनी केली. या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे हे सरकार अप्रामाणिक आहे, असा टोला त्यांनी मारला.\nपंतप्रधान मोदी बोलले.. पण पराभवाचा उल्लेख टाळला\nनवी दिल्ली : एकीकडे देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या घोडदौडीला लगाम बसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात...\nमहाभरतीत मराठा आरक्षणाचा लाभ\nमुंबई - राज्य सेवा आयोगाकडून सरकारच्या या विविध विभागाअंतर्गत एकूण ३४२ पदांच्या भरतीकरिता सोमवारी जाहिरात प्रसिद्ध केली असून, यामध्ये महसूल विभागातील...\nलोकसभेपूर्वी भाजपला धक्का; आणखी एक पक्ष 'एनडीए'तून बाहेर\nनवी दिल्ली : लोकसभेचे रणशिंग अजून अधिकृतरित्या फुंकले गेले नसले, तरीही संभाव्य जागावाटपाच्या मुद्यावरून राजकीय पक्षांच्या आघाड्यांवर लढाईला तोंड...\n'मंदिर नाही तर मत नाही\nनवी दिल्ली : देशातील अने�� सत्तांतरांचे व जनआंदोलनांचे साक्षीदार असलेल्या दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरून आज नरेंद्र मोदी सरकारला (राम) \"...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/online-application-traning-27381", "date_download": "2018-12-14T19:36:20Z", "digest": "sha1:DAWJKH3HU462WYCDGO2ARNO6ECWJDVW3", "length": 14396, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "online application traning ऑनलाइन अर्ज भरण्याचे इच्छुकांना धडे | eSakal", "raw_content": "\nऑनलाइन अर्ज भरण्याचे इच्छुकांना धडे\nमंगळवार, 24 जानेवारी 2017\nपुणे - तिकीट मिळाल्यानंतर ऑनलाइन उमेदवारी अर्ज कसा भरायचा, तो कसा डाऊनलोड करायचा, त्याची प्रिंट कुठे सादर करायची, नव्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेतील अडथळे, अशा विविध तांत्रिक प्रश्‍नांची जाण राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी सोमवारी घेतली. या ऑनलाइनच्या \"क्‍लास'ला आजी-माजी नगरसेवकांनीही हजेरी लावली होती.\nपुणे - तिकीट मिळाल्यानंतर ऑनलाइन उमेदवारी अर्ज कसा भरायचा, तो कसा डाऊनलोड करायचा, त्याची प्रिंट कुठे सादर करायची, नव्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेतील अडथळे, अशा विविध तांत्रिक प्रश्‍नांची जाण राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी सोमवारी घेतली. या ऑनलाइनच्या \"क्‍लास'ला आजी-माजी नगरसेवकांनीही हजेरी लावली होती.\nया संदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने निवडणुकीतील इच्छुक, त्यांचे समर्थक, इंटरनेट सायबर कॅफेमालक आणि चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासह महापालिकेच्या तांत्रिक विभागाचे अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनी या वेळी मार्गदर्शन केले. \"स्लाइड शो'च्या माध्यमातून उपस्थितांना माहिती देण्यात आली. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाला सुमारे सातशेहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी रंगमंदिरात तीन ठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.\nनिवडणूक निर्णय अधिकारी कुलकर्णी म्हणाले, \"\"या निवडणुकीत प्रथमच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, ती नवी असल्याने अर्ज भरताना अडचणी येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया समजावी म्हणून हा कार्यक्रम घेतला. अर्ज सादर करण्याची पद्धत, त्याची नेमकी \"लिंक', संभाव्य अडचणी, त्यावरील उपाय तज्ज्ञांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्या. कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून त्या लगेच सोडविण्यात आल्या. त्यामुळे या प्रक्रियेत आता कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.''\nनिवडणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना इच्छुक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देण्यात येणार आहे. जेणे करून या प्रक्रियेमुळे अर्ज भरताना तातडीची मदत होईल. तसेच, प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रचार यंत्रणेलाही त्याची माहिती करून देण्यात येणार आहे. शहरातील सर्व भागांतील इंटरनेट कॅफे मालक आणि चालकांना याबाबत सूचना दिल्या आहेत, असे कुलकर्णी यांनी सांगितले.\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत...\n'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'\nमडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nउद्धव ��ाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nपैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक\nजुन्नर : पैसे मोजून देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ महिलेची 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार कुसूम धर्माजी तळपे, (वय 65 रा.घाटघर...\nमहाजन आले...\"खूष' केले...अन्‌ जिंकून गेले\nधुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आणि मोठे महाभारत घडले. भाजपमध्ये बंडाळी झाली,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://apmcnagpur.com/m_water_treatment_plant.html", "date_download": "2018-12-14T18:50:09Z", "digest": "sha1:EX4BWO2KKBSTULINMROPRCDGGSHD6LOH", "length": 2774, "nlines": 17, "source_domain": "apmcnagpur.com", "title": "Welcome to Agriculture Produce Market Committee Nagpur", "raw_content": "\nमुख्य पान | संस्था | डाउनलोड | चित्र संग्रह | सुविधा | संपर्क करा\nपुरवठा आवशकतेपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात होत असल्यामुळे स्वत:ची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांचे सल्यानी तयार केली. पाणी पुरवठा योजने अंतर्गत कन्हान नदीत इंटेक वेल आणि किना-यावर जॅक वेल व हेडवक्र्स बांधून 17 की.मी. लांबीची एम.एस. पाईप लाईन टाकून पं.जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डवर पाणी आणलेले आहे. यार्डवर 1 दश लक्ष लिटर प्रतीदिन क्षमतेचे जल शुध्दीकरण केंद्र उभारण्यात आलेले असून शुध्द झालेले पाणी 6.50 लक्ष लीटर क्षमतेच्या दोन भुमिगत टाक्यामध्ये साठवून 2.50 लक्ष लीटर क्षमतेच्या दोन ओव्हर हेड वॉटर टॅक द्वारे पाण्याचे यार्डवर वितरण करण्यात येते. समितीने स्वतंत्र पाणी पूरवठा योजना राबविल्यामुळे महानगर पालीकेवर अवलंबून न राहता समितीकडे मुबलक पाणी उपलब्ध झालेले आहे.\nCopyright © 2009, नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर सर्व हक्क अभादित\nदेखभाल द्वारा नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/west-bengal-first-floating-market-opens-fish-meat-vegetables-fruits-on-sale-118012900003_1.html", "date_download": "2018-12-14T19:59:27Z", "digest": "sha1:HN4GMKMBQIXDSGS3L4SXQU4IQQGB3RT4", "length": 8969, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोलकाता : देशातील पहिला पाण्यावर तरंगणारा बाजार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोलकाता : देशातील पहिला पाण्यावर तरंगणारा बाजार\nदेशातील पहिला पाण्यावर तरंगणाऱ्या बाजार\nआहे. दक्षिण कोलकातामधल्या पाटुली परिसरातील तलावावर हा बाजार\nथायलंडमधील फ्लोटिंग मार्केटच्या संकल्पनेवर आधारित या बाजाराची निर्मिती करण्यात आली आहे.\n२४ हजार चौरस मीटर जागेवरील या बाजाराच्या निर्मितीचा खर्च सुमारे नऊ कोटी रुपये इतका आला आहे.\nया तरंगत्या बाजारात १०० हून अधिक बोटी आहेत. या बोटींवर फळं, भाज्या, धान्य यांसोबतच मांस आणि मासे यांचीही विक्री करण्यात येत आहे.\nफ्लोटिंग मार्केटची संकल्पना थायलंड आणि सिंगापूर या शहरांमध्येही आहे. कोलकातामधील हे फ्लोटिंग मार्केट सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील.\nदेशातील पहिले एसी मिल्क सेंटर तर राज्यातील पहिले दुधाचे एटीएम\nराष्ट्रीय महामार्गावर मदतीसाठी 1033' हेल्पलाइन क्रमांक\nमुंबईत ध्वजावंदना दरम्यान ८ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nराहुल गांधींना राजपथावर सहाव्या रांगेत स्थान, झाले नाराज\nपत्नीला पद्मावत पाहायचाच, नवर्‍याला हवी सुरक्षा\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्य���च्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=85&Itemid=188", "date_download": "2018-12-14T19:37:00Z", "digest": "sha1:K76OGTGZKL5F4CRHS56R3RVIJQKSSVGL", "length": 5039, "nlines": 69, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "पराभवसुत्तं", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nएवं मे सुतं | एकं समयं भगवा सावत्थियं विहरति\nजेतवने अनाथपिण्डिकस्स आरामे || अथ खो अञ्ञतरा\nदेवता अभिक्कन्ताय रत्तिया अभिक्कन्तवण्णा केवलकप्पं\nजेतवनं ओभासेत्वा येन भगवा तेन उपसंकमि | उपसंकमित्वा\nभगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं अट्ठासि || एकमन्तं ठिता\nखो सा देवता भगवन्तं गाथाय अज्झभासि- -\nअसे मी ऐकलें आहे | एके समयीं भगवान् श्रीवस्ती येथें जेतवनांत अनाथपिण्डिकाच्या आरामांत राहत होता || तेव्हां रात्र संपत आली असतां एक अत्यंत सुंदर देवता सर्व जेतवनं प्रकाशित करून भगवान् होता तेथें आली | तेथें येऊन भगवन्ताला नमस्कार करून एका बाजूस उभी राहिली|| एका बाजूस उभी राहून ती देवता भगवन्ताला पद्यांत म्हणाली -\nपराभवन्तं पुरिसं मयं पुच्छाम गोतमं|\nभगवन्तं पुठ्ठमागम्म, किं पराभवतो मुखं||१||\nआम्ही भगवान् गोतमाला विचारण्यासाठीं आलों आहोंत व पराभव पावणारा पुरूष कोणता हें वाचारतों | पराभवाचें कारण काय ||१||\nसुविजानो भवं होति, सुविजानो पराभवो|\nधम्मकामो भव होति, धम्मदेस्सी पराभवो ||२||\n(भगवान् म्हणाला) वृद्धिंगत होणारा पुरूष सहज जाणतां येतो | पराभव पावणाराहि सहज जाणता येतो || वृद्धिंगत होणारा धर्मपरायण असतो | पराभव पावणारा धर्माचा द्वेष करितो ||२||\nइति हेतं विजानामं, पठमो सो पराभवो|\nदुतियं भगवा ब्रुहि, किं पराभवतो मुखं ||३||\n(देवता) हा पहिला पराभव आम्हांस समजला | भगवन् दुसरें पराभवाचें कारण कोणतें हें सांग ||३||\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण सं���ेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/narendra-modi-118101100011_1.html", "date_download": "2018-12-14T20:15:19Z", "digest": "sha1:2GIZL43QSFV34ZZNSS6VFD2LMROB5M7T", "length": 10262, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका : महाआघाडी अयशस्वी कल्पना | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका : महाआघाडी अयशस्वी कल्पना\nकाँग्रेससह विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडीचा घाट घातलाअसून ही एक अयशस्वी कल्पना आहे. यातील पक्ष हे एकेमेकांसोबत नेहमी भांडत असतात. मात्र, जेव्हा त्यांना सरकार स्थापण्याची एखादी संधी दिसते तेव्हा ते एकत्र येतात. याचे उदाहरण म्हणजे कर्नाटकमधील सरकार होय. यांचे असेच प्रयत्न आता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसाठी देखील सुरू आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी या लोकांची पार्श्वभूमी सर्वांना सांगावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.\nमोदी अ‍ॅपवरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही सुख वाटणारे आहोत, तर 'ते' समाज वाटणारे आहेत, अशी टीका त्यंनी काँग्रेसवर केली. आता 5 राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यासाठी हे छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तणावाचे वातावरण निर्माण करतील. एकेकांमध्ये भांडणे लावून देतील.\nमोदी म्हणाले, अटलजींनी सगळ्यांना विश्वासात घेऊन छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड राज्यांची निर्मिती केली होती. मात्र, काँग्रेसने तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यांची विभागणी केली आणि एकच भाषा बोलणार्‍या लोकांना एकमेकांचे शत्रू बनवून टाकले, असा आरोप केला.\nनवरात्री दरम्यान खरेदी करा या वस्तू, जीवनात चमत्कार घडेल\n‘तितली’ चक्रीवादळ आंध्रप्रदेश, ओडिशामध्ये धडकले\nवाढदिवसानिमित्त : म्हणून अमिताभ झाले बच्चन\nमहाविद्यालये विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे स्व: ताकडे ठेवणार नाही\nअखेर सरकारी ४ जी आले, बी एस एन एलची सुरुवात केली सेवा\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/beaches/gaokhadi-beach-ratnagiri/", "date_download": "2018-12-14T20:02:21Z", "digest": "sha1:C55CCSWXMVFB7F7TG3U3XI6RAM6XKR22", "length": 8538, "nlines": 259, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "गावखडी समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरीहून पावसमार्गे पूर्णगडच्या खाडीपुलावरून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस दाट सुरुबन दिसते. उंच उंच गेलेल्या सुरुच्या झाडांमधून दिसणारा निळाशार दर्या आणि चमकत्या लाटा आपल्याला थांबायला भाग पाडतात आणि पावले आपसूकच गावखडीच्या या सुंदर किनार्‍याकडे वळतात.\nबस स्थानक - रत्नागिरी\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nसुमारे एक किलोमीटर लांबीच्या गावखडीच्या किनार्‍यावरून उजवीकडे मुचकुंदी नदीच्या खाडीमुखावरील पूर्णग़ड किल्ल्याची तटबंदी दिसू शकते. सुरुच्या बनात कुटुंबासमवेत बसून दुपारचे भोजनही करता येऊ शकते. पावस-गावखडी हे अंतर ९ किलोमीटर आहे.\nप्राचीन मंदिरे – कसबा संगमेश्वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=136&Itemid=145&limitstart=1", "date_download": "2018-12-14T19:19:50Z", "digest": "sha1:4EF5IIMGTJUAEKG67M3MF7LKRRLIQDIZ", "length": 4598, "nlines": 50, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "निवेदन *", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » इतर साहित्य\nमंडळाच्या वरील धोरणानुसार बौद्ध धर्मावरील पाली व संस्कृत भाषांत बौद्ध ध��्माचे जे वाङ्मय आहे ते मराठी भाषेत आणण्याचे मंडळाने ठरविले. प्रा. धर्मानंद कोसंबी यांचे “बौद्धधर्मावरील चार निबंध”- १. बुद्ध, धर्म आणि संघ, २. बौद्धसंघाचा परिचय, ३. समाधिमार्ग, ४. पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म- मंडळाने पुनर्मुद्रित करण्याचे ठरविले. प्रा. धर्मानंद कोसंबी हे पाली भाषेचे पंडित होते. ज्या देशात त्या धर्माचा उदय व वाढ झाली, त्यातील चालीरीती, साधारण परिस्थिती, विचारसरणी व त्या धर्माविषयी आदर व श्रद्धा त्यांच्या ठायी होती. म्हणूनच त्यांच्या या निबंधांमुळे मराठी वाचकांच्या बौद्ध धर्माच्या ज्ञानात निश्चितत मोलाची भर पडेल यात मला संशय नाही. बौद्धधर्मविषयक सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा ग्रंथकर्त्याने मोठ्या कुशलतेने संग्रह केला आहे व त्या सुगम करून वाचकांपुढे मांडल्या आहेत. या ग्रंथात श्री. कोसंबी यांनी “धर्म”, “अर्थ” व “काम” या तीनही जीवनअंगांचे सुबोध निवेदन केलेले आहे. मराठी वाचकांची बौद्ध धर्मविषयक जिज्ञासा काही अंशी या ग्रंथरूपाने पुरी होईल असे मंडळास वाटते. धर्मानंद कोसंबी यांचा हा ग्रंथ जनतेला सादर करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ,\nमन्त्रालय मुंबई – ४०००३२\nपौष, ११, शके १९०३\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nबुद्ध, धर्म आणि संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9/", "date_download": "2018-12-14T19:42:07Z", "digest": "sha1:E4W5W7D35KIHUPSEOHK6AE2YZNNAECHU", "length": 5318, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तडीपार आरोपीस कोयत्यासह अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतडीपार आरोपीस कोयत्यासह अटक\nपिंपरी – पिंपरी पोलिसांनी एका तडीपार आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे.\nभुपेंद्र उर्फ सनी चरणजितसिंग गिल (वय-33, रा. गांधीनगर पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी याला पुणे उपायुक्त परिमंडळ तीन यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार केले आहे. तरीही तो पिंपरी-चिंचवड येथे कोयत्यासह आढळून आला. त्याला पिंपरी येथून अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगणे तसेच नियम मोडून हद्द��त वावर केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआर्थिक नियोजनाविषयी बोलू काही… (भाग-२)\nNext articleभुताची भिती दाखवून लैंगिक अत्याचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-14T20:27:27Z", "digest": "sha1:KIH4AS4P7I7TZXV3KMSNWHW5AOUW2CDK", "length": 5895, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोकलने उडवल्याने तरुणाचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलोकलने उडवल्याने तरुणाचा मृत्यू\nदेहुरोड – भेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ लोहमार्ग ओलांडत असताना भरधाव लोकलने उडवल्याने तरुणाचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि. 23) दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.\nमृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटली नसून वय अंदाजे 25 वर्षे आहे. लोहमार्ग ओलांडत असताना लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर समोरच्या बाजूला ओम साई राम तर डाव्या हाताचा अंगठा व तर्जनी याच्या मध्ये इंग्रजीमध्ये आर असे गोंदले आहे.\nअंगाने सडपातळ, वर्ण गोरा, उंची 5 फूट 8 इंच, केस वाढलेले काळे, दाढी-मिशी बारीक असे वर्णन आहे. अंगात राखाडी रंगाचे पावसाळी जॅकेट, राखाडी हाल्फ शर्ट व फिकट निळ्या रंगाची जीन्स असे कपडे होते. या वर्णनाच्या व्यक्तीबद्दल माहिती असल्यास देहुरोड लोहमार्ग पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआश्‍वासनानंतर भारतीय किसान सभेचे उपोषण सपाप्त\nNext articleअण्णाभाऊ साठे यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/why-atm-operators-are-threatening-close-half-atms-158872", "date_download": "2018-12-14T20:09:13Z", "digest": "sha1:JSVWNZG5DZ5AKCBIHKS76WHYFXCYRBRL", "length": 12811, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "Why ATM operators are threatening to close half the ATMs देशातील 50 टक्के एटीएम बंद का होणार? | eSakal", "raw_content": "\nदेशातील 50 टक्के एटीएम बंद का होणार\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nपुणे: सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांमुळे देशातील तब्बल 50 टक्के एटीएम बंद होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, ही एटीएम कोणत्याही तांत्रिक नाही तर, आर्थिक कारणांमुळे ���ंद होण्याची शक्यता असल्याचे 'सर्वत्र टेक्नॉलॉजी'चे मंदार आगाशे यांनी सकाळला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले आहे. त्यांच्या मुलाखतीतील काही प्रमुख मुद्दे.\nपुणे: सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांमुळे देशातील तब्बल 50 टक्के एटीएम बंद होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, ही एटीएम कोणत्याही तांत्रिक नाही तर, आर्थिक कारणांमुळे बंद होण्याची शक्यता असल्याचे 'सर्वत्र टेक्नॉलॉजी'चे मंदार आगाशे यांनी सकाळला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले आहे. त्यांच्या मुलाखतीतील काही प्रमुख मुद्दे.\nएटीएम केंद्र सुरु ठेवण्यासाठी लागणारी वीज, जागेचे भाडे, दररोज करावा लागणारा पैशांचा भरणा, सुरक्षा इत्यादीसाठी बँकेला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यासाठी दिवसातून कमीत कमी 150-200 ट्रान्झॅक्शन / व्यवहार होणे गरजेचे आहे. मात्र मात्र, काही निमशहरी आणि ग्रामीण भागातील एटीएममधून आवश्यक त्या प्रमाणात व्यवहार होत नसल्याने एटीएम सुरु ठेवणे बँकांना परवडत नाही. परिणामी ही एटीएम्स धोक्यात आली आहेत.\nएकीकडे, मोठमोठ्या बँकांचे एटीएम्स बंद होण्याची शक्यता असताना ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागातील सहकारी बँक, नागरी बँक किंवा छोट्या आर्थिक संस्थांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असून त्यांना त्यांच्या जागेचा वापर करून अशा प्रकारची एटीएम्स चालू करता येतील जेणेकरून जागेसाठीचे भाडे किंवा सुरक्षेवर अतिरिक्त खर्च न करता एटीएमची अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल.\nयाशिवाय, ग्रामीण भागात मायक्रो एटीएमसारखे पर्याय प्रभावी ठरतील. मायक्रो एटीएमच्या माध्यमातून बँक खातेधारकांना पैसे काढण्याची तसेच, जमा करण्याची सोय असल्याने ग्रामीण भागात चांगला पर्याय ठरू शकतो.\n31 डिसेंबर पर्यंत एटीएम कार्ड बदलून घेणे का महत्वाचे आहे\nजर तुम्ही अजूनही मॅग्नेटिक स्ट्रीप (चुंबकीय पट्टी) असलेले कार्ड वापरात असाल तर ते लवकरच 'ईएमव्ही' कार्डाच्या माध्यमातून बदलून घेणे गरजेचे आहे अन्यथा 31 डिसेंबर नंतर ते बंद होण्याची शक्यता असल्याचे संदेश बँकाकडून ग्राहकांना येत आहेत. कारण, जुन्या कार्डवरून ग्राहकांची माहिती चोरणे सहज शक्य आहे. त्यामुळे कार्डचे क्लोनिग करून आर्थिक गैरव्यवहार होतात. हे टाळण्यासाठी 'ईएमव्ही' कार्ड्स प्रभावी ठरतील. नवीन कार्ड हे 'चीप' आधारित असल��याने त्याचे क्लोनिंग करणे शक्य नाही. 'ईएमव्ही' कार्ड हे अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये वापरले जात आहे. त्यामुळे, नवीन कार्ड सुरक्षेची हमी देतात.\nएटीएम फ्रॉड कसे रोखता येतील\nभारतातील बँकिंग व्यवहार सर्वाधिक सुरक्षित आहेत. परंतु, ग्राहकांमध्ये आवश्यक ती जागरूकता नसल्यामुळे एटीएम फ्रॉड किंवा हॅकिंग सारख्या घटना घडतात. त्या टाळण्यासाठी ग्राहकांनी सावध असणे गरजेचे आहे. एटीएम फ्रॉड रोखण्यासाठी प्रामुख्याने आपला पिन सतत बदलत ठेवणे हाच चांगला पर्याय आहे. त्याचबरोबर, बँकेच्या नावाखाली बाहेरून येणारे अनोळखी फोनकॉल्सवर कधीही पिन शेअर करू नये.\nअर्थविषयक अधिक बातम्यांसाठी भेट द्या www.sakalmoney.com ला\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/filed-charge-sheet-case-nalasopara-158925", "date_download": "2018-12-14T20:15:46Z", "digest": "sha1:2C53LICX3C53MVA6AUY2B7RNA4FGJNAZ", "length": 15356, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Filed a charge sheet case of Nalasopara \"नालासोपारा'प्रकरणी दोषारोपपत्र दाखल | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nमुंबई - नालासोपाऱ्यातील स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी बुधवारी (ता. 5) महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सहा हजार 842 पानांचे दोषारोपपत्र राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात सादर केले. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला असून, आणखी तीन जणांचा शोध सुरू असल्याचेही नमूद केले आहे. एटीएसने गेल्या महिन्यात एनआयएकडे दोषारोपपत्र सादर करण्याकरता एक महिन्याची मुदतवाढ मागितली होती.\nमुंबई - नालासोपाऱ्यातील स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी बुधवारी (ता. 5) महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सहा हजार 842 पानांचे दोषारोपपत्र राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात सादर केले. या प्���करणी अटकेत असलेला आरोपी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला असून, आणखी तीन जणांचा शोध सुरू असल्याचेही नमूद केले आहे. एटीएसने गेल्या महिन्यात एनआयएकडे दोषारोपपत्र सादर करण्याकरता एक महिन्याची मुदतवाढ मागितली होती.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nपुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथे काही जण घातपात घडवणार असल्याची माहिती ऑगस्टमध्ये एटीएसला मिळाली होती. त्यावरून एटीएसने नालासोपारा येथून वैभव राऊत व शरद कळसकर आणि पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी राऊत व कळसकर यांच्या घराची घडती घेतली होती. कळसकरच्या घरातून बॉंब बनवण्याच्या कृतीच्या दोन चिठ्ठ्या आणि राऊतच्या घरातून 20 गावठी बॉंब, जिलेटिनच्या कांड्या, विषारी रसायनाच्या दोन बाटल्या आणि स्फोटकांची भुकटी आढळली होती. दहशतवादी कारवायांसाठी टोळी बनवून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याच्या हेतूने स्फोटक पदार्थांचा साठा केल्याच्या आरोपाखाली या तिघांना अटक करण्यात आली.\nहिंदू धर्म, रुढी, परंपरा आदींवर टिप्पणी करणारे साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी आरोपींनी तयारी केली होती. ही टोळी हिंदू धर्म, रुढी आणि प्रथांच्या विरोधात विडंबनपर लिखाण करणाऱ्या व्यक्ती व कार्यक्रमांना लक्ष्य करणार होती, असे एटीएसचे म्हणणे आहे.\nएटीएसने जप्त केलेल्या काही डायऱ्यांमधील सांकेतिक शब्दांची उकल आरोपींकडून करण्यात आली आहे. आरोपींनी त्यांचे मोबाईल कटाच्या काळात बंद ठेवले होते. वेगळ्या नावांवरील सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकून वापर केला होता. हे आरोपी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या संघटनांचे सदस्य आहेत. सनातन संस्थेच्या \"क्षात्रधर्म साधना' या पुस्तकात नमूद केल्यानुसार हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या हेतूने समविचारी युवकांची टोळी निर्माण करण्यात आली, असे आरोपपत्रात म्हटले आहे.\nसहायक आयुक्तांवर गंभीर नसल्याचा ठपका\nनागपूर : मालमत्ता करवसुलीत गंभीर नसल्याचा ठपका ठेवत दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना आज प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली. विशेष म्हणजे तीन दिवसांत...\nराष्ट्रमाता जिजाऊंचा पुस्तकात उल्लेख शिवाजी महाराजा��च्या पत्नी म्हणून\nपुणे: अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nभांडणांपेक्षा संभाजी मांडणे आवश्‍यक - डॉ. अमोल कोल्हे\nनागपूर - संभाजी राजेंच्या जीवनचरित्रासंदर्भात प्रत्येक इतिहासकार वेगळा विचार मांडतात. सर्वांचा केंद्रबिंदू संभाजीच आहेत. त्यामुळे त्यांच्या...\nसिद्धेश्‍वर तलाव, पार्क स्टेडियम विकासाचा मार्ग मोकळा\nसोलापूर : शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमचा (पार्क) पुनर्विकास आराखडा आणि सिद्धेश्‍वर तलाव परिसराच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावास भारतीय पुरातत्त्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/amit-shaha-criticize-rahul-gandhi-update/", "date_download": "2018-12-14T19:26:38Z", "digest": "sha1:H5CGN3LFTVVSJFKNR4ZEE6CJXMB7LO4J", "length": 8053, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'भाडे के टट्टू चेतक को हरा नही सकते’ ; अमित शहांचा भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना कानमंत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘भाडे के टट्टू चेतक को हरा नही सकते’ ; अमित शहांचा भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना कानमंत्र\nटीम महाराष्ट्र देशा : लोक सांगतात राहूल गांधींची पॉवर वाढली आहे. पण ‘भाडे के टट्टू चेतक को हरा नही सकते’, असं म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. आज राज्यातील भाजपच्या सोशल मीडिया प्रतिनिधींचा मेळावा पुण्यामध्ये पार पडला यावेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी कानमंत्र दिला आहे. यावेळी बोलताना शहा यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर देखील निशाणा साधला, तसेच विरोधकांच्या टीकेला चोख उत्तर देण्याची सूचना केल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर काही कार्यकर्त्यांनी दिली.\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’,…\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा…\nमला माहित आहे माझ्याकडे चेतक घोडे आहेत ज्यांना भाड्यांच्या टट्टूपासून कोणताही धोका नाही. आपण मोठ्या प्लॅनिंगने काम करण्याची गरज आहे. तुमच्या डोक्यामध्ये असणारी निराशा काढून टाका, कारण आपलं सरकार नेहमी चांगलंच असतं. मागील चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं कोणतंही काम केलं नाही ज्यामुळे लोकांना मान खाली घालावी लागेल. राहुल गांधींना जनताच मानत नाही, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारच नाही. असा घणाघात अमित शहा यांनी राहुल गांधीवर केल्याचं कळतंय.\nदरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजप सोशल मीडिया टीमचा असणारा सहभाग सध्या कमी प्रमाणात दिसत आहे. आता शहा यांनी सर्व कार्यकर्त्यांना नव्याने ऊर्जा दिल्याने येत्या काळात महाराष्ट्र आणि देशातील सोशल मीडिया टीम सक्रिय झाल्याचं दिसू शकत.\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित शाहांचा हल्लाबोल\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत गदारोळ\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने…\nमुंबई : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजातील युवकांमध्ये मोठा असंतोष पहायला मिळत आहे. राज्यात मराठा आरक्षण…\nकाय आहे नेमकी राफेल डील \n; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची…\nगडकरींना आला माल्याचा पुळका, कर्जबुडव्या माल्याची केली पाठराखण\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत…\n उजनी धरणातील पाण्याम���ळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/quick-picks-1/", "date_download": "2018-12-14T19:59:44Z", "digest": "sha1:4EAPQVEYNGIANEI7KTQLE4ODZ23ZXAKQ", "length": 9552, "nlines": 272, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "निवडक १ - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यातील ५ निसर्गरम्य मंदिरे\nनिसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्यातील प्राचीन काळातील मंदिरांचे स्थान ठरवणाऱ्या, त्या काळातील स्थापत्य कलाकारांच्या सौंदर्य दृष्टीची दादच द्यायला पाहिजे. या मंदिरांना भेट न दिल्यास या जिल्ह्याची सफर अपूर्णच राहते.\nगावातून मंदिरापर्यंत वर चढत आलेली पायऱ्यांची वाट आणि गच्च झाडीने वेढलेला मंदिराचा परिसर….वर्णन करावं तेवढ थोडंच\nश्री दशभूजा गणेश, हेदवी\nमंदिराचा परिसर अतिशय प्रसन्न आहे व वरपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असून गाडी रस्ताही बांधलेला आहे.\nश्री क्षेत्र परशुराम, चिपळूण\nया सात चिरंजिवींपैकी (ज्यांना मृत्यू नाही असे) परशुराम हे विष्णूंचा सहावा अवतार असून पश्चिम दिशेचे संरक्षणकर्ते म्हणून ते कोकण किनारी वास्तव्य करून आहेत.\nहे मंदिर ज्यांनी उभं केलं त्यां शिल्पकारांच्या कलाविष्काराचं कौतुक करावं तेवढ थोडंच आहे.\nमंदिराचा सर्व परिसर केवळ अवर्णनीय आहे. हे देवस्थान एक हजार वर्षे पुरातन असल्याचं मानलं जातं.\nश्री दशभूजा गणेश मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/waterfalls/sawat-sada-chiplun/", "date_download": "2018-12-14T20:01:52Z", "digest": "sha1:2Z5QQGCCQUFIXFDOEJP5VZAPVNWRWCNC", "length": 9280, "nlines": 259, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "सवतसडा धबधबा, चिपळूण - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nकोकणात गेल्यावर अनेक ठिकाणांबद्दल वेगवेगळ्या गमतीदार कथा ऐकायला मिळतात. किंबहुना त्या सुरस दंतकथांमुळेच ही ठिकाणं बऱ्यांचदा लक्षात राहतात. सवतसडा हे नाव तसं कानाला वेगळं वाटतं आणि अशा वेगळ्याच नावाचा जर धबधबा असेल तर उत्सुकता जास्तच वाढते.\nबस स्थानक - चिपळूण\nरेल्वे स्थानक - चिपळूण\nयोग्य काळ - जुलै ते ऑक्टोबर\nचिपळूण गावापासून अगदी जवळ म्हणजे ५ किमी अंतरावर हा सवतसडा कडा व त्��ावरून पावसाळ्यात पडणारा हा सुंदर धबधबा आहे. मुंबईकडून चिपळूणला येताना महामार्गाच्या डाव्या बाजूला हा धबधबा उंचावरून कोसळताना दिसतो. सवतसड्याच्या धबधब्याखाली भिजण्याची मजा लुटण्यासाठी शनिवार-रविवार येथे पर्यटकांची गर्दी असते. जुलै ते ऑक्टोबर या काळात धबधब्याला भरपूर पाणी असते. मात्र पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह खूप जोरात वाहात असल्याने इथे वावरताना काळजी घेणे योग्य. येथे पर्यटकांसाठी धबधब्यापर्यंत जाण्याकरता पाऊलवाट असून विश्रांतीसाठी शेडची सोय करण्यात आली आहे.\nऑलिव्ह रिडले कासव संवर्धन\nचुना कोळवणचा धबधबा, राजापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2011/04/blog-post_29.html", "date_download": "2018-12-14T20:03:25Z", "digest": "sha1:HQMLX2AXMJBG34HLPNP3VXGGPN2SSQMN", "length": 80408, "nlines": 505, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: रीसदु जूबा", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nपूर्वसूचना : लेख वाजवीपेक्षा थोडा जास्तच मोठा झाला असल्याने पुरेसा वेळ आणि सहनशक्ती असेल तेव्हाच (किंवा तरच) वाचावा.\nरुबीन कार्टर... न्यू जर्सीत राहणारा एक कृष्णवर्णीय अमेरिकन मुलगा. लहानपणापासूनच विविध लहानसहान गुन्ह्यांमुळे बालसुधारगृह/तुरुंगाच्या वार्‍या केलेला. कालांतराने अमेरिकन सैन्यात सामील होतो. तीन वर्षांनी सैन्यातून बाहेर पडतो आणि व्यावसायिक बॉक्सिंगला सुरुवात करतो. त्याच्या पंच करण्याच्या असामान्य शक्ती आणि प्रतिभेमुळे अनेक स्पर्धा जिंकतो. रुबीन कार्टरचा 'द हरीकेन', रुबीन 'द हरीकेन' कार्टर होतो.\nडेन्झेलने रंगवलेला 'द हरीकेन'\n१७ जून १९६६. मध्यरात्रीचा अडीच-तीनचा सुमार. खाऊन,पिऊन, नाच-गाणं, थोडी दंगामस्ती वगैरे करून कार्टर न्यू जर्सीतल्या पॅटरसन शहरातल्या एका बारमधून बाहेर पडतो. त्याच्याबरोबर जॉन आर्टिस नावाचा तरुण असतो. आपल्याला कार्टरबरोबर जायला मिळतंय, त्याची गाडी चालवायला मिळते आहे यामुळे आर्टिस प्रचंड खुश असतो. काही काळ गाडी चालल्यावर अचानक एका चौकात त्यांची गाडी पोलिसांच्या गाडीने थांबवली जाते. चारी दिशांनी पोलीस कार्स ये��न कार्टरच्या गाडीला घेरतात आणि त्याची गाडी एका बारमधे (कार्टर आधी होता त्या बार मधे नाही तर दुसर्‍याच एका बार मधे) आणतात. पोलिसांना मिळालेल्या वायरलेस संदेशानुसार त्या बारमध्ये काही वेळापूर्वी दोन कृष्णवर्णीय माणसांनी अंदाधुंद गोळीबार केलेला असतो. कार्टर आणि आर्टिस पोलिसांबरोबर जेव्हा बारमध्ये शिरतात तेव्हा तिथलं वातावरण भयंकर असतं. सामान अस्ताव्यस्त पसरलेलं असतं, काचांचा खच पडलेला असतो आणि जमिनीवर तीन प्रेतं पडलेली असतात. त्या गोळीबाराच्या घटनेचे साक्षीदार असलेल्या दोन माणसांसमोर कार्टर आणि आर्टिस यांना आणलं जातं आणि ओळखपरेड केली जाते. दोन्ही साक्षीदार हे दोघे 'ते' नसल्याचं ठामपणे सांगतात. कार्टर आणि आर्टिसला तात्पुरतं सोडून दिलं जातं.\nहे दोन साक्षीदार म्हणजे भुरटे चोर असतात आणि त्यांच्याविरोधात पोलिसांकडे अनेक जुन्या केसेस चालू असतात. त्या केसेसची धमकी देऊन साक्ष बदलण्यासाठी या दोघांवर पोलिसांकडून दबाव आणला जातो. घाबरून जाऊन साक्ष बदलली जाते. बदललेल्या साक्षीच्या आधारावर कार्टर आणि आर्टिस यांच्यावर खटला उभा राहतो. खटल्यादरम्यान कार्टर आणि आर्टिस यांच्या वकिलाकडून अनेक अ‍ॅलबी साक्षीदारांची (अ‍ॅलबी : गुन्हा घडला तेव्हा आरोपी सदर घटनास्थळी नसून अन्य ठिकाणी होता याचा पुरावा देणारी व्यक्ती) साक्ष दिली जाऊन ते त्यावेळी अन्य ठिकाणी उपस्थित होते हे सिद्ध केलं जातं. परंतु ते पुरावे (कदाचित) पुरेसे न ठरल्याने कार्टरला आणि आर्टिसला तीन खुनांबद्दल तीन जन्मठेपांची शिक्षा सुनावली जाते.\nवास्तवातला रुबिन 'द हरीकेन' कार्टर\nतुरुंगात असताना कार्टर द सिक्स्टीन्थ राउंड (संदर्भ : बॉक्सिंग मॅचमधे १५ फेर्‍या असतात.) नावाचं त्याचं आत्मचरित्र लिहितो. त्या\nआत्मचरित्रात त्याचा तोवरचा प्रवास, बॉक्सिंग, न केलेल्या गुन्ह्याबद्दलची शिक्षा वगैरेची तपशीलवार माहिती असते. दरम्यान ते आत्मचरित्र कॅनडात राहणार्‍या लेस्रा मार्टीन नावाच्या एका अमेरिकन कृष्णवर्णीय मुलाच्या हाती लागतं. लेस्राच्या शिक्षणाची आणि पालनपोषणाची जवाबदारी दोन कॅनेडियन तरुण आणि एका तरुणीने मिळून घेतलेली असते. कार्टरच्या आत्मचरित्राचा लेस्रावर प्रचंड प्रभाव पडतो. तो भारावून जातो, चिडतो, प्रसंगी वैफल्यग्रस्तही होतो. कारण कार्टरच्या सुरुवातीच्या आय���ष्यातल्या घटना आणि लेस्राच्या आयुष्यातल्या घटना यात बरंच साम्य असतं. दोघांनीही सारखाच त्रास भोगलेला असतो. यानंतर सुरु होतो तो कार्टर आणि लेस्रामधला पत्रव्यवहार आणि कालांतराने त्यांची झालेली पहिली भेट. सुरुवातीच्या पत्रव्यवहारानंतर आणि पहिल्या भेटीनंतर लेस्राचा सांभाळ करत असलेला कॅनेडियन तरुणांचा ग्रुप आणि लेस्रा मिळून कार्टरला सोडवण्याचा निर्धार करतात. ते सगळ्या केसची कागदपत्र पहिल्यापासून तपासतात, तपशीलातल्या चुकांच्या नोंदी करतात. चुकीच्या आणि खोट्या साक्षी, अर्धवट पुरावे यामुळेच कार्टरला शिक्षा भोगावी लागली यावर त्यांचं एकमत होतं. अनेक महिने प्रयत्न करून, पुरावे गोळा करून त्यांना अखेरीस असा एक महत्वाचा पुरावा पोलिसांच्या वायरलेस यंत्रणेवरच मिळतो की ज्याच्यामुळे हे सिद्ध होतं की गोळीबाराच्या घटनेविषयीची माहिती देणारा कॉल ज्यावेळी वायरलेसवर आला त्यावेळी कार्टर त्या बारमधे नाही तर अन्य बार मधे होता. पोलिसांच्या स्वतःच्या रेकॉर्डमधल्या नोंदीला कोर्टाला ग्राह्य मानावंच लागतं आणि अखेरीस कार्टर आणि आर्टिस यांची निरपराध म्हणून सुटका होते. पण ............... पण त्यासाठी त्यांना त्यांच्या आयुष्यातला २० वर्षांचा अमुल्य काळ गमवावा लागलेला असतो. कार्टरला अटक होते तेव्हा तो त्याच्या बॉक्सिंग कारकीर्दीच्या शिखरावर असतो. पोलिसांच्या सामान्य चुकांमुळे, पूर्ववैमनस्यामुळे दोन तरुणांच्या आयुष्याची नासाडी होते... \nरॉन विल्यमसन.. ओक्लाहोमा राज्यातल्या एडा शहरात राहणारा.. लहानपणापासूनच बेसबॉलच्या वेडाने झपाटलेला. बेसबॉल हेच आयुष्य मानणारा. शाळेच्या बेसबॉल टीममधे आपल्या जबरदस्त खेळाने चमत्कार करणारा आणि एक दिवस बेसबॉलच्या मेजर लीगमधे खेळायचं स्वप्न पहात असणारा मुलगा. घरची परिस्थिती बेताची असूनही आई-वडील आणि दोन मोठ्या बहिणींनी त्याचा छंद पुरवण्यासाठी त्याला होता होईतो मदत केलेली असते. कालांतराने त्याची बेसबॉलच्या मायनर लीगमधे निवड होते. संमिश्र यश मिळतं. तो अजून अजून सराव करायला लागतो. पण जोडीला सिगारेट, दारू, बारहॉपिंग, क्लब्ज हे प्रकारही सुरु होतात आणि होता होता जोर धरायला लागतात.\nदरम्यान त्याचं त्याच्या एका जिवलग मैत्रिणीशी लग्न होतं. पण... लग्नानंतरही त्याची व्यसनं कमी होत नाहीत. खेळ सुधारत नसतोच. उलट अज��नच बिघडत जातो. अशात एक दिवस त्याचा उजवा हात प्रचंड दुखायला लागतो आणि त्याला काही महिन्यांसाठी खेळातून विश्रांती घ्यावी लागते. काही महिन्यांनंतर तो पुनरागमन करतो परंतु कामगिरीत अजिबात सुधारणा होत नाही. त्याला मायनर लीगच्या टीममधून वगळलं जातं. घरातली भांडणं, व्यसनं वाढत जातात. तीन-चार वर्षात घटस्फोट होतो.\nदरम्यान त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो. त्यानंतर रॉन खुपच एकलकोंडा होतो. विचित्र वागायला लागतो. कधी तासनतास गिटार वाजवत बसतो तर कधी वीस-वीस तास झोपून काढायला लागतो. मध्येच आरडाओरडा करायला लागतो किंवा कधी दिवसभर एडाभर भटकत राहतो. त्याच्या विचित्र वागणुकीकडे बघून त्याला मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे हे त्याच्या आईच्या आणि बहिणींच्या लक्षात येतं. त्या त्याला अनेक वेगवेगळ्या डॉक्टर्स, हॉस्पिटल्स मधे नेतात परंतु रॉन कुठेही टिकत नाही किंवा उपचारांसाठी सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याच्यावर योग्य उपचार कधीच होत नाहीत.\nयाच काळात गिटार आणि क्लब या सामायिक आवडींमुळे त्याची ओळख डेनिस फ्रिट्झशी होते. डेनिस शाळाशिक्षक असतो आणि आपल्या आईविना मुलीचा सांभाळ करत असतो. डेनिस आणि रॉन चांगले मित्र बनतात. बार्स, क्लब्जमधे एकत्र जायला लागतात. बर्‍याच ठिकाणी भटकायला लागतात.\n८ डिसेंबर १९८२ ची सकाळ. डेब्रा स्यू कार्टर या २२ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह तिच्या घरात सापडतो. डेब्रा एका स्थानिक बारमधे वेट्रेस म्हणून काम करत असते. मारण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झालेला असतो आणि अत्यंत हालहाल करून तिला मारण्यात आलेलं असतं. तिच्या घरातल्या दिवाणखान्यातल्या आणि स्वयंपाकघरातल्या भिंतींवर \"आमचा पाठलाग करू नका\" अशा अर्थाची विधानं लिहिलेली आढळतात. ती विधानं आणि हल्ल्याचा एकूण प्रकार पाहता हा खून एकापेक्षा अधिक लोकांनी केलाय याची पोलिसांना खात्री पटते. पोलीस अनेक लोकांना ताब्यात घेतात, अनेकांची चौकशी करतात परंतु बरेच दिवस शोधूनही गुन्हेगार काही त्यांच्या हाती लागत नाही. दरम्यान ग्लेन गोर नावाचा एक तरुण पोलिसांकडे येतो आणि डेब्रा ज्या बारमधे काम करत असते तिथे आदल्या रात्री त्याने तिला रॉनबरोबर बघितलं असल्याचं सांगतो. आधीच्या एकाही साक्षीदाराने रॉनच्या तिथे असण्याचा कुठलाही उल्लेख केलेला नसतो. पण तरीही पोलीस मिळालेल्या माहितीच्या आधारे रॉनला पोलीस स्टेशनमधे बोलावतात. त्याची चौकशी करतात. त्याच्या केसाचे, रक्ताचे नमुने जमा करतात. त्याची पॉलिग्राफ टेस्ट करतात. आणि तो टेस्ट फेल झाला आहे असं सांगतात. थोडक्यात तो खोटं बोलतोय असं सांगून त्याने गुन्ह्याची कबुली द्यावी यासाठी त्याच्यावर दबाव आणला जातो. पण रॉन काही त्या दबावाला बधत नाही. अनेक तासाच्या चौकशीअंती त्याला सोडून देतात. दरम्यान अजून एक माणूस पोलिसांकडे येऊन साक्ष देतो की डेब्राचा खून झाला त्या रात्री त्याच्या घराजवळ रॉन आणि अजून एक माणूस आरडाओरडा करत होते. सार्वजनिक नळावर हात पाय धूत होते. निव्वळ रॉनचा चांगला मित्र आहे या आधारावर पोलीस डेनिसलाही पोलीसस्टेशनमधे बोलावतात. त्याचीही पॉलिग्राफ टेस्ट केली जाते, कसून चौकशी केली जाते. पण तोही दबावाला न बधाल्याने त्यालाही सोडून दिलं जातं.\nदरम्यान एडामधल्याच एका छोट्या दुकानातून डेनिस हॅरवे या तरुणीचं अपहरण होतं. पण झटापटीच्या कुठल्याही खुणा आढळत नाहीत. अनेक आठवडे प्रचंड शोधाशोध करूनही पोलिसांना गुन्हेगारांचा पत्ता लागत नाही. लागोपाठ घडलेल्या अशा प्रकारच्या दोन घटनांमुळे एडाचे रहिवासी त्रस्त होतात आणि पोलिसांवर प्रचंड दबाव येतो. या दबावापायी पोलीस टॉमी वॉर्ड आणि कार्ल फॉन्टनॉट या दोन सामान्य तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतात आणि काही वेळाने सोडून देतात.\nरॉन, डेनिस, टॉमी, कार्ल या सगळ्यांची चौकशी करणारे पोलीस सारखेच असतात आणि अर्थातच चौकशीची पद्धतही अगदी सारखी असते. ती म्हणजे धाकदपटशाने न् केलेला गुन्ह्याची कबुली नोंदवून घेणे. यासाठी त्यांचा प्रचंड मानसिक छळ केला जातो, धमक्या दिल्या जातात.. आरडाओरडा, मारहाणीची धमकी असे काय काय प्रकार केले जातात. आणि कहर म्हणजे त्यांनी स्वप्नात डेनिस हॅरवेचा खून केला होता हे त्यांच्या डोक्यात ठसवलं जातं आणि त्या स्वप्नात केलेल्या खुनाचा कबुलीजवाब त्यांना प्रत्यक्षात देण्यास भाग पाडलं जातं. या कबुलीजवाबाचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि त्यात कुठेही हा स्वप्नात घडलेला गुन्हा आहे असा उल्लेख येणार नाही याची काळजी घेतली जाते. असा कबुलीजवाब मिळवण्यासाठी त्यांचे कुठल्या प्रकारचे हाल केले जातात ते अर्थातच व्हिडीओवर येत नाही.\n(या स्वप्नातल्या गुन्ह्यांच्या कबुलीजवाबांच्या हास्यास्पद आणि धक���कादायक पुराव्यांची गोष्ट एक दिवस रॉबर्ट मेयर या न्यूयॉर्क टाईम्सच्या एका पत्रकाराच्या कानी पडते. तो सगळ्या गोष्टींचा, तपशीलांचा, पुराव्यांचा अभ्यास करतो आणि त्याला धक्काच बसतो. तो 'ड्रीम्स ऑफ एडा ' नावाचं एक पुस्तक काढतो आणि त्यात टॉमी आणि कार्लवर झालेल्या अन्यायाचं विस्तृत विवेचन करतो. पण काहीही फरक पडत नाही. दोघेही या क्षणीही तुरुंगात आहेत. टॉमी वॉर्ड कदाचित पुढेमागे जामिनावर सुटूही शकेल परंतु क्लिष्ट यंत्रणेमुळे आणि काही विक्षिप्त नियमांमुळे कार्ल फॉन्टनॉट कधीच सुटू शकणार नाही. \nकाही महिन्यांनी रॉन आणि डेनिसला पुन्हा चौकशीला बोलावून त्यांच्याकडूनही असाच स्वप्नात केलेल्या गुन्ह्याचा कबुलीजवाब त्यांना दबावाखाली आणून घेतला जातो. थोडक्यात खरा गुन्हेगार शोधणं पोलिसांना शक्य नसतं, त्यांची तेवढी लायकी नसते, इच्छा नसते आणि अर्थातच डोक्यावर परिणाम झालेल्या, दारुड्या, प्रसंगी ड्रग्सचं सेवन करणार्‍या, दिवसभर इथेतिथे भटकणार्‍या वेडसर रॉनला टार्गेट करणं त्यांच्या दृष्टीने अतिशय सोपं असतं. जेणेकरून गुन्हेगार पकडल्याबद्दल कौतुकही केलं जातं आणि कुठल्याही प्रकारच्या जनक्षोभाला बळीही पडावं लागत नाही. डेनिसला अटक करण्यामागचं कारण तर अतिशयच हास्यास्पद असतं. कारण त्याच्याविरुद्ध तर काहीच पुरावा नसतो (रॉनबद्दल खोटं का होईना पण ग्लेन गोरने काहीतरी सांगितलेलं तरी असतं) निव्वळ रॉनचा मित्र असतो म्हणून आणि एका माणसाने डेब्राच्या घराबाहेर दोन माणसांना त्या रात्री बघितलेलं असतं म्हणून डेनिसला अटक होते.\n) पुराव्याच्या आधारे रॉन आणि डेनिसविरुद्ध खटला उभा राहतो. डेब्रा कार्टरच्या घराची आणि मृतदेहाची भयानक छायाचित्रं दाखवून ज्युरींचं मन वळवलं जातं आणि त्या रॉनला देहदंडाची आणि डेनिसला जन्मठेपेची शिक्षा होते. पोलीसदल सुखावतं, आपली टिमकी वाजवून घेतं.\nयानंतर सुरु होतो तो तुरुंगाताला जीवघेणा प्रवास. प्रचंड त्रास, छळ. विक्षिप्त कैदी, विचित्र जेलर. जेलमध्येही रॉनचा प्रचंड मानसिक छळ होतो. त्यामुळे आणि पुरेशा आणि योग्य औषधोपचार आणि डॉक्टरी मदतीच्या अभावी त्याची मानसिक स्थिती अजूनच ढासळायला लागते. दरम्यान त्याच्या आणि रॉनच्या अपिलाची सुनावणी होते. त्यात जेलमधले अधिकारी आणि पोलीस संगनमताने जेलमधल्या काही कैद्यांच्या रुप���ने खोटे साक्षीदार उभे करतात जे सांगतात की रॉनने त्यांच्याकडे डेब्राचा खून केल्याचा कबुलीजवाब दिलाय आणि त्याचा त्याला आता प्रचंड पश्चात्ताप होतोय. त्याच्याबरोबर डेनिसही गुन्ह्यात सामील होता. डेनिस आणि रॉन अर्थातच ते निर्दोष असल्याचं नेहमीप्रमाणेच ठासून सांगतात.\nसगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रॉनची केस मांडायला जो वकील सरकार पुरवतं तो अत्यंत हुशार वगैरे असतो पण दुर्दैवाने तो अंध असतो आणि त्याला पुरावे/फोटो/कागदपत्र इत्यादींची तपासणी करण्यासाठी मदतनीसही दिला जात नाही. अर्थातच रॉनची केस लंगडी पडते. त्यांचं अपील फेटाळलं जातं. अशी तीन वेगवेगळया कोर्टात, तीन वेगवेगळया स्तरांवर त्यांची अपिल्स फेटाळली जातात. इतक्या असंख्य वकील, जेलर, पोलीस, न्यायाधीश यापैकी कोणालाही रॉनच्या ढासळलेल्या मानसिक संतुलनाविषयी एक शब्दही काढावासा वाटत नाही. खरं तर रॉनची मानसिक अवस्था एवढी वाईट असते की शिक्षा तर सोडाच त्याच्यावर साधा खटला उभा राहणं हेही बेकायदेशीर आणि अमानुष असतं. पण ही एवढी साधी बाब या एवढ्या मान्यवर आणि तज्ज्ञ व्यक्तींपैकी कोणाच्याही साधी नजरेसही येत नाही.\nदरम्यान रॉनची आई जाते. परंतु जाण्यापूर्वी रॉनला शिक्षेपासून वाचवण्याच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचं काम करते. ज्या रात्री डेब्राचा खून झाला त्या रात्री रॉन डेब्राच्या क्लबमधे किंवा घरी नाही तर स्वतःच्या घरी असल्याचा पुरावा शोधते. त्या रात्री रॉनने चित्रपटांची कॅसेट भाड्याने आणलेली असते आणि त्या रात्री तो त्याच्या आईबरोबर चित्रपट बघत असतो. रॉनची आई त्या दुकानाची त्या दिवशीची पावती शोधते आणि रॉनच्या निर्दोषत्वाचा पुरावा म्हणून ती पोलिसांना नेऊन देते. तो पुरावा अर्थातच पोलीस दाबून टाकतात.\nआणि एक दिवस रॉनची देहदंडाची शिक्षा अंमलात आणण्याचा दिवसही मुक्रर केला जातो. ही बातमी ऐकून रॉन आणि त्याच्या बहिणी मुळापासून हादरून जातात. शिक्षेच्या निर्णयाचं पत्र एक औपचारिकता म्हणून धड शुद्धीवरही नसलेल्या रॉनला वाचून दाखवलं जातं. तेव्हाही तो सतत फक्त आपण निर्दोष असल्याचंच वारंवार बजावून सांगतो. त्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं जातं. परंतु सुदैवाने त्याचवेळी एका शेवटच्या अपिलाला यश येतं. (अमेरिकेन व्यवस्थेप्रमाणे देहदंड झालेल्या गुन्हेगाराला विविध लेव्हलच्या न्या���ालयांमध्ये अपिलाची संधी दिली जाते जेणेकरून चुकुनही एखाद्या निर्दोष माणसाचा बळी जाणार नाही.) आणि त्याची शिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली जाते आणि त्याचा कैदेतला शारीरिक/मानसिक छळ पुन्हा चालू होतो. पुरेसं जेवण मिळत नाही, मिळतं ते अतिशय निःकृष्ट असतं. थंडीतही पुरेसे कपडे दिले जात नाहीत.\nमानसिक छळ तर याहीपेक्षा भयानक असतो. जेलमधील कर्मचारी/पोलीस त्याला अनेक प्रकारे त्रास देतात. कधीकधी घोषणा करण्याच्या सार्वजनिक माईकवरून \"रॉन, मी डेब्रा कार्टर बोलते आहे. तू मला का मारलंस\" किंवा \"रॉन, मी डेब्राचे वडील बोलतोय. तू माझ्या मुलीचा खून का केलास\" किंवा \"रॉन, मी डेब्राचे वडील बोलतोय. तू माझ्या मुलीचा खून का केलास\" अशा प्रकारचे विचित्र प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नासरशी रॉन अधिकाधिक बिथरतो आणि अधिकाधिक आक्रमक होतो. आपण निर्दोष असल्याचा त्याचा घोशा चालूच राहतो. रात्रभर तारस्वरात ओरडत राहतो.\nफ्रिट्झचीही अवस्था काही विशेष वेगळी नसते. त्या छळाला कंटाळून आणि मुख्य म्हणजे न केलेल्या गुन्ह्याचं बालंट माथ्यावरून पुसून टाकण्यासाठी तो जंग जंग पछाडायचं ठरवतो. त्याला काही करून तिथून बाहेर पडायचं असतं. तुरुंगातच तो कायद्याचा अभ्यास करायला लागतो. तुरुंगातल्या वाचनालयात जाऊन आपलं कायदेविषयक ज्ञान वाढवायला लागतो. कायदेविषयक अनेक पुस्तकं पालथी घालतो. स्वतःच्या आणि रॉनच्या केसचा, आरोपांचा बारकाईने अभ्यास करतो. अनेक टिपणं काढतो.\nफक्त देहदंड झालेल्या व्यक्तींनाच त्यांची केस लढण्यासाठी सरकारकडून वकील दिला जातो असा नियम आहे. डेनिसला जन्मठेपेची शिक्षा झाली असल्याने त्याचा खटला लढण्यासाठी त्याला स्वतःला वकील शोधावा लागणार असतो. दरम्यान इनोसन्स प्रोजेक्ट या संस्थेचं नाव त्याच्या कानावर पडतो. इनोसन्स प्रोजेक्ट ही चुकीच्या रीतीने देहदंड/जन्मठेप किंवा तत्सम शिक्षा झालेल्या निर्दोष व्यक्तींना कायदेशीर मदत मिळवून देणारी सामाजिक/कायदेविषयक संस्था आहे. तो त्यांच्याशी संपर्क साधतो. आपली केस त्यांना समजावून सांगतो. आपली टिपणं त्यांना दाखवतो. ही केस किती चुकीची आहे हे इनोसन्स प्रोजेक्टच्या वकिलांच्याही लक्षात येतं.\nइनोसन्स प्रोजेक्ट आणि रॉनच्या केसवर काम करणारे अन्य वकील या केसमधल्या छोट्या छोट्या चुका शोधतात. कसा अन्याय घडलाय त्याचं पूर्ण विवेचन कोर्टाला सादर करतात. दरम्यान जवळपास अकरा वर्षांचा काळ निघून गेलेला असतो. न केलेल्या चुकीसाठी त्यांनी अकरा वर्षं कैद्याचं भीषण आयुष्य जगलेलं असतं. त्याच दरम्यान डीएनए चं तंत्र विकसित होतं आणि बलात्कार किंवा तत्सम गुन्हे शोधण्यासाठी डीएनएच्या तंत्राचा वापर करायला न्यायालय मान्यता देतं. या डीएनएच्या तंत्राच्या आधारे डेब्राच्या प्रेतावर मिळालेल्या रक्त आणि वीर्याच्या नमुन्यांचा अभ्यास केला जातो आणि अखेर........ अखेर बारा वर्षांच्या अमानुष छळाचा, पोलिसी विक्षिप्तपणाचा अंत होतो. डेनिस आणि इनोसन्स प्रोजेक्टच्या अव्याहत परिश्रमाला यश येतं आणि रॉन आणि डेनिस निर्दोष असल्याचं सिद्ध होतं आणि त्यांची निर्दोष सुटका होते पण तोवर त्यांच्या आयुष्यातली ऐन उमेदीच्या काळातली सोन्यासारखी १२ वर्षं मातीमोल झालेली असतात. \nकाही वर्षांपूर्वी '१२ अँग्री मॅन ' बघितला होता तेव्हा अनेक प्रश्नांची वावटळ मनात उमटवून गेला होता. त्यापूर्वी चोरी, खून, बलात्कार अशा एकापेक्षा एक गुन्ह्यांना फाशीची, जन्मठेपेची शिक्षा झालेली बघून आनंद, समाधान वाटायचं. बस्स.. छान अद्दल घडली असं वाटायचं. '१२ अँग्री मॅन ' ने सारी परिमाणंच बदलून गेली. गुन्हेगार, गुन्ह्याची व्याप्ती, शक्यता, शिक्षा, निकालाची अचूकता या सार्‍यासार्‍यांवर भलीमोठी प्रश्नचिन्हं उमटवून गेला. काही वर्षांनी ब्लॉग लिहायला लागल्यावर त्यावर पोस्ट लिहायची म्हणून पुन्हा एकदा बघितला, अजून नीट बघितला. कालांतराने मॅच्युरिटी नामक पुटं चढली असल्याने की काय तो जास्तच भावला, अधिकच ओरखडे उमटवून गेला.\nसुदैवाने '१२ अँग्री मॅन' मधल्या निर्दोष असलेल्या कोवळ्या आरोपी मुलाच्या मागे हेन्री फोंडासारखा चाणाक्ष, निष्पक्षपाती आणि सजग ज्युरी सदस्य होता आणि त्याने हट्टाने उरलेल्या अकरा जणांशी भांडून, त्या गुन्ह्यातल्या अन्य शक्यता वर्तवून तो मुलगा दोषी आहे हे १००% कसं सिद्ध होत नाही हे सर्वांना दाखवून दिलं आणि त्या मुलाचा जीव वाचवला... पण पण... पण दुर्दैवाने तो चित्रपट होता, काल्पनिक होता. वास्तवात असं काही घडलं नव्हतं. प्रत्यक्षात असं कधीच घडत नाही. प्रत्यक्षातल्या हरीकेन कार्टर, रॉन विल्यमसन, डेनिस फ्रिट्झ, टॉमी वॉर्ड, कार्ल फॉन्टनॉट आणि इतर असंख्य अशा अनाम निर्दोष व्यक्तींच्या माथी गुन��हेगारी कलंक लागतो तो जन्मभरासाठी. कित्येकांना अनेक वर्षांनी न्याय मिळतो पण आयुष्यातला सुवर्णकाळ जातो तो जातोच. तो परत थोडीच मिळतो कित्येकांच्या नशिबी तर तेही नसतं. त्यांची आयुष्यं अशीच तुरुंगातल्या चार निर्जीव भिंतीत संपून जातात.\n'द इनोसंट मॅन' प्रकाशित होण्याच्या काही काळ आधी जॉन ग्रिशम ला एका मुलाखतीत (अमेरिकन) न्यायव्यवस्थेविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न आणि त्याने दिलेलं उत्तर खाली देतोय.\n'द इनोसंट मॅन'चा लेखक जॉन ग्रिशम\n (अर्थात त्याने १०० माणसं किती काळात बळी गेली हे सांगितलं नसलं\nतरीही १०० हा आकडा कितीही कालावधीसाठी खूप मोठा आहे) एवढी निर्दोष माणसं अनाठायी मारली गेली आहेत) एवढी निर्दोष माणसं अनाठायी मारली गेली आहेत आणि का तर फक्त सरकारकडे त्या लोकांचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या माणसांची कमतरता आहे म्हणून आणि का तर फक्त सरकारकडे त्या लोकांचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या माणसांची कमतरता आहे म्हणून म्हणून सरळ त्यांना मरू द्यायचं म्हणून सरळ त्यांना मरू द्यायचं फारच भीषण आहे हे सारं. अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात जिथे गुन्हे शोधून काढण्यासाठी, रोखण्यासाठी अतिप्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्या देशात जर का हा एवढा अन्याय होत असेल तर भारतासारख्या विकसनशील देशात हा आकडा शंभर ऐवजी किती असेल बरं फारच भीषण आहे हे सारं. अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात जिथे गुन्हे शोधून काढण्यासाठी, रोखण्यासाठी अतिप्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्या देशात जर का हा एवढा अन्याय होत असेल तर भारतासारख्या विकसनशील देशात हा आकडा शंभर ऐवजी किती असेल बरं आज कैदेत असलेले किती लोक खरोखर दोषी असतील आज कैदेत असलेले किती लोक खरोखर दोषी असतील अर्थात 'द इनोसंट मॅन'च्या नावातच असलेल्या 'murder and injustice in small town' गृहीत धरता हे अमेरिकेतल्या छोट्या शहरांमध्ये जिथे तंत्रज्ञान प्रमुख शहरांएवढं पोचलेलं नाही किंवा जिकडची पोलीसखाती गुन्हा शोधण्याच्या नवीन नवीन तंत्रांच्या बाबतीत अद्ययावत नाहीत, प्रशिक्षित नाहीत तिथेच हे घडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही गोष्ट किमान ३० वर्षांपूर्वीची आहे हे जरी गृहीत धरलं तरी अन्याय तो अन्यायच.\nथोडक्यात पोलीस एखाद्याला आरोपी म्हणून उभं करतात तेव्हा प्रत्येकच वेळी ती व्यक्ती खरंच आरोपी असेल असं मानायचं कारण नाही. त्यात कदाचित पोलिसांचे काही लागेबांधे असतील, पूर्ववैमनस्य असेल, जुने हिशोब पुरे करायचे असतील किंवा तपास करताना खरंच पुरेसे पुरावे मिळाले नसतील किंवा जे मिळाले असतील ते दिशाभूल करणारे मिळाले असतील आणि पोलीसच का निकाल देणारा खुद्द न्यायाधीश (त्याने कितीही निष्पक्षपाती राहून निर्णय देणं अपेक्षित असलं तरीही) संपूर्ण निष्पक्षपातीपणे निर्णय देत असेल असं मानण्याची गरज नाही. अमेरिकेत अजूनही आरोपी काळा आहे की गोरा यावर निर्णय देणार्‍या ज्युरींचा निर्णय ठरल्याची उदाहरणं आहेत. त्याप्रमाणे आपल्या इथेही न्यायालयाने (म्हणजे न्यायाधीशांनी) दिलेले कित्येक निर्णय आरोपीची जात/धर्म यावरून तीव्र किंवा सौम्य झाल्याची उदाहरणं आहेत.\nया एवढ्या भल्यामोठ्या लेखाचं () तात्पर्य काय काढायचं, हे एवढं सगळं मी का लिहिलंय मला माहित नाही. हरीकेन आणि इनोसंट मॅन जवळपास लागोपाठ वाचले/बघितले गेले आणि त्यात दाखवलेल्या यंत्रणेच्या जागरूकतेअभावी अनाठायी बळी जाणार्‍या अशा असंख्य निष्पाप, निर्दोष जीवांची कणव आल्यावाचून राहिली नाही. आणि हे सगळं सगळ्यांना सांगावंसं वाटलं म्हणून लिहिलंय म्हणा हवं तर..\nकिंवा अगदी तात्पर्य काढायचंच झालं तर ते एवढंच काढू की प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते हे लक्षात ठेवणं अतिशय अतिशय आवश्यक आहे. जे घडतंय त्याची एकच बाजू आपल्याला दिसत असते. पण त्याची न दिसणारी बाजूही असतेच. कदाचित ती दिसते त्या बाजूपेक्षा अधिक उजळ, अधिक प्रभावी, अधिक सच्ची असेल. पण समोर दिसणार्‍या एकाच बाजुमुळे त्या व्यक्तीसंबंधी, त्या घटनेसंबंधी लगेच अनुकूल/प्रतिकूल मत बनवण्याची गरज नाही. कुणी सांगावं, समोरच्या घटनेची, व्यक्तीची, प्रसंगाची दुसरी बाजू बघता बघता कदाचित आपल्याला आपल्यापासून अनभिज्ञ असलेल्या आपल्याच दुसर्‍या बाजूची नव्याने ओळख होईल \nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : अमेरिका, जॉन ग्रिशम, पडदा, पानं\nप्रचंड मोठी पण प्रचंड आवडलेली.. पूर्ण वाचली रे \"रीसदु जूबा\" विषन्न करणारी आहे खरी... शीर्षक देण्याच्या तुझ्या कल्पकतेचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. अशा भन्नाट कल्पना तुझ्या डोक्यात येतात कशा देव जाणे \nडोके सुन्न करून टाकणारा लेख \nखूप मेहनत करून लिहीता तुम्ही मान्यवर... एकदम कसं परीपूर्ण असतं..\nआणि टायटल साठी तुम्हाला वर���ा \"नी\" \n याच धरतीवर एक फिल्म आहे, मला नाव आठवत नाही, पण असाच एका निग्रोला आडकवलं जातं आणि त्याची गोरी वकिल त्याला सोडवते\n मोठा असला तरी बोर नाही झाला\nपोस्ट थोडी लांबलचक आहे खरी पण प्रत्येक घटना सुन्न करून टाकणारी आहे. या पोस्टच्या आशयाशी साधर्म्य असलेला - कन्व्हिक्शन (हिलरी स्वॅन्क एडवर्ड नॉर्टन), http://www.imdb.com/title/tt1244754/ वेळ मिळाल्यास अवश्य पहा. हीदेखील एक सत्यकथा आहे. फार अ‍ॅक्शन नाही पण एका स्त्रीचा आपल्या भावाला निरपराध सिद्ध करण्यासाठीचा संघर्ष सुंदर दाखवला आहे.\nआपल्याकडे, एखाद्या निष्पापाला शिक्षा होऊ नये ह्याची काळजी घेता घेता...त्या अतिरेकात अनेक अपराधी देखील सहीसलामत सुटून जाताना दिसतात.\nपोस्ट लांब असली तरी देखील एक समान धागा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्यावरच त्यावर विचार करता येतो व काही निरीक्षणे काढता येतात...\nसमजायला सोपी व वाचायला उत्कंठावर्धक नक्की झालेली आहे. :)\nसकाळी ऑफिसमध्ये अर्धीच वाचून झाली होती... आत्ता पूर्ण केली.\nखुपच परिणामकारक झालाय. गुन्हेगार म्हटलं की आपल्याही कपाळावर पहिल्यांदा आठीच येते रे पहिला क्शण त्यांचा तिरस्कार करण्याचाच असतो....अशा कितीतरी अजाणांचा आपणही नकळत तिरस्कार केला असेल.\nचार्लिझ थेरॉनचा 'मॉनस्टर' बघितलायस\nBTW पेबच्यावेळी केलेला क्रमश:चा निषेध इतका मनावर घेशील असं वाटलं नव्हते रे ;-)\nहुश्शश्श .... सकाळपासून दोनदा वाचायला घेतली पोस्ट आणि मग कंटाळा केला आणि सोडून दिली मग वाचेन म्हणून ;-)\nयार, निव्वळ अप्रतिम लिहिलंयस, ते संदर्भ ती माहिती वाचून आपल्या इथली परिस्थिती डोळ्यासमोर आली, आपण कुठे आहोत, काय होत आपल्या इथे.. सुन्न झालो रे एकदम \nतुझ्या लेखणीला सलाम यार \nस्वामी, आभार रे... खरंच ते वाचताना/बघताना मी ही अगदी विषण्ण होऊन गेलो होतो.\nअजून एक म्हणजे तू हरभर्‍याची शेती अगदी जोरदार करतोस ;)\nमान्यवर, अनेक आभार.. अरे तरी पुस्तकात एवढे बरीक सारीक तपशील आहेत मी तर त्यातले ५% ही देईले नाहीयेत. अक्षरशः हेलावून जातो वाचताना \nआणि वरच्या नी बद्दल वरचा ध (न्स) :)\nअद्वैत, प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार..\nकुठला चित्रपट आहे हा कलाकार माहित आहेत का\nआणि हो.. ब्लॉगवर स्वागत... अशीच भेट देत राहा..\nहेमली, हो खरंय.. एवढ्या प्रतिक्रिया बघून खरंच पूर्वसूचना काढून टाकावी म्हणतोय..\nहो कन्व्हिक्शन बद्दल मागे एकदा तू म्हणाली हो��ीस बहुतेक.. आजच टाकतो डालोला.\n>> आपल्याकडे, एखाद्या निष्पापाला शिक्षा होऊ नये ह्याची काळजी घेता घेता...त्या अतिरेकात अनेक अपराधी देखील सहीसलामत सुटून जाताना दिसतात.\nमला अशा प्रतिक्रियेची अपेक्षा होतीच.. किंबहुना माझ्या स्वतःच्या मनातही हा विचार आला होताच. अर्थात हे निर्दोषपणाचे नियम कसाब, गुरु सारख्या नराधमांसाठी लावायचे नाहीत. फक्त ज्यांचा गुन्हा १००% सिद्ध होत नाही अशा लोकांकडे थोडं सहानुभूतीपूर्वक नजरेने बघितलं जावं असं माझं म्हणणं आहे.\nपुन्हा एकदा प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.\nशिनु, आभार.. अगदी अगदी सहमत. असे ऐकीव माहितीवर मत बनवण्याचे कित्येक गुन्हे आपण केले असतील आजवर.\nधन्यवाद दीपक.. नाही रे मॉन्स्टर बघितला नाहीये.. ऐकलंय पण.. करतो आता डालो.\nहाहाहा.. ही पोस्ट क्रमशः कॅटेगरीतली नव्हती.. सलग वाचली नसती तर तिची परिणामकारकता जाणवली नसती. त्यामुळे घाबरत का होईना (पूर्वसूचना देऊन) सगळी एकदमच टाकली :)\nहाहाहा सुझे... एकदम प्रामाणिक प्रतिक्रिया.. आवड्या..\nअरे मलाही लिहिताना बराच वेळ लागला आणि त्यामुळे कंटाळाही येत होता. पण लिहून झाल्यावर एकदा वाचून बघताना जाणवलं की खरंच हे एवढं सगळं लिहिणं आवश्यकच होतं :) पुन्हा एकदा अनेक आभार्स..\n तू हे आभार मानणं थांबव हा नाहीतर मी अजिबात प्रतिक्रिया देणार नाही ज्जा नाहीतर मी अजिबात प्रतिक्रिया देणार नाही ज्जा \nहेरंबा काहितरी पोकळी जाणवते असं काही वाचलं पाहिलं की.... आपला संबंध नसतो या पात्रांशी, तरी व्यथा आपली वाटते....\nपोस्ट अजिबात मोठी वगैरे वाटत नाही रे....आणि साहजिक आहे पोस्टोपवास घडतो ना हल्ली तुला जरा, मग लिहिलं जातं जरा जास्त ;) ....\nजबरा रे हे ओ...\nकायद्याच्या समर्थकांचा आणि टीकाकारांचा नेहमीच वादाचा राहिलेला असा हा विषय आहे... मला कुठलीच बाजू घेणं जमत नाही कधी.. :(\nमस्त आहे पोस्ट आणि शीर्षकाची आयडिया सही\nकाही बोलणं सुचत नाही. तो १२ ऍंग्री मेन मी पण पाहिला होता. सिनेमा संपतो तेंव्हा अक्षरशः सुन्न झालो होतो. आजही लेख वाचल्यावर तशीच मनःस्थिती झाली आहे.मोठा आहे, पण सकाळ्पासून तिन दा वाचला, आणि आता पुन्हा कॉमेंट द्यायचा प्रयत्न करतोय. सुंदर लेख.\nमान गये हेरंब....मला शब्द नाहीयेत लिहायला...सुरुवातीला पिक्चरबद्दल असेल अस समजून सोडणार होते मी आणि सलग वाचायला वेळ मिळेल की नाही ही शंकापण होतीच....पण आज दुपारी थोडा अ���ा वेळाही मिळाला त्याच सार्थक झाल इतकंच म्हणेन..जबरदस्त..\nओक्के अनघा.. नो आभार्स ;)\nअगदी अगदी.. काहीही संबंध नसतानाही हे असं काही वाचताना/पाहताना आपण र्क्दाम गुंतून जातो त्या पात्रांमध्ये.. माझंही असंच झालं अगदी..\nमोठ्या पोस्ट्स टाकाव्या लागू नयेत यासाठी पोस्टोपवास कमी करायचे प्रयत्न चालू आहेत सध्या.. बघू कुठवर यश येतं ते :)\nटायटल अचानक सुचलं एकदम. आधी दुसरी बाजू असं साधंच देणार होतो आणि अचानक क्लिक झालं :)\nअगदी बरोबर बाबा.. हा खूप जुना विषय आहे आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे बाजू घेण्यास खूप अवघड असा.. त्यामुळे आपण दोन्ही बाजू पूर्ण ऐकून घेण्याचा प्रयत्न करायचा.. तेवढंच आपल्या हाती. \nकाका, सहमत. मीही इनोसंट मॅन वाचून खाली ठेवलं आणि बधीर झालो एकदम अगदी सेम १२ अँग्री मेन बघून झाल्यानंतरची अवस्था अगदी सेम १२ अँग्री मेन बघून झाल्यानंतरची अवस्था एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू एवढी धक्कादायक असू शकते या कल्पनेनेच अंगावर काटा येतो..\nआग तो पिक्चरही बघ आणि जमलं तर पुस्तकही मिळवून वाच.. जबरदस्त आहे आणि पोस्ट चांगली होण्याचं पूर्ण श्रेय त्या पुस्तकाला आणि चित्रपटाला आहे..\nअरे बझ्झ वर खूपच मोठी पोस्ट आहे अस वाचल्यावर खूपच कंटाळा गेला होता हि पोस्ट वाचायचा. आज पण आधी प्रतिकिया वाचल्या आणि नंतर पोस्ट.\nएकदम सुन्न करून टाकणारा लेख आहे रे.....\n(वाचायचं/पाह्यच आणि सुन्न व्हायचं एवढच सध्यातरी हातात आहे .... )\nअरे मला ही भीती वाटतच होती की एवढी मोठी पोस्ट वाचायला लोकं कंटाळणार. म्हणून मी सुरुवातीला सूचना टाकली.. कारण तपशीलवार लिहिलं नसतं तर त्या पात्रांना योग्य न्याय मिळाला नसता \nविषण्ण करणारं वास्तव... पण हे वास्तव बर्‍याच लोकांच्या बाबतीत घडतं हीच तर खरी शोकांतिका. :-(\nमनाला (संवेदनशील असल्याने ) त्यांच दुख टोचते,आयुष्यातील इतकी वर्ष चूक नसताना .... ..खरच काही गोष्टींची दुसरी बाजू काही वेळा अगदी अगदी अनभिज्ञ असते.... पोस्ट मोठी असली तरी समान दुव्यांनी जोडलेली असल्याने वाचनीय झाली आहे.\nआणि टायटल साठी तुला वरचा \"नी\" \nखरंय संकेत.. नुसतं वाचून आपण एवढे विषण्ण होतो.. ज्यांच्या बाबतीत हे प्रत्यक्ष घडत असेल त्यांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाही करता येणं शक्य नाही \nदेवेन, हो रे.. कित्येकदा आपल्याला दुसरी बाजू माहितच नसते आणि फक्त माहित असलेल्या बाजूच्या आधारावर आपण सग��ी गणितं सोडवून मोकळे होतो \n12 Angry Men ची हिंदी आवृत्ती म्हणजे \"एक रुका हुआ सा फैसला\".\nBTW एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एवढी रुची आणि त्यावर एवढी सगळी मेहनत कशी काय साम्भालातोस सॉरी, पण गूगल मध्ये साम्भाल्तोस मध्ये ळ चा ऑप्शन येतच नाहीये.\nसंकेत, प्रतिक्रियेबद्दल आभार.. हो 12 angry men विषयी मागे लिहिलं आहे मी.\nपुस्तकं आणि चित्रपट हे माझे प्राण आहेत. त्यामुळे आपोआपच जमतं :)\nपुन्हा एकदा आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा..\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nसौ सोनार की.. एक 'तुसशार' की\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/industries/laterite-quarry/", "date_download": "2018-12-14T20:35:54Z", "digest": "sha1:2DKXYWO52VPKNTGG45WJJVXINLWYETP2", "length": 9301, "nlines": 256, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "जांभा खाण - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे असलेले विस्तीर्ण जांभ्याचे सडे. काळया कातळाच्या तुलनेने कमी कठीण असलेला हा खडकाचा प्रकार कोकणी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे.\nजांभ्याच्या चिऱ्यांपासून बनलेली कोकणी घरे ही कोकणातल्या वातावरणात राहण्यासाठी अतिशय योग्य असतात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उंचसखल भागात चालत जाण्यासाठी बनवलेल्या चिऱ्यांच्या पाखाडी, नारळी पोफळीच्या बागांना असलेल्या ताली, मंदिरे व घरांना असलेली भक्कम दगडी कंपाउंड या सर्व गोष्टींसाठी जांभ्याच्या दगडाचाच वापर केलेला दिसतो. जांभ्याच्या या सड्यांवर पावसाळयात उगवणारे गवताचे हिरवे ठोंब खूप सुंदर दिसतात. या विस्तीर्ण पठारांवर उगवणारी विविधरंगी फुले पाहाणे हा पावसाळयातील एक अविस्मरणीय अनुभव असतो.\nजांभ्याच्या चिऱ्यांना कोकण आणि इतर ठिकाणांहून असलेल्या प्रचंड मागणीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिऱ्याच्या खाणी दिसतात. अतिशय मोजक्या यंत्रांच�� वापर करून खाणीतून चिरे काढायचा हा व्यवसाय अनेक वर्षांपासून इथे चालत आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/malegaon-bomb-blast-case-prasad-purohit-stay-13-release-application-158940", "date_download": "2018-12-14T20:00:54Z", "digest": "sha1:36FVQ3VW66TBPW3RAZQYGADHAX6K6SLD", "length": 11551, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "malegaon bomb blast case Prasad Purohit stay up to 13 of the release of the application पुरोहित यांच्या सुटकेच्या अर्जाला 13 पर्यंत स्थगिती | eSakal", "raw_content": "\nपुरोहित यांच्या सुटकेच्या अर्जाला 13 पर्यंत स्थगिती\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nमुंबई - मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे सुटकेसाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांच्या अर्जाला 13 डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nमुंबई - मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे सुटकेसाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांच्या अर्जाला 13 डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nमालेगाव बॉंबस्फोट प्रकरणात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कारवाया (यूएपीए) कायद्यांतर्गत खटला चालवू नये, अशी याचिका पुरोहित यांनी दाखल केली होती. ती याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली होती. पुरोहित यांना 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉंबस्फोटप्रकरणी अटक केली होती. त्यांना ऑगस्ट 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर आपल्याला या प्रकरणातून दोषमुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nराजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन\nमुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच��या, हे निश्‍चित होत...\nमुंबई - भारतीय पोपट पाळणाऱ्यांची आता खैर नाही. मुक्‍या जीवाला पिंजऱ्यात ठेवणाऱ्या पशुप्रेमींना शोधण्यासाठी वन विभागाने मुंबईत खबरी पेरले आहेत....\nदोन तासांसाठी पाच तास रखडपट्टी\nठाणे - वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचा फटका मुंबई आणि ठाण्यातील एसटीच्या प्रवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडीत एसटी प्रवाशांना दोन तासांच्या अंतराकरिता पाच-...\nतुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2011/02/blog-post_19.html", "date_download": "2018-12-14T19:28:41Z", "digest": "sha1:BLEHBMLDT4K5ESSZNTH6U62VYXFDPFP4", "length": 30140, "nlines": 329, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: आभार्स ! ! !", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\n\" ब्लॉगबाळ \" काल दोन वर्षांचं झालं. याचा वाढदिवस असणं आणि नेमकं त्याचवेळी मी प्रवासास जाणं, हा योगायोग दोन्ही वेळी झाला. गंमतच आहे. काल पोस्ट टाकणे अशक्यच होते. पण माझ्या मैत्रिणीने ' उमाने ' खास लक्षात ठेवून शुभेच्छा व केक बझवर टाकला. खूप खूप आभार्स बयो जी खूश हो गया\nआजकाल वाढदिवस या शब्दानेच मला कापरे भरते. मेली ' कशाकशाची ' जाणीव ठळकपणे होते. आत्ता आत्ता पर्यंत आरशात पाहून, नटणे-मुरडणे, गिरक्या मारणे, स्वतःच स्वतःच्या प्रेमात पडणे, ( हे लिहिता क्षणीच... , \" खर्रच वेडपट कुठली... असे स्वतःलाच म्हणत काढलेली मोठ्ठी जीभ..... \" ) प्रकार सुरू होते. आता किती जमेस धरता येईल चा हिशोब आणि आरशापासून लांब लांब पळावेच्या स्थितीशी मन रेंगाळू लागलेय. असेही, \" म्हातारे जरा धडपड कमी कर \" म्हणत तन्वी, अंमळ दमात घेत असतेच. तरीही या बाळाच्या वाढदिवसाची दखल घ्यायला हवीच. काहीसे उदास, व्याकुळ झालेले मन याच्या आगमनाने, चहलपहलीने भरून टाकले. सदैव माणसांच्या गर्दीत रमणारी मी, अलिप्त, शून्यवत होत चालले होते. या बाळाने चैतन्य फुंकले. एक अनामिक ओढ निर्माण केली. ' वैयक्तिक आनंद ' मिळवून दिला.\nआपण सगळीच कुटुंबासाठी जगतो, झटतो. त्यांच्या सुखात आपले सुखं पाहतो. कित्येक प्रसंगी स्वतःला बाजूला सारून इतरांना प्राधान्य देतो. ती क्रिया इतकी सहज व प्रेमाने केलेली असते की तिला त्यागाचे लेबल जोडावेसे वाटतच नाही. आपण हे असेच केले पाहिजे, ही भावना गृहीत असते. हा सारा पसारा आपण स्वतःला विरघळून टाकून जपलाच पाहिजे हे जितके खरे तितकेच, स्वतःचे जग - अस्तित्व, असणेही गरजेचे. जे मनात येईल ते न संकोचता, खाडाखोड न करता, बेगडीपणा, मुखवटे न चढवता व्यक्त होण्याची गरज. मनाचे कोंडलेपण मोकळे करण्याची गरज. त्यातूनच शब्दांचे पूल बांधत उमलत जाणारा संवाद, ' स्व ' अस्तित्वासाठी अपरिहार्य\nगेली काही वर्षे प्रत्यक्षात तशी मी एकटीच झालेय. आधीचे प्रचंड गोत जुन्या गावीच राहिले. जीवनचक्रानुसार वाहते पाणी बनावेच लागते. मायदेश सुटला... इथे येऊन रुजवलेले बंधही अंतरांच्या परिमाणात दुरावले.... चालायचेच वर्षातले सात महिने थंडी व पाच महिने तब्येतीत लाड करून घेणारे हिमं, यांच्या सोबतीत जिवंतपणाची लक्षणे गोठायला लागलीत की काय असा प्रश्न वारंवार पडू लागला. मनात नेहमीच अनेक विषय, आठवणी, माणसे, प्रसंग, फेर धरून असतातच. ऊन पावसाचा खेळ सततचा व आवडीचाही. डायरीची अखंड आराधना. ते पृष्ठावर आलेले भाव रिते केल्याशिवाय मन शांत होईना झालेले. तश्यांत या एकटेपणात तुटलेपणाची भावना तीव्र बळावत चाललेली. संवाद खुंटायला लागलेला. अन अचानक एके दिवशी अरुणदादा व रोहिणीच्या बोलण्यातून हे विश्व गवसले. त्यांचे ऋण कायमचेच.\nमनाला जिवंत ठेवणारी एक ओघवती वाट सुरू झाली. आपल्या समोर प्रत्येक गोष्ट येईलच असे नसतेच. पेपर, बातम्या यातूनही अनेक घटना नजरेतून सुटतात, वाचायच्या राहून जातात. या ब्लॉगविश्वामुळे त्याची नोंद मिळू लागली. राजकारण, समाजकारण, आनुषंगिक चर्चा, संवाद, वादविवाद, मायदेश व देशोदेशीचे पर्यटन, अतिशय तरल भावानुभव देणारे ललित, निरनिराळ्या विषयांना समर्थपणे हाताळत लिहिलेल्या उत्तमोत्तम कथा, नेमक्या भावना भिडवणाऱ्या कविता, आवडीची खादाडी व त्यांची रसभरित वर्णने, फोटू.... अश्या अनेकविध अंगांनी काही वर्षे अडखळत सुरू असलेला हा प्रवास पुन्हा प्���वाहित झाला. अर्थात हे सारे इंटरनेट कृपेनेच शक्य झाले.\nअगदी सहज म्हणून सुरू केलेला ब्लॉग दोन वर्षे टिकलाय याचा खूप आन्ंद आहे. सातत्य पहिल्या वर्षाइतके नसले तरी हुरूप तितकाच आहे. गेल्या दोन वर्षातील या लेखन प्रवासाने मला खूप आनंद दिला. अनेक मित्र-मैत्रिणी मिळाल्या. निःस्वार्थी प्रेम करणारे प्रचंड गोत दिले. दोन दिवसांपूर्वीच राजीव ( श्री. फळणीटकर ) यांच्याशी बोलता बोलता किती वाजलेत हा विषय येताच चटकन तुमचे इतके वाजलेत ना असे म्हणताच, ते किंचित चकित झाले. मायदेशाचे वेळेचे गणित चटदिशी सांगता येईलच पण या ब्लॉगमैत्रीमुळे चक्क देशोदेशीच्या टाईमझोनचे कोष्टक मनात पक्के गिरवले गेले. विचार करावाच लागत नाही या वेळेच्या गणिताचा. काश, शाळेत असताना हे साधले असते....\nरोहन मुळे कित्येक वर्षांनी , ' तिकोना गडाचा ' ट्रेक करता आला. तो आनंद अवर्णनीयच महेंद्रच्या सततच्या प्रोत्साहनामुळे लिहिते राहण्याचे बळ मिळत गेले. च्यामारिकेत दोन टोकाच्या ठिकाणी असूनही हेरंब व अपर्णा या दोघांसमवेत चालणारा रोजचा हल्लागुल्ला अपरिहार्य बनला. या दोन वर्षात अनेक बंध जुळले, त्यांनी सातत्याने व भरभरून प्रेम दिले, जीव लावला. कित्येक वाचकांनी अतिशय नियमीतपणे नोंद घेऊन आवर्जून ती पत्राद्वारे, अभिप्रायाद्वारे पोचवली. त्यातून पांढऱ्यावर काळे उमटवत राहण्याची ऊर्मी बळावत गेली. आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार महेंद्रच्या सततच्या प्रोत्साहनामुळे लिहिते राहण्याचे बळ मिळत गेले. च्यामारिकेत दोन टोकाच्या ठिकाणी असूनही हेरंब व अपर्णा या दोघांसमवेत चालणारा रोजचा हल्लागुल्ला अपरिहार्य बनला. या दोन वर्षात अनेक बंध जुळले, त्यांनी सातत्याने व भरभरून प्रेम दिले, जीव लावला. कित्येक वाचकांनी अतिशय नियमीतपणे नोंद घेऊन आवर्जून ती पत्राद्वारे, अभिप्रायाद्वारे पोचवली. त्यातून पांढऱ्यावर काळे उमटवत राहण्याची ऊर्मी बळावत गेली. आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार नेटभेट व भुंगाचे आभार्स नेटभेट व भुंगाचे आभार्स दीपक, जवळजवळ नऊ हजार डाऊनलोडस झालेत दीपक, जवळजवळ नऊ हजार डाऊनलोडस झालेत खूप खूप आनंद मिळवून दिलास. धन्यू रे खूप खूप आनंद मिळवून दिलास. धन्यू रे कांचनने, ' मोगरा फुलला ' च्या दिवाळी अंकात संपादकीय लुडबुडायला दिले. धन्यू गं. अजून बरेच जण आहेत.... पण....\nतीस सेकंदाची वेळ कधीचीच स���पलिये. ' आवरा ' चे संगीत लाउड लाउड होत चाललेय. तेव्हां आता कलटी मारावी. काट्याला काट्याने मारावे तसे म्हणत हिमाला बदाम कुल्फीने हुडहुडी भरवतेय. आपापल्या भौगोलिक क्षेत्रानुसार कुठे कुडकुडत तर कुठे घामाच्या धारांसोबत ती यथेच्छ हाणा.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 2:43 PM\nलेबले: आनंद - मनातले, तुकडा तुकडा चंद्र, भारलेपण\nअभिनंदन अभिनंदन अभिनंदन.. त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा.. अशा 'अनेकवार' शुभेच्छा देण्याची वेळ आमच्यावर 'वारंवार' येवो :)\n>> पेपर, बातम्या यातूनही अनेक घटना नजरेतून सुटतात, वाचायच्या राहून जातात. या ब्लॉगविश्वामुळे त्याची नोंद मिळू लागली\nअगदी अगदी. असंच होतं कित्येकदा.. पण ब्लॉग्जमुळे अपडेटेड राहतो.\nजाताजाता (मुद्दाम) हळूच कुल्फी टाकल्याबद्दल सौम्य णी शे ढ.. (वादि आहे म्हणून सौम्य)\nमंगळवारी भेटूच पुन्हा हल्लागुल्ला करायला ;)\nहेरंब, अनेक धन्यवाद. :)\nकिती दिवसात खादाडी नाही झाली ना, म्हणून... ;)\nश्रीताई, ब्लॉगबाळ आणि आई दोघांच त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा..\nअग हल्लागुल्ला आहे म्हणून तर हा हिवाळा सुसह्य झाला त्यामुळे तुझे हाबार्स...\nकाय योगायोग आहे बघ तू पोस्ट टाकतेस का हे पाहता पाहता मी तुझ्या ब्लॉगवरची भगरीची खिचडी कधीपासून पेंडिंग होती ती केली आणि मस्त जमली...तेवढ ती कुल्फी मिळाली असती तर बरं झालं असतं ..आज इथे चक्क जवळपास कुल्फी वेदर पण होतं......:)\nहा ब्लॉग असेच अनेकानेक वादी साजरे करो...पुढच्या वेळी हवं तर माझ्याकडे साजरा करूया.......:P\nए तु नेहमी दोनदोनच का फ़ोटुज टाकते गो...एव्हड्या तुझ्या चाहत्यांना कसे पुरणार् गो...पुणेरीपणा दाखवणे तोही नको तिथे जरुरी आहे का\nजरा दिल् खोलके लिखति हो..वैसे कुछ दिया कर् ना..इतके टेम्प्टिन्ग् कुल्फ़ी अन् त्याही दोनच् ...कहर् गो बाई कहर् ...कहर् गो बाई कहर् \nबाकी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा....\n दोन वर्षाचं बाळ अगदी दुडूदुडू धावतंय\nपोस्ट सुंदर झालेली आहे....पटली पटली\nअनेक अनेक शुभेच्छा आणि त्रिवार अभिनंदन गं बयो... लिहीत रहा... :)\nकुल्फीबद्दल नो निषेध... उलट फर्माईश पुरी केल्याबद्दल आभार\nअपर्णा, खूप खूप धन्यू गं. खरेच बाई, त्यामुळेच हिवाळा सोसवतोय. :D अरे वा भगरीची खिचडी\nउमा, अगं त्या प्लेटमध्ये उगाच गचडी नको म्हणून... तर तू लगेच पुणेकरांवर घसरलीस, :D. असा नगरी नगरी भेदाभेद नक्को करू जी आधीच तुझं माझं नी हैराण जीवन... :P\nआधी हाणून मग शुभेच्छा काय गो बये कहर आहे कहर नुसता... हा हा. आभार्स गं कहर आहे कहर नुसता... हा हा. आभार्स गं\n तुला पोस्ट पटली, आजचा उरलेला दिवस मस्त जाणार. :)\n चटकमटक काहितरी टाकणार होते पण वादि म्हणजे गोडधोड... समीकरण फिट बसलेय ना खोपडीत... :D :D\nश्रीताई अभिनंदन... खूप खूप शुभेच्छा \nश्रीताई अभिनंदन... असेच जबरी लिहीत जा...\nब्लॉगबाळाचं आणि तुझंही अभिनंदन. माझा उल्लेख तू प्रेमाने केलास खरा पण जर संकोचल्यासारखं झालं. मी केवळ एक सूचना केली पण तू ती बहराला आणलीस. तू राखलेलं वैविध्य आणि जपलेलं सातत्य पाहून थक्क झालो. मला मागे टाकून तू खूप खूप पुढे गेलीस याचा मला जो आनंद वाटतोय तो शब्दात मावणार नाही.पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुलेशु.\nखरं म्हणजे इतके दिवस सातत्याने लिहित रहाणे पण काही सोपे नाही आणि ते तू साधलंस.. आपल्या पूर्वी सुरु झालेले अनेक चांगले ब्लॉग्ज आता एकही पोस्ट नसल्याने मृतवत झालेले आहेत, त्यामानाने आपल्या काळातले ब्लॉगर्स बऱ्यापैकी ऍक्टीव्ह आहेत . ( तन्वी, तू, हेरंब, विभी, सुहास , अपर्णा वगैरे वगैरे.. ) लिहित राहा आम्ही वाचायला आहोतच... :)\n तुम्हा सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे अजूनही उत्साह टिकून आहे. :)\nवाढदिवसाच्या दिवशीच तुमच्या ब्लॉगबाळाची ओळख झाली. खूप खूप शुभेच्छा..\nआमची बाळाशी आताशी तर ओळख होतेय.बाळाला अजुन बरच मोठठ् झालेल पाहायचय.अनेक शुभेच्छा..\n अनघा म्हणाली तसं बाळ खरंच दुडूदुडू धावू लागलंय... दिसायला तर गोंडस आहेच :)\nमेघना, माझ्या घरी तुझे मन:पूर्वक स्वागत व अनेक आभार\nरोहित, शुभेच्छांबद्दल मन:पूर्वक आभार. :)\nश्रीराज, धन्यू धन्यू रे\nतुझ्या ब्लॉगबाळाला अन त्या ब्लॉगबाळाच्या वाढदिवसाबद्दल तुला, खूप खूप शुभेच्छा गं\nआमचं जग असंच समृद्ध करत राहा\nवाह वाह... असंख्य शुभेच्छा :)\nविद्या, शुभेच्छांसाठी अनेक धन्यवाद\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, क��ा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/p.d.khadilkar/word", "date_download": "2018-12-14T19:38:52Z", "digest": "sha1:U4P2TNM5MJECOWJAQDXOBWGSRP2ZGVJD", "length": 7857, "nlines": 88, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - p d khadilkar", "raw_content": "\nश्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - शिवप्रतिज्ञा\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - प्रतापगडचा रणसंग्राम\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - वीरमणि बाजीप्रभु देशपांडे\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - शाहिस्तेखानाचा पराभव\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराज पोवाडा - ठकास महाठक\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो\nशिवाजी महाराज पोवाडा - वीररत्‍न तानाजीराव मालुसरे\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराज पोवाडा - छत्रपती\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो\nशिवाजी महाराज पोवाडा - राजमाता जिजाबाई\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो\nशिवाजी महाराज पोवाडा - कल्याणचा खजिना लूट\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nशिवाजी महाराज पोवाडा - शिवरायांचे पुण्यस्मरण\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/narendra-modi-election-amit-shah-bjp-akhilesh-yadav-rahul-gandhi-34727", "date_download": "2018-12-14T20:25:53Z", "digest": "sha1:XXAWBXYJEKW5AUUEWDKLT24MUBUE2HN3", "length": 16944, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Narendra Modi UP election Amit Shah BJP Akhilesh Yadav Rahul Gandhi अब की बार, तीनसो पार..! | eSakal", "raw_content": "\nअब की बार, तीनसो पार..\nशनिवार, 11 मार्च 2017\nउत्तर प्रदेशमध्ये भाजपला 311 जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला अवघ्या सात जागा मिळाल्या. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला 48 जागा मिळाल्या. भाजपच्या झंझावातासमोर मायावती यांच्या बसपला केवळ 19 जागाच मिळविता आल्या.\nनवी दिल्ली : देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सर्वमान्य नेते आहेत, यावर विधानसभा निकालांनी आज (शनिवार) शिक्कामोर्तब केले. सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर प्रदेशात तीन चतुर्थांश बहुमत मिळवत भाजपने दणदणीत पुनरागमन केले.\nउत्तर प्रदेशमध्ये भाजपला 311 जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला अवघ्या सात जागा मिळाल्या. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला 48 जागा मिळाल्या. भाजपच्या झंझावातासमोर मायावती यांच्या बसपला केवळ 19 जागाच मिळविता आल्या.\nउत्तराखंडातही या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. गलितगात्र झालेल्या काँग्रेसला पंजाबातील स्पष्ट बहुमतामुळे संजीवनी लाभली आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये त्रिशंकू स्थिती असली, तरी या दोन्ही राज्यांत सर्वाधिक जागा मिळालेल्या काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. एकंदर चित्र पाहता, मतदारांचा कौल परिवर्तनालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nमतदानोत्तर कल चाचण्यांचे अंदाज फोल ठरवत भाजपने उत्तर प्रदेशात तीन चतुर्थांश बहुमत मिळवत सत्तारूढ समाजवादी पक्षाची \"सायकल' पंक्‍चर केली आणि बहुजन समाज पक्षाच्या \"बहेनजीं'च्या \"हत्ती'ला तिसऱ्या क्रमांकावर टाकून अंकुश लावला. ईशान्येकडील मणिपूरमध्येही मुसंडी मारून भाजपने राजकीय पंडितांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे.\nउत्तराखंडात काँग्रेसचे मुख्यमंत्री हरिश रावत यांच्यावर दोन्ही मतदारसंघांत पराभवाची नामुष्की ओढावली तर गोव्यात भाजपचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मतदारांनी धूळ चारली. पंजाबातील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार कॅ. अमरिंदरसिंग यांना मावळते मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी लांबी मतदारसंघात पराभूत केले. मात्र, पतियाळातून अमरिंदरसिंग विजयी झाले. पंजाबात माजी मुख्यमंत्री राजींदर कौर भट्टल यांना पराभव पत्करावा लागला.\nमुख्यमंत्रिपदी अमित शहांची वर्णी शक्‍य\nदमदार विजयानंतर आता उत्तर प्रदेशला 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी तयार करणे, असा नरेंद्र मोदींचा प्रयत्न असून, राज्याचा ताबा ते विश्‍वासू सहकारी अमित शहा यांच्याकडे सोपविण्याची दाट शक्‍यता व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयाचे खरे हकदार म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जाते. ओबीसी व इतर मागास वर्गांची मते भाजपकडे वळविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका अदा केली आहे. यानमित्ताने त्यांनी अवघे राज्य पिंजून काढले असून, प्रत्येक कानाकोपऱ्याची व तेथील राजकारणाची त्यांना चांगली ओळख आहे. हे सर्व लक्षात घेता राज्याच्या मुख्यमंत्रिपदी अमित शहा विराजमान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nमुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपला मतांचे दान\nलखनौ : राज्याच्या पश्‍चिम व पूर्व भागात असलेल्या 115 मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असून, येथे कोणता उमेदवार निवडून येणार यासाठी त्यांची मते निर्णायक मानली जातात. भाजपने या भागावर लक्ष्य केंद्रित केले होते. मात्र आतापर्यंत भाजपपासून लांब राहिलेल्या येथील मुस्लिम मतदारांनी या निवडणुकीत भाजपला भरघोस मतदान केल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. मागील निवडणुकीत 115 पैकी 22 जागांवर भाजपने यश मिळवले होते. तर आता 83 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nदेशाच्या संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\n'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'\nमडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nRafale Verdict : गैरव्यवहाराचे पुरावे होते मग काँग्रेसने न्यायालयात का नाही दिले\nनवी दिल्ली : 'राफेल विमान खरेदीच्या व्यवहारांमधील गैरव्यवहारांचे पुरावे असल्याचा दावा काँग्रेस करत आहे. मग सर्वोच्च न्यायालयासमोर काँग्रेसने हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्���वहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2010/02/blog-post_02.html", "date_download": "2018-12-14T20:06:15Z", "digest": "sha1:RJGMOWGYNHSW5UJYG2G4YXM36RW4PCR5", "length": 53084, "nlines": 514, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: राहु (ल)", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nराहुल म्हटलं ना की\nअशा ३ प्रश्नांचं त्रांगडं नाचतं माझ्या मनात नेहमी. काये माहित्ये का अहो चिक्कार मित्र आहेत माझे राहुल नावाचे आणि माझे मित्र म्हटल्यावर अवली असणार हे ओघाने आलंच. तर दर वेळी कोणीतरी काहीतरी विचित्र प्रकार, मस्ती, गोंधळ, फजिती, पोपट करतं आणि ते प्रकार करणा-याचं नाव शोधताना म्हणजे ती व्यक्ती शोधताना हे असे प्रश्न विचारावे लागतात.\nअर्थात राहुल द्रविड, राहुल बोस, राहुल बजाज, राहुल खन्ना अशा सेलिब्रिटीजचाही पंखा आहेच मी (आणि तो साबणाच्या जाहिरातीतला \"राहुल, पानी चला जाएगा\" वाला राहुल पण आवडायचा मला). पण त्यांच्या बाबतीत असले प्रश्न विचारून नाही शोधावा लागत तो माणूस. कारण २ दिवसात २५० ठोकले की द्रविडांचा, जास्त आरपीएमची नवीन दुचाकी अजून कमी किमतीत बाजारात आली की तो बजाजांचा, मल्टीप्लेक्स दर्जाचा नवीन सिनेमा कायच्याकाय जोरात आपटला की तो बोसांचा किंवा खन्नांचा राहुल, ही काळ्या दगडावरची रेघ असते. (तो बायकोला मारझोड करणारा, नशाबाज, गर्दुल्ल्या (आणि तरीही), स्वयंवराला उभा राहणारा राहुल खिजगणतीतही नाही माझ्या हे किती बरं आहे ना\nअर्थात अजून एक राहुल सुद्धा आहे. पण तो ना धड मित्र ना धड सेलिब्रिटी. अर्थात तो स्वत:ला सेलिब्रिटी समजतो ही गोष्ट वेगळी. पण एखादा स्वत:ला जे काय समजतो ते तो प्रत्यक्षात आहे असं व्हायला लागलं तर मी एक दि��स सचिन तेंडूलकर, दुसऱ्या दिवशी टायगर वूड्स, तिसऱ्या दिवशी बिल गेट्स, चौथ्या दिवशी अमिताभ बच्चन, पाचव्या..... सहाव्या..... सातव्या...... असा काय काय होईन.\nतर आपल्या या राहुलला अशा काळ्या दगडावरच्या रेघेसारखी ओळख नाही (अर्थात दगडाचा सामाईकपणा सोडला तर) आणि वरच्या साध्या सोप्प्या तीन प्रश्नांच्या उत्तरातूनही त्याला ओळखता येत नाही. त्याला ओळखण्यासाठीच्या प्रश्नांचा सेट वेगळा आहे. थोडा मोठ्ठा आहे. पण सगळेच्या सगळे प्रश्न लागू होतात त्याला ओळखायला.\n१. मुर्खासारखं बडबडून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतो\n२. कुठेतरी उगाच विदर्भातल्या गावातल्या एका गरीब घरात रात्री मुक्काम करून त्यांच्याबरोबर जेवणाची नाटकं करत चमकोगिरी करतो\n३. त्याचं सभेला जाणं किती आवश्यक आहे हे दाखवण्यासाठी कुठेतरी अंधारात हेलीकॉप्टर उतरवून आपण कसे डॅशिंग आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतो\n४. आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना त्याला पंतप्रधान करा असं म्हणायला भाग पडून स्वत: मात्र \"मला अजून खूप शिकायचंय, मी सध्या तरी साधा कार्यकर्ताच राहणे पसंत करीन\" असे विनम्र(\n५. कुठलाही कसलाही वाद नसताना उगाच \"कोणीही मुसलमान पंतप्रधान होऊ शकतो\" अशी नसती सर्वधर्मसमभावाची (वाचा मुस्लीमधर्मसमभावाची) मुक्ताफळं अकारण, काहीही गरज नसताना उधळतो\n६-अ. सैनिकांची जात, भाषा, प्रदेश यावरून ओळख करून देत भारतीयांना आत्तापर्यंत अनोळखी असलेल्या क्षेत्रातलं अमूल्य ज्ञान पुरवतो\n६-आ . मी सैनिकाची भाषा काढली तरी चालेल पण मुंबईतल्या नेत्यांनी टॅक्सीवाल्यांचीही भाषा काढायची नाही अशी गर्भित धमकी असलेलली भाषणं ठोकतो\n६-इ. त्याचा पक्ष सतत हरत असणा-या प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकांवर डोळा ठेवून तिथल्या मतदारांना खुश करण्यासाठी राष्ट्रीय अस्मिता असलेल्या सैन्याला भाषा, प्रदेश अशा सीमांमध्ये बांधायला मागे पुढे पाहत नाही\nतर अशी खूप म्हणजे खूप मोठ्ठी यादी आहे प्रश्नांची आमच्या या राहुलला ओळखण्यासाठी. पण आपण सगळे सुज्ञ आहात त्यामुळे पहिल्या २-३ प्रश्नांतच ओळखलं असाल.\nतर असा आमचा हा बिचारा राहुल. काही काही साध्या गोष्टी ना त्याच्या लक्षातच येत नाहीत.\n-त्याच्या हे लक्षात येत नाही की त्याला मिळणारा मान हा राहुलला मिळणारा मान नाहीये तर एका माजी पंतप्रधानाच्या मुलाला, नातवाला आणि पणत्याला [हे कसं ��िहायचं (कंसात कंस : हे राहुल नाही मी विचारतोय) ] मिळणारा मान आहे.\n-त्याला हे कळत नाही की नुसते पांढरे कपडे घातले की नेता होता येत नाही. माझा एक (राहुल नाव नसलेला) कार्यकर्ता मित्र नेहमी म्हणतो की \"नेता बनना है तो ताने खाना सिखो\".\n-त्याला-म्हणजे राहुल नाव नसलेल्या मित्राला नव्हे तर वरच्या ६ कलमी कार्यक्रमातल्या राहुलला-हेही कळत नाही की त्याचा पक्ष सर्वधर्म समभावाचे एवढे गोडवे गातो पण जास्त \"भाव\" एकाच धर्माला देतो.\n-त्याला हे कळत नाही की धर्मातल्या भेदभावाला न मानणारा त्याचा पक्ष निवडणुकांची सारी गणितं मात्र जातीपातींच्या हातच्यांच्या मदतीनेच सोडवतो.\nअसो. पण त्याचाही काही दोष नाही म्हणा. १२५ वर्षांच्या पक्षाची ध्येयधोरणं ४० वर्षांचा तरुण () कसा बदलणार पण राहुलबाबा, तुला एक गुपित सांगतो रे. जरा सांभाळून बोलत जा रे बाबा. कारण तू काय बोलतोयस (ते कितीही बालिश आणि मूर्खपणाचं असलं तरी) त्याचे वेगळेचं अर्थ काढून रान माजवून देण्यासाठी हे विरोधी पक्षवाले आणि मिडीयावाले टपूनच बसलेले असतात रे. आता म्हणालास तू मुस्लीम व्यक्तीला करू पंतप्रधान म्हणून (आपल्या बापाचं काय जातंय, वचने किम् दरिद्रता), किंवा म्हणालास की २६/११ ला NSG च्या बिहारी कमांडोजनी वाचवलं मुंबईला तर असुदेतकी. यांच्या का एवढं पोटात दुखतं कळत नाही. तू राहुल आहेस, तू काहीही करू बोलू शकतोस हे पचतच नाही या अल्पसंतुष्ट मराठी लोकांना. अर्थात कोलंबियन (एक्स)गर्लफ्रेंड असणा-या महान नेत्याची दूरदृष्टी या कुपमंडूक महाराष्ट्रीयांकडे कुठून येणार.\nमाझंचं चुकलं. उगाच तुला जपून बोलायला सांगितलं. शेवटी मराठी पडलो ना. तर तू आपला विरोधी पक्ष, मिडिया, कोण्णा कोण्णाकडेही लक्ष देऊ नको. अगदी माझ्याकडेही नको. (नाहीतरी फडतूसच ब्लॉग आहे माझा). आणि पुल म्हणतात तशा शिव्या देत, पान खात लोकांचे लक्ष नसेल तरी बडबड बडबड करत राहणाऱ्या मास्तरांसारखा बोलत रहा बोलत रहा. नक्की होशील पंतप्रधान एक दिवस.\nबोलो राहुल बाबा कि जय \nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : इनोदी, डार्क ह्युमर, राजकीय, राहुल, सटायर\nछान लिहिलंत हो. कोलंबियन गर्लफ्रेन्डशी तुटलं नसतं तर सोनीया सारखी नवी कोळंबी भारताच्या जनतेच्या पानात पडली असती \n मग ती कोलंबियन आहे म्हणून आदित्य ठाकरेने सामना मधून बोंब ठोकली असती पण तरिही भारतात व महाराष्ट्रात कॉंगरेसच नि���डून आलेली असेल.\nआभार साधक. मला अरे-तुरे चालेल. असलं डोकं फिरलं होतं ना ते राहुल गांधीचं वाक्य ऐकून. म्हटलं ठोकुया थोडं.\nबाकी भारतात पंतप्रधान व्हायचा एकमेव निकष म्हणजे गांधी आडनाव पाहिजे. बाकी तुम्ही दगड असलात तरी फरक पडत नाही. उगाच नाही फिरोजने (श्री. इंदिरा गांधी) आडनाव बदलून गांधी केलं.\nअगदी बरोबर हेरंब, हल्लीच एका राहुल वर लिहून झाले माझे..त्यात अजुन एक राहुलची भर टाकलीस तू.\nह्या राहुलचा इतिहासा बद्दलचा द्यान कमी असच दिसतय, कुठून तरी शॉर्ट नोट्स मध्ये वाचून लास्ट मिनिट रिवीजन करून भाषणा ठोकयची सवय दिसतेय याला...नको तो वाद सुरू केलाय त्याने हे बरळून. आता भोग म्हणाव\nहो सुहास. तू लिहिलेलं राहुलवरचं आर्टीकल वाचलं. तेव्हाच तर कळलं मला कि तो स्वयंवर रचतोय.\nआणि हा राहुल तर खरंच फक्त चमकोगिरी करणारा आहे. बाकी कृती शून्य \nअरे बापरे.. हे असं पण आहे का तो युथ आयकन म्हणून पण निवडला गेला होता तो युथ आयकन म्हणून पण निवडला गेला होता\nआणि त्याला निवडून देण्याची कारणं तर भयंकर आणि हास्यास्पदच आहेत. जनतेची जशी लायकी असते तसेच राज्यकर्ते तिला मिळतात असं कुठेतरी वाचलं होतं. त्याचा साक्षात प्रत्यय आला.\nसाहजिक आहे संताप होणं. माझा तर आत्ता वाचूनचही होतोय संताप.\nहे बघ बाबा तुझ्या पोस्ट वाचल्यावर माझ प्रामाणिक मत झालय की आपल्या दोघांच्या विचारांचे तारू बरेचसे एकाच दिशेला भरकटतात..\nतेव्हा आत्ताचे पोस्ट तर नेहेमीप्रमाणे मस्त जमलय..\nपुढ्चा विषय महाजनांच्या (लाजत लाजत स्वयंवर करणाऱ्या )राहूलवर लिही तर लाजण्याचा आव आणणारा थोराड राहूल आणि न शोभणारा बालिशपणा करणाऱ्या त्या बाया (मुली म्हणवत नाहीये..)...लिही रे तू\n'राहू'न 'राहू'न 'हुल' देतोय का हां त्याला म्हणाव २५० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातुन (महाराष्ट्र हां आपल्या भारताचा एक अविभाज्य आणि सर्वातजास्त देशभक्त असलेला भाग आहे बरं का रे राहुल..) पानीपतात गेले होते मराठे ... अख्खा हिंदुस्तान वाचवायला.. उगाच आकडे काढायला लावू नकोस ... इतिहास उभा केला ना समोर तर तोंडात फेस येइल राहुल्या..... \nशुद्ध मराठीत एक म्हण आहे \"आड्यात नाही तर पोहोर्‍यात कुठून येणार\".या युवराजांच्या मातोश्रींच्या भाषणातुन त्यांच्या माहितीचा उजेड पडतच असतो चिरंजीव देखिल मातोश्रींच्या पावलावर पाउल टाकुनच बडबड करत असतात असल्या प्रकारची बाष्कळ विधाने करण्याइतपत सुमार बुद्धीच राहुल कडे आहे हे पुन्हा पुन्हा सिद्द झालच...सदरच विधान राहुलने केवळ बिहार मधे येऊ घातलेल्या निवडणुकांवर डोळा ठेऊन केले आहे हे सर्वशृत आहे...काँग्रेसचे हे भावी पंतप्रधान २६/११चा हल्ला झाला तेंव्हा कुठे होते याचे स्पष्टिकरण खरे तर यांनी स्वतः देण्याची गरज आहे. निदान माझ्या माहितीप्रमाणे (हि बातमी मी इंडियन एक्सप्रेसला वाचली होती)२६/११ चा हल्ला दहशवादी हल्ला आहे हे याचा दृष्टांत केंद्र सरकारला झाल्यावर केंद्र सरकारने बोलवलेल्या तत्काळ सभेला काँग्रेसचे युवराज गैरहजर होते .कारण जेंव्हा मुंबई पोलिस अपुर्या माहितीच्या व शस्त्रबळाच्या आधारावर त्या १० नरधमांचा सामना करत होते तेंव्हा काँग्रेसचे हे अल्पमती युवराज मेहरोली येथिल एका फार्म हाऊस वर मद्यप्राशन करत तरुणींच्या गराडयात धुंद झाले होते ... हि यांची देशभक्तीपण केवळ राहुल मदनाचा पुतळा आहे म्हणुन त्याला पंतप्रधानपद मिळायला हवे असे मत वक्त करणारी तथाकथित सुशिक्षित तरुण पिढी(यात तरुणींचा समावेश जास्त आहे यांनीच त्याला युथ आयकॉन म्हणुन निवडुनही दिले दुर्दैव आमचपण केवळ राहुल मदनाचा पुतळा आहे म्हणुन त्याला पंतप्रधानपद मिळायला हवे असे मत वक्त करणारी तथाकथित सुशिक्षित तरुण पिढी(यात तरुणींचा समावेश जास्त आहे यांनीच त्याला युथ आयकॉन म्हणुन निवडुनही दिले दुर्दैव आमच दुसर काय) ज्या देशात आहे त्या देशाचे कल्याण ३३ कोटि देव तरी करु शकतील काय\nपण प्रत्येक वेळेस \"जे चकाकत ते सोन नसत\" हे कोण समजावणार\nशुद्ध मराठीत एक म्हण आहे \"आड्यात नाही तर पोहोर्‍यात कुठून येणार\".या युवराजांच्या मातोश्रींच्या भाषणातुन त्यांच्या माहितीचा उजेड पडतच असतो चिरंजीव देखिल मातोश्रींच्या पावलावर पाउल टाकुनच बडबड करत असतात असल्या प्रकारची बाष्कळ विधाने करण्याइतपत सुमार बुद्धीच राहुल कडे आहे हे पुन्हा पुन्हा सिद्द झालच...सदरच विधान राहुलने केवळ बिहार मधे येऊ घातलेल्या निवडणुकांवर डोळा ठेऊन केले आहे हे सर्वशृत आहे...काँग्रेसचे हे भावी पंतप्रधान २६/११चा हल्ला झाला तेंव्हा कुठे होते याचे स्पष्टिकरण खरे तर यांनी स्वतः देण्याची गरज आहे. निदान माझ्या माहितीप्रमाणे (हि बातमी मी इंडियन एक्सप्रेसला वाचली होती)२६/११ चा हल्ला दहशवादी हल्ला आहे हे याचा दृष्टांत केंद्र सरकारला झाल्यावर केंद्र सरकारने बोलवलेल्या तत्काळ सभेला काँग्रेसचे युवराज गैरहजर होते .कारण जेंव्हा मुंबई पोलिस अपुर्या माहितीच्या व शस्त्रबळाच्या आधारावर त्या १० नरधमांचा सामना करत होते तेंव्हा काँग्रेसचे हे अल्पमती युवराज मेहरोली येथिल एका फार्म हाऊस वर मद्यप्राशन करत तरुणींच्या गराडयात धुंद झाले होते ... हि यांची देशभक्तीपण केवळ राहुल मदनाचा पुतळा आहे म्हणुन त्याला पंतप्रधानपद मिळायला हवे असे मत वक्त करणारी तथाकथित सुशिक्षित तरुण पिढी(यात तरुणींचा समावेश जास्त आहे यांनीच त्याला युथ आयकॉन म्हणुन निवडुनही दिले दुर्दैव आमचपण केवळ राहुल मदनाचा पुतळा आहे म्हणुन त्याला पंतप्रधानपद मिळायला हवे असे मत वक्त करणारी तथाकथित सुशिक्षित तरुण पिढी(यात तरुणींचा समावेश जास्त आहे यांनीच त्याला युथ आयकॉन म्हणुन निवडुनही दिले दुर्दैव आमच दुसर काय) ज्या देशात आहे त्या देशाचे कल्याण ३३ कोटि देव तरी करु शकतील काय\nपण प्रत्येक वेळेस \"जे चकाकत ते सोन नसत\" हे कोण समजावणार\nया सगळ्यावर वांझोटा संताप व्यक्त करण्यावाचुन सर्वसामान्यांच्या हाती खरच काही उरल नाही आताशा\nजनतेच्या लायकी प्रमाणे तिला पुढारी/ नेता मिळत असतो\"-चर्चिल\nया राहुलचं काय करावं ’ काय वाटेल ते ’ लिहीण्य़ाचं काम माझं.. ते आता ह्याने सुरु केलं की काय\nधन्य ते राजकारणी..धन्य ती जनता..\nफिरभी मेरा भारत महान....\nखूप आभार तन्वी. अग त्या महाजनांच्या राहुलच्या स्वयंवराविषयी तर मला माहितही नव्हतं. काल सुहासच्या ब्लॉगवरच्या पोस्ट वरून कळलं ते. लिहायला मजा येईल खरी पण मी त्याचा (आणि राखीच्या वेळीही) अजून एकही एपिसोड बघितलेला नाही. त्यामुळे नीट जमेल असं वाटत नाही. तरी बघू youtube वर बघतो मिळालं तर आणि मग टाकेन एखादं पोस्ट. आणि एवढे सव्यापसव्य करण्यापेक्षा तू बघत असशील ते स्वयंवर आणि तुझ्या डोक्यात तयार असेल विषय तर टाकून दे ना एक पोस्ट झरकन. मजा येईल..\nहा हा. 'राहू'न 'राहू'न 'हुल' .. सहीये.. बरोबर बोललास रोहन.. जर सगळे आकडे काढून यांच्या तोंडावर मारले तर तोंडघशी पडतील नक्की. आणि ते आकड्यांचं काम तू बेश्ट करू शकशील \nआभार अनामिक. \"भालो आन्छे\" .. कोलकात्याहून लिहिताय म्हणून टाकलं आपलं एक तोडकं मोडकं बंगाली वाक्य.. :-) .. माझा ब्लॉग नेहमी वाचता हे वाचून छान वाटलं. आणि प्रजेची जशी लायकी असते तसाच राजा मिळतो तिला हे तर एकदम खरं.\nतपशीलवार प्रतिक्रियेबद्दल आभार, अनामिका..\nआणि हे मिडीयावाले पण लाळघोटेपणा करत जेव्हा त्याला युवराज युवराज संबोधतात ना तेव्हा तर नुसती चीडचीड होते. अरे युवराज काय राजेशाही आहे का खालसा झाली न संस्थानं\nबापरे हे २६/११ चं मला माहित नव्हतं.. आणि ते युथ आयकन प्रकरण पण मैथिलीच्या कमेंट्स मधून कळलं. Hate to say it पण मुर्ख आहे का ही तरुण पिढी आणि मुख्यत: मुली.. तो राहुल द्रविड पण त्याच्या जबरदस्त खेळण्यापेक्षा त्याच्या दिसण्यामुळे आवडतो कित्येक बयांना..\nअसो. चर्चिलचं म्हणणं सर्वसमावेशक आहे..\nकाका, तुलनाच नको. तुमचं \"काय वाटेल ते\" सदाबहार, प्रसन्न, प्रफुल्लित, विचार करायला लावणारं, मिश्कील असतं. आणि या रावल्याचं म्हणजे सगळाच आनंदी आनंद \nआनंद, मेरा भारत (विचारांना) महाग \nछान लिहिली आहे पोस्ट.\nशेवटी राजकारणीच तो त्याच्या जातीवरच जाणार..आणि खरंतर कमांडोचं मुंबईत येणं आणि इतर मुंबईद्वेष्ट्या लोकांनी मुंबईला गिळायला इथं येऊन राहाणं याचाच मुळी संबंध आहे का उगाच याची शेपटी त्याला जोडून आपली मतांची पोळी भाजुन घेणारी जात आहे राजकारण्यांची....शेवटी लोकांनीच या सगळ्यांना अक्कल शिकवायला हवी....\nधन्यवाद अपर्णा. आणि खरंय \"कमांडोचं मुंबईत येणं आणि इतर मुंबईद्वेष्ट्या लोकांनी मुंबईला गिळायला इथं येऊन राहाणं\" याचा अजिब्बात काहीही संबंध नाही आणि ते त्यांनाही माहित्ये. पण हजारो लोकांसमोर बडबडायला दुसरे चांगले मुद्दे आहेत कुठे त्यांच्याकडे मग भाषण वळवायचं उगाच मुंबईच्या दिशेने.\nआणि हो. मी द्रविडचा काही पंखा नाही फार मोठा पण पोस्टात लिहायला सुट होत होतं म्हणून टाकलं :P .. खरा किंग सचिनच :)\nतुम्ही लिहीलयं ते अगदी खरं आहे. या असल्या लोकांची देशाला काहीच गरज नाही. बेगडी देशभक्ती आणि घाणेरडं राजकारण. नुसता कायम मतांवर डोळा. आपला देशच कारणीभूत आहे त्याला. जशी प्रजा तसा राजा. पाचशे रुपये घेऊन यांना निवडून आणून पाच वर्षांसाठी आपल्या डोक्यावर बसवणारे नादान आपण. भोगा म्हणावं आपल्या कर्माची फळं...\nखरंय विक्रांत. वारा येईल तशी पाठ फिरवणारी लोकं ही. उद्या देश विकायालाही मागे पुढे पाहणार नाहीत. आपणच डोळे उघडे ठेवले पाहिजेत आणि इतरांचे डोळेही उघडले पाहिजेत.\nओ अच्छा म्हणजे पंखा नसतानाही वारा घालतोय हा सत्यवान...(म्हणून शक्यतो खरं असं आहे का\nहा हा हा.. कळला का आता म���झ्या डिसक्लेमरचा अर्थ :)\nटोटल पंखा नाही,फार तर टेबलफॅन किंवा पूर्वी अँबेसेडर मध्ये लटकवलेला असायचा ना छोटा पंखा.. तेवढाच ..\nयांच्याबद्दलचे आपले अनमोल मत वाचून त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला माझा\nजय हो माता रोम\nमलाही लिहिताना असंच भरून आलं होतं. जय हो इटली जय हो रोम \nमस्त लिहिलंयस.. कमेंटलोय तिकडे.\n ;) त्या राहूलचं मुंडकं एखांद्या खाटिकापाशी सापडलं तरी नवल नाही... त्येच्या \"त्या\" प्रकारच्या पांचट वक्तव्यांमुळे जर त्येला वाटत आसन की त्यो भारताचा पंतप्रधान होईन, तर होईन, पण मोहन गांधी, त्याची आज्जी, त्येचा पप्पाऽऽ... ह्यांचं जसं झालं तसं बी ह्याचं व्हायला टाईम नाही लागणार.. दुसर्‍यांच्या घरामंधी आग लावून त्येचं घर का शाबूत राहणार हाये की काय दुसर्‍यांच्या घरामंधी आग लावून त्येचं घर का शाबूत राहणार हाये की काय बाय द वे, लेख एकदम झक्कास लिव्हलाय तुम्ही.. बाय द वे, लेख एकदम झक्कास लिव्हलाय तुम्ही.. मी बी इठं लिव्हला होता याच विषयावरील लेख, पण मला तेवढा रीस्पॉन्स नाही मिळाला, काहून कन्नू... मी बी इठं लिव्हला होता याच विषयावरील लेख, पण मला तेवढा रीस्पॉन्स नाही मिळाला, काहून कन्नू... जाऊ द्या, तुमच्या प्रयत्नांना तरी यश आलं... बरं झालं...\nबापरे.. मुंडकं बिंडकं नको उडायला पण जीभ आणि मेंदू थोडा ताळ्यावर आला पाहिजे नक्कीच.. तुझा लेख पण वाचला मी आत्ता आणि तिकडे कमेंटलो पण. छान लिहिला आहेस.\nआपला हा राहुल कसाही असला तरी मनमौजी आहे. कुठल्याही दुःखद गोष्टींचा परिणाम तो आपल्या मनावर हो‍ऊ देत नाही; मनाला मरगळ येऊ देत नाही. मुंबईत नव्हेंबरमध्ये जो क्रूर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा हा मित्राच्या घरी पार्टीत दंग होता. मुंबईत तेव्हा अनेक माणसं मरत होती. अनेक माणसांचे प्राण पणाला लागले होते. आपले जवान प्राणांची बाजी लावून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. अशा वेळी आपले हे राहुलमहाराज पहाटे ५ वाजेपर्यंत मित्राच्या घरी पार्टीमध्ये धुडगूस घालण्यात व्यस्त होते. तिकडे चालू असलेल्या संगीताचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होता. पण बरोबरच आहे म्हणा... एवढा धडाडीचा नेता एवढ्या फुटकळ गोष्टींनी अस्वस्थ व्हायला लागला तर कसं नेतृत्व करणार तो देशाचं आता १ अब्ज लोकसंख्या आपली; मेली चारपाचशे माणसं तर काय मोठा फरक पडणार आहे आता १ अब्ज लोकसंख्या आपली; मेली चारपाचशे माणसं तर काय मोठा फरक पडणार आहे उगाच ५०० माणसांचा मृत्यू राहुल मनाला लावून घ्यायला लागला तर त्याला कधी आनंदी होण्याची संधीच मिळणार नाही उगाच ५०० माणसांचा मृत्यू राहुल मनाला लावून घ्यायला लागला तर त्याला कधी आनंदी होण्याची संधीच मिळणार नाही तसंही भारतात प्रत्येक सेकंदाला टोटल ५०० माणसं तर नक्कीच मरत असतील\nखरंय रे.. एकदम मनमौजी आणि दिलफेक माणूस आहे तो. हो ना.. मुंबई हल्ल्याच्या वेळी स्वतः पार्टीत दंग होता आणि भाषणं ठोकताना मात्र 'बिहारी कमांडोजने मुंबई को बचाया' म्हणतो साला. खरंय माणसाच्या जीवाला किंमत कितीशी असणार मुंबईत आणि तिकडे राहूलने लक्ष का द्यावं \nहो ना. राहुलमध्ये राजकारणी होण्याचे सगळे गुण आहेत. काम काही करायचं नाही; नुसती ड्रामेबाजी आणि दिखावा करायचा; आणि काहीही असंबद्ध बोलायचं हे अतिमहत्त्वाचे गुण आहेत त्याच्यात. लेटेस्ट बाय राहुल: बिहारींमुळे महाराष्ट्राचा विकास होत आहे\nमी सुद्धा राहुलच पण फक्त\nराहुल गांधी सारखे राजकारणी होण्याचे सगळे गुण नकोत.\nसंकेत, खरंय.. रोज काहीतरी नवीन बडबडत असतो हा मनुष्य.. रोज नया ड्रामा रोज नया हंगामा \nब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा \nराहुल गान्धीची मुक्ताफळे वाचून खरे तर मनोरन्जन व्हायला पाहिजे. वयाने वाढून ही माणूस कस बाळबुद्धीचा रहतो याचे हे एक उत्तम उअहरण. पण थ्याचे दुष्परिणाम सग्ळ्या देशाला भोगवे लग्तात तेन्व्हा he needs to be gagged. his advisers give him wrong advise and he follows it in toto, and then makes a fool of himself\nअरुणाताई, खरंय.. या राहुल्ल्याची रोज नवीन नवीन मुक्ताफळं उधळण्याची सवय देशाला सर्वनाशाच्या तोंडाशी नेऊन उभी करणार एक दिवस :(\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \n३३ कोटी + १\nभक आणि अम..... एकदम अच्चूक \nशब्द बापुडे केवळ वारा \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2010/12/blog-post_23.html", "date_download": "2018-12-14T18:58:01Z", "digest": "sha1:G3YGHKA3L5SKJP3NOFCWPXIKLCIGMPC2", "length": 41946, "nlines": 493, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: सुवर्ण (महोत्सव)", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nतो (,ते आणि अनेकजण) : पुन्हा मॅच घालवली पठ्ठ्याने \nत्याच्या प्रश्नातल्या चारी शब्दांसाठी एकेक प्रश्नचिन्ह वापरत मी मोठा आ वासत प्रतिप्रश्न केला. कारण \"पुन्हा\" म्हंटल्यावर \"आधी कधी\" , \"घालवली\" म्हंटल्यावर \"उरली कधी होती\" , \"घालवली\" म्हंटल्यावर \"उरली कधी होती\" आणि \"पठ्ठ्याने\" म्हंटल्यावर \"नक्की कोणी\" आणि \"पठ्ठ्याने\" म्हंटल्यावर \"नक्की कोणी श्रीशांतने की उनाडकतने\" असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात उभे राहिले.. पण माझ्या \"म्हणजे\" वाल्या प्रश्नाने त्याला (,त्यांना आणि अनेकजणांना) एवढे तीन-तीन प्रश्न सोडा, काहीच अर्थबोध झाल्याचं दिसेना. त्यामुळे मग मी डोक्यात उभे राहिलेले ते प्रश्न तोंडावाटे उभे केले.\nपहिल्या दोन प्रश्नांना साफ बगल देत तिसर्‍या प्रश्नावर फिस्सकन हसत तो (,ते आणि अनेकजण) म्हणाला \"अरे ते दोघे कशाला घालवतायत मॅच सच्च्याने घालवली ना.\" शिव्या घालतानाही जवळीक दाखवण्याचा मोह न सुटलेल्या त्या (, त्यांच्या आणि अनेकजणांच्या) अश्राप जीवाकडे सौहार्दपूर्ण नजरेने पाहून मी न समजल्यासारखं करत पुन्हा विचारलं..... \"म्हणजे सच्च्याने घालवली ना.\" शिव्या घालतानाही जवळीक दाखवण्याचा मोह न सुटलेल्या त्या (, त्यांच्या आणि अनेकजणांच्या) अश्राप जीवाकडे सौहार्दपूर्ण नजरेने पाहून मी न समजल्यासारखं करत पुन्हा विचारलं..... \"म्हणजे\"... यावेळी कदाचित त्याला प्रश्न समजला असावा. तोंडाच्या पुरचुंडीची गाठ सोडून तो (, ते आणि अनेकजण) बदाबदा बोलायला लागला.\n\"अरे काय यार. एवढं करून स्वतःसाठीच खेळला ना. स्वतःचे शंभर होण्यासाठीच स्वतःची पन्नासावी सेंच्युरी मारण्यासाठी सगळी धडपड. मग मॅचचं काहीही होऊदेत.\" या चिरपरिचित सुरुवातीवरून गाडी आता स्वार्थी खेळ, स्वतःपुरते विक्रम, मॅचविनर नाही, प्रेशरखाली खेळत नाही, दुसर्‍या इनिंगमध्ये परफॉर्मन्स देत नाही वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगै��े वगैरे वाल्या घिसापीट्या विषयाकडे वळणार हे माझ्या लक्षात आलं.\nअशा फालतू बडबडीला गप्प करण्यासाठी मी नेहमी ही महान वेबसाईट वापरतो. ज्याप्रमाणे असं म्हणतात की दासबोधात समर्थांनी आपल्यासारख्या सामान्यांना सुचणारही नाहीत इतक्या शंका काढून स्वतःच त्या शंकांची उत्तरं दिली आहेत त्याप्रमाणे या वेबसाइटवाल्यांनी त्याच्या (, त्यांच्या आणि अनेकजणांच्या) सारख्यांना पडलेले प्रश्न, शंका, संशय यांची धूळधाण तर उडवली आहेच पण इतरही अनेक कुशंकांना आपणहून उत्तरं दिली आहेत.\nथोडक्यात अशा बाष्कळ बडबडीकडे दुर्लक्ष करण्याचं, त्यांना अनुल्लेखाने मारण्याचं कसब गेल्या एकवीस वर्षांत सचिनकृपेने माझ्या ठायी एकवटलं आहे. मात्र ती बडबड पुन्हा एकदा ऐकून यावेळी मात्र असह्य होत होतं \nतो (,ते आणि अनेकजण) बोलतच होता... \"शेवटच्या दिवशी त्याने सगळी सूत्रं हातात घेणं आवश्यक होतं, त्याने जास्तीत जास्त बॉलर्सना फेस करणं आवश्यक होतं, तर उलट हा एक रन घेऊन या नवीन लोकांना बॉलर्सच्या तोंडी देत होता.\"\n\"लक्ष्मण आणि इशांतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहाली टेस्टमधल्या ऐतिहासिक मॅचविनिंग भागीदारीत इशांत लक्ष्मणपेक्षा अधिक चेंडू खेळला असल्याचं आणि त्याबद्दल काही दिवसांपूर्वीच आपण त्या दोघांचंही कौतुक केलेलं असल्याचं एवढ्यातच विस्मृतीत गाडणार्‍या हे महान पामरा\" हे सगळं मनातल्या मनात म्हणून मी प्रकटपणे एवढंच म्हणालो \"अरे पण त्यामुळे मॅच वाचली असती का बाकीच्या विकेट्स धडाधड पडत असतानाही सचिन खेळतच होता आणि नाबादही राहिला याबद्दल त्याला स्वार्थी संबोधून दोष देणं म्हणजे मास्तरांनी वर्गात हजर असलेल्या मुलांनाच गैरहजेरीबाबतचे खडे बोल सुनावण्यासारखं नाहीये का बाकीच्या विकेट्स धडाधड पडत असतानाही सचिन खेळतच होता आणि नाबादही राहिला याबद्दल त्याला स्वार्थी संबोधून दोष देणं म्हणजे मास्तरांनी वर्गात हजर असलेल्या मुलांनाच गैरहजेरीबाबतचे खडे बोल सुनावण्यासारखं नाहीये का \nतो (,ते आणि अनेकजण) काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. असे लोक कधीच काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. असो..\n\"अरे पण तो तर देव आहे ना तुमचा तुम्ही त्याला देव मानता ना तुम्ही त्याला देव मानता ना मग त्याला हे का शक्य नाही मग त्याला हे का शक्य नाही खरं तर त्याला सगळं शक्य असलं पाहिजे, सगळं जमलं पाहिजे, त्याने सगळ्या मॅचेस जिंकून दिल्या पाहिजेत. आणि अशा अवघड प्रसंगात तर त्याची किमया, चमत्कार दाखवून स्वतःला सिद्ध केलंच पाहिजे.\"\n\" माझ्या अचानक आलेल्या प्रश्नाने तो (,ते आणि अनेकजण) गोंधळला.\n\"गाडी रे.. कार.. कार..\"\n\"हो आहे ना. ऑल्टो आहे.\"\n\"काय बडबडतो आहेस तू किती वेळा तू घरी येऊन गेला आहेस.\"\n\"बरं ते जाऊदे. बँकबॅलन्स किती आहे\n\"काहीही काय बडबडतो आहेस\n\"समजा मी तुला आत्ता तुझ्या ऑल्टोऐवजी एक मर्सिडिझ, तुझ्या घराऐवजी पाच हजार स्क्वेअरफीटचा बंगला आणि दहाकोटीचा बँकबॅलन्स हे सगळं दिलं तर घेशील की तू आत्ता आहेस त्यात सुखी आहेस की तू आत्ता आहेस त्यात सुखी आहेस\n\"काहीही प्रश्न विचारतोयस. वेड लागलंय तुला. कायतरी बडबडतो आहेस.\"\n कोणीही घेईलच. मी आत्ता कितीही सुखी असलो तरी या सगळ्या गोष्टींना कोण नाही म्हणेल या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात, कधीतरी आपल्या व्हाव्यात असं प्रत्येकालाच वाटतं. तुलाही वाटत असेलच.\"\n\"पण या सगळ्याचा मॅचशी काय संबंध\nमी जवळजवळ दुर्लक्ष करत... \"बरं देवाला मानतोस\n\"हो ही आणि नाहीही. थोडं फार मानतो\"\n\"बरं मला आता एक सांग की आस्तिक असलास तर देव आणि नास्तिक असलास तर जी कुठली वैश्विक, आंतरिक, सर्वव्यापी, महान शक्ती वगैरे वगैरे तुम्ही म्हणता ती शक्ती यांना एक प्रश्न विचारू आता. तू तुझ्या देवाची/शक्तीची एवढी पूजाअर्चा, प्रार्थना करतोस, तुझी मागणी मागतोस, गार्‍हाणी घालतोस तरी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात का सगळी मागणी मान्य होतात का सगळी मागणी मान्य होतात का सगळी गार्‍हाणी पुरी होतात का सगळी गार्‍हाणी पुरी होतात का बोल ना मग का नाही तुझ्याकडे अजून मर्सिडिझ का नाहीये पाच हजार स्क्वेअरफीटचा बंगला आणि दहाकोटीचा बँकबॅलन्स का नाहीये पाच हजार स्क्वेअरफीटचा बंगला आणि दहाकोटीचा बँकबॅलन्स\n\"मी सांगतो.. देव काहीही, मनात येईल ते, वाट्टेल ते करू शकतो... देव आपल्याला हवं ते सगळं देऊ शकतो... हा सगळा निव्वळ भ्रम आहे. म्हणजे देव हे करू शकत नाही असं मला म्हणायचं नाही.. कदाचित करू शकतही असेल पण म्हणून ते त्याने करावंच, केलंच पाहिजे, चमत्कार दाखवून स्वतःला सिद्ध केलेच पाहिजेत, आपलं अस्तित्व दाखवलंच पाहिजे असा घोशा आपण नाही लावू शकत.. थोडंफार आहे त्यात समाधानी राहायला शिकायला हवं.. नाही का\n\" गेल्या काही वेळात तो फक्त \"म्हणजे\" आणि \"काय\" या व्यतिरिक्त काहीही बोलला नव्हता... \n\"म्हणजे हेच रे... १४००० च्या वर कसोटी धावा, ५० शतकं, ५९ अर्धशतकं, ५६ चा अ‍ॅव्हरेज, २०१० च्या कॅलेन्डर वर्षात ८५ चा अ‍ॅव्हरेज आणि १५०० च्या वर धावा, पाहिलं आणि एकमेव एक दिवसीय द्विशतक करणारा खेळाडू, १७००० एकदिवसीय धावा, अनुक्रमे ४६ आणि ९३ एकदिवसीय शतकं आणि अर्धशतकं, एकवीस वर्षं सतत न दमता, न थकता खेळणारा खेळाडू हे एवढं सगळं खूप आहे रे आमच्यासाठी.. त्यातच आनंद आहे आम्हाला.. देवच आहे तो आमच्यासाठी.. स्वतःचं देवत्व (तुमच्यासारख्यांसाठी) सिद्ध करण्यासाठी कदाचित तो प्रत्येक सामना जिंकून देऊ शकेलही, प्रत्येक सामन्यात शतक करेलही.. पण त्याची काही आवश्यकता नाही रे.. त्याने केलंय तेवढंच खूप आहे त्याला न मागता देवत्व देण्यासाठी.. न मागता हे महत्वाचं यात.. बरं या सगळ्यात त्याचा विनम्रपणा, सदैव जमिनीवर असलेली पावलं, सामाजिक दृष्टीकोन वगैरे तर कुठे धरतही नाहीये मी.. खरं तर नुसतं तेही पुरेसं आहे त्याचं देवत्व सिद्ध करण्यासाठी. तस्मात् देवत्व सिद्ध करणं, स्वतःला सिद्ध करणं वगैरे वगैरे आपण सचिनच्या बाबतीत तरी विसरून जाऊया....... नाहीतर एक आयडिया... हे स्वतःला सिद्ध करणं उरलेल्या दहा जणांसाठी का नाही राखून ठेवत आपण... प्रत्येक सामन्यात शतक ठोकून/द्विशतक ठोकून/हॅटट्रिक घेऊन/डावात ५-१० गडी बाद करून सगळे सामने जिंकून द्यायला सांगून हे स्वतःला सिद्ध करणं उरलेल्या दहा जणांसाठी का नाही राखून ठेवत आपण... प्रत्येक सामन्यात शतक ठोकून/द्विशतक ठोकून/हॅटट्रिक घेऊन/डावात ५-१० गडी बाद करून सगळे सामने जिंकून द्यायला सांगून क्या बोलता\nतळटीप १ : काल्पनिक............ पण खरंखुरं \nतळटीप २ : सचिनच्या प्रत्येक विक्रमावर पोस्ट लिहावंसं वाटतंच पण तसं केलं तर पठ्ठ्यासाठी (म्हणजे इथे मात्र सचिनसाठीच) एक नवीन ब्लॉगच काढावा लागेल. त्यामुळे एखाद्या विक्रमासाठी पोस्ट नाही लिहिली तरी चालेल असं म्हणून पन्नासाव्या शतकाबद्दल पोस्ट लिहिणार नव्हतो. जस्ट फेबु,ओर्कुट वर स्टेटस टाकून साजरा करणार होतो तो विक्रम.. पण गेल्या २-३ दिवसात क्रिकइन्फोवरचे काही कॉलम्स, त्याखाली आलेल्या प्रतिक्रिया, काही ट्विटस, काही कोट्स वाचून छान करमणूक झाली. त्यामुळे अखेर पोस्टला पर्याय नाही हे नक्की झालं..\nतळटीप ३ : गेल्या २-३ दिवसात काही मस्त कोट्स वाचायला मिळाले. त्यात सर्वात आवडलेला म���हणजे हा.\nआणि हा अजून एक.. हा मीच टाकलेला.. :)\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : देवबाप्पा सचिन, मनातलं\nमस्त लिहिलेस... :) आयुष्यात एकदा सचिनला भेटायचे आहे.. अगदी जवळून.... :)\nकुठलाही क्रिकेटपटू/गायक/कलाकार/हिरोईन वगैरे कितीही आवडते असले तरी त्यांना भेटायचंच असं कधीच वाटलं नाहीये आत्तापर्यंत.. रेहमान आणि आपला सचिन हे दोनच अपवाद.. खरंच एकदा तरी भेटायला मिळालं पाहिजे यार \nवाह..थॅंक्स तुझ्याकडूनच मला ही पोस्ट हवीच होती. :)\nकोणीही किती वाईट बोला सचिनला पण माझ्या मनातला त्याच्याबद्दलचा आदर तसूभर पण कमी नाही होणार. तो आपला सचिन आहे. सचिन तेंडुलकर, ह्या नावातच एक असामान्य ताकद आहे. त्याला सलाम आणि तुझ्या ह्या शब्दांसाठी मी तुझा नेहमीच आभारी राहीन मित्रा...\nरेहमान आणि सचिन यांना मला पण खरच भेटायच आहे रे..मनापासून :) +1\n आहे तो देवच आहे आमचा\nआणि \"ते\" जे त्याच्याबद्दल काहीही बरळतात ते मलाही बरेच भेटलेत, पण त्यांच्या तोंडावर आकडेवारीचे फोर आणि सिक्सेस ठोकायला मी ही कमी नाही करत\nरच्याक...ह्याच पोस्टची वाट पाहत होतो....\n>>आयुष्यात एकदा सचिनला भेटायचे आहे.. अगदी जवळून..+१२३४५६\nफ़ेबु वर स्टेटस टाकुन थोड सेलिब्रेशन होतं.\nआम्हाला नॅनो वटवट आवडत नाही...वटवट बडी है तो बेहतर है.. :) :) :)\nक्या बोली है,ऐसी बोली है, की जैसी बंदूक की गोली है.\nअरे कधी कळणार यांना त्याने एकट्यानेच सामना जिंकावा अस थोडच आहे. अरे त्याचा खेळ बघा रे स्वत:ला विसरून. एकदम डोळ्याच पारण फिटेल रे.\nसुसाट ... एक नंबर...\nओक्के...क्रिकेटमधलं काssssही कळत नाही पण जिंकलो की आनंद होतो..आणि कोणामुळे जिंकलोबिंकलो एव्हढं कळतं पण जिंकलो की आनंद होतो..आणि कोणामुळे जिंकलोबिंकलो एव्हढं कळतं :p आणि सचिन तेंडुलकरबद्दल अभिमान, अगदी गर्वबिर्व पण आहे...:) त्यामुळे त्याला देव मानायलादेखील 'आमची' हरकत नाही :p आणि सचिन तेंडुलकरबद्दल अभिमान, अगदी गर्वबिर्व पण आहे...:) त्यामुळे त्याला देव मानायलादेखील 'आमची' हरकत नाही :p सचिनचा तो फोटो किती छान आहे न :p सचिनचा तो फोटो किती छान आहे न\nहेरंब, एकदम मस्त हजेरी घेतलीस. :D\nनचिकेत नेहमी म्हणतो, \" मैदानात उतरून तळपत्या उन्हात समोरून ९०/१०० मैलाच्या वेगाने येणार्‍या बॊलला फेस करा कधी आणि मग काय त्या सुचना, वल्गना, टीका-टिपण्ण्या करा. \" :)\nसुहास, आभार आभार... खरंच बरं झालं लिहिली.. मलाही चैन पडलं नसतं नाहीतर :)\nअरे आणि जेव्हा जे���्हालोक त्याच्याबद्दल वाईट साईट बोलतात ना तेव्हा तेव्हा तो त्यांचे दात त्यांच्या घशात घालतोच.. त्याच्या बॅटने... :)\nआपण सगळे एकदमच भेटूयारे त्यांना ;)\nयस्स दीपक.. सही सही... खरंय.. आहेच तो देव.. प्रश्नच नाही..\nअरे पण अशा लोकांचं निव्वळ आकडेवारीनेही समाधान होत नाही.. ते त्यांचा मुद्दा सोडतच नाहीत \nहाहा योगेश.. हो रे . मलाही लिहून एकदम बरं वाटलं :)\nनॅनो वटवट हेहेहे... नॅनो वटवट आमालाबी जमत नाय;)\nहाहा पाटील साहेब.. क्या डायलॉग मारेला है..एकदम कडक \n>> अरे कधी कळणार यांना त्याने एकट्यानेच सामना जिंकावा अस थोडच आहे.\nअरे आणि तेही त्याने असंख्य वेळा एकट्याने जिंकून दिले असताना \nलीना, एक नंबर आभार :)\nअनघा, खरं सांगू का.. समोरून घोंघावत येणार्‍या चेंडूंचा सामना करणार्‍या फलंदाजाला सोडून तसं कोणालाच क्रिकेटमधलं फार काही कळत नसतं. त्यामुळे कळत नसूनही कळत असल्याचाआव आणून सुर्याला नावं ठेवणार्‍यांपेक्षा असं लिमिटेड कळलेलंच खूप चांगलं.. \nजाम सही आहे तो फोटो.. मलाही आवडला प्रचंड... पन्नासाव्या शतकानंतर त्याने नेहमीप्रमाणे आकाशाकडे बघून सलामी दिली तो फोटू आहे तो.\nमैथिली, धन्स धन्स.. तो राजू परुळेकर त्या लोकप्रभाच्या किश्श्यापासून असला डोक्यात जातो ना माझ्या.. आणि हा मांजरेकरही \"सचिनने रिटायर झालंच पाहिजे\" चे ढोल बडवत होता गेल्या वर्षीच.. आता सगळ्यांची बोलती बंद झालीये एकदम :)\nश्रीताई, हो ग घ्यावी लागते अधून मधून.. ;)\nनचिकेतशी अगदी अगदी १०००००% सहमत... या तथाकथित एक्सपर्टसना विचारतंय कोण \nबाकी कोणी काहीही बोलो, आपण फक्त एवढंच म्हणायचं.... ‘सचिन, सचिन’ ज्यांची श्रद्धा असते त्यांना देव पावतोच. :-)\nहाहा संकेत.. एकदम चोक्कस... आपल्याला तर नक्कीच पावतो बाबा तो नेहमी :)\nमी गेले ७/८ वर्षे क्रिकेट पाहत नाही आहे. मध्ये कधी तरी सामना पाहिला तर फक्त सचिन खेळतो तेच पाहतो. बाकी सचिनच्या खेळाबद्दल टिप्पणी नाही. फक्त मी आधी कधी माझ्या अनुदिनीवर लिहिले होते तेच.\nदेवदत्त, माझंही क्रिकेट पाहणं हल्ली पूर्वी पेक्षा खुपच कमी झालेलं आहे. पण सचिन खेळत असेल तेव्हा आवर्जून पाहण्याचा प्रयत्न करतो..\nतुझ्या अनुदिनीवरची पोस्ट वाचली. कणेकरांचं म्हणणं अजिबात पटलं नाही.. द. अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बाकीचे फलंदाज धडाधड बाद होत असताना सचिन नाबाद राहिला होता त्याने अजून काय करणं अपेक्षित आ��े त्याने अजून काय करणं अपेक्षित आहे कणेकरांसारख्यांसाठीच मी ही पोस्ट लिहिली आहे ;)\nते वाक्य पटले नसेल. पण मला वाटते, ज्यांच्याकरिता हे लेखन आहे त्यात कणेकर येत नाहीत. :)\nकदाचित नसतीलही.. असो :)\nखूपच छान. सचिन बद्दल जेवढं लिहावं तेवढं कमी आहे. मागे सचिनने १४००० धावा पूर्ण केल्या होत्या तेव्हा मी ही त्याच्यावर एक पोस्ट लिहिली होती. http://prathameshadvilkar.blogspot.com/2010_10_01_archive.html\nधन्यवाद SAM. ब्लॉगवर स्वागत \nधन्यवाद प्रथमेश.. ब्लॉगवर स्वागत.. तुमचा लेख वाचला. छान लिहिला आहे.\nसर्वप्रथम त्या लिंकसाठी अनेक आभार. प्रतिक्रियेआधी बर्‍याच लोकांच्या तोंडावर फेकून मारली आणि यापुढे मारत राहीन कारण जित्याची खोड...\nबाकी \"सर सचिन\"बद्दल काय आणि कित्ती बोलायचे रे अगदी दररोज मानाचा मुजरा करावा.\nधन्स सिद्धार्थ... मलाही ती साईट पहिल्यांदा जेव्हा मिळाली होती तेव्हा इतका प्रचंड आनंद झालेला ना की बस.. आपल्यासारख्याच एका सचिनभक्ताने ती मला पाठवली होती.. नेहमी उपयोगी पडेल म्हणून :)\nतुझा मानाचा मुजरा वाचलाच नव्हता मी.. झक्कास आहे.. प्रचंड आवडला.. इथे तुझ्या कमेंटला उत्तर द्यायच्या आधीच तिकडे कमेंटलो :)\nयावेळी तो वर्ल्ड कप आणणार बघ.. एकटा.. स्वतःच्या जीवावर \nएकदा नागपुरहून येतांना विमानात होता माझ्याबरोबर. त्याच दिवशी नेमकं कॉम्प्लिमेंट्री अपग्रेड पण मिळालं होतं. एक ऑटोग्राफ पण घेतला होता बोर्डींग पासवर..\nखरच त्याने आपल्या कर्तुत्वाने हे देवत्व मिळवलं आहे ...धन्य तो देव आणि धन्य हा त्याचा भक्त ...\nखरंय अगदी.. महान देव आहे तो \nजबर्‍या.. लिंक खुप उपयोगी आहे....\nअरे जामच भारी लिंक आहे ती..\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokshivar-news/information-about-guava-fruit-1597951/", "date_download": "2018-12-14T20:08:05Z", "digest": "sha1:AMNACAORT3FESOJFWAATI3IP7LPA5PMH", "length": 13174, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Information about Guava Fruit | एक किलोचा.. रायपुरी पेरू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nएक किलोचा.. रायपुरी पेरू\nएक किलोचा.. रायपुरी पेरू\nथंडीचे दिवस सुरू झाले की बाजारात पेरू दिसायला लागतात.\nथंडीचे दिवस सुरू झाले की बाजारात पेरू दिसायला लागतात. सध्या पेरूचाच हंगाम आहे. स्थानिक पेरूंबरोबर बऱ्याच जाती आपल्याला दिसतात, पण यात आणखी एका पेरूची जात लोकांना आकर्षति करीत आहे, ती म्हणजे रायपूर जातीचा पेरू दिसायला मोठा किलो-दीड किलोचा पेरू पाहून लोक अचंबित होतात. कमीत कमी एक किलो वजन.. बिया कमी आणि जास्त गर.. असा हा रायपूर पेरू सध्या लक्ष वेधून घेत आहे. शहरात विविध फळविक्रेत्यांकडे हा पेरू सध्या विक्रीला आहे. हा पेरू केवळ आकर्षणाचा भाग राहिला नाही तर त्याची विक्रीही धूमधडाक्यात होत असल्याचे विविध बाजारांतल्या अंदाजावरून दिसून येते. मुंबई, पुण्याचा बाजार असो किंवा जळगावचा बाजार असो दिसायला मोठा किलो-दीड किलोचा पेरू पाहून लोक अचंबित होतात. कमीत कमी एक किलो वजन.. बिया कमी आणि जास्त गर.. असा हा रायपूर पेरू सध्या लक्ष वेधून घेत आहे. शहरात विविध फळविक्रेत्यांकडे हा पेरू सध्या विक्रीला आहे. हा पेरू केवळ आकर्षणाचा भाग राहिला नाही तर त्याची विक्रीही धूमधडाक्यात होत असल्याचे विविध बाजारांतल्या अंदाजावरून दिसून येते. मुंबई, पुण्याचा बाजार असो किंवा जळगावचा बाजार असो अगदी सातारा-कोल्हापूर बाजारातही हा पेरू दाखल झाला आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी या पेरूची लागवड अगदी मनावर घेतल्याने महाराष्ट्रात या रायपूर पेरूच्या जातीचे क्षेत्र वाढत आहे.\nराज्यातल्या विविध भागांत या पेरूची लागवड होऊ लागली आहे. पुणे, बारामती, कोल्हापूर, सातारा, जळगाव आदी भागांत या पेरूच्या बागा दिसतात. कोरेगाव-भीमाजवळच्या सणसवाडी औद्योगिक परिसरात काही तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन\n१८ एकरांत या पेरूची लागवड केली आहे. नवनाथ भुजबळ, अनिल दरेकर, मिच्छद्र हरग��डे यांनी आपल्या १८ एकर क्षेत्रात या रायपूर पेरूची आधुनिकरीत्या सेंद्रिय पद्धतीने लागवड करून बाग उभी केली आहे. १८ महिन्यांतच तब्बल १ किलोचा एक पेरू पिकविल्याने परिसरात या पेरूंना मोठी मागणी आहे. या १८ एकर क्षेत्रात तब्बल ८ हजार रोपांची लागवड त्यांनी एप्रिल २०१५ मध्ये केली आहे. लागवडीनंतर या झाडाला १८ महिन्यांनंतर फळे येतात. बागेतील पेरूला सुमारे एक किलोपेक्षा मोठी फळे आलेली आहेत.\nजळगाव तालुक्यातील पिलखेडा येथील किशोर चौधरी या शेतकऱ्याच्या शेतातील एक एक पेरू हा एक ते दीड किलोचा आहे. चवीला चांगला असल्याने निर्यातीस योग्य असलेल्या या पेरूला मुंबई-पुण्यातही मागणी वाढली आहे. जिल्ह्य़ात आज ६५० हेक्टरमध्ये पेरूची लागवड झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील बहाळ तसेच पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकरी पेरूच्या नवीन जातींचा शोध घेत आहेत. पिलखेडा येथील किशोर चौधरी यांनी आपल्या शेतात तीन एकरांमध्ये छत्तीसगड येथील व्हीएनआर या जातीच्या पेरू रोपांची लागवड केली.\nया पेरूची लागवड केलेल्या हरियाणाच्या जिंद जिल्ह्य़ातील संगतपूर गावातील नीरज धांडा या एका अभियंत्याच्या यशाची कथा सध्या गाजत आहे. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्याने पेरूची लागवड करून चांगले उत्पन्न मिळविले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/03/blog-post_06.html", "date_download": "2018-12-14T19:57:36Z", "digest": "sha1:SDJRK7ZPVAMPDGLQDGBZUIZ5B4XNPNL6", "length": 15346, "nlines": 221, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: प्रिटी वूमन......", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nआत्ताच पाहिला...... कितव्यांदा.... पंचवीस-तीस..... जाऊ दे ना, कशाला मोजायचे. कधीही आणि कितीही वेळा पाहावा इतका सहज सुंदर सिनेमा. चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारा. नाही नाही मी त्याचे रसग्रहण-समीक्षा काहीही करणार नाहीये. माझा अत्यंत आवडता सिनेमा. जूलिया रॉबर्टसचा नितांत सुंदर-पारदर्शी -बोलका चेहरा व जीवघेणे हसू आणि देखणा- काहीसा अबोल- स्वतःच्या कोशात मग्न रुबाबदार रिचर्ड गेर व या दोघांचा काळजात उतरत जाणारा अभिनय, तितकेच समर्थ संवाद व गॅरी मार्शलचे दिग्दर्शन. आजही व्हॅलेंटाइन डे साठीच्या सिनेमा पसंतीत प्रिटी वूमनचाच नंबर पहिला आहे. अतिशय हलकीफुलकी नर्मविनोदी लव्हस्टोरी. जूलिया आणि रिचर्ड यांच्या प्रेमात न पडणारी माणसे विरळाच. १९९० साली आलेला प्रिटी वूमनची या आठवड्यातील आवडीचे प्रमाण: ३६%, हे आकडेच किती बोलके आहेत. आनंदाची लागण करणारा ऑल टाइम फेवरेट असा प्रिटी वूमन चुकून कोणी पाहिला नसेल तर येथे पाहता येईल.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 8:28 PM\nलेबले: प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले\nअहाहा... सदाबहार चित्रपट. १५-२०-२५ नंतर काउंट ठेवलाच नाही. अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही.\nजुलिया रॉबर्ट्स माझीही जाम आवडती आहे गं\nपण ह्यो शिणेमा अजुन बी पाह्यलेला नाय बग... आता लगोलग पहातेच कशी.....\nअरे..सही सिनेमा..माझा पण अत्यंत आवडीचा..रिचर्ड गेर तर अफ़लातुन..\nअगं बाई, हा तर माझा अतिशय लाडका चित्रपट ऑल टाईम फेव्हरीट का काय म्हणतात ना, तो ऑल टाईम फेव्हरीट का काय म्हणतात ना, तो किती वेळा पाहिलाय ह्याला गणतीच नाही. आणि रिचर्ड व ज्युलिया दोघेही आवडते किती वेळा पाहिलाय ह्याला गणतीच नाही. आणि रिचर्ड व ज्युलिया दोघेही आवडते इतक्या मस्त रोमांटिक पिक्चरची छान आठवण करून दिलीस इतक्या मस्त रोमांटिक पिक्चरची छान आठवण करून दिलीस धन्यवाद\nतन्वी टुकटुक...तू तर दर्दी नं..पण मी पाहिलाय हा सिनेमा आणि एकपेक्षा जास्त वेळा...ज्यु रॉ आणि रि.. दोघंही जाम आवडलेत...ज्यु तर सॉलिड ढासू उंच चिकनी दिसतेय...(मुली मुलिंची स्तुती करू शकतात आणि करतात...)\nहेरंब, असा सिनेमा, अ���ी अभिनेत्री आणि असा अभिनेताही पुन्हा होणे नाही.\nतन्वी, अग तू म्हणजे ना.... लगेच पाहा गं.एकदा पाहिलास की मग पुढचे अनेक वेळा पाहणे ओघाने होईलच.....:) लागण आहे लागण.\nमाऊ, यस्स्स्स.... जूलिया आणि रिचर्ड दोघेही अफलातून आणि त्यांच्यातली केमिस्ट्रीही तितकीच ग्रेट.\nइरावती, हो गं....ऑल टाइम फेवरीटच.... आभार.\nअपर्णा, जूलिया कसली चिकनी दिसते ना...:)सगळ्या वयातील मुले-मुली तिच्या प्रेमात.हा हा...\nआता पुन्हा पहावा लागेल, आठवण करुन दिलीस म्हणून..\nएकदाच पाहिलाय. आता खरं तर विसऱल्यासारखं झालंय, रात्री पहातो.\nमी अजुन पाहीला नाहीये हा सिनेमा, एवढा छान आहे तर नक्कीच पहायला हवा.\nज्युलिया रॉबर्ट्स... बस्स अजुन काही बोलणे नको :-)\nMark (iv), प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.ब्लॉग वाचता हे कळले बरे वाटले. 'As good as it Gets ' जॅक निकल्सन चा ना... मला वाटते हेलेन हन्ट होती त्यात.... चांगला आहे सिनेमा. चला या पोस्टमुळे काही छान छान सिनेमे पाहून होतील तुमचे.\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nमराठी माणसाला काय येतं \nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nगोठलेला नायगारा - चित्रफिती\nतेज : रक्षक की भक्षक\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-14T20:29:04Z", "digest": "sha1:D3H7BESNDQRCTXJYTDBWRT7ODNHRHDJN", "length": 10207, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्सवाच्या काळात मालमता खरेदी करताना …… (भाग-१) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउत्सवाच्या काळात मालमता खरेदी करताना …… (भाग-१)\nग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकासक कंपन्या विविध ऑफरचा मारा करतात. अशा ऑफरमुळे ग्राहकही गुंतवणूक करण्यास आणि खरेदी करण्यास उत्सुक राहतात हे प्रॉपर्टी रिसर्च संस्थांनीदेखील मान्य केले आहे. आता उत्सवाचा, सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. अशा स्थितीत रिऍल्टी बाजार या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी कंबर कसून तयार असतो.\nउत्सव काळात प्रत्येक कंपन्या आपल्या उत्पादनाकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सवलत देत असतात. रिअॅल्टी कंपन्यादेखील या शर्यतीत मागे राहात नाहीत. रिअॅल्टी, बिल्डर कंपन्यांदेखील ग्राहकांना विविध योजनांच्या माध्यमातून आकर्षित करतात, जेणेकरून मालमत्तेची, फ्लॅटची अधिकाधिक विक्री होईल. काही कंपन्या फ्लॅट बुकिंगवर अनेक प्रकारच्या ऑफर सादर करत असताना खरेदीवरही मोठ्या प्रमाणात रोख सवलत देण्याचा देखील प्रस्ताव मांडतात. अनेक कंपन्या इलेक्‍ट्रॉनिक कंपन्यांपासून इंटिरिअर डेकोरेशनचे काम मोफतपणे उपलब्ध करून देतात. अशा प्रकारच्या ऑफरमुळे ग्राहक निश्‍चितच खरेदीसाठी उत्सुकता दाखवतील, असा विश्‍वास रिअॅल्टी कंपन्यांना असतो.\nसर्वसाधारणपणे नवरात्रापासून सुरू झालेल्या ऑफर या दिवाळीनंतर म्हणजे वर्षाअखेरपर्यंत चालू राहतात. प्रत्येक ग्राहकाला यादरम्यान बुकिंगवर एक निश्‍चित भेटवस्तू मिळत असते. उत्सवादरम्यान फ्लॅटसच्या बुकिंगमध्ये अनेकपटीने वाढ होते. अशा प्रकारचा कल आपण गेल्या काही वर्षांपासून अनुभवास घेत आहोत. तज्ज्ञांच्या मते, भारतात घर खरेदी ही एकप्रकारे उत्सवाचाच भाग आहे. घर खरेदी किंवा तत्सम स्वरूपाची खरेदी हा एक परंपरेचा भाग असून अशा प्रकारचे काम एखाद्या शुभमुहुर्तावर केले जाते. या कारणामुळेच नवरात्र आणि दिवाळीची सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतात. अशा स्थितीत ग्राहकांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी रिऍल्टी कंपन्या या निमित्ताने सवलत आणि भेटवस्तू देतात. तसे पाहिले तर बदलत्या काळानुसार आता प्रत्येक ग्राहक बऱ्यापैकी चौकस बुद्धीने व्यवहार करताना दिसून येतो. आकर्षित करणाऱ्या जाहिरातीची चाचपणी केल्याशिवाय ग्राहक घर खरेदीचा विचार करत नाही. या खरेदी निर्णयात दीर्घकालीन नफा-तोटा याचा विचार करूनच तो घर खरेदीचा निर्णय घेतो. बहुतांश बिल्डर फ्लॅट विक्री करताना वाटाघाटीस तयार असतात. यातून ग्राहक सवलतीपेक्षाही अधिक लाभ पदरात पाडून घेण्याबाबत सजग असतो.\nउत्सवाच्या काळात मालमता खरेदी करताना …… (भाग-२)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#गांधी१५० : महात्मा गांधी यांचे काही निवडक प्रेरणादायी विचार\nNext articleवीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांची रात्रपाळी झोपेत\nआई-वडिलांना न सांभाळल्यास मुले संपत्तीतून बेदखल (भाग-२)\nआई-वडिलांना न सांभाळल्यास मुले संपत्तीतून बेदखल (भाग-१)\nगृहकर्जासाठी बँक गॅरंटी (भाग-२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2009/08/27/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%95/", "date_download": "2018-12-14T19:34:30Z", "digest": "sha1:TLPVTFEZULK5TJ5Y7MYKWBLDNZQ3QSCF", "length": 21034, "nlines": 126, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "गुलाबी चित्रामागील भेदक वास्तव | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nगुलाबी चित्रामागील भेदक वास्तव\nटॅगस्अर्थ, अर्थशास्त्र, आव्हाने, कारणे, ग्रामीण, जीवन, फायनान्स, भारत, मंदी, समाज\n– एच. एम. देसरडा\n( माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ ), सौजन्य – लोकसत्ता\nभारताची आज सर्वांगीण प्रगती होत आहे असं सांगितलं जातं. ते अजिबातच खोटं नाहीये. मात्र प्रगतीची आणि विकासाची गंगा अजूनही समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोहोचलेली नाही. याची जाणीव असूनही तिकडे संबंधित दुर्लक्ष करतात, हीच मोठी चिंताजनक बाब आहे…\nउत्पन्न व संपत्तीची भयानक असमानता, गोरगरीबांची दैना, धनदांडग्यांचा चंगळवाद, नैसगिर्क संसाधनाची बरबादी, पर्यावरणाचा विनाश, सामाजिक विसंवाद व मानवी हक्काची पायमल्ली, हे आजमितीला भारतासमोरील मुख्य राष्ट्रीय प्रश्न आहेत. यासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघटना, विविध आंतरराष्ट्रीय संस्था, भारत सरकारनियुक्त आयोग, सत्यशोधन समित्या, अभ्यास गट तसेच राष्ट्रीय नमुना पाहणी संघटना यांनी संकलन व विश्लेषण केलेली अधिकृत आकडेवारी आज विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. यापैकी बरीच माहिती इंटरनेटद्वारे सहज उपलब्ध होते.\nमात्र खेदाची बाब ही की, राज्यकतेर् व अभिजन महाजन समर्थक तज्ज्ञ त्यांच्या सोयी व हितसंबंधानुसार या आकडेवारी-वस्तुस्थितीचे अर्थ लावतात. दुसरे, लोकप्रबोधन व जाणीवजागृतीच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा अडसर आहे. तो म्हणजे ही सर्व माहिती इंग्रजी भाषेत व तत्त्वप्रचुर व्यावसायिक परिभाषेत असते. त्यामुळे ती जनसामान्यांपर्यंत पोहचत नाही. जे इंग्रजी वाचू शकतात त्यांनाही ती नेमकेपणे कळतेच असे नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जनजागरणाचे व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे.\nआथिर्क उदारीकरणाचे धोरण अवलंबल्यानंतर देशाचा विकास जलद वेगाने होत असल्याचा प्रचार जोरात चालू आहे. निर्यातवाढ, परकीय गंगाजळीत वाढ, परकीय गुंतवणूक वाढ ही याची प्रचीती असून, चौफेर जागतिकीकरणाचे धोरण अवलंब केल्यास दारिद्य, कुपोषण, बेरोजगारी व सामाजिक-आथिर्क शोषण व विषमतेचे प्रश्न बोलता बोलता सुटतील, असा युक्तिवाद हिरीरीने केला जातो. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा हा ठाम विश्वास होता. म्हणून तर त्यांनी ‘इंडिया शायनिंगचा’ नारा दिला.\nजनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. मात्र त्यांच्या जागी सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडीने तेच धोरण अट्टाहासाने चालू ठेवल्यामुळे उत्पन्न व संपत्तीची असमानता वेगाने वाढत आहे. या संदर्भात अर्जुन सेनगुप्ता समितीने मांडलेली आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे. असंघटित क्षेत्रातील व्यवसाय व रोजगाराची स्थिती जाणून घेण्यासाठी नेमलेल्या या राष्ट्रीय आयोगाने म्हटले आहे, की देशातील ७७ टक्के (८४ कोटी) लोकांचा दररोजचा दरडोई खर्च २० रु.पेक्षा कमी आहे. याचा अर्थ ज्या उच्च विकासाच्या आरत्या ओवाळल्या जात आहे, त्यापासून ८४ कोटी लोक दूर आहेत. सेनगुप्ता आयोगाची ही आकडेवारी राष्ट्रीय नमुना पाहणीच्या २००४-०५ साली झालेल्या ६१व्या फेरीवर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांना दररोज एक डॉलरपेक्षा कमी उत्पन्न आहे अथवा खर्च करावयास मिळतात, त्या सर्वांना गरीब मानले जाते. या व्याख्येतून भारतातील हे ८४ कोटी लोक दारिद्यरेषेखाली आहेत तात्पर्य, ज्या आथिर्क प्रगतीचे गोडवे गायले जात आहेत, त्याचा कोणताही फायदा या ७७ टक्के लोकांना झालेला नाही. एकापरीने मनमोहनसिंग सरकारला सत्याची जाणीव करून देणारा हा अहवाल आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये.\nअर्जुन सेनगुप्ता अहवालाची चर्चा होत असतानच आणखी एका अभ्यासाने त्यास वेगळ्या पद्धतीने दुजोरा दिला आहे. हा अहवाल आहे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्टिट्यूटचा. या अहवालात म्हटले आहे की, जगातील ८५ कोटी लोकांना उपाशी रहावे लागते. यापैकी सुमारे २५ टक्के लोक भारतात आहेत. या संस्थेच्या जागतिक भूक निदेर्शांकात भारताचा क्रमांक ११८ देशांत ९४वा आहे. या भूक निदेर्शांकात चीन ४७ व्या क्रमांकावर आहे व पाकिस्तान ८८व्या\nभारतातील एवढ्या मोठ्या प्रमाणातील भूक व उपासमारीचे एक महत्त्वाचे कारण हे आहे की, जवळपास निम्मी बालके कुपोषित व कमी वजनाची आहेत. गर्भवती स्त्रिया, स्तनपान देणाऱ्या माता आणि बालकं यांना पुरेसा व संतुलित आहार न मिळाल्यामुळे ते कायम वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात, ही बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सवेर्क्षणात प्रकर्षाने सामोरी आली आहे.\nमानव विकासाबाबत गेल्या काही वर्षांत भारताचा क्रमांक १२७वरून १२६वा झाला होता. नुकत्याच प्रसिद���ध झालेल्या अहवालानुसार तो १२८वर गेला आहे मात्र जगाच्या डॉलर अब्जाधिशांच्या यादीत भारताचा क्रमांक चौथा आहे. उत्पन्न व संपत्तीची वाढती असमानता हे बहुचचिर्त जागतिकीकरणे आगेकूच करणाऱ्या विकासाचे ( मात्र जगाच्या डॉलर अब्जाधिशांच्या यादीत भारताचा क्रमांक चौथा आहे. उत्पन्न व संपत्तीची वाढती असमानता हे बहुचचिर्त जागतिकीकरणे आगेकूच करणाऱ्या विकासाचे () व्यवच्छेदक लक्षण आहे, ही बाब विसरता कामा नये. हे भारतातच घडत नसून सध्याच्या बाजारवादी विकास-खाजगीकरण-जागतिकीकरणाच्या (एलपीजी) विकासनीतीचा तो अविभाज्य भाग आहे हे नाकारण्यात काय हशील\nया संदर्भात हेलिसिंकी (फिनलँड) येथील विकास अर्थशास्त्रांच्या जागतिक संस्थेने दिलेली आकडेवारी बोलकी आहे. त्यानुसार अतिश्रीमंत अशा जगातील दोन टक्के प्रौढ लोकसंख्येकडे निम्म्याहून अधिक जागतिक कौटुंबिक संपत्ती आहे, तर तळच्या ५० टक्के लोकसंख्येकडे एक टक्का संपत्ती आहे. खरेतर आता आंतरराष्ट्रीय मुदाकोष (आयएमएफ) आणि अन्य संस्थांनीदेखील याकडे लक्ष वेधले आहे.\nभारतातील दारिद्य, कुपोषण, बेरोजगारी, असमानता, संपत्तीचे केंदीकरण याबाबत भरपूर आकडेवारी व विश्लेषण उपलब्ध आहे. यााबाबतची ताजी आकडेवारी हे दर्शविते की, १९९१-२००२ या काळात व्यक्तिगत संपत्तीची असमानता व दरी अधिकच वेगाने वाढली आहे. तरीसुद्धा भारत ‘महासत्ता’ होणार, भारतीय कंपन्या व उद्योजक ‘बहुराष्ट्रीय’ होत असल्याचा प्रचार सध्या धुमधडाक्याने चालला आहे.\nही वाढती असमानता-अमानुषता माणुसकीला कलंक आहे. मानवीहक्कांची तर त्यामुळे पायमल्ली होत आहेच; मात्र सोबतच ती पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक व धोकादायक आहे. हवा, पाणी-अन्न साखळीचे प्रदूषण व विषारीकरण यामुळे रोगराई, आजारात वाढ होत असून, आधीच कमी असलेल्या वनक्षेत्रावर व गोरगरीबांच्या उत्पन्नावर त्याचा फार प्रतिकूल परिणाम होत आहे. जैविकविविधता वेगाने कमी होत असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या आदिवासी, मच्छिमार, शेतकरी, शेतमजूर व कारागीर यांना परिसरात मिळणाऱ्या चरितार्थासाठी आवश्यक वस्तू व संसाधनांची उपलब्धता अनिश्चित आणि कमी होत आहे. चारा-पाणी-सरपण यासाठी देशभर कोट्यवधी स्त्रियांना मैलोगणिक पायपीट करावी लागते. याखेरीज विकास प्रकल्पाच्या उभारणीसाठी आदिवासी व गोरगरीबांचे विस्थापन होते आहे. आजपर्यंत विविध धरणे, वीज व औद्योगिक-व्यापारी प्रकल्पांसाठी पाच कोटीहून अधिक लोकांचे विस्थापन झाले असून, त्यापैकी फार थोड्यांचे नीट पुनर्वसन झाले आहे.\nसेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरनमेंटच्या नागरिकांच्या पर्यावरण अहवालापासून आर. के. पचौरी (यंदाच्या शांतता नोबल पुरस्काराचे सहमानकरी) यांच्या अध्यक्षतेखालील हवामानातील बदलाबाबतच्या समितीने याबाबत जे वास्तव मांडले आहे, त्याचा आपले राज्यकतेर् गांभीर्याने विचार करत नाहीत. विकासाची मुख्य कसोटी समता व सातत्य असावयास हवी, हे सर्व सूज्ञ लोक मानतात. मात्र भारतातील विकास प्रक्रिया या दृष्टीने किती विरोधाभासी व विसंगत आहे, हे उपरनिदिर्ष्ट आकडेवारी व विश्लेषणातून सिद्ध होते. याबाबत आपण केव्हा ठोस कृती करणार, हा कळीचा प्रश्न आहे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n‘नाटो’ची ६० वर्षे : ऐतिहासिक बदल व आव्हाने\nहेमलकशातली पहिली पावलं – डॉ. प्रकाश आमटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/indian-pan-card-balgerian-40781", "date_download": "2018-12-14T20:39:37Z", "digest": "sha1:PFATNUBCOE5KFK44NYRHZS24TS52XKIW", "length": 13211, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "indian pan card to balgerian बल्गेरियन ठकसेनाकडे सापडले भारतीय पॅन कार्ड | eSakal", "raw_content": "\nबल्गेरियन ठकसेनाकडे सापडले भारतीय पॅन कार्ड\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nआणखी 235 बनावट डेबिट कार्ड सापडली\nमुंबई - स्किमरच्या साह्याने बनावट डेबिट कार्ड बनवणाऱ्या बल्गेरियातील नागरिकाने स्वतःचे बनावट भारतीय पॅन कार्डही बनवले आहे. या आरोपीच्या अंधेरीतील घरात सायबर पोलिसांना आणखी 235 बनावट डेबिट कार्ड सापडली असल्याचे समजते.\nआणखी 235 बनावट डेबिट कार्ड सापडली\nमुंबई - स्किमरच्या साह्याने बनावट डेबिट कार्ड बनवणाऱ्या बल्गेरियातील नागरिकाने स्वतःचे बनावट भारतीय पॅन कार्डही बनवले आहे. या आरोपीच्या अंधेरीतील घरात सायबर पोलिसांना आणखी 235 बनावट डेबिट कार्ड सापडली असल्याचे समजते.\nटुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या मिल्चो गोशेव एन्जेलोव्ह (वय 45) याला नुकतीच सायबर पोलिसांनी अंधेरीत अटक केली. याच घरात पोलिसांना एन्जेलोव्हच्या नावाचे भारतीय पॅन कार्ड सापडले आहे. या पॅन कार्डवरील पत्ता ऍण्टॉप हिलचा आहे. चौकशी केल्यावर हा पत्ता बनावट असल्याचे निष्पन्न झाले.\nटुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या एन्जेलोव्हने भारतीय पॅन कार्ड कसे बनवले, यात काही भारतीयांचा हात असण्याचीही शक्‍यता आहे, याविषयी तपास सुरू आहे. आरोपीच्या घरी 235 बनावट डेबिट कार्ड सापडली. यापूर्वी त्याच्याकडून आठ बनावट डेबिट कार्ड जप्त करण्यात आली आहेत. आरोपीने मोठ्या प्रमाणात बॅंकांच्या डेबिट कार्डचा डेटा चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. 2014 मध्येही तो अशाच पद्धतीने भारतात आला होता. त्या वेळीही त्याने अशाच पद्धतीने अनेकांच्या खात्यातून रक्कम काढल्याचा संशय आहे.\nचार बॅंकांच्या एटीएममधून काढले पैसे\nजुहूतील एटीएममध्ये बनावट डेबिट कार्ड अडकल्यामुळे या बल्गेरियातील नागरिकाचे बिंग फुटले व त्याला अटक झाली. त्याने जुहूतील एटीएमसह मुंबईतील एकूण चार बॅंकांच्या एटीएममधून बनावट डेबिट कार्डच्या साह्याने पैसे काढल्याचे चौकशीत सांगितले. याबाबत संबंधित बॅंकांशी सायबर पोलिसांनी संपर्क साधला असून, लवकरच त्याबाबतची माहिती मिळेल.\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nराष्ट्रमाता जिजाऊंचा पुस्तकात उल्लेख शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणून\nपुणे: अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nमहाजन आले...\"खूष' केले...अन्‌ जिंकून गेले\nधुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आणि मोठे महाभारत घडले. भाजपमध्ये बंडाळी झाली,...\nINDvsAUS : भारताचे 'भेदक' गोलंदाज निष्प्रभ; ऑस्ट्रेलिया सुस्थितीत\nपर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी थोडे...\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यात चहापानानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने पीटर हॅंडस्कॉंबचा एका हातात अप्रतिम झेल घेतला. पहिल��या कसोटी सामन्यात उस्मान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-mayor-deputy-mayor-election-158977", "date_download": "2018-12-14T19:39:34Z", "digest": "sha1:BZRWVLHQVWKSTUMT4UPMEOV3GR7F4VXI", "length": 14979, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur Mayor, Deputy Mayor election कोल्हापूरः उपमहापाैरपद न मिळाल्याच्या रागातून आत्महत्येचा इशारा | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूरः उपमहापाैरपद न मिळाल्याच्या रागातून आत्महत्येचा इशारा\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nकोल्हापूर - काँग्रेसकडून उपमहापौरपदासाठी आग्रही असलेल्या अशोक जाधव यांनी त्यांना पद न मिळाल्याच्या रागातून आत्महत्येचा इशारा दिला अन्‌ त्यांची समजूत काढताना दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांच्या नाकी नऊ आले. आमदार सतेज पाटील यांच्या ‘अजिंक्‍यतारा’ या कार्यालयात या नाट्यमय घडामोडी घडल्या.\nकोल्हापूर - काँग्रेसकडून उपमहापौरपदासाठी आग्रही असलेल्या अशोक जाधव यांनी त्यांना पद न मिळाल्याच्या रागातून आत्महत्येचा इशारा दिला अन्‌ त्यांची समजूत काढताना दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांच्या नाकी नऊ आले. आमदार सतेज पाटील यांच्या ‘अजिंक्‍यतारा’ या कार्यालयात या नाट्यमय घडामोडी घडल्या.\nबावड्यातून सातत्याने महापालिकेवर प्रतिनिधित्व करणारे श्री. जाधव यावेळी उपमहापौर पदासाठी आग्रही होते. त्यांच्याकडे शिक्षण सभापतिपद असतानाही ते उपमहापौरपदासाठी हटून बसले होते. पूर्वी जनसुराज्य-राष्ट्रवादी विरुद्ध ताराराणी आघाडी असा संघर्ष होता, त्यावेळी जाधव ताराराणी-आघाडीच्या हाताला लागले होते. शिक्षण सभापतिपद नाइलाजाने घेतले, आपण तयार झालो नसतो, तर भाजप-ताराराणी आघाडीकडे पद गेले असते असा जाधव यांचा दावा होता.\nदोन्ही काँग्रेसच्या बैठकीतही जाधव हे डॉ. डी. वाय. पाटील यांचे मानसपुत्र आहेत, त्यांनी मनात आणले तर ते सरांना एखादे कॉलेजही देऊन टाकतील, असे आमदा�� पाटील म्हणाले होते.\nपाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा इशारा\nकाल दुपारी चारजणांचे अर्ज भरल्यानंतर नेमका कुणाचा अर्ज दाखल करायचा, अशी विचारणा काँगेस गटनेत्यांनी आमदार पाटील यांच्याकडे केली. पाटील सध्या बंगळूर येथे आहेत. त्यांनी भूपाल शेटे यांचे नाव निश्‍चित केल्यानंतर जाधव नाराज झाले. आपण पाचव्या मजल्यावर जाऊन उडी मारून आत्महत्या करणार असल्याचे सांगताच दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांची धावपळ उडाली.\nराष्ट्रवादीच्या वाट्याचे पद घ्या; पण...\nप्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुख यांनी श्री. जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पुढील वेळी राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारे उपमहापौरपद तुम्हाला देतो; पण असे काही करू नका, असे सांगत होते. अर्ज भरण्याची पाचची वेळ जवळ येत होती. साडेचार वाजून गेले, तरी उमेदवार अजून कसे आले नाहीत, असा प्रश्‍न थांबलेल्यांना पडला.\nलाटकर यांना कात्रजचा घाट\nशह-काटशहाच्या राजकारणात राजू लाटकर यांना आमदार हसन मुश्रीफ यांनी अखेर कात्रजचा घाट दाखविला. लाटकर हे मुश्रीफ यांचे निष्ठावंत शिलेदार समजले जातात; मात्र नंदकुमार मोरे यांच्या पत्नी सरिता मोरे यांना महापौरपदी संधी द्यावी यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक आग्रही होते. त्याची दखल घेत मुश्रीफ यांनी मोरे यांना संधी देण्याचा प्रयत्न केला.\nपुढील सहा महिन्यांत लाटकर यांच्या पत्नी ॲड. सूरमंजिरी लाटकर यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. नेते त्यांच्या सोयीनुसार निष्ठावंताला कशी भूमिका घ्यावयास लावतात व त्याची झळ राजकारणाला बसते, याची प्रचिती या निमित्ताने आली. मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीत लाटकर यांनी उघडपणे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात भूमिका घेतली. ‘लोकसभेसाठी महाडिक हे उमेदवार नको’, असे लाटकर यांनी सांगितले होते. मोठ्यांच्या भांडणात लहानांनी पडायचे नसते, असे म्हटले जाते. लाटकर कारण नसताना या प्रक्रियेत ओढले गेले. पूर्वी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, स्थायी सभापती अशी पदे दिली असताना त्यांना आणखी किती पदे देणार, अशी तक्रार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मुश्रीफ यांच्याकडे केली.\nमुश्रीफ यांनी शब्द पाळला\nनंदकुमार मोरे हे काही मूळ राष्ट्रवादीचे नाहीत. २०१५ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी सरिता अवघ्या पाच मतांनी विजयी झाल्या. मोरे हे अनुभवी माजी नगरसेवक आहेत. खोलखंडोबा, शनिवार पेठ तसेच बुधवार पेठ परिसरात त्यांचा संपर्क आहे. त्याची दखल घेत राष्ट्रवादीने मोरे यांच्या पत्नी सरिता यांना संधी दिली. अटीतटीच्या लढतीत मोरे विजयी झाल्या. पत्नीला महापौर केले नाही तर आयुष्यात निवडणूक लढविणार नाही, अशी भूमिका मोरे यांनी घेतली होती. आमदार मुश्रीफ यांनी सत्ता आल्यास महापौरपदाची संधी देऊ, असा शब्द दिला होता. तो शब्द मुश्रीफ यांनी उमेदवारीच्या रूपाने खरा केला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/priyanka-chopra-and-kim-kardashian-in-one-frame-1769049/", "date_download": "2018-12-14T19:40:42Z", "digest": "sha1:J5LVQABJAHFBIIBX6OHYHDRBICYPBR2Q", "length": 11964, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "priyanka chopra and kim kardashian in one frame| देसी गर्लच्या सौंदर्यासमोर किम कदार्शिया पडली फिकी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nदेसी गर्लच्या सौंदर्यासमोर किम कार्दशियन पडली फिकी\nदेसी गर्लच्या सौंदर्यासमोर किम कार्दशियन पडली फिकी\nदोन्ही अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त अंदाजामध्ये दिसून येत होत्या.\nबॉलिवूड अभिनेत्री विविध कारणांसाठी कायमच चर्चेत राहत असतात.गेल्या काही दिवसांपासून अशीच दोन अभिनेत्रींची बरीच चर्चेत आहे. या अभिनेत्री म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन. सध्या दोघींच्या चर्चेसोबतच त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.\nनुकत्याच या दोघी न्युयॉर्कमध्ये नों टिफनी अॅण्ड कोजच्या ब्लू बूक कलेक्��नच्या एका कार्यक्रमामध्ये एकत्र दिसून आल्या. यावेळी या दोन्ही अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त अंदाजामध्ये दिसून येत होत्या. विशेष म्हणजे या दोघींचाही वावर पाहता या गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकींच्या चांगल्या मैत्रीण असल्याचा भास होत होता.\nया कार्यक्रमातील प्रियांका-किमचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये या दोन्ही अभिनेत्रींनी एक खास पोझ दिली आहे. यावेळी प्रियांकाने पेस्टल रंगाचा बॅकलेस सिक्वेंस ड्रेस परिधान केला होता. तर किमने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यासोबतच तिने सिल्वर रंगाचे दागिनेही घातले होते. विशेष म्हणजे प्रियांकाने केलेल्या गेटअपमुळे ती किमपेक्षा जास्त उठून दिसत असल्याचं म्हटलं जात आहे.\nदरम्यान, या कार्यक्रमामध्ये प्रियांकासोबत हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. सध्या प्रियांकाच तिच्या लग्नाच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. तर किम कर्दाशियनदेखील तिच्या ट्विटरवरील फॅन फॉलोइंग आणि अधुनमधून इंटरनेटवर लीक होणारे व्हिडीओ यांमुळे सतत चर्चेत असते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : होणाऱ्या सासूसोबत ‘देसी गर्ल’चे ठुमके\n‘या’ कारणामुळे प्रियांका- निकच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली\nबराक आणि मिशेल ओबामासह प्रियांकाचा डिनर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2010/06/23/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-14T19:32:03Z", "digest": "sha1:CHLV6BL32HWVFLG7V7AP5NQF5XIZZSRF", "length": 13479, "nlines": 122, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "मी भारतीय म्हणूनच जगेन | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« मे जुलै »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nपु. ल. देशपांडे, सौजन्य – मटा\nमला तर कित्येकदा भारतीय संस्कृती नेमकं कशाला म्हणावं तेच कळत नाही. एकीकडून रामभक्तीचे सुंदर उमाळे काढणारा तुळसीदास ‘ढोरं , गॅंवार , शूद्र , पशु ,नारी , ये सब ताडनके अधिकारी ‘ म्हणतो , म्हणजे संत तुळशीदासांच्या मताने गुरं ,खेडवळ माणसं , इतर पशू आणि स्त्रिया ह्मा फक्त चोप खाण्याच्याच लायकीच्या आहेत\nबायकांना नव-यांनीलाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्याच्या बाबतीत आपल्या देशातल्या लक्षावधी खेड्यांतसर्वधर्मसमभाव आहे. खुद्द दिल्लीतही आपल्या बायकांना फारशा न्यायबुद्धीनं वागवतातचअसं नाही. पुष्कळदा मला वाटतं की ह्मा देशात फक्त पुरुषाला स्वातंत्र्य मिळालं आहे.स्त्रिया पारतंत्रातच आहेत. अशा ह्मा आपल्या देशात भारतीयत्वाचा विचार रुजवायचाआहे.\n‘ उपकार म्हणून तुम्हाला ह्मा देशात राहू देतो ‘ ही वृत्ती जशी हिंदूंनी सोडायला हवी तशीच कालबाह्म झालेल्या आणि देशाला पोषक नसलेल्या रुढींच्या उच्चाटनाचं कामकरायला मुसलमान आणि इतर धर्मीयांनीही आपल्यातील भारतीयत्वाला अग्रक्रम द्यायला हवा.\nहमीद दलवाईंच्या अनुभवांवरुन मुसलमानात हे विचारपरिवर्तनाचं कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येतं. इतर धर्मांत आणि जातींत ते सोपं आहे असं नाही. वास्तविक माणसांत देवाला पाहणाऱ्या भटजी , मुल्ला , शेख यांच्या संकुचितपपणाविरुद्ध पू���्वीपासून आमच्या भारतीय संतांनी झोड उठवलेली आहे.\n‘ मुल्ला होकर बांग पुकारे वह क्या साहब बहिरा है ’ असा सवाल कबीरानं केला आहे. महाकवी गालिबनं तर देव फक्त मशिदीतच नसतो हे ठसवण्यासाठी शेखजींना म्हटलं आहे की ‘ शेखजी मला मशिदीत बसून पिऊ दे , वर्ना ऐसी जगह बताव जहॉं खुदा नही’ असा सवाल कबीरानं केला आहे. महाकवी गालिबनं तर देव फक्त मशिदीतच नसतो हे ठसवण्यासाठी शेखजींना म्हटलं आहे की ‘ शेखजी मला मशिदीत बसून पिऊ दे , वर्ना ऐसी जगह बताव जहॉं खुदा नही ‘ आमचे तुकोबा विचारतात , ‘ ऐसे कैसे रे सोवळे , शिवता होतसे ओवळे ‘ आमचे तुकोबा विचारतात , ‘ ऐसे कैसे रे सोवळे , शिवता होतसे ओवळे ’ह्मा सर्व मंडळींची देवावरची श्रद्धा कमी प्रतीची होती असं कोण म्हणेल \nत्यांनी ते देवत्व माणसांत पाहिलं. कलेच्या ख-या उपासकाला आणि रसिकाला तरराष्ट्रीयतेचं कुंपण देखील संकुचित वाटतं. मग धार्मिक कुंपणांची तर गोष्टच नको.म्हणूनच केशवसुतांनी ‘ ब्राह्मण नाही हिंदुही नाही , न मी एक पंथाचा | तेच पतति की जे आखडती प्रदेश साकल्याचा | खादाड असे माझी भूक | चतकोराने मला न सुख ,कूपातिल मी नच मंडूक | मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे | कोण मला वठणीवर आणू शकतप ते मी पाहे ‘ असं विचारलं आहे.\nमुखमें रामनाम बगलमे छुरी , ह्मा तत्वाचं आचरण करणा-याविरुद्ध प्रत्येक काळांतले साहित्यिक , कवी आणि कलावंत उभे राहिलेले आहेत. मुस्लिम धर्मांधतेविरुद्ध प्रेममार्ग सांगणारे सुफी उभे राहिले , जातिभेदाचं पोषण करणा-याविरुद्ध रामी धोबिणीबरोबर संसार करणारा ब्राह्मण चंडिदास ‘ सर्वांहून श्रेष्ठ माणूस त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही ‘असं सांगत उभा राहिला.\nयज्ञामुळे होणारी भरमसाठ पशुहत्या आपल्या देशातली शेती धोक्यात आणीत होती. त्याविरुद्ध गौतमबुद्ध प्रज्ञा आणि करुणेचा संदेश घेऊन उभे राहिले. बुद्धीला सतेज ठेवून प्रज्ञा आणि प्रत्यक्ष वृतीतून जी सिद्ध होते त्या करूणेचा मार्ग प्रमाण मानून ही एकात्मता साधायची आहे. रवीन्द्रनाथांनी त्याला ‘ मानुषेर धर्म माणसाचा धर्म ‘म्हटलं आहे ज्या रुढी आपल्यांत दूरत्व निर्माण करतात त्या दूर सारुन ह्मा प्रज्ञा आणि करुणेच्या मार्गानंच भारतीयांची एकात्मता साधली जाईल.\n‘ नान्य: पंथा अथ:नाय विद्यते ‘- दुसरा कुठलाच मार्ग यासाठी नाही ‘ समाजाच्या ऐहिक अभ्युदयासाठी ज्यांना तन देत��� येईल त्यांनी तन , धन देता येईल त्यांनी धन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांशी युक्त केल्यामुळे मुक्त झालेलं मन देण्याची ही एक ऐतिहासिक महत्वाची घडी आलेली आहे.\n‘ हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणूनच मरणार नाही ‘ असं म्हणूनआंबेडकरांनी धर्माचं प्रवर्तन केलं. कुठल्याही धर्माचा किंवा प्रांताचा माझ्यावर शिक्का असला तरी मी भारतीय म्हणूनच जगेन , अशा विचारचक्र प्रवर्तनाचं हे कार्य आहेआणि ते होणं ही आजच्या काळातली भारताची सर्वांत मोठी गरज आहे….\n( राष्ट्रीय एकात्मता परिषदेतील भाषण)\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमालेगावातील बहिष्कार: भारतीय मुस्लिमांपुढील पेच\n“आम्हाला साहित्यिकांकडून कालभेदी दृष्टी हवीय”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/44369", "date_download": "2018-12-14T20:14:38Z", "digest": "sha1:NCFVL53PSSRGC7ZY53IIWFHB2HH3PBPK", "length": 3976, "nlines": 86, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजीत एकांकिका स्पर्धा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजीत एकांकिका स्पर्धा\nकॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजीत एकांकिका स्पर्धा\nकॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन अर्थात 'CalAA' आपल्या सर्व पश्चिमेकडील राज्यांमधील 'कला'कारांना एकांकिका स्पर्धेसाठी आमंत्रित करीत आहे.\nत्वरा करा - स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची अंतीम तारिख - ३१ जुलै २०१३\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=112&Itemid=215", "date_download": "2018-12-14T19:40:36Z", "digest": "sha1:VDHXF4QTVIXVHRGWM5H7MRPX54LB52P3", "length": 9365, "nlines": 55, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "परिशिष्ट २", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » परिशिष्ट २\nपंचस्कंध, अर्हत्पद व निर्वाण.\nपंचस्कंधः-रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान या पांच पदार्थांनां पंचस्कंध असें म्हणतात.\nपृथ्वी, आप, तेज आणि वायु या चार महाभूतांला आणि त्यांजपासून उत्पन्न झालेल्या पदार्थांना रूपस्कंध असें ह्मणतात.\nसुखकारक वेदना, दुःखकारक वेदना, आणि उपेक्षा वेदना या तीन प्रकारच्या वेदनांला वेदनास्कंध म्हणतात.\nघऱ, झाड, गांव इत्यादि विषयक कल्पनांला संज्ञास्कंध म्हणतात. घर झाड इत्यादि पदार्थ परमार्थतः वर सांगितलेल्या चार महाभूतांचेच बनलेले आहेत; म्हणून ते परस्परांपासून भिन्न नाहींत. असें असतां संज्ञास्कंधाच्या योगें त्यांचा निराळेपणा आमच्या लक्षांत येतो. ही जी पदार्थांना निरनिराळीं नांवें देण्याची मनाची शक्ति, तिलाच संज्ञास्कंध असें म्हणतात.\nसंस्कार ह्मणजे मानसिक संस्कार. याचे कुशल, अकुशल आणि अव्याकृत असे तीन प्रकार आहेत. दुसर्‍यास मदत करण्याची इच्छा, प्रेम, जागृति इत्यादि संस्कार कुशल जाणावे. लोभ, द्वेष, माया, मत्सर, आळस इत्यादि संस्कार अकुशल जाणावे. अकुशलहि नव्हेत आणि कुशलहि नव्हेत अशा संस्कारांना अव्याकृत ह्मणतात. उदाहरणार्थ, कांहीं पदार्थांची आवड असणें कांहींची नावड असणें इत्यादि संस्कार पूर्वकर्माचे फलभूत असल्यामुळें अकुशल किंवा कुशल यांत त्यांची गणना होत नाहीं. त्यांना अव्याकृत असेंच ह्मटलें पाहिजे.\nविज्ञान ह्मणजे जाणणें. संक्षेपानें सांगावयाचे म्हटलें ह्मणजे विज्ञानें सहा आहेत. चक्षुर्विज्ञान, श्रोत्रविज्ञान, घ्राणविज्ञान, जिव्हाविज्ञान, कायविज्ञान व मनोविज्ञान ह्या सहा विज्ञानांच्या समुदायाला विज्ञानस्कंध असें म्हणतात. विज्ञानाला बौद्ध ग्रंथांत चित्त म्हणतात. चित्ताला कधीं कधीं मन हा शब्द लावितात. बौद्धाच्या मतें मन हें अमूर्त आहे. तें अणु प्रमाण नाहीं. म्हणून तर्कसंग्रहादि न्यायग्रंथांत सांगितलेलें मन व बौद्ध ग्रंथांत सांगितलेलें मन हीं एक नव्हेत हें लक्षांत ठेवलें पाहिजे.\nहे पांच स्कंध वासनायुक्त असले म्हणजे त्यांस उपादानस्कंध असें म्हणतात. ह्यांच्या योगें पुनर्जन्म होतो. ह्या जन्मीं कुशलाकुशल कर्म केलें म्हणजे त्याच्या जोरावर दुसर्‍या जन्मीं ह्या पांच उपादानस्कंधांचा प्रादुर्भाव होतो. जेव्हां वासनेचा समूळ उच्छेद होतो, तेव्हां या स्कंधांना उपादानस्कंध न म्हाणतां नुसते स्कंध म्हणतात. कारण त्यांच्या योगें पुनर्जन्म होण्याचा संभव नसतो. अर्हत्पद प्राप्त झाल्यावर वासनेचा समूळ उच्छेद होतो. अर्हत्पदाप्रत पावलेल्या व्यक्तींचे पंचस्कंध त्यांच्या मरणापर्यंत राहतात. अकुशल संस्कार मात्र अर्हत्पद मिळाल्याबरोबर सर्वथैव नष्ट होतात. मरण समयीं अर्हतांच्या पंचस्कंधांचा निर्वाणांत लय होतो. अर्थांत त्यांजपासून नूतन पंचस्कंध उदय पावत नाहींत.\nअर्हत्पदः- १ सक्कायदिट्ठि (आत्मा हा भिन्न पदार्थ असून तो नित्य आहे अशी दृष्टि), २ विचिकिच्छा (बुद्ध, धर्म आणि संघ यांजविषयीं शंका किंवा अविश्वास), ३ सीलब्बतपरामास (स्त्रानादिव्रतांनींच मुक्ति मिळेल असा विश्वास), ४ कामराग (कामवासना), ५ पटिघ (क्रोध), ६ रूपराग (ब्रह्मलोकदिप्रप्तीची इच्छा), ७ अरूपराग (अरूपदेवलोकप्राप्तीची इच्छा), ८ मान (अहंकार), ९ उद्धच्च (भ्रांतचित्तता) आणि १० अविज्जा (अविद्या) ह्या दहा पदार्थांना संयोजनें (बंधनें) म्हणतात. आर्य अष्टांगिक मार्गाच्या अभ्यासानें ह्या दहा संयोजनांचा नाश झाला म्हणजे अर्हत्पद प्राप्त होतें. अर्हत्पद प्राप्त झालें म्हणजे निर्वाणाचा पूर्णपणें साक्षात्कार होतो.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nसंघ भाग १ ला\nसंघ भाग २ रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/decrease-in-price-of-samsung-galaxy-a-6/", "date_download": "2018-12-14T19:27:53Z", "digest": "sha1:DYF3MWD7BTRFG3G7NYCURHXXSGIQ2QMR", "length": 6311, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सॅमसंग गॅलक्सी A-6+ च्या किंमतीत घट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसॅमसंग गॅलक्सी A-6+ च्या किंमतीत घट\nटीम महाराष्ट्र देशा : नव्या किमतींसह गॅलक्सी A-6+बाजारात दाखल झाला. या फोनच्या किमतींत कंपनीने दोन हजार रुपयांनी केली आहे हा फोन पेटीएम आणि अमेझॉनवर ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहे. जर तुम्ही पेटीएम वरून फोन खरेदी करणार असालं तर तुम्हाला तब्बल तीन हजारांचा कॅशबॅक मिळणार आहे. हा फोन ओरियो अॅनराॅइड सिस्टिमवर चालणार ड्युअल सीम स्मार्टफोन आहे. सहा उंचीचा हा फोन असून 4 जिबी रॅम 64 जिबी इंटर्नल स्टोरेज आहे. येत्या काळात स्टोरेज 254 जीबी पर्यंत वाढला जाण्याची शक्यता आहे.\nया फोनचा कॅमेरा ड्युअल असून तरुणांमध्ये त्याची चांगलीच चर्चा रंगत आहे.16 मेगा पिक्सल रियल कॅमेरा असून 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.\nयाशिवाय या फोन मध्ये अनेक फीचर्स आहेत ज्यात वायफाय,जीपीस, सेंसर आणि यात 32 जीबी आणि 65 जीबी असे २ प्रकारचे स्टोरेज उपलबध आहे.\nकॉसमॉस सहकारी बँकेची आर्थिक स्थिती उत्तम : अध्यक्ष मिलिंद…\nमहावितरणकडून देशात प्रथमच नाविन्यपूर्ण प्रयोग\nजिओ फोन बुक करायचाय\nHTC U11- एचटीसी यु ११ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल\nकॉसमॉस सहकारी बँकेची आर्थिक स्थिती उत्तम : अध्यक्ष मिलिंद काळे\nमहावितरणकडून देशात प्रथमच नाविन्यपूर्ण प्रयोग\n‘असा’ झाला आधारचा हेल्पलाइन क्रमांक लाखो स्मार्टफोनधारकांच्या कॉन्टॅक्ट…\nमहावितरणचा वीजदरवाढ प्रस्ताव आणि प्रस्तावाबाबतची वस्तुस्थिती\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nसोलापूर : उजनी धरणातील पाण्याचा सोलापूर विद्यापीठानं शास्त्रशुध्द अभ्यास केला असून या चाचणीत पारा, शिस आणि अनेक…\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित…\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत…\nपराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेतकरी कर्जमाफी \nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://goadoot.blogspot.com/2011/03/blog-post_4013.html", "date_download": "2018-12-14T19:41:28Z", "digest": "sha1:CAEW33NJTKOTV3QIJNR26457DLHPSRDQ", "length": 18656, "nlines": 301, "source_domain": "goadoot.blogspot.com", "title": "Goa Doot - Goa's Marathi News: ‘धोंडांच्या तळीत’ टँकरने पाणी भरणार?", "raw_content": "\n‘धोंडांच्या तळीत’ टँकरने पाणी भरणार\nशिरगावप्रश्‍नी नार्वेकरांचा संतप्त सवाल\nअनिर्बंध खनिज उद्योगामुळे शिरगावातील धार्मिक उत्सवावर गंभीर संकट ओढवले आहे. मर्यादेबाहेर खनिज उत्खनन केले जात असल्याने येथील प्रसिद्ध जत्रोत्सवासाठी वापरण्यात येणारी ‘धोंडांची तळी’ आटून गेली असून तिथे सरकार आता टँकरने पाणी भरणार काय, असा संतप्त सवाल हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर यांनी केला.\nआज अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी बोलताना नार्वेकर पुन्हा एकदा खाण खात्याच्या कारभारावर तुटून पडले. शिरगावातील खाणींच्या खंदकांतून बेसुमार पाणी उपसले जात आहे व त्यामुळे इथल्या पाण्याचे स्रोत नष्ट झाले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासंबंधी तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई क���ावी, अशी मागणी नार्वेकर यांनी केली. शिरगावात खुद्द खाण लीझमध्ये धार्मिक स्थळे व लोक वसाहतीचा समावेश आहे. चौगुले, बांदेकर, वेदान्त आदी खाण कंपन्यांकडून लाखो चौरसमीटर जागा उत्खननासाठी वापरण्यात येत आहे. खुद्द कोमुनिदाद जमिनीचा वापर खाणींसाठी करणे अवैध असताना या ठिकाणी शिरगाव कोमुनिदादच्या जागेवरही खाणी सुरू आहेत, असेही ऍड. नार्वेकर म्हणाले.\nकळंगुटचे आमदार आग्नेलो फर्नांडिस यांनी बागा किनार्‍यावरील जागेत ‘पीपीपी’ तत्त्वावर पर्यटन प्रकल्प उभारण्यास स्थानिकांचा विरोध असल्याचे सांगितले. या भागांत रशियन नागरिकांची दादागिरी वाढत आहे व पोलिस त्यांना सोडून स्थानिक टॅक्सी चालकांची सतावणूक करतात, असा आरोपही यावेळी त्यांनी ठेवला.\nडिचोलीला न्याय द्या ः पाटणेकर\nडिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी खाण प्रभावित क्षेत्रात डिचोली तालुक्याचा समावेश व्हावा, अशी जोरदार मागणी केली. तिळारी धरणग्रस्तांचे साळ गावात पुनर्वसन केले आहे, पण या लोकांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या लोकांना सरकारी रोजगार देण्याचे आश्‍वासन अद्याप पूर्ण होत नाही. त्यांना महाराष्ट्राकडून वीज जोडणी देण्यात आली आहे व त्यामुळे तिथे वीजकपातीमुळे त्यांना त्रास होतो. या लोकांना उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्याने सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी विनंतीही त्यांनी सरकारला केली. मुख्यमंत्री जर सामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकतात तर उर्वरित मंत्री आमदारांना वेळ कसा काय मिळत नाही, असा खोचक सवालही यावेळी आमदार पाटणेकर यांनी केला.\n‘पीपीपी’वर नको ः अनंत शेट\nमये तलाव पर्यटनस्थळाचा विकास ‘पीपीपी’ तत्त्वावर करण्यास इथल्या नागरिकांचा तीव्र विरोध आहे, असे मत मयेचे आमदार अनंत शेट यांनी व्यक्त केले. हा प्रकल्प सरकारला महसूल मिळवून देतो मग तो खाजगी कंपनीला देण्यामागचा हेतू काय, असाही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. मये स्थलांतरित मालमत्तेचा विषय अजूनही खितपत पडला आहे. गोवा मुक्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना मयेचा भाग मात्र अजूनही पारतंत्र्यात जगत आहे, अशी खंत त्यांनी यावेळी प्रकट केली. याप्रसंगी आमदार महादेव नाईक, पांडुरंग मडकईकर, वासुदेव मेंग गावकर, माविन गुदिन्हो, प्रताप गावस, व्हिक्टोरिया फर्नांडिस आदींनी आपले विचार मांडल���.\nप्रकाशक: दैनिक गोवादूत वेळ: 3:35 am\nगोवा दूत इ-पेपर इंटरनेटवर\nभाषा माध्यम लढाईला धार्मिक रंग नको\nबेईमान नेत्यांना हद्दपार करा\nसदोष टाक्या वितरणाची योजना अखेर बासनात\nमहिलांना स्वयंरोजगाराचे धडे देऊन आत्मनिर्भर बनवा -...\nफलोत्पादन महामंडळाच्या संचालकांना अखेर हटवले\nकांदोळीत सुरक्षारक्षकाचा गळा चिरून खून\nमातृभाषेला सावत्र आईचे स्थान नको - ऍड. व्हिएगस\nमस्तवाल कांगारूंचा नक्षा उतरवला..\nमद्यविक्री उद्योगात - पर्रीकर\nसमाजकल्याण नव्हे, अकल्याण खाते\nमराठी-कोकणीप्रेमींची आज निर्णायक बैठक\nबाबा रामदेव यांची आज पणजीत सभा\nप्रादेशिक भाषेतूनच शिक्षण हा मानसशास्त्रीय सिद्धां...\nविवाहास नकार दिल्याने वेर्णात घर पेटवले\nगोव्याच्या रक्षणाची हमी द्या, मी निवडणूक लढवत नाही...\nपीडब्लूडी फक्त ‘खातेच’ दामूंची चर्चिलवर तोफ\nहे तर राष्ट्रविरोधी शक्तींचे कारस्थान - प्रा. सामं...\n..तर गोवा राज्य सहकारी बँक अल्पावधीतच बुडेल\nसरकारी कर्मचार्‍यांची गय करणार नाही - मुख्यमंत्री\nसाळगाव कोमुनिदादची जादा दराने भूखंडविक्री\nआमच्यापेक्षा गोवा पोलिस अद्ययावत\nनिर्णय शिक्षणमंत्र्यांच्या कुवतीबाहेर - पुंडलीक ना...\n‘एस्मा’मुळे अनेक कार्यालये ओस\nक्रीडामंत्री बाबू आजगावकरांच्या बेछूट आरोपांमुळे व...\n‘धोंडांच्या तळीत’ टँकरने पाणी भरणार\nप्रादेशिक भाषेतूनच विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगत...\nभारतीय नेत्यांकडून दिशाभूल ‘विकिलीक्स’चा आरोप\nआरोप सिद्ध केल्यास राजकारण संन्यास - पर्रीकर\nबीएडधारकांचे मानधन वाढवून देऊ - शिक्षणमंत्री\nसरकारी कर्मचार्‍यांचे आजपासून ‘लेखणी बंद’ आंदोलन\nइंग्रजीची मागणी करणारे विदेशी प्रवृत्तीचे गुलाम\nन्याय न मिळाल्यास सहकुटुंब उपोषण\nशिरोडा येथे दोघांना धूलिवंदनावरून मारहाण\nमेहनतीने नशीब फिरवणारे ‘चंद्रकांत’\nअमेरिका, फ्रान्स व ब्रिटनचे लीबियावर हवाई हल्ले\n‘आकाश’क्षेपणास्त्र निर्मितीतही गोलमाल; तिघांना अटक...\nप्रादेशिक भाषा विद्यार्थ्यांचा आत्मस्वर : प्रा. के...\nआज तातडीची बैठक सरकारी कर्मचार्‍यांना मिळणार होळीच...\nप्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषेतूनच हवे\nकाम नाही, पगार नाही वित्त सचिव एस. कुमारस्वामींचा ...\nनवीन निश्‍चल निवर्तले मुंबई, दि. १९ : प्रख्यात चित...\nलीबियात बंडखोरांवर सैन्याचे हल्ले सुरूच\nथिवी अपघाता�� एक ठार, एक जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-14T20:05:46Z", "digest": "sha1:7C6GB4DYXGWMAQCDA7FHUYGCQUJA7UEY", "length": 9080, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड\n30000 रुपये वसूल:वीस किलो प्लास्टिक साहित्य जप्त\nसातारा- प्रतिनिधी सातारा शहरातील दुकांनाची तपासणी मोहीम महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशीक कार्यालय व सातारा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली. यामध्ये प्लॅस्टिक बंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा व्यवसायीक दुकानदारांवर 30 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.\nवीस किलो प्लास्टिक साहित्य जप्त केले. यामध्ये राजेंद्र वाघमारे शिवराज ट्रेडर्स , अनिल बाळु शेळके बालाजी नमकीन, संतोष मोहिते, मोहिते किराणा स्टोअर्स,दिनेश कोठारी गुरूनाथ कृपा, प्रशांत पाटकर शिरीष स्टोअर्स भवानी पेठ, इम्रान मोमीन सदाशिव पेठ, या सहा जणांवर प्रत्येकी पाच हजार प्रमाणे एकुण तीस हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.\nप्लॅस्टिक मुक्ती आणी थर्माकोल मुक्त महाराष्ट्र अभियानाला नागरिकांच्यामधून सकारात्मक प्रतिसाद दिसतोय मात्र व्यवसायीक याकडे अद्याप दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करत असल्याची माहिती उपप्रादेशीक प्रदुषण महामंडळ कार्यालयाचे प्रमुख बाबासाहेब कुकडे यांनी यांनी दिली. प्रतिबंधीत वस्तु साठविल्यास किंवा आढळल्यास त्यांच्यावरती कारवाई होणारच असे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सांगितले.\nप्रदुषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशीक कार्यालय व जिल्ह्यतील विविध नगरपरिषदांच्या माध्यमातुन या कारवाया अश्‍याच सुरू राहणार आहे. आज जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक बंदी मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी तसेच व्यावसायीकांनी सहकार्य करणे आवश्‍यक आहे. प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन करणार्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यामध्ये विशेषत: पहिल्यांदा कारवाई साठी पाचहजार रूपये, दुसर्यांदा दहा हजार तर तिसर्यांदा पंचवीस हजार रूपये दंडांची तर तीन महिने कारावासाची शिक्षा आहे. या बाबत जिल्ह्यामध्ये एक व दोन वेळा कारवाई झालेल्यांची संख्या आहे. मात्र अद्याप तिनदा कारवाई झाली नसल्याचे कुकडे यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअटी पाळा, नाहीतर करार रद्द करू\nNext articleगांधीजयंतीनिमीत्त राजकीय जोर बैठका\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा\nमराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जल्लोष\nदुबई येथे झालेल्या आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वैदेही शिंदेचे यश\nगुढे गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवी\nनागठाणेतील क्रिकेट स्पर्धेत इंदोली संघ अजिंक्‍य\nखंडाळा काल, आज आणि उद्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/collectors-order-cancel-the-accounts-liege-pendencia/", "date_download": "2018-12-14T19:02:03Z", "digest": "sha1:PHTPKAJD7ZXUZWKCJOUM6E5W7KP75MAG", "length": 8338, "nlines": 66, "source_domain": "nashikonweb.com", "title": "लिज पेंडन्सीच्या नोंदी रद्द करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nलिज पेंडन्सीच्या नोंदी रद्द करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश\nनाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील स्थावर मिळकतीच्या सातबाराच्या अधिकार अभिलेखात इतर हक्कात घेतलेल्या लिज पेंडन्सीच्या नोंदी रद्द अथवा कमी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे.\nलिजपेंडन्सीचे दस्त नोंद‍विल्यानंतर त्याबाबत माहिती होण्याबात नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर स्वतंत्र कायदेशिर व्यवस्था आहे. त्यामुळे एकाच कारणासाठी दोन स्वतंत्र व्यवस्था राबविणे अयोग्य आहे. सदरच्या लिज पेंडन्सी फेरफार नोंदी रिवीजनमध्ये दाखल करुन रद्द करण्याचे ठरल्यास यामध्ये जनतेचा व प्रशासनाचा वेळ वाया जाणार असून त्याकामी जनतेचे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच प्रशासनावर अनावश्यक अर्धन्यायिक प्रकरणांचा भार निर्माण होऊन त्याचा इतर कामकाजावर परिणाम होणार आहे. जनतेची आर्थिक व वेळेची बचत होण्यासाठी व नियमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी लिज पेंडन्सीच्या नोंदी रद्द करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.\nलिजपेंडन्सीच्या नोंदी रद्द करण्याच्या कार्यवाहीसाठी तलाठी/मंडळ अधिकारी यांनी कोणत्याही नोटीसा पक्षकारांना देण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक सजेतील समाविष्ट गावाचा सर्व 7/12 वरील अधिकार अभिलेखातील लिज पेंडन्सीच्या नोंदी एकाच फेरफार नोंद घेऊन रद्द करण्यात याव्यात. केवळ सक्षम न्यायालय यांनी मनाई हुकूम/स्थगिती आदेश दिलेला असल्यास फक्त सदर आदेशाची नोंद घ्यावी.\nतलाठी/मंडळ अधिकारी यांनी वरील कार्यवाही 30 दिवसात पुर्ण करुन त्यास चावडीवर प्रसिद्ध द्यावी व त्याचप्रमाणे अधिकार अभिलेळखात लिज पेंडन्सीच्या नोंदी शिल्लक नाहीत याबाबतचे प्रमाणपत्र तहसिलदार यांचे मार्फत त्यापुढील आठ दिवसात सादर करावे, असे जिल्हाधिकारी नाशिक यांनी कळविले आहे.\nकापूस पिकावरील शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत आवाहन\nलासलगाव रेल्वे गेटजवळ अपघात; मोटरसायकलस्वार ठार\nनाशिक ग्रामीण पोलिसांच्या वाहनांना अत्याधुनिक जीपीएस प्रणालीची जोड; फिरते पोलीस ठाणे\n23 , 28 ऑक्टोबर रोजी सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी\nशेतकऱ्याकडून होणारी जबरी वसुली थांबवा – शेतकरी वाचवा अभियान\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mahadev-jankar-on-shivsena-bjp-alliance/", "date_download": "2018-12-14T19:26:26Z", "digest": "sha1:JNCMP25SDL2RB6Z62X5TY32DEFZIIKKQ", "length": 5932, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...तर मी उद्धव ठाकरेंचेही पाय मी धरील : जानकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n…तर मी उद्धव ठाकरेंचेही पाय मी धरील : जानकर\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेना-भाजप एकत्र राहावी ही रासपची पहिल्यापासूनची भूमिका आहे. त्यामुळे ‘शिवसेना आणि भाजप युती टिकवण्यासाठी मी उद्धव ठाकरेंचेही पाय धरील’, असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं.\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’,…\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nएका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. माझे आणि उद्धवसाहेबांचे चांगले सबंध आहेत. एकत्र राहण्यासाठी तशी मी मुख्यमंतत्र्यांना विनंती केली, तसं उद्धव ठाकरेंचे देखील पाय मी धरील. शिवसेना-भाजप एकत्र राहावी ही रा��पची पहिल्यापासूनची भूमिका आहे .शिवसेना आणि भाजप युती टिकवण्यासाठी मी उद्धव ठाकरेंचेही पाय धरील. आम्हा भावाभावांमध्ये कितीही भांडणं झाली, तरी दुसऱ्याच्या परड्यात ओतणार नाही, आमच्याच आळीत कसं टाकलं जाईल, असा पर्यंत आम्ही करु.\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित शाहांचा हल्लाबोल\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nटीम महाराष्ट्र देशा : पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधींवर…\nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \nगडकरींना आला माल्याचा पुळका, कर्जबुडव्या माल्याची केली पाठराखण\n; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/rahul-dravin-and-team-india-victory/", "date_download": "2018-12-14T20:02:15Z", "digest": "sha1:CC5SWMNPMLXUL3GHRRQUWA2IL73SCNN5", "length": 12128, "nlines": 153, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "वर्ल्डकप जिंकला टीम इंडियानं, चर्चा फक्त राहुल द्रविडची! – थोडक्यात", "raw_content": "\nवर्ल्डकप जिंकला टीम इंडियानं, चर्चा फक्त राहुल द्रविडची\n03/02/2018 टीम थोडक्यात खेळ 0\nनवी दिल्ली | न्यूझिलंडमध्ये भारताच्या यंग ब्रिगेडनं विश्वचषक उंचावला, मात्र त्यानंतर चर्चा सुरुय ती फक्त आणि फक्त राहुल द्रविड या नावाची…\nभारतीय क्रिकेटमध्ये भिंत म्हणून ओळखलं जाणारं हे नाव आज चर्चेत आहे, कारण राहुल द्रविड या संघाचा प्रशिक्षक आहे. राहुल द्रविडच्या हाताखाली या मुलांनी मेहनत केली आणि त्याचं फळ आज चाखालया मिळतंय.\nदरम्यान, राहुल द्रविडचं हे योगदान क्रिकेटप्रेमींपासून लपून राहिलेलं नाही. सोशल मीडियावर लोक त्यामुळेच यंग ब्रिगेडचं अभिनंदन करत आहेतच, मात्र हा आनंदाचा क���षण दाखवल्याबद्दल राहुल द्रविडचेही आभार मानत आहेत. ट्विटरवर त्यामुळे #U19CWCFinal या ट्रेंडनंतर Rahul Dravid दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होतोय.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम...\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भ...\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिर...\n… म्हणून शेन वाॅर्नने मागितली भारत...\nमुंबई इंडियन्सचा हा खेळाडू मुंबई विरुध...\n“वक्त आ गया है खून का बदला खून से ...\nमला भारतात यायचंच नाही; तिथं माझ्या जिवा...\nहोय… विराट भारताला 2019 चा विश्वचष...\nभारताचा स्टार फलंदाज पृथ्वी शाॅला दुखापत...\nरोहित शर्माची बाप हुशारी; ऑस्ट्रेलिया वि...\nरोहित शर्माचा हा विक्रम फिक्स; अरे उचल ब...\nभारताचे विश्वचषक विजेते खेळाडू मालामाल, बक्षिसांची घोषणा\nअखेर ‘द वॉल’ राहुल द्रविडच्या मनाला लागलेली खंत मिटली\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भा��प खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sanjay-sonawani-supports-ritesh-deshmukh/", "date_download": "2018-12-14T19:43:26Z", "digest": "sha1:BK4OKF3AQEK73XIBEWTGKDNJVPJOAE3T", "length": 14899, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अनावश्यक अस्मितांच्या नावाने सामाजिक दहशतवाद पसरवला जातोय : संजय सोनवणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअनावश्यक अस्मितांच्या नावाने सामाजिक दहशतवाद पसरवला जातोय : संजय सोनवणी\nटीम महाराष्ट्र देशा : अभिनेता रितेश देशमुख याने रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीत बसून फोटो काढला आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून शेयर केल्यानंतर अवघ्या काही तासातच रितेश देशमुखच्या फोटोवर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया यायला सुरवात झाली. त्यानंतर रितेश देशमुखने सोशल मिडियाच्या माध्यमातून माफी मागितली. रितेश देशमुखच्या समर्थनार्थ आज पुण्यात ज्येष्ठ विचारवंत संजय सोनवणी यांनी पत्रकार परिषद घेऊन टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. पुतळे, प्रतिमा आणि मुर्तींच्या गारुडात अडकवून सामाजिक तेढ माजवण्याचा प्रयत्न करणे हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य असल्याचं सोनवणी यांनी म्हटलं आहे.\nमहापुरुष अथवा अनावश्यक अस्मितांच्या नावाने उथळ भावनांवर स्वार होत कसलीही शहानिशा न करता अथवा सद्विवेकबुद्धी न वापरता भावना दुखावल्याचा आधार घेत सामाजिक तणाव वाढवण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढले आहेत.रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीत बसून फोटो काढून घेणाऱ्या रितेश देशमुखांवर अशाच उथळ लोकांनी भावना दुखावल्याचा आरोप करत टीकेची झोड उठवली.रितेश देशमुख आणि त्यांचे मित्र मेघडंबरीत शिवरायांच्या पायाशी बसले. त्यात त्यांचा कसलाही अनुचित हेतू दिसत नसताना त्याचेच भांडवल करत शिवरायांचा अपमान अशी वावडी उठवली गेली.यानंतर रितेशने आपला माफीनामा ट्वीटर वर पोस्ट केला.\nया सगळ्या प्रकारानंतर रितेश देशमुखच्या समर्थनार्थ आज पुण्यात ज्येष्ठ विचारवंत संजय सोनवणी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. महापुरुषांचे दैवतीकरण करणे आणि त्यांचा वापर करुन आपले हेतू साध्य करुन घेणे हा समाजकंटकांचा धंदाच बनला आहे. सर्व महापुरुषांनी महाराष्ट्राच्या विचार आणि संस्कृतीवैभवात भरच घातली आहे. सहज भावनेने केलेल्या कृत्यांतुनही त्यांचा अवमान झाला असे मानणे अंधश्रद्धेचे आणि समाजाच्या सद्विवेकबुद्धीवर पडदा पडल्याचे लक्षण आहे. पुतळे, प्रतिमा आणि मुर्तींच्या गारुडात अडकवून सामाजिक तेढ माजवण्याचा प्रयत्न करणे हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य आहे. आम्ही या सर्व प्रकारांचा निषेध करतो असे ज्येष्ठ विचारवंत संजय सोनवणी म्हणाले.पत्रकार परिषदेत बोलताना संजय सोनवणी म्हणाले, सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि त्यामुळे घडणारे गुन्हे या सगळ्यावर आळा घालण्यास सायबर विभाग सपशेल अपयशी ठरला असल्याचा देखील आरोप त्यांनी केला.\n…अखेर शरद यादवांनी मागितली वसुंधराराजे यांची माफी\nप्रभू श्रीरामाची मूर्ती 221 मीटरची असेल तर शिवस्मारकाच्या…\nरितेश देशमुखांवर अशाच उथळ लोकांनी भावना दुखावल्याचा आरोप करत टीकेची झोड उठवली.धमक्या दिल्या गेल्या, शिवीगाळ केली गेली, अगदी गुन्हा दाखल करेपर्यंत प्रकरण गेले. सर्वच महापुरुषांचे दैवतीकरण करत समाजात फुट पाडू पाहणाऱ्या या प्रवृत्ती भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर केलेल्या हल्ल्यापासून उफाळून आलेल्या दिसतात. यातून सामाजिक सौहार्दाला नख लावले जात आहे. या घटनांमुळे महाराष्ट्रातील वैचारिक असणारा तरुण मात्र अस्वस्थ झाला आहे. आम्ही अशा सर्व प्रकारच्या सामाजिक दहशतवादाचा तीव्र निषेध करतो असे तुषार दामगुडे म्हणाले.\nत्यापुर्वी नाटककार राम गणेश गडकरींच्या पुतळ्याची तोडफोड करुन त्याची विटंबना केली गेली. त्यासाठी कारण दिले गेले ते १९२० सालच्या त्यांच्या एका अपुर्ण नाटकातील तथाकथित अवमानास्पद मजकुराचे. तर याआधीही महाराष्ट्रात वेळोवेळी महापुरूषांच्या पुतळ्यांच्या विटंबनेमुळे दंगली उसळल्या आहेत. कोठे ना कोठे या कथित अवमानाच्या घटना होत असतात कारण त्या केल्याने हा उथळ समाज कशी हिंसक प्रतिक्रिया देईल हे या उपद्रवींना चांगलेच माहित असते. त्यांचा हेतू साध्य करायला लोकच मदत करतात आणि हे कुठेतरी थांबायला हवे असे ब्लॉगर अक्षय बिक्कड म्हणाले.\nरायगडावरील ��िंहासनाच्या चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मुर्तीकडे पाठ करुन काढलेले काही सेलिब्रेटिंचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे खरोखरच निंदनीय आहे.\nआज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील. pic.twitter.com/c1i5uMkp9R\nअभिनेता रितेश देशमुखच्या पोस्टवर खासदार संभाजी राजे यांनीही प्रतिक्रिया दिली. चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मूर्तीकडे पाठ करून फोटोसेशन करणं खरोखरच निंदनीय आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संभाजी राजे यांनी दिली. तसेच आज होणाऱ्या रायगडावर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून, त्यातील नियम सर्वाना बंधनकारक असतील, असंही नमूद केल आहे.\nआज झालेल्या या पत्रकार परिषदेत यावेळी प्रविण काळे, शशिमोहनसिंग गहेरवार, संकेत देशपांडे उपस्थित होते.\n…अखेर शरद यादवांनी मागितली वसुंधराराजे यांची माफी\nप्रभू श्रीरामाची मूर्ती 221 मीटरची असेल तर शिवस्मारकाच्या उंचीचा पुनर्विचार केला जाईल…\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेतकरी कर्जमाफी \nटीम महाराष्ट्र देशा – नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील अपयशामुळे नरेंद्र मोदी सरकारने लोकसभेसाठी तयारी सरू केली आहे.…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nमोदी सरकारला मोठा दिलासा, राफेल घोटाळा झालाच नाही \nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/mns-raj-thackeray-and-sharad-pawar-interview/", "date_download": "2018-12-14T19:32:08Z", "digest": "sha1:SYWKT3RW4QATZR4QFW77TGSCGBTVSXOI", "length": 9163, "nlines": 127, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मनसेप्रमुख राज ठाकरे घेणार शरद पवार यांची थेट मुल���खत! – थोडक्यात", "raw_content": "\nमनसेप्रमुख राज ठाकरे घेणार शरद पवार यांची थेट मुलाखत\n13/12/2017 टीम थोडक्यात पुणे, महाराष्ट्र 0\nपुणे | मनसेप्रमुख राज ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेणार आहे. येत्या 3 जानेवारीला पुण्यातील बीएमसीसी मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे.\nशरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने प्रसिद्ध हास्यकवी रामदास फुटाणे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. विशेष बाब म्हणजे ही मुलाखत ‘मॅच फिक्सिंग’ नसणार आहे, म्हणजेच शरद पवार यांना प्रश्न काय असणार हे सांगण्यात येणार नाहीये.\nदरम्यान, शरद पवार यांच्या अलिकडच्या काळात अनेक मुलाखती झाल्या, मात्र लक्षात राहील अशी मुलाखत कोण घेईल, याचा आयोजनकर्त्यांकडून शोध सुरु होता. अखेर राज यांचं नाव निश्चित करण्यात आलं.\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आम...\nमी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही ̵...\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही R...\nकाँग्रेस हाच भाजपला पर्याय- शरद पवार...\nभाजप खासदार संजय काकडे पुन्हा राष्ट्रवाद...\nशरद पवारांनी सांगितलं, कुठं कुठं चुकले न...\nमोदींच्या सिंहासनाला तडा; राज ठाकरेंचा व...\nपप्पू आता परमपुज्य झाले- राज ठाकरे...\nबारामती घडवायला पवार कुटुंबाला 50 वर्षे;...\nजनता मग्रुरी सहन करणार नाही; शरद पवारांच...\nमराठवाड्याचा स्वतंत्र रणजी संघ हवा- धनंज...\nधनगर आरक्षणासाठी पवारसाहेबांनी मध्यस्थी...\nराहुल गांधी हिंदूच, पाहा दिला आणखी एक पुरावा\nविराट-अनुष्काचं लग्न अविस्मरणीय करणारे अदृश्य हात\nDySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nनरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले\nनरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी\nसायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात\nरवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर\nसोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार\n“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी\nजेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात\nहॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल\nमुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’\nअटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार\nराफेलप्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली- काँग्रेस\n“काँग्रेसचं पितळ सर्वोच्च न्यायालयानं उघडं पाडलं आहे”\n“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”\nमी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर\nराहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शहा\n‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न\nराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण\nRAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया\nIND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी\nभारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी\nराहुल गांधींनी देशाची माफी मागावी; भाजप खासदारांची मागणी\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/onion-export-five-percent-subsidy-center-government-holkar-lasalgaon/", "date_download": "2018-12-14T19:37:48Z", "digest": "sha1:ZXWYFBBMPY5JPGMKEJLFLN2S2U3KWBKA", "length": 6813, "nlines": 67, "source_domain": "nashikonweb.com", "title": "कांदा निर्यातीला केंद्राचे ५ टक्के अनुदान; होळकरांची मागणी मान्य - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nकांदा निर्यातीला केंद्राचे ५ टक्के अनुदान; होळकरांची मागणी मान्य\nलासलगांव (वार्ताहर) समीर पठाण\nकांदा निर्यातीस चालना देणेसाठी केंद्र शासनाने कांदा निर्यातदारांकरीता निर्यात प्रोत्साहन योजना (MEIS) अंतर्गत आज (दि. 14) शासनाने कांदा निर्यातीला ५ टक्के अनुदान जाहीर केले आहे. अनुदान लागु करावे अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली होती. Onion export five percent subsidy center government holkar lasalgaon\nकेंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे विदेश व्यापार महानिदेशालयाने प्रसिध्द केलेल्या सार्वजनिक सुचनेनुसार ���ारतातुन सुकविलेल्या कांद्याची निर्यात करणा-या निर्यातदारांना 05 टक्के निर्यात प्रोत्साहन योजना (MEIS) लागु केली आहे. Onion export five percent subsidy center government holkar lasalgaon\nकांदा निर्यातदारांना 05 टक्के कांदा निर्यात प्रोत्साहन योजना (MEIS) लागु करून सदर योजना 12 जानेवारी 2019 पर्यंत राहणार आहे. याबाबत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने वाणिज्य मंत्रालयाकडे पाठपुरवठा केला होता.\nलहान शहरात गृहनिर्माण क्षेत्रात अधिक संधी – “महाकॉन” परिषदेतील सूर\nअपार उत्साहात पार पडला सायकल स्वारांचा रिंगण सोहळा (photo feature)\nमॉडेलिंगसाठी युवतीने रचला स्व:ताच्या अपहरणाचा डाव; पालकांकडे मागितली 7 लाखांची खंडणी\nसायकलीस्ट : ‘रॅम फिनिशर्सची’ हत्तीवरून मिरवणूक, शहरात जंगी स्वागत\nजिल्हा महापालिका आणि जिल्हा परिषद मतदानासाठी सज्ज\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/fine-seized-material-158862", "date_download": "2018-12-14T20:08:18Z", "digest": "sha1:KYXELG5VXBPZHVLK5MMHFNNQP73ILVRA", "length": 14285, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "fine to seized material जप्त साहित्याला लागणार दंड | eSakal", "raw_content": "\nजप्त साहित्याला लागणार दंड\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nलातूर : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरात सातत्याने मोहिम राबवून ठिकठिकाणचे साहित्य जप्त केले जाते. हे साहित्य परत करताना आता दंड आकारला जाणार आहे. तसेच एखाद्या ठिकाणचे अनाधिकृत बांधकाम पाडले गेले तर त्याचा खर्चही संबंधीताकडून वसूल केला जाणार आहे. महापालिकेने पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली तर शहरातील अतिक्रमणालाही आळा बसणार आहे.\nलातूर : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरात सातत्याने मोहिम राबवून ठिकठिकाणचे साहित्य जप्त केले जाते. हे साहित्य परत करताना आता दंड आकारला जाणार आहे. तसेच एखाद्या ठिकाणचे अनाधिकृत बांधकाम पाडले गेले तर त्याचा खर्चही संबंधीताकडून वसूल केला जाणार आहे. महापालिकेने पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली तर शहरातील अतिक्रमणालाही आळा बसणार आहे.\nशहरात महापालिकेच्या हद्दीत रस्त्यावर तसेच महापालिकेच्या मालकीच्या जागेवर अनेक अतिक्रमणे आहेत. अतिक्रमण विभागाच्या वतीने अतिक्रमण काढण्याची मोहिम सात���्याने राबविण्यातही येत आहे. यात कर्मचारी अतिक्रमणधारकाचे साहित्य जप्त करून महापालिकेच्या कार्यालयात जमाही करतात. पण ही कार्यवाही संपली की साहित्य परत करावे अशी मागणी अतिक्रमणधारकांकडून सातत्याने केली जाते. पण महापालिकेने आतापर्यंत हे साहित्य परत करताना किती दंड आकारावा याचे दरच ठरवले नव्हते. त्यामुळे कर्मचाऱय़ांची मनमानी चालायची. चिरीमिरी करीत हे साहित्य परत केले जात असे. हे लक्षात आल्यानंतर हे दंडाचे दर निश्चित करण्यासाठी स्थायी समितीचे अध्य़क्ष अॅड. शैलेश गोजमगुंडे, नगरसेवक इम्रान सय्यद, शैलेश स्वामी व उपायुक्त संभाजी वाघमारे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आता दर निश्चित केले आहेत. यावर आता स्थायी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होवून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.\n-अनाधिकृत पक्के बांधकाम पाडणे----१०० रुपये प्रति चौरस मीटर\n-अनाधिकृत कच्चे बांधकाम पाडणे----५० रुपये प्रति चौरस मीटर\n-झोपडपट्टी बांधकाम पाडणे-------२५ रुपये प्रति चौरस मीटर\n-लाकडी अलमारी, टपरी--------७५० रुपये प्रति नग\n-लोखंडी अलमारी, टपरी--------१००० रुपये प्रति नग\n-चार चाकी गाडी-----------४०० रुपये प्रति नग\n-दोन चाकी गाडी------------२०० रुपये प्रति नग\n-टेबल, खुर्ची, बाकडे---------२५ रुपये प्रति नग\n-सायकल----------------२५ रुपये प्रति नग\n-ताडपत्री, प्लॅस्टीक सामान---५० रुपये प्रति नग\n-या व्यतिरिक्त इतर सामान----५० रुपये प्रति नग\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nअतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात शिवसेनेची महाड पालिकेवर धडक\nमहाड : महाडमध्ये महाड नगरपालिकेने गेली तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महाड स्वच्छ केले असले तरी या मोहिमेत अतिक्रमण द��र करताना मनमानी आणि...\nठाणे पालिकेचे पाच कोटी बुडवले\nठाणे - ठाणे परिवहन सेवेच्या बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर मिळालेल्या बसथांब्यावर वारेमाप जाहिरात करून आपला गल्ला भरणाऱ्या...\n ४० टक्के बांधकामे अनधिकृत\nऔरंगाबाद - शहरातील तब्बल ४० टक्के बांधकामे अनधिकृत आहेत. त्यातील तीन हजार ५९ जणांची नावे समोर आली आहेत. खुद्द महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/1160976", "date_download": "2018-12-14T19:31:00Z", "digest": "sha1:MB7Z6KC2J3T5GAG6Z2KNIQ7U7AO24ZYN", "length": 2063, "nlines": 26, "source_domain": "isabelny.com", "title": "Google Semalt, सर्व URL मापदंडांसह फिल्टर करा", "raw_content": "\nGoogle Semalt, सर्व URL मापदंडांसह फिल्टर करा\nमाझ्या साइटवर नवीन आणि जुन्या URL पॅरामीटरसह भडिमार होत आहेत. प्रथम मी त्यांना वगळलेल्या URL पॅरामिटर सूचीमध्ये जोडण्याचा प्रयत्न केला. त्या यादीमध्ये आता 200 पेक्षा जास्त, मी GA अॅडव्हान्स फाईलर वापरण्याचा प्रयत्न करू इच्छितो - accounting software for accounting firms.\nSemaltेट, मला आढळला तो एकमात्र फिल्टर सर्व मापदंड वगळेल:\nप्रगत फिल्टर तयार करा\nफिल्टर नाव: URI मधील सर्व क्वेरी मापदंड काढाफिल्टर प्रकार: प्रगत फिल्टर फील्ड अ: विनंती URI फिल्टर\nफील्ड एक नमुना: (. ) \\\nफील्ड बी: त्यास रिक्त सोडा\nआउटपुट फील्ड: विनंती URI\nआउटपुट नमुना: $ A1\nअधिलिखित आउटपुट: होय केस संवेदनशील: NO\nकेवळ मापदंड जे मला फिल्टर केले जाणार नाहीत क्वेरी आणि पृष्ठ .\nकोणालाही त्यानुसार regex बदलण्यासाठी कसे माहित नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/blackberry-bold-9700-price-mp.html", "date_download": "2018-12-14T19:41:12Z", "digest": "sha1:YFADM7NEGQ3PHP6TGW4ZE73SSAIVYUQT", "length": 12677, "nlines": 346, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ब्लॅकबेरी बोल्ड 9700 India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nब्लॅकबेरी बोल्ड 9700 किंमत\nब्लॅकबेरी बोल्ड 9700 वरIndian बाजारात सुरू 2009-11-18 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nब्लॅकबेरी बोल्ड 9700 - चल यादी\nब्लॅकबेरी बोल्ड 9700 Black\nसर्वोत्तम 3,350 तपशील पहा\nब्लॅकबेरी बोल्ड 9700 - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत ब्लॅकबेरी बोल्ड 9700 वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nब्लॅकबेरी बोल्ड 9700 वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 7 रेटिंग्ज वर आधारित\nब्लॅकबेरी बोल्ड 9700 - वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Bold 9700\nडिस्प्ले सिझे 6.096 cm (2.4)\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nरिअर कॅमेरा 3 MP\nएक्सटेंडबले मेमरी Upto 16GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबॅटरी कॅपॅसिटी 1500 mah\n( 1 पुनरावलोकने )\n( 2990 पुनरावलोकने )\n( 4362 पुनरावलोकने )\n( 14507 पुनरावलोकने )\n( 17075 पुनरावलोकने )\n( 2531 पुनरावलोकने )\n( 7013 पुनरावलोकने )\n( 1287 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\n( 782 पुनरावलोकने )\nब्लॅकबेरी बोल्ड 9700 Black\n4/5 (7 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/former-mla-p-b-patil-died-382051/", "date_download": "2018-12-14T19:52:52Z", "digest": "sha1:NOPNU2ZBL576ICQFXER5ASD7BVTB6UJT", "length": 13373, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "माजी आमदार पी.बी.पाटील यांचे निधन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्��ीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nमाजी आमदार पी.बी.पाटील यांचे निधन\nमाजी आमदार पी.बी.पाटील यांचे निधन\nनवेगाव आंदोलनाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांचे रविवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगलीतील शांतिनिकेतन परिवारावर शोककळा\nनवेगाव आंदोलनाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांचे रविवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगलीतील शांतिनिकेतन परिवारावर शोककळा पसरली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.\nडॉ. पी.बी.पाटील यांनी १९५८ मध्ये नवभारत शिक्षण मंडळाची स्थापना करून शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला. या ठिकाणी पारंपरिक शिक्षणाबरोबरच पंचायत राज प्रशिक्षण, लोककला, संगीत यांचे शिक्षण देण्यात येते. विद्यार्थिदशेपासून सेवादलाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. आचार्य जावडेकर, बॅ. बाळासाहेब खर्डेकर, एम.आर.देसाई, डॉ. जे.पी.नाईक, यशवंतराव चव्हाण, रावसाहेब पटवर्धन, लेफ्ट. जन. एस.पी.पी.थोरात, डॉ. वसंतदादा पाटील यांच्यासोबत सामाजिक कार्याचा वसा त्यांनी अंगीकारला होता. विनोबा भावे व महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नवेगाव ही चळवळ त्यांनी सुरू केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ते संस्थापक सदस्य होते. या शिवाय पंचायत राज मूल्यमापन समितीचे अध्यक्ष होते. १९७२ मध्ये सांगली मतदारसंघातून त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्वही केले होते. त्यांना अमरावतीच्या शिवाजी लोक विद्यापीठाने २००२ मध्ये डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले होते. या शिवाय समाजभूषण, मराठाभूषण, सांगलीभूषण आदींसह विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांचे कालप्रदक्षिणा (काव्यसंग्रह), क्रांतिसागर (कादंबरी), समाज परिवर्तन (वैचारिक लेखसंग्रह), नवेगाव आंदोलन (माहिती पुस्तिका), विचारधन : जन-गन-मन (३ खंड) आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\nमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री डॉ.पतंगराव कदम आदींनी शांतिनिकेतन लोक विद्यापीठात जाऊन डॉ. पी.बी.पाटील यांच्या पाíथवाचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. सायंकाळी बुधगाव (ता. मिरज) येथे उभारण्यात आलेल्या सरोज उद्यानात त्यांच्या पाíथवावर अंत्यविधी करण्यात आला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nलेखक रवींद्र देसाई यांचे निधन\nबालसाहित्यकार सुरेखा पाणंदीकर यांचे निधन\nनांदेडमध्ये पोलिसांच्या लाठीमारात विद्यार्थ्याचा मृत्यू\nचेंगराचेंगरीत घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू\nराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे यांचे निधन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/news-of-nashik/", "date_download": "2018-12-14T19:06:12Z", "digest": "sha1:2TQIB5FMGVGWADPKVWHVK3GAXPQUZCTL", "length": 12491, "nlines": 113, "source_domain": "nashikonweb.com", "title": "news of nashik - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nआयुक्त मुंढे आदेशानुसार सुट्टीच्या दिवशी पालिकेत ‘धडक स्वच्छता’मोहीम\nआयुक्त मुंढे यांचा दणका,अनेक वर्षांनी होतेय धूळ साफ nashik municipal corporation commissioner order swachata abhiyan nmc employee नाशिक महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच\nविमानतळाजवळ जागेचे आमिष, जवळपास आठशे गुंतवणूकदरांची फसवणूक\nनाशिक : चीटफंड घोटाळे यामुळे नाशिक आर्थिक फसवणुकीसाठी बदनाम आहे. मात्र आता जमिनी विक्री फसवणूक गुन्हे समोर येत आहेत. त्यामुळे नाशिक आर्थिक फसवणुकीचे हब होतय\nशेतमाल जाळणारी बाई शेतकऱ्याने पकडली, आतापर्यंत लाखोचे नुकसान\nशेतातील काढलेला पिक अर्थात शेत माल पेटवून देणारी एका महिलेला पोलिसांनी पकडले आहे. एका शेतकऱ्याने फार शिताफीने केले आहे. म्हसरूळ शिवारात गेले दीड वर्षापासून\nनाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त\nनाशिक :नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ शनिवारी बरखास्त करण्यात आले आहे. याआधी संचालक मंडळाला जिल्हा निबंधकांनी ४५/१ची नोटीस बजावली होती. यानुसार सहकार खात्याने\nतीन दिवस जनस्थान फेस्टिव्हलची धूम तर तिघांना जनस्थान आयकॉन पुरस्कार\nPosted By: admin 0 Comment ‘जनस्थान’ हा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप, Jansthan Purskar, nashik news, nashik on web, nashikonweb, news from nashik, news of nashik, अनिल दैठणकर, अमृता पवार, अरुण नेवासकर, अविराज तायडे, कीर्ती भवाळकर, जनस्थान आयकॉन पुरस्कार, धनंजय बेळे, नाशिक, मकरंद हिंगणे, मिलिंद जहागिरदार, मोहन उपासनी, विद्या देशपांडे, विश्वास ठाकूर, समीर शेटे, सुभाष दसककर\nनाशकात तीन दिवस जनस्थान फेस्टिव्हलची धूम दसककर, देशपांडे, करंजीकर यांना जनस्थान आयकॉन पुरस्कार जाहीर प्रमोद भडकमकर यांना मरणोत्तर जनस्थान आयकॉन पुरस्कार नाशिक- नवमाध्यमांच्याद्वारे समाजजागृती\nसोशल मिडीयाचा परिणाम : दहावीच्या निकालापूर्वी कौस्तुभने केली आत्महत्या\nदुखद : दहावीच्या निकालापूर्वी कौस्तुभ ने केली आत्महत्या नाशिक : दहावीचा निकाला काय लागणार म्हणून घाबरलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. ही घटना पाटील\nपोलिस आयुक्तालय परिसरात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश\nपोलिस आयुक्तालय परिसरात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश नाशिक नाशिक शहर पोलीस आयुक्तालय परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37\nत्र्यंबकेश्वर येथील मूर्तीचा वाद अखेर मिटला मूर्ती बसविण्याची लेखी आश्वासन\nत्र्यंबकेश्वर येथील मूर्तीचा वाद अखेर मिटला नाशिक :मे महिन्याच्या शेवटा पर्यंत पार्वती मातेची मूर्ती त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिराच्या गाभार्यात प्रतिष्टापीत होणार या मुद्यांवर आखाडा परिषेदेने\nनाशिकचे स्वत:चे विश्वसनीय वार्ता देणारे डिजिटल न्यूज पोर्टल\nwww.nashikonweb.com नाशिकचे स्वत:चे विश्वसनीय वार्ता देणारे डिजिटल न्यूज पोर्टल _______________________________________________________________________________ नमस्कार नाशिककर, www.nashikonweb.com तर्फे आपले डिजिटल जगात स्वागत आहे.आज आपल्याला आवर्जून महिती देण्याचे प्रयोजन\nमागेल त्याला शेततळे’ योजनेमुळे वाकी बु.च्या नवनाथ कवडेंचे शेत बहरले\nनाशिक-शेतीला सिंचनाची सुविधा करण्यासाठी नवनाथ कवडे यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून शेततळ्याची निर्मिती केली आहे. शेततळ्यामुळे शेतील पाणी उपलब्ध झाले असून उत्पादन वाढून कवडे\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/beaches/vyette-beach/", "date_download": "2018-12-14T20:00:05Z", "digest": "sha1:S2J5AD7XA5RMDYQGS3VTZESWBNA6X5SW", "length": 8266, "nlines": 259, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "वेत्ते समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nपावसजवळ असलेल्या आडिवर्‍यापासून वेत्ते समुद्रकिनारा सुमारे 5 किमी अंतरावर आहे. श्री महाकालीचे देवीचे माहेर म्हणून हे गाव ओळखले जाते.\nबस स्थानक - राजापूर\nरेल्वे स्थानक - राजापूर\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nवेत्ते कडे जाणारा रस्ता छोटा असून किनाऱ्यावर पोचल्यावर निळ्याशार पाण्यावर फेसाळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावर असलेल्या मर्याद वेलींवर फुललेली जांभळी फुले, शेजारीच असलेला प्रशस्त गोडीवणे बीच, मउशार वाळूमध्ये पळणारे छोटे खेकडे, शंख शिंपले आणि अथांग सागर... हे सर्व पाहून पाय निघत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/america-f-35-fleet-grounded-1769471/", "date_download": "2018-12-14T20:14:30Z", "digest": "sha1:YNLI667XF3ASMO7AQOLVU45ZSDRJADGZ", "length": 10846, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "America F-35 fleet grounded | अपघातानंतर अमेरिकेची शक्तीशाली F-35 विमाने आली जमिनीवर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nअपघातानंतर अमेरिके��ी शक्तीशाली F-35 विमाने आली जमिनीवर\nअपघातानंतर अमेरिकेची शक्तीशाली F-35 विमाने आली जमिनीवर\nअमेरिकेचे सर्वात शक्तीशाली एफ-३५ स्टेल्थ फायटर विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर अमेरिकेने एफ-३५ ची सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत.\nअमेरिकेचे सर्वात शक्तीशाली एफ-३५ स्टेल्थ फायटर विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर अमेरिकेने एफ-३५ ची सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत. एफ-३५ हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महागडे फायटर विमान आहे. २८ सप्टेंबरला दक्षिण कॅरोलिनामध्ये एफ-३५ विमान कोसळले. सुदैवाने या अपघातातून वैमानिक बचावला. नियमित सरावासाठी य़ा विमानाने उड्डाण केले होते.\nया दुर्घटनेनंतर अमेरिकेसह, ब्रिटन आणि इस्त्रायलने एफ-३५ ची उड्डाणे तूर्तास स्थगित केली आहेत. या फायटर विमानांची तांत्रिक तपासणी झाल्यानंतरच पुन्हा उड्डाणासाठी हिरवा कंदिल दाखवला जाईल. या विमानाच्या फ्युल टयुबमध्ये बिघाड असण्याची शक्यता आहे. काही विमानांमधील फ्युल टयुब बदलण्यात येतील.\nदक्षिण कॅरोलिनाच्या ब्युफोर्ट भागात एफ-३५ बी कोसळले. पुढच्या २४ ते ४८ तासात सर्व तपासण्या पूर्ण करण्यात येतील. एफ-३५ विमानांचा प्रकल्प १९९० साली सुरु करण्यात आला. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात महागडा शस्त्रास्त्र प्रकल्प आहे. पुढच्या काही वर्षात अडीज हजारापर्यंत एफ-३५ विमानांची निर्मिती करण्याचा उद्देश आहे. एफ-३५ चे वैशिष्टय म्हणजे या विमानात रडारला चकवा देण्याची क्षमता आहे. खरंतर या प्रकल्पाने अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेतला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/lokankika-superstras-in-tv-serials-1122298/", "date_download": "2018-12-14T19:53:31Z", "digest": "sha1:ZNEFHP3LEVTYZSE3WSLKUOMWA2WQDOCD", "length": 13039, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मालिकांच्या नभांगणात ‘लोकांकिका’चे तारे! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nमालिकांच्या नभांगणात ‘लोकांकिका’चे तारे\nमालिकांच्या नभांगणात ‘लोकांकिका’चे तारे\nगेल्या वर्षी झालेल्या पहिल्यावहिल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ महोत्सवात सर्जनशीलतेने भरलेल्या तरुणाईच्या उत्साहाचा धबधबा बरसला होता.\nगेल्या वर्षी झालेल्या पहिल्यावहिल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ महोत्सवात सर्जनशीलतेने भरलेल्या तरुणाईच्या उत्साहाचा धबधबा बरसला होता. या उत्साही गुणवान कलावंतांना आयरिस प्रॉडक्शनच्या पाठिंब्यामुळे मालिकांचा पुढचा मार्गही खुला झाला आहे. ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पहिल्या पर्वात १०० एकांकिकांच्या चाळणीतून बाहेर पडलेल्या काही गुणवंतांना मालिकाविश्वात प्रवेश मिळाला आहे.\n‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या पहिल्या पर्वात ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाने ‘मोझलेम’ ही एकांकिका सादर केली होती. या एकांकिकेत दमदार काम केलेल्या पवन ठाकरे या तरुणाला ‘आयरिस प्रॉडक्शन’ने हेरले. स्पर्धेनंतर पवनला ‘आयरिस’कडून पहिली संधी मिळाली ती त्यांच्या ‘देवयानी’ या मालिकेत काम करण्याची.. या मालिकेत समर नावाच्या महाविद्यालयीन तरुणाची भूमिका साकारणाऱ्या पवनचा ‘लोकांकिका’ ते मालिका हा प्रवास कसा होता हे त्याच्याच शब्दात..\n‘लोकसत्ता लोकांकिका’ ही गेल्या वर्षीची सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा ठरली आहे. आजघडीला अनेक नावाजलेल्��ा एकांकिका स्पर्धा आपल्याकडे भरवल्या जातात. मात्र, या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये गेली अनेक वर्षे एकांकिकांमधून काम करणाऱ्या प्रस्थापित कलाकारांची यादी मोठी आहे. माझ्यासारख्या नवख्या तरुणाला अशा स्पर्धामध्ये क्वचितच स्थान मिळते. मात्र, ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेमुळे आमची नाटय़कला सिद्ध करण्याची संधी मिळाली. मात्र, एका एकांकिकेच्या बळावर जेव्हा मला ‘आयरिस प्रॉडक्शन’कडून मालिकेत काम करण्याबद्दल विचारणा झाली तेव्हा त्यावर खरंच विश्वास बसत नव्हता. आतापर्यंत केवळ एक एकांकिका सादर केलेला मी थेट मालिकेत काम करू शकलो, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ‘आयरिस’ने मला चांगली भूमिका दिली. यामुळे मला पुढचे मार्ग नक्की मिळू शकतील. अभिनयक्षेत्रात नाव कमावण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी एकांकिकेतून थेट मालिकेत काम करण्याची संधी देणारा ‘लोकसत्ता लोकांकिका’ हा मोठा सुंदर मार्ग आहे. – पवन ठाकरे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nटीव्हीचा ‘पंच’नामा : ‘काहीही’च्या पलीकडलं\nमनोरंजन : नाइलाजाने झेलतो मालिका…\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A8_%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2018-12-14T19:57:54Z", "digest": "sha1:QQWHJD4Z43I2THAJ3UIWCIJTVMFMOIGI", "length": 4247, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे २ रे सहस्रक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे २ रे सहस्रक\nएकूण ११ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ११ उपवर्ग आहेत.\n► इ.स.चे ११ वे शतक‎ (२७ क, १ प)\n► इ.स.चे १२ वे शतक‎ (३२ क, १ प)\n► इ.स.चे १३ वे शतक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १४ वे शतक‎ (२९ क, २ प)\n► इ.स.चे १५ वे शतक‎ (४६ क, १ प)\n► इ.स.चे १६ वे शतक‎ (३७ क, १ प)\n► इ.स.चे १७ वे शतक‎ (३९ क, २ प)\n► इ.स.चे १८ वे शतक‎ (४५ क, १ प)\n► इ.स.चे १९ वे शतक‎ (२७ क, १ प)\n► इ.स.चे २० वे शतक‎ (१५ क, १ प)\n► इ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे‎ (९८९ प)\n\"इ.स.चे २ रे सहस्रक\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे ११ वे शतक\nइ.स.चे १२ वे शतक\nइ.स.चे १३ वे शतक\nइ.स.चे १४ वे शतक\nइ.स.चे १५ वे शतक\nइ.स.चे १६ वे शतक\nइ.स.चे १७ वे शतक\nइ.स.चे १८ वे शतक\nइ.स.चे १९ वे शतक\nइ.स.चे २० वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २००७ रोजी १७:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/cycle-dindi-pandharpur-55086", "date_download": "2018-12-14T19:48:51Z", "digest": "sha1:E72IKO2LHE55STTCRQSU6K5PVLMUKL6G", "length": 14601, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "cycle dindi in Pandharpur पंढरपुरात सायकल वारीचा रिंगण सोहळा | eSakal", "raw_content": "\nपंढरपुरात सायकल वारीचा रिंगण सोहळा\nरविवार, 25 जून 2017\nराज्याचे अन्न व भेसळ विभागाचे उपायुक्त हरीष बैजल यांनी सहा वर्षापूर्वी या सायकल दिंडीला सुरुवात केली. पहिल्या वर्षी आठच जण त्यांच्या सोबत होते. त्यानंतर दरवर्षी या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.\nपंढरपूर - आषाढी यात्रेच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या नाशिक ते पंढरपूर या सायकल दिंडीचे आज येथे आगमन झाले. नदीच्या पैलतीरावर खेडलेकर महाराज मठाच्या प्रांगणात या सायकल दिंडीने मोठ्या उत्साहात विठ्ठलाचा जयघोष करत गोल रिंगणही पूर्ण केले. या सायकल दिंडीचे हे सहावे वर्ष आहे.\nराज्याचे अन्न व भेसळ विभागाचे उपायुक्त हरीष बैजल यांनी सहा वर्षापूर्वी या सायकल दिंडीला सुरुवात केली. पहिल्या वर्षी आठच जण त्यांच्या सोबत होते. त्यानंतर दरवर्षी या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. या वर्षी तब्बल साडे पाचशे जण ���ा दिंडीत सहभागी झाले आहेत. त्यामध्ये वय वर्षे आठ वर्षापासून 68 वर्षांपर्यंतच्या लोकांचा या दिंडीत सहभाग आहे. डॉक्‍टर, इंजिनिअर, वकील, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील लोकांनी 470 किलोमीटर अंतर तीन दिवसात पूर्ण केले. विशेष म्हणजे यंदा या दिंडीत पन्नास महिला व चाळीस विद्यार्थ्यांचा समावेश आहे.\nआज सकाळी या सायकल दिंडीचे नदीच्या पैलतीरावरील खेडलेकर महाराज मठात आगमन झाले. तिथे \"विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरीओम विठ्ठला\" असा जयघोष करत सायकलींसह रिंगण केले. मोठ्या उत्साहात झालेल्या या रिंगणा नंतर सहभागी महिलांनी सायकली बाजूला ठेवून फुगड्या खेळून आपला आनंद व्यक्त केला.\nझाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा, स्त्री भृण हत्या करु नका अशा प्रकारचे संदेश असलेले फलक अनेक सायकलींवर लावण्यात आलेले आहेत. नाशिक पंढरपूर मार्गावरील गावागावात सामाजिक प्रबोधन करत ही दिंडी पंढरपूरला आली. दिंडीतील अनेकांनी गर्दीमुळे श्री विठ्ठल मंदिरात जाऊन रांगेत उभा राहण्याऐवजी श्री विठ्ठल मंदिराच्या कळसाचे आणि संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन या सायकल दिंडीतील अनेक जण ट्रक मध्ये सायकली ठेवून परतीचा प्रवासासाठी मार्गस्थ झाले.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nपालघर जिल्ह्यात मॉन्सूनचे दमदार आगमन\nताडोबा बफर क्षेत्रात धामण सापांचे रंगले प्रणय\nमोदी खरे मित्र: डोनाल्ड ट्रम्प\nमावळ तालुक्यात पावसाची दमदार हजेरी\nशेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा, 7/12 कोरा होणार\nपुणे: टेमघरला 44 मिमी पाऊस​\nआंदोलनाचा अंशत: विजय : सुकाणू समिती​\nदहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा​\nसंजय काकडेंची मेधा कुलकर्णींना फोनवरुन धमकी​\nप्रतीकात्मक लढाई (श्रीराम पवार)​\nसारीपाट राष्ट्रपतिपदाचा (अनंत बागाईतकर)​\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nटोकन दर्शन व्यवस्था तूर्त लांबणीवर\nपंढरपूर - विठ्ठल दर्शनाची रांग कमी करण्याच्या हेतूने टोकनद्वारे दर्शन व्यवस्था सुरू करणे सध्यातरी अशक्‍य असल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल...\nदुचाकी-मालट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू\nमोहोळ : मोटार सायकल व मालट्रक यांच���यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य दोघेजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. 10) सकाळी...\nमोहोळ ते आळंदी हा पालखी मार्ग मंजूर, पण मावेजा कमी\nमोहोळ : मोहोळ ते आळंदी हा पालखी मार्ग मंजुर झाला आहे, मात्र यासाठी शेतकऱ्यांच्या संपादीत केलेल्या जमिनीचा मावेजा अत्यंत कमी असून तो शेतकऱ्यांचे...\nमुख्यमंत्री 17 तारखेला पंढरपुरात\nपंढरपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. 17) सोलापूरला येत असून, त्यांच्या हस्ते पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने बांधण्यात...\nशिवसेनेच्या मोहोळ जिल्हा उपप्रमुख पदी चरणराज चवरे यांची नियुक्ती\nमोहोळ : जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी निवडीत मोहोळ तालुक्याला झुकते माप मिळाले असुन महत्वाच्या विविध पदावर चौघांना संधी दिली आहे. पेनुरचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s2500-point-shoot-digital-camera-red-price-p7q277.html", "date_download": "2018-12-14T19:37:16Z", "digest": "sha1:GRLRTZPDP3G7EE4TEVPME64FAQZT7Q5S", "length": 19106, "nlines": 419, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅ��ेरा रेड\nनिकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nनिकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम किंमत Sep 25, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेडफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 5,950)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 35 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nफोकल लेंग्थ 4.9 - 19.6 mm\nअपेरतुरे रंगे F/3.2 F/5.9\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nपिसातुरे अँगल 27 mm Wide-angle\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 640 x 480 pixels (VGA)\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:09\nईमागे फॉरमॅट JPEG (EXIF)\nइनबिल्ट मेमरी 16 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 24 पुनरावलोकने )\n( 19 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 270 पुनरावलोकने )\n( 1313 पुनरावलोकने )\n( 664 पुनरावलोकने )\n( 35 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nनिकॉन कूलपिक्स स्२५०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nजलद दुवे आमच्य��� विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balachya-potat-gaszalavar-kay-karnar", "date_download": "2018-12-14T20:26:41Z", "digest": "sha1:CXB2A4TTWPIDFQZQNX7J6XV46C5NOOHC", "length": 13771, "nlines": 250, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमच्या बाळाला गॅस झाल्याची ६ लक्षणे - Tinystep", "raw_content": "\nतुमच्या बाळाला गॅस झाल्याची ६ लक्षणे\nअपचन झाल्यानंतर मोठ्यांना पोटात गॅस जाणवतात तसाच त्रास लहान मुलांना सुद्धा होतो. बाळाला खाऊ घालण्याची पद्धत आणि पदार्थ यावर बाळाच्या पोटाचे आरोग्य आणि गॅस चा त्रास अवलंबून असतो. यात खूप काळजी करण्यासारखे काहीही नाही कारण शरीरातील इतर सामान्य क्रियांसारखीच हि एक साधी गोष्ट आहे. दिवसभरात जितक्या जास्त वेळेला तुम्ही खाल, तितके जास्त गॅसचे प्रमाण असेल,जे साहजिक आहे. मग बाळांना गॅस होणे हा पालकांमध्ये काळजी आणि चर्चेचा विषय का असतो जर गॅस होणे हि सामान्य समस्या आहे तर मग बाळाला गॅस झाल्यानंतर पालक काळजीत का पडतात जर गॅस होणे हि सामान्य समस्या आहे तर मग बाळाला गॅस झाल्यानंतर पालक काळजीत का पडतात मुलांमध्ये होणारे त्रासदायक गॅस हे नेहमीच्या गॅस पेक्षा वेगळे असतात आणि यामुळे पालकांसाठी हा काळजीचा विषय असतो.\nलहान मुलांचे छोटेसे शरीर पोटात झालेल्या अति गॅसला बाहेर टाकू शकत नाही आणि या मुळे मुले अस्वस्थ होतात. त्यांना वेदना ही होतात. हा त्रास होण्याची अनेक करणे आहेत जसे की,\n१] खूप हळू किंवा घाईने पिणे\n२] खूप रडणे [ज्यामुळे हवा गिळली जाते]\n३] फॉर्म्युला मिल्क मध्ये हवेचे बुडबुडे असणे\n४] स्तनपान करवताना अयोग्य स्थिती\n५] गॅस निर्माण करणारे पदार्थ खाणे\n६] पचायला जड असणारी पेये किंवा आहार घेणे\nसामान्य गॅस आणि अतिरिक्त गॅस यांतील ओळखाल\nजेव्हा बाळाच्या पोटात अति प्रमाणात गॅस साचून राहतो तेव्हा ते वेदनादायक असते .प्रचंड वेदनामुले बाळ अस्वथ होऊन सतत रडायला लागते. बाळाचे सारखे आणि नेहमी पेक्षा जास्त जोरात रडणे हे गॅस झाल्याचे मुख्य असते. बरेचदा,बाळाच्या रडणे बराच वेळ,अगदी काही तासापर्यंत चालू राहते आणि बाळाला शांत करणे अवघड होऊन बसते.\n२] पाय पोटात घेणे\nमोठ्यांप्रमाणेच छोटीशी बाळे त्रास कमी करण्याचे मार्ग शोधून काढतात. जेव्हा ख��पच अस्वस्थ वाटते तेव्हा त्यातुन बाहेर पडण्याचे उपाय हि मुलांना लक्षात येतात. जेव्हा पोटात खूप गॅस झालेले असतात तेव्हा मुलांनी स्वतःचे दोन्ही पाय पोटात आवळून घेतल्याचे अनेक पालकांच्या लक्षात आलेच असेल.\n३] चेहरा लाल होणे आणि चिडचिड\nगॅस झाल्यानंतर अनेक मुलांचा चेहरा लाल होतो. मुले नेहमी पेक्षा जास्त चिडचिड आणि वैतागेला लागतात. अगदी लहानश्या कारणावरून हि मुले चिडून रडायला लागतात.\nगॅस मुळे होणारी बेचैनी कमी करण्यासाठी नक्की काय करावे हे माहित नसल्यामुळे मुले खूपच चुळबुळ करायला लागतात.आपल्याला काय त्रास होतोय हे मुलांना बोलून सांगता नसल्यामुळे अशा अस्वस्थ हालचालीतून आई-बाबांना एक प्रकारे इशारा देण्याचा हा प्रयत्न असतो.\n५] फुगलेले /कडक पोट\nजेव्हा गॅस बाहेर पडत नाही तेव्हा तो पोटात साचून राहतो. यामुळे बाळाचे पोट कडक,फुगलेले आणि गच्च होते. सामान्यपणे,बाळाचे पोट दाबून पाहिल्यास ते हलके आणि मऊ लागते पण जेव्हा पोटात गॅस अडकलेला असतो तेव्हा गच्च आणि फुगलेले असते.\nगॅस झालेले बाळ सर्व काही बाहेर टाकते आणि थुंकते. तुम्ही विचाराल काय,तर सर्वच म्हणजे पोटातील गॅस सतत बाहेर सोडणे आणि खाणे थुंकणे. लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे,तुमचे छोटेसे बाळ त्याला काय आणि किती त्रास होतोय हे बोलून सांगू शकत नाही.स्वतःचा त्रास कसा कमी करावा हे माहित नसल्यामुळे त्यांची चिडचिड अजूनच वाढते. यामुळेच,स्तनपानानंतर बाळाचा ढेकर काढणे आणि योग्य स्थितीत बाळाला कुशीत घेऊन स्तनपान करवणे गरजेचे असते.\nगॅस होण्याचा हा त्रास बाळासोबतच तुमच्यासाठीही कठीण असतो तर आम्ही सांगितलेली काळजी घ्या आणि निवांत राहा\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह��या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/malegaon-won-both-congress-and-bjps-muslim-card-failed/", "date_download": "2018-12-14T20:25:15Z", "digest": "sha1:GNVCWIV4LWNPRNU3TNCD3NWDENOZGXTW", "length": 18141, "nlines": 187, "source_domain": "nashikonweb.com", "title": "मालेगाव दोन्ही कॉंग्रेसला यश तर भाजपा मुस्लीम कार्ड फेल (नगरसेवक यादी) - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nमालेगाव दोन्ही कॉंग्रेसला यश तर भाजपा मुस्लीम कार्ड फेल (नगरसेवक यादी)\nPosted By: admin 0 Comment नाशिक महापालिका निवडणूक, नाशिक मालेगाव, नाशिक मालेगाव महापालिका निवडणूक २०१७, निवडणूक २०१७, निवडणूक मालेगाव २०१७, महापालिका निवडणूक २०१७, मालेगाव २०१७, मालेगाव कॉंग्रेस, मालेगाव कोन्ग्र्स, मालेगाव जनता दल, मालेगाव दादा भुसे, मालेगाव नगरसेवक २०१७, मालेगाव भाजपा, मालेगाव महापालिका, मालेगाव शिवसेना, मालेगाव शिवसेना आघाडी\nमालेगाव महापालिका निवडणूक त्यातल्या त्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला थोडी चांगली गेली आहे असे म्हणता येणार आहे. दोनही कॉंग्रेस ने याठिकाणी चांगल्या जागा जिंकल्या आहेत. मात्र भाजपाने जे मुस्लीम कार्ड चालवून यश मिळवू असे ठरविले होते ते सफशेल फोल ठरले असून काही जागांवर भाजपाला समाधान मानावे लागेल असे चित्र आहे.त्यामुळे अल्पसंख्यांक समाजात भाजपा विरोधी लाट सुरु झाली आहे असे म्हणावे लागेल.\nमालेगाव येथे आपली सत्ता यावी आणि मुस्लीम समाजात आपली प्रतिमा कशी आहे,किती मत मिळतात असे पाहणी भाजपला करायची होती. तर मुस्लीम भागात मुस्लीम उमेदवार दिला तर काय फरक पडतो याकडे ही भाजपला चाचपणी करायची होती. मात्र निलावरून तरी आकडे असे कोणताही संकेत देत नाहीत की भाजपाचे मुस्लीम कार्ड चालले आहे. उलट पक्षी दादा भु��े यांनी आपले सर्व उमेदवार निवडणू आणले असून सत्ता बनविताना जर दोनही कॉंग्रेस एकत्र आल्या नाहीत तर शिवसेना निर्णायक ठरणार आहे.हिंदूबहुसंख्य असलेल्या मतदार असणाऱ्या पश्चिम मालेगावमध्ये शिवसेनेला यश मिळाले आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्व प्रस्थापित उमेदवारांना नाकारून नवीन चेहऱ्यांनी संधी दिली होती.\nआता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष असून भाजपचे नऊ जागांचे यश हे त्यामध्ये मोठे आहे.\nमालेगाव महापालिका निवडणूकीचे सर्व ८४ निकाल लागले आहेत. त्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे २८ जागा मिळाल्या आहेत, तर २० जागा घेऊन राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर आहे. शिवसेनेला १३ जागा मिळाल्या असून भाजपाचे ९ जागा मिळवले आहे. तरएम आयएमने पक्षाचे ७ उमेदवार जनता दलाला ६ जागा मिळाल्या आहेत. एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिसरा महाज यांची आघाडी होती त्यामध्ये संख्या बल २६ पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी स्थिती निर्माण झाली आहे. सत्ता स्थापने साठी ४३ संख्याबळ लागणार आहे.\nमालेगाव महापालिका : 84 जागा\nमॅजिक फिगर : 43\nराष्ट्रवादी (20)+जनता दल (6) 26\nमालेगाव महापालिका विजयी उमेदवार\nहमिदाबी शे. जब्बार, काँग्रेस\nअन्सारी मन्सूर अह. शब्बीर अह, अपक्ष\nजाकिया बी नजरुद्दीन, राष्ट्रवादी\nमोमिन सायरा बानू शाहिद अहमद, राष्ट्रवादी\nशेख जाहिद शेख जाकीर, राष्ट्रवादी\nरजिया बेगम अब्दुल मजिद, काँग्रेस\nअब्दुल अजिज अब्दुल सत्तार, काँग्रेस\nनजीर अहमद इरशाद, काँग्रेस\nजैबुन्सी नुरुल्लान नुरुल्ला, काँग्रेस\nमो. कमरुन्नीसा रिजवान, काँग्रेस\nफकीर मोह. शेख सादिक, काँग्रेस\nअन्सारी तन्वीर मोह. जुल्फीकर, जनता दल (सेक्युलर)\nसय्यद शबानाबानो सय्यद अकील, जनता दल (सेक्युलर)\nअन्सारी साजेदा बानो मोह. याकूब, जनता दल (सेक्युलर)\nअ. बाकी मोह. ईस्माईल, जनता दल (सेक्युलर)\nशबाना शेख सलीम, काँग्रेस\nशे. राजीयाबी शे. इस्माईल, काँग्रेस\nनिहाल अह. मोह. सुलेमान, काँग्रेस\nशेख कलीम दिलावर, राष्ट्रवादी\nअन्सारी आसफा मो. राशिद, राष्ट्रवादी\nअन्सारी साजेदा रशिद, राष्ट्रवादी\nबुलंद इक्बाल निहाल अहमद, जनता दल (सेक्युलर)\nजफर अह. अहमदुल्ला, काँग्रेस\nनूरजहाँ मो. मुस्तफा, काँग्रेस\nसलीमा बी सय्यद सलीम, काँग्रेस\nफारुख खान फैजुल्लाह खान, काँग्रेस\nअफसरुन्निसा मोह. आरीफ सलोटी, राष्ट्रवादी\nनाबी अह. अहमदुल्ला, राष्ट्रवादी\nअन्सारी अमानतुल्ला पीर मोहम्मद, राष्ट्रवादी\nशाने हिंद निहाल अहमद, जनता दल (सेक्युलर)\nअन्सारी सबिहा मोहम्मद मुजम्मील, राष्ट्रवादी\nमोहम्मद सुहान मोहम्मद अय्युब, राष्ट्रवादी\nअन्सारी अतिक अह. कमाल अह, राष्ट्रवादी\nयास्मिन बानो एजाज बेग, राष्ट्रवादी\nशेख नसरीन अल्ताफ, राष्ट्रवादी\nएजाज बेग अजीज बेग, राष्ट्रवादी\nअन्सारी अबाज अह. मो. सुलतान, राष्ट्रवादी\nअन्सारी शफीफ अह. निसार अह, राष्ट्रवादी\nसादीया लईक हाजी, एमआयएम\nअन्सारी अख्तरुन्निसा मो. सादीक, राष्ट्रवादी\nअन्सारी मो. साजिद अ. रशीद, राष्ट्रवादी\nशेख कुलसुम बी शे. रफिक, एमआयएम\nहमिदाबी साहेब अली, काँग्रेस\nइस्माईल खा इस्माईल, काँग्रेस\nमोहम्मद अस्लम खालील अह, काँग्रेस\nरेहाना बानो ताजुद्दीन, काँग्रेस\nकिशवरी अशरफ कुरेश, काँग्रेस (बिनविरोध)\nशेख नईम शेख इब्राहिम, काँग्रेस\nमोह. सुलतान मोह. हारुन, काँग्रेस\nशेख ताहेरा शेख रशीद, काँग्रेस\nरशिदाबी अ. मनबान, काँग्रेस\nशेख रशिद शेख शफी, काँग्रेस\nशेख मोहम्मद युनुस शेख ईसा, एमआयएम\nमोमीन रजिया शाहीद अहमद, एमआयएम\nशेख रहिमाबी शेख इस्माईल, एमआयएम\nशेख खालिद परवेज मो. युनुस, एमआयएम\nप्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.\nगडकरी चौकात बीएमडब्ल्यू आणि स्विफ्ट कारचा अपघात, तिघी ठार\nसिन्नर तालुक्यातल शेततळ्यामुळे दातली गावच्या शेळके यांची फळबाग बहरली\nराज्यनिहाय घाऊक किंमतीएं कांदासाठी मासिक विश्लेषण जुलै 2018\nनाशिककरांच्या घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत दुप्पटीने वाढ\nचालक हा अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक – पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/forts/rasalgad-fort-khed/", "date_download": "2018-12-14T19:59:09Z", "digest": "sha1:XDS36VLWBX7EIOGWY5SI3JQPXQOEF633", "length": 12365, "nlines": 263, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "रसाळगड, खेड - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nसह्याद्रीच्या दुर्गम भागांत त्याच्या माथ्यावर अनेक डोंगरी कि��्ले शेकडो वर्षांपासून वसले आहेत. रसाळगड पावसाळ्यात खूप सुंदर भासतो. गडाच्या माथ्यावरून पूर्वेकडे सह्याद्रीची लांबवर पसरलेली रांग, पश्चिमेकडे पालगड, दक्षिणेकडे जगबुडी नदीचे खोरे, मधुमकरंद गड असा परिसर नजरेत भरतो. इथूनच पुढे सुमारगड, महिपतगड अशी सफरही करता येते.\nबस स्थानक - खेड\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - सप्टेंबर ते फेब्रुवारी\nजुना दरवाजा पूर्णपणे उतरवून आता तिथे नवीन दरवाजा बांधला आहे. या उत्तराभिमुख दरवाज्यातून पायऱ्या चढून जाताना वाटेत हनुमानाची मूर्ती दिसते. या मूर्तीच्या कमरेला शौर्याचे प्रतिक असलेला खंजीर असून मूर्तीच्या ओठावर मिशीदेखील आहे.\nपुढे चालत गेल्यावर गडावरील झोलाई मंदिराच्या मागे तटावर ब्रिटीश बनावटीच्या दोन तोफा आहेत. झोलाई मंदिराचा परिसर रम्य आहे. मंदिरात झोलाई देवी, शिवपार्वती, भैरव, नवचंडी अश्या अनेक मूर्ती मांडून ठेवल्या आहेत. मंदिर पेशवेकालीन असून येथे दोन वर्षातून एकदा यात्रा भरते. मंदिरासमोर भव्य दिपमाळ असून तेथून पुढे गेल्यावर पूर्व टोकाकडे वैशिष्ट्यपूर्ण असे खांबटाके आहे. टाक्याजवळ एक तोफ असून टाक्याच्या खांबावर श्री गणेशाची प्रतिमा आणि उत्तम कोरीवकाम केलेले आढळते. या खांबांच्या कोरीवकामावरून हे टाके किल्ला बांधायच्या आधीपासून अस्तित्वात होते असे निश्चितपणे सांगता येते.\nजवळची प्रेक्षणीय स्थळे - दापोली, मंडणगड, पान्हाळेकाजी लेणी, उन्हावरे गरम पाण्याची कुंडे\nशिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत रसाळगड दुरुस्त केला गेला असावा असे अभ्यासकांचे मत आहे. त्या काळात गडावर मोठी लढाई किंवा एखादी ऐतिहासिक घटना झाल्याची नोंद मिळत नाही. पावसाळ्यात भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी रसाळगड हा एक उत्तम पर्याय आहे. पर्जन्य ऋतुमधे रसाळगडाचे सौंदर्य खूप उठून दिसते. गर्द धुक्याने वेढलेल्या गडावरील वास्तू गुढरम्य भासतात.\nखेडपासून भरणेनाका-तळे-बौद्धवाडी-निमाणी असा रस्ता पार केल्यावर २२ किमी अंतरावर `रसाळगड` हा किल्ला आहे. स्वतःच्या गाडीने निमाणीपासून पुढे २ कि.मी. अंतरापर्यंत गाडीने जाता येऊ शकते. मात्र एस. टी. ने गेल्यास निमाणीपर्यंतच जाता येते व तिथून पुढे पायी जावे लागते.रसाळगडाची उंची पायथ्यापासून ३०० मीटर इतकी असून निमाणी ते पेठ हे अंतर पाऊण तास तर पेठ ते रसाळगड माथा हे अंतर चढून जाण्यासाठी अर्धा तास लागतो. किल्ल्याचा विस्तार फारसा नसून तो ५ एकरावर पसरलेला आहे.\nऑलिव्ह रिडले कासव संवर्धन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prakash-ambedkars-preparations-to-negotiate-with-congress/", "date_download": "2018-12-14T19:26:29Z", "digest": "sha1:5HCYSQ24OZ7E7OIQN6SASS26EBCXYV5W", "length": 7547, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काँग्रेसबरोबर आघाडीची बोलणी करण्याची प्रकाश आंबेडकरांची तयारी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकाँग्रेसबरोबर आघाडीची बोलणी करण्याची प्रकाश आंबेडकरांची तयारी\nटीम महाराष्ट्र देशा- भाजपविरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत असलेले भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकशाही मानणाऱ्या कोणत्याही पक्षाबरोबर राजकीय आघाडी होऊ शकते, असे सांगत काँग्रेसबरोबर आघाडीची बोलणी करण्यास सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.\nनारायण राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला – प्रकाश आंबेडकर\nकाय आहे नेमकी राफेल डील \nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nकाँग्रेसबरोबर आघाडी करावयाची झाल्यास लोकसभेच्या १२ जागा वंचित बहुजन आघाडीला द्याव्यात, असा प्रस्ताव आहे. मात्र, कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसने जागा वाटप करताना दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्याशी संबंधित गटाला चार जागा दिल्या नव्हत्या. त्यामुळे ते आघाडीसाठी किती पुढे येतात, हे पाहावे लागेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांशी बोलणी करू, असे म्हटले होते. त्याचे काय झाले, असे विचारले असता प्रकाश आंबेडकरांनी आघाडीबाबतची शक्यता नाकारली नाही.\n… तर प्रकाश आंबेडकरांसोबत काम करण्याची तयारी – रामदास आठवले\nदरम्यान,एमआयएम हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर निवडणुकीमध्ये आघाडीची बोलणी होऊ शकते.ओवेसी आणि कांशीराम यांच्या राजकारणाचा पोत कसा सारखाच आहे असे सांगत ओवेसी यांच्यामागे राजकीयदृष्टय़ा मुस्लीम समुदाय वळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर आघाडीची नवी समीकरणे जुळवून येऊ शकतात, असे संकेत आंबेडकर यांनी दिले.\nकाय आहे नेमकी राफेल डील \nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nअशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार ��ाही,निलेश राणेंनी डागली तोफ\n‘शेतकरी बांधवांसाठी उभे राहुयात चला कांदे घेवूयात’\nतेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या…\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nपराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेतकरी कर्जमाफी \n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/rural-awakening-vasundhana-society-sudhagad-taluka-158999", "date_download": "2018-12-14T20:48:10Z", "digest": "sha1:ZPFJIOJL2KXIKFCT7DL6YQVCGJSTAG5F", "length": 15242, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rural Awakening in Vasundhana Society in Sudhagad Taluka सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीवरोधात ग्रामस्त आक्रमक | eSakal", "raw_content": "\nसुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीवरोधात ग्रामस्त आक्रमक\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nपाली - सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक वनीकरण व वृक्षलागवड संस्थेविरोधात विडसई व वाफेघर ग्रामस्त मागील चार ते पाच वर्षापासून लढा देत आहेत. या संस्थेत सुरु असलेली अनधिकृत बांधकामे थांबविण्यात यावीत या मागणीचे निवेदन नुकतेच ग्रामस्तांनी रायगड जिल्हाधिकारी व पाली तहसिलदारांना दिले. वसुधा सोसायटीत सुरु असलेली बांधकामे त्वरीत न थांबविल्यास व विकसकावर कायदेशीर कारवाई न केल्यास पुन्हा एकदा येत्या 10 तारखेला आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा ग्रामस्तांनी निवेदनाद्वारे दिला आहे.\nपाली - सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक वनीकरण व वृक्षलागवड संस्थेविरोधात विडसई व वाफेघर ग्रामस्त मागील चार ते पाच वर्षापासून लढा देत आहेत. या संस्थेत सुरु असलेली अनधिकृत बांधकामे थांबविण्यात यावीत या मागणीचे निवेदन नुकतेच ग्रामस्तांनी रायगड जिल्हाधिकारी व पाली तहसिलदारांना दिले. वसुधा सोसायटीत सुरु असलेली बांधकामे ���्वरीत न थांबविल्यास व विकसकावर कायदेशीर कारवाई न केल्यास पुन्हा एकदा येत्या 10 तारखेला आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा ग्रामस्तांनी निवेदनाद्वारे दिला आहे.\nवसुधा संस्थेमध्ये 3500 ते 4000 (चौरसफूट) आर.सी.सी बंगल्यांचे अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचा आरोप ग्रामस्तांनी केला. या बांधकामाविरोधात पाली-सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांची वाफेघर व विडसई ग्रामस्तांनी भेट घेतली. यावेळी पाली तहसिलदार यांनी ग्रामस्तांना सांगितले की या बांधकामाविरोधात सबंधीत विकासकाने कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यानंतर ग्रामस्तांनी तहसिलदारांना या अनधिकृत बांधकामाविरोधात दोन वेळा निवेदन दिली. तसेच खवली ग्रुप ग्रामपंचायतीकडून सुध्दा सबंधीत बांधकामास कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या विकसकावर नेमका कोणाचा वरदहस्त आहे असा सवाल ग्रामस्तांनी उपस्थीत केला आहे.\nवसुधा सामाजिक वनीकरण व वृक्षलागवड संस्थेचा हेतू काय आहेत यासंदर्भातील अटी व शर्ती लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी रायगड यांनी दिल्या आहेत. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या कुठल्याही अटी व शर्तीचे पालन संस्था करीत नसल्याचा आरोप ग्रामस्तांनी निवेदनात केला आहे. तसेच संस्था शेतघर बांधण्यासाठी परवानगी मागते मात्र वस्तुतः तिथे शेतघर नसून मोठमोठे आर.सी.सी बंगले बांधण्यात येतात. ही संस्था शासनाची दिशाभूल करीत आहे. संस्थेचे आतापर्यंत गावाचे नदीवर जाणारे मार्ग, पाउलवाटा, शेतीवर जाणारे मार्ग मोकळे केलेले नाहीत. त्यामुळे या संस्थेला कोणत्याही स्वरुपाची परवानगी देण्यात येऊ नये व त्यांची सुरु असलेली अनधिकृत बांधकामे त्वरीत थांबविण्यात यावीत अशी मागणी वाफेघर विडसई ग्रामस्तांनी केली आहे. यासंदर्भात त्वरीत कारवाई न केल्यास 10 डिसेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.\nसकाळ चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला\nपाली - सकाळ समूहाच्या रविवारी (ता.16) होणाऱ्या चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. स्पर्धकांसह स्पर्धा केंद्रे देखील सज्ज झाली आहेत....\nपाली ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक\nपाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आ��ेत. मात्र या आदेशाचा...\nपालीतील बेकायदेशीर पार्किंगचा विळखा सुटणार\nपाली : अष्टविनायकांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीला बेकायदेशीर पार्किंगचा विळखा बसला अाहे. बेकायदेशीर पार्किंग व नियमांचे उल्लंघन...\nसुधागड तालुक्यात वाघ नखे विकणारे दोन तस्कर पकडले\nपाली - सुधागड तालुका वन्यजीव व त्यांचे अवयव विकणाऱ्या तस्करांचे केंद्र बनला आहे. नुकतेच येथे वाघनखे (बिबट्याचे नखे) विकणार्‍या दोघा जनांना...\nपालीत चार हजार ज्येष्ठ नागरीकांना वयाचे दाखल्यांचे वाटप\nपाली - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने मंगळवारी (ता.4) जिल्हा शल्यचिकित्सक अलिबाग यांचे सहकार्याने ज्येष्ठ नागरीकांना...\nसलग पाचव्या दिवशी शेतकऱ्याचे अामरण उपोषण सुरुच\nपाली : सुधागड तालुक्यातील भैरव येथील शेतकरी चिंतामन शंकर पवार हे अापल्या मालकी हक्काच्या शेतजमीनीवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:GBerunda.JPG", "date_download": "2018-12-14T19:17:33Z", "digest": "sha1:EPDNT5GWWM7XJCKBHXQR7ILHOCVEPJYF", "length": 9633, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:GBerunda.JPG - विकिपीडिया", "raw_content": "\nयापेक्षा मोठे चित्र उपलब्ध नाही.\nGBerunda.JPG ‎(३१२ × ३३५ पिक्सेल, संचिकेचा आकार: ९५ कि.बा., MIME प्रकार: image/jpeg)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nमी, या कामाचा/कामाची परवानाधारक, खालील परवान्यांअंतर्गत हे काम येथे प्रकाशित करत आहे :\nफ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन द्वारे प्रकाशित जीएनयू मुक्त दस्ताऐवजीकरण परवाना, आवृत्ती १.२ किंवा त्यानंतरची,या अंतर्गत; या दस्तावेजास, नकलविण्याची, वितरणाची व/किंवा फेरबदलाची परवानगी दिल्या जाते या अटींसह कि त्यात कोणतेही निश्चलित(Invariant) विभाग नकोत,पृष्टपान मजकूर नको व मलपान मजकूर नको. GNU Free Documentation License हा मथळा असलेल्या विभागात,या परवान्याची प्रत अंतर्भूत केलेली आहे.http://www.gnu.org/copyleft/fdl.htmlGFDLGNU Free Documentation Licensetruetrue\nही संचिका खालील परवान्याअंतर्गत आहे - क्रीएटिव्ह कॉमन्स Attribution-Share Alike 3.0 Unported.\nसामायिक करा – नक्कल, वितरण आणि पारेषित करण्यास\nपुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास\nखालील अटींच्या अधिन राहून:\nरोपण – आपण लेखकाने किंवा परवानाधारकाने दिलेल्या पद्धतीनुसारच त्याच्या कामाचे श्रेय द्यावे (परंतु, अशा स्वरुपात की, त्या कामाशी तुमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही).\nजसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित करू शकतात.\nही संचिका खालील परवान्यांअंतर्गत आहे - क्रीएटिव्ह कॉमन्स Attribution-Share Alike 2.5 Generic, 2.0 Generic आणि 1.0 Generic.\nसामायिक करा – नक्कल, वितरण आणि पारेषित करण्यास\nपुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास\nखालील अटींच्या अधिन राहून:\nरोपण – आपण लेखकाने किंवा परवानाधारकाने दिलेल्या पद्धतीनुसारच त्याच्या कामाचे श्रेय द्यावे (परंतु, अशा स्वरुपात की, त्या कामाशी तुमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही).\nजसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित करू शकतात.\nतुमच्या पसंतीचा परवाना तुम्ही निवडू शकता.\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/former-mayor-corrupt-said-corporator-uday-madaikar-goa-126589", "date_download": "2018-12-14T20:15:19Z", "digest": "sha1:SRQRJSNCZEI5VZOKVQBBQKFLFRWYHBRK", "length": 11729, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "former mayor corrupt said corporator uday madaikar in goa गोवा - माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो भ्रष्टाचारी, उदय मडकईकर यांचा आरोप | eSakal", "raw_content": "\nगोवा - माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो भ्रष्टाचारी, उदय मडकईकर यांचा आरोप\nबुधवार, 27 जून 2018\nगोवा : पणजी महापालिकेेचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी गेल्या दोन वर्षात अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचार केल्याने त्यांना महापौरपद गमवावे लागले असा आरोप नगरसेवक उदय मडकईकर यांनी केला.\nगोवा : पणजी महापालिकेेचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी गेल्या दोन वर्षात अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचार केल्याने त्यांना महापौरपद गमवावे लागले असा आरोप नगरसेवक उदय मडकईकर यांनी केला.\nत्यांच्याविरुद्धचे पुरावे आपण जमा करत असून लवकरच या भ्रष्टाचारप्रकरणाची तक्रार गोवा लोकायुक्तमध्ये दाखल करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.\nपणजीतील बंदर कप्तान कार्यालयाजवळील पदपथावर अतिक्रमण केलेल्या महाराजा व्यवस्थापनाला बेकायदा कार्यालय उभारण्याचा तोंडी परवाना महापौर फुर्तादो यांनीच दिली होता. त्यासाठी त्यांना मोठी रक्कमही स्वीकारली होती. या कार्यालयाविरोधात काँग्रेसने आंदोलन केले तेव्हा ते त्यामध्ये सामील झाले नाहीत. त्यांच्या या कथित भ्रष्टाचारामुळेच महापालिकेत सत्तेवर असलेल्या गटाचे प्रमुख माजी मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी तिसऱ्यांदा महापौराची संधी न देता त्यांना हटविले, असे मडकईकर म्हणाले.\nभांडणांपेक्षा संभाजी मांडणे आवश्‍यक - डॉ. अमोल कोल्हे\nनागपूर - संभाजी राजेंच्या जीवनचरित्रासंदर्भात प्रत्येक इतिहासकार वेगळा विचार मांडतात. सर्वांचा केंद्रबिंदू संभाजीच आहेत. त्यामुळे त्यांच्या...\n#PMCIssue गाळ नव्हे पैशांचाच उपसा\nपुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज...\nमहर्षी कर्वेंचा पुतळा अवतरला, पण...\nकोथरूड - गेल्या दोन वर्षांपासून अज्ञातवासात गेलेला भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पूर्णाकृती पुतळा बुधवारी (ता. १२) रात्री उशिरा कोथरूडमधील...\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nमुंबई - पाणीटंचाईमुळे मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. तीन महिने होऊनही पुरवठा सुरळीत होत नसल्याने नगरसेवकांनी आक्रमक होत बुधवारी स्थायी समिती दणाणून सोडली...\nनाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक जानेवा��ीत सादर करण्याची तयारी\nनाशिक - आगामी लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या शक्‍यतेने महापालिका प्रशासकीय पातळीवर या आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकासह नवीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-14T20:05:56Z", "digest": "sha1:ADCNHX6VPPEVZDAH2ABWAIOKADDV5WEP", "length": 7564, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिराती होणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिराती होणार\nदुबई: आशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये खेळवण्यात येणार या गोष्टीवर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आला. ही स्पर्धा कोठे खेळवली जाणार याबाबत काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. पण अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एमिरेटस क्रिकेट बोर्डाला या स्पर्धेच्या आयोजनाचे अधिकार सुपूर्द केले. त्यामुळे आता ही स्पर्धा युएई मध्ये होणार आहे.\nभारतात या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन करणे शक्‍य होते. परंतु, पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत सहभागी असल्याने याबाबत साशंकता होती. पाकिस्तानचा संघ भारतात खेळताना सुरक्षेच्या मुद्यावरून वातावरण तापू शकते. तसेच त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला खेळवताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, हे मुद्दे लक्षात घेऊन या स्पर्धांचे आयोजन भारताऐवजी युएईमध्ये करण्यात आले आहे.\nबीसीसीआय आणि एमिरेटस क्रिकेट बोर्ड यांच्यात या संदर्भात करार करण्यात आला. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि एमिरेटस क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष राजे नहयान बिन मुबारक अल नहयान यां���्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleथेरगाव येथे एकास मारहाण\nNext articleकॉंग्रेसकडून मणिशंकर अय्यर यांचे निलंबन मागे\nEmerging Team Asia Cup : पाकवर मात करत भारताची अंतिम फेरीत धडक\n#AUSvIND : पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 6 बाद 277\n#HWC2018 : नेदरलॅंड्‌सकडून पराभवानंतर भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात\n#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले\nफ्रान्सचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचा उपांत्यफेरीत प्रवेश\nउदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श स्पर्धा – गौतम गंभीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-open-house/", "date_download": "2018-12-14T19:13:20Z", "digest": "sha1:Y53QPYGRI4PT4H2CVSUFVLGV7TSIYWJG", "length": 9079, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "!! शारदीय नवरात्र !! (प्रभात open house) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमी पर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव…\nनवरात्र महोत्सव हा देवीचा म्हणजे शक्ती उपासनेचा …\nनऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.\nब्रह्मांडातील आदिशक्ती आदिमायेची मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रम्हांडात मारक चैतन्यासहीत अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे म्हणजेच नवरात्रोत्सव साजरा करणे.\nसर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता आदिमाया व जगदंबा म्हणून गौरविले.\nदेवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहावयास मिळतात. उमा, गौरी, पार्वती, भवानी, जगदंबा ही देवीची सौम्य रूपाची नावे तर दुर्गा, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.\nया काळात दुर्गा देवी तेजतत्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहीत ब्रम्हांडात विहार करते असा समज आहे. वाघावर आरूढ झालेली हातात तलवार खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती. शास्त्राप्रमाणे नवरात्रीत नऊ वेगवेगळ्या रंगांचेही महत्त्व आहे.\nनवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो. त्यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत् संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर व व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. ब्रम्हचर्य, संयम, उपासना यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो म्हणून नवरात्र हा शारीरिक व आध्यात्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.\n– संगीता कुलकर्णी, लेखिका /कवयित्री\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसर छोटु राम यांच्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण\nNext articleसमाजकल्याणतर्फे ज्येष्ठांचा जिल्हा मेळावा\nहरवलेली पाखरे येतील का\nकोजागिरीचा पौर्णिमेनिमित्त महापालिका उद्याने रात्री १२ पर्यंत राहणार खुली\nमार्केटयार्ड फुल बाजारात 7 कोटींची उलाढाल\n#व्हिडीओ : न्यूयॉर्क पोलिसांचा गरबा खेळताना व्हिडीओ व्हायरल\nदिवाळीनिमित्त दोन विशेष रेल्वे सोडणार\nदसऱ्यानिमित्त दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/mulga-janamala-ghlaycha-dabbav", "date_download": "2018-12-14T20:31:46Z", "digest": "sha1:67FLV2GUR5M65H5IS7L52N6VCZLADLBN", "length": 15801, "nlines": 244, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुलगा जन्माला घालण्याचा दबाव कसा हाताळाल - Tinystep", "raw_content": "\nमुलगा जन्माला घालण्याचा दबाव कसा हाताळाल\nआज काळ कितीही बदलला, व तरी अजूनही काही कुटुंबांमध्ये मुलाच्याच जन्माची आतुरतेने वाट पाहिली जाते. प्रत्येक कुटुंबापरत्वे ही कारणे विविध आहेत. स्त्रियांना कोणत्या प्रकारची शारीरिक हानी न पोहचवता भावनिक दबाव टाकून मुलगा हवा हे मनावर बिंबवण्यात येते. या सर्व गोष्टींचा तुमच्या गर्भारपणावर येणारा ताण घालविण्यासाठी गर्भवती मातेने नेहमी शांत आणि सकारात्मक राहणे आवश्यक असते. हा दबाव कसा हाताळला व कोणत्या गोष्टी पासून स्वतःला दूर ठेवा हे सांगणार आहोत.\n१. स्वतः खंबीर राहा आणि पतीला विश्वासात घ्या.\nतुम्ही जेव्हा खंबीर असता आणि पती तुमच्या साथीला असतो त्यावेळी तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते. आताच्या जगात सुद्धा या गोष्टीना सामोरं जाणे हि एक लाजिरवाणी गोष्ट आहे. परंतु हे तुम्ही स्वतः खंबीर असणे या काळात अत्यंत गरजेचे अस���े.\nवास्तविकपणे बाळाचे लिंग हे आईवर अवलंबून नसते. शास्त्रानुसार, बाळाचे लिंग हे पतीच्या शुक्राणूवर अवलंबून असते. गुणसूत्र आणि अनुवंशिकतेनुसार पुरुषांमध्ये एक्स वाय आणि महिलांमध्ये एक्सएक्स अशी गुणसूत्रांची जोडी असते. जर शुक्राणू वाय अंड्याशी जोडला गेला तर मुलगा होतो. जर शुक्राणू एक्स अंड्याशी जोडला गेला तर मुलगी होते. मुलभूतपणे तुमच्या बाळाचे लिंग हे पतीवर अवलंबून असते त्यामुळे, होणारे बाळ मुलगा असेल हे तुमच्यावर फक्त ५० टक्केच अवलंबून असते.\nगर्भधारणे दरम्यान गर्भ वाढत असताना गर्भाचेलिंग बदलासाठी काही बनावट वैद्य आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली औषधे देतअसल्याचे तुम्ही ऐकले असेल. अशा खोट्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नये. तांत्रिक आणि त्यांचे डावपेच असे चमत्कार घडवू शकतील अशा बाता तुम्हाला ऐकायला मिळतील. एका संशोधनानुसार,‘भारतात अशा अनेक घटना घडत आहेत की, मुलाच्या लोभापायी, वारसापोटी आंधळेपणाने अशा बुवाबाजीवर विश्वास ठेवतात. अश्या व्यक्तीच्या औषधे अंगारे यामुळे तुमच्या आणि तुमच्या पोटातील बाळाला हानी पोहचण्याची शक्यता असते. अनेक महिला घरातील दबावाला, मुलाचा हव्यास या हट्टाला बळी पडून काहीतरी गोळ्या घेतात. या गोळ्यांमुळे तुमच्या गर्भातील बाळाला खरोखरच काही अपंगत्व निर्माण होऊ शकते.\n४. हे करू नका.\nदबावाला कंटाळून तुम्ही पर्याय शोधायला लागता आणि यात इंटरनेटची मदत घेता आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या हजारो कल्पनांमध्ये मुलगा जन्माला येण्यासाठी तुमच्या जीवशैली आणि आहारात काय बदल करावेत अशा भ्रामक कल्पनांची देखील भर पडली आहे. सुदैवाने या सर्व घटकांचे वैद्यकीय पुरावे नाहीत. तुमच्या बाळाचे लिंग हे सर्वस्वी शुक्राणूंवर अवलंबून असते.\n५. दबावाला बळी पडू नका\nलिंग जाणून घेण्याचा हट्ट धरणार्यांना त्यां एकच सांगा की, शांत रहा आणि वाट बघा. कुतुहलाने ज्या पध्दतीने बाळाचे लिंग जाणणे हे कायदेशीररित्या देखील चुकीचेआहे. घरातील सदस्यांना याविषयी कुतुहल असणे हे स्वाभाविक आहे. बाळाचे लिंग निदान करण्यासाठी ते तुमच्यावर दबाव आणू शकतात आणि वारंवार डॉक्टरांना भेटूनलिंग निदान करायला सांगतील. हे निदान केल्यानंतर ते त्यांना हवे तसे नसेल तर त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी ते कोणत्याही पातळीलाउतरू शकतात. आपल्या देशात ��से अजूनही घडते आहे ही अत्यंत खेदाची,बाब आहे. भारतात काही राज्यात अजूनही काही राज्यात स्त्री-पुरुष गुणोत्तर असंतुलित आहे.\n५. विश्वासू व्यक्तीशी बोला.\nएकीकडे मुलगा जन्माला येण्याचा ताण आणि एकीकडे गर्भारपणामुळे बदलणारे मूड या दोन्ही परिस्थिती कशा हाताळायच्या हे समजत नाही. अशावेळी तुमच्या जवळच्या मुख्य म्हणजे विश्वासू व्यक्तीशी बोला ज्या तुमची परिस्थिती माहित आहे qकवा तो तुम्हाला समजून घेऊ शकतो.\n६. आरोग्यदायी बाळ हेच तुमचे प्राधान्य असले पाहिजे.\nतुम्हाला मुलगा होणार की, मुलगी हे खरंच तितके महत्वाचे आहे का सरतेशेवटी आपल्याला काय हवे असते. एक गोंडस,हसरे बाळ जे तुमच्याकडे अतीव प्रेमानी आणि आशेनी त्याच्या छोट्या किलकिल्या डोळ्यांनी बघत असते\nमहत्वाची गोष्ट लक्षात ठेवा,भारतीय दंडविधानानुसार १९९४ मध्ये केलेल्या कायद्यानुसार जन्मापूर्वीच बाळाचे लिंगनिदान करून घेणे हा गुन्हा आहे. सोनोग्राफीदरम्यान तुम्हाला एक अर्जावर सही करण्यास सांगितले जाते की, डॉक्टर कोणत्याही पध्दतीने डॉक्टर बाळाच्या लिंगबाबतमाहिती उघड करू शकत नाहीत.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thejigsaw.in/blog/five-best-marathi-beauty-tips", "date_download": "2018-12-14T19:25:26Z", "digest": "sha1:V2UBL6UL7LGN3P643NZRHPDPKKH67G4E", "length": 4678, "nlines": 134, "source_domain": "www.thejigsaw.in", "title": "Video Testimonials Maker in Mumbai | Five Best Marathi Beauty Tips | Corporate Film Makers", "raw_content": "\n1) चेहरयावरील सुरकुत्या घालविण्यासाठी\nतोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याच्या रस कोमट करून तो रात्री झोपताना चेहर्‍यावर लावा आणि सकाळी चेहरा स्वच्छ धुवून वर खोबरेल तेल चोळावे.\nया उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते.\n2) उन्हापासून त्वचा सांभाळा\nउष्णतेमुळे ओठ, तळहाताची साले निघत असतील तर त्यांना मॉयश्चरायझिंग क्रीम लावून हळूवार मसाज करावा. सकाळ व संध्याकाळ एक चमचा प्रवाळ मिश्रित गुलकंद खावा.\nएक चमचा टोमॅटोचा गर, चिमूटभर हळद. अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बेसन एकत्र करा. ही पेस्ट चेहर्‍याला लावा. अर्ध्या तासाने कापसाने चेहरा पुसून काढा. त्वचा उजळेल.\nकेसातील कोंडा फार सतावतो. त्यावर उपचारासाठी आवळा, हिरडा, बेहडा, शिकेकाई, संत्र्याचे साल यांचा उपयोग करावा. यापासून घरच्याघरी औषध तयार करता येईल\n5) मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी\nआठवड्यातून किमान एकदा उटण्याचा वापर करून मानेची त्वचा स्वच्छ करून घ्यायला हवी. मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी शक्यतो साबणाचा वापर करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-dada-mishra-death-99362", "date_download": "2018-12-14T20:03:21Z", "digest": "sha1:LIG75LAOC34SPS4K7Y2MUHIC7MUWAH3I", "length": 13285, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagpur news dada mishra death फुटबॉलचे भीष्म पितामह दादा मित्रा यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nफुटबॉलचे भीष्म पितामह दादा मित्रा यांचे निधन\nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nनागपूर - फुटबॉल क्षेत्रातील भीष्म पितामह मानले जाणारे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक, संघटक व प्रशासक दुर्गा पाडो मित्रा (दादा मित्रा) यांचे बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात बहीण, पुतणे, पुतणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nयाप्रसंगी फुटबॉल, हॉकीसह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व अन्य क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ते क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात ‘दादा’ या नावाने लोकप्रिय होते.\nनागपूर - फुटबॉल क्षेत्रातील भीष्म पितामह मानले जाणारे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक, संघटक व प्रशासक दुर्गा पाडो मित्रा (दादा मित्रा) यांचे बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ��९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात बहीण, पुतणे, पुतणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nयाप्रसंगी फुटबॉल, हॉकीसह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व अन्य क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ते क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात ‘दादा’ या नावाने लोकप्रिय होते.\nक्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनातर्फे त्यांना १९९१-९२ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.\nमाजी आमदार एस. क्‍यू. झमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष हरेश वोरा, कोषाध्यक्ष इकबाल काश्‍मिरी, सलीम बेग, विदर्भ हॉकी संघटनेचे सचिव विनोद गवई, फुटबॉल संघटनेचे युजिन नॉर्बर्ट, गुरुमूर्ती पिल्ले, टी. एन. सिध्रा, डॉ. बलदेव खन्ना, पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनतोष घोषाल, फईमभाई, अब्दुल सत्तार अन्सारी, तपन भद्रा, माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू व पंच स्टॅनली ग्रेगरी, संजय लोखंडे, विजय रगडे, विनोद तिवारी आदी उपस्थित होते.\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nसेक्स रॅकेटसाठी मोटारीत करण्यात आली 'ती' व्यवस्था\nनागपूर: हॉटेल्स आणि पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. मात्र, पहिल्यांदाच कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी...\nविदर्भातील कॉंग्रेस जणांचा उत्साह दुणावला\nनागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून...\nमहापालिकेला मिळाले शंभर कोटी\nनागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे...\nबाळंतिणीच्या हाती देणार \"बेब��� किट'\nनागपूर - तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी व भोजन देणारी योजना सुरू करतानाच प्रसूतीदरम्यान \"शिशू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/video-story-79427", "date_download": "2018-12-14T20:34:10Z", "digest": "sha1:D5C67N3MK2JYFH2GDO26EEOXS3LKMFHU", "length": 7147, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "hindi movie Bhangover Trailer is Out 'दि जर्नी ऑफ भांगओवर' सिनेमाचा ट्रेलर लाँच | eSakal", "raw_content": "\n'दि जर्नी ऑफ भांगओवर' सिनेमाचा ट्रेलर लाँच\nशनिवार, 28 ऑक्टोबर 2017\nबन्नाडा फिल्म कंपनीच्या 'दि जर्नी ऑफ भांगओवर' या हिंदी सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. हा सिनेमा कौटुंबिक असुन प्रेक्षकांचे भरपुर मनोरंजन करणारा आहे असे यावेळी दिग्दर्शक महेंद्र सिंह सानिवाल यांनी सांगितले. 17 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शीत होणार आहे.\nबन्नाडा फिल्म कंपनीच्या 'दि जर्नी ऑफ भांगओवर' या हिंदी सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. हा सिनेमा कौटुंबिक असुन प्रेक्षकांचे भरपुर मनोरंजन करणारा आहे असे यावेळी दिग्दर्शक महेंद्र सिंह सानिवाल यांनी सांगितले. 17 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शीत होणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/manjiri-patil-write-article-muktapeeth-81848", "date_download": "2018-12-14T20:58:35Z", "digest": "sha1:6B63N5Q7ZIPCB3ZOJOUAOABGFUXPOYY5", "length": 19277, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "manjiri patil write article in muktapeeth बोरं झाली कडू | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nबाजारात बोरं दिसू लागली की लहानपणी बोरांसाठी केलेल्या गोष्टी आठवू लागतात. बांधावरच्या बोरीची बोरं गोळा करण्यातली मजा आठवते. बोरीचे काटे टोचणे आठवते. झाडावरून पडणे आठवते.\nबाजारात बोरं दिसू लागली की लहानपणी बोरांसाठी केलेल्या गोष्टी आठवू लागतात. बांधावरच्या बोरीची बोरं गोळा करण्यातली मजा आठवते. बोरीचे काटे टोचणे आठवते. झाडावरून पडणे आठवते.\nसहावी-सातवीच्या दिवाळीच्या सुटीतला हा प्रसंग. दिवाळीची सुटी आम्ही आमच्या मूळ गावी कामती येथे घालवत असू. सुटीत रोज पहाटे लवकर उठून मळ्यात पांदीपांदीने मोराची पिसे शोधत हिंडणे हा आवडता छंद होता. त्यानंतर बोरं पाडण्याचा जंगी कार्यक्रम असायचा. त्यावेळच्या दिवाळीत भरपूर थंडी असायची. बोरांचा हंगाम होता. सगळ्या पांदीत बोरांची झाडेच झाडे होती. गोड, आंबट, आंबटचिट्ट, चिट्टी बोरं, शेंबडी, म्हातारी, तुरट बोरं. खायला कोणतेही बोर वर्ज्य नसायचे. बोरांनी झाडे लगडून गेलेली असायची. थोडेसे झाडले तरी बोरांचा सडा पडत असे.\nआमच्या काकाच्या आणि आमच्या सामाईक बांधावरची एक बोर खूप गोड आणि चविष्ट होती. ती बोरे खाण्यासाठी आमची वानरसेना टपलेली असायची. सगळ्यांचे मिळून ठरले की, आज या बोरीची बोरं खायची. झाड वाटेवर होते. येणारे-जाणारे वाटसरू बोरासाठी झाड झोडपत असत. त्यामुळे उंचच उंच शेंड्याकडेच बोरे शिल्लक राहिली होती. बोरं हाताला येत नव्हती, म्हणून एका-दोघांनी झाडावर चढायचे ठरले. आम्ही सगळे सात ते तेरा वर्षे वयोगटातले होतो. काकाची मुले मळ्यात राहात असल्याने धीट, चपळ होती. काकाच्या गुंड्याने आम्हाला शूरपणाने सांगितले, की \"मी झाडावर चढतो आणि बोरं काठीने झाडतो. मला सवय आहे झाडावर चढण्याची.'' आम्ही बाकीच्या सर्वांनी त्याला होकार दिला. कधी एकदा बोरं खायला मिळतात असे झाले होते.\nगुंड्या झाडावरती चढला. झाड बरेच उंच, आजूबाजूस भरपूर फांद्या असलेले. भरपूर काटेरीसुद्धा. गुंड्या बारीकसा असल्याने सरसर वरती गेला. परंतु, बोरं असलेल्या फांद्या जवळ नव्हत्या; म्हणून त्याच्या हातात आम्ही काठी दिली. तो एका जराशा रुंद फांदीवरून सरपटत सरपटत पुढे जाऊ लागला. एक हात त्याने आधारासाठी जवळच्याच दुसऱ्या एका फांदीला धरला होता. फांदीवर पालथे पडून तो एका हाताने का��ी जोरजोरात बोरांनी लगडलेल्या फांदीवर मारत होता. बोरं टपाटपा खाली पडू लागल्याने त्याला चेव आला. तो अजून जोरात फांदी झाडू लागला. तेवढ्यात एका हाताने जोराने फांदीवर मारता मारता त्याचा फांदीला धरलेला दुसरा हात निसटला. तोल जाऊन तो जोरात खाली येऊ लागला. तिथे फांद्यांची जाळी झाली होती. त्या जाळीत गुंड्याचा शर्ट पाठीमागून अडकला. तो हवेत आडवा तरंगू लागला. दृष्य इतके भयानक होते, की काय करावे आम्हाला कोणालाच सुचत नव्हते. गुंड्या अडकलेला होता, ती फांदीसुद्धा मजबूत नव्हती. त्याच्या स्वतःच्या वजनाने तो अंदाजे पंधरा फुटांवरून खाली जमिनीवर पडू शकला असता. आम्हा बारा-पंधरा मुलांचा श्‍वास वरचा वर, खालचा खाली झाला होता. सगळे जणभर थंडीत घामाने डबडबलो होतो.\nसगळ्यांच्या छातीचे ठोके इतके वाढले होते, की एकमेकांना ऐकू यायला लागले होते. जवळ कोणीही मोठ्या वयाचे माणूस नव्हते. मग मी व गुंड्याच्या मोठ्या भावाने असे ठरवले की, बाकीच्या सर्वांनी जमिनीवर गादीसारखे झोपून राहायचे. म्हणजे गुंड्या जिथे पडला असता, त्याच जागी बरोबर सगळ्यांनी अंथरूण केल्यासारखे पडून राहायचे. म्हणजे तो वरून पडला तरी किमान त्याचे डोके तरी फुटणार नाही. फार तर त्याचा किंवा आमच्यापैकी कुणाचा तरी हात-पायच मोडेल. थोडेफार खरचटेल इतकेच. मग आम्ही सर्वांनी तसेच केले. सगळेजण जमिनीवर झोपलो व गुंड्या वरून खाली पडण्याची वाट पाहू लागलो. हवेत आडवा तरंगत असलेला गुंड्या भीतीने पांढराफटक झाला होता. आमचीही अवस्था वेगळी नव्हतीच. थोड्याच वेळात त्याच्या वजनाने फांदी काडकन तुटली. गुंड्या आमच्या अंगावर बक्कन पडला. खूप वाईट अवस्था झाली होती सगळ्यांची. खाली पडल्यावर गुंड्या उठून बसला. त्याच्या जीवावरचे संकट टळले होते. पण आम्हा सगळ्यांनाच मुका मार बसला होता. कोणीच काहीच बोलत नव्हते. सगळ्यांच्या जिभा जणू टाळ्याला चिकटल्या होत्या. \"दातखिळी बसणे' या म्हणीचा मला त्यादिवशी चांगलाच अर्थ कळला.\nलगेचच सगळ्यांनी आपापल्या घरी सुंबाल्या केला. घरी गेलो तरी वातावरणात सन्नाटा पसरल्यागत वाटत होते. आज्जी, आई सारख्या म्हणत होत्या की, काहीतरी विचित्र घडलेय नक्कीच. नाहीतर ही माकडे अशी सहजासहजी शांत बसणारी नाहीत. काय झालेय याचा छडा लावलाच पाहिजे, पण आम्ही नुसते एकमेकांकडे पाहिले. आई, आजीची नजर चुकवली. नेमके काय घडले याचा शेवटपर्यंत कोणाला पत्ता लागू दिला नाही.\nपण त्यानंतर पुढचे काही दिवस आम्ही मुले त्या बोरीकडे अजिबातच फिरकलोसुद्धा नाही. त्या झाडाकडे बघून, भूत बघितल्यासारखे, दुरून दुरून निघून जात असू. पुढे कित्येक दिवस आम्हा मुलांना त्या बोरीची बोरं अज्जिबात गोड लागली नाहीत.\nधोलवड दवाखाना ते कोलपाडा खाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला\nबोर्डी - धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12...\nअलीची बंदूक जप्तच केली नाही\nनागपूर : अवनीवर गोळी झाडणारा वादग्रस्त शिकारी असगर अली याची बंदूक अद्याप जप्त करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे...\nज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला...\nशिष्यवृती परीक्षेची विद्यार्थी संख्या ५० टक्क्यांनी घटली\nनाशिक - महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदणी करणाऱ्या ...\nसिद्धटेकः पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या\nसिद्धटेक - सिद्धटेक ग्रामपंचायत हद्दितील वडारवस्ती येथे रहात असलेल्या शिंदे कुटुंबातील पतीने पत्नीच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार करुन खून केला. या...\nथंडी वाढलीय.. चला, गरजूंना देऊया मायेची ऊब\nसोलापूर : थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. थंडीमुळे निवारा नसलेल्या बेघर आणि सर्वसामान्यांचे हाल होत आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-dhananjay-munde-81890", "date_download": "2018-12-14T20:30:51Z", "digest": "sha1:D7RMMFVOAR233CHE6DU4SPGW4RNMYVLT", "length": 12222, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Dhananjay Munde ‘खरा लाभार्थी सापडत नाही’ | eSakal", "raw_content": "\n‘खरा लाभार्थी सापडत नाही’\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nपुणे - राज्यातील भाजप सरकारने जाहीर केलेल्या एकाही योजनेचा खरा लाभार्थी सापडत नाही हे सरकारचे दुर्दैव आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. सरकारच्या ‘मी लाभार्थी’ या जाहिरातबाजीसंदर्भात पत्रकारांनी विचारल्यानंतर मुंडे यांनी राज्य सरकार अपयशी असल्याचे नमूद केले.\nपुणे - राज्यातील भाजप सरकारने जाहीर केलेल्या एकाही योजनेचा खरा लाभार्थी सापडत नाही हे सरकारचे दुर्दैव आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. सरकारच्या ‘मी लाभार्थी’ या जाहिरातबाजीसंदर्भात पत्रकारांनी विचारल्यानंतर मुंडे यांनी राज्य सरकार अपयशी असल्याचे नमूद केले.\nराज्य सरकारकडून सध्या ‘मी लाभार्थी’ ही जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे. या जाहिरातीमधील व्यक्तींना लाभ मिळाला की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे. याबाबत पत्रकारांनी विचारल्यानंतर मुंडे म्हणाले, ‘‘पुरंदर तालुक्‍यातील शेतकऱ्याला जो फायदा झाला तो आघाडी सरकारच्या कालावधीत राबविलेल्या योजनांचा झाला आहे. पुण्यातील आणखी एक महिलेला नागरी सुविधा केंद्रामुळे रोजगार मिळाला, असा दावा केला जात असला तरी या महिलेला पहिले केंद्र हे आघाडी सरकारच्या कालावधीत दिले गेले होते. नाशिक येथील महिलेच्या बाबतीतही हाच प्रकार झाला आहे. आघाडी सरकारने ज्या योजना राबविल्या त्याचेच लाभार्थी जाहिरातीमध्ये दिसतात. या सरकारने त्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा खरा लाभार्थी मिळत नाही हे त्यांचे दुर्दैव आणि अपयश आहे.’’\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\n'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'\nमडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nखानदेश ठरणार उलथापालथीचे केंद्र\nधुळे महापालिकेत घवघवीत यश मिळविल्यानंतर खानदेशात भाजप भक्कम पक्ष झाला आहे. खानदेशातील जळगाव आणि धुळे या दोन्ही महापालिका पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत...\nमहाजन आले...\"खूष' केले...अन्‌ जिंकून गेले\nधुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आणि मोठे महाभारत घडले. भाजपमध्ये बंडाळी झाली,...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याणमध्ये\nकल्याण - लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवलीत बालाजीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आता ठाणे जिल्ह्यात कमळ फुलविण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-water-tax-nashik-municipal-corporation-80113", "date_download": "2018-12-14T20:37:10Z", "digest": "sha1:EXTARQ2WOE2R7RLSASBYORREIQLFRB3T", "length": 11133, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news water tax nashik municipal corporation पाणीपट्टी थकबाकीदारांकडून सुमारे दोन कोटींची वसुली | eSakal", "raw_content": "\nपाणीपट्टी थकबाकीदारांकडून सुमारे दोन कोटींची वसुली\nबुधवार, 1 नोव्हेंबर 2017\nनाशिक - महापालिकेच्या करवसुली विभागाने पाणीबिलाच्या थकबाकीदारांना दिवाळीपूर्वी पाठविलेल्या नोटिसांनंतर सुमारे दोन कोटींची वसुली करण्यात आली.\n६७ हजार ८४१ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या होत्या. मुदतीच्या आत थकबाकी न भरल्यास नळजोडणी तोडण्याचा इशारा दिला होता. सहा विभागांत मागील थकबाकी चार कोटी सात लाख २४ हजार ९२७ थकबाकी होती. चालू थकबाकी एक कोटी ९५ लाख ९९ हजार २४९ रुपये अशी सहा कोटी तीन लाख २४ हजार १७६ रुपये थकबाकी होती. चालू थकबाकी एक कोटी ९५ लाख ९९ हजार २४९ रुपये वसूल करण्यात आले.\nनाशिक - महापालिकेच्या करवसुली विभागाने पाणीबिलाच्या थकबाकीदारांना दिवाळीपूर्वी पाठविलेल्या नोटिसांनंतर सुमारे दोन कोटींची वसुली करण्यात आली.\n६७ हजार ८४१ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या होत्या. मुदतीच्या आत थकबाकी न भरल्यास नळजोडणी तोडण्याचा इशारा दिला होता. सहा विभागांत मागील थकबाकी चार कोटी सात लाख २४ हजार ९२७ थकबाकी होती. चालू थकबाकी एक कोटी ९५ लाख ९९ हजार २४९ रुपये अशी सहा कोटी तीन लाख २४ हजार १७६ रुपये थकबाकी होती. चालू थकबाकी एक कोटी ९५ लाख ९९ हजार २४९ रुपये वसूल करण्यात आले.\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\n#WaterIssue पुण्याचे पाणी निम्म्यावर\nपुणे - पुणे शहराला दररोज १२५० एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी...\nकासारवाडी, चिखलीत सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प\nपिंपरी - शहरासह हिंजवडी, चाकण व तळेगाव दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया...\nपुणे - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदी, तलाव, बंधारे आणि कालवे यातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाने आता...\n‘पालिका आपल्या दारी’ची स्थायीच्या सभेवर छाप\nसातारा - ‘पालिका आपल्या दारी’ या उपक्रमांत नागरिकांनी मांडलेल्या दीर्घकालीन समस्यांवर उपाययोजना करण्यावर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी भर दिल्याचे...\nपाणी चोरी केल्यास फौजदारी\nमुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अनिर्बंध पाणी उपसा रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/supports/vector-x+supports-price-list.html", "date_download": "2018-12-14T19:26:26Z", "digest": "sha1:F4T2BZ6WDZR2XBTQKTVJS3BVL3ONQSRZ", "length": 14545, "nlines": 299, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वेक्टर क्स सुपपोर्ट्स किंमत India मध्ये 15 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nवेक्टर क्स सुपपोर्ट्स Indiaकिंमत\nIndia 2018 वेक्टर क्स सुपपोर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nवेक्टर क्स सुपपोर्ट्स दर India मध्ये 15 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 5 एकूण वेक्टर क्स सुपपोर्ट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन वेक्टर क्स फिटनेस वरिस्ट सपोर्ट फ्री सिझे ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Shopclues, Homeshop18, Ebay, Naaptol सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी वेक्टर क्स सुपपोर्ट्स\nकिंमत वेक्टर क्स सुपपोर्ट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन वेक्टर क्स जफ 1100 हेवी बॉडी त्रिमर ब्लू Rs. 900 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.201 येथे आपल्याला वेक्टर क्स वेइगत लिफ्टिंग स्ट्रॅप्स वेइगत लिफ्टिंग बेल्ट फ्री सिझे उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nबॅकजोय ऑर्थोटिकस ठळक ऊस\nशीर्ष 10वेक्टर क्स सुपपोर्ट्स\nवेक्टर क्स नेओपरेने एल्बोव सपोर्ट अससोर्टेड\nवेक्टर X नेओपरेने ऐकले व्रत\nवेक्टर क्स जफ 1100 हेवी बॉडी त्रिमर ब्लू\nवेक्टर क्स फिटनेस वरिस्ट सपोर्ट फ्री सिझे ब्लॅक\nवेक्टर क्स वेइगत लिफ्टिंग स्ट्रॅप्स ��ेइगत लिफ्टिंग बेल्ट फ्री सिझे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/user/login?destination=node/6875%23comment-form", "date_download": "2018-12-14T20:31:10Z", "digest": "sha1:ZE5CGEH36GWHOIHPQ3XXZN2KZ6XVMVMP", "length": 3460, "nlines": 49, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सदस्य खाते | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nया सदस्यनामाचा परवलीचा शब्द/पासवर्ड\nग.दि. माडगूळकर (मृत्यू : १४ डिसेंबर १९७७)\nजन्मदिवस : खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे (१५४६), योगाचार्य बी.के.एस.आय्यंगार (१९१८), अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर (१९२४), दिग्दर्शक श्याम बेनेगल (१९३४)\nमृत्यूदिवस : गीतकार शैलेंद्र (१९६६), कवी ग.दि. माडगूळकर (१९७७), नाटककार फ्रीडरिक ड्यूरेनमॅट (१९९०), लेखक डब्ल्यू.जी. सीबॉल्ड (२००१), अभिनेता पीटर ओ टूल (२०१३)\n१९०० : मॅक्स प्लॅन्कने क्वान्टम सिद्धांत (पुंजवाद) मांडला.\n१९३९ : लीग ऑफ नेशन्समधून रशियाची हकालपट्टी.\n१९४६ : संयुक्त राष्ट्रसंघाने आपले मुख्य कार्यालय न्यूयॉर्कमध्ये उभारण्याचा ठराव संमत केला.\n१९८१ : गोलान टेकड्यांवर इस्राएलचा ताबा.\n१९९५ : बॉस्निया, सर्बिया व क्रोएशियादरम्यान करारान्वये बाल्कन युद्धाची समाप्ती.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://magnum-pratham.blogspot.com/2016/10/blog-post_47.html", "date_download": "2018-12-14T20:03:14Z", "digest": "sha1:BTU35T6UYJRNTDJG64IK24OS5R4QYDHS", "length": 9664, "nlines": 73, "source_domain": "magnum-pratham.blogspot.com", "title": "Prashant’s melange: आकाशवाणी ...आठवणी", "raw_content": "\nरेडिओ घरी येण्याच्या आधी ‘आकरा वाजले’ हे घड्याळ न पाहता मला लहानपणी कळायचं जेंव्हा कामगारसभेचं सुरुवातीचं ते वैशिष्ट्यपूर्ण संगीत कानावर पडायचं शेजारच्या घरातील रेडिओमधून (खूप वर्षांनी मी कमिन्स कंपनीमध्ये कामगारांना अकरा वाजता कामगारसभा ऐकताना पाहिलं आणि जरा आश्चर्यच वाटलं होतं (खूप वर्षांनी मी कमिन्स कंपनीमध्ये कामगारांना अकरा वाजता कामगारसभा ऐकताना पाहिलं आणि जरा आश्चर्यच ���ाटलं होतं\nमी सातवी-आठवीला असताना रेडिओ घरी आला. एक-दोन आठवडे लागले बहुधा रेडिओ स्टेशन्स, कार्यक्रमांच्या वेळा वगैरे कळायला आणि अल्पावधीतच सगळ्याचाच लाडका बनला रेडिओ\nसकाळी सहाची पहिली धून, मग अभंग-वाणी, संस्कृत बातम्या (प्रवाचक- मंगला कवठेकर अथवा बलदेवानंद सागर) आणि मग सातच्या बातम्या) आणि मग सातच्या बातम्या “आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे”,... या खणखणीत आवाजानेच मी खूप वेळा झोपेतून जागा झालो आहे “आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे”,... या खणखणीत आवाजानेच मी खूप वेळा झोपेतून जागा झालो आहे नंतर वडील रत्नमाला (कि दुसरा कोणता तरी) हा जुन्या गाण्यांचा कार्यक्रम लावायचे. मला फार राग यायचा तेंव्हा. एक गाणं ओळखीचं नसायचं नंतर वडील रत्नमाला (कि दुसरा कोणता तरी) हा जुन्या गाण्यांचा कार्यक्रम लावायचे. मला फार राग यायचा तेंव्हा. एक गाणं ओळखीचं नसायचं शेवटचं गाणं सैगलचं असणार शेवटचं गाणं सैगलचं असणार आठला आपही के गीत हा नव्या हिंदी गाण्याचा कार्यक्रम असायचा. आठ-चाळीसला चित्रपट संगीत आणि नऊ-दहाला शालेय कार्यक्रम आठला आपही के गीत हा नव्या हिंदी गाण्याचा कार्यक्रम असायचा. आठ-चाळीसला चित्रपट संगीत आणि नऊ-दहाला शालेय कार्यक्रम आणि मग शाळेला निघायचं\nबुधवारच्या बिनाकाबद्दल मंगळवार-पासूनच सर्व घोकायचे (म्हणजे कॉलेजमधले भाऊ-बहिण). रविवारी तर चंगळ असायची. एका-मागे एक ‘आपली आवड’ ऐकायची मला वाटतं, साडे-दहाला सांगलीवर असणार, मग अकरा कामगार-सभा,बाराला पुण्याची आपली आवड, साडे-बाराला ‘औरंगाबाद-परभणी’. मग जळगाव. दुपारी अडीचला मनोरंजन गीत, तीनला जयमाला.वडील आठच्या मराठी बातम्या (नंदकुमार कारखानीस, सदाशिव दीक्षित, आशा कर्दळे) , साडे-आठला स्पॉट-लाईट व नऊच्या इंग्रजी बातम्या (बहुधा Rasika Ratnam. मला ओ की ठो कळायचं नाही मला वाटतं, साडे-दहाला सांगलीवर असणार, मग अकरा कामगार-सभा,बाराला पुण्याची आपली आवड, साडे-बाराला ‘औरंगाबाद-परभणी’. मग जळगाव. दुपारी अडीचला मनोरंजन गीत, तीनला जयमाला.वडील आठच्या मराठी बातम्या (नंदकुमार कारखानीस, सदाशिव दीक्षित, आशा कर्दळे) , साडे-आठला स्पॉट-लाईट व नऊच्या इंग्रजी बातम्या (बहुधा Rasika Ratnam. मला ओ की ठो कळायचं नाही)ऐकायचे. साडे-नऊला ‘नभो-नाट्य’ लावण्याची फर्माईश आईची असायची)ऐकायचे. साडे-नऊला ‘नभो-नाट्य’ ला��ण्याची फर्माईश आईची असायची थोडं मोठं झाल्यानंतर ‘बेला के फुल’ हा जुन्या हिंदी गाण्याचा कार्यक्रम ऐकू लागलो. त्याचं वेळेला ‘तामिली-ए-इर्शाद’ नावाचा पण जुन्या हिंदी गाण्याचा कार्यक्रम असायचा कोठे तरी. शेवटचं गाणी ऐकून साडे-आकराला झोपायचा दिनक्रम मी बऱ्याच वेळा केला आहे थोडं मोठं झाल्यानंतर ‘बेला के फुल’ हा जुन्या हिंदी गाण्याचा कार्यक्रम ऐकू लागलो. त्याचं वेळेला ‘तामिली-ए-इर्शाद’ नावाचा पण जुन्या हिंदी गाण्याचा कार्यक्रम असायचा कोठे तरी. शेवटचं गाणी ऐकून साडे-आकराला झोपायचा दिनक्रम मी बऱ्याच वेळा केला आहे (आत्ता इतक्या वर्षांनी लिहिताना मला जाणवलं की मग अभ्यासाला वेळ केंव्हा दिला मी :- (आत्ता इतक्या वर्षांनी लिहिताना मला जाणवलं की मग अभ्यासाला वेळ केंव्हा दिला मी :-\nआकाशवाणीची आणखी एक गंमत म्हणजे गाणी ऐकून सध्या ऋतू कोणता असेल (किंवा बाहेरचं तापमान किती असेल)हे कळायचं खोटं वाटतंय ‘वेळ झाली, भर माधान्य, माथ्यावर टळते उन्ह’ हे गाणं दुपारी बाराच्या आसपासच लागायचं ‘आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा’ कानावर पडलं की ओळखायचं हिवाळा सुरु झालाय ‘आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा’ कानावर पडलं की ओळखायचं हिवाळा सुरु झालाय ‘आला-आला वारा, संगे पावसाच्या धारा’ ऐकलं की समजावं, श्रावण आला आहे ‘आला-आला वारा, संगे पावसाच्या धारा’ ऐकलं की समजावं, श्रावण आला आहे\nपुढे मी पुण्याला आलो आणि कळलं की पुणे विविध-भारतीवर दिवसभर गाणी असतात आणि पुणेकरांचा थोडा हेवाच वाटला आणि पुणेकरांचा थोडा हेवाच वाटला\nनक्की वर्ष आठवत नाही. पण बहुधा नव्वदीच्या आरंभास टीव्ही आम माणसाच्या घरी घुसला आणि रेडिओ म्हणता-म्हणता अडगळीत गेला एका दशकापेक्षा जास्त काळ रेडिओ हे माध्यम कोणाच्याच खिजगणतीत नव्हतं एका दशकापेक्षा जास्त काळ रेडिओ हे माध्यम कोणाच्याच खिजगणतीत नव्हतं मग FM आलं आणि रेडिओला पुन्हा संजीवनी मिळाली. तरीही आता अगदी FM देखील फार कमी जण ऐकत असतील घरी मग FM आलं आणि रेडिओला पुन्हा संजीवनी मिळाली. तरीही आता अगदी FM देखील फार कमी जण ऐकत असतील घरी कार driving करताना जेवढं कानावर पडतं तेवढंच कार driving करताना जेवढं कानावर पडतं तेवढंच\nपु.लं. नां लिहिलेलं पत्र व त्यांचं उत्तर\nअरे कुठे नेऊन ठेवलीय माझी मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/quick-picks-2/", "date_download": "2018-12-14T20:36:06Z", "digest": "sha1:MARTKRHMB2IEJDVPTSBIYCOPWBGLO65D", "length": 9315, "nlines": 272, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "निवडक २ - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यातील ५ अविस्मरणीय समुद्र किनारे\nरत्नागिरी जिल्ह्याला १६७ किमी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून इथले शुभ्र व रुपेरी वाळूचे सुंदर किनारे पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतात.\nदापोलीच्या दक्षिणेस डोंगरमाथा पार केल्यावरएका स्तिमित करणाऱ्या विस्तीर्ण निसर्गचित्रांत आपला प्रवेश होतो.\nथंडीच्या दिवसांत समुद्र शांत असल्यावर छोट्या बोटींमधून समुद्रात जाऊन डॉल्फिंन्सची जलक्रिडा अनूभवता येते.\nमऊ पुळणीवर पावलांना गुदगुल्या करणारी मखमली वाळू अनुभवताना तासंनतास केव्हा निघून जातात ते कळतंच नाही.\nडोंगराच्या समुद्रात घुसलेल्या टोकामुळे निर्माण झालेले इथले दोन जुळे समुद्रकिनारे म्हणजे आरे आणि वारे.\nउंच उंच गेलेल्या सुरुच्या झाडांमधून दिसणारा निळाशार दर्या आणि चमकत्या लाटा आपल्याला थांबायला भाग पाडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-kopardi-rape-case-80424", "date_download": "2018-12-14T20:34:36Z", "digest": "sha1:PE435VPCB33DHH3XQGHET7P4FN7LGM5A", "length": 12871, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagar news kopardi rape case मृताचे कपडे उकिरड्यावर जाळले | eSakal", "raw_content": "\nमृताचे कपडे उकिरड्यावर जाळले\nशुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017\nनगर - जवखेडे हत्याकांडातील मृताचे कपडे घरामागे जाळले आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे एका विहिरीत धुतल्याचे दोन्ही आरोपींनी पंचनाम्यात सांगितल्याचे पंच साक्षीदाराने आज न्यायालयात सांगितले.\nनगर - जवखेडे हत्याकांडातील मृताचे कपडे घरामागे जाळले आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे एका विहिरीत धुतल्याचे दोन्ही आरोपींनी पंचनाम्यात सांगितल्याचे पंच साक्षीदाराने आज न्यायालयात सांगितले.\nजवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश प्रकाश माळी यांच्यासमोर सुरू आहे. खटल्यात आज सरकारी पंच साक्षीदार तलाठी भास्कर मोरे यांची सरतपासणी आणि उलटतपासणी पूर्ण झाली. विशेष सरकारी वकील ऍड. उमेशचंद्र यादव घेतलेल्या सरतपासणीत भास्कर मोरे यांनी सांगितले, 'आरोपी अशोक जाधवने मृताचे कपडे उकिरड्यावर जाळल्याचे सांगितले. आरोपींसह पोलिस पथकाने 16 डिसेंबर रोजी सकाळी जवखेडे येथे ते ठिकाण पाहिले. तेथे फावड्याने खोदले असता, जळालेले राखमिश्रित कपडे आढळून आले. त्यात मृत सुनील जाधवच्या टी-शर्टचा तुकडा सापडला. तो \"सील'बंद करून न्यायवैद्यकीय चाचणीसाठी पाठविला.''\nनंतर आरोपी प्रशांत जाधव याने पोलिस पथकासमोर जवखेडे येथील विहिरीत हत्यारे धुतल्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. मृत संजय जाधव यांच्या शेताजवळ सिम कार्ड आणि मोबाईलची बॅटरी टाकल्याचे त्याने सांगितले; मात्र या वस्तू तेथे सापडल्या नाही. नंतर प्रशांत जाधवने मृत सुनीलचा मोबाईल मृतांच्या चितेवर कसा टाकला, याचे प्रात्यक्षिक दाखविले.'' पंच साक्षीदाराने संपूर्ण घटनाक्रम आज न्यायालयात उभा केला.\nआरोपीचे वकील ऍड. सुनील मगरे यांनी उलटतपासणी घेतली. पंचनाम्यासाठी पोलिसांचे लेखी आदेश होते का पोलिसदफ्तरी नोंदी घेतल्या का पोलिसदफ्तरी नोंदी घेतल्या का तलाठी असल्याने जवखेडे गावाच्या नकाशाची माहिती होती का, असे प्रश्‍न विचारले. दोन दिवस खटल्याचे कामकाज चालले. पुढील सुनावणी 22 व 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.\nसोशल मीडिया झाला पाचवा स्तंभ\nनागपूर : सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते. आणीबाणीसदृश स्थितीत...\nअल्पवयीन युवतीवर बलात्कार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा\nनांदेड : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन एका 15 वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दहा वर्षे...\nनिर्भया प्रकरण; आरोपींना त्वरित फाशीची याचिका फेटाळली\nनवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च...\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nविजय मल्ल्याने त्यांचे केले अभिनंदन...\nलंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे...\nबालकस्नेही न्यायालयांचे कामकाज आजपासून सुरू\nमुंबई - मुंबई सत्र न्यायालयात बालकस्नेही न्यायखोल्यांचे कामकाज बुधवारपासून (ता. 12) सुरू होईल, अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2010/03/blog-post_09.html", "date_download": "2018-12-14T19:39:10Z", "digest": "sha1:ODMMAQGARNHXHQB6PBMWE7NV3UPR44R7", "length": 41959, "nlines": 391, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: 'ग्रिशमा'तला श्रावण", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\n* नायक वॉशिंग्टन डीसी मधला प्रथितयश वकील. अनेक वजनदार नेते, सिनेटर्स, मोठमोठे वकील, उद्योजक, कारखानदार यांच्याशी वैयक्तिक, आर्थिक संबंध असलेली एक बडी असामी. काहीतरी बिनसतं (काय ते कालांतराने कळतं) आणि या वैभवाच्या शिखरावर असलेल्या वकिलाला सात वर्षं अंधारकोठडीची शिक्षा होते. अगदी भयंकर मानसिक हाल करणारी ही शिक्षा. पण काही वर्षं शिक्षा भोगून एफ बी आय च्या दबावाने आणि प्रेसिडंटच्या हस्तक्षेपामुळे त्याला शिक्षा माफ केली जाते आणि युरोपातल्या एका देशात सोडून दिलं जातं. अनेक देशांच्या गुप्तहेर संघटनांचे मातब्बर गुप्तहेर त्याच्या मागावर, त्याच्या जीवावर टपलेले... कारण काय त्याला मारण्यासाठी एवढं जीवाचं रान करण्याचं त्याच्यापुढे सुटकेची आशा जवळपास शून्य, इतकंच काय तर त्याला आपला शत्रू कोण आहे, कोण आहे आपल्या मागावर हेही माहित नसतं. तो एक कळसूत्री बाहुली बनून गेलेला असतो. काय होईल शेवटी\n* एका माणसाला ब्राझील मध्ये पकडलं जातं. हालहाल करून काही विशिष्ठ माहिती त्याच्याकडून मिळवली जाते. पण अर्धवटच माहिती. कारण तेवढ्यात त्याने आधी रचलेल्या सापळ्याप्रमाणे पोलीस आणि एफ बी आय चे लोक त्याला पकडणा-या गँगच्या मालकालाच पकडतात. त्याला सोडून दिलं जातं पण ते एफ बी आय च्या तावडीत देण्यासाठीच. हाही वकीलच. तो तुरुंगात बसून,कैद्याला जेवढे मर्यादित अधिकार असतात त्यांचा खुबीने वापर करून, वकील मिळवून, केस लढवून आणि आधीच्या प्लान प्रमाणे सगळ्या गोष्टी घडवून आणून, अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं देत आणि थक्क करणा-या किंबहुना प्रसंगी अशक्य वाटाणा-या गोष्टी प्लान करून एक विलक्षण शेवट घडवून आणतो. अर्थात तो त्याच्या (किंवा आपल्याही) मनासारखाच शेवट असतो का हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे.\n* एका नुकत्याच लॉ कॉलेजमधून बाहेर पडलेल्या आणि होऊ घातलेल्या वकिलाला (पुन्हा एकदा वकील नायक) कॉलेज जीवनातल्या काही गुन्ह्यांवरून एफबीआय चे लोक पकडतात आणि त्याला ब्लॅक मेल करून एक मोठं रहस्य उलगडण्यासाठी एक कळसूत्री बाहुली म्हणून त्याला वापरण्याचा प्लान केला जातो. सगळ्या दिशांनी मार्ग बंद झालेला हा असहाय्य वकील एक विलक्षण खेळी खेळतो. पण शेवटी काय होतं\nरहस्यमय कादंब-यांचे पंखे असलेल्यांनी एव्हाना ही वर्णनं कसली आहे हे नक्कीच ओळखलं असेल. किंबहुना पुस्तकं कोणती तेही ओळखलं असेल. तर हा आहे माझा अत्यंत आवडता लेखक जॉन ग्रिशम. आणि वरचे तीन प्रसंग म्हणजे मला (अतिशय आवडलेल्या.. कारण त्याची सगळीच पुस्तकं आवडतात ) आवडलेल्या पुस्तकांची एक ढोबळ रूपरेषा.\nग्रिशमच्या पुस्तकात काही काही साम्यस्थळं हटकून आढळतात. एक तर ९९% नायक वकील असतो. खून, रहस्य, सिनेटर, ब्लॅकमेल , एफ बी आय, वाक्यावाक्यातल्या शब्दाशब्दागणिक लॉं-फर्म्स, त्यांची दादागिरी, लोभी आणि मतलबी प्रवृत्ती, या सगळ्या स्वार्थी व्यवस्थेचे एक अंग झालेले वकील या काही किंवा प्रसंगी सगळ्याच गोष्टी या प्रत्येक पुस्तकात आढळतात. पण तरीही प्रत्येक कादंबरीत एक वेगळा विषय असतो, वेगळी आव्हानं असतात. नायकाला हतबल करणारे घटक, संकटं वेगळी असतात. त्यावर मात करण्याची त्या त्या नायकाची शैली आणि पद्धत सर्वस्वी वेगळी असते. इतकी की ही पुस्तकं एकाच लेखकाने लिहिली आहेत ना असा संशय येतो कधी कधी.\nपण नुसत्या चक्रावून टाकणा-या घटना आणि वेगवान कथा हा एकमेव गुण किंवा USP (Unique Selling Point) असता तर असल्या चिल्लर कादंब-या पडणारे पैशाला पसरी मिळतात. पण ग्रिशमच्या पुस्तकांमध्ये आढळणारा महत्वाची बाब म्हणजे त्याची वाहती वर्णनशैली. वाक्यावाक्यात केलेली शब्दांची कलाकुसर. म्हणजे क्लिष्ट अशा अर्थाने नव्हे उलट हलकीफुल���ी, प्रसंगी चिमटे काढणारी. शब्दांशी खेळून नवीन नवीन वाक्प्रचारांना जन्म देण्याची त्याची हातोटी तर विलक्षणच.\nदुसरी महत्वाची बाब म्हणजे त्याचं सामाजिक भान. वास्तवाशी असलेली नाळ. तो नायकांची उंची जीवनशैली, रंगिलेपण, महागड्या गाड्या, क्लब्स, राजकारण, प्रेसिडंट ऑफिस, एफ बी आय, सी आय ए आणि त्यांच्यातले हेवेदावे, छुपी युद्ध जेवढ्या ताकदीने उतरवतो तेवढ्याच किंवा प्रसंगी जास्त आत्मीयतेने वर्णन करतो ते समाजातील भेदभाव, आर्थिक, सामाजिक उच्चनीचता, कातडीच्या रंगावरून केले जाणारे भेदभाव.\nत्याच्या जुन्या पुस्तकांमध्ये ब-याचदा क्लू-क्लक्स-क्लान (केकेके)ची वर्णनं आढळतात. काही कादंब-या तर सर्वस्वी त्या विषयाला वाहिलेल्या आहेत. केकेके ही संस्था अमेरिकेतील सवर्णांनी (म्हणजे गो-यांनी) स्थापन केलेली एक संस्था. पूर्णतः हुकुमशाही तत्वांनी बाधित. गोरे लोक हे शक्तिमान आहेत, त्यांचा अमेरिकेवर प्रथम अधिकार आहे आणि त्यांना त्यांचे अधिकार, गतवैभव परत मिळावं () या हेतूंनी () या हेतूंनी () ही संस्था अमेरिकेतील दक्षिण भागातील मेम्फिस, मिसिसिपी, अलाबामा या आणि अशा ब-याच राज्यात पूर्वी काम करत असे. अमेरिकेत होणा-या गुलामांच्या खरेदी-विक्रीला विरोध करणारा कायदा अस्तित्वात आल्यावर त्या कायद्याला, सिव्हील राईट्स मुव्हमेंटला विरोध करणा-या आणि पर्यायाने अमेरिकन सिव्हील वॉरला कारणीभूत ठरलेल्या समूहांमध्ये केकेके ग्रुप आघाडीवर होता. या केकेकेचे सभासद अमेरिकेत अजूनही आहेत अर्थात त्यांच्या चळवळीला आता अर्थ राहिला नसल्याने ती संस्थाही आता क्षीण झालेली आहे. तर अगदी ७०-८० च्या दशकातही हा काळा-गोरा वर्णभेद, कृष्णवर्णीयांची घरं जाळणे, त्यांना जिवंत जाळणे, छळ करणे, लुटमार करणे, कृष्णवर्णीयांना मदत करणा-या गो-या किंवा ज्यू लोकांवर हल्ले करणे, धमकावणे असले प्रकार या दक्षिणेतील राज्यांत राजरोसपणे चालू होते. त्या काळातली अंगावर काटा आणणारी अन्यायाची वर्णनं, स्त्रियांवरील अत्याचार, अशा प्रसंगात जर आरोपी गोरा असेल तर त्याला केकेकेकडून बिनदिक्कतपणे दिला जाणारा पाठिंबा, किंबहुना बरेचदा न्यायाधीश, ज्युरी असे न्यायप्रणालीत, निर्णयात महत्वाची भूमिका बजावणारे लोकही केकेकेला सामील असत किंवा केकेकेचे छुपे सभासद असत. असो विषयांतर झालं. पण विकीवर यासंबंधात चिक्क���र माहिती आहे. सुरुवातीला कधी कधी ग्रिशमची पुस्तकं वाचताना काही तपशील कळत नसत. तेव्हा मी असाच विकी करायचो.\nतर या सगळ्या गोष्टींवरची ग्रिशमची मतं, त्यासाठी त्याने दिलेले दाखले त्याच्या सामाजिक जाणीवा जागृत असण्याची साक्ष देतात. किंबहुना त्याच्या एका कादंबरीत त्याने बेघर, गरीब लोक, त्यांचे हाल, त्यांच्यावर होणारे अन्याय या सगळ्याला अप्रतिमरित्या वाचा फोडली आहे. आणि एका जीवनमरणाच्या प्रसंगामुळे आयुष्याला कलाटणी मिळालेला एक कॉर्पोरेट वकील (पुन्हा वकील) आपलं करियर, लाखो डॉलर्सची नोकरी यांच्यावर पाणी सोडून या बेघर लोकांसाठी कळकळीने काम करण्यासाठी कसा उद्युक्त होतो याचं उत्तम वर्णन त्याने केलं आहे.\nप्रत्येक कादंबरीतील नायक वकील असणे हा योगायोग आहे का तर मुळीच नाही. कारण ग्रिशम स्वतः शिक्षणाने वकील आहे. आठ-दहा वर्षं वकिली केल्यानंतर एका हादरवून टाकणा-या केसमुळे त्याला पुस्तक लिहिण्याची स्फूर्ती मिळाली आणि १९८९ मध्ये जन्माला आलं त्याचं पाहिलं पुस्तक \"A Time to Kill\". अर्थात त्यानंतर काही वर्षांतच त्याने वकिली सोडून पूर्णवेळ लेखणी (की-बोर्ड) हाती घेतला. अजून एक गम्मत म्हणजे बेसबॉलवर प्रचंड प्रेम असल्याने त्याला बेसबॉल प्लेयर व्हायचं होतं. पण त्यासाठी आवश्यक गुण आपल्यात नाहीत हे कळून चुकल्यावर त्याने वकिली शिक्षण घेतलं, वकिली केली आणि कालांतराने तेही सोडून देऊन एकापेक्षा एक धडाकेबाज legal thrillers लिहून \"Master of the legal thrille\" बनला. संदेश बिंदेश देत नाहीये फक्त माहिती सांगतोय काय तो अर्थबोध ज्याने त्याने घ्यायचा.\nत्याने १९८९ पासून लेखनाला सुरुवात केली आणि आजतागयात दर वर्षाला त्याची एक कादंबरी प्रकाशित होते आहे. यातल्या २ कादंब-या वगळता सगळ्या रहस्यमय कादंब-या आहेत. आणि कित्येक कादंब-या अनेक आठवडे/महिने न्यूयॉर्क टाईम्सच्या बेस्ट सेलरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झालेल्या. अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे पहिली कादंबरी सोडली तर प्रत्येक कादंबरीचं शीर्षक \"The\" ने सुरु होतं. त्याच्या अनेक कादंब-यांवर अमेरिकेत चित्रपट निघालेत आणि त्यांनी करोडोंनी गल्ला केला आहे. त्याच्या कादंबरीवर आधारित चित्रपटांमध्ये (माझ्या मते) 'The Pelican Brief' सर्वोत्कृष्ठ आहे. अर्थात त्यात ज्युलिया रॉबर्टस आणि डेन्झेल वॉशिंग्टन सारखे सामर्थ्यवान आणि गुणी कलावंत आहेत. तसेच 'The Firm', 'The Client', 'A Time to Kill' हेही आवर्जून पहावेत असे चित्रपट.\nअर्थात आखुडशिंगी, बहुदुधी काहीच नसतं. ग्रीशमही त्याला अपवाद नाही. त्याच्या लिखाणामध्ये, कादंब-यांमध्ये काही काही दोष आहेत. अर्थात मला आढळलेले दोष. \"पर अप्पुन पब्लिक है पब्लिक. जो अच्छा नही लगा उसका डब्बा गुल\" असा प्रेमळ, लडिवाळ संदेश रंगील्या मुन्नाने आधीच देऊन ठेवल्याने ग्रिशमच्या लेखनातले दोष काढण्याचं धाडस करतोय. त्याची वर्णनं, कादंब-यांमधल्या घटना कधी कधी फारच लांबतात, रटाळ होतात. तो कादंबरी, प्रसंग पाणी घालून उगाच वाढवतोय असं वाटत राहतं. अनेक घटना घडतात त्या उगाच क्लिष्ट, लांब लचक, अनाठायी वाटतात. त्या घडल्या नसत्या किंवा त्यांचं इतकं तपशीलात वर्णन आलं नसतं तरी चाललं असतं असं वाटत राहतं. आणि याचा अगदी हटकून अनुभव घ्यायचा असेल तर 'The Chamber' वाचा. प्रत्येक कादंबरीत असे काही काही असणारे रटाळ प्रसंग या कादंबरीत पानोपानी भरलेत. किंबहुना ही कादंबरीच तद्दन टाकाऊ वाटली मला कारण शेवटी काहीच घडत नाही. या कादंबरीत चांगलं असं काहीच वाटत नाही. अर्थात केकेकेच्या अन्यायाचं अंगावर काटा आणणारं भयंकर वर्णन सोडलं तर. किंवा 'Playing for Pizza' हे देखील त्याचं असंच एक रटाळ पुस्तक. पण खिळवून ठेवणा-या, पुढे काय घडतंय, घडेल या विचारात कादंबरीच्या नायकाशी एकरूप व्हायला भाग पाडणा-या अनेक कादंब-या विचारात घेतल्या तर अशा एक-दोन कादंब-यांना माफी देऊ एक डाव :D\nनुसतं नावडत्या कादंब-यांची नावं सांगण्याचा कद्रूपणा करणार नाही मी. आवडते चित्रपट वर सांगितलेच. आवडत्या कादंब-या सांगायच्या तर\nअर्थात या यादीतही 'The Firm', 'The Client', 'A Time to Kill', 'The Pelican Brief' हे आहेतच पण मी आधीच चित्रपट बघितल्याने ही पुस्तकं वाचली नाहीयेत.\nत्याच्या सगळ्या पुस्तकांची यादी इथे मिळेल किंवा त्याच्या स्वतःच्या संकेतस्थळावरही मिळेल. थोडक्यात एकदा तरी अनुभावावाच असा हा 'ग्रीशमा'तला श्रावण आणि एकदा अनुभवलात की पुन:पुन्हा अनुभवल्याशिवाय चैन न पडू देणारा \nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : जॉन ग्रिशम, पडदा, पानं, फ्रेंड्स\nमाझा पण फेवरेट आहे जॉन.. मस्त लिहितो . इतक्यात वाचलं नाही बरेच दिवसापासून त्याचं पुस्तक.\nहो मला आठवतंय तुम्ही मागे लिहिलं होतंत एका पोस्ट मध्ये. सहीच लिहितो तो..\nमाझ्या क्यु मध्ये नेक्स्ट हेच\nआनंद, नक्की वाच आणि चित्रपटही बघ. जबरदस्त आहे सगळं \nजॉन ग्रिशम माझा पण ��वडता लेखक आहे. त्याची The Client, The Rainmaker, The Pelican Brief ही पुस्तके पण भारी आहेत.\nभारीच आहे तो. तू उल्लेख केलेले चित्रपट बघितले आहेत मी त्यामुळे पुस्तकं वाचायची राहून गेली. पण चित्रपटापेक्षा मूळ पुस्तक नेहमीच फार छान असतं.\nठरलं तर मग... येत्या वर्षभरात ग्रिशमची तू सांगितलेली सगळी पुस्तकं मिळवून वाचून काढायची. :) (मी त्या यादीपैकी फक्त ’द पेलिकन ब्रीफ’ सिनेमा पाहिला आहे. आणि माझंही असंच मत आहे की चित्रपटापेक्षा मूळ पुस्तक नेहमीच फार छान असतं.)\nसही.. नक्की वाच. जमलं तर 'द ब्रोकर' पासून सुरुवात कर. पंखाच होऊन जाशील..\nवर्णनावरून कळतयं नकीच interesting असणार 'ग्रीशम' ,मी इंग्रजी पुस्तकं फारशी वाचत नाही. रहस्यमय पुस्तक वाचायला घेतल की ते पुस्तक संपेपर्यंत मला तर चैनच पडत नाही.\nअग जामच इंटरेस्टिंग आहे. आणि रहस्यमय पुस्तकं आवडणा-यांसाठी तर पर्वणीच आहेत त्याची पुस्तकं.\nमाझाहि तो आवडता लेखक आहे. अमेरिकेतील लीगल सिस्टिमचं त्याच्या पुस्तकांतील वर्णन प्रत्ययकारी असते.\nफडणीस काका, ब्लॉगवर स्वागत. अगदी खरं आहे. खुपच जिवंत आणि वास्तववादी वर्णन असतं त्याच्या पुस्तकांमध्ये..\nजॉन ग्रिशॅमचं माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे 'द रेनमेकर'. पण 'द टेस्टामेंट' आणि 'द समन्स' सुद्धा आवडतात.\nब्लॉगवर स्वागत, विद्याधर. मी रेनमेकर वाचलं नाहीये पण चित्रपट बघितलाय. आता लवकरच वाचतो. बाकी ग्रिशमच्या 'द ब्रोकर', 'द पार्टनर', 'द टेस्टामेंट ' सारखंच तुमचं 'द प्रोफेट' आवडलं. :)\nरहस्यमय कादंब-यांची मी पण मोठा पंखा आहे...माझं केकेके बद्द्दलचं मोठं शिक्षण यानेच केलंय असं म्हणेन मी..खूप विस्तृत लिहिलं होतं एका कादंबरीत आता नाव विसरलेय...\nसध्या ग्रीश्माला बर्‍याच दिवसात वाचलं नाहीये..पण लवकरच वाचेन....\nनेमकं मी पहिल्यांदी त्याचं पुस्तक वाचलं होतं तेव्हा मुंबईचा मेचा कडक उन्हाळा होता २००२ बहुधा...त्यामुळे त्याचं नाव नेहमी ग्रीश्म असंच मनात येतं...तुही त्याला खूप छान कव्हर केलंस पोस्टमध्ये..आवडलं...\nअगदी. माझं पण केकेके बद्दलचं ज्ञान यानेच वाढवलं. माझ्या मते केकेके बद्दल सगळ्यात विस्तृत 'द चेंबर' मधेच आहे.\nमाझं सध्या ग्रिशमचं बरंच वाचन चाललंय. म्हणून टाकली पोस्ट. कमेंट्स वरून कळलं ब-याच जणांचा आवडता आहे तो :)\n अतिशय सुंदर आणि तरीही अंगावर काटा आणणारा सिनेमा आहे. ह्या चित्रपटातही नायक परत वकीलच. केकेके ची वर्णनं आणि द���श्य ह्या चित्रपटातही आहेत. व्यक्तिरेखा ही अतिशय सुस्पष्ट आणि मानवी लिहिल्या आहेत. मी पुस्तक वाचलं नाहीये पण जर चित्रपटात त्या इतक्या ठळक असतील तर त्या पुस्तकात नक्कीच असतील. हे पुस्तक बऱ्याच प्रकाशकांनी प्रकाशित करण्यास नकार दिला होता. कारण विषय-गोरे विरुद्ध काळे.\nलेख मस्त. पुढील लेखनास शुभेच्छा\nपोस्टचं नाव फार आवडलं.\nखूप आभार संपदा आणि ब्लॉगवर स्वागत. हो in fact मी ग्रिशमचा सगळ्यात पहिला चित्रपट बघितला तो 'A Time to Kill' आणि त्यातला शेवटचा सीन बघून मी वेडाच झालो. आणि त्यानंतर धडाधड त्याच्या पुस्तकांचा आणि चित्रपटांचा फडशा पाडत गेलो. Grisham Rocks \nमाझाही आवडता लेखक आहे ग्रिशम. कॉलेजला असताना जेफ्री आर्चर आणि ग्रिशम यांची तोवर प्रकाशित झालेली सगळी पुस्तकं मी एकापाठोपाठ वाचून काढली होती, आणि दोघांचाही ओव्हरडोस झाल्यामुळे कॉलेजनंतर त्यांच्या एकाही पुस्तकाला हात लावला नाही :)\nहा हा हा.. हो कधी कधी लागोपाठ वाचली की तोचतोचपणा वाटतो खरा. मग मी लेखक बदलतो :).. आर्चरचं मी फक्त \"Not a Penny More, Not a Penny Less\" वाचलंय. बाकी काही नाही :(\nमी अजुन ग्रिशमच एकही पुस्तक वाचल नाहिये...पण ही पोस्ट वाचल्यावर वाचावीशी वाटत आहेत..बघुया मुहुर्त..\nअरे नक्की वाच. एकदा वाचायला लागलास की एका मागोमाग फडशा पाडशील सगळ्या पुस्तकांचा.\nनाव ऐकले होते पण कधी काही वाचलेले नाही... किती वाचले तरी वेळ पुरेल तर शप्पथ... :) काय काय वाचायचे रे\nजमलं तर नक्की वाच. अफाट लिहितो हा माणूस. आणि अगदी अगदी... \"काय काय वाचायचं रे.. किती लिहितात रे लोकं\" हे असे प्रश्न मला नेहमीच पडतात :(\nहो रे .. पण आपण सुद्धा त्यातलेच ... हेहेहे ... ;)\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nयमाबाईंच्या आत्मचरित्रातील काही पानं \nडोसा : भाग ३ (अंतिम)\nडोसा : भाग २\nडोसा : भाग १\nबोंब-ए-मराठी : अर्थात आझाद-ए-हिंदी - भाग २\nतो आणि मी (आणि तीही)\nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z80421232231/view", "date_download": "2018-12-14T19:40:31Z", "digest": "sha1:7ZXAQP7GPQPJOIH2L4RN2EZYW6KM5ZDG", "length": 9056, "nlines": 138, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - मलमासविचार", "raw_content": "\nनाग आणि नागपंचमी यांचा परस्परसंबंध काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|प्रथम परिच्छेद|\nसिंहस्थ गुरु असता वर्ज्यावर्ज्य\nपौर्णिमा व अमावास्या निर्णय\nअमावास्या - कात्यायनांचा निर्णय\nतिथि, नक्षत्रे, वार - विधिनिषेध\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nया मलमासाचे अधिक महिना आणि क्षय महिना असे दोन प्रकार आहेत. ज्या महिन्यात सूर्यसंक्रांति नसते तो अधिक महिना आणि ज्यात दोन संक्रांति असतात तो क्षयमास होय. एक अधिक महिना झाल्यानंतर दुसरा अधिक महिना तीन महिने होऊन गेल्यावर, आठ किंवा नऊ महिने होण्याच्या आत केव्हा तरी होति. एक क्षयमास झाल्यानंतर दुसरा क्षयमास १४१ वर्षांनी अथवा १९ वर्षांनी येतो. हा अधिक महिन्याप्रमाणे तोड्या अवकाशाने येत नाही. कार्तिक, मार्गशीर्ष अथवा पौष यापैकीच कोणता तरी एक क्षयमास होतो. या (तीन महिन्यावाचून) दुसरा कोणचाही महिना क्षयमास होत नाही. ज्या वर्षी क्षयमास होतो, त्या वर्षी त्या क्षयमासाच्या आधी एक आणि मागून एक असे दोन अधिक महिने येतात.\nपश्च आंतर निलय धमनी\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2011/04/", "date_download": "2018-12-14T19:59:42Z", "digest": "sha1:HUA3E3GWLXI27SCERKPUYSBGBWMTFU7J", "length": 134194, "nlines": 192, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "एप्रिल | 2011 | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« मार्च मे »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर..\nPosted: एप्रिल 27, 2011 in विज्ञान, सामाजिक\nटॅगस्अंधश्रद्धा, चमत्कार, सत्य साईबाबा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर, सौजन्य – लोकसत्ता\nशंभराहून अधिक देशांत स्वत:चा आध्यात्मिक व आíथक पसारा असणाऱ्या सत्यसाईबाबांचे निधन झाले. अत्यंत सामान्य ग्रामीण कुटुंबातून आलेल्या. तेलुगू भाषाच बोलता येणाऱ्या आणि स्वत:च्या राज्याच्या सीमा क्वचितच ओलांडणाऱ्या बाबांच्या प्रभावाचा हा विस्तार थक्क करणारा आहे. हजारो खेडेगावांना िवधन-विहिरी, पंचतारांकित दर्जाच्या शिक्षण संस्था, त्याच तोडीची नि:शुल्क आरोग्य व्यवस्था देणारी इस्पितळे अशा अनेक सेवासुविधा सत्यसाईबाबांच्या ट्रस्टमार्फत पुरविण्यात येतात. त्यांची एकूण मालमत्ता ४० हजार कोटी ते एक लाख कोटी रुपये एवढी महाप्रचंड असल्याचे अंदाज आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, झगमगते सितारे, सेलिब्रेटींचे सेलिब्रेटी मानले गेलेले क्रिकेटचे परमेश्वर अशा असंख्य लोकांचा समावेश सत्यसाईबाबांच्या भक्तगणांत आहे. गेल्या तीन-चार दशकांत सत्यसाईबाबांनी असंख्य वेळा आपल्या भक्तसमुदायासमोर चमत्कार केले. विभूती, रुद्राक्ष, सोन्याची अंगठी, चेन, भारी घडय़ाळे इत्यादी वस्तू त्यांच्या रिकाम्या हातात अवकाशाच्या अथांग पोकळीतून आपोआप येत होत्या. भाविकांना त्यांचा प्रसाद मिळत होता.\nचमत्कार करण्याची शक्ती ही परमेश्वराने मला बहाल केलेले ‘व्हिजिटिंग कार्ड’ आहे असे ते सांगत. ‘मानवी उद्धारासाठी पाठवलेला महापुरुष तो हाच’ याची खूण जनसामान्यांना पटावी यासाठी जगन्नियंत्याने दैवीशक्तीचा आविष्कार घडवणारे हे चमत्कार करण्याची अद्भुत शक्ती त्यांना बहाल केली आहे, असा त्यांचा दावा होता. ते जाहीरपणे सांगत की, ‘माझ्या अमर्याद शक्तीचा केवळ मर्यादित बाह्य़ आविष्कार म्हणजे ‘चमत्कार’. अशा काही उच्च दर्जाच्या शक्ती आहेत की, त्यांच्या मार्फत तुम्ही आपल्या मनातून संकल्पाने वा शुभेच्छेने वस्तू निर्माण करू शकता. (माझ्यासारखा) जो मनुष्य ईश्वरीशक्तीनुसारच काम करतो त्याच्या बाबतीत या शक्ती संपुष्टात येण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्या मार्फत साक्षात ईश्वरीशक्तीच काम करीत असते. ज्याच्यापासून वेद निघाले त्या माझ्या आध्यात्मिक वैभवाच्या तुलनेत माझे चमत्कार हे प्रचंड हत्तीवर बसलेल्या चिलटाप्रमाणे आहेत.’ हे सर्व प्रतिपादन आजच्या वैज्ञानिक जगाचा मूलाधार असलेल्या कार्यकारणभावाला रद्दबातल ठरवणारे आहे. याबाबतचे ‘सत्य’ शोधले तर परंतु याबाबतच्या शास्त्रीय तपासणीची सर्व आव्हाने सत्यसाईबाबांनी संपूर्ण दुर्लक्षित केली. म्हणूनच त्यांच्या दु:खद निधनाबाबत संपूर्ण सहवेदना दाखवूनही काही प्रश्न उपस्थित करणे आवश्यक वाटते. कृपया तो औचित्यभंग मानला जाऊ नये.\nया देशातील बहुतेकांची मानसिकता ही चमत्कारशरण असते. सामान्यपणे असंभव, अशक्य, अतक्र्य वाटणाऱ्या घटनांस अगर कृतींस चमत्कार म्हटले जाते. चमत्कार करणाऱ्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात प्रचंड आदर, पूज्यभाव आणि श्रेष्ठत्वाची भावना असते.बाबांच्या चमत्कारावरील विश्वास हा खरे तर प्रचितीचा भाग नसतो; तर श्रद्धेचा मामला असतो. ज्या बाबावर त्याच्या अनुयायांची श्रद्धा असते, त्याला स्वत:चे कल्याण बाबांच्या हातांत सुरक्षित आहे याबद्दल नि:शंकता असते. लहान मुलांची आपल्या आईवडिलांवर जशी श्रद्धा असते, तसाच हा प्रकार आहे. ज्ञानेंद्रियांपलीकडच्या सत्याचा – परतत्त्वाचा स्पर्श झालेल्या या महापुरुषांच्या खाणाखुणा कोणत्या ही असामान्य माणसे दोन प्रकारे सामान्यांपेक्षा वेगळी असतात असे मानले जाते. एक तर त्यांच्याकडे दैवी सामथ्र्य असते, विज्ञानाचे नियम लागू नसल्याने ते चमत्कार करू शकतात. अशी व्यक्ती जे भविष्य वर्तवते, ते खरे ठरते. तिने उच्चारलेला शब्द आपोआप सत्य बनतो. अथवा दुसरे म्हणजे, अशा व्यक्ती पराकोटीच्या सद्वर्तनी, सद्गुणी, सज्जन असतात. त्यांचे जीवन हे वेगळ्या पातळीवरचे जीवन असते. तुकाराम, विनोबा, गाडगेबाबा ही या स्वरूपाची उदाहरणे आहेत. वरील दोन्ही स्वरूपांच्या खाणाखुणा शोधण्याचे अजब आकर्षण बहुतेकांना असते. त्या मानसिकतेतून तपासणीला तयार नसणाऱ्या, चिकित्���ेला नकार देणाऱ्या श्रद्धेचा जन्म होतो. चमत्काराला बळी पडणारे हे मन एका मानसिक गुलामगिरीला जन्म देत असते. भारतीय समाजाची जडणघडण मुळातच दैववादावर आधारलेली आहे. कोणतीही लहानमोठी संकटे हे लोकांना नशिबाचे भोग वाटतात. दैवी शक्तीमुळे चमत्कार करणारा बाबा यातून आपली सुटका करील, अशी लोकांची (अंध)श्रद्धा असते.\nसर्व चमत्कार सिद्धीमुळे शक्य होतात, पण त्या सिद्धींचा मोह टाळावा, त्या क्षुद्र आहेत असे साधुसंतांचे, धर्मपरंपरेचे मत आहे. ज्यांच्याजवळ निखळ नतिक धर्मभावना आहे, ते नेहमीच चमत्कार करण्याच्या विरोधात राहिले आहेत. जो माणूस चमत्कार करून शिष्य गोळा करतो त्याचा संतवाङ्मयात धिक्कार केला आहे. हातातून सोन्याच्या साखळ्या सहजपणे व अनेक वेळा निर्माण करणाऱ्या सत्यसाईबाबांची अद्भुत शक्ती खरी आहे, असे क्षणभर मानूया. मग स्वाभाविकच असा प्रश्न पडतो, की देशाचा कर्जबाजारीपणा हटवण्यासाठी आणि भारताला सुवर्णभूमीचे पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी काहीतरी करावे असे त्यांना कधीच कसे वाटले नाही बंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ गांधीवादी व शास्त्रज्ञ एच. नरसिंह राव यांनी सत्यसाईबाबांना काटेकोरपणे चमत्कार तपासण्याच्या केलेल्या तिन्ही विनंत्यांना साधी पोचही का देण्यात आली नाही बंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ गांधीवादी व शास्त्रज्ञ एच. नरसिंह राव यांनी सत्यसाईबाबांना काटेकोरपणे चमत्कार तपासण्याच्या केलेल्या तिन्ही विनंत्यांना साधी पोचही का देण्यात आली नाही बाबांनी सोन्याची अंगठी देताच तीच मूठ मिटून तत्क्षणी त्यातून बाबांना रस गुल्ला देणाऱ्या सुप्रसिद्ध जादूगार पी. सी. सरकार यांना धक्के मारून बाहेर का काढण्यात आले बाबांनी सोन्याची अंगठी देताच तीच मूठ मिटून तत्क्षणी त्यातून बाबांना रस गुल्ला देणाऱ्या सुप्रसिद्ध जादूगार पी. सी. सरकार यांना धक्के मारून बाहेर का काढण्यात आले हातातून भक्तांना सोन्याची चेन पंतप्रधान नरसिंह रावांच्या उपस्थितीत देत असताना ती बाबांच्या हातात स्मृतिचिन्हाखालून भक्ताने कशी हस्तांतरित केली याचे स्वच्छ-स्पष्ट चित्रीकरण उपलब्ध असताना त्याबद्दल बाबांनी मौन का बाळगले हातातून भक्तांना सोन्याची चेन पंतप्रधान नरसिंह रावांच्या उपस्थितीत देत असताना ती बाबांच्या हातात स्मृतिचिन्हाखालून भक्ताने कशी हस्तांतरित केली याचे स्वच्छ-स्पष्ट चित्रीकरण उपलब्ध असताना त्याबद्दल बाबांनी मौन का बाळगले चमत्कार करणारे आणि तो भक्तिभावाने स्वीकारणारे हा एक सिद्ध-साधकांचा खेळ आहे. चमत्कार करणाऱ्या बाबाकडे लोक कशाला जातात चमत्कार करणारे आणि तो भक्तिभावाने स्वीकारणारे हा एक सिद्ध-साधकांचा खेळ आहे. चमत्कार करणाऱ्या बाबाकडे लोक कशाला जातात वासना आणि स्वार्थ सोडावयाचा असतो, उदात्त व पवित्र व्हावयाचे असते, म्हणून क्वचितच कोणी बाबाकडे जातात. त्यांपकी प्रत्येकाला काही ना काही आधार वा लाभ हवा असतो. आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, मोक्ष, मुक्ती, विश्वाचे नियंत्रण करणारी अलौकिक शक्ती आहे व ती अवतार घेते या सर्व कल्पना या देशातील बहुसंख्यांच्या मनात पक्क्या असतात. स्वाभाविकच चमत्कार करू शकणारा बाबा हा साक्षात् परमेश्वराचा अवतार आणि प्रारब्ध बदलू शकणारा तारणहार वाटतो. बाबा-बुवा यांच्या बुवाबाजीचे वाहक बनलेल्या चमत्कारांना विरोध केला की संतांनी केलेल्या चमत्कारांचा दाखला देण्यात येतो. शेकडो वर्षांपूर्वी ज्या बाबी घडून गेल्या असे सांगण्यात येते, ज्यांचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही, त्यामुळे शास्त्रीय तपासही अशक्य आहे. अशा चमत्कारांबद्दल जणू काही ते सत्यच आहेत अशी अभिनिवेशाची भूमिका खरे तर घेतली जाऊ नये.\nचमत्कारावर विश्वास ठेवणे आणि ते करणाऱ्या बाबांना मान्यता देणे यातील मुख्य तोटा हा की, अशी माणसे प्रयत्न आणि पुरुषार्थ यांवरचा स्वत:चा विश्वास गमावतात, इतरांनीही तो गमवावा असे वातावरण तयार करतात. चमत्कारांच्या बाबतीत ही पलायनवादी भूमिका अधिक ठळकपणे दिसते. चमत्कारांचे माहात्म्य वाढण्याचे अनेक तोटेच व्यक्तिगत व सामाजिक जीवनात दिसतात. अशा परिस्थितीत खरे तर चमत्काराची शास्त्रीय चाचणी देण्याची जबाबदारी तसा दावा करणाऱ्या बाबा-बुवांवर द्यावयास हवी. त्यामुळे घटनेत नागरिकाचे कर्तव्य सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव सोडून कोणताही चमत्कार घडत नाही, याची प्रचीती मिळेल. माणसाचे सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे त्याची बुद्धी. ‘बुद्धीने तपासेन आणि सिद्ध होईल तेच मानेन’ हीच शास्त्रीय दृष्टिकोनाची प्रतिज्ञा असते. ती विसरल्याशिवाय चमत्कारावर विश्वास ठेवताच येत नाही. आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी, ‘अज्ञाताचे दर्शन कोणामार्फत तरी चमत्काराच्या दैवी सामर्थ्यांने होते असे मानून त्याच्यापुढे नतमस्तक होणे ही गोष्ट माणूस नक्कीच टाळू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचा गाभा, घटक आहे, महत्त्वाचा म्हणून मूल्यशिक्षणात समाविष्ट आहे, तो किती थेटपणे चमत्काराच्या विरोधात उभा आहे हे विद्यार्थ्यांना समजावले जात नाही. संस्कारित करणे तर दूरच राहिले. चमत्कारांना सत्य मानणे आणि कोणतीही शंका उपस्थित न करता चमत्कारांना शरण जाणे ही मानसिक गुलामगिरीची सुरुवात असते. बाबांनी दिलेल्या चिमूटभर अंगाऱ्याने स्वत:च्या सर्व अडचणी दूर होतील व सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी (अंध)श्रद्धा ती विभूती लाभलेला भाविक बाळगतो. ज्या चमत्कारामुळे बाबा अंगारा निर्माण करतो त्यामुळेच कार्यकारणभाव मोडीत काढणारे दैवी सामथ्र्य त्याला प्राप्त होते. हे कसे शक्य आहे, हा प्रश्न विचारणे पाखंडाचे लक्षण ठरते. त्यामुळे संबंधित संतप्त होतात. याचे कारण चमत्काराच्या प्रभावाने निर्माण झालेली मानसिक गुलामगिरी माणसाची बुद्धी दुबळी, पांगळी आणि आंधळी करते. माणसाचे व्यक्तिमत्त्व मोडून पडते. बाबा, बुवा, स्वामी, महाराज यांच्या कथित अलौकिक शक्तीच्या हातांत स्वत:ला सोपवून व्यक्ती मोकळी होते.\nचमत्काराचा वादग्रस्त मुद्दा उभा करून बाबांच्या अफाट सेवाकार्याकडे दुर्लक्ष केले जाते असा एक आक्षेप असतो. बाबांनी शाळा, दवाखाने वगरे गोष्टी उभ्या केल्या हे खरेच आहे, चांगलेही आहे. पण या स्वरूपाची असंख्य काय्रे याहीपेक्षा फार मोठय़ा प्रमाणावर कोणतेही राज्य शासन वा केंद्र शासन करतच असते. त्याचे कौतुक नसते, कारण लोकांच्या करातून मिळालेल्या पशांतूनच हे सारे घडवले जाते. अब्जावधी रुपयांचा अखंड ओघ येत असेल तर काही सेवाकाय्रे त्यातून उभी राहणारच. असंख्य सेवाकाय्रे करणाऱ्या सरकारला सामान्य नागरिक प्रश्न विचारतो, चिकित्सा करतो, पाच वर्षांनी पदच्युतही करू शकतो. तो त्याचा अधिकार मानला जातो. बाबांच्या ट्रस्टला अफाट देणग्या मिळण्यात त्यांच्या चमत्काराचा नि:संशय वाटा आहे. मग त्या चमत्कारांना प्रश्न विचारणे, त्यांची चिकित्सा करणे यामुळे बाबांचा अधिक्षेप का मानला जातो कोणतेही बाबा कितीही ‘सत्य’ असले तरी व्यवस्थापरिवर्तनाबद्दल चकार शब्द काढत नाहीत. माणसाला माणसाशी प्रेमस्वरूप जोडणे हे चांगलेच आहे, पण येथील जातिव्यवस्था, विषमतेची दरी, भ्रष्टाचार, भ्रूणहत्या, क्षणाक्षणाला हे प्रेमस्वरूप उद्ध्वस्त करत असते. त्याच्याबद्दल फक्त मौनच कसे बाळगले जाते कोणतेही बाबा कितीही ‘सत्य’ असले तरी व्यवस्थापरिवर्तनाबद्दल चकार शब्द काढत नाहीत. माणसाला माणसाशी प्रेमस्वरूप जोडणे हे चांगलेच आहे, पण येथील जातिव्यवस्था, विषमतेची दरी, भ्रष्टाचार, भ्रूणहत्या, क्षणाक्षणाला हे प्रेमस्वरूप उद्ध्वस्त करत असते. त्याच्याबद्दल फक्त मौनच कसे बाळगले जाते त्यातच भक्ताचे परमकल्याण असल्याचा पुकारा असतो. बाबाचा प्रत्येक शब्द हेच ब्रह्मवाक्य व नतिकता असते. स्वत:च्या चरणी रुजू होणाऱ्याचे सर्व कल्याण करण्याची ग्वाही दिलेली असते. अट फक्त एकच असते, बुद्धी वापरायची नाही. त्यामुळेच विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय मंत्री शिवराज पाटील बाबांचे चमत्कार अद्भुत दैवीशक्तीचा आविष्कार म्हणून पाहू शकतात. स्वत:च्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे व धर्याने जगणे यातच माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वत: चमत्काराच्या भूलभुलयापासून दूर राहणे, इतरांना मानसिक गुलामगिरीपासून दूर ठेवणे यातच जीवनाची सार्थकता आहे. ती ओळखावयास हवी, जोपासावयास हवी.\nPosted: एप्रिल 19, 2011 in व्यक्तिविशेष\nटॅगस्इतिहास, कुरुंदकर, नाट्यशास्त्र, राजकारण, समाजवाद, समीक्षा\nसुरेश द्वादशीवार, सौजन्य – साप्ताहिक साधना\nकोणाची प्रतिभा वेड लावते. कोणाचे ज्ञान आदर उभा करते. कोणाची वाणी, तर कोणाची लेखणी प्रेमात पाडते. आपल्या प्रज्ञेची दीप्तिमान आभा काही जणांभोवती प्रकाशाचे देखणे वलय नटवीत असते आणि या साऱ्याच गोष्टी एकत्र असतील, तर त्यातून उभे होणारे व्यक्तिमत्त्व एकाच वेळी आदराएवढाच दराराही उत्पन्न करते. हे व्यक्तिमत्त्व सहवासाने वा योगायोगाने जवळचे असेल तर त्यामुळे आपलीच उंची वाढून आपण श्रीमंत झाल्याचा अनुभव येतो. ज्याच्या किंवा जिच्या सहवासात आपली उंची वाढल्याचा असा संपन्न अनुभव येतो, तो किंवा ती व्यक्ती आपल्या प्रेमाचा विषय आहे असे समजायचे असते असे एका प्रख्यात अमेरिकी कादंबरीकाराचे म्हणणे आहे. आपल्या जवळच्या आणि दूरच्या स्नेहीजनांना अशा उंचीचा अनुभव देणारे व्यक्तिमत्त्व नरहर कुरुंदकर या पंडिताला लाभले होते.\nज्या माणसावर त्याच्य��� हयातीत आणि मृत्यूनंतर निकटच्या व दूरच्या मित्रांनी, टीकाकारांनी, चिल्लरांनी आणि मान्यवरांनी खूप सारे लिहिले; त्यावर एवढया दिवसांनी आणखी काय सांगायचे राहिले असते पण काही माणसांची गंमतच अशी की त्यांच्याविषयी कितीही बोलले वा लिहिले तरी आणखी खूपसे बोला-लिहायचे राहून गेले आहे असे वाटावे.\nचाळीसेक वर्षांपूर्वीच्या एका हिवाळया रात्री दोन-अडीचच्या सुमारास कुरुंदकर चंद्रपूरच्या रेल्वे स्थानकावर पॅसेंजरच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून उतरले. त्यांना उतरून घ्यायला आम्ही काहीजण फलाटावर थांबलो होतो. स्थानकावर चहा घेतला तेव्हा ते म्हणाले, ‘आता जरा तंबाखूचं पान बघा.’ त्या एका वाक्याने आमच्यातील अंतर घालविले.\nसांगणाऱ्यांनी त्यांच्या विद्वत्तेएवढेच त्यांच्या विक्षिप्तपणाबद्दल ऐकवले होते. त्यांच्या लिखाणाने त्यांच्या विचारांच्या लख्खपणाची ओळख पटली होती. निष्कर्षावर येण्याची त्यांची तऱ्हा दीपवणारी, बुध्दीला जबर चकवा देणारी आणि तरीही वास्तवालाच धरून राहणारी होती. पुढल्या प्रवासात मी त्यांना प्रश्न विचारू लागलो. राजकारण, इतिहास, अर्थकारण, साहित्य. आणि सगळा प्रवास संपला तरी खूप विचारायचे राहून गेले. जरा विचार केला असता तर जे आपल्यालाही गवसू शकले असते ते अतिशय गंभीर आणि अतिशय जवळ असलेले सत्य हा माणूस इतक्या सहजपणे आपल्यासमोर मांडत असे की हवी ती वस्तू समोर असून दिसू नये आणि हताश झाल्यावर तिचे अस्तित्व एकदम जाणवावे तसे त्यांच्या वाचक श्रोत्यांना वाटत राहावे.\n‘काँग्रेस ही हिंदूंची देशातली सर्वांत मोठी संघटना आहे’ हे त्यांचे विधान काँग्रेससकट कोणालाही उघडपणे मान्य करता येणे कठीण असले तरी खरे आहे. काँग्रेसला तिच्या सेक्युलरपणाच्या वावदुकीपायी ते खरे असून तसे म्हणता आले नाही आणि हिंदुत्ववाद्यांना खरे पण उघड दिसत असूनही ते कधी मान्य करता आले नाही. ज्या संघटनेमागे देशातील हिंदू बहुसंख्येने उभा राहिला ती संघटना ‘हिंदूंची’ की ज्याला हिंदूंनी सातत्याने नाकारले ते नेतृत्व हिंदूंचे असा प्रश्न कुरुंदकर विचारायचे. स्वातंत्र्यापूर्वी या देशातील मुस्लिमांचा वर्ग मुस्लीम लीगसोबत राहिला. त्या काळात हिंदू कोणाबरोबर होते या प्रश्नाचे खरे उत्तर गांधींसमवेत व काँग्रेससमवेत हे आहे. हिंदू ज्यांच्यासमवेत सातत्याने राहिले ��्यांना हिंदूविरोधी म्हणायचे आणि ज्यांना कधी 7-8 टक्क्यांहून अधिक हिंदू मते मिळविता आली नाहीत त्यांनी आपल्या पक्ष व संघटनांना हिंदू म्हणवून घ्यायचे यातील विसंगती उघड आहे आणि तरीही राजकारणातल्या जाहीर भूमिकांमुळे ती तशी स्वीकारणे सगळयांना अडचणीचे आहे. ज्यांच्यासमवेत हिंदू नाहीत त्यांनी स्वत:ला हिंदूचे संघटन म्हणवून घेणे सोयीचे असेल तरी इतरांनी ते तसे मानण्याचे कारण नाही एवढेच सांगून कुरुंदकर थांबत नसत. ते म्हणत, ‘जे काँग्रेसला हिंदूंचे संघटन मानत नाहीत, ते बहुजन समाजालाही हिंदू मानत नाहीत असे म्हणावे लागेल.’\nमी म्हणालो, या तर्काने कम्युनिस्ट आणि समाजवादी हे पक्षही हिंदूंचेच पक्ष ठरतात. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘ते खरेच आहे. या देशातील हिंदुत्ववाद्यांना त्यांच्या राजकीय विचारांच्या हिंदूंचा पक्ष हवा आहे. नुसते हिंदूंचे संघटन नको. हिंदुत्व हा त्यांच्या धारणेचा भाग नसून धोरणाचा भाग आहे’.\nहे वास्तव स्वीकारायचे ठरविले की राजकारणातील सगळयाच धारणा बदलतात आणि त्याची सगळी मांडणीही नव्याने करावी लागते. या नव्या मांडामांडीत हातचे खूप सोडावे लागते आणि ते करण्याची कोणाची तयारी नसते. परिणामी माणसे जाणूनबुजून खोटया भूमिका घेतात, समजून असत्ये मांडतात आणि वास्तवापेक्षा भूमिकांचे माहात्म्य माजवून खऱ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न ठरवून करीत राहतात. कुरुंदकरांना अशी अवघड सत्ये सहजपणे सांगणे जमत असे; ती नाकारता येणे इतरांना अवघड होत असे. परिणामी त्यांना कुरुंदकरांचा मोहदेखील खऱ्याएवढाच पडायचा, त्यांची अडचणदेखील खऱ्याएवढीच व्हायची.\nपरभणीतील एका मराठा परिषदेत त्यांनी शिवाजी महाराजांवर एक प्रदीर्घ आणि अप्रतिम भाषण दिले आणि सगळा श्रोतृवृंद त्या भाषणाने धुंद झाला असताना त्यांनी समारोप केला. ‘शिवाजीराजा महान होता, हे आता कोणाही इतिहासकाराने नव्याने सांगण्याची गरज नाही. पण तुम्हा मराठयांनी शिवाजी आपला मानण्याचे कारण नाही. शिवाजी स्वत:ला राजपूत म्हणवीत होता.’ या समारोपाने सभेची धुंदी उतरली आणि तिने वक्त्यांच्या निषेधाचा ठराव त्याच सभेत तात्काळ मंजूर केला. खूप दिवसांनी या प्रसंगाविषयी सांगताना ते म्हणाले, ‘इतिहासपुरुषांची जातवार वाटणी करण्याचा प्रकार थांबवण्याची गरज आहे. त्यासाठी हे धक्के आवश्यकच आहेत’. क���रुंदकरांची मांडणी नाकारणे कुणाला जमणारे नव्हते. त्यांचा निषेध हा सोपा मार्ग होता.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर भाषण करताना ते म्हणाले, ‘बाबासाहेब दलितांचे उध्दारकर्ते आणि या देशाचे भाग्यविधाते होते; पण त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणणे मला मान्य नाही. ही घटना 1935 च्या कायद्याची सुधारलेली आवृत्ती आहे. संघराज्यपध्दती आणि सांसदीय शासन ही या घटनेची दोन्ही महत्त्वाची वैशिष्टये बाबासाहेबांना मान्य नव्हती. शेतजमिनींचे राष्ट्रीयीकरण त्यांना घटनेत हवे होते, ते तीत आलेले नाही. आपण घटना समितीत अत्यंत अल्पमतात असल्याने आपला संकोच झाल्याचे त्यांनीच अनेकवार सांगितले. ही घटना जाळून टाकणारा पहिला इसम होणे मला आवडेल, हे त्यांचेच उद्गार आहेत. ते काढणाऱ्या बाबासाहेबांना तिचे शिल्पकार म्हणणे ज्यांना आवडते वा ज्यांना सोयीचे आहे त्यांच्याविषयी मला राग नाही. माझे म्हणणे एवढेच की ते खोटे आहे’.\nअशावेळी सामान्य माणसाला पडणारा खरा प्रश्न एखाद्याने एवढे खरे बोलावे काय हाच असतो. प्राचार्य राम शेवाळकर कुरुंदकरांचा उल्लेख ‘माझा बुध्दिमत्त मित्र’ असा करीत. कुरुंदकरांच्या मृत्यूनंतर एकाने त्यांच्या या वृत्तीला धश्चोट म्हटले. खरेपणाचे नागडेपण एवढे उघडे करायला रस्त्यात उभे राहून लोकांची धोतरेच कशाला फेडायला हवीत, हा या प्रश्नामागचा खुळा भाव आहे.\nत्यांच्या महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या पाहुण्या म्हणून ज्ञान आणि वय या दोन्ही बाबतीत वृध्द असणाऱ्या एक विदुषी आल्या. परिपाठाप्रमाणे पाहुण्यांचे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसमवेत एक छायाचित्र काढायचे होते. प्राध्यापकांनी आपापल्या जागा घेतल्या. छायाचित्रकार तयार झाला. पण पाहुण्याबाई विद्यार्थ्यांच्या घोळातून बाहेर यायला तयार नव्हत्या. एकदा-दोनदा सांगून पाहिले तरी त्यांचे मुलांशी बोलणे संपेना. शेवटी प्राचार्य कुरुंदकरांनी बाईंचा दंड धरला आणि जवळजवळ ओढतच त्यांनी बाईंना त्यांच्या जागेवर आणून बसविले. बाई संतापल्या. म्हणाल्या, ‘पुरुषांनी असं अंगचटीला गेलेलं मला आवडत नाही.’ प्राचार्य थंडपणे म्हणाले, ‘का, तुम्हाला मुलंबाळं नाहीत का बाई, मी तुमच्या नातवंडाच्या वयाचा आहे.’ बाई ओशाळल्या, कुरुंदकरांच्या पाठीवर हात ठेवीत म्हणाल्या, ‘मला माफ करा.’\n‘तुम्ही आजन्म असे अविवाहित का राहिलात’ असा प्रश्न अण्णासाहेब सहस्रबुध्दयांसारख्या ज्येष्ठ गांधीवाद्याला पहिल्या भेटीत विचारण्याचे धारिष्टय त्यांचेच आणि अण्णांनी त्यावर ‘दारिद्रयामुळे’ असे उत्तर दिले तेव्हा ‘दारिद्रयामुळे माणसे अविवाहित राहू लागली, तर देशातल्या दारिद्रयाचा आणि जगातल्या लोकसंख्येचाही प्रश्न सुटेल’ असा अभिप्राय ऐकविण्याचे धाडसही त्यांचेच.\nराज्यशास्त्राच्या प्राध्यापकांसाठी मी त्यांचे सेक्युलॅरिझमवरचे एक व्याख्यान ठरविले तेव्हा त्यांना न ओळखणाऱ्या राज्यशास्त्रातल्या काही बडयांनी हा मराठीचा प्राध्यापक येथे कशाला असा प्रश्न विचारला. राजकारणावरील त्यांची पुस्तके कोणती असे एकाने विचारले. त्यावर ‘शिवरात्र’, ‘जागर’ अशी त्यांच्या पुस्तकांची नावे ऐकूनही त्यापैकी काहींनी भुवया उंचावल्या. पण ‘लोकशाहीचा अर्थ जसा ग्रीकांपुढे होता तसा तो आपल्यापुढे नाही. तो शतकाशतकात जसा बदलत गेला, तसा सेक्युलॅरिझमचा…’ अशी सुरुवात करून कुरुंदकरांनी बायबल आणि कुराणातील सेक्युलॅरिझमचा अर्थ सांगायला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा सगळया नामवंतांनी नोंदवह्या उघडून टिपणे घ्यायला सुरुवात केली. त्याच रात्री भारताच्या परराष्ट्रीय धोरणावर झालेले त्यांचे व्याख्यान ‘एकदम नवे’ असल्याचे या तज्ज्ञांनी दुसरे दिवशी एकमेकांना एकमुखाने सांगितले.\nकुरुंदकरांचा संगीतावरील विचार पं. ओंकारनाथ ठाकुरांसारख्या तप:पूत कलावंताला मौलिक वाटला आणि गांधीवादाचे त्यांनी केलेले विश्लेषण आचार्य शंकरराव देवांसारख्या ज्येष्ठ गांधीवाद्याला महत्त्वाचे वाटले. वेदान्तावरचे त्यांचे भाष्य वेदान्त्यांना सुखविणारे नसले तरी त्याच्या मौलिकेतेविषयी त्यांच्या मनात शंका नव्हती. चित्रकला, सौंदर्यशास्त्र ते नवगणित अशा विषयावरील त्यांचे मूलगामी चिंतन त्या-त्या क्षेत्रातील अभ्यासूंना नुसता प्रकाशच नव्हे तर चटका देऊन गेले.\nजडातून चेतनाची उत्पत्ती कशी होते यावरचे शंकराचार्यांचे ‘जशी शेणातून विंचवांची उत्पत्ती होते तसे’ हे उत्तर त्यांना प्राणिशास्त्र ठाऊक नव्हते हे सांगणारे तर आहेच पण त्यांच्या जड चेतनाच्या सगळया भूमिकांचे ठिसूळपण स्पष्ट करणारे आहे हे कुरुंदकरांचे मत वेदान्त्यांना धक्का देणारे आणि आचार्यभक्तांना डिवचणारे होते. ब्रह्मसूत्र भाष्यात शंकराच��र्यांनी सूत्रांचा खरा अर्थ लावण्यापेक्षा त्यांना हवा असणारा अर्थ त्यावर लादला आहे हे त्यांचे वाक्य ऐकून त्यांच्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या आचार्यभक्त द.वा. जोग यांनी सभात्यागच केला होता. कुरूंदकरांच्या मते ब्रह्मसूत्रे परिणामवादी आहेत. आचार्य सांगतात तशी ती विवर्तवादी नाहीत.\nदुसरीकडे भांडवलदारांचा वर्ग समाजाची सगळी क्रयशक्तीच हिरावून घेत असेल तर तो आपल्या उत्पादनाची बाजारात होणारी विक्री स्वत:च थांबवतो आणि आपोआप मरतो. त्यासाठी क्रांतीची गरज कोणती हा त्यांचा मूलभूत प्रश्न मार्क्सवाद्यांना गोठवून टाकणारा होता. दामोदर कोसंबींची भारतीय इतिहासाची प्रस्तावना, देवीप्रसाद चट्टोपाध्यायांचे लोकायत, राहुल सांकृत्यायनांचे लिखाण हे त्यांच्या अभ्यासाचेच नव्हे तर चिकित्सेचे विषय. ग्रंथकाराचे प्रतिपादन त्याच्या मूळ भूमिकेनिशी समजावून घेऊन त्याविषयीचा आपला अभिप्राय अत्यंत गंभीरपणे मांडायचा. ग्रंथकारावर अन्याय न करता त्याला त्याच्या मर्यादांचे भान करून द्यायचे हा प्रयत्न. ‘महाभारत- एक सूडाचा प्रवास’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखकाने आपल्या मांडणीच्या युक्तिवादासाठी निवडलेले सगळेच प्रसंग प्रक्षिप्त असल्याचे सांगून त्यातील प्रतिपादनाचा पायाच त्यांनी उखडला आणि त्याचवेळी एका सूडसत्रात सारे महाभारत बसवून दाखविण्याच्या लेखकाच्या ताकदीचे कौतुकही केले.\nप्रत्येक समस्येचे मूळ तपासून पाहण्याची आणि परंपरेने दिलेल्या उत्तरांपेक्षा वेगळया, नव्या आणि सामान्य माणसांना सहजपणे पटणाऱ्या निष्कर्षावर येण्याची त्यांची ताकद जबर होती. या सामर्थ्याबाबतच एकदा त्यांना छेडले, तेव्हाचे त्यांचे उत्तर सरळ साधे, पण त्यांच्या नित्याच्या सवयीप्रमाणे धक्का देणारे होते. ‘व्यास काय आणि वाल्मिकी काय, बुध्द काय आणि शंकराचार्य काय, ही सगळी आपल्यासारखीच माणसे होती. त्यांनी आपल्याहून जास्तीचे काही जन्माला येताना आणले नव्हते. आपल्यापैकी कोणीही अध्ययन व प्रयत्नाने त्यांच्याएवढी स्वत:ची समज वाढवून घेऊ शकतो, एखाद्या प्रश्नांकडे ते जसे पाहत तसे आपणही पाहू शकतो आणि त्यांना समजले ते जर खरेच असेल तर ते तसा प्रयत्न करणाऱ्यालाही समजूच शकेल. ज्ञान-विज्ञानाची जेवढी साधने आपल्याला उपलब्ध आहेत तेवढी ती त्यांना नव्हती ही ���पल्याला जास्तीची अनुकूल असणारी बाब आहे.’\nभरताचे नाटयशास्त्र अभिनव गुप्ताच्या भाष्यावाचून समजावून घेण्याची आणि देण्याची त्यांची तयारी अशी होती. भरत अभिनव गुप्ताला कळतो तर नरहर कुरुंदकराला का समजू नये, असा त्यांचा जिद्दी प्रश्न होता. ब्रह्मसूत्रांबाबतही त्यांचा हा आग्रह होता. बादरायणाची ही सूत्रे समजावून घ्यायला शंकराचार्यांचे गाईड कशाला हवे असे ते विचारत. ही भूमिका केवळ बुध्दिवंताची वा विचारवंताची नाही. स्वतंत्र प्रज्ञेच्या माणसाची ही भूमिका आहे. कुरुंदकरांच्या प्रज्ञावादाला मंजूर असणारे किनारे फक्त माणुसकीचे होते. ‘तुम्ही बुध्दीची आणि बुध्दिवादाची मर्यादा कोणती मानता’ या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘बुध्दी आणि बुध्दिवाद, विज्ञान आणि विज्ञाननिष्ठा या साऱ्यांना माणुसकीच्या मर्यादा आहेत. माणुसकीची उंची आणि वैभव वाढविणे, हे बुध्दीचे व विज्ञानाचे काम आहे. ती घालविणे वा कमी करणे बुध्दीला वा विज्ञानाला जमणारे आहे. पण मी त्यांच्याकडून अशी अपेक्षा बाळगणार नाही. माणुसकीच्या नावावर माणसांनाच मारायला शिकविणारी तत्त्वज्ञाने थोडी नाहीत; पण ती तत्त्वज्ञाने टिकणारी नाहीत.’\nस्वाभाविकच, कुरुंदकरांच्या उपस्थितीचे दडपण कोणत्याही व्यासपीठाला जाणवत असे. अनेक सभा जिंकणाऱ्या फडर्या वक्त्यांवर त्यांच्या उपस्थितीचे दडपण आलेले मी पाहिले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या शामियान्यात नांदेडला झालेल्या नाटय संमेलनात एक वक्ते जाहीरपणे म्हणालेच, ‘आता आपल्याला निर्भयपणे बोलायला हरकत नाही, कारण आपल्याला खोडून काढणारा कुरुंदकर आता हयात नाही.”\nकुरुंदकर नावाच्या माणसात चालणाऱ्या बुध्दी आणि भावना यांच्यातील संघर्षाचे मला नेहमीच कुतूहल वाटत आले. मी माझ्या भावनांना माझ्यावर कधी मात करू दिली नाही, हे वाक्य त्यांनी अनेकांप्रमाणे मलाही ऐकविले आहे. मात्र भावनेचा असा पराभव चर्चेच्या, वैचारिक लिखाणाच्या आणि भाषणाच्या क्षेत्रातच होत राहिला; माणसांच्या संबंधात त्यांना कधी कोरडे राहता आले नाही. आपल्या भावनांना आणि मनाला आवर घालतानाची त्यांची पराभूत ओढाताण त्यांना जवळून पाहणाऱ्या अनेकांना दिसणारी होती.\nवणीत प्राचार्यपदी रूजू होण्याआधी काही वर्षे राम शेवाळकरांनी नांदेडच्या पिपल्स कॉल���जमध्ये काढली. त्यावेळची त्यांनी सांगितलेली एक आठवण हृद्य आहेत. रामभाऊ मुलाखतीसाठी कॉलेजमध्ये पोहचले तेव्हा त्यांना कळले की मराठीच्या प्राध्यापक पदासाठी आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नरहर कुरूंदकर नावाचे तेव्हाचे शाळामास्तर घेणार आहेत. रामभाऊंना तो प्रकार अपमानकारक वाटला आणि त्यांनी तशी तक्रार संस्थेच्या अध्यक्षांजवळ, स्वामी रामानंद तीर्थांजवळ केली. स्वामीजी हसून म्हणाले, या प्रकारात तुमचा अपमान नाही, गौरवच आहे. मुलाखत सुरू झाली तेव्हा समोरच्या खुर्चीवर सगळया देहासह उकीडवे बसलेल्या कुरूंदकरांनी सौंदर्यशास्त्रावर दोन तास प्रश्न विचारून रामभाऊंची परीक्षा चालविली आणि तिच्या शेवटी स्वामीजींकडे वळूनही न बघता निकाल जाहीर केला,’तुम्ही उद्यापासून कामावर या.’ पुढे नांदेडच्या मुक्कामात त्या दोघांनीही एका व्यासपीठावर अनेक व्याख्याने दिली. शेवाळकर आस्वादक अंगाने तर कुरूंदकर चिकित्सक प्रकृतीने वेगवेगळे विषय खुलवीत राहिले. रामभाऊंनी नांदेड सोडले तेव्हा सगळे कॉलेज त्यांना निरोप द्यायला बसस्टँडवर आले. सर्वात शेवटी कुरूंदकर आले आणि ते आपल्याहून वयाने लहान आहेत हे ठाऊक असणाऱ्या रामभाऊंनी त्यांच्या पायावर डोके ठेवले. डोळयातले अश्रू लपवीत कुरूंदकर म्हणाले, ‘ मला फार भावनाप्रधान होता येत नाही.’\nमात्र अशी भावनाप्रधानता नाकारणारे कुरुंदकर आपल्या आजारी विद्यार्थिनीच्या उशाशी रात्र-रात्र बसून तिची शुश्रूषा करणारे महाराष्ट्रातील बहुधा एकटेच प्राचार्य असावे, गरीब विद्यार्थ्यांना पालकासारखा आधार वाटावा असे दुर्मिळ प्राध्यापक असावे आणि सार्वजनिक संस्थांचा संसार मार्गाला लागावा यासाठी अखंड धडपड करणारे आणि सोबतच्या मित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी नुसता जीवाचा आटापिटा करणारेच नव्हे तर त्यासाठी प्रत्यक्ष जीव सांडणारे, एकटेच दुर्लभ मित्रही असावे.\nकुरूंदकरांचा धाकटा भाऊ नाथा आणि मी आणीबाणीत एकाच तुरूंगात होतो. घरी वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याचे माझ्या पत्नीने पत्राने कळविले. नाथाने ते वृत्त कुरूंदकरांना सांगितले. आठवडयाच्या आत कुरूंदकर चंद्रपूरला आले आणि तब्बल दोन दिवस अंथरुणावर पडलेल्या माझ्या वडिलांना राजकारणातल्या गंमती सांगून त्यांना हंसविण्यात घालविले. नंतरची अनेक वर्षे वडिलांना त्या ��ठवणींनी भरून येत राहिले. मोठेपणाची छोटी बीजे आपल्याभोवती नेहमीच विखुरलेली असतात. ती ओळखण्याचे आणि त्यातल्या अव्यक्त मोठेपणाची ओळख इतरांना करून देण्याचे कसब थोडयाजणांकडेच असते. ज्यांच्याजवळ ते असते त्या साऱ्यांजवळ त्यासाठी लागणारे मनाचे मोठेपणही पुष्कळदा नसते. वहीतल्या नोंदी या माझ्या पुस्तकात कुरूंदकरांच्या मोठेपणाची अशी एक नोंद आहे.\nमहाराष्ट्रातल्या एका ख्यातनाम वक्त्याच्या वाणीवर लुब्ध झालेल्या एका पदवीधर युवतीने आपण त्याला मनाने वरले असल्याची लोकविलक्षण प्रतिज्ञा मांडली आणि त्या विवाहित व पापभिरु वक्त्याची तारांबळ उडवून दिली. तिच्या प्रेमाचे खरेपण असे की त्या वक्त्यांच्या आठवणींनी ती बेभान व्हायची आणि त्या अवस्थेत तिला अतिशय देखण्या कविता स्फुरायच्या. या मुलीला भानावर आणायला कुरूंदकरांनी केलेला प्रयोगही तसाच लोकविलक्षण होता. त्या वक्त्यांशी तेही मैत्रीने बांधले होते. तिच्या शहरात कुरूंदकरांनी तीन व्याख्याने दिली आणि तिच्या आमंत्रणावरून ते तिच्या घरी जेवायला गेले. आपल्या कवितांची वही दाखवायला जेव्हा ती त्यांच्याजवळ आली तेव्हा प्राचार्यमजकुर म्हणाले, ‘बाई, आता फार पुढे सरकू नका. कारण तुम्ही आणखी पुढे सरकाल तर मग मागे सरकायला मी तुमचा तो नाही.’\nबाई हबकल्या. संतापल्या. त्यावर ते शांतपणे म्हणाले, ‘रागावयाचं कारण नाही. तुम्हाला प्रेमासाठी पुरुष हवा, तो नाही म्हणतो, मी तयार आहे. माझ्यावर प्रेम करा.’ त्यावर त्या बाईंनी आपल्या प्रेमाची कहाणी ज्या तऱ्हेने त्यांना सांगितली तिने हे गहिवरले. त्या प्रेमात नावाची, लग्नाची, प्रतिष्ठेची किंवा देहाची अशी कोणतीही मागणी नव्हती. फक्त मनाने आपले मानायचे एवढीच अट होती. कुरूंदकरांनी तिचा निरोप घेतला. वक्त्यांचे गाव गाठले आणि त्यांच्याजवळ जमा झालेल्या त्यांच्या या अनोख्या प्रेयसीच्या सगळया कविता घेऊन ते नांदेडला परतले. पुढे एका दिवाळी अंकात त्या कविता आपल्या प्रस्तावनेसह ‘राधेच्या कविता’ म्हणून त्यांनी प्रकाशीत केल्या. हा त्यांच्यातल्या मैत्रीतील सहृदयतेचा भाग होता. त्यांच्यातला कार्यकर्ता अजून शांत व्हायचा होता. नांदेडला पोहचल्यापासून दर आठवडयाला बाईंना एक कार्ड टाकण्याचा त्यांनी नेम केला. या कार्डावर फक्त एक वाक्य असे. ‘बाई, आता लग्न करा.’\nही सगळी हक���कत त्यांनीच मला त्या वक्त्यांच्या उपस्थितीत सांगितली. म्हणाले, ‘वर्षभराच्या या पोस्टकार्डांना यश आले आणि बाई एकदाच्या लग्नाला तयार झाल्या. मात्र त्यांनी आम्हाला एक अट कळविली. त्या लग्नाला मी आणि वक्त्यांनी येऊ नये. पण आम्ही गेलो, अक्षता वगैरे टाकून, पुत्रवती भव् असा आशीर्वाद देऊन परत आलो.’ सगळी कहाणी हंसून सांगणाऱ्या कुरूंदकरांचा कंठ मात्र रुध्द झाला होता.\nकुरूंदकरांना मी खूपदा भेटलो. नागपूरला, नांदेडला, साहित्य संमेलनात, चंद्रपूरच्या व्याख्यानांना आले की त्यांचा मुक्काम माझ्याकडे असे. या सगळया भेटींत कुरूंदकर आमचे होऊन गेले. ‘प्राध्यापकबाई, जरा बसा.’ स्वयंपाकघरातल्या डायनिंग टेबलाशी बसून ते माझ्या पत्नीला आदेश द्यायचे. ‘हे तुमचे यजमान राजकारणात आहेत. ते तुरूंगाबिरूंगात जातात. तुम्ही स्वतंत्रपणे आपल्या पायावर उभ्या रहा.’ एका मुक्कामात म्हणाले, ‘तुमच्या संग्रहातली झाडून सगळी चावट पुस्तके काढून द्या.’ महिनाअखेर नांदेडहून त्या पुस्तकांचा गठ्ठा रजिस्टर्ड पार्सलने परत आला. सोबतच्या पत्रात त्यातल्या प्रत्येक पुस्तकाविषयीचा आपला अभिप्राय त्यांनी लिहून धाडला होता आणि त्या क्षेत्रातली आणखी चांगली पुस्तके कोणती ते कळविले होते. ते यायचे असले की दरम्यानच्या काळात मनात जमा झालेल्या सगळया प्रश्नांची मी एक यादीच तयार करून ठेवत असे. त्यात राजकारणापासून स्त्री-पुरुष संबंधांपर्यंतचे सगळे प्रश्न असत. हाततोंड धुवून बैठकीत आले की म्हणायचे, ‘हं, करा सुरू.’ मग सगळा दिवस आणि बरेचदा सगळी रात्र ती चर्चा सुरू रहायची. माझ्या पत्नीला त्यांचा आदेश असे, ‘प्राध्यापिकाबाई, कंटाळा येत नसेल तर तुम्हीही ऐका. फक्त आम्हाला अधूनमधून चहा देत चला.’\nतत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्र, दैवतशास्त्र आणि नीतिशास्त्र इथपासून इतिहास, समाजशास्त्र या साऱ्या क्षेत्रात अधिकाराने संचार करणाऱ्या कुरुंदकरांना कोणत्याही विषयाचा मूलगामी वेध घेता येत असे आणि त्याचे सगळे पैलू उलगडून दाखविता येत असत. त्यांच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचा त्यांच्याविषयीचा एक प्रसिध्द विनोद नंतर ऐकला. महाविद्यालयातील प्राध्यापकांना कोणती वेतनश्रेणी मिळावी हा नांदेडच्याच नव्हे तर सगळया महाराष्ट्रातील प्राध्यापकांचा अत्यंत जिव्हाळयाचा विषय आहे. या प्रश्नाचे उत्तर कुरुंदकर कसे देतील असा प्रश्न निघाला. तेव्हा एक प्राध्यापक म्हणाले, ‘ते म्हणतील, आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या गरजा अतिशय मर्यादित होत्या. आतापर्यंत त्या वाढत जाऊन… इ.’\nअशी चिकित्सा करणाऱ्या या ज्ञानर्षीत एक विलक्षण मिस्कील माणूस दडला होता. भारत इतिहास संशोधनाच्या एका गंभीर बैठकीत महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार एकदा भडकून उठले आणि समोर बसलेल्या सगळयांवर आपला संताप ओकू लागले. नेहमी हसणाऱ्या आणि हसविणाऱ्या महामहोपाध्यायांना तसे रागावलेले पाहून सगळी सभा अवाक् झाली. त्यांच्या संतापाचा पहिला भर ओसरला तेव्हा कुरुंदकर त्यांना शांतपणे म्हणाले, ‘दोष तुमचा नाही. जी माणसे आयुष्यात लग्न करीत नाहीत, त्यांचा संताप असा अनावर होण्याचीच शक्यता अधिक असते.’ सगळा तणाव संपला. दत्तो वामन म्हणाले, ‘तुम्ही माझ्यासाठी घनपाठी मुलगी शोधून देत असाल, तर मी आताही लग्नाला तयार आहे.’ त्यावर कुरुंदकर म्हणाले, ‘घनपाठी नाही; पण मी तुमच्यासाठी जटापाठी मुलगी शोधून आणायला तयार आहे. जिच्या पाठीवर जटा आहेत, अशी.’\nएकदा यदुनाथ थत्ते म्हणाले, ‘हा माणूस जपला पाहिजे.’ यदुनाथ थत्त्यांना माणसे शोधण्याचा, जपण्याचा आणि प्रकाशात आणून फुलविण्याचा सोसच होता. एकदा ते म्हणाले, कुरुंदकरांसारखा माणूस परदेशात असता, तर लोकांनी त्याला विमान घेऊन दिले असते. आम्ही त्याला बसने, ट्रकने, मिळेल त्या वाहनाने व्याख्यानांना नेतो. तरुणांची शिबिरे-चर्चासत्रे ही त्यांच्या आवडीची ठिकाणे आहेत; पण लोक व्याख्यानांनाही त्यांना तसेच नेतात.’ अशावेळी यदुनाथांचा संताप दिसायचा. अशा प्रवासात बसस्थानकावर सगळी रात्र बसून काढल्याची एक कथा कुरुंदकरांनीच मला सांगितली.\nमहाराष्ट्रातील बहुतेक सगळे नामवंत वक्ते मी आजवर ऐकले. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी, थाट निराळा. काही नामांकित वक्ते तास-दीड तास श्रोत्यांना पार गुंगवून टाकताना पाहिले. एखाद्या प्रखर प्रकाशझोतातून बाहेर येताना दिपल्यासारखे व्हावे तसा त्यांच्या व्याख्यानांचा प्रभाव पाहिला आणि अनुभवला. पण वक्त्यांनी काय सांगितले याचा विचार करायला गेलो, की काही तेजस्वी वाक्प्रयोग आणि पल्लेदार शब्दावलीखेरीज फारसे काही हाती येत नसे. अशा वक्त्याच्या भाषणाचे वृत्त लिहिताना पत्रकारांची होणारी तारांबळ मी पाहिली आहे. राजकारणात��ल भाषणे तडाखेबंद असतात, पण ते प्रकरण फार सवंग असते. आम्ही सज्जन आहोत हे धृपद आणि तिकडचे सारे लुच्चे आहेत हा अंतरा. बाकी त्यात नुसत्याच तानाबिना असतात. काही नामांकित व्याख्यात्यांच्या भाषणाची गंमत अशी की लोक त्यात हटकून येणाऱ्या कोटयांची आणि विनोदांची वाट पाहतात. बाकीचे भाषण त्यांच्या लेखी फारसे महत्त्वाचे नसते. वक्तृत्व आणि विद्वत्ता यांनी भरलेली पांडित्यपूर्ण व्याख्यानेही ऐकली आणि तृप्त होत असतानाच त्यांना लालित्याची जोड असती तर बहार आली असती असे वाटत राहिले. कुरुंदकर या सगळया मागण्या पूर्ण करणारे वक्ते होते. विद्वत्ता आणि लालित्य या अलंकारांसह त्यांचे वक्तृत्व प्रकटत असे. त्यात तर्कशुध्दता असे, तपशीलावरची पकड असे आणि उत्तरोत्तर वाढत जाणारी रंगत असे. विश्राम बेडेकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोमनाथच्या साहित्य संमेलनातील त्यांचे उद्धाटनाचे भाषण, यवतमाळच्या संमेलनातील परिसंवादाचे भाषण, सरदार पटेल, कृष्ण, शाकुंतल आणि ययातीवरील भाषणे, नेहरूंच्या परराष्ट्रीय धोरणावरचे व्याख्यान अशी त्यांची किती तरी भाषणे माझ्या स्मरणात आहेत. त्या व्याख्यानांचे वैशिष्टय हे की त्यात विषयाच्या ओघात विनोद असत. विनोदासाठी विषयाला वळण देण्याचा खटाटोप नसे आणि विनोदाने विद्वत्तेची लय जरादेखील बिघडणारी नसे. पण, त्याहून मोठा विशेष हा की ते श्रोत्यांपुढे कोणत्याही प्रश्नाबाबतची तयार उत्तरे मांडत नसत. प्रत्येक प्रतिपादनासोबत श्रोत्यांच्या मनात प्रश्नांचे नवे काहूर ते उभे करीत असत. आपल्या विचाराच्या प्रक्रियेत ते श्रोत्यांना सामील करून घेत नसत; पण त्यांना सहविचारात साथीला घेण्याचे अजब कसब त्यांच्या वक्तृत्वात आणि त्यात आढळणाऱ्या विचारपध्दतीत असे. आपण आजवर गृहीत धरून चाललो ती सर्वपरिचित वाटणारी सत्ये केवढी ठिसूळ होती याचे त्यातून येणारे भान नवा आनंद देणारे आणि विचारांची वर्तुळे विस्तारणारे असे. आपल्या भाषणांनी श्रोत्यांच्या डोक्यात सूर्याची पिले सोडणारा असा वक्ता माझ्या पाहण्यात दुसरा नाही.\nकुरुंदकरांविषयी त्यांच्या जिव्हाळयाच्या वर्तुळातही बऱ्यावाईट समजांचा भरपूर घोळ होता. अशा समजांची पेरणी करीत राहणे हा अनेकांचा आवडता उद्योग असतो. एक विद्वान प्राचार्य रस्त्याने पुस्तके वाचत जातो आणि पुस्तकात गुंतल्याने महाविद्यालयाचा रस्ता मागे पडून तो कित्येक फर्लांग पुढे चालत जातो. भर उन्हाळयात डोक्याचा तुळतुळीत गोटा करून त्याला भरपूर तेल चोपडतो अन् तसाच उघडया डोक्याने उन्हातून हिंडून येतो. या आणि अशाच किती तरी गोष्टी त्यांच्या नावावर प्रचलित आहेत. आपल्या ज्ञानाचा ते फार अहंकार मिरवितात इथपासून त्यांना आपल्या उंचीचा जरादेखील अंदाज नाही इथपर्यंतचे समज त्यांच्याविषयी जवळच्या म्हणविणाऱ्यांतच होते.\nमराठवाडयातील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक त्यांच्याएवढेच माझ्याही आदरातले. एकदा ते मला म्हणाले, ‘आमच्या नरहरला आपल्या विद्वत्तेचा जबर दंभ आहे.’ काही दिवसातच कुरुंदकरांची आणि त्यांची माझ्या उपस्थितीत गाठ पडली. कुरुंदकरांनी त्यांना सरळ साष्टांग नमस्कार घातला. गप्पा-टप्पा होऊन ते निघून गेल्यावर मी त्या साहित्यिक कार्यकर्त्यांना म्हणालो, ‘बघा, तुमच्यापुढे केवढे नम्र होतात कुरुंदकर.’ त्यावर मिस्कील हसत ते म्हणाले, ‘त्याच्या नमस्कारावर जाऊ नका, त्याच्या नमस्कारातही अहंकार लपलेला असतो. मी एवढा विद्वान असून बघा कसा तुम्हाला नमस्कार करतो, हे त्याला सुचवायचे असते.’ त्यानंतर खूप दिवसांनी कुरुंदकरांना मी हा अभिप्राय सांगितला, तेव्हा ते घायाळ झाल्यासारखे दिसले. त्या गृहस्थांविषयीचा आपल्या मनातील श्रध्दाभाव सांगताना ते गहिवरले होते.\nकुरूंदकरांच्या अंत्ययात्रेला मी हजर होतो. नांदेडच्या गोदावरीचा गंगाघाट मुकाट माणसांनी नुसता दाटून आला होता. सुशिक्षित, अशिक्षित, प्राध्यापक, कामगार, विद्यार्थी, शेतकरी… एका विद्वान माणसावर गावाने केलेल्या कृतज्ञ प्रेमाचे ते दृश्य. सत्तेच्या कोणत्याही पदावर नसलेल्या, केवळ बुध्दिवैभव हे सामर्थ्य आणि माणुसकी हे देखणेपण लाभलेल्या माणसाला अखेरचा नमस्कार करायला किती लोकांनी एकत्र यावे याची सीमा मी पाहत होतो.\nकुरुंदकरांच्या पार्थिवाभोवती नमस्कारासाठी माणसांची दाटी होती. मला त्यांचा धाकटा भाऊ नाथा दिसला. मला घट्ट मिठी मारत तो म्हणाला, ‘आम्ही पोरके झालो.’ जरा वेळाने भानावर येऊन मी कुरुंदकरांची चर्या न्याहाळली. त्या चर्येवर 15 वर्षापूर्वीच्या रात्री रेल्वेस्थानकावर पाहिला तोच प्रसन्न ज्ञानताठा होता. तसाच एक तृप्त व ताजा अभिमान.\nत्यांच्या चितेला अग्नी दिला तेव्हा त्या सहस्रावधीच्या समुदायाला हुंदके देताना, डोळे पुसताना पाहिले. अनंतराव भालेरावांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. तीत विद्वानांपासून कामगारांपर्यंत चाळीसेक लोकांची भाषणे झाली, पण कोणालाही भाषण पूर्ण करता आले नाही. अनंतरावांना मी नेहमीच पहाडासारखे पाहिले; पण सगळा पहाडच तेथे खचून गेल्यासारखा दिसला.\n ते स्वत:ही तसे म्हणायचे. मार्क्सवादाच्या सगळया मर्यादा अधिकारवाणीने सांगून ते समाजवाद मांडायचे. समाजवाद हाच राष्ट्रीय एकात्मतेचा मार्ग आहे. जोवर इथल्या उपेक्षितांना या देशात आपला हितसंबंध आहे असे वाटणार नाही तोवर त्यांच्यात राष्ट्रभावनेचा खरा परिपोष होणार नाही असे ते म्हणत.\nमात्र समाजवाद्यांना या देशातल्या हिंदू-मुस्लिम प्रश्नाची खरी ओळख पटलीच नसल्याचे आणि अशोक मेहतांचा जातीय त्रिकोणाचा मुद्दा भाबडया समजुतींवर आधारला असल्याचे ते सांगत. या देशातल्या मुस्लिम-मनाचे त्यांचे आकलन आंबेडकर-सावरकरांच्या जवळ जाणारे होते. या मनात सेक्युलर विचार रुजल्याखेरीज त्यात राष्ट्रभक्ती यायची नाही. कारण तो धर्म त्यांना या देशावर प्रेम करू देत नाही हे ते परखडपणे मांडायचे.\nएका मुस्लिम परिषदेत भाषण करताना त्यांनी सरळ प्रश्न विचारला ‘माझे जिवंत राहणे तुम्हाला मान्य आहे काय याला एकदम होय असे भाबडे उत्तर देऊ नका. कारण मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू यांच्याखेरीज इतरांनी जिवंत राहणे तुमच्या धर्मालाच मान्य नाही, म्हणून जपून उत्तर द्या. माझे जिवंत राहणे तुम्हाला मान्य नसताना मी मात्र तुम्हाला सन्मानाने वागवावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते शहाणपणाचे आहे काय याचा विचार करा.’\nमहाराष्ट्रातील समाजवाद्यांच्या मुस्लिमधार्जिण्या सेक्युलरपणाला असा कुरुंदकर मानवणे जमणारे नव्हते. परिणामी समाजवादी मंडळी जाहीरपणे कुरुंदकर आपला असल्याचे सांगत आणि खासगीत त्यांच्याविषयी एखाद्या व्रात्य मुलाविषयी बोलावे तशी तक्रार करत.\nकुरुंदकर हा कोणत्याही बांधिलकीवाल्याला, मग ती बांधिलकी समाजवादाचीच का असेना, परवडणारा माणूस नव्हे. तो समजायला बांधिलकीच्या वरच उठावे लागणार हे यदुनाथ थत्त्यांचे त्यांच्याविषयीचे मत. समाजवाद्यांचा एक गट त्यांना उघडपणे ‘प्रच्छन्न हिंदुत्ववादी’ म्हणे. हैदराबादच्या उस्मानशाही राजवटीविरुध्द झालेल्या स्वातंत्र्याच्या लढयातील कुरु���दकर हे एक लहानसे पाईक होते. त्या लढयाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ हे संन्याशी होते. म्हणून कुरुंदकर स्वत:ला संन्याशाचे अनुयायी म्हणत आणि हैदराबादचा मुक्तिसंग्राम हा भारताला राजकीय आणि प्रादेशिक अखंडता प्रदान करणारा अखेरचा लढा मानत. उस्मानशाहीच्या जुलुमाला धार्मिक अत्याचाराचा रंग होता. त्यामुळे त्याविरुध्दच्या लढयालाही तशी किनार असणे स्वाभाविक होते. शिवाय या लढयात भाग घेणाऱ्या माणसांना सत्ताधारी मुस्लिम मन समजून घेता येणे अधिक सोपे होते.\nतथापि मुस्लिम मनात सेक्युलॅरिझम रुजायला आधी तो हिंदू मनात रुजावा लागेल अशी त्यांची मांडणी असे. देशातील बहुसंख्य वर्ग जे करील त्याचे अनुकरण इतर वर्ग नकळत करीत जातात. म्हणून प्रथम हिंदूंना सेक्युलर व्हावे लागेल असे ते म्हणायचे. असा कुरुंदकर अर्थातच हिंदुत्ववाद्यांनाही नकोसा होता.\nमार्क्सच्या विचारसरणीतील दोष सांगणारा कोणताही माणूस त्या विचारांच्या पोथीनिष्ठांना वर्गशत्रू आणि बर्ुझ्वा वाटला तर तो त्यांचाही दोष नव्हे. नामांतराविरुध्द उघड भूमिका घेतल्यामुळे अखेरच्या काळात आंबेडकरवादीही त्यांच्याविरुध्द उभे राहिले आणि तरी या सगळया बांधील गटातील युवा वर्गाचे आणि स्वतंत्रपणे विचार करणाऱ्यांचे कुरुंदकरांशी अखेरपर्यंत एक अतूट नाते राहिले. त्यांनी केलेली टीकाही साऱ्यांना गंभीरपणे घ्यावीशी वाटली. प्रत्येक नव्या प्रश्नावर त्यांनी आपल्या पाठीशी राहावे असे साऱ्यांना वाटत राहिले.\nआपल्या स्वतंत्र विचारांसाठी समाजातले बांधील गट आपल्याविरुध्द उभे राहिले तरी चालतील अशी भूमिका घेणाऱ्यांना समाजकारणात फार मोठी किंमत मोजावी लागते. जॉन एफ. केनेडी यांनी ‘प्रोफाईल्स इन करेज’ या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. मूल्यनिष्ठा की लोकप्रियता अशा संघर्षात आपल्या लोकप्रियतेला तिलांजली देऊन मूल्यांच्या बाजूने उभे राहण्याचे धाडस पत्करलेल्या अमेरिकी नेत्यांविषयीचे हे पुस्तक आहे. कुरुंदकरांनी अशी किंमत मोजली. आयुष्यभर ज्यांची साथ केली, ती माणसे विरोधात गेलेली पाहिली. ज्या चळवळींना जन्मभर हात दिला, त्याच चळवळींच्या पुढाऱ्यांना आपल्यावर तोफा डागताना पाहिले आणि शत्रूच्या हल्ल्यांनी कधी घायाळ न होणारे कुरुंदकर या मित्रांच्या हल्ल्यांनी विव्हळ झालेले मी पाहिले.\nमृत्यूपूर्वी तीन म���िने अगोदर ते माझ्याकडे दोन दिवस मुक्कामाला होते. सारा वेळ ते आपल्यावरच्या स्वकियांच्या हल्ल्याविषयी बोलत राहिले. सारे आयुष्य प्रामाणिक व स्वच्छ भूमिका घेऊनही समूहमनाला हव्या असणाऱ्या एकाच कोणत्या तरी निकषावर समाज आपल्या सबंध आयुष्याचा कसा क्रूर निकाल लावतो, याचे दु:ख त्या बोलण्यातून प्रकट होत होते. आयुष्यभर घेतलेल्या बुध्दिवादी भूमिकेची समूहभावनेकडून होणारी अवहेलना मान्य करणे त्यांना कठीण जात होते. त्या बोलण्यात राग नव्हता, पराभव नव्हता, आपला प्रामाणिकपणा कोणी समजून घेत नसल्याची दु:खद खंत तेवढी होती. वाटले, कुरुंदकरांना थांबवावे. म्हणावे, ‘विसरा’. पण त्याचवेळी मनात येत राहिले कुरुंदकरांएवढा जबर स्मरणाचा माणूस काही विसरणारच नाही. त्याला हे बोलू देणेच बरे आणि परतीसाठी बसमध्ये चढेपर्यंत ते बोलतच राहिले.\nआम्हाला विद्वत्तेचा आदर असतो. फक्त ती विद्वत्ता आम्हाला हवी तशी बोलावी अशी आमची मागणी असते. जोवर ती तशी बोलते तोवर आम्ही तिची महत्ता सांगणार. जेव्हा तिचे निष्कर्ष आमच्या आवडीतून वेगळे येतील तेव्हा ती प्रथम दुर्लक्षिणार आणि सोयीची नसेल तर आम्ही ती तुडविणार. कुरुंदकरांच्या निधनानंतर या व्यथेविषयी लिहिताना एकाने लिहिले-\nतुझी उंचीच तुझी वैरीण होती\nआकाशावर उठणारी तुझी उत्तुंगता\nनिकटस्थ खुज्यांना कशी कळणार\nमग त्यांना तुझ्या मुलाचे मौजीबंधनच आकर्षक वाटले\nवैरीही करणार नाहीत असा छळ\nतुझ्या रूपानं पुढे गेलेली सर्वस्पर्शी\nजाण त्या अभावपूजकांना कधी ओळखता आली नाही.\nआश्चर्य नव्हे, सगळयाच ज्ञानेश्वरांचे हे दुर्दैव आहे.\nकुरुंदकरांचे निधन व्यासपीठावर झाले. वयाची 50 वर्षे पूर्ण होण्याआधी त्यांना मृत्यू आला. मृत्यपूर्वी लातूरला एका स्नेह्याशी बोलताना ते म्हणाले, ‘आपली गरज कायम आहे आणि समाजाचा लोभ शाबूत आहे तोवरच मरण्यात अर्थ आहे.’\nहा माणूस पुढची काही दशके समाजाला वैचारिक नेतृत्व देणारा असेल, एका स्वतंत्र व्यासपीठाची घडण याच्या हातून होईल; असा आशावाद सर्वत्र निर्माण होत असतानाच हा मृत्यू आला. महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत कुरुंदकरांच्या हयातीत म्हणाले होते, ‘हा माणूस आणखी 30 वर्षे समाजाला नव्या वाटा दाखवीत राहील.’ दुसऱ्या एका पंडिताने म्हटले, ‘आम्ही अभ्यासाने जेथे पोचतो, तेथून याच्या अभ्यासविचारांचा आरंभ होत��, हा प्रज्ञावान माणूस आहे.’\nहे बोलले जात असताना कुरुंदकरांना आलेला मृत्यू त्यांच्या दृष्टीने अर्थपूर्ण असला, तरी त्याने अनेकांना मृत्यूच्या निरर्थकतेचा आणखी एक पुरावा उपलब्ध करून दिला. माझ्यासारख्या वर्षातून एखाददुसऱ्यांदा त्यांना भेटणाऱ्याचे आयुष्य त्याने रिते केले. जी माणसे सतत त्यांच्यासमवेत राहणारी होती त्यांच्या पायाखालची जमीन त्यांना एवढया दिवसानंतरही सापडली नसणार.\nजोसेफ ललीव्हेल्ड यांच्या ‘नजरेतले’ गांधी…विकृत तर्क\nPosted: एप्रिल 7, 2011 in इतिहास, पुस्तक समीक्षा/परिचय\nटॅगस्कामवासना, गांधी, ब्रम्हचर्य, वाद\nमार्टिन ल्युथर किग, नेल्सन मंडेला यांच्यासारखे जगन्मान्य नेते महात्मा गांधींना आदर्श मानतात. कोठे शांततापूर्वक निदर्शने होऊन तेथील राज्यकर्ते हादरले, उखडले गेले तर ‘ती निदर्शने गांधींची आठवण करून देतात’, असे जगभर म्हटले जाते. अमेरिका वा युरोपातल्या कोणाहीपेक्षा एका भारतीयास हा मान मिळतो; याची पोटदुखीच ललीव्हेल्ड यांना असण्याचा संभव असून, त्यातून त्यांचाच वंशवाद प्रकट होतो, असे म्हटले तर वावगे होणार नाही. जोसेफ ललीव्हेल्ड यांच्या ‘ग्रेट सोल-महात्मा गांधी अॅण्ड हीज स्ट्रगल विथ इंडिया’ या पुस्तकाने सध्या सर्वत्र (विशेषत: भारतात) वादळ उठवले आहे. महात्मा गांधी यांना समलिगी आणि वंशवादी संबोधणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालण्याचा (नेहमीचा) उपाय भारतात अवलंबला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या राष्ट्रपित्याविषयी अशी खळबळजनक विधाने करण्याच्या पश्चिमी प्रवृत्तीबद्दल आपल्याला काय वाटते – अशी पृच्छा करणारे पत्र ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीचे संपादक हेमंत कुलकर्णी यांनी दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्यास असणारे ज्येष्ठ संपादक गोविद तळवलकर यांना इ-मेलद्वारे पाठवले होते. त्या पृच्छेला गोविदरावांनी पाठवलेले हे उत्तर अशा प्रासंगिक विवादांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन कसा असावा; याचा जणू वस्तुपाठच ठरावे.\nतुमची त्रोटक इ-मेल मिळाली. जोसेफ ललीव्हेल्ड हे ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे एक काळ संपादक होते. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत व नंतर भारतात त्याच पत्राचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. दक्षिण आफ्रिकेसंबंधी त्यांनी या अगोदर पुस्तक लिहिले आहे. त्यांचे महात्माजींच्या संबंधीचे पुस्तक मी अजून वाचले नाही. परंतु ‘वॉलस्ट्री�� जर्नल’ या दैनिकात दर शनिवारी पुस्तक परीक्षणे येतात. परवाच्या शनिवारी या पुस्तकावर पानभर परीक्षण आलेले वाचले. तसेच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘ख्रिश्चन सायन्स मॉनिटर’ या दोन दैनिकांतील परीक्षणे वाचली.\n‘न्यूयॉर्क टाइम्स’ने तर दोन परीक्षणे दोन वेगळ्या दिवशी छापली आहेत. त्यापैकी एक हरी कुंझरू यांचे आहे. ते बहुधा अमेरिकेतच राहत असावेत. कुंझरू हे कादंबरीकार आहेत. त्यांनी तर ललीव्हेल्ड यांचे पुस्तक न्याय्य व विचारपूर्ण असल्याची शिफारस केलेली दिसेल \nआपल्याकडे वृत्तसंस्थेचे वृत्त प्रसारित झालेले दिसते. ‘वॉलस्ट्रीट जर्नल’मध्ये परीक्षण लिहिणारे अॅण्ड्र्यू रॉबर्ट्स हे इतिहासविषयक लिखाण करीत असतात. ते ललीव्हेल्ड यांच्याच मताचे दिसतात.\nमराठी वृत्तपत्रांत जो मथळा वाचला तो समलिगी संभोगाबद्दल. त्याचा प्रत्यक्ष उल्लेख परीक्षणात आढळला नाही; पण अप्रत्यक्ष एक उल्लेख आहे तो जर्मन ज्यू गृहस्थ हर्मन कॅलेनबाख याचा. तो स्थापत्यशास्त्रज्ञ व शारीरिक व्यायामाचे धडे देणारा होता. नंतर त्याने गांधींना अकराशे एकर जमीन दिली व तिथेच गांधींनी टॉल्स्टॉय आश्रम स्थापन केला. कॅलेनबाख याचे शरीर अर्थातच कमावलेले होते. तो गांधींना व्यायामाचे धडे देत होता की नाही, हे परीक्षणावरून समजत नाही. पण त्याच्यासारख्या माणसाचे शरीर कमावलेले असणारच. त्याची प्रशंसा गांधींच्या पत्रात आहे.\nत्याचा फोटो गांधींच्या झोपण्याच्या खोलीत होता. गांधींनी आपल्या पत्नीला दूर ठेवले होते, असा निष्कर्ष लेखक काढतो; पण खुद्द गांधींच्या पत्राचा वगैरे हवाला देत नाही. तो सर्व परिच्छेद हा लेखकाने अगोदर निष्कर्ष काढून मग दिल्याचा संशय येतो. ‘ख्रिश्चन सायन्स मॉनिटर’मध्ये परीक्षण लिहिणाऱ्याने ललीव्हेल्ड हे याच बाबतीत नव्हे तर अनेक वेळा कोणत्या आधारावर विधाने करीत आहेत याची नोंद करण्याचे टाळतात, असे म्हटलेच आहे.\nया संबंधात एक-दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. लेखकाने जो मजकूर अवतरणचिन्हांत दिला आहे तो गांधींच्या समग्र वाङ्मयाच्या एखाद्या खंडात असेल. लेखकाच्या पुस्तकात त्या खंडाचा क्रमांक व पान नंबर असू शकेल. तेव्हा हे चरित्र व गांधींचे खंड यांचे वाचन सत्य शोधण्यासाठी करून मगच निष्कर्ष काढणे योग्य होईल.\nग्रंथलेखक हा ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा संपादक होता. ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा एक विशेष हा की, तो समलिगी संभोगाचा भक्कम पाठिराखा आहे. गेल्या काही वर्षात अमेरिकेमध्ये या प्रकारच्या संबंधाचा पंथ वाढत असून, अध्यक्षीय निवडणुकीतही हा प्रश्न चर्चेचा व महत्त्वाचा मानला जातो. वस्तुत: इंग्लंड व युरोपमध्ये या प्रकारचे संबंध हे गेल्याच शतकात नव्हे तर त्याही अगोदर प्रचलित होते. तिथे याची चर्चा वा प्रदर्शन होत नाही. अमेरिकेत मात्र या प्रकारच्या संबंधाच्या लोकांनी कामगार संघटना चालवावी तशी संघटना चालवली आहे. ती मोर्चे काढते आणि ‘टाइम्स’ प्रसिद्धी देतो. टिबकटुमध्ये कोणी समलिगी संभोगाचे दोघेजण असले तरी ‘टाइम्स’ त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध करील. तेव्हा गांधींच्या काही वाक्यांचा विकृत बुद्धीने उपयोग करून आपल्या आवडत्या पंथाला मोठा आधार मिळत असेल तर हा ‘टाइम्स’वाला ग्रंथलेखक तो देण्यास चटकन तयार होईल यात शंका नाही.\nगांधींनी त्यांच्या कामवासनेसंबंधी व कामजीवनासंबंधी बरेच लिहिले आहे. गांधींच्या बरोबर नौखालीतील शांतीयात्रेत फिरणाऱ्या एका गांधीवादी बंगाली गृहस्थांनी ५५ सालात लिहिलेल्या पुस्तकात हे सर्व लिहिले होते. आचार्य अत्रे व मी ५५-५६ मध्ये एकदा अचानक डेक्कन क्विनमध्ये भेटलो तेव्हा त्यांच्या हातात तो ग्रंथ होता आणि अत्र्यांनी त्या ग्रंथात काय आहे ते प्रवासात रंगवून सांगितल्याचे आठवते. पण त्या पुस्तकात समलिगी संभोगाचा विषय असल्याचे अत्र्यांनी सांगितले नाही. हा विषय संपल्यावर स्टिफन झ्वाइग याने लिहिलेल्या बाल्झॅकच्या चरित्राच्या विषयावर आमच्या गप्पा झाल्या आणि त्या काळात आचार्य हे तुकोबांवर कीर्तने करत असल्यामुळे त्यांचे याच विषयावर अतिशय रसाळ विवेचन ऐकले. गांधी कामवासनेसंबंधी स्वत:चीच परीक्षा घेत असत, ते त्यांना कामवासनेतून पूर्णत: मुक्त होण्याची आस होती म्हणून. आपण जर इतरांना ब्रह्यचर्याचा उपदेश करतो, तर आपली वासनासुद्धा संपुष्टात आली आहे की नाही, याचा तपास ते घेत होते.\nग्रंथलेखक हा कमालीचा गांधीद्वेषाने पछाडलेला असावा. तो लिहितो की, हरिजन, मुसलमान व आफ्रिकन यांच्याबद्दल गांधींना तिरस्कार होता. त्याने काही उतारे दिले आहेत. ते तपासल्याशिवाय त्याबद्दल लिहिणे बरोबर नाही. पण लेखक विकृत निष्कर्ष काढण्यात आणि भलतेच तर्क करण्यात तरबेज आहे.\nएक उदाहरण आहे ते म्हणजे हरिजनांना राखीव म��दारसंघ देण्याची तरतूद पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यांच्या निवाड्यात होती; पण गांधींनी त्याच्या निषेधार्थ उपोषण केले. त्यांचे म्हणणे असे होते की, हरिजन हे हिदूच आहेत आणि म्हणून त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देऊ नयेत. या मतदारसंघाची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत केली होती. पण गांधींचे प्राण उपोषणात धोक्यामध्ये येतात हे पाहून बाबासाहेबांनी राखीव मतदारसंघाची मागणी सोडून दिली. पण दलितांना काही न्याय हवा ही त्यांची मागणी होती. म्हणून मग निवडणूक कायद्यात तेव्हा बदल करण्यासाठी एक समिती नेमण्यास गांधी तयार झाले. तीत पंडित मालवीय यांच्यासारखे परंपरावादी होते. त्यांनी असे काही बदल कायद्यात केले की, दलितांना न्याय न मिळता अन्यायच होईल. त्यात सुधारणा न करून गांधींनी चूक केली. पण गांधी दलितविरोधी होते आणि मंदिरप्रवेशालाही त्यांचा विरोध होता हे ग्रंथलेखकाचे विधान निराधार आहे. त्याने गांधींच्या उपोषणाचा विषय ऐतिहासिक संदर्भ वगळून हाताळला आहे.\nनौखालीत गांधींची नात मनू तेथील पेटलेल्या वातावरणास घाबरली आणि आपण मरू, असे वाटून घरी परत आली. तेव्हा तू मेली असतीस तरी चालले असते. इतकेच नव्हे तर आपल्याबरोबरचे सर्व मेले असते तरी चालले असते, असे गांधी म्हणाले, त्या अर्थी ते किती भावनाशून्य होते, असे लेखक विचारतो. पण अहिसा आणि नौखालीत पेटलेली आग शमवणे ही गांधींची उद्दिष्टे होती; आणि त्यासाठी मृत्यू आला तरी ते मोठे समाधानाचे आहे, अशी त्यांची ध्येयवादी वृत्ती होती.\nअहिसेवरील उत्कट निष्ठेमुळे गांधींनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी हिटलरला पत्र लिहिले व ‘प्रिय मित्र’ असा त्या पत्राचा मायना होता. हे पत्र गांधींनी व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्याकडे धाडले होते. परंतु लिनलिथगो यांनी ते न धाडता स्वत:कडेच ठेवले. गांधींनी त्या पत्रात हिटलरला गोंजारले होते आणि हिसाचाराचा त्याग करण्यास सांगितले होते. युद्धपूर्व काळात गांधी इंग्लंडला गोलमेज परिषदेसाठी गेले असता वाटेत रोममध्ये मुसोलिनीची त्यांनी भेट घेतली होती. पण याचा अर्थ त्यांना हिटलर व मुसोलिनी यांचे राजकारण पसंत होते असे नव्हे. कोणालाही असा पुरावा देता येणार नाही.\nललीव्हेल्ड यांनी न्याय्य लिखाण केल्याचे शिफारसपत्र हरी कुंझरू देतात. त्यांनी हिटलरसंबंधात गांधींचे पत्र देऊ��� न थांबता टॉयनबी या इतिहासकाराचे व खुद्द अमेरिकन लोकप्रतिनिधींचे वर्तन काय होते, हेही सांगायला हवे होते. गांधींनी हिटलरला हिसाचाराचा त्याग करण्याचे आवाहन पत्रात केले होते.\nयुद्धपूर्व भेटीमुळे टॉयनबी हिटलरवर खूश झाला व तो शांततावादी असल्याचा निर्वाळा त्याने जाहीरपणे दिला. मग युद्ध सुरू झाल्यावर आपल्या वृत्तपत्रीय मुलाखतीस विकृत स्वरूपात प्रसिद्धी मिळाली, अशी तक्रार करून त्याने कांगावखोर-पणा केला. ट्रेव्हर-रोपर हे नाणावलेले इतिहासकार होते. त्यांनी टॉयनबीचा हा दुटप्पीपणा तेव्हा व नंतर जगापुढे मांडला होता.\nहिटलर व मुसोलिनी यांनी युरोपपुढेच नव्हे तर जगापुढे मोठे संकट उभे केल्याची जाणीव तेव्हांचे अध्यक्ष रुझवेल्ट यांना झालेली होती. परंतु अमेरिकेच्या काँग्रेसच्या दोन्ही सभागृहातील बहुसंख्य सभासद पहिल्या युद्धानंतर केलेल्या तटस्थतेच्या ठरावाचा आग्रह धरूनच होते. हिटलरने ब्रिटनवर हल्ला केला तेव्हा रुझवेल्ट मदत पाठवू पहात होते; पण अमेरिकन काँग्रेसचा विरोध होता. तेव्हा ब्रिटनमध्ये अमेरिकेचे राजदूत होते केनेडी यांचे वडील जोसेफ. त्यांनी कळवले की, ब्रिटन टिकाव धरणार नाही; आपण हिटलरबरोबर व्यापारासंबंधी करार करावा, तो कमालीचा फायदेशीर होईल. रुझवेल्ट यांनी बदसल्ला न ऐकता जोसेफ केनेडींना परत बोलावले.\nगांधी व टॉयनबी तसेच केनेडी यांच्या वर्तनांची तुलना करणे ललीव्हेल्ड यांनी टाळले हे न्याय्य मानायचे असेल तर गोष्ट वेगळी.\nगांधींना मुसलमान विरोधी ठरवणाऱ्या या लेखकाने गांधींनी कलकत्ता व दिल्लीत मुसलमानांना वाचवण्यासाठी उपोषण केले आणि अखेरीस ते एका हिदू खुन्याच्या गोळीला बळी पडले हे लक्षात घेतले नाही. इतकेच नव्हे तर गांधी वंशवादी असल्याचा अत्यंत बेशरमपणाचा आरोप लेखकाने केला आहे. वस्तुस्थिती उलटी आहे.\nअमेरिकेत आफ्रो-अमेरिकनांना दीर्घ काळ गुलाम म्हणून वागवले जात होते. तसेच रोझेन्थॉल व इतर न्यूयॉर्क टाइम्सचे भारतात काम करण्यासाठी आलेले प्रतिनिधी हे कमालीची भारतविरोधी वार्तापत्रे धाडत होते. अशा या लोकांना गांधींसारख्या हिदी नेत्याचा जगभर अनेकदा गौरव होतो, मार्टिन ल्युथर किग, नेल्सन मंडेला यांच्यासारखे जगन्मान्य नेतेही गांधींना आदर्श मानतात, हे सहन होत नाही. कोठे शांततापूर्वक निदर्शने होऊन तेथील राज्यकर्त��� हादरले वा उखडले गेले तर ती निदर्शने गांधींची आठवण करून देतात असे जगभर म्हटले जाते. अमेरिका ही महासत्ता म्हणून मिरवत असता त्यातल्या वा युरोपांतल्या कोणाहीपेक्षा एका भारतीयास हा सार्वत्तिक मान मिळतो याची पोटदुखी ललीव्हेल्ड यांना असण्याचा संभव असून, यातून त्यांचाच वंशवाद प्रगट होत आहे असे म्हटले तर ते वावगे होणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-12-14T19:37:07Z", "digest": "sha1:UT4BTASROF56YMALIEO57CO3HPVC4J6K", "length": 5051, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पिएर-सिमोन लाप्लास - विकिपीडिया", "raw_content": "\nपियेर-सिमों लाप्लास (फ्रेंच: Pierre-Simon, marquis de Laplace; २३ मार्च १७४९, काल्व्हादोस, नोर्मंदी - ५ मार्च १८२७, पॅरिस) हा एक प्रसिद्ध फ्रेंच गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. त्याला गणितामधील लाप्लास समीकरण व लाप्लास रूपांतर ह्यांचा जनक मानले जाते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १७४९ मधील जन्म\nइ.स. १८२७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-way-guidance-only-through-guidance-88201", "date_download": "2018-12-14T19:53:11Z", "digest": "sha1:R53H3BAGLJSH5QJRQFXJWS3A4XAA33PE", "length": 28372, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news way of guidance only through guidance यशाचा मार्ग मार्गदर्शनातूनच! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 19 डिसेंबर 2017\nया गोष्टी विसरू नका\n‘शिवनेरी’चे डिजिटल तंत्र ‘सकाळ’च्या सर्व कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. नोंदणी, खरेदी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी ७३५०००१६१७ या कॉल सेंटरवरील क्रमांकावर संपर्क साधा.\nwww.esakal.com वर या मालिकेतील सर्व लेख नियमित उपलब्ध आहेत.\nfacebook.com/SakalShivneri या पेजवर लेखांसोबतच विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी खास LIVE VIDEO उद्या (बुधवार) सकाळी ११ वाजता.\n‘शिवनेरी फाउंडेशन’चे अभ्यासक्रम ऑनलाइन खरेदी करण्यासाठी क्‍लिक करा http://www.esakal.in/dimonline/\nआज एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना योग्य मार्गदर्श��� व दिशा मिळाली तर ते निश्‍चितपणे चांगले यश मिळवू शकतात.\nस्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धेत आपण उतरतो, तेव्हा स्वतःच्या क्षमतांबद्दल तुम्हाला पूर्ण आत्मविश्‍वास असायला हवा; मात्र हा आत्मविश्‍वास येण्यासाठी प्रथम तुम्हाला तुमची क्षमता (Strength) माहिती असायला हवी आणि त्यावर तुमचा पूर्ण विश्‍वास असायला हवा. म्हणजेच, ठरविलेले ध्येय तुम्ही सहज साध्य करू शकता. तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्या विद्यार्थीदशेतील एक आठवण आहे. परीक्षा दिली, निकालाचा दिवस होता. देशमुखांच्या आईला खात्री होती की ते प्रथम येणार, त्यांनी आईला विचारले, की मी जाऊन निकाल पाहतो. तेव्हा आई म्हणाली, ‘‘तुला आत्मविश्‍वास नाही काय’’ त्यावर सी. डी. देशमुख जे बोलले ते महत्त्वाचे होते, ते म्हणाले, ‘‘अगं, मी दुसरा क्रमांक कोणाचा आला आहे हे पाहायला चाललोय.’’ थोडक्‍यात असा आत्मविश्‍वास आपल्यामध्ये असायला हवा.\nविद्यार्थी पदवीच्या वर्षाला असतानाच स्पर्धा परीक्षेची माहिती आपण गोळा करतो; मात्र विद्यार्थी ग्रामीण भागातील असेल, तर तो सुरवातीलाच लाखो विद्यार्थ्यांमध्ये आपण कुठे असणार, असा प्रश्न स्वतःला विचारतो. मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांसमोर उगीचच एक न्यूनगंड उभा राहतो. रंग, उंची, देखणे व्यक्तिमत्त्व अशा बाबींवरून उगीचच चुकीची गृहिते मांडली जातात. ही आपल्यातील नकारात्मक धारणा अगोदर काढून टाकावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पहिले, तेव्हा त्यांनी दिल्लीच्या बादशहा औरंगजेबाकडे लाखोंचे सैन्य, मोठे साम्राज्य असल्याने आपला कसा टिकाव लागणार याचा कधीही विचार केला नाही. त्यांनी सकारात्मक धारणा जोपासून ध्येय गाठले. केवळ स्वतःच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकतो, ही धारणा पक्की होती. म्हणूनच महाराजांना ते शक्‍य झाले.\nस्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असण्याची गरज असते. कारण एका प्रयत्नामध्ये यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार थोडी असते. तसेच एका वेळेला लाखो विद्यार्थी आपल्याशी स्पर्धा करत असतात. दुबळी इच्छाशक्ती असणारी मने कायम कारणे देण्याच्या शोधात असतात व अशा स्पर्धेपासून ते पळ काढतात; मात्र प्रचंड इच्छाशक्ती असणारी माण��े आपल्या मनाला आपली उत्तुंग ध्येय साध्य करण्यासाठी प्रज्वलित ठेवत असतात. थॉमस अल्वा एडिसन यांनी इलेक्‍ट्रिक बल्बचा शोध लावण्यापूर्वी प्रथम त्यांनी एक हजारवेळा प्रयोग केले होते. ते अशा तारेच्या शोधात होते, की जी विद्युत प्रवाह धारण करू शकते व प्रकाशही देऊ शकते. अथक प्रयत्नांनंतर त्यांना यश प्राप्त झाले. कारण ध्येयप्राप्तीची त्यांची इच्छाशक्ती प्रचंड होती.\nस्पर्धा परीक्षेचा कालावधी दीर्घ असतो. तीन टप्प्यांमधील पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीमध्ये आपण योग्य मार्गदर्शन घेतले, योग्य व पुरेशा पुस्तकांचे वाचन केले व परीक्षेमध्ये योग्य पद्धतीने लेखन केले, तर आपल्याला प्रथम प्रयत्नामध्येही यश मिळू शकते.\nयश सर्वांनाच हवे असते; मात्र त्यासाठी आवश्‍यक असलेली मेहनत, प्रयत्न झोकून देणे हे किती लोक करतात तुमच्यामध्ये असलेले सर्वस्व ओतल्याशिवाय सर्वोत्तम यश मिळणार नाही. परीक्षेमध्ये यश मिळविणे ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक प्रेरणा असते. जेवढे स्वप्न मोठे, तेवढी प्रेरणा मोठी, ताकद मोठी. काहीतरी वेड डोक्‍यात घेतलेली माणसेच आयुष्यात अवाढव्य करू शकतात. अशी वेडी माणसेच शेवटी शहाणी ठरतात, यशस्वी होतात, हेच इतिहास सांगतो. अमेरिकेतल्या प्रत्येक कुटुंबात एक तरी मोटार असेल, हे स्वप्न हेन्री फोर्डने बोलून दाखविल्यावर त्यांना वेडे ठरविले गेले होते; मात्र आज परिस्थिती काय आहे तुमच्यामध्ये असलेले सर्वस्व ओतल्याशिवाय सर्वोत्तम यश मिळणार नाही. परीक्षेमध्ये यश मिळविणे ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक प्रेरणा असते. जेवढे स्वप्न मोठे, तेवढी प्रेरणा मोठी, ताकद मोठी. काहीतरी वेड डोक्‍यात घेतलेली माणसेच आयुष्यात अवाढव्य करू शकतात. अशी वेडी माणसेच शेवटी शहाणी ठरतात, यशस्वी होतात, हेच इतिहास सांगतो. अमेरिकेतल्या प्रत्येक कुटुंबात एक तरी मोटार असेल, हे स्वप्न हेन्री फोर्डने बोलून दाखविल्यावर त्यांना वेडे ठरविले गेले होते; मात्र आज परिस्थिती काय आहे म्हणून विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासावर, परीक्षेवर आपले लक्ष केंद्रित केल्यास स्पर्धा परीक्षेचे यश निश्‍चित मिळणे सहज शक्‍य आहे.\nलॅपटॉप व मोबाईलवर उपलब्ध\nस्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे तंत्र मोबाईलसाठी आणि संगणक किंवा लॅपटॉप अशा दोन साधनांसाठी वापर��ा येऊ शकेल. अँड्रॉइड मोबाईल असलेल्या उमेदवारांना मायक्रो मेमरी कार्डच्या स्वरूपात ते उपलब्ध आहे. अर्थात एका मोबाईल फोनलाच त्याचे रजिस्ट्रेशन करता येईल. लॅपटॉप किंवा संगणकासाठी मात्र ते यूएसबी पेन ड्राइव्ह स्वरूपात उपलब्ध आहे.\n‘यू-ट्यूब’वर ‘शिवनेरी अकॅडमी नावाचे चॅनेल आहे. ‘शिवनेरी अकॅडमी’ (shivneri academy) असे सर्च केल्यानंतर या अभ्यासक्रमांचे व्हिडिओ लेक्‍चर्स पाहायला मिळतील. संबंधित स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्‍चर्स यावर असून, डिजिटल तंत्र घेणाऱ्या उमेदवारांना चालू घडामोडींसाठी संस्थेकडून वैयक्तिकरीत्या व्हॉट्‌सॲप अथवा ई-मेलवर प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन केले जाईल.\nमाझे प्रयत्न; माझे यश\nआव्हानांवर मात करत स्वप्नपूर्ती : राहूल पाटील\nप्रत्येक व्यक्तीला वाटते, की आपण एका उच्चपदावर नोकरी करावी. त्या दृष्टीने ती व्यक्ती अथक परिश्रम घेत असते. अपेक्षित यश मिळविण्यासाठी प्रत्येकाला संकटांचा सामना करावाच लागतो. अशीच प्रयत्नांची पराकाष्ठा करत शहरात ‘विक्रीकर निरीक्षक’पदी कार्यरत राहुल राजधर पाटील-सोनवणे राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर संबंधित पदावर रुजू होण्याचा आनंद असतानाच नशिबाने त्यांना पुन्हा आयुष्याची परीक्षा देण्यासही भाग पाडले; मात्र या स्थितीतही त्यांना आईने स्वतःची किडनी देऊन जीवनदान दिले. त्यामुळेच आज ते आपली स्वप्नपूर्ती यशस्वीपणे साकारत आहेत.\nमूळ जवखेडा (ता. एरंडोल) येथील रहिवासी असलेले राहुल पाटील-सोनवणे यांनी राज्यसेवा परीक्षेत यश मिळविले असून, त्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यानंतर पाटील यांनी अथक परिश्रमातून बीएस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वडिलांना हातभार लावण्यासाठी त्यांनी शिकवणी घेणे सुरू केले. यातच त्यांच्यात स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी म्हणजेच २०१०मध्ये राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करणे सुरू केले. यात दोन वेळा ‘एसटीआय’ची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले; मात्र मुख्य परीक्षेत अपयशी ठरले. या वेळी खचून न जाता त्यांनी २०१३मध्ये नव्याने ‘पीएसआय’ची परीक्षा दिली व ती उत्तीर्ण झाले; मात्र या वेळी त्यांनी या ठिकाणी रुजू न होता ��ाही दिवसांची मुदत मागितली. दरम्यानच्या काळात पाटील यांनी पुन्हा अभ्यास केला. अखेर २०१३मध्ये त्यांनी ‘एसटीआय’ची (सेल्स टॅक्‍स इन्स्पेक्‍टर) पूर्व व मुख्य अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या.\nत्यांनी दिवस-रात्र विविध प्रकारची पुस्तके वाचून हे यश मिळविले. परीक्षा पास होऊन आता नोकरीत रुजू होणार, हा आनंद चेहऱ्यावर असतानाच त्यांच्यावर एक नवे संकट ओढवले. अचानक त्यांना त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असल्याची माहिती मिळाली. या वेळी खचून न जाता परिवाराने त्यांना साथ दिली व मुलाला वाचविण्यासाठी त्यांच्या आई शोभा पाटील यांनी त्यांना स्वतःची किडनी देत जीवनदान दिले.\nआईने किडनी दिल्यानंतर राहुल यांनी नव्या आयुष्याची सुरवात केली. ते २०१४ मध्ये ‘विक्रीकर निरीक्षक’पदी जळगावात रुजू झाले. आज ते उच्च पदावर नोकरीस असले, तरी त्यांनी आपला अभ्यास सोडलेला नाही. नियमित अभ्यास करून ते आणखी उच्च पदावर नोकरी करण्यासाठी तितक्‍याच जिद्दीने तयार आहेत.\nया गोष्टी विसरू नका\n‘शिवनेरी’चे डिजिटल तंत्र ‘सकाळ’च्या सर्व कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. नोंदणी, खरेदी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी ७३५०००१६१७ या कॉल सेंटरवरील क्रमांकावर संपर्क साधा.\nwww.esakal.com वर या मालिकेतील सर्व लेख नियमित उपलब्ध आहेत.\nfacebook.com/SakalShivneri या पेजवर लेखांसोबतच विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी खास LIVE VIDEO उद्या (बुधवार) सकाळी ११ वाजता.\n‘शिवनेरी फाउंडेशन’चे अभ्यासक्रम ऑनलाइन खरेदी करण्यासाठी क्‍लिक करा http://www.esakal.in/dlmonline/\nआधीचे लेख आणि बातम्या :\nमहाराष्ट्र नागरी सेवा संधी आणि आव्हाने\nस्पर्धा परीक्षेसाठी शिवनेरीचे ‘डिजिटल’ तंत्र\nआता तुम्हीदेखील सरकारी अधिकारी बनणारच...\nसकाळ - शिवनेरी फौंडेशन स्पर्धा परीक्षा मालिका\nयशासाठी योग्य 'डावपेच' हवेत\nराज्यसेवेचा नवा बदललेला पॅटर्न, अभ्यासक्रमाची व्याप्ती, त्यातही दोन ते तीन वर्षे प्रयत्न करूनही मिळणारे अपयश व या अपयशामधून बाहेर निघण्यासाठी आपण...\nस्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेस जाण्याची सर्वांची इच्छा असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्‍यकता असते. आपल्याला अपेक्षित ठिकाणी आणि...\nयशस्वी होण्याचा मूलमंत्र 'वेळेचे बंधन\nआपण \"वेळ' पाळल्यास \"वेळ' आपल्याला पाळते, असे म्हटले जाते. यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण नियोजन आणि वेळेचे बंधन आवश्‍यकच आहे. यशस्वी होण्याचा तो...\nस्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी \"स्मार्ट' तंत्राचा उपयोग करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे यशाचा मार्ग आणखी सुकर होत जाणार आहे. \"स्मार्ट'...\nप्रशासकीय अधिकारी पदाचे ध्येय गाठण्यासाठी सहा गोष्टी महत्त्वाच्या, यामध्ये प्रशासकीय अधिकारी होण्यापासूनची असणारी मनापासून इच्छा तर असतेच, शिवाय...\nविद्यार्थ्याने ध्येय निश्‍चित केल्यावर त्याला यशापर्यंतची वाट दाखविता येते. यासाठी स्मार्ट वर्क महत्त्वाचे आहे. यशापर्यंत कसे मार्गक्रमण करायचे, हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/malala-117041500023_1.html", "date_download": "2018-12-14T19:04:01Z", "digest": "sha1:A27OGKRT6LIYFL6K7SJUHIPCYX3TUYBE", "length": 12176, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पाकिस्तानची वाईट प्रतिमा नागरिकांमुळेच - मलाला | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपाकिस्तानची वाईट प्रतिमा नागरिकांमुळेच - मलाला\nजागतिक पातळीवर पाकिस्तानची वाईट प्रतिमा होण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनाच जबाबदार\nअसल्याचे नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने सांगितले आहे.\nईश्वरनिंदा केली म्हणून पाकिस्तानमध्ये एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आली. इतकी बेदमी मारहाण केली यात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.\nया घटनेसंदर्भातच बोलताना मलालानं पाकिस्तानवर ही टीका केली आहे. जगभरात पाकिस्तानचे नाव खराब होण्याला दुसरे कोणी नाही तर स्वतः पाकिस्तानच जबाबदार आहे, असे वक्तव्य तिनं केले आहे.\nमलाला युसूफझई संयुक्त राष्ट्राची शांतिदूत\nपृथ्वीचे बदललेले रूप 'नासा'च्या कँमेर्‍यात कैद\nअमेरिकेचा आयएसवर सर्वात मोठा हल्ला, काय म्हणाले ट्रंप...\nआईनस्टाईनच्या चिठ्ठीला 35 लाख रूपयांची बोली\nयुवकाचे गुप्तांग कापले, डोळेही फोडले\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यमंत्र्यांच्या गाडीने वाहतूक नियमांचं उल्लंघन केले\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांनी वेग मर्यादा ओलांडून वाहतूक ...\nजिजाबाई यांचा ‘पत्नी’म्हणून उल्लेख, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ...\n११ वी विषयाच्या संस्कृत सारिका या नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ ...\nमाझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...\nया 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...\nमुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...\nमाझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...\nया 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...\nमुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष ��ंजय ...\nबाप्परे, रस्सीखेच खेळ खेळताना विद्यार्थ्यांचा मृत्यू\nमुंबईतील विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना जीबीन सनी (२२) या ...\nआई झाल्यावर खेळाडूंची रँकिंग तीन वर्षांपर्यंत सुरक्षित\nआता महिला टेनिस खेळाडूंची रँकिंग आई झाल्यावरही खाली पडणार नाही. आंतरराष्ट्रीय महिला टेनिस ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z180312200610/view", "date_download": "2018-12-14T19:42:04Z", "digest": "sha1:ZKOTUKF2UYNLBY4ZRCXH4D6MEDJFJ4ZB", "length": 14798, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अवधूतगीता - अध्याय सहावा", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|अवधूत गीता|\nअवधूतगीता - अध्याय सहावा\nश्रीदत्त म्हणाले, श्रुती अनेक प्रकारांनी, आम्ही स्वत: आकाशादिक हे सर्व जगत हे मृगजलाप्रमाणे आहे असे सांगत आहेत आणि जर ते तत्व एक निरंतर सर्वत्र शिवव्यापक असे आहे तर ते कोणत्या उपमेचे उपमेय होणार \nभेद व अभेद यांनी रहित असून श्रेष्ठ, तसेच कार्य व अकार्य यांनी असून जर ते श्रेष्ठ आहे; आणि जर ते एक निरंतर व सर्व व्यापी असे आहे, तर यजन किंवा तपन कसे होणार \nमन हेच निरंतर व सर्वगत आहे. तसेच ते विस्ताररहित (विस्तृतता यांनी रहित) असून श्रेष्ठ आहे. मन हेच निरंतर व सर्वदा कल्याणकारक आहे, तर मनाने किंवा वाचेने तरी ज्ञान कसे होणार \nदिवस आणि रात्र हे भेद ज्याठिकाणी नाहीत, उदय आणि अस्त यांचाही जेथे संस्पर्श नाही, आणि जर निरंतर एक सर्व कल्याणकारक असे ते आहे, तर रवि, चंद्र, अग्नि हे कोठून आले \nकाम आणि अकाम हा भेद ज्याठिकाणी नाही, चेष्टा आणि निश्चेष्टा हा प्रकारही जेथे नाही असे ते तत्व आहे. जरी एक निरंतर व कल्याणकार्क असे ते तत्व आहे, तरी बाह्य आणि आंतर ही भेद बुद्धि कोठून आली \nजरी सार आणि असार यांनी ते रहित आहे; जरी शून्य आणि अशून्य यांनी ते रहित आहे; आणि जर ते एक निरंतर व सर्वत्र शिव आहे, तर प्रथम कसे व शेवटचे कसे \nजर् भेद आण अभेद यांचा तेथे संबंध नाही; जर ज्ञान आणि ज्ञेय यांचा तेथे स्पर्श नाही; आणि जर एक निरंतर व कल्याणकारक आहे तर सुषुप्ति व तुरिय कोठून आली \nबोललेले आणि न बोललेले ही दोन्हीही सत्य नव्हेत व जाणलेले आणि न जाणलेले ही दोन्ही सत्य नव्हेत आणि जर एक निरंतर सर्व कल्याणकारक असे ते तत्व आहे तर विषय, इंद्रिये व मनही कोठून आली \nआकाश व वायु ही सत्य नव्हेत, पृथ्वी व अग्नि ही सत्य नाहीत, आणि जर ते तत्व एक निरंतर व सर्व कल्याणकारक आहे, तर मेघ व उद्क ही कोठून आली \nजर भूरादि ह्या कल्पित, लोकांचा त्या तत्वाशी काही संबंध नाही; इंद्रादि देवांचाहीए त्याच्याशी काही संबंध नाही आणि जर ते एक निरंतर व कल्याणकारक तत्व आहे, तर गुणदोषविचाराची बुद्धि कोठून आली \nत्याचा मरणामरणांशी काही संबंध नाही, त्याचा साधन व असाधन याच्याशी संबंध नाही. जर ते एक निरंतर व कल्याणकारक आहे, तर गमनागमन होते असे (येणे जाणे) हे वेद कसे सांगतो \nप्रकृति व पुरुष असा भेद नाही. कारण व कार्य असाही भेद नाही. आणि जर ते एक निरंतर सर्व कल्याणकारक आहे, तर पुरुष व अपुरुष कसे मानणार \nजेथे तिसरी वृद्धावस्थारुप दु:ख प्राप्ति नाही व गुणत: प्राप्त होणार्‍या द्वितीय तारुण्यावस्थेचीही प्राप्ती नाही आणि जर एक निरंतर व सर्वदा कल्याणकारक असे ते तत्व आहे तर वृद्ध, तरूण आणि शिशु ही नावे येणार कोठून \n आश्रम व ब्राम्हणादि धर्म याना रहित असून श्रेष्ठ, आणि जर एक, निरंतर व कल्याणकारक असे ते तत्व आहे, तर नष्ट झालेले व न झालेले (जनन व मरण) हे शब्द कोठून आले \nव्याप्त व अव्याप्त ही दोन्ही मिथ्या, उत्पन्न व अनुत्पन्न ही दोन्ही मिथ्या; असे असून जर एक निरंतर व सर्व शिव असे ते तत्व आहे, तर विनाशी व अविनाशी हे शब्द कोठून येणार \nपुरुष व अपुरुष हा भेद जेथे नाहीं, वनिता व अवनिता हाही विशेष जेथे नाहे, आणि जर एक, निरंतर कल्याणकारक असे ते तत्व आहे तर विनोद व अविनोद हे शब्द कोठून आले \nजर मोह आणि विषाद,संशय आणि शोक यांनी रह्ति असून श्रेष्ठ आणि जर एक, निरंतर सर्वत्र कल्याणकारक असे ते तत्व आहे तर मी किंव माझे असे कोठून येणार. ॥१७॥\nअहो, जर धर्माधर्म शून्य, बंधमोक्षशून्य असे तर ते तत्व आहे आणि जर एक, निरंतर सर्वत्र कल्याणकारक असे ते तत्व आहे तर दु:ख व सुख ही कोठून आली \nयाज्ञिक ब्राम्हण व यज्ञ हा विभाग त्याचप्रमाणे अग्नि, इंधन इत्यादि वस्तु विभाग जेथे नाही. आणि जर ते एक निरंतर कल्याणकारक असे तत्व आहे, तर कर्म कोठून मिळणार \nअहो, सुखदु:खरहित गर्व व निगर्व यानी रहित असे ते आहे आणि जर एक निरंतर सर्वदा कल्याणकारक, तर मग प्रीति व विरक्ति ही बुद्धि कोठून येणार \nजेथे मोह विमोह यांचा विचार नाही, लोभ आणि अलोभ यांचा विचार नाही, आणि जर ते एक निरंतर सर्व���ा कल्याणकारक आहे तर अविवेक व विवेक ही बुद्धि कोठून येणार \nखरोखर तू आणि मी हा भेद कधीहि नाही, त्याचप्रमाणे कुलजाती हे विचार हे असत्य आहेत. त्याचप्रमाणे परम पुरुषार्थ जो शिव तो मीच आहे अशा स्थितीत मी नमस्कार तरी कसा कोणाला करावा \nगुरुशिष्य हा विचार, उपदेश हा विचार जेथे नष्ट झाला आहे, मीच परम पुरुषार्थ शिव झालो आही तर नमस्कार कोणाला आनि कसा करु \nकल्पित देहविभाग, किंवा कल्पिलेल्या लोकांचा विभागही तेथी नाही, मीच प्रमपुरुषार्थ शिव आहे तर नमस्कार कोणाला करू \nरजोयुक्त किंवा रजोगुण विरहित असा मी कधीही नाही, कारण निर्मल निश्चल व शुद्ध असा आहे. शिवाय परमपुरुषार्थ शिव तो मीच. त्याअर्थी मी नमस्कार कोणाला करावा. ॥२५॥\nदेह विदेह ही कल्पना जेथे नाही, सर्वच सत्य असल्यामुळे अतृप्त शब्दच जेथे नाही. शिव मीच आहे तर नमस्कार कोणाला \nज्ञान अज्ञान शब्द नाही, छंदोलक्षणही नाही. समरसामध्ये मग्न झाल्यामुळे अंत:करण अत्यंत पवित्र झालेला अवधूत श्रेष्ठ तत्वाविषयी बोलतो. ॥२७॥\nमोक्ष निर्णय सहावा अध्याय समाप्त.\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB", "date_download": "2018-12-14T19:25:15Z", "digest": "sha1:MLIL37KJHJGPFJP4UTYPPYQKVCHL24FJ", "length": 5311, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्कार्फ - विकिपीडिया", "raw_content": "\nहा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.\nआधुनिक रंगीत फॅशनचा स्कार्फ परिधान केलेली मॉडेल\nउबदार ऊनी स्कार्फ आणि जॉकेट परिधान केलला माणूस\nस्कार्फ (गळपट्टा) हा गर्भावस्था, सूर्य किरणांपासून संरक्षण, स्वच्छता, फॅशन किंवा धार्मिक कारणांमुळे गळ्याभोवती बांधलेला कापडाचा एक भाग आहे. ते ऊन, कश्मीरी माल, तागाचे किंवा कापसासारख्या विविध प्रकारच्या साहित्यांपासून बनविला जातो. हा नेकवेअरचे एक सामान्य प्रकार आहे.\nलेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे\nविश्वकोशीय लेखन कसे असावे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१८ रोजी १९:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=167&Itemid=274", "date_download": "2018-12-14T19:20:45Z", "digest": "sha1:GJRJF5EHVXMZF32EVUJHAZAE34HVEYDU", "length": 8563, "nlines": 47, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "भाषातरकारांची प्रस्तावना", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nमुख्यपान » भाषातरकारांची प्रस्तावना\nपालि त्रिपिटकाचे सुत्तपिटक, विनयपिटक व अभिधम्मपिटक असे तीन मुख्य विभाग आहेत. सुत्तपिटकाचे पुन: दीघनिकाय, मज्झिमनिकाय, संयुत्तनिकाय, अंगुत्तरनिकाय व खुद्दकनिकाय असें पांच पोटभेद आहेत. खुद्दकनिकायांत जीं १५ प्रकरणें आहेत तीं अशीं—(१) खुद्दकपाठ, (२) धम्मपद, (३) उदान, (४) इतिवुत्तक, (५) सुत्तनिपात, (६) विमानवत्थु, (७) पेतवत्थु, (८) थेरगाथा, (९) थेरीगाथा, (१०) जातक, (११) निद्देस, (१२) पटिसंभिदामग्ग, (१३) अपदान, (१४) बुद्धवंस, (१५) चरियापिटक. म्हणजे सुत्तपिटकांत खुद्दकनिकाय शेवटचा असून त्यांतील १५ प्रकरणांत सुत्तनिपात पांचवा आहे. तेव्हां सकृद्दर्शनीं हें प्रकरण कालमानानें फार प्राचीन नसावें अशी समजूत होणें साहजिक आहे. परंतु बायबलाचे जसे जुना आणि नवा करार असे कालमानावरून भाग पाडले गेले आहेत तसे त्रिपिटकाचे नाहींत.\nदीघनिकाय याचा अर्थ मोठा निकाय असा नसून मोठ्या प्रमाणांच्या सूत्रांचा संग्रह असा आहे. मिज्झिमनिकाय म्हणजे मध्यम प्रमाणाच्या सूत्रांचा, संयुत्तनिकाय म्हणजे गद्यपद्यमिश्रित व इतर विविध विषयांवरील सूत्रांचा संग्रह. अंगुत्तरनिकाय म्हणजे ज्यांत एक वस्तूचा, दोहोंचा, तीहींचा, तहत अकरा वस्तूंचा समावेश होतो अशा सूत्रांचा संग्रह. उत्तरोत्तर एक एक अंग (वस्तु) वाढत जाते म्हणून याला अंगुत्तर (अंग + उत्तर) ही संज्ञा या चारही निकायांत असा मजकूर आहे कीं, जो सुत्तनिपातांतील मजकुराहून बराच अर्वाचीन ठ��ेल. खुद्द खुद्दकनिकायांत तर सुत्तनिपाताएवढें दुसरें कोणतेंहि प्राचीन प्रकरण नाहीं.\nभाबरा येथील शिलालेखांत खालील सात धर्मपर्यायांचा निर्देश केला आहे. (१) विनयसमुकसे (२) अलियवसानि (३) अनागतभयानि (४) मुनिगाथा (५) मोनेयसूते (६) उपतिसपसिने (७) लाघुलोवादे मुसावादे अधिगिच्य भगवता बुधेन भासिते. यांतील विनयसमुकसे हें कोणतें सुत्त असावें याचा अद्यापि निकाल लागला नाही. तथापि सध्यां माझी अशी समजूत झाली आहे कीं, येथें अशोकानें धम्मचक्कपवनसुत्तालाच विनयसमुकसे म्हटलें असावें. विनय शब्दावरून एकदम विनयग्रंथ किंवा त्यांत उपदेशिलेले नियम\nयांजकडे लक्ष जातें. त्या विनयाचा समुत्कर्ष ज्यांत आहे असें कोणतेंहि सुत्त पालि ग्रंथांत आढळत नाहीं. परंतु विनय या शब्दाचा ‘उपदेश’ असाही दुसरा अर्थ आहे. आणि त्या अर्थी हा शब्द नसला तरी हा धातु पुष्कळ ठिकाणी वापरलेला आढळून येतो. उदा. – चूळ-सच्चक सुत्तांतील (मज्झिम नि. नं. ३४) “कथं पन भो अस्सजि समणो गोमणो सावके विनेति.” येथें विनेति किंवा विनयति या शब्दाचा संबंध कोणत्याही रीतीनें विनयग्रंथांतील नियमाशीं नाहीं. “हे अस्सजि, श्रमण गोतम आपल्या श्रावकांना काय उपदेशितो” – असा त्याचा सरळ अर्थ आहे. तेव्हां विनय याचा उपदेश असा अर्थ धरला तर त्या उपदेशाचा समुत्कर्ष म्हणजे धम्मचक्कपवनसुत्तच धरावें लागेल. कारण यांतील उपदेशाला अनेक ठिकाणीं ‘बुद्धानं सामुक्कंसिका धम्मदेस१ना’(१. उदाहरणार्थ, उपालिसुत्त, मज्झिम नि. भाग १ [P.T.S.] पुष्ठ ३८० पहा.) असें म्हटलें आहे. या सुत्ताचें तिपिटकांत फारच महत्त्व आहे. तेव्हां तें अशोकानें आपल्या यादीच्या अग्रभागीं घातलें असल्यास आश्चर्य नाहीं.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/illegal-imigrants-may-cause-10-kashmir-like-problems-says-baba-ramdev/", "date_download": "2018-12-14T19:26:45Z", "digest": "sha1:DDRVWTKIJU7HGCE5ATVK7INE5DS2MEQS", "length": 7361, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "देशातील घुसखोरांची हकालपट्टी करा - रामदेव बाबा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदेशातील घुसखोरांची हकालपट्टी करा – रामदेव बाबा\nनवी दिल्ली : आसाममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) ला बाबा रामदेव यांनी पाठींबा दिला दिला आहे. एनआरसीचं समर्थन करताना रामदेव बाबा यांनी ��े दे ते म्हणाले की, बेकायदा निर्वासित नेहमी समस्याच उभ्या करतात मग ते पाकिस्तानी असोत बांगलादेशी, रोहिंग्या किंवा अमेरिकन. आधीच आपल्याला एक काश्मीर हाताळणं कठीण जात आहे. त्यात जर रोहिंग्यांना राहण्याची परवानगी दिली तर ते काश्मीरसारख्या अजून १० समस्या उभ्या करतील. बेकायदा निर्वासितांवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.\nनवनिर्वाचित सरन्यायाधीशांची संपत्ती सुप्रीम कोर्टाच्या…\nजवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या…\nपुढे बोलताना ते म्हणाले की, जर बेकायदा निर्वासितांना देशात राहण्याची परवानगी दिली, तर काश्मीरसारख्या अजून १० समस्या उभ्या राहतील. सध्या देशात चार कोटी बेकायदा निर्वासित वास्तव्य करत असून, त्यांच्यामुळे अनेक जटील समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांना देशातून घालऊन देनं हाच त्याच्यावरचा एक उपाय असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.\nते म्हणाले की, बेकायदा निर्वासित नेहमी समस्याच उभ्या करतात मग ते पाकिस्तानी असोत बांगलादेशी, रोहिंग्या किंवा अमेरिकन. आधीच आपल्याला एक काश्मीर हाताळणं कठीण जात आहे. त्यात जर रोहिंग्यांना राहण्याची परवानगी दिली तर ते काश्मीरसारख्या अजून १० समस्या उभ्या करतील.\nनवनिर्वाचित सरन्यायाधीशांची संपत्ती सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ वकीलापेक्षा कमी\nजवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे…\nगुजरात दंगलीत मोदींने मौन बाळगल्याचे लिहिल्याने लेखकांवर गुन्हा दाखल\n जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केली तीन पोलिसांची हत्या\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nटीम महाराष्ट्र देशा - भाजपने गांधी घराण्याला टार्गेट केल्याने निवडणुकांत भाजपला फटका बसल्याचे मत राष्ट्रवादीचे…\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्��मंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-vengurle-fish-market-issue-126870", "date_download": "2018-12-14T20:23:44Z", "digest": "sha1:PVJJ3SH4LXPOHLABYMOYW3O4GYMVFIU4", "length": 13974, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Vengurle Fish Market issue मच्छी मार्केट प्रकरणी वेंगुर्ले पालिकेच्या बाजूने निर्णय | eSakal", "raw_content": "\nमच्छी मार्केट प्रकरणी वेंगुर्ले पालिकेच्या बाजूने निर्णय\nगुरुवार, 28 जून 2018\nवेंगुर्ले - येथील नवीन मच्छिमार्केट बांधकाम संबंधातील गाळेधारकांनी पालिकेच्या इव्हीक्‍शन प्रस्तावाविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली रिट पिटीशन न्यायालयाने आज फेटाळली. गाळेधारकांनी 1 महिन्याच्या आत गाळे खाली करण्याचे सक्षम कोर्टातून आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.\nवेंगुर्ले - येथील नवीन मच्छिमार्केट बांधकाम संबंधातील गाळेधारकांनी पालिकेच्या इव्हीक्‍शन प्रस्तावाविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली रिट पिटीशन न्यायालयाने आज फेटाळली. गाळेधारकांनी 1 महिन्याच्या आत गाळे खाली करण्याचे सक्षम कोर्टातून आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.\n2014 पासून येथील नवीन मच्छिमार्केट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. येथील मच्छिमार्केटचा जमीन प्रश्‍न असो वा गाळेधारकांचा गाळे खाली करण्याचा प्रश्‍न. या दोन्ही विषयांवरुन न्यायालयात दावेही दाखल करण्यात आले होते. त्यातच एप्रिलमध्ये येथील पालिकेने त्या गाळेधारकांच्या विरोधात इव्हीक्‍शन प्रस्ताव सक्षम कोर्टात दाखल केला होता. यावेळी 26 जूनला या प्रस्तवाचा निकाल पालिकेच्या बाजूने लागून मुंबई सरकारी जागा (काढून टाकणे) अधिनियम 1955 अन्वये सक्षम प्राधिकरण निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कोर्टात हा इव्हीक्‍शन प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.\nगाळेधारकांनी 1 महिन्याच्या आत गाळे खाली करण्याचे सक्षम कोर्टातून आदेशही देण्यात आले आहेत. यावेळी पालिकेच्या बाजूने अॅड. शाम गोडकर व अॅड. विलास वेंगुर्लेकर यांनी सक्षमपणे बाजू मांडली.\nयानंतर या निर्णयाचा विरोधात मच्छिमार्केट बांधकाम संबंधीत त्या गाळेधारकांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करण्यात आली होती. याचा आज पालिकेच्या बाजूने निकाल लागला. यावेळी पालिकेच्या बाजूने न्यायालयात ऍड. ध्रुपद पाटील यांनी बाजूू मांडली. हा निर्णय हा शहराच्या विकासात मैलाचा दगड असून गाळेधारकांची न्यायलयाच्या निर्णयाचा आदर करत जागा खाली करून शहराच्या विकासात योगदान करावे, असे आवाहन मुख्याधिकारी साबळे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.\nनिर्भया प्रकरण; आरोपींना त्वरित फाशीची याचिका फेटाळली\nनवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च...\nसर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीवर मुख्यमंत्र्याचे स्पष्टीकरण\nमुंबई- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.13) गुरुवारी नोटीस बजावली होती. या...\nविजय मल्ल्याने त्यांचे केले अभिनंदन...\nलंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे...\nपर्रीकरांच्या आरोग्य अहवालावर सरकारचा आज निर्णय\nपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी माहिती सीलबंद लखोट्यात देणे वा न देण्याविषयीचा निर्णय सरकार आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा...\nउल्हासनगर न्यायालयात वकिलांचे कामबंद आंदोलन\nउल्हासनगर - काल सोमवारी उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ आज...\nलंडनच्या न्यायालयाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी\nलंडन: देशातील बँकांना सुमारेनऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनस��बंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/railway-staff-suicide-due-removal-job-124490", "date_download": "2018-12-14T20:41:09Z", "digest": "sha1:GLSIWNYA577BGRJS32DGYOT5DGUR7BYM", "length": 13573, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Railway staff suicide due to removal from job नोकरीवरून काढल्याने रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nनोकरीवरून काढल्याने रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या\nसोमवार, 18 जून 2018\nहुडकेश्‍वर : रेल्वे विभागात लिपीक पदावर असलेल्या एका\nकर्मचाऱ्याला नोकरीवरून काढल्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.\nत्याचा उपचारादरम्यान रविवारी (ता. 17) रात्री मृत्यू झाला. रविंद्र संतोषराव ढोक\n(वय 42) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. रविंद्र ढोक हे पत्नी व दोन मुलांसह हुडकेश्‍वरमधील लाडीकर लेआउट, संतनामदेव नगरात राहत होते. ते नागपूर रेल्वे कार्यालयात लिपिक पदावर नोकरीकरीत होते.\nहुडकेश्‍वर : रेल्वे विभागात लिपीक पदावर असलेल्या एका\nकर्मचाऱ्याला नोकरीवरून काढल्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.\nत्याचा उपचारादरम्यान रविवारी (ता. 17) रात्री मृत्यू झाला. रविंद्र संतोषराव ढोक\n(वय 42) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. रविंद्र ढोक हे पत्नी व दोन मुलांसह हुडकेश्‍वरमधील लाडीकर लेआउट, संतनामदेव नगरात राहत होते. ते नागपूर रेल्वे कार्यालयात लिपिक पदावर नोकरीकरीत होते.\nगेल्या काही दिवसांपासून कामाचा ताण वाढल्याने ते तणावात होते. त्यामुळे त्यांना दारूचे व्यसन जडले. नोकरीवरून घरी आल्यानंतर घरातीलही वातावरण बदलले होते. चिडका स्वभावामुळे मुलेही दूर राहत होती. मात्र, पत्नीने त्यांची समजूत घातली. शेवटी त्यांना रेल्वे प्रशासनाने नोकरीतून काढून टाकले. निराशेच्या गर्तेत ते रविवारी सायंकाळी घरी आले. नोकरीवरून काढल्याचे पत्नीला सांगितले. घरात गेले आणि विष पिऊन\nआत्महत्येचा प्रयत्न केला. पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी दार ठोठावले. परंतू प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला.रविंद्र यांना मेडिकल रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.\nमुलांचे भविष्य अन्‌ विषाची बाटली\nनोकरीवरून काढल्यामुळे ते नैराश्‍यात होते. पत्नीने त्यांची समजूत घालूनएखादा व्यवसाय थाटण्याचा सल्ला दिला. मात्र, दोन्ही मुलांचे भविष्य णि कुटूंबाचा भार पाहता मनाने खचलेल्या रविंद्र यांनी शेवटचा निर्णय घेतला. भविष्य अंधकारमय दिसत असल्यामुळे त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली.\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nफुकट्या प्रवाशांकडून १२५ कोटींची वसुली\nमुंबई - मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल १२५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. आठ महिन्यांत २४ लाख ७१ हजार विनातिकीट प्रवासी आणि...\nमोबाईल चोरीप्रकरणी नऊ जणांना अटक\nमुंबई - प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांत वांद्रे रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यामुळे...\nलोकलच्या दारातील गर्दीने घेतला तरुणीचा बळी\nउल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ...\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nकर्जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून\nकर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65065", "date_download": "2018-12-14T19:29:17Z", "digest": "sha1:OQ3WNP5YFPGZTMU7ZAEZ5OLYFZXG2YXH", "length": 25850, "nlines": 131, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सणाचा ऋण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सणाचा ऋण\nआज दिलपो पोस्टमनाची आतूरतेनी वाट बघीत हूतो. एवढ्यात पोस्टमन येवक व्हयो हूतो. साडेतीन व्हाजान गेले हूते. आता काय वाट बघून उपयोग नाय हूतो. शेवटी दिलप्यान ढोरांची कानी उडवून पांदीक लागलो. गणपतीक ४दिवस ऱ्यवले हूते. तरी सागऱ्याची मनीआऑर्डर येवक नाय हूती. भाताक पण बरेच पैशे हाडून झाले हूते. बरा वर्सल पण दिलप्याचीच हूती. मागच्या पत्रात लवकर मनीऑर्डर करतय असा झिलान कळवलेल्यान आणि असा कसा केल्यान. ताच काय ता ध्यानात येयत नाय हुता. दिलप्यान एकदा झिलाचा कंपनीत फोन करूक बघल्यान पण काय बोलना झाला नाय. इचार करून करून डोक्याचो भूगो झालेलो.ह्या तंद्रीत पांदन कधी सोपली ता कळाकच नाय. बाळ्या बैलान जेवा फोवदारणीच्या कोपऱ्यातलो आवा चावल्यान तेवा दिलप्याक जाग इली. दांडको पाठीर मारीत सगळो राग बाळ्यार काढल्यान.नंतर तेकाच वायट वाटला. कुडनात गेल्यावर बाळ्याक जवळ घीतल्यान.सांचेक लांडो करपील कापून घालीन असा बोलान चाटाळल्यान (गोंजारणे) त्याबरोबर बाळ्या बैलाचा राग गेलो. दिलप्याक चाटूक लागलो. पण दिलपो मनातना लय काळजीत पडलो हूतो. बरीच कामा करूची हूती. घर झाडून झाला हूता, भूतूरच्या बाजूक गिलावो पण काढून झालो हूतो. कलर काढूचो हूतो, गणपती ठेवतत त्या मागच्या भीतीवर कमाळ काढूचा बाकी हूता, सगळो बाजारहाट बाकी हूतो. पयलीच उधारी असल्यामूळा काणेकारान पण हात वर केल्यान हूते. थोडक्यात सगळी कामा पैशामूळा अडली हूती. पपल्यान आणि पिंक्यान रतांबेचो बियो सोलूक घीतल्यानी तेवा दिलपो वैतागलो होतो पोरांवर.. \"**खरडून मडा हलका होता काय रे\" पण पोरा आयकनारी नाय हूती. बियो सोलून बाजारात इकनार होती, तेवढेच बाप्पाच्या तयारीला मदत. दिलप्याचा याक हूता मात्र , चिडलो तरी लगेच शांत व्हायचो. बायको पोरांवर लय माया हूती. हा हा म्हनताना तो पण दिवस गेलो.\nदुसऱ्या दिवशी दिलपो जरा सकाळी बेगीनाच उठलो. मनीऑर्डच्या नादात काल ढोरांचा प्वाटाचो कपो काय वर येवक नाय हूता. मशेरी लावन चाय पिवक चुलीकडो इलो तेवा \" साखर आजच्या पुरतीच हा..उद्या पासना चाय पण गावाची नाय.\" ह्या बायलेचा वाक्य कानावर पडल्याबरोबर दिलप्याक लयच शरम वाटाक लागली. पाठच्या पाठी फीरलो. पण बायल बिचारी चायचो कोप घेवन पाठी धावली. दिलपो ढोरा��ची कानी उडवताना पण थरथरत हूतो.शेतकरी असल्याची पयल्यांदाच लाज वाटत हूती.. बायलेन हाडलेलो चायचो कोप उभ्या उभ्याच तोंडाक लावल्यान. तो पण फुणफुणत. तेवा जर चाय पिल्यान नसती तर ती मावली तेच्या मागना माळावर पण जावक मागे हटली नसती. बायलेचो स्वभाव तेका म्हायत हूतो .आज ढोरांकाव दिलप्याचा दुख कळला हूता, शाण्यासारखे चरत हूते. इकडे दिलप्याच्या मनात वेगळेच इचार चल्ले हूते. बांधावर बसान कायतरी मनातल्या मनात मांडीत हूतो. शेवटी ढोरांची पोटा वर इली तशी घरच्या दिशेन निघालो. इचार करून करून भूक खयल्या खय गायब झाली हूती.\nतरी बायलेन वाढल्यान म्हनान जेवलो. आणि ढक्यार कांबळ्याचो लटो टाकून लकाटलो. झोप काय येयना. मनात एक एक इचार फेरयो मारीत हूतो. तसोच लटो गुटाळून ठेवल्यान आणि वळय समोरच्या होवरेत गेलो. बायल हूंबऱ्याजवळ झोपलेली. तीका ओंडाळूनच गेलो. कबाट उघडून कायतरी रापत हूता. बायलेन कान लावल्यान. पण ती काय बोल्ली नाय. घोव काय करताहा तीका चांगला म्हायत हूता. रापान झाल्यावर सोमतो भायर इलो.शर्ट पँट चढून बायलेकडे पिशी मागल्यान. तेवाव बायल काय्येक बोल्ली नाय.गपचूप हातात ठेवल्यान. पोरानी सोललेल्यो रतांबाच्यो बियो पण पिशयेत घीतल्यान.\n\"बाबानू वायच थांबा, पोस्टमनकाका येवकच झालेत\" पोरीचा बोलना आयकल्या न आयकल्या करीत वाटेक लागलो आणि पेमल्या म्हातरेन हाक मारल्यान..\" खय जातस रे\" दिलप्यान हू की चु केल्यान नाय. बोलान पण फायदो नाय हूतो. म्हातरेची कानपूर लायनीत बिघाडलेली आणि याक याक इचारून नजर लावायची. काळ्या दाताची म्हनान फेमस हूती. खरोखरच एक दात काळो हूतो. काम होयत की नाय ह्याबद्दल दिलप्याक शंका इली.पण थांबान चालनारा नाय हूता.चतुर्थी दोन दिवसार येवन टेपली हूती. दिलप्याच्या पायाची केला (पायाच्या दोन बोटातील मधला भाग) कुसली हूती. ग्रीस लावन शेवटचे तरयाचे चार कोपरे लावल्यान हूते आणि आता चलताना लयच दुखाक लागली हूती. अर्धे वाटेत ग्रामशेवक गावले म्हनान बरा झाला. तेका व्हया त्या ठीकानावर तो उतारलो. बाजरात फीर फीर फीरलो पण तेचा काम काय झाला नाय. अकेरीक रतांबाच्यो बियो घालून वस्तीच्या गाडयेन घराक इलो. बायलेची कुडी पण कोण गहाण ठेव तयार झालो नाय. कुडी खोटी हूती ता फक्त बायलेक म्हायत हूता.एक आशा हूती. ती पण मावाळली. दिलप्याची काळजी लयच वाढली. बायको पोरांका ती काळजी दिसा नये म्हनान आटोकाट प्रयत्न करीत हूतो.वरवर हसत हूतो. बाजारातसून हाडलेली भजी देवन रतांबाच्या बियाचे कीती पैशे इले ते पोरांका सांगल्यान,पोरा पण आपल्या मेन्हतीवर खूष झाली. राती काय दिलप्याच्या पोटात धड घास गेलो नाय . नीज पण येयना. बायलेक दुख कळत हूता तेच्या कपाळावर हात फीरवून तेका धीर देयत हूती. बाप्पा सगळा काय ठीक करतीत. तरी पण दिलप्याची काळजी कमी होयत नाय हूती. फाटफटी जरा डोळो लागलो. परत ढोरा सोडूक उठाकच व्हया हूता. बायलेच्या कानाचा आपरेशन झाला हूता त्यामुळा तेकाच जावक व्हया हूता..दोन तीन पावसान पण दडी मारल्यान हूती. आज ढोरांका देवळाकडच्या कुडनात घालून श्याम खोताकडे थोडे उसने पैशे मागणार हूतो. आज तर घरात चाय पण नाय हूती. देवाच्या पाया पडान देव्हाऱ्याच्या बाजूचे चार फुटाने तोंडात टाकून दिलपो भायर पडलो. रातीच्या जागरानामुळा डोळे कसकसत हूते. डोक्या पण जड हूता. ढोरांका कुडनात घालून उक्शेच्या सावलेत कांबळ्याच्या लट्यार लकाटलो. हा हा म्हनताना डोळो लागलो. ढोरा शाण्यासारखी चरत हूती. दिलपो असो कीती येळ झोपान ऱ्यवलो काय म्हायत जसा दिवस वर येवन न्हीबांरान तापलो.तशी तेका जाग इली. उठाक बघल्यान पण उठाक व्हयना भोवळ येवक लागली. उठाक बघल्यान थयच होलपाटलो. पोटात फुटान्याशिवाय कायच नाय हूता. मुक्या जनावरांका पण आपल्या मालकाक कायतरी झाला ह्या कळला. सनवारग्या गाय धावत जवळ इली, बाळो पण धावलो. ह्या तुमका अतिशोयोक्तीपणाचा वाटात पण मुक्या जनावरांचा माया हा तेवढी कोनाक नाया. दोघाव दिलप्याक चाटूक लागली. बाकीचीव ढोरा दिलप्या भोवती जमा झाली. आजूबाजूक चिटपाखरू नाय हूता. नाय म्हनाक पुढे गावात जाणारो रस्तो हूतो. कोण नसता थय देवच आसता. त्याच येळाक एक कार थयसून जायत हूती , तेच्यात मुंबयसून गणपतीक गावाक इलेले चार तरूण प्वार हूते. तेंका ढोरा दिलप्या भोवती फेर धरलेली दिसली. असा कधीतरीच बघूक मिळता, त्या पोरांका ढोरानी धरलेलो फेर भारी वाटलो. गाडी थांबून खाली उतारले. पण उतरान बघतत तर एक माणूस चक्कर येवन पडलेलो.गाडयेतले सगळे जण तरूणच होते. एकान लगेच जावन गाडयेतसून पाणयाची बाटली हाडल्यान. त्वांडार पाणी मारल्याबरोबर दिलप्याक जरा तरतरी इली. थोडा पाणी पिल्यार सावारलो. ढोरा जागच्या जाग्यार उभी हूती. दिलप्यान देवाक मनातल्या मनात नमस्कार करून पोरांचे आभार मानल्यान. स्वताच उठ���ो तरी धडपडत हूतो. पडल्यामुळा डोक्याक पण खोख पडली हूती. चार जणांपैकी तीघजण गाडयेकडे थांबान. एक जण दिलप्याक घरा परयात सोडूक तयार झालो. दिलपो नको नको करी परयंत तेचा कांबळा घेवन तेच्या खांद्याक पकडल्यान. ढोरा पण शिकवल्यासारखी वाटेक लागली. घरा जवळ इलो तसो पांदीत ढोरांचो आवाज आयकान रोजच्यासारखी पोरा बाबांचा कांबळा घेवक पुढे धावली. पण समोरचा चित्र येगळाच हूता. एक गोरोसो पोरगो आपल्या बापाशीक धरून हानताहा म्हटल्यावर पोरा हलानगेली. खोखेतला रकात बघून आवशीक हाक मारल्यानी. दिलप्याची अशी हालत बायलेन कधी बघूक नाय हूती. जरा काय झाला तरी खाली वर व्हायची. पोरांकडे ढोरांका दायार बांधाचा काम दिल्यान आणि घोवाकडे.वळली. वांगडा इलेल्या पोरग्यान सगळी हकीकत तेच्या बायलेक सांगल्यान, \"ढोरानी धरलेलो फेर बघून आम्ही उतारलव तर हे पडलेले दिसले, नायतर आम्ही थांबलव नसतव\" अशे ते शुद्ध भाषेत बोल्ले.\n\"बाबा ना रातभर झोपाक नायत आणि काय खावक पण नाया\" पपलो पटकन बोलान गेलो. एकंदरीत सगळी परीस्थिती बघून ह्या कुंटूंब अडचणीत हा त्या पोराक समाजला. आपण कायतरी मदत करू ह्या उद्धेशान तेना याक याक करुन सगळा इचारून घीतल्यान, दिलप्याची बायलेन पण भावनेच्या भरात सगळी हकीकत सांगल्यान. दिलप्यान बायलेक एक दोन येळा गप करूक बघल्यान पण त्या पोरग्यानच तीका सगळा सांगाक सांगल्यान. एकंदरीत सगळ्या सांगण्यावरना त्या पोराक ह्या कुटूंबाक पैशाची लयच निकड हा ह्या कळला. भायर पडताना मावलेच्या हातार पाचशेच्यो चार नोटो ठेवल्यान, दिलपो आणि ती मावली पोराच्या ह्या अवताराकडे बघीतच ऱ्यवले, नको म्हनाक पण त्वांड उघडना, जसो तो पोरगो खळ्यात गेलो तशी ती मावली ते पाठी धावली, तेना दिलेल्यो नोटो परत तेच्या खिशात कोंबूक लागली, तो काय घेवक तयार नाय हूतो आणि ही पण आयकत नाय हूती. शेवटी तेना ते पैसे उसने दिले असे समजा आणि मला गावतीत तशे परत करा ह्या वाक्यावर मावलीक थांबवल्यान. आपलो संपर्क नंबर एका कागदावर लिवन तिच्याकडे दिल्यान आणि वाटेक लागलो, दोन पोरा आणि घोव बायल तेच्या अशा वागण्यान गलबलली हूती. आई पावणादेवीचे आभार मानून पाठमोरो चलणाऱ्या त्या पोराक नजरेआड होयसर बघीत ऱ्यवली. दिलप्याकडे कामासाठी दिड दिवस ऱ्यवलो हूतो पण कंबार कसान दोघाव घोव बायल कामाक लागली. अकेरेक सागरो गणपती दिवशी सकाळी हजर झालो. पोराचो म्होरो शाफ उतारलो होतो ,आवस बापूस गणपतीची तयारी कशी करतले ह्या काळजीन काळवांडलो हूतो पण बघता तर सगळी तयारी झाली हूती. बापूस गणपती हानूची तयारी करीत हूतो.\nज्या ज्या येळाक मिया गावाक जातय तेवा माका दिलपो त्या अनोळखी पोरान दिलेलो नंबर लागलो काय इचारता. आणि माझा उत्तर नाय आसता.\nसातरल ( कणकवली )\nछान आहे ही गावरान कथा ..\nछान आहे ही गावरान कथा .. गुरांचं मालकाविषयीचं प्रेम छान चितारलंय..\nछान आहे कथा. आवडली.\nछान आहे कथा. आवडली.\nवाह.... खूपच सुंदर लिहिलंय...\nवाह.... खूपच सुंदर लिहिलंय...\nअसा चांगुलपणा खूप दुर्मिळ झालाय...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/seized-arrears-35662", "date_download": "2018-12-14T20:57:31Z", "digest": "sha1:HMBF4CPHTHEVTRJ3RVOYZX6EBORRK5SS", "length": 13905, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "seized by arrears थकबाकी न भरल्यास जप्ती | eSakal", "raw_content": "\nथकबाकी न भरल्यास जप्ती\nशनिवार, 18 मार्च 2017\nराजापूर - मार्च एंडिंग जवळ येताच मालमत्ता करासह पाणीपट्टी वसुलीसाठी पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. थकबाकीदारांकडून विविध प्रकारच्या करांची असलेली थकबाकी वसुलीसाठी पालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.\nदोन वर्षांतील ६५ थकबाकीदारांकडील सहा लाख ८१ हजारांची वसुली थकली आहे. त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांत थकबाकीदारांनी रक्कम भरणा न केल्यास त्यांच्या नळजोडण्या तोडण्यात येणार आहेत.\nराजापूर - मार्च एंडिंग जवळ येताच मालमत्ता करासह पाणीपट्टी वसुलीसाठी पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. थकबाकीदारांकडून विविध प्रकारच्या करांची असलेली थकबाकी वसुलीसाठी पालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.\nदोन वर्षांतील ६५ थकबाकीदारांकडील सहा लाख ८१ हजारांची वसुली थकली आहे. त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांत थकबाकीदारांनी रक्कम भरणा न केल्यास त्यांच्या नळजोडण्या तोडण्यात येणार आहेत.\nथकीत कराच्या वसुलीसाठी पालिका प्रशासनाने स्वतंत्र पथकांची नेमणूक केली आहे. मालमत्ता, पाणीपट्टी यासह विविध प्रकारच्या कराची थकीत रक्कम ठेवणाऱ्या लोकांशी या विशेष पथकांम���र्फत संपर्क साधला जात आहे. थकबाकीदारांनी रक्कम न भरल्यास मालमत्तेवर टाच आणण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे तसेच पाणीपट्टीच्या वसुलीसाठीही पथकाने आक्रमक पवित्रा घेतला असून, नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसांत थकीत रक्कम भरणा न केल्यास नळ जोडणी तोडण्यात येणार आहे.\n२०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षात ६५ लोकांनी पालिकेचा कर थकवला आहे. त्यांच्याकडे ६ लाख ८१ हजार रुपये थकीत आहेत. विशेष पथकाने शहरामध्ये धडक मोहीम राबवताना तब्बल ७० हजारांची वसुली केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. वसुलीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष पथकाच्या या कारवाईमुळे अन्य थकबाकीधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ज्या नागरिकांना अद्यापही थकीत रक्कम भरणा केलेली नाही, त्यांनी तातडीने प्रशासनाकडे रक्कम भरणा करावी असे आवाहन मुख्याधिकारी नयना ससाणे यांनी केले आहे.\nसुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू\nथकीत रकमेच्या वसुलीसाठी विशेष पथके नेमलेल्या पालिका प्रशासनाने रक्कम भरणा करण्यासाठी सुटीच्या दिवशीही पालिकेचे कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी नागरिकांकडून कराची रक्कम रोखीसह चेकद्वारे स्वीकारली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nसहायक आयुक्तांवर गंभीर नसल्याचा ठपका\nनागपूर : मालमत्ता करवसुलीत गंभीर नसल्याचा ठपका ठेवत दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना आज प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली. विशेष म्हणजे तीन दिवसांत...\nलबाड गुरूजींना वेतन कपातीचा झटका\nनांदेड : शासनाच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करून दिशाभुल केल्याप्रकरणी शासन निर्णया नुसार जिल्ह्यातील ४४ शिक्षकांवार कारवाई...\n#WaterIssue पुण्याचे पाणी निम्म्यावर\nपुणे - पुणे शहराला दररोज १२५० एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/1161272", "date_download": "2018-12-14T20:35:26Z", "digest": "sha1:VSGM3XSH3OLD3KZXJHJD5G63MAL744LR", "length": 1982, "nlines": 20, "source_domain": "isabelny.com", "title": "Google Semalt स्थानांतरित करणे शक्य आहे का?", "raw_content": "\nGoogle Semalt स्थानांतरित करणे शक्य आहे का\nGoogle Semalt एका खात्यातून दुस-या खात्यात हस्तांतरित करणे शक्य आहे का\nमाझ्याकडे वापरकर्ता ए आहे जो माझ्या WordPress साइटमध्ये वैध Google लेखक आहे. जेव्हा मी Google मध्ये 'कीवर्ड' शोधतो तेव्हा त्याचे नाव आणि छायाचित्र शोध परिणामात दर्शविले जाईल.\nएक दिवस ए कंपनी सोडली, म्हणून आम्ही त्याचे नाव पुन्हा लेखक म्हणून वापरू इच्छित नाही, आणि दुसर्या व्यक्तीकडे हस्तांतरित करू इच्छित नाही जे बी - бум. нижний новгород.\nतांत्रिकदृष्ट्या मी फक्त डिस्प्ले नाव आणि Google+ प्रोफाइल URL ए ते बी . आणि मग मी कदाचित Google च्या बाबतीत होणार्या बदलांच्या सूचित करू शकतो.\nपण मग काय होईल Semaltेट गोंधळून जाईल आणि मी घोटाळा करत आहे असे वाटते Semaltेट गोंधळून जाईल आणि मी घोटाळा करत आहे असे वाटते प्रथमच या क्रिया योग्य आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/update-public-co-operation-needed-for-the-enforcement-of-alcohol-ban/", "date_download": "2018-12-14T19:42:54Z", "digest": "sha1:WJXWNVHIIEQPMIKCQN3DML6ACTUULA3B", "length": 9944, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दारुबंदीच्या अधिक काटेकोर अंमलबजावणीसाठी जनतेचे सहकार्य आवश्यक - चंद्रशेखर बावनकुळे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदारुबंदीच्या अधिक काटेकोर अंमलबजावणीसाठी जनतेचे सहकार्य आवश्यक – चंद्रशेखर बावनकुळे\nनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीच्याअधिक काटेकोर अंमलबजावणीसाठी जनतेचे ���हकार्य आवश्यक असून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामरक्षक दल स्थापन करावे. ग्रामरक्षक दलाच्या तक्रारीनंतर 24 तासात कारवाई करण्याची कायद्यात तरतूद आहे,असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितले.\nसदस्य विजय वड्डेटीवार यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. बावनकुळे म्हणाले,चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2017 मध्ये 9 हजार 50 गुन्हे नोंदविण्यात आले असून 9 हजार 860 आरोपींना अटक केली आहे. तसेच 24.54 कोटी एवढ्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या तीनही जिल्ह्यांमध्ये दारुबंदीच्या बाबतीत गुन्हा अन्वेषणाची कामगिरी उंचावण्यासाठी शासनाने राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाच्या आस्थापनेवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रत्येकी 22 पदे मंजूर केलेली आहेत. तसेच शासनामार्फत कडक कारवाई होत आहे. यात ग्रामरक्षक दल अंमलबजावणी, नियंत्रण कक्ष, व्हॉटस ॲपचा वापर, पदनिर्मिती, व्यसनमुक्ती कार्यक्रम आदींच्या माध्यमातून दारुबंदी अधिक कठोर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात काही प्रमाणात परराज्यातून दारु येत असल्याने त्याबाबत समिती स्थापन करुन एक महिन्यात त्याचा अहवाल घेऊ, असेही त्यांनी या चर्चेच्या दरम्यान विचारलेल्या उपप्रश्नास उत्तर देताना सांगितले.\nमद्य विक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 93 नुसार चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात येतात. जानेवारी, 2015 पासून अद्यापपर्यंत पोलीस विभागाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यात असे 3 हजार 286 तर राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे 11 प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच, पोलीस विभागाद्वारे एमपीडीए अंतर्गत 50 जणांवर कारवाई करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात कलम 93 अन्वये 3 हजार 941 व एमपीडीए अंतर्गत 5 जणांवर कारवाई करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात कलम 93 अन्वये 572 व एमपीडीए अंतर्गत 3 जणांवर कारवाई करण्यात येत आहे, अशीही माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य संध्यादेवी कुपेकर, सदस्य अजित पवार, वीरेंद्र जगताप यांनी सहभाग घेतला.\nपराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेत���री…\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nबोंड अळी, ओखी वादळ नुकसानग्रस्तांसाठी केंद्राकडे 2425 कोटींची मागणी – चंद्रकांत पाटील\nदारूबंदीचा ठराव ग्रामसभेत होतो तर प्रशासन अंमलबजावणी का करत नाही\nपराभवानंतर मोदी सरकारला आली जाग, देशात ४ लाख कोटींची शेतकरी कर्जमाफी \nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nनिलंगेकरांच्या गडाला राष्ट्रवादी सुरुंग लावणार का \nपराभूतांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळणार नाही,अशोक चव्हाणांची मोठी घोषणा\nदेवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस\nटीम महाराष्ट्र देशा – मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील…\nमोदी सरकारला मोठा दिलासा, राफेल घोटाळा झालाच नाही \n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nकाय आहे नेमकी राफेल डील \n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nमाझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे\nआदरणीय अप्पा.... गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\nराहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत - शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66156", "date_download": "2018-12-14T19:49:59Z", "digest": "sha1:LN6BYVDK5W2PHXCPDRSMFVYMENNDQ3NN", "length": 11870, "nlines": 111, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चाळीतील गमती-जमती (१५) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चाळीतील गमती-जमती (१५)\nचाळीतल्या गमती-जमती (१६) :- इंदू आज्जीची खोड मोडली\nगणपती आणि चंद्राच्या कथेतून मला एका नव्या मोहिमेच गुपित कळून गेलं.आणि मला इंदू आजीला छळण्याचे एक निमित्त मिळून गेले.व्हायचं असं की,दुपारी पाणी सुटण्याच्या वेळी मी एक चार पाच दगड आणून ते फ्रॉक च्या खिशात ठेऊन द्यायचे आणि पाणी भरताना अगदी आज्जीसमोरच तिचे लक्ष नाही बघून तिच्या घरावर दगड टाकायचे.ज्यावर संशय घेता येईल तो संशयित गुन्हेगार समोरच असेल तर मग दगड कुणी मारला असेल आज्जी क्षणभर बावचळुन जायची.हातातले काम उरकून बाजारला जाण्यासाठी स्वतःवरच चरफडत काही रोज सरावाने तोंडात आपसूक येणाऱ्या शिव्या��ा जप करीत ती पाणी भरत राहायची.मग मी विचार करायचे,हे काही ठीक नाही,संभाव्य दोषी म्हणून इतरवेळी ही म्हातारी मला खंडीभर शिव्या देते आणि आता, हा सूर्य आणि हा जयद्रथ झाल्यावर मात्र शिव्या द्यायला तोंड आखडत घेते.म्हणून मी आणि लागोपाठ तसेच दोन दगड पुन्हा भिरकावून द्यायचे.मग माझी ही मात्रा बरोबर लागू पडायची. तिथल्या तिथे म्हातारी माझी जासूस पदी नेमणूक करून माझ्यावर आरोपीचा माग काढणे,त्यावर लक्ष ठेवणे ही कामगिरी सोपवायची. माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटायच्या.मी उगीचच इकडे तिकडे फास्ट पळून आरोपीचा शोध लागतो का बघायचे.तोपर्यंत ती इकडे घरातून अंगण,अंगणातून घर अश्या फेऱ्या मारत रहायची. आमच्या घराच्या बरोबर मागे सुन्याचे घर होते.तो तोतर बोलायचा. तो तसा शांतच होता.उपद्व्यापी वैगेरे काही नव्हता.एकदा असच मी म्हातारीच्या घरावर तिच्या देखत कळू नये अशी हातचलाखी करून दगड भिरकावला आणि स्वतःच इकडे तिकडे कोण आहे कोण आहे म्हणत धावून घेतलं.मागे सुन्या त्याच्या घरासमोर ऊभा होता.तसा तो कारण नसताना हसत असायचा हा त्याचा गुण मला इथे उपयोगी पडला. आणि दगड पडून कातवुन गेलेल्या म्हातारीला खबर दिली की तुमच्या घरावर सुन्याच दगड मारतोय कारण बघल तवा तो दात काढत अंगणात उभा असतोय...म्हातारीला हे सांगेपर्यंत ती तणतणतच सुन्याच्या घराजवळ देऊन त्याच्या घरादाराचा उद्धार करू लागली.तो होता तोतरा त्याला र म्हणता यायचं नाही...तो म्हणाला म्हाताले म्हाताले त्वांड सांभाळून बोल...मी दगड नाय मालला...मला राजींन सांगितलं तूच हुतास दात काढीत उभा...पुन्हा का दगड माझ्या घरावर आला तर तुला काय जित्ता सोडत नाय बघ... अशी म्हातारीने त्याला तंबीच दिली.त्या दिवशी मी चक्क म्हातारीची विश्वस्त बनले होते.. सुन्या आणि सुन्याच्या घरचे सगळे यांची म्हातारीबरोबर चांगलीच जुंपली होती.सगळं निवल्यावर मी घरात खो खो हसत सुटताना माझ्या खिशातील दगड खाली पडले समोर तायडी होती...तिने मला गालावर एक चापटी मारली...मी मम्मीला नको सांगू पुन्हा अस करीत नाही म्हणून गाल चोळत तायडीकडं दयावया करू लागले..त्यानंतर मी म्म्मीच्या धाकाने मनात असूनही म्हातारीच्या घरावर दगड मारू शकले नाही आणि म्हातारीने अंतिम आरोपी म्हणून सुन्याचेच नाव निश्चित करून त्याला मोड देखील विकत द्यायचं बंद केलं...\nगुलमोहर - विनोदी लेखन\nइतकं तुम्हाला सगळं स्पष्ट\nइतकं तुम्हाला सगळं स्पष्ट आठवतंय याचे कौतुक आहे.\nछान चालली आहे मालिका \nहे काय फनी वाटले नाही.\nहे काय फनी वाटले नाही. तोतरा माणूस, म्हातारी बाई ह्यांच्या बद्दल कमी संवेदनशीलता आहे असे दिसते.\nसंवेदनशीलता पेक्षा मला वाटत ज्या वयात जे विचार होते ते मांडले आहेत\nहे काय फनी वाटले नाही. तोतरा\nहे काय फनी वाटले नाही. तोतरा माणूस, म्हातारी बाई ह्यांच्या बद्दल कमी संवेदनशीलता आहे असे दिसते.\nसंवेदनशीलता पेक्षा मला वाटत ज्या वयात जे विचार होते ते मांडले आहेत\nछान प्रतिसाद लहानपणीच्या आठवणी आहेत त्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogbenchers-stories-news/loksatta-blog-benchers-winner-45-1561719/", "date_download": "2018-12-14T19:57:41Z", "digest": "sha1:WEQY6PYP7LVWZ6W2OZXJTPEDE3WVNJQD", "length": 16391, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Blog Benchers Winner | स्वप्नाली सासवडे, शेख रुबीन शेख मौला ब्लॉग बेंचर्सचे विजेते | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरात्री महिलांसाठी मुंबई सर्वाधिक सुरक्षित\nकर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू\n‘एमटीएनएल’ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव अमान्य\nघरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस\nदेशभरात औषधांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश\nलोकसत्ता ब्लॉग बेंचर्स »\nस्वप्नाली सासवडे, शेख रुबीन शेख मौला ब्लॉग बेंचर्सचे विजेते\nस्वप्नाली सासवडे, शेख रुबीन शेख मौला ब्लॉग बेंचर्सचे विजेते\nभाजपतर्फे संभाव्य राजकीय विरोधकांना सध्या एकच संदेश दिला जातो.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nभाजपतर्फे संभाव्य राजकीय विरोधकांना सध्या एकच संदेश दिला जातो. ‘तुम्ही आमच्या बरोबर या किंवा गप्प बसा. हे दोन्ही पर्याय मान्य नसले तर तुमच्या फायली आमच्या हाती आहेतच’, हा तो संदेश. आतापर्यंत असंख्य उदाहरणांतून भाजपने ही आपली कार्यशैली दाखवून दिली आहे. मग ते बिहारात लालू कुटुंबीयांविरोधातील कारवाई असो किंवा कर्नाटकी मंत्र्यांवरच्या धाडी वा चिदम्बरमपुत्रापाठोपाठ जयंती नटराजन ��ांच्या घरांवरील छापे. यातून भाजप प्रच्छन्नपणे हाच संदेश देते. सुनील तटकरे यांच्याविरोधातील कारवाईच्या वृत्तातूनही हेच ध्वनित होते. आम्ही देत आहोत ते मंत्रिपद घ्या अथवा तुमच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेतच, हा यामागचा अर्थ. तो खरा असल्याने भाजपला या भ्रष्टाचारांची ना प्रामाणिक चौकशी करावयाची आहे ना ती प्रकरणे बंद करावयाची आहेत. भाजपला रस आहे तो केवळ ही प्रकरणे टांगती ठेवण्यात. त्याचमुळे, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, काँग्रेस अशा सर्वच पक्षांना नकोशा झालेल्या छगन भुजबळ यांचे प्रकरण वगळता अन्य कोणतेही प्रकरण भाजप सरकारांकडून धसास लावले जात नाही. जाणारही नाही. नारायण राणे हेदेखील भाजपच्या वाटेवर आहेत ते याचमुळे. ते जाणतात की विरोधी पक्षांत राहून भाजपला विरोध तर करता येणारच नाही. उलट चौकशीचा ससेमिरा, छापे वगैरेंची शुक्लकाष्ठे मागे लागण्याचा धोका. त्यापेक्षा सांप्रती सत्तासूर्य तळपत असलेल्या भाजपच्या अंगणात जाऊन उभे राहिलेले बरे. बाकी काही मिळो न मिळो निदान ‘ड’ जीवनसत्त्व तरी मिळते. सुनील तटकरे, अजित पवार यांच्या चौकशीचे, सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद देऊ केल्याचे वृत्त राजकारणात नव्याने विकसित झालेल्या ‘भ’ जीवनसत्त्वाचा परिचय करून देणारे आहे. भ्रष्टाचार चौकशी वैगरे केवळ शब्दांचे बुडबुडे, असे मत ‘‘भ’ जीवनसत्त्व’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत पुणे येथील पीइएस मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वप्नाली सासवडे ही ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाची मानकरी ठरली आहे. या स्पर्धेत बीड येथील वैद्यनाथ महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख रुबीन शेख मौला याने दुसरे पारितोषिक पटकावले.\nअग्रलेखावर मत मांडणाऱ्या स्वप्नाली आणि शेख रुबीन शेख मौला यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. स्वप्नालीला सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र तर शेख रुबीन शेख मौलाला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.loksatta.com/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nराहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\nपोलीस आयुक्तालयात बोलवून कवायतीची शिक्षा\n‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ\nदहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज\nशिवाजी महाराजांवरील चित्रपटांची निर्मिती इतर भाषांमध्येही व्हावी\n‘एनएमएमटी’चे ‘ओपन लूप’ कार्ड लवकरच\nविक्रीसाठीची जुनी वाहने ‘नो पार्किंग’मध्ये\n१२ वर्षांत ४७ हजार बेकायदा बांधकामे\nरेल्वे म्हणते, ‘एसी’ चालतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/03/blog-post_07.html", "date_download": "2018-12-14T20:29:25Z", "digest": "sha1:3CU57UTNHPELV34W2GSQJ3KWORU6PM45", "length": 11894, "nlines": 196, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: गोठलेला नायगारा - चित्रफिती", "raw_content": "जाता जाता एक न��र इथेही........\nगोठलेला नायगारा - चित्रफिती\nशब्दातीत आहे सारेच. डोळ्यांचे पारणे फेडणारे वर्णनातीत निसर्गाचे एक आगळेच रूप. जिकडेतिकडे चकाकणारे हिमाचे शुभ्र ढीग व झिरपणारा थंडावा. नायगारा नदीच्या कोसळण्यासाठी झेपावणाऱ्या पाण्याला मधूनमधून अडथळा करू पाहणारे लहानमोठे बर्फाचे खडक. कड्यावरून आवेगाने स्वत:ला झोकून देऊन समर्पित झाल्यावर काहीसे शांत होऊ पाहणारे पाणी अन लागलीच त्याचा हिमाने घेतलेला कब्जा. थोडासा उशीरच झालाय या चित्रफिती टाकायला, त्याबद्दल दिलगीर आहे.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 1:16 PM\nफ़ंडु आहेत एकदम आणि ध्वनियोजनाही एकदम झकास....नायगारा म्हणजे फ़ार आठवणीतला आहे गं..एकदा स्वतः आणि भारतातून येणार्‍या घरच्यांबरोबर असा कितींदा पाहिलेला..आज असा गारठलेला तुझ्यामुळे दिसतोय नाहीतर आता गेलो आम्ही नायगारापासूनही लांब लांब...\nवाह...क्या बात है..श्री..इथे घर बसल्या बसल्या नायग~याचे दर्शन तु आम्हाला करवुन दिलेस...धन्यवाद ..[:)]\nगोठलेला नायगारा फॉल्स फारच अप्रतिम दिसतोय. तुझ्यामुळे पाहायला मिळाला. थॅक्स.\nसही.. एकदम मस्त आहेत..\nनिसर्गा इतका आनंद जगात दुसरी कुठलीही गोष्ट देत नाही.\nअप्रतिम. कसला जबरदस्त अनुभव असेल हा \nआणि श्री सर्वात जास्त कौतुकास्पद म्हणजे..गाण्यांची धुन पण सही पकडली आहेस.पंडीत.जोगकाकांची आहे ना..वायोलीन...गाता रहे मेरा वायोलिन...\nहेरंब, पुढच्या वर्षी योग साधाच. तोवर आदित्यही थोडासा मोठा होईल.:)\nमाऊ, ओळखलेस बरोबर फक्त ते त्यांचे नाहीये. आर.डीच्या ऑर्केस्ट्रातले आहे.बेमिसालच्या ये री पवनची....आणि दुसरी जुर्मानाची... :)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आ��े.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nमराठी माणसाला काय येतं \nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nगोठलेला नायगारा - चित्रफिती\nतेज : रक्षक की भक्षक\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-band-breakout-matter-in-pune-113-people-in-judicial-custody/", "date_download": "2018-12-14T20:04:49Z", "digest": "sha1:QWO3GGWBHOOLMLGSARSCHTXXFW2DSETT", "length": 8203, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्र बंद : पुण्यातील तोडफोड प्रकरणातील 113 जणांना न्यायालयीन कोठडी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहाराष्ट्र बंद : पुण्यातील तोडफोड प्रकरणातील 113 जणांना न्यायालयीन कोठडी\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाकडून पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान पुण्यातील वेगवेगळ्या भागामध्ये तोडफोड आणि दगडफेक करणाऱ्या 194 जणांना पोलिसांनी अटक केली होती, धुडगूस घालणाऱ्या या सर्व आंदोलकांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी 21 जणांना जामिनावर मंजूर करण्यात आला आहे, तर 113 आंदोलकांची न्यायालयीन आणि 58 जणांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.\nगुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान, पुण्यात झालेल्या तोडफोडप्रकरणी 194 जणांना पोलिसांनी अटक केली होती. काल बंदच्यावेळी जिल्हा���िकारी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती, तर चांदणी चौकामध्ये देखील दगडफेक करण्यात आली होती.\nबंदवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनं करण्यात आले. या आंदोलना दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड करण्यात आली. तसेच चांदणी चौकामध्ये दगडफेक करण्यात आल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. तर जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर देखील करण्यात आला.\nमराठा आरक्षणा विरोधात याचिका करणाऱ्या ॲड. सदावर्ते यांना…\nस्वयंपाकघर जरी वेगळे असले, तरी काँग्रेस -राष्ट्रवादी…\nपुणे महाराष्ट्र बंद जिल्हाधिकारी कार्यालय तोडफोड प्रकरण एकूण 80 जणांना अटक, अटकेतील दोन मुले अल्पवयीन, उरलेल्या पैकी 5 महिलां 73 युवकांना न्यायालयीन कोठडी.\nपुण्यात जनजीवन सुरळीत; मात्र बंद दरम्यान ५५ पीएमटी बसची तोडफोड\nन्यायालयीन कोठडीतील 73 जण जामिनासाठी अर्ज करू शकतात\nचांदणी चौक दगडफेक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 55 जणांपैकी 50 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी आणि उर्वरित 5 जणांना न्यायालयीन कोठडी\nडेक्कन प्रकरणातील 21 जणांचा जामीन\nहिंजवडी 8 जणांना एक दिवसीय पोलीस कोठडी\nवारजे हिंसाचार प्रकरणातील 30 जणांना न्यायालयीन कोठडी\nमराठा आरक्षणा विरोधात याचिका करणाऱ्या ॲड. सदावर्ते यांना कोर्ट परिसरात चोपले\nस्वयंपाकघर जरी वेगळे असले, तरी काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस एकाच घरातील दोन मुले\nआठवले हल्ला : रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार\nआठवलेंवरील हल्ल्याचे पुण्यात पडसाद, ‘आरपीआय’तर्फे रस्ता रोको आंदोलन\nमोदी सरकारला मोठा दिलासा, राफेल घोटाळा झालाच नाही \nनवी दिल्ली : मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राफेल खरेदी प्रकरणात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याचे…\nराहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत…\nनिवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हाल���ाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/beaches/ganpatipule-beach/", "date_download": "2018-12-14T20:00:20Z", "digest": "sha1:H7OYRBLCICKAB6RP2LDN4UVAGGO6VMXJ", "length": 10089, "nlines": 261, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "गणपतीपुळे समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरीपासून उत्तरेकडे गणपतीपुळे ४८ किमी अंतरावर आहे. गणपतीपुळेच्या उत्तरेस खाडी असून खाडीपलीकडे मालगुंड गाव आहे. भंडारपुळे हे गाव दक्षिणेस असून गणपतीपुळ्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे.\nबस स्थानक - गणपतीपुळे\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nपूर्वेकडे नदी असून गणपतीपुळ्याच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाथी अनेक श्रध्दाळू भाविक इथे दरवर्षी येत असतात. त्याचप्रमाणे सुट्ट्यांमधे सहकुटुंब सहपरिवार इथे येणारे हौशी पर्यटकही खूप आहेत. श्रीग़णेशाच्या चरणी इथला समुद्र जणू अगणित लाटांची राशी अर्पण करत असतो. मंदिर तसे पूरातन असून त्याचा पेशवाईत जीर्णोध्दार झाला आहे. किनाऱ्यालगत असलेल्या महागणपतीच्या दर्शनाबरोबरच ईथला चंदेरी वाळूचा किनाराही पर्यटकांना खूणावत असतो. पांढर्याअशुभ्र, स्वच्छ किनार्याेवर समुद्रस्नानाचा आनंद इथे मनमुराद लूटता येतो. मात्र सर्व माहिती घेऊनच समुद्रात प्रवेश करणे कधीही उत्तम. मोकळा गार वारा अंगावर घेत या किनार्यानवर विविध साहसी क्रिडाप्रकार अनूभवता येतात.\nआपल्याला येथिल किनाऱ्यावर आंबा, कोकम, आवळा, जांभूळ अश्या विविध चवदार कोकणी सरबतांची चवही चाखता येते.\nगणपतीपुळ्याचा मंदिर परिसरही अतिशय हिरवागार आहे. संध्याकाळच्या संधिप्रकशात गणपतीपुळ्याच्या किनार्‍यावरील सुर्यास्त आपली कोकणाची सफर अविस्मरणिय बनवतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-st-exam-80810", "date_download": "2018-12-14T20:24:43Z", "digest": "sha1:HFPQWJFMMKU2L3YHWEMO7UTWIEB24CHR", "length": 13251, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur news ST exam एसटी महामंडळाची लिपिक, टंकलेखक पदाची ऑनलाईन परीक्षा | eSakal", "raw_content": "\nएसटी महामंडळाची लिपिक, टंकलेखक पदाची ऑनलाईन परीक्षा\nरविवार, 5 नोव्हेंबर 2017\nया पदाच्या २५४८ रिक्त जागांसाठी १ लाख ३८ हजार अर्ज महामंडळास प्राप्त झाले आहेत. सर्व उमेदवारांना लघु संदेश (एस एम एस ) व ई-मेलद्वारे परीक्षा स्थळ, परीक्षेची वेळ व तारीख, आसन क्रमांक कळविण्यात आला आहे . तरी, सर्व सं���ंधित उमेदवारांनी महामंडळाच्या www.msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी.\nअक्कलकोट : जानेवारी २०१७ मध्ये एसटी महामंडळामार्फत देण्यात आलेल्या विविध रिक्त पदांच्या जाहिरातीमधील लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) या पदाची ऑनलाईन परीक्षा ७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर व १४ नोव्हेंबर २०१७ रोजी राज्यामधील विविध ५४ केंद्रांवर ३ सत्रात (म्हणजे सकाळी ९ ते १०. ३० , दुपारी १२. ३० ते २. ०० व सायंकाळी ४ ते ५. ३० ) घेण्यात येणार आहे.\nया पदाच्या २५४८ रिक्त जागांसाठी १ लाख ३८ हजार अर्ज महामंडळास प्राप्त झाले आहेत. सर्व उमेदवारांना लघु संदेश (एस एम एस ) व ई-मेलद्वारे परीक्षा स्थळ, परीक्षेची वेळ व तारीख, आसन क्रमांक कळविण्यात आला आहे . तरी, सर्व संबंधित उमेदवारांनी महामंडळाच्या www.msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र दि.५ नोव्हेंबर पासून उमेदवारांनी दिलेल्या ईमेल पत्यावर उपलब्ध करून देण्यात येत असून सदर प्रवेशपत्र घेऊन उमेदवारांनी नियोजित परीक्षाकेंद्रावर वेळेवर परीक्षेस उपस्थित राहावे.\nज्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रांच्या पसंती क्रमांका व्यतिरिक्त इतर ठिकाणी परीक्षाकेंद्र मिळाले होते, अशा सुमारे १८ हजार उमेदवारांना त्यांच्या राहत्या विभागात अथवा जवळच्या विभागात परीक्षाकेंद्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत.याबाबत लघुसंदेश (एसएमएस) त्यांना प्राप्त होतील, तरी सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी तसेच परीक्षेसंबंधी काही अडचण निर्माण झाल्यास (उदा. आसन क्रमांक, परीक्षेचे स्थळ) टोल फ्री क्रमांक. १८००१२१८४१४ यावर संपर्क साधावा असे आवाहन एसटी प्रशासनातर्फे जनसंपकॆ अधिकाऱ्यांनी केले आहे.\nनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nवाघ-बिबट्या शिकारीचे धागेदोरे मध्य प्रदेशात\nअमरावती : पूर्व मेळघाटमधील अंजनगावसुर्जी परिसरात वर्षभरापूर्वी चार वाघ व एका बिबट्याच��� शिकार झाल्याची बाब पुढे आली. या प्रकरणाचे धागेदोरे हे मध्य...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nवालचंदनगर - रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनासाठी ३ टीएमसी पाणी\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी...\nघाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मुलीचा डेंगीने मृत्यू\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी तिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://isabelny.com/?start=60", "date_download": "2018-12-14T18:52:10Z", "digest": "sha1:GAG67LO2N7XI4HRIMI2B7GQNK6GKOXJG", "length": 5088, "nlines": 137, "source_domain": "isabelny.com", "title": "Ask a question", "raw_content": "\nDDoS हल्ला हल्ले आपल्या वर्डप्रेस साइट सुरक्षित कसे DDoS हल्ला वरून आपल्या वर्डप्रेस साइट सुरक्षित कसे हल्लासंबंधित विषय: PluginsSecurityThemesPerformanceWP मिमल ...\nMailChimp मिमल जाहिरातीच्या वैशिष्ट्यासह एक विपणन व्यासपीठ बनण्याच्या दिशेने चालविते\nब्लॉगर्स देण्यास नम्र (आणि आपण ट्रॅकवर कसे राहू शकता)\nआपल्या वेब पेज दृश्ये एक मिमिलेला करा नका\nप्रतिभा आणि तंत्रज्ञान वाहनचालक अमेरिका सर्वात जलद वाढत मिमल\nSemalt: 60 सेकंदात ऑनलाइन काय होते\nआपले संबद्ध मिमलॅट भेदभाव\nसाइट संरचना प्रशिक्षण- सेमील्ट\nसेलेनियम वेबड्रायव्हर आणि मोचा सह आपल्या जावास्क्रिप्टची चाचणी कशी करावी सेलेनियम वेबड्रायव्हर आणि मोचासह आपल्या जावास्क्रिप्टची चाचणी कशी करावी सेलेनियम वेबड्रायव्हर आणि मोचासह आपल्या जावास्क्रिप्टची चाचणी कशी करावी साधने & लायब्ररीजिकाएपीआयजएनंगलज एसआरओ मिमल\nजेसी व्हॅन डी Semaltटची पोस्ट\nलक्ष्यित सामाजिक मीडिया विपणन Semalt चा मूल्य आणि यशस्वीता मोजणे\n10 मिमलट्रेटसाठी सुट्टीचा गिफ्ट गिफ्ट विचार\nडेटा रीकॅक्ट बरोबर काम करणे: गुणधर्म & राज्य डेटा रीकॅक्ट बरोबर काम करणे: गुणधर्म & राज्यसंबंधित मिमल: AngularJSReactAPIsAjaxNode.js अधिक ... प्रायोजक\n2014 मध्ये ईमेलसाठी माझे अंदाजपत्रिका उघडा\nSemalt van den Berg द्वारा पोस्ट केलेले\nसीएसएस फॉन्ट-डिस्प्ले: द फ्यूचर ऑफ फॉन्ट रेन्डरिंग ऑन वेब सीएसएस फॉन्ट-डिस्प्ले: फ्रेन्च ऑफ फॉन्ट रेन्डरिंग ऑन वेबसंबंधित विषयः बूटस्ट्रॅपफ्रेमवर्क सीएसएस मिमल\nप्रतिक्रिया, ग्राफिकल आणि रिलेसह प्रारंभ करणे (2 पैकी भाग 1) प्रतिक्रिया, ग्राफिकल आणि रिलेसह प्रारंभ करणे (2 पैकी भाग 1) संबंधित विषय: PHPBrowsersBusinessJavaScriptWeb मिल्ठु\nA / B चाचणीचा परिचय A / B चाचणीचा परिचयसंबंधीत विषय: HTML & CSSUX फोटोशोफअभ्यास छायाचित्रण & मिमल\nसममूल्य: शोधणे हेतू काय आहे एसइओ मूलतत्त्वे: शोध हेतू काय आहे\nसेट अप करण्यासाठी मूलभूत सुरुवातीच्या मार्गदर्शक & वर्डप्रेस साइट चालविणे सेट अप करण्यासाठी मूलभूत सुरुवातीच्या मार्गदर्शक & वर्डप्रेस साइट रनटेबल विषय चालविणे: सुरक्षाप्रक्रिया WP मिमल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80/word", "date_download": "2018-12-14T19:40:23Z", "digest": "sha1:WIGNHDMCZ2GRBIMQIT7M5OOEHH4KVH6N", "length": 13102, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - रामजोशी", "raw_content": "\nविवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय \nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - महाराज गवरीनंदना अमरवंद...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - दाट साधुचा हाट भागवत ...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - धांव गणपते सदनी या क्...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - निजवदनीं या गजवदनाचें ...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - भूतळांत जशि या स्थळांत...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - वदनीं श्री विघ्नविनायक गा...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - वन्दे श्रीगजमुखमगजनिबालम...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - शेषाचलकृतनिवासा हा नत ...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - क्षमातळीं इजसमाज नाहीं ...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - अग सखे यशोदेबाई मूला ...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - अशि कशि रे तुझि होरी ...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - अहा या हरिनें उध्दवारे...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - आतां काय आम्ही हरिवांच...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - उध्दवजी मधुवनीं ॥ फ़ट ...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - काय म्हणून झटशिल मला ...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - नंदकिशोराची होरी जळो ब...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - काय म्हणावे मुलगा दिसत...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\nरामजोशी - कारटा तुझा हा द्वाड य...\nरामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..\n आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/2010/01/blog-post_21.html", "date_download": "2018-12-14T18:58:24Z", "digest": "sha1:G3ZFTMJKOESMPCG5X7OAXWMIZOSPP7O7", "length": 32816, "nlines": 348, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!: (शोधा)शोध", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्‍याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nप्रसन्न सकाळ.. छान उन बिन पडलेलं. जास्त उकाडा नाही कि विशेष गारवा नाही अशी मोहक हवा. त�� सकाळी नाश्ता वगैरे करून त्याच्या नेहमीच्या आवडत्या बागेत येऊन पोचला. चांगलं हिरवंगार, भरपूर सावली असलेलं आणि खाली चांगली हिरवळ असणारं झाड शोधून त्याखाली त्याने बैठक मांडली. आजूबाजूच्या रंगीबेरंगी फुलांचा मोहक गंध आणि छोट्या छोट्या पक्षांची गोड किलबिल कानांना, गात्रांना, मनाला सुखावत होती. निसर्गाचा आस्वाद घेता घेता तो नेहमीप्रमाणेच विचारांच्या राज्यात गढून गेला. त्याचं असं हे नेहमीच व्हायचं. कुठेही, कधीही. मनात नाना त-हेच्या आवडत्या विचारांची गर्दी झाली की तो त्याचा रहात नसे. आणि त्यात पुन्हा एवढा सुंदर नयनरम्य निसर्ग, ती बाग, प्रसन्न सकाळ म्हणजे तर त्याच्या साठी सोन्याहुन पिवळं असं होतं. आपल्या मनाला विचाररुपी अश्वावर बेलगाम सोडून देऊन तो अगदी स्वेच्छेने आणि आवडीने त्या विचारांच्या मागे जात असे.\nत्यादिवशी असंच झालं. नेहमीप्रमाणे विचारांच्या जत्रेत हरवला असताना अचानक त्याचं लक्ष एका अगदी छोट्याशा वाटणाऱ्या घटनेने वेधून घेतलं. अर्थात तुमच्याआमच्या सारख्या अतिसामान्य जनांना सामान्य भासणारी घटना त्याच्या दृष्टीने फार फार महत्वाची, विचार करायला लावणारी आणि (त्याच्या आणि जगाच्या) इतिहासाला कलाटणी देणारी होती. झालं काय की तो विचारात गढलेला असला तरी डोळे, कान, नाक आपापली कामं करत होते. (म्हणून तर सुरुवातीला म्हटलेली सुंदर फुलं, त्यांचा सुवास, पक्ष्यांची किलबिल त्याला जाणवली ना.) तर डोळ्यांनी एका सामान्य घटनेचा वेध घेतला. समोरच्या झाडावरून एक फळ हलकेच तुटून पडलं आणि जमिनीवर येऊन स्थिरावलं. झालं. त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरु झालं. हे फळ पडलंच का पडलं तर खाली का पडलं वर का पडलं नाही पडलं तर खाली का पडलं वर का पडलं नाही तर अशा अनेक काकांनी (का कां नी) त्याच्या मनात वादळ उत्पन्न केलं. आणि ही एका महान शोधाची नांदी होती. असा शोध जो मानव जातीला पुढची करोडो वर्षे उपकारक ठरणार होता, अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं देणार होता, अनेक विषयांवरील संशोधनाला कलाटणी देणार होता. आणि तो शोध म्हणजे.....\nत्या शोधाची \"खरी\" माहिती सांगण्यापूर्वी एक सर्वमान्य आणि प्रचलीत शोध सांगतो. तो म्हणजे गुरुत्वाकर्षण. तुम्हालाही अगदी हेच वाटलं ना कारण आपल्याला हेच शिकवलं जातं. (साला बदला रे हा इतिहास.. मेटे, खेडकर ऐकताय का कारण आपल्याला हेच शिकव���ं जातं. (साला बदला रे हा इतिहास.. मेटे, खेडकर ऐकताय का).. पण तो शोध म्हणजे गुरुत्वाकर्षण नाहीच्च मुळी. गुरुत्वाकर्षण हा काय शोध आहे).. पण तो शोध म्हणजे गुरुत्वाकर्षण नाहीच्च मुळी. गुरुत्वाकर्षण हा काय शोध आहे तो काय कोणीही लावला असता. आपलं गॅलीलीओ होता, गॅलीलीओ नाही तर आर्किमिडीज होता. तो पण नाही तर गेला बाजार जेम्स वॅट तर होताच. एवढे ढीगाने शोध लावले या लोकांनी. त्यात सफरचंद पडताना बघून ते गुरुत्वाकर्षणाने पडतंय हे सांगायला काही कोणा शास्त्रज्ञाची गरज होती का तो काय कोणीही लावला असता. आपलं गॅलीलीओ होता, गॅलीलीओ नाही तर आर्किमिडीज होता. तो पण नाही तर गेला बाजार जेम्स वॅट तर होताच. एवढे ढीगाने शोध लावले या लोकांनी. त्यात सफरचंद पडताना बघून ते गुरुत्वाकर्षणाने पडतंय हे सांगायला काही कोणा शास्त्रज्ञाची गरज होती का\nतर मग खरा शोध काय होता पुन्हा बघू. तो विचारात गढलेला, सफरचंद खाली पडलं, त्याने लगेच गुरुत्वाकर्षणावर प्रबंध लिहून काढला. इतकं सोप्पं होतं ते. पण त्याने तो प्रबंध का लिहिला, त्यामागची प्रेरणा काय होती पुन्हा बघू. तो विचारात गढलेला, सफरचंद खाली पडलं, त्याने लगेच गुरुत्वाकर्षणावर प्रबंध लिहून काढला. इतकं सोप्पं होतं ते. पण त्याने तो प्रबंध का लिहिला, त्यामागची प्रेरणा काय होती तर ते पडतं फळ त्याला आवाहन करत होतं, आज्ञा करत होतं. आणि ती आज्ञा मानून त्याने तो प्रबंध लिहिला. तर मुख्य शोध होता \"अमृतातेही पैजा जिंकणा-या\" भाषेला \"पडत्या फळाची आज्ञा\" या म्हणीरुपी एक महान अलंकार प्राप्त करून दिला तो माणसाने. आता तुम्हाला वाटेल काय हे. काय फालतूपणा आहे हा. हा काय शोध आहे का तर ते पडतं फळ त्याला आवाहन करत होतं, आज्ञा करत होतं. आणि ती आज्ञा मानून त्याने तो प्रबंध लिहिला. तर मुख्य शोध होता \"अमृतातेही पैजा जिंकणा-या\" भाषेला \"पडत्या फळाची आज्ञा\" या म्हणीरुपी एक महान अलंकार प्राप्त करून दिला तो माणसाने. आता तुम्हाला वाटेल काय हे. काय फालतूपणा आहे हा. हा काय शोध आहे का पण बघा ही म्हण शोधणं एवढं सोप्पं होतं तर मगाशी उल्लेखलेल्या (आणि न उल्लेखलेल्या) त्याच्या अनेक मित्रगणांनी ती आधीच का नाही शोधून काढली बरं पण बघा ही म्हण शोधणं एवढं सोप्पं होतं तर मगाशी उल्लेखलेल्या (आणि न उल्लेखलेल्या) त्याच्या अनेक मित्रगणांनी ती आधीच का नाही शोधून काढली बरं मला ठाउ�� आहे की तुम्हाला अजूनही माझं म्हणणं पटणार नाही. आता खाली दिलेली उदाहरणं बघा. जर \"पडत्या फळाची आज्ञा\" ही म्हण, हा सुविचार आपल्या भाषेत नसता तर खालील महान व्यक्तींनी त्या त्या कोड्यात टाकणा-या प्रसंगांच्या वेळी काय उत्तर दिलं असतं मला ठाउक आहे की तुम्हाला अजूनही माझं म्हणणं पटणार नाही. आता खाली दिलेली उदाहरणं बघा. जर \"पडत्या फळाची आज्ञा\" ही म्हण, हा सुविचार आपल्या भाषेत नसता तर खालील महान व्यक्तींनी त्या त्या कोड्यात टाकणा-या प्रसंगांच्या वेळी काय उत्तर दिलं असतं मला नका सांगू उत्तर. तुम्ही स्वतःशीच विचार करा आणि माझं म्हणणं चूक कि बरोबर ते ठरवा. (हे असं म्हटलं की जाम बरं असतं बाबा)\n१. सोनिया गांधी मनमोहन सिंग यांना जेव्हा म्हणाल्या (असतील) \"मी नाही बावा पंतप्रधान होत. तुम्हीच व्हा कसे.\"\n२. संरक्षणमंत्री, परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री आणि युद्धाशी संबंधीत असलेल्या सगळ्या अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या खात्यांचे मंत्री बुश कडे जाऊन जेव्हा म्हणाले (असतील) \"दादा, त्या सद्दामकडे रासायनिक आणि कसली कसली अस्त्र आहेत. त्याच्यावर हल्ला केला पायजेल \"\n३. नारायण दत्त तिवारींची \"मैत्रीण\" जेव्हा त्यांना म्हणाली (असेल) \"मी ना गडे तुम्हाला तुमच्या ऑफिस मध्ये नाही भेटत. राजभवनाच्या बेडरूम मध्येच भेटते. चालेल\n४. बाळासाहेब ठाकरे जेव्हा राजू परुळेकरला म्हणाले (असतील) \"अरे राजूबा, हा सचिन जाम वटवट करतोय. मार की थोडे फटकारे\"\n५. मणीशंकर अय्यर जेव्हा पक्षबैठकीत म्हणाले (असतील) \"अरे त्या सावरकराच्या नावाची पट्टी कशाला पायजे रे अंदमानात\"\n६. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जेव्हा सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे \"मासिक भत्तेवाढ आणि नातेवाईकांना आणि मित्र मंडळींना फुकट विमान प्रवास करू दिला जावा\" असा प्रस्ताव मांडला (असेल) तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणाले असतील\n७. शरद पवार ललित मोदींना जेव्हा म्हणाले (असतील) \"भाया ललित, तुला आय पी एल साठी माझी जी काही मदत लागेल ती बिनधास्त सांग. वेळचवेळ आहे आपल्याकडे. कृषीमंत्री म्हणून तसंही मला \"१५ दिवसात धान्याचे भाव कमी होणार\", \"३ महिन्यात साखरेची टंचाई निर्माण होणार\" असल्या भविष्यवाण्या करण्याशिवाय काय काम असतं \"\n८.विधू आणि आमीर जेव्हा चेतनला आणि महेश जेव्हा मराठा महासंघाच्या गँगला आणि अवधूत जेव्हा नितीशला म्हणाला (असेल) की \"जाम मंदी आहे राव. नुसती जाहिरातबाजी करून पैसा वसूल होणार नाही. कायतरी वाद घातला पायजे.\"\n९. दाउद, छोटा/मोठा/मधला राजन/शकील/मिरची जेव्हा दया नायकला म्हणाले (असतील) \"अब्बे तू गोलिया उडाते रेह और नोट गिनते रेह. बाकी आप्पून संभालेगा \"\n१०. नारायण राणेंचे व्यक्तिगत सल्लागार जेव्हा त्यांना म्हणाले (असतील) की \"नारूसाहेब, या शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय कर्जबाजारीने नाय होतं. दारू पितात लेकाचे. त्यामुळे होतात आत्महत्या. पण कोणीतरी हे बोललं पाहिजे\"\nतर आता मला सांगा \"पडत्या फळाची आज्ञा\" या सुवर्ण म्हणीचा शोध त्याने लावला नसता तर या वरच्या सगळ्या प्रश्नांना त्या त्या व्यक्तीने काय उत्तरं दिली असती \"हो\", \"चालेल, \"बरं\", \"सहीच\", \"मस्त\", \"झालं म्हणून समजा\" अशी काहीतरी बावळट, अळणी उत्तरं द्यायला लागली असती की नाही \"हो\", \"चालेल, \"बरं\", \"सहीच\", \"मस्त\", \"झालं म्हणून समजा\" अशी काहीतरी बावळट, अळणी उत्तरं द्यायला लागली असती की नाही अजूनही पटत नसेल तर या सगळ्या प्रश्नांना \"पडत्या फळाची आज्ञा\" ऐवजी \"गुरुत्वाकर्षण\" असं उत्तर देऊन बघा. लागतोय काही अर्थ अजूनही पटत नसेल तर या सगळ्या प्रश्नांना \"पडत्या फळाची आज्ञा\" ऐवजी \"गुरुत्वाकर्षण\" असं उत्तर देऊन बघा. लागतोय काही अर्थ नाही ना मग आता तुम्हीच मला सांगा की \"गुरुत्वाकर्षणाचा\" शोध जास्त महान की \"पडत्या फळाची आज्ञा\" या अलंकाराचा शोध महान\nआणि हे मीच म्हणतोय असं नाही. आयझॅकने त्याच्या आत्मचरित्रातही याचा उल्लेख केलाय की गुरुत्वाकर्षणा पेक्षाही त्या म्हणीचा शोध हा माझ्या दृष्टीने महान होता. पण लोकांना तो कळलाच नाही अशी खंतही त्याने पुढे व्यक्त केली आहे. विश्वास बसत नसेल तर इथे क्लिक करून बघा. असो. आणि या महान शोधाबद्दल तुम्हाला यापूर्वी माहीत नसेल तर आपला मराठी भाषा या विषयातला \"म्हणींचे शोध\" या उपवर्गातला अभ्यास आणि वाचन हे फार्फार कमी आहे असं खुश्शाल समजा.\n(असे अजून इतर महान परंतु मानवजातीला विशेष माहीत नसलेले आणि माहीत असतील तरीही दुर्लक्षिले गेलेले शोध जगासमोर आणणे हा या लेखमालेचा उद्देश आहे. तर असे इतर शोध आमच्या शोधखात्याला गवसताक्षणीच त्यांची योग्य ती छाननी करून आणि सगळे पुरावे, घटना तपासून ते आपल्या पुढे मांडले जातील. तोवर.... शोधत राहा.. शोधा म्हणजे सापडेल.. इति आलम...)\nमहत्वाची टीप : सावरकर म्हणजे मा��ं दैवत आहे. त्यांचा एकेरी उल्लेख हा फक्त प्रसंगाच्या गरजेसाठी केला आहे. त्यांचा कुठेही यत्किंचितही अपमान करण्याचा हेतू नाही.\nलेखकु : हेरंब कधी\nलेबलं : इनोदी, डार्क ह्युमर, राजकीय, सटायर\nचाबुक लेख, कुठे बाथरुम मध्ये पडत्या फळाच्या आज्ञावरुन आठवला का \nअग, या शोधाचा शोध कधीच लावला होता मी. प्रबंध फक्त आज लिहिला :-)\nहा हा हा.. आनंद, नाही रे. कधी कधी बाथरूम बाहेर पण सुचतात थोडे फार बरे विषय. अर्थात बाथरूम मध्ये सुचला असता तर अजून जास्त चाबूक झाला असता :-)\nवा.वा.. हेरंबराव. हा पण एक शोधच आहे की. हेहे..\nबाकी मी असतो ना तिकडे आणि ते फळ हलकेच माझ्यासमोर तुटून पडलं असतं ना.. तर मी त्या फळावरच तुटून पडलो असतो.\nहाहा... शेवटी खाण्यासाठी जन्म आपुला ... :D\nहो ना शोधाचा शोध :-)\nहा हा. वाचला बाबा एका सफरचंदाचा जीव ;-)\nह्म्म्म...चांगली शोधाशोध आहे बाबा....इथं सफ़रचंदाची झाडं पाहिलीत किती सफ़रचंद लगडली असतात ते..ते नेमकं एक सफ़रचंद पडेल हेच मुळी मला पटत नाहीये आता....एकावेळी वारा आला की टपटप आणि वारा आला नाही तरी चार-पाच तरी सटासट पडतीलच आणि मग शोध राहिला बाजुला पहिले त्यातलं चांगलं पाहून खायचेच विचार येतील...हे शोध ना जरा असं काहीपण घडलं होतं का\nबाकी काय लेख उत्तम हे सांगणे नलगे...उगाच आठवलं अल्केमिस्ट सचिन प्रकरणानंतर बंदच पडलं ना (आणि तेही टाटा बाय बाय न करता....)\nअग १ पडलं काय नि ४ पडली काय साहेबांनी म्हणीचा (सॉरी गुरुत्वाकर्षणाचा) शोध लावला हे महत्वाचं.. वा. तू आणि रोहन म्हणजे अगदी सारखे आहात.. सफरचंद खाण्यावर तुमचं एकमत :)\nआणि राजूला (माझ्यासारखंच) बऱ्याच जणांनी ठोकलं असणार चांगलं त्यामुळे टाटा बीटा न करता पळून गेले असणार महाशय..\nगुरुत्वाकर्षणाच्या शोधापेक्षा हा शोध महान आहे.. [:)]\nउदाहरणही मस्त आहेत.बाकी सफ़रचंदाबाबत माझी भुमिका अपर्णा आणी रोहन हयांच्यपेक्षा वेगळी नाही...\nही सगळी उदाहरणं खरंतर फार दुर्दैवी आहेत. (म्हणून तर मी या पोस्टला \"ब्लॅक कॉमेडी\" असंही टॅगलंय)\nमी अपर्णा आणि रोहनल बोललो खरं पण प्रामाणिकपाने सांगायचं तर मीही तुमच्याच टीममधे आहे ;-)\nhttp://fekafeki.com/ ही लिंक उघडत नाही. काही चुकलंय कां\n\"७वा\" मुद्दा लै भारी :) बाकी पण छानच आहेत पण ...:)\nबाकी 'सफरचंदाने' तसे बरेच शोधांना जन्म दिलाय.मनुष्यजन्म हा अॅडम-ईव ने चुकुन खाल्येल्या सफरचंदाचीतर देण आहे.\nहा हा.. पुन्हा (पुन्हा) क्लिक करून बघा :P\nब��की ग्रह-शिरोमणी, राज-ज्योतिष पवारांविषयी काय सांगणे :)\n@योगेश, अरे हो. हे लक्षातच आलं नव्हतं. या \"शोधा\"चा शोध पण घेतला पाहिजे आता :)\nबाकी सफरचंदाचा महिमा अपार आहे हे खरंच \nलय भारी मित्रा, मस्त झालाय लेख. पवारांनी आज काल पुन्हा एक भविष्यवाणी केली की दुध महाग होणार आणि लगेच आज पासून दुध महाग ही झालं. तितक्यात पवार साहेब म्हणाले की मी २०२० सालाचं बोलत होतो. आता एवढा महान() द्रष्टा नेता असं म्हणतो तर कुणाला दाद मागायची आम्हा सामान्य लोकांनी. तुझा प्रबंध मस्त जमलाय पण.\n बरोबर बोललास. अशा \"द्रष्ट्या\" नेत्यांचं दूरदृष्टित्व ओळखणं आपल्या सारख्या सामान्य माणसांच्या कुवतीच्या पलीकडचं आहे. आपण आपली (भाव वाढलेली) सफरचंद खायची.\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nकुणी \"पद्म\" (विकत) घ्या.. कुणी... \nअप्सरा आली (च नाही) \nपिझ्झा, पोट, तब्येत, ब्लॉग, शिक्षा वगैरे वगैरे\nगर्जा जयजयकार क्रांतीचा (कुसुमाग्रजांची क्षमा मागू...\nदोन छोट्या (पौराणिक) शंका\nसंमेलनं ... वैचारिक गुलामगिरीची \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/node/81902", "date_download": "2018-12-14T19:36:06Z", "digest": "sha1:6YTOTL3JP3UWBDJKWQJVJQQIXB7NXAQP", "length": 13457, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news narayan rane bjp girish bapat राणे मंत्रिमंडळात येणारच; युतीही अभेद्य | eSakal", "raw_content": "\nराणे मंत्रिमंडळात येणारच; युतीही अभेद्य\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nनाशिक - स्वतंत्र पक्षाची स्थापना केलेले नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावर आज राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी शिक्कामोर्तब केले. राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशामुळे युतीमध्ये काहीही बिघाड होणार नसून, ती अभेद्यच असल्याचे सांगत, सरकार आपला कार्यकाळही पूर्ण करेल. त्यामुळे मध्यावधी वा सरकार अस्थिर असल्याचा वावड्या खोट��या असल्याचा दावाही बापट यांनी केला.\nनाशिक - स्वतंत्र पक्षाची स्थापना केलेले नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावर आज राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी शिक्कामोर्तब केले. राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशामुळे युतीमध्ये काहीही बिघाड होणार नसून, ती अभेद्यच असल्याचे सांगत, सरकार आपला कार्यकाळही पूर्ण करेल. त्यामुळे मध्यावधी वा सरकार अस्थिर असल्याचा वावड्या खोट्या असल्याचा दावाही बापट यांनी केला.\nपत्रकार परिषदेमध्ये बापट बोलत होते. ते म्हणाले, की नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशामुळे सरकार अस्थिर होणार असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात तसे काहीही होणार नाही. त्यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्‍चित आहे. त्यामुळे कोणालाही आपल्या खिशातील राजीनामेही काढण्याची गरज नाही. कारण, उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट संवाद आहे.\nयुतीमध्ये मोकळेपणाचे वातावरण आहे, युती अभेद्य आहे. त्यामुळे युतीचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री हे सक्षम आहेत, असेही बापट यांनी स्पष्ट केले.\nवजन-मापांमध्ये ग्राहकांची लूट करणाऱ्या पेट्रोल पंपांचेही ऑडिट होणार. अत्याधुनिक यांत्रिक सुविधांचा वापर करून ते पंपांना लावले जाणार. पंपचालकाने जर ते सील तोडून फेरफार करण्याचा प्रयत्न केला तर पंपावरील ते मशिन आपोआप बंद होणार आणि त्याची थेट सूचना पेट्रोल कंपनी- पुरवठा विभागाला जाणार. कंपनी व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीशिवाय तो पंप सुरू होणार नाही. वेळप्रसंगी चौकशी करून पंपाची मान्यताही रद्द होऊ शकेल.\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nसाताऱ्यातून दोन हस्तक्षेप याचिका\nसातारा - उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेमध्ये येथून दोन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या...\nनिकाल तिथे, पडसाद इथे...\n11 डिसेंबरला पाच राज्यांतील निकालांचे कौल समोर येणार आहेत. भारत हा खंडप्राय देश. एका टोकाला फुगलेल्या नद्यांच्या पुराने जनजीवन विस्क��ित झालेले असते,...\nशिवसेना 'इन'.. राणे 'आऊट'..\nमुंबई : राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, याचे प्रतिबिंब सध्या राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. भाजप-शिवसेनेत कमालीचा दुरावा...\nसामाजिक प्रतिष्ठेच्या आवरणाखालील मागासलेपणाच्या असह्य वेदना, मुलाबाळांच्या आरोग्य-शिक्षणाची आबाळ, कुटुंबाच्या हालअपेष्टा, यामुळे क्रोधित झालेल्या...\n१९९१ - तत्कालीन पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंह यांच्याकडे मराठा आरक्षणासाठी पहिले शिष्टमंडळ; राज्याने निर्णय घेण्याची सूचना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/priyanka-kasurde-archery-player-help-117251", "date_download": "2018-12-14T20:04:54Z", "digest": "sha1:M4PK545QMQAARX2NTRXA6XST4FUCQTWY", "length": 13066, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "priyanka kasurde archery player help अचूक वेध साधायचाय पण...! | eSakal", "raw_content": "\nअचूक वेध साधायचाय पण...\nशुक्रवार, 18 मे 2018\nपाचगणी - जिद्द, सचोटी अन्‌ मनोबलाच्या जोरावर धनुर्विद्येत यशाचे शिखर गाठण्यासाठी पसरणीच्या (ता. वाई) प्रियांका कासुर्डेला उत्तुंग भरारी मारायची आहे. सातारा जिल्ह्याच्या या लेकीने तिच्या स्वप्नपूर्तीसाठी मदतीची हाक दिली आहे. प्रियांकाला सढळ हाताने मदत मिळाल्यास तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर गरुडझेप घेता येईल.\nपाचगणी - जिद्द, सचोटी अन्‌ मनोबलाच्या जोरावर धनुर्विद्येत यशाचे शिखर गाठण्यासाठी पसरणीच्या (ता. वाई) प्रियांका कासुर्डेला उत्तुंग भरारी मारायची आहे. सातारा जिल्ह्याच्या या लेकीने तिच्या स्वप्नपूर्तीसाठी मदतीची हाक दिली आहे. प्रियांकाला सढळ हाताने मदत मिळाल्यास तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर गरुडझेप घेता येईल.\nमूळची पाचगणी येथील असलेल्या प्रियांकाला शाळेत मिळत असलेले धनुर्विद्येचे धडे, पसरणीच्या डोंगराळ भागात इतरांचा धनुर्विद्येचा सराव पाहून प्रियांकाचा खेळाविषयीचा उत्साह अन्‌ आकर्षण वाढले. वाशिम येथे नवव्या सिनियर राज्य स्पर्धेपासून तिने स्पर्धात्मक खेळाचा श्रीगणेश केला.\nआजपर्यंत तिने सातारा, नगर, पुणे, कोल्हापूर, वाई, औरंगाबाद, पिंपरी- चिंचवड, झारखंड, पटियाला, आंध्रप्रदेश व भुवनेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय, अंतरविद्यापीठ स्पर्धेत सांघिक, वैयक्तिक यश मिळविले आहे.\nप्रियांकाचे वडील मजुरी करतात. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.\nप्रियांका कासुर्डे ही ग्रामीण भागात राहूनही जिद्दीच्या जोरावर विविध शिखरे पादांक्रांत करत आहे. परंतु, आर्थिक दुर्बलतेमुळे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या कन्येला मदतीच्या हातांची गरज आहे. क्रीडाप्रेमी, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, क्रीडा संस्थांनी तिच्या हाकेला साद देतील, अशी आशा तिच्या कुटुंबीयांना आहे.\nघरची परिस्थिती बेताची असल्याने प्रियांकाला धनुर्विद्येतील आपला उत्साह आवरता घ्यावा लागला. त्यातच आमची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला हव्या असलेल्या कुठल्याही सुविधा आम्ही पुरवू शकत नाही.\n- संतोष कासुर्डे, पसरणी\n‘ब्रेक्‍झिट’ची तीन पायांची शर्यत (अग्रलेख)\nआर्थिक प्रश्‍नांचे सुलभीकरण करून आणि राष्ट्रवादाचा अंगार चेतवून उपाय शोधायला गेले की काय होते, याचा प्रत्यय ब्रिटनमधील सध्याच्या राजकीय संघर्षावरून...\nकर्नाटकच्या एटीएस पथकाची साकळीत चौकशी\nयावल : साकळी (ता. यावल) येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास बंगळूर येथील एटीएसच्या पथकाने साकळी येथे आज चौकशीकामी आणले होते. नालासोपारा स्फोटक प्रकरणी...\nभात शोधुनी जीव शिणला...\nबेबडओहोळ - भात झोडून बाजूला पडलेल्या पळंजातून तासन्‌ तास उभे राहून तांदूळ शोधणाऱ्या चिमुकल्या आढले रस्त्यावरील भात मिलजवळच पाहायला मिळत आहेत....\nमोदींना पक्षात सगळेजण घाबरतात- सिन्हा\nपुणे : \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात. आज जे भारतीय जनता पक्षातील काहीजण कधीकाळी कॉंग्रेसला \"मुडद्यांचा पक्ष' असे म्हणत...\nसोशल मीडियावर पोलिसांचा वॉच\nपुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार धुमश्‍चक्री होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे...\nइतिहासाची पदवी घेतलेले नवे आरबीआय गव्हर्नर ट्रोल\nमुंबई: उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा द��ल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या शक्तिकांत दास यांच्या विषयी चांगल्या वाईट चर्चांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-maval-takve-peasants-demand-high-60307", "date_download": "2018-12-14T20:18:13Z", "digest": "sha1:Y7MRKLO5MX2DYESMHHP6UFQUIM3NT3TZ", "length": 15362, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news maval takve peasants demand high मावळ तालुक्यात वाढला मजुरांचा थाट, ने-आण करायला चारचाकी, नाश्ता-पाणी | eSakal", "raw_content": "\nमावळ तालुक्यात वाढला मजुरांचा थाट, ने-आण करायला चारचाकी, नाश्ता-पाणी\nसोमवार, 17 जुलै 2017\nटाकवे बुद्रुक : शेताच्या मालकापेक्षा शेतमजुरांचा थाट लय भारी असल्याचे चित्र मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात सर्रास पाहयला मिळते. मागील दहा वर्षांपासून शेतमजुरांचा लय भारीच थाट होऊ लागला आहे. घरापासून शेताच्या बांधावर यायला मजूरांना चारचाकी गाडीची सोय झाली आहे. दुपारच्या न्याहारी पूर्वी देशी, जेवण झाल्यावर चघळायला गायछाप, किंवा गुटखा पुडी अशी मिजास राखावी लागते. शिवाय दिवसभर काम करून झाल्यावर, उद्या लवकरच या दुसरा कोणाला भरवसा देऊ नका, सकाळी लवकरच घ्यायला येतो अशी गळ घालावी लागते. सांजच्याला माघारी फिरणाऱ्या मजूराला वारंवार विणवणी करण्यात येते.\nटाकवे बुद्रुक : शेताच्या मालकापेक्षा शेतमजुरांचा थाट लय भारी असल्याचे चित्र मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात सर्रास पाहयला मिळते. मागील दहा वर्षांपासून शेतमजुरांचा लय भारीच थाट होऊ लागला आहे. घरापासून शेताच्या बांधावर यायला मजूरांना चारचाकी गाडीची सोय झाली आहे. दुपारच्या न्याहारी पूर्वी देशी, जेवण झाल्यावर चघळायला गायछाप, किंवा गुटखा पुडी अशी मिजास राखावी लागते. शिवाय दिवसभर काम करून झाल्यावर, उद्या लवकरच या दुसरा कोणाला भरवसा देऊ नका, सकाळी लवकरच घ्यायला येतो अशी गळ घालावी लागते. सांजच्याला माघारी फिरणाऱ्या मजूराला वारंवार विणवणी करण्यात येते.\nशेतात शेतमजूर म्हणून राबणा-या पुरुषाला आणि महिलेला घरधन्या पेक्षा अधिक जपले जाते.त्यांचा मोठा थाटमाट ठेवावा लागतोय नाही तर शेतात राबायला मजूर मिळणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भात हे मावळातील पारंपारिक पिक, लावणी, बेणणी आणि कापणी या पिकातील कष्टाची कामे, मावळातील पडीक माळराने विकली असली तरी अजून बऱ्यापैकी भात शेती टिकून आहे. त्यामुळे अजून तरी मावळात इंद्रायणीचा सुगंध दरवळतोय, सध्या लावणीची कामे जोरात सुरू आहे.भात लावणीला मजूरांचा तुटवडा झाला आहे. परिसरातील कारखानदारीत आणि फार्महाऊसेवर रोजगार मिळू लागल्याने शेतात काम करायला माणसे मिळेनात,लाडकी सूनबाई चिखलणीची कामे नको म्हणू लागली.\nभात लावणीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मजूरांची गरज वाढली,मजूरांना जास्त जपावे लागत आहे. कातकरी, ठाकर, आदिवासी समाजातील हे शेतमजुरांना घ्यायला पाडयावर आता सकाळी लवकरच चारचाकी वाहनांची रीघ लागतेय. सकाळी आणि पुन्हा दुपारच्या न्याहारीला देशी दयावी लागते. गायछाप आणि विमल गुटखा चालणाऱ्या ही पण पुडी द्यावे लागते. शिवाय दोन वेळेला जेवण आणि तीनशे रुपये मजूरी दयावी लागते. शेतमजुरांचा इतका थाट करूनही दुसर्‍या दिवशी ते येतीलच याची शाश्वती नसल्याने त्यांची मनधरणी करावी लागते ते निराळेच.\nमावळातील गाव कोणतेही असो, सध्या शेतमजुरांची मनधरणी करताना शेतकरी पाडयावर दिसणार हे निश्चित आहे. त्यातच खेडया पाडयातील शेतमजूरांना वडगाव, कान्हे, कामशेत, टाकवे बुद्रुक, पवनानगर, वराळे, नवलाख उंब्रे, सोमाटणे, बेबडओहळ, नाणे आदी मोठया गावातून मागणी वाढल्याने सध्या शेतकऱ्यांना पेक्षा शेतमजुराचा थाट लय भारी आहे.\nपार्थ अजित पवार यांची पहिल्यांदाच मावळात हजेरी\nलोणावळा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळात पहिल्यांदाच हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजकीय...\nशरद पवारांची तिसरी पिढी राजकीय वर्तुळात दाखल होणार\nपुुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हे राजकारणात सक्रिय होऊ लागले असून, ते मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात...\nपुण्यात गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक\nउरुळी कांचन : खंडणी मागणीच्या उद्देशाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपड्याच्या दुकानाच्या दिशेने पंधरा दिवसांपूर्वी...\nऐन हिवाळ्यात पुणे जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा\nपुणे - पुणे जिल्ह्यात आतापासूनच दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच गुरांसाठीच्या पाण्याचा आणि चाऱ्याची...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nअवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान\nटाकवे बुद्रुक : अवकाळी पाऊस पडल्याने भात खाचरातील कापलेले व शिवारातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने आता तरी नुकसानीची पाहणी करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/uri-trailer-vicky-kaushal-starrer-uri-film-based-surgical-strike-158779", "date_download": "2018-12-14T20:45:13Z", "digest": "sha1:RTDSLR2W4PDUUWLKDJ7L36M2ULGVZZEY", "length": 11327, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uri trailer Vicky Kaushal starrer Uri film based on surgical strike सर्जिकल स्ट्राईकवरील 'उरी'चा ट्रेलर प्रदर्शित | eSakal", "raw_content": "\nसर्जिकल स्ट्राईकवरील 'उरी'चा ट्रेलर प्रदर्शित\nबुधवार, 5 डिसेंबर 2018\nविकी कौशल या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, यामी गौतम आणि परेश रावल यांचीही भूमिका आहे. विकी कौशल कमांडोच्या भूमिकेत आहे. उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 19 जवान हुतात्मा झाले होते.\nमुंबई : भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची दखल बॉलिवूडने घेत या घटनेवरील आधारित 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nविकी कौशल या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, यामी गौतम आणि परेश रावल यांचीही भूमिका आहे. विकी कौशल कमांडोच्या भूमिकेत आहे. उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दह��तवादी हल्ल्यात 19 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकची जगभरात चर्चा झाली होती.\nआता याच घटनेवर पडद्यावर आणण्यात आले आहे. आदित्य धार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात बॉलिवूडमधील एकही प्रसिद्ध चेहरा नसला तरी अॅक्शन भरपूर आहे. हा चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.\nअनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई\nमुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे....\nआशियाई चित्रपट महोत्सव २४ पासून\nपुणे - आशय फिल्म क्‍लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक...\n#MeToo दिग्दर्शकांच्या संघटनेतून साजिद खान निलंबित\nमुंबई - देशातील \"# MeToo' च्या वादळात अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडे बोटे वळविण्यात आली. या...\n#HappyBirthdayThalaiva : थलैवा रजनीकांतला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nचेन्नई : चित्रपटसृष्टीचे थलैवा सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 68वा वाढदिवस अभिनयाच्या हटके स्टाईलमुळे रजनी जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच देशासह जगभरात...\n'जैत रे जैत' चित्रपटाला स्मिता पाटील स्मृती पुरस्कार\nमुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या...\nजम्मू-कश्‍मीरकडील संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीत आणि चित्रपट तसंच सुगम संगीतातही मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/samsung-galaxy-s-price-mp.html", "date_download": "2018-12-14T19:29:51Z", "digest": "sha1:JSFZVHNCS334NVTLE2GOBU2A4EEK5LR4", "length": 14094, "nlines": 361, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग गॅलॅक्सय S India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग गॅलॅक्सय S किंमत\nसॅमसंग गॅलॅक्सय S वरIndian बाजारात सुरू 2010-06-03 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nसॅमसंग गॅलॅक्सय S - चल यादी\nसॅमसंग गॅलॅक्सय s ८गब Black\nसर्वोत्तम 7,999 तपशील पहा\nसॅमसंग गॅलॅक्सय S - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत सॅमसंग गॅलॅक्सय S वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nसॅमसंग गॅलॅक्सय S वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nसॅमसंग गॅलॅक्सय S - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 4 Inches\nडिस्प्ले फेंटुर्स Corning Gorilla Glass\nरिअर कॅमेरा 5 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, VGA\nइंटर्नल मेमरी 8/16 GB\nबॅटरी कॅपॅसिटी 1500 mAh\nसिम ओप्टिव Single SIM\n( 1 पुनरावलोकने )\n( 16920 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 29693 पुनरावलोकने )\n( 11057 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 39 पुनरावलोकने )\nसॅमसंग गॅलॅक्सय s ८गब Black\n3/5 (1 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/imran-khan-news-update/", "date_download": "2018-12-14T20:19:52Z", "digest": "sha1:4PTDO32I2P5PPFKK6R2UZOFIR6VIR4HP", "length": 7138, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे 'हे' दोन माजी क्रिकेटर राहणार उपस्थित", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nइम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे ‘हे’ दोन माजी क्रिकेटर राहणार उपस्थित\nमुंबई – पाकिस्तानचे माजी कसोटीपटू इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे दिग्गज माजी क्रिकेटर कपिल देव, नवज्योत सिंग सिद्धू आणि सुनील गावस्कर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यापैकी कपिल देव व नवज्योत सिंग सिद्धू हे या सोहळ्याला हजर राहणार आहेत. मात्र सुनील गावस्कर हे आपल्या वयक्तिक कामांमुळे या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीयेत.\nपूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपल्याला पाकिस्तानात जाता येणार नसल्याचे गावस्कर यांनी एका वाहिनीला सांगितले, परंतु त्यांनी इम्रान खान यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले,’स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही नेत्याकडून इम्रान खानसारखे प्रयत्न झालेले नाहीत. नव्या नेतृत्त्वाखाली बदलाचे वारे वाहत आहेत, अशी आशा मी सध्यातरी करू शकतो. क्रिकेटपटूने एखाद्या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणे, ही अभिमानास्पद बाब असल्याचं देखील त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हंटल आहे.\nमुलाच्या लग्नासाठी महिला कॉंग्रेस नेत्याने केले मुलीचे अपहरण\nभारताकडून साखर घेण्यास चीनने दर्शवली अनुकूलता, 20 लाख टन…\nसर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणे वाजवीत राजकारण करणं थांबवा –…\nभाजप मंत्र्याविरोधात बलात्काराचा गुन्हा\nभारताकडून साखर घेण्यास चीनने दर्शवली अनुकूलता, 20 लाख टन साखरेची होणार निर्यात\nसर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणे वाजवीत राजकारण करणं थांबवा – उद्धव ठाकरे\nजवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे…\nभारताच्या अहंकारी आणि नकारात्मक उत्तराने निराश झालो – इम्रान खान\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nअमरावती : शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय रावसाहेब बंड यांची मागील दोन दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती.…\n‘चार चोर एकत्र येऊन ठरवत होते चौकीदाराला चोर’, अमित…\n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\n; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची…\nमध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात \n उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता\nफ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट\nशिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय बंड कालवश\nमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली\nमोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-newsl-aniket-kothale-murder-82059", "date_download": "2018-12-14T20:13:44Z", "digest": "sha1:MGDJ6WUB7GOCQDBUSO2PYMJFASFR23UM", "length": 14686, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur newsL aniket kothale murder अनिकेत कोथळे खून प्रकरणी विश्‍वास नांगरे पाटीलांचीही चौकशी होणार ? | eSakal", "raw_content": "\nअनिकेत कोथळे खून प्रकरणी विश्‍वास नांगरे पाटीलांचीही चौकशी होणार \nरविवार, 12 नोव्हेंबर 2017\nपोलिसांचे मनौर्धर्य वाढविणे यासाठी आमचा प्रयत्न असतो. मात्र घडलेला प्रकार पोलिस दलाला अशोभनीय आहे. त्यामुळेच आरोपींवर तातडीने कारवाई केली आहे. पोलिसांच्या तपासावर दबाव येवू नये म्हणून घटनेनंतर काही दिवसांनी आज मी तेथे जातो आहे. स्थानिकानी विशेष पोलिस महानिरीक्षक आणि सांगली पोलिस अधीक्षकांच्या राजीनाम्याची मागणी केली किंवा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली असली, तर त्यांचे हे निश्‍चित ऐकून घेवू, मात्र घाईने काही कमेंटस्‌ करणे योग्य उचित होणार नाही\nकोल्हापूर - सांगलीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणी दोषींना अटक केली आहे, तरीही वरिष्ठ पोलिस कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील आणि सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचा संबंध असेल तर त्याचीही चौकशी शासन निश्‍चित करेल, असे आश्‍वासन गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी आज (रविवार) पत्रकारांशी बोलताना दिले.\nकोल्हापुरात अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सांगली पोलिसांनी आरोपी अनिकेत कोथळेला थर्डडीग्री देवून खून करून करून जाळण्याची घटना घडली. या पार्श्‍वभूमीवर मंत्री केसरकर यांच्याशी आज पत्रकारांनी संवाद साधला.\nसांगलीतील या घटनेनंतर विशेष पोलिस महानिरीक्षक आणि सांगलीचे पोलिस अधीक्षक यांच्या बदली आणि राजीनाम्याची मागणी होत आहे, या प्रश्‍नावर मंत्री केसरकर म्हणाले,\"\" पोलिसांचे मनौर्धर्य वाढविणे यासाठी आमचा प्रयत्न असतो. मात्र घडलेला प्रकार पोलिस दलाला अशोभनीय आहे. त्यामुळेच आरोपींवर तातडीने कारवाई केली आहे. पोलिसांच्या तपासावर दबाव येवू नये म्हणून घटनेनंतर काही दिवसांनी आज मी तेथे जातो आहे. स्थानिकानी विशेष पोलिस महानिरीक्षक आणि सांगली पोलिस अधीक्षकांच्या राजीनाम्याची मागणी केली किंवा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली असली, तर त्यांचे हे निश्‍चित ऐकून घेवू, मात्र घाईने काही कमेंटस्‌ करणे योग्य उचित होणार नाही. तरीही कोणी दोषी असतील तर त्यांची चौकशी शासनाकडून नश्‍चित होईल. दोषींना याचा फायदा होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाईल. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. घडेलेली घटना चुकीचीच आहे. त्यामुळेच हा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. तपास सुरू आहे, दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल. सर्वपक्षातील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्या प्रमाणे हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालविला जाईल. मी सांगलीतून सर्व माहिती घेवून मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल.''\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत...\nपैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक\nजुन्नर : पैसे मोजून देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ महिलेची 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार कुसूम धर्माजी तळपे, (वय 65 रा.घाटघर...\nआर्णी येथील शिवनेरी चौकात भरदुपारी खून\nआर्णी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील शिवनेरी चौकातील बाभोरी कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (ता. 14) दुपारी एकच्यादरम्यान भाजप...\nदिसायला सुंदर तेवढाच मृत्यूही भयंकर...\nनवी दिल्लीः एका न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला...\nअभिनेत्री जरीन खानला पाहाण्यासाठी दोन गटात हाणामारी\nऔरंगाबाद : एका मोबाईल शॉपीच्या उद���घाटनासाठी शुक्रवारी (ता. 14) औरंगाबादेतील कॅनोट प्लेस येथे सिनेअभिनेत्री जरीनखान आल्या होत्या. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tops/top-10-belinda+tops-price-list.html", "date_download": "2018-12-14T19:34:56Z", "digest": "sha1:NV46CMGQZ6RTFCZU77YV25KM5PWPNFXW", "length": 15113, "nlines": 400, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 बेलिंडा टॉप्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 बेलिंडा टॉप्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 बेलिंडा टॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 बेलिंडा टॉप्स म्हणून 15 Dec 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग बेलिंडा टॉप्स India मध्ये बेलिंडा सासूल पार्टी लौनगे वेअर रोल up सलिव्ह सॉलिड वूमन स टॉप Rs. 949 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nहाके स & कृष्णा\nबेव्हरलय हिल्स पोलो क्लब\nडेबेनहॅम्स सासूल क्लब वूमेन���स\nडेबेनहॅम्स बेन दि लिसी\nबेलिंडा वूमन s प्लॅनोटेड टॉप्स\nबेलिंडा वूमन s कफ्तान\nबेलिंडा सासूल पार्टी लौनगे वेअर रोल up सलिव्ह सॉलिड वूमन स टॉप\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2018/numrology-2018-117122100010_1.html", "date_download": "2018-12-14T20:19:55Z", "digest": "sha1:CLLP5YVXUEHXIQLQAHRG4CTBYIX4CIVN", "length": 23935, "nlines": 194, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अंक ज्योतिष 2018 राशिफल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअंक ज्योतिष 2018 राशिफल\nअंक ज्योतिष्याचे 2018चे राशीफल तुमच्या मूलकांवर आधारित आहे. वर्ष 2018वर चंद्राचे आधिपत्य राहणार आहे. दुसर्‍या शब्दांमध्ये सांगितले तर वर्ष 2018 पूर्णपणे चंद्राच्या नियंत्रणात राहणार आहे. ज्योतिष्यामध्ये चंद्राचे विशेष महत्त्व आहे. हे वर्ष पूर्णपणे महिलांसाठी सशक्त राहणारा आहे, म्हणून महिलांना उंची गाठण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. अंक शास्त्रानुसार रचनात्मक लोकांसाठी देखील हे वर्ष उत्तम जाणार आहे. तर मग जाणून घेऊ मूलांक 1 ते 9 पर्यंतच्या भविष्यवाणीबद्दल काय सांगतो आमचे भविष्यफल.\nमूलांक 1 : अंक ज्योतिष्यानुसार मूलांक 1 असणार्‍या जातकांसाठी हा संपूर्ण वर्ष फारच उत्तम जाणार आहे, म्हणून जर तुम्ही काही नवीन करायचा विचार करत असाल तर या वर्षी सुरू करू शकता. या दरम्यान तुम्ही स्वत:ला फारच रचनात्मक आणि सशक्त अनुभवाल. कामाच्या प्रती तुमचे समर्पण आणि मेहनतीमुळे तुमची प्रशंसा होईल. आई वडिलांचा आशीर्वाद आणि सहयोग मिळेल. बर्‍याच वर्षांच्या मेहनतीनंतर तुम्हाला हे प्राप्त होईल. तसेच जोडीदारासोबत तुम्ही वेळ घालवाल, आणि त्यांची मदत देखील मिळेल. स्त्रिया तुमच्यासाठी या वर्षी देवदूताप्रमाणे सिद्ध होतील, कारण वर्ष 2018च्या प्रत्येक वळणावर त्या तुमच्यासाठी उभ्या राहणार आहे. कुटुंबात आनंदासाठी लोकांशी मिसळून राहणे गरजेचे आहे. अभ्यासात मुलांचे प्रदर्शन अपेक्षांहून जास्त उत्तम राहणार आहे, हेच तुमच्यासाठी आनंदाची बाब राहणार आहे. या दरम्यान तुमच्या मनात आध्यात्मिक विचार येतील. तसेच जोडप्यांसाठी हे वर्ष फारच छान जाणार आहे. साल 2018मध्ये ते एक मेकसोबत उत्तम वेळ घालवतील. जर तुमच्या मनाला एखादे पटले तर त्याला तुम्ही प्रपोज करू शकतात. स्टार्स पूर्णपणे तुमच्याकडून आहे. एकूण असे म्हणू शकतो की हे वर्ष मूलांक 1च्या जातकांसाठीच येत आहे.\nमूलांक 2 : मूलांक 2च्या जातकांसाठी हे वर्ष बरेच काही घेऊन येत आहे. मूलांक 2च्या जातकांमध्ये बरेच सकारात्मक बदल बघायला मिळतात. व्यवसाय आणि वैयक्तिक दोन्ही जीवन शानदार राहणार आहे. वर्ष 2018मध्ये भाग्य देखील तुमचा साथ देईल, पूर्ण वर्ष पैशांची आवक राहणार आहे. जर तुम्ही डेयरी, मोती किंवा आर्टचा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला फायदा होईल. कलात्मक लोकांसाठी देखील वर्ष 2018 उत्तम जाणार आहे. वर्ष 2018मध्ये तुम्हाला त्या सर्व गोष्टी मिळणार आहे ज्या तुम्हाला हव्या होत्या. बर्‍याच बाबतीत तुम्हाला आईचा सहयोग मिळेल जे तुम्हाला एखाद्या चमत्कारासारखा जाणवेल. मूलक 2च्या जातकांच्या कुटुंबीयांसाठी हे वर्ष फारच उत्तम जाणार आहे. अंक शास्त्रानुसार विवाहित लोक संपूर्ण वर्ष आनंद आणि प्रेमाने राहणार आहे. प्रेम संबंधांमध्ये मधुरता येईल. या वर्षी तुमची रचनात्मकताच तुमच्या यशाचे कारण राहणार आहे. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर ते या वर्षी उत्तम राहणार आहे पण खाण्यापिण्यावर लक्ष द्यावे लागणार आहे. एकूण आम्ही म्हणू शकतो की हे वर्ष मुलांक 2च्या जातकांनाच समर्पित आहे.\nमूलांक 3 : अंक शास्त्रानुसार मुलांक 3 च्या जातकांसाठी हे वर्ष सामान्य राहणार आहे. तुमच्यासाठी या वर्षी काही खास होणार नाही आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रयत्न करणे सोडून द्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या बळावर प्रयत्न करू शकता. वर्ष 2018च्या सुरुवातीत तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे काळजीत पडू शकता, पण परिस्थितीत लवकरच सुधारणा येईल. तुम्ही जेवढी मेहनत कराल तुम्हाला त्याचे परिणाम देखील तेवढेच चांगले मिळतील. तुम्ही तुमचे सर्व काम सोप्यारित्या पूर्ण कराल. वर्ष 2018मध्ये तुम्हाला बरेच चढ उतारांचा सामना करावा लागणार आहे. या दरम्यान तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार परिणाम मिळवाल. तुमच्या व्यक्तित्वात आणि चरित्रात सुधारणा होईल. आर्थिक स्थितीबद्दल बोललो तर तुम्हाला काही चांगले रिझल्ट्स मिळणार आहे. या वर्षी समाजातील लोकांसोबत तुमचे नाते अधिक चांगले होतील. परिवारात आनंदाचे वातावरण राहणार आहे आणि संपूर्ण वर्ष तुम्ही मुलांसोबत आनंदाने वेळ घालवाल. वर्ष 2018मध्ये तुम्ही दान पुण्य देखील कराल आणि तुमच्या उदार स्वभावामुळे लोक तुमची प्रशंसा करतील. आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष उत्तम जाणार आहे. शेवटी म्हणू शकतो की हे वर्ष भले औसत राहिले तरी मेहनतीमुळे तुम्ही सुखद परिणाम प्राप्त करू शकता.\nराशीनुसार अविवाहितांसाठी 2018 मधील सोपे उपाय\nवर्ष 2018मध्ये घटणारे चंद्र ग्रहण\nवैदिक ज्योतिषावर आधारित 2018चे राशीफल\nमूलांकानुसार जाणून घ्या आपल्या शुभ दिवस आणि रंग\nराशीनुसार शुभ रंग, उपाय आणि करा या देवाची पूजा\nयावर अधिक वाचा :\n\"आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम...Read More\n\"इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी...Read More\n\"आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे,...Read More\n\"महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत...Read More\nअडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक...Read More\nशत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या....Read More\nपत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त...Read More\nप्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही...Read More\nआरोग��याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची...Read More\nआरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण...Read More\nअपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत...Read More\nमार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत\nपूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...\nमार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम\nशास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...\nजानवे घालण्याचे 9 फायदे\nजानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...\nख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे\nख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/gadkari-chowk-accident-minor-child-arrested/", "date_download": "2018-12-14T19:10:18Z", "digest": "sha1:RZUI3VWRYYC3MGRJWUJK7BOCVANPFNFY", "length": 10577, "nlines": 72, "source_domain": "nashikonweb.com", "title": "गडकरी चौक अपघात : तरुण मुलाला अटक - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nगडकरी चौक अपघात : तरुण मुलाला अटक\nPosted By: admin 0 Comment गडकरी चौक अपघात, जळगाव नाशिक तीन ठार, तीन ठार, नाशिक अपघात तीन ठार, पोलिस नाशिक\nमजेसाठी गाडी चालवून एकाच घरातील तीन मृत्यूना कारणीभूत झालेल्या गडकरी चौक येथील अपघाताला कारणीभूत असलेल्या तरुण १९ वर्षीय बेजाबदार कार चालकाला पोलिसांनी अटक केली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि तपासणी अंती पोलिसांनी ही कारवाई केली आहे.\nया चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. परवाना नसणे अपघातानंतर पळून गेल्याने त्याच्या विरोधात ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल केल आहे. शुक्रवारी(दि. २६) पहाटे गडकरी चौकात स्कोडा कारने स्विफ्ट डीझायर कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात भीषण आपघातात सरिता भामरे, योगिनी भामरे आणि रेखा पाटील यांचा मृत्यू झाला. लिलाधर भामरे गंभीर जखमी झाल्या होत्या.\nगडकरी चौकात स्काेडा कार (एमएच ०१ एएल ७९३१)ने स्विफ्ट डीझायर (एमएच १५ डीसी ०५२७)भरधाव वेगात धडक दिल्याने झालेल्या या भीषण आपघात झाला आहे. संशयित चालक फय्याज फारुख शेख (वय १९, रा. वडाळानाका) यास पोलिसांनी त्याच्या राहात्या घरी अटक केली. शेख विरोधात हिट अंॅड रन आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयिताकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संशयिताच्या वडीलांचे मेडीकल दुकान अाहे. यामध्ये मुलाच्या पालकांनी अनेक प्रकारे पोलिसांना वळविण्याचा प्रयत्न केला आहोत.मात्र पोलिसांना कारवाई केली हा मुजोर चालकाला ताब्यात घेतले आहे.\nनाशिक मधील घडत असलेल्या घटना, माहिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक, उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम, आपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता. या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.\nप्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे. आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.\nमहाराष्ट्राचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत, महाराष्ट्राच्या मुलांनी कर्नाटकला नमविले\nसर्व प्रकारचे भेदभाव विसरून ज्ञानाधारीत समाजरचनेची गरज : मुख्यमंत्री\nतलवारबाजी : नाशिकमध्ये होतेय निवड चाचणी स्पर्धा, यातून होणार भारतीय संघाची निवड\nमिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करा पोलिस आयुक्तांचे आवाहन\nनाशिकमध्ये एप्रिलअखेर कृषीमहोत्सवाचे आयोजन\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/other-places/parashuram-smarak/", "date_download": "2018-12-14T19:59:18Z", "digest": "sha1:OZFEM6DKX2YY57YGTKHUZS3WI5ILX2DV", "length": 8564, "nlines": 259, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "परशुराम स्मारक - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nदापोली तालुक्यात लाडघर समुद्रकिनाऱ्याजवळ डोंगरउतारावर असलेल्या बुरोंडी गावात अपरांत भूमीचे स्वामी असणाऱ्या श्री परशुरामांचे सुंदर स्मारक उभे केले आहे. हा परिसरगर्द हिरवाईने वेढलेला असून दूरवर दिसणारा लाडघर समुद्रकिनारा इथल्या सौंदर्यात अजून भर घालतो.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - वर्षभर\nया पार्श्वभूमीवर पृथ्वीच्या गोलावर उभा असलेला परशुरामांचा कांस्यधातूप्रमाणे दिसणारा भ��्य पूर्णाकृती पुतळा खूप उठून दिसतो. समुद्र सहा योजने मागे हटवून अपरांत भूमी निर्माण करणाऱ्या श्री परशुरामांच्या या भव्य व सामर्थ्यशाली पुतळ्याचे दर्शन घेतल्यावर मन आपोआपच त्यांच्या चरणी लीन होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://dharmanandkosambi.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=140&Itemid=246", "date_download": "2018-12-14T19:21:29Z", "digest": "sha1:DYCFCNQARLO72R4RFZGPEDIUWPUEQBX5", "length": 9481, "nlines": 57, "source_domain": "dharmanandkosambi.com", "title": "बुद्ध", "raw_content": "\nबुद्ध, धर्म आणि संघ\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nपौराणिक पंथामध्यें ब्रह्मा, विष्णु आणि शिव ही तीन मुख्य दैवतें गणिलीं आहेत. ख्रिस्ती धर्मात पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिहींना प्राधान्य दिलें आहे. त्याचप्रमाणे बौद्ध धर्मात बुद्ध, धर्म आणि संघ या त्रयीला श्रेष्ठत्व मिळाले आहे. बौद्ध धर्म पौराणिक धर्मापेक्षां किंवा ख्रिस्ती धर्मापेक्षां प्राचीन असल्यामुळें त्याचें अनुकरण पौराणिकांनी आणि ख्रिस्त्यांनी केलें असावें असें कित्येकांचे अनुमान आहे. या अनुमानाला संख्येचे साम्प यापलीकडे कांही आधार असेल असें मला वाटत नाही. पुराणांतील त्रिमूर्तीची किंवा बायबलांतील त्रयीची बहुतेक सर्व श्रोत्यांस माहिती असेलच. परंतु बौद्ध धर्मातील त्रिरत्नांची १ (१बुद्ध, धर्म आणि संघ यांनां बौद्ध वाङ्मयात त्रिरत्न किंवा रत्नत्रय अशी संज्ञा आहे.) पारख अद्यापि आमच्या बांधवांपैकी बर्याच जणांस झाल्याचें दिसून येत नाहीं. तेव्हा आजच्या या पहिल्या व्याख्यानांत या त्रिरत्नांपैकी पहिलें रत्न बुद्ध त्याची, बौद्धांचा मूळग्रंथ जो त्रिपिटक त्यास अनुसरून, थोडीशी माहिती आपणांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करितों.\nबुद्धाची माहिती देणारे ललितविस्तर आणि अश्वघोषकृत बुद्धचरितकाव्य हे दोन ग्रंथ संस्कृत भाषेंत प्रसिद्ध आहेत. पालिभाषेंत जातकाच्या प्रस्तावनेत बुद्धचरित्र कथन केलें आहे. अलीकडे जे इंग्रजी भाषेंत बुद्धचरित्रावर ग्रंथ झाले आहेत, ते बहुतेक वरील ग्रंथांच्या आधारें लिहिले आहेत. या ग्रंथांतून बुद्धाच्या बालपणींच्या कित्येक चमत्कारिक आणि असंभवनीय गोष्टी सांगितल्या आहेत. आरंभी जेव्हां युरोपियन पंडितांनी या गोष्टी वाचल्या तेव्हां त्यांतील कित्येकांनी बुद्ध ही ऐतिहासिक व्यक्ति नसून पौराणिक देवता असावी असे अनुमान केलें. प्रश्ने. सेनार या फ्र���ंच पंडिताने सूर्योपासनेपासून बुद्ध दैवताची कल्पना निघाली असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. हा त्याचा सिद्धांत चिरायु झाला नाहीं.\nकांही वर्षामार्गे आक्र्यालॉजिकल खात्यानें नेपाळी तराईतील लुंबिनिदेवी ह्य़ा गांवी नेपाळी सरकारच्या परवानगींने जमिनींत गाडून गेलेल्या कांही मोडक्या इमारती खणून काढिल्या. त्यांत एक अशोकराजाचा शिलास्तंभ सांपडला. या स्तंभावर अशोकानें पालिभाषेंत लिहविलेला लेख आहे तो येणेंप्रमाणे:-\nदेवान पियेन पियदासिन वीसति वसाभिसितेन अतन आगाच महीयिते हिध बुद्धे जाते सक्यमुनीति सिला विगडाभिचा कालापितसिलाथंबेचा उसपापिते हिध भगवं जातेति लुंमिनिगामे उबालिके कते अथभागियेच \n\"देवांचा प्रिय प्रियदर्शी (ह्म. अशोक) राजानें आपल्या अभिषेकास वीस वर्षे झाल्यावर येथें शाक्यमुनि बुद्ध जन्मला होता ह्मणून स्वत: येऊन पूजा केली. चारी बाजूंस शिलास्तंभांची भिंत बांधिली, आणि (हा) शिलास्तंभ उभारिला. या ठिकाणीं भगवान् जन्मला होता म्हणून या लुंबिनी गांवाचा कर माफ करण्यांत आला, आणि (विहाराला) कांही नेमणूक करून देण्यांत आली.\"\nया शिलालेखानें बुद्ध ही पौराणिक देवता नसून ऐतिहासिक व्यक्ति होती अशी पाश्चात्य पंडितांची खात्री झाली, व प्रो. सेनारच्या वर सांगितलेल्या कल्पनेची इमारत आपोआप ढासळून पडली तथापि या पंडितांनी वर सांगितलेल्या चरित्रविषयक तीन ग्रंथांच्या पलीकडे जाऊन अति प्राचीन पालिग्रंथांत बुद्धचरित्रासंबंधी काय माहिती मिळते, ललितविस्तरदि ग्रंथांतून सांगितलेल्या चमत्कारिक कथांस मूळ ग्रंथांत आधार आहे कीं काय, इत्यादि गोष्टींचा विचार केल्याचें दिसून येत नाहीं, व हें तर फार महत्त्वाचे आहे. तेव्हां केवळ मूळ पालिग्रंथ त्रिपिटक याच्या आधारें बुद्धचरित्राची माहिती देण्याचें येथें मीं योजिलें आहे.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..\nबुद्ध, धर्म आणि संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://loderi.com/mr/gujarati-virtual-keyboard-online", "date_download": "2018-12-14T18:49:56Z", "digest": "sha1:XY3KX67SLSFDEN6HJQC25FGV2BIWXDK7", "length": 9914, "nlines": 26, "source_domain": "loderi.com", "title": "ऑनलाइन मोफत आभासी गुजराती कीबोर्ड लेआउट | Loderi.com", "raw_content": "\nव्हर्च्युअल गुजराती कीबोर्ड ऑनलाइन\nव्हर्च्युअल गुजराती कीबोर्ड ऑनलाइन मोफत\nआपण ऑनलाइन गुजराती टेप काहीतरी करण्याची आवश्��कता असल्यास, पण एक संगणक किंवा लॅपटॉप इंग्रजी लेआउट - आपण आपल्या संगणकाच्या पडद्यावर वर्च्युअल गुजराती कीबोर्ड आवश्यक आहे. ती वापरायला सोपे आणि सोयीस्कर आहे. साइटवर तुम्हाला आवडत नाहीत किंवा काहीतरी काम नाही किंवा खरे नाही नाही काहीतरी असेल तर - आम्हाला कळवा. हे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. Loderi.com गुजराती व्हर्च्युअल कीबोर्ड वापरून, आपण हे करू शकता पूर्णपणे मुक्त आणि ऑनलाइन: • आवडत्या गुजराती भाषा ऑनलाइन टाइपिंग; • थेट आमच्या साइटवरून मित्रांना संदेश पाठवू; • 1 क्लिक करा Google आणि YouTube शोध (नवीन विंडो मध्ये उघडेल) • (नवीन विंडो मध्ये उघडेल) एका क्लिक मध्ये Google-अनुवादक वापरून अनुवादित • Facebook वर एक पोस्ट करा आणि ट्विटर मध्ये ट्विट; • नंतर लेखन सुरू ठेवण्यासाठी आपल्या टिपा जतन (आपण लॉग इन करणे आवश्यक); • डाउनलोड करा आणि आपल्या दस्तऐवज मुद्रित करा.\nआभासी कीबोर्ड वर टायपिंग गुजराती - ते विनामूल्य आहे आणि सोपे\nआम्ही बराच वेळ Windows साठी साइट संवाद आणि आपल्या सोयीसाठी गुजराती कीबोर्ड लेआउट साठी चाचणी. तुमचा मॉनिटर स्क्रीनवर ऑनलाइन आमच्या गुजराती कीबोर्ड वर टाइप तेव्हा आता आम्ही आपल्या सोई विश्वास आहे. येथे आपण ऑनलाइन मानक गुजराती कीबोर्ड (qwerty), ध्वन्यात्मक कीबोर्ड आणि दुसरे वापरू शकतो. लवकरच आम्ही वर्णमाला स्वरूपात गुजराती कीबोर्ड जोडेल. हे फेसबुक आणि ट्विटर मित्र संपर्कात ठेवण्यासाठी, अनुवादित, प्रिंट आणि जतन, टेप अक्षरे करणे फार सोपे आहे. आणि अर्थातच - Google शोध आणि YouTube वर व्हिडिओ न इंटरनेट काय आहे या सर्व क्रिया एका क्लिक मध्ये आमच्या वेबसाइटवर केले जातात - हे करून पहा या सर्व क्रिया एका क्लिक मध्ये आमच्या वेबसाइटवर केले जातात - हे करून पहा तसेच, आपण त्या त्या नंतर सुरू होईल, (आपण फेसबुक, ट्विटर किंवा Google वापरून लॉग इन करणे आवश्यक) आपले मुद्रित दस्तऐवज जतन करू शकता.\nमिळवा आणि आपल्या साइटवर व्हर्च्युअल गुजराती कसे कीबोर्ड वापर\nआपण आपल्या वेबसाइटवर आमच्या दुवा, बटन, किंवा संपूर्ण ऑनलाइन आभासी गुजराती कीबोर्ड प्रतिष्ठापीत करू शकता - या साठी आपण आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉग येथे कोड कॉपी आणि पेस्ट करणे आवश्यक आहे. फक्त लिहा आणि गहाळ आहे काय वर्णन - आम्ही देखील आपल्याला आवश्यक वैशिष्ट्ये सूचना खुल्या आहेत (अधिक तपशील - चांगले) - आपल्याला हवे ते ते आम्ही करु\nऑन��ाइन इंग्लिश कीबोर्ड गुजराती भाषांतर\nऑनलाइन गुजराती कीबोर्ड वर टेप मजकूर अनुवादित करण्यासाठी, फक्त क्लिक करा «भाषांतर» आणि एक नवीन विंडो Google द्वारे सर्वात लोकप्रिय जगभरातील ऑनलाइन भाषांतर उघडेल. पूर्वनिर्धारीतपणे, गुजराती इंग्रजी अनुवाद, परंतु आपण त्याच्या स्वतःच्या निर्णयानुसार कोणत्याही इतर निवडू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://nashikonweb.com/tag/nashik-zp/", "date_download": "2018-12-14T19:10:08Z", "digest": "sha1:7RGQFOWT2TZYWVWSNASDCD3Y6UXERRKT", "length": 12030, "nlines": 111, "source_domain": "nashikonweb.com", "title": "nashik zp - Nashik On Web", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी : सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र : जडेजाचे शतक हुकले, सौराष्ट्र ३ बाद २६९\nMaratha Cast Certificate : असे काढा SEBC मराठा जात प्रमाणपत्र\n२१ डिसेंबर पासून ‘क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2018’\nऑनर किलिंग : भावाने केला नात्यात प्रेमविवाह केलेल्या बहिणीचा खून\nलासलगाव, नाशिकसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 13 डिसेंबर 2018\nलासलगाव १६ गाव पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन ठरतेय कुचकामी : होळकर\nलासलगाव (वार्ताहर) समीर पठाण : लासलगाव विंचूर सह १६ गाव पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन वारंवार लिकेज होत असून पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरु करावे असे लासलगाव विंचूर\nनाशिक झेडपी : विषय समित्यांच्या सभापतींची निवड ५ एप्रिल रोजी\nPosted By: admin 0 Comment nashik zilla parishad election 2017, nashik zp, zilla parishad and panchayat samiti, अर्थ व बांधकाम, आरोग्य व शिक्षण, कृषी व पशुसवंर्धन, जिल्ह्याचे राजकारण, नाशिक जिल्हा परिषद, नाशिक जिल्हा राजकारण, महिला व बालकल्याण, राजकारणाचा फड, राष्ट्रवादी कॉंग्रेस नाशिक, समाजकल्याण\nनाशिक : नाशिक जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या रंगतदार ठरलेल्या निवडणुकांनंतर आता जिपतील चार विषय सभापतिपदाची निवड होऊ घातली आहे. येत्या ५ एप्रिल रोजी प्रशासनाने\nपाडव्याच्या मुहूर्तावर नवनिर्वाचित जि प कारभारी कामकाज सुरु करणार\nPosted By: admin 0 Comment jilha parishad nashik, nashik zp, zp hq, अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, जिल्हा परिषद नाशिक\nनाशिक – जिल्हा परिषदेत अटीतटीच्या झालेल्या लढतीत नव्याने निवडून आलेल्या अध्यक्षा शीतल सांगळे व उपाध्यक्षा नयना गावित येत्या सोमवारी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर अधिकृतपणे पदभार स्वीकारून\n#ZP माकपाच्या दोन सदस्यांची हकालपट्टी\nमाकपाच्या दोन सदस्यांची हकालपट्टी नाशिक : भाजपाला सत्तेपासून दूर ���ेवण्यासाठी शिवसेना कॉंग्रेस आणि माकपाच्या सहय्याने जिल्हा परिषद निवडणूक जिंकली मात्र आता शिवसेनेला मदत केलेल्या तीन\n#जिल्हापरिषद : सत्ता शिवसेनेची – शितल सांगळे अध्यक्षा, 20 वर्षांनी भगवा फडकला (Video)\nअखेर मिनी मंत्रालयात शिवसेनेने आपली सत्ता खेचून आणली असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. कॉंग्रेस आणि माकपच्या पाठींब्यावर सेनेच्या शितल सांगळे यांची जिल्हा परिषद अध्यक्ष\nनाशिक जिल्हा परिषद : सत्तेसाठीची नवीन नातेसंबंध\nनाशिक : नाशिक जिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती असताना आज जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पदाची निवडणूक येऊ घातल्यानंतरही कोणाची आघाडी होणार याबाबत कोणत्याही पक्षाने आपले पत्ते\n#ZP : जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा राष्ट्रवादी करणार मदत\nनाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निणर्य घेतला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला\nनाशिक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचाच असेल : सामंत\nनाशिक : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे प्रचंड यश शिवसेनेला मिळाले आहे. युती होवो अगर न होवो मात्र नाशिक जिल्हा\n#ZPNashik : मिनी विधानसभेवर अखेर भगवा फडकला\nनाशिक : राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेवर अखेर सत्तांतर होणार असून शिवसेना एक हाती सता राखली आहे. ऐकूण २५ जागा शिवसेनेन मिळवल्या\nनाशिक जिल्हा परिषदेच्या 73 गटासाठी 850 अर्ज\nनाशिक : एका बाजूला महापालिका निवडणुका फॉर्मची धामधूम सुरु आहे. तर दुसरीकडे जिल्हा पातळीवर खरे राजकारण असलेले जिल्हा परिषद निवडणुका तयारी सुरु आहे. यामध्ये\nerror: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/farm-lake-farmer-agriculture-marathwada-158436", "date_download": "2018-12-14T19:53:37Z", "digest": "sha1:WKJ4373N2HATWWAR4YDB5D5COKT5WIH7", "length": 18929, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farm Lake Farmer Agriculture Marathwada शेततळे उद्दिष्टपूर्तीत मराठवाडा पिछाडीवर | eSakal", "raw_content": "\nशेततळे उद्दिष्टपूर्तीत मराठवाडा पिछाडीवर\nसोमवार, 3 डिसेंबर 2018\nऔरंगाबाद : दुष्काळात शेतकऱ्यांना फळबागा आणि पिकांसाठी शेततळे उपयुक्त ठरल्याचे स्पष्ट झाल्याने शासनाने शेततळ्यांच्या निर्मितीला प्��ाधान्य दिले आहे. परंतु शेततळ्यांच्या उद्दिष्टपूर्तीत मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व नांदेड हे जिल्हे नोव्हेंबरअखेर पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी प्रतिक्षेतील शेतकरी, विशेषत: फळबागाधारक अडचणीत आले आहेत.\nऔरंगाबाद : दुष्काळात शेतकऱ्यांना फळबागा आणि पिकांसाठी शेततळे उपयुक्त ठरल्याचे स्पष्ट झाल्याने शासनाने शेततळ्यांच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. परंतु शेततळ्यांच्या उद्दिष्टपूर्तीत मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व नांदेड हे जिल्हे नोव्हेंबरअखेर पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी प्रतिक्षेतील शेतकरी, विशेषत: फळबागाधारक अडचणीत आले आहेत.\nसातत्याने अवर्षणाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात ४६ हजार १०० शेततळेनिर्मितीचा लक्ष्यांक देण्यात आला होता. प्राप्त लक्ष्यांकच्या अुनषंगाने तब्बल १ लाख ८ हजार ५१५ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जातून ८५ हजार ४४५ अर्जांना मंजुरी देण्यात आली होती. मंजुरी दिलेल्या अर्जांपैकी ७६ हजार ३०८ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. कार्यारंभ आदेश दिलेल्या शेततळ्यांपैकी ६८ हजार ८६५ शेततळ्यांची आखणी करून देण्यात आली होती. त्यापैकी ३५ हजार १८३ शेततळ्यांची कामे २२ नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण झाली तर ८२८ शेततळ्यांची कामे सुरू आहेत.\nप्राप्त माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी ९१०० शेततळ्यांचा लक्ष्यांक देण्यात आला. त्या तुलनेत १० हजार ३४ शेततळ्यांची निर्मिती करताना ११० टक्‍के उद्दिष्टपूर्ती करण्यात आली. जालना जिल्ह्यात ६ हजार शेततळ्यांचा लक्ष्यांक देण्यात आला. त्या तुलनेत ७ हजार ९७ शेततळ्यांची निर्मीती करण्यात आली. यातून ११८ टक्‍के उद्दिष्टपूर्ती झाली. हिंगोली जिल्ह्याला २५०० शेततळ्यांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असताना त्यापुढे जाऊन कामगिरी करत २६३२ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात या जिल्ह्याने यश मिळविले आहे.\nबीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यांत मात्र शेततळेनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यात कृषी विभागाला यश आले नसल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यात १३ हजार शेततळ्यांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असताना केवळ ७ हजार १३१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली. यातून ५५ टक्‍केच उद्दिष्ट पूर्ण करण��� कृषी विभागाला शक्‍य झाले आहे. लातूर जिल्ह्यात ४८०० शेततळे निर्मितीचे उद्दिष्ट असताना केवळ १८९८ शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे केवळ ४० टक्‍केच उद्दिष्ट पूर्ण करणे शक्‍य झाले आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यात ३७०० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्या तुलनेत केवळ ६३ टक्‍के उद्दिष्ट पूर्ण होत जिल्ह्यात २३३१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. नांदेड जिल्ह्याला ४ हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. नांदेडमध्येही केवळ ४८ टक्‍के उद्दिष्ट पूर्ण झाले. या जिल्ह्यात १९१५ शेततळीच होऊ शकली आहेत. परभणी जिल्ह्याला ३ हजार शेततळे निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ७२ टक्‍के उद्दिष्ट पूर्ण झाले असून २१४५ शेततळ्यांची निर्मिती करणे शक्‍य झाले आहे.\nमुदखेड तालुक्यात १२० पैकी फक्त दोन शेततळ्यांची निर्मिती\nनांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्‍यात १२० शेततळेनिर्मितीचे उद्दिष्ट होते. त्या तुलनेत केवळ २ शेततळ्यांची निर्मीती करणे शक्‍य झाले आहे. दुसरीकडे अर्धापूर तालुक्‍यात १०, मुखेडमध्ये १८, नायगावमध्ये १४ , बिलोलीमध्ये १६ टक्‍के शेततळेनिर्मिती उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्‍यात २६, लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्‍यात १७, देवणी तालुक्‍यात १४ तर अहमदपूर तालुक्‍यात केवळ २० टक्‍के शेततळेनिर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करणे कृषी विभागाला शक्‍य झाले आहे.\nमराठवाड्यातील ७६ पैकी केवळ १५ तालुक्‍यांमध्येच २२ नोव्हेंबरपर्यंत शेततळेनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य करणे शक्‍य झाले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण, वैजापूर, खुल्ताबाद, सिल्लोड, जालना जिल्ह्यांतील बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, नांदेड जिल्ह्यांतील भोकर, परभणीमधील जिंतूर व मानवत तर हिंगोलीतील कळमनुरी व सेनगाव या तालुक्‍यांतच उद्दिष्टपूर्ती अथवा त्यापेक्षाही अधिक शेततळेनिर्मिती करणे शक्‍य झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक��रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\nकऱ्हाड - घरगुती गॅसचा होणारा अवैध वापर टाळण्यासह सिलिंडरच्या काळाबाजारावर निर्बंध यावेत, यासाठी राज्यातील गॅस एजन्सीजची अचानक छापा टाकून तपासणी...\nऔरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/09/blog-post_15.html", "date_download": "2018-12-14T19:52:53Z", "digest": "sha1:LGF6ZCDOLI4IHZJOSISFVAM3CULD7EUA", "length": 18641, "nlines": 340, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: तो....", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nकाठाशी निष्प्राण पडलेले दगड उचलून उचलून तो तळ्यात फेकत होता\nएका मागून एक.... यंत्रवत,\nहात - दगड - पाणी - डुबुक..... तडफड,\nपाण्याचे ते तडफडणे निरखत होता...... पुन्हा पुन्हा.....\nआजकाल बरेचदा तो इथे येतो, वेळी.... अवेळी,\nतडफडणार्‍या पाण्यात प्रत्येकवेळी त्याला तोच दिसतो,\nऊन रणरणते तापलेय रे, जरासा सावलीत थांब की\nरस्त्यावर अजूनही जीव बचावून उभे ते झाड, त्याला रोज अडवते\nसावली देण्याचा त्याचा तो अट्टाहास, त्याचा जीव गुदमरून टाकते\nमुसळधार पावसात भिजणारे ते गरीबाचे पोर\nकोरड्या डोळ्���ांनी लोकांच्या छत्र्या निरखत होते\nत्याला इतके निर्विकार पाहून त्याचे डोळे का भरत होते....\nआशेचा किरण ही नसलेल्या मार्गावर तो पुढे पुढे निघालाय खरा\nशाश्वत सोडून पळत्याच्या मागे....\nकशाची ही अगम्य ओढ\nतरीही, त्याचं नशीब त्याच्यामागे धापा टाकत येतच राहिले,\nत्या बिचार्‍याला पर्यायच नाही.....\nही कुठली ’ भूक\n’ अन्न ’ हा केवळ एक शब्द आहे की, अन्न आहे आनंद\nका कोण जाणे आजकाल वारंवार हा प्रश्न त्याच्या ’ भुकेला ’ तो विचारत असतो\nती फक्त हसते, तिचे ते हसणे त्याला उगीचच कुत्सित भासते....\nजेव्हां उमजले त्याला की, ’ तो ’ आरसा ही आहे\nस्वत:पासूनच चेहरा लपवत, स्वत:लाच चुकवत तो कुठेसा पळतो आहे\nकाळ्या रंगाला अंधारापासून हिरावून घेता येईल का कधी...\nकुठले भविष्य, कोण दिशेला...\nपलीकडे मायबापाचा श्वास कोंडला\nअस्वस्थ टाहो आभाळास भेदूनी गेला\nमायेचा हुंदका मुक्यानेच जळून गेला\nआता व्यर्थ आहे हिशेब सारा....\nसांजवेळी फुटे प्राणांत गलबला\nउरलाय फक्त तो आणि त्याचा नि:शब्द आत्मदाह\nअन सोबतीला वर्तमानाचा एक भयाण पुंजका,\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 4:51 PM\nलेबले: मुक्तक विचार जीवन\nआपल्या सगळयांच्याच वाटयाला असे क्षण येतात..\n>>उरलाय फक्त तो आणि त्याचा नि:शब्द आत्मदाह\nअन सोबतीला वर्तमानाचा एक भयाण पुंजका,\nभावना कसल्या जबरदस्त शब्दबद्ध केल्या आहेस गं ताई\nहो गं सीमा. विंटरची फक्त नांदी झालीये. कधी कधी डोक्यातले रसायन ’घोटाला ’ मारते. :D\nअक्षरे जोडली की शब्द होतो त्यात प्राण फुंकला तरच तो अर्थपूर्ण होतो, अन्यथा नुसत्याच रेघोट्या.\nकाळ्या रंगाला अंधारापासून हिरावून घेता येईल का कधी...\nबाप रे.. फारच भेदक \nभानस, हृदयद्रावक आहे गं\nकाही नाही गं अनघे, असच...\nमाधुरी, यस्स्स... दुपारीच बोललोय आपण. आता काहीसे हलकेफुलके... :)\nकाय लिहु ...वेदना पोहोचत आहेत खोलवर...\n>>अस्वस्थ टाहो आभाळास भेदूनी गेला\nमायेचा हुंदका मुक्यानेच जळून गेला\nश्री ताई अचानक एवढ सिरीयस का बर\n>>>>>>उरलाय फक्त तो आणि त्याचा नि:शब्द आत्मदाह\nअन सोबतीला वर्तमानाचा एक भयाण पुंजका,\nभावना कसल्या जबरदस्त शब्दबद्ध केल्या आहेस गं ताई\nतायडे अगं ईतके गुढगंभीर का गं वातावरण\nविभिच्या कमेंटला दुजोरा.... मागं एकदा लिहिल्याप्रमाणं लेखातली तडफड चांगलीच जाणवून देखिल शब्दांमुळे आनंद देण्यार्‍या तुझ्या पोस्ट्स ग्रेट.... मानलं\nयोमू, अरे आता छा�� आहे. कधीकधी येतो असा झटका... :D\nतन्वी, वर सीमा आणि माधुरीने म्हटलेय नं... थंडी... हा हा... कदाचित तिच्या चाहुलीचा परिणाम असेल हा. बाई बाई पुढचे २१० दिवस कसे सरणार... :(\nआनंद, थांकू थांकू. तुझ्या शब्दांनी खूप आनंद झाला.\nपुष्पा, ब्लॊगवर स्वागत आहे. मुक्तक आवडले हे वाचून व ते आवर्जून कळवलेत, खूप आनंद वाटला. अनेक धन्यवाद.\nगेल्या महिन्याभरात नवीन काही लिहीले नाही कारण मी मायदेशी आलेय व भटकंती सुरू आहे. सध्या नाशिकला आईकडे आहे. मनात बरेच काही साचलेयं, लिहायचेही आहे. थोडीशी सवड व विजदेवीची कृपा झाली ( :D ) की लगेच लिहीन.\nभाग्यश्री तुला मिस् करणार्यांच्या लिस्टमध्ये मीसुद्धा आहे हां\nआनंदाची बातमी वाचून खूप छान वाटले. कॊलतेच तुला उद्या. मस्त गप्पा मारू.\nपुन्हा एकदा... थांकू थांकू.\n:-S गंभीर आहे. पण नक्की का ते नाही समजलं. :-S\nसौरभ, काही कुटुंबाला डावलून अतिरेकी महत्वाकांक्षेच्या आहारी जाऊन फक्त पुढे पुढे जाणारे चेहरे दिसतात ना... त्यातल्याच एकाचे मनोगत म्हण... :)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nकधी कुठल्या क्षणी कोण कुठे कसे....\n' पहिला खो '\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच ���ाही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nपनीर वडे ( पकोडे )\nआधीच फार उशीर झालाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/pujara-scores-century-1st-test-against-australia-159032", "date_download": "2018-12-14T19:46:46Z", "digest": "sha1:3NQPMJQ3VNBBPYIJVH67E6P4ZSHFY7QJ", "length": 11569, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pujara scores a century in 1st test against australia कोहलीला जमले नाही ते पुजाराने केले | eSakal", "raw_content": "\nकोहलीला जमले नाही ते पुजाराने केले\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nअॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना चेतेश्वर पुजाराने मात्र भारताची खिंड एकट्याने लढवून धरली. त्याने 231 चेंडूमध्ये शतक झळकाविले. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पूर्ण केल्या.\nअॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना चेतेश्वर पुजाराने मात्र भारताची खिंड एकट्याने लढवून धरली. त्याने 231 चेंडूमध्ये शतक झळकाविले. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पूर्ण केल्या.\nपहिल्या कसोटी सामन्यात भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र फलंदाजांनी स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली. पहिल्या 13 षटकांतच भारताने लोकेश राहुल, मुरली विजय आणि विराट कोहली हे तिन्ही फलंदाज गमावले होते. दुसऱ्या स्थानावर आलेल्या पुजाराने सुरवातीला सावध खेळ केला. पहिल्या तासाभरात त्याने सात धावा केल्या तर उपाहारापर्यंत त्याने केवळ 4 धावा अधिक जोडल्या. त्याने 153 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. यात त्याने चार चौकार मारले होते.\nसविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-\nINDvsAUS : ऑस्ट्रेलियात गाजतोय पुजारा नावाचा कोहली\nINDvsAUS : भारताचे 'भेदक' गोलंदाज निष्प्रभ; ऑस्ट्रेलिया सुस्थितीत\nपर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन���याच्या पहिल्या दिवशी थोडे...\nवेदांगीचा १३ देशांचा प्रवास पूर्ण\nपिंपरी - जगभरातील विविध देशांमधून जलद सायकल प्रवास करण्याच्या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनी, निगडीची माजी विद्यार्थिनी, युवा सायकलपटू वेदांगी कुलकर्णी...\nभारताचा ऑस्ट्रेलियात इतिहास; पहिल्यांदाच जिंकला पहिला सामना\nअॅडलेड : स्थानिक वेळेनुसार दुपारचे पावणे चार वाजले असताना अश्विनने हेझलवुडला बाद केले आणि भारतीय खेळाडू अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर नाचू लागले. चार ...\nपहिल्या कसोटी सामन्यावरील भारताची पकड घट्ट\nअॅडलेड : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या मोलाच्या भागीदारीच्या जोरावर भारताने दुसर्‍या डावात 307 धावांचा पल्ला गाठला. ऑस्ट्रेलियासमोर...\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान...\nऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांत संपुष्टात; भारताला आघाडी\nअ‍ॅडलेड : ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा, मोहंमद शमी आणि अश्विनने अ‍ॅडलेड कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 98.4 षटकांचा मारा करून ऑस्ट्रेलियाच्या 10...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23740", "date_download": "2018-12-14T20:06:16Z", "digest": "sha1:QFFRVE7OQLIZ7NHCBSONLSBGWKYI7Y6L", "length": 3567, "nlines": 67, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तपासणी (स्क्रिनिंग) : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तपासणी (स्क्रिनिंग)\nजागतिक कर्करोग दिनानिमित्त (४ फेब्रुवारी) जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल\nकर्करोगाच्या लवकर तपासणीमुळे यशस्वी उपचारांसाठी संभाव्य शक्यता वाढतात. कर्करोगाच्या लवकर तपासणीचे दोन प्रमुख घटक आहेत: शिक्षण लवकर निदान आणि स्क्रिनींगला ��्रोत्साहन देण्यासाठी.\nRead more about जागतिक कर्करोग दिनानिमित्त (४ फेब्रुवारी) जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826306.47/wet/CC-MAIN-20181214184754-20181214210754-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}