diff --git "a/data_multi/mr/2021-25_mr_all_0319.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0319.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0319.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,570 @@ +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/422307", "date_download": "2021-06-20T01:29:40Z", "digest": "sha1:WEQGSTADRZTEYZ4U76LVEM6LXRWITBVL", "length": 2300, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शबाना आझमी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शबाना आझमी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:११, १२ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती\n३० बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: pnb:شبانہ اعظمی\n१३:२५, १४ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: cs:Shabana Azmi)\n०९:११, १२ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: pnb:شبانہ اعظمی)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/12377", "date_download": "2021-06-20T00:14:28Z", "digest": "sha1:LHKM4UYRDM7SVFYHFWZ3B6NKOQPFV437", "length": 24289, "nlines": 270, "source_domain": "bahuvidh.com", "title": "प्रवास कसा करावा? - ना. सी. फडके - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nअंक – रंजन, दिवाळी अंक १९६०\nना. सि. फडके ( ४ ऑगस्ट १८९४-२२ ऑक्टोबर १९७८) हे आपल्याला कादंबरीकार, कथाकार म्हणून चांगलेच परिचित आहेत. मात्र लघुनिबंध किंवा गुजगोष्ट या प्रकाराचेही ते आद्य प्रवर्तक आहेत. प्रसन्न खेळकर शैली हे त्यांच्या निबंधाचे वैशिष्ट्य. केल्याने देशाटन...हे आपल्याला माहिती आहेच, परंतु देशाटन करताना म्हणजे वेगवेगळ्या मुलखांत गेल्यावर तो मुलुख कसा पहावा, तेथली माणसे कशी ‘वाचावी’ याविषयी प्रत्येकाचे काही वेगळे ठोकताळे असतात. फडक्यांनीही स्वतःची अशी एक पद्धत विकसित केली होती. ते केरळला गेले असताना त्यांनी त्यांच्या या खास पद्धतीने केलेले केरळचे, तेथील समाजाचे आणि परिस्थितीचे हे अवलोकन खूपच रसदार आणि मनोरंजक आहे. हा लेख १९६० साली रंजन या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता.\nप्रवास कसा करावा याचं एक विशिष्ट तंत्र मी अनुभवानं ठरविलेलं आहे. या तंत्रानं वागलं की प्रवासाची खरी मजा भरपूर मिळते आणि मनोरंजनाबरोबरच बोधाचाही ल���भ होतो.... दूरच्या अपरिचित मुलखांतल्या प्रवासाला मी गेलो की तिकडली निसर्गरचना, तिकडे आढळणारे पशुपक्षी, यांच्याकडे ज्याप्रमाणे मी अधाशीपणानं पाहूं लागतो त्याप्रमाणेच मी दुसरी एक गोष्ट करतो. कोणती ते सांगतो. .. .. तिकडची मिळतील तेवढी वर्तमानपत्रं मी विकत घेतो आणि त्यांतली मुख्य महत्त्वाची पानं वाचीत नाही तर जो मजकूर एरवी वाचण्याची तसदी वाचक घेणार नाहीत तो मजकूर मी अगदी बारकाईनं नजरेखालून घालतो. तो वाचल्यानं माझं नुसतं मनोरंजनच होत नाही तर कितीतरी विविध प्रकारचा बोध मला मिळतो. एकदां त्रिवेंद्रम येथे भरलेल्या ‘इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस’ला हजर राहण्यासाठी म्हणून मी निघालो. या प्रांतातला हा माझा पहिलाच प्रवास होता.\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nसमाजकारण , अनुभव कथन , रंजन , स्थल विशेष\n हा दृष्टिकोन अत्यंत उपयुक्त आहे आजच्या काळात तर आवश्यक आजच्या काळात तर आवश्यक भिन्न संस्कृतीला समजावून घेण्याची पूर्वावश्यकता\nखूपच मस्त आहे लेख असा पेपर वाचायचा विचारच कधी डोक्यात आला नव्हता\nप्रवासाचे उत्तम तंत्र लेखकाने मांडले आहे.\nछान उपाय सांगितला आहे .\nमस्त. यासाठीच लेखकाची दृष्टि हवी.\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भ���वविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-without-major-foreign-players-10984", "date_download": "2021-06-20T00:55:09Z", "digest": "sha1:V6DS3HW7M6FMV4ORNGHKPBKX3SYBFKCZ", "length": 8149, "nlines": 117, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "प्रमुख परदेशी खेळाडूंविना आयपीएल? - IPL without major foreign players | Sakal Sports", "raw_content": "\nप्रमुख परदेशी खेळाडूंविना आयपीएल\nप्रमुख परदेशी खेळाडूंविना आयपीएल\nसप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तीन आठवड्यांत आयपीएल पूर्ण करण्याचा विचार बीसीसीआय जवळपास निश्चित करत असले, तरी परदेशी खेळाडूंची उपस्थिती कळीचा मुद्दा ठरणार आहे.\nवर्ल्डकपच्या तयारीसाठी इतर देशांच्या मालिका अगोदरच निश्चित\nनवी दिल्ली - सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तीन आठवड्यांत आयपीएल पूर्ण करण्याचा विचार बीसीसीआय जवळपास निश्चित करत असले, तरी परदेशी खेळाडूंची उपस्थिती कळीचा मुद्दा ठरणार आहे. आयपीएलशी करारबद्ध असलेले बहुतांशी परदेशी खेळाडू त��यांच्या त्यांच्या राष्ट्रीय संघातून खेळण्यास कटिबद्ध असल्यामुळे या खेळाडूंशिवाय आयपीएल बीसीसीआयला उरकावी लागण्याची शक्यता आहे.\n१८/१९ सप्टेंबर ते ९ किंवा १० ऑक्टोबर असा कालावधी बीसीआयने तयार केला आहे आणि ही स्पर्धा अमिरातीत होईल हेसुद्धा तेवढेच निश्चित वाटत आहे, पण या कालावधीसाठी भारतीय खेळाडू उपलब्ध असले तरी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज (कॅरेबियन प्रीमियर लीग) यांच्या खेळाडूंबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.\nऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात प्रस्तावित असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी इतर देशांनी सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान मालिका अगोदरच आयोजित केलेल्या आहेत, त्यामुळे बीसीसीआयची अडचण होण्याची शक्यता आहे.\nइंग्लंडमध्ये होणारी हंड्रेड ही स्पर्धा संपल्यानंतर इंग्लंडचा संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार, त्यामुळे ऑईन मॉर्गन, जॉस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअस्टॉ, करन बंधू आदी खेळाडू आयपीएलपासून दूर राहतील असे इंग्लंड मंडळाने अगोदरच जाहीर केले आहे. भारताविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर इंग्लंडचा संघ लगेचच बांगलादेश दौऱ्यावर जात आहे.\nन्यूझीलंडचा संघ सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान मर्यादित षटकांची मालिका पाकिस्तानविरुद्ध अमिरातीत खेळणार आहे. त्याच वेळी आयपीएलही अमिरातीत होणार आहे. दोघांचा कार्यक्रम एकच असल्यास न्यूझीलंडचे खेळाडूही आयपीएला मुकण्याची शक्यता आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tractorguru.com/mr/mahindra-tractors/475-di/", "date_download": "2021-06-20T01:37:09Z", "digest": "sha1:FMZMVSFRY2PCO6IZE3NZJQILC4QVMXVI", "length": 22260, "nlines": 220, "source_domain": "tractorguru.com", "title": "महिंद्रा 475 DI किंमत 2021, महिंद्रा 475 DI ट्रॅक्टर, इंजिन क्षमता आणि चष्मा", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ बातमी\nमहिंद्रा 475 DI आढावा\nमहिंद्रा 475 डीआय एक 2डब्ल्यूडी - 42 एचपी ट्रॅक्टर मॉडेल आहे ज्याची निर्मिती महिंद्रा ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरर करते. येथे ट्रॅक्टरगुरू येथे तुम्हाला महिंद्रा 475 डीआय वैशिष्ट्ये, किंमत, मायलेज आणि इतर संबंधित सर्व तपशील माहिती मिळते. चला एक नझर टाकूया.\nमहिंद्रा 475 डीआय सर्वात पसंत ट्रॅक्टर का आहे\nहे महिंद्रा ट्रॅक्टर मॉडेल हेवी-ड्युटी ट्रॅक्टर मॉडेल आहे जे अविश्वसनीय 2730 सीसी इंजिन क्षमतेसह येते. ट्रॅक्टर प्रगत वैशिष्ट्ये, उत्तम इंधन कार्यक्षमता आणि परफॉरमेंस रेशोची उत्तम किंमत देते, यामुळे तो एक परिपूर्ण करार होतो. महिंद्रा 475 डीआय उत्कृष्ट मायलेज, टिकाऊ बिल्ड गुणवत्ता आणि एक आकर्षक डिझाइन देते.\nमहिंद्रा 475 डीआय ट्रॅक्टर वैशिष्ट्ये काय आहेत\nमहिंद्रा 475 डीआय मध्ये इंधन कार्यक्षम 3 सिलिंडर्स इंजिन 1900 इंजिन रेट केलेले आरपीएम जनरेट करते.\nहे महिंद्रा ट्रॅक्टर मॉडेल फील्डमध्ये अधिक चांगले काम करण्यासाठी ड्युअल क्लचसह आहे.\nमहिंद्रा 475 डीआय मध्ये 8 एफ + 2 आर गिअरबॉक्स आहे. यासह यात शानदार फॉरवर्डिंग गती देखील आहे.\nड्राय डिस्क ब्रेक / ऑइल विसर्जित ब्रेक्स (वैकल्पिक) सह बसविलेले ट्रॅक्टर शेतात प्रभावी ब्रेकिंग आणि कमी घसरणीची सेवा देते.\nमहिंद्रा 5 475 डीआय ट्रॅक्टरमध्ये मेकॅनिकल / पॉवर स्टीयरिंग (पर्यायी) आहे, ज्यामुळे ट्रॅक्टर अधिक प्रतिक्रियाशील आहे आणि आरामदायक हाताळणीची हमी देते.\nमहिंद्रा 475 डीआय ची अतिरिक्त वैशिष्ट्ये\nमहिंद्रा 475 डीआय बर्‍याच प्रगत वैशिष्ट्यांसह येते जे अधिक प्रभावी शेती उद्देशाने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या महिंद्रा ट्रॅक्टर मॉडेलची मौल्यवान वैशिष्ट्ये खाली नमूद केली आहेत. तर, त्यांच्याकडे पाहूया\nमहिंद्रा 475 डीआय ट्रॅक्टरमध्ये तेल बाथ प्रकारच्या एअर फिल्टर्स आणि वॉटर कूल्ड तंत्रज्ञानाने भरलेले आहे, जे इंजिनला जास्त गरम होण्यापासून प्रतिबंधित करते.\nइतर औजारांच्या शक्तीसाठी, ट्रॅक्टरमध्ये 6-स्प्लिन प्रकार पीटीओ असतो जो 540 आरपीएम व्युत्पन्न करतो. हे बहुतेक उपकरणाशी सुसंगत आहे.\nट्रॅक्टर मॉडेल शेतात लांब कामकाजासाठी पुरेसे 48 लिटर इंधन टँकसह येते.\nमहिंद्रा 475 डीआयमध्ये प्रगत हायड्रॉलिक्स आहेत जे रोटावेटर्सचा वापर करण्यास परवानगी देतात आणि एक प्रभावी क्षमता 1500 किलो आहे.\nमहिंद्रा 475 डीआय इंड���याची किंमत\nमहिंद्रा 475 दि ट्रॅक्टरची किंमत रु. 5.45 - रु. 5.80 लाख *. भारतीय शेतकर्‍यांच्या अर्थसंकल्पीय श्रेणीनुसार ही सर्वात विश्वसनीय किंमत ठरविली जाते.\nअद्ययावत महिंद्रा 555 डाय ट्रॅक्टर ऑन-रोड किंमतीसंदर्भात अधिक अद्यतनांसाठी. ट्रॅक्टरगुरुशी संपर्कात रहा. येथे आपल्याला महिंद्रा 475 दी संबंधित सर्व नवीनतम माहिती मिळेल.\nमहिंद्रा 475 DI तपशील\nएचपी वर्ग 42 HP\nक्षमता सीसी 2730 CC\nइंजिन रेट केलेले आरपीएम 1900\nपीटीओ एचपी एन / ए\nइंधन पंप एन / ए\nप्रकार एन / ए\nअल्टरनेटर 12 V 36 A\nफॉरवर्ड गती एन / ए\nउलट वेग एन / ए\nसुकाणू स्तंभ एन / ए\nपरिमाण आणि ट्रॅक्टरचे वजन\nएकूण वजन एन / ए\nव्हील बेस 1910 एम.एम.\nएकूण लांबी 3260 एम.एम.\nएकंदरीत रुंदी 1625 एम.एम.\nग्राउंड क्लीयरन्स 350 एम.एम.\nब्रेकसह त्रिज्या फिरवित आहे 3500 एम.एम.\n3 बिंदू दुवा एन / ए\nव्हील ड्राईव्ह 2 WD\nन्यू हॉलंड 3230 NX\nसर्व नवीन ट्रॅक्टर पहा\nमहिंद्रा 275 DI TU\nमहिंद्रा 275 DI TU\nसर्व वापरलेले पहा महिंद्रा ट्रॅक्टर\nमहिंद्रा YUVO 475 DI\nमहिंद्रा YUVO 275 DI\nमहिंद्रा 275 DI TU\nलोकप्रिय महिंद्रा वापरलेले ट्रॅक्टर\nकुबोटा निओस्टार B2741 4WD वि जॉन डियर 3028 EN\nमहिंद्रा 475 DI वि मॅसी फर्ग्युसन 241 DI MAHA SHAKTI\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI वि महिंद्रा 275 DI TU\nआता ट्रॅक्टरची तुलना करा\nमहिंद्रा आणि बुदानी अहवालाद्वारे प्रदान केलेला डेटा. प्रकाशित माहिती सामान्य उद्देशाने आणि चांगल्या विश्वासासाठी प्रदान केली जाते. तरीही आपल्याकडे सामायिक केलेल्या डेटासह काही समस्या असल्यास कृपया महिंद्रा ट्रॅक्टर डीलरला भेट द्या.\nखाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही आपल्याकडे परत येऊ.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा इतर पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रैक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किंवा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट्रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-desh/coronavirus-state-has-not-authority-about-lock-down-home-ministry-letter-283123", "date_download": "2021-06-20T01:38:59Z", "digest": "sha1:6BGSFYD7GRN35YZKN2PDGY4TNM2TZPGT", "length": 16365, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'लॉकडाऊन शिथिल करता येणार नाही'; केंद्राचं राज्यांना पत्र", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात राज्ये त्यांच्या अखत्यारीत परवानगी देऊ शकत नाहीत. मात्र निर्बंध अधिक कठोर करू शकतील.\n'लॉकडाऊन शिथिल करता येणार नाही'; केंद्राचं राज्यांना पत्र\nनवी दिल्ली Coronavirus : कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी लागू केलेला देशव्यापी लॉकडाऊन कोणतेही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना शिथिल करता येणार नाही, असे केंद्र सरकारने सोमवारी स्पष्ट केले. केरळमध्ये राज्य सरकारने काही ठिकाणी रेस्टॉरंट्स सुरू करण्यास परवानगी दिली. त्याची केंद्रीय गृहमंत्रालयानं गंभीर दखल घेतलीय.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nलॉकडाऊनच्या काळात राज्ये त्यांच्या अखत्यारीत परवानगी देऊ शकत नाहीत. मात्र निर्बंध अधिक कठोर करू शकतील, असे केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. देशातील ज्या भागात कोरोनाचा प्रसार कमी आहे, तेथे काही उद्योग-व्यवसाय आजपासून सुरु करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे, तेच केवळ सुरू राहतील, असेही पत्रात नमूद केले आहे.\nआणखी वाचा - लॉकडाऊन शिथील झाला आ���ि समुद्रकिनाऱ्यावर झुंबड\nकेरळ सरकारने राज्यातील काही भागांतील हॉटेल, पुस्तके विक्रीची दुकाने, केशकर्तनालये आजपासून सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यावर तीव्र आक्षेप घेत गृह मंत्रालयाने केरळला स्‍वतंत्र पत्र पाठविले आहे. काही राज्यांनी अत्यावश्‍यक सेवेची काल तयार केली होती आणि आजपासून लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करण्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर भल्ला यांनी कालच तातडीने राज्यांना पत्र पाठविले.\nआणखी वाचा - अमेरिकन्सचे दिवस फिरले, अलिशान जगणारे जेवणाच्या रांगेत\nकेंद्राशी मतभेद नाहीत : सुरेंद्रन\nकेरळमध्ये लॉकडाउनचे नियम हटविल्याच्या वृत्ताचा राज्याचे पर्यटन मंत्री कडाकामपल्ली सुरेंद्रन यांनी इन्कार केला. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच आम्ही निर्बंध थोडे कमी केले आहे. गैरसमज झाल्याने केंद्राने आमच्याकडून खुलासा मागितला आहे. तो दिल्यावर ते दूर होतील. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात केंद्र आणि राज्याची भूमिका एकच असून त्यात विरोधाभास नाही, असे त्यांनी सांगितले.\nदेशात कोरोनाचा विळखा घट्ट; दिल्लीतील शाळांना सुटी\nनवी दिल्ली Coronavirus : देशभरात कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार होऊ लागल्याने केंद्र सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या विषाणूंच्या प्रसारावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एक वेगळा मंत्रिगट लक्ष ठेवून आहे. कोरोनाग्रस्त इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी\nसैलानी से लौट जाओ...\nपिंपळगाव सराई (जि.बुलडाणा) : देशासह विदेशातील सर्वधर्मीय भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेवर यंदा कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता प्रशासनाने यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यासह देशभरातील भाविकांमध्ये खळबळ निर्माण झाली असून, एकच गोंधळ उडण्याची परिस्थि\nCoronavirus : 15 नवे कोरोना रुग्ण आढळले; राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा स्थगित\nCoronavirus : तिरुअनंतपुरम (केरळ) : केरळमध्ये रविवारी (ता.२२) १५ नवीन रुग्ण आढळले असून, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७ वर पोचला असल्याची माहिती केरळचे मुख्य सचिव टॉम जोस यांनी दिली.\nCoronavirus : घरातच बसा... अवघ्या २० मिनीटात पसरतोय कोरोना\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरस सध्या जगात झपाट्याने पसरत आहे. भारतातही याचा धोका वाढत आहे. भारतात सध्या ६०६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मुख्य म्हणजे केरळमधील प्रकरणाने सर्वांची चिंता वाढवली आहे. केरळमध्ये काल (ता.२५) केवळ २० मिनिटांत ०४ जणांना व्हायरसची लागण झाली.\nघरातच राहू या. घरात राहणाऱ्या कष्टकऱ्यांना अन्न पोहोचू या\nऔरंगाबाद : कोरोनाच्या अनुशंगाने सुरु असलेल्या संचारबंदीत शहरातील हातगाडीवाले, रिक्षावाले, वाहनचालक, बांधकाम मजूर, कचरा वेचक, सफाई कामगार, घरेलू कामगार, वृत्तपत्र विक्रेते, कंत्राटी कामगार, दुकानातील कामगार, हॉटेल कामगार, सिनेमा कामगार, अशा हजारोंच्या संख्येने शहरात असणाऱ्या कामगार कुटुंबां\nCoronavirus : ही सहा राज्य सद्य:स्थितीत सर्वाधिक सुरक्षित, येथे नाही कोरोना\nऔरंगाबाद - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. जनजीवन विस्कळीत झाले. केरळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेची चिंता वाढली आहे. प्रत्येकाला स्वतःची, कुटुंबाची काळजी लागली आहे. देशातील आतापर्यंत २२ राज्यांत कोरोनाचे रुग्ण आढळले; पण सह\n दारुच्या तुटवड्यामुळे केरळमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ\nतिरुवनंतपुरम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच केरळमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. केरळमध्ये दारुच्या तुटवड्यामुळे आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता या काळात\nCoronavirus : कोरोनामुळे आणखी एका राज्यात रुग्णाचा बळी\nनवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात आत्तापर्यंत 873 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा 20 झाला आहे.\nCoronavirus : प्रादुर्भाव वाढतोय, पण आली एक दिलासादायक बातमी, वाचा...\nऔरंगाबाद - जगात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. भारतातही रोज बाधितांची संख्या वाढत आहे. असे असले तरी योग्य उपचाराने काही जण बरेही झाले आहेत. ही जगासाठी दिलासादायक बातमी आहे. बरे होणारांची संख्या लाखावर गेली आहे. त्यावर eSakal.com ने टाकलेला प्रकाश.\n पुण्यात कोरोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू\nपुणे : पुण्यात कोरोनाचा पहिला बळी झाल्याची धक्क���दायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-vishesh-story-dr-shrikant-karlekar-marathi-article-1761", "date_download": "2021-06-20T00:06:53Z", "digest": "sha1:3YJRPYPH5BAMIU2FCMA3P3ITMQX3KKUH", "length": 19189, "nlines": 123, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Vishesh Story Dr. Shrikant Karlekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसौर वर्षाऋतू प्रारंभ दिवस\nसौर वर्षाऋतू प्रारंभ दिवस\nगुरुवार, 28 जून 2018\nभारतासारख्या मोसमी हवामानावर अवलंबून असलेल्या देशात २१ जून या दिवशी होणाऱ्या सूर्याच्या कर्क संक्रमणाचे फार मोठे महत्त्व आहे. सूर्याचा कर्क राशीत प्रवेश ही खगोलीय घटना २१ जूनच्या सुमारास होते. भारतात सौर वर्षाऋतू प्रारंभ दिवस म्हणूनही त्याचे पावसाच्या संदर्भात वेगळे महत्त्व आहेच.\nकर्क आणि मकर संक्रमणांना अनुक्रमे जून व डिसेंबर संक्रमण असेही म्हटले जाते. अधिक स्पष्टता येण्यासाठी त्यांना दक्षिणेकडील व उत्तरेकडील संक्रमण असेही म्हणता येते. सूर्याच्या या बदलत्या मार्गक्रमणाचे पूर्वीपासूनच माणसाला कुतूहल वाटत आले आहे. या दोन दिवसांनंतर वातावरणात आणि हवामानात जे बदल होऊ लागतात ते इतके विलक्षण असतात की त्यामुळे अनेक संस्कृतींत या दिवसांचे स्वागत अगदी समारंभपूर्वक केले जाते.\nमार्च - एप्रिलसारख्या मॉन्सूनपूर्व महिन्यापासूनच विषुववृत्तीय प्रदेश आणि भारताच्या आजूबाजूच्या विशाल भूप्रदेशावर होणाऱ्या हवामान बदलाची २१ जूनचा दिवस ही चरम सीमा असू शकते असे अनेक वैज्ञानिकांना वाटते. कारण या दिवशी उत्तर गोलार्धात दिनमान सगळ्यात जास्त असते. या दिवशी पृथ्वीचा सूर्याकडे असलेला कल सर्वाधिक म्हणजे २३ अंश आणि २६ मिनिटे इतका असतो.\nसूर्य त्याच्या भासमान भ्रमण मार्गावर प्रवास करताना साडे तेवीस अंश उत्तर अक्षवृत्ताच्या वर आणि साडे तेवीस अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या खाली कधीही जात नाही. आपल्या भासमान भ्रमण मार्गावर प्रवास करताना २१ जूनच्या दिवशी सूर्य कर्क वृत्तावर येतो आणि काही काळ तिथेच थांबल्यासारखा दिसतो. या दिवशी कर्क वृत्तावर त्याचे किरण लंबरूप पडतात. यानंतर तो हळूहळू दक्षिणेकडे सरकू लागतो.\nसूर्याचे दक्षिण व उत्तर दिशेने होणारे संक्रमण (solstice) ही पृथ्वीवरील ऋतुचक्राच्या संदर्भात एक महत्त्वाची अशी घटना आहे. पृथ्वीवर हे संक्��मण वर्षातून दोन वेळा होते. पृथ्वीभोवती आकाशाचा एक गोल आहे असे मानले व पृथ्वीचे विषुववृत्त मोठे होत जाऊन या आकाशगोलाला भिडले, तर आकाशगोलाचे विषुववृत्त (celestial equator) होईल. सूर्याचा वार्षिक भासमान भ्रमणमार्ग (ecliptic) व आकाशगोलाचे विषुववृत्त यांच्या दरम्यानचा कोन साडेतेवीस अंश आहे. या दोन्ही पातळ्या जेथे एकमेकांस छेदतात त्या बिंदूस संपात बिंदू म्हटले जाते. २१ मार्च रोजी सूर्य जेथे असतो त्या स्थितीला वसंत संपात व २१ सप्टेंबरला तो जिथे असतो त्यास शरद संपात म्हणतात. या दोन्ही दिवसांना विषुवदिन (Equinox) असे संबोधिले जाते. पृथ्वी ही घनगोलाकृती (Spherical) आहे हे जेव्हा कळले तेव्हापासूनच आकाशगोलाची (celestial sphere) कल्पना अस्तित्वात आली.\nआपल्या भासमान भ्रमणमार्गावर मकर संक्रांतीनंतर उत्तरेकडे जाणारा सूर्य २१ मार्चला विषुववृत्त ओलांडून २१ जूनला त्याच्या उत्तरतम मर्यादेपर्यंत म्हणजे कर्क वृत्तावर येतो. त्यानंतर त्याचे दक्षिणायन सुरू होते. म्हणजे तो भ्रमणमार्गावर हळूहळू दक्षिणेकडे सरकू लागतो. २३ सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडे जाऊ लागतो. २१ डिसेंबर या दिवशी तो त्याच्या दक्षिणतम मर्यादेपर्यंत म्हणजे मकर वृत्तावर येतो आणि त्यानंतर त्याचे पुन्हा एकदा उत्तरेकडे भ्रमण चालू होते.\nदक्षिण व आग्नेय आशियात जिथे मॉन्सून हवामान असते व शेती हा मुख्य व्यवसाय असतो तिथे उन्हाळ्याची सुरवात मार्च महिन्यापासून म्हणजे वसंत संपातापासून होते आणि २१ जून हा दिवस उष्णऋतूमध्य (Mid summer) मानण्यात येतो. मार्च महिन्यात सुरू झालेला उन्हाळ्याचा काळ मॉन्सूनची सुरवात होईपर्यंत म्हणजे जूनच्या थोडी पुढे-मागेपर्यंत आणि त्यानंतर पावसाचा कालखंड मानण्यात येतो.\nखगोलशास्त्रानुसार उन्हाळ्याची सुरवात २१ मार्चपासून समजण्यात येते. मात्र मोसम विज्ञानानुसार उत्तर गोलार्धात त्याचा कालखंड जून जुलै ऑगस्ट असा मानण्यात येतो. त्यामुळे खगोलशास्त्रानुसार भारतात २१ जून हा ऋतूमध्य दिवस असतो. उत्तर गोलार्धातील विविध देशांत त्यांच्या संस्कृतीनुसार कर्क संक्रमणाचा दिवस २१ ते २५ जून यापैकी कुठलाही असतो. स्वीडनमध्ये या दिवसाला इतके महत्त्व आहे, की त्या देशाने हा दिवस राष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जावा असे म्हटले आहे.\nपृथ्वी स्वतःभोवती विषुववृत्तावरून सूर्याचे भ्रमण त्याच्या भासमान मार्गावर विषुववृत्तीय पातळीस लंब दिशेने होताना दिसते. त्यामुळे सूर्योदय - माध्यान्ह - सूर्यास्त या घटना विषुववृत्तावरून आकाशगोलात पूर्वेकडून पश्‍चिमेकडे अशा सहजपणे दिसतात. मात्र ध्रुव प्रदेशात हा भासमान भ्रमण मार्ग समकक्ष दिसतो. त्यामुळे ध्रुवावरून सूर्योदय - माध्यान्ह - सूर्यास्त एकाच पातळीत होताना दिसतात.\nविषुवदिनाची वेळ जितक्‍या अचूकपणे ठरविता येते तितकी संक्रमणाची ठरविता येत नाही. सूर्य जसजसा कर्क वृत्ताकडे येऊ लागतो तसतसा त्याचा कल (declination) कमी कमी होऊ लागतो. फिरत साडेतेवीस अंशात कललेल्या आसाने सूर्याभोवती लंबवर्तुळाकार भ्रमण कक्षेत फिरत असते. पृथ्वीवरचे ऋतुचक्र आणि सूर्याचे राशी संक्रमण या विलक्षण गुंतागुंतीच्या पण अतिशय नियमित घटनांमागे पृथ्वीचा कललेला आस हेच एकमेव महत्त्वाचे कारण आहे आणि तेच निसर्गचक्रामागचे एक आश्‍चर्यकारक सत्यही आहे.\nदक्षिणायनाचा किंवा कर्क संक्रमणाचा दिवस हा उत्तर गोलार्धातील देशांच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा दिवस. सूर्याच्या संक्रमणाचा हा दिवस नवाश्‍म (निओलिथिक) काळापासून एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. सूर्याच्या संक्रमणाचे नेमके ज्ञान माणसाला केव्हा व कसे झाले हे कुणालाही निश्‍चितपणे माहीत माहीत नाही. पण प्राचीन मानवाला अशा तऱ्हेच्या खगोलीय घटनेचे ज्ञान होते हे मात्र निश्‍चित.\nइजिप्तच्या न्युबिअन डेझर्ट भागातील नाबटा किंवा इंग्लंडमधील स्टोनहिंज येथे सापडणाऱ्या प्राचीन अश्‍मरचना पाहिल्या, की पूर्वीच्या माणसाला कर्क संक्रमणाची निश्‍चित माहिती असावी याची खात्री पटते. नाबटा येथील रचना स्टोनहिंज येथील रचनेपेक्षाही जुनी असून ती ६५०० वर्षांपूर्वीची असावी असा अंदाज आहे. यातील दगडांच्या रचनेतून, उत्तर दक्षिण दिशा आणि कर्क संक्रमणाच्या वेळी होणारा सूर्योदय व सूर्यास्त यांच्या जागा नेमकेपणाने दाखविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.\nकाही पारंपरिक लेखांतून असेही उल्लेख आढळतात, की दक्षिणायन दोन हजार वर्षांपूर्वी १९ जुलैला सुरू होत असे. आता ते २१ जूनला होते. पावसाळाही त्या काळात ऑक्‍टोबर ऐवजी नोव्हेंबरमध्ये संपत असे. कर्क संक्रमण ही उत्तर गोलार्धातील हवामानात बदल होऊ लागल्याची स्पष्ट अशी सीमारेषा आहे याचाही उल्लेख अनेक जुन्या ग्रंथांतून आणि जुन्या वैद्यकीय अहवालांतून आढळतो.\nसौरप्रारण (insolation) आणि मॉन्सून यांचा खूप जवळचा संबंध आहे. कर्क संक्रमणाच्या वेळी सौरप्रारणात जे कमाल बदल होतात त्यामुळे समुद्रावरील वायुभारातही तीव्र बदल होतात. सौरप्रारणात जेव्हा थोडे विलंबित किंवा उशिराने बदल होतात तेव्हा समुद्रावरील वायुभार स्थिती अधिकच संथ गतीने त्याला प्रतिसाद देते. याचा परिणाम मॉन्सूनवरही होताना दिसून येतो.\nभारत हवामान सूर्य मॉन्सून\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/deshmukh-on-dcp-transfer-stay/", "date_download": "2021-06-20T00:34:42Z", "digest": "sha1:QNAOLRMG4EG5ZIUEQJHOBVNVVQ3ZHBBU", "length": 9542, "nlines": 115, "source_domain": "mahapolitics.com", "title": "पोलीस उपायुक्तांच्या बदलीला तीन दिवसात स्थगिती, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात …VIDEO – Mahapolitics", "raw_content": "\nपोलीस उपायुक्तांच्या बदलीला तीन दिवसात स्थगिती, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात …VIDEO\nमुंबई – राज्यातील अधिकाय्रांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरुन राजकारण तापले असल्याचं दिसत आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या मुंबईतील अंतर्गत बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.अवघ्या तीन दिवसात स्थगिती मिळाल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. परंतु आमच्या सरकारमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांना महत्त्व होते. डॉ. रश्मी करंदीकर, शंकर शिंदे, परमजीत सिंग दहिया, संग्रामसिंग निशाणदार, प्रशांत कदम, शहाजी उमप, मोहन दहीकर अशा 12 उपायुक्तांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने गुरुवारी काढले होते, मात्र त्याला अवघ्या तीन दिवसात स्थगिती मिळाली आहे. याचे नेमके कारण अस्पष्ट आहे. यावर विरोधकांनी टीका केली असून ठाकरे सरकारमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरु झाली आहे. परंतु आमच्या सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.\nशिवसेना-राष्ट्रवादीत फोड���फोडी, शिवसेनेनं नगरमधला वचपा कल्याणमध्ये काढला\nपरळीत आढळलेल्या कोरोना बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग युद्धपातळीवर सुरू, नागरिकांनी सहकार्य करावे – धनंजय मुंडे\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-dhule-news-police-action-ban-dj-late-night-use-396157", "date_download": "2021-06-20T01:59:22Z", "digest": "sha1:A2W6OQ4PR24FKFXAPFLD2UI6XVGGNEJR", "length": 19261, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रात्रीचा डिजे वाजला, पोलिस आले अन्‌ झाली पंचाईत; मालकांसह आयोजकांना दणका", "raw_content": "\nपोलिसांच्या या कारवाईमुळे रात्री उशिरापर्यंत डिजे���्या धुंदीत नाचणाऱ्यांची नशा उतरेल अशी अपेक्षा आहे.\nरात्रीचा डिजे वाजला, पोलिस आले अन्‌ झाली पंचाईत; मालकांसह आयोजकांना दणका\nधुळे : शहरासह जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना व उच्च न्यायालयाने वाद्य वाजविण्याबाबत अटी घालून दिलेल्या असताना या आदेशांचा भंग केल्याप्रकरणी धुळे शहर पोलिसांना शहरात कार्यक्रमांच्या आयोजकांसह डिजे मालकांना दणका दिला. वाहनांसह डिजेचे साहित्य जप्त करून संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे रात्री उशिरापर्यंत डिजेच्या धुंदीत नाचणाऱ्यांची नशा उतरेल अशी अपेक्षा आहे.\nजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने धुळे शहरासह जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहे. तसेच उच्च न्यायालयाने रात्री दहा ते सकाळी सहादरम्यान कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यास मनाई केली आहे. या आदेशांच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री दहानंतरही वाद्य वाजवून शांतता भंग करणाऱ्या डिजे मालक व कार्यक्रम आयोजकांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली आहे. काल (ता.९) रात्री पेट्रोलिंगदरम्यान धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला शहरातील सुरत बायपास चंद्रदिप हॉटेल परिसर, सिंचन भवनाच्या मागे व जमनागिरी रोड परिसरात विहित वेळेनंतरही नियम भंग करून वादय वाजत असल्याचे निर्दशनास आल्याने पथकाने वाहनांसह संबंधित वादय व डिजे साऊंड सिस्टीम (एकूण दोन डिजे, दोन स्पिकर अँम्प्लीफायर, दोन ४०७ चारचाकी वाहन) जप्त केले.\nसंबंधित कार्यक्रमाचे आयोजक संतोष चैत्राम बागले (रा. तुळजाई सोसायटी, साक्री रोड धुळे) व सागर परदेशी (रा.सिंचन भवनामागे धुळे) तसेच वादय डिजे स्पीकर मालक मयूर विलास चौधरी (वय-२४ रा. संतोष नगर वाडीभोकर देवपूर, धुळे) व नितेश जोगीराज पाटील (वय-२८ रा. महिंदळे साक्री रोड, धुळे) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक श्री. पंडित, अपर पोलीस अधीक्षक श्री. बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, मुक्‍तार मन्सुरी, मच्छींद्र पाटील, योगेश चव्हाण, राहुल पाटील, निलेश पोतदार,तुषार मोरे, अविनाश कराड, प्रसाद वाघ, वसंत कोकणी, जवाहर प��ार, किरण भदाणे, सचिन पगारे, होमगार्ड महेंद्र चौरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.\nकोरोनामुळे गेले आठ महिने बंद असलेल्या वाजंत्री व्यवसायाला अटी-शर्तींवर परवानगी दिली खरी पण याचा गैरफायदा घेत काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत प्रचंड मोठ्या आवाजात डिजेसह इतर वाद्य वाजविले जातात. आवाजाच्या दणक्याने त्या-त्या परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची ही मोहीम निश्‍चितच दिलासा देणारी ठरणार आहे.\nसंपादन ः राजेश सोनवणे\n१६८ गावांची खरीप पिकांची पैसेवारी जाहीर\nदेऊर (धुळे) : धुळे तालुक्यातील २०२०-२१ या खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी (आणेवारी) तहसीलदार किशोर कदम यांनी जाहीर केली आहे. प्रातांधिकारी भिमराज दराडे यांनी त्यास मंजूरी दिली आहे. धुळे तालुक्यातील १७० गावांची खरीप पिकांची पैसेवारी मंडळातील ग्रामपंचायत निहाय उत्पन्नाच्या पार्श्वभूमी\nलाँकडाऊनमध्ये भोकरीच्या माळावर हा एकटा तरुण करतो तरी काय... \nसंगमेश्वर (रत्नागिरी) : कोकणातील भोकरीच्या माळावर जंगल परिसरात हा एकटा तरुण करतो तरी काय लांबून त्याचे हावभाव आणि व्यायाम पाहिल्यावर कोणी हसेल पण त्याच्याशी बोलल्यानंतर मात्र त्याचं झपाटले पण जिद्द आणि कठोर मेहनत पाहून अचंबा वाटतो. त्याचे हे सारे कष्ट म्हणजे लष्करात जाण्याची पूर्व तयारी\nधुळे शहरातील सर्व \"टपाल' कार्यालये बंद\nधुळे : \"कोरोना'मुळे येथील मध्यवर्ती टपाल कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या एका अधिकाऱ्यावर उपचार सुरू आहेत, या पार्श्‍वभूमीवर कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता टपाल विभागाने शहरातील सर्व टपाल कार्यालये (टीएसओ-टाऊन सब ऑफीसेस) पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा नि\nकोरोनाबाधितांचा आकडा सहा हजारांच्या टप्प्यावर\nधुळे : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मंगळवारी (ता. १८) खाली आला असला, तरी शंभरावर बाधितांची भर पडली. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा सहा हजारांच्या टप्प्याजवळ पोचला. कोरोनामुळे मृतांची संख्याही चारने वाढली. जिल्ह्यात आतापर्यंत १८१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. ज\nधुळ्यात ६० कोटींची उलाढाल शक्य\nधुळे : कोरोनाच्या संसर्गामुळे सहा ते सात महिने जिल्ह्याच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला. सद्यःस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी दिसत असल्याने शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ पूर्वपदावर येण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेच्या आग्रा रोडवर दोन दिवसांपासून ग्राहकांची मांदियाळी फुलल\nनाव तिचे करिना..जगावेगळी कौशल्‍ये आत्‍मसात; पण करिश्‍मा झाला उघड\nशिरपूर (धुळे) : तिचे गाव जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वजीरखेडे. आई- वडिलांनी करिना नाव ठेवले. बालपणापासून तिने अनेक जगावेगळी कौशल्ये आत्मसात केली. तारूण्यात प्रवेश करतानाच अनेक विद्या तिला अवगत झाल्या. पण शिरपूरमध्ये तिचा करिश्मा चालला नाही. तिने हस्तकौशल्याचा उपयोग करून चोरी केल्य\nआता रस्ते खोदणे बंद करा; रस्ते दुरुस्तीप्रश्‍नी आमदार शाहंची तीव्र नाराजी\nधुळे : भुयारी गटार योजनेसाठी शहरातील देवपूर भागात रस्ते खोदल्याने झालेली दुरवस्था व दुरुस्तीसाठी होत असलेला प्रचंड विलंब यामुळे नागरिक वैतागल्याचे यापूर्वीही पाहायला मिळाले. रस्त्यांच्या याच विषयावर आमदार फारूक शाह यांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत रस्ते खोदणे आता बंद करा, महिन्याभरा\nथकबाकीप्रश्‍नी पाच दुकाने सील; धुळे जिल्हा क्रीडा संकुलात कारवाई\nधुळे : शहरातील वाडीभोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलात भाडे थकबाकीप्रश्‍नी पाच दुकाने सील करण्यात आले. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या पथकाने सोमवारी (ता. २१) सरासरी साडेआठ लाख रुपयांच्या वसुलीपोटी ही धडक कारवाई केली.\nआता विषय मांडतांनाही लाज वाटते..; धुळे मनपात कोण म्‍हणतेय असं..\nधुळे : सभापती साहेब...आता विषय मांडतांनाही लाज वाटते अशा शब्दात देवपूरमधील नगरसेवक कमलेश देवरे यांनी आज (ता.२९) स्थायी समिती सभेत आपला संताप व उद्विग्नता व्यक्त केली. भुयारी गटार योजनेमुळे झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबतचा त्यांचा प्रश्‍न होता. कामात सुधारणा होणार नसेल तर नाइलाजाने सभाग\nहद्दवाढ क्षेत्रवासीयांची कसरत; ‘रमाई आवास’च्या लाभासाठी मनपासमोर धरणे\nधुळे : तीन वर्षांपूर्वी महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या दहा गावांतील रहिवाशांना रमाई आवास योजनेच्या लाभाचा नवा तिढा उभा राहिला आहे. या गावातील रहिवाशांकडे असलेल्या ग्रामपंचायतीचा नमुना नंबर-८ ग्राह्य धरून त्यांना महापालिकेने योजनेचा लाभ द्यावा, या मागणीसाठी माता रमाई घरकुल लाभार्थी संघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_466.html", "date_download": "2021-06-20T00:40:20Z", "digest": "sha1:SKWTICPYPL2675WDK5ZYUL2GNSGJ7VIZ", "length": 7123, "nlines": 78, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "तहसीलदार, तुम्हीच आहात साक्षीदार : अभिजित पाटील", "raw_content": "\nHomeतहसीलदार, तुम्हीच आहात साक्षीदार : अभिजित पाटील\nतहसीलदार, तुम्हीच आहात साक्षीदार : अभिजित पाटील\nइस्लामपूर (हैबत पाटील) : प्रकाश हॉस्पिटल ॲट्रॉसिटी प्रकरणा मध्ये राजकीय दबावामुळे च पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे, या सर्वाचे साक्षीदार तहसीलदार आहेत असे मत कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत व्यक्त व्यक्त केले.\nआम्हाला या प्रशासनाने कोणतेही सहकार्य केलेले नाही. तरीही आमच्यावर ॲट्रॉसिटी का असा प्रश्न उपस्थित करत आज पर्यंत हॉस्पिटलमध्ये १५०० कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. हे उपचार करताना आमच्या तीन डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे, असे ॲट्रॉसिटी ची खोटी तक्रार देणारा फिर्यादी कधीही हॉस्पिटलकडे आलाच न्हवता. त्या रुग्णाला त्याच्या नातवाने ऍडमिट केले होते. तहसीलदार या घटनेचे साक्षीदार आहेत.\nयेथील प्रकाश हॉस्पिटल मधील डॉक्टरांसह पाच जणांच्या वर पोलिसांनी ॲट्रॉसिटी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा राजकीय दबावामुळे केला गेला आहे असा दावा अभिजित पाटील यांनी केला आहे .\nदवाखान्यातील झालेल्या बिलावर शासकीय ऑडिटरच्या सह्याअसताना व या बिलाबाबत कोणतीही तक्रार नसताना रूग्णाच्या नातेवाईकांनी लेखी दिले असून सुद्धा याला तहसीलदार साक्षीदार आहेत. तरीही पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली हा खोटा गुन्हा दाखल केला असा सवाल त्यांनी उपस्थित केला .\nपोलिसांनी राजकीय दबावापोटी खोटा गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाने मृत पावलेल्या संबंधित रुग्णांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात देण्याचा हट्ट करत होते . परंतु शासकीय नियमानुसार कोरोना रुग्णाचा मृतदेह ताब्यात देता येत नाही. यामुळेच वाद झाला होता. या सर्व प्रकाराचे तहसीलदार साक्षीदार आहेत . पण ते आता यावर बोलत नाहीत. अभिजित पाटील म्हणाले , तक्रार देणारा हा कधीही हॉस्पिटलकडे आलेला नाही . पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेपर्यंत काम बंद आंदोलन करणार आहे . प्रकाश हॉस��पिटलमध्ये दाखल असलेल्या कोविड रुग्णासह सर्व रुग्णांची आता प्रशासनाने जबाबदारी घ्यावी . येथील प्रशासन दबावाखाली काम करीत आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे. यावेळी उपाध्यक्ष सुजित पाटील , सचिव कुलदीप खांबे , हिम्मत जाफळे, विश्वजीत गिरीगोसावी, धनंजय धामणे उपस्थित होते.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.shekap.org/2021/05/17/pulkhal-sarpanch/", "date_download": "2021-06-20T00:42:35Z", "digest": "sha1:62Y3MQW3ALYRQR4C5BJ5SMWHGY53IKUE", "length": 7978, "nlines": 124, "source_domain": "www.shekap.org", "title": "पुलखल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकापच्या सावित्री गेडाम - भारतीय शेतकरी कामगार पक्ष", "raw_content": "\nलोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ\nलोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ\nभाई दि. बा. पाटील\nभाई अँड. दत्ता पाटील\nपुरोगामी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना\nपुलखल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकापच्या सावित्री गेडाम\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष शेकाप 0 Comments 17 May 2021\nगडचिरोली ( १७ मे ) : गडचिरोली तालुक्यातील पुलखल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या सावित्री तुकाराम गेडाम यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.\nपुलखल ग्रामपंचायतीची जानेवारी २०२१ रोजी सार्वत्रिक निवडणूक झाली होती. सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्ष समर्पित चार तर शेतकरी कामगार समर्थीत तीन सदस्य निवडून आले होते. आणि जयश्री दिपक कन्नाके या सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या.मात्र त्यांचे पती दिपक कन्नाके यांचे राहते घर हे शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्याने दिनांक २४ मार्च रोजीच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी सरपंच पदावरून अनर्ह केले होते.\nत्यामुळे पुलखल ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त होते.अखेर आज झालेल्या विशेष सभेत सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या सावित्री तुकाराम गेडाम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिल्पा प्रमोद ठाकरे, तुकाराम गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.\nसावित्री गेडाम सरपंच झाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा ��जिनदार भाई शामसुंदर उराडे,महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई सुनील कारेते, राजाराम ठाकरे, प्रमोद ठाकरे, मधुकर कोहळे यांनी अभिनंदन केले आहे.\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष,\nमुंबई – ४०० ००१\nफोन : ०२२ २२६१४१५३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-tension-sick-of-the-new-treatment-method-5056966-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:02:27Z", "digest": "sha1:OSJ7FL7VMQJJ227CZPIW2AWXJTH6PKND", "length": 8360, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tension, sick of the new treatment method | मानसिक ताण, अस्वस्थतेच्या उपचाराची नवी पद्धत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमानसिक ताण, अस्वस्थतेच्या उपचाराची नवी पद्धत\nएमिली नोरेन आठवड्यात एकदा प्रकाश नसलेल्या एका चेंबरमध्ये मीठयुक्त पाण्यात पोहतात. पाण्याचे तपमान त्यांच्या त्वचेच्या तपमानासमान असते. त्या ९० मिनिटे काहीच पाहत नाही. इअर प्लग लावल्यानंतर फक्त आपल्या श्वासाच्या मंद आवाजावर लक्ष केंद्रित करतात. काही लोकांना हा प्रकार भीतीदायक वाटू शकतो. मात्र, २९ वर्षीय नोरेन आणि त्यांच्यासारखे अन्य लोक पोटाचे विकार, कामाच्या ताणासह अन्य त्रासांतून सुटका करून घेण्यासाठी असे करतात.\nअमेरिकेत गेल्या काही वर्षांत फ्लोट थेरपी ताण आणि दबावासारख्या मानसिक दडपणांपासून सुटका करून घेण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरत आहे. सुरुवातीला याला एलएसडी नशेने पीडित लोकांचा मानसिक उपचार समजून डावलण्यात आले होते. वैज्ञानिक समुदायाचे लोक याला ध्यानाचा शॉर्टकट मानतात. याव्दारे लोक कमी श्रमांमध्ये निवांतपणा आणि शांततेच्या स्थितीत पोहोचू शकतात. लारेट ब्रेन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या फ्लोट क्लिनिकचे डायरेक्टर जस्टिन फीनस्टीन यांचे म्हणणे आहे की, फ्लोट थेरपी संवेदना वाढवण्याची सोपी पध्दत आहे.\nफ्लोट थेरपी मुख्य प्रवाहातच प्रवेश करत आहे. अमेरिकेत २०११मध्ये ८५ फ्लोट सेंटर होते. एकाग्रता प्रसिद्ध व्हायला लागल्यावर त्यांची संख्या वाढून २७१ पर्यंत पोहोचला. आता पोर्टलँड, ओरेगावमध्ये वार्षिक फ्लोट कॉन्फरन्स होत आहे. काही आरोग्य नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या एक डझनपेक्षा अधिक अभ्यासांचे निष्कर्ष, स्वस्थ लोकांसाठी फ्लोट थेरपी तणावमुक्त होण्याचा प्रभावी उप��य आहे. यामुळे रक्तदाब कमी होतो. स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलच्या प्रमाणात कमतरता येते. अद्याप हे समजू शकलेले नाही की, ताण, उदासीसारख्या मानसिक प्रकारांत फ्लोट थेरपीने फायदा होतो की नाही.\nसंशोधक या दिशेने काम करीत आहेत. इंटरनॅशनल स्ट्रेस मॅनेजमेंट जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार तणावातून निर्माण झालेल्या लोकांची फ्लोटेशनने बेचैनी कमी झाली आहे.पुढच्या वर्षी फीनस्टीन पोस्ट स्ट्रेस ट्राॅमेटिक डिसऑर्डरने प्रभावित लोकांमधील प्रभावाचा अभ्यास करणार आहे. त्यांना अपेक्षा आहे की, फ्लोटिंगनंतर बेचैनीशी संबंधित मेंदूतील कार्याची हालचाल मंदावू शकते. फ्लोटिंगला पुढे वाढवण्यात मदत मिळेल. फीनस्टीन म्हणतात, संशोधनासाठी आणखी संशोधक लागतील.\nफ्लोटिंग कसे काम करते\nइअर प्लगमुळे लोक भवतालीचे आवाज ऐकू शकत नाही. त्यांचे लक्ष फक्त शरीराचे आवाज, हृदयाची धडधड, श्वासोच्छ‌्वासाकडे असते. ध्यानाच्या स्थितीत पोहोचण्यास सहायक.\nअंधार असल्याने मेंदूला सक्रिय करणारे उत्प्रेरक मिळू शकत नाही.\nबाहेरील जगापासून वेगळे असल्याने आंतरिक जागरूकतेच्या स्थितीत पोहोचतो.\nचेम्बरची हवा आणि टाकीच्या पाण्याचे तपमान ३४ डिग्री सेल्सिअस राहते. त्यामुळे शरीराला तपमानानुसार स्वत:मध्ये बदल करावा लागत नाही.\n७५७ लिटर पाण्याने भरलेल्या टाकीत ४५४ किलो अॅप्सम नावाचे मीठ मिसळले जाते. ते पाण्यामध्ये चटई किंवा गालिच्यासारखे काम करते. मांसपेशी आणि मेंदूला आराम मिळतो. फीनस्टीन सांगतात, ही शून्य गुरुत्वाकर्षणाच्या नजीकची स्थिती आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ajit-pawar-news-in-marathi-4560611-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:01:27Z", "digest": "sha1:6D6UK6CTEJGSVIHGBONLF45NSHBKX4QT", "length": 3212, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ajit pawar news in marathi | हत्याकांड करणार्‍यांकडे सत्ता देणार का - अजित पवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहत्याकांड करणार्‍यांकडे सत्ता देणार का - अजित पवार\nपरभणी - ज्या लोकांनी गुजरातमध्ये हत्याकांड केले, अशा लोकांच्या हातात देश चालवायला देणार का, असा प्रश्न उपस्थित करीत जनतेत जातीय तेढ निर्माण करून भावनिक राजकारण करणार्‍यांचा जनतेनेच आता विचार करण्याची गरज आहे. कारण जातीय तेढ व विद्वेष निर्माण करून रोजीरोटीचा प्रश्न मिटत न���ही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे केले.\nपरभणीचे उमेदवार विजय भांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्टेडियम मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव, मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री फौजिया खान, आमदार सतीश चव्हाण, बाबाजानी दुर्राणी, सुरेश जेथलिया, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/superstar-jackie-chen-told-to-fans-that-he-is-ok-who-worried-about-his-health-126880651.html", "date_download": "2021-06-20T02:03:37Z", "digest": "sha1:RDXVDJKUQGYK2UUQI6IXS74HNBGMAC7L", "length": 6273, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Superstar Jackie Chen told to Fans that he is ok, who worried about his health | फॅन्सला वाटत आहे सुपरस्टार जॅकी चेनची काळजी, स्टारने इंस्टाग्रामवर लिहिले, 'चिंता करू नका मी ठीक आहे' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफॅन्सला वाटत आहे सुपरस्टार जॅकी चेनची काळजी, स्टारने इंस्टाग्रामवर लिहिले, 'चिंता करू नका मी ठीक आहे'\nहॉलिवूड डेस्क : कोरोना व्हायरसचा कहर सुरूच आहे. चीनमध्ये मरणाऱ्यांची संख्या 2835 पर्यंत पोहोचली आहे आणि 79 हजार 251 नवी प्रकाराने समोर आली आहेत. अशात सुपरस्टार जॅकी चेनचे फॅन्स त्यांच्या तब्येतीबद्दल चिंतीत आहेत. मात्र, जॅकीने स्वतः इंस्टा पोस्टद्वारे हे स्पष्ट केले आहे की, घाबरण्याची काहीही बाब नाही, ते सुरक्षित आहेत.\nइंग्रजी वेबसाइट स्पॉटबॉयनुसार जॅकीचा जगभरात फॅनबेस खूप मोठा आहे. अशात सर्वच फॅन्स आपल्या स्टारच्या तब्येतीबद्दल विशेष चिंतीत होते. स्वतः जॅकीने इंस्टाग्रामवर आपला फोटो पोस्ट करून फॅन्सची चिंता संपवली आहे. त्यांनी लिहिले, 'चिंता करण्यासाठी सर्वांचे खूप आभार, मी सुरक्षित आणि तंदुरुस्त आहे. अशा करतो की, तुम्ही सर्वही स्वस्थ असाल.'\nजेम्स बॉन्ड सीरीजचा 25 वा चित्रपट ‘नो टाइम टू डाय’ चा एप्रिलमधील प्रीमियर आणि टूर कॅन्सल झाला आहे. तसेच ‘मुलान’ चे चीनमध्ये रिलीज होणेदेखील अद्याप ठरलेले नाही. या दोन्ही चित्रपटांसाठी चीनमध्ये रिलीज होणे खूप फायदेशीर असल्याचे मानले जात आहे. 2015 मध्ये ‘स्पेक्टर’ ने चीनमध्ये ग्रॉस 83.5 कोटी डॉलरचा व्यवसाय केला होता, तर ग्लोबली ही संख्या 800 कोटी डॉलर होती. याव्यतिरिक्त ‘मिशन इंपॉसिबल’ सीरीजच्या सातव्या चित्र��टाचे प्रोडक्शनदेखील या व्हायरसमुळे रोखले गेले आहे.\nइंडियन फिल्म्सचे शेड्यूल बदलले गेले...\nचीन भारतीय चित्रपटांचे मोठे मार्केट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोना व्हायरसमुळे पाच चित्रपटांचे शूटिंग लोकेशन बदलले गेले आहे. यामध्ये तीन बॉलिवूड, एक तमिळ आणि एक तेलगु चित्रपट आहे.\nअनुष्का होऊ शकते हृतिक रोशनची नायिका\nवाढती भेसळ आणि भेसळीचे दूध पिऊन दंड पेलणारे पैलवान\nबहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 'हिरकणी' चा ट्रेलर रिलीज, अंगावर काटा उभा करतात यातील दृश्य\n11 दिवसांत कमवले 257 कोटी रुपये, 'कबीर सिंह' नंतर 2019 चा दुसरा हाइएस्ट ग्रॉसर चित्रपट बनला 'वॉर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathimaaj.in/twenty-seven-years-cricketer-fall-in-love-with/", "date_download": "2021-06-20T00:47:22Z", "digest": "sha1:WHRFBNW6LHKFAZWUNWFLJMUGXOW55JBM", "length": 11333, "nlines": 76, "source_domain": "marathimaaj.in", "title": "या 27 वर्षीय ध-डा-केबाज क्रिकेटपट्टू वर फि-दा झालीय ही 18 वर्षीय सुंदर अभिनेत्री, नाव वाचून है-रा-ण व्हाल... - MarathiMaaj.in", "raw_content": "\nया 27 वर्षीय ध-डा-केबाज क्रिकेटपट्टू वर फि-दा झालीय ही 18 वर्षीय सुंदर अभिनेत्री, नाव वाचून है-रा-ण व्हाल…\nया 27 वर्षीय ध-डा-केबाज क्रिकेटपट्टू वर फि-दा झालीय ही 18 वर्षीय सुंदर अभिनेत्री, नाव वाचून है-रा-ण व्हाल…\nमित्रांनो, आपल्याला माहित आहे की क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या रि-ले-शनची चर्चा काही नवी नाही. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लगीनगाठ बांधली. तर युवराज सिंहनेही हेजल कीचसोबत, झहीर खानने सागरिका घाटगेसोबत विवाह केला. आता या यादीत के एल राहुलचं नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे.\nएका हाती आलेल्या वृत्तानुसार के एल राहुलचं नाव आता एका २१ वर्षीय अभिनेत्रीशी जोडले जाऊ लागले आहे. आपल्याला कदाचित माहित असेल की के एल राहुलचं नाव याआधी अनेक अभिनेत्रीशी जोडले गेले आहे. आथिया शेट्टी सोबतचे त्याचे अ-फे-अर तर खूपच गाजले होते. मीडियामध्ये सुद्धा या अ-फे-अरच्या अनेक बातम्या येत होत्या आणि आथिया शेट्टीने सुद्धा याला दुजोरा दिला होता.\nपण आपल्याला आश्चर्यचकित वाटेल कि आता के एल राहुलचं नाव २१ वर्षीय अभिनेत्रीशी जोडले जाऊ लागले आहे. मित्रांनो, आपण या लेखात ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोण नसून जन्नत जुबेर आहे. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत मुले-मुली पालकांकडून पॉकेट मनी घेऊन आपल्या महिन्याचा खर्च काढतात. तर दुसरीकडे याच वयोगटातील एक मुलगी केवळ स्वतःच्या कौशल्य गुणांमुळे आज को-ट्य-वधींची मालकीण आहे.\nपण या गोष्टीला जन्नत जुबेर अपवाद आहे. जन्नत एक टीव्ही अभिनेत्री आणि टिक-टॉक स्टार असून तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या फॉलोअर्सचीही संख्या मोठी आहे. आपल्या सौंदर्यानं आणि फॅशन स्टाइलनं चाहत्यांना तिने घा-या-ळ केलं आहे. जन्नतकडे कित्येक सुंदर ट्रेडिशनल ड्रेस देखील आहेत. तिनं स्वतःचे ट्रेडिशनल लुकमधील फोटो देखील चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. पारंपरिक पेहरावामध्ये जन्नत जड स्वरुपातील दागिने परिधान करणं पसंत करत नाही.\nवयोमानानुसार शोभून दिसतील अशाच दागिन्यांची निवड ती करते. टीव्ही मालिका ‘फुलवा’मध्ये जन्नतनं मुख्य भूमिका निभावली होती. सध्या ती छोट्या पडद्यापासून दूर असली तरी आता ती एका वेगळ्याच कारणामुळे मीडियामध्ये चर्चेत येत आहे. तिचे नाव आता भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज के एल राहुलचं जोडले जाऊ लागले आहे खरं सांगायचे झालेत तर जन्नत जुबेर ही केएल राहुलची खूप मोठी फॅन आहे.\nकेएल राहुलच्या फलंदाजीवर तिचा क्र-श आहे. जन्नत केवळ २१ वर्षाची असून हे दोघे अनेकदा अनेक कार्यक्रमामध्ये भेटले आहेत, तेव्हापासून त्याच्या अ-फे-अरच्या बातम्या मीडियामध्ये येऊ लागल्या आहेत. अर्थात या दोघांकडून सुद्धा या बातमीस दुजोरा दिला गेला नाही आहे. पण येणार काळच ठरवेल की या दोघांमध्ये तसं काही आहे का पण सध्या आनंदाची गोष्ट म्हणजे के एल राहुल आय पी एल मध्ये खूपच फॉर्मात आहे.\nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nनीना गुप्ताला ग’रोद’र असतानाही ‘या’ अभिनेत्याने केली होती लग्न करण्याची मागणी, बाळाला नाव द्यायला देखील झाला होता तयार…\nजिच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब झाले नाराज; आज तीच मुलगी आहे बॉलिवूड मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rmvs.marathi.gov.in/1994", "date_download": "2021-06-20T00:49:23Z", "digest": "sha1:YUFNSSXTLQGC7XCALQ5S6HMAEZWNAS6Z", "length": 4955, "nlines": 105, "source_domain": "rmvs.marathi.gov.in", "title": "#कोविड-१९ – माझे कुटुंब माझी जबाबदारी – राज्य मराठी विकास संस्था", "raw_content": "\nभारत सरकार | महाराष्ट्र राज्य सरकार | मराठी भाषा विभाग\nसंस्थेच्या अनुदानातून प्रकाशित पुस्तके\nसंस्थेच्या अनुदानातून प्रकाशित पुस्तके\nसंस्थेच्या अनुदानातून प्रकाशित पुस्तके\nसंस्थेच्या अनुदानातून प्रकाशित पुस्तके\n#कोविड-१९ – माझे कुटुंब माझी जबाबदारी\n#कोविड-१९ – माझे कुटुंब माझी जबाबदारी\nअभिप्राय द्यायला विसरू नका\nराज्यव्यापी पाढे पाठांतर स्पर्धा - विजेते\nप्राचीन मिस्त्री लोकांचे वृत्तांत कथन\nमुक्तस्रोत संगणकीय साधनांचे मराठीकरण\nसुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास\nसंकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन\n© 2021 राज्य मराठी विकास संस्था - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.wowowfaucet.com/mr/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8/?filter_color=brushed-nickel", "date_download": "2021-06-19T23:52:40Z", "digest": "sha1:IUONLKOQN5CJYCKJUYMGAIRTORAYZAXA", "length": 7149, "nlines": 126, "source_domain": "www.wowowfaucet.com", "title": "खाजगी: 所有 B-ब्रश निकेल-किचन नलिका, पॉट फिलर नळ, बाथरूम नळ | व्वावॉ", "raw_content": "स्वयंपाकघर faucets, भांडे भराव faucets, बाथरूम faucets | व्वा\nकिचन faucets पुल डाउन\nभांडे फिलर किचन faucets\nबार सिंक किचन faucets\nसिंगल हँडल बाथरूमच्या नळ\nडबल हँडल बाथरूमच्या नळ\nलपविलेले वॉल-माउंट सिंक नळ\nवॉटर फॉल स्नानगृह नळ\nकिचन faucets पुल डाउन\nभांडे फिलर किचन faucets\nबार सिंक किचन faucets\nसिंगल हँडल बाथरूमच्या नळ\nडबल हँडल बाथरूमच्या नळ\nलपविलेले वॉल-माउंट सिंक नळ\nवॉटर फॉल स्नानगृह नळ\nघर / खाजगी: 所有 产品\nकिंमतीनुसार फिल्टर करा :\nफिल्टर करण्यासाठी क्लिक करा\nकिचन faucets पुल डाउन\nभांडे फिलर किचन faucets\nबार सिंक किचन faucets\nसिंगल हँडल बाथरूमच्या नळ\nडबल हँडल बाथरूमच्या नळ\nलपविलेले वॉल-माउंट सिंक नळ\nवॉटर फॉल स्नानगृह नळ\nअमेरिका एक संदेश सोडा\nलोड करत आहे ...\nखाजगी: 所有 产品-ब्रश निकेल\nमुलभूत साठविणे लोकप्रियतेनुसार क्रमवारी लावा सरासरी रेटिंग नुसार क्रमवारी लावा नवीनतमनुसार क्रमवारी लावा किंमत क्रमवारी: उच्च कमी किंमत क्रमवारी: ते कमी\nपुल डाऊन स्प्रेयरसह किचनचे नळ, 304 स्टा ...\nसंपर्क अमेरिका जोडा: 8 द ग्रीन स्टा ए, केंट, डोव्हर सिटी, डे, 19901 संयुक्त राज्य दूरध्वनीः (213) 290-1093 ई-मेल: sales@wowowfaucet.com\nकॉपीराइट 2020 २०२०-२2025२ W व्वाओ फॅकेट इंक. सर्व हक्क राखीव आहेत.\nहे खरेदी सूचीत टाका\nWOWOW FAUCET अधिकृत वेबसाइटवर आपले स्वागत आहे\nलोड करत आहे ...\nडॉलरयुनायटेड स्टेट्स (यूएस) डॉलर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolitics.com/tag/%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-20T00:22:44Z", "digest": "sha1:HUOWH7PF4RC4B6QUJH3PWSI7MREJNX5Z", "length": 12047, "nlines": 154, "source_domain": "mahapolitics.com", "title": "टीका – Mahapolitics", "raw_content": "\nसामनाचे संपादक तोंडावर पडले, नारायण राणेंची संजय राऊतांवर टीका\nमुंबई - सामनाचे संपादक तोंडावर पडले असल्याची टीका भाजप खासदार नारायण राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर नाव न घेता केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राज ...\n“त्यावेळी विनायक मेटे गप्प का होते”, सचिन सावंत यांची जोरदार टीका\nमुंबई - राज्य सरकार मराठाआरक्षणाबाबत सर्वांना विश्वासात घेऊनच पावले उचलत आहेत. त्यांच्या सर्वसमावेशक आणि सावध भूमिकेमुळे मराठा आरक्षणाची बाजू भक्कम हो ...\nअयोध्या कुठल्या एका राजकीय पक्षाच्या सातबारावर लिहिलेली नाही, संजय राऊतांची भूमिपूजन सोहळ्यावरून भाजपवर टीका \nमुंबई - शिवस���नेचे खासदार संजय राऊत यांनी भूमिपूजन सोहळ्यावरून भाजपवर टीका केली आहे. आजचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही पुन्हा अयोध्येला जाणार आहोत. अयोध्या ...\nमनसे नेते नयन कदम यांची सरकारवर जोरदार टीका\nमुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नयन कदम यांनी पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच कोरोनाकाळात खाजगी रुग्णालयाकडून ...\nपंतप्रधान मोदी हे ‘सरेंडर’ मोदी, राहुल गांधींची जोरदार टीका\nनवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. जपान टाईम्स’मधील एका लेखाची लिंक शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद ...\nभाजप-मनसेसह काँग्रेस नेत्याचीही संजय राऊत यांच्यावर टीका\nमुंबई - सोनू सूद देवदूत वगैरे नाही. हा निव्वळ माध्यमं आणि पीआर एजन्सीजचा खेळ आहे.सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरका ...\n“वेळकाळ आणि परिस्थितीचे भान ठेवा, जग कोरोनाशी लढतय आणि तुम्ही राजकारण करता\nबीड - बीड जिल्ह्यासह सबंध देशच नाही तर जगभर कोरोना व्हायरसशी निकराची लढाई सुरू असताना, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे शासकीय यंत्रणेला सोबती ...\n‘त्या’ पुस्तकावरून धनंजय मुंडेंचा सूचक इशारा \nमुंबई - महाराष्ट्रासह सबंध देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यां ...\nमोदी सरकार म्हणजे ‘अंधेरी नगरी चौपट राजा’, सोनिया गांधींची जोरदार टीका\nनवी दिल्ली - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदी सरकार म्हणजे अंधेरी नगरी चौपट राजा असल्याची टीका ...\nमहाविकासआघाडी सरकारवर देवेंद्र फडणवीसांची पहिली टीका, म्हणाले हे दुर्दैवी आहे\nमुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यम ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणा�� राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/?s=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3+%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-06-20T00:51:56Z", "digest": "sha1:6WQODQJ2W6EY4YJ3XLZAMTVUIVREP3XG", "length": 10581, "nlines": 146, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "You searched for संरक्षण सहकार्य - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nनवी दिल्ली - कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावर काही राज्यांनी निर्बंध शिथिल केले. मात्र यानंतर बाजारांमध्ये…\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग - युरोपचा जवळपास ४० टक्के व्यापार इंडो-पॅसिफिक क्षेत्रातून होतो, याकडे लक्ष वेधून युरोपिय देशांनी…\nनवी दिल्ली - श्रीलंकेच्या कोलंबो पोर्ट सिटीचा प्रकल्प चीनला बहाल करण्यात आला आहे. गुरुवारी श्रीलंकेने…\nनवी दिल्ली - ‘सीमेवर शांतता व सलोखा कायम असल्याखेरीज भारत आणि चीनचे संबंध सुरळीत होऊ…\nबीजिंग - हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या चीनच्या ‘ताईशान’ अणुप्रक���्पातून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती…\nहॉंगकॉंग - चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने हॉंगकॉंगस्थित दैनिक ‘ऍपल डेलि’वर केलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय समुदायातून तीव्र प्रतिक्रिया…\nवॉशिंग्टन - अंतराळातील अमेरिका आणि मित्रदेशांचे हितसंबंध सुरक्षित राहिलेले नाहीत. चीन अंतराळाचे लष्करीकरण करून चीन…\nदोहा/इस्लामाबाद - ‘नाटोच्या सहकारी देशांच्या माघारीनंतरही अफगाणिस्तानात सैन्य तैनात ठेवणे ही तुर्कीसाठी गंभीर चूक ठरेल.…\nकोस्टारिका/बीजिंग - मध्य अमेरिकेतील छोटासा देश म्हणून ओळखण्यात येणार्‍या कोस्टारिकाने चीनची कोरोना लस नाकारण्याचा निर्णय…\nकेपटाऊन - आफ्रिका खंडात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने हाहाकार उडविला असून एका आठवड्यात रुग्णांमध्ये ३० टक्क्यांहून…\nचीनचा धोका वाढत असताना जपान – इंडोनेशिया संरक्षण सहकार्य करार\nटोकिओ – ‘साऊथ चायना सी क्षेत्रात बळाचा…\nभारत-मालदीवमध्ये संरक्षण सहकार्य करार\nमाले – मालदीवच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात…\nभारत-अमेरिका संरक्षण सहकार्याची व्याप्ती वाढली\nवॉशिंग्टन – चीनकडून एलएसीवर सुरू असलेल्या…\nपाकिस्तान आणि चीनमध्ये संरक्षण सहकार्य करार\nइस्लामाबाद – नेपाळच्या दौर्‍यानंतर…\nअमेरिकेचा मालदीवसोबत संरक्षण सहकार्य करार\nवॉशिंग्टन – हिंदी महासागरातील शांतता…\nभारत-आसियनदरम्यान संरक्षण सहकार्य वाढविणाऱ्या ‘प्लॅन ऑफ ॲक्शन’ला मंजुरी\nहनोई/नवी दिल्ली – सागरी सुरक्षा, दहशतवाद…\nसंरक्षण सहकार्य करार करुन भारत-जपानची चीनविरोधात आघाडी\nनवी दिल्ली – भारत आणि जपानमध्ये अत्यंत…\nचीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-इंडोनेशियामध्ये संरक्षण सहकार्य विस्तारणार\nनवी दिल्ली – भारत भेटीवर आलेले इंंडोनेशियाचे…\nइस्रायल व अरब देशांमध्ये विशेष संरक्षणविषयक सहकार्य शक्य\nकेरेम शालोम – ‘इस्रायल आखाती देशांबरोबर…\nभारत फ्रान्सबरोबर संरक्षणविषयक सहकार्य कराराच्या तयारीत\nनवी दिल्ली – दोन महिन्यांपूर्वी भारताने…\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractors/new-holland/new-holland-3032-27982/", "date_download": "2021-06-20T01:12:29Z", "digest": "sha1:XOPCCDUOILLQX5VJITMLCTQPCRXJVCDE", "length": 14892, "nlines": 194, "source_domain": "tractorguru.com", "title": "वापरलेले न्यू हॉलंड 3032 Nx ट्रॅक्टर, 32506, 3032 Nx सेकंद हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ बातमी\nवापरलेले न्यू हॉलंड ट्रॅक्टर\nवापरलेले न्यू हॉलंड 3032 Nx तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nन्यू हॉलंड 3032 Nx वर्णन\nसेकंड हँड खरेदी करा न्यू हॉलंड 3032 Nx @ रु. 390000 मध्ये ट्रॅक्टर गुरूची चांगली स्थिती, अचूक तपशील, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले: वर्ष, स्थान: वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nसोनालिका DI 30 बागबान\nन्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस\nसर्व नवीन ट्रॅक्टर पहा\nवापरलेले न्यू हॉलंड ट्रॅक्टर्स\nअम्बेडकर नगर, उत्तर प्रदेश\nअम्बेडकर नगर, उत्तर प्रदेश\nन्यू हॉलंड 3032 Nx\nन्यू हॉलंड 3230 NX\nसर्व वापरलेले पहा न्यू हॉलंड ट्रॅक्टर\nन्यू हॉलंड 3230 NX\nन्यू हॉलंड 3630 टीएक्सची स्पेशल एडिशन\nन्यू हॉलंड 3600-2 टीएक्स ऑल राउंडर प्लस +\nन्यू हॉलंड 3630-टीएक्स सुपर\nलोकप्रिय न्यू हॉलंड वापरलेले ट्रॅक्टर\nवापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर गुरू यांनी शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे यांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांद्वारे पुरविल्या जाणार्‍या माहिती किंवा अशाच प्रकारच्या फसवणूकीसाठी ट्रॅक्टर गुरु जबाबदार नाही. कृपया कोणतीही खरेदी क��ण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\nन्यू हॉलंड 3032 Nx\nखाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही आपल्याकडे परत येऊ.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा इतर पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nविक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता.\nविक्रेता नाव Chaman Yadav\nट्रैक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किंवा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट्रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-accessories%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/6/", "date_download": "2021-06-20T01:46:47Z", "digest": "sha1:B3X4PHEN5GVI4VIU2AH6HF3J7EPV2KW2", "length": 107551, "nlines": 515, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "आयफोन oriesक्सेसरीज | आयफोन बातम्या (पृष्ठ 6)", "raw_content": "\nसूचनांविषयी आपल्याला सतर्क करणारी एक रिंग\nस्टार्टअप आनंदाने आम्हाला एक स्मार्ट रिंग सादर ���रते जी आमच्या आयफोनशी कनेक्ट होते आणि येणारे कॉल, संदेश आणि बरेच काही सूचित करण्यास सक्षम आहे.\nत्याच्या किंमतीसाठी आपण प्रमाणित नसलेली वीज केबल खरेदी करावी\nसत्य हे आहे की कमी किंमतीमुळे प्रमाणित नसलेली वीज केबल्स मनोरंजक बनतात, परंतु ही खरोखरच आपल्या खरेदीची किंमत आहे का\nगारगोटी आता आमच्या संगीताची मात्रा नियंत्रित करण्यास अनुमती देते\nनवीन पेबल फर्मवेअर आम्हाला संगीताची मात्रा वाढविण्यास किंवा कमी करण्यास अनुमती देते\nरेझर जंगलकाट: गेमपॅड जो आयफोनला एक्सपेरिया प्लेमध्ये बदलतो\nआम्ही Appleपल मोबाइलसाठी अ‍ॅक्सेसरीजबद्दल बोलत आहोत. या प्रकरणात आम्ही रेझर जंगलेकेटचा संदर्भ घेतो, जो गेमपॅड आयफोनला एक्सपेरिया प्लेमध्ये बदलतो.\nटाइल हे एक लहान डिव्हाइस आहे जे आपण आपले सामान गमावण्यापासून टाळण्यासाठी कनेक्ट करता. कंपनीने गेल्या आठवड्यात ट्विटरद्वारे घोषणा केली की शेकडो ऑर्डर पाठविली जात आहेत.\nएमबीएलओके, ब्लूटूथ and.० आणि आयफोनसह 4.0२ 256 जीबी सह मेमरी आहे\nब्लूटूथ with.० आणि २4.0 जीबी अंतर्गत स्टोरेज असलेल्या आयफोनसाठी एमबीएलओके, वैशिष्ट्य आणि या मेमरीची किंमत.\nआपल्या गारगोटीसाठी उत्कृष्ट वॉचफेस (तिसरा)\nआम्ही आपल्या पेबल स्मार्टवॉचसाठी सर्वोत्तम वॉचफेससह नवीन निवड ऑफर करतो.\nफ्रिटझफ्रेम एक केस आहे, एक प्रतिमा स्टेबलायझर आणि बरेच काही\nफ्रिट्झफ्रेम केस 6061 ग्रेड अ‍ॅल्युमिनियमपासून बनलेला आहे, तो पेन्सिल आणि मजबूत म्हणून हलका आहे, ही एक काळजीपूर्वक डिझाइन आणि अमेरिकन-जर्मन उत्पादनांचे एक मनोरंजक परिणाम आहे.\nVysk QS1, असे प्रकरण जे आपणास हॅकर्सपासून वाचवते\nव्हिस्क क्यूएस 1, एक अशी गोष्ट जी आपल्या संप्रेषणांवर टेहळणे इतरांना अक्षरशः अशक्य करते.\nमूळ आयपॅड चार्जर आणि बनावट दरम्यान महत्वाचे फरक\nकेन शिरीफच्या ब्लॉगवरून, मूळ Appleपल चार्जर आणि आमच्या आयपॅडसाठी कॉपी केलेल्या एकामधील फरकांचे संपूर्ण विश्लेषण प्रकाशित केले आहे.\niStick, एक विजेच्या कनेक्टरसह एक यूएसबी मेमरी\nआयस्टिकची वैशिष्ट्ये, आयफोन किंवा आयपॅडशी सुसंगत आणि लाइटनिंग कनेक्टरसह सुसज्ज असलेली यूएसबी मेमरी\nबीबॉप ड्रोन, नवीन पोपट क्वाडकोप्टर\nपोपट बीबॉप ड्रोनची माहिती आणि वैशिष्ट्ये, 14 एमपीपीएक्स कॅमेर्‍यासह आयफोन आणि आयपॅडसह सुसंगत नवीन क्वाडकोप्टर.\nगारगोटी आपली स्मार्���वॉच चार्ज करण्यासाठी केबल्स स्वतंत्रपणे विक्रीस प्रारंभ करते\nगारगोटी स्वतंत्रपणे त्याच्या वॉच चार्जिंग केबल्सची विक्री करण्यास सुरवात करते\nक्विकड्रॉ केबल - एक पर्यायी चुंबकीय लाइटनिंग केबल\nअनधिकृत आयफोन चार्जिंग केबल्सवर पैज कशी द्यायची हे आम्ही आपल्याला आधीच शिकवले असल्यास. आज आपण क्विकड्रॉ केबलबद्दल बोलत आहोत; एक चुंबकीय आणि वैकल्पिक वीज.\nल्युनेकेस; आयफोन केस जो मागे सूचना प्रदर्शित करतो\nनाविन्यपूर्ण प्रकल्प शोधण्यासाठी किकस्टार्टर एक चांगली साइट आहे. आज आपण लुनेकेसबद्दल बोलू; एक आयफोन केस जो मागे सूचना दर्शवितो.\nक्रिएटिव्ह मव्हो 20 आणि साउंड ब्लास्टर एएक्सएक्स 200 वायरलेस स्पीकर्सचे पुनरावलोकन करा\nआम्ही बॅटरी उर्जेसह आयफोनसाठी क्रिएटिव्हच्या नवीन स्पीकर्सची चाचणी केली जेणेकरून आपण ते कोठेही वापरू शकता.\nआपला स्पॅनिशमध्ये गारगोटी आणि इमोजी वर्णांसह\nस्पॅनिशमध्ये पेबल मेनूसह नवीन फर्मवेअर आणि इमोजी वर्णांशी सुसंगत आहेत\nआपल्या गारगोटीसाठी उत्कृष्ट वॉचफेस (II)\nपेबल स्मार्टवॉचसाठी 7 वॉचफेसेसचे संकलन.\nजैविक अर्धसंवाहकांसह स्मार्टफोनची बॅटरी 30 सेकंदात चार्ज करणे शक्य आहे\nस्टोअरडॉटने एक चार्जर विकसित केला आहे जो स्मार्टफोन बॅटरी चार्ज करण्यासाठी केवळ 30 सेकंदात परवानगी देतो.\nनवीन पेबल स्टीलचा आढावा. सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉच आता अधिक मोहक आहे.\nत्या क्षणाची स्मार्टवॉच निःसंशयपणे गारगोटी आहे. आयओएस आणि अँड्रॉइडशी सुसंगत आहे, आता हे पेबल स्टीलसह त्याचे डिझाइन आणि सामग्रीची गुणवत्ता सुधारते.\nस्फेरो सेल्फीबॉट: सेल्फी ड्रोन जो अस्तित्वात नव्हता\nजर आपल्याला सेल्फी आवडत असतील आणि आपणास रोबोट्सबद्दल उत्कट इच्छा असेल तर, आमच्याकडे परिपूर्ण तोडगा आहे. त्याऐवजी, त्यांच्याकडे ते आहे, कारण स्फेरो सेल्फीबॉट oryक्सेसरी दोन्ही आहेत.\nआपल्याकडे पेबल असल्यास, अ‍ॅपची नवीनतम आवृत्ती डाउनलोड करू नका\nनवीनतम पेबल अपडेटमुळे वापरकर्त्यांना त्रास होतो\nविंग्जने ब्लूटूथ रक्तदाब मीटर सुरू केले\nबीइंग्ज कंपनीने आयओएस आणि अँड्रॉइड मोबाइल डिव्हाइससाठी आपले वायरलेस टेंशन मीटर विक्रीवर ठेवले आहे\nस्क्वेअर आपल्या वापरकर्त्यांना नवीन कार्ड रीडरवर विनामूल्य श्रेणीसुधारित करण्यास सांगते\nस्क्वेअर आपल्या वापरकर्त्यांना नव��न कार्ड रीडरवर श्रेणीसुधारित करण्यास प्रोत्साहित करते\nआपल्या गारगोटीवर जीपीएस नेव्हिगेशन सूचना कशा मिळवायच्या\nजीपीएस नेव्हिगेशन सूचना प्राप्त करण्यासाठी आपल्या पेबल वॉचचा वापर करणे Storeप स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या अनुप्रयोगांचे धन्यवाद आहे.\nआपल्‍या आयफोनसाठी आपल्‍याला 800x मायक्रोस्कोप पाहिजे आहे किकस्टार्टर आपल्यासाठी हे सुलभ करते\nआपण आपल्या आयफोनसाठी मायक्रोस्कोप शोधत असल्यास, किकस्टार्टर मायक्रोबोस्कोप आपल्याला अगदी बॅक्टेरिया पकडण्यासाठी 800 एक्स लेन्स प्रदान करते.\nयुनिव्हर्सल चार्जर लाइटनिंग नसेल परंतु मायक्रो यूएसबी देखील होणार नाही\nनवीन युरोपियन मानक उत्पादकांना त्यांच्या चार्जरसाठी समान कनेक्टर वापरण्यास भाग पाडेल. Appleपलच्या लाइटनिंग किंवा सध्याच्या मायक्रोयूएसबीचे काय होईल\nआयफोनसाठी $ 90 साठी oryक्सेसरी नेत्रलिक प्रणाली\nआयफोन आरोग्यासाठी पूरक ठरू शकतो याबद्दल आपल्याला शंका असल्यास स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून आपल्याला आयफोनसाठी नेत्ररचना प्रणाली माहित असावी.\nकारप्ले-सुसंगत कार रेडिओ बनविण्यासाठी पायनियर\nआज मॅक्रोमरसच्या वृत्तानुसार, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स कंपनी पायनियर बर्‍याच वाहनांसाठी कारप्ले-सुसंगत रेडिओ तयार करण्याचे काम करत आहे.\nआयफोनसाठी गर्भधारणा करणारी पहिली सुनावणी एड्स रीसाऊंड लिएनएक्स\nआयफोनसाठी बनविलेली पहिली सुनावणी प्रणाली असलेल्या रिसाऊंड लिंक्सचे अनावरण करण्यासाठी जीएन रीसाऊंडने Appleपलबरोबर भागीदारी केली आहे.\nव्हिडिओ पुनरावलोकन: गॅलिलिओ, एकाधिक वापरांसह आमच्या आयफोनचे एक डिव्हाइस\nगॅलीलियो: व्हिडिओ पुनरावलोकन आणि विश्लेषण\nहे वेलो आहे, जे “आरोग्यदायी” आहे\nवेलो हे एक आयफोन प्रकरण आहे जे आपल्या वापरकर्त्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व घटक चार लहान सेन्सरद्वारे नोंदवेल.\nगंज लाइटनिंग केबल समस्या\nWearपलच्या लाइटनिंग कनेक्टरला अत्यधिक पोशाखमुळे गंभीर समस्या येत आहेत जी जंग दर्शविणार्‍या अंतर्गत कनेक्शनमुळे उद्भवू शकतात\nओरल-बी एमडब्ल्यूसी 14 वर स्मार्ट टूथब्रश सादर करते\nओरल-बी कंपनीने स्मार्टसिरीज 7000 स्मार्ट टूथब्रश सादर केला आहे जो आमच्या ब्रशिंगवर नियंत्रण ठेवते आणि त्याबद्दल दररोज सल्ला देईल.\nएक्सबॉक्स प्रमाणेच आयफोनसाठी नवीन व्हिडिओ गेम निय���त्रक\nसुप्रसिद्ध कंपनी एमएडी कॅटझ यांनी तयार केलेले सीटीआरएलआय कंट्रोलर एमडब्ल्यूसी येथे सादर केले गेले आहे, जे एक्सबॉक्स नियंत्रकासारखे आहे परंतु ते आयफोन समर्थन जोडते.\nवापरकर्त्यांकडून त्वचेवर जळजळ झाल्यामुळे फिटबिटने सक्तीने ब्रेसलेटची आठवण केली\nवापरकर्त्यांच्या त्वचेतील inलर्जीसंबंधी समस्यांमुळे फिटबिट कंपनीला त्याच्या फोर्स ब्रेसलेटची विक्री रद्द करण्याची सक्ती केली गेली.\nआम्ही जगातील सर्वात छोटी लाइटनिंग केबल चार्जकीची चाचणी केली\nजगातील सर्वात लहान लाइटनिंग केबल चार्जकीचे पुनरावलोकन आणि विश्लेषण\nआपल्या पेबल मेनूचे स्पॅनिशमध्ये भाषांतर कसे करावे\nआमच्या गारगोटीच्या मेनूचे स्पॅनिश भाषांतर कसे करावे हे आम्ही आपल्याला दर्शवित आहोत. काही सुधारित फर्मवेअरचे आभार.\nनीलमणीच्या स्क्रीनच्या प्रतिकाराचे व्हिडिओ प्रात्यक्षिक\nआयफोन 6 स्क्रीनचे संरक्षण करण्यासाठी Appleपलने गोरिल्ला ग्लासची नीलमणी बदलण्याची योजना आखल्याच्या पुराव्यांसह, ही सामग्री ओरखडे किती प्रतिरोधक आहे हे दर्शविणारा व्हिडिओ पाहणे मनोरंजक आहे.\nAppleपलच्या iWatch लाँच झाल्यावर त्याची किंमत किती असेल\nदशलक्ष डॉलर प्रश्नः बाजारात'sपलच्या आयवॉचची किंमत किती असेल विश्लेषक म्हणतात आणि सर्वजण सहमत आहेत की त्याची किंमत 300 डॉलरपेक्षा कमी आहे.\nआपल्या गारगोटीसाठी सर्वोत्तम वॉचफेस\nआपण आपल्या गारगोटीमध्ये जोडू शकतील असे सर्वोत्कृष्ट चार वॉचफेसेस आम्ही निवडले आहेत\nगारगोटी 2.0 आता त्याच्या स्वत: च्या अ‍ॅपस्टोर आणि नवीन वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे\nगारपीट 2.0 आता आयओएससाठी उपलब्ध आहे, त्याच्या अ‍ॅप्लिकेशन स्टोअरसह, घड्याळासाठी थीम आणि स्मार्टवॉचसाठी नवीन फर्मवेअर समाविष्ट केलेल्या नवीन फंक्शन्ससह\nआयस्मार्ट अलार्म होम प्रोटेक्शन सिस्टम ईयूमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे\nआयफोनद्वारे नियंत्रित केलेली होम प्रोटेक्शन सिस्टम आणि पूर्णपणे प्लग-अँड-प्ले. देयके किंवा कराराशिवाय आपण उत्पादनासाठी पैसे देता, आपण ते परिस्थितीशी जुळवून घ्या आणि ते कार्य करते. क्रांतिकारक.\nकेनेक्स मल्टी-सिंक कीबोर्ड, मॅक, आयपॅड आणि आयफोन संकालित करणारा कीबोर्ड\nकेनेक्स मल्टी-सिंक कीबोर्ड एक पूर्ण-आकारातील वायरलेस ब्लूटूथ कीबोर्ड आहे (साइड नंबर ग्रिडचा समावेश आहे) ज्यास एकाधिक डिव्हाइसेसशी दुवा साधला जाऊ शकतो.\nमोशीने आयफोनसाठी सेन्सकव्हर प्रकरण सादर केले\nमोशीने आज सेन्सेकव्हर नावाने नवीन आयफोन प्रकरणाचे अनावरण केले. नवीन मुखपृष्ठास लहान फ्रंट स्क्रीनसह आमच्या माहितीवर थेट प्रवेश देण्याची वैशिष्ट्यीकृत आहे.\nआपल्या आयफोनसाठी लासी इंधन, 1 टीबी वायरलेस हार्ड ड्राइव्ह\nआपल्या iOS मध्ये 1TB क्षमता जोडा आणि एअरप्लेसह त्याच्या सुसंगततेसह आपण Appleपल टीव्हीद्वारे मोठ्या स्क्रीनवर चित्रपट सहजपणे हस्तांतरित करू शकता.\nIncipio Cashwrap प्रकरण आपल्याला NFC वापरुन आपल्या iPhone सह पैसे देण्याची परवानगी देईल\nआयशोन्सवरील एनएफसी तंत्रज्ञानाद्वारे देय देण्यास अनुमती देणारे इन्सिपिओ प्रकरण कॅशवॅरप. या क्षणी ते एटी अँड टी वापरकर्त्यांसाठी वापरण्याकरिता बाहेर आहे परंतु ते वापरात एक पाऊल आहे.\nझूम आयक्यू 5, एक छोटा व्यावसायिक मायक्रोफोन जो विद्युल्लतामध्ये प्लग इन करतो\nझूम आयक्यू 5 आयओएससाठी एक स्टीरिओ कंडेन्सर मायक्रोफोन आहे जो लाइटनिंगद्वारे कनेक्ट होतो. हे पोर्ट्रेट किंवा लँडस्केप स्थितीत असले तरीही डावीकडे-उजवीकडे स्टिरिओ अभिमुखतेमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगला अनुमती देऊन एक अद्वितीय रोटेशन यंत्रणा वापरते.\nआपला स्मार्टवॉच निवडा आणि आपला आयफोन पूर्ण करा\nआम्ही बाजारात आत्ता खरेदी करू शकणार्‍या iOS साठी स्मार्ट वॉचची यादी. आमच्या डिव्हाइसचे फायदे पूर्ण करण्याचा एक पर्याय.\nकिकस्टार्टरवरील लेन्स 'मोमेंट', आयफोनसह व्यावसायिक छायाचित्रण\nकिकस्टार्टर पृष्ठावर, 'मोमेंट' लेन्ससाठी प्रकल्प आढळतो, जो आपल्या आयफोनसह 2 लेन्ससह व्यावसायिक छायाचित्रे घेण्यास सहायक आहे.\nफ्लॉवर पॉवर कार्य कसे करतात हे आम्ही आपल्याला दर्शवितो\nसीईएस २०१ operation मध्ये कार्यरत फ्लॉवर पॉवर\nयलो जॅकेट, एक आयफोन केस ज्यांना स्तब्ध करते\nयलो जॅकेट, स्वत: च्या बचावासाठी एक लहान टीझर असलेले आयफोन प्रकरण. टीपः ही शस्त्रे स्पेनमध्ये प्रतिबंधित आहेत.\nएलजीच्या अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग ब्रेसलेटला लाइफटॉच म्हणतात\nएलजी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्सचे निर्माता त्याचे लाइफटॉच ब्रेसलेट सादर करते. हे आयओएस सिस्टमला अनुकूल ओएलईडी स्क्रीनसह withक्सेसरीसाठी आहे.\nजंप, आमच्या आयफोनसाठी कदाचित सर्वोत्कृष्ट पॉकेट चार्जर\nकिकस्टार्टर कडून आम्हाला JUMP च्या नावा��ाली एक नवीन उत्पादन मिळते जे आमच्या डिव्हाइसला लहान परिमाणात चार्ज करण्यास अनुमती देईल.\nफवी पिको +, बॅटरी आणि एअरप्ले समर्थनासह पोर्टेबल प्रोजेक्टर\nवाय-फाय द्वारे एअरप्ले फंक्शनसह पोर्टेबल प्रोजेक्टर, फावी पिको + सीईएस येथे सादर केला गेला आहे जेणेकरून आपण आपल्या आयफोनसह मल्टीमीडिया सामग्रीचा आनंद घेऊ शकता.\nएफएलआयआर वन प्रकरण आपल्या आयफोनला थर्मल इमेजिंग कॅमेर्‍यामध्ये रुपांतरित करते\nफ्लोर वन, थर्मल इमेजिंग कॅमेरा प्रकरण. हा एक कॅमेरा आहे जो मोठ्या संख्येने वाचनास अनुमती देतो आणि तो वसंत inतू मध्ये उपलब्ध असेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक वापर\nआपल्या आयफोनची बॅटरी आणि स्टोरेज वाढवा: मोफी त्याचे नवीन प्रकरण सादर करते\nमॉफीने लास वेगासमधील सीईएस येथे आयफोन प्रकरणांची नवीन ओळ उघडली असून त्यात अंगभूत बॅटरी आणि स्टोरेज वैशिष्ट्यीकृत आहेत.\nऑरा, एक बुद्धिमान स्लीप मॉनिटरिंग सिस्टम\nऑरामध्ये एक सभोवतालचा प्रकाश यंत्र, स्लीप सेन्सर आणि एक अ‍ॅप असतो. झोपेचा अनुभव नियंत्रित करण्यासाठी आणि वर्धित करण्यासाठी सर्व डिझाइन केलेले.\nRथलीट्ससाठी डिझाइन केलेले पोलर लूप क्वांटिफाइंग ब्रेसलेट\nRथलीट्ससाठी डिझाइन केलेले पोलर लूप क्वांटिफाइंग ब्रेसलेट.\nपोपट मिनीड्रोन आणि जम्पिंग सुमो, आयओएससाठी नवीन खेळणी\nपोपट मिनीड्रोन आणि पोपट जम्पिंग सुमो ही दोन नवीन खेळणी आहेत जी आम्ही आयफोन किंवा आयपॅडवरून दूरस्थपणे नियंत्रित करू शकतो\nआयलओएस with सह सुसंगत आयफोनसाठी आणखी एक रिमोट स्टीलसरीज स्ट्रॅटस\nस्टीलसरीज स्ट्रॅटस हे आयओएस, आयपॅड किंवा आयपॉड टच वापरकर्त्यांसाठी त्यांच्या आवडीच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी आणखी एक आयओएस 7 सुसंगत जॉयस्टिक आहे.\nआम्ही आयसी 5 आणि 5 एससाठी ओसीग्लास (ग्लास स्क्रीन प्रोटेक्टर) आणि लाकडी बॅक प्रोटेक्टरची चाचणी केली\nआम्ही आयसी 5 आणि 5 एससाठी ओसीग्लास (ग्लास स्क्रीन प्रोटेक्टर) आणि लाकडी बॅक प्रोटेक्टरची चाचणी केली\nपॉडकास्ट रेकॉर्ड करण्यासाठी मायक्रो, सॅमसन बाय माय माइक\nगो माइक संगणकाच्या शीर्षस्थानी क्लिप करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, आयपॅड किंवा आयफोन स्क्रीन, परंतु त्याच्या स्वत: च्या स्टँडवर पूर्णपणे कार्यशील आहे.\nओलोक्लिपने आयफोन 3 सी साठी 1-इन -5 लेन्स बाजारात आणले\nLlलोक्लिपने या फोनच्या मागील भागाप्रमाणेच ��यफोन 3 सीसाठी 1-इन -5 लेन्स नुकत्याच रिलीझ केल्या आहेत, ज्याची किंमत. 59,99 आहे.\nडू नॉट डिस्टर्ब मोडसह पेबल वॉचसाठी नवीन अद्यतन\nपेबल स्मार्टवॉचसाठी नवीन फर्मवेअर अद्यतन iOS प्रमाणेच नवीन डू नॉट डिस्टर्ब मोड जोडते\nआयफोनची प्रकरणे जी फ्लॅश सूचना वापरतात\nनवीन आयफोन केसेस बाजारात दिसतात जे डिव्हाइसच्या एलईडी फ्लॅश नोटिफिकेशन्सचा वापर करतात आणि त्यांच्या मागील डिझाईन्स प्रकाशित करतात.\nमिपा पॉवर ट्यूब 2600, लाइटनिंग कनेक्शनसह पोर्टेबल चार्जर\nएमआयपीओ पॉवर ट्यूब 2600 आपल्या डिव्हाइसला अगदी कॉम्पॅक्ट आकारात आणि केबलशिवाय आवश्यक रीचार्ज करण्याची क्षमता देते.\nया ख्रिसमससाठी भेटवस्तू: आपल्या आयफोनसाठी अ‍ॅक्सेसरीज\nआम्ही आपल्या आयफोनसाठी निवडलेल्या अ‍ॅक्सेसरीजच्या मालिकेच्या प्रस्तावांची एक मालिका आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आणि अशा प्रकारे हे ख्रिसमस त्यांना देण्यास सक्षम असतील, कारण ते चांगले पर्याय आहेत.\nआपल्या आयफोनसाठी अ‍ॅनामॉर्फिक लेन्स, आपण आधीपासून पुढील जेजे अब्राम होऊ शकता\n२.am: १ च्या व्हिडिओमध्ये आणि १:: of च्या फोरममध्ये एक अनुपात अनुपात अनुमत करणारी नवीन अ‍ॅनामॉर्फिक लेन्स, मार्च २०१ in मध्ये आमच्या आयफोन and आणि s च्या विक्रीसाठी उपलब्ध असतील अशी मूंडोगची कल्पना.\nवर्म केस, स्टँड आणि बिल्ट-इन लाइटनिंग केबलसह एक केस\nवर्म केस असे एक प्रकरण आहे ज्याच्या पाठीवर एक विजेची केबल असून ती आपल्या आयफोनसाठी समर्थन म्हणून कार्य करते.\nआयफोन 5 एससाठी आयफोन 5 सी छिद्रित केसच्या प्रोटोटाइपच्या प्रतिमा दिसतात\nआयफोन 5 एससाठी छिद्रित आयफोन 5 सी केसचा एक अनुमानित नमुना दिसून येतो, जो स्त्रोतानुसार स्टुको डिझाइन बाजारात आणणार आहे.\nजेबीएल ऑनबेट मायक्रो, आमच्या आयफोनसाठी लाइटनिंग पोर्टसह स्पीकर\nजरी हे आमच्याकडे कित्येक पिढ्यांसह आहे, आयफोनसाठी लाइटनिंग कनेक्टरसह विविध प्रकारचे उपकरणे उपलब्ध आहेत ...\nIn1, आपल्या आयफोनसाठी मल्टी-टूल केस\nविक्रीसाठी आय 1 आयफोन केस आहे जो आपल्याबरोबर दिवसा-दररोज आयुष्यासाठी काही अतिशय उपयुक्त साधने घेऊन येतो आणि त्या डिव्हाइससह नेहमीच आपल्याबरोबर घेऊन जातो.\nलाइफप्रूफने टच आयडीशी सुसंगत पहिले वॉटरप्रूफ कव्हर्स लॉन्च केले\nलाइफप्रूफची लाइफप्रूफ आणि लाइफप्रूफची प्रकरणे आता आयफोन 5 एस वर टच आयडीचे समर्थन करतात\nआता सोने किंवा स्पेस ग्रेमध्ये ओलोक्लिप खरेदी करा (मर्यादित आवृत्ती) (ब्लॅक फ्रायडे सवलत)\nआता सोने किंवा स्पेस ग्रेमध्ये ओलोक्लिप खरेदी करा (मर्यादित आवृत्ती) (ब्लॅक फ्रायडे सवलत)\nपॉवरअप 3.0: आयफोनद्वारे नियंत्रित केलेले पेपर प्लेन\nपॉवरअप :.०: आयफोनद्वारे नियंत्रित केलेले पेपर प्लेन, किकस्टार्टरवर उपलब्ध\nAUUG सह आपले iOS डिव्हाइस वापरून हालचालीद्वारे संगीत तयार करा\nएयूयूजी iOS साठी हालचाली आणि स्क्रीन स्पर्शांवर आधारित संगीत निर्मिती प्रणाली तयार करते. आपले स्वतःचे संगीत तयार करण्यासाठी एक संपूर्ण प्रणाली\nआयफोन 4 आणि 1 एससाठी ओलोक्लिप 5 मध्ये 5 मध्ये पुनरावलोकन करा\nआम्ही आयफोन 4 आणि 1 एससाठी inक्सेसरीसाठी ओलोलोक 5 चे विश्लेषण करतो, फोटोग्राफी प्रेमींसाठी आदर्श\nIOS 7 साठी मोगा ऐस पॉवर व्हिडिओ गेम नियंत्रक आता उपलब्ध आहे\nआयफोन 5 किंवा त्याहून अधिक आकाराचे व्हिडिओ गेम्सचे प्रेमी भाग्यवान आहेत, कारण उद्या बुधवारपासून प्रारंभ करा ...\nआपला आयफोन आपले तापमान घेते आणि आपल्याला त्याचे कारण सांगते\nकिन्सा एक थर्मामीटर आहे जो अ‍ॅपसह एकत्रित केला जातो आणि आपली पॉकेट नर्स बनतो.\nआयक्यू मोबाइल, आयफोनसाठी वायरलेस चार्जर\nआयक्यू मोबाइल हा एक चार्जिंग पर्याय आहे जो इंडक्शन तंत्रज्ञानाचा वापर करतो. बट बरोबर एक उत्कृष्ट पर्याय, ज्यास एक लहान डिव्हाइस स्थापित करणे आवश्यक आहे जे आवरण सह लपलेले असणे आवश्यक आहे.\nआयफोनसाठी व्हिडिओ गेम नियंत्रक मोगा ऐस पॉवरचे फोटो लीक झाले आहेत\nइव्हिलेक्सच्या ट्विटरने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आयओएस 7 साठी डिझाइन केलेले मोगा ऐस पॉवर व्हिडिओ गेम कंट्रोलर oryक्सेसरीच्या फोटोंची मालिका लीक केली आहे.\nऑटरबॉक्स त्याच्या आयफोन 5/5 एस / 5 सीसाठी जलरोधक प्रकरणांची नवीन श्रेणी दर्शवितो\nथेंब, पाणी, धूळ किंवा घाणीपासून बचाव करण्यासाठी ओटरबॉक्सने आयफोन 5 एस / 5 सी / 5 सह सुसंगत प्रकरणांची नवीन श्रेणी सुरू केली.\nस्क्रीन संरक्षक लागू करणे इतके सोपे कधीच नव्हते\nआलिन हे एक उत्पादन आहे जे आमच्या डिव्हाइसवर पटकन आणि सहजपणे स्क्रीन संरक्षक ठेवण्याच्या कार्यासाठी सोयीसाठी डिझाइन केलेले आहे.\nप्रथम अधिकृत आयफोन 5 सी प्रकरणे येऊ लागतात\nAppleपलच्या आयफोन 5 सीसाठी प्रथम अधिकृत प्रकरणांची छायाचित्रे.\nआयपीएस हेलिकॉप्टर, आम्ही आयफोनद्वार��� नियंत्रित करतो असे कॅमेरा असलेले हेलिकॉप्टर\nआयपीएस हेलिकॉप्टर हे एक हेलिकॉप्टर आहे जे आयफोनमधून चालविले जाते आणि त्यामध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी किंवा चित्र काढण्यासाठी व्हीजीए कॅमेरा समाविष्ट केलेला आहे.\nसैडोका, एक नेत्रदीपक आयफोन डॉक\nसैदोकाच्या सहाय्याने आम्ही आता त्या त्रासदायक डॉक्सबद्दल विसरू शकतो जे चार्ज करताना आमचे डिव्हाइस केवळ वापरण्याची परवानगी देतात, आता हे अधिक सोपे आहे.\nस्पॅनिश Appleपल स्टोअरमधील वाचकांचा अनुभव अ-मूळ चार्जर्सच्या बदली प्रोग्रामसह\nReaderपलने गैर-मूळ चार्जर्सच्या बदली कार्यक्रमाबद्दल मर्सियामधील Appleपल स्टोअरमध्ये आमच्या वाचक अलेजान्ड्रोने अनुभवलेला अनुभव.\nहायराइझ, कदाचित आयफोन 5 साठी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट डॉक\nहायराईझ पुनरावलोकन, आयफोन 5 साठी गोदी आणि बारा दक्षिण पासून आयपॅड मिनी\nरेट्रो गेम्ससह शुद्ध गियर आयफोन प्रकरणे\nआम्ही मागे असलेल्या क्लासिक गेम्स, अ‍ॅमेझिंग, ग्रोव्ही आणि मजेसाठी नसलेले अशा तीन मॉडेलमधील काही उत्सुक पुअरगियर कव्हर्सचे विश्लेषण करतो.\nAppleपलने अन्य प्रांतांमध्ये अनधिकृत चार्जर बदलण्याची मुदत वाढविली आहे\nAppleपलने सवलतीच्या दरात आणखी एक मिळविण्यास संशयास्पद दर्जेदार चार्जर्स उर्वरित जगात बदलण्यासाठी आपला प्रोग्राम वाढविला आहे.\nAppleपलने आफ्टरमार्केट चार्जर्ससाठी रिप्लेसमेंट प्रोग्राम सुरू केला\nChineseपलने आयफोन 5 चार्ज करताना दोन चायनीज इलेक्ट्रोक्च्युट झाल्यानंतर आफ्टरमार्केट चार्जर्सच्या बदलीचा कार्यक्रम सुरू केला आहे.\nफोटोफास्ट आय-फ्लॅश ड्राईव्ह एचडी - आयफोनसाठी यूएसबी फ्लॅश ड्राइव्ह\nफोटोफास्ट वरून आय-फ्लॅशड्राईव्हः आयफोनसाठी यूएसबी स्टिक.\nएक गारगोटी वापरुन तीन महिन्यांनंतर अनुभव आणि शिफारसी\nदररोज गारगोटी वापरुन आणि त्यातील सामर्थ्य व कमकुवतपणा यावर भाष्य करण्यास सक्षम राहिल्यानंतर मी माझ्या अनुभवाबद्दल सांगेन\nआयफोन कॅमेर्‍याचा फायदा घेण्यासाठी शोल्डरपॉड, आणखी एक oryक्सेसरीसाठी\nशोल्डरपॉड आयफोन आणि इतर स्मार्टफोनसाठी एक oryक्सेसरी आहे जे चित्र काढताना आम्हाला आरामात सुधार करण्यास परवानगी देते.\nNoiseपल पेटंट इअरपॉड्स सक्रिय ध्वनी रद्द प्रणालीसह\nएक Appleपल पेटंट बाहेरून ध्वनीचे विश्लेषण करणारे मायक्रोफोन वापरल्याबद्दल सक्रिय आवाज रद्द प्रणालीसह इअरपॉड दर्शविते.\nसमुद्रकिनारा किंवा पूल येथे आपल्या आयफोनचे संरक्षण करण्यासाठी पाच प्रकरणांचे विश्लेषण\nया उन्हाळ्यात आपल्या आयफोनचा आनंद समुद्रकिनार्यावर, पोहण्याच्या तलावावर किंवा कोणत्याही साहसी खेळाच्या पुढे होण्याचा प्रतिकार झाल्यापासून आम्ही 5 प्रकरणांचे विश्लेषण करतो.\nआपल्या आयफोनसह घेतलेले फोटो वर्धित करण्यासाठी बाह्य एलईडी फ्लॅश\nआपल्या आयफोनसह घेतलेले फोटो वर्धित करण्यासाठी बाह्य एलईडी फ्लॅश\nआयफोन वूडी डॉक माउंटन आणि प्रमोशनसाठी बेस विश्लेषण\nआमच्या आयफोनसाठी वूडी डॉक माउंटन बेसचे विश्लेषण, एक उत्कृष्ट परिष्करण असलेल्या सोवुड कंपनीने स्पेनमधील लाकडाची हस्तकलेची रचना.\nहेलो टीसीचे पुनरावलोकन करा: आपण आयफोनद्वारे नियंत्रित करू शकता असे हेलिकॉप्टर\nहेलो टीसीचे पुनरावलोकन करा: आपण आयफोनद्वारे नियंत्रित करू शकता असे हेलिकॉप्टर\nते iOS 7 असलेल्या अनधिकृत उपकरणे शोध प्रणालीला बायपास करण्यास व्यवस्थापित करतात\nआयओएस 7 मध्ये लाइटनिंग कनेक्शन असलेल्या डिव्‍हाइसेससाठी बनावट oryक्सेसरी डिटेक्शन मापनाचे उत्पादन बायपास व्यवस्थापित करते.\nLumu, आयफोनसाठी आणखी एक प्रकाश मीटर\nलुमु आयफोनसाठी एक हलका मीटर आहे जो आपल्याला वातावरणाच्या प्रकाशावर अवलंबून आयएसओ, छिद्र आणि एक्सपोजर वेळची अचूक मूल्ये मिळविण्यास परवानगी देतो.\niOS 7 ला cपल प्रमाणित नसलेल्या लाइटनिंग केबल्स आढळतात\nआयओएस 7 तृतीय-पक्षाच्या केबल शोधतो ज्यांना Appleपलने प्रमाणित केलेले नाही आणि आयफोन स्क्रीनवर एक संदेश प्रदर्शित करतो.\nव्हिडिओ पुनरावलोकन: मी वॉच स्मार्टवॉच असे कार्य करते\nव्हिडिओ पुनरावलोकन: मी वॉच स्मार्टवॉच असे कार्य करते\nडॉलरी अ‍ॅडॉप्टर आपल्या 30-पिन स्पीकरवर एअरप्ले आणते\nडॉलरी हायफाय स्टोन अ‍ॅडॉप्टरने आपले जुने 30-पिन स्पीकर आधुनिक एअरप्ले, डीएलएनए आणि ऑलशेअर सुसंगत स्पीकरमध्ये बदलले.\nपुनरावलोकन: आयफोन 5 साठी फू-डिझाइन प्रकरणे\nपुनरावलोकन: आयफोन 5 साठी फू-डिझाइन प्रकरणे\nबेल्किनने आयफोन 5 साठी बॅटरी प्रकरण सादर केले\nबेल्कीनने आयफोन 5 साठी ग्रिप पॉवर बॅटरी प्रकरण लाँच केला आहे ज्यामध्ये 2000 एमएएच अंतर्गत बॅटरी आहे.\nऑगस्ट स्मार्ट लॉक आपल्या घराचे दरवाजे उघडतो\nऑगस्ट स्मार्ट लॉक आपल्या घराचे दरवाजे उघडतो\nआम्ही विविध आयफोन किंवा आयफोन आणि आयपॅडसाठी क्विर्की कन्व्हर्ज सुपर डॉकची चाचणी घेतली\nआम्ही एकाधिक iPhones किंवा iPhone + iPad साठी Quirky Converge सुपर डॉकची चाचणी घेतली\nआपल्या आयफोनसाठी प्रोस्कोप मायक्रो मोबाइल व्यावसायिक मायक्रोस्कोप आता उपलब्ध आहे\nबोडेलिन टेक्नोलिजीज कंपनीने वैज्ञानिक आणि संशोधकांसाठी फोकस केलेल्या आयफोन आणि आयपॅडसह वापरण्यासाठी आपला प्रोस्कोप मायक्रो मोबाइल मायक्रोस्कोप बाजारात आणला आहे.\nआयफोन 2100 साठी मोफीने नवीन 5mAh बॅटरी प्रकरण सादर केले\nमोफी आयफोन 5 साठी ज्यूस पॅक प्लस मॉडेल तयार करीत आहे ज्यामध्ये 2100 एमएएच बॅटरीची अतिरिक्त 10 तासांची चर्चा ऑफर करण्याची क्षमता आहे.\nगारगोटीच्या स्मार्टवॉचवर विविध वॉच डिझाईन्स (वॉचफेस) कसे स्थापित करावे\nआमच्या गारगोटीवर नवीन घड्याळे डिझाइन कसे स्थापित करावे हे आम्ही स्पष्ट करतो. प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि आमच्या आयफोन वरून केली जाऊ शकते.\nB गारगोटी »स्मार्ट घड्याळ पुनरावलोकन: प्रतीक्षा करण्यासारखे आहे\nआयफोनसाठी प्रथम स्मार्ट घड्याळांपैकी एक, पेबल वॉचची रचना, वैशिष्ट्ये, ऑपरेशन आणि संभाव्यता यांचे विश्लेषण करणारे पुनरावलोकन\nयूनिकीने एक डिजिटल लॉक तयार केला आहे ज्यामुळे आपण आपल्या आयफोनमधून आपले घर उघडू शकाल\nयूनिकीने एक डिजिटल लॉक तयार केला आहे ज्यामुळे आपण आपल्या आयफोनमधून आपले घर उघडू शकाल\nइअरस्किन्झ, इअरपॉड्ससाठी रबर कव्हर\nइअरस्किन्झ एक रबर स्लीव्ह आहे जी आराम, बासचे पुनरुत्पादन आणि बाह्य ध्वनीपासून अलगाव सुधारण्यासाठी इअरपॉड्सभोवती गुंडाळते.\nजबबोन यूपी ब्रेसलेट आधीपासूनच अन्य अनुप्रयोगांसह समाकलित होते\nजबबोन यूपी स्पोर्ट्स ब्रेसलेट आधीपासूनच आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंट किटसह येते जेणेकरून ते तृतीय-पक्ष अनुप्रयोगांमध्ये वापरले जाऊ शकते.\nरुन्टास्टिक आयफोन हँडलबार आणि स्पीड-कॅडन्स सेन्सरवर ठेवण्यासाठी एक केस सादर करतो\nआम्ही बाईकवर आयफोन ठेवण्यासाठी नवीन रंटॅस्टिक प्रकरण आणि त्याच्या स्मार्ट-ब्लूटूथसह स्पीड-कॅडनेस सेन्सरची चाचणी केली.\nआम्ही आयफोन 5 साठी मोअर आर्मर मेटल हायब्रिड केसची चाचणी घेतली\nआयफोन 5 साठी मोर आर्मर मेटल हायब्रीड केस alपल फोनच्या संरक्षणासाठी अल्युमिनियम आणि पॉली कार्बोनेट एकत्रित केलेल्या डिझाइनबद्दल धन्यवाद.\nऑटरबॉक्सने जास्तीत जास्त अंत���्गत बॅटरीसह आयफोन 4/4 एस संरक्षित करण्यासाठी एक केस सुरू केला\nओटरबॉक्सने एक प्रकरण सादर केले आहे जे डिफेंडर श्रेणीतील लोकांप्रमाणेच संरक्षणाव्यतिरिक्त अंतर्गत बॅटरी आणि अनुप्रयोग समाविष्ट करते.\nआम्ही व्हॅक्यूम ट्यूब एम्पलीफायरसह लाउडस्पीकर सॅमसंग डीए-ई 750 ऑडिओ डॉकची चाचणी केली\nसॅमसंग डीए-ई 750 डॉक एका कॉम्पॅक्ट उत्पादनामध्ये दर्जेदार आवाज प्रदान करतो जो 30 पिन आणि एअरप्लेसह एकाधिक कनेक्शन ऑफर करतो.\nड्युरेक्स आयफोनद्वारे नियंत्रित व्हायब्रेटर विकसित करीत आहे\nड्युरेक्स फंडावियर हे लहान व्हायब्रेटर्ससह अंडरवियरचे संग्रह आहे जे संवेदनशील क्षेत्रे उत्तेजन देण्यासाठी आयफोनद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते.\nआयफोनसाठी रनलेझर ब्लू हार्ट रेट मॉनिटर पुनरावलोकन\nआयफोनसाठी रनलेझर ब्लू हार्ट रेट मॉनिटर.\nमोफी जूस पॅक हेलियम. आपल्या आयफोन 5 साठी गृहनिर्माण आणि बॅटरी\nआमच्या निराशाजनक नसलेल्या आमच्या आयफोन 5 साठी बॅटरी प्रकरण असलेल्या मोफी जूस पॅक हेलियमचा आढावा\niHelicopters आयफोन-नियंत्रित आरसी कारची श्रेणी लॉन्च करतात ज्या आपण स्वत: तयार करू शकता\nआयहॅलेप्टर्स ब्रँड आयफोन, आयपॅड किंवा आयपॉड टच वरून स्वतःला तयार आणि नियंत्रित करू शकणारी कार किंवा व्हॅन विकतो.\nगारगोटी त्याच्या स्मार्ट घड्याळांचे अपयश दूर करते\nगारगोटी त्याच्या स्मार्ट घड्याळांचे अपयश दूर करते\nचुक: आयफोन 5 ची मूळ डिझाइन जपणारी केस\nआयफोन 5 ची मूळ डिझाइन जपणारी केस\nनॉन-Appleपल आयवॉच चीनमध्ये आधीच विकली गेली आहे\nPresentedपल घड्याळाचा चिनी क्लोन जो अद्याप सादर केला गेलेला नाही त्याचे चिनी क्लोन 1 इंच स्क्रीनसह के 1,8 आयवॉच नावाचे आहे.\nआम्ही ग्रिफिन पॉवरजोल्ट मायक्रोची चाचणी केली\nग्रिफिन हे परवानगी देतो की आयफोन व्यतिरिक्त आपण आपल्या कारमधील आयपॅड देखील चार्ज करू शकता\nमोबाइल डिव्हाइससाठी आणीबाणी चार्जर, एसओएस चार्जर\nएसओएसचार्जर मोबाइल डिव्हाइससाठी आणीबाणी चार्जर आहे ज्यामध्ये क्रॅंक किंवा यूएसबी सह रिचार्ज केल्या जाऊ शकणार्‍या अंतर्गत 1500 एमएएच बॅटरीचा समावेश आहे.\nगारगोटी घड्याळ दुरुस्त करणे जवळजवळ अशक्य आहे\nगारगोटी घड्याळ दुरुस्त करणे अशक्य आहे, जे वापरकर्त्यास बॅटरी बदलण्यापासून प्रतिबंधित करते आणि स्वायत्तता नसल्यास नवीन विकत घेते\nया withक्सेसरीसह आयफोन 5 मध्ये द��री जोडा\nनेटस्केक आयफोन 5 चे एक oryक्सेसरी आहे जे आपल्याला अपघात होण्यापासून रोखण्यासाठी टर्मिनलच्या तळाशी सुरक्षितता दोरी जोडण्याची परवानगी देते.\nआम्ही आयफोन 5 साठी स्पिगेन निओ हायब्रीड एक्स स्लिम मेटल बम्परची चाचणी केली\nस्पिगेन निओ हायब्रीड एक्स स्लिम मेटल आयफोन 5 साठी एक बम्पर आहे जो समोरचा एक संरक्षक आणि मागे दुसरा येतो.\nबाइट माय Appleपल ही वेबसाइट आयफोन आणि आयपॅडसाठी सर्वोत्कृष्ट किकस्टार्टर आणते\nबाइट माय Appleपल ही वेबसाइट आहे जी किकस्टार्टर प्रकल्प एकत्र आणते जी आयफोन किंवा आयपॅड वापरकर्त्यांनी सर्वाधिक पसंत केली आहे.\nआयफोन 5 चा स्क्रीन प्रोटेक्टर जीएलएएस.टी स्लिम आपल्या लक्षात येईलच\nग्लास.टी स्लिम स्पाइजेन द्वारा निर्मित आयफोन 5 साठी स्क्रीन संरक्षक आहे आणि त्याची जाडी केवळ 0,26 मिलीमीटर आहे, ज्यामुळे ती अमूल्य आहे.\nआयफोनसह वापरण्यासाठी थर्मोडो, एक लहान थर्मामीटर\nथर्मोडो एक oryक्सेसरीसाठी आहे जो किकस्टार्टरद्वारे खरेदी केला जाऊ शकतो आणि ज्यामुळे आपण वातावरणाचे तपमान थेट आयफोनमधून मोजू शकता.\nबडी: जीपीएस दिशानिर्देश दर्शविण्यास सक्षम स्मार्टवॉच\nबडी: जीपीएस दिशानिर्देश दर्शविण्यास सक्षम स्मार्टवॉच\nAppleपल लाइटनिंग केबलला यूएसबी 3.0 देण्याचे काम करीत आहे\nDevicesपलला अधिक वेगासाठी यूएसबी 3.0 मानक देणार्‍या iOS डिव्हाइससाठी त्याच्या लाइटनिंग केबल्सचे कनेक्शन विकसित करण्यात स्वारस्य असू शकते.\nओटरबॉक्स चिलखत पुनरावलोकन: आयफोनसाठी अत्यंत प्रकरण\nओटरबॉक्स आर्मर पुनरावलोकन: आयफोनसाठी अत्यंत प्रकरण.\nआम्ही आयफोन 5 साठी ओलोक्लिपची चाचणी केली\nओलोक्लिप हे असे उत्पादन आहे जे आयफोन कॅमेर्‍याच्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी एकाच तुकड्यात, तीन भिन्न लेन्स एकत्र करते.\nAppleपल अनधिकृत लाइटनिंग केबल्स निरुपयोगी असू शकते\nProductsपल चीनी उत्पादने निरुपयोगी करण्यासाठी प्रस्तुत करण्यासाठी लिगनिंग कनेक्शन उपकरणामध्ये समाविष्ट असलेली ऑथेंटिकेशन चीप अद्यतनित करू शकते.\nऑटरबॉक्स कम्युटर प्रकरण पुनरावलोकन: आयफोनसाठी संरक्षणाचे दोन स्तर\nऑटरबॉक्स कम्युटर प्रकरण पुनरावलोकन: आयफोनसाठी संरक्षणाचे दोन स्तर.\nआम्ही आयफोन 5 साठी ग्रिफिन सर्व्हायव्हर प्रकरणाची चाचणी केली\nआम्ही आयफोन 5 साठी ग्रिफिन सर्व्हायव्हर केसची चाचणी केली, ऑलिटरबॉक���स डिफेंडरला पर्यायी, जे सिलिकॉनद्वारे टर्मिनलचे पोर्ट आणि कॅमेरे संरक्षित करते.\nआययूएसबी पोर्टद्वारे एकाच वेळी आपल्या फायली एकाधिक डिव्हाइससह सामायिक करा\nआययूएसबी पोर्टद्वारे एकाच वेळी आपल्या फायली एकाधिक डिव्हाइससह सामायिक करा\nबोब्लेड: आमच्या आयफोनसह शूटिंगचा सराव करण्यासाठी एक धनुष्य\nबोब्लेड: आमच्या आयफोनसह शूटिंगचा सराव करण्यासाठी एक धनुष्य\nबारा दक्षिण ने आयफोनसाठी सरफेसपॅड, स्मार्ट कव्हर सुरू केले\nट्वेल्व्ह साऊथ कंपनीने आयपॅडसाठी'sपलच्या स्मार्ट कव्हरच्या शैलीमध्ये आयफोन सरफेसपॅड प्रकरण लॉन्च केले आहे, ते चामड्याचे आणि तीन रंगात बनलेले आहे.\nऑटरबॉक्स डिफेंडर केस पुनरावलोकन: आयफोन 5 साठी संपूर्ण संरक्षण\nऑटरबॉक्स डिफेंडर केस पुनरावलोकन: आयफोन 5 साठी एकूण संरक्षण.\nWeMo हे कार्य कसे करतेः आम्ही आयफोन वरून नियंत्रित करू शकतो असे प्लग\nWeMo हे कार्य कसे करतेः आम्ही आयफोन वरून नियंत्रित करू शकतो असे प्लग\nपुनरावलोकनः ईसेसी 3 डी द्वारे आयफोन 4 आणि आयफोन 5 साठी 3 डी दर्शक\nपुनरावलोकनः आयसी 3 आणि आयसी 4 साठी चष्मा नसलेले 5 डी दर्शक ईसी 3 डी द्वारे\nआयपीएस टँक, एक आयफोन नियंत्रित खेळण्यांचा एक गुप्तचर कॅमेरा समाविष्ट करतो\nआयपीएस टँक हे आयहॅलीॉप्टर्सनी निर्मित केलेले एक वाहन वाहन आहे ज्यामध्ये स्पाय कॅमेरा समाविष्ट केलेला आहे जो व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि त्यास Wi-Fi वर रिअल टाइममध्ये प्रसारित करतो\nआठवड्याचे मतदानः आपण आपल्या आयफोनसाठी कोणते हेडफोन पसंत करता\nआठवड्याचे मतदानः आपण आपल्या आयफोनसाठी कोणते हेडफोन पसंत करता\nव्हॅलेंटाईन डेसाठी कॅसेटग्रामने नवीन खास कव्हर्स लॉन्च केले\nव्हॅलेंटाईन डेसाठी कॅसेटग्रामने नवीन खास कव्हर्स लॉन्च केले\nपुनरावलोकन: आयके मल्टिमीडिया कडून आयआरिग मायक्रोफोन\nपुनरावलोकन: आयके मल्टिमीडिया कडून आयआरिग मायक्रोफोन\nआयफोन 5 साठी ओझाकी प्रकरणांचा आढावा घ्या\nआयफोन 5 साठी ओझाकी प्रकरणे, ओ कोट प्रकरणांचा आढावा घ्या.\nकॅमेरामेटरः डीएसएलआर कॅमेरा आणि आयफोनमधील परिपूर्ण कनेक्शन\nकॅमेरामेटरः डीएसएलआर कॅमेरा आणि आयफोनमधील परिपूर्ण कनेक्शन\nAnyGlove आपले हिवाळ्याचे हातमोजे टचस्क्रीन ग्लोव्हमध्ये रुपांतरित करते\nथेंबमधील एनी ग्लोव्ह उत्पादन, कोणत्याही क्रियाकलापासाठी आपल्या कोणत्याही ग्लोव्हस आपल्या डिव्हाइसच्या टच स्क्रीनशी सुसंगत रुपांतरीत करते.\nआयसिपी जवळजवळ अविनाशी बनविण्यासाठी इन्सिपिओ आणि एएमझेर त्यांचे प्रस्ताव दर्शवतात\nइन्सिपिओ lasटलस हा एक आयफोन केस आहे जो फोनला पाण्यात बुडविण्याची परवानगी देतो आणि एम्झेर अविनाशी स्क्रीन संरक्षक ऑफर करतो.\nआम्ही 'मी वाचतो' या स्मार्टवॉचची चाचणी केली\nमी आयएम वॉच स्मार्टवॉचची चाचणी केली\nआयफोन 5 मॉडने आयफोन 5 साठी पारदर्शक केस सुरू केले\nIPhone5Mod मधील लोकांना आयफोन 5 साठी प्रथम पारदर्शक केस लॉन्च केले जातात ज्याची किंमत 40 डॉलर्स आहे आणि विविध शेडमध्ये उपलब्ध आहे.\nआयफोन 5 साठी बाह्य बॅटरी केस\nआयफोन 2800 साठी अल्ट्रा-पातळ 5mAh बाह्य बॅटरी प्रकरणाचा आढावा. नवीन Appleपल आयफोन 5 ची परिपूर्ण पूरक असलेली ही उत्कृष्ट केस + बॅटरी शोधा.\nफिटबिट फ्लेक्स वायरलेस अ‍ॅक्टिव्हिटी + स्लीप रिस्टबँड, आयफोनशी संप्रेषण करणारे आणखी एक स्पोर्ट्स ब्रेसलेट\nफिटबिट फ्लेक्स वायरलेस क्टिव्हिटी एक स्पोर्ट्स ब्रेसलेट आहे जी आपल्या झोपेच्या वेळीही आपल्या सर्व क्रियाकलापांची नोंद ठेवते आणि ब्लूटूथ to.० वर धन्यवाद आयफोनवर पाठवते\nसेन्सस केस आयफोनच्या मागील आणि बाजुला स्पर्श सेन्सर जोडतो\nकॅनॉपी कंपनीने सेन्सस प्रकरण आयफोनसाठी सादर केले आहे जे यास गेम्स किंवा अंधांसाठी मागील बाजूस आणि बाजूंना स्पर्श पॅनेल प्रदान करते.\nकुकू, ब्लूटूथ conn.० कनेक्टिव्हिटीसह आणखी एक घड्याळ जे आयफोनसह संकालित होते\nकूकू ब्लूटूथ conn.० कनेक्टिव्हिटीसह एक घड्याळ आहे जे सूचना प्रदर्शित करण्यासाठी आयफोनसह कनेक्ट होते आणि त्यामध्ये सानुकूल करण्यायोग्य बटण आहे.\nजी-फॉर्मने आपल्या आयफोन 5 प्रकरणातील तीव्र प्रतिकारांची चाचणी घेण्यासाठी नवीन व्हिडिओ शूट केला आहे\nजी-फॉर्मने आयफोन 5 साठी त्याच्या एक्सट्रीम केसचा प्रतिकार दर्शविण्यासाठी एक जाहिरात व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, जो 30 कि.मी.पासून उंचावरील प्रतिकार सहन करण्यास सक्षम आहे.\nआयफोन 5 मॉडने केवळ 2 मिमी जाड संकरित कीबोर्ड लाँच केला\nआयफोन 5 मॉडने आयफोनसाठी बनवलेले सर्वात पातळ आणि फिकट कीबोर्ड आणि जॉयस्टिक लाँच केले जे फक्त दोन मिलिमीटर जाड आहे.\nआयफोनसाठी मोफी स्वत: चा गोप्रो हीरो बनवतो\nआयफोनसाठी मोफी स्वत: चा गोप्रो हीरो बनवतो\nआयफोन आणि आयपॅडसाठी बॅकबिट गो, वायरलेस हेडफोन\nआयफोन आणि आयपॅडसाठी बॅकबिट गो, वायरलेस हेडफोन\nबोसने आपला साऊंडडॉक लाइटनिंगच्या समर्थनासह अद्यतनित केला\nOseपल लाइटनिंग कनेक्टरचा समावेश करून बोसने आपला साऊंडडॉक तिसरा आयफोन 5 आणि पाचव्या पिढीच्या आयपॉड टचमध्ये रुपांतर केला. त्याची किंमत 249 XNUMX आहे.\nकॅसिओने आयफोनसह जोडलेले एक घड्याळ सुरू केले\nकॅसिओने ब्लूटूथद्वारे आपल्या आयफोनसह दूरस्थपणे कनेक्ट करण्यास सक्षम घड्याळ सुरू केले.\nNanoSIM शोधण्यात अद्याप समस्या आहे हे कार्ड कटर वापरा\nAppleपलच्या आयफोन 5 ने वापरलेले एखादे SIMक्सेसरी आपल्याला कोणत्याही सिम किंवा मायक्रो सिम कार्डला सेकंदात नॅनो सिम कार्डमध्ये रूपांतरित करण्यास अनुमती देते.\nएनॉस्टाईल आपल्या आयफोन 5 चा रंग बदलण्याची संधी देते\nएनॉस्टाईल ही एक नवीन सेवा आहे जी आपल्याला odनोडायझिंग प्रक्रियेबद्दल रंगांसह आयफोन 5 किंवा आयपॅड मिनी केस सानुकूलित करण्याची परवानगी देते.\nआपल्या आयफोन 5 साठी शॉर्ट लाइटनिंग केबल\nकीचेन म्हणून वाहून नेण्यासाठी फक्त 10 सेंटीमीटरची लाइटनिंग केबल आणि आपला आयफोन कोठेही चार्ज आणि सिंक्रोनाइझ करण्यासाठी\nआयफोन 5 साठी स्मार्ट कव्हर संकल्पना\nआयफोन 5 वर मॅग्नेट नसल्यामुळे अ‍ॅड्रियन ओलझाक यांनी तयार केलेल्या आयव्ही oryक्सेसरीसाठी तयार केलेल्या आयफोन XNUMX साठी स्मार्ट कव्हर संकल्पना.\nआययूएफओ, आयफोनसह नियंत्रित नवीन हवाई रोबोट\nआययूएफओ एक हवाई रोबोट आहे जो आयआरडीए, आयपॅड किंवा आयपॉड टचचा वापर करून आयआरडीए आणि आयहेलीकॉप्टरच्या लोकांनी डिझाइन केलेले .प्लिकेशनद्वारे नियंत्रित केला जातो.\nआयफोन 5 साठी पोर्टेबल स्पीकर्स\nआयफोन 5 साठी पोर्टेबल स्पीकर्स\nआय-पेंट, आपल्या आयफोन पूर्णपणे सानुकूलित करण्यासाठी कव्हर\nआयपेंट आपणास कस्टम आयफोनची ऑफर देते जी तुम्हाला अगदी मूळ बनविण्यासाठी फ्रंट विनाइल आणि वॉलपेपरसह असतात.\nआयफोन 5 साठी प्रकरण जे जांभळ्या प्रतिबिंबांसह फोटोंसह समस्यांचे निराकरण करते\nआयफोन 5 साठी प्रकरण जे जांभळ्या प्रतिबिंबांसह फोटोंसह समस्यांचे निराकरण करते\nआयफोन 5 लाइटनिंग केबल हॅक झाला\nआयफोन 5 लाइटनिंग केबल हॅक झाला\nआपला आयफोन 5 नॅनोसीम सिम किंवा मायक्रोसीममध्ये रूपांतरित करा\nआयफोन 5 साठी आपले सिम किंवा मायक्रोसीम नॅनोसीममध्ये रुपांतरित करा\nड्युओ गेमर, जॉयस्टिक ज्याला गेमलोफ्ट आणि .पलचा पाठिंबा आहे\nडुओ ��ेमर ही processपलची मंजूरी प्रक्रिया असलेल्या आयओएस डिव्हाइससाठी गेमलोफ्टच्या संयोजनानुसार विकसित केलेली जॉयस्टिक आहे\nप्रथम स्वस्त लाइटिंग केबल दिसते परंतु केवळ शुल्क\nअधिकृत thanपलपेक्षा कमी किंमतीत आयफोन 5 किंवा आयपॉड टच 5 जीसाठी अतिरिक्त चार्जिंग केबल खरेदी करा\nपारदर्शक टीपीयू प्रकरण आता आयफोन 5 साठी केवळ € 7 ()मेझॉन) साठी उपलब्ध आहे\nमाझे आवडते प्रकरण आता आयफोन 5 साठी केवळ € 7 ()मेझॉन) वर उपलब्ध आहे\nस्कूबो: आयफोन 3 आणि 4 एस साठी 4 डी दर्शक\nस्कूबो: आयफोन 3 आणि 4 एस साठी 4 डी दर्शक\nAppleपलचा लाल बम्पर आता स्वस्त आवृत्तीत (€ 2)\nAppleपलचा लाल बम्पर आता स्वस्त आवृत्तीत (€ 2)\nआयफोनसाठी छोटी केबल, गोंधळ विसरा\nआयफोनसाठी छोटी केबल, गोंधळ विसरा\nDesign 15 साठी आयफोन डिझाइनसह हँड्सफ्री\nDesign 15 साठी आयफोन डिझाइनसह हँड्सफ्री\nआयफोन 4/4 एस साठी रंगीत संरक्षक\nआयफोन / / S एसला रंगांचा स्पर्श करण्यासाठी विविध रंगांचे यूएसबी चार्जर असलेल्या केबल्सना रंगीबेरंगी संरक्षकांची निवड.\nब्लेडपैड, किकस्टार्टरवर वित्तपुरवठा करण्यासाठी आयफोनची आणखी एक जॉयस्टिक\nDevicesपलने आयओएस डिव्हाइससाठी रिमोटसाठी पेटंट प्रत्यक्षात येईपर्यंत आमच्याकडे हा पर्याय आहे ...\nमोफी आउटराइड, आयफोन 4/4 एसला गॉप्रोमध्ये बदलत आहे\nमोफी आउटराइडने सर्वोत्कृष्ट क्षण पकडण्यासाठी आयफोनला त्याच्या अदलाबदल करण्यायोग्य आणि कोनात्मक 170 डिग्री अटॅचमेंट सिस्टमबद्दल धन्यवाद गोफ्रोमध्ये बदलते.\nक्युसीबेल रंगांसह लेदर कव्हर\nक्युसीबेल रंगांसह लेदर कव्हर\nआयफोनसाठी मायक्रोफोनसह इन-एअर हेडफोन € 8 साठी\nआयफोनसाठी मायक्रोफोनसह इन-एअर हेडफोन € 11 साठी\nआपल्या आयफोनसह खेळण्यासाठी प्रकरणे\nआपल्या आयफोनसह खेळण्यासाठी प्रकरणे\nआपल्या आयफोनला कोणत्याही गोदी किंवा केबलवर बम्परसह जोडण्यासाठी oryक्सेसरीसाठी\nआपल्या आयफोनला कोणत्याही गोदी किंवा केबलवर बम्परसह जोडण्यासाठी oryक्सेसरीसाठी\nआयफोनसाठी आयकेड मोबाइल आता विक्रीसाठी आहे\nआयओनने आयकॅडची पोर्टेबल आवृत्ती विक्रीवर टाकली आहे, मुख्यतः आयफोन वापरकर्त्यांसाठी जे खेळासाठी गेम खेळ नियंत्रित करू इच्छित आहेत\nटेकटीक, लुनाटकच्या विकसकांनी तयार केलेल्या आयफोनसाठी डिझाइनर केस\nलुनाटिकच्या निर्मात्यांकडून, नेत्रदीपक डिझाइनसह एक आयफोन केस आला आहे जो सर्व प्रकारच्या अत्यंत परिस्थितीपासून टर्मिनलचे रक्षण करेल.\nउन्हाळ्यात आयफोनला पाणी आणि वाळूपासून संरक्षण करण्यासाठी प्रकरणे\nअशा प्रकरणांची निवड ज्याद्वारे आपण आयफोन पाण्यात बुडवू शकता, वाळू आणि इतर घटकांपासून त्याचे संरक्षण करा: एक्वापॅक, प्रोपर्टा आणि गोमाडिक\nबम्पर: परिपूर्ण कव्हरच्या विविध आवृत्त्या\nबम्पर: परिपूर्ण कव्हरच्या विविध आवृत्त्या\nमेटा वॉच, आपल्या आयफोनवरून सूचना प्राप्त करणारी मनगट घड्याळ\nमेटा वॉच, आपल्या आयफोनवरून सूचना प्राप्त करणारी मनगट घड्याळ\nआयफोनसह पॅनोरामिक फोटो घेण्यासाठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nआयफोन कॅमेर्‍याने पॅनोरामिक फोटो घेण्यासाठी उत्कृष्ट अनुप्रयोगांची निवड.\nपुनर्प्रक्रिया केलेल्या सामग्रीतून बनविलेले आरपीट, आयफोन प्रकरणे\nकेस-मॅटने आयफोन 4/4 एससाठी रंगीत प्रकरणांची श्रेणी 100% पुनर्वापर केलेल्या सामग्रीपासून 30 डॉलर किंमतीला बनविली आहे.\nआयफोन आणि आयपॉड टचसाठी पोर्टेबल स्पीकर्स कोणता निवडायचा\nआयफोन आणि आयपॉड टचसाठी पोर्टेबल स्पीकर्स कोणता निवडायचा\nग्रिफिन सर्व्हायव्हर, आयफोन 4/4 एस साठी ऑफ-रोड केस\nआयफोन 4/4 एस साठी ग्रिफिन सर्व्हाइव्हर केस जे जमीन, धूळ, पाऊस, फॉल्सपासून टर्मिनलचे रक्षण करते. Leथलीट्स, पर्वत, बीचसाठी आदर्श.\nजबबोनने अधिक शक्तिशाली बिग जॅमबॉक्स लाऊडस्पीकर लॉन्च केले\nजावोनने बिग जॅमबॉक्स स्पीकर अधिक शक्ती, प्लेबॅक नियंत्रणे, अंगभूत मायक्रोफोन आणि 15 तासांपर्यंत प्लेबॅकसह लाँच केला आहे.\nआम्ही आयफोन आणि आयपॅडसाठी एक्सट्रीममॅक सोमा ट्रॅव्हल डॉकची चाचणी घेतली\nआम्ही आयफोन आणि आयपॅडसाठी एक्सट्रिमॅक सोमा ट्रॅव्हल डॉकची चाचणी केली, जे प्रवास करतात आणि चांगले डिझाइन सोडू इच्छित नाहीत अशा लोकांसाठी डिझाइन केलेले दोन स्पीकर्स असलेले oryक्सेसरी\nपुरोकडून आयफोनसाठी वॉल आणि कार चार्जर\n30-पिन यूएसबी डॉक केबलसह पुरो आयफोन कार आणि वॉल चार्जर समाविष्ट आहे. आपण पुन्हा कधीही बॅटरी संपणार नाही.\nआयफोन 4/4 चे व्यावसायिक व्हिडिओ कॅमेर्‍यामध्ये रुपांतर करत आहे\nआयफोन 4/4 चे व्यावसायिक व्हिडिओ कॅमेर्‍यामध्ये रुपांतर करत आहे\nआयफोन 4 किंवा आयफोन 4 एससाठी सर्वोत्कृष्ट बॅटरी प्रकरणे\nआयफोन 4 आणि आयफोन 4 एससाठी सर्वोत्तम आणि स्वस्त किंमतीवर अंतर्गत बॅटरीसह प्रकरणांची निवड. मोफी ज्यूस पॅक आणि एरो, मिली.\nआयफोन फ���टोग्राफी प्रेमींसाठी उपकरणे (10% सूट)\nआयफोन फोटोग्राफी प्रेमींसाठी उपकरणे (10% सूट)\nआयफोन कॅमेर्‍याने घेतलेल्या फोटोंमधील प्रतिबिंब टाळण्यासाठी फिल्टर करा\nआपण आयफोन 4/4 एस कॅमेर्‍याचे नियमित वापरकर्ते असल्यास, आपल्याला प्रतिबिंब कमी करण्यात मदत करणारे सुटे शोधण्यात स्वारस्य असेल ...\nआपल्या आयफोन 4 किंवा 4 एस च्या स्क्रीनसाठी संरक्षक\nआपल्या आयफोन 4 किंवा 4 एस च्या स्क्रीनसाठी संरक्षक\nIPhoneपल बॅकलिट एलईडी पुनरावलोकन आयफोन 4 आणि 4 एस आणि स्थापना ट्यूटोरियलसाठी\nआयफोन 4 आणि 4 एस आणि स्थापना ट्यूटोरियलसाठी बॅकलिट appleपल पुनरावलोकन\nआपल्या आयफोनसाठी तरुणपणाची प्रकरणे\nगोला ब्रँड आमच्या आयफोनसाठी तरूण आणि कॅज्युअल टचसह मोठ्या संख्येने प्रकरणे ऑफर करतो. आपल्या वेबसाइटवर ...\nटँग्राम स्मार्ट डॉट: एका उत्पादनातील लेसर पॉईंटर आणि स्टाईलस\nपायला फ्रेम, आपल्या आयफोनसाठी उच्च दर्जाचे हस्तनिर्मित लेदर केसेस\nआज आम्ही पिल फ्रेमा लेदर कव्हर्सबद्दल बोलत आहोत, उब्रिकमध्ये हस्तनिर्मित, उत्कृष्ट कारागीर असणारी एक जागा….\nआयफोन 4/4 एस साठी अ‍ॅल्युमिनियम बम्पर\nAppleपल बम्पर हे एक oryक्सेसरीसाठी आहे जे बरेच लोक त्यांच्या आयफोनवर रंगाचा स्पर्श करण्यासाठी वापरतात परंतु ...\nआपल्या आयफोन 4 किंवा 4 एस साठी बॅटरीची प्रकरणे\nआपल्या आयफोन 4 किंवा 4 एस साठी बॅटरीची प्रकरणे\nआपल्या आयफोनसह Radio 40 साठी अंगभूत कॅमेरासह रेडिओ-नियंत्रित हेलिकॉप्टर नियंत्रित होते\nआपल्या आयफोनसह Radio 40 साठी अंगभूत कॅमेरासह रेडिओ-नियंत्रित हेलिकॉप्टर नियंत्रित होते\nआपल्या आयफोन आणि आयपॉडवर संगीत ऐकण्यासाठी गुणवत्ता असलेले हेडफोन\nआपल्या आयफोन आणि आयपॉडवर संगीत ऐकण्यासाठी गुणवत्ता असलेले हेडफोन\nआम्ही आयफोन आणि आयपॅडसह एक्स-मिनी II स्पीकरची चाचणी केली\nआमच्या आयफोन किंवा आयपॅडच्या आवाजाची पूर्तता करण्यासाठी एक्स-मिनी II बाह्य स्पीकर आश्चर्यकारकपणे चांगले वाटते, ते लहान आहे आणि बॅटरी आहे.\nया व्हिंटेज प्रकरणांमध्ये आपल्या आयफोनला रेट्रो टच द्या\nआमच्या आयफोनसाठी सध्या बरीच कव्हर्स आहेत जे कधी कधी त्यात योगदान देणारी मिळणे अवघड होते ...\nपॉवरबॅग, आपल्या आयफोन / आयपॅड आणि इतर डिव्हाइससाठी बॅकपॅक चार्ज करीत आहे\nआपण अशी व्यक्ती असाल जी सतत प्रवास करीत असेल किंवा काळजी करण्यापासून बरेच तास घर���पासून दूर घालवते ...\nआम्ही ब्ल्यूट्रेक कार्बन ब्लूटूथ हँड्सफ्रीचे विश्लेषण करतो\nब्ल्यूटूथ कार्बन ब्लूट्रेक कंपनीकडून मुक्त-आढावा\nव्हॅलेंटाईन डेसाठी कॅसेटग्रामने खास कव्हर्स लॉन्च केले आहेत\nआपण आपल्या आयफोनसाठी प्रकरणांचे चाहते असल्यास, कॅसेटग्राम भेट देण्यासाठी एक विशेष डिझाइन परत आणते ...\nगमेटः ब्लूटुथद्वारे आपल्या आयफोनला ड्युअल सिम किंवा आयपॉड आयफोनमध्ये बदला\nआपल्या आयफोनला ड्युअल सिममध्ये रुपांतरित करा, आयपॉडला आयफोनमध्ये बदला\nTuLlavero.com कडील नवीन आयफोन-आकाराचे कीचेन (आम्ही आपल्यास पाहिजे असलेले मॉडेल 4)\nआपली बॅटरी नेहमी आयवॉक कव्हर्ससह आकारित ठेवा\nया सीईएस 2012 च्या उत्सवामध्ये आम्हाला बर्‍याच दिवसांपासून आयवॉक कव्हर्सची चाचणी घेण्याची संधी मिळाली आहे….\nग्रिफिन ट्वेंटी, आपल्या एअरपोर्ट एक्सप्रेसला जोडण्यासाठी एक ऑडिओ एम्पलीफायर\nग्रिफिनने सीईएस २०१२ मध्ये असे करू इच्छिणा for्यांसाठी डिझाइन केलेले ऑडिओ एम्पलीफायरची नवीन संकल्पना सादर केली ...\nआपल्या आयफोनला पाण्यापासून संरक्षण करा आणि लाइफप्रूफसह थेंब द्या\nया सीईएस वर आम्ही पाण्यातून गेलेले बरेच आयफोन पाहण्यास सक्षम आहोत. आज आम्ही त्यापैकी एकाबद्दल बोलत आहोत ...\nलिक्विपेल आधीच बाजारात आहे आणि आपल्या आयफोनला जलरोधक बनवितो\nलिक्विपल हे एक उपचार आहे जे आपल्या फोनच्या प्रदर्शनापासून बचाव करण्यासाठी वॉटरप्रूफ फिल्म आपल्या पृष्ठभागावर लागू करते ...\nटॅग, या जीपीएस कॉलरद्वारे आपल्या पाळीव प्राण्याचे स्थान नियंत्रित करा\nसीईएस २०१२ मध्ये आमच्या iOS डिव्हाइससाठी मनोरंजक आणि उत्साही उपकरणे दर्शविणे चालू आहे. शेवटचे दिसणे म्हणजे टॅग, अ ...\nइंटरएक्टिव टॉय डिझाईन्समधून समाविष्ट केलेल्या कॅमेर्‍यासह रेडिओ नियंत्रित कार आणि हेलिकॉप्टर\nआम्ही सीईएस २०१२ मधील बातम्या दर्शविणे सुरू ठेवतो. यावेळी आम्ही इंटरएक्टिव टॉय डिझाईन्स कंपनीकडे…\nस्मार्ट बेबी स्केल, बाळाचे वजन नियंत्रित करण्यासाठी स्केल\nयावेळी मुलांसाठी सीईएस २०१२ वर नवीन प्रमाणात सादर करण्यासाठी विंग्जने पुन्हा संप केले. म्हणून…\nआपल्या आयफोन 4 एस साठी पारदर्शक परत कव्हर\nआम्हाला माहित आहे की आपल्यातील बर्‍याच जणांना शक्य तितके वेगळे करण्यासाठी वैयक्तिकृत आयफोन असणे आवडते ...\nआम्ही पुरो ब्लूटूथ हँड्स���्री-चाचणी केली\nजर आपण फोनवर दिवस घालविणा those्यांपैकी एक असाल किंवा आपण करत असताना गप्पा मारायला आवडत असाल तर ...\nशिफारस केलेले सामान: केबल्स आणि चार्जर\nकाही वाचक डेलिलेक्सट्रम चार्जर्स आणि केबलमुळे खूश नाहीत, त्यांना कव्हर आवडतात पण त्यांचा विश्वास नाही ...\nपरवडणार्‍या किंमतीवर आयफोन 4/4 एस साठी गोदी\nआम्ही तुम्हाला डेललेक्स्ट्रीमवरील सर्वात ताजी बातमी दाखवत आहोत, हे पृष्ठ बहुतेक लोकांना खूप पसंत आहे आणि ते आम्हाला अनुमती देते ...\nविलो आणि कंपनी: वाटले आणि चामड्याचे कव्हर (आमच्या वाचकांसाठी 15% सूट)\nक्रिस्टा सीव्हर्सचे विलो आणि कंपनी नावाचे इटसीचे दुकान आहे, जिथे ती आपली विक्री आणि चामड्याचे कवच विक्री करते ...\n4 40 साठी आयफोन XNUMX लोगो चमकदार बनवा\nकाही महिन्यांपूर्वी आम्ही आयफोन 4 मध्ये एक बदल पाहिले ज्यामुळे Appleपल लोगो चमकू शकला ...\nछोटा व्यापार: आपले हेडफोन रोल अप करण्यासाठी खास हस्तनिर्मित कव्हर्स\nस्मॉल ट्रेड हा आयफोनच्या प्रकरणांचा एक छोटासा व्यवसाय आहे जो आपल्याला Etsy वर सापडतो, ते कव्हर तयार करतात ...\nआपण आता h 4 मध्ये आयफोन 30 एस दुरुस्त करण्यासाठी चेसिस खरेदी करू शकता\nआपणास iPhones दुरुस्त करणे आवडत असल्यास, त्यांच्याशी टिंक करा किंवा आता डेलॅक्सट्रिम वर आपल्या सर्व मित्रांचे सुलभ कर्मचारी आहात ...\nब्लॅक फ्राइडेच्या निमित्ताने स्पॅनिश Appleपल स्टोअरमध्ये विशेष ऑफर\nआम्ही आधीच घोषणा करीत आहोत म्हणून, आज अमेरिकेत ब्लॅक फ्राइडे आहे आणि Appleपलने या दिवसाचे आंतरराष्ट्रीयकरण केले आहे ...\nपुरो ट्यूब, आमच्या iOS डिव्हाइससाठी बाह्य स्पीकर\nआयफोन स्पीकरने दिलेला वॉल्यूम प्रसंगी आम्हाला त्रासातून मुक्त करू शकतो परंतु आम्ही सहसा तर ...\nकेवळ € 2 मध्ये आपला आयफोन दुरुस्त / डिसेस्सेबल करण्यासाठीची साधने\nआपल्याला कधीही आपला आयफोन पूर्णपणे साफ करण्याची किंवा कोणताही भाग बदलण्याची आवश्यकता असल्यास, अगदी फक्त ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_924.html", "date_download": "2021-06-20T01:32:42Z", "digest": "sha1:C6LWZYYHQ5PZJUGOVG7XBASHGIED6YP2", "length": 23233, "nlines": 337, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "श्री मळाई देवी सहकारी पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाची मदत | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nश्री मळाई देवी सहकारी पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधील�� एक लाखाची मदत\nकराड / प्रतिनिधी : श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जखिणवाडी यांनी कराड तालुका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गरजू गरीब तस...\nकराड / प्रतिनिधी : श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जखिणवाडी यांनी कराड तालुका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गरजू गरीब तसेच कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत कोरोना ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाच्या मदतीचा धनादेश कराड येथील सहकारी संस्थांचे उपनिबंधक मनोहर माळी यांच्याकडे सुपूर्द केला. सामाजिक ऋणानुबंध जपल्याबद्दल कराड उपनिबंधक सहकारी संस्थेचे मनोहर माळी यांनी पतसंस्थेचे व श्री मळाई ग्रुपचे सर्वेसर्वा अशोकराव थोरात, पतसंस्थेच्या चेअरमन सौ. अरुणादेवी पाटील, सचिव सर्जेराव शिंदे यांचे कौतुक केले.\nकोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या गरजू, गरीब लोकांना मदत करण्यासाठी श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने एक लाख रुपयाचा धनादेश सुहास आनंदराव जाधव श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था, अजित थोरात, आण्णासो काशीद, भरत जंत्रे, प्रशांत गावडे (पोलीस पाटील), पतसंस्थेचे सचिव सर्जेराव शिंदे, दत्तात्रय यादव, राजेंद्र येडगे, राजेंद्र पांढरपट्टे यांचे हस्ते नुकताच सुपूर्द करण्यात आला.\nतसेच गेल्यावर्षी गोरगरीब लोकांना नागरी सहकारी पतसंस्थेने सहा लाखाची मदत केली. यामध्ये एक लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. तसेच समाजातील गरीब गरजू लोकांना पाच लाख रुपयांची साहित्य रुपाने मदत केली. यावर्षीही तोच आदर्श घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपये तसेच काड सिध्देश्‍वर महाराज यांचे कणेरी मठाला 10 हजार रुपये मदत दिली. तसेच यापुढेही समाजातील विविध संस्थांना साहित्य रुपाने मदत करण्याचे ठरवले आहे.\nश्री मळाई ग्रुप ज्ञानार्जन, अर्थार्जनाबरोबरच सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम करत असते. समाजातील गरजूंना तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पुढे होऊन सदैव मदतीचा हात दिला जातो. समाजातील दानशूरांनी या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून समाजाच्या ऋणातून मुक्त व्हावे, असे आवाहन श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रमुख अशोकराव थोरात यांनी केले.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्���ामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- ���ारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: श्री मळाई देवी सहकारी पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाची मदत\nश्री मळाई देवी सहकारी पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_66.html", "date_download": "2021-06-20T00:45:21Z", "digest": "sha1:5ZMIPAB7J26JHNTGEUO25PGYBEXXBDXB", "length": 24068, "nlines": 337, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "तालुकास्तरांवर ऑक्सिजन कोविड सेंटर व्हावेत ; आ. जगतापांनी घातले पवारांना साकडे | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nतालुकास्तरांवर ऑक्सिजन कोविड सेंटर व्हावेत ; आ. जगतापांनी घातले पवारांना साकडे\nअहमदनगर/प्रतिनिधी- नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार ...\nअहमदनगर/प्रतिनिधी- नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत आ. जगताप यांनी नगर जिल्ह्यात तालुकास्तरावर ऑक्सिजन कोविड सेंटर सुरू करण्याची तसेच कोविड प्रतिबंधक लस पुरवठा पुरेसा उपलब्ध होण्याची गरज मांडली. तसेच या दोन्ही बाबींसाठी शासनाला सूचित करण्याची विनंतीही पवारांकडे केली.\nमागील बुधवारी मुंबई येथे आमदार संग्राम जगताप यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन नगर शहरातील कोरोनाच्या प्रदूभार्वाच्या अनुषंगाने आरोग्य सुविधा व त्यांची उपलब्धता याची माहिती दिली. तसेच अहमदनगर जिल्ह्यात मागील काळात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ झाल्याने उपचारासाठी जिल्ह्यातून रुग्ण नगर शहरात येत असल्याने शहरातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याने अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा तसेच व्हेंटिलेटरची कमतरता इत्यादी बाबी प्रकर्षाने जाणवल्याचे त्यांनी पवारांना सांगितले. तज्ज्ञांच्या मते जुलै-ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे व या काळात मोठ्या प्रमाणात लहान मुले बाधित होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शासनामार्फत अद्ययावत सर्व सोयीसुविधा युक्त ऑक्सिजन कोविड सेंटर तालुका स्तरावर उभारण्याबाबत आपण शासनास सूचित करावे, अशी मागणीही त्यांच्याकडे केली. तसेच शासनाकडून जास्तीतजास्त प्रमाणात लसी उपलब्ध करून देण्याचीही गरज मांडली. त्यावर संबंधितांना आवश्यक सूचना देण्याची ग्वाही पवारांनी आ. जगताप यांना दिली.\nसावेडीसाठी भुयार गटार योजना\nपवारांची भेट घेतल्यानंतर आ. जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे, उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, युवती महिला प्रदेशअध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य सक्षणा सलगर यांच्याशीही कोविड महामारीवर चर्चा केली. यावेळी त्यांनी खा. सुळे यांच्याकडे अमृत योजनेअंतर्गत सावेडी भुयार गटार योजना मंजूर करण्याबाबत केंद्र स्तरावर मदत करण्याची मागणी केली तसेच उच्चतंत्र शिक्षणमंत्री सामंत यांच्याशी चर्चा करताना, अहमदनगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय मंजूर करण्याची मागणी केली.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: तालुकास्तरांवर ऑक्सिजन कोविड सेंटर व्हावेत ; आ. जगतापांनी घातले पवारांना साकडे\nतालुकास्तरांवर ऑक्सिजन कोविड सेंटर व्हावेत ; आ. जगतापांनी घातले पवारांना साकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/4877", "date_download": "2021-06-19T23:58:49Z", "digest": "sha1:RQXB3OWHTQAIMDWKFCXKABVYXVAEGAJH", "length": 28042, "nlines": 275, "source_domain": "bahuvidh.com", "title": "जनांचा प्रवाहो चालिला - विनय हर्डीकर - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआणीबाणी विनय हर्डीकर 2018-06-11 18:00:36\nआणीबाणी उठल्यावर नियतकालीकांवरील निर्बंध उठले. पुढच्याच महिन्यात 'माणूस'चा 'जनविराट' विशेषांक निघाला. त्या अंकात विनय हर्डीकर यांचा एक दीर्घ लेख होता. त्या लेखांवरील प्रतिक्रियांनी उत्साहित होऊन श्रीगमानी या पुस्तकाचा घाट घातला. पुस्तकाचे नाव होते 'जनांचा प्रवाहो चालिला..'. पुस्तक प्रकाशित झाल्यावर चांगल्या वाईट कारणांनी ते चर्चेत राहिले. पण आजही आणीबाणीवरील भाष्य म्हटले की याच पुस्तकाचे नाव सर्वप्रथम येते. त्या पुस्तकातील शेवटचे प्रकरण येथे देत आहोत. आणीबाणी संपली. निवडणुका झाल्या. त्यात इंदिरा गांधी पराभूत झाल्या. हुकुमशाहीचा अंत झाला. व्यक्तीस्वातंत्र्याची पहाट पुन्हा एकदा उगवली. पण म्हणजे देशाच्या सर्व समस्या संपल्या का इंदिरा कॉंग्रेसचा दारुण पराभव हा केवळ इंदिरा गांधींचा पराभव आहे का इंदिरा कॉंग्रेसचा दारुण पराभव हा केवळ इंदिरा गांधींचा पराभव आहे का आणि त्याला केवळ त्याच कारणीभूत आहेत का आणि त्याला केवळ त्याच कारणीभूत आहेत का एक व्यक्ती वा समाज म्हणून, काँग्रेसअंतर्गत बळावलेल्या दोषांना आपणही जबाबदार नाही का एक व्यक्ती वा समाज म्हणून, काँग्रेसअंतर्गत बळावलेल्या दोषांना आपणही जबाबदार नाही का जनता पक्षाच्या प्रचंड विजयाच्या क्षणी देखील, त्यात वाहून न जाता, दोन्ही बाजूंचा समतोल विचार करणारा विनय हर्डीकर यांचा हा लेख-\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nराजकारण , आणीबाणी , विनय हर्डीकर\nजनतेने नक्की कशासाठी आपणाला निवडून दिले याचे भान जनतेला ही नव्हते व जनता पार्टी च्या नेत्यांना ही नव्हते.\nफारच छान. भावपूर्ण तरीही समतोल. आपल्या समाजातील दोष आजही तसेच नव्हे वाढलेले आणि सुन्न करणारे.\nजुन्या आठवणी जाग्या झाल्या, पण ह्यातून आपण काहीच शिकलो नाही हेही लक्षांत आलं.\nपण पुन्हा काॅग्रेस निवडून आली. कांद्याचे भाव वाढले म्हणून परत इंदिरा गांधीना निवडून दिले. ही सामान्य जनतेची अक्कल. मग कधी कधी हिटलर म्हणत होता तेच खरे वाटते. \" सामान्य जनतेच्या हातात राज्यकर्ता निवडून देण्याची शक्ती देणे हा मूर्खपणा आहे. त्यानंतर आतापर्यत अतोनात भ्रष्टाचार झाला पण जातीपातीत अडकलेली जनता जातवाल्याना मते देत राहिली\nविचार करायला लावणारा लेख आहे.\nएक उत्तम आणि समयोचित लेख.जनता पक्षाचे पुढे काय झाले ते सर्��ज्ञात आहे.एका चळवळीच्या झालेल्या अंताबद्दल वाटलेले हळहळ लेखकाच्या समतोल विचारसरणीची साक्ष देते.वाचनीय लेख.\nफार छान लेख आहे . विजयाच्या क्षणी जबाबदारीची जाणीव होणं हे विचारी मनाचं लक्षण आहे. त्याबद्दल हर्डीकरांचं करावं तेवढं कौतुक थोडेच ठरेल. पण त्याच बरोबर इंदिरागांधींचा पराभव झाला ही बातमी कळली , त्या क्षणाचा विलक्षण आनंद ज्या ज्या वेळी तो विषय निघतो त्या त्या वेळी आठवल्या शिवाय राहत नाही, हेही सत्य विसरता येत नाही. मी प्रवासात होतो, इंदूरला आमची ट्रेन थांबली होती आणि ध्वनिवर्धकावरून बातमी आली तेव्हा एकच जल्लोष झाला. शेजारी उभ्या असलेल्या माणसाने एकदम मिठी मारली. ना आम्ही ओळखीचे ना देखीचे, पण आम्ही जे मानसिक क्लेश सोसले होते ते सारे क्षणात दूर झाले अशी जणू त्यावेळी सुखद जाणीव झाली. पुढे काही दिवसांनी जयवंत दळवी यांनी लिहिलेली जयप्रकाजींची आठवण वाचली आणि उलगडा झाला. त्यांना भेटायला दळवी गेले होते तेव्हा ते काय बोलताहेत हे ऐकण्याकरिता दळवींना आपले कान त्यांच्या तोंडाशी न्यावे लागले,इतके जे.पी. अशक्त झाले होते, नव्हे केले गेले होते. ते म्हणाले, \"प्रत्येकाच्या कानात सांग आणीबाणी वाईट आहे, म्हणजे ती उठवावी लागेल .\" दळवीनी पुढे लिहिले होते, मला वाटले म्हातारबुवांना भ्रम झालाय. पण नंतर गावात गेलो, तेव्हा बांधाबांधावर खेडूत एकमेकांना तेच सांगत होते.तेव्हा कळले की जनमानसाने जेपींसारख्या तपस्व्याचे ऐकले होते. ही सार्वजनिक भावनााच मला मिठी मारणाा-या अनोख्या प्रवाशाने माझ्यापर्यंत पोहोचविली होती. आज हा लेख देऊन तुम्ही पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवून दिलात. धन्यवाद.\nथिएटर स्टार्टस विथ टू पर्सन्स - दिलीप कोल्हटकर\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली च���कलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम हो���ी ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/zip-zap-zoom/why-beating-child-is-not-good-way-of-dealing-in-marathi/articleshow/77945055.cms", "date_download": "2021-06-20T00:35:32Z", "digest": "sha1:KMABC6MYMTGESJC7Y62U7GPRZ2XDFWZ3", "length": 16999, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "parenting tips in marathi: शिस्त लागावी म्हणून मुलांवर हात उचलताय मग परिणाम जाणून घ्याच मग परिणाम जाणून घ्याच\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम च���लते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिस्त लागावी म्हणून मुलांवर हात उचलताय मग परिणाम जाणून घ्याच\nमुलांना त्यांची चूक दाखवून देण्यासाठी किंवा आपला त्यांच्यावरील हक्क दाखवून देण्यासाठी आई-वडिल मुलांवप बहुतांश वेळा हात उचलतात. पण याचे नकारात्मक परिणाम तुम्हाला माहित आहेत का\nशिस्त लागावी म्हणून मुलांवर हात उचलताय मग परिणाम जाणून घ्याच\nआपल्याला वाटतं की मुलाने काही चुक केली तर किंवा त्याला वठणीवर आणायचं असले तर त्याला शिक्षा म्हणून मार देणे हा चांगला पर्याय आहे. पण मंडळी हा विचार चुकीचा आहे. धाक दाखवणे वा मुलाला मारून सरळ करणे यांसारख्या गोष्टी जरी परिणामकारक वाटत असल्या तरी मिळत त्या मुलासाठी खूप वाईट ठरू शकतात. अशा गोष्टी मुलावर वाईट परिणाम करू शकतात. त्याला शारीरिक त्रास तर होईलच पण त्याला मानसिक वेदना सुद्धा खूप होतील. शारीरिक मार तो एकवेळ विसरेल पण मनावर झालेल्या जखमा त्याला तुमच्या पासून दूर घेऊन जातील.\nतुम्ही त्याच्या भल्यासाठीच, त्याला मार्गावर आणण्यासाठीच मारत आहात ही गोष्ट त्या अजाणत्या वयात त्याला कळणे कठीण असते. अनेक जाणकार सुद्धा म्हणूनच मुलांना न मारण्याचा सल्ला देतात. आताची पिढी नवीन आहे आणि अत्यंत कमी वयात इंटरनेट व टीव्हीच्या माध्यमातून अनेक गोष्टी त्यांना कळतात. त्यामुळच त्यांच्याशी या प्रकारची वागणूक सहसा पालकांनी टाळावी. चला आपण या लेखातून जाणून घेऊया की अशा प्रकारची वागणूक मुलांवर काय परिणाम करू शकते.\nआताच्या मुलांमध्ये हा सगळ्यात मोठा बदल घडतो जेव्हा ते आपल्या पालकांकडून मार खातात. जेव्हा तुम्ही आपल्या मुलाला मारता आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षा करता तेव्हा कुठेतरी मुलाच्या मनात हे ठसते की एखाद्याने चूक केल्यास त्याला शारीरिक शिक्षा देणेच योग्य आहे आणि अशा प्रकारची मारहाण करणे सामान्य असल्यासारखे त्यांना वाटू लागते. यामुळे आपल्या समवयीन मुलांसोबत सुद्धा ते तसेच वागू लागतात. मुले ही आपल्या पालकांकडूनच शिकतात. त्यामुळे अशा प्रकारची मारहाण करणे त्यांना हिंसक बनवू शकते.\n(वाचा :- या कारणासाठी बाळाला ड्राय फ्रुट पावडर खाऊ घालाच\nमुले अजून वाया जातात\nमुलांनी वाया जाऊ नये म्हणून पालक त्यांना मारतात आणि वठणीवर आणण्याचा प्रयत्न करतात. पण बहुतांश वेळा असे दिसून येते की अशी मुले अजून वा���ा जातात. सारखा सारखा मार खाऊन ती मुले निगरगट्ट होतात. त्यांना मार खायची सवय लागून जाते. आपण काहीही चूक केली तर आई वडील आपल्याला फक्त मारणार अजून काही करणार नाही असा त्यांचा समज होतो. एकप्रकारे त्या माराबद्दलची त्यांची भीती निघून जाते आणि अधिक बिनधास्तपणे कसलीही तमा न बाळगता ते वाममार्गाला लागतात व चुकीच्या गोष्टी करतात.\n(वाचा :- मुलीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सोहा अली खान फॉलो करते ‘हा’ डायट प्लान\nमुलाला सारखे सारखे मारल्याने त्याच्यातील आत्मविश्वास कमी होतो. आपण निरुपयोगी आहोत, आपला काही फायदा नाही असा न्यूनगंड त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो. आपली प्रत्येक गोष्ट पालकांना चुकीची वाटते. आपण काहीही केलं तरी त्यांना ते आवडणार नाही ही भीती त्यांच्या मनात घर करते आणि भले त्यांना एखादी चांगली गोष्ट करायची असेल तरी ती करायला त्यांना भीती वाटते. यामुळे पुढे आयुष्यभर त्या मुलाच्या मनात आत्मविश्वासाची कमी निर्माण होते.\n(वाचा :- ही पोषक तत्वे करतात लहान मुलांची हाडे मजबूत\nप्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. त्या मर्यादेपर्यंत माणूस सहन करतो आणि याला लहान मुले सुद्धा अपवाद नाहीत. अशी अनेक प्रकरणे दिसून आली आहेत की मुलांनी एका मर्यादेपर्यंत आपल्या पालकांचा मार खाल्ला पण बऱ्याचदा दुसऱ्याची चुकी असतानाही त्यांना मार खावा लागला आणि अशावेळी त्यांचा संयम सुटला आणि आपल्या आई वडिलांना त्यांनी प्रतिकार केला. ही बंडखोरपणाची सुरुवात असते. या स्थितीमध्ये मुल आई वडिलांच्या हातात राहिलेलं नसतं. त्याला कशाचीच काळजी नसते. आपल्यावर अन्याय होतो ही भावना मनात घर करते.\n(वाचा :- बहुतांश वेळा नवजात बाळाच्या रडण्यामागे ‘ही’ कारणं असतात\nआपले आई-वडिल आपल्याला सारखे ओरडतात, मारतात ही गोष्ट शांत असणाऱ्या मुलाला सुद्धा रागीट बनवू शकते. हा रागीटपणा वाढणे बंडखोरपणाचा पुढचा टप्पा आहे. अशी मुले लहान वयातच चुकीच्या मार्गाला लागू शकतात. त्यांचे अभ्यासातून लक्ष उडून जाते. ते अगदी निडर झाल्याने गुंडखोरीकडे वळू शकतात. एकंदर सततचा मार मुलाच्या मानसिक स्थितीवर इतका परिणाम टाकतो की आपण मुल हाताबाहेर जाऊ नये म्हणून त्याला मारत असतो पण त्याचं मारामुळे ते मुल हाताबाहेर जाते.\n(वाचा :- नवजात बाळाच्या डोक्याला गोल आकार द्यायचा आहे मग ट्राय करा ‘या’ टिप्स मग ट्राय करा ‘या’ टिप्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nप्रेग्नेंसीमध्ये अपु-या झोपेची समस्या भेडसावते आहे मग करा ‘हे’ उपाय मग करा ‘हे’ उपाय\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nमोबाइलबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nकरिअर न्यूजONGC OPAL Recruitment 2021:विविध पदांसाठी भरती,असा करा अर्ज\nमुंबई'सत्ता गेल्याने काहींचा जीव कासावीस'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला\nसिनेमॅजिक‘भाग मिल्खा.. ’ सिनेमा पाहून मिल्खा सिंग रडले होते- दिव्या दत्ता\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारताने किती धावा केल्या पाहा...\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहलीने रचला इंग्लंडमध्ये इतिहास, कोणत्याही कर्णधाराला जमली नाही ही गोष्ट\nमुंबईशिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजपने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1571074", "date_download": "2021-06-20T01:06:21Z", "digest": "sha1:G2PCR5R7RGFG56JIU5TBDR3FQAYJMEUB", "length": 5753, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शबाना आझमी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शबाना आझमी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:२९, ५ मार्च २०१८ ची आवृत्ती\n२४ बाइट्स वगळले , ३ वर्षांपूर्वी\nमूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.\n१���:५२, २८ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती (संपादन)\n१३:२९, ५ मार्च २०१८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)\n'''शबाना आझमी''' (जन्म: १८ सप्टेंबर १९५०) ही एक भारतीय अभिनेत्री आहे.ती प्रसिद्ध कवी [[कैफी आझमी]] व रंगभूमी कलाकार [[शौकत आझमी]] यांची कन्या आहे. ती [[भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था]] पुणे, या संस्थेची माजी विद्यार्थिनी आहे. तिने सन १९७४ मध्ये आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. तिने समांतर सिनेमातही कामे केलीत.{{cite news|शीर्षक=Parallel cinema seeing changes: Azmi(इंग्रजी मजकूर)|author=PTI|date=22 July 2005|ॲक्सेसदिनांक=31 January 2009|प्रकाशक=''टाईम्स ऑफ् इंडिया''|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2005-07-22/entertainment/27837509_1_shabana-azmi-indian-parallel-cinema-films}}{{cite news|शीर्षक=Shabana's soap opera(इंग्रजी मजकूर)|author=K., Bhumika|date=21 January 2006|ॲक्सेसदिनांक=31 January 2009|प्रकाशक=''द हिंदू''|दुवा=http://www.hindu.com/mp/2006/01/21/stories/2006012100690100.htm|location=Chennai, India}}तिने आपल्या अभिनयाने अनेक पुरस्कार प्राप्त केले.त्यात [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार|राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा]] समावेश आहे.तिला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून ५ वेळा पुरस्कार मिळाला आहे व अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.{{cite news|शीर्षक=Coffee break with Shabana Azmi(इंग्रजी मजकूर)|author=Nagarajan, Saraswathy|date=18 December 2004|ॲक्सेसदिनांक=31 January 2009|प्रकाशक=''द हिंदू''|दुवा=http://www.hindu.com/mp/2004/12/18/stories/2004121801660100.htm|location=Chennai, India}}तिला पाच [[फिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेअर पुरस्कारही]] मिळाले आहेत.{{cite web|दुवा=http://iffi.nic.in/Dff2011/Frm30IIFAAward.aspxPdfName=30IIFA.pdf|शीर्षक=Directorate of Film Festival(इंग्रजी मजकूर)|प्रकाशक=इफ्फी.एनआयसी.इन}}सन १९८८ मध्ये तिला [[भारत सरकार|भारत सरकारने]] [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री पुरस्काराने]] सन्मानित केले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/05/loknews24-l-loknews24_21.html", "date_download": "2021-06-20T00:47:53Z", "digest": "sha1:QUELOFJ3VPAEJ4N22RTUA5ZSBH7L6MD4", "length": 19285, "nlines": 345, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "LokNews24! आरोपी बोठेच्या अडचणीत वाढ, कारागृहात मोबाईल वापरल्याचं आलं समोर l पहा LokNews24* | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\n आरोपी बोठेच्या अडचणीत वाढ, कारागृहात मोबाईल वापरल्याचं आलं समोर l पहा LokNews24*\n*LokNews24 l जनसामान्यांचे हक्काचे* *LOK News 24 I 12 च्या १२ बातम्या * --------------- *आरोपी बोठेच्या अडचणीत वाढ, कारागृहात मोबाईल वापरल्...\n*LokNews24 l जनसामान्यांचे हक्काचे*\n*आरोपी बोठेच्या अडचणीत वाढ, कारागृहात मोबाईल वापरल्याचं आलं समोर l पहा LokNews24*\n*मुख्य संपादक - डॉ. अशोक सोनवणे*\n*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा*\n*आणि आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला खालील लिंकवर क्लिक करून आत्ताच जॉईन व्हा*\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्��्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\n आरोपी बोठेच्या अडचणीत वाढ, कारागृहात मोबाईल वापरल्याचं आलं समोर l पहा LokNews24*\n आरोपी बोठेच्या अडचणीत वाढ, कारागृहात मोबाईल वापरल्याचं आलं समोर l पहा LokNews24*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/maratha-reservation-can-still-be-obtained-opinion-legal-experts-75488", "date_download": "2021-06-20T01:26:24Z", "digest": "sha1:TZZBFMANCNGLUJVSGGW7IDUUT7V5G6BO", "length": 17160, "nlines": 215, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कायदेतज्ज्ञ म्हणतात, \"केंद्र सरकार अजूनही मराठा आरक्षण देऊ शकते..\" - Maratha reservation can still be obtained The opinion of legal experts | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्या���ची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकायदेतज्ज्ञ म्हणतात, \"केंद्र सरकार अजूनही मराठा आरक्षण देऊ शकते..\"\nकायदेतज्ज्ञ म्हणतात, \"केंद्र सरकार अजूनही मराठा आरक्षण देऊ शकते..\"\nकायदेतज्ज्ञ म्हणतात, \"केंद्र सरकार अजूनही मराठा आरक्षण देऊ शकते..\"\nगुरुवार, 6 मे 2021\n‘सुपर न्यूमररी’पद्धतीने आरक्षण देताना वाढीव पदे तयार करून राज्य सरकार ती देऊ शकते,\nमुंबई, ता. ५ : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केले आहे. तरीसुद्धा राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे मराठा समाजाला अजूनही आरक्षण देऊ शकते, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. Maratha reservation can still be obtained opinion of legal experts\nॲड. आशिष गायकवाड म्हणाले की न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये Supreme Court मराठा समाज मागास नाही असे म्हटलेले नाही; मात्र त्यांना आरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेली अपवादात्मक आणि विशेष परिस्थिती नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रात आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे निर्णय घेऊ शकते. यासाठी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून ३२ टक्के ऐवजी ४५ टक्के आरक्षण देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ओबीसीच्या ३४ टक्के लोकसंख्येसाठी ३२ टक्के आरक्षण आहे, त्यामध्ये वाढ करता येते का, हे पाहायला हवे.\nMaratha reservation : राजकीय जोडे बाजूला ठेवून लढाई जिंकली पाहिजे...\nवाढीव पदे तयार करा\nअशाप्रकारचा आरक्षण निर्णय राज्यपाल, केंद्र सरकार, राष्ट्रीय आयोग आणि राष्ट्रपतींकडून समंत होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणाच्या अधिकारात बाधा येणार नाही, असाही दावा त्यांनी केला. ‘सुपर न्यूमररी’पद्धतीने आरक्षण देताना वाढीव पदे तयार करून राज्य सरकार ती देऊ शकते, असेही गायकवाड त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण संबंधित अभ्यास गटात गायकवाड यांचा समावेश आहे.\nॲड. असीम सरोदे म्हणाले की, मराठा समाजासाठी आरक्षण मर्यादा ५० टक्केपेक्षा जास्त करण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती नाही असे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court आरक्षण एसईबीसी कायदा रद्द ठरवला आहे. कोणताही कायदा राजकीय फायद्यासाठी घाईघाईने केल्यास काय होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. आरक्षणामुळेच सगळे प्रश्न सुटतील, सामाजिक आर्थिक मागासलेला समाज अशी मान्यता देणे रामबाण उपाय आहे, असा गैरसमज पसरून मराठा समाजाची दिशाभूल करण्यात आली. आरक्षण संविधानाच्या चौकटीत बसणे कठीण आहे. इतर राज्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण हा भेदभावाचा मुद्दा पुनर्विचार याचिकेमार्फत सर्वोच्च न्यायालयात मांडला पाहिजे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nत्यांचा जन्मच टीका करण्यासाठी रोहित पवार यांचा पडळकर यांच्यावर प्रतिहल्ला\nकर्जत : यांचा राजकीय जन्मच टीका करण्यासाठी झाला आहे. त्यासाठी त्यांच्या पक्षाने बहुदा त्यांना आमदारकी बहाल केली असावी, मात्र .ते काम...\nशनिवार, 19 जून 2021\nमराठा मूक आंदोलनासाठी छगन भुजबळांनाही निमंत्रण\nनाशिक : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्याने युवकांच्या भावना तीव्र आहेत. ही वादळापूर्वीची शांतता आहे. सोमवारी नाशिकला...\nशनिवार, 19 जून 2021\nमराठा, ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारवरच दबाव आणावा लागेल\nजळगाव : मराठा व ओबीसी आरक्षणाचा विषय १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे आता केंद्र सरकारकडे आहे. (Reservation issue is at centre due to article 102) त्यामुळे...\nशनिवार, 19 जून 2021\n...तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही : पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारला इशारा\nमुंबई : राज्य सरकारमुळेच ओबीसींचे (OBC) राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केले. ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असा...\nशुक्रवार, 18 जून 2021\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मिशन 'सुपर शंभर' ; ३४ विधानसभा निरीक्षकांवर जबाबदारी..\nमुंबई ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आता दीडवर्ष उलटून गेले आहे. कोरोनाचे संकटही बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे सरकार व सत्तेतील तीनही पक्ष संघटनात्मक...\nशुक्रवार, 18 जून 2021\nमोहित्यांच्या 'रयत'ला विश्वजित कदमांची बॅटरी; कृष्णा कारखान्यात तिरंगी लढत\nकऱ्हाड : सातारा व सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्यादिवशी तिरंगी...\nशुक्रवार, 18 जून 2021\nआरक्षणासाठी राज्य सरकारवर नव्हे..केंद्रावर दबाब आणा..\nजळगाव : \" मराठा व ओबीसी आरक्षणाचा Maratha OBC reservation विषय १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे आता केंद्र सरकारकडे आहे, त्यामुळे सर्वांनी एक होऊन...\nशुक्रवार, 18 जून 2021\nसंजय राऊत म्हणाले, आम्ही सर्टिफाईड गुंड अन् अजित पवार म्हणतात...\nजालना : शिवसेना भवनासमोर बुधवारी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत राडा झाला. यावरून भाजपने (BJP) शिवसेनेवर गुंडगिरी व सत्तेचा माज असल्याचा आरोप केला...\nशुक्रवार, 18 जून 2021\n\"सरकार तुमचं ऐकतंय..मग आंदोलने कशाला\nमुंबई : \"सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला त्यापेक्षा आपण एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्य्यांवर तोडगा काढू,\" असे...\nशुक्रवार, 18 जून 2021\nआदिवासींच्या प्रश्नांसाठी चार खासदार, २५ आमदार अपयशी\nनाशिक : राज्यातील आदिवासी जनतेच्या विविध समस्या सोडविण्यात राज्यातील आदिवासी समाजाचे चार खासदार, २५ आमदार अपयशी ठरले असून, या सर्वांना अधिकारांची...\nशुक्रवार, 18 जून 2021\nसरकारने विनंती केली पण मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार....\nमुंबई : मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात...\nगुरुवार, 17 जून 2021\nमुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंसाठी ट्रॅप; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप\nपुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे....\nगुरुवार, 17 जून 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/container-ship-ever-given-finally-freed-suez-canal-73196", "date_download": "2021-06-20T00:55:40Z", "digest": "sha1:JPPTEPAKEYV74PJVWSD5VXULKFLOPZEE", "length": 17551, "nlines": 206, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "हुश्श...जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी अखेर सुटली - container ship ever given finally freed from suez canal | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहुश्श...जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी अखेर सुटली\nहुश्श...जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी अखेर सुटली\nसोमवार, 29 मार्च 2021\nसुएझ कालव्यात अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर अखेर बाहेर पडले आहे.\nसुएझ : सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर अखेर पुन्हा पा���्यावर धावू लागले. कालव्यात हे जहाज अडकून पडल्याने जागतिक जलवाहतुकीला मोठा फटका बसला होता. अखेर हे जहाज कालव्यातून दुसरीकडे हलवण्यात यश आले आहे. यामुळे जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी अखेर सुटली असून, सुएझ कालव्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.\nएव्हर गिव्हन जहाजाचा कमी पाण्यात अडकून बसलेला पुढील भाग मोकळा झाला होता. तरीही कालव्यातून हे जहाज बाहेर काढणे अतिशय कठीण बाब होती. हे जहाज बाहेर काढण्याचे काम स्मिट सॅल्व्हेज ही कंपनी करीत होती. पुढील मोहिमेसाठी भरतीची प्रतीक्षा होती. भरती आल्यानंतर हे जहाज बाहेर काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले आणि अखेर ते यशस्वी झाले. जहाज पूर्णपणे सरळ झाले आणि ते सुएझ कालव्यातून पुढे रवाना झाले.\nदरम्यान, याआधी बोलताना स्मिट सॅल्व्हेज कंपनीची पालक कंपनी असलेल्या बोस्कालीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर बेर्डोवस्की म्हणाले होते की, जहाज अंशत: पाण्यावर तरंगू लागले ही बाब चांगली असली तरी ही संपूर्ण मोहीम पार पाडणे खूप अवघड आहे. जहाजाच्या पुढील भागाखाली मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येईल. जहाजाचे तोंड पूर्णपणे रिकामे करण्यासाठी हा प्रयत्न केला जाईल. हा प्रयत्न अयशस्वी झाल्यास जहाजावरील कंटेनर उतरवण्याचा मार्ग अखेर स्वीकारावा लागेल.\nहेही : सुएझमध्ये अडकलेलं महाकाय जहाज अखेर तरंगलं...\nएव्हर गिव्हन हे महाकाय जहाज 400 मीटर (1 हजार 300 फूट) लांबीचे आहे. या जहाजातील सर्वच्या सर्व कर्मचारी भारतीय आहेत. जगातील सर्वाधिक व्यग्र असलेला जलवाहतूक मार्ग या जहाजाने सुमारे आठवडाभर रोखून धरला होता. यामुळे दररोज 9.6 अब्ज डॉलरचा माल अडकून पडला होता. याचाच परिणाम होऊन अनेक जहाजे समुद्रात अडकून पडली होती. काही जहाजांनी लांबचा आफ्रिकेचा मार्ग स्वीकारला आहे. आता ही कोंडी अखेर सुटली आहे.\nहेही वाचा : खरी परीक्षा अजून बाकीच...\nयाविषयी इजिप्तच्या सुएझ कालवा प्राधिकरणाचे प्रमुख ओसामा रॅबी म्हणाले होते की, आशिया व युरोपमध्ये मालवाहतूक करणारे एव्हर गिव्हन हे जहाज २३ मार्चला सुएझ कालव्यात अडकले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात जहाजांचा मार्ग रोखला गेला. ते हटविण्यासाठी मागील आठवडाभरापासून अथक प्रयत्न सुरू होते. अखेर आज सकाळी ११ टगबोटींच्या मदतीने हे जहाज ८० टक्के अंशात सरळ करण्यात यश आले. जहाज सरळ काढण्यासाठी १८ मीट��� खोलीपर्यंत २७ हजार घनमीटर वाळू उपसण्यात आली.\nजागतिक जलवाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुएझ कालव्यातील वाहतूक लवकरच सुरळीत होईल, अशी आशा आहे. जगातील १२ टक्के मालवाहतूक ही सुएझ कालव्यामार्गे होते. या कालव्यात एव्हर गिव्हन आडवे अडकल्याने हा मार्ग बंद झाला होता. यामुळे मार्गाच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ सुमारे ३०० मालवाहू व तेलवाहू जहाजांची मोठी रांग लागली आहे. कोरोना संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. यातच या जहाजामुळे व्यापारी जलवाहतूक ठप्‍प झाली. काही मालवाहू जहाजांनी पुढे जाण्यासाठी सुएझऐवजी आफ्रिकेतील दक्षिण भागातून जाणारा लांब पल्ल्याच्या व खर्चिक मार्गाचा पर्याय निवडला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nजगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी करणाऱ्या महाकाय जहाजाच्या नशिबी हेलकावेच...\nसुएझ : सुएझ कालव्यात (Suez Canal) अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन (Ever Given) हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर 29 मार्चला दुसरीकडे हलवण्यात यश आले...\nसोमवार, 24 मे 2021\nसुएझमधील कोंडी : महाकाय एव्हर गिव्हन जहाज अडकण्यास सुएझ कालवा प्राधिकरण जबाबदार\nसुएझ : सुएझ कालव्यात (Suez Canal) अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन (Ever Given) हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर 29 मार्चला दुसरीकडे हलवण्यात यश आले...\nसोमवार, 24 मे 2021\nओएनजीसीची बार्ज सुमद्रात होतीच कशी कर्मचाऱ्यांचा मृत्यूला कोण जबाबदार कर्मचाऱ्यांचा मृत्यूला कोण जबाबदार\nमुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या तौते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) ऑईल अँड नॅचरल गॅसची (ONGC) बार्ज बुडाली होती. या बार्जवर तब्बल 261 कर्मचारी...\nगुरुवार, 20 मे 2021\nसुएझ कालव्यातील कोंडी सुटली पण महाकाय एव्हर गिव्हन जहाजाची सुटका नाहीच\nसुएझ : सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर 29 मार्चला दुसरीकडे हलवण्यात यश आले होते. यामुळे जगातील सर्वांत...\nबुधवार, 14 एप्रिल 2021\nशिवसागर जलाशयात बोटिंग सुरू होणार; शंभूराज देसाईंचे प्रस्ताव देण्याचे आदेश\nमुंबई : शिवसागर जलाशयातील बंद असलेला बोटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी गृह, वन आणि जलसंपदा विभागांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावा, असे आदेश गृह...\nगुरुवार, 1 एप्रिल 2021\nअशीही जिद्द...जहाज बाहेर निघेपर्यंत 7 दिवस 25 भारतीय कर्मचारी खाली उतरलेच नाहीत\nसु��झ : सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर अखेर पुन्हा पाण्यावर धावू लागले. कालव्यात हे जहाज अडकून पडल्याने...\nमंगळवार, 30 मार्च 2021\n'सुएझ' बंदच : कालव्यातील महाकाय जहाज बाहेर काढण्याची खरी परीक्षा अजून बाकी\nसुएझ : सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर अखेर पुन्हा पाण्यावर तरंगू लागले आले. कालव्यात हे जहाज अडकून...\nसोमवार, 29 मार्च 2021\n'सुएझ' कालव्यात अडकलेलं महाकाय जहाज अखेर तरंगलं पण कोंडी कायम\nसुएझ : सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर अखेर पुन्हा पाण्यावर तरंगू लागले आले. कालव्यात हे जहाज अडकून...\nसोमवार, 29 मार्च 2021\nसुएझमध्ये अडकलेले जहाज पाचव्या दिवशीही जागेवरुन हललेच नाही; जहाजावरील सर्व कर्मचारी भारतीय\nनवी दिल्ली : सुएझ कालव्यात अडकलेले एव्हर गिव्हन मालवाहू जहाज आज पाचव्या दिवशीही हलवण्यात यश आले नाही. समुद्रातील भरतीचा फायदा घेत जहाजाला बाजूला...\nशनिवार, 27 मार्च 2021\nजलवाहतूक ship canal कंपनी company भारत समुद्र व्यापार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/bjp-leader-suresh-dhas-criticism-on-udhav-thackerays-sarkar-mhsp-435909.html", "date_download": "2021-06-20T01:33:17Z", "digest": "sha1:RANBZCGG45VZPM56UNP4B56VF2IUFDKG", "length": 20234, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बलात्कारासारखे गंभीर गुन्हे 'कॉप्रमाईज' करण्याचा सपाटा, भाजपचा घणाघात | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या नि���नानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: ���रातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nबलात्कारासारखे गंभीर गुन्हे 'कॉप्रमाईज' करण्याचा सपाटा, भाजपचा घणाघात\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nInspiration: लाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\n'कोणत्याही बदलाला विरोध करणार'; पंतप्रधानांच्या काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलो ऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nबलात्कारासारखे गंभीर गुन्हे 'कॉप्रमाईज' करण्याचा सपाटा, भाजपचा घणाघात\nगृहमंत्र्यांच्या काठीत दम राहिला नाही, अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी केला आहे.\nबीड,17 फेब्रुवारी: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुलीवर अत्याचार होत आहेत. मात्र, गुन्हे दाखल केले जात नाहीत तर गंभीर प्रकरणातील गुन्हे कॉमप्रमाईज करण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुरेश धस यांनी केला आहे.गृहमंत्र्यांच्या काठीत दम राहिला नाही, अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी केला आहे.\nआमदार सुरेश धस म्हणाले, सरकारच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा. असे मंत्री महाराष्ट्राला नको आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा व दुसरे गृहमंत्री नेमावे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.\nअचानक इतक्या घटना घडत आहेत. फक्त पोलिस तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकार मागच्या अधिवेशनात गप्पा मारत होते. आठ दिवसात आरोपीला फाशी देणार, असं सांगण्यात आलं होतं. त्याचं काय झालं. सरकार केवळ गप्पा मारत होते. ऑर्डिनन्स का काढत नाहीत. पोलिसांचा धाक राहिला नाही, वचक राहीला नाही. भूतकाळातील घटनांना बाबतीत फक्त चर्च��� करत आहेत. आज घडणाऱ्या हिंगणघाट, औरंगाबाद आणि लासलगाव जळीत कांडाच्या घटनांमध्ये सरकार काही का करत नाही. कायदाचा जरब राहिला नाही.\nआष्टी तालुक्यातील एका मुलीवर अत्याचार झाल्यावर शिक्रापूरच्या पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेली तर दखल सुद्धा घेतली नाही. गुन्हा दाखला करुन घेतला नाही. म्हणून त्या पीडितेने गळफास घेवून जीवन संपवले. या सरकारने गंभीर गुन्ह्यांसारख्या प्रकरणात कॉप्रमाईज करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सरकारच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा, असा मंत्री महाराष्ट्राला नकोय, अशी घणाघाती टीका सुरेश धस यांनी केली आहे.\nवारकरी संप्रदाय संपवण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न\nदरम्यान, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय संपवण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रसिध्द कीर्तनकार इंदुरीकर महाराजांना विरोध म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय संपवण्याचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा डाव असल्याची घणाघाती आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे. राम कुलकर्णी अंबेजोगाईत बोलत होते.\nधर्मनिरपेक्ष, पुरागामी विचाराचा आडून कीर्तन परंपरा धोक्यात आणण्याचा डाव काही लोक, शक्ती करत असून इंदुरीकर महाराज हे प्रबोधनकार आहेत. त्यांच्यामुळे अनेकांनी दारु सोडली तर आई-वडिलांची सेवा लोक करू लागले आहेत. इंदुरीकर महाराज जे बोलले त्याला धार्मिक ग्रंथाचा, गुरुचरित्राचा आधार असल्याचे राम कुलकर्णी म्हणाले, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सडकून टीका केली.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही ह��ता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_625.html", "date_download": "2021-06-20T01:35:39Z", "digest": "sha1:AWNOMQYWZ7IZXMF7M5P5I2LJKYFN5ZPL", "length": 23348, "nlines": 337, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नगरपालिकेने ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिका खरेदी करावी. - नगरसेवकांची मागणी | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nनगरपालिकेने ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिका खरेदी करावी. - नगरसेवकांची मागणी\nकोपरगाव / ता.प्रतिनिधी देशासह राज्यामध्ये कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच पातळयांवर विशेष प्रयत्न सुरू आहेत,...\nदेशासह राज्यामध्ये कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच पातळयांवर विशेष प्रयत्न सुरू आहेत, कोपरगाव मध्येही दिवसागणिक वाढणारी रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करीत आहे, या संकटकाळामध्ये नगरपालिकेची रूग्णवाहिका नादुरूस्त अवस्थेत असणे निश्चितच खेदाची बाब आहे. याकरीता नगरपालिकेने तातडीने अदययावत आॅक्सीजन रूग्णवाहिका खरेदी करावी, अशी मागणी उपनगराध्यांसह भाजपा शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे केली आहे.\nउपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, गटनेते रविंद्र पाठक, योगेष बागुल, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, अतुल काले, बाळासाहेब आढाव, सत्येन मुंदडा, वैभव गिरमे,विवेक सोनवणे दीपक जपे, दिनेश कांबळे आदींनी मुख्याधिकारी यांची भेट घेउन वरील मागणी केली, यावेळी दिलेल्या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, कोपरगावमध्ये सध्या रूग्णसंख्या वाढत आहे, रूग्णालयांमध्ये आॅक्सीजन बेडची कमतरता भासत आहे. रूग्णांना आॅक्सीजनची गरज भासल्यास रूग्णांना इतर शहरातील रूग्णालयात हलविण्याची गरज पडत आहेे, या परिस्थितीमध्ये नगरपालिकेची रूग्णवाहिका नादुरूस्त असल्याने शहरवासीयांची मोठी कुचंबना होत आहे. वाढत्या रूग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन तसेच विविध सामाजिक संस्था, उदयोजक यासाठी प्रयत्न करत आहे.\n��्यामुळे सदयपरिस्थितीचा विचार करून राप्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत कोपरगाव नगरपरिपद संचलीत भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम रूग्णालयाकरीता नगरपरिपद फंडातुन अदययावत आॅक्सीजन युक्त रूग्णवाहिका खरेदी करून रूग्णांसह नातेवाईकांची होणारी गैरसोय दूर करावी, अषी मागणीही निवेदनात केली आहे. या निवेदनावर नगरसेविका ताराबाई जपे, दिपाताई गिरमे, रेखाताई काले, सुवर्णाताई सोनवणे, ऐष्वर्याताई सातभाई, मंगलताई आढाव, हर्पाताई कांबळे, विदयाताई सोनवणे, भारतीताई वायखिंडे, नगरसेवक संजय पवार, जनार्दन कदम,विजय वाजे, आरिफ कुरेषी, षिवाजी खांडेकर, अनिल आव्हाड, कैलास जाधव, सत्येन मुंदडा आदींच्या सहया आहेत\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलद��र ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: नगरपालिकेने ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिका खरेदी करावी. - नगरसेवकांची मागणी\nनगरपालिकेने ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिका खरेदी करावी. - नगरसेवकांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_0.html", "date_download": "2021-06-20T02:07:01Z", "digest": "sha1:JJLZO3GBK6O3YBVFHOQDFTAXXWG4CIPY", "length": 4375, "nlines": 75, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "मिरज येथील ट्रिमिक्स रस्ता कामाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ", "raw_content": "\nHomeमिरज येथील ट्रिमिक्स रस्ता कामाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ\nमिरज येथील ट्रिमिक्स रस्ता कामाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ\nमिरज (प्रतिनिधी) : सा. मि. कु. शहर महानगरपालिका क्षेत्रातील मिरज येथील \"हॉटेल किरण ते सुखनिवास ते रेल्वे स्थानक पर्यंतचा रस्ता ट्रिमिक्स पद्धतीने काँक्रीटीकरण केलेल्या कामाचा शुभारंभ महापौर दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. सदरचे काम नागरोत्थान योजनेतील असून या कामाची अंदाजित रक्कम 2. 24 कोटी इतकी आहे.\nयावेळी महापौर सुर्यवंशी यांनी संबंधित ठेकेदाराला काम चांगल्या व दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या. तसेच रस्त्याकडेला असणाऱ्या प्रलंबित गटारीचा प्रश्न ही ताबडतोब मार्गी लावला व पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी नगरसेवक अहतर नायकवडी, गणेश माळी, नगरसेविका संगीता खोत, अभिजीत हारगे, गजानन कल्लोळी, मनपा शहर अभियंता संजय देसाई, शाखा अभियंता बी. आर. पांडव आदी मनपा अधिकारी व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/06/blog-post_18.html", "date_download": "2021-06-20T02:07:42Z", "digest": "sha1:6YABRULYJFF6AQ4SLYDPVIVNF2PC2ERJ", "length": 5566, "nlines": 75, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "प्रकाश हॉस्पिटल ॲट्रॉसिटी प्रकरणातील पाच जणांना जामीन मंजूर", "raw_content": "\nHomeप्रकाश हॉस्पिटल ॲट्रॉसिटी प्रकरणातील पाच जणांना जामीन मंजूर\nप्रकाश हॉस्पिटल ॲट्रॉसिटी प्रकरणातील पाच जणांना जामीन मंजूर\nइस्लामपूर (हैबत पाटील) : प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मधील डाॅक्टर व सहकारी स्टाफवर फसवणुक व ॲट्राॅसिटी सारखा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई हायकोर्टात जामीनसाठी या सर्वांनी अर्ज दाखल केला होता. आज त्याच्यावर सुनावनी होऊन सर्वाना जामीन मंजुर करण्यात आला. अभिमन्यू पाटील, इं���्रजित पाटील, विश्वजित पाटील, प्रवीण माने, व एक अज्ञात इसम या पाच जणांच्या विरोधात नंदू नामदेव कांबळे यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली . जामिना साठी मुंबई नायलायत अर्ज दाखल केला होता . त्या सर्वांना जामीन मंजूर झाला या वर बोलताना खर्‍या अर्थाने न्यायदेवतेने कोरोना योध्दांना न्याय दिला आहे. या न्यायाचा आम्ही सर्व डाॅक्टरर्स व सहकारी स्टाफ आदर करतो,भविष्यात प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर आरोग्य सेवेत अधिक जोमाने काम करेल,तालुक्यातील जनतेच्या प्रत्येक दु:खात व संकटात आम्ही यापाठीमागे बरोबर होतो. यापुढे ही बरोबर रहाणार आहोत\nयामध्ये अनेक सामाजीक संघटना ,मराठी क्रांती मोर्चा, पक्ष व पदाधिकारी यांनी विविध प्रशासन व पोलिस अधिकारी यांना सदरचे गुन्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा आम्ही अंदोलन करु असा इशारा देऊन हॉस्पिटल बद्दल सहानभुती दाखविली याबद्दल अशा सर्व सामाजीक संघटना,मराठी क्रांती मोर्चा,पक्ष व पदाधिकारी यांचे प्रकाश हॉस्पिटल च्या वतीने आभार मानतो . असे मत प्रकाश कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/xmlui/handle/123456789/8562", "date_download": "2021-06-20T00:58:53Z", "digest": "sha1:L4DSZZQUSFQ4G2SWESPGI4AXBKOVZ36F", "length": 7296, "nlines": 99, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "दिशा - २०१६", "raw_content": "\n२२१ दिशा : जानेवारी २०१६\n२२२ दिशा : फेब्रुवारी २०१६\n२२३ दिशा : मार्च २०१६\n२२४ दिशा : एप्रिल २०१६\n२२५ दिशा : मे २०१६\n२२६ दिशा : जून २०१६\n२२७ दिशा : जुलै २०१६\n२२८ दिशा : ऑगस्ट २०१६\n२२९ दिशा : सप्टेंबर २०१६\n२३० दिशा : ऑक्टोबर २०१६\n२३१ दिशा : नोव्हेंबर २०१६\n२३२ दिशा : डिसेंबर २०१६\n२३२ दिशा : डिसेंबर २०१६ \nबेडेकर, विजय वा.; शिंदे, सुभाष; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; पाटील, सदानंद वैजनाथ; दुधाळकर, प्रकाश; कुलकर्णी, अपर्णा (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-12-14)\n२३१ दिशा : नोव्हेंबर २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश; टेंबे, प्रतिभा; करमरकर, भरत दिवाकर (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-11-14)\n२३० दिशा : ऑक्टोबर २०१६ \nबेडेकर, विजय ���ा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश; धर्माधिकारी, प्रशांत (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-10-14)\n२२९ दिशा : सप्टेंबर २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-09-14)\n२२८ दिशा : ऑगस्ट २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश; एंगडे, सुभाष; कुलकर्णी धर्माधिकारी, अपर्णा (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-08-14)\n२२७ दिशा : जुलै २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; परांजपे, ह.श्री.; दुधाळकर, प्रकाश; शिंदे, सुभाष; भानुशाली, महेश मनोहर; खांडेकर, अमिता योगेश (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-07-14)\n२२६ दिशा : जून २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश; लिमये, स्मिता अमोल (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-06-14)\n२२५ दिशा : मे २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; केळस्कर, रागिणी; शिंगाडे, चंद्रकांत; शिंदे, सुभाष; गोखले, अनघा (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-05-14)\n२२४ दिशा : एप्रिल २०१६ \nबेडेकर, विजय वा.; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; गोखले, अनघा; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश; लिमये, स्मिता; दोडे, अरविंद; केलसकर, रागिणी; जामबोटकर, मृणाल (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-04-14)\n२२३ दिशा : मार्च २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-03-14)\n२२२ दिशा : फेब्रुवारी २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; गोखले, अनघा; दुधलकर, प्रकाश; जोशी, नितीन; कुलकर्णी, अपर्णा; इंगवले, गीताली (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-02-14)\n२२१ दिशा : जानेवारी २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; गोखले, अनघा; कारंडे जोशी, साधना; शिंदे, सुभाष; दुधलकर, प्रकाश; परांजपे, ह.श्री. (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-01-14)\nबेडेकर, विजय वा. (12)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/3988", "date_download": "2021-06-20T01:22:02Z", "digest": "sha1:PWFNNCDPRWN6MZPYVNH2LBJT3SVXX55L", "length": 24220, "nlines": 256, "source_domain": "bahuvidh.com", "title": "ज्ञान विज्ञानाचा अखंड साक्षात्कार: नॅशनल जिऑग्रफिक - संकलन - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर ���ोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nज्ञान विज्ञानाचा अखंड साक्षात्कार: नॅशनल जिऑग्रफिक\nअंक : नवनीत फेब्रुवारी १९७०\nव्यक्ती आणि संस्था परिचय या सदरातून आपण अशा व्यक्ती आणि संस्थांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या बद्दल पुरेशी माहिती फार कमी लोकांकडे आहे. व्यक्तिचित्रण खूप आढळते पण संस्थांबद्दल त्यामानाने ( विशेषतः आपल्या समाजात )कमी लिहिले जाते. या सदरात आपण अशा संस्थांची माहिती घेतो ज्या जगभरात एक मानदंड बनल्या आहेत पण त्यांचा निर्माता कोण आहे हेच बऱ्याच जणांना माहिती नसते. प्रसिद्धी पराङमुख असणे म्हणजे काय हे या व्यक्तींकडे बघून कळते. त्या संस्थेचा परिचय म्हणजेच त्या व्यक्तीचा परिचय इतकी एकरूपता ते आणि त्यांची संस्था यात असते. म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्यायचे असेल तर त्या संस्थेच्या कार्याचे पोस्टमार्टेम आवश्यक ठरते. जागतिक मानदंड मानलेल्या रीडर्स डायजेस्ट या संस्थेबद्दल माहिती आपण मागील लेखात घेतली. यावेळी अशाच एका संस्थेची माहिती आपण घेणार आहोत ती आहे ' नॅशनल जिऑग्रफिक'...\nॲडमिरल पिअरची उत्तर ध्रुवाची मोहीम, बर्डचे अंटार्क्टिकावरील (दक्षिण ध्रुव) पदार्पण, बिबने सागराच्या तळापर्यंत केलेले अवगाहन, ‘एक्स्प्लोरर’ द्वारे मानवाने केलेला अंतरिक्षप्रवास,- इत्यादी, भू-सागर-आकाश संशोधनाच्या क्षेत्रातील मोहिमांचा गेल्या ८० वर्षांचा इतिहास ह्या मासिकाच्या पानापानातून नोंदला गेलेला आहे. स्वत:च्या घरात मजेत आरामखुर्चीवर पडल्यापडल्याच, जगाच्या कानाकोप-यातील विविध मानवसमूह आणि पशुपक्षी ह्यांच्यासंबंधीचे अश्रुतपूर्व आणि आश्चर्यजनक ज्ञान तुम्ही ह्या मासिकाची पाने चाळून संपादन करू शकता. बर्फाच्छादित हिमालयाच्या शिखरापासून तो विषुववृत्तावरील अरण्यांपर्यंत जगातील कोणत्याही भागाचे दर्शन ह्या मासिकाचे पाने चाळता चाळता तुम्हाला होऊ शकते. पिवळ्या चौक ...\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nज्ञानरंजन , संस्था परिचय , नवनीत , पर्यावरण , नियतकालिकांचा इतिहास\nगुगल इनपुट टूल वापरून अभिप्राय देता येतो.\nगुगल इनपुट वापरता ना त्याने करू शकता इथे type. मी केलं ना आत्ता.\nएकाच महिन्याचे सर्व अंक जर एकावर दुसरा, दुसऱ्यावर तिसरा अशा रीतीने रचले \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी ज��हिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच ��ंपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathimaaj.in/rahul-chi-gf/", "date_download": "2021-06-20T00:57:07Z", "digest": "sha1:5VN2COQBSZEHCW2DEI3H4PXD4PWQFFKU", "length": 12085, "nlines": 59, "source_domain": "marathimaaj.in", "title": "IPL पेक्षा जास्त चर्चा तर राहुल चहर'च्या गर्लफ्रेंडची, पहा दिसते इतकी हॉ'ट की तिच्यासमोर अभिनेत्रीनी पडतील फिक्या... - MarathiMaaj.in", "raw_content": "\nIPL पेक्षा जास्त चर्चा तर राहुल चहर’च्या गर्लफ्रेंडची, पहा दिसते इतकी हॉ’ट की तिच्यासमोर अभिनेत्रीनी पडतील फिक्या…\nIPL पेक्षा जास्त चर्चा तर राहुल चहर’च्या गर्लफ्रेंडची, पहा दिसते इतकी हॉ’ट की तिच्यासमोर अभिनेत्रीनी पडतील फिक्या…\nसध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि को’रो’ना म’हा’मा’रीचा उद्रेक आहे. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला आहे. अशा वेळेस घरात बसून करावे तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी आता आयपीएल सुरू झाले आहे. त्यामुळे घरात बसणार यांचे देखील मनोरंजन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.\nतसेच जे क्रिकेटचे चाहते आहेत ते आयपीएल हे मोठ्या प्रमाणात पाहत असतात. आता आयपीएल मध्ये एवढी मोठी संधी आहे की, कोणत्या टीम मध्ये कुठला खेळाडू खेळतो, हे लक्षात ठेवणे महाकठीण काम आहेत. मात्र, अनेकांना कोणत्या टीम मध्ये कुठला खेळाडू आहे, त्याबाबत सविस्तर अशी माहिती असते.\nत्याचे कारण म्हणजे त्यांना क्रिकेट विषयी असलेली माहिती आणि क्रिकेट प्रेमाब’द्दल असलेले प्रेम हे होय. मुंबई इंडियन्स हा संघ सध्या अनेक कारणांनी च’र्चेत असतो. मुंबई इंडियन्स दरवर्षी धडाकेबाज कामगिरी करत असते. त्याचप्रमाणे कोलकत्ता नाइट रायडर्स हा संघ देखील चांगली चमकदार कामगिरी करत असतो.\nमात्र, सर्वार्थाने चर्चा होते ती, मुंबई इंडियन्सच्या या टीमचा कोच हा सचिन तेंडुलकर होता. मात्र, कालांतराने आता त्या जागी थोडाबहुत बदल करण्यात आला आहे. या क्रिकेट टीमच्या मालकिन या नीता अंबानी आहेत. नीता अंबानी देखील क्रिकेट सामन्याच्या वेळी आवर्जून स्टेडियमवर हजर राहत असायच्या.\nमात्र, आता कोरोना महामारी मुळे यावर नि’र्बंध लागलेले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या विना मॅच खेळविण्यात येत आहेत. एकूणच काय तर प्रेक्षक नसले तरी घरी बसून या सामन्यांचा आनंद मात्र अनेकांना घेता येत आहे. असे असले तरी स्टेडीयमवर काही गर्दीही असते. म्हणजे आवश्यक असलेला स्टाफ येथे उपस्थित राहत असतो.\nमुंबई इंडियन्समध्ये अनेक चांगले असे खेळाडू आहेत. त्यातीलच एक खेळाडू म्हणजे राहुल चाहर हा होय. राहुल याने मुंबई इंडियन्स कडून खेळताना चमकदार कामगिरी केलेली आहे. राहुल हा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. राहुल याने 20 ट्वेंटी मॅच मध्ये देखील पदार्पण केले आहे. मात्र, त्याला केवळ तीन सामन्यात खेळता आले आहे.\nतीन सामन्यांमध्ये त्याने केवळ तीन विकेट घेतलेल्या आहेत. आयपीएल मध्ये देखील त्याने तीन मॅच आतापर्यंत खेळलेल्या आहेत आणि यामध्ये आठ विकेट त्यांनी घेतलेले आहेत. त्याच्या फिरकी पुढे अनेक जण गारद होताना दिसत आहेत. राहुल याबाबत बोलताना म्हणाला की, क्रिकेटमध्ये खेळण्याचे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न आहे.\nमी अनेक डोमेस्टिक क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे मला क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. आयपीएलच्या माध्यमातून मला आता खेळताना संधी मिळत आहे. या माध्यमातून मला थोडी कमाई करण्याची संधी देखील मिळत असल्याचे त्याने या निमित्याने सांगितले. राहुल हा वेगळ्या कारणाने देखील चर्चेत असतो.\nराहुल याचा साखरपुडा झालेला आहे. 2019 मध्ये त्याने साखरपुडा केलेला आहे. त्याने आपल्या प्रेयसीचा फोटो नुकताच सो’शल मी’डियावर शेअर केलेला आहे. या फोटोला चाहत्यांनी कमेंट देखील दिलेल्या आहेत. त्याच्या पत्नीचे नाव ईशानी असे आहे. काही दिवसापूर्वी त्याने एक कमेंट टाकली होती. त्यावर एका चाहत्याने सांगितले होते की, राहुल आम्हाला तुझ्या पत्नीला बघायची इच्छा आहे, त्यामुळे त्याने लगेच हा फोटो सो’शल मी’डियावर शे’अर केला.\nया फोटोला देखील अनेक एक लाईक मिळत आहे. तो या फोटोमध्ये वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. एका चहात्याने त्याला विचारले की, अशी हेअरस्टाईल करण्याचे कारण काय त्यावर त्याने सांगितले की, माझ्या होणाऱ्या पत्नीला अशी हेअर स्टाईल खूप आवडते. त्यामुळे हेअर स्टाईल केली आहे.\n अति���य सुंदर आणि हॉ’ट दिसते इशांत शर्माची बायको, तिच्या समोर अनुष्का शमार्च काय बॉलिवूडच्या अभिनेत्र्या देखील पडतील फि’क्या….\nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nनीना गुप्ताला ग’रोद’र असतानाही ‘या’ अभिनेत्याने केली होती लग्न करण्याची मागणी, बाळाला नाव द्यायला देखील झाला होता तयार…\nजिच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब झाले नाराज; आज तीच मुलगी आहे बॉलिवूड मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/hyderabad-10000-doses-of-2dg-by-drdo-is-expected-to-be-released-today-evening-or-by-tomorrow/articleshow/82651965.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2021-06-20T01:22:16Z", "digest": "sha1:VWQAJFJKVKI5VRGVXWAO4CPGJNLJYC73", "length": 12917, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरोनावर DRDO चं '२ डीजी' तयार, लवकरच मिळणार १० हजार डोस\n2DG by DRDO : विषाणू संक्रमित पेशींमध्ये जाऊन ते विषाणूंची संख्या रोखण्यास शरीराला उपयोगी ठरणाऱ्या २ डीजी औषधाची पहिली बॅच रुग्णांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.\n१० डोस लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध होणार\nशरीरात पेशींमध्ये जाऊन विषाणूंची संख्या रोखण्यास मदत करणारं औषध\nरुग्णांची ऑक्सिजनची गरज भागवण्यास मदत करतं\nनवी दिल्ली : करोना संक्रमणा दरम्यान उपचारासाठी 'संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे'कडून (DRDO) '२ डीजी' (2 deoxy D Glucose) या औषधाचं उत्पादन आता तयार आहे. या औषधाच्या १० हजार डोसची पहिली बॅच आज किंवा उद्या (रविवारी) मिळण्याची शक्यता आहे. सोबतच, या औषधाचं उत्पादन आणखीन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.\nकसा होतो या औषधाचा वापर\nतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एखादा विषाणू शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो मानवी पेशींची फसवणूक करत आपल्यासारख्याच आणखी विषाणूंची संख्या वाढवतो. यासाठी तो पेशींकडून मोठ्या प्रमाणात प्रथिने चोरतो. 'डीआरडीओ'नं तयार केलेलं हे औषध एक 'स्यूडो' ग्लूकोज आहे, जे विषाणूंची संख्यावाढ रोखण्यास मदत करतं.\nभारत सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २ डीजी हे औषध पावडर स्वरुपात उपलब्ध आहे. पाण्यात मिसळून हे औषध घेतलं जाऊ शकतं. विषाणू संक्रमित पेशींमध्ये जाऊन ते विषाणूंची संख्या रोखण्यास शरीराला उपयोगी ठरतं.\nCovid19: ऑक्सिजनची गरज कमी करणाऱ्या DRDO च्या औषधाला 'ड्रग्ज कंट्रोलर'ची मंजुरी\nCovid19: एका दिवसात ३.२६ लाख रुग्ण दाखल तर ३८९० जणांचा मृत्यू\n'ग्लुकोज' सारखंच हे औषध आहे. अतिशय सोप्या पद्धतीनं या औषधाचं उत्पादन केलं जाऊ शकतं. त्यामुळे देशभरात ते सहजच उपलब्ध होऊ शकतं, अशी माहिती डीआरडीओनं दिलीय.\n'इस्टिट्युट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलायन्स सायन्सेस' (INMAS) तसंच हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी एकत्रित येत हे औषध तयार केलंय. 'ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'कडून (DGCI) करोनावर उपचारासाठी या औषधाला आपात्कालीन वापराची मंजुरी दिली होती.\nमोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू\nया औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद स्थित डॉ. रेड्डी लॅबला देण्यात आली होती. याशिवाय आणखीही काही केंद्रांवर २ डीजीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलंय.\nकरोना रुग्णांचा त्रास कमी करण्यात आणि त्यांचा बरं होण्याचा कालावधी कमी करण्यात हे औषध उपयोगी ठरल्याचं क्लिनिकल ट्रायलमध्ये दिसून आलं. तसंच या औषधामुळे रुग्णांची ऑक्सिजनवर असलेली निर्भरताही कमी होण्यास मदत होते. देशाला भासत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यादरम्यान हे औषध अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं.\n 'लव यू जिंदगी' गाण्यावर ताल धरणारी ती महिला अखेर करोनाशी झुंज हरली\ncoronavirus : केंद्रातील मोदी सरकारने पंडित नेहरुंच्या कार्यकाळातील आदेश ५७ वर्षांनी पुन्हा लागू केला\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिट���झन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nCovid19: एका दिवसात ३.२६ लाख रुग्ण दाखल तर ३८९० जणांचा मृत्यू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\n२ डीजी हैदराबाद संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डीआरडीओ करोना संक्रमण DRDO 2 deoxy d glucose\nकोल्हापूरसमन्वयाने टाळणार पुराचा धोका; महाराष्ट्र-कर्नाटकच्या संयुक्त बैठकीत निर्धार\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nक्रिकेट न्यूजWTC Final Live : अपुऱ्या प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला...\nमुंबईमी घरातून इतकं काही केलं, घराबाहेर पडलो तर...; CM ठाकरेंची टोलेबाजी\nकोल्हापूरसतेज पाटील, मुश्रीफांना पाच नद्यांच्या पाण्यांनी अभ्यंगस्नान घालू\nनागपूरसमृद्धी महामार्ग : 'या' तारखेपर्यंत काम पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही\nमुंबईशिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजपने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं\nमुंबईकाँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल; टिळक भवनात झाला 'हा' संकल्प\nमुंबई'सत्ता गेल्याने काहींचा जीव कासावीस'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nआजचं भविष्यआजचं राशीभविष्य २० जून २०२१ रविवार :चंद्र तुळ राशीत संचार करेल, कोणत्या राशींवर कसा असेल प्रभाव\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.atakmatak.com/content/letter-school", "date_download": "2021-06-20T01:18:15Z", "digest": "sha1:TOOBCMI66KEHFKFOPW3UNR2YHGDNAPYA", "length": 9753, "nlines": 40, "source_domain": "www.atakmatak.com", "title": "शाळेस पत्र | अटक मटक", "raw_content": "\nलेखनः सुमुखी शेजवलकर, इयत्ता ७वी, अक्षरनंदन | अर्कचित्र: तुषार देसाई\nआदरणीय अक्षरनंदन शाळेचे श्रीमंत, राणीसाहेब व सरदार यांसी,\n(श्रीमंत दादासाहेब, रश्मीराणीसाहेब व सर्व - अक्षरनंदन माध्यमिक शाळेची सलतनत सांभाळणारे व तख्ताचे रक्षणकर्ते-यांसी-)\nस.न.वि.वि. आपला निरोप आम्हांस काल पोहोचला. त्या मजकुरात आमची प्रकृति पूसलीत व बिऱ्हाडी काय (उद्योग) चालू आहेत याबाबत हालहवाल पूसली होती. आमची प्रकृति ठणठणीत. दर ग्रीष्मात होते तशी घशाची व्याधि होती. घसा सुजला होता, परंतु वैद्यबाईंच्या साहाय्याने आता तसे नाही. बरे वाटते आहे. दर पंधरवड्यात दोनदा बाहेर दौरे चालू. तेचवेळी आम्ही आणि मातोश्री जाऊन येतो वैद्यबाईंकडे, बरोबर इतर कामकाज संपवून येतो. क्वचित तीर्थरूप असतात. सोबत आम्ही प्रकाशनाचे कामास बाहेर पडून येतो. कधी सरदारांकडून कामात ढिलाई जाहल्यास तीर्थरूपांना राग अनावर होतो. बिऱ्हाडी बसून एकच खंत वाटते की, अटकेपार झेंडे लावण्यासारखे कामकाज हातून होत नाही.\nआम्ही आपल्या राज्यात काही वृक्ष लावण्याचे प्रयोजन केले होते व सातवी सैन्याच्या तुकडीने काही वृक्ष लावले होते. परत जेव्हा तेथे जाण्याचा योग येईल तेव्हा त्यांची हालहवाल कळवावी. अहो, झाडांना पूसावे. ते जरूर तबियत सांगतील\nया दिवसांत कामाचे महत्त्व कळते आहे. किती गोष्टींवर अवलंबून रहावे लागते स्वावलंबनाचे धडे गिरवणे आहे. नवीन गोष्टी शिकतो आहोत. आम्हांस भाषा व इतिहासात विशेष रस असल्यामुळे त्यातील अनेक गोष्टी चालू. नवीन भाषा शिकतो आहोत. सातवीच्या सैन्यातील पेंडसे नामक शिपायाच्या आऊंनी आम्हांस जपानीचे धडे दिले. जपानी भाषा उत्तम, परंतु मन फ्रेंचमध्ये रमले. मागील वैशाखात दहा दिवस फ्रेंचचे धडे घेतले होते. ते थोडे विस्मृतीत गेले होते. त्यावर मातोश्रींना उपाय सुचला, त्यांनी आमचे नाव फ्रेंचच्या शिकवणीला भरून टाकले. शिकवणीच्या दुसऱ्या टप्प्यातील शिक्षण सुरू आहे. वाक्ये बनवता येतात व लिहिता बोलता येते. या पत्रातील लहेजावरून आपणास इतिहासाचे कळले असेलच. आम्हांस मराठ्यांच्या कारकीर्दीबद्दल व शौर्याबद्दल अत्यंत रुची आहे. त्यात आम्ही पानिपतावर अभ्यास करत आहोत. विश्वास पाटलांचे 'पानिपत' आधी पैदा केले, त्यानंतर त्र्यं. शं. शेजवलकरांचे 'पानिपत १७६१' वाचतो आहोत. शेजवलकरांच्याच रक्ताचे वारस आम्ही आहोत, अशा चित्रविचित्र कल्पना मनात येतात, परंतु सर्व झूठ आहे. हे रक्ताचे वारस वगैरे. या दोन पुस्तकांशिवाय 'स्वामी', 'पावनखिंड' ही ऐतिहासिक पुस्तके वाचलीच; व 'द दा विंची कोड', 'वनवास', 'लिटल विमेन', 'पॅपिलॉन', 'मधुबाला (चरित्र)' इत्यादी पुस्तकेसुद्धा व��चली आणि नोंदी केल्या. पुस्तके वगळल्यास चित्रपट पाहणे, अभिनय, पाक(प्रयोग)कृती आणि व्यायाम करणे चालू आहे. लेखनकौशल्य वाढीस लागत आहे. नाट्यछटा लिहून जाहली. ती एका अकादमीस (नाट्यसंस्कार कला अकादमी) पाठवली अन् त्यात आमचा पहिला क्रमांक आला स्वावलंबनाचे धडे गिरवणे आहे. नवीन गोष्टी शिकतो आहोत. आम्हांस भाषा व इतिहासात विशेष रस असल्यामुळे त्यातील अनेक गोष्टी चालू. नवीन भाषा शिकतो आहोत. सातवीच्या सैन्यातील पेंडसे नामक शिपायाच्या आऊंनी आम्हांस जपानीचे धडे दिले. जपानी भाषा उत्तम, परंतु मन फ्रेंचमध्ये रमले. मागील वैशाखात दहा दिवस फ्रेंचचे धडे घेतले होते. ते थोडे विस्मृतीत गेले होते. त्यावर मातोश्रींना उपाय सुचला, त्यांनी आमचे नाव फ्रेंचच्या शिकवणीला भरून टाकले. शिकवणीच्या दुसऱ्या टप्प्यातील शिक्षण सुरू आहे. वाक्ये बनवता येतात व लिहिता बोलता येते. या पत्रातील लहेजावरून आपणास इतिहासाचे कळले असेलच. आम्हांस मराठ्यांच्या कारकीर्दीबद्दल व शौर्याबद्दल अत्यंत रुची आहे. त्यात आम्ही पानिपतावर अभ्यास करत आहोत. विश्वास पाटलांचे 'पानिपत' आधी पैदा केले, त्यानंतर त्र्यं. शं. शेजवलकरांचे 'पानिपत १७६१' वाचतो आहोत. शेजवलकरांच्याच रक्ताचे वारस आम्ही आहोत, अशा चित्रविचित्र कल्पना मनात येतात, परंतु सर्व झूठ आहे. हे रक्ताचे वारस वगैरे. या दोन पुस्तकांशिवाय 'स्वामी', 'पावनखिंड' ही ऐतिहासिक पुस्तके वाचलीच; व 'द दा विंची कोड', 'वनवास', 'लिटल विमेन', 'पॅपिलॉन', 'मधुबाला (चरित्र)' इत्यादी पुस्तकेसुद्धा वाचली आणि नोंदी केल्या. पुस्तके वगळल्यास चित्रपट पाहणे, अभिनय, पाक(प्रयोग)कृती आणि व्यायाम करणे चालू आहे. लेखनकौशल्य वाढीस लागत आहे. नाट्यछटा लिहून जाहली. ती एका अकादमीस (नाट्यसंस्कार कला अकादमी) पाठवली अन् त्यात आमचा पहिला क्रमांक आला शिवाय नाटके लिहितो. 'युक्रेनी लोककथा' नावाचे एक पुस्तक आहे, त्यातील सहा कथांवर आम्ही संहिता लिहितो आहोत. सातवीच्या सैन्याच्या तुकडीतील इतर पाच शिपाईगड्यांना बरोबर घेऊन त्याचे प्रयोग आपल्या शाळेच्या सभागृहात बालवाडी ते तिसरीच्या शिपायांसमोर आम्ही करायचे म्हणतो. संमती असल्यास कळवणे. सरावाची तालीम दर पंधरवड्यास दोनदा होते. उत्तम होत आहे.\nअभ्यास ठीक. आपण दिलेले काम काही अंशी का होईना, फत्ते आहे. कर्मधर्मसंयोगाने मातोश्रींच्या ओळखी���ून आमची व धाकट्या बंधुराजांची पुढील वर्षाची पुस्तके व शिष्यवृत्तीची पुस्तकेसुद्धा मिळाली. धन्य झालो. इतिहासाचे अर्धे पुस्तक वाचून पूर्ण झाले. बाकी पुढचे कधीतरी नक्कीच वाचू. चांगले आहे.\nआपणा सर्वांची आठवण येते. पुढील वर्ष सुरू होण्याची वाट पाहतो आहोत. वर्गसजावट बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु सर्व बरे होईल. मजकूर मिळाल्यास किमान पोच तात्काळ पाठवणे. गरज भासते आहे.\nकळावे, लोभ असावे, ही विनंती..\n- शिपाई क्रमांक ३४\nटिपः सदर पत्र प्रथमेश नामजोशी यांनी डिजिटल टंकीत करून दिले. त्याबद्दल त्यांचेही आभार\nनजमा शाळेत आली (कथा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=1335", "date_download": "2021-06-20T01:13:36Z", "digest": "sha1:SM62LN52I472LTGQSR7IK5YFWILIE656", "length": 1283, "nlines": 21, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadहृदय♥️", "raw_content": "\nप्रेम आणि दुःख झेलणारं थोड मनाला समजवणारं आयुष्याला ध्येय दाखवणारं तेच माझं छोटंसं हृदय...\nस्वतःच्या विश्वात रमणार दुसऱ्याला जीव लावणारं मैत्रीसाठी तत्पर असणारं तेच माझं छोटंसं हृदय...\nलगेच रुसुन बसणारं कोण मनवणार याची वाट बघत बसणारं तेच माझं छोटंसं हृदय...\nती व्यक्ती मिळणार नाही हे माहीत असूनही त्या व्यक्तीसाठी धडधडणारं तेच माझं छोटंसं हृदय...💔 सुयोग स. विश्वासराव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/interpretation-artists-political-inning/", "date_download": "2021-06-20T00:54:50Z", "digest": "sha1:4L6QIPETY6FDPCYGRCYHPDZP2GE2HGGB", "length": 25533, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अन्वयार्थ : कलाकारांची राजकीय इनिंग – Dainik Prabhat", "raw_content": "\nअन्वयार्थ : कलाकारांची राजकीय इनिंग\nराजकारणाच्या क्षेत्रात अभिनय करावाच लागतो, असं उपहासानं म्हटलं जात असलं आणि काही वेळा ते प्रत्यक्षातही दिसत असलं तरी राजकारण आणि सिनेमा ही दोन्ही क्षेत्रं पूर्णतः भिन्न आहेत. राजकारणातलं कुणी आमदारकी-खासदारकी सोडून नाट्य अथवा सिने-मालिकांच्या क्षेत्रात आल्याचं ऐकिवात नसलं तरी सिनेक्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या अनेकांनी राजकारणात येऊन बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला आहे. काहींचा प्रयत्न यशस्वी झाला तर काहींचा फसला पण तरीही ही परंपरा मात्र खंडित झाली नाही, हे उर्मिला मातोंडकरच्या उमेदवारीवरून दिसून येत आहे.\nसलमान खान बरोबर “बागी’ हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर दिल्लीत आलेल्या नगमाने अनौपचारिक संवादात असे म्हटले होते की, तिला राजकारणात काहीच रस नाही आणि राजकीय चर्चांमुळे तिचे डोके दुखते. हिंदी चित्रपटात तिचे बस्तान न बसल्याने तिने दक्षिण आणि भोजपुरी चित्रपटसृृष्टीत हातपाय मारले आणि आपल्या करिअरची नाव बुडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा लाभ झाला नाही. अखेर थकून तिने राजकारणातच उडी घेतली. 2009 मध्ये तिला निवडणुकीचे तिकीटही मिळाले असते, पण कॉंग्रेसने मात्र तिच्या ग्लॅमरचा वापर करून घेण्यासाठी निवडणूक प्रचारातच तिला गुंगवले. गतवेळच्या म्हणजे 2014 मध्ये तिला निवडणुकीच्या मैदानात उतरवले.\nउत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधून नगमाला तिकीट हवे होते. एकेकाळी भोजपुरी सिनेमातील सुपरस्टारची इमेज तिला निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी हात देईल असा तिचा कयास होता. पण कॉंग्रेसने मुरादाबादची जागा क्रिकेटपटू मोहम्मद कैफच्या झोळीत टाकली आणि नगमाला मेरठमधून उभे केले. नवी जागा, नवे लोक त्यातही आपली चित्रपटातील ओळख वापरून मतदारांना आकृष्ट करणे सोपे असले तरी त्यांची मते मिळवणे सोपे नसल्यामुळे साहाजिकच तिचा पराभव झाला. चित्रपटाचे ग्लॅमर तिच्या उपयोगी आले. रस्ता, गल्ली बोळ इथे नगमा आली म्हणता लोक उत्साहाने तिला पाहायला यायचे. पण बाहेरचा उमेदवार म्हणून तिला विरोध सहन करावा लागलाच.\nजयाप्रदा ः अशीच कहाणी आहे जयाप्रदांची. आजम खान यांच्या विरोधाला न जुमानता समाजवादी पक्षाच्या तिकिटावर रामपूरमधून 2004 आणि 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकलेल्या जयाप्रदा 2014 मध्ये कॉंग्रेसच्या गोटात गेल्या. त्या मुरादाबादेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. त्यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षातही तिने चाचपणी केली होती. जयाप्रदा आणि त्यांचे राजकीय संरक्षक अमरसिंह यांना आपला सहकारी पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय लोकदलामध्ये शिरकाव करून दिला. यावेळी त्या भाजपकडून रामपूरमध्ये उमेदवार आहेत.\nहेमामालिनी ः निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये भाजपचा प्रचार करताना शोलेतील बसंतीचे डायलॉग ऐकवून गर्दीचे मनोरंजन करणाऱ्या “ड्रीम गर्ल’ हेमामालिनी यांना त्यांच्या सेवेचे फळ म्हणून राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले. पण त्यांची महत्त्वाकांक्षा होती ती लोकसभेत पोहोचण्याची. पण त्याच कामाच्या आधारे त्या यंदा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत.\n��ाज बब्बर ः मुंबईत बारा रुपयात एका व्यक्तीला जेवण उपलब्ध करून देण्याच्या बाता मारून देशभरात चर्चेत येण्याचा प्रयत्न करणारे राज बब्बर आगऱ्यापासून फतेहपूर सीकरी ते 2014 मध्ये गाजियाबाद जागेवर पोहोचले. गेल्या पंधरा वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांची राजकीय निष्ठा बदलत राहिली आहे. दोन वेळा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर आगऱ्यातून संसदेवर निवडून गेलेल्या राज बब्बर यांना कॉंग्रेसच्या तिकिटावर 2009 मध्ये फतेहपूर सीकरीमधून निवडणूक लढवणे महागात पडले. पण फिरोजाबादच्या जागेवर फेरनिवडणूक झाली आणि राज बब्बर यांनी अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव याचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला. पण 2014 मध्ये त्यांना गाजियाबादमध्ये पराभव पत्करावा लागला. आता पुन्हा फतेहपूर सीकरीमधून ते निवडणूक लढवत आहेत. राज बब्बरप्रमाणे शॉटगन नावाने प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न सिन्हा यांचाही राजकीय प्रवास मोठा रंजक राहिला आहे. ते दोन वेळा राज्यसभेचे सदस्य होते. 1999 मध्ये जेव्हा भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार बनले तेव्हा शत्रुघ्न सिन्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री होते. पण मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांचे बिनसले. आता त्यांची बडबड भाजपला डोकेदुखी झाली आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यास विरोध असलेल्या विरोधकांमध्ये शत्रुघ्न सिन्हा सर्वात अग्रणी होते. असे असूनही 2014 मध्ये पुन्हा बिहारच्या पटना साहिबमधून त्यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. आता ते काळजावर दगड ठेवून भाजपामधून बाहेर पडत कॉंग्रेसवासी झाले आहेत.\nविनोद खन्ना ः खलनायकापासून नायक झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्याप्रमाणेच विनोद खन्ना यांनीही आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपमधूनच केली होती. ते 1997 मध्ये भाजपमध्ये गेले आणि तीन वेळा पंजाबमधील गुरूदासपूरमधून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. एनडीए सरकारमध्ये पर्यटन आणि परराष्ट्र मंत्रालयात राज्यमंत्र्यांची जबाबदारी विनोद खन्नांनी सांभाळली होती. भाजपने 2014 मध्ये गुरूदासपूरमधून पुन्हा एकदा विनोद खन्नांवर बाजी लावायची ठरवली. त्यात यशही मिळाले.\nसुनिल दत्त ः बॉलीवूडमधून “पॉलीवूड’मध्ये आलेल्या चित्रपट कलाकारांपैकी राजकारणात सर्वाधिक काळ काढला तो सुनील दत्त यांनी. मुंबई ते अमृतसरच्या सुवर्ण मंदिरापर्यंत पदयात्रा करून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. मुंबई उत्तर पश्‍चिम या मतदारसंघातून ते कधीच पराभूत झाले नाहीत. 1984 ते 2004 पर्यंत ते पाच वेळा संसदेत निवडून गेले. त्यांना राजकारणात राहूनही कोणताही स्वार्थ नव्हता किंवा पदाची लालसा नव्हती. एखाद्या लोकप्रतिनिधीने आपल्या क्षेत्रातील लोकांच्या आशाआकांक्षाबाबत, समस्यांबाबत, अपेक्षांबाबत किती संवेदनशील असले पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणून सुनील दत्त यांच्याकडे पाहता येईल.\nराजेश खन्ना ः सुपरस्टार हे बिरूद ज्याने मिरवले त्या राजेश खन्नानेही चित्रपटातील आपले स्थान डळमळीत झाल्यानंतर राजकारणाची वाट पकडली. त्यांचा नवी दिल्लीतून लोकसभेची निवडणूक लढवली. 1991 मध्ये भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून केवळ 1589 मतांनी त्याचा पराभव झाला होता. पण 1992 मध्ये पोटनिवडणुकीत राजेश खन्नानी शत्रुघ्न सिन्हाला पराभूत करून संसद गाठली. 1996 मध्ये राजेश खन्नांचा पराभव झाला. राजकीय कारकिर्दीत ते सुपरस्टार म्हणून मिरवू शकले नाही.\n2014 मध्ये सर्वच पक्षांनी फिल्मी कलाकारांवर बाजी लावली होता. राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा आणि जयाप्रदा यांसारख्या अनुभवी नेत्यांसमवेत नवखी नगमादेखील मैदानात उतरली होती. तृणमूल कॉंग्रेसने मुनमुन सेनला खासदार बनवण्याचे निश्‍चित केले. मुनमुन सेन बांकुरामध्ये तृणमूलची उमेदवार होती तर विश्‍वजीत दिल्लीतून उमेदवार होते.\nयंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने ओडिशातील भुवनेश्वरच्या जागेवरून बिजय मोहंती आणि अपराजिता मोहंतीला कटक जागेवरून उमेदवार घोषित केले आहे. पराभवाला घाबरत नसल्याचे ते सांगतात. भाजपने ओडिसामध्ये पिंटू नंदा, श्रीतम दास आणि पिंकी प्रधान या कलाकारांची मदत घेतली आहे; तर सत्तारूढ बीजू जनता दलाने मिहिल दास, सात्यकी मिश्रा यांच्याबरोबर गायिका तृप्ती दास यांना पक्षात सामील करून घेतले आहे. ओडिसामध्ये चित्रपट कलाकारांनी निवडणूक लढवण्याची सुरूवात सत्तरच्या दशकात सरत पुजारी यांनी केली होती. त्यानंतर संगीतकार गायक अक्षय मोहंती, प्रफुल्लकर आणि धीर विस्वाल यांच्या पराभवाने हा उत्साह थंड पडला. राज्याचे माजी मंत्री पंचानन कानुनगो यांच्या मते आमचे नेते नाटके करण्यात व्यग्र राहिल्याने सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. कलाकार नेत्यांपेक्षा अधिक चांगला अभिनय करतात असे त्यांना वाटत असेल. सर्वात रंजक मुकाबला झाला तो चंडीगढमध्ये. माजी मिस इंडिया असलेल्या गुल पनागने आम आदमी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. तिच्यासमोर भाजपने तिकीट दिले ते चरित्र अभिनेत्री किरण खेरला. अर्थात निवडणुकीच्या मैदानात बाजी मारली ती किरण खेर यांनीच \nआपण इतिहासात डोकावून पाहिले तर 1967 मध्ये चित्रपट क्षेत्रातील एकच सदस्य लोकसभेत पोहोचला होता. 1971 ते 1977 या कालावधीत चित्रपट क्षेत्राचे प्रतिनिधित्व शून्य होते. 1980 मध्ये अभिनेत्री वैजयंतीमालाने हा दुष्काळ संपवला. तिने दिल्ली आणि तमिळनाडूमधून दोन वेळा निवडणूक जिंकली होती. याचा व्यापक विस्तार झाला तो 1984 मध्ये. त्यावेळी सुनील दत्त आणि अमिताभ बच्चन हे त्याकाळातील आघाडीचे नेते होते. त्यावर्षी चित्रपट क्षेत्रातील पाच कलाकार लोकसभेत पोहोचले पण त्यापैकी केवळ सुनील दत्त यांनीच राजकारणाकडे गांभीर्याने पाहिले. गांधी परिवाराशी निगडित असलेल्या अमिताभने 1984 मध्ये अलाहाबादमधून निवडणूक जिंकली तेव्हा हेमवती नंदन बहुगुणांसारख्या दिग्गजांचा पराभव केला होता. अर्थात अमिताभ बच्चन यांची महत्त्वाकांक्षा कमी आणि कौटुंबिक मित्र राजीव गांधींची मदत करण्याची इच्छाच अधिक होती. तेव्हा अमिताभ बच्चनच्या चित्रपटाच्या कारकिर्दाला मरगळ आली होती. त्यामुळे त्यांना राजकारणात व्यस्त होण्यास फारसा त्रास घ्यावा लागला नाही. पण बोफोर्स प्रकरणात अमिताभ बच्चन यांच्यावर शिंतोडे उडाले आणि यानंतर राजकारणात त्यांना फारसा रस वाटला नाही. काही काळानंतर अमिताभ यांचा गांधी कुटुंबीयांबरोबर दुरावाही वाढत गेला. त्यानंतर अमरसिंह यांच्यामुळे अमिताभची मुलायमसिंह यादव यांच्याशी सलगी वाढली.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nया आठवड्यातील रिलीज (१९ एप्रिल)\nआता सिनेमे निवडायला चॉईस मिळाला\nनाते: आपल्या जोडीदारालाच विश्‍वासात घ्या\nस्मरण – सवयीचा गुण\n‘फेक न्यूज’चा आजार गंभीर\nउसवत चाललीय नात्यांची वीण…\nविविधा : लक्ष कोठे आहे\nबोक्‍वा व्यायामप्रकार ठरतोय फिटनेस मंत्र \nअज्ञावंत नव्हे प्रज्ञावंत व्हावं\nविविधा – पॉवर बँक\nचित्रपटांपासून दूर तरीही व्यस्त\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी हो��ार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nनाते: आपल्या जोडीदारालाच विश्‍वासात घ्या\nस्मरण – सवयीचा गुण\n‘फेक न्यूज’चा आजार गंभीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pimpri-news-186/", "date_download": "2021-06-19T23:54:42Z", "digest": "sha1:VX4DDM2JKZFKQSZVN35HMHP5EVTSUBHD", "length": 7647, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिंपरी : ‘स्वाईन फ्लू’ने डोके वर काढले – Dainik Prabhat", "raw_content": "\nपिंपरी : ‘स्वाईन फ्लू’ने डोके वर काढले\nपिंपरी – स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. स्वाईन फ्लूच्या केसेस पुन्हा समोर येत आहेत. पिंपरी -चिंचवड शहरामध्ये शनिवारी (दि. 13) एक बाधित तर एक स्वाईन फ्लू सदृश्‍य रुग्ण आढळला.\nसध्या ढगाळ वातावरण, कडक ऊन या वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लू आणखीन सक्रिय होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. स्वाईन फ्लूचा धोका वाढत आहे. यामुळे संशयित रुग्ण आणि बाधित रुग्णांच्या आकडेवारीत देखील वाढ होताना दिसत आहे. आत्तापर्यंत स्वाईन फ्लूचे 13 बाधित रुग्ण आढळले आहेत.\n41 स्वाइन फ्लू सदृश्‍य रुग्ण आढळले आहेत. तर 2 जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूचा धोका लक्षात घेता लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. चिन्हे आणि लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. स्वाईन फ्लूची कोणतीही लक्षणे दोन किंवा तीन दिवस अधिक टिकून राहिली तर त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत असा, सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nविखेंची डोकेदुखी, कर्डिले कात्रीत, कार्यकर्ते संभ्रमात…\nयंदा नेरळमध्ये होणार ‘काव्य जागर’\nपिंपरी : कोंडलेल्या श्‍वासासाठी उद्योगांना हवा “ऑक्‍सिजन’\nपिंपरी चिंचवड : आकुर्डीत टोळी युद्धाचा भडका;खूनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल\nभोसरी : चंद्रकांत पाटील यांचे रिकाम्या खुर्च्यांना संबोधन\nपिंपरी चिंचवड : आठ किलोमीटर रस्त्यावर सांडले ऑईल\nपिंपरी: निवडणुकांचे “सारथ्य’ पार्थ पवारांच्या हाती\nमहापौर उषा ढोरे झाल्या अवघ्या शहराच्याच “माई’\nग्रामीण भागांना शहराशी जोडणारा विकाससेतुचा निर्माता – नितीन काळजे\n“ग्रीन ऍण्ड क्‍लीन सिटी’ चा एव्हरग्रीन नेता \nवडिलांच्या पाऊलवाटांवर दमदार वाटचाल : सयंमी, ज���ाबदार नेतृत्व – माजी महापौर…\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nपिंपरी : कोंडलेल्या श्‍वासासाठी उद्योगांना हवा “ऑक्‍सिजन’\nपिंपरी चिंचवड : आकुर्डीत टोळी युद्धाचा भडका;खूनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/diwali-farmers-year-diwali-loan-373138", "date_download": "2021-06-20T01:33:12Z", "digest": "sha1:YFKVMJZFWFMWOYVE5TQUZFBA3OHXEHL4", "length": 17539, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दिवाळी शेतकऱ्यांची : यंदाची दिवाळी उधारी, उसनवारीवर!", "raw_content": "\nयंदाही आम्हा शेतकऱ्यांच्या हेच पदरात पडले. यंदा नुकसानीमुळे उत्पादन ५० टक्क्यांच्या आत आले. खर्चही निघाला नाही. त्यामुळे यंदाचा दिवाळी सण उधारी आणि उसनवारीवर करावा लागत आहे...\nदिवाळी शेतकऱ्यांची : यंदाची दिवाळी उधारी, उसनवारीवर\nअकोला पाऊस कमी झाला काय आणि जास्त झाला काय...दोन्हीमुळे होणार ते नुकसानच. यंदाही आम्हा शेतकऱ्यांच्या हेच पदरात पडले. यंदा नुकसानीमुळे उत्पादन ५० टक्क्यांच्या आत आले. खर्चही निघाला नाही. त्यामुळे यंदाचा दिवाळी सण उधारी आणि उसनवारीवर करावा लागत आहे... मालेगाव तालुक्यातील नंदू चव्हाण बोलत होते.\nआणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nदिवाळीचा सण महत्त्वाचा असल्याने तो साजरा करण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. एकीकडे रब्बीची लगबग, दुसरीकडे दिवाळी सण, अशा दोन्ही गोष्टी एकाचवेळी आल्याने शेतकऱ्यांची पळापळ सुरू आहे. हातात पैसा नसताना दोन्ही गोष्टी करणे गरजेच्या आहेत. यासाठी अनेक जण उधार, उसनवारी करीत दिवाळीची खरेदी करीत आहेत. शिवाय बी-बियाणे आणत आहेत. भविष्याकडे नजरा ठेवून हाही दिवस जाईल, या आशेवर ही गुंतवणूक तो करीत आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nनंदू चव्हाण यांना यंदा चार एकरांत २० पोती सोयाबीन झाले. हे सोयाबीन पिकविण्यासाठी तणनाशकासह चार फवारण्या केल्या. रासायनिक खत, सूक्ष्म अन्नद्रवे पिकाला घातली, तेव्हा कुठे एवढे धान्य घरात आले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे एकरी क्विंटल, दीड क्विंटलच सोयाबीन पिकले. मागच्या वर्षीही अशीच स्थिती होती. चव्हाण यांना याआधी एवढ्या शेतात एकरी ९ ते १० क्विंटल उत्पादन व्हायचे. यंदा ते ५० टक्के कमी होऊन पाच क्विंटलच्या आत आले. खर्चात कुठलीही कमी नाही. उलट तो होता त्यापेक्षा अधिकच वाढला.\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nअकोट तालुक्यातील अनुप साबळे हे तरुण शेतकरी मागील १५ वर्षांपासून शेतीत राबत आहेत. दरवर्षी १०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्राचे व्यवस्थापन ते करतात. अनुप म्हणाले, की असे वर्ष आपण गेल्या १५ वर्षांत यापूर्वी कधीही पाहले नाही. आमचा मूग या हंगामात १०० टक्के हातातून गेला. सोयाबीन एकरी तीन ते चार क्विंटल होत आहे. आम्ही १० एकर ज्वारी लावली होती. त्यात ४० क्विंटल ज्वारी झाली. आता ती ज्वारी घरी आणायचेही काम नाही. कारण मजुरीच त्यापेक्षा अधिक द्यावी लागते.\nयामुळे महापालिकेला तब्बल ३० कोटीचा फटका...\nऔरंगाबाद : शहरातील हॉकर्स झोनबाबत महापालिकेची उदासीनता कायम असून, गेल्या दहा ते बारा वर्षांपासून फक्त कागदोपत्री खेळ सुरू आहे. सहा महिन्यापूर्वी हातगाडीचालकांच्या नोंदणीचे काम हाती घेण्यात आले मात्र आत्तापर्यंत फक्त २६०० जणांची नोंद झाली आहे. हॉकर्स झोन अभावी, महापालिकेला वर्षभरात सुमारे ३\nआली-आली स्वच्छता दिवाळी आली...\nअकोला : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त 23 फेब्रुवारीरोजी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘स्वच्छता दिवाळी’ साजरी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच सरपंचांसह ग्रामपंचायत सचिवांनी आपापल्या गावांत स्वच्छता दिवाळी साजरी करतील. ग्रामसभा आणि चर्चेच्या माध्यमातून घराघरात स्वच्छतेचा संदेश सुद्ध\nहिंगोली : वाढलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे सुका मेव्याची मागणी वाढली\nहिंगोली : जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून थंडीचा जोर वाढला असुन तापमान दहा अंशावर आले आहे. यामुळे सुकामेव्याला चांगली मागणी वाढल्याने त्याचा विक्रेत्यांना लाभ होत असुन थंडीच्या प्रतिक्षेत असलेले व्यापारी समाधानी झाले आहेत. शहरात जवळपास शंभर क्विंटल सुकामेवा उपलब्ध असल्याचे विक्रेते सांगत\nकोरोना अपडेट: तपासणीतून आढळले २९ नवे रुग्ण, ७३७ ॲक्टिव्ह\nअकोला : दिवाळीपूर्वी मंदावलेला कोरोना संसर्गाचा वेग आता पुन्हा वाढत असताना दिसून येत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७३७ पोहचली आहे.\tत्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्य\n नायब तहसीलदारांनी दिवाळीला गाव घेतले दत्तक\nहिवरखेड (जि.अकोला) : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तेल्हाऱ्याचे संजय गांधी निराधार योजनेचे नुकताच पदभार सांभाळणारे नायब तहसीलदार राजेश गुरव हे तेल्हारा तालुक्यातील आदिवासी पुनर्वसित उमरशेवडी व तलाई गावाला अडचणी जाणून घेण्यासाठी गेले असता असे लक्षात आले की या आदिवासी भागात मात्र लोकांना दिवाळी\nग्रामपंचायतीचा अभिनव प्रयोग; नागरिकांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देत कर वसुली\nकुरणखेड (जि.अकोला) : नागरिकांकडून वसुली थकीत असल्याने ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शक्कल लढवून संबंधित नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना कर भरण्यासाठी सूचना केल्या.\n धोका पुन्हा वाढतोय, रुग्ण संख्येत सतत वाढ\n धोका पुन्हा वाढतोय, रुग्ण संख्येत सतत वाढ अकोला ः गत महिन्यात अचानक गती मंदावलेला कोरोनाचा संसर्ग दिवाळी संपताच वाढत असल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत २० ते २५ पॉझिटिव्ह रुग्ण संख्येच्या आता असलेली कोरोनाग्रस्तांची संख्या आता अचानक वाढत आहे.\nदिवाळी आटोपताच रुग्णांची संख्या वाढली, जिल्ह्यात ३० पॉझिटीव्ह, एकाचा मृत्यू\nअकोला ः दिवाळीसाठी खरेदीकरिता बाहेर पडलेल्या नागरिकांकडून झालेल्या दुर्लक्षाचे परिणाम दिसू लागले आहेत. अकोला जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे २८० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. एका कोरोना संसर्गीत रुग्णाचा मृत्यू झाला. मंगळवारी\nघरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या, आरोपी पतीस अटक आणखी एकाचा शोध सुरू\nअकोला : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची चाकू भोकसून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १९) रात्री आपातापा रोडवरील दमानी रुग्णालय परिसरात घडली. संगीता प्रशांत इंगळे असे मृतक महिलेचे नाव आहे. या प्रकरणात आरोपी पती प्रशांत इंगळे याला तात्काळ तर फरार असलेला आरोपी विक्की गोपी यास सिव्ह\nलग्नसराईचा हंगामही हातचा गेला; लॉकडाऊनमुळे 50 कोटींचा फटका, कापड व्यावसायिकांची वाढली चिंता\nवाशीम : सुमारे महिनाभरापूर्वी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय डबघाईस झाले आहेत. पूर्ण सुरळीतता येईपर्यंत व��यवसाय पूर्वपदावर येणे कठीण आहे. लॉकडाऊनमुळे लग्नसराईचे मुहूर्त हातचे निघून जात आहेत. कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे यंदा लग्नसराईचा हंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/police-commissioner-deepak-pandey-green-juice-advice-nashik-marathi", "date_download": "2021-06-20T01:57:30Z", "digest": "sha1:PHNRYE3FAF7ZNZR2TLAFB74J2WQ2OPVV", "length": 26814, "nlines": 237, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | VIDEO : पोलीस आयुक्त पांडे यांचा \"ग्रीन ज्यूस\" फंडा! मुंबई पाठोपाठ नाशिक पोलीस विभागात जोरदार चर्चा", "raw_content": "\nनाशिक शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन सर्वांना \"ग्रीन ज्यूस\" घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या याबाबत जोरदार चर्चा मुंबई पाठोपाठ नाशिक पोलीस विभागात ऐकायला मिळत आहे. हा ग्रीन ज्यूस नेमका आहे तरी कसा\nVIDEO : पोलीस आयुक्त पांडे यांचा \"ग्रीन ज्यूस\" फंडा मुंबई पाठोपाठ नाशिक पोलीस विभागात जोरदार चर्चा\nसिडको (नाशिक) : नाशिक शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन सर्वांना \"ग्रीन ज्यूस\" घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या याबाबत जोरदार चर्चा मुंबई पाठोपाठ नाशिक पोलीस विभागात ऐकायला मिळत आहे.\nमुंबई पाठोपाठ नाशिक पोलीस विभागात जोरदार चर्चा\nकोरोनाच्या महामारी मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोना होऊ नये म्हणून मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनीटायझर हे उपाय आता प्रत्येकाला तोंडपाठ झाले आहेत. एवढेच नव्हे तर ते अंगवळणी पडले आहेत. परंतु बाह्य उपाया बरोबर शरीराच्या अंतर्गत उपाय सांगण्याचा सल्ला दिला आहे, तो म्हणजे नाशिक शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी त्यांच्या या रामबाण घरगुती उपायांची सध्या पोलिस वर्तुळात जोरदार चर्चा मिळत आहे. तर बहुतेक जण त्याचे अनुकरण देखील करत आहे. अशीच काहीशी चर्चा अंबड पोलीस ठाण्यात एकाला मिळाली.\nहेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार\nपोलीस आयुक्त साहेबांनी सांगितलेल्या \"ग्रीन ज्यूस\" चे सेवन आम्हीं करीत आहोत. याचा हळू हळू चांगला परिणाम शरीरावर जाणवत आहे. पोलिसांनीच नव्हे तर नागरिकांनी सुद्धा ज्यूसचे सेवन केले पाहिजे.- कुमार चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे\nहेही वाचा > ह्रदयद्रावक लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला\nग्रीन ज्यूसचा (रेसिपी) फंडा\nदोन आवळे, तुळशीचे पाच ते दहा पाने, बेलपत्राचे पाच ते दहा पाने, कोथिंबीर पाच ते दहा पाने, पालक पाच ते दहा पाने व चवीला मीठ याचे एकत्रीकरण करून मिक्सरमध्ये ज्यूस बनवणे.\nवेळ : सकाळ, दुपार व सायंकाळी जेवणापूर्वी एक तास अगोदर तीन टाईम सेवन करणे.\nफायदा : सर्दी, व खोकल्याचा त्रास कधीच होत नाही. तसेच प्रतिकार क्षमता वाढविण्यास मदत होते.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉ��िवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanseva.com/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-20T01:37:06Z", "digest": "sha1:QO4XLEELRLC6TW4DBP7I5LT7W5CPGJHR", "length": 17309, "nlines": 200, "source_domain": "www.ejanseva.com", "title": "total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today राजकीय Archives - Welcome to E Janseva - ई जनसेवा - एक सामाजिक उपक्रम", "raw_content": "\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दाखला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्स��� सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृषी विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक कर्ज विमा योजना\nमुख्य पान सरकारी योजना -- सुकन्या योजना -- महिला आरक्षण व त्यातील तरतुदी -- आरोग्य विभागाच्या योजना -- अपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी -- पेन्शन योजना -- जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना -- मागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी कायदेशीर कागदपत्रे -- जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला -- मृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र -- रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र -- वारस नोंदी कशा कराव्यात -- जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला -- विवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला -- नवीन रेशनकार्ड -- दुबार रेशनकार्ड -- उत्पन्नाचा दाखला -- ऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट -- नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे -- पॅन कार्ड -- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे -- निवासी बांधकामाची इमारतरेषा -- जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद -- जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे -- भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र -- प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र -- नवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना -- वाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स -- वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन -- संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे -- शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना -- माहितीचा अधिकार अधिनियमन २००५ -- सात बारा विषयी कृषी विषयक -- कृषी विभागाची प्रशासकीय रचना -- कृषी पीक कर्ज विमा योजना शैक्षणिक तंत्रज्ञान क्रीडा राजकीय\nन्युज अपडेट by Admin on July 28, 2015 ‘मिसाईल मॅन’ आणि माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम कालवश2015-07-28T10:57:32+05:30 - 1 Comment\n‘मिसाईल मॅन’ आणि माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम कालवश\nडॉ.ए पी जे अब्दुल कलाम ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती (वय ८३) यांचे शिलॉंग येथे निधन झाले. जन्म - १५ ऑक्टोबर १९३१ (रामेश्वरम तामिळनाडू) मृत्यू - २७ जुलै २०१५ (शिलॉंग मेघालय) पुरस्कार - भारत रत्न…\nमहाराष्ट्र शासनाचे महाजॉब्स पोर्टल लाँच , आजच करा नोदणी \nआंतरराष्ट्रीय योग दिवस -२१ जून.\nवेड / व्यसन सोशिअल मिडीया चे \nजगभरात कोरोनाचा कहर,कधी संपेल हा कोरोना \nऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम\nशेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वासाठी कागदपत्रे\nCheck your inbox or spam folder to confirm your subscription. धन्यवाद. आपली सदस्य नोंदणी झाली आहे. इनबॉक्स मध्ये जावून इमेल आयडी वेरीफाय करा. नवीन पोस्ट प्रकाशित झाल्यावर आपल्याला मेल केली जाईल.\nवेबसाईट डिझाईन – डिजिटल मार्केटिंग सर्विस पुणे महाराष्ट्र\nई जनसेवा पोर्टल संपर्क\nऑनलाईन प्रश्न विचारून समस्या विषयी मार्गदर्शन घेणे.\nहे खाजगी संकेतस्थळ आहे. यातुन जनसामान्यांना मदत करण्याचा हेतू आहे तसेच काही कामे हि मदत शुल्क घेवून केली जातात याची नोंद घ्यावी.\nआधुनिक उद्योग व्यापार – भारत – फेसबुक ग्रुप जॉईन करा\nई जनसेवा फेसबुक पेज – लाईक करा\nई जनसेवा फेसबुक पेज\nआपल्याकडील उपयुक्त माहिती ई जनसेवा पोर्टल वर प्रकाशित करा.\nGanesh Chaturthi Government Websites haripath hartalika aarti jobs Maha E-Seva Kendra किंक्रांती कोजागरी पौर्णिमा क्रीडा गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता गणेश चतुर्थी गोकुळाष्टमीचा उत्सव घटस्थापना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जॉब्स दहावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस भाऊबीज भारतीय स्वातंत्र्य दिन भोगी मकरसंक्रांत महा ई-सेवा केंद्र महाराष्ट्र शासन रक्षाबंधन राजकीय लक्ष्मीपूजन वसुबरास विज्ञान तंत्रज्ञान शरद पौर्णिमा शेतकरी कर्ज माफी शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७ शेतकऱ्यांना कर्जमाफी शैक्षणिक श्रावण मास प्रारंभ... सरकारी जॉब्स सामाजिक हरतालिका आरती\nनवीन सरकारी योजना (2)\nWelcome to E Janseva – ई जनसेवा – एक सामाजिक उपक्रम\nआंतरराष्ट्रीय योग दिवस -२१ जून.\nमहाराष्ट्र शासनाचे महाजॉब्स पोर्टल लाँच , आजच करा नोदणी \nवेड / व्यसन सोशिअल मिडीया चे \nजगभरात कोरोनाचा कहर,कधी संपेल हा कोरोना \nऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम\nशेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वासाठी कागदपत्रे\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दाखला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृषी विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक कर्ज विमा योजना\nसर्व हक्क सुरक्षीत © 2021 ई जनसेवा मुख्य मेनू वरती जा ↑", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_84.html", "date_download": "2021-06-20T01:21:38Z", "digest": "sha1:O444A75CZPJVYGJF7VOWMLGN5H4WWH35", "length": 26708, "nlines": 341, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कोरोनाचा कहर सुरु असताना सातारा पालिका सुस्त का? :आ. शिवेंद्रसिंहराजे | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nकोरोनाचा कहर सुरु असताना सातारा पालिका सुस्त का\nसातारकरांसाठी किमान आयसोलेशन वॉर्ड तरी सुरु करा सातारा / प्रतिनिधी : कोरोना महामारीने संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. दररोज दोन हजारांपेक्षा ...\nसातारकरांसाठी किमान आयसोलेशन वॉर्ड तरी सुरु करा\nसातारा / प्रतिनिधी : कोरोना महामारीने संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. दररोज दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढत आहे. जिल्हा रुग्णालय, जम्बो कोव्हीड सेंटर यासह सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये फुल्ल झाली असून रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांच्या रांगा पहायला मिळत आहेत. अशी भयानक परिस्थिती असताना सातारा पालिकेकडून नागरिकांसाठी कोणतीही सुविधा दिली जात नाही. कोरोनाचा कहर सुरु असताना सातारा पालिका सुस्त का बसून आहे, असा सवाल आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला असून सातारकरांसाठी किमान आयसोलेशन वॉर्ड तरी पालिकेने सुरु करावा असे त्यांनी म्हटले आहे.\nसातारा पालिकेची हद्दवाढ झाली असून शाहूपुरी, शाहूनगर आदी उपनगरे पालिकेत समाविष्ट झाली आहेत. यापूर्वी शाहूपुरी सारख्या ग्रामपंचायती कण्हेर आरोग्य केंद्राशी जोडल्या होत्या. मात्र, आता शहराशी जोडल्या गेल्या आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून उपलब्ध आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही आणि उपचाराअभावी रुग्ण दगावत आहेत. होम आयसोलशनमध्ये मोठ्या प्रमाणत रुग्ण असून त्यांच्यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तींना लागण होण्याचा धोका आहे. घर लहान असेल तर हा धोका वाढत असून बहुदा यामुळेच रुग्ण संख्या वाढत आहे.\n14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाचे पैसे कोरोना आपत्ती निवारणासाठी खर्च करावेत, अशा सूचना शासनाने पालिकेला दिल्या आहेत. रहिमतपूर सारख्या छोट्या नगर पालिकेने तेथील नागरिकांसाठी कोरोना केअर सेंटर सुरु केले असून अगदी बेड, लाईट व्यवस्था, ऑक्सिजनसह सर्व सुविधा या सेंटरसाठी या पालिकेने दिल्या आहेत. रहिमतपूर सारखी छोटी नगरपालिका सुविधा उपलब्ध करून देत असेल तर शासनाने सूचना देऊनही सातारा सारखी मोठी अ वर्ग नगरपालिका थंड का पडली आहे, हा खरा प्रश्‍न आहे. सातारा शहर आणि लगतच्या उपनगरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा वेळी पालिकेने काहीतरी सुविधा देणे अपेक्षित होते. सातारा शहर आणि आसपासच्या परिसरात मोठमोठी मंगल कार्यालये आहेत. पालिकेचे स्वतःचे मंगल कार्यालय आहे. अशा ठिकाणी रुग्णांसाठी किमान आयसोलेशन वार्ड तरी पालिकेने सुरु केल्यास त्याचा सातारकरांना फायदा होईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.\nआरोग्य उपसंचालक पदाचा फायदा करून घ्या\nसर्व प्रकरच्या उपलब्धी असताना पालिकेकडून काहीही सुविधा दिली जात नाही. या मागचे गौडबंगाल काय असावे हा खरा प्रश्‍न आहे. पालिकेच्या नगराध्यक्ष सौ. माधवी कदम यांचे पती डॉ. संजोग कदम हे आरोग्य उपसंचालक आहेत. पती आरोग्य विभागाच्या वरिष्ठ पदावर आहे याचा तरी फायदा माधवी कदम यांनी सातारकरांना करून द्यायला हवा होता. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्य���मुळे अजूनही वेळ गेलेली नाही. सातारा पालिकेने आपली जबाबदारी ओळखून सातारकरांच्यासाठी काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.\nखा. उदयनराजेंनी लक्ष घालण्याची केली विनंती\nपरवाच खा. उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन कोरोना संदर्भात बैठक घेतली. आता गोवा राज्यातही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे आणि खा. उदयनराजे सातार्‍यात आहेत. हे प्रसारमाध्यमातून आलेल्या बातम्यांमुळे समजले. आता खा. उदयनराजेंनी या प्रश्‍नात लक्ष घालावे, अशी विनंती आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. तुमच्याशिवाय पालिका प्रशासन आणि नगरसेवक हलणार नाहीत. त्यामुळे तुम्हीच आता काहीतरी जादू करा आणि पालिकेमार्फत एखादी तरी सुविधा उपलब्ध करून द्या, अशी विनंती आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी खा. उदयनराजे यांना केली आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nकोरोनाचा कहर सुरु असताना सातारा पालिका सुस्त का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/dhananjay-munde-on-police/", "date_download": "2021-06-20T01:00:00Z", "digest": "sha1:TJQFO67DCTG2N7IGGJ5XMEZ2LASCGLUM", "length": 9208, "nlines": 115, "source_domain": "mahapolitics.com", "title": "कु. निकीता जगतकर आत्महत्या प्रकरणी दोषींना तातडीने अटक करण्याचे धनंजय मुंडेंचे पोलिसांना निर्देश ! – Mahapolitics", "raw_content": "\nकु. निकीता जगतकर आत्महत्या प्रकरणी दोषींना तातडीने अटक करण्याचे धनंजय मुंडेंचे पोलिसांना निर्देश \nपरळी – कु. निकिता जगतकरच्या आत्महत्याप्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलिसांना तातडीने आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच समाज कल्याण विभागामार्फत तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याचेही निर्देश मुंडे यांनी दिले आहेत. मुंडे हे होम क्वारंटाईन असतानाही या प्रकरणाची दखल घेत त्यांचे सहकारी प्रतिनिधी डॉ. विनोद जगतकर यांच्या माध्यमातून मुंडेंनी जगतकर कुटुंबियांचे दूरध्वनीवरून संवाद साधत सांत्वन केले.\nयावेळी मुंडे यांनी आपण जगतकर कुटुंबियांच्या पाठीशी असून कु. निकिताच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी असे निर्देश बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. तसेच सदर प्रकरणातील दु:खीत जगतकर कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत जिल्हा समाज कल्याण विभागालाही निर्देश दिले आहेत. निकीताच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करून निकीताच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन यावेळी मुंडे यांनी दिले आहे.\nबीड 434 dhananjay munde 379 on 1413 police 53 अटक करण्याचे 1 आत्महत्या प्रकरणी दोषींना तातडीने 1 धनंजय मुंडे 445 निकीता जगतकर 1 निर्देश 8 पोलिसांना 2\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार \nगोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर अजित पवारांनीही सोडलं मौन \nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकद��� बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-2021-points-table-orange-and-purple-cap-10829", "date_download": "2021-06-20T01:47:04Z", "digest": "sha1:Y5KIMJ4XWQYJ5ETWOFFFCLKOV66BQPKM", "length": 7577, "nlines": 127, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "'सुपर संडे'नंतर गुणतालिकेत फेरबदल, पाहा कोण अव्वल अन् कोण तळाशी? - ipl 2021 points table orange and purple cap | Sakal Sports", "raw_content": "\n'सुपर संडे'नंतर गुणतालिकेत फेरबदल, पाहा कोण अव्वल अन् कोण तळाशी\n'सुपर संडे'नंतर गुणतालिकेत फेरबदल, पाहा कोण अव्वल अन् कोण तळाशी\n'सुपर संडे'नंतर गुणतालिकेत फेरबदल, पाहा कोण अव्वल अन् कोण तळाशी\nipl 2021 points table - बंगळुरु आणि दिल्लीच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे.\nIPL 2021 Point Table : आयपीएलच्या 14 व्या हंगामात रविवारी पहिल्यांदाच दोन सामने झाले. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबी संघानं इयान मॉर्गनच्या कोलकाता संघाचा 38 धावांनी पराभव केला. तर मुंबईच्या वानखेडे मैदानावर रात्री झालेल्या सामन्यात दिल्लीनं पंजाबला सहा गड्यांनी धूळ चारली. दोन्ही सामन्यात धावांचा पाऊस पडला. आरसीबीनं 205 धावांचा डोंगर उभा के��ा होता. तर दिल्लीनं 18 षटकांत 198 धावांचा पाऊस पाडला. दोन्ही सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे.\nविराट कोहलीचा आरसीबी हा एकमेव अजय संघ आहे. आरसीबीनं तिन्ही सामन्यात विजय संपादन करत सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटाकवलं आहे. तर दिल्ली आणि मुंबईच्या खात्यात प्रत्येकी चार - चार गुण आहेत. मात्र, चांगल्या नेट रनरेटमुळे दिल्ली दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीचा चेन्नई संघ चौथ्या स्थानावर विराजमान असून राहुलचा पंजाब पराभवानंतर सातव्या स्थानावर घसरला. हैदराबाद संघाला अद्याप खातं उघडता आलं नसून ते गुणतालिकेत तळाशी आहेत.\nऑरेंज आणि पर्पल कॅप कोणाच्या डोक्यावर\nदिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) शिखर धवनने (Shikhar Dhawan) 3 सामन्यात 186 धावा ठोकल्या आहेत. शिखर धवनच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या आरसबीच्या हर्षल पेटल यानं पर्पल कॅपवर आपलं नाव कोरलं आहे. हर्षल यानं तीन सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_545.html", "date_download": "2021-06-20T00:24:59Z", "digest": "sha1:YMETR3GCPQDJ7D4GCY44PY7IF3QO2K2Y", "length": 23286, "nlines": 336, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मोबाईल शॉपी फोडणार्‍या दोघा सराईतांना पकडले | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nमोबाईल शॉपी फोडणार्‍या दोघा सराईतांना पकडले\nअहमदनगर/प्रतिनिधी- नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक...\nअहमदनगर/प्रतिनिधी- नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडून 1 लाख 8 हजार 90रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई एमआयडीसी परिसरात केली गेली. या कारवाईत गणेश विठ्ठल आव्हाड (वय 23, रा.गजानन कॉलनी, नवनागापूर, नगर) व सलीम शौकत सय्यद (रा. तामसवाडी, ता. नेवासा, हल्ली रा. एमआयडीसी, नगर) यांना पकडण्यात आले.\nशुक्रवारी (दि. 4) सलीम सांडू शेख (वय 47 धंदा मोबाईल शॉपी, रा. जळके, ता. नेवासा) यांचे देवगड फाटा येथे सलीम मोबाईल शॉपी हे दुकान असून ते बंद असताना अज्ञात चोरट���यांनी दुकानाच्या छताचा पत्रा काढून दुकानामधील 53 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल चोरुन नेले होते. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना हा गुन्हा गणेश आव्हाड याने व त्याच्या साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी एमआयडीसी परिसरात फिरुन आरोपीचा शोध घेवून गणेश आव्हाड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता प्रथम तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यानंतर त्याला विश्‍वासात घेवून चौकशी केली असता हा गुन्हा त्याने व सलीम सय्यद असा दोघांनी मिळून केला असल्याची कबुली दिली. त्यानंतर सलीम सय्यदला ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांनीही गुन्ह्यातील चोरलेले 10 मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 53 हजार किंमतीचा मुद्देमाल काढून दिला. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज डिस्कव्हर मोटार सायकल (एमएच-20-डीए 6798) असा एकूण 1 लाख 8 हजार 90 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.\nगणेश आव्हाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द यापूर्वी जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. त्याला व त्याच्या साथीदाराला पकडण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, सफी मन्सूर सय्यद, पोलिस नाईक संतोष लोढे, रवि सोनटक्के, शंकर चौधरी, कॉन्स्टेबल आकाश काळे, शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, मच्छिन्द्र बडेर्र्, प्रकाश वाघ, रवींन्द्र घुंगासे, विजय धनेधर यांनी केली.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ���स उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तर���णास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nमोबाईल शॉपी फोडणार्‍या दोघा सराईतांना पकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/petrol-and-diesel-prices-increased-15-day-month-may-76956", "date_download": "2021-06-20T00:47:19Z", "digest": "sha1:M267AE2U5PFKYVPALMCWTJKPHL3IBFDI", "length": 16941, "nlines": 212, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "महागाईचा भडका...मुंबईत पेट्रोलने मारली सेंच्युरी! - petrol and diesel prices increased for 15 day in month of may | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहागाईचा भडका...मुंबईत पेट्रोलने मारली सेंच्युरी\nमहागाईचा भडका...मुंबईत पेट्रोलने मारली सेंच्युरी\nशनिवार, 29 मे 2021\nकोरोना महामारीमुळे आधीच जनता त्रस्त झाली आहे. आता पेट्रोलआणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यात आले आहे.\nनवी दिल्ली : कोरोना (Covid19) महामारीमुळे जनता त्रस्त झाली आहे. या महिन्यात 15 वेळा पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची (Diesel) दरवाढ झाल्यामुळे त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यात आले आहे. मुंबईत (Mumbai) आता पेट्रोलने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. इंधन दरवाढीचा (Fuel Prices) मोठा झटका सामान्य नागरिकांना बसत आहे. मोदी सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलने देशातील आतापर्यंतची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली आहे.\nदेशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमुळे मागील काही काळ इंधन दरवाढ बंद होती. या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी लागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ पुन���हा सुरू झाली. या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही पंधरावी वाढ आहे. या महिन्यात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.54 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 4.16 रुपये वाढ करण्यात आली आहे.\nहेही वाचा : निरोगी महिलेने दिला कोरोनाबाधित बाळाला जन्म\nआज पेट्रोलच्या दरात 19 पैसे तर डिझेलच्या दरात 29 पैसे वाढ करण्यात आली. फेब्रुवारीच्या मध्यात काही ठिकाणी पेट्रोलने शंभरी पार केली होती. आता दरवाढ सुरू झाल्याने पेट्रोलने पुन्हा शंभरी गाठली आहे. मुंबईतही पेट्रोलने शंभरचा टप्पा पार केला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर आता 100.19 रुपये तर डिझेलचा दर 92.17 रुपये आहे. राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा दर सर्वाधिक आहे. तेथे पेट्रोलचा दर 104.94 रुपये आणि डिझेलचा दर 97.79 रुपये आहे.\nतेल कंपन्या या मागील 15 दिवसांतील खनिज तेलाचा दर आणि परकी चलन विनिमयाचा दर यांच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलचा रोजचा दर निश्चित करतात. देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते.\nमोदी सरकारने भरली झोळी\nमोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. मोदी सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nस्वबळावर लढण्याबाबत आढळराव म्हणाले...\nशिरूर : आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या की राज्याच्या सत्तेतील मित्रपक्षांशी आघाडी करून याबाबतचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...\nशनिवार, 19 जून 2021\nगर्दी पाहून वाटलं की कार्यक्रम न करताच परत जावं : अजित पवार\nपुणे ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमास उसळलेली गर्दी पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...\nशनिवार, 19 जून 2021\nसकाळी भाजपकडून मिसिंगची तक्रार अन् दुपारी सरनाईक मतदारसंघात हजर\nठाणे : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे बेपत्ता असल्याची तक्रार आज सकाळी भाजपकडून (BJP) वर्तकनगर पोलीस ठाण्यात...\nशनिवार, 19 जून 2021\nखबरदार, जिल्ह्याबाहेर गेल्यास होम क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा इशारा\nपुणे : शहरात कोरोनाचे (Covid-19) निर्बंध शिथिल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी वीकेंडला कडक निर्बंध (...\nशनिवार, 19 जून 2021\nसुनील शेळकेंची ती मागणी मान्य करत बाळा भेगडेंनी उलटवला डाव \nपिंपरी : कोरोनाच्या संकटात मावळ तालुक्यातील (जि. पुणे) पालकांना मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीकरिता...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार शेळकेंची साद आणि त्याला भेगडेंचा प्रतिसाद\nपिंपरी : कोरोना संकटात मावळ तालुक्यातील Maval (जि.पुणे) पालकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार सरनाईक बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार\nठाणे : आमदार प्रताप सरनाईक Pratap Saranaik हे बेपत्ता असल्याची तक्रार आज भाजपकडून वर्तकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. \"आमदार झाले Mr.india...\nशनिवार, 19 जून 2021\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी 'एम्स'च्या प्रमुखांनी सांगितली 'त्रिसूत्री'\nनवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट (Third Wave) पुढील 6 ते 8 आठवड्यांत...\nशनिवार, 19 जून 2021\n'एम्स'चे प्रमुख म्हणतात, कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य..6 ते 8 आठवड्यांत येणार\nनवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट (Third Wave) पुढील 6 ते 8 आठवड्यांत...\nशनिवार, 19 जून 2021\nदुर्दैवी योगायोग : पत्नीच्या मृत्यूनंतर पाचच दिवसांत मिल्खासिंग यांनी जग सोडलं\nनवी दिल्ली : प्रसिद्ध धावपटू मिल्खासिंग (Milkha Singh) यांचे ९१व्या वर्षी काल (ता.18) रात्री निधन झाले. मिल्खासिंग यांना कोरोनाचा (Covid19)...\nशनिवार, 19 जून 2021\n'फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह यांचे निधन\nनवी दिल्ली : धावपटू ' फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांचे काल रात्री ९१व्या वर्षी निधन झाले. मिल्खा सिंह यांचा...\nशनिवार, 19 जून 2021\nविनाकारण अंगावर याल तर जिथल्या तिथे हिशेब करु..वर्धापदिनी शिवसेनेचा इशारा\nमुंबई : शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापनदिन. आजचा वर्धापनदिन शिवसेना साध्या पद्धतीने साजरा करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबूकच्या माध्यमातून...\nशनिवार, 19 जून 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-implement/naren-deluxe/model-2016/88/", "date_download": "2021-06-20T01:45:14Z", "digest": "sha1:ZUN3JKGV2LXJJSP5SUVBTDHLXXMULBHV", "length": 21155, "nlines": 165, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले Naren Deluxe Model 2016 मध्ये महाराष्ट्र, जुने Naren Deluxe Model 2016 विक्रीसाठी", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या अंमलबजावणी खरेदी करू शकता. विक्रेता तपशील खाली प्रदान केले आहेत.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nविकत घ्या मच्याबरोबर Naren Deluxe Model 2016 ऑनलाइन. हा दुसरा हात प्रभावी आणि कार्यक्षम कार्य प्रदान करणारे सर्व आवश्यक गुण Naren Deluxe Model 2016 आहे. हे जुने Naren Deluxe Model 2016 is अ 2016 वर्षांचे मॉडेल. हे Naren Deluxe Model 2016 is किंमत 110000 रुपये.\nआपण या वापरलेल्यांमध्ये स्वारस्य असल्यास Naren Deluxe Model 2016 नंतर दिलेला फॉर्म भरा. तुम्ही प्रयुक्त Naren Deluxe Model 2016 विक्रेताशीही थेट संपर्क साधू शकता. हे Naren Deluxe Model 2016 आहे Dhanraj Gaidhane वरून भंडारा,महाराष्ट्र.\nआपणास ऑनलाइन बजेट खरेदी करायचे असेल तर बजेटमध्ये Naren Deluxe Model 2016 नंतर ट्रॅक्टर जंक्शनला भेट द्या. येथे आपण जुन्या Naren Deluxe Model 2016 आणि अस्सल विक्रेता संबंधित प्रत्येक तपशील शोधू शकता. आपण हे देखील शोधू शकता फिल्टर लागू करुन Naren Deluxe Model 2016 राज्य निहाय आणि बजेटनिहाय. या वापरलेल्याबद्दल अधिक अद्यतनांसाठी Naren Deluxe Model 2016 आणि त्याची किंमत, दिलेला फॉर्म भरा.\n*येथे दिसणारे तपशील वापरलेल्या अंमलबजावणी विक्रेत्याने अपलोड केले आहेत. हा एक पूर्णपणे शेतकरी ते शेतकरी करार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने आपल्याला अशी जागा उपलब्ध करुन दिली आहे जिथून आपण वापरलेली औजार खरेदी करू शकता. सुरक्षिततेच्या सर्व नियमांची चांगली तपासणी करा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत अंमलबजावणी तपशील जुळत नाहीत अंमलबजावणी विकली जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-06-20T00:09:13Z", "digest": "sha1:7O3P4G356Z6YVQYKNWIOJ4EJK2FRCXYZ", "length": 6419, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १९३० चे दशकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.चे १९३० चे दशकला जोडलेली पाने\n← इ.स.चे १९३० चे दशक\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स.चे १९३० चे दशक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १९१९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९४८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९४० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९५६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९५५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९५८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९५७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९१७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९१० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९१८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९४४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९५० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९२२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९४५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९३१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९२० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९३३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९२९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९१६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९२६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९५१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९३८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९१३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९४७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९३५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९५३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९४२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९३० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९१५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९४९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९४३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९४६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९२३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९१२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९५९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९१४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९२४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९२८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९३४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९३२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९५२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९४१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९३९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९३६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९२५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९३७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९११ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९५४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९२१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.चे २ रे सहस्रक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_36.html", "date_download": "2021-06-20T00:45:47Z", "digest": "sha1:DV372YTAKBZRJSNTOGYUAZ7Y5GWCOBAH", "length": 10744, "nlines": 79, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन वाढला, पाहा काय झाला निर्णय", "raw_content": "\nHomeसांगलीसांगली जिल्ह्यात लॉकडाऊन वाढला, पाहा काय झाला निर्णय\nसांगली जिल्ह्यात लॉकडाऊन वाढला, पाहा काय झाला निर्णय\nसांगली ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाच मे पासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात आला याचा परिणाम कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला नसला तरी ३० टक्‍क्‍यांपर्यंत स्थिर झाला. हा पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा जास्त असून त्यामध्ये घट करण्याच्या दृष्टीने सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जिल्ह्यात आणखी तीन दिवस म्हणजे दि.17 मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आला असून परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय सोमवारी घेण्यात येईल अशी स्पष्टता पालक मंत्री जयंत पाटील यांनी दिली.\nजिल्ह्यात पाळण्यात आलेल्या लॉकडाउनचा आढावा घेऊन कोरोना सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज ऑनलाइन बैठकीद्वारे घेतला. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत आससगावकर, आमदार अनिल भाऊ बाबर,आमदार सुधीर गाडगीळ , आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार मानसिंग नाईक, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, पोलीस उप जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, सांगली महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज अधिष्ठाता सुधीर नणंदकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे चौगुले , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.\nपालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात सुरू असणाऱ्या लॉकडाऊनचे आदेश 17 मे पर्यंत वाढविण्यात यावेत. या बैठकीत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व सर्व ���ोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची खते, बी-बियाणे, कीटकनाशके आदींबाबत गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी , तहसीलदार यांनी कृषी निविष्ठा दुकानदारांशी तात्काळ चर्चा करून कोरोना संसर्ग टाळून कृषी निविष्ठांची घरपोच डिलिव्हरी करता येईल का याबाबत चर्चा करावी. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्हेंटिलेटर बेड संदर्भात यंत्रणांनी अत्यंत काटेकोर समन्वय ठेवणे आवश्यक असून कोणत्याही गरजवंत रुग्णाला व्हेंटिलेटरवरील उपचारांची गरज असताना गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड हे डेडिकेटेड ठेवावेत. महात्मा फुले जन आरोग्य योजना ज्या रुग्णालयांना लागू आहे त्यांनी रुग्णांना या योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे . जी हॉस्पिटल्स या योजनेचा लाभ रुग्णांना देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल . ज्या हॉस्पिटल्समध्ये रुग्ण मृत्यूची संख्या जास्त आहे, हॉस्पिटल्स पेक्षा जास्त रुग्ण ऍडमिट करून घेत आहेत त्यांचे ऑडिट होणे अवश्य असल्याचेही यावेळी अधोरेखीत केले. जत तसेच अन्य ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्या ठिकाणी आणखी आरोग्य व्यवस्था उपलब्ध व्हावी असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले.\nजिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी लॉकडाऊनच्या अनुषंगाने आढावा सादर करून जिल्ह्यात सध्या पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्‍क्‍यांपर्यंत स्थिर असून दररोज पाच ते सहा हजार कोरोना टेस्टिंग होत आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या १४००पर्यंत निघत आहेत. सध्यास्थितीत रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा पुरेसा असून 87 ते 88 रुग्णालयात कोविड उपचारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत असून या पेक्षा जास्त रुग्णालयांची संख्या वाढल्यास या हॉस्पिटल्सना ऑक्सिजन पुरवठा करणे कठीण होईल असे अधोरेखित केले. रुग्ण संख्या नियंत्रित करण्याच्या दृष्टीने लॉकडाउनच्या कडक निर्बंधांची आणखी गरज त्यांनी प्रतिपादित केली . कोरोना हॉटस्पॉट झालेल्या गावांमध्ये टास्क फोर्स पाठवून परिणामांची कारणमीमांसा केली जाईल असे या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : ���ानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/xmlui/handle/123456789/8565", "date_download": "2021-06-20T01:20:22Z", "digest": "sha1:GD2ZSMKQYD4ZX2BFDPJ3XOF535QEFJQS", "length": 8351, "nlines": 99, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "दिशा - २०१९", "raw_content": "\n२५७ दिशा : जानेवारी २०१९\n२५८ दिशा : फेब्रुवारी २०१९\n२५९ दिशा : मार्च २०१९\n२६० दिशा : एप्रिल २०१९\n२६१ दिशा : मे २०१९\n२६२ दिशा : जून २०१९\n२६३ दिशा : जुलै २०१९\n२६४ दिशा : ऑगस्ट २०१९\n२६५ दिशा : सप्टेंबर २०१९\n२६६ दिशा : ऑक्टोबर २०१९\n२६७ दिशा : नोव्हेंबर २०१९\n२६८ दिशा : डिसेंबर २०१९\n२६८ दिशा : डिसेंबर २०१९ \nबेडेकर, विजय वा.; शिंदे, सुभाष; आपटे, प्रभाकर; देवळाणकर, शैलेंद्र; वर्तक, अनिल; कुलकर्णी, संकेत; शिरकर, आशीष (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2019-12-14)\n२६७ दिशा : नोव्हेंबर २०१९ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; धर्माधिकारी, व्यंकट पु.; दुधाळकर, प्रकाश; शिंदे, सुभाष; कुलकर्णी, भाग्यश्री दत्तात्रय; दातार, मधुकर गजानन; टिळक, चंद्रशेखर; कुलकर्णी, संकेत; देवळाणकर, शैलेंद्र; जोशी, श्रीपाद अरूण (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2019-11-14)\n२६६ दिशा : ऑक्टोबर २०१९ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; दातार, मधुकर गजानन; देवळाणकर, शैलेंद्र; परब, गौरी अंबाजी; टिळक, चंद्रशेखर; जोशी, श्रीपाद; बोरगावे, दीपक (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2019-10-14)\n२६५ दिशा : सप्टेंबर २०१९ \nबेडेकर, विजय वा.; देवळाणकर, शैलेंद्र; दातार, मधुकर गजानन; शिंदे, सुभाष; वर्तक, अनिल; कुलकर्णी, संकेत; जोशी, श्रीपाद (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2019-09-14)\n२६४ दिशा : ऑगस्ट २०१९ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; देवळाणकर, प्रकाश; शिंदे, सुभाष; टिळक, चंद्रशेखर; धर्माधिकारी, शैलेजा व्यंकट; वर्तक, अनिल; दातार, मधुकर गजानन (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2019-08-14)\n२६३ दिशा : जुलै २०१९ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; पांलाडे दातार, सायाली; देवळाणकर, प्रकाश; कुलकर्णी, भाग्यश्री दत्तात्रय; धर्माधिकारी, शैलजा व्यंकट; ताम्हणकर, युवराज विवेक; वर्तक, अनिल; कुलकर्णी, संकेत; नांदगावकर, सुधीर; परब, गौरी अंबाजी (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2019-07-14)\n२६२ दिशा : जून २०१९ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; दुधाळकर, प्रकाश; शिंदे, सुभाष; टिळक, चंद्रशेखर; कुलकर्णी, आरती; दातार, मधुकर गजानन; कर्वे भिडे, श्रुती; देवळाणकर, शैलेंद्र (विद्या प्रसारक मंडळ, ��ाणे, 2019-06-14)\n२६१ दिशा : मे २०१९ \nबेडेकर, विजय वा.; गोळे, नरेंद्र; धर्माधिकारी, प्रशांत; दुधाळकर, प्रकाश; शिंदे, सुभाष; टिळक, चंद्रशेखर; धर्माधिकारी, शैलेजा व्यंकट; वर्तक, अनिल (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2019-05-14)\n२६० दिशा : एप्रिल २०१९ \nबेडेकर, विजय वा.; देवळाणकर, शैलेंद्र; धर्माधिकारी, प्रशांत; टिळक, चंद्रशेखर; दातार, मधुकर गजानन; धर्माधिकारी, व्यंकट; परब, गौरी अंबाजी (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2019-04-14)\n२५९ दिशा : मार्च २०१९ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; शिंदे, सुभाष; टिळक, चंद्रशेखर; दुधाळकर, प्रकाश; देवळाणकर, शैलेंद्र; दातार, मधुकर गजानन (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2019-03-14)\n२५८ दिशा : फेब्रुवारी २०१९ \nबेडेकर, विजय वा.; शिंदे, सुभाष; गोळे, नरेंद्र; कुलकर्णी, भाग्यश्री दत्तात्रय; कोल्हटकर, वासुदेव; टिळक, चंद्रशेखर; देवळाणकर, शैलेंद्र; देसले, कमलाकर आत्माराम (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2019-02-14)\n२५७ दिशा : जानेवारी २०१९ \nबेडेकर, विजय वा.; शिंदे, सुभाष; गोळे, नरेंद्र; देवळाणकर, शैलेंद्र; टिळक, चंद्रशेखर; कुलकर्णी, अपर्णा; धर्माधिकारी, शैलेजा; परब, गौरी अंबाजी; बर्वे, चंद्रशेखर (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2019-01-14)\nबेडेकर, विजय वा. (12)\nदातार, मधुकर गजानन (7)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/wayam/15795", "date_download": "2021-06-20T00:27:06Z", "digest": "sha1:KQ7LYEFQZTODVL2Q4MXG7WRFIAZRSUMP", "length": 23098, "nlines": 249, "source_domain": "bahuvidh.com", "title": "योद्धा संन्यासी! - 'वयम्' प्रतिनिधी - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nवयम् 'वयम्' प्रतिनिधी 2020-01-11 10:00:41\n१२ जानेवारी ही स्वामी विवेकानंद यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.\nएकदा संध्याकाळची वेळ होती. आकाशात चंद्रकोर चमकत होती. देवघरात मुले डोळे मिटून बसून होती. खोलीच्या कडेकडेने एक नाग सरपटत जात असल्याचे एका मुलाने पाहिले. तो घाबरून ओरडला. बाकीची मुलेही सापाला पाहून घाबरली. परंतु त्यातील एक मुलगा मात्र किंचितही हलला नाही. तो ध्यानात मग्न हो��ा. मुलांनी त्याला हाका मारल्या. परंतु काही उपयोग झाला नाही. मुलांनी धावत जाऊन त्याच्या आई-वडिलांना बोलावले. एव्हाना त्या नागाने फणा पसरला होता. सारी मुले खिळून बसली होती. पण काही वेळातच तो साप सळसळत निघून गेला. हे सगळे ऐकल्यावर तो मुलगा शांतपणे म्हणाला, “मला नाग वगैरे काही कळलं नाही. मला कसला तरी खूप आनंद होत होता.”\nवयाच्या सहाव्या वर्षी तो शाळेत जाऊ लागला. पहिला दिवस त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. कारण त्याला या दिवशी पहाटे त्याच्या घरातील पुजारींनी काही पूजा, संस्कार करण्यासाठी बोलाविले होते. शाळेच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्ताने हा विद्यारंभ होता. त्याची घरची सारी मंडळी उपस्थित होती. पुजारींनी काही मंत्र म्हटले. या नव्या विद्यार्थ्याला सरस्वतीच्या ठायी अर्पण केले. सरस्वती म्हणजे ज्ञानदेवता मानली जाते म्हणून मग त्यांनी रामखडी नावाचा लालसर खडू त्याच्या उजव्या हातात ठेवला आणि त्याचे बोट धरून पाटीवर अक्षरे गिरविली. शाळेत जाताना त्याने नवे कोरे धोतर नेसले होते. बगलेत बैठकीची गुंडाळी होती. कमरेला लांब दोरी बांधलेली बोरूची लेखणी लोंबकळत होती. हे सर्व त्या मुलाला खूप छान वाटत होते. या मुलाची स्मरणशक्ती तीव्र होती. आईनेच त्याला ...\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nव्यक्तिविशेष , प्रासंगिक , बालसाहित्य\nपुढे पुढे सरकणारी मकर संक्रांत\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे न���ीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ncp-leader-dhananjay-munde-criticism-on-bjp-manifesto/", "date_download": "2021-06-20T01:34:02Z", "digest": "sha1:HPDNZJOMUHHNJGBLZGSWFV67KPPB72K5", "length": 10382, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपचा जाहीरनामा संकल्पपत्र नव्हे ‘मृगजळ’ – धनंजय मुंडे – Dainik Prabhat", "raw_content": "\nभाजपचा जाहीरनामा संकल्पपत्र नव्हे ‘मृगजळ’ – धनंजय मुंडे\nपुणे – भाजपचा जाहीरनामा संकल्पपत्र नव्हे ‘मृगजळ’ आहे. मोदींनी त्यांच्या पंक्चर झालेल्या सरकारच्या टायरमध्ये कितीही घोषणांची हवा भरली तरी ती फक्त ‘चलती का नाम गाडी’ आहे हे जनता जाणते. ‘चालू’ इंजिन असलेल्या खटारा गाडीला जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या ज���हीरनाम्यावर केली आहे.\nभाजपाचे संकल्पपत्र नव्हे तर फसवणूक पत्र आहे. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता यांना अद्याप करता आलेली नाही. आणि अच्छे दिन बाजूला सारत आता पुन्हा घोषणांचा ब्लास्ट केला गेला आहे. पहिले आधीचा हिशोब चुकता करा, असं धनंजय मुंडे यांनी म्हटंल आहे.\nआघाडी सरकारच्या काळात ९०% पूर्ण झालेल्या २६ सिंचन प्रकल्पाला पूर्ण करू शकले नाही, तरी सिंचनाचे हवाले देत फिरत आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार, छोट्या दुकानदारांना ६० वर्षांनंतर पेन्शन देणार… कॅनव्हासवरील चित्र बरं दिसत असलं तरी त्याला सत्यात उतरवण्याची तुमची लायकी नाही, अशी घणघणाती टीका भाजप सरकारवर केली आहे.\nबेरोजगारीच्या आकड्याने गेल्या ५ वर्षात उच्चांक गाठला. बेरोजगारीची कारणं देत उपाययोजना सुचवल्या असत्या तर भाजपाचा जाहीरनामा विश्वासार्ह वाटला असता. ना आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला, ना त्यांना सन्मानानं जगता आलं. अहो, तुमच्या खोट्या ‘संकल्पांनी’ जनतेची पोटं भरणार नाही, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत भाजपच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली आहे.\nदरम्यान, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आज भाजपने जाहीरनामा सादर केला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिर उभारणार ते शेतकऱ्यांना पेन्शन सुरु करणार इथवर, असे एकूण 75 आश्वासनं भाजपने जाहीरनाम्यातून दिली आहेत. ‘संकल्पपत्र’ नावाने भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘दुष्काळ, बेरोजगारीचे मुद्दे सोडून भाजप सरकार पवार कुटुंबियांवर टीका करत आहे’\nहमालाच्या कुटूंबियांना 16 लाख 90 हजार नुकसानभरपाई\n“जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव आमच्या…\nमविआच्या नेत्यांची अवस्था ‘गिरे तो भी टांग उपर’ – चंद्रकांत पाटील\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n‘करोनाविरुद्ध लढा, मोदींविरुद्ध नको’, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या…\n“पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम सध्या देशाला भोगावे लागत…\nसंकटातही उत्सव साजरा करण्याचा भाजपला रोग; नाना पटोलेंची ���ीका\nकरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी; नारायण राणेंची टीका\nगिरीश महाजनांच्या ‘ईडी’च्या टीकेला खडसेंचं चोख प्रत्युत्तर;…\n#INDvENG Test Series : डीआरएसवरून अश्‍विनची पंतवर टीका\n…तेव्हा राहुल गांधी सुट्टीवर होते; अमित शहांची टीका\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\n“जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून…\nमविआच्या नेत्यांची अवस्था ‘गिरे तो भी टांग उपर’ – चंद्रकांत पाटील\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/rural-electrification-appointment-for-solving-electricity-clients-in-rural-areas-chandrasekhar-yerme/09031938", "date_download": "2021-06-20T01:06:34Z", "digest": "sha1:JZ32L32LOGIGJ5MOZPXMRC6AIHEYOCYX", "length": 14756, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "ग्रामिण भागातील वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवणूकीसाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती – चंद्रशेखर येरमे Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nग्रामिण भागातील वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवणूकीसाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती – चंद्रशेखर येरमे\nनागपूर: गामीण भागातील वीज ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचे निराकरण त्वरीत करण्यासाठी ग्राम विदुयत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात येत असून त्यांना ग्राहकांच्या मीटरवरील वीज वापराची नोंद घेणे, खंडित वीज पुरवठा सुरळीत करणे, थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणे या सारखी कामे करायची आहे. तीन हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात त्यांची नियुक्ती करण्यात येत असून ग्राम विदुयत व्यवस्थापक महावितरण आणि वीज ग्राहक यांच्यात दुवा म्हणून काम करतील असा विश्वास महावितरणचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे यांनी व्यक्त केला.\nमहावितरण आणि राज्य शासनाच्या कौशल्य विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यात नियुक्त करण्यात येणा-या ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या पहिल्या तुकडीच्या एका महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घ्याटनाप्रसंगी ते बोलत होते. प्रकाश भवन, नागपूर य���थील महावितरणच्या लघु प्रशिक्षण केंद्रात दरमहा ३० जणांच्या तुकडीला प्रशिक्षण देण्यात येणार असून यात एका आठवड्याचे सैद्धांतिक प्रशिक्षण तर तीन आठवड्यांचे प्रत्यक्ष वीजवाहीवर व्यावहारिक प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. जिल्ह्यातील एकूण ६०० जणांना येथे आगामी काळात प्रशिक्षण देण्याचे नियोजित आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण करणा-यांना आगामी काळात विदुयत विभागाकडून परवाना देण्यात येणार आहे. ग्राम विदुयत व्यवस्थापकांवर महावितरणचे तांत्रिक नियंत्रण राहणार असून प्रशासकीय नियंत्रण स्थानिक ग्राम पंचायतींचे राहणार आहे. त्यांना देण्यात येणा-या प्रशिक्षणाच्या आधारे त्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याने या संधीचे सोने करण्याच्या सुचनाही चंद्रशेखर येरमे यांनी यावेळी केले.\nग्राम विदुयत व्यवस्थापकांनी महावितरण कडून देण्यात येणारे तांत्रिक प्रशिक्षण मन लावून पूर्ण करण्याचे आवाहन नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीना केले. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना प्रत्यक्ष गावात जावून काम करायचे असून विजेच्या क्षेत्रात चुकीला माफी नसल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे खंडाईत यांनी विशेष लक्ष वेधले.\nग्रामीण भागामध्ये महावितरण मार्फत पुरविण्यात येणा-या सेवेसाठी जनमित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, यामध्ये बिघाड झाल्यास किंवा दुरुस्ती करायची असल्यास तातडीने सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातच अडचणींचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापक निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामविकास विभागातर्फे घेण्यात आला आहे.\nत्यानुषंगाने ग्रामपंचायत फ्रेन्चायझी म्हणून काम करणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीमार्फत आयटीआय झालेल्या उपयुक्त व क्षमता असलेल्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या राज्यात २३ हजार ग्रामविद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. गावामध्ये उद्भवणार्‍या विद्युतविषयक अडचणींचे निराकरण तातडीने करणे शक्य व्हावे, यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामविद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्ती करण्याचा महत्त्वपू���्ण निर्णय घेतला होता. त्यानुषंगाने ग्राम विकास विभागातर्फे ग्रामपंचायतींनी फ्रेन्चायझी म्हणून काम करणार आहे.\nयाप्रसंगी महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, मुख्य अभियंता (समन्वय) पाटील, संचालक (ग्राहक व्यवहार) गौरी चंद्रायण, कौशल्य विकास सोसायटीचे सहाय्यक संचालक प्रविण खंडारे आदी मान्यवरांनीही यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना अधिक्षक अभियंता मनिष वाठ यांनी, संचालन जयंत पैकीने यांनी तर जयेश कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी महावितरणचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nसेन्ट्रल एव्हेन्यू, कामठी मार्ग पर मेट्रो कार्य को गती\nसफेदपोश टेंडर माफिया की गिरफ्त में खापरखेडा बिजलीघर\nआषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास..\nभारतीय जनता युवा मोर्चाच्या मागण्यांना यश..\nसीएसआर निधीतून ना. गडकरी यांच्या हस्ते 8 अ‍ॅम्ब्युलन्स\nवेकोलि खदानों से सम्बंधित पुनर्वसन मामलों पर हुई बैठक\nलिबर्टी उड्डाणपुलाखालील सुशोभीकरणाचे उदघाटन\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nआषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास..\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nJune 19, 2021, Comments Off on ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nJune 19, 2021, Comments Off on राज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nJune 19, 2021, Comments Off on आंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अश���फ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-water-issue-at-aurangabad-4152175-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:05:41Z", "digest": "sha1:EX7AY5K7HT2JKDBO4IN7HNOXKM67ESOJ", "length": 7173, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "water issue at Aurangabad | आक्रोश: रस्ता कमी करा, पण पाणी द्या ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआक्रोश: रस्ता कमी करा, पण पाणी द्या \nऔरंगाबाद- पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे मनपाची प्राथमिक जबाबदारी असताना बहुतांश भागात निर्जळी आहे. मात्र, टँकरने पाणी मिळावे म्हणून नागरिकांनी पैसे भरले तरीही पाणी दिले जात नाही. हा मुद्दा नगरसेवकांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत रेटून धरला. पालिकेने विकासकामातून एखादा रस्ता कमी करावा, पण पाणी द्यावे, अशी मागणी नगरसेवक नारायण कुचे यांनी केली.\nसभापती विकास जैन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (17 जानेवारी) बैठक झाली. शहरवासीयांना भेडसावणार्‍या पाणी प्रश्नावर सदस्य आक्रमक झाले होते. स्थायी समितीचे सदस्य आणि नगरसेवक बालाजी मुंडे, नारायण कुचे यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी मागील तीन बैठकीत करूनही त्याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. शहरात भीषण पाणीटंचाई आहे. 2 हजार 600 नागरिकांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेकडे आगाऊ पैसे भरूनही पाणी मिळत नसल्यामुळे कुचे आणि मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यकारी अभियंता सखाराम पानझडे यांनी या प्रश्नावर स्पष्टीकरण दिले. ‘प्रशासनाकडे 39 टँकर उपलब्ध आहेत. टँकरने पाणीपुरवठा करणार्‍या कंत्राटदारांची देयके जर प्रलंबित असतील तर ते पाणी कसे देतील.’ असा प्रतिप्रश्न त्यांनी बैठकीत उपस्थित केला. सभापती काही क्षण निरुत्तर झाले, कुचे यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेत ‘नागरिकांना पाणी हवे आहे, त्यांना तुमच्या तांत्रिक अडचणींशी काही देणे घेणे नाही.’ ‘पैसे भरलेल्या नागरिकांना पाणी केव्हा देणार’ असा प्रतिप्रश्न त्यांनी बैठकीत उपस्थित केला. सभापती काही क्षण निरुत्तर झाले, कुचे यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेत ‘नागरिकांना पाणी हवे आहे, त्यांना तुमच्या तांत्रिक अडचणींशी काही देणे घेणे नाही.’ ‘पैसे भरलेल्या नागरिकांना पाणी केव्हा देणार’ याचा खुलासा बैठकीत कर���्याची त्यांनी मागणी केली. पानझडे यांनी मात्र टँकरसाठी नागरिकांचे पैसे जमा होण्यासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याची सूचना केली. स्वतंत्र खात्यातून कंत्राटदारांची देयके दिली जातील. तथापि, नागरिकांची रक्कमही त्याच खात्यात जमा झाली तर प्रश्न निर्माण होणार नाही असा मुद्दा उपस्थित केला. मात्र, मुख्य लेखाधिकारी अशोक शिरसाट यांनी त्वरित असहमती दर्शवत स्वतंत्र खाते उघडता येणार नसल्याचे स्पष्ट केले. मनपाच्या मूळ खात्यातच नागरिकांचे पैसे जमा झाले पाहिजे, असे त्यांनी सभापतींना सांगितले.\nपाणीपुरवठा करणार्‍या कंत्राटदाराचा 25 लाखांचा धनादेश ‘बाउन्स’ झाला. त्यामुळे कंत्राटदार अतिरिक्त पुरवठा करणार नाहीत, असे पानझडे म्हणाले. लेखाधिकारी थोरात यांनी त्यांचा मुद्दा खोडून आजच (गुरुवारी) 25 लाख रुपये देण्यात आले आहेत. त्याशिवाय यापुढे प्रत्येक महिन्याला 25 लाख रुपयांचे देयके देण्यात येतील, कुणाचेही जाणीवपूर्वक पैसे अडवून धरले नसल्याचे सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-positive-energy-in-marathi-film--ahire-4148643-NOR.html", "date_download": "2021-06-20T00:46:28Z", "digest": "sha1:KSNMUFKLMHS46EVY3YDFWONQD2OXNZ4T", "length": 5242, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "positive energy in marathi film ; ahire | मराठी चित्रपटांत सकारात्मक ऊर्जा : अहिरे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमराठी चित्रपटांत सकारात्मक ऊर्जा : अहिरे\nपुणे - व्यावसायिकदृष्ट्या मराठी चित्रपट तोट्यात आहेत, तरीही मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या प्रचंड आहे. याचे कारण म्हणजे मराठी चित्रपटांत सकारात्मक ऊर्जा आहे, असे निरीक्षण प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व निर्माते गजेंद्र अहिरे यांनी येथे मांडले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अहिरे यांचा ‘अनुमती’ हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, निर्माते विनय गानू आणि प्रशांत गोखले या वेळी उपस्थित होते.\nअहिरे म्हणाले, गेल्या दहा वर्षांत मराठी चित्रपटांच्या निर्मितीत लक्षणीय फरक पडला आहे. चित्रपटांची संख्या वाढली आहेच; पण ती गुणात्मक, आशयात्मक पातळीवरही आहे. आज पिफमध्ये स्पर्धात्मक विभागात तब्बल 14 मराठी चित्रपट आहेत, हेच बोलके आहे. मराठीतील काही नट जागतिक स्तरावरील अभिनेते बनू शकतात, मात्र त्यासाठी त्यांच्यासाठी खास व्यक्तिरेखा लिहिल्या गेल्या पाहिजेत. तसेच केवळ व्यावसायिक गणिते बांधून चित्रपट निर्माण करणा-ंनाच यशस्वी म्हणणे योग्य आहे का, असा सवालही त्यांनी विचारला. चित्रपट मनाला भिडणे महत्त्वाचे असते. मराठीतील मांडणी, आशय आणि वैविध्य - प्रयोगशीलता अन्य प्रादेशिक चित्रपटांत नाही, असेही ते म्हणाले.\nज्यांच्या आश्रयावर मराठी चित्रपट चालतो, ते प्रेक्षकच आज छोट्या पडद्याला चिकटून बसले आहेत, अशी टीका विक्रम गोखले यांनी केली. चित्रपट ही गांभीर्याने आस्वादण्याची कला आहे, हेच प्रेक्षक विसरलेत. चांगला चित्रपट आणि चालणारा चित्रपट यात फरक आहे, याचाच त्यांना विसर पडलाय. माहेरची साडी हा चालणारा चित्रपट असला तरी तो चांगला नाही, असेही गोखले म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=1735", "date_download": "2021-06-20T00:49:25Z", "digest": "sha1:J6JJCU6A5LGWUZRJXKAUATRPDSVVYLP3", "length": 4907, "nlines": 30, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadआत्महत्या आणि माणुस", "raw_content": "\nमाणुस स्वतःशी हरू लागला. जगण्याचं धाडस विसरत चालला अशी मन हेलावणारी घटना घडून गेली.न्हवे जाणीव करून गेली.आपण केलं काय पाहिजे आणि करतोय काय याची .आजची परिस्थिती कोणती आहे .अशी आयुष्यात अनेक वादळे येतात अनेक संकटे येत असतात त्याला निखराने सामोरं जायचं असत.खऱ्या अर्थान आज आपण हरलोय हे मात्र खर केव्हा केव्हा अशी परिस्थिती ही असू शकते न्हवे ती सुरवात देखील असू शकते अशा यावेळी संयम कामी येतो..\nमित्र हो जागे व्हा आपणांस काय घडायचं आहे याकडे लक्ष द्या तुम्ही कोणा एकासाठी आयुष्य पणाला लावू नका...या जीवनाचा आनंद घेतचला.कोणी नसेल कदाचीत पण आपले आई वडील आहेत याचा विचार करा यांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत.\nत्यांनी किती यातना सहन केल्या असतील त्यांची व्यथा काय होईल याचा विचार करा त्यांनी किती स्वप्ने पाहिली असतील याचा विचार करा जीव देणं सोपं वाटत असेल पण तुम्ही आई वडिलांना जिवंत मारताय याच काय त्या यातना किती कठीण असतील याचा विचार करा.सुखी जीवन केव्हा होत जेव्हा आपण आपली दुःख दूर लोटतो आणि इतरांच्या सुख दुःखात सहभागी होतो तेव्हा...\nजगा कणखर बना ...\nआज हे घडते आहे कारण माणसाने हरणे पत्करले आहे.ही संकटे आणि कित्येक परिस्थितीतुन बाहेर पडण्याचे धडे आपल्याला पूर्वजांनी देऊ केले आह��त न्हवे ती तर संजीवनीच आहे हेच विसरलोय ...\nइतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती संभाजी राजांचा इतिहास आता आता पहाल तर सावरकर कित्येक माणस प्राणपणाने लढली निखराने लढली आपल्या मातीसाठी स्वतःसाठी नाही राष्ट्रासाठी त्यांना मने न्हवती का त्यांना जगण न्हवत का स्वराज्य निष्ठा होती ती स्वातंत्र्यासाठीची तळमळ होती\nमाणसा जागा हो जग तुझं आहे आयुष्य सुंदर आहे तू सुंदर फुल बन तू सुवास निर्माण कर ....आज खूप संकटे आहेत आज कोरोना धुमाकूळ घालतोय उद्या अजून कोणता तरी आजार येईल माणसा धीर सोडू नको रे इतकच ......\nआत्महत्या हा पर्याय नाही. सचोटीने लढल पाहिजे ...\nकित्तेक येति वादळे आपण छातीची ढाल करू...\nजागा हो माणसा जागा हो ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=2626", "date_download": "2021-06-20T01:22:39Z", "digest": "sha1:QUNSAAC2LNSKM3IM2DLW3C6EW4Y3SMKY", "length": 2732, "nlines": 46, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadवाऱ्यावरती स्वार होऊनी.....", "raw_content": "\nवाऱ्यावरती स्वार होऊनी नभी उडावे\nमनातल्या स्वप्नांनाही नवे पंख द्यावे. १\nसोबतीला घेवून सखे सोबती\nजीवनाचे हे सुंदर गीत गातचं रहावे\nवाऱ्यावरती स्वार होऊनी नभी उडावे\nमनातल्या स्वप्नांनाही नवे पंख द्यावे २\nभले येऊदे लाख अडचणी\nढाल मनाची खंबीर करूनी\nसंकटरुपी काळ्या ढगांना तू लाथाडावे\nवाऱ्यावरती स्वार होऊनी नभी उडावे\nमनातल्या स्वप्नांनाही नवे पंख द्यावे ३\nगरुडझेप ही तुझी ठरेल मोठी\nदुनिया असेल सारी तुझ्याच पाठी\nआकाशाला कवेत घेवूनी तू गुणगुणावे\nवाऱ्यावरती स्वार होऊनी नभी उडावे\nमनातल्या स्वप्नांनाही नवे पंख द्यावे. ४\nश्वासं तुझा हाच विश्वासं तुझा\nठाम असुदे नेहमी ध्यास तुझा\nयाच ध्यासासाठी तू नेहमी जगावे\nवाऱ्यावरती स्वार होऊनी नभी उडावे\nमनातल्या स्वप्नांनाही नवे पंख द्यावे. ५\nआकाश भरारी ही जगा वेगळी\nनशीब तुझ्या मनासारखे कोरेल भाळी\nकर्तुत्वाच्या या गाथेने यश तुझेचं व्हावे\nवाऱ्यावरती स्वार होऊनी नभी उडावे\nमनातल्या स्वप्नांनाही नवे पंख द्यावे. ६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_697.html", "date_download": "2021-06-20T01:01:17Z", "digest": "sha1:WVJHB4DCXFYUO3GQWQVQMCJSHBSVMBSU", "length": 25324, "nlines": 338, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मुंबईचे ऑक्सिजन मॉडेल दिल्लीत अवलंबा ; सर्वोच्च न्यायालयाची दिल्ली सरकारला सूचना | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nमुंबईचे ऑक्सिजन मॉडेल दिल्लीत अवलंबा ; सर्वोच्च न्यायालयाची दिल्ली सरकारला सूचना\nनवी दिल्ली: दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला ऑक्सिजनच्या व्यवस्था...\nनवी दिल्ली: दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी मुंबई मॉडेल स्वीकारण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन व्यवस्थापनाची सर्वोच्च न्यायालयाने स्तुतीही केली आहे.\nदिल्लीत गेल्या काही आठवड्यांपासून ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे दिल्लीकरांना ऑक्सिजनसाठी वणवण भटकावे लागत आहे. याप्रकरणी आधी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आले आहे. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने ऑक्सिजनचं व्यवस्थापन केलं. ते मॉडल दिल्ली सरकारने अवलंबावं. दिल्ली सरकारने मुंबई महापालिकेकडून काही चांगल्या गोष्टी घ्याव्यात, असे म्हटले आहे. न्यायामूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी हा सल्ला दिला.\nमुंबई महापालिकेने कोरोना काळात चांगले काम केले आहे. अशावेळी दिल्लीने काही शिकले पाहिजे. वैज्ञानिक पद्धतीने काम केले पाहिजे, असे न्या. चंद्रचूड म्हणाले. चार अधिकार्‍यांना तुरुंगात टाकल्याने ऑक्सिजन येणार नाही. लोकांचे जीव कसे वाचतील याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. मुंबई मॉडेल हे काही राजकीय मॉडेल नाही. न्यायालयातील अधिकारी हे काही केंद्र किंवा राज्यांचे नाही. आपल्याला यातून मार्ग काढला पाहिजे. मुंबई महापालिका काय करत आहे, कसे करत आहे हे जाणून घेण्याचा सल्ला न्यायालयाने दिला.\nसर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उद्या सकाळपर्यंत ऑक्सिजन पुरवठ्याबाबत एक चांगली योजाना सादर करण्यास सांगितली आहे. जेणेकरून दिल्लीला त्यांचा 700 टन ऑक्सिजनचा कोटा मिळू शकेल. त्यांनी ’आम्ही दिल्लीच्या जनतेला उत्तरदायी आहोत. आम्ही अवमानाची याचिका पुढे नेऊ इच्छित नाही. आम्हाला खालच्या स्तरावर कारवाई झालेली हवी आहे.’ असेही मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. जर दिल्लीचे आरोग्य सचिव आणि केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांची मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी चर्चा झाली असेल, त्यात ऑक्सिजन स्टोरेज टँक कशा तयार करायच्या याची माहिती घेतली असेल, तर दिल्लीसाठी हा प्लान कसा राबवणार याची माहिती आम्हाला द्या, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.\nकाय आहे मुंबई मॉडल\nकोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. यावेळी मुंबई महापालिकेने तातडीने ऑक्सिजनचे नियोजन केले. महापालिकेने ऑक्सिजन पुरवठा सिस्टिम वाढवली. 28 हजार बेडपैकी 12 ते 13 हजार बेडवर ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची व्यवस्था केली. त्यानंतर महापालिकेने ऑक्सिजन सिलिंडरही बदलण्यास सुरुवात केली. सुरुवातीला महापालिका साधारण ऑक्सिजन सिलिंडरवर अवलंबून होती. नंतर पालिकेने जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा वार केला. साधारण ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा या सिलिंडरची क्षमता दहा टक्के अधिक असते. त्याचबरोबर पालिकेने 13 हजार किलो लीटरची मेडिकल ऑक्सिजन टँक तयार केली. त्यामुळे रुग्णालये रिफिल मोडवरून स्टोरेज सप्लाय मोडवर आले.\nदेश पुणे बीड ब्रेकिंग\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती ���टोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच��या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मुंबईचे ऑक्सिजन मॉडेल दिल्लीत अवलंबा ; सर्वोच्च न्यायालयाची दिल्ली सरकारला सूचना\nमुंबईचे ऑक्सिजन मॉडेल दिल्लीत अवलंबा ; सर्वोच्च न्यायालयाची दिल्ली सरकारला सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_12.html", "date_download": "2021-06-20T00:01:36Z", "digest": "sha1:62YKKA3JJWREV7AAVHSM5MK2CKSNWCJX", "length": 6156, "nlines": 78, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सुरेश पाटील यांचे कार्य राज्यात आदर्शवत : मंत्री डाॅ. विश्वजीत कदम", "raw_content": "\nHomeसुरेश पाटील यांचे कार्य राज्यात आदर्शवत : मंत्री डाॅ. विश्वजीत कदम\nसुरेश पाटील यांचे कार्य राज्यात आदर्शवत : मंत्री डाॅ. विश्वजीत कदम\nसांगली (प्रतिनिधी) : श्री भगवान महावीर कोविड हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगलीतील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कस्तुरबाई वालचंद लेडीज होस्टेल चे अवघ्या ५ दिवसांत कोविड हॉस्पिटल मध्ये रूपांतर करण्याची किमया केली आहे. त्यांचे हे कार्य राज्यात आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे असे वक्तव्य कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.\nनेमिनाथनगर, सांगली येथे उभारण्यात आलेल्या श्री\nभगवान महावीर कोविड हॉस्पिटलला मंत्री डाॅ विश्वजीत कदम यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी ते बोलत होते. मंत्री कदम म्हणाले, जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता सामाजिक, शैक्षणिक, सहकारी संस्था, दानशूर व्यक्तीने या संकट काळात आपल्या परीने सर्वतोपरी मदत करणे गरजेचे आहे. समस्त जैन समाजातील दानशूर व्यक्तींनी, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट संचलित भगवान महावीर हॉस्पिटल हे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणानी युक्त अशा ४० बेडसची सुविधा असलेल्या, या हॉस्पिटलमध्ये १५ बेड्स आयसीयु व्हेंटिलेटर व हायफ्लो नेझल युक्त तसेच २० ऑक्सिजन बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. सदरचे हॉस्पिटल सर्वसामान्य, गरजू नागरिकांना उपयूक्त ठरत असून, याचा आदर्श व पुढाकार समाजाने घेतल्यास कोरोनावर आपण लवकरच मात करू शकतो. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.\nयाप्रसं��ी काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, विरोधी\nपक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक मंगेश चव्हाण, राजगोंडा पाटील वसंत पाटील, सुभाष देसाई व ट्रस्टची कार्यकर्ते हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित होते.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/tips-information-in-marathi/gulvel-benefit-use/", "date_download": "2021-06-20T01:12:01Z", "digest": "sha1:EYSP2IXFNZVCEQIUHII4LDMLISUD2MJ6", "length": 8171, "nlines": 84, "source_domain": "www.marathi.tv", "title": "Gulvel Benefits in Marathi | Giloy Plant Meaning & Uses Marathi Name", "raw_content": "\nशरीराची प्रतिकारक शक्ती कमी झाल्यास माणूस वरचेवर आजारी पडू लागतो. अशा वेळेस गुळवेल अत्यंत लाभदायक ठरते. गुळवेलच्या नित्य सेवनाने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.\nवारंवार होणारे सर्दी – पडसे, ताप आणि अशक्तपणा यामध्ये सुद्धा गुळवेल प्रभावी आहे.\nगुळवेल सत्व दिवसातून तीन ते चार वेळा घ्यावे. अर्धा चमचा सत्व घेऊन नंतर दुध साखर घ्यावी कारण हे चवीला कडू असते.\nगुळवेलचा काढा सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. हा काढा दिवसातून दोन तीन वेळा घेऊ शकतात.\nदररोज सकाळ संध्याकाळ एक चमचा गुळवेल सत्व आणि गाईचे दुध नियमितपणे घेतल्यास तारुण्य दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते.\nगुळवेल कडू चवीची असल्याने मधुमेहात सुद्धा फायदेशीर ठरते. गुळवेलचे नित्य सेवन केल्याने रक्तातील साखर कमी होऊन मधुमेही रुग्णांना होणाऱ्या मज्जादाह आणि अंधत्व या उपद्रवा पासून त्यांची सुटका करते.\nगुळवेल मध्ये रक्ताभिसरण सुधारून हृदयाला बळकटी देण्याची शक्ती आहे. वृद्धांना आणि हृदयरोगाने पिडीत असणाऱ्या रुग्णांसाठी गुळवेल सत्व किंवा अमृतारीष्ट खूप फायदेशीर ठरते.\nजुनाट मुरलेल्या तापात सुद्धा गुळवेल सत्वामुळे आराम मिळतो.\nयकृताचे विकार किंवा कावीळ झाल्यास अर्धा चमचा गुळवेलसत्व आणि अर्धा चमचा हळद एक चमचा मधासोबत दिवसातून दोन तीन वेळा खायला द्यावे.\nपंडुरोग किंवा रक्तक्षय झाला तर रुग्णाला गुळवेल सत्व किंवा अमृतारीष्ट द्यावे.\nगुळवेलचे चूर्ण आणि दुध साखर स्त्री – पुरुषांच्या जननसंस्थेच्या अनेक विकारांमध्ये लाभदायक ठरते.\nगुळवेलच्या नित्य सेवनाने मानसिक तणाव सुद्धा कमी होतो.\nगुळवेल रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल कमी क���ून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते.\nडेंग्यूच्या तापात रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या पेशी वेगाने कमी होतात. अशा वेळेस गुळवेल दिल्यास पांढऱ्या रक्तपेशी लवकर सामान्य होतात. तसेच चिकनगुनिया, स्वाईन फ्लू आणि फ्लू मध्ये देखील गुळवेल खूप हितकारक आहे.\nगुळवेलच्या कोवळ्या पानांची भाजी बनवतात. कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये ही भाजी लाभदायक ठरते. तसेच ताप येऊन गेल्यानंतरही शरीराची ताकद वाढविण्यासाठी हि भाजी उपयुक्त आहे.\nकुष्ठरोग आणि संधिवात या सारख्या रोगातही गुळवेलच्या सेवनाने आराम मिळतो.\nवारंवार जुलाब होत असल्यास सकाळी उपाशीपोटी गुळवेलच्या वेलीचा रस प्यावा.\nगुळवेल कॅन्सर सारख्या रोगात सुद्धा उपयोगी ठरते. गव्हांकुराच्या रसासोबत गुळवेलचा रस सकाळी उपाशीपोटी, आठवड्यातून तीनदा घ्यावा किंवा एक दिवसा आड घ्यावा.\nखुप छान उपयुक्त माहीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.chhatraprabodhan.org/M_Books_Personality_Development.php", "date_download": "2021-06-20T00:35:10Z", "digest": "sha1:VITR2ELFDMG6YPIQDBGUMN6Q7S6WHILE", "length": 3723, "nlines": 66, "source_domain": "www.chhatraprabodhan.org", "title": "Toggle navigation", "raw_content": "\n२५ वर्षातील ३०० अंक\n२५ वर्षातील सर्व ३०० अंक उपलब्ध कुमार कथा ॲप्लिकेशन सुबोध अंक चालू महिन्याचा अंक\n1. प्रतिभेच्या प्रांतातील प्रवास - कल्पक लेखन\n2. कल्पक बनूया - कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी कृतीपुस्तिका\n3. तरंग मनाचे - भावनिक विकसनाचे विविध पैलू\n4. गीतागीताई - विनोबा भावे लिखित गीतागीताईचा संग्रह\n5. व्यक्तीविकासासाठी विद्याव्रत - व्यक्तिमत्व विकासनावर पुस्तक\nसामाजिक बदलासाठी बुद्धिमत्तेला चालना\nज्ञान प्रबोधिनीच्या दृष्टीकोनातून बुद्धिमत्तेला चालना हे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैचारिक भेदांना छेद देणे आहे. जोपर्यंत समाजाला बदलण्याची निकड भासत राहील तोपर्यंत इतर गोष्टी गौण आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या मते सामाजिक बदल हे खूपच दुष्कर काम आहे आणि खरे तर ज्यांना चांगल्यासाठी समाजात बदल घडवायचा आहे अशांनी मनाने, एकविचाराने एकत्र येणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thebirthsite.com/post/the-difference-between-sketch-and-drawing-1f36b7/", "date_download": "2021-06-20T01:29:03Z", "digest": "sha1:7KKXC4WKQEWUHPJFVABJ62PYUIJ6OZJ5", "length": 21589, "nlines": 58, "source_domain": "mr.thebirthsite.com", "title": "रेखाटन आणि रेखाचित्रांमधील फरक", "raw_content": "\nरेखाटन आणि रेखाचित्रांमधील फरक\nवर पोस्ट केले २२-०९-२०��९\nविविध सर्जनशील साधनांमध्ये काम करणारे जगभरातील कलाकार आपल्याला सांगतील की आकार आणि रेखांकनांच्या वापरामध्ये स्पष्ट फरक आहे. रस्त्यावरची एक व्यक्ती या दोन शब्द आणि संकल्पना खूप साम्य आहे. स्केच आणि चित्राभोवती असलेली मूड कदाचित भविष्यात प्रत्येक साधन ठेवते. स्केच हे या क्षणाचे द्रुत रेकॉर्डिंग किंवा भविष्यात विकसित करण्याची आवश्यकता असलेल्या एखाद्या गोष्टीची स्मरणपत्र आहे. रेखाचित्र अधिक तपशीलवार आणि अखेरीस तयार होईल. हे दोन शब्द समजून घेतल्यास फरक आणखी स्पष्ट करण्यास मदत होईल. जरी ते कलेशी संबंधित असले तरी रेखाटन आणि रेखाचित्रांचा उपयोग समाजातील सर्व बाबी प्रतिबिंबित करतो.\nएकंदरीत, स्केचिंग ही विश्रांती, अपरिभाषित, अंतिम रेखांकनासाठी एक प्रारंभिक प्रेरणा आहे. रेखाटनांमध्ये तपशीलांची कमतरता आहे आणि त्यामध्ये बर्‍याच ओळी आहेत ज्या व्हिज्युअल प्रतिमेचा भाग आहेत दृष्टीकोन आणि शिल्लक असलेल्या प्रयोगासाठी ते एखाद्या कलाकाराला संधी देतात. स्केच अंतिम कामाचा पहिला मसुदा आहे. रेखाटना हलकी आणि गडद छटा दाखवा मध्ये डिझाइन केल्या आहेत, चुकून चित्राचे सार जाणण्याचा एक मार्ग. अंतिम कामाच्या विकासाचा संदर्भ, स्केच ही कलाकाराच्या निर्मितीच्या निर्णयामागील प्रेरणा आहे. कोरे, पेन्सिल आणि शाई यासारख्या मोनोक्रोम वातावरणात रेखाटने कार्य करतात. स्केचेस तयार काम मानले जात नसले तरी, प्रसिद्ध कलाकारांचे काही स्केचेस कलेची मौल्यवान कामे बनली. उदाहरणार्थ, लिओनार्डो दा विंची आणि एडगर देगास यांची रेखाटन पुस्तके खूपच मूल्यवान ठरली आहेत. २०१ 2016 मध्ये लिओनार्डो दा विंचीच्या सापडलेल्या आणि विकल्या गेलेल्या चित्रांची किंमत १ record दशलक्ष डॉलर्स होती.\nआमच्या सोशल मीडियावर रेखाटनांमध्ये देखील प्रवेश केला जाऊ शकतो कारण ते इतर कार्यक्रमांचे वर्णन करण्याच्या वेगवेगळ्या मार्गांचा भाग बनतात.\nएखाद्याचे वर्णन करणे किंवा काही शब्दांत कृती करणे स्केच हा एक मार्ग असू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या घटनेचे रेखाटन वर्णन असू शकते. ते ड्राफ्ट किंवा येणा things्या गोष्टींची प्रारंभिक रचना देखील असू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या कथेचा तपशील देण्यापूर्वी पुस्तक हे कथानकाचे रेखाटन असू शकते.\nनाट्यमय जगात स्केच एक लहान संगीत किंवा साहित्यिक भाष्य असू ��कते. हा नाटकाचा व्यंग्यात्मक भाग किंवा कोणत्याही कल्पनेचा भाग असू शकतो जो वास्तविक कथेचा एक छोटा किंवा संक्षिप्त पुनरावलोकन देतो. रेखाटना कोर्टरूमचा भाग बनली. कलाकार कोर्टात बसून खटल्यात सामील झालेल्या लोकांचे चेहरे रेखाटतो. न्यायाधीशांकडून निर्णायक मंडळापर्यंत थेट वाक्ये लिहिणे हा कोर्टरूममधील नाटकाचा भाग बनला. काय घडले हे समजून घेण्यात स्केचस मदत करते तसेच प्रतिवादी आणि प्रकरणात सामील असलेल्यांचे फोटो टिपण्यासाठी. \"अत्याधुनिक स्केचेस\" असे म्हटले गेलेले स्केच गुन्हेगारी तपासात मदत करू शकतात कारण वर्णनानुसार गुन्हेगार किंवा साक्षीदाराचे चित्र रेखाटले जाऊ शकते. एखाद्या गुन्ह्याचा खरा पुरावा नसल्यास हे विशेषतः उपयुक्त ठरते आणि एखाद्याने थोडक्यात जे पाहिले आहे त्याचे रेखाटन गुन्हेगारास शोधण्यात सहसा मदत करू शकते.\nसिटी स्केचेस हा कलाकारांचा एक मनोरंजक गट आहे ज्यांना शहर जीवन किंवा त्यांच्या प्रवासात दिसणार्‍या ठिकाणांचे फोटो काढणे आवडते. \"अर्बन स्केचर्स\" नावाची एक संस्था आहे, ज्यात आमंत्रणाद्वारे 100 स्केचेसची टीम आहे. हा निवडलेला गट एकमेकांना प्रोत्साहित करतो आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांचे कार्य सादर करतो, ज्यामध्ये निवडलेल्या कलाकारांच्या केवळ स्केच कलाकृती आहेत.\nव्याकरण आणि रेखाटनेचे वर्णन करणारे शब्द विभाग आणि आपल्याला शब्दाशी अधिक परिचित होण्यास मदत करतात.\nशीर्षक म्हणून रेखाटनः स्केच एक ऑब्जेक्ट आहे, कलाकाराचे रेखाचित्र आहे.\nघोडा म्हणून स्केच वापरणे: लिओनार्डो दा विंची उत्कृष्ट रेखाटनांसाठी परिचित आहे, त्याच्या काही चित्रांइतकेच ते मौल्यवान आहे.\nक्रियापद म्हणून रेखाटन: विलीन करणे, रेखाटन.\nचित्रकाराने चित्र काढण्यापूर्वी फार्म हाऊसचे चित्र रेखाटले.\nस्केच / स्केच गुणवत्ता: स्केच पूर्ण झाल्यानंतर किंवा काहीतरी चित्रित झाल्यानंतर देखावा.\nस्केचचा दर्जा म्हणून वापरणे: साक्षीदाराने पोलिस अधिका at्याला पोलिस स्टेशनमध्ये चोरांचा एक स्केच दिला.\nस्केच हा शब्द वापरुन मुहावरे.\n'स्केचिंग' म्हणजे ट्रॅक ठेवणे.\nजेव्हा त्याला एका शेतक's्याच्या बागेतून सफरचंद घ्यायचा होता तेव्हा त्याने आपल्या मोठ्या भावासाठी \"चित्र\" लावले.\nस्केच स्केच एक अगदी लहान स्केच किंवा कल्पना स्पष्टीकरण पद्धत आहे ज�� कमीतकमी तपशीलांसह विकसित केली गेली आहे. हे आपल्याला दुसर्‍या व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तूबद्दल आणखी काय करावे याची कल्पना देते.\nकोणत्याही कागदावर अगदी कमी प्रतीच्या कागदावरही स्केचेस ठेवता येतात. कलाकार त्यांचे स्केच लिहिण्यासाठी स्केच पुस्तके वापरतात आणि त्यांची रेखाटने पेंटिंग्ज आणि इतर कलाकृतींना आधार देतात. शिल्पकार चिकणमाती, प्लास्टिक किंवा मेण मध्ये 3 डी स्केचेस बनवते.\nफर्नांडो बोटेरो, कोलंबियन कलाकार आणि शिल्पकार:\n\"स्केच हे प्रत्येक गोष्ट आहे. हे कलाकाराचे व्यक्तिमत्त्व, शैली, स्वाभिमान आणि भेट म्हणून रंग.\"\nरंगाची भर घालून कला जग कशा प्रकारे संबंधित आहे स्केचेस तयार करण्याच्या प्रक्रियेशी आणि नंतर कलाचा शेवटचा तुकडा वर्णन करते. आणि मग हे चित्र - अंतिम निर्मिती. तथापि, हे सांगणे खरे आहे की रेखांकन आणि रेखांकन ही दोन स्वतंत्र कामे असू शकतात, खासकरून जर आपण जगप्रसिद्ध कलाकार असाल.\nरेखांकन म्हणजे काय आणि ते स्केचपेक्षा कसे वेगळे आहे\nरेखांकन रेखांकनासाठी अधिक तपशीलवार दृष्टीकोन आहे आणि रेखाचित्र हे कामाचा अंतिम भाग बनते. रेखांकनात पेन्सिल, ग्रेफाइट पेनचे पेस्टल आणि इतर मोनोक्रोम साधने वापरली जातात. काहीवेळा कलाकार चित्रांना \"अभ्यास\" म्हणतात कारण अंतिम चित्रात त्यांचा अधिक तपशीलवार विचार केला जातो. रेखांकन स्केचचा परिणाम असू शकतो, कारण कलाकार स्केचचा वापर करून त्या विषयाचे मार्गदर्शन आणि अभ्यास करतात.\nकलाकार देगास यांच्या म्हणण्यानुसार, \"रेखांकन हे आपण पहात असलेल्या गोष्टीसारखे नसून ती इतरांद्वारे पाहिली जाऊ शकते.\"\nरेखांकने जड कागदाचा वापर करतात, कारण चांगल्या प्रतीचे कागद रंग आणि पोत खोलीत सुधारणा करतात. सामान्यत: चित्रे अधिक तपशीलवार असतात आणि तयार केली जातात.\nरेखांकन आणि शब्दाचा भिन्न वापर किंवा अर्थ लावणे याबद्दल अधिक मुहावरे आहेत. आपण काहीही खेचू किंवा काढू शकता आणि विहिरीतून पाणी घेऊ शकता किंवा विजयी लॉटरीचे तिकीट जिंकू शकता. पण कलाकार म्हणून चित्र काढण्याच्या दृष्टीने चित्रकला हा एक कलाकृतीचा भाग आहे.\nजागा रेखाटणे म्हणजे काहीतरी समजत नाही. दोन गोष्टींमध्ये रेखा रेखाटणे म्हणजे दोन गोष्टींची व्याख्या किंवा फरक. रक्त घेणे म्हणजे एखाद्याला रक्तात बुडविणे. एखाद्यास गुंतवणे म्हणजे एखाद्याला ��्रश्न विचारणे आणि एखाद्याकडून उत्तरे मिळवणे. आगीपासून दूर अंतरामुळे विचलित होते आणि एखाद्याचे लक्ष वेधले जाते. काहीतरी जवळ येण्याने काहीतरी संपेल.\nलेआउट प्रतिशब्द आणि प्रतिशब्दांपासून मुक्त आहे जे या शब्दाची समज वाढवते.\nनिवडलेले समानार्थी शब्द: स्पष्टीकरण, संग्रह, विभक्त करणे, रेखांकन,\nनिवडलेले प्रतिशब्द: नकार, कपात आणि प्रसारण.\nरेखांकन, रेखाटनेप्रमाणेच, त्याचा एखादा कामाचा लेख असल्यास घोडा म्हणून वापरला जाऊ शकतो. हे एक क्रियापद, ड्रॉईंग .क्शन देखील असू शकते.\nपेंटिंग्ज कलाकारांच्या जगाशी संबंधित नाहीत आणि आर्किटेक्ट आणि कलाकार मोठ्या प्रमाणात वापरतात. आर्किटेक्ट योजना आखून प्रकल्प काढतो. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये, बर्‍याच आर्किटेक्ट्सच्या योजना अत्याधुनिक संगणक सॉफ्टवेअरचा वापर करून डिजिटल विकसित केली जातात. रेखाचित्रांद्वारे नकाशे देखील रेकॉर्ड केले जातात आणि आज बहुतेक नकाशे डिजिटल तयार केले जातात. परंतु आपल्या घरातील अभ्यागतांना मार्गदर्शन करण्यासाठी या जिव्हाळ्याचा हातकडी अजून आहे.\n\"रेखांकन ही कलाकारांच्या लेखन शैलीची सर्वात थेट आणि उत्स्फूर्त अभिव्यक्ती आहे: हे चित्रकलेऐवजी त्यांची खरी ओळख प्रकट करते.\"\nअसेच कोटेशन कलाकार आणि त्याच्या चित्रांना व्यापक सर्जनशील जगात आणते. इथली चित्रकला ही केवळ दृश्य कलाकुसरच नाही तर त्या चित्रकलेच्या माध्यमातून मनोवृत्तीने व्यक्त केलेल्या कलाकाराच्या मनाची भावना व भावनांपैकी एक आहे. स्केच हा अभिव्यक्तीचा अविभाज्य भाग आहे, परंतु तो कलाकाराच्या वैयक्तिक प्रवासाची केवळ कल्पना देतो कारण तो कलाकाराच्या अंतिम अभिव्यक्तीसाठी अग्रसर कर्सर आहे.\nतस्म स्पायडरमॅनस्ट्रेच मार्क्स वि सेल्युलाईटक्लोज ग्रिप बेंच प्रेस वि उछालनाला विराम दिलाएक मध्यम शाळा शिक्षक साधक आणि बाधक असल्यानेअल्ट्रा सुपर स्टार नाशकएचबीके भाग २ + बीक्यू (अ) अंतर्गत अंडरटेकरचे साधक आणि बाधक काय आहेतप्री वर्कआउट सॅप्स: 1. एमआर वि जॅक 3 डी वि एक्सप्लॉड 2.0 इत्यादी\nइन्फ्लूएन्झा आणि पोटाच्या बगमध्ये फरकमानवी भांडवल आणि भौतिक भांडवल यांच्यात फरकऑपरेटिंग सिस्टममध्ये प्रीवेन्टिव्ह आणि प्री-प्रीफेन्शिअल प्लॅनिंगमधील फरकसायंटोलॉजी आणि ख्रिश्चन सायन्समधील फरकचष्मा आणि चष्मा फरकमानसिक मंदता आणि शिक्षण अपंग यांच्यात फरकAndroid एमुलेटर आणि सिम्युलेटर दरम्यान फरकलाइटरूम आणि फोटोशॉपमधील फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/cartoonist-pradeep-mhapsekar-masterstroke-on-england-win-cricket-world-cup-2019-37690", "date_download": "2021-06-20T00:59:02Z", "digest": "sha1:GSMIDCPW2F6XVUE4BHJDC7VZ7XCZFLQA", "length": 5017, "nlines": 140, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Cartoonist pradeep mhapsekar masterstroke on england win cricket world cup 2019 | विश्वविजेता", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nBy प्रदीप म्हापसेकर क्रिकेट\nक्रिकट वर्ल्ड कप २०१९इंग्लंडन्यूझीलंडआयसीसीविजयपराभव\nआला पावसाळा, लेप्टोपासून सांभाळा\nमोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ\nराज्यात १४ हजार ३४७ कोरोना रूग्ण बरे\nकांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणी ४ अटकेत, धक्कादायक माहिती उघड\nसमृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामाला गती द्या- उद्धव ठाकरे\nमुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा\nworld test championship final : भारत-न्यूझीलंड सामना आजपासून\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा\nराहुल द्रविड बनले भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक\nAll Format Cricket संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडं\nश्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनची कर्णधारपदी निवड\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-pravin-kshirsagar-writes-about-raising-a-daughter-5675450-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:05:23Z", "digest": "sha1:KEMO3AX5DVJACDWKN23AHAZDXX5LQ2UU", "length": 4885, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pravin Kshirsagar writes about raising a daughter | सर्रकन वाढतात पोरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआत्ताच या ओळी एका मैत्रिणीच्या पोस्टवर वाचल्या आणि आज संध्याकाळचा प्रसंग आठवला.\nभिंतीवर बालकृष्ण वेशातला अन्वीबाळाचा एक गोड फोटो आहे, त्याच फोटोखाली सात वर्षांची अन्वी पोरगी बसली होती. त्या दोन रूपांकडे पाहत अशीच काही वाक्ये बोललो, मुली किती पटकन मोठ्या होतात ना टाइपची. अर्थातच हे बोलताना माझा चेहरा आनंदी नव्हता, तर थोडासा गंभीर, उतरलेला होता.\nते पाहून अन्वी विचारात पडली. जे काही झालंय, त्याला नक्कीच काही तरी कारण असणार, आणि त्यावर नक्क���च काहीतरी उपाय असणार, हा आत्मविश्वास चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.\nत्याचसोबत... जे काही घडलंय त्यात बाबाचीच चूक असणार, आणि ते बरोबर कसं करायचं हे मलाच पक्कं ठाऊक असणार, हे डोळ्यातली चमक आणि ओठांवरचे कुत्सित, विजयी हसू सांगत होतं.\nतर, मला जास्त वाट बघायला न लावता, प.पू. अन्वीमाँ सांगत्या झाल्या.\nएक वेळ माझ्याकडे डोळे रोखून रागाने बघितले, नाक फेंदारले, दातओठ खाल्ले. एक मोठा उच्छ्वास टाकून,\n‘बाबा, तुम्ही माझे बड्डे का सेलिब्रेट केले बघ त्यामुळेच मी मोठी झाले.’\nमला पटतंय याची खात्री करण्यासाठी काही क्षण माझ्या डोळ्यात टक लावून पाहिले. बादरायण संबंधसुद्धा इतका असंबद्ध नसावा याव्यतिरिक्त इतर काहीच न सुचल्याने मी हलकीच मान हलवली. तो माझा होकार समजून, समस्येवर तोडगा सुचवला,\n‘इथून पुढे माझा बड्डे सेलिब्रेट नाही करायचा, म्हणजे मी एवढीच राहीन. मोठी नाही होणार आणि तुम्हाला सोडूनही नाही जाणार.’\nबोट नाकासमोर धरून ‘ओके’ असे दरडावून त्यावर संमती मिळवली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/cm-thackeray-in-nashik/", "date_download": "2021-06-19T23:54:37Z", "digest": "sha1:RUS3ODMCHWKIR76WOLDV2G5QLIEBOF52", "length": 20622, "nlines": 120, "source_domain": "mahapolitics.com", "title": "माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही केवळ मोहिम नाही, नाशिक विभागीय आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया! – Mahapolitics", "raw_content": "\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी ही केवळ मोहिम नाही, नाशिक विभागीय आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया\nनाशिक – माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही केवळ मोहिम नसून या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आरोग्य साक्षर करण्याचा शासनाचा मानस असून आपल्या कुटुंब,गांव, शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.\nते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री व अधिकाऱ्यांच्या बैठकीत संवाद साधताना बोलत होते. यावेळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दीघावकर, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, महसूल उपायुक्त दीलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मनापाचे कोरोना नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.\nयावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, या मोहिमेतून आपल्याला राज्याचा, जिल्ह्यांचा हेल्थ मॅप तयार करता येणार आहे. विविध माध्यमातून आपण या मोहिमेंतर्गत जनतेपर्यंत पोहचणार आहोत. त्यामुळे सर्वेक्षणासोबतच व्यापक स्वरूपाची जनजागृती आपल्याला करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्यांतील स्थानिक कला व कलावंतांचाही सहभाग वाढवावा. प्रत्येकाला आपल्या कुटुंबासाठी, गाव, जिल्हा व राज्यासाठी आरोग्यासाठी जे जे काही आवश्यक आणि गरजेचे आहे, ते ते करावे लागणार आहे, मला खात्री आहे प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी यात निश्चितच सहभाग घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हाणाले.\nया कालखंडात आपण कोरोनासाठीच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना साधन-सुविधा उपलब्ध करून देत आहोत. परंतु या सर्व सुविधा आपण कुठपर्यंत नेवू शकतो यालाच काही मर्यादा आहेत, त्यामुळेच आपण प्रतिबंधात्मक उपायांसाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. काही लोक गृहविलगीकरणातही बाहेर फिरताना दिसून येत आहेत, त्यांनी आपल्या स्वत:सोबत, कुटुंब, समाज यांचीही काळजी घ्यायला हवी. आज या क्षणाला आपले राज्य हे एकमेव राज्य आहे की जे या कोरोनामुक्तीच्या कामाला जनचळवळ बनवते आहे; त्याशिवाय आपण कोरोनामुक्त होवू शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही केवळ प्रासंगिक आपत्ती नसून ती येणाऱ्या काळातल्या मोठ्या आपत्तीची नांदी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येणारी आपत्ती व लॉकडाउन टाळायचे असेल तर आपल्याला कोरोना प्रतिबंधात्मक जीवनशैली अंगवळणी पाडून त्या जीवनशैलीच्या अंगिकार करावा लागेल असेही यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले यांनी यावेळी सांगितले.\nराज्यात नाशिकचा मृत्युदर सर्वात कमी – पालकमंत्री छगन भुजबळ\nनाशिक जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या ही ३ हजार ने कमी झाली अस���न मृत्यदर राज्यात सर्वात कमी म्हणजे १.६ इतका आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे मापदंड एकास १० असताना तो नाशिक जिल्ह्याचा एकास ३० इतका आहे. स्वॅब तपासणीतही नाशिक ची कामगिरी अत्यंत वेगवान असून औषधे. इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारी व महापालिकेच्या रूग्णालयांमध्येच त्यांचा जास्तितजास्त साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, त्यांच्यामार्फत औषधसाठ्याची, किमतीची नियमित तपासणी करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात २४ ते २८ मे.टन इतका ऑक्सिजन गरजेचा असून नाशिक जिल्ह्यातील मात्र स्थानिक उद्योगांच्या सहकार्यातून त्याची दररोज ५५ मे. टन इतकी निर्मिती केली जात आहे, त्यामुळे आजच्या स्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा नाही, तो पुरेसा उपलब्ध आहे, असे सांगून यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले, नाशिक शहरात ठक्कर डोमच्या माध्यमातून आदर्श कोविड सेंटरची संकल्पना तर राबवली जाते आहे. याशिवाय शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् यांच्या संकल्पनेतून पोलीस व त्यांच्या कुटुबियांसाठी १०० बेडचे ऑक्सिजनच्या सुविधांनीयुक्त असे स्वतंत्र कोविड सेंटर निर्माण करण्यात आले आहे. या दोन्ही कोविड सेंटरमध्ये आज रूग्ण उपचार घेत आहेत. नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीत पुरेसे बेड रुग्णांसाठी आज उपलब्ध असून भविष्यात बेड कमी पडणार नाही त्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन सेंटरची निर्मिती करण्यात येत असून २५ ते ३० ऑक्सिजन बेड प्रत्येक तालुकास्तरावर उपलब्ध करून दिले आहेत. आज संपूर्ण नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातून येणारे पेशंट नाशिक शहरात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील सर्व अधिकारी आपापली कर्तव्ये अत्यंत जबाबदारीने पार पाडत असून समाजाप्रती ते आपले कुटुंब म्हणूनच जबाबदारीने वागत आहेत असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.\nयावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी माहिती सादर करताना सांगितले की, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम सुरू होण्यापूर्वीपासून मार्च महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील मोहिम सुरू असून त्याच्या परिणामस्वरूप आम्ही जिल्ह्यातील रूग्णसंख्या मर्यादित ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. आज क्षणाला जिल्ह्याचा मृत्युदर १.६ तर रिकव्हरी होण्याचा दर जिल्ह्याचा ८७ इतका आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत आम्हाला ७३ लाख इतक्या लोकसंख्येपर्यंत पोहोचायचे आहे, आत्तापर्यंत आम्ही २० लाख लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. जिल्ह्यात त्यासाठी ३ हजार २८९ टीम्स् कार्यरत आहेत. या माध्यमातून आपण ६९ कोमार्बिड रूग्णांन शोधण्यात यशस्वी झालो आहोत, त्यातील १ हजार २१४ रूग्णांन शोधून त्यांच्यापासून होणारा फैलाव रोखू शकलो हे या सर्वेक्षणाचे यश आहे. येणाऱ्या काळात उर्वरीत लोकांपर्यंत आम्ही पोहचणार आहोत. दिवसेंदिवस बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून रूग्णसंख्याही कमीकमी होत चालली असल्याचं ते म्हणालेत.\nआपली मुंबई 7295 cm 489 thackeray in nashik ‘माझे कुटुंब 1 उद्धव ठाकरे 381 माझी जबाबदारी’ मोहिमेच्या 1 माध्यमातून आरोग्य साक्षर महाराष्ट्र घडविण्याचा 1 मानस 1 मुख्यमंत्री 366\nती भेट गुप्त नव्हती, देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया \nभाजपनं राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिल्यानंतर काय म्हणाल्या पंकजा मुंडे\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकार���ा फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2021-06-20T01:53:03Z", "digest": "sha1:CVX5EES7ZRJB5KXJCPUBAD5XVNBBRDPW", "length": 3717, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बॅरी सिंकलेर - विकिपीडिया", "raw_content": "\nबॅरी व्हिटली सिंकलेर (२३ ऑक्टोबर, १९३६:ड्युनेडिन, न्यूझीलंड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९६३ ते १९६८ दरम्यान २१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\nन्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९३६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०२० रोजी १०:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/auction-2021-sanju-samson-take-over-steve-smith-captain-rajasthan-royals-9941", "date_download": "2021-06-20T00:47:26Z", "digest": "sha1:QCFESR23KG3FDFU4UXEMX6WAZTGEZFKH", "length": 7898, "nlines": 109, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "IPL 2021 : स्मिथला बाहेरचा रस्ता, 'रॉयल' संजू राजस्थानचा 'कॅप्टन' - before auction 2021 Sanju Samson to take over from Steve Smith as captain of Rajasthan Royals | Sakal Sports", "raw_content": "\nIPL 2021 : स्मिथला बाहेरचा रस्ता, 'रॉयल' संजू राजस्थानचा 'कॅप्टन'\nIPL 2021 : स्मिथला बाहेरचा रस्ता, 'रॉयल' संजू राजस्थानचा 'कॅप्टन'\nसकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम\n2012 च्या हंगामात झालेल्या आयपीएल स्पर्धेत संजू सॅमसन कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात होता. पण त्याला खेळण्याची संधीच मिळाली नव्हती.\nIPL Franchisees Retained And Released Players : आयपीएलच्या लिलावापूर्वी संजू सॅमसनला मोठं गिफ्ट मिळाले आहे. स्टिव्ह स्मिथला राजस्थ��न रॉयल्सने रिलीज केले असून त्याच्या जागी संघाच्या कर्णधारपदाची धूरा संजू सॅमसनकडे देण्यात आली आहे. आयपीएलच्या लिलावापूर्वी स्पर्धेतील फ्रेंचायजींना खेळाडूंना रिलीज आणि रिटेनची यादी द्यायची होती. फ्रंचायजींनी ही प्रक्रिया सुरु केली आहे. सातत्यापूर्ण कामगिरीचं फळ संजू सॅमसनला अखेर मिळाले आहे.\nसंजू सॅमसनने 2013 पासून आयपीएलच्या युएईत रंगलेल्या 13 व्या हंगामापर्यंत एकूण 107 सामने खेळले आहेत. त्याच्या नावे एकूण 2584 धावा असून यात 2 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. युएईत काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या स्पर्धेत त्याने 14 सामन्यात 3 अर्धशतकाच्या मदतीने 375 धावा केल्या होत्या. 85 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.\nIPL 2021 : मुंबई इंडियन्सनं यॉर्कर किंग मलिंगाला केलं रिलीज\n2012 च्या हंगामात झालेल्या आयपीएल स्पर्धेत संजू सॅमसन कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात होता. पण त्याला खेळण्याची संधीच मिळाली नव्हती. 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. यष्टिरक्षक म्हणून संघात घेतलेल्या संजूला दुसऱ्याच मॅचमध्ये बॅटिंगमध्ये प्रमोशन दिले. यावेळी त्याने 41 चेंडूत 61 धावांची खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधले होते. 2014 च्या हंगामात राजस्थानने त्याला पुन्हा रिटेन केल. 2016 च्या आयपीएल हंगामात दिल्ली डेयरडेव्हियल्सने त्याच्यासाठी 4.2 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात सामील केले. (राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी होती) 2018 ला राजस्थानने 8 कोटी मोजून त्याला पुन्हा आपल्या संघात घेतले होते.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/his-fictional-speeches-are-not-the-cornerstone-of-reality-devendra-fadnavis/", "date_download": "2021-06-20T01:09:11Z", "digest": "sha1:2OHVYTFDR5RKBJRYW3HUFSTDX3LLSA4Y", "length": 9278, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘त्यांच्या’ काल्पनिक भाषणांना वास्तविकतेची किनार नाही – देवेंद्र फडणवीस – Dainik Prabhat", "raw_content": "\n‘त्यांच्या’ काल्पनिक भाषणांना वास्तविकतेची किनार नाही – देवेंद्र फडणवीस\nअहमदनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे ��ाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांचे भाषण केवळ काल्पनिक घटनांवर असून, त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगून केवळ करमणूक म्हणून असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.\nकर्जत येथील सभेत बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर बोलत, राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणेज कोंबड्या विकण्याचा धंदा असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानविरोधात कारवाई नव्हे तर चर्चा करू, असे आश्वासन त्यात देण्यात आले आहे. शिवाय काँग्रेससोबत आघाडी करणाऱ्या शरद पवारांना कोणी तरी सांगायला हवे की, आपला देश आता चर्चा करणारा नाही, तर घुसून मारणारा आहे. त्यामुळे मतदारांनी अशा माणसांच्या हाती देशाची सूत्रे देऊ नयेत, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.\nपुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता, टीव्ही वर ज्याप्रमाणे मालिका सुरु होण्यापूर्वी दाखवण्यात येते, की यातील घटना या काल्पनिक असून याचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही. त्याप्रमाणेच काही लोकांची भाषणे सुरु होण्यापूर्वी अशा सूचना द्याव्या लागणार असल्याचे ते म्हणाले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n#IPL2019 : मुंबई इंडियन्सचे राजस्थान रॉयल्ससमोर 162 धावांचे आव्हान\nतडीपार असतानाही शहरात आढळून आल्याने सराईताला सहा महिने सक्तमजुरी\nअलमट्टीचा करेक्ट कार्यक्रम करणार.. जयंत पाटील \n“…तर ‘हर हर महादेव’चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला…\nराजकारण | प्राधान्य कामगिरीला की व्यक्‍तिनिष्ठेला\nराज्यभरात 26 जून रोजी भाजपाचे चक्काजाम; ओबीसी राजकीय आरक्षणासाठी एक हजार ठिकाणी करणार…\nममता बॅनर्जी आणखी एका राज्यात देणार भाजपला धक्का \n‘…अशी दंडुकेशाही चालणार नाही’;भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…\nखासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मागितलं…\n…तर आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र – शिवसेना\n‘काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा…; भाजपच्या ‘या’…\nउद्धव ठाकरेंची माफीया टोळी एकापाठोपाठएक जेलमध्ये जाणार; NIA चा छाप्यानंतर भाजपची टीका\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अप��ातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nअलमट्टीचा करेक्ट कार्यक्रम करणार.. जयंत पाटील \n“…तर ‘हर हर महादेव’चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे…\nराजकारण | प्राधान्य कामगिरीला की व्यक्‍तिनिष्ठेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/chief-minister-uddhav-thackeray-has-left-hindutva-365812", "date_download": "2021-06-20T00:06:30Z", "digest": "sha1:6BLL4IHDUMJTY7XFHIDECUPZWTOMZ44I", "length": 17056, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उद्धव ठाकरे यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता", "raw_content": "\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असे सांगितले होते.\nउद्धव ठाकरे यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता\nअहमदनगर : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असे सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आहे. सत्ता टिवण्यासाठी त्यांनी सगळी तत्वे गुंडाळून ठेवली आहेत, अशी टिका भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना भेटण्यासाठी विखे पाटील आले होते. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. आमदार विखे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असं गर्वाने सांगितलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे. तसंच सत्ता टिकवण्यासाठी सगळी तत्वे गुंडाळून ठेवली आहेत. केंद्र सरकारवर टीका करणं म्हणजे स्वतः चं अपयश झाकायचं आणि केंद्राकडे बोट दाखवायचं असा प्रकार आहे. तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता असाही प्रश्नही त्यांनी केला आहे.\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आत्तापासूनच तयारीला लागा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना दिले होते. यावर राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणाले होते, शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी ३० ते ३५ वर्षे ऐकतोय आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्धत आहे. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरही विखे पाटील आक्रमक झाले होते.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nविजय औटी यांच्याकडून शिवसैनिकांवर अन्यायच; ‘तेव्हा’ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिली उमेदवारी\nटाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी हे पक्षापेक्षा स्वतः चाच स्वार्थ पाहत असल्यामुळे आम्ही नगरसेवक त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहोत. आमचा पक्षावर काडीचाही राग नाही. औटी यांच्या हातुन पक्षाची सुत्रे काढुन निष्ठावान खंद्या शिवसैनिकाच्या हाती सुत्रे दिल्यास शिवसे\nकाँग्रेसच्या दबावाखाली येऊन ठाकरे सरकारने ‘तो’ निर्णय रद्द केला\nअहमदनगर : अणीबाणीत आम्ही स्वातंत्र्याच्या प्रेरणेने तुरुंगात गेलो. त्याबदल्यात ४० वर्षात कोणत्याही सरकारकडे आम्ही काहीच मागितले नाही. भाजप सरकारने पेन्शन दिली व महाविकास आघाडी सरकारने राजकारणापायी ते काढून घेतले. आम्ही सरकारच्या दारात मागायला गेलेलो नसताना आमचा हा अपमान तुम्ही का केला\n'आदित्यने वडील मुख्यमंत्री झाल्यावर 'छंद' पूर्ण केले नाहीत'; अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून खणखणीत उत्तर\nमुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगत चाललंय. फडणवीस यांच्या बांगड्यांचा संदर्भ देत करण्यात येणारं विधान, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केलेलं ट्विट आणि यावर आलेली अमृता फडणवीस यांची 'रेशीम किडा' ही प्रतिक्रिया. यावर श\nसामनातील संपादकीयमधल्या टीकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात रश्मी वाहिनी...\nमुंबई - रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक झाल्यात. संपादक झाल्यानंतर आजच्या पहिल्याच संपादकीयमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर कडव्या शब्दात टीका करण्यात आलीये. यामध्ये चंद्रकांत पाटील यांना 'दादामियां' असं संबोधण्यात आलंय.\nउद्धव ठाकरे हे गोसेखुर्दला भेट देणारे पंधरावे मुख्यमंत्री; तब्बल ३७ वर्षे लोटूनही बांधकाम अपूर्णच\nनागपूर ः विदर्भातील सर्वाधिक सिंचन क्षमता असलेल्या गोसेखुर्द धरणाला भेट देणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पंधरावे मुख्यमंत्री ठरले. हासुद्धा एक विक्रमच असून या धरणाचे काम अद्याप शिल्लकच आहे. लोकार्पणासाठी आणखी किती मुख्यमंत्र्यांना भेट द्यावी लागले हे सध्या जलसंपदा विभागालाही सांगता येणा\nशनिवारी उद्धव ठाकरे- राज ठाकरे एकाच मंचावर, महापौरांनी दिलं कार्यक्रमाचं निमंत्रण\nमुंबईः हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅजेस्टिक समोरील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारीला सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध किती गुन्ह्यांची नोंद \nमुंबई - हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठीचा उमेदवारी अर्ज भरला. सर्वात आधी महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील पत्रव्यवहार आणि त्यानंतर काँग्रेसने २ उमेदवारांची केलेली मागणी. या सर्वच गोष्टींमुळे ऐन कोरोनाच्य\nLockdown4.0 ची नियमावली झाली जाहीर, वाचा रेड झोनमध्ये काय होणार सुरु...\nमुंबई - देशभरात चौथा लॉकडाऊन सुरु झालाय. याच पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना आपापल्या राज्यात कसे नियम असतील याबाबत निर्णय घेण्याच्या काही मुभा दिल्या असल्याचं समजतंय. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. खरंतर कालच उद्धव ठाकरे हे महाराष्ट\nमराठी माणसाच्या हितरक्षणासाठी शिवसेनाप्रमुखांनी वक्‍तृत्वाची तलवार अखेरपर्यंत तळपत ठेवली : शंभूराज देसाई\nकऱ्हाड : शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त दौलतनगर (ता. पाटण) येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त पाटण मतदारसंघातील गरजू कुटुंबातील महिलांना आणि लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना कार्यस्थ\nPowerAt80: बाळासाहेब शरद पवारांना म्हणायचे 'मैद्याचं पोतं'\nPowerAt80: पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज ८०वा वाढदिवस. देशाच्या राजकारणातील एक मुरब्बी आणि कणखर नेतृत्व. जवळपास गेल्या ५ दशकांपासून राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा वारु चौफेर उधळणारा आणि गुणवत्तेचा अमीट ठसा उमटवणारा ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ables.in/2019/11/21/thought-marathi/", "date_download": "2021-06-20T00:36:32Z", "digest": "sha1:B3LUT2IYOCKA32TZBGF6D3SDMIMAQIBN", "length": 7884, "nlines": 95, "source_domain": "ables.in", "title": "विचार – ABLES", "raw_content": "\nविचार ही एक कल्पना किंवा मत आहे जे प्रयत्नाने किंवा अचानक मनात येते. आपल्या जगास शक्य तितक्या चांगल्या प्रकारे समजून घेणे हा विचार करण्याचा हेतू आहे. मन हे विचार करण्यासाठी विकसित झाले आहे, जेणेकरून आपण आपल्या पर्यावरणास चांगल्या प्रकारे अनुकूल करून जगू शकतो आणि उत्कर्ष कसा करावा याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ शकतो.\nएक विचार सहसा ३० सेकंद किंवा एक मिनिट टिकतो. सर्वसाधारणपणे आपला मेंदू आपल्या एकूण उर्जेच्या गरजेपैकी २०% ऊर्जा वापरतो. दिवसात तो सरासरी ४०० – ५०० कॅलरीचा वापर करतो. आपले विचार ऊर्जा आहेत, आपले शब्द ऊर्जा आहेत आणि आपल्या कृतीही ऊर्जा आहेत. आपण विचार, शब्द आणि कृतींद्वारे अभिव्यक्ती निर्माण करतो, जे वस्तू, परिस्थिती आणि अनुभव तयार करण्यासाठी ही उर्जा वापरतात.\nअनेक संशोधनांनुसार, एक व्यक्ती दररोज सुमारे १२,००० ते ६०,००० विचार करतो. आश्चर्य म्हणजे, त्यापैकी ८०% विचार नकारात्मक असतात आणि ९०% विचारांची पुनरावृत्ती असते. परंतु काही संशोधनानुसार एकूण विचारांपैकी ९८% विचार हे आदल्यादिवशीचेच विचार असतात. ह्यावरून, आपल्याला असे लक्षात येते की आपण किती चुकीच्या पद्धतीने आपल्या विचारशक्तीचा वापर करतो. आपण आपली ही ऊर्जा नकारत्मक आणि निरुपयोगी विचार करण्यात अधिक खर्च करतो.\nसर्वात जास्त केले जाणारे नकारात्मक विचार खालीलप्रमाणे आहेत :\n* मी हे करू शकत नाही;\n* माझ्याकडे पुरेसा वेळ नाही;\n* मी हरलो आहे ;\n* जगामध्ये काहीच चांगले नाही;\n* मी काय करतो हे मला माहित नाही;\n* कोणीही माझी काळजी घेत नाही; असे नकारात्मक विचार करून जीवनात सकारात्मक गोष्टींची किंवा यशाची अपेक्षा ठेवणे म्हणजे एक मोठी चूकच ठरू शकते.\nअसंख्य संशोधनतुन असे दिसून आले आहे की आपल्या ज्ञानाच्या फक्त ५% क्रिया (निर्णय, भावना, कृती, वर्तन) जागरूक आहे तर उर्वरित ९५% अचेतन पद्धतीने तयार केली जाते.\nवैचारिक शक्ती आपली वास्तविकता तयार करण्याची गुरुकिल्ली आहे. भौतिक जगात आपल्या लक्षात येणार्‍या प्रत्येक गोष्टीचे मूळ आपल्या विचारांत आहे. आपल्या नशिबाचे स्वामी होण्यासाठी, आपण आपल्या विचारांचे स्वरूप नियंत्रित करायला शिकले पाहिजे.\nप्रत्य���क विचार काही प्रकारचे रसायन सोडतो. जेव्हा सकारात्मक विचार उत्पन्न होतात, तेव्हा आपल्याला आनंदी किंवा आशावादी असल्यासारखे वाटते आणि त्यामुळे सकारात्मक भावना निर्माण होते.\nआपले विचार सकारात्मक बनविण्यासाठी आपण आपल्या मनास प्रशिक्षित करू शकता किंवा एखाद्या तज्ञ / प्रशिक्षकाची मदत घेऊ शकता. एकदा का आपण आपल्या विचारांवर प्रभुत्व प्राप्त केले की आपल्याला जाणीव होते की जीवनात आनंदी, समृद्ध आणि यशस्वी होणे सहजरित्या शक्य आहे…✍️\nPrevious Previous post: मोबाईल फोन आणि परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ables.in/2020/04/02/balanced-diet-marathi-version/", "date_download": "2021-06-20T00:51:23Z", "digest": "sha1:KZMZHIJLFRT4FOWMQHHG2SDHV2AR3JLC", "length": 9503, "nlines": 87, "source_domain": "ables.in", "title": "संतुलित आहार – ABLES", "raw_content": "\nतुमच्यातील बहुतेकांना ‘संतुलित आहार’ या संज्ञेबद्दल माहिती असावी. बर्‍याच हेल्थकेअर कंपन्या आणि फिटनेस व्यावसायिकांनी याचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला आहे. वैज्ञानिकदृष्ट्या बोलल्यास, एक संतुलित आहार, ज्यामध्ये सर्व अन्न गटांचे योग्य प्रमाण असतात. यात फळ, भाज्या, धान्य, दुग्धजन्य पदार्थ आणि प्रथिने असतात. यात कोणत्याही प्रकारचे अन्न फारच जास्त किंवा फारच कमी नसते.\nआपण सगळ्यांनी संतुलित आहार या संकल्पनेचा गैरसमज करून घेतला असावा आणि त्याचे परिणाम दृश्यमान आहेत; बहुतेक सर्व देशांमध्ये आहाराशी संबंधित आरोग्याच्या समस्येमध्ये वाढ झाली आहे. मी वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात काम केले आहे. औषधाला चांगला प्रतिसाद असलेल्या रूग्णांमध्ये मी पाहिलेला एक मुख्य घटक म्हणजे त्यांचा संतुलित आहार. हा निष्कर्ष सोपा होता, संतुलित आहारामुळे रूग्णांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, ज्यामुळे त्यांना आरोग्य सुधारण्यास मदत होते.\nसध्याच्या परिस्थितीत, आहार आपल्या आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी मोठी भूमिका बजावू शकेल. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की आहार आपल्या आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीमध्ये जवळजवळ ७०% योगदान देतो. प्रत्येक संतुलित आहारामध्ये हे सात आवश्यक घटक असणे आवश्यक आहेः कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, चरबी, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पाणी. संतुलित आहार शरीर आणि मन, मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक आहार प्रदान करतो.\nचांगला आहार असंख्य रोगांपासून मुक्त होण्यासाठी तसेच निरोगी शरीराचे वजन टिकवून ठेवण्यास, ऊर्जा प्रदान करण्यास, चांगल्या झोपेस आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतो.\nआरोग्य तज्ञांनी देखील आपल्या आहारात रोगप्रतिकार शक्ती वाढविणार्‍या खाद्यपदार्थांचा समावेश करण्याची विनंती केली आहे. आहारात साखर, मीठ आणि तेल टाळण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. लॉक डाऊन मूळे आपल्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत, त्यामुळे आपल्याकडे आहाराशी संबंधित आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.\nलॉक डाऊन मध्ये आहाराविषयी काही महत्त्वपूर्ण सूचना :\n1. भरपूर पाणी प्या, विशेषत: कोमट पाणी. त्यात तुम्ही लिंबू / आले / गूळ / मध घेऊ शकता. आल्याचा चहा / साखर न घालता लिंबू चहा / एक कप कॉफी किंवा हळद आणि मध टाकलेलं एक कप गरम दूध प्या;\n२. आता उन्हाळ्याचा हंगाम असल्याने, आपल्या पाण्याचा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करा;\n३. आपल्या आहारात सर्व प्रकारच्या उपलब्ध फळांचा समावेश करा, विशेषत: लिंबूवर्गीय फळांमध्ये कारण त्यात भरपूर व्हिटॅमिन सी असतात;\n४. रोटी (गहू / ज्वारी / बाजरी) आणि हिरव्या आणि लाल भाज्यांचा जेवणात समावेश करा;\n५. विशेषत: रात्री आपल्या खाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी लहान प्लेट्समध्ये खा;\n६. आपल्या बीएमआय आणि बीएमआरनुसार आपल्या कॅलरीचे प्रमाण जाणून घ्या;\n७. जास्त प्रथिने (शेंगदाणे, सोयाबीन ) आणि कमी कार्बोहायड्रेट्सचा आहारात समावेश करा;\n८. शाकाहारी भोजन घ्या (सर्व भाज्या, धान्य). काही काळ मांसाहार टाळा;\n९. जंक फूड टाळा कारण त्यामुळे शरीरात कार्बोहायड्रेटस / फॅट्स वाढतात;\n१०. मिठाई (साखर), साखरयुक्त पेय, विशेषत: थंड खाद्यपदार्थ टाळा;\n११. मीठ आणि पॅक केलेले खाद्यपदार्थ टाळा;\n१२. तेलकट पदार्थ टाळा.\nमित्रांनो, हा आपल्या सर्वांसाठी ‘घरी रहा सुरक्षित रहा’ कालावधी आहे. हे लॉक डाऊन झाल्यावर आपल्या सगळ्यांवर राष्ट्राला पुन्हा मार्गावर आणण्याची खूप मोठी जबाबदारी आहे. आपण ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असल्यावरच, कार्यक्षमतेने हे करू शकतो. आपल्या आरोग्यासाठी संतुलित आहार घ्या.\nअमोल दीक्षित – आहारतज्ज्ञ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/marathipratham/15234", "date_download": "2021-06-20T00:02:51Z", "digest": "sha1:6RVDUIJ3CTPZBTW4MSXV2UQTNBKFBXKM", "length": 22926, "nlines": 276, "source_domain": "bahuvidh.com", "title": "शब्दांच्या पाऊलखुणा - गोष्ट नळाची (भाग - पाच) - साधना गोरे - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nशब्दांच्या पाऊलखुणा - गोष्ट नळाची (भाग - पाच)\nमराठी प्रथम साधना गोरे 2019-12-09 10:00:52\nभाषा म्हणजे वाक्योपयोगी शब्दांचा समुदाय. प्रत्येक शब्दाला स्वत:चा इतिहास. स्वत:चा गोतावळा. एकेका शब्दावर स्वार होत भाषेच्या जगात फेरफटका मारण्यात मौज तर आहेच पण भाषेच्या अंतरंगात डोकावण्याचे विलक्षण समाधानही आहे. 'शब्दांच्या पाऊलखुणा' हे सदर भाषा आणि संस्कृती यांचं मनोरम दर्शन घडवतं. एक दिवस घरच्या नळाला पाणी आलं  नाही तर आपलं किती अडतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. तर या लेखात वाचा नळाची गोष्ट.\nशब्दांच्या पाऊलखुणा – गोष्ट चंद्राची\nशब्दांच्या पाऊलखुणा – ‘ज्ञ’ ज्ञानाचा (भाग – तीन)\nशहरातच काय आता गावाकडेही घराघरात पाण्याचे नळ आहेत. नळ नव्हते तेव्हा घरगुती वापरासाठीही विहीर, नदी येथील पाणी वापरले जायचे. नळ हा काही नदी, विहिरी यांसारखा पाण्याचा मूळ स्त्रोत नाही, तर पाणी घरापर्यंत आणण्याचे ते एक आधुनिक साधन आहे. नळ हे साधन नवे असले तरी शब्द मात्र जुनाच आहे. कसा ते माहितीय\n‘नळ’ शब्द नदीशी नाते सांगतो. हे नातं पाण्याच्या अंगाने तर आहेच, पण त्यांच्या नावातील उच्चारातील सारखेपणाशीही आहे. नदी शब्द संस्कृतमधील नाद् शब्दापासून तयार ...\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nखूप माहितीपूर्ण सुंदर ल्ख\nलेख छान बहुअंगी झालाय\nलेख छान आहेत .\nखूप छान आणि माहितीपूर्ण.\n'नळ' विषयी खुप छान व उपयुक्त माहिती मिळाली...\nखपू सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/foundation-and-executive-courses-exam", "date_download": "2021-06-20T00:28:26Z", "digest": "sha1:JIQVEVOPXWVP5PKRE57JBWHR42OUNT33", "length": 2716, "nlines": 62, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nICSI CS Exam 2021: कंपनी सेक्रेटरी परीक्षा लांबणीवर\nICAI CA Exam 2021: करोना काळात सीए परीक्षा होणार का\nICAI CA May Exam: फाऊंडेशन कोर्स परीक्षेच्या तारखा जाहीर\nCS June Exam: कंपनी सेक्रेटरी जून परीक्षांचे वेळापत्रक जारी\nCA फाउंडेशन कोर्ससाठी नोंदणीस मुदतवाढ\nCBSEच्या १०वी, १२वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=2828", "date_download": "2021-06-20T00:38:53Z", "digest": "sha1:X5PS5WIJR6ZQXEUN7GRYWU4O5SJHIWRQ", "length": 1462, "nlines": 33, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadआयुष्या", "raw_content": "\nएक ही छळते मला सल फार आयुष्या\nजवळचे पाठीत करती वार आयुष्या..\nमी निघाले चंद्र तो घेवून साथीला\nउंबऱ्यावर पाहिला अंधार आयुष्या...\nजीवनाला भार झाले मीच माझ्या रे\nना कुणाचा लाभला आधार आयुष्या...\nपेटत्या चूलीत दिसते आग देहाची\nसोसतांना जाहले बेजार आयुष्या....\nभाकरीची भूक सुंदर रात स्वप्नांची\nपाहिले मी स्वप्न काळेशार आयुष्या...\nहीच आहे वेळ आता मागण्याची रे\nहात हाती दे जरा अलवार आयुष्या...\nवेंधळे आहेत थोडे शब्द रजनीचे\nशब्द सुमने वाहते स्वीकार आयुष्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/coronavirus-pandemic-india-1-lakh-cases-in-a-day-deaths-on-rise-too-doubling-time-just-115-days/articleshow/81913909.cms", "date_download": "2021-06-20T01:24:07Z", "digest": "sha1:LDSOERL23LEDYMQ5ACMF3BIWRW2JB4UO", "length": 11470, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक, ११५ दिवसांत करोना रुग्णसंख्येचा आकडा दुप्पट\nCoronavirus Pandemic in India : करोना संक्रमण महामारीची दुसऱ्या लाटेत संक्रमणाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची वेळही घटलीय. केवळ ११५ दिवसांत करोना रुग्णसंख्या दुप्पट झालीय.\nकरोना संक्रमण (प्रातिनिधिक फोटो)\nकरोना संक्रमणाची दुसरी लाट अधिक धोकादायक\n२४ तासांत देशात एक लाखांहून अधिक रुग्ण\nआत्तापर्यंत देशातील करोना संक्रमणाचा नवा रेकॉर्ड\nनवी दिल्ली :करोना संक्रमण महामारीची दुसरी लाट भारतात य��ऊन धडकलीय. रविवारच्या २४ तासांत देशात एक लाखांहून अधिक करोना संक्रमित रुग्ण आढळलेत. हा आत्तापर्यंत देशातील करोना संक्रमणाचा नवा रेकॉर्ड आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत करोनाच्या दुसऱ्या लाटेत करोना संक्रमण तेजीनं फैलावताना दिसून येतंय.\n११ फेब्रुवारी रोजी देशात करोनाचे ११ हजार ३६४ रुग्ण आढळले होते. तर ४ एप्रिल रोजी ७८ हजार ३१८ रुग्ण आढळले होते. देशात सध्या ७ लाखांहून अधिक करोना संक्रमित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तीन दिवसांपूर्वी अॅक्टिव्ह रुग्णांचा ६ लाखांचा आकडा पार झाला होता.\n २४ तासांत एक लाखांहून अधिक रुग्ण, ४७८ मृत्यूंची नोंद\nChhattisgarh Maoist Attack : 'गुप्तचर यंत्रणा फोल ठरली असती तर २५ - ३० माओवादी मारले गेले नसते'\nसंक्रमणाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची वेळही घटलीय. १ मार्च २०२१ रोजी देशात कोव्हिडच्या प्रकरणं दुप्पट होण्याची वेग ५०४ दिवस होता. महिना संपता संपता हा वेग १४० दिवसांवर आला होता. तर ४ एप्रिल रोजी दुप्पट रुग्णसंख्या वाढीचा वेग ११५ दिवसांवर आलाय.\nमृत्यूच्या संख्येनंही गेल्या आठवड्यात उसळी घेतलेली पाहायला मिळाली. २९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान २ हजार ९७४ मृत्यूंची नोंद झाली. ही संख्या आधीच्या आठवड्यात झालेल्या मृत्यूंहून १ हजार ८७५ नं जास्त आहे. गेल्या पाच दिवसांत देशात करोना संक्रमणाचे दररोजज ४०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलंय.\nसविस्तर वाचा : छत्तीसगड माओवादी हल्ला : टेकलगुडा गावात काय घडलं नेमकं\nMaoist Attack : बेपत्ता 'कोब्रा' जवान माओवाद्यांच्या ताब्यात, सुटकेसाठी समोर ठेवली अट\nAssembly Elections 2021 : तमिळनाडू निवडणुकीपूर्वी कारवाई, ४२८ कोटींचा ऐवज जप्त\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nAssembly Elections 2021 : तमिळनाडू निवडणुकीपूर्वी कारवाई, ४२८ कोटींचा ऐवज जप्त महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसंक्रमितांचा आकडा रिकव्हरी रेट पॉझिटिव्हिटी रेट करोना संक्रमण आरोग्य मंत्रालय recovery rate positivity rate covid 19 Coronavirus In India coronavirus\nकोल्हापूर'हसन मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितली, त्यात चूक काय\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहलीने रचला इंग्��ंडमध्ये इतिहास, कोणत्याही कर्णधाराला जमली नाही ही गोष्ट\nक्रिकेट न्यूज​भारतीय क्रिकेटपटूची पत्नी बेडरुमच्या बाल्कनीतून WTC फायनल पाहतेय; फोटो व्हायरल\nक्रिकेट न्यूजWTC Final Live : अपुऱ्या प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला...\nमुंबईशिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजपने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहली इंग्लंडमध्ये धावा करण्यात पुन्हा कसा यशस्वी ठरला, जाणून घ्या रहस्य...\nमुंबईहिंदुत्व ही काही कुणाची कंपनी नाही; मुख्यमंत्री ठाकरे भाजपवर बरसले\nमुंबईमी घरातून इतकं काही केलं, घराबाहेर पडलो तर...; CM ठाकरेंची टोलेबाजी\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nआजचं भविष्यआजचं राशीभविष्य २० जून २०२१ रविवार :चंद्र तुळ राशीत संचार करेल, कोणत्या राशींवर कसा असेल प्रभाव\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.thebirthsite.com/post/difference-between-1st-2nd-and-3rd-degree-heart-block/", "date_download": "2021-06-20T00:23:01Z", "digest": "sha1:SLFWRBIXTPQBB7RBB4EZ4DEPHLPCO6TV", "length": 13179, "nlines": 48, "source_domain": "mr.thebirthsite.com", "title": "1 ली आणि 3 री डिग्री हार्ट ब्लॉक दरम्यान फरक", "raw_content": "\n1 ली आणि 3 री डिग्री हार्ट ब्लॉक दरम्यान फरक\nवर पोस्ट केले ०१-०२-२०२०\n1 ली आणि 3 री डिग्री हार्ट ब्लॉकमधील महत्त्वाचा फरक असा आहे की प्रथम-डिग्री हार्ट ब्लॉक्समध्ये, एसए नोडमध्ये उद्भवणारे सर्व विद्युत आवेग वेंट्रिकल्समध्ये आयोजित केले जातात, परंतु विद्युतीय क्रियाकलापाच्या प्रसारास विलंब होतो. जे पीआर मध्यांतर वाढविण्याद्वारे दर्शविले जाते. व्हेंट्रिकल्समध्ये प्रसारित करण्यासाठी काही पी लहरींचे अयशस्वी होणे हे द्वितीय-डिग्री हृदय ब्लॉकचे वैशिष्ट्य आहे. Riaट्रियामध्ये निर्माण होणारी कोणतीही पी लहरी तृतीय-डिग्री हृदय ब्लॉकमधील व्हेंट्रिकल्समध्ये चालविली जात नाही.\nहृदयाची आकुंचन प्रणाली काही प्रमुख घटकांपासून बनलेली असते ज्यात एसए नोड, एव्ही नोड, त्���ाचे बंडल, उजवा बंडल शाखा ब्लॉक आणि डाव्या बंडल ब्रांच ब्लॉकचा समावेश असतो. जेव्हा या वाहकता प्रणालीमध्ये दोष असतात ज्यामुळे हृदय ब्लॉकस वाढ होते. प्रथम, द्वितीय आणि तृतीय-डिग्री हृदय ब्लॉक म्हणून हृदय ब्लॉक्सचे तीन मुख्य प्रकार आहेत.\n1. विहंगावलोकन आणि मुख्य फरक\n२ ला हार्ट ब्लॉक म्हणजे काय\n2nd. द्वितीय डिग्री हार्ट ब्लॉक म्हणजे काय\n3rd. तिसरा डिग्री हार्ट ब्लॉक म्हणजे काय\n1st. पहिली २ वी ते 3rd वी डिग्री हार्ट ब्लॉकमधील समानता\nSide. साइड बाय साइड कंपेरिनेशन - टॅब्यूलर फॉर्ममध्ये पहिली vs दुसरी विरुद्ध तिसरा डिग्री हार्ट ब्लॉक\n1 ला डिग्री हार्ट ब्लॉक म्हणजे काय\nएसए नोडमध्ये उद्भवलेल्या सर्व विद्युतीय आवेगें वेन्ट्रिकल्समध्ये आयोजित केल्या जातात, परंतु विद्युत कार्याच्या प्रसारात विलंब होतो जो पीआर मध्यांतर वाढविण्याद्वारे दर्शविला जातो.\nप्रथम-डिग्री हार्ट ब्लॉक सामान्यत: सौम्य स्थिती असते परंतु कोरोनरी आर्टरी रोग, तीव्र वायूमॅटिक कार्डिटिस आणि डिगॉक्सिन विषाक्तपणामुळे असू शकते.\n2 रा डिग्री हार्ट ब्लॉक म्हणजे काय\nव्हेंट्रिकल्समध्ये प्रसारित करण्यासाठी काही पी लहरींचे अयशस्वी होणे हे द्वितीय-डिग्री हृदय ब्लॉकचे वैशिष्ट्य आहे. द्वितीय-पदवी हृदय ब्लॉकचे तीन मुख्य प्रकार आहेत.\nपीआर मध्यांतर एक प्रगतीशील वाढ होते जी शेवटी वेन्ट्रिकल्समध्ये प्रसारित करण्याच्या पी वेव्हच्या अपयशाने संपते. हे वेनकेबाच इंद्रियगोचर म्हणून देखील ओळखले जाते.\nपीआर मध्यांतर समान उतार-चढ़ाव नसल्यामुळे अधूनमधून पी वेव्ह वेंट्रिकल्समध्ये न जाता गमावले जाते.\nतिसरा गट प्रत्येक 2 किंवा 3 आयोजित पी लहरींसाठी गहाळ पी वेव्हच्या उपस्थितीद्वारे दर्शविला जातो.\nमोबिट्ज प्रकार 2 आणि तिसरा गट पॅथॉलॉजिकल वाण आहे.\nतिसरा डिग्री हार्ट ब्लॉक म्हणजे काय\nRiaट्रियामध्ये व्युत्पन्न केलेली कोणतीही पी वेव्ह व्हेंट्रिकल्समध्ये चालविली जात नाहीत. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन आंतरिक प्रेरणे निर्माण करून होते. म्हणूनच, पी वेव्हज आणि क्यूआरएस कॉम्प्लेक्समध्ये कोणताही संबंध नाही.\nहे ब्लॉक्स इन्फ्रक्शनमुळे होऊ शकतात ज्या बाबतीत ते केवळ क्षणिक असतात. क्रॉनिक ब्लॉक त्याच्या बंडलच्या फायब्रोसिसमुळे बहुधा होतो.\n1 ली आणि 3 वी डिग्री हार्ट ब्लॉकमधील समानता काय आहे\nसर्व अटी हृदयाच्या वहन व्यवस्थेतील दोषांमुळे आहेत.\n1 ली आणि 3 वी डिग्री हार्ट ब्लॉक दरम्यान काय फरक आहे\nएसए नोडमध्ये उद्भवलेल्या सर्व विद्युतीय आवेग 1 ला हृदय ब्लॉकमधील वेंट्रिकल्समध्ये आयोजित केले जातात, परंतु विद्युतीय क्रियेच्या प्रसारास विलंब होतो जो पीआर मध्यांतर वाढविण्याद्वारे दर्शविला जातो. दुसर्‍या हार्ट ब्लॉकमध्ये असताना, व्हेन्ट्रिकल्समध्ये प्रसारित होणार्‍या काही पी लहरींचे अयशस्वी होणे हे द्वितीय-डिग्रीच्या हृदय ब्लॉक्सचे वैशिष्ट्य आहे. Riaट्रियामध्ये व्युत्पन्न केलेली कोणतीही पी वेव्ह 3 डी डिग्री हार्ट ब्लॉकमधील व्हेंट्रिकल्समध्ये घेतली जात नाही. 1 ली आणि 3 री डिग्री हार्ट ब्लॉक दरम्यान हा मुख्य फरक आहे.\nसारांश - 1 ली 2 रा 3 रा डिग्री हार्ट ब्लॉक\nहार्ट ब्लॉक्स हृदयाच्या वहन प्रणालीतील दोषांमधे दुय्यम उद्भवतात. पहिल्या-डिग्री हृदयाच्या ब्लॉक्समध्ये एसए नोडमध्ये उद्भवणारे सर्व विद्युत आवेग वेंट्रिकल्समध्ये आयोजित केले जातात, परंतु पीआर मध्यांतर वाढविण्याद्वारे दर्शविल्या जाणार्‍या विद्युतीय क्रियेच्या प्रसारास विलंब होतो. व्हेंट्रिकल्समध्ये प्रसारित करण्यासाठी काही पी लहरींचे अयशस्वी होणे हे द्वितीय-डिग्री हृदय ब्लॉकचे वैशिष्ट्य आहे. Riaट्रियामध्ये व्युत्पन्न केलेली कोणतीही पी लाट तृतीय-डिग्री हृदय ब्लॉकमधील व्हेंट्रिकल्समध्ये घेतली जात नाही. 1 ली आणि 3 री डिग्री हार्ट ब्लॉक दरम्यानचा हा फरक आहे.\n1. हॅम्प्टन, जॉन आर. आठवा एड., चर्चिल लिव्हिंगस्टोन, 2013\n१.’फर्स्ट डिग्री एव्ही ब्लॉक ईसीजी लेबल न केलेले ’अँड्र्यूमेयर्सन - स्वत: चे कार्य, (सीसी बाय-एसए 3.0.०) कॉमन्स विकिमीडिया मार्गे\n२.सियक डिग्री डिग्री हार्ट ब्लॉक’ने नेप्टचेट - स्वतःचे कार्य, (सीसी बाय-एसए 4.0.०) कॉमन्स विकिमीडिया मार्गे\n’. इंग्रजी विकिपीडियावर मूडीग्रॉव्ह द्वारा तृतीय डिग्री हार्ट ब्लॉक दर्शविणारी रिदम स्ट्रिप - कॉमन्स विकिमीडिया मार्गे स्वत: चे कार्य, (सार्वजनिक डोमेन)\n हे गेम ओएमजी कधी बाहेर येतील हे मला माहित आहे स्टेम मॅजेर्स वि मानवताव्ही, व्हेन्डेटा, वि. कोण जिंकतोस्टेम मॅजेर्स वि मानवताव्ही, व्हेन्डेटा, वि. कोण जिंकतोन्याय लीग अमर्यादित मुंगुललेटकोड वि हैकर्रंक वि टॉपकोडरनारुटो वि सासुके पूर्ण लढा नाही एएमव्ही न्याय लीग अमर्यादित मुंगुललेटकोड वि हैकर्रंक वि टॉपकोडरनारुटो वि सासुके पूर्ण लढा नाही एएमव्ही यूएफसी 119 वर विचारयूएफसी 119 वर विचार तुझे निवडव्हर्च्युअलायझेशन स्वरूप 1 वि 2 उघडा\nजीन आणि Alलेले यांच्यात फरकसॅमसंग गॅलेक्सी एस 3 आणि गॅलेक्सी नेक्ससमधील फरकसीडीआर आणि सीडीआरडब्ल्यू दरम्यान फरकलसिक आणि लेसेक यांच्यातील फरकहार्डवुड आणि इंजिनियर्ड वुड फ्लोअरिंग मधील फरकउर्दू आणि हिंदीमधील फरकब्रँड ओळख आणि ब्रँड प्रतिमांमधील फरकइनोट्रॉपिक आणि क्रोनोट्रॉपिकमध्ये फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-6th-day-warkari-fast-shete-maharajs-health-very-worrying-381984", "date_download": "2021-06-20T01:05:09Z", "digest": "sha1:EXQQBFQTGHJWST3PDQVY7X3F5XVNHVLE", "length": 17201, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आज न्याय न मिळाल्यास दुपारी पिंड पाडून तेरवी करणार", "raw_content": "\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वारकऱ्यांच्या उपोषणाला रविवारी (ता. ६) सहावा दिवस उजाडला. परंतु आतापर्यंत सरकारकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय झालेला नाही आणि आज सलग सहा दिवसांच्या आमरण उपोषणामुळे गणेश महाराज शेटे यांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे.\nआज न्याय न मिळाल्यास दुपारी पिंड पाडून तेरवी करणार\nअकोला : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वारकऱ्यांच्या उपोषणाला रविवारी (ता. ६) सहावा दिवस उजाडला. परंतु आतापर्यंत सरकारकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय झालेला नाही आणि आज सलग सहा दिवसांच्या आमरण उपोषणामुळे गणेश महाराज शेटे यांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे.\nत्यामुळे सरकार वारकऱ्यांसाठी मेले असे, गृहित धरून सरकारची पिंड पाळून तेरवी विधी साजरी करू आणि तेरवीचा, कीर्तनाचा कार्यक्रम धर्माचार्य हभप गजानन महाराज दहिकर यांचा राहिल. त्यामुळे आंदोलनस्थळी विदर्भातील सर्व भाविकांनी सोमवारी (ता. ७) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन उपोषणकर्त्यांनी केले आहे.\n; पहाटे साडेपाच वाजता शासकीय बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांनी केली आत्महत्या\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणामध्ये रविवारी (ता. ६) हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांची प्रवचन सेवा पार पडली. महाराजांनी अति परखड शब्दांमध्ये सरकारला सांगितले की, आम्ही वारकरी एक संघटित आहोत आणि आमच्या हक्का करीता जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहोत.\nअमरावती शिक्ष��� मतदारसंघ; पैठणी गाजली पण, प्रस्थापितांना घाम फोडणारे किरण सरनाईक आहेत कोण\nसरकारने वारकऱ्यांचा अंत पाहू नये, हा लढा कुण्या एकट्या महाराजांचा नसून संबंध महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा आहे. सरकारने वारकऱ्यांचा गांभीर्याने विचार करावा, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी प्रवचनादरम्यान केले.\nअकोल्याच्या गल्ली बोळांत आढळली इतिहासातील सोनेरी पानं\nआमरण उपोषणाला आमदार गोवर्धन शर्मा यांनी सदिच्छा भेट दिली व अनेक राजकीय नेते उपोषणाला भेट देत आहेत. उपोषणाला भेट देण्याकरता येणाऱ्या संत मंडळींची भोजनाची व्यवस्था काळे यांच्या हस्ते करण्यात आली आहे.\nआरपीआय नेत्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत राडा, सात जणांना अटकः तीन आरोपी फरार\nरविवारी (ता. ६) उपोषण स्थळी महादेव महाराज निमकडे, विठ्ठल महाराज साबळे, गजानन महाराज महल्ले, राम महाराज गवारे, तुलशिदास महाराज मसने, शिवा महाराज बावस्कर, प्रवीण महाराज कुलट, ज्ञानेश्वर महाराज पातोड, श्रीधर महाराज तळोकार व इतर उपस्थित होते.\n(संपादन - विवेक मेतकर)\nयंदा, जाता पंढरीस कसे सुख वाटे जीवा\nउदंड पाहिले, उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्रा महिमे उदंड वर्णिले क्षेत्रा महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे ऐसा नामघोष सांगा कोठे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे पंढरी निर्माण केली देवे\nयंदा राज्यातील धरणांतील पाणीसाठ्यात दहा टक्‍क्‍यांनी वाढ\nसातारा : देशासह महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाउन कमी जास्त प्रमाणत असल्याने जलसंपदा विभागातील सर्वच क्षेत्रातील कार्यालय बंद होते. त्यामुळे कारखान्यांसह हाॅटेल व्यावसायिकांना आवश्यक असणारे पाण्याचा खूप अल्प प्रमाणात वापर झाला. परिणामी राज्यातील सर्वच धरण क्षेत्रात मोठ्या प्र\nमहाबीज सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण\nअकोला : प्रलंबित विविध मागण्याकरिता ८ डिसेंबरपासून महाबीज सेवानिवृत्त कर्मचारी साखळी उपोषण व आंदोलन करणार आहेत.\nयंदाची चित्रकला परीक्षा अधांतरी, दहावीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घटण्याची शक्यता\nतेल्हारा (जि.अकोला) : ��हाराष्ट्र राज्य कला प्रतिवर्षी चित्रकला ग्रेड परीक्षा घेतली जाते या परीक्षेमध्ये मिळालेल्या ग्रेड मुळे दहवीच्या एकूण टक्केवारी वाढते होते. यावर्षी ही परीक्षा होते की नाही हीच निश्चित नाही.जर परीक्षा झाली नाही तर दहावी तील विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट होईल. त्यामुळ\n, कमी खर्चात अधिक उत्पन्नाचा शाश्‍वत पर्याय; जिल्ह्यात वाढले पेरणी क्षेत्र\nअकोला : पारंपरिक पिकाला फाटा देत अकोलेकरांनी मसाला पिकांना पसंती द्यायला सुरुवात केली. त्यामुळेच जिल्ह्यात हळदीचा पेरा सुद्धा वाढला. परंतु, आता हळदीपेक्षाही आल्याच्या (अद्रक) पिकाला शेतकऱ्यांकडून पसंती मिळत असून, त्याच झपाट्याने आल्याचे पेरणीक्षेत्र अकोल्यात वाढलेले दिसत आहे.\nआरपीआय नेत्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत राडा, सात जणांना अटकः तीन आरोपी फरार\nआरपीआय नेत्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत राडासात जणांना अटकः तीन आरोपी फरारसकाळ वृत्तसेवाअकोला : जुने शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाशीम बायपासवर रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राडा झाला.\nअकोट अकोला मार्गासाठी राष्ट्रवादीचे ढोल बजाओ आंदोलन\nवणी वारुळा (जि.अकोला): अकोट अकोला मार्गावरील खराब रस्त्यामुळे या मार्गावर मोठमोठे अपघात होत आहेत अपघात टाळण्यासाठी तसेच नितीन गडकरी यांना जाग येऊन त्यांनी रस्त्याचे कामाला गती देण्यासाठी तांदुळवाडी फाट्यावर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.\nगाेठ्यांच्या अनुदानासाठी लाभार्थी प्रतीक्षेत; २० लाखांची तरतूद\nअकोला : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे गाेठ्यांसाठीचेही अनुदान लाभार्थ्यांना मिळाले नसल्याची माहिती मिळाली आहे. योजनेसाठी ३५ लाभार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी ११ लाभार्थ्यांना अद्याप अनुदानाची प्रतीक्षा आहे.\tपशुपालकांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे\nSuccess Story: रेसिंग बाईक्सच्या समस्येवर शोधला उपाय; दोन शास्त्रज्ञांना शासनाकडून पेटन्ट\nअकोला : रेसिंग बाईक चालकांना अचानक वळण घेताना अपघात होण्याची दाट शक्यता असते. यावर उपाय म्हणून अमरावती येथील दोन शास्त्रज्ञांनी उपाय शोधला असून, त्यांच्या या संशोधनाला केंद्र शासनाने पेटन्टही दिले आहे.\nकुख्यात रस्त्यांमुळे महिलेचा मृत्यू, लोकप्रतिनिधिंच्या चुप्पीने चर्चेला उधाण\nहिवरखेड (जि.अकोला) : अकोला जिल्ह्यातील अनेक रस्ते लागोपाठ मृत्यूला कारणीभूत ठरत असून, हे रस्ते आपल्या खराब दर्जाने कुख्यात ठरत आहेत. हिवरखेड-तेल्हारा हा रस्त्याही याच कुख्यात मार्गापैकी एक. या रस्त्याने हिवरखेडच्या एका निष्पाप महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_40.html", "date_download": "2021-06-20T01:18:14Z", "digest": "sha1:A3TAMTVZ4G26NULFFBPJUTWE36DML7XD", "length": 4252, "nlines": 75, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगलीत कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन", "raw_content": "\nHomeसांगलीत कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन\nसांगलीत कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन\nसांगली (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६२ व्या पुण्यतिथी निमित्त संस्थेमार्फत आज रविवार दिनांक ०९/०५/२०२१ रोजी सांगली येथील कर्मवीर चौकातील कर्मवीर अण्णांच्या पुतळयास कोविड- १९ मुळे शासन नियमांचे पालन करुन मान्यवरांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.\nसदर कार्यक्रमास महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, (सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका) संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सहा. इन्स्पेक्टर, मा. शेटे डी. के., श्री. नंदकुमार सुर्यवंशी, श्री. कणप बी. एस., श्री. मुल्ला ए. ए. अॅड. सौ. तेजस्विनी सुर्यवंशी, रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभाग, सांगली व रयत सेवक को ऑप. बँक सांगली शाखेमधील सेवकवर्ग तसेच कर्मवीर अण्णांच्यावर प्रेम करणारे सांगली शहर व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-ganit-bhet-dr-mangala-narlikar-2030", "date_download": "2021-06-20T01:31:39Z", "digest": "sha1:E4NSJALJP3NPVXDGDBTDN6ZVDPJIHDLI", "length": 15381, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Ganit Bhet Dr. Mangala Narlikar | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 सप्टेंबर 2018\n किती गमती असतात त्यात...\n‘पृथ्वीवरील विविध देशांचे नकाशे पाहिले आहेत का एखादे गाव पृथ्वीवर इतर गावे व देश यांच्या तुलनेत कोठे आहे, हे कसे ठरवतात एखादे गाव पृथ्वीवर ���तर गावे व देश यांच्या तुलनेत कोठे आहे, हे कसे ठरवतात तर त्या नकाशावर निर्देशक भूमितीचा उपयोग केलेला असतो,’ मालतीबाई म्हणाल्या. ते ऐकून नंदूला शंका आली, ‘या भूमितीचा उपयोग करून प्रतलावरचे बिंदू कसे दाखवायचे हे आपण पाहिले. पण पृथ्वी तर चेंडूसारखी गोल आहे ना तर त्या नकाशावर निर्देशक भूमितीचा उपयोग केलेला असतो,’ मालतीबाई म्हणाल्या. ते ऐकून नंदूला शंका आली, ‘या भूमितीचा उपयोग करून प्रतलावरचे बिंदू कसे दाखवायचे हे आपण पाहिले. पण पृथ्वी तर चेंडूसारखी गोल आहे ना तिथे ही भूमिती कशी चालेल तिथे ही भूमिती कशी चालेल’ बाई हसून म्हणाल्या, ‘तुझी शंका बरोबर आहे. पृथ्वीवरील जागा दाखवण्यासाठी जरा वेगळी युक्ती केली जाते. क्ष अक्ष आणि य अक्ष हे आधाराला न घेता अक्षांश रेषा आणि रेखांश रेषा वापरल्या जातात. पृथ्वीवर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे दोन स्पेशल बिंदू असतात हे माहीत आहे ना तुम्हाला’ बाई हसून म्हणाल्या, ‘तुझी शंका बरोबर आहे. पृथ्वीवरील जागा दाखवण्यासाठी जरा वेगळी युक्ती केली जाते. क्ष अक्ष आणि य अक्ष हे आधाराला न घेता अक्षांश रेषा आणि रेखांश रेषा वापरल्या जातात. पृथ्वीवर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे दोन स्पेशल बिंदू असतात हे माहीत आहे ना तुम्हाला त्यांना जोडणाऱ्या पृथ्वीच्या पोटातून जाणाऱ्या सरळ रेषेच्या आसाभोवती पृथ्वी फिरत असते. विषुववृत्त हे मोठे वृत्त म्हणजे वर्तुळ पृथ्वीच्या आसाला लंब असे पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाखवले जाते. तो शून्य अंशाचा अक्षांश मानतात. ते वृत्त क्ष अक्षाचे काम करते.’ इथे सतीश म्हणाला, ‘आम्हाला शिकवले आहे हे भूगोलात त्यांना जोडणाऱ्या पृथ्वीच्या पोटातून जाणाऱ्या सरळ रेषेच्या आसाभोवती पृथ्वी फिरत असते. विषुववृत्त हे मोठे वृत्त म्हणजे वर्तुळ पृथ्वीच्या आसाला लंब असे पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाखवले जाते. तो शून्य अंशाचा अक्षांश मानतात. ते वृत्त क्ष अक्षाचे काम करते.’ इथे सतीश म्हणाला, ‘आम्हाला शिकवले आहे हे भूगोलात विषुववृत्त पृथ्वीचे दोन समान भाग करते. त्याला समांतर अशी वर्तुळे उत्तर आणि दक्षिण गोलार्धात काढतात, मग उत्तरेकडचे आणि दक्षिणेकडचे अक्षांश मिळतात.’ ‘बरोबर आहे. विषुववृत्तापासूनची उंची ही य निर्देशकाचे काम करते. पण कोणत्याही जागेचे स्थान निश्‍चित करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी नसते. दुसऱ्या निर्देशकासाठी य अक्षाचे काम करणारी रेषा हवी. प्रत्येक बिंदूतून उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणारी, त्या बिंदूतून जाणाऱ्या अक्षांश रेषेला लंब अशी एक रेषा असते. तिला मराठीमध्ये रेखांश रेषा आणि इंग्रजीमध्ये लाँगिट्यूड किंवा मेरिडियन असे म्हणतात. या सगळ्या रेषा विषुववृत्ताला छेदतात आणि छेदनबिंदूशी विषुववृत्ताला लंब असतात. त्या रेखांश रेषांपैकी कोणती रेषा य अक्षाचे काम करण्यासाठी निवडायची ते अनेक शास्त्रज्ञांनी मिळून ठरवले. त्यांनी ठरवले, की इंग्लंडमधील ग्रीनिच वेधशाळेतून जाणारी रेखांश रेषा शून्य अंशाची आधारभूत रेषा म्हणून घ्यायची. तिच्या पूर्वेकडील रेखांश रेषा धन संख्येने तर पश्‍चिमेकडील रेखांश रेषा ऋण संख्यांनी दाखवायच्या. शून्य अंश रेषेच्या बरोबर विरुद्ध बाजूची रेषा + १८० किंवा - १८० अंशांनी दाखवता येते. ज्याप्रमाणे वर्तुळाचे एकूण ३६० समान अंशात विभाजन केले जाते, तसेच इथे धृवाजवळच्या वर्तुळाचे ३६० समान भाग करून रेखांश ठरवले जातात. (इथे वरील पृथ्वी गोलाचे, अक्षांश, रेखांश रेषा दाखवणारे चित्र पहा) आता प्रत्येक जागेच्या अक्षांश व रेखांश संख्या समजल्या, की पृथ्वीगोलावर ती जागा अचूक दाखवता येते. उदाहरणार्थ, पुणे शहराचे अक्षांश, रेखांश अनुक्रमे १८.५२ N, ७३.८६ E आहेत. म्हणजे पुणे विषुववृत्ताच्या उत्तरेकडे १८.५२ अंश आणि ग्रीनिच रेखांशापासून ७३.८६ अंश पूर्वेला आहे. तुम्ही ॲटलासमध्ये वेगवेगळ्या शहरांचे अक्षांश, रेखांश शोधून पाहा. दोन शहरे उत्तर गोलार्धात तर दोन दक्षिण गोलार्धात असावीत. शिवाय दोन शहरे विषुववृत्तावर किंवा त्याच्या अगदी जवळपास अशी निवडून त्यांचेही अक्षांश, रेखांश काढा,’ बाईंनी त्यांना काम दिले.\n‘पृथ्वीचा नकाशा कधी कधी विचित्र रीतीने कापलेल्या मुसुंब्याच्या सालीसारखा असतो... तो का बरे’ नंदूने विचारले. (शेजारील आकृती पहा) ‘पृथ्वी चेंडूसारखी गोल आहे, पण नकाशा तर सपाट कागदावर दाखवायचा आहे. म्हणून मुसुंब्याची साल सोलून असे तुकडे करत पसरली, तर जशी दिसेल, तसा हा नकाशा असतो. कापलेल्या कडा प्रतलावर लांब गेल्या, तरी प्रत्यक्षात एकमेकांना जोडलेल्या असतात हे लक्षात ठेवावे लागते. तुलनेने जमिनीचा थोडा भाग, उदाहरणार्थ गावाचा नकाशा काढताना असे करावे लागत नाही. गाव सपाट प्रतलावर आहे असे मानून नकाशा क���ढला तरी चालते,’ बाई समजावत होत्या. ‘पृथ्वीवरील देशांचा नकाशा आणखी एका पद्धतीने काढता येतो. धृवाजवळ लहान लहान वर्तुळे अक्षांश रेषा दाखवतात. त्या ऐवजी जवळ जवळ समान अशी सगळी वर्तुळे आहेत असे मानून नकाशा साधारण आयताकृती कागदावर काढतात, पण येथे अंतरे अचूक नसतात, खूप उत्तरेकडील गावांमधील अंतरे कागदावर जास्त आहेत असे वाटते, पण वास्तवात कमी असतात आणि शून्य अक्षांश रेषेपासून ८० अक्षांश रेषेपर्यंतचा भाग दाखवला जातो.’ ‘हे तर आणखी विचित्र दिसते,’ नंदू म्हणाला.\n‘भारताच्या नकाशात हिमालय, सह्याद्री, अबू, अरावली असे पर्वत दाखवताना लहान लहान रेषांनी चित्रे तयार केली आहेत ती का बरे’ हर्षाने विचारले. ‘त्याचे कारण वेगळे आहे. पर्वत किती जागेवर पसरला आहे हे कागदावर दाखवता येते, पण जमिनीची उंची त्याच कागदावर कशी दाखवणार’ हर्षाने विचारले. ‘त्याचे कारण वेगळे आहे. पर्वत किती जागेवर पसरला आहे हे कागदावर दाखवता येते, पण जमिनीची उंची त्याच कागदावर कशी दाखवणार त्या बारीक रेषांनी उंची दाखवली जाते. वेगळ्या उंचीसाठी वेगळे रंग वापरता येतात. गणिती लोक आपले काम सोपे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्‍त्या शोधत असतात. यातून कधी कधी गणिताची नवी शाखा निर्माण होते, तिचे नियम बनवले जातात.’ ‘सगळेच गणित अशा अनेक युक्‍त्यांनी भरलेले दिसते त्या बारीक रेषांनी उंची दाखवली जाते. वेगळ्या उंचीसाठी वेगळे रंग वापरता येतात. गणिती लोक आपले काम सोपे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्‍त्या शोधत असतात. यातून कधी कधी गणिताची नवी शाखा निर्माण होते, तिचे नियम बनवले जातात.’ ‘सगळेच गणित अशा अनेक युक्‍त्यांनी भरलेले दिसते’ सतीशचे म्हणणे ऐकून बाई हसून म्हणाल्या, ‘खरे आहे ते’ सतीशचे म्हणणे ऐकून बाई हसून म्हणाल्या, ‘खरे आहे ते अचूक ज्ञान मिळवण्यासाठी, तसेच वेगवेगळी कामे सोपी करण्यासाठी गणित जन्माला आलेय. गणिताचा बराच भाग अवघड नाही, पण समजावून घेण्यासाठी कधी कधी प्रयत्न आवश्‍यक असतो.‘\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/lucknow-police-claim-ranjit-bachchan-murdered-due-to-illicit-relations-wife-boyfriend-433652.html", "date_download": "2021-06-20T01:50:47Z", "digest": "sha1:HOBJHZCQS7T3OQKFPAJ4GAVPZFRFXJDG", "length": 18832, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘तिने’ घेतला ‘थप्पड’चा बदला! हिंदुत्त्ववादी नेत्याच्या हत्येची Inside Story | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\n‘तिने’ घेतला ‘थप्पड’चा बदला हिंदुत्त्ववादी नेत्याच्या हत्येची Inside Story\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nतासाचे हजार आणि रात्रीचे दोन हजार; अपार्टमेंटमधील Sex रॅकेटचा पर्दाफाश\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले, चार महिन्यांनंतर घडलं असं काही...\nलग्नानंतर मित्राने बोलणं बंद केल्याचा राग; मैत्रिणीने केलं धक्कादायक कृत्य\nVIDEO : 'होमगार्डसारखा राहा की, खाकी वर्दी घातली म्हणून...', पुण्यात आलिशान गाडीतील महिला पोलिसाची मुजोरी\n‘तिने’ घेतला ‘थप्पड’चा बदला हिंदुत्त्ववादी नेत्याच्या हत्येची Inside Story\nरिल लाईफ थप्पडची चर्चा सुरु असतानाच र��यल लाईफ थप्पडची एक धक्कादायक कहाणी समोर आलीय.\nलखनौ,06 फेब्रुवारी: आगामी बहुचर्चित ‘थप्पड’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला. रील लाईफ थप्पडची चर्चा सुरु असतानाच रियल लाईफ थप्पडची एक धक्कादायक कहाणी समोर आलीय. हिंदुत्त्ववादी नेता रणजीत बच्चनच्या हत्याकांडानं लखनौसह देशभर एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना जी माहिती मिळाली ती हादरवून टाकणारी आहे. रणजीत बच्चन यांची हत्या अनैतिक संबंधातून झाली असून त्यामागे एक 'थप्पड' असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून एक आरोपी अजूनही फरार आहे. हिंदुत्ववादी नेता रणजीतची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी केली नसून त्यांच्या दुसऱ्या पत्नीनंच प्रेमात अडथळा ठरणाऱ्या रणजीतचा प्रियकराच्या मदतीनं काटा काढला. या हत्याकांडात स्मृतीचाही थेट सहभाग असल्याचं समोर आलंय.\n'तिने' घेतला ‘थप्पड’चा बदला\nरणजीत यांची पत्नी स्मृतीचे दिपेंद्रसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती रणजीत यांना कळाली. त्यावर संतप्त होवून रणजीत यांनी स्मृतीला थप्पड लगावली. त्या थप्पडचा राग तिच्या मनात होता. तिला आणि दिपेंद्रला रणजीतपासून सुटका हवी होती. त्या दोघांना एकत्र राहायचं होतं. त्यामुळे दोघांनी मिळून रणजीतच्या हत्येचा कट रचला. दिपेंद्र विकासनगरच्या एका हॉटेलमध्ये थांबला होता. 29 आणि 30 जानेवारीला त्यानं रणजीतची रेकी केली. 1 फेब्रुवारीच्या रात्री रायबरेलीवरून चालत तो लखनौला पोहोचला. हत्याकांडात वापरलेली पांढरी बलेनो कार पोलिसांनी ताब्यात घेतलीय.\nपोलिसांच्या हाती ठोस पुरावे\nहत्याकांडासंदर्भातले सगळे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. खुनी हत्या केल्यानंतर रायबरेलीला पळून गेले. एवढंच नाही तर दिपेंद्रनं हत्येच्या दिवशी दोन फोन आणि सिमकार्ड वापरले. पोलिसांनी तेही जप्त केलेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही हत्या केवळ घृणेतून झालीय. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केल्याचंही पोलिसांनी सांगितलं.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/jokes-in-marathi/joke-of-the-day-marathi-latest-joke/articleshow/82429247.cms", "date_download": "2021-06-20T00:59:21Z", "digest": "sha1:KFNH6SX7L5AAMUM5JOQIWREY6T7W46YK", "length": 6441, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMarathi Joke : पप्पू आणि त्याची बायको\nपप्पूचं लग्न झालं आणि त्याचा संसार सुरु झाला.\nएकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो. तू माझ्यात असं काय पाहिलंस की मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस \nपप्पूची बायको : मी तुम्हाला एकदोन वेळेस भांडी घासताना पाहिलं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nMarathi Jokes : आयुष्यात पुढे जाण्यासाठी... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहलीने रचला इंग्लंडमध्ये इतिहास, कोणत्याही कर्णधाराला जमली नाही ही गोष्ट\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nमुंबईराज्यात करोनाचे आणखी २५७ बळी; नवीन बाधितांच्या संख्येत सातत्याने घट\nक्रिकेट न्यूजभारताच्या फलंदाजाच्या हेल्मेटवर आदळला बाऊन्सर अन् काळजाचा ठोकाच चुकला...\nकोल्हापूर'हसन मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितली, त्यात चूक काय\nमुंबई'या' स्थितीत स्वबळाची भाषा कराल तर लोक जोडे मारतील: उद्धव ठाकरे\nमुंबईशिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजपने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं\nमुंबई'सत्ता गेल्याने काहींचा जीव कासावीस'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला\nक्रिकेट न्यूजWTC Final Live : अपुऱ्या प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला...\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nकरिअर न्यूजONGC OPAL Recruitment 2021:विविध पदांसाठी भरती,असा करा अर्ज\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/do-not-go-to-the-world-court-now-criticizes-satej-patil-regarding-gokul-election/articleshow/82277834.cms", "date_download": "2021-06-20T01:09:07Z", "digest": "sha1:6CE5OTWF2R6MEWLUYLWCYMQFHNYFQAE7", "length": 14642, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआता जागतिक न्यायालयात नका जाऊ; सतेज पाटील यांचा सत्ताधारी आघाडीला टोला\nसर्वोच्च न्यायालयाने गोकुळची निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे निवडणूक टाळण्यासाठी आता जागतिक न्यायालयात जाऊ नक, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्ताधारी आघाडीला लगावला आहे.\n‘सर्वोच्च न्यायालयाने गोकुळची निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे, त्यामुळे निवडणूक टाळण्यासाठी आता जागतिक न्यायालयात जाऊ नक“, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत सत्ताधारी आघाडीला मारला.\nदरम्यान, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ ची निवडणूक पुढे ढकलावी म्हणून सत्ताधारी आघाडीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.\nयामुळे दोन मे रोजी होणाऱ्या मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील बोलत होते.\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\n‘सर्वोच्च न्यायालयाने गोकुळची निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे, त्यामुळे निवडणूक ट���ळण्यासाठी आता जागतिक न्यायालयात जाऊ नका', असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत सत्ताधारी आघाडीला मारला. दरम्यान, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ ची निवडणूक पुढे ढकलावी म्हणून सत्ताधारी आघाडीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे दोन मे रोजी होणाऱ्या मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील बोलत होते. (do not go to the world court now criticizes satej patil regarding gokul election)\nपालकमंत्री पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सत्ताधाऱ्यांनी मान राखावा हा लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे सर्व नियम पाळून गोकुळचे पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. मात्र आता स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधारी गटाने जागतिक न्यायालयात जाऊ नये, त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा असे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.\nपालकमंत्री पाटील म्हणाले, गोकुळची निवडणूक घेण्याचा आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने मतदान बुथ दुप्पट करण्याची सूचना केली आहे. यानुसार ३५ ऐवजी ७० ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होईल. त्यामुळे आता ही निवडणूक व्यवस्थित पार पडेल. ते म्हणाले, आपल्या देशाने लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीला महत्त्वाचे स्थान आहे. गोकुळ मध्येही निवडणूक व्हावी हीच आमची भूमिका होती.\nक्लिक करा आणि वाचा- मुंबईची करोना मृत्यूसंख्या दडवण्यात येते; फडणवीस यांचा गंभीर आरोप\nग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, हा सभासदांचा हा विजय आहे. सत्ताधारी मंडळी सतत न्यालायचे दरवाजे ठोठावत होते. त्यांचा आत्मविश्वास नव्हता. आत्मविश्वास नसल्यानेच भीतीने ते निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र या निकालामुळे दूध उत्पादक सभासदांना न्याय मिळाला आहे.\nक्लिक करा आणि वाचा- करोना संकट: देवस्थानांच्या तिजोऱ्या खुल्या करा, राष्ट्र सेवा दलाची मागणी\nदोन मे रोजी होणाऱ्या गोकुळ निवडणुकीत ३६४८ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये ४० मतदारांना करोनाची बाधा झाली आहे. हे मतदार पीपीई किट घालून मतदान करणार आहेत. मतदान केंद्रावर एकावेळी पन्नासपेक्षा अधिक मतदारांची गर्दी होवू नये याची काळजी घेण्याचे प्रशासनाला आदेश दिल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.\nक्लिक करा आणि वाचा- ... तर मग रुग्णांच्या नातेवाईकांना विखेंचाच नंबर दिला असता; जयंत पाटील यांचा टोला\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकोल्हापूर: पाण्याचा टँक स्वच्छ करताना तीन कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहली इंग्लंडमध्ये धावा करण्यात पुन्हा कसा यशस्वी ठरला, जाणून घ्या रहस्य...\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nमुंबईहिंदुत्व ही काही कुणाची कंपनी नाही; मुख्यमंत्री ठाकरे भाजपवर बरसले\n; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान\nमुंबईशिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजपने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं\nमुंबईमी घरातून इतकं काही केलं, घराबाहेर पडलो तर...; CM ठाकरेंची टोलेबाजी\nक्रिकेट न्यूजWTC Final Live : अपुऱ्या प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला...\nमुंबईकाँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल; टिळक भवनात झाला 'हा' संकल्प\nनागपूरसमृद्धी महामार्ग : 'या' तारखेपर्यंत काम पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.real-estate.net.in/search/category,52/country,IN", "date_download": "2021-06-20T00:46:55Z", "digest": "sha1:MTJ4H5RVQM27ASESIEZY6IDT5COUG52F", "length": 27858, "nlines": 289, "source_domain": "mr.real-estate.net.in", "title": "अपार्टमेंटस् विक्री आणि भाड्याने देण्यासाठी भारतात", "raw_content": "\nसूची प्रकाशित करा जोडा\nअपार्टमेंटस् मध्ये Sector 83\nअपार्टमेंटस् मध्ये Sector 60\nअपार्टमेंटस् मध्ये Malabar Hill\nअपार्टमेंटस् मध्ये Sector 93a\nअपार्टमेंटस् मध्ये Uttar Pradesh\nअपार्टमेंटस् मध्ये Kms Garden\nअपार्टमेंटस् मध्ये Tamil Nadu\nअपार्टमेंटस् मध्ये Sector 44\n1 - 10 च्या 304450 याद्या\nनव्याने सूचीबद्ध क्रमवारी लावा\nनव्याने सूचीबद्ध प्रथम कमी किंमत प्रथम उच्च किंमत\nविक्रीसाठी | 2 बेड| 2 आंघोळ | 962 Sq feet\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 1 day ago\nविक्रीसाठी | 4 बेड| 4 आंघोळ | 1425 Sq feet\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 1 day ago\nभाड्याने | 3 बेड| 3 आंघोळ | 1735 Sq feet\nद्वारा प्रकाशित Prime Associate\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 1 day ago\nभाड्याने | 4 बेड| 4 आंघोळ | 3000 Sq feet\nद्वारा प्रकाशित Shree Ji Homes\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 1 day ago\nभाड्याने | 1 बेड| 1 आंघोळ | 700 Sq feet\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 1 day ago\nभाड्याने | 3 बेड| 3 आंघोळ | 1700 Sq feet\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 1 day ago\nविक्रीसाठी | 2 बेड| 2 आंघोळ | 1251 Sq feet\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 1 day ago\nभाड्याने | 3 बेड| 3 आंघोळ | 1050 Sq feet\nद्वारा प्रकाशित Girish S Bajaj\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 1 day ago\nविक्रीसाठी | 2 बेड| 2 आंघोळ | 1100 Sq feet\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 1 day ago\nभाड्याने | 1 बेड| 1 आंघोळ | 350 Sq feet\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 1 day ago\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nभारत (हिंदी: भारत), अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक (हिंदी: भारत गणराज्य) हा दक्षिण आशियातील एक देश आहे. हा क्षेत्रफळाचा सातवा क्रमांकाचा देश, जगातील दुसर्‍या क्रमांकाचा लोकसंख्या आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. दक्षिणेस हिंद महासागर, दक्षिण-पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिण-पूर्वेस बंगालचा उपसागर हे पश्चिमेस पाकिस्तानच्या सीमेस लागून सीमेत आहे; उत्तरेस चीन, नेपाळ आणि भूतान; आणि पूर्वेला बांगलादेश आणि म्यानमार. हिंद महासागरात, भारत श्रीलंका आणि मालदीवच्या आसपास आहे; अंदमान आणि निकोबार बेटे थायलंड आणि इंडोनेशियातील समुद्री सीमा सामायिक करतात. आधुनिक मानव आफ्रिकेतून ,000 55,००० वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात दाखल झाले. सुरुवातीच्या काळात शिकारी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या रूपांमुळे त्यांच्या लांबलचक व्यापार्‍यामुळे हा प्रदेश खूपच वैविध्यपूर्ण झाला आहे. मानवी अनुवांशिक विविधतेमध्ये हा आफ्रिकेनंतर दुसरा क्रमांक आहे. Life,००० वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या पश्चिमेच्या सीमेवरील उपखंडात स्थायिक जीवन अस्तित्वात आले आणि ते बीसीईच्या तिस third्या सहस्राब्दीच्या सिंधू संस्कृती���ध्ये हळू हळू विकसित होत गेले. इ.स.पू. १२०० मध्ये संस्कृत या एक इंडो-युरोपियन भाषेचा एक पुरातन प्रकार वायव्येकडून हिंदुस्थानात विखुरला गेला आणि तो vedग्वेदाची भाषा म्हणून उलगडला गेला आणि हिंदुत्वातील हिंदुत्व बिघडले याची नोंद झाली. उत्तरेकडील प्रदेशात द्रविड भाषेच्या भाषा बोलल्या गेल्या. इ.स.पू. 400०० मध्ये, जातीवाचक स्तरीकरण आणि वगळण्याची प्रक्रिया हिंदू धर्मात दिसून आली आणि बौद्ध आणि जैन धर्म उद्भवला आणि परंपरागत नसलेल्या सामाजिक आदेशांची घोषणा केली. सुरुवातीच्या राजकीय एकत्रीकरणामुळे गंगेच्या खो in्यात असलेल्या मौर्य आणि गुप्त साम्राज्यांना मोकळा झाला. त्यांचे सामूहिक युग व्यापक सर्जनशीलतेने ग्रस्त होते, परंतु स्त्रियांची घसरण होणारी स्थिती आणि अस्पृश्यतेचे विश्वास असलेल्या एका संघटनेत समावेश केल्यामुळे हे चिन्हांकित होते. दक्षिण भारतात, मध्य राज्यांनी द्रविड-भाषेची लिपी आणि धार्मिक संस्कृती दक्षिणपूर्व आशियाच्या राज्यांकडे निर्यात केली. मध्ययुगीन काळाच्या काळात ख्रिश्चन, इस्लाम, यहुदी धर्म आणि झोरोस्टेरियन धर्माने भारताच्या दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील भागात मुळे घालविली. मध्य आशियातील सशस्त्र हल्ले अधून मधून भारताच्या मैदानावर ओलांडले आणि शेवटी दिल्ली सल्तनतची स्थापना केली आणि उत्तर भारत मध्ययुगीन इस्लामच्या वैश्विक नेटवर्कमध्ये ओढला. १ the व्या शतकात, विजयनगर साम्राज्याने दक्षिण भारतात दीर्घकाळ टिकणारी संयुक्त संस्कृती तयार केली. पंजाबमध्ये संस्थागत धर्म नाकारून शीख धर्म उदयास आला. १ Mughal२26 मध्ये, मोगल साम्राज्याने दोन शतके सापेक्ष शांततेच्या स्थापनेनंतर चमकदार आर्किटेक्चरचा वारसा सोडला. हळू हळू ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियमांचा विस्तार होत गेला आणि त्यानंतर भारताला वसाहती अर्थव्यवस्थेत बदलले, परंतु त्याचे सार्वभौमत्वही मजबूत केले. १ British 1858 मध्ये ब्रिटीश क्राउन राजवटीची सुरुवात झाली. भारतीयांना देण्यात आलेल्या अधिकारांना हळूहळू मान्यता देण्यात आली, परंतु तंत्रज्ञानात बदल घडवून आणले गेले, आणि शिक्षण, आधुनिकता आणि सार्वजनिक जीवन या विचारांची मुळे रुजली. एक अग्रगण्य आणि प्रभावी राष्ट्रवादी चळवळ उदयास आली, जी अहिंसक प्रतिकारासाठी प्रख्यात होती आणि १ 1947 in in मध्ये त्यांनी भारताला स्वा���ंत्र्य मिळवून दिले. भारत लोकशाही संसदीय व्यवस्थेमध्ये राज्य करणारा धर्मनिरपेक्ष संघराज्य आहे. हा बहुलवादवादी, बहुभाषिक आणि बहु-वंशीय समाज आहे. भारताची लोकसंख्या १ 195 1१ मध्ये 1 36१ दशलक्ष वरून २०११ मध्ये १,२११ दशलक्षांवर वाढली. त्याच काळात, दरमहा प्रतिमाह उत्पन्न त्याचे प्रमाण US$ अमेरिकन डॉलर्सवरून वाढून १,49 8 $ अमेरिकन डॉलर्स इतके झाले आणि साक्षरतेचे प्रमाण १.6..6% वरून% 74% पर्यंत गेले. १ 195 1१ मध्ये तुलनात्मकदृष्ट्या निराधार देश होण्यापासून, भारत एक वेगाने विकसित होणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे, जो विस्तारित मध्यमवर्गासह माहिती तंत्रज्ञान सेवांचे केंद्र आहे. यात एक अंतराळ कार्यक्रम आहे ज्यात अनेक नियोजित किंवा पूर्ण केलेल्या विवाहबाह्य मोहिमांचा समावेश आहे. भारतीय चित्रपट, संगीत आणि अध्यात्मिक शिकवण जागतिक संस्कृतीत वाढती भूमिका निभावतात. वाढत्या आर्थिक असमानतेच्या किंमतीवर असले तरीही भारताने दारिद्र्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. भारत हे अण्वस्त्रे असलेले राज्य आहे, जे लष्करी खर्चात जास्त आहे. 20 व्या शतकाच्या मध्यापासून निराकरण न झालेला शेजारी पाकिस्तान आणि चीन यांच्याशी काश्मीरविषयी वाद आहेत. लैंगिक असमानता, बाल कुपोषण आणि वायू प्रदूषणाची वाढती पातळी हे भारताला सामोरे जाणा .्या सामाजिक-आर्थिक आव्हानांमध्ये आहे. चार जैवविविधता हॉटस्पॉट्ससह भारताची भूमी मेगाडिव्हर्सी आहे. त्याच्या वनक्षेत्रात 21.4% क्षेत्राचा समावेश आहे. पारंपारिकपणे भारताच्या संस्कृतीत सहिष्णुतेने पाहिले गेलेले भारताचे वन्यजीव या जंगलांमध्ये आणि इतरत्र संरक्षित वस्तींमध्ये समर्थित आहे.\nएक अपार्टमेंट (अमेरिकन इंग्रजी), फ्लॅट (ब्रिटीश इंग्रजी) किंवा युनिट (ऑस्ट्रेलियन इंग्लिश) एक स्वयं-गृहनिर्माण युनिट (निवासी रिअल इस्टेटचा एक प्रकार) आहे जी इमारतीच्या केवळ काही भागास योग्यरित्या पायर्याशिवाय एकाच स्तरावर व्यापत आहे. . अशा इमारतीला अपार्टमेंट इमारत, अपार्टमेंट कॉम्प्लेक्स, फ्लॅट कॉम्प्लेक्स, फ्लॅट्सचा ब्लॉक, टॉवर ब्लॉक, हाय-राइज किंवा, कधीकधी मॅन्शन ब्लॉक (ब्रिटीश इंग्रजीमध्ये) म्हटले जाऊ शकते, विशेषतः जर त्यात भाड्याने देण्यासाठी अनेक अपार्टमेंट असतील. स्कॉटलंडमध्ये त्याला फ्लॅट्सचा ब्लॉक किंवा, जर ती पारंपारिक वाळूचा ��गड इमारत असेल तर सदनिका आहे, जिचा इतरत्र काल्पनिक अर्थ आहे. अपार्टमेंट्स मालक / कब्जेदार, भाडेपट्टी मुदतीच्याद्वारे किंवा भाडेकरूंनी भाड्याने (दोन प्रकारचे गृहनिर्माण कालावधी) च्या मालकीचे असू शकतात.\nमुख्यपृष्ठ बद्दल ब्लॉग किंमत साइट मॅप सदस्यता रद्द करा संपर्क\nया पृष्ठावरील मालमत्ता वर्णन आणि संबंधित माहिती ही जाहिरातदाराद्वारे प्रदान केलेली विपणन सामग्री आहे आणि मालमत्ता तपशील तयार करीत नाही. कृपया संपूर्ण माहिती आणि पुढील माहितीसाठी जाहिरातदाराशी संपर्क साधा.\nभागीदार डेटा प्रदाते डाउनलोड कराआमच्यासाठी एक पोस्ट लिहासेवांच्या अटीगोपनीयता धोरण\nलॉग इन करा नवीन खाते नोंदणी करा\nमुख्यपृष्ठ आम्हाला मेल करा आम्हाला कॉल करा\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nसर्व श्रेण्यानिवासी घरेलँड लॉटगॅरेज आणि पार्किंगची ठिकाणेकमर्शियल रिअल इस्टेटइतर सर्व स्थावर मालमत्ताव्यवसाय निर्देशिकास्थावर मालमत्ता एजंट निर्देशिका\nगॅलरी / सूची म्हणून आयटम दर्शवा\nगॅलरी दृश्य यादी दृश्य\nकोणतेही वय1 दिवस जुना2 दिवस जुने1 आठवडा जुना2 आठवडे जुना1 महिना जुना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/registration-of-binding-pet-shops/", "date_download": "2021-06-20T01:54:10Z", "digest": "sha1:D2WB4CBHFAWTRWEETPNYBIIXGBBFJUXC", "length": 8413, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नोंदणी बंधनकारक पाळीव प्राण्यांच्या दुकानांचीही – Dainik Prabhat", "raw_content": "\nनोंदणी बंधनकारक पाळीव प्राण्यांच्या दुकानांचीही\nश्‍वान प्रजनन व विपणन केंद्रांनाही द्यावी लागणार माहिती\nपिंपरी – पाळीव प्राण्यांची विक्री करणाऱ्या दुकानांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. विशेष म्हणजे अशी दुकाने सुरु करताना कुठल्याही प्रकारच्या परवान्याची आवश्‍यकता नव्हती. त्यामुळे, पाळीव प्राण्यांची बेकायदा विक्री करणारी दुकाने अनेकांनी थाटलेली होती. याला आळा घालण्यासाठी आता पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. पाळीव प्राण्यांच्या विक्रीच्या दुकानाची तसेच श्‍वान प्रजनन व विपनन केंद्राची नोंदणी बंधनकारक करण्यात आले आहे.\nपुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात पाळीव प्राण्यांची विक्री करण्याची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. विशेषत: शहरी भागात श्‍वान, तसेच इतर पाळीव प्राण्याची विक्रीची दुकाने वाढत चालली आहेत. यावर नजर ठेवण्यासाठी आत��� पाळीव प्राण्यांची दुकाने, श्‍वान प्रजनन केंद्र व विपनन केंद्रांना त्यांची नोंदणी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ, पशुसंवर्धन आयुक्‍तालय यांच्याकडे करावी लागणार आहे. जिल्ह्यात प्राण्यांचे व्यवसाय करणाऱ्यांनी “पाळीव प्राणी दुकान नियम-2018′ नुसार आपला अर्ज, नोंदणी शुल्कासह पशुसंवर्धन उपायुक्‍त कार्यालयात सादर करायचा आहे. हे अर्ज उपायुक्‍त कार्यालयातून प्राणी कल्याण मंडळाकडे शिफारसीसह पाठवून त्यांची नोंदणी करुन घेण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या नोंदणी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्‍तांनी केले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nविज्ञानविश्‍व : रोबोट्‌सचे स्नायू\nमायणीत स्कूल बसमधून दीड लाखाची रोकड जप्त\nपिंपरी कॅम्प पुन्हा बंद; नियमांचे उल्लंघन केल्याने निर्णय\nविधानपरिषदेसाठी योगेश बहल यांना संधी द्या\nलग्नात सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने पोलिसांची कारवाई\nपुणे: मावळातून सहा गुन्हेगार तडीपार\nजिल्हा रुग्णालयात तीन करोनाबाधित, दोन मुक्‍त\nखरेदीसाठी पाटील, उत्पन्नासाठी पवार\nपवना धरणात 33 टक्के पाणीसाठा\nपिंपरी: “त्या’ लाचखोर अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी अनेकांची…\n“निसर्ग’नेच हिरावला त्यांचा निवारा पण…\nपिंपरीत सुरक्षा रक्षकाचा खून\nकोरोनापासून वाचवणाऱ्या आणखी एका उपचार पद्धतीचा शोध\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nपिंपरी कॅम्प पुन्हा बंद; नियमांचे उल्लंघन केल्याने निर्णय\nविधानपरिषदेसाठी योगेश बहल यांना संधी द्या\nलग्नात सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने पोलिसांची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/article-write-dr-nanasaheb-thorat-vaccine-made-384609", "date_download": "2021-06-20T01:59:11Z", "digest": "sha1:VZWFELVIZ7AMITIZZKG4266JMEE3KIOJ", "length": 37427, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लस तयार होते कशी ? (डॉ. नानासाहेब थोरात)", "raw_content": "\nलस म्हणजे निष्क्रिय किंवा मृत व्हायरसचा वापर करून आपल्या प्रतिकारशक्तीला जिवंत व्हायरसशी कसे लढायचे याचे ट्रेनिंग देणारी यंत्रणा. लस आणि औषध हे वेगळे प्रकार आहेत. लस आणि औषधे यांच्यातील मूळ फरक, कोणत्या रोगासाठी औषध योग्य की लस योग्य हे ठरते कसे आणि व्हॅक्सिनच्या या ट्रायल्स कशा चालतात याचा वेध...\nलस तयार होते कशी \nडॉ. नानासाहेब थोरात thoratnd@gmail.com\nलस म्हणजे निष्क्रिय किंवा मृत व्हायरसचा वापर करून आपल्या प्रतिकारशक्तीला जिवंत व्हायरसशी कसे लढायचे याचे ट्रेनिंग देणारी यंत्रणा. लस आणि औषध हे वेगळे प्रकार आहेत. लस आणि औषधे यांच्यातील मूळ फरक, कोणत्या रोगासाठी औषध योग्य की लस योग्य हे ठरते कसे आणि व्हॅक्सिनच्या या ट्रायल्स कशा चालतात याचा वेध...\nलस ही एखादा ठरावीक आजार भविष्यात होऊ नये म्हणून दिली जाते, औषध (मेडिसिन) मात्र एखादा आजार झाल्यानंतर तो आजार बरा करण्यासाठी देतात, कोणतेही औषध तो आजार तात्पुरता बरा करते. औषधांचे आयुर्मान हे ८ ते ७२ तासापर्यंत असते, काही औषधांचे त्याहीपेक्षा अधिक असते. लसींचे आयुर्मान मात्र १० ते २० वर्षांपासून अगदी जिवंत असेपर्यंत असते. आयुर्मान म्हणजे कितीवेळ हे औषध किंवा लस शरीरामध्ये कार्यक्षम असेल. उदाहरणार्थ घटसर्पाच्या लसीचे आयुर्मान १० वर्षे आहे तर हिपॅटायटीस बी लसीचे आयुर्मान २० वर्षे आहे. आपण जेव्हा लस घेतो तेव्हा आपण भविष्यात होणाऱ्या एका ठरविक आजाराला रोखतो. लस आपल्या शरीरातील प्रतिकारशक्तीला अशा आजारासाठी तयार करते. औषध मात्र ठरावीक आजार काही दिवसांसाठी आपल्या शरीरातून काढून टाकते, पण तो आजार भविष्यात होणारच नाही अशी खात्री औषध देत नाही. उदाहरणार्थ पोलिओची लस घेतल्यानंतर पोलिओ होत नाही हे सिद्ध झालेय पण सर्दी किंवा तापावरील औषध घेतल्यानंतर काही दिवसानी ते आजार पुन्हा होतातच. काही लसी या फक्त एकदा घेऊन त्याचा परिणाम दाखवत नाहीत, त्यासाठी त्या ठरावीक अंतराने पुन्हा घ्याव्या लागतात, जसे की पोलिओची लस एकदाच घेऊन योग्य तो परिणाम दाखवत नसल्याने पोलिओ लसीकरण १ ते ५ वर्षाच्या बालकांमध्ये पुन्हा पुन्हा राबवले जाते. लस आणि औषध आपली प्रतिकारशक्ती वाढवतही नाहीत आणि कमीही करत नाहीत, लस प्रतिकारशक्ती तयार होण्यास मदत करते तर औषध ठरावीक आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी अप्रत्यक्षपणे प्रतिकारशक्तीला मदत करते. जगामध्ये सध्या विविध आजारांसाठी ४० च्या आसपास लसी उपलब्ध आहेत तर २० हजारपेक्षा जास्त प्रकारची औषधे उपलब्ध आहेत.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nलस की औषध हे कसे ठरवायचे\nसध्या सर्वसामान्य लोकांना हाच प्रश्न पडलाय की कोरोना व्हायरससाठी लसच का औषध का नाही कोणत्या आजारासाठी लसीला प्राधान्य द्यायचे की औषधाला हे तो कोणत्या प्रकारचा आजार आहे आहे आणि त्याचे मूळ उगम कशात आहे यावर ठरते, तसेच त्या आजारासाठी लस परवडेल का औषध परवडेल यावर सुद्धा ठरते. सहसा जे आजार व्हायरस किंवा बॅक्टेरियापासून येतात आणि कमी वेळात मोठ्या लोकसंख्येला संसर्ग करतात तेव्हा असे संसर्गजन्य आजार भविष्यात पुन्हा येऊ पसरू नये म्हणून लस तयार करण्याला प्राधान्य देतात. लसी संपूर्ण लोकसंख्येचे रक्षण करण्यासाठी असतात तसेच त्या हर्ड इम्युनिटी (कळप रोग प्रतिकारशक्ती) तयार करून संसर्गजन्य आजाराचे समूळ नष्ट करतात. औषध मात्र एखाद्या रोगाचा उपचार, निदान किंवा प्रतिबंध करण्यासाठी दिली जातात. औषधे सामान्यत: एका व्यक्तीच्या आरोग्याच्या फायद्यासाठी असतात, म्हणजेच औषधे संपूर्ण लोकसंख्येचे रक्षण करू शकत नाहीत. मग असे काही आजार असतात ते संसर्गाने पसरत नाहीत त्या आजारांना\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nऔषधाचा पर्याय निवडतात. काही वेळा लसीपेक्षा औषध शोधणे आणि ते सर्वांपर्यंत कमी वेळेत पोहोच करणे सोपे जाते. काही आजार संसर्गजन्य असूनसुद्धा त्याना औषधाचा पर्याय दिला जातो कारण तोच सर्वोत्तम पर्याय असतो. उदाहरणार्थ, आपल्याला पावसाळ्यात किंवा ऋतू बदलताना ताप येतो, हा ताप काही वेळा व्हायरस, बॅक्टेरिया किंवा वातावरणातील बदलामुळे येतो, आणि तो एकाच वेळेला खूप लोकांना येतो तरीसुद्धा यासाठी लस शोधण्यापेक्षा औषधच दिले जाते, कारण या तापाचे नक्की एक कारण नसते आणि अशा वेळेला लसीपेक्षा औषधच सर्वोत्तम पर्याय ठरतो. काही संसर्गजन्य आजाराला लस तयार करण्यापेक्षा औषध शोधणे सोपे असते, उदाहरणार्थ एड्स हा आजार व्हायरसने होणारा संसर्गजन्य असूनसुद्धा त्यावरती औषध शोधले गेले लस नाही. कारण जवळपास ३० वर्षे संशोधन करून एड्सवरील औषधांचे प्रयोग यशस्वी झाले तर लसीचे अयशस्वी झाले. कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचा आपल्या शरीरातच मंद गतीने उगम होतो, तसेच हे संसर्गजन्यसुद्धा नाहीत, त्यामुळे अशा आजारांना लसीपेक्षा औषधच उपयोगी पडतेय. सध्या कॅन्सरवरती लस शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत पण अशी लस तयार होण्यासाठी कमीत कमी पुढील १०-ते २० वर्षे लागतील आणि ती ���ुद्धा शक्यता सध्या धूसर आहे.\nलस शोधण्याचे टप्पे काय\nलस संशोधन सर्वात प्रथम विद्यापीठ किंवा सरकारी प्रयोगशाळेत होते, काही खाजगी प्रयोगशाळा पण संशोधन करतात पण ते मर्यादित आणि त्यांचा फायदा असेल तरच करतात. दुसरे म्हणजे व्हायरसवर संशोधन करणारी संस्था ही आंतरराष्ट्रीय नियमानुसार असावी लागते आणि त्यासाठी बऱ्याच आंतरराष्ट्रीय परवानग्या घ्याव्या लागतात,भारतामध्ये अशी एकच सरकारी संस्था आहे. त्यामुळे व्हायरस वर संशोधन करून लस तयार करणे पण अवघड जातेय. एका प्रयोगशाळेत तय्यार झालेली लस-औषध जगातील दुसऱ्या देशातील प्रयोगशाळेत त्याच प्रकारचे गुणधर्म आणि परिणाम (Results ) दाखवत असेल तरच त्यावरील संशोधन पुढे जाते. अशा प्रकारचे संशोधन आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये (जर्नल) प्रकशित केले जाते किंवा त्याचे पेटंट घेतले जाते. प्रयोगशाळेतील लसीचा शेवटचा टप्पा म्हणजे त्या लसींचे प्राण्यावर प्रयोग करून त्याच्या तीव्रतेचे प्रमाण पाहणे, किंवा त्या लसीमुळे प्राण्यांच्या (उंदीर, ससा किंवा माकड) आरोग्यावर कोणता परिणाम तर होत नाहीना हे पाहणे. यानंतर या प्रयोगांची सगळी माहिती सरकारी यंत्रणेला सादर करून, मानवी चाचणीसाठी मान्यता घेतली जाते.\nलसीच्या मानवी चाचण्या मुखत्वेकरून मोठ्या प्रमाणात लस उत्पादित करणाऱ्या कंपन्या करतात. याचे मुख्य ३- ते ४ विभाग केले जातात. पहिल्या टप्प्यामध्ये (फेज १) १-१० पर्यंतच निरोगी स्वयंसेवक घेऊन, त्यांच्या आरोग्यावर कोणता परिणाम तर होत नाहीना हे पाहिले जाते. दुसऱ्या टप्प्यामध्ये (फेज-२) निरोगी स्वयंसेवकांची संख्या १०० ते ५०० पर्यंत वाढवली जाते आणि पहिल्या टप्प्यासारखेच आरोग्य परिणाम पहिले जातात. तिसरा टप्पा (फेज-३) मात्र पूर्णतः वेगळा आणि लसीच्या कार्यक्षमता पाहण्यासाठी महत्त्वाचा असतो. निरोगी लोकांना लस देऊन त्याना रोगी लोकांच्यात पाठवले जाते आणि पहिले जाते की लस दिल्यावर या लोकांच्यात हा आजार येतोय का. या टप्प्यावरील चाचणी ही वैज्ञानिक नियमानुसार ''डबल ब्लाइंड'' पद्धतीची असते, म्हणजेच रुग्णाला आणि प्रयोग करणाऱ्याला माहीत होऊन दिले जात नाही की नक्की कोणत्या व्यक्तीला लस-औषध दिलें आहे. यामध्ये प्लासिबोचा पण वापर केला जातो म्हणजे रुग्णाची चिंता शमवण्यासाठी औषध म्हणून परंतु औषध नसलेले असे काहीतरी दिलें ��ाते. याच टप्प्यात नंतर काही आजार असणारे (कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब) स्वयंसेवकसुद्धा घेतले जातात. या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या वांशिकतेचे नागरिक उदाहरणार्थ अमेरिकेत चाचणी सुरु असेल तर आफ्रिकन, भारतीय, चायनीज, युरोपियन अशा लोकांचा समावेश असतो. तसेच महिला, लहान मुले, वृद्ध यांचा सुद्धा समावेश केला जातो. जर लस लहान मुलांसाठी तयार करायची असेल तरुण, किंवा वृद्ध लोकांचा समावेश केला जात नाही.\nसाधारणपणे हे सर्व मापदंड वापरून जी माहिती तयार होते ती छाननी करून विश्लेषित केली जाते. ज्या देशांमध्ये ती लस विकायची असेल त्या देशातील सरकारी आरोग्य खात्याची किंवा औषध प्रशासनाची मान्यतेसाठी दिली जाते. पूर्वी लस तयार करणाऱ्या कंपन्या स्वतः तयार केलेली माहिती देत होत्या, आत्ता मात्र सर्व सरकारी यंत्रणा एकाच म्हणजे क्लिनिकल डेटा इंटरचेन्ज स्टँडर्ड्स कॉन्सोर्टियम (CDISC ) ने ठरवून दिलेल्या स्वरूपामध्ये घेतात.\nएखादी लस तयार करणारी कंपनी जेव्हा जाहीर करते कि त्यांची लस ९० टक्के कार्यक्षम आहे, ९० टक्के या अंकामागे मात्र खूप माहिती लपलेली असते किंवा खूप प्रक्रिया करून जाहीर केलेली असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑक्सफर्ड/अ‍ॅस्ट्रा झेनेका यांनी त्यांच्या ब्रिटन मधील तिसऱ्या टप्प्यातील तीन हजार स्वयंसेवकावर केलेले निष्कर्ष जाहीर केले, यासाठी त्यांच्याकडे जवळपास पाच लाख पानांची कच्ची माहिती गोळा झाली होती. या माहितीचे वेगवेगळ्या विभागामध्ये वर्गीकृत केली जाते. उदा: स्वयंसेवकाचे वय आणि लिंग, वजन आणि उंची, वांशिकता, मेडिकल इतिहास (जुने आजार, सर्जेरी झाली आहे का, आधी कोणत्या लसी दिल्या आहेत का, सध्या कोणती औषधे चालू आहेत का) किंवा स्वयंसेवकावर काही प्रतिकूल घटना झाली का, अशा अनेक विभागामध्ये हि माहिती प्रक्रिया केली जाते. या सर्व माहितीच्या विश्लेषणासाठी डेटा सायन्सचे टूल्स वापरले जातात आणि सगळी माहिती योग्य त्या संस्थेकडे जमा केली जाते.\nआजपर्यंतच्या लसीच्या इतिहासामध्ये अशी माहिती गुप्त ठेवली जात होती आणि ती फक्त लस तयार करणारी कंपनी आणि सरकारी यंत्रणा यांनाच माहिती असे. ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेकाने यावेळी मात्र जगभरात विविध देशामध्ये केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे तपशीलवार परिपूर्ण विश्लेषण जगप्रसिद्ध मेडिकल जर्नल ''लॅन्सेट'' मध्���े ८ डिसेंबरला प्रसिद्ध केले आहे. अशा प्रकारची तपशीलवार विश्लेषण जगासमोर आणणारी ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेका ही पहिलीच कंपनी ठरली आहे. सर्वांत शेवटी या माहितीचे पुन्हा विश्लेषण सरकारी यंत्रणेकडून केले जाते, काही अजून माहिती हवी असेल तर त्याच्या सूचना दिल्या जातात, किंवा काही बदल करून नवीन चाचण्या घेतल्या जातात. जसे की ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेका कंपनीच्या कोविड लसीच्या कार्यक्षमतेच्या माहितीवर आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये पुन्हा काही चाचण्या सुरू केल्या आहेत. शेवटी सरकारी यंत्रणेची परवानगी मिळाल्यावर कंपन्या मोठ्या प्रमाणात लस उत्पादित करून लसीकरणाला सुरुवात केली जाते. काही वेळेला सरकारी लसीकरण कार्यक्रम राबवला जातो (उदा: पोलिओ लसीकरण) तर काही वेळेला खाजगी विक्रीसाठी सुद्धा लस ठेवली जाते (उदा: प्रवास करताना घेतली जाणारी लस).\nया सर्व प्रक्रियेला काही वर्षांचा वेळ लागतो. कोविडची लस मात्र कमी वेळात आली याचे मुख्य कारण म्हणजे सर्वच कंपन्यांनी आणि लस विकसित करणाऱ्या संशोधन संस्थांनी पहिल्या दिवसापासूनच त्या त्या देशांतील सरकारी यंत्रणेबरोबर काम केले, प्रत्येक टप्प्यातील सर्व माहिती लगेच यंत्रणेला दिली. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जगातील बहुतेक देशांचा लस किंवा औषासांठी असणारा आणीबाणी वापर प्राधिकृतता ( Emregncy Use Authorization EUA) हा कायदा. या कायद्यामुळे आरोग्य आणीबाणी प्रसंगी लस किंवा औषध जलदगतीने (Fast Track ) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये लसीकरणासाठी नियमित केले जाते.\nस्वास्थ्यदायक स्थानबद्धता (डॉ. हिमांशू वझे)\nकोरोना या विषाणूची संसर्गसाखळी तोडण्यासाठी सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन अवस्थेत आहे. गर्दी टाळण्यासाठी, ‘सेफ सोशल डिस्टन्सिंग’साठी असं पाऊल उचललं जाणं अत्यावश्यकच होतं. परिणामी, ‘घरातच राहा रात्रंदिवस’ हे सूत्र प्रत्येकाला अमलात आणावं लागत आहे. ते अमलात आणणं कठीण असलं तरी अशक्य मात्र खासच नाह\nमहिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा अधिक धोका; ही आहेत कारणे\nमुंबई : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची भारतातही अनेकांना बाधा झाली आहे. प्रत्येकाने पुरेशी काळजी न घेतल्यास कोरोनाचा धोका कायम आहे. विशेष म्हणजे महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका जास्त असल्याचे युरोपातील एका संशोधनातून समोर आले आहे. ज���भरात कोरोना बाधित रुग्णामध्ये पुरुषांची संख्या\nसावधान : तुमच्या वाढत्या पोटाबरोबर वाढतोय कोरोनाचा धोका\nपुणे Coronavirus : पोटाचा घेर वाढलेल्या प्रत्येकासाठी ही बातमी म्हणजे धोक्याची घंटा आहे. कारण, वाढत्या पोटाबरोबरच कोरोनाचा धोकाही वाढतोय. पोटाचा घेर जास्त असणे म्हणजे त्या व्यक्तीमध्ये अनावश्यक फॅट जास्त आहेत. त्याचा थेट परिणाम मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार असे आजार त्यातून वाढत असल्याचे\nCoronavirus : भारतीय पुरुष का ठरताहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी 'ही' आहेत त्याची कारणे\nपुणे : कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे कारण त्यांच्या गुणसूत्रात सापडले आहे. वाय गुणसूत्र कमुवत होत असल्याने विषाणूंविरोधात लढण्याची पुरुषांची क्षमता कमी झाली. स्त्रियांमधील एक्स, एक्स या गुणसुत्रांमुळे विषाणूंचा शरीरात प्रसार रोखला जातो, हे संशोधना\nकोरोना रुग्णांमध्ये आढळून येतायेत 'ही' जीवघेणी लक्षणं, वाढतोय मृत्यूचा धोका\nमुंबई : कोरोना रुग्णांमध्ये 'हॅप्पी हायपोक्सिया' ची लक्षणे आढळत असून ही लक्षणे जीवघेणी ठरत असल्याचे समोर आले आहे. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण अचानकपणे कमी होत असल्याने आरोग्याची कोणतीही समस्या नसलेल्यांमध्ये यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य यंत्रणांपुढे नवे आव्हान यामुळे उभे ठाकले आहे\n इतरांपेक्षा लठ्ठ लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, 'ही' आहेत कारणं...\nमुंबई - ज्येष्ठ नागरिकांपाठोपाठ आता जास्त वजन, लठ्ठपणा असलेल्या लोकांना ही कोरोनाचा धोका अधिक असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. आतापर्यंत अमेरिका, यूके, चीन या देशांमध्ये जे कोरोनाचे रुग्ण अतिदक्षता विभागापर्यंत पोहचले आहेत त्यापैकी 75 टक्के नागरिक हे अतिवजन आणि लठ्ठपणाने ग्रासले होते.\nCorona : महापालिकेच्या 'त्या' डोसचा परिणाम, मुंबईतील 75 टक्के नर्सिंग होम सुरू\nमुंबई : नर्सिंग होम, पॉलिक्लिनिक, दवाखाने सुरू न केल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला होता. हा ’डोस’ परिणामकारक ठरला असून, आतापर्यंत 1068 नर्सिंग होम सुरू झाली आहेत. चुकार शुश्रूषागृहे व दवाखान्यांवर साथरोग नियंत्रण कायद्याखाली कारवाई करावी व परवाने रद्द करावेत, असे आद\nCoffee with Sakal | लसीकरणाबाबत अधिक जनजागृतीची गरज - डॉ. नानासाहेब थोरात\nसाधारणतः गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाविरुद्ध लढत आला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आता लसही उपलब्ध झाल्या आहेत. या लशी कशा तयार झाल्या, त्यांच्या चाचण्या, आपत्कालीन परिस्थितीत देण्यात आलेली मान्यता, त्याचे निकष काय असतात, याबाबत ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. नानासाहेब थोरात या\n शहरात 'या' दोन ठिकाणी होणार प्रत्येक आजारांवरील सल्ला व उपचार केंद्र\nसोलापूर : कोरोनाची मनातील भीती, या आजाराचा धोका आणि रुग्णांनी घ्यावयाची काळजी, यासाठी त्यांचे समुपदेशन केले जात आहे. यानिमित्ताने कोविड केअर सेंटर व रुग्णालयांमध्ये समुपदेशन केंद्रे सुरु आहेत. मात्र, कोरोनानंतरच्या काळातही रुग्णांना विविध आजारांसंबंधी मार्गदर्शन मिळावे, आजारावर मात करण्यास\nकोरोना काळात मधुमेही रुग्णांनो घ्या विशेष काळजी\nकोरोना विषाणूने अख्खा जगात थैमान माजवले आहे. दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत असून बळींची संख्याही आश्चर्यकारक आहे. पण यामध्ये विशेषत: मधुमेह असलेल्या रुग्णांचे या व्हायरसने सर्वाधिक बळी घेतले आहेत. भारतात सुद्धा कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे आणि सर्वाधिक कोरोनाबाधित हे मधुमेह अ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shanimandirnastanpur.com/trust.html", "date_download": "2021-06-20T00:24:13Z", "digest": "sha1:HDS5KS5VCQELZLJT3JEFYTZ4LXLOIA5Z", "length": 3816, "nlines": 47, "source_domain": "shanimandirnastanpur.com", "title": "श्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर", "raw_content": "श्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर,पो.परधाडी,ता.नांदगाव,जि.नाशिक महाराष्ट्र.\nआपण इथे आहात: मुख्यपान विश्वस्त मंडळ कार्यकारिणी\n१ श्री. नारायण मांगीलाल अग्रवाल सीताई नगर, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव अध्यक्ष ९८६०७९८१२०\n२ श्री.अॅड.अनिलकुमार गंगाधर आहेर मोठीहोळी शनिचौक नांदगाव ता. नांदगाव जि. नाशिक जन.सेक्रेटरी ९६८९०१७१११\n३ श्री. पोपटराव दशरथ पवार मु.पो. परधाडी ता. नांदगाव जि. नाशिक विश्वस्त ८८८८५८२६७४\n४ श्री. खासेराव साहेबराव सुर्वे मु.पो. चांदोरा ता. नांदगाव जि. नाशिक विश्वस्त ९८८१६०७४८२\n५ श्री. महावीर पारसमल पारख महावीर मार्ग नांदगाव ता. नांदगाव जि. नाशिक विश्वस्त ९८५०९८३४५०\n६ श्री. विजय अमोलकचंद चोपडा महावीर मार्ग शनिचौक नांदगाव ता. नांदगाव जि. नाशिक विश्वस्त ९४२३१५६७१६\nदेशभरातील शनिमहाराजच्या साडेसात पीठांपैकी श्री क्षेत्र नस्तनपूर ता. नांदगा���व जि. नाशिक हे स्वयंभू पूर्ण पीठ म्हणून भारतात ओळखले जाते.\nशनीमहाराज मंदिर देवस्थान पत्ता\nश्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर,\nशनीमहाराज मंदिर देवस्थान वेळापत्रक\nश्री शनि महाराजांच्या मूर्तीचे दर्शन सकाळी ०६:०० ते रात्री १०.०० या वेळात घेता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/how-maratha-won-tarapur-fort/", "date_download": "2021-06-20T00:36:38Z", "digest": "sha1:GEKCKUNXSJARETB4GXFCMFS4MSN4YBYR", "length": 14794, "nlines": 111, "source_domain": "bolbhidu.com", "title": "मराठा सैन्याने शपथ घेतली, आत्ता किल्ला घेतल्याशिवाय अन्नग्रहन करणार नाही..", "raw_content": "\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nBol Bhidu - विषय हार्ड\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nमराठा सैन्याने शपथ घेतली, आत्ता किल्ला घेतल्याशिवाय अन्नग्रहन करणार नाही..\nसाल होत १७३९. बाजीराव पेशव्यांचा भाऊ चिमाजी अप्पा हे शिंदे, होळकर, त्र्यंबक घोरपडे, बाजी भिवराव, खंडोजी मानकर अशा सरदारांना घेऊन कोकणात उतरले होते. गोवेकर पोर्तुगीजाला धडा शिकवायचा चंगच त्यांनी बांधला होता. मराठ्यांनी वसई, ठाणे, केळवे माहीम, डहाणू असे अनेक किल्ले आपल्या शोर्याने जिंकले .\nअशातच प्रयत्नाची पराकाष्ठा करूनही तारापूरचा किल्ला काही हाती लागत नव्हता.\nतारापूर म्हणजे पोर्तुगीजांच्या दमण जिल्ह्यामधील प्रमुख आणि श्रीमंत गाव होतं. सुरतशी पोर्तुगिजांचा व्यापार या गावामार्फत व्हायचा. तारापूरचा किल्ला हा खूप मजबूत होता.\nया किल्ल्यावर हबशापासून मुघलापर्यंत अनेकांनी हल्ले केले होते पण पोर्तुगीजानी हे सगळे हल्ले सहज परतवून लावले होते. पण चिमाजी अप्पाने हा किल्ला मिळवायचाच चंग बांधला होता. पण पेशव्यांच्या एकापेक्षा एक नामांकित सरदारांना यश मिळत नव्हते.\nचिंतातूर आणि तणावाच्या परिस्थितीत एक दिवस सगळी खाशी सरदार मंडळी श्रीमंत अप्पासाह��बांच्या पंक्तीस बसली. वाढप्यांनी पाने वाढल्यावर त्यांच्यापैकी एक जण भातावर तूप वाढायला घेऊन आला. वाढता वाढता तो एका सरदारापाशी आला. त्याच्या ताटात तूप वाढले.\nपण ते तूप पाहताच सरदाराचा पारा चढला. तूप शिळे होते. आपण कोठे आहोत याचे भान विसरून सरदाराने वाढप्याला वाटी फेकून मारली.\nत्याचे नाव होते बाजी भिवराव रेठरेकर कुलकर्णी.\nबाजी भिवरावचे खुद्द चिमाजी अप्पा पेशव्यांच्या समोर केलेले हे कृत्य बघून अख्खी पंगत स्तब्ध झाली. पण तरी पंगतीतला एक जण कुत्सितपणे म्हणालाच,\n“आमच्या सरदार मंडळींना या युद्धाच्या धामधुमीतही तुप साजूक नसल्याचा राग येतो. पण तारापूरचा किल्ला आज कित्येक दिवस झाले हस्तगत होत नाही याचा राग येत नाही.”\nहे वाक्य ऐकताच बाजी भिवरावाने आपले वाढलेले ताट बाजूला सारले. शेजारी बसलेल्या आपल्या अठरा वर्षाच्या पोरालाही उठवले.\n“आता किल्ला हस्तगत केल्यावरच अन्नग्रहन करू”\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता…\nसरकार समुद्रात ४ हजार कोटी रुपये खर्च करणार. फायदा ब्ल्यू…\nअशी प्रतिज्ञा करूनच तो उठला. बापलेक आपल्या पथकाचे सैन्य घेऊन किल्ल्याच्या तटबंदीला जाऊन भिडले. जोराचा हल्ला केला.\nपेटून उठलेल्या त्या पितापुत्राला बघून बाकीच्या सरदार मंडळीमध्येही चेव चढला. आवेशामध्ये सगळे आपापली पथके घेऊन बाजी भिवरावच्या मदतीला आले. किल्ला मिळाल्याशिवाय कोणीच तोंडात अन्न घेणार नाही असा संकल्प केला. पोर्तुगीजांच्याही लक्षात आले आज झालेल्या हल्ल्याचा नूरच काही वेगळा आहे.\nखंडोजी मानकर या योध्याने गुराख्याच्या वेशात किल्ल्यात घुसून बरीच माहिती मिळवली होती ती उपयोगी पडली.\nराणोजी भोसलेनी तटबंदीला चार सुरुंगे लावली त्यातली दोन उडाली. ताटाला मोठे भगदाड पडले. मराठे प्राण पणाला लावून लढू लागले. काही मावळे खिंडारातून आत घुसत होते तर काहीजण तटावरून चढून जायचा प्रयत्न करत होते. अशातच एका फिरंगी सैनिकाने तटावरून मारलेली गोळी बाजी भिवरावाला येऊन लागली.\nते पाहताच त्याचा मुलगा बापूजी बेभान झाला. त्याने आपल्या तलवारीने दिसेल त्याला कापून काढले. अखेर मराठ्यांनी भगवा तारापूरच्या किल्ल्यावर फडकवला. बाजी भिवराव रेठरेकराने सुखाने प्राण सोडले.\nबाजी भिवराव याचं मुळगाव कऱ्हाड तालुक्यातलं कृष्णाकाठच रेठरे बुद्रुक. त्���ाचे वडील तिथले कुलकर्णी. तळेगावच्या दाभाड्यांच्या इथे कारकुनी करताना त्यांची ओळख बाळाजी विश्वनाथशी झाली. दोघेही जीवाभावाचे मित्र बनले.\nत्यांची दोस्ती इतकी घट्ट होती की बाळाजी विश्वनाथने भिवराव रेठरेकराच्या मुलांच्या नावावरून आपल्या मुलांची नावे बाजी आणि चिमणाजी अशी ठेवली होती.\nहा मैत्रीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत आला होता. बाजी भिवराव हा बाजीराव पेशव्याच्या प्रत्येक मुलुखगिरीत सावलीप्रमाणे असायचा. त्याच्या बलिदानाची बातमी ऐकताच बाजीराव तडक त्याच्या घरी सांत्वनास गेला. बाजी भिवरावच्या आईस तो म्हणाला,\n” ईश्वरी मोठे अनुचित केले.आमचा तर भाऊ गेला. बाजू गेली. त्यावर उपाय नाही. सारांश मीच तुमचा बाजीराव असा विवेक करून धीर धरावा”\nहे ही वाच भिडू.\nनरवीर तानाजींच्या पराक्रमाचा वारसा आजही मालुसरे घराण्यानं जीवापाड जपलाय\nहिरोजी म्हणाले, दुर्गावर येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या चरणकमलाचे दर्शन व्हावे हेच आमचे बक्षीस.\nआबाजी सानपचे झाले भगवान बाबा, धोम्या डोंगराचा केला भगवान गड\nशिवाजी राजांचा तिसरा डोळा \nखंडोजी मानकरचिमाजी अप्पातारापूर किल्लापोर्तुगीज\nकोरोना विरुद्धची लढाई लढण्यासाठी आता सैन्य देखील मैदानात उतरणार आहे.... 2 months ago\nBMW फेमस होण्यामागे त्यांचा काळा इतिहास आहे.\nजगात चर्चाय, सेक्स पॉवर वाढवायला कडकनाथ कोंबड्यासोबत हे प्राणी पण…\nसरकारच्या कृपेनं लोकं आत्ता नियुक्ती नसलेला तहसिलदार म्हणून चिडवत आहेत\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात…\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे…\nज्या प्रोजेक्टमूळ चीन बेंडकुळ्या दाखवतं हुतं त्यासाठी पाकिस्तानचं पाय…\nराडा घालणाऱ्यांना पाठींबा देवून CM नी आपल्याच कायदा सुव्यवस्थेवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_60.html", "date_download": "2021-06-19T23:53:58Z", "digest": "sha1:SE7S5WFBHXOQMYPZWFUBQD7P3YZCSFN5", "length": 5759, "nlines": 79, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सहा हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात", "raw_content": "\nHomeसहा हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात\nसहा हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात\nकवठेमंहकाळ (अभिषेक साळुंखे) : हक्क अधिकार पत्रकात नोंद धरणे करिता सहा हजार रुपयांची लाच घेताना तलाठी रामु पांडुरंग कोरे (वय ४३ ) तिसंगी, ता. कवठेमहांकाळ सांगली लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई आज मंगळवार ता. ११ रोजी तिसंगी ता. कवठेमंहकाळ येथे करण्यात आली.\nयाबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे आजोबांनी तक्रारदार व त्याची आई यांचे नांवाने केलेल्या बक्षीस पत्राची हक्क अधिकार पत्रकात नोंद धरणे करीता तिसंगी, ता. कवठेमहांकाळ येथिल तलाठी रामु कदम यांनी तक्रारदार यांचेकडे नऊ हजार रूपयेची लाच मागितली असल्याबाबत तक्रार दिली होती.\nया तक्रारीचीकाल ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तलाठी कोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे चर्चेअंती सहा हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम मंगळवार ११ रोजी घेऊन येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज तलाठी कार्यालय तिसंगी, ता. कवठेमहांकाळ येथे सापळा लावला असता रामु पांडुरंग कोरे (वय ४३ वर्ष,) तलाठी, तिसंगी, ता. कवठेमहांकाळ, यांने तक्रारदार यांचेकडून सहा हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्याच्यावर कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसदरची कारवाई श्री. सुजय घाटगे साो पोलीस उप अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली, श्री.\nप्रशांत चौगुले पोलीस निरीक्षक, श्री गुरुदत्त मोरे, पोलीस निरीक्षक, तसेच पोलीस अंमलदार पोहेकों\nसंजय संकपाळ, पो. ना. धनंजय खाडे, प्रितम चौगुले, चालक पोना पवार यांच्या पथकाने केली.\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.chhatraprabodhan.org/M_Books_Literature.php", "date_download": "2021-06-20T00:02:08Z", "digest": "sha1:UJ4JEU7IDUBPV3YNMGLYSFUGQLLRHBYR", "length": 3567, "nlines": 69, "source_domain": "www.chhatraprabodhan.org", "title": "Toggle navigation", "raw_content": "\n२५ वर्षातील ३०० अंक\n२५ वर्षातील सर्व ३०० अंक उपलब्ध कुमार कथा ॲप्लिकेशन सुबोध अंक चालू महिन्याचा अंक\n१. दरवळ १. अक्षरबोली १. अलगुज\n२. मृदुगंध २. कवितेच्या गावा २. केवड्याचे पान\n३. बहर ३. गंध मोहवी - भाग १ ३. बकुळफुला\n४. कहाणी दोन भावांची ४. ंध मोहवी - भाग २\n५. मृदुभाव जागे होता ५. शब्दांची रत्ने\nसामाजिक बदलासाठी बुद्धिमत्तेला चालना\nज्ञान प्रबोधिनीच्या दृष्टीको���ातून बुद्धिमत्तेला चालना हे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैचारिक भेदांना छेद देणे आहे. जोपर्यंत समाजाला बदलण्याची निकड भासत राहील तोपर्यंत इतर गोष्टी गौण आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या मते सामाजिक बदल हे खूपच दुष्कर काम आहे आणि खरे तर ज्यांना चांगल्यासाठी समाजात बदल घडवायचा आहे अशांनी मनाने, एकविचाराने एकत्र येणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-mahawanatalya-goshti-mrunalini-vanarase-marathi-article-1564", "date_download": "2021-06-19T23:58:44Z", "digest": "sha1:EPBIU5Z3Q2ULCZO76DCOYFTRJGMTSU3Q", "length": 29995, "nlines": 137, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Mahawanatalya Goshti Mrunalini Vanarase Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 17 मे 2018\nतीन हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. मगधात चंद्रकेतू नावाचा राजा राज्य करीत होता. राजा होता, राज्य होते पण राज्य करण्यासारखे होतेच काय त्याची छोटीशी नगरी, त्यात शेणामातीच्या घरात राहणारे, अंगावर फारशी वस्त्रे न घालणारे, मातीची भांडीकुंडी वापरणारे साधेसे लोक. नगराबाहेर अरण्य आणि पार करायला दुष्कर अशी गंगा त्याची छोटीशी नगरी, त्यात शेणामातीच्या घरात राहणारे, अंगावर फारशी वस्त्रे न घालणारे, मातीची भांडीकुंडी वापरणारे साधेसे लोक. नगराबाहेर अरण्य आणि पार करायला दुष्कर अशी गंगा कुणावर राज्य करायचे या नगरात येणार कोण आणि जाणार कोण\nतरी राजाचे राज्य होते, लहानसा राजवाडा होता. राजवाड्याला लाकडी खांब होते. त्यावर स्थानिक कारागिरांनी त्यांना आवडेलसे कोरीव काम केले होते. चंद्र सूर्य रेखाटले होते. मोर काढले होते. पानाफुलांच्या वेली कोरल्या होत्या. मगधाच्या आसपासच्या जंगलात उत्तम लाकडे भरपूर. पण ती महाकाय आकाराची झाडे जमीनदोस्त करणे आणि वाहून आणणे मुश्‍कील. दगडी हत्यारांनी काय काय साधावे\n आपल्या राज्यात तांबं भरपूर आहे, अशी राजाला खबर होती. तो लागेल तसे काढूनही आणत होता. त्यात राजस्त्रियांची हौसच जास्त होत होती. अतिशय मऊ धातू तो थोडी आच दिली, की वाकवायला सोपा. त्याचे दागिने, केसांची आभूषणे अशा नाजूक गोष्टीच बनायच्या. राणीची आवड म्हणून तांबं घासून चकचकीत करून त्याचे आरसे पण बनवले होते तिच्यासाठी. अशा खास हौशीसाठी कलिंगाहून आणवलेल्या शंखाच्या, मोत्यांच्या माळा कारागिरांना देऊन टाकायला कमी करायची नाही राणी\nपण राजा समाधानी नव्हता. या विस्तीर्ण पसरलेल्या पूरमैदानांच्या पार, हि��ालयाच्या, हिंदुकुश पर्वताच्याही पार काय आहे, कोण आहे, तिथं माणसं राहतात कशी हे जाणून घेण्यात त्याला कोण दिलचस्पी वाटे. दक्षिणेकडं खाली जावं, तर नर्मदापार जंगलांनी जमीन व्यापून टाकली आहे असं त्याच्या कानावर होतं. तिथं माणसं काही नवनिर्मिती करत असतील याची शक्‍यता खूपच कमी होती. आणि जंगलं इथं, मगधात काय कमी होती म्हणून अरण्याचा माग काढत नर्मदेपार जायचं होतं त्यात काहीच आकर्षक नव्हतं. ती अरण्यं आणि त्यात राहणाऱ्यांना त्रास द्यायचा नाही असंच धोरण होतं त्याचं आणि आजूबाजूच्या इतर छोट्या राज्यांचं त्यात काहीच आकर्षक नव्हतं. ती अरण्यं आणि त्यात राहणाऱ्यांना त्रास द्यायचा नाही असंच धोरण होतं त्याचं आणि आजूबाजूच्या इतर छोट्या राज्यांचं हे अरण्यवासी दूर राहून राज्यासाठी फार मोठी कामगिरी बजावतात हे ठाऊक होतं सर्वांना. राज्यावर बाहेरून आक्रमण होत असेल, तर त्याचा पहिला वार अरण्यवासी झेलत. तिथून खबर राजवाड्यापर्यंत पोचत असे. आपली कुमक गोळा करायला, हल्ल्याची तयारी करायला मग थोडा अवधी मिळे.\nया खेरीज जंगलात उत्तम लाकडाची झाडं कोणती आणि कुठं, ती दगडी अणकुचीदार हत्यारानं पोखरून आडवी कशी पाडायची, वाहून कशी आणायची याचं ज्ञान त्यांनाच तर होतं. त्यांनाच माहीत होतं मध, डिंक, लाख अशा गोष्टी कशा गोळा करायच्या, फुलं पानांचे रंग कसे बनवायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं - उत्तम शिकारीच्या जागा कोणत्या. या सर्वांसाठी राजाचं अटवीवासीयांसाठी उरलेल्या प्रजेपेक्षा वेगळं धोरण होतं. राजा त्यांच्याकडून कोणताही कर घेत नव्हता. फक्त त्यांनी शिरजोर होऊ नये एवढी खबरदारी त्याला घ्यावी लागे. अर्थात त्या आघाडीवर आजपर्यंत तरी फारशी चिंता नव्हती. हे अरण्यवासी लोक फारसे उपद्रवी नव्हतेच. त्यांना त्यांचं रान सोडून बाहेर यायचंच कुठं होतं एखादी पारध मनासारखी झाली, नगरातून थोडंसं मीठ आणि अशाच काही गोष्टी मिळाल्या, की मंडळी खूष एखादी पारध मनासारखी झाली, नगरातून थोडंसं मीठ आणि अशाच काही गोष्टी मिळाल्या, की मंडळी खूष त्यांचे देवही नगरवासीयांपेक्षा वेगळे. पूजापद्धती वेगळी. दूर रानात त्यांच्या गोष्टी चालताहेत याचा नगरजनांना त्रास नव्हता आणि रान हवं ते सारं पुरवत असल्यामुळं अरण्यवासी कशाला बाहेर यायचं नाव काढताहेत त्यांचे देवही नगरवासीयांपेक्षा वेगळे. पूजापद्धत�� वेगळी. दूर रानात त्यांच्या गोष्टी चालताहेत याचा नगरजनांना त्रास नव्हता आणि रान हवं ते सारं पुरवत असल्यामुळं अरण्यवासी कशाला बाहेर यायचं नाव काढताहेत क्वचित राजा एखाद्याचं कसब, कारागिरी बघून बक्षीस देई, त्यांचं कौतुक करी. ते आमिष मात्र मोठं असे. हिरू आज अशाच आमिषाच्या दिशेनं राजनगरीकडे निघाला होता. त्याच्या हातात बाणाचं टोक होतं. साधासुधा बाण नव्हता तो. एक खास वस्तू होती. इतर बाणांपेक्षा वेगळी, अधिक अणकुचीदार, अधिक ताकदवान. तो ती वस्तू महाराजांना दाखवणार होता आणि कौतुक झेलणार होता.\n‘खूष होतील...’ हिरू मनात विचार करत होता. ‘कदाचित एखादी शिंपल्यांची माळ देतील किंवा एखादा मोत्यांचा हार पण मी म्हणेन मला नको काही पण मी म्हणेन मला नको काही आमच्या रानातून जाताना आमच्याकडं पायधूळ झाडा म्हणजे झालं. बायको रागावेल. तिला वाटतं आहे मी आज नगरातली काही मेवामिठाई घरी घेऊन जाणार आहे. पण मी तसं काही करणार नाही. मुलांना मग हट्ट करायला चांगलं खेळणं मिळतं. रान आपल्याला देतंय ते काय कमी आहे आमच्या रानातून जाताना आमच्याकडं पायधूळ झाडा म्हणजे झालं. बायको रागावेल. तिला वाटतं आहे मी आज नगरातली काही मेवामिठाई घरी घेऊन जाणार आहे. पण मी तसं काही करणार नाही. मुलांना मग हट्ट करायला चांगलं खेळणं मिळतं. रान आपल्याला देतंय ते काय कमी आहे महाराजांना नव्या गोष्टी आवडतात म्हणून मी चाललो आहे फक्त. मागं ते रानात आले होते तेव्हा आमचा वीस पुरुष उंच पुराण वृक्ष बघायला किती लांब चालत आले होते. तो वृक्ष बघून अचंबित झाले होते. त्याच्याच सान्निध्यात बसून मग आम्ही गुजगोष्टी केल्या होत्या. महाराजांना दूरदेशीच्या गोष्टी जाणून घेण्यात कोण रस महाराजांना नव्या गोष्टी आवडतात म्हणून मी चाललो आहे फक्त. मागं ते रानात आले होते तेव्हा आमचा वीस पुरुष उंच पुराण वृक्ष बघायला किती लांब चालत आले होते. तो वृक्ष बघून अचंबित झाले होते. त्याच्याच सान्निध्यात बसून मग आम्ही गुजगोष्टी केल्या होत्या. महाराजांना दूरदेशीच्या गोष्टी जाणून घेण्यात कोण रस आमच्यातले फिरस्ते हेरून ते म्हणाले, ‘नजर असू द्या आमच्यातले फिरस्ते हेरून ते म्हणाले, ‘नजर असू द्या कुठं काय वेगळं दृष्टीस पडतं ते जाणून घ्या आणि आम्हाला कळवत राहा. मगधाचा अंगरखा आहात तुम्ही. तुमच्या संरक्षणाखाली राजनगरी सुरक्षित आहे.’ महाराजांनी आमच्याबरोबर एवढ्या गप्पागोष्टी केल्या एवढ्यानंच आम्ही खूष होतो. हाच विषय पुरला आम्हाला नंतरचे कितीतरी दिवस, रात्री. मी तर मनाशी खूणगाठ बांधली होती. आता असं काहीतरी महाराजांना करून दाखवायचं, की त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे.’\nआज ती संधी मिळाली होती. या नव्या वस्तूची मजा हिरुलाच इतकी वाटत होती\nत्यानं असे घडल्याचं आजवर ना कधी पाहिलं होतं - ना ऐकलं होतं. एक दिवस शिकारीला काहीच मिळालं नाही म्हणून हिरू अगदी कातावून गेला होता. खूप वेळानं एक घूस दिसली तर तो तिच्याच मागं लागला. खूप वेळ हुलकावणी दिल्यावर घुशीनं एका भल्या मोठ्या वारुळात आश्रय घेतला. साल वृक्षाच्या फांद्या आणि वरचं खोड छाटल्यानंतर जे खोड जमिनीत उरतं, ते पांढऱ्या मुंग्या घर म्हणून निवडतात. तसं हे वारूळ होतं. हे वारूळ आडवं पोखरलं होतं आणि आत पोकळ होतं. घुशीनं त्यात आसरा शोधला. तिच्या मागावर असलेल्या हिरूनं वारुळाच्या निमुळत्या होत गेलेल्या उंच तोंडावर एक लाल दगड ठेवून दिला. वारुळात तळाशी आडवं छिद्र करून मग काडीकचरा भरून त्यानं तो पेटवून दिला.\nहेतू हा, की घूस बाहेर यावी. पण ती कोण जाणे कुठं नाहीशी झाली. खट्टू होऊन हिरू परत आला. काही दिवसांनी त्याच ठिकाणी फिरताना त्याला तिथंच एक घट्ट दगडासारखा पण दगड नसलेला गोळा मिळाला. त्या गोळ्याची हिरुला गंमत वाटली. गोळा घेऊन हिरू घरी आला आणि गोळ्याकडं बघून विचार करू लागला की याचं काय करता येईल बराच वेळ विचार करून हिरुनं मोठं चुलाणं करून त्यात गोळा गरम केला. इतकं सरपण त्यानं एकाच दिवशी जाळलं, की त्याची बायको विचारू लागली - हा प्रकार काय आहे बराच वेळ विचार करून हिरुनं मोठं चुलाणं करून त्यात गोळा गरम केला. इतकं सरपण त्यानं एकाच दिवशी जाळलं, की त्याची बायको विचारू लागली - हा प्रकार काय आहे काय चाललंय चुलाण्याच्या ज्वाळा अस्मानाला भिडल्या होत्या. लांबपर्यंत त्याची धग जाणवत होती. हिरू लाकडं घालतच होता, किती वेळ त्यानं चुलाणं धगधगतं ठेवलं होतं त्यालाही अंदाज नव्हता. त्याचं हे झपाटलेलं ध्यान बघून बायकोही चिंतेत पडली. याला झालं आहे तरी काय नीरुला - तिच्या मुलाला जवळ घेऊन ती एका कोपऱ्यात बसून पुढं काय होणार हे बघत बसली.\nबऱ्याच काळानं हिरुनं तो तापलेला लालसर दिसणारा गोळा बाहेर काढला. त्यावर दगडी हातकु-हाडीनं घण घातले. काही ठिकऱ्या उडून लांब पडल्या; पण काही भाग चेपला. या चेपलेल्या भागाकडं बघून हिरू उल्हसित झाला. त्यानं मग ठोकून ठोकून त्या भागाला आकार दिला. बाणाचं एक सुबक टोक बनवलं.\nहिरू मग खूप वेळ त्याचं निरीक्षण करून समाधानानं झोपला.\nसाठवलेलं सगळं सरपण संपवल्याच्या बायकोच्या ओरड्यानंच सकाळी त्याला जाग आली. घाईघाईनं त्यानं उशाशेजारची वस्तू चाचपली आणि आज राजनगरीला जाऊन येण्याचा मनोदय पत्नीला सांगितला. बाणाचं टोक बघून तिलाही त्याचं वेगळेपण जाणवलं. उडून पडलेला एक कड असलेला तुकडा तिनं करवतीसारखा एका भोपळ्यावर चालवून पाहिला. ती खूष झाली. महाराज काय देतील ते देवोत, पण ही कड वापरून काय काय करता येईल असे विचार त्या गृहिणीच्या मनात सुरू झाले. हिरुनं राजनगरीचा रस्ता धरला.\nतो राजवाड्यात पोचला तेव्हा माध्यान्ह होऊन गेली होती. राजवाड्यात कुणी खास पाहुणे आलेले दिसत होते. गर्दी होती. त्या गर्दीतच पाय उंचावून हिरुनं समोर काय चालू आहे ते बघण्याचा प्रयत्न केला. आलेल्या पाहुण्यानं महाराजांना एक अपूर्व भेट अर्पण केली होती. महाराज एक तांब्यानं बनविलेल्या रथाची एक सुंदर प्रतिकृती हाती घेऊन उभे होते. रथ तांब्याच्या चकाकीनं झळझळत होता, त्याला दोन बैल जोडलेले दाखवले होते आणि भरीव चाकं, पुढं कठडा आणि त्याला धरून उभा असलेला माणूससुद्धा कलाकारानं दाखवला होता. माणसाच्या हातात चाबकाचं एक दांडकं दाखवलं होतं. ही कलाकृती पाहून महाराजांसह जमलेले सर्वच प्रशंसोद्‌गार काढत होते. एवढं सुंदर काम कुणाचं\n‘शुतुद्रीच्या पलीकडून आलो महाराज. तिथं असले कलावंत म्हणाल तेवढे. तुम्ही म्हणाल तर तुमच्यासमोर उपस्थित करेन. त्यांची अवस्था सध्या फार चांगली नाही महाराज निसर्गाच्या कोपानं त्यांच्या वस्त्या धुळीला मिळाल्या आहेत..’ आलेला पाहुणा सांगत होता.\n’ महाराजांनी प्रश्‍नार्थक चेहरा केला. ‘पोट भरायला पाहिजे ना महाराज. कसब खूप आहे. पण आता व्यापार उदीम चांगला नाही. सगळं थंडावलं आहे. एकेकाळी बाबिलोनपर्यंत वस्तू जायच्या आणि तिथून इकडं यायच्या. नुसत्या वस्तू नाहीत. वस्तूंबरोबर तिथल्या अद्‌भुत कहाण्याही..’\n‘ऐकायच्या आहेत आम्हाला त्या अद्‌भुत कहाण्या, सुसर्तु. सप्तसिंधूच्या पलीकडच्या अभेद्य पर्वतांच्या पार काय जग आहे आम्हाला जाणून घ्यायचं आहे,’ अधीरतेनं महाराज म्हणाले.\n‘एकही माणूस असा नाही ��ी जो बाबिलोनपर्यंत पोचला आहे महाराज; निदान माझ्या माहितीत तरी नाही. कहाण्या कानावर येतात ते वस्तू पुढच्या मुक्कामापाशी पोचवताना आणि तिथून दुसरी वस्तू घेताना. वर्षानुवर्षं असंच चालू आहे महाराज. हातातून किती वस्तू पुढं जातात याला मोजदाद नाही आणि तरीही मी खात्रीनं सांगू शकतो की तिथल्या गोष्टी कल्पनेतल्या नाहीत. गगनाला भिडतील एवढ्या इमारती बांधल्या आहेत म्हणे तिकडं. विटांच्या, त्रिकोणी आकाराच्या इमारती.. आणि राजाला मृत्यूनंतर तिथं आत ठेवलं जातं.\nराजाचं शव मग कोणतेही जीवजंतू कुजवू शकत नाहीत.’\nसुसर्तुने सांगितलेली ही कथा ऐकून जमलेल्यांच्या अंगावर काटा आला. खरंच, आत शवाला काही स्पर्श करू शकत नाही\n‘पण हे धर्माच्या विरुद्ध आहे महाराज. शव असं ठेवायचं हा धर्म नव्हे,’ राजपुरोहित मधेच म्हणाले. चुकीच्या प्रथा आपल्या इथं रूढ होऊ नयेत याची खबरदारी घेणं त्यांना गरजेचं वाटे.\n‘शक्‍य आहे. पण त्याची चिंता आपण करण्याचं कारण नाही. आपण तर कथा ऐकतो आहोत. अशा इमारतींचं चित्रच आम्हाला मनोरंजक वाटतं. कशा केल्या असतील त्यांनी अशा इमारती कशा घडविल्या असतील एवढ्या विटा कशा घडविल्या असतील एवढ्या विटा याचा विचार करा राजपुरोहित. पुढं सांगा सुसर्तु..’ राजपुरोहितांना टोकत महाराज म्हणाले.\n‘त्यांची शस्त्रं महाराज. ऐकून आहे की त्यांनी अशी शस्त्रं बनवली आहेत, की जी भेदणं अवघड आहे. असे परशू, असे बाण.. अयसापेक्षा कितीतरी कठीण..’\nसुसर्तुचं हे बोलणं चालू असताना हिरुनं आपल्या बाणाचं टोक चाचपलं. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, गर्दीतून वाट काढत महाराजांच्या दिशेनं जात तो मोठ्यानं म्हणाला, ‘काही दाखवायचं आहे महाराज..’\nएका अरण्यवासीयाचं एवढं धैर्य बघून सैनिक त्याला आवरायला पुढं धावले. या कोलाहलामुळं महाराजांचं लक्ष तिकडं गेलं. त्यांना ओळखायला क्षणभर वेळ लागला, पण मग ते म्हणाले, ‘हिरू, इकडं कसा आलास सोडा रे त्याला. येऊ द्या इथपर्यंत..’\nस्वतःची सोडवणूक करून हिरू महाराजांपर्यंत पोचला. सालाच्या पानात बांधून आणलेलं बाणाचं टोक त्यानं भीत भीत महाराजांसमोर धरलं. ती वस्तू हाती धरून महाराज काही काळ गोंधळात पडले. हे काय आणलंय हिरुनं. एवढंसं दाखवायला केवढा हा खटाटोप. ते त्याची चाचपणी करू लागले.\n‘खूप टणक आहे महाराज आणि दगडापेक्षा धारदार..’ हिरू धीर गोळा करून बोलत होता.\nबघण��ऱ्या सगळ्यांचे चेहरे आश्‍चर्यचकित झाले होते. केवढा हा उद्धटपणा थेट महाराजांपर्यंत जायचं म्हणजे काय थेट महाराजांपर्यंत जायचं म्हणजे काय आणि काय आणलं आहे एवढं\nहा सगळा गोंधळ चालू असताना सुसर्तु त्या बाणाग्राकडं बघून एकदम म्हणाला,\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/16-thousand-health-department-recruitment/", "date_download": "2021-06-19T23:47:12Z", "digest": "sha1:6MVL7U67SG2WC2IRUJSZ5S2CP6FZKCL3", "length": 15991, "nlines": 123, "source_domain": "bolbhidu.com", "title": "आरोग्य विभागातील १६ हजार जागा भरण्याची प्रक्रिया कशी असणार आहे?", "raw_content": "\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nBol Bhidu - विषय हार्ड\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nआरोग्य विभागातील १६ हजार जागा भरण्याची प्रक्रिया कशी असणार आहे\nराज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट येऊन स्थिरावली आहे. त्यात रुग्णसंख्या पण वाढत आहे, अशातच आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये आरोग्य विभागावर येत असलेला ताण आणि नजीक काळात वाढणारा ताण हे लक्षात घेऊन शासनाकडून दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.\nयात राज्याच्या आरोग्य विभागात तब्बल १६ हजार जागांची तात्काळ भरती करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातील माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. यात अ आणि ब वर्गातील प्रत्येकी २ हजार, तर क आणि ड वर्गातील १२ हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे.\nकाय म्हणाले राजेश टोपे\nआरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले,\nया आधी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता फक्त ५० टक्के रुग्णसेवेशी संबंधित पद भ���ती करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. पण ती सध्या अपुरी पडत आहे. तसचं येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे.\nती शक्यता लक्षात घेऊन राज्यातील भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी, त्यामुळे क आणि ड वर्गातील कर्मचारी वाढतील अशी आरोग्य विभागाने मागणी केली होती. त्यानुसार कॅबिनेटने १०० टक्के पद भरती करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.\nतसचं यासाठी आता कॅबिनेट स्तरावर जाण्याची गरज नाही. येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री स्तरावर या संबंधीतील प्रस्तावाला मान्यता देऊन ही पदभरती करण्यात येणार आहे.\nकशी असणार आहे हि भरती\nअ वर्गात एकूण २ हजार पद भरली जाणार आहेत. यात विविध शाखांमधील तज्ञांचा, आणि तज्ञ डॉक्टरांचा समावेश असणार आहे. या संवर्गातील ही संपूर्ण प्रक्रिया MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पार पाडण्यात येणार आहे.\nयानंतर ब वर्गात देखील एकूण २ हजार पद भरली जाणार आहेत. यात प्रामुख्याने डॉक्टर्स आणि मेडिकल ऑफिसर्स यांचा समावेश असणार आहे. या संवर्गातील संपूर्ण प्रक्रिया ही आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्या स्तरावर पार पडणार आहे. त्यात मुलाखत घेऊन डॉक्टरांची निवड प्रक्रिया केली जाणार आहे.\nयानंतर क आणि ड या वर्गात तब्बल १२००० हजार पद भरली जाणार आहेत. यात तांत्रिक विभाग, नर्स, शिपाई, वॉर्डबॉय, ड्रायव्हर्स अशी सगळी पद असणार आहेत. तसेच या संवर्गातील संपूर्ण प्रक्रिया ही एका एजन्सी कडून पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर परीक्षा घेऊन, निकाल लावला जाणार आहे.\nया सगळ्या भरती प्रक्रियांमुळे आरोग्य विभागात स्थैर्य येईल असं देखील आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.\nसरकारच्या कृपेनं लोकं आत्ता नियुक्ती नसलेला तहसिलदार म्हणून…\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता…\nसातत्यानं मागणी होत होती.\nही भरती प्रक्रिया करण्यासंबंधी या आधी सातत्यानं मागणी सुरु होती. भाजप आणि पक्षाचे कार्यकर्ते यासंबंधी मागणी करत होते. राज्यमंत्री अब्दुल सत्तर यांनी देखील काही दिवसांपूर्वी या भरती विषयी संकेत दिले होते.\nमाजी आमदार डॉ. आशिष देशमुख आणि काँग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख यांनी देखील यासाठीची नुकतीच मागण��� केली होती.\nकोरोना परिस्थितीमुळे आरोग्य व पोलिस विभागात सरकारने तात्काळ भरती करावी.#Covid19India #COVID19outbreak #महाराष्ट्र #maharashtra #महाराष्ट्र_पोलीस #महाराष्ट्र_सरकार #MaharashtraGovernment pic.twitter.com/P6etSOcrSl\nतसेच MPSC करणाऱ्या उमेदवारांकडून देखील आरोग्य विभागात भरती करण्यात यावी यासाठी मागणी केली जात होती.\nसर, आरोग्य विभागाच्या सर्व पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण क्षमतेने म्हणजे 100% पदे भरण्यात आली पाहिजेत. आम्ही 4-5 वर्ष mpsc चा अभ्यास केला आहे. आता कुठे select होईल असे वाटत असतानाच पदे मात्र 50%भरली जात आहेत. हा अन्याय आहे mpsc करणार्‍या विद्यार्थ्यांवर. Please 🙏🏻\nसध्या आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर रुग्ण सेवा आणि आरोग्य विभागातील प्रशासनासंबंधी तात्काळ भरती प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे नक्कीच आरोग्य विभागाला स्थैर्य प्राप्त होण्याला मदत होणार आहे.\nहे हि वाच भिडू.\nएमबीबीएस डॉक्टर, पण आदिवासींसाठी मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी तुडवतोय रानवाटा \nएकदा बघुन घ्या भाजपने २०१४ आणि २०१९ च्या इलेक्शनला आरोग्यविषयक कोणती आश्वासने दिलेली..\nकोरोनाची दुसरी लाट वाढलीय आणि आरोग्य सेतूचं रेटिंग दिवसेंदिवस ढासळत चाललंय..\nसरकारच्या कृपेनं लोकं आत्ता नियुक्ती नसलेला तहसिलदार म्हणून चिडवत आहेत\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nइस थप्पड़ की गूंज बंगाल में सुनाई देगी, पूरे बंगाल में सुनाई देगी…\n९ वेळा बदली करून मन भरलं नाही आणि आता धमक्यांचे फोन सुरु झालेत\nहमीभावनंतर सरकारनं ५० टक्के फायद्याचा दावा केला, पण प्रत्यक्षात १० टक्के देखील होणार…\nवेळप्रसंगी बहुजन समाजासाठी मोठ्या नेत्यांशी लढण्याची परंपरा हा माने घराण्याचा इतिहास…\nBMW फेमस होण्यामागे त्यांचा काळा इतिहास आहे.\nजगात चर्चाय, सेक्स पॉवर वाढवायला कडकनाथ कोंबड्यासोबत हे प्राणी पण…\nसरकारच्या कृपेनं लोकं आत्ता नियुक्ती नसलेला तहसिलदार म्हणून चिडवत आहेत\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात…\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे…\nज्या प्रोजेक्टमूळ चीन बेंडकुळ्या दाखवतं हुतं त्यासाठी पाकिस्तानचं पाय…\nराडा घालणाऱ्यांना पाठींबा देवून CM नी आपल्याच कायदा सुव्यवस्थेवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/rahul-gandhis-attack-on-yogi-government-in-hathras-case-said-shameful-thing-is-mhmg-486895.html", "date_download": "2021-06-20T01:30:39Z", "digest": "sha1:2QU2NITLAPD4U3ZRE4BPI4MOB5EAK257", "length": 18716, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हाथरस प्रकरणात राहुल गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले लज्जास्पद बाब म्हणजे... | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, ���री सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nहाथरस प्रकरणात राहुल गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले लज्जास्पद बाब म्हणजे...\n'कोणत्याही बदलाला विरोध करणार'; पंतप्रधानांच्या काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले, चार महिन्यांनंतर घडलं असं काही...\n मृत्यूनंतरही अवहेलना; रुग्णालयाच्या शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्���ोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nहाथरस प्रकरणात राहुल गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले लज्जास्पद बाब म्हणजे...\n'अद्यापही दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस म्हणून वागणूक दिली जात नाही'\nनवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी हाथरसच्या घटनेवर उत्तर प्रदेश सरकार रविवारी पुन्हा एकदा निशाणा साधला. 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या पोलिसांनी सांगितले की हाथरसमधील दलित तरुणीवर बलात्कार झालेला नाही. कारण त्यांच्यासाठी आणि अन्य अनेक भारतीयांसाठी ती कोणीच नव्हती.' अशा शब्दात राहुल गांधी यांनी राग व्यक्त केला. हाथरस प्रकरणात एका दलित तरुणीचा कथित सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झाला. राहुल गांधी यांनी पुढे लिहिलं आहे की, लज्जास्पद म्हणजे सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस मानतच नाही.\nकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करीत पुन्हा एकदा हाथरसमध्ये झालेल्या घटनेवर असंतोष व्यक्त केला आहे. हाथरस येथील एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजली होती. मात्र योगी सरकार आणि उत्तर प्रदेशातील पोलिसांनी मुलीवर बलात्कार झाल्याचे नाकारले. मात्र या प्रकरणात मुलीने स्वत: तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले होते, अशी माहिती आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस कथित सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय दलित मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला.\nहे ही वाचा-अंगणात वाहत होता रक्ताचा पाट; नेत्यासह कुटुंबाची गळा चिरून हत्या, परिसरात खळबळ\nयानंतर पोलिसांनी रात्री उशिरा मुलीवर अंत्यसंस्कार केला. याप्रकरणात पोलिसांवर आरोप आहे की पीडित कुटुंबाची यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. यामुळे उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला जात होता. अनेकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. केंद्राने हे प्रकरण पुढील तपासासाठी सीबीआयकडे दिलं आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/22-per-cent-increase-foreign-direct-investment-country/", "date_download": "2021-06-19T23:56:34Z", "digest": "sha1:NLPS6OBJ2OT5GTMQCZI5EFJCW37GYPJN", "length": 9106, "nlines": 86, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "एप्रिल ते डिसेंबरदरम्यान देशातील थेट परकीय गुंतवणुकीमध्ये 22 टक्क्यांची वाढ - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nएप्रिल ते डिसेंबरदरम्यान देशातील थेट परकीय गुंतवणुकीमध्ये 22 टक्क्यांची वाढ\nनवी दिल्ली – 2020-21 या आर्थिक वर्षात पहिल्या नऊ महिन्यात भारतात झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये (एफडीआय) 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. या नऊ महिन्यात देशात 67.54 अब्ज डॉलर्स इतकी थेट परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. याआधीच्या आर्थिक वर्षात याच काळात देशात 55.14 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गंतवणुक झाली होती.\nकोरोनाच्या काळात कित्येक देशांमध्ये गुंतवणूक आटली असताना, कित्येक मोठ्या अर्थव्यवस्था ‘एफडीआय’ खेचण्यात असमर्थ ठरत असताना भारतावर मात्र गुंतवणूकदार विश्‍वास दाखवत आहेत. वाणिज्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. एप्रिल ते डिसेंबरच्या या नऊ महिन्यात 67.45 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली.\nइक्विटीमधील ‘एफडीआय’ सर्वाधिक प्रमाणात आला आहे. इक्विटी रुपात ‘एफडीआय’ गुंतवणूक 51.47 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. तेच 2019-20 या आर्थिक वर्षात हाच ‘एफडीआय’ 36.77 अब्ज डॉलर्स होता. यावरुन ‘एफडीआय’ इक्विटीमध्ये तब्बल 40 टक्क्यांची वाढ झाल्याचे स्पष्ट होते. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहित एकूण 26.16 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाल्याचे वाणिज्य व उद्योगमंत्रालयाने म्हटले आहे.\n‘एफडीआय’मध्ये झालेली ही वाढ सरकारने राबविलेल्या सुधारणा कार्यक्रम, प्रोत्साहन योजना, व्यापार सुलभ धोरणांचा परिणाम असल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यात भारतात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्या योजना आणि सुधारणा करण्यात आल्याची, त्याची रसाळ फळे मिळत असल्याचे वाढलेल्या ‘एफडीआय’वरून दिसून येते, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.\nकोरोनाच्या साथीसाठी जबाबदार असलेल्या चीनमधून कित्येक देशांचे व्यापारी संबंध बिघडले आहेत. चीनमधून गुंतवणूक काढून बहुराष्ट्रीय कंपन्या आपले कारखाने इतर देशात हलवत असताना या संधीचा लाभ घेण्यासाठी भारत सरकारने विविध उपाययोजना केल्या होत्या. हा सुधारणा कार्यक्रम सतत सुरू आहे. पुढील काळात यामुळे अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो.\nचीनची आक्रमकता वाढत चालली आहे\nइस्रायल इराणच्या अणुप्रकल्पांवरील हल्ल्याचा ‘प्लॅन अपडेट’ करीत आहे\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://shanimandirnastanpur.com/other-stories.html", "date_download": "2021-06-20T01:52:38Z", "digest": "sha1:G5ZJZZHLOHOMU5WJXHHXXTSNID5VXGFQ", "length": 12286, "nlines": 46, "source_domain": "shanimandirnastanpur.com", "title": "श्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर", "raw_content": "श्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर,पो.परधाडी,ता.नांदगाव,जि.नाशिक महाराष्ट्र.\nआपण इथे आहात: मुख्यपान इतर कथा\nब्रम्हदेवाचा पुत्र मरिची, मरीचीचा पुत्र कश्यप, कश्यपाचे पुत्र द्वादश, आदित्य, मार्तंड यापैकी मार्तंड हा अत्यंत प्रतापशाली आहे.\nदेवशिल्पी विश्वकर्माने आपली संज्ञा नावाची अत्यंत तेजस्वी कन्या मार्तंडला दिली या संज्ञेला सूर्यापासून (मार्तंडापासून) दोन मुले झाली पुत्राचे नाव यम व मुलीचे नाव यमुना, मार्तंडचे तेज अत्यंत प्रखर असे होते ते संज्ञेला सहन होईना तेव्हा तिने आपल्याच रुपाची प्रतिमा निर्माण केली तिचे नाव छाया. छायेला घरात ठेऊन संज्ञा घोडीचे रूप धारण करून तप करण्यासाठी उत्तरकुरुप्रदेशात निघून गेली जाताना तिने हि गोष्ट मार्तंडाला न सांगण्याबद्दल छायेला बजावले छायेनेही ते कबुल केले.\nछाया मार्तंडाच्या घरी संज्ञा म्हणूनच राहू लागली, यम व यमुनावर ती आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करू लागली पुढे छायेला सूर्यापासून दोन मुले झाली पुत्राचे नाव शनि व मुलीचे नाव तपती किंवा तापी.\nशनिचा जन्म पौष शु. अष्टमी शनिवारी संध्याकाळी झाला, शनिने आपला प्रताप जन्मापासूनच दाखविण्यास सुरवात केली. पुत्र जन्माची वार्ता ऐकूण सूर्य आपल्या रथातून पुत्र मुख पाहण्यासाठी आला. त्यावेळी शनिची दृष्टी सूर्याच्या सार्थ्यावर पडताच तो पंगु झाला व रथाचे घोडे अंध झाले मग कृपादृष्टीने शनि पाहताच ते पूर्ववत झाले.\nपुढे छाया मुलांशी भेदभावाने वागू लागली, यमाला व यमुनेला सावत्र भावा प्रमाणे वागवू लागली हे जेव्हा सूर्याला कळाले तो रागाणे लाल झाला तो छायेला म्हणाला आपल्या मुलांशी भेदभावाने वागतेस हे योग्य नाही, तरी छायेच्या वागणुकीत फरक होईना. यम एकदिवशी आपल्या पित्याला सूर्याला म्हणाला, पिताजी हि आमची आई नाही कारण हि फक्त शनिवर व तप्तीवरच प्रेम करते माझ्याशी व यमुनेशी शत्रुत्वाने वागते.\nयमाने सूर्याकडे केलेली तक्रार ऐकताच छायेला राग आला तिने यमाला शाप दिला तू प्रेतांचा राजा होशील. छायेने असा शाप दिला असता पुत्र कल्याणाची इच्छा असलेला सूर्य यमाला म्हणाला तू काळजी करू नकोस, तू मनुष्यांच्या पापपुण्याचा निवडा करशील आणि लोकपाल म्हणून स्वर्गात प्रतिष्ठा तुला प्राप्त होईल, त्यावेळी छायेवर सूड उगविण्यासाठी सूर्याने शनिला शाप दिला “पुत्रा तुझ्या मातेच्या दोषामुळे तुझ्या दृष्टीतही क्रूरता राहील”\nमग सूर्याला कळले कि छाया हि आपली खरी पत्नी नव्हे त्याने छायेला खरा प्रकार विचारला मग तो जेथे संज्ञा तप करीत होती तेथे गेला नंतर तिला प्रसन्न करून सूर्य आपल्याबरोबर तिला घेऊन आले.\nशनि मारुती बद्दल अशी एक लोक कथा सांगितले जाते कि कोणे एके काळी जगाचा अहंकार घालविणाऱ्या शनि महाराजांनाच गर्व झाला व ते त्या नशेत रामभक्त मारुती कडे आले. त्यांनी आरोळी ठोकली, हनुमंता आता मी तुझ्या राशीला येणार आहे आता मी तुझ्या राशीला येणार आहे तयार राहा बिचारे मारुतीराय काही एक प्रती उत्तर न करता स्तब्धच राहिले. पुन्हा शनि महाराजांनी सांगितले ‘मारुती तू रामभक्त आहेस. म्हणून तुला विचारतोकी, तुझ्या राशीला केव्हां येऊ कारण जे देवभक्त, सत्याचे उपासक, जगउद्धारक असतात त्यांच्या राशीला मी येतो, पण ते त्यांच्या इच्छेप्रमाणे व ते सांगतील तितकाच काळ, मारुती हसले आणि म्हणाले, ‘शनिदेव’ माझ्या राशीला लागून तुला काय फायदा कारण जे देवभक्त, सत्याचे उपासक, जगउद्धारक असतात त्यांच्या राशीला मी येतो, पण ते त्यांच्या इच्छेप्रमाणे व ते सांगतील तितकाच काळ, मारुती हसले आणि म्हणाले, ‘शनिदेव’ माझ्या राशीला लागून तुला काय फायदा मी अमर आणि ब्रम्हचारीहि मी अमर आणि ब्रम्हचारीहि आहे त्याच प्रमाणे जगाच्या उलाढाली पासून अगदीच अलिप्त आहे. मला तू त्रास काय आणि कसा देणार आहे त्याच प्रमाणे जगाच्या उलाढाली पासून अगदीच अलिप्त आहे. मला तू त्रास काय आणि कसा देणार शनि महाराज म्हणाले, ते काम माझे शनि महाराज म्हणाले, ते काम माझे तू रामभक्त आहेस म्हणूनच तुला सतवायचे आहे. सारे साधूसंत, देव-दैत्य साडेसातीतून पार पडले आहेत आता फक्त तुचं उरलास, तुला छळले नाही. तर माझा पराक्रम कमी प्रतीचा ठरेल. मी अजिंक्य ठरणार नाही. झाले तू रामभक्त आहेस म्हणूनच तुला सतवायचे आहे. सारे साधूसंत, देव-दैत्य साडेसातीतून पार पडले आहेत आता फक्त तुचं उरलास, तुला छळले नाही. तर माझा पराक्रम कमी प्रतीचा ठरेल. मी अजिंक्य ठरणार नाही. झाले मारुती म्हणाले, येतो म्हणतोस तर ये बाबा. दुसऱ्या दिवशी पहाटेच शनिमहाराज मारुती समोर येऊन दाखल झाले व त्या रामदुताच्या डोक्यावर बसले. मारुतीने आपल्या दैवी सामर्थ्याने आपल्या भक्तांना अशी आज्ञा केली कि, त्यांनी आज पूजेला आल्यानंतर त्यांच्या डोक्यावर फुले न ठेवता मोठे दगडच मारावेत मारुती म्हणाले, येतो म्हणतोस तर ये बाबा. दुसऱ्या दिवशी पहाटेच शनिमहाराज मारुती समोर येऊन दाखल झाले व त्या रामदुताच्या डोक्यावर बसले. मारुतीने आपल्या दैवी सामर्थ्याने आपल्या भक्तांना अशी आज्ञा केली कि, त्यांनी आज पूजेला आल्यानंतर त्यांच्या डोक्यावर फुले न ठेवता मोठे दगडच मारावेत दगडांचा वर्षाव सुरु झाला. ते सर्व दगड अर्थातच शनिमहाराजांनाच लागत एखाद्या चुकून मारुतीला लागलाच तरी ते व्रजदेहीच.\nअखेर शनिची घाबरगुंडी उडाली, ते उठावयास लागले मारुतीने त्यांचे पाय पकडून ठेवले आणि म्हटले, बस कि राव नुकतेच आलात आणि एवढ्यात जाता अहो आला नाही तोवर तुम्ही जातो म्हणता का अहो आला नाही तोवर तुम्ही जातो म्हणता का हि कुठली तुमची मुलखा वेगळी का रीत झाली हि कुठली तुमची मुलखा वेगळी का रीत झाली अखेर शनिला आपली चूक कळून आली व त्याने मारुतीयांना वरदान देऊन टाकले कि, आजपासून तुझे जो ध्यान करील त्याला मी छळणार नाही. माझ्या नावाने तुझी पूजा केली तरी ती मलाच पावेल. तेव्हा शनिच्या साडेसातीत गांजलेल्या लोकांनी मारुती आराधना जरूर करावी.\nदेशभरातील शनिमहाराजच्या साडेसात पीठांपैकी श्री क्षेत्र नस्तनपूर ता. नांदगांव जि. नासिक हे स्वयंभू पूर्ण पीठ म्हणून भारतात ओळखले जाते.\nशनीमहाराज मंदिर देवस्थान पत्ता\nश्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर,\nशनीमहाराज मंदिर देवस्थान वेळापत्रक\nश्री शनि महाराजांच्या मूर्तीचे दर्शन सकाळी ०६:०० ते रात्री १०.०० या वेळात घेता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/218476", "date_download": "2021-06-19T23:43:37Z", "digest": "sha1:73C2Z4JOJAMYPRLUUBO2R5TDEV576O63", "length": 2306, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स.चे ३०० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स.चे ३०० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स.चे ३०० चे दशक (संपादन)\n१३:१५, २८ मार्च २००८ ची आवृत्ती\n२३ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n२०:४५, २४ मार्च २००८ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\n१३:१५, २८ मार्च २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.chhatraprabodhan.org/M_Books_Educational.php", "date_download": "2021-06-20T01:53:16Z", "digest": "sha1:WYXSJDAKM6NOIVPTKZUU4G66JSIIWVRM", "length": 4067, "nlines": 68, "source_domain": "www.chhatraprabodhan.org", "title": "Toggle navigation", "raw_content": "\n२५ वर्षातील ३०० अंक\n२५ वर्षातील सर्व ३०० अंक उपलब्ध कुमार कथा ॲप्लिकेशन सुबोध अंक चालू महिन्याचा अंक\n१. असे घटते सुंदर अक्षर - हस्ताक्षर सुधारण्यासाठी हस्तपुस्तिका\n२. त्रिमितीची किमया - ३D कागदी प्रतिकृती\n३. छंद आकाशदर्शनाचा - तारे व आकाश निरीक्षणावर आधारित\n४. वाचलेच पाहिजे असे काही - १ - मराठी वाचलेच पाहिजे अशा संग्राह्य पुस्तकांचे परीक्षण\n५. वाचलेच पाहिजे असे काही - २ - मराठी वाचलेच पाहिजे अशा संग्राह्य पुस्तकांचे परीक्षण\n६. प्रज्ञाबोध - भाग ४ - NTS परीक्षेसाठी\n७. प्रज्ञाबोध - भाग ५ - NTS परीक्षेसाठी\nसामाजिक बदलासाठी बुद्धिमत्तेला चालना\nज्ञान प्रबोधिनीच्या दृष्टीकोनातून बुद्धिमत्तेला चालना हे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैचारिक भेदांना छेद देणे आहे. जोपर्यंत समाजाला बदलण्याची निकड भासत राहील तोपर्यंत इतर गोष्टी गौण आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या मते सामाजिक बदल हे खूपच दुष्कर काम आहे आणि खरे तर ज्यांना चांगल्यासाठी समाजात बदल घडवायचा आहे अशांनी मनाने, एकविचाराने एकत्र येणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/diwali/8319", "date_download": "2021-06-20T01:21:25Z", "digest": "sha1:HLMRZKO3FWXFOSJUBDNO3PPWQCAOPRY4", "length": 22791, "nlines": 259, "source_domain": "bahuvidh.com", "title": "सेन आणि नॉनसेन्स - शरद वर्दे - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nनिवडक दिवाळी २०१८ शरद वर्दे 2019-02-04 07:00:51\nस्विडनमध्ये राहणारे बंगाली कुटुंब … टोपोब्रत,मोनोबेग अशी नावे… भारतातून व्यावसायिक कारणासाठी येणाऱ्या कंपनी प्रतिनिधीला चक्क पाच किलो वांगी आणायची विनंती … भारतीय कौटुंबिक परंपरा आणि पध्दती याचे गोडवे गाणारी स्विडीश महिला आणि स्विडनच्या रोखठोक,वैयक्तिक अवकाश जपणाऱ्या,कौटुंबिक गोंधळात न अडकणाऱ्या व्यवस्थेच्या प्रेमात पडलेली तीची बंगाली जाऊ … किस्त्रीमच्या दिवाळी अंकातील  सेन आणि नॉनसेन्स या लेखामध्येमध्ये शरद वर्दे त्यांच्या खुसखुशित शैलीत एका काहिशा विक्षिप्त कुटुंबाचे दर्शन घडवतात.\nअंक -  किस्त्रीम दिवाळी २०१८\nशरद वर्दे यांनी संख्याशास्त्रात डॉक्टरेट मिळवून बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर व��विधांगी व्यवस्थापन केले. त्या निमित्ताने तीन दशकांहून अधिक काळ यूरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडांत सतत भ्रमण केले.  विविध क्षेत्रातील विदेशी व्यावसायिकांना खूप जवळून निरखले. मान्यवर आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे शास्त्रीय आणि व्यवस्थापकीय शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.झुळूक अमेरिकन तोर्‍याची या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीचा श्रीपादकृष्ण कोल्हटकर व आचार्य अत्रे राज्य पुरस्कार देऊन गौरवले.मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांनी प्रसिद्ध केलेली डॉ. शरद वर्दे यांची  पुस्तके\nझुळूक अमेरिकन तोर्‍याची (चौथी आवृत्ती)\nराशा (दुसरी आवृत ...\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nसमाजकारण , किस्त्रीम , अनुभव कथन\nसेन कोण आणि नॉनसेन कोण खरच ... मलाही हाच प्रश्न पडला कथा वाचल्यावर.\nरमाकांत: एक खोल विवर\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्���ांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असता��� तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/757532", "date_download": "2021-06-20T00:16:53Z", "digest": "sha1:TO2KK7IX7CFABTFWYZKECTQTV65BQF33", "length": 2301, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स.चे १७६० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.चे १७६० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nइ.स.चे १७६० चे दशक (संपादन)\n००:३१, १५ जून २०११ ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:Ẹ̀wádún 1760\n०३:५२, २३ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\n००:३१, १५ जून २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:Ẹ̀wádún 1760)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/kerala-mahila-congress-former-chief-lathika-subhash-will-join-ncp-76625", "date_download": "2021-06-20T00:40:08Z", "digest": "sha1:PKIX7YHENG4ZF6OEOPAHQJACV57IXXLA", "length": 17798, "nlines": 211, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "दे धक्का! महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा करणार राष्ट्रवादीत प्रवेश - kerala mahila congress former chief lathika subhash will join ncp | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा करणार राष्ट्रवादीत प्रवेश\n महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा करणार राष्ट्रवादीत प्रवेश\nसोमवार, 24 मे 2021\nराष्ट्रवादी काँग्रेसकडून सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे.\nतिरूअनंतपुरम : केरळमधील (Kerala) विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडलेले पी.सी.चाको (P.C.Chacko) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. आता राज्य महिला काँग्रेसच्या (Mahila Congress) माजी अध्यक्षा लतिका सुभाष (Lathika Subhash) या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. याबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पी.सी.चाको यांच्याशी चर्चा केली असून, याची लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nकेरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला धक्का देत माजी खासदार पी. सी. चाको बाहेर पडले होते. ते मागील पाच दशकांपासून केरळ काँग्रेसमध्ये सक्रीय होते. काँग्रेसमध्ये गटबाजी होत असल्याचा आरोप करत त्यांनी मार्च महिन्यात पक्षाला रामराम ठोकला होता. मात्र, कोणत्या पक्षात जाणार याबाबत त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले नव्हते. मात्र, नंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आता ते राष्ट्रवादीचे केरळ प्रदेशाध्यक्ष आहेत.\nआता कायम चर्चेत राहणाऱ्या काँग्रेस नेत्या लतिका सुभाष या राष्ट्रवादीत येणार असल्याने पक्षाची ताकद केरळमध्ये वाढणार आहे. काँग्रेसने विधानसभेचे तिकिट न दिल्याने त्यांनी जाहीरपणे पक्षाच्या मुख्यालयसमोर मुंडण करुन निषेध केला होता. लतिका सुभाष यांनी एट्टामनूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. यात त्यांना 7 हजार 600 मते मिळाली होती. परंतु, त्यांनी मते खाल्ल्याने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता.\nहेही वाचा : जिल्हाधिकाऱ्यांनतर आता उपजिल्हाधिकाऱ्यांनी गाजवला पराक्रम\nलतिका सुभाष यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम लवकरच होण्याची शक्यता आहे. याबद्दल बोलताना लतिका सुभाष म्हणाल्या की, राष्ट्रवादी हा राष्ट्रीय पक्ष असून तो काँग्रेसच्या परंपरेशी जोडला गेलेला आहे. मी पक्ष प्रवेशाबाबत चाको यांच्य���शी चर्चा केली आहे. लवकरच मी माझा निर्णय जाहीर करेन.\nचाको हे चारवेळा खासदार राहिले आहेत. केरळमध्ये विद्यार्थी काँगेसमधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. १९८० मध्ये ते पहिल्यांदा केवळ विधानसभेत निवडून गेले होते. त्यावेळी त्यांना उद्योग खाते मिळाले होते. तर १९९१ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चाको यांनी मार्च महिन्यात भेट घेतली होती. त्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद घेऊन चाको यांच्या पक्ष प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली होती. चाको यांनी राजीनामा देताना थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. केरळ काँग्रेसमधील सध्याच्या स्थितीत काम करणे कठीण आहे. पक्षामध्ये दोन गट असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यात भाजप सत्तेत नाही, हे श्रीगोंदेकरांचे दुर्दैव : पाचपुते\nश्रीगोंदे : ‘‘तालुक्यातील जनतेच्या सोबत मी व माझ्यासोबत जनता ४१ वर्षे आहे. स्वत:वर विश्वास असून, जनतेचे कवच सोबत आहे. विरोधी आमदार असलो, तरी राजकीय...\nशनिवार, 19 जून 2021\nआम्हाला एकट्याला लढू द्या, मग बघा दम\nमुंबई : आम्हाला एकट्याला लढू द्या, मग पहा, अशी अशी आव्हानाची भाषा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. आम्हाला स्वबळावर लढू द्या,...\nशनिवार, 19 जून 2021\nगर्दी पाहून वाटलं की कार्यक्रम न करताच परत जावं : अजित पवार\nपुणे ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमास उसळलेली गर्दी पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...\nशनिवार, 19 जून 2021\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविण्याबाबत प्रफुल्ल पटेल म्हणतात...\nनागपूर ः राज्यातील विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी आहेत. त्याअगोदरच आघाडी आणि युतीबाबत भाष्य करणे, हे काय शहाणपणाचे नाही, असे मत...\nशनिवार, 19 जून 2021\nतीन कॅबिनेट, राष्ट्रीय सरचिटणीस अन् पक्ष प्रभारीपदाच्या ऑफरवरही पायलट मानेनात\nनवी दिल्ली : राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) हे पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने नाराज आहेत...\nशनिवार, 19 जून 2021\nगिरीश महाजन, आधी हिंदुत्व सिद्ध करा..मग बोला : गुलाबराव पाटील\nजळगाव : बाबरी मशिदीचा ढाचा पडला तेव्हा भाजप चे ७२ नेत�� गप्प राहिले, मात्र बाळासाहेब ठाकरे हा एकच बाप होता, त्यांनी मान्य करून हिंदुत्व दाखवून दिले....\nशनिवार, 19 जून 2021\nजागतिक योगदिनी कारभारी आमदार लांडगे करणार योगा\nपिंपरीः जागतिक योगदिनानिमित्त (Yoga) (ता. २१) येत्या सोमवारी पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे आमदार,पदाधिकारी, कार्यकर्ते योगा करणार आहेत.शहराच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nनाना पटोले यांचा दिग्रसमध्ये किल्लेदार कोण\nदिग्रस : दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पंचवीस वर्षापासून ढासळलेला किल्ला आपणास पुनश्च ताब्यात घ्यायचा आहे, असे...\nशनिवार, 19 जून 2021\nयोगी आदित्यनाथांना शह देण्यासाठी प्रियांका गांधी मैदानात..\nनवी दिल्ली : उत्तरप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकची काँग्रेसने रणनीती ठरविली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शह देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nभाजपची छत्री घेऊन नाईककाका काॅंग्रेस भवनात येतात तेव्हा...\nपुणे : पुण्यासारख्या शहरात कोणता विषय कसा ट्रेंडिंग होईल ते काही सांगता येत नाही. त्यात भाजप विरुद्ध काॅंग्रेस असे असेल तर दोन्ही बाजूंनी आयतीच संधी...\nशुक्रवार, 18 जून 2021\nभाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश अन् महिनाभरातच फसवणुकीचा गुन्हा दाखल\nपिंपरीः महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि उद्योगपती गणेश नानासाहेब गायकवाड (Gansh Gaikwad) (वय ३६, रा. एनएसजी हाऊस,आयआयटी रोड,औध,पुणे)...\nशुक्रवार, 18 जून 2021\nमुकुल रॉय यांची आमदारकी गेल्यास सुवेंदू अधिकारींच्या वडिलांची खासदारकी जाणार\nनवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) पराभवानंतर राज्यातील भाजपला (BJP) गळती लागली आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय (Mukul Roy) यांची...\nशुक्रवार, 18 जून 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/corona-virus-shaktiman-tv-serial-doordarshan-sunny-leone-welcome-the-serial-mhmj-444534.html", "date_download": "2021-06-20T00:49:14Z", "digest": "sha1:7I7ICH5DTIO7UIJA5MFJOB3XBN2LWTXC", "length": 16467, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : Lockdown : दूरदर्शनवर सुरू झाले जुने शो, सनी लिओनीनं केलं हटके स्वागत corona virus shaktiman tv serial doordarshan sunny leone welcome the serial– News18 Lokmat", "raw_content": "\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपुण्यात खडकवासला सेल्फी पॉईंटची तोडफोड, 2 दिवसांपू���्वीच झालं होतं उद्घाटन\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nIAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्य�� हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nहोम » फोटो गॅलरी » मनोरंजन\nLockdown : दूरदर्शनवर सुरू झाले जुने शो, सनी लिओनीनं केलं हटके स्वागत\nलॉकडाउनमुळे दूरदर्शनवर 'रामायण' आणि 'शक्तीमान' सारखे लोकप्रिय शो पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्यावर सनीनं सुद्धा एकदम हटके पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं आहे.\nबॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच तिच्या लुक आणि फोटोंमुळे चर्चेत असते. कॅनडामध्ये जन्मलेल्या सनीचे भारतात लाखो चाहते आहेत आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे.\nसध्या देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे दूरदर्शनवर रामायण आणि शक्तीमान सारखे लोकप्रिय शो पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आणि सनीनं सुद्धा एकदम हटके पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं आहे.\nसनीनं नुकतेच काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात तिच्या टी-शर्टवर ’90 चा काळ पुन्हा परत आलाय’ असं लिहिलं आहे.\nसनीनं हे फोटो शेअर करताना लिहिलं, ‘त्यांनी माझ्या टी-शर्टला खूपच गांभीर्यानं घेतलं आहे. सांगा पाहू डीडी नॅशनल वर कोण परत येत आहे\nकोरोना व्हायरसनं ��ेशभरात घातलेल्या थैमानमुळे सध्या सगळीकडे लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे इतर शोचं शूटिंग बंद पडल्यानं दूरदर्शनवर पुन्हा जुने शो प्रसारित केले जात आहेत.\n‘रामायण’नंतर आता सुपरहीट मालिका शक्तीमान सुद्धा पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहे. ही मालिका एप्रिल 2020 पासून दुपारी 1 वाजता प्रसारित होणार आहे.\n‘शक्तीमान’ 90 च्या दशकातील सुपरहिट मालिका होती. लहान मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात अद्याप आपलं स्थान कायम ठेवलं आहे.\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nअपार्टमेंटमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट; पोलिसांनी छापा टाकत केला भांडाफोड\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/nehha-pendse-first-gudi-padwa-post-marriage-in-absolute-quarantine-mhmj-443505.html", "date_download": "2021-06-20T01:49:32Z", "digest": "sha1:M42DYGIUB2GBVLUY2DKCD7OI7GDD3UG5", "length": 15834, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : नेहा पेंडसेनं लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असा केला सेलिब्रेट, पाहा PHOTO nehha pendse first gudi padwa post marriage in absolute quarantine– News18 Lokmat", "raw_content": "\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथ�� वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्त��प्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nहोम » फोटो गॅलरी » मनोरंजन\nनेहा पेंडसेनं लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असा केला सेलिब्रेट, पाहा PHOTO\nमराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे जानेवरी महिन्याच्या सुरुवातीला शार्दुलसोबत लगीनगाठ बांधली. लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच गुढीपाडवा.\nमराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेचा लग्नानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा. नेहानं या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.\nपती शार्दुलसोबत फोटो शेअर करत नेहानं लिहिलं, ‘लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करत आहे. पूर्णपणे क्वारंटाईन. सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. #stayathome #staysafe’\nनेहानं तिच्या सोशल माडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती मराठमोळ्या पद्धतीनं तयार झालेली दिसत आहे. तिनं ऑरेंज आणि पिंक कलरची साडी नेसली आहे.\nमराठमोळी साडी नाकात नथ, कपाळावर टिकली गळ्यात साधसं मंगळसूत्र आणि केसांचा बन अशा सिंपल लुकमध्येही नेही खूपच सुंदर दिसत आहे.\nजानेवरी महिन्याच्या सुरुवातीला नेहानं शार्दुल बायससोबत लगीनगाठ बांधली. शार्दुलची या आधी दोन लग्न झालेली असून नेहा त्याची तिसरी पत्नी आहे.\nयाबाबत बोलताना नेहानं हे सर्व मला माहित होत आणि मी सुद्धा लग्नाआधी काही व्हर्जिन नव्हते असं बिनधास्त वक्तव्य केलं होतं.\nनेहा आणि शार���दुलच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. याशिवाय तिनं लग्नात घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सुद्धा चर्चेचा विषय ठरला होता.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/a-meeting-convened-by-amit-shah-discussion-will-be-discussed-in-the-party-constitution/", "date_download": "2021-06-20T01:33:21Z", "digest": "sha1:CGWKG7HFD4S7HE6655EDRQ3S2PIH77A3", "length": 10245, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमित शहा यांनी बोलावली बैठक ; पक्षसंघटनेमधील निवडणुकीबाबत होणार चर्चा – Dainik Prabhat", "raw_content": "\nअमित शहा यांनी बोलावली बैठक ; पक्षसंघटनेमधील निवडणुकीबाबत होणार चर्चा\nनवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यशानंतर सर्वांच्या नजरा भाजपच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. सध्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर पार्टीचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. यानंतर पार्टीची धुरा कोणाकडे सोपविली जाणार, अशा चर्चांना उधाण आले होते. त्याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी 13 आणि 14 जूनदरम्यान विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख नेत्यांची बैठक दिल्ली येथे बोलावली आहे. या बैठकीत पक्षसंघटनेमधील निवडण���कीबाबत चर्चा होणार आहे.\nलोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजपाध्यक्षअमित शहा यांनी केंद्र सरकारमध्ये गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद असे धोरण अवलंबले जात असल्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर अमित शहा हे भाजपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच अमित शहा हे आपला उत्तराधिकारी म्हणून कुणाची निवड करतात, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी 13 आणि 14 जूनदरम्यान विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख नेत्यांची बैठक दिल्ली येथे बोलावली आहे. या बैठकीत पक्षसंघटनेमधील निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे.\nदरम्यान, लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून अमित शहा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. यानुसार अमित शहा यांच्याकडे महत्वाची जबादारी सोपविण्यात येणार असल्याचा चर्चा आहेत. भाजपा ‘एक व्यक्ति- एक पद’ या सिद्धांतावर काम करत असल्याने अमित शहा त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास त्यांना अध्यक्ष पद सोडावे लागेल. अमित शहा त्यांच्याजागी भाजप अध्यक्ष पदासाठी जेपी नड्डा आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावे चर्चेत आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n ५ लग्न, ३२ मुलींसोबत चॅटिंग अन् शेवटी भावाच्या पत्नीवर बलात्कार;…\n मध्यप्रदेशमधील शेतकऱ्याने पिकवला तब्बल अडीच लाख रुपये किलोचा आंबा\n येत्या 6 ते 8 आठवड्यात करोनाची तिसरी लाट येणार, लाट रोखणे अशक्य”\nफायझर, मॉडर्नाच्या लसीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम\nमिल्खा सिंग यांना आयुष्यभर राहिलेली ‘खंत’ आणि त्यांचा ४० वर्ष ‘न…\nविजय माल्याला मोठा झटका; ६२०० कोटींचे शेअर्स विकून होणार कर्ज वसूली\n‘या’ घटनेनंतर मिल्खा सिंग यांचे ‘फ्लाईंग सिख’ नाव पडले; वाचा…\nBig Breking : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन\n“देशातील करोना योद्ध्यांसाठी क्रॅश कोर्सची निर्मिती”; पंतप्रधान नरेंद्र…\nतबलिगी जमात प्रकरणी तीन वृत्तवाहिन्यांना दंड; प्रेक्षकांची माफी मागण्याचे निर्देश\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंता��� विलीन\n ५ लग्न, ३२ मुलींसोबत चॅटिंग अन् शेवटी भावाच्या पत्नीवर बलात्कार; पत्नीनेच केला…\n मध्यप्रदेशमधील शेतकऱ्याने पिकवला तब्बल अडीच लाख रुपये किलोचा आंबा\n येत्या 6 ते 8 आठवड्यात करोनाची तिसरी लाट येणार, लाट रोखणे अशक्य”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-articles/editorial-article-296178", "date_download": "2021-06-20T02:00:13Z", "digest": "sha1:PGXXOH6BY5MSAFCUGYLDNFMAM2HVGARA", "length": 23756, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अग्रलेख : विषाची परीक्षा", "raw_content": "\nकेंद्र सरकारने २७ कीडनाशकांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामध्ये बारा कीटकनाशके, सात तणनाशके आणि आठ बुरशीनाशकांचा समावेश आहे. या निर्णयाबद्दल हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी केवळ ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ‘कोरोना’ महामारीमुळे शेती क्षेत्र आधीच अडचणीत सापडलेले असताना आणि खरीप हंगाम तोंडावर असताना सरकारने तडकाफडकी असा निर्णय घेणे धक्कादायक आहे. अशी बंदी घालण्यामागची तार्किक कारणमीमांसा सरकारने स्पष्ट केलेली असली, तरी या संदर्भातील व्यावहारिक अडचणींचा आणि त्यामुळे शेती क्षेत्रावर तत्काळ होणाऱ्या परिणामांचा मात्र विचार केलेला दिसत नाही.\nअग्रलेख : विषाची परीक्षा\nकिफायतशीर पर्याय उपलब्ध करून न देता २७ कीडनाशकांवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊन शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.\nकेंद्र सरकारने २७ कीडनाशकांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामध्ये बारा कीटकनाशके, सात तणनाशके आणि आठ बुरशीनाशकांचा समावेश आहे. या निर्णयाबद्दल हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी केवळ ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ‘कोरोना’ महामारीमुळे शेती क्षेत्र आधीच अडचणीत सापडलेले असताना आणि खरीप हंगाम तोंडावर असताना सरकारने तडकाफडकी असा निर्णय घेणे धक्कादायक आहे. अशी बंदी घालण्यामागची तार्किक कारणमीमांसा सरकारने स्पष्ट केलेली असली, तरी या संदर्भातील व्यावहारिक अडचणींचा आणि त्यामुळे शेती क्षेत्रावर तत्काळ होणाऱ्या परिणामांचा मात्र विचार केलेला दिसत नाही.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nया कीडनाशकांमुळे मानवी आरोग्य, पर्यावरण, जलचर, पक्षी, मधमाश्‍या यांना असलेला धोका, या कीडनाशकांच्या विरोधात विकसित झालेली प्रतिकारक्षमता आणि या कीडनाशकांच्या उर्वरित अंशांचे प्रमाण यांचा विचार करून शास्त्रीय समितीने बंदीची शिफारस केलेली होती. ही कारणमीमांसा खोटी ठरवण्याचे काही कारण नाही. या कीडनाशकांचे घातक परिणाम रोखण्याची भूमिका स्वागतार्ह आहे. परंतु या विषयाचे अनेक पैलू आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या कीडनाशकांवर बंदी घातल्यावर त्याला पर्यायी कीडनाशके पुरेशा प्रमाणात आणि किफायतशीर दरात उपलब्ध आहेत काय या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर ‘नाही’ असे आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nबंदी घालण्यात आलेली कीडनाशके बहुव्यापक क्षमता असलेली आहेत. म्हणजे विविध पिकांमध्ये विविध किडींच्या नियंत्रणासाठी त्यांचा उपयोग होतो. ही कीडनाशके जेनेरिक स्वरूपातील आहेत आणि त्यामुळे ती शेतकऱ्यांना अत्यंत स्वस्तात उपलब्ध करून दिली जातात. सरकारने काढलेल्या अधिसूचनेत बंदी घातलेल्या प्रत्येक कीडनाशकाला पर्याय उपलब्ध असल्याचे नमूद केलेले आहे. परंतु हे पर्याय अत्यंत महागडे आहेत. कारण ही पर्यायी कीडनाशके म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांची ब्रॅन्डेड उत्पादने आहेत. मानवी आरोग्य क्षेत्रात जेनेरिक आणि ब्रॅन्डेड औषधांच्या किंमतींत जी प्रचंड तफावत असते, तोच प्रकार या कीडनाशकांच्या बाबतीतही आहे.\nउदा. उसासारख्या पिकात हुमणी नियंत्रणासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या लोकप्रिय कीडनाशकाची किंमत प्रतिलिटर ६०० रूपये आहे. बहुराष्ट्रीय कंपनीच्या पर्यायी कीडनाशकाची किंमत प्रति दीडशे ग्रॅम १५०० रूपये आहे.\nभारतीय कंपन्या विरूद्ध बहुराष्ट्रीय कंपन्या या वादाची किनारही या विषयाला आहे. जेनेरिक कीडनाशकांच्या उत्पादनामध्ये भारतीय कंपन्यांचे वर्चस्व आहे. भारतातील कीडनाशक उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे ४०-४२ हजार कोटी रुपयांची असून, त्यात निर्यातीचा वाटा तब्बल २१ हजार कोटींचा आहे. सरकारच्या निर्णयामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या महागड्या कीडनाशकांना रान मोकळे होणार आहे. तसेच भारताची कीडनाशक निर्यात ढेपाळणार आहे. एकीकडे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ असा जप करणारे केंद्र सरकार कीडनाशकांच्या बाबतीत देशाला परावलंबी करून भली मोठी बाजारपेठ परदेशी कंपन्यांच्या घशात घालत असल्याची टीका होत आहे. शिवाय ‘कोरोना’ महामारीमुळे शेतीसह सारे उद्योग-व्यवसाय अडचणीत आलेले असताना असा तुघलकी निर्णय घेण्यामागचे कारण काय, हेही आकलनापलीकडचे आहे.\nकीडनाशकांवरील बंदीचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यांच्या उत्पादनखर्चात प्रचंड वाढ होणार आहे. शेतीकामांसाठी मजुरांची चणचण असताना तणनाशकांवरील बंदीमुळे अनेक ठिकाणी शेतीची कामे ठप्प होण्याची भीती आहे. कीडनाशकांवरील बंदीला तत्वतः आक्षेप नाही, परंतु त्यांना किफायतशीर पर्याय उपलब्ध करून न देता तडकाफडकी बंदी घालणे निश्‍चितच चुकीचे आहे. जैविक कीडनाशकांचा वापर करून पिकांवरील कीड-रोग आटोक्‍यात आणता येणे काही प्रमाणात शक्‍य आहे, पण त्याला खूप मर्यादा आहेत. जगभरात सध्या सेंद्रिय किंवा रासायनिक अवशेषमुक्त शेतीमालाला मागणी वाढते आहे. त्यादृष्टीने जैविक कीडनाशकांचा वापर स्वागतार्हच ठरावा. शिवाय केंद्र सरकारचा तो ‘अजेंडा’ही आहे. पण या विषयावर अद्याप सखोल काम झालेले नाही. अवघ्या देशाच्या कृषी क्षेत्राला जैविक कीडनाशकांचा पुरवठा किफायतशीर दरात करण्याची क्षमता या घडीला तरी या उद्योगाकडे नाही. रासायनिक असोत की जैविक, पर्यायी कीडनाशके उपलब्ध करून देण्यासाठी दीर्घकालीन संशोधन व विकास कार्यक्रमाची आवश्‍यकता असते. त्या आघाडीवर सरकार, कृषी विद्यापीठे, देशातील कीडनाशक उद्योग यांनी अक्षम्य दुर्लक्ष का केले त्याची किंमत फक्त शेतकऱ्यांनीच का मोजायची त्याची किंमत फक्त शेतकऱ्यांनीच का मोजायची हे प्रश्न अनुत्तरित ठेवून एकतर्फी निर्णय घेतले गेले, तर आधीच अडचणीत असलेल्या शेती क्षेत्रापुढील अंधार अधिकच गडद होण्याचा धोका आहे.\nCoronavirus : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र; म्हणाले...\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, 'भारत सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे. तुमचा सोशल मीडियावरील खेळ बंद करा. त्यावर उपाय करण्याचे बघा'.\nकोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण\nतेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती ���िली.\n\"कोरोना'ची झळ आता विठ्ठलाला\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने दक्षतेचा उपाय म्हणून दिवसातून सहा ते सात वेळा मंदिरात साफसफाई सुरू केली आहे.\nअंबाबाई मंदिरात कोरोना बचावासाठी घेतली जाणार अशी काळजी....\nकोल्हापूर - देशात कोरोना व्हायरसची भिती पसरत असतानाच प्रशासन घबरदारीच्या भुमिका घेत आहे. केंद्र शासन तसेच राज्य शासन कोरोना पासून वाचण्यासाठी उपाय योजना आखत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात येणारे भाविक तसेच पर्यटक हे देश - विदेशारातून येत असतात. त्यामुळे देवस्थान समितीने काही निर्णय घेत\nदेशात कोरोनाचा विळखा घट्ट; दिल्लीतील शाळांना सुटी\nनवी दिल्ली Coronavirus : देशभरात कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार होऊ लागल्याने केंद्र सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या विषाणूंच्या प्रसारावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एक वेगळा मंत्रिगट लक्ष ठेवून आहे. कोरोनाग्रस्त इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी\n\"कोरोना' प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन सज्ज\nजळगावः कोरोना व्हायरस आजाराचे जगभरात थैमान असून, भारतात देखील संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्‍यक झाले आहे. कोरोना व्हायरस शहरात येऊच नये, यासाठी तत्काळ आवश्‍यक त्या उपाययोजना व जनजागृती करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी आज दिल्या.\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\nCoronavirus : भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होता होईना; आता...\nनवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 80 देशांमध्ये हा व्हायरस पोहचला आहे. भारतातही या व्हायरसने धुमाकूळ घातला असून, आता या रुग्णांची संख्या 31 झाली आहे.\nट्रिंग.. ट्रिंग.. हॅलो मी 'कोरोना' बोलतोय; जिओ ग्राहकांना फोन कराल तर...\nमुंबई - तुम्ही जर तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना फोन केला आणि समोरून तुम्हाला खोकण्याचा आवाज आला तर घाबरून जाऊ नका, किंवा जास्त काळजीही करू न���ा. चीन मधील कोरोना व्हायरसमूळे सर्व देशांमध्ये भितीचे वातावरण आहे. हळुहळू भारतामध्येही संशयीत कोरोनाग्रस्तांची संख्या पुढे येत असतांना, सामान्य ज\nचिंताजनक : उन्हाळ्यातही कोरोना व्हायरस कमी होणार नाही\nजिनिव्हा Coronavirus : कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात कमी होईल, अशी कोणतीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत, असा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकेल रेयान यांनी केला. विविध प्रकारच्या तापमानात हा विषाणू तग धरतो किंवा नाही, त्याचा हालचाल कशी असते, हे अद्याप आपल्याला समजल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gdchuanghe.com/mr/Machining-parts", "date_download": "2021-06-20T00:48:51Z", "digest": "sha1:JPWXYZ25LXUDNBFYEDGLZWGT3TPQXXSS", "length": 6497, "nlines": 132, "source_domain": "www.gdchuanghe.com", "title": "यंत्र भाग, घाऊक यंत्र भाग पुरवठादार, उत्पादक, कारखाना किंमत - Chuanghe फास्टनर Co., लि", "raw_content": "\nऑटो भागांसाठी कोल्ड फोर्ज\nवैद्यकीय उपकरणांसाठी कोल्ड फोर्ज\nविद्युत उपकरणांसाठी कोल्ड फोर्ज\nऑटो भागांसाठी बदलत आहे\nवैद्यकीय उपकरणांकडे वळत आहे\nविद्युत उपकरणांसाठी वळत आहे\nऑटो भागांसाठी कास्ट डाई\nवैद्यकीय उपकरणांसाठी डाई कास्ट\nविद्युत उपकरणांसाठी डाई कास्ट\nऑटो भागांसाठी वेल्ड नट्स\nएनपीटी थ्रेड केलेली महिला पुरुष अ‍ॅडॉप्टर बुशिंग फिटिंग\nमेट्रिक फिटिंग ओ रिंग फ्यूल लाइन पाईप होज अ‍ॅडॉप्टर\nसानुकूलित स्टील बुशिंग स्लीव्ह\nसीएनसी मशीनिंग ऑटो स्पेअर मेकॅनिकल भाग\nऑटो भागांसाठी सीएनसी टर्निंग\nउच्च दर्जाचे एनोडिझिंग ऑटो अ‍ॅडॉप्टर स्क्रू\nजस्त-प्लेटेड स्टील बार्ब फिटिंग्ज\nसीएनसी मशीनिंग पार्ट्स ऑटो भाग\nकस्टम ब्रास पाईप फिटिंग\nऑटो पार्ट्ससाठी पाईप जॉइंट\nसीएनसी मशीनिंग ऑटो स्पेअर मेकॅनिकल पार्ट्स\nसीएनसी मशीनिंग तांबे भाग\nसीएनसी भाग टेपर लॉक बुश\nवैद्यकीय उपकरणांसाठी सीएनसी टर्निंग पार्ट्स\nत्रिकोण हेड हाउसिंग स्क्रू अॅल्युमिनियम\nपितळ स्वीवेल हब बुशिंग\nदिवेसाठी सीएनसी मशिंग भाग\nमोटर ड्राइव्ह शाफ्ट पॉलिशिंग\nआम्ही कशी मदत करू शकता\nआपण एक जलद समाधान शोधत आहात CHE आपले समर्थन कसे करते हे जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nCh 2019 चुआंगे फास्टनर कंपनी, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/06/blog-post_90.html", "date_download": "2021-06-20T01:32:30Z", "digest": "sha1:UZ6VEBMH3AAZSL5RUSZRXZ3AZCAS4JBH", "length": 3664, "nlines": 75, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "ताकारी ग्रामपंचायतीत शिवस्वराज्य दिन साजरा", "raw_content": "\nHomeताकारी ग्रामपंचायतीत शिवस्वराज्य दिन साजरा\nताकारी ग्रामपंचायतीत शिवस्वराज्य दिन साजरा\nवाळवा (रहिम पठाण) : ताकारी ग्रामपंचायतीच्यावतीने आज शिवस्वराज्य दिन व शिवस्वराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे शासन हे जनसामान्य जनतेला न्याय, हक्क व अधिकार देण्यासाठी निर्माण झाले होते. तोच आदर्श घेऊन प्रत्येक ग्रामपंचायत प्रशासनाचे काम चालले पाहीजे ज्या माध्यमातून छत्रपतींना अपेक्षित समाज व्यवस्था निर्माण होऊ शकते, असे मत पंचायत समिती सदस्या सौ. रुपाली सपाटे यांनी व्यक्त केले.\nयावेळी सरपंच अर्जुन पाटील उपसरपंच रविंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.shekap.org/2021/05/24/workers-health-scheme/", "date_download": "2021-06-20T01:34:53Z", "digest": "sha1:BNL5GV4NXOWWYIQYBJ2X2ZJARGEX66YF", "length": 7672, "nlines": 124, "source_domain": "www.shekap.org", "title": "'कोरोना' उपचारांसाठी कामगारांना आर्थिक लाभ द्या - भारतीय शेतकरी कामगार पक्ष", "raw_content": "\nलोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ\nलोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ\nभाई दि. बा. पाटील\nभाई अँड. दत्ता पाटील\nपुरोगामी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना\n‘कोरोना’ उपचारांसाठी कामगारांना आर्थिक लाभ द्या\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष शेकाप 0 Comments 24 May 2021\nशेतकरी कामगार पक्षाची मागणी\nमुंबई ( २४ मे ) : राज्यातील नोंदणीकृत बांधकाम व इतर कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना असाध्य आजारकाळात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पंचेवीस हजार रूपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेत ‘ कोरोना’ चा या दुर्धर आजारांमध्ये समावेश करुन लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.\nशेतकरी कामगार पक्षातर्फे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या योजनेच्या यादीत ‘कोरोना’ या रोगाचा समावेश अद्याप करणेत आलेला नाही. त्यामुळे कामगारांना ‘कोरोना’सारख्या दुर्धर आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.\n‘कोरोना’या आजाराचा समावेश महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या असाध्य आजार यादीत केल्यास, गरीब गरजू कामगारांना किमान २५ हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार असल्याने या आजाराचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या असाध्य आजार यादीत समावेश करावा, अशी मागणीही आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष,\nमुंबई – ४०० ००१\nफोन : ०२२ २२६१४१५३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-lottery-sound-of-addiction-took-home-ashok-thief-4500926-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:10:55Z", "digest": "sha1:SEV2E3ELXNLGMGPIFJAKLGYEXQVABWB3", "length": 3579, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Lottery sound of addiction took home - Ashok thief | लॉटरीच्या नादात घरफोडीची लागली लत- घरफोड्या अशोक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलॉटरीच्या नादात घरफोडीची लागली लत- घरफोड्या अशोक\nऔरंगाबाद - ऑनलाइन लॉटरी खेळण्यासाठी पैसे लागत असल्याने अशोक सुरासेने घरफोडी करण्यास सुरुवात केली. घरफोडी आणि लॉटरीत नशिबाने साथ दिल्याने या दोन्हीलाच त्याने रोजगाराचे साधन बनवत कोट्यवधींची माया जमवल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.\n70 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली सुरासेने (42) दिली आहे. तो 20 दिवसांपासून मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात असून शहरात केलेल्या घरफोड्यांचा तपास पोलिस करत आहेत. गुरुवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आहे. अहमदनगरला असताना त्याने काही चोर्‍या केल्या होत्या का, याचाही तपास केला जात आहे. जालना रोडवरील सुंदरवाडी भागात राहताना तो सकाळी घराबाहेर पडल्यानंतर दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे परिसरात दिसत होता. शिवाय सिडको बसस्थानक आणि चिकलठाणा परिसरातील काही लॉटरी सेंटरवरही तो दिसायचा, असे येथील रहिवाशांनी सांगितले. पुढीस तपास उपनिरीक्षक महेश आंधळे करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-8-niti-from-mahabharat-which-are-very-useful-for-everyone-5218331-PHO.html", "date_download": "2021-06-20T02:15:21Z", "digest": "sha1:2YHXG4JC4TB6WSONXNX6TRYCB7JGFY35", "length": 2405, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "8 Niti From Mahabharat Which Are Very Useful For Everyone | सर्वांसाठी खूप कामाच्या आहेत महाभारतातील या 8 नीती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसर्वांसाठी खूप कामाच्या आहेत महाभारतातील या 8 नीती\nआज आम्ही महाभारतील अशा 8 नीतींविषयी सांगत आहोत. या नीती लक्षात ठेवल्यास आयुष्यात तुमच्यासमोर येणाऱ्या संकटातून तुम्ही सहजपणे बाहेर पडू शकता.\n1. धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्या आणि सज्जन, ज्ञानी लोकांची खिल्ली उडवणाऱ्या लोकांचा विनाश लवकर होतो. (महाभारत, वनपर्व)\nइतर 7 नीती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/flood-in-bhokardan-taluka-of-jalna-district-due-to-heavy-rainfall-125985942.html", "date_download": "2021-06-20T01:21:03Z", "digest": "sha1:IFQIXGHFKLQ26GK5UPL2YCZE4GH6POQK", "length": 14005, "nlines": 69, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "flood in Bhokardan taluka of Jalna district due to heavy Rainfall | जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पावसाचा हाहाकार, पिंपळगाव रेणुकाईत ढगफुटीने घरांची पडझड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पावसाचा हाहाकार, पिंपळगाव रेणुकाईत ढगफुटीने घरांची पडझड\nजालना- गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने मुक्काम ठोकला आहे. त्यातून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या इतर भागात पावसाने काहीसा ब्रेक घेतला असताना भोकरदन तालुक्यात मात्र शनिवारी पावसाने हाहाकार उडवला. पिंपळगाव रेणुकाई मंडळात तर ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यातून आज(शनिवार) सकाळी 8 वाजेपर्यंत तब्बल 145 मिमि पावसाची नोंद झाली आहे.\nतालुक्यातील तीन मंडळात अतिवृष्टी झाली असुन तालुक्यात सरासरी 55 मिमि पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश नद्यांना पूर आला असुन काही ठिकाणी पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. तर दानापूर,पिंपळगाव रेणुकाई आणि पारध या भागात काही घरांची पडझड झाली. भोकरदन तालुक्यात मागील तीन आठवड्यापासुन सलग कमी अधीक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने शेतातील उभी व सोंगणी करुन ठेवलेल्या पिकाची पूर्णतः वाया गेले आहे. शेतकऱ्यांनी भर पाण्यातून मका तसेच सोयाबीन बाहेर काढले होते. यासाठी मजूरीसाठीही अतिरीक्त खर्च सोसावा लागला. एव्हढे शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर बचावलेल्या पिकांचे शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसाने पाणी फिरवले.\nशुक्रवारी भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, आन्वा, धावडा या मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतात हाती लागण्यासारखे तीस टक्के पिके उरली होती. ती देखील आता पूर्णतः उद्ववस्त झाली. यंदा मोठ्या उमेदीने व जिद्दीने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, ऐन पिक घरात ऐण्याच्या काळातच निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. सध्या शेतात उभ्या असलेल्या मका व सोयाबीन पिकाला अंकुर फुटले आहे तर जमा करुन ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजातही पाणी शिरले असल्याने ते देखील नसल्यातच जमा आहे. विशेष म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतातील मकाचे पिके पाण्याच्या बाहेर काढून कणसे वाळण्यासाठी बांधावर एकत्र केले हाेते. त्याला देखील आता कोंब येत असल्याने ती देखील मेहनत शेतकऱ्यांची वाया गेली आहे. तर रात्रीतून झालेल्या पावसामुळे भोकरदन तालुक्यातील केळणा, जुई, रायघोळ या नद्या दुधडी भरून वाहण्याला शनिवारी दुपारनंतर सुरूवात झाली. तर अति पाऊस झाल्याने या नद्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा शनिवारी दुपारी देण्यात आला आहे.\nभोकरदनच्या पुलाला लागले पाणी\nभोकरदन शहरातून वाहणाऱ्या केळणा नदीची पानीपातळी वाढल्याने शनिवारी दुपारनंतर नदी दुथडी भरून वाहण्याला सुरूवात झाली होती. तर या नदीवर असलेल्या फुलांवरील वाहतुक दुपारी अडीच वाजेनंतर बंद करण्यात याव्यात अशा सूचना तालुका महसुलकडून देण्यात आल्या होत्या. या पात्रातून वाहणाऱ्या पाण्याची गती अतिजलद असल्याने ही गती पाहण्यासाठी बघ्यांनी भोकरदनच्या पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.\nतालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तर रस्ते देखील पाण्याखाली आल्याने अनेक गावांतील वाहतुक थंाबवण्यात आली. रायघोळ, जुई, केळणा या ठिकाणी नदी-नाल्यानी धोक्याची पातळी ओलांडल्याने असल्याने नागरिकांचा जिव धोक्यात आला आहे. दरम्यान या पावसात अनेकांच्या घराची पडझड झाली असून शेकडो हेक्टवरील जमीन खरडुन गेल्या आहे.\nभेाकरदनमध्ये अडकले 50 गावांतील ग्रामस्थ\nदोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे शनिवारी दुपारनंतर भोकरदन शहरातून वाहणाऱ्या केळण�� नदीला मोठा पुर आला. यामुळे नदी शिवारातील आव्हाना, गोकुळ, हिसोडा, कोळी कोठा, लेहा, शेलुद, वडोदतांगडा, पारध खुर्द, पारध बुद्रुक या गावांना तहसिलदार संतोष गोरड यांनी सतर्कतेचा इशारा दिला होता. दरम्यान, शनिवारी भोकरदन शहरात भरणाऱ्या आठवडी बाजारात आलेल्या ५० गावांतील ग्रामस्थांना सायंकाळी चार वाजेनंतर आपल्या गावी जाणाऱ्या रस्ते बंद झाल्याने त्यांना भोकरदन मध्येच थंाबावे लागले.\nअवकाळी पावसाने सोयाबीन, मका, कपाशी पिके ही पूर्णतः नष्ट झाली आहे. या पिकावरच पुढील नियोजन शेतकऱ्यांचे होते. मात्र, आता सर्वच धुतले आहे. यासाठी शासनाने ताडडीने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल.- रामदास कोथळकर, शेतकरी वालसावंगी\nजे होत आता तेही गेलं\nशुक्रवारी रात्री झालेल्या धुव्वाधार पावसात जे काही शेतात उरलं होत ते ही निसर्गाच्या डोळ्यात आलं आहे. शुक्रवारी झालेल्या पावसात सगळंच उद्धवस्त झालं असल्याने आता जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे सगळी घडी विस्कटून गेली आहे.- शेषराव लोंखडे, शेतकरी, बराजंळा लोंखडे\nयंदा भोकरदन तालुक्यात सुरूवातीपासूनच चांगला पाऊस आहे. तसेच गेल्या तीन आठवड्यापासुन सुरू असलेल्या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी देखील वर आली असल्याने शेतात देखील काळे पाणी फुटले असल्याने तालुक्यातील जवळजवळ पाच हजार हेक्टरच्यावर जमिनी चिभडल्या आहे अनेक ठिकाणचे शेतातील बांध फुटले असल्याने शेतातील शेकडो हेक्टरवरील पिके वाहुन गेली आहे. यामुळे आता रब्बी पेर देखील लांबणीवर जाणार आहे.\nतालुक्यात दिडशे टक्के पाऊस\nभोकरदन तालुक्यात सरासरी 662 मिमि पाऊस होतो. यावर्षी मात्र पावसाने सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले असुन आजपर्यंत 1001 मिमि पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 150 टक्के आहे. गतवर्षी तालुक्यात केवळ 366 मिमि पाऊस झाला होता. यावर्षी मात्र सुरुवातीपासूनच चांगला पाऊस होत आहे. तर परतीच्या पावसाने गेल्या 10 दिवसांपासून झोडपून काढल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-2021-rajasthan-royals-liam-livingstone-flown-back-home-due-bubble-fatigue-10862", "date_download": "2021-06-20T01:31:56Z", "digest": "sha1:4A4RACXRXM5UZGVN65Q5FSA2Q3KAM6WW", "length": 6897, "nlines": 114, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "राजस्‍थानल��� धक्का, स्टोक्सनंतर आणखी एका खेळाडूची IPL मधून माघार - ipl 2021 rajasthan royals liam livingstone flown back home due to bubble fatigue | Sakal Sports", "raw_content": "\nराजस्‍थानला धक्का, स्टोक्सनंतर आणखी एका खेळाडूची IPL मधून माघार\nराजस्‍थानला धक्का, स्टोक्सनंतर आणखी एका खेळाडूची IPL मधून माघार\nराजस्‍थानला धक्का, स्टोक्सनंतर आणखी एका खेळाडूची IPL मधून माघार\nIPL 2021 :स्टोक्सनंतर आणखी एका खेळाडूची माघार\nIPL 2021 : युवा संजू सॅमसन (Sanju Samson) च्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला बेन स्‍टोक्‍स आयपीएलला मुकणार असल्यानं धक्का बसला होता. त्यातच भर म्हणून इंग्लंडच्या आणखी एका खेळाडूनं आयपीएलमधून माघार घेतली आहे. दुखापतीमुळे बेन स्टोक्स आयपीएलला मुकणार आहे. आता त्याचा सहकारी लियाम लिविंगस्टोन यानेही आयपीएलमधून माघार घेतली आहे. बायो बबलमध्ये थकावट येत असल्यामुळे लियामने हा निर्णय घेतला आहे.\nलियाम लिविंगस्टोन गेल्या वर्षभरापासून बायो बबलमध्ये राहत आहे. यामध्ये त्याला आता थकावट येत असल्यामुळे मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. सोमवारी रात्री उशीरा तो मायदेशासाठी रवाना झाला. राजस्थान रॉयल्सनं लिविंगस्टोन मायदेशी गेला असून आयपीएलमधून माघार घेतल्याचं ट्विट केलं आहे. तसेच लिविंगस्टोनच्या निर्णयाचं राजस्थान संघानं समर्थन केलं आहे.\nराजस्‍थानने ट्विट करत म्हटलेय की, लिविंगस्टोन सोमवार रात्री उशीरा मायदेशी परतला आहे. क्रिकेटमुळे गेल्यावर्षभरापासून तो बायो बबलमध्ये असल्यामुळे थकावट जाणवत होती. त्यामुळे मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/06/300.html", "date_download": "2021-06-20T00:58:17Z", "digest": "sha1:6P7OIFXBFO4CCBRYQIY5DFXFCAGARKZC", "length": 23241, "nlines": 335, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "बोठेविरुद्ध 300 पानी दोषारोपपत्र झाले तयार | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nबोठेविरुद्ध 300 पानी दोषारोपपत्र झाले तयार\nअहमदनगर/प्रतिनिधी- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार व दैनिक सकाळ...\nअहमदनगर/प्रतिनिधी- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार व दैनिक सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याच्यासह इतर सहा आरोपींच्या विरोधात जवळपास 300 पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 20 ते 25 जणांच्या जबाबांचा समावेश असून सोमवारी वा मंगळवारी हे दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.\nजरे हत्याकांड प्रकरणामध्ये बोठे हा मुख्य आरोपी आहे. घटना घडल्यानंतर सुरुवातीला तो तीन महिने फरार झाला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाच पथके त्याच्या शोधासाठी पाठवली होती. त्याचा शोध घेत असताना तो हैदराबाद येथे असल्याचे लक्षात आल्यानंतर या पथकाने तेथे जाऊन त्याला मोठ्या शिताफीने अटक केली होती. त्याच्या समवेत तेथे चार साथीदार होते. त्या चार साथीदारांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमध्ये एक महिला आरोपी असून, तिचा अद्यापपर्यंत ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत 11 आरोपींचा समावेश करण्यात आलेला आहे. बोठेला अटक झाल्यानंतर त्याने पोलिस तपासामध्ये विविध माहिती पोलिसांना दिली आहे. ज्या वेळेला घटना घडली व तो फरार झाला होता, त्यावेळेस तो पहिले दहा दिवस नगर येथे असल्याचे चौकशीत उघड झाले. त्याने पहिले दहा दिवस नगरच्या रेल्वे स्थानकावर मुक्काम केल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच एका पोलिसाच्या मोबाईलवरून त्याने काहीजणांशी संपर्क साधल्याचेही सांगितले होते. त्यामुळे रेल्वे पोलिसांना पत्र लिहून याची माहिती तपासी अधिकार्‍यांनी मागवली होती. ती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही. तसेच यापैकी काहीजणांना जबाबासाठी सुद्धा बोलवण्यात आले होते. परंतु तेही आले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या संदर्भामध्ये तपासी अधिकारी अजित पाटील यांनी रेल्वे पोलिसांना पत्र देऊन त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना जबाबासाठी बोललेले आहे. अद्यापपर्यंत त्यांचे जबाब होऊ शकलेले नाहीत. मात्र, बोठे याला अटक करण्याच्या घटनेस 90 दिवस पूर्ण होत असल्याने त्यामुदतीआधीच त्याच्या संदर्भामध्ये आता पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक ग��ाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुज��त झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nबोठेविरुद्ध 300 पानी दोषारोपपत्र झाले तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/msrtc-shivshahi-bus-now-on-rent-for-wedding-and-family-function-tour-18277", "date_download": "2021-06-20T01:45:37Z", "digest": "sha1:S4UYMTOT5RNMCK2QEKEKWSTNOK3Q645P", "length": 9321, "nlines": 142, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Msrtc shivshahi bus now on rent for wedding and family function tour | आता 'शिवशाही'त वाजणार 'शहनाई' !", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nआता 'शिवशाही'त वाजणार 'शहनाई' \nआता 'शिवशाही'त वाजणार 'शहनाई' \nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nलग्नाचा सीझन नुकताच सुरू झाला आहे. लांबच्या ठिकाणी लग्न समारंभ म्हटलं की वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाण्यासाठी वाहनाची शोधाशोध सुरू होते आणि हे वाहन वेळेत न मिळाल्यास मोठी पंचाईतही होते. त्यातच सर्व वऱ्हाडींचा प्रवास आरामदायी होईल की नाही अशी चिंता वधु किंवा वरपक्षाला भेडसावत असते. पण आता चिंता नको. कारण एसटीची अत्याधुनिक सुविधांनी सज्ज 'शिवशाही' बस लग्न सराईच्या सीझनमध्ये तुमच्या मदतीला धावून येणार आहे. एवढंच नव्हे, तर ही बस साखरप���डा, बारसे अशा अनेक आनंददायी सोहळ्यांमध्ये सामील होऊन सुखद प्रवासाचा आनंदही देऊ करणार आहे.\n'शिवशाही' ही राज्य परिवहन बस सर्वसामान्यांना रु. ५४ प्रती किमी इतक्या माफक दरात प्रासंगिक करारावर देण्यात येईल. त्याबाबतचं परिपत्रक नुकतंच एसटी प्रशासनाने सर्व आगारांना पाठवलं आहे, अशी माहिती परिवहन आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.\nकमी दरात आरामदायी प्रवास\nपूर्वी वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणारी 'एसटी' हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात होतं. पण कालांतरानं लग्नाचं 'बजेट' जसं वाढले तसं वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाण्यासाठी चांगल्या आरामदायी बसची मागणी वाढू लागली, त्यामुळे एसटीच्या बसकडे अनेक वऱ्हाडी मंडळींनी पाठ फिरवली.\nपण, शिवशाही बसचं आगमन होताच अनेकांनी या बस लग्नसराईसाठी प्रासंगिक करारावर देण्याबाबत महामंडळाकडे विचारणा सुरू केली. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने ८ डिसेंबरपासून शिवशाही ही ४५ आसनी बस ५४ रु प्रति कि. मी. दराने प्रासंगिक करारावर देण्याचं ठरवलं आहे.\nदिवसाला ३५० किमीचं भाडे\nयाबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून, दिवसाला किमान ३५० किमीचं भाडे भरून प्रचलित प्रासंगिक करार पद्धतीनुसार ही बस भाड्याने घेता येईल. याच बरोबर धार्मिक यात्रा, सहल आणि इतर कारणांसाठी समूहाने जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बस प्रासंगिक करारावर उपलब्ध होणार आहे. याचबरोबर सध्या ज्या आगाराकडे या बसेस उपलब्ध आहेत, त्या आगारात याबाबत अधिक चौकशी करून नोंदणी करता येईल, असं एसटी प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे.\nशिवशाहीएसटी महामंडळदिवाकर रावतेलग्नसराईलग्न समारंभसोयीसुविधासाखरपुडा\nआला पावसाळा, लेप्टोपासून सांभाळा\nमोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ\nराज्यात १४ हजार ३४७ कोरोना रूग्ण बरे\nकांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणी ४ अटकेत, धक्कादायक माहिती उघड\nसमृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामाला गती द्या- उद्धव ठाकरे\nमुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा\n महाराष्ट्रात कोविड पॉझिटिव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/amol-muzumdar-sachin-mumbai-didnt-get-chanse-to-represent-india1/", "date_download": "2021-06-20T00:04:42Z", "digest": "sha1:B4ZFQ5ZR3PNQNH547NDA7IGMIWBRB4E7", "length": 20668, "nlines": 123, "source_domain": "bolbhidu.com", "title": "या मुंबईकराने अकरा हजार धावा ठोकल्या तरी देशासाठी खेळायचा चान्स मिळाला नाही.", "raw_content": "\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nBol Bhidu - विषय हार्ड\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nया मुंबईकराने अकरा हजार धावा ठोकल्या तरी देशासाठी खेळायचा चान्स मिळाला नाही.\nसाल १९८८. मुंबईच्या शालेय क्रिकेट सुप्रसिद्ध हॅरीस शिल्डची सेमीफायनल. शारदाश्रम विद्यामन्दिर विरुद्ध सेंट झेव्हिअर्स. दोन तेरा वर्षाचे बॅट्समन पीचवर इतिहास रचत होते. तिसऱ्या विकेटसाठी साडे सहाशे पेक्षा जास्त धावाची भागीदारी झाली होती पण ते कोणाला आउटच झाले नव्हते. जागतिक विक्रम होता तो. झेव्हिअर्सचे खेळाडू बॉलिंग आणि फिल्डिंग करून वैतागले होते. मॅच बघायला आलेली पब्लिक वेडी व्हायची बाकी होती. दोन्ही प्लेअर्सच्या नावाचा जयघोष सुरु होता.\nसचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी.\nदोघ काय ठरवून आले होते माहित नाही पण असच खेळत राहिले असते तर हजार दोन हजार धावा नक्कीच झाल्या असत्या. हे सगळ होत होतं तेव्हा आणखी खेळाडू होता जो पॅड बांधून बसला होता. सचिन किंवा कांबळी आउट झाले कि पुढचा नंबर त्याचाच होता. पण ही वेळच आली नाही. दिवसभर ते दोघे खेळत राहिले.\nअखेर त्यांचे कोच आचरेकर सर मैदानात आले. त्यांनी कॉलरला धरून सचिन आणि विनोदला मैदानातून बाहेर आणलं आणि शारदाश्रमची इनिंग डिक्लेअर केली. पॅड बांधून वाट बघत असलेल्या अमोल मुझुमदारचा नंबर आलाच नाही.\nही फक्त त्या सामन्याची नाही अमोल मुझुमदारच्या आयुष्याची कहाणी आहे.\nसचिन आणि विनोदचा शाळेतला हा मित्र. तिघेही आचरेकर सरांच्या हाताखाली ट्रेनिंग घेत होते. एवढ्या कमी वयातच तो जागतिक विक्रम केल्यामुळे सचिन विनोदची चर्चा क्रिकेट विश्वात गाजली होती. बघता अमोलच्या वर्गातला अवघ्या सोळा वर्षाचा सचिन पाकिस्तानविरुद्ध भारताकडून क्रिकेट खेळूही लागला होता. सचिनला क्रिकेटचा एक आश्चर्य मानलं जात होतं.\nविनोदसुद्धा पुढच्या दोन वर्षात भारताकडून खेळू लागला. दोघांना ही खूप लवकर संधी मिळाली. सचिनने या संधीच सोनं केलं. जवळपास पंचवीस वर्ष तो भारताकडून क्रिकेट खेळला. विनोदला संधी मिळाली पण दुर्दैवाने त्याला फायदा उठवता आला नाही. पण या दोघांच्याही पाठोपाठचा अमोल कधीच भारतासाठी खेळू शकला नाही.\nकाय कारण होतं हे त्याला सुद्धा माहित नाही. आपल्या पहिल्याच रणजी सामन्यात त्याने डबल सेंच्युरी झळकवून विक्रम केला होता. भारताच्या अंडर १९च्या टीमचा तो उपकप्तान होता. द्रविड गांगुली त्याच्या नेतृत्वाखाली खेळले होते. भारत-अ कडून खेळताना सुद्धा त्याने खूप हवा केली होती.\nज्याला बॉम्बे स्कूल ऑफ क्रिकेट म्हणतात तसा तो शैलीदार बॅट्समन होता. चिवटपणा त्याच्या रक्तात भरलेला होता. बॉलरला तो कधीच आउट व्हायचा नाही. पहिल्याच रणजी सिरीजमध्ये त्याने १००च्या अव्हरेजने रन्स बनवल्या. फायनलदेखील मुंबईला जिंकून दिली. त्यानंतर मुंबईच्या टीमचा तो अविभाज्य घटक बनला होता. मिडियामध्ये सगळे त्याला पुढचा तेंडूलकर म्हणून बघत होते. आचरेकर सरांनी त्याला तसाच घडवला देखील होता.\nत्याकाळात टीममध्ये लॉबियिंग चालायची. प्रत्येक विभागाला एक अनधिकृत कोटा असायचा. आधीच भारताच्या टीममध्ये सचिन, कांबळी, मांजरेकर हे तिघे खेळत होते. मग आणखी एक चौथा खेळाडू निवडणे अशक्य होते. याच राजकारणाचा अमोल शिकार झाला.\n१९९६ मध्ये इंग्लंड दौऱ्यात त्याला चान्स मिळण्याची सगळ्यात जास्त शक्यता होती. पण काही तरी कारणाने त्याच्या पारस म्हांब्रे, गांगुली आणि द्रविड यांना निवडण्यात आलं. यापैकी द्रविड आणि गांगुलीने तो दौरा गाजवला. गांगुलीने तर पहिल्याच मच मध्ये लॉर्डस वर शतक ठोकल. याच सामन्यात द्रविडच शतक अवघ्या काही रनांनी हुकलं. या दोघांनी भारताच्या मिडल ऑर्डरमध्ये आपली जागा पक्की केली होती.\nभारताचा एकमेव बॉलर जो बॅट्समनच डोकं उडेल इतका खतरनाक बाउन्सर…\nमहापुरात वडिलांचं मेडल वाहून गेलं त्याची भरपाई म्हणून पेसने…\nअसं सांगितल जात की ए���दा भारतीय संघाचा एक सिलेक्टर लाजिरवाणी गोष्ट करताना सापडला होता आणि हे जेव्हा घडल तेव्हा अमोल मुझुमदार तिथे हजर होता. याचा राग त्या सिलेक्टरने धरला आणि अमोलला भारताच्या टीममध्ये घुसण्याचे सगळे दरवाजे बंद करून टाकले. त्याच्या तगड्या डिफेन्सला हळू खेळतो हे लेबल लावत वनडेसाठी अनफिट ठरवून टाकण्यात आलं.\nअमोल मात्र फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा बनवतच राहिला. दोन हजार साल उजाडले तोवर टीममध्ये लक्ष्मण, सेहवाग, युवराज, कैफ असे अनेक खेळाडू आले होते. त्याच्या पेक्षा कमी टॅलेन्टेड समजले जाणारे बदानी वगैरे खेळाडू सुद्धा भारतीय संघाच्या निळ्या जर्सीत दिसत होते. पण अमोलने काय पाप केलं होतं माहित नाही. फक्त भारतातच नाही तर इंग्लंड वगैरे देशातही फर्स्ट क्लासमध्ये त्याची कामगिरी दमदार होती.\nअखेर त्याने वैतागून पूर्ण क्रिकेट कीट पोत्यात बांधून माळावर टाकली. फर्स्ट क्लाससुद्धा खेळायच नाही असं ठरवल. पण त्याच्या बायकोने त्याला समजावले. मुंबईसाठी खेळायला मिळणे ही सुद्धा साधी गोष्ट नाही आणि काय माहित नशिबाने लक लागून देशासाठी खेळायची संधी देखील मिळेल.\nअमोल कसाबसा कन्व्हिन्स झाला. परत जिद्दीने प्रॅक्टीस सुरु केली. २००२ पर्यंत त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा ठोकल्या होत्या. काही वर्षातच रणजीच्या इतिहासातला सर्वात जास्त रन्स बनवणारा तो खेळाडू झाला. त्याच्यानंतर आलेले वसीम जाफर, अजित आगरकर, साईराज बहुतुले, निलेश कुलकर्णी हे सुद्धा भारताकडून खेळून गेले. पण अमोल मुझुमदारची प्रतीक्षा संपलीच नाही.\nआयपीएलसारख्या फॉरमॅटमध्ये तर त्याला निवडणे अशक्य होतं. अखेर २०१४ मध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली. सचिन पासून अनेकांनी त्याच्या जिद्दीला सलाम ठोकला. एकच वर्ष आधी त्याने रणजीत हजार धावा बनवल्या होत्या.\nअमोलने आपल्या अख्ख्या करीयरमध्ये मुंबईला अनेक रणजी कप जिंकून दिले. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अठ्ठेचाळीसच्या अव्हरेजने ११०००पेक्षा जास्त धावा बनवून ही देशासाठी खेळू न शकलेला जगातला हा एकमेव दुर्दैवी खेळाडू असेल.\nसचिनच्या सावलीमध्ये अमोल मुझुमदार कडे कधी कोणाच लक्षच गेल नाही. हरीस शिल्डच्या त्या मॅच मध्ये जसा पड बांधून तो वाट पहात होता तसच आयुष्यभर वाट बघत राहिला.\nज्या डिफेन्सिव्ह बॅटिंगमुळे त्याला भारतीय टीमपासून दूर ठेवलं त्याच बॅटिंगने त्याला रिटायरमेंट नंतर हात दिला. तो भारताच्या अंडर १९ टीमचा फलंदाजीचा कोच झाला नंतर नेदरलंडच्या टीमचा कोच झाला आणि आत्ता तर दक्षिण आफ्रिकन टीमचा बॅटिंग कोच होण्याची त्याला संधी मिळाली आहे.\nऐनवेळी कच खाणाऱ्या चोकर्स आफ्रिकेला हा मुबैय्या अमोल खडूसपणा आणि चिकाटी शिकवेल का हे काळच ठरवेल.\nहे ही वाच भिडू.\nजाफरने विदर्भाला जिंकवून सिद्ध केले, तो अजूनही संपलेला नाही.\nद्रविडनंच पहिल्यांदा ओळखलं होत पुजारा आपला वारसदार होणार \nभारताकडून खेळण्यापुर्वी सचिन तेंडुलकर पाकिस्तानकडून खेळला होता.\nसचिन,सौरव,राहूल आऊट झाले की मॅच संपायची अशा काळात वाघ आला होता.\nमियाँदादने चेतन शर्माला ठोकलेल्या सिक्सरचा बदला ११ वर्षांनी पूर्ण झाला..\nभारतातल्या गल्लीबोळात देखील चामिंडा वासच्या उडीची कॉपी केली जायची..\nIPL वगैरे नंतर आले, त्याच्याही आधी यांनी जगाला क्रिकेट मधून पैसे कमवायला शिकवलं\nक्रिकेट सोडल्यानंतर आकाश चोप्राचं खरं करियर सुरु झालं….\nवसीम अक्रमला भारताचा कोच बनवायची गांगुलीची इच्छा पूर्ण झाली नाही पण…\nसाडे पाच फुटी बॉलरच्या बाउन्सरने पाकिस्तानची झोप उडवली होती.\nBMW फेमस होण्यामागे त्यांचा काळा इतिहास आहे.\nजगात चर्चाय, सेक्स पॉवर वाढवायला कडकनाथ कोंबड्यासोबत हे प्राणी पण…\nसरकारच्या कृपेनं लोकं आत्ता नियुक्ती नसलेला तहसिलदार म्हणून चिडवत आहेत\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात…\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे…\nज्या प्रोजेक्टमूळ चीन बेंडकुळ्या दाखवतं हुतं त्यासाठी पाकिस्तानचं पाय…\nराडा घालणाऱ्यांना पाठींबा देवून CM नी आपल्याच कायदा सुव्यवस्थेवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/this-year-is-not-a-dummy/", "date_download": "2021-06-20T01:47:29Z", "digest": "sha1:TVHYYDHAJF7CVSDUGIFSH2LGOKQGDA2N", "length": 8613, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यंदा “डमी’ नाही – Dainik Prabhat", "raw_content": "\nपिंपरी- एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी नामसाधर्म्य असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा प्रकार यावेळी मात्र हद्दपार झाला आहे. गतवर्षी मावळ लोकसभा निवडणुकीत दोन मुख्य उमेदवारांशी नामसाधर्म्य असलेले तीन उमेदवार उतरवण्यात आले होते. यामुळे दोन नावांचे पाच उमेदव��र रिंगणात होते. यावेळी एकही डमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nएकसारखे दिसणारे निवडणूक चिन्ह, एकाच नावाचे उमेदवार उभे करणाचा प्रयत्न प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून प्रत्येक निवडणुकीत पहावयास मिळतो. मात्र यावेळी होत असलेल्या मावळ लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकाही उमेदवाराचे नाव सारखे नसल्याचे आज छाननीनंतर स्पष्ट झाले आहे. गतवेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन श्रीरंग बारणे तर तीन लक्ष्मण जगताप मावळ लोकसभेच्या निवडणुकीत उभे होते.\nआपल्या प्रतिस्पर्ध्यासारखे नावात साधर्म्य असलेला उमेदवार शोधून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा प्रकार वेळोवळी पहावयास मिळत होता. केवळ वडिलांचे नाव बदलत असल्याने सारखे नाव असल्यास कमी शिकलेल्या अथवा अशिक्षित मतदारांचा संभ्रम होऊन विरोधकांची मते कमी करण्याचा डाव या पाठीमागे असायचा. मात्र यावेळी प्रमुख एकाही उमेदवाराच्या नावात साधर्म्य असलेला प्रतिस्पर्धी ईव्हीएम मशीनच्या बॅलेटवर असणार नाही. त्यामुळे नावांमध्ये संभ्रमही होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसुशोभिकरणामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवासी रस्त्यावर\nपिंपरी : कोंडलेल्या श्‍वासासाठी उद्योगांना हवा “ऑक्‍सिजन’\nपिंपरी चिंचवड : आकुर्डीत टोळी युद्धाचा भडका;खूनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल\nभोसरी : चंद्रकांत पाटील यांचे रिकाम्या खुर्च्यांना संबोधन\nपिंपरी चिंचवड : आठ किलोमीटर रस्त्यावर सांडले ऑईल\nपिंपरी: निवडणुकांचे “सारथ्य’ पार्थ पवारांच्या हाती\nमहापौर उषा ढोरे झाल्या अवघ्या शहराच्याच “माई’\nग्रामीण भागांना शहराशी जोडणारा विकाससेतुचा निर्माता – नितीन काळजे\n“ग्रीन ऍण्ड क्‍लीन सिटी’ चा एव्हरग्रीन नेता \nवडिलांच्या पाऊलवाटांवर दमदार वाटचाल : सयंमी, जबाबदार नेतृत्व – माजी महापौर…\nकोरोनापासून वाचवणाऱ्या आणखी एका उपचार पद्धतीचा शोध\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nपिंपरी : कोंडलेल्या श्‍वासासाठी उद्योगांना हवा “ऑक्‍सिजन’\nपिंपरी चिंचवड : आकुर्डीत टोळी युद्धाचा भडका;खूनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/tag/ahead/", "date_download": "2021-06-20T01:19:42Z", "digest": "sha1:VEI3PAK2S7TVDB53WECQWP6WT5ESWAEX", "length": 8632, "nlines": 128, "source_domain": "mahapolitics.com", "title": "ahead – Mahapolitics", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का, सकाळ माध्यमाचं सर्वेक्षण \nमुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार असल्याचा अंदाज सकाळ माध्यसमूहानं केलेल्या सर्वेक्षणातून मांडण्यात आला आहे.निवडणुकीच्या आधीचा हा ओपि ...\nकर्नाटकात विधानसभा अध्यक्षपदी मराठी भाषक नेता \nबंगळुरू - कर्नाटकमध्ये विधानसभेची सूत्रं एका मराठी भाषक नेत्याच्या हातात देण्यात येणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी क ...\nविधानपरिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपची खबरदारी \nलातूर - लातूर-उस्मानाबाद आणि बीड विधानपरिषदेच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीकडून खबरदारी घेतली जात असल्याचं ...\nशिवसेनेला जोरदार धक्का, नाराज जिल्हा प्रमुखाचा भाजपमध्ये प्रवेश \nभंडारा – शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून जिल्हाप्रमुखानं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भंडाऱ्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी पदाचा राजीना ...\nपंकजा मुंडेंना शह देण्यासाठी धनंजय मुंडेंची मोठी खेळी \nलातूर – पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसला असून मुंडे गटाचे खंदे समर् ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावर��न मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathimaaj.in/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%86/", "date_download": "2021-06-20T00:42:51Z", "digest": "sha1:33EOS2ZISOMKGDHKQ3ESDGOWZX2QMDZS", "length": 10366, "nlines": 77, "source_domain": "marathimaaj.in", "title": "अक्षय कुमारचा मुलगा आरव आला वयात म्हणला, 'या' अभिनेत्री सोबत जायचंय डेटवर आणि करायचंय लग्न... - MarathiMaaj.in", "raw_content": "\nअक्षय कुमारचा मुलगा आरव आला वयात म्हणला, ‘या’ अभिनेत्री सोबत जायचंय डेटवर आणि करायचंय लग्न…\nअक्षय कुमारचा मुलगा आरव आला वयात म्हणला, ‘या’ अभिनेत्री सोबत जायचंय डेटवर आणि करायचंय लग्न…\nबॉलीवूडमध्ये सध्या स्टार मुलांची चांगलीच चर्चा सुरू आहे. यामध्ये शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगन, भाग्यश्री या आणि इतर कलाकारांचे मुलं चांगलेच चर्चेत आले आहेत. सध्या अक्षय कुमारचा मुलगा आरव देखील चांगलाच चर्चेत आला आहे. आरव सध्या अनेक ठिकाणी बाहेर फिरताना दिसत आहे.\nतसेच तो आपले वडील आणि आईसोबत अनेक पार्ट्यांना हजेरी लावताना देखील दिसत आहे. त्याला आपल्या वडिलांप्रमाणेच हिरो व्हायची इच्छा आहे. आरवला वडिलांचे चित्रपट तर आवडतातच‌. मात्र, त्याला या अभिनेत्रीने चांगलेच वेड लावले आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे आलिया भट. आलियाबाबत आरव म्हणाला की, तिचा अभिनय मला खूप आवडतो.\nमी तिच्या खूप प्रेमात पडलो आहे. तसेच मला तिला डेटवर नेण्याची इच्छा आह��. आरव सध्या केवळ १६ वर्षाचा आहे. मात्र, आलियाबाबत त्याचे प्रेम पाहून सर्वजणच अचंबित झाले आहेत. आलिया भट सध्या रणबीर कपूर सोबत आहे. या दोघांचे प्रेम प्रकरण काही दिवसांपासून सुरू आहे. कॅटरिना कैफपासून विभक्त झाल्यानंतर रणबीर कपूर याने आलिया भटला जवळ केले आहे. आलिया देखील त्याला साजेसा प्रतिसाद देत आहे.\nआता अक्षयचा मुलगा आरव कपूर याने आलियाबाबत जे मत व्यक्त केले त्यावर आता आलीया भट काय उत्तर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याआधी आलिया भट आणि वरूण धवन यांचे नाव चांगलेच चर्चेत होते.आरव सध्या मुंबाईतील एका शाळेत शिक्षण घेत आहे. याबाबत त्याची आई ट्विंकल खन्ना म्हणाली, आरव सध्या खूप लहान आहे. त्याने आपले लक्ष शिक्षणावर केंद्रित करावे. तो योग्य वयात योग्य निर्णय घेऊ शकतो.\nआता तो शाळकरी जीवनात आहे. कॉलेजमध्ये गेल्यावर त्याच्या आयुष्यबाबत तो निर्णय घेण्यास समर्थ ठरेल. तसेच बॉलिवूडमध्ये करिअर करायचे की नाही याबाबत तो त्याचा निर्णय घेईल.\nआरव आई आणि वडील यांचा खूप लाडका आहे. लहापणापासूनच त्याचे खूप लाड करण्यात आले आहेत. त्यामुळे तो त्याच्या मनाप्रमाणे वागतो. तसेच तो अजिबात हट्ट धरत नाही. त्यामुळे आम्ही त्याचे सर्व लाड पुरवत असल्याचे अक्षय कुमार याने एका मुलाखतीत सांगितले होते. तसेच आई देखील त्याला वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालत असते. आता आरव आलिया भटला डेटवर कधी नेतो, याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता लागलेली आहे.\nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्��ामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nनीना गुप्ताला ग’रोद’र असतानाही ‘या’ अभिनेत्याने केली होती लग्न करण्याची मागणी, बाळाला नाव द्यायला देखील झाला होता तयार…\nजिच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब झाले नाराज; आज तीच मुलगी आहे बॉलिवूड मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/2021/02/14/", "date_download": "2021-06-20T00:04:07Z", "digest": "sha1:LT6NDP5UKUJWVUUXPYQZF5MKT4YEXQVE", "length": 9858, "nlines": 134, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "February 14, 2021 - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nनवी दिल्ली - कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावर काही राज्यांनी निर्बंध शिथिल केले. मात्र यानंतर बाजारांमध्ये…\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग - युरोपचा जवळपास ४० टक्के व्यापार इंडो-पॅसिफिक क्षेत्रातून होतो, याकडे लक्ष वेधून युरोपिय देशांनी…\nनवी दिल्ली - श्रीलंकेच्या कोलंबो पोर्ट सिटीचा प्रकल्प चीनला बहाल करण्यात आला आहे. गुरुवारी श्रीलंकेने…\nनवी दिल्ली - ‘सीमेवर शांतता व सलोखा कायम असल्याखेरीज भारत आणि चीनचे संबंध सुरळीत होऊ…\nबीजिंग - हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या चीनच्या ‘ताईशान’ अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती…\nहॉंगकॉंग - चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने हॉंगकॉंगस्थित दैनिक ‘ऍपल डेलि’वर केलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय समुदायातून तीव्र प्रतिक्रिया…\nवॉशिंग्टन - अंतराळातील अमेरिका आणि मित्रदेशांचे हितसंबंध सुरक्षित राहिलेले नाहीत. चीन अंतराळाचे लष्करीकरण करून चीन…\nदोहा/इस्लामाबाद - ‘नाटोच्या सहकारी देशांच्या माघारीनंतरही अफगाणिस्तानात सैन्य तैनात ठेवणे ही तुर्कीसाठी गंभीर चूक ठरेल.…\nकोस्टारिका/बीजिंग - मध्य अमेरिकेतील छोटा��ा देश म्हणून ओळखण्यात येणार्‍या कोस्टारिकाने चीनची कोरोना लस नाकारण्याचा निर्णय…\nकेपटाऊन - आफ्रिका खंडात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने हाहाकार उडविला असून एका आठवड्यात रुग्णांमध्ये ३० टक्क्यांहून…\nलडाखच्या एलएसीवर भारताच्या दाव्यानुसार चीनने माघार घेतली\nनवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरून माघार…\nदेश पुलवामाचा हल्ला कधीही विसरणार नाही\nचेन्नई – चेन्नई येथे संपन्न झालेल्या…\nभूमध्य सागरी क्षेत्रातील देशांच्या सार्वभौमत्त्वाचा आदर राखणे आवश्यक\nअथेन्स/कैरो – भूमध्य सागरी क्षेत्रातील…\n‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ची चळवळ आता सुरू झाली आहे\nवॉशिंग्टन – ‘अमेरिकेला पुन्हा महान बनविण्याचे…\nजम्मू-काश्मीरमध्ये पुलवामासारख्या हल्ल्याचा कट उधळला\nजम्मू – पुलवामा हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण…\nसिरियामध्ये मर्यादा ओलांडल्यास इस्रायलला इराणचे कठोर प्रत्युत्तर मिळेल\nतेहरान – ‘‘इस्रायलने सिरियामध्ये ‘मर्यादा’…\nइराकमध्ये ‘पीकेके’ने तुर्कीच्या १३ नागरिकांची हत्या केली\nइस्तंबूल – इराकमधील ‘कुर्दिस्तान वर्कर्स…\nकॅनडातील कोरोना लसीकरण मोहिमेवर ६० टक्के जनतेत नाराजीची भावना\nओटावा – कॅनडासारख्या प्रगत देशात सुरू…\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-1406", "date_download": "2021-06-20T01:46:27Z", "digest": "sha1:24CUGJ3CM6XC2SSXLKOUHQTRAJ7JGJ4D", "length": 24833, "nlines": 153, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nराजकारणातही गमतीजमती घडत असतात. अशाच काही गमती सांगणारे सदर...\n‘फेक न्यूज’ प्रकरणी पत्रकारांवर निर्बंध घालण���याचा सरकारचा प्रयत्न फसला.\nआता या प्रकरणाचे माहिती व प्रसारण मंत्रालयातले कर्तेकरविते आणखी बहाणे करू लागले आहेत.\nम्हणे, दोन वृत्तवाहिन्यांच्या प्रमुखांनी त्यांची दिशाभूल करणारा सल्ला दिला व ते बळी पडले.\nहे दोघेही भाजपच्या विशेष मर्जीतले व खास वर्तुळातले या प्रकरणात जो काही पचका झाला त्यामुळे माहिती व प्रसारण मंत्रालयाचे कर्तेकरविते बेफाम भडकणे स्वाभाविकच होते. त्यांनी दम द्यायला सुरवात केली की पत्रकारांकडे पाहून घेऊ वगैरे वगैरे\nज्या पत्रकारांनी टीका केली त्यांची यादीच घेऊन त्यांना धडा शिकवला जाईल असेही बोलले जाऊ लागले. आता तर असेही कळले की म्हणे संतप्त झालेल्या संबंधितांनी तर खरोखर नावे घेऊन काहीजणांजवळ काही पत्रकारांची नावे घेऊन , ‘पहा एका मागून एकेकाचा पर्दाफाश करू’ अशी प्रतिज्ञा केली. पण मामला तेवढ्यावर थोडीच थांबतो एकदा डोक्‍यात सूड पेटला की काहीही होऊ शकते. सूडापोटी महाभारत घडले होते \nपत्रकारांना स्वस्थ बसू द्यायचे नाही.\nयेथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकारांसाठी दोन मोठे हॉल आहेत. एका हॉलमध्ये कॉम्प्युटर आहेत जेथे पत्रकार काम करतात. त्याला लागून असलेल्या हॉलमध्ये वाचनाची सोय आहे.\nत्यापलीकडेच एक लहानशी कार्यालयीन खोली आहे. तेथे अचानक एक दिवस तोडफोड सुरू झाली. कळले की मंत्र्यांच्या आदेशावरून येथे महिला कर्मचाऱ्यांसाठी बालसंगोपनगृहाची व्यवस्था केली जात आहे. या इमारतीत इतरत्र अनेक खोल्या रिकाम्या पडलेल्या असताना पत्रकारांना कामाची शांतता लाभू देण्याऐवजी तेथे बाल किंवा पाळणागृह आणायचे हा कसला प्रकार म्हणायचा विरोध केला की उलटा आरडाओरडा सुरू की पत्रकार संवेदनशील नाहीत वगैरे विरोध केला की उलटा आरडाओरडा सुरू की पत्रकार संवेदनशील नाहीत वगैरे हा प्रकार होतो न होतो तोच ऑनलाइन मीडियासाठी नियमन(रेग्युलेशन) काय असावे याचे नियम तयार करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.\nपत्रकारांच्या हात धुऊन मागे लागण्याचे हा प्रकार आहे. याला विकृती म्हणतात.\nआणखी किती काळ पत्रकारांना हे सहन करायला लागणार आहे हे देवच जाणे \nअभिषेक मनू सिंघवी हे काँग्रेसचे बिनीचे प्रवक्ते आहेत. प्रथितयश वकील आहेत. नुकतेच ते पश्‍चिम बंगालमधून राज्यसभेवर निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेसला म्हणजेच अभिषेक सिंघवी यांन�� निवडून येण्यासाठी तृणमूल काँग्रेसची मदत घ्यावी लागली होती. या उपकाराखाली अभिषेक सिंघवी दबून जाणे स्वाभाविकच आहे.\nपण आता त्यांच्यापुढे नवेच संकट उभे ठाकले आहे.\nसध्या पश्‍चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच पंचायत संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये नेहमीप्रमाणे तृणमूलची मोकाट दादागिरी चालू आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी काँग्रेस, मार्क्‍सवादी आणि भाजप नेत्यांनी न्यायालयांचे दरवाजे ठोठावण्याची ठरवले. काहींनी अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्ताची मागणी केली तर काहींनी निवडणुकाच स्थगित करा किंवा पुढे ढकला असे सांगितले.\nतृणमूल काँग्रेसच्या सरकारला याचा मुकाबला करणे भागच होते.\nन्यायालयात सरकारचे म्हणणे व बाजू मांडण्यासाठी अभिषेक मनू सिंघवी यांच्याहून अधिक सक्षम वकील कोण असू शकतो \nउपकाराच्या ओझ्याखाली दबलेले अभिषेक मनू हे तृणमूलच्या हाती लागले. अभिषेक यांना नकार देणे अशक्‍यच होते कारण राज्यसभा निवडणूक ताजी असताना लगेच नकार द्यायचा व उपकाराची फेड अपकाराने करायची हे त्यांना पटणे शक्‍य नव्हते. शिवाय व्यवसाय व राजकारण या दोन भिन्न गोष्टी असतात हाही एक मुद्दा होताच. त्यामुळे त्यांनी बंगाल सरकार व तृणमूल सरकारचे वकीलपत्र स्वीकारले.\nपण या प्रकाराने एकच गदारोळ झाला.\nपश्‍चिम बंगाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना एक खरमरीत पत्र लिहिले. एकीकडे स्थानिक पातळीवर आम्ही तृणमूलच्या गुंडगिरीची मुकाबला करीत असताना अभिषेक सिंघवी हे तृणमूलचे वकीलपत्र घेऊच कसे शकतात असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.\nअर्थात अशा अडचणीच्या मुद्यांवर काँग्रेस पक्षश्रेष्ठी हे कधी तोंड उघडत नसतात. पण अभिषेक सिंघवी हे पूर्वीही असेच अडचणीत आले होते. केरळमधील प्रदेश काँग्रेसने ज्या व्यक्तीच्या गैरव्यवहारांच्या विरोधात आंदोलन केले होते त्या व्यक्तीचे वकीलपत्र अभिषेक सिंघवी यांनी घेतलेले होते. जेव्हा केरळ काँग्रेसने निकराचा विरोध केला त्यावेळी अभिषेक सिंघवी यांनी ते वकीलपत्र रद्द केले. काँग्रेस पक्षाला त्यांचे वकील नेते चांगलेच अडचणीत आणत असतात. कपिल सिब्बल यांनी अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकारांचे वकीलपत्र घेऊन पक्षाला अडचणीत आणले.\nचिदंबरम तर वादग्रस्त आहेतच. ति���डे भाजपमध्ये सुब्रह्मण्यम स्वामी अडचण निर्माण करत असतात व जेव्हा राम जेठमलानी भाजपमध्ये होते तेव्हाही त्यांनी धुमाकूळ मांडला होता.\nबघू, आता या अडचणीतून काँग्रेसला बाहेर पडण्याचा उपाय सापडतो काय \nया रामाचा वनवास कधी संपणार\nराम माधव हे भाजपचे ‘नये उभरते सितारे’ आहेत.\nरा.स्व.संघाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी काम केले होते. त्यानंतर संघातून त्यांची भाजपमध्ये पाठवणी झाली होती. भाजपमध्ये त्यांना सरचिटणीसपद देण्यात आले. जम्मू-काश्‍मीरसारख्या अतिशय संवेदनशील राज्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली.\nयाखेरीज ईशान्य भारतातील राज्यावरील देखरेखीचे कामही त्यांच्याकडेच देण्यात आले.\nआंध्र प्रदेशात अलीकडे जी काही गडबड झाली तेव्हाही त्यांचा काही प्रमाणात वापर करण्यात आला होता पण तो यशस्वी ठरला नाही. जम्मू काश्‍मीरच्या जबाबदारीमुळे त्यांचा देशाची सुरक्षा व्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्राशीही संबंध येणे स्वाभाविक होते. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांचे पुत्र शौर्य दोभाल यांच्याबरोबर त्यांनी परदेशस्थ भारतीयांना भाजपच्या मागे उभे करणे, त्यासाठी प्रचारतंत्राचा वापर करणे यातही त्यांचा मोठा पुढाकार होता. अचानक ते आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार, तज्ञही झाले व मोठेमोठे लेखही लिहू लागले. यामुळे प्रधानसेवकांच्या निकटच्या वर्तुळात त्यांना स्थान मिळणे अपेक्षित होते. पण बहुधा ते अद्याप साध्य झाले नसावे.\nएवढे प्रयत्न केल्यानंतर आता आपल्याला सहजपणे राज्यसभेत प्रवेश मिळेल आणि मग काय मंत्रिपद फारसे दूर नसेल अशी त्यांची अपेक्षा असणे स्वाभाविकच मानावे लागेल.\nत्यामुळे नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी ते उमेदवारीकडे डोळे लावून बसलेले होते. पण हाय रे दैवा \nत्यांच्यासारखेच आणखी एक संघातून पक्षात स्थलांतरित झालेले नेते मुरलीधर राव (तेच ते स्वदेशी जागरण मंचवाले जे नेहमी आर्थिक सुधारणांना विरोध करत असत. आता त्यांचा पक्ष प्रवेश लक्षात घेता ते नाटक असावे असे वाटू लागते) यांनाही राज्यसभा प्रवेशाची विलक्षण ओढ लागलेली आहे. पण त्यांनाही यश मिळाले नाही. संघाचेच कट्टर स्वयंसेवक आणि पक्षाचे दलित नेते व प्रवक्ते विजय सोनकर शास्त्री यांचाही असाच घोर अपेक्षाभंग झाला.\nराजनाथसिंह यांचे निकटवर्ती व सल्लागार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचाही नंबर लागला नाही. तोच प्रकार मोकाट प्रवक्ते संबीत पात्रा याचा त्यांचेही राज्यसभेचे स्वप्न साकार झाले नाही.\nयाच मालिकेत पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया रहाटकर याही होत्या, राज्यसभेतून निवृत्त होणारे अजय संचेती यांना मुदतवाढ मिळाली नाही हेही एकप्रकारे आश्‍चर्यच होते.\nतर केवळ रामच नव्हे तर इतरही अनेक इच्छुक मंडळी वनवासातच राहिली.\nआता संघातर्फे वनवासी कल्याण योजना कधी सुरू होणार \nसंसदेचे अधिवेशन भाजप पुरस्कृत गोंधळामुळे वाया गेले.\nपण यानिमित्ताने गृहमंत्री राजनाथसिंह यांना काहीशी भूमिका मिळाली किंवा थोडेफार काम करण्याची संधी मिळाली असे मानले जाते.\nअलीकडे ते काही प्रमाणात सक्रिय झालेल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.\nहे प्रधान सेवकांच्या संमतीने आहे की विनासंमतीने हे अद्याप समजलेले नाही.\nअर्थात या सरकारमध्ये प्रधानसेवक किंवा भाजपच्या महानायकाच्या संमतीखेरीज पानही हलत नसताना राजनाथसिंह असा काही धोका पत्करतील असे वाटत नाही.\nगुढी पाडव्याच्या दिवशी राजनाथसिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी निवडक अशा १५० प्रमुख भाजप खासदार- नेते-कार्यकर्त्यांना बोलावले होते. भोजन होते. अनौपचारिक चर्चाही झाली. यानंतर त्यांनी कृषी मंत्रालयाशी निगडित काही विषयांवरही संबंधितांना बोलावून चर्चा केली.\nआता राजनाथ हे डायरेक्‍ट कृषी मंत्रालयाशी निगडित नाहीत. परंतु नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ याच्या निवारणार्थ जी मदत दिली जाते त्यामध्ये गृह मंत्रालयाचा संबंध असतो. बहुधा त्याच्याशी संबंधित ही बैठक असावी. संसदेतही राजनाथसिंह रोज उपस्थित रहात असत आणि प्रसंगी सरकारतर्फे प्रमुख मंत्री या नात्याने वक्तव्य-निवेदनही करीत असत. हस्तक्षेपही करीत असत.\nगोंधळानंतर कामकाज तहकूब झाले की तेही अध्यक्षांच्या कक्षात जाताना दिसत असत. म्हणजे प्रधान सेवक संसदेत येऊनही सभागृहात येत नसत. पण बहुधा राजनाथसिंह यांना किल्ला लढविण्यासाठी पाठवत असावेत असा तर्क यातून निघतो. म्हणजेच प्रधान सेवकांना गोंधळाला तोंड देण्याची हिंमत होत नसावी.\nबहुधा त्यामुळेच राजनाथसिंह यांना त्यांनी थोडेफार काम करण्याची संधी दिली असावी. विशेष म्हणजे नेपाळचे पंतप्रधान भारतात आले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासा���ी राजनाथसिंह यांना पाठवण्यात आले. हे फारच झालं \nसरकारच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना थोडेफार काम मिळू लागले \nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-girl-suicide-due-to-torture-of-youth-5689432-NOR.html", "date_download": "2021-06-20T00:54:33Z", "digest": "sha1:ZLD4FEGAGGMIUYIMTQPMPAP3HI3CF2AZ", "length": 4293, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "girl suicide due to Torture of youth | तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घेतला गळफास, साक्री तालुक्यातील घटना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घेतला गळफास, साक्री तालुक्यातील घटना\nधुळे - साक्री तालुक्यातील जैताणे येथील कोमल वाघ या तरुणीने गल्लीतील तरुणाच्या त्रासाला कंटाळून गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात तुषार जाधव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.\nजैताणे येथील कोमल सुनील वाघ (वय १८) हिला तुषार राजेंद्र जाधव हा त्रास देत होता. या प्रकरणी त्याला समजही देण्यात आली होती. त्यानंतरही तुषार त्रास देत होता. या त्रासामुळे कोमल तणावात होती. या मनस्तापातून कोमलने गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरी सऱ्याला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली. घटनेपूर्वी सुनील वाघ यांनी कोमलला मनस्ताप करून घेऊ नको असा सल्ला दिला होता. त्यानंतर सतीश वाघ सुनील वाघ यांच्यासह घरातील इतर सदस्य शेतात कांद्याची लागवड करण्यासाठी गेले. त्यानंतर कोमलने आत्महत्या केली. घटनेनंतर कोमलच्या नातेवाइकांनी तिचा मृतदेह जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला. कोमलच्या आत्महत्येस तुषार जाधव हा जबाबदार असल्याचा आरोप करत सतीश वाघ यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ADH-infog-8-life-changing-lessons-from-hindu-scriptures-5764414-PHO.html", "date_download": "2021-06-20T00:26:22Z", "digest": "sha1:6YW26APSJJSEJ5UH7RYT5ZDOZH52GY4T", "length": 2622, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "8 Life-Changing Lessons From Hindu Scriptures | या 8 गोष्टी वाचल्यानंतर म्��णणार नाहीत जीवनातील दुःखांचा कसा सामना करू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया 8 गोष्टी वाचल्यानंतर म्हणणार नाहीत जीवनातील दुःखांचा कसा सामना करू\nहिंदू धर्म ग्रंथांमध्ये अशा विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या आजच्या काळात खूप महत्त्वाच्या ठरतात. जो व्यक्ती या गोष्टींचे पालन आयुष्य जगताना करतो, त्याला जीवनातील सर्व संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो.\nआज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या धर्म ग्रंथांमधील अशाच 8 गोष्टी सांगत आहोत. ज्या तुमचा जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात.\nपुढील स्लाईड्सवर वाचा, इतर 7 गोष्टी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/indifference-of-citizens-to-registering-opinions-about-delhi-despite-the-target-of-133-lakh-people-only-8000-answers-126893737.html", "date_download": "2021-06-20T02:03:08Z", "digest": "sha1:XQUXTVBEBAYAHHCTQU4ZSKUVCW3IM7DB", "length": 8203, "nlines": 77, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Indifference of citizens to registering opinions about Delhi; Despite the target of 1,33 lakh people, only 8,000 answers | दिल्लीविषयी मते नोंदवण्यास नागरिकांची उदासीनता; १.३३ लाख लोकांचे टार्गेट असूनही फक्त ८ हजार जणांचे उत्तर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिल्लीविषयी मते नोंदवण्यास नागरिकांची उदासीनता; १.३३ लाख लोकांचे टार्गेट असूनही फक्त ८ हजार जणांचे उत्तर\nदिल्लीतील एका कॅम्पमधील हे छायाचित्र. दंगलप्रभावित भागात मुलांना सुरक्षित स्थळी ठेवले.\nस्मार्ट सिटीसह देशातील ११४ शहरांत शहरी विकास मंत्रालयाचा सर्व्हे\nदिल्लीत ६ तर बंगालमध्ये फक्त १% लोकांचे मत\nजोधपूर - देशाची राजधानी असलेले दिल्ली शहर राहण्यास किती उत्तम व सुरक्षित आहे, या प्रश्नाचे उत्तर देण्यास नागरिकांनी उदासीनता दर्शवली. केंद्रीय शहर विकास मंत्रालयाच्या वतीने १ ते २९ फेब्रुवारी दरम्यान ईझ ऑफ लिव्हिंग यावर सर्व्हे केला होता. यात स्मार्ट सिटीसह देशातील ११४ शहरांची निवड केली होती. येथे राहण्यासाठी, शिक्षण, आरोग्यसेवा, वाहतूक व सर्वसामान्य माणसाची सुरक्षा यासारख्या २१ सुविधांच्या दृष्टीने तुमचे शहर कसे आहे यावर फक्त ६ टक्के लोकांनी आपले मत नोंदवले. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी १ लाख ३३ हजार २८६ लोकांचे उद्दिष्ट होते. परंतु ७ हजार ९५८ लोकांनी उत्तर दिले.\nबंगाल: २८ लोकांचे मत व्यक्त\nप. बंगालच्या हावडा नगर परिषदेतून फक्त २८ लो��ांनी सर्व्हेत सहभाग घेतला. येथे ७० हजार लोकांचे उद्दिष्ट होते. हरियाणात निम्म्या लोकांनी आपले मत दिले नाही. येथे ४६ टक्के लोकांचा सहभाग होता. आसाममध्ये ५१% लोकांनी मत दिले. देशातील अन्य राज्यांत १००% लोकांचा सहभाग होता.\nराजस्थान : ५ शहरांचा समावेश\nराजस्थानातून या सर्व्हेत ५ शहरांचा समावेश होता. रँकिंगसाठी सर्वात जास्त सहभाग जोधपूर शहरात होता. येथे ११ हजार ५४२ लोकांचे उद्दिष्ट होते. परंतु ३०२% लोकांनी सहभाग घेतला. जयपूर २१४, अजमेर १४७, कोटा १३४ टक्के लोकांनी सर्व्हेत सहभाग घेतला.\nसर्व्हेमध्ये आधाभूत ढांचे, वाहतूक, कायदा व्यवस्था, वाहतूक, वीज, पाणी, शिक्षण, सुरक्षा मनोरंजन यासारख्या पायाभूत सुविधांबाबत विचारणा करण्यात आली. सरकारकडे जितका जास्त फीडबॅक जाईल त्या आधारे शहरांचे रँकिंग ठरणार आहे. त्याआधारे योजना येतील.\nउत्तरे देण्यात अरुणाचल पहिल्या स्थानी :\nअरुणाचल प्रदेशातील लोकांनी (सुमारे १८००%) सर्वाधिक मते नोंदवली. तर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू होते. येथे ६६७%लाेकांचा सहभाग होता. ईझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स व म्युनिसिपल परफॉर्मन्स इंडेक्स २०१९ सर्व्हे करण्यात आला होता. याआधारे शहरात जीवन जगण्याच्या सुगमतेचा सूचकांक तयार करण्यात येणार आहे\nकर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी आपले हॉटेल भाड्याने दिले, रोज 700 लोकांना जेवण, ज्यांचे उपचार इतरत्र होत नाहीत अशांसाठी स्थापन करत आहेत रुग्णालय\nनिवडणुकीच्या रिंगणातील 'हौशे, नवशे आणि गवशे \nअभिनेता अनिल कपूरला शिवसेनेचे आदित्य ठाकरे, अन् मुख्यमंत्री फडणवीस वाटतात रिअल लाइफ 'नायक'\nकुणी सरकारी नाेकरी साेडून, तर कुणी व्यवसायातून राजकीय आखाड्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hemantathalye.com/category/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2021-06-19T23:47:05Z", "digest": "sha1:W7N26KEYZNW5Q43YDW4GBFZBOOFCELDP", "length": 8890, "nlines": 55, "source_domain": "hemantathalye.com", "title": "इंटरनेट Archives - हेमंत आठल्ये ~ Hemant Athalye Website", "raw_content": "\nसंकेतस्थळ विकासक – Website Developer\nमे 15, 2021 by हेमंत आठल्येin इंटरनेट, नोंद, ब्लॉगLeave a Comment on फेसबुकच्या सूचना\nफेसबुकच्या पानाला पसंती द्या. मैत्रीची विनंती अशा आशयाच्या शेकडो सूचना दिवसाकाठी येतात. त्यांचे विपत्र/ईमेलच्या खचात कामाच्या गोष्टी शोधणे अवघड होते. बरं ह्या सूचना वजा विनंती आपल्याच ओळखीची लोक करत असल्याने अनेकदा नाईलाज होतो.\nशाळेत असतांना मला एकच मित्र होता. पुढील शिक्षणात व त्यापुढे नोकरी व्यवसायात चार पाचपेक्षा आकडा वाढला नाही. पण त्या सुमार बुध्यांक असलेल्या फेसबुकवर मात्र सहाशेपेक्षा कमी मित्र असलेला कुणी असेल वाटत नाही. आधी मैत्रीची विनंती येते. ती स्वीकारली की लगेच पानाला पसंती देण्याची आर्जव\nसंख्येचे महत्व इतके झालेय की सट्ट्यानंतर फेसबुकच्या पानाच्या पसंतीचा क्रमांक लागतो. अद्ययावत अन तंत्रानुकूल आभासी जगात यापेक्षा दुसरा निर्बुद्धपणा दुसरा नसेल. आजकाल तर पानाच्या पसंती देखील विकत मिळतात. बिटकॉइनला देखील जेवढी मागणी नाही तेवढी त्या फेसबुकच्या पानाला विनंतीची आहे.\nअचानक एवढी लोक आलीत कुठून अन का धडपडतात हेही अनाकलनीय आहे. प्रसिद्धीची नशा गांजापेक्षा जास्त असते हेच खरं. पण सांगणार कुणाला जो तो प्रसिद्धीच्या मागे धावतोय. तुमचा व्यवसाय आहे ते ठीक पण उगाच ‘गावाचा कट्टा’ अन ‘आईच्या गावात’ अशा नावाची पाने ह्याच तंत्राने प्रसिद्धीस आलेली आहेत. त्यांनी मेहनत घेतली नाही असे माझे चुकूनही म्हणणे नाही.\nतोही एक व्यवसाय झाला आहे. याबाबत दुमत नाही. पण नेमका किती जणांना त्याचा फायदा होतोय मग इतका वेळ त्यावर देणे योग्य आहे का मग इतका वेळ त्यावर देणे योग्य आहे का बरं तुमचा वेळ तुम्ही हवा तसा घालवाल, पण तुमच्या हौशेपायी किती जणांचा वेळ दवडणार\nबरं पानाची/मैत्रीची विनंती पसंती दिली नाही की रुसवे फुगवे सुरु होतात. तू माझ्या फेसबुकच्या पानाची विनंती स्वीकारली नाही आता मीही तेच करणार असं अनुसरणाच्या बाबतीत ट्विटर अन इंस्टाग्रामवर चालत. मुद्दा इतकाच की स्वतःचा वेळ वाचावा अन इतरांचाही. सूचना बंद कराव्यात तर त्यातही हेवेदावे येतात.\nमध्यंतरी इंस्टाग्रामवर लाखभर अनुसारक असलेल्या एका तरुणाने टाळेबंदीच्या नैराश्याने आत्महत्या केली. झालं ते वाईटच. पण हा आकड्यांचा खेळ काय फायद्याचा अन किती महत्वाचा ह्याचाही विचार करणे महत्वाच आहे. उगाच स्वतःचा ताण वाढवून अन इतरांना मानसिक छळून काय साध्य\nबाकी सगळं जाऊद्या. अन आधी आपल्या फेसबुकहं खात्याच्या रचनेत (सेटिंग्स) जा अन पहिल्यांदा त्या फेसबुक पानाची/मैत्रीची आमंत्रणे/विनंती बंद करण्याची काही पर्याय मिळतोय का ते पहा..\nसोशल मीडिया आणि व्यवसाय\nडिसेंबर 18, 2018 एप्रिल 4, 2019 by हेमंत आठल्येin इंटरनेट, नोंद, व्यवसा��Leave a Comment on सोशल मीडिया आणि व्यवसाय\nसोशल मीडिया हे डिजिटल विश्वाचा आविष्कार. मोबाईल नंतर जर जगाला जवळ आणणारी दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. आता त्याच्या वापरावर ते अवलंबून आहे. परंतु एक व्यावसायिक म्हणून त्याचा योग्य उपयोग केला जाऊ शकतो.\nContinue reading “सोशल मीडिया आणि व्यवसाय”\nजीमेल आयडी कसा तयार करावा\nजून 20, 2018 by हेमंत आठल्येin इंटरनेटLeave a Comment on जीमेल आयडी कसा तयार करावा\nजीमेल ही जगातील सर्वात मोठी इमेल सेवा आहे. व्हॅट्सऍप आणि स्कायपी/फेसबुक मेसेंजरच्या युगात ह्याबद्दल फारसे बोलावे असे नाही. परंतु आजही व्यावसायिक पातळीवर इमेलला महत्व आहे. १.४ अब्ज लोक जीमेलचा वापर करतात. १ एप्रिल २०१४ (चौदा वर्षांपूर्वी) साली याची सुरवात झाली.\nContinue reading “जीमेल आयडी कसा तयार करावा\nमी डिझाइन आणि डिजिटल सेवा प्रदान करतो जी पूर्णपणे लवचिक आणि शक्तिशाली असतात\nतुमचं कुटुंब तुमची जबाबदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/no-one-can-take-people-for-granted-in-democracy-says-sharad-pawar/articleshow/76902995.cms", "date_download": "2021-06-20T01:04:35Z", "digest": "sha1:UBXODT3ZEBJ6ZERZY7GUYRWP5GKXTEIO", "length": 14127, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSharad Pawar: '...म्हणून महाराष्ट्रातून भाजपची सत्ता गेली'\nमहाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस आणि भाजपची सत्ता जाण्यामागचं कारण शरद पवार यांनी 'सामना'ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितलं आहे. (Sharad Pawar Slams Devendra Fadnavis)\nमुंबई: 'महाराष्ट्रातील सत्ताबदल हा अपघात नव्हता. राज्यातील राजकीय चित्र बदलण्याचा लोकांचाच मूड होता. महाराष्ट्र आमच्याच विचारानं चालणार हा आधीच्या राज्यकर्त्यांचा दर्प लोकांना आवडला नव्हता. 'मी पुन्हा येईन' असं सांगून लोकांना गृहित धरलं गेलं. लोकशाहीत लोकांना गृहित धरलेलं चालत नाही. महाराष्ट्रातील जनतेची हीच भावना झाली होती. त्यातून त्यांनी गृहित धरणाऱ्यांना धडा शिकवला,' असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. (Sharad Pawar Slams Devendra Fadnavis in Saamana Interview)\nवाचा: अखेर ‘त्या’ प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनी महाराष्ट्राला दिलं\nशिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी लॉकडाऊनपासून महाविकास आघाडी सरकारच्या रिमोट कंट्रोलपर्यंतच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली आहेत.\n२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा भाजप-शिवसेनेचंच सरकार येईल असं चित्र होतं. भाजप तर स्वबळावर सत्ता काबिज करण्याच्या प्रयत्नात होता. प्रत्यक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीनं मोठी मुसंडी मारल्यानं भाजपची पीछेहाट झाली. पुढं वेगळ्या घडामोडी घडून भाजप सत्तेतूनच बाहेर फेकली गेली. या सत्ताबदलाची कारणंही पवारांनी यावेळी विषद केली.\nउद्धव ठाकरेही त्याच वाटेनं पुढं चालले आहेत: शरद पवार\n'२०१९च्या लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेनं देशाशी सुसंगत असाच निर्णय घेतला होता. मात्र, राज्याचा प्रश्न आला तेव्हा चित्र नेमकं वेगळं होतं. केवळ महाराष्ट्रच नव्हे, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड इथंही वेगळं चित्र होतं. मागील पाच वर्षे महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचं सरकार होतं. पण शिवसेनेच्या विचारांच्या मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती. शिवसेनेची कामाची एक वेगळी पद्धत आहे. त्यांना त्या पद्धतीनं पुढं जायला आवडतं. भाजपच्या काळात शिवसेनेला गप्प कसं करता येईल हेच पाहिलं गेलं. महाराष्ट्राच्या जनतेसाठी ही पाच वर्षे भाजपचं सरकार असल्यासारखीच होती. मनोहर जोशींच्या काळातही युती सरकार होतं. पण नेतृत्व शिवसेनेकडं असल्यानं तेव्हा असं कधी होत नव्हतं. याउलट मागच्या पाच वर्षात भाजपनं शिवसेनेला जवळपास बाजूला सारलं होतं. हे महाराष्ट्राच्या जनतेला पचत नव्हतं. त्याचा परिणाम मतपेटीतून दिसला,' असं पवार म्हणाले.\nवाचा: 'एक शरद, बाकी गारद' हा शब्दप्रयोग नेमका आला कुठून\nइंदिरा गांधींनाही पराभव पाहावा लागला\n'लोकशाहीत कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं. मतदारांना गृहित धरलेलं सहन होत नाही. इंदिरा गांधींसारख्या लोकप्रिय नेतृत्वाला देखील पराभव पाहावा लागला होता. लोकशाहीतील अधिकाराच्या बाबतीत देशातील सामान्य माणूस राजकारण्यांपेक्षा जास्त शहाणा आहे. त्या चाकोरीच्या बाहेर कोणी पाऊल टाकताना दिसला की तो त्याला धडा शिकवतो,' असा च��मटा पवारांनी फडणवीसांना काढला.\nशरद पवार यांची वादळी मुलाखत (भाग- १)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nSharad Pawar: 'बाळासाहेबांच्या त्या निर्णयामुळं आम्हाला धक्काच बसला होता' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबईमी घरातून इतकं काही केलं, घराबाहेर पडलो तर...; CM ठाकरेंची टोलेबाजी\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nमुंबई'सत्ता गेल्याने काहींचा जीव कासावीस'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला\nमुंबईकाँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल; टिळक भवनात झाला 'हा' संकल्प\nकोल्हापूरसतेज पाटील, मुश्रीफांना पाच नद्यांच्या पाण्यांनी अभ्यंगस्नान घालू\nमुंबईशिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजपने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं\nमुंबईहिंदुत्व ही काही कुणाची कंपनी नाही; मुख्यमंत्री ठाकरे भाजपवर बरसले\nमुंबई'या' स्थितीत स्वबळाची भाषा कराल तर लोक जोडे मारतील: उद्धव ठाकरे\nक्रिकेट न्यूजभारताच्या फलंदाजाच्या हेल्मेटवर आदळला बाऊन्सर अन् काळजाचा ठोकाच चुकला...\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nमोबाइलबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/152-crore-and-counting-ms-dhoni-first-cricketer-earn-rs-150-crore-ipl-rohit-ahead-kohli-10045", "date_download": "2021-06-19T23:46:52Z", "digest": "sha1:6QXOOZ6ERNYM7TA2VFIYU6U2Z5C6I5VD", "length": 9485, "nlines": 112, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "IPL 2021 : निवृतीनंतरही धोनीचीच हवा; माही ठरला बिग बजेट 'खिलाडी' - 152 crore and counting MS Dhoni first cricketer to earn Rs 150 crore in IPL Rohit ahead of Kohli | Sakal Sports", "raw_content": "\nIPL 2021 : निवृतीनंतरही धोनीचीच हवा; माही ठरला बिग बजेट 'खिलाडी'\nIPL 2021 : निवृतीनंतरही धोनीचीच हवा; माही ठरला बिग बजेट 'खिलाडी'\nसकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम\nIPL 2020 च्या हंगामापर्यंत म���ेंद्रसिंह धोनीने 137 कोटी रुपये कमावले होते. चेन्नईने आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी त्याला करारबद्ध करता आता त्याच्या नावे 150 कोटींपेक्षा अधिक उत्पन्नाची नोंद झालीय.\nयुएईमध्ये रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जच्या संघावर चांगलीच नामुष्की ओढावली. धोनीच्या नेतृत्वाखालील संघ आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्लेऑफच्या शर्यतीत दिसला नाही. संघाची कामगिरी निराशजनक झाली असतानाही चेन्नई फ्रँचायजीने धोनीवर विश्वास कायम ठेवत पुढील हंगामात संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनीकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघाने धोनीला रिटेन केल्यानंतर त्याच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलच्या माध्यातून सर्वाधिक उत्पन्न मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरलाय.\nIPL 2020 च्या हंगामापर्यंत महेंद्रसिंह धोनीने 137 कोटी रुपये कमावले होते. चेन्नईने आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी त्याला करारबद्ध करता आता त्याच्या नावे 150 कोटींपेक्षा अधिक उत्पन्नाची नोंद झालीय. आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने त्याला 15 कोटीला करारबद्ध केले. IPL च्या पहिल्या हंगामात चेन्नईने धोनीसाठी 6 कोटी रुपये मोजले होते. त्यावेळी धोनी सर्वाधिक महागडा खेळाडूही ठरला होता. पुढील तीन वर्षे याच रक्कमेवर तो चेन्नईकडून खेळला. 2011 ते 2013 च्या हंगामात त्याच्या करार वाढवण्यात आला. त्याला प्रत्येकी हंगामात 8.28 कोटींची रक्कम मिळाली. 2014 ते 2017 च्या हंगामात धोनीसाठी चेन्नईने 12.5 कोटी इतकी रक्कम मोजली.\nIPL 2021 : रिटेन होताच 360 डिग्री एबी ठरला मालामाल होणारा पहिला परदेशी खेळाडू\nआयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी अव्वलस्थानी आहे. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे रोहितचे मानधन हे विराटपेक्षा कमी आहे. पण आतापर्यंतच्या हंगामात मिळून विचार केल्यास रोहितची कमाई इधिक आहे. रोहित शर्माचं सध्याच्या घडीला मानधन 15 कोटी रुपयांच्या घरात आहे. आतापर्यंत त्याने 146.60 कोटींची कमाई केली आहे. राट कोहलीच मानधन रोहितच्या तुलनेत दोन कोटींनी अधिक म्हणजेच 17 कोटी आहे. पण आयपीएलमधील त्याची कमाई143.20 कोटी इतकी आहे.\nविराट कोहलीचा सहकारी आणि मिस्टर 360 अशी ओळख असणारा एकमेवर परदेशी खेळाडूची कमाई 100 कोटींच्या घरात आहे. धोनी, रोहित आणि विराच नंतर एबी डिव्हि��ियर्स आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत येतो. 36 वर्षीय एबीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 11 कोटी रुपयांना रिटेन केले होते.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/10-kg-of-ganja-caught-by-the-election-squad/", "date_download": "2021-06-20T01:46:15Z", "digest": "sha1:Y4EL6AVGO4KBLLSNDCOPQRVB7STDZNYJ", "length": 8306, "nlines": 119, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निवडणूक भरारी पथकाने पकडला 10 किलो गांजा – Dainik Prabhat", "raw_content": "\nनिवडणूक भरारी पथकाने पकडला 10 किलो गांजा\nसंगमनेर – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गैरप्रकार रोखण्यासाठी तालुक्‍यात निवडणूक प्रशासनाकडून नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत फक्त बेनामी रोकड पकडली होती. परंतु भरारी पथकाला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईत शिर्डीकडून-मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी बसमध्ये दोन आरोपींना सुमारे 55 हजार किमतीचा 10 किलो गांजासह पकडण्यात यश आले आहे.\nअल्ताफ फकीर मोहम्मद अन्सारी (वय-20, रा.सायन कोळीवाडा, प्रतीक्षानगर, मुंबई) आणि सुमेध रवींद्र कसबे (वय-22, रा.सायन कोळीवाडा, प्रतीक्षानगर, मुंबई) असे पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर येथील स्थापत्य अधिकारी मुकेश प्रकाश पर्बत हे काल रात्री निवडणूक आयोगाच्या भरारी पथकात आपल्या सहकाऱ्यांसह कर्तव्य बजावत असताना मध्यरात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान संगमनेर लोणी रस्त्यावरील वडगावपान फाटा येथे शिर्डीकडून मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसची (क्र. एमएच 04 जीपी 0099) झडती घेत असताना वरील आरोपींच्या ताब्यात 55 हजार 300 रुपये किमतीचा गांजा दोन पिशव्यांत भरलेले आढळून आला. त्यानुसार मुकेश पर्बत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधेद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम प्रमाणे गुन्ह्याची नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमोदी सरकारला जनता माफ करणार नाही\nसुट्टीचे दिवस वगळता एक्‍स्प्रेस-वेवर मेगाब्लॉक\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू ���ाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\nजिल्ह्यात रब्बीचे साडेसहा लाख हेक्‍टरचे नियोजन\nपावसाचा सव्वाचार लाख हेक्‍टरला फटका\nलॉटरी लागल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक\nश्रीरामपूर गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात\nगंजबाजार, घासगल्ली, नवी पेठेतील अतिक्रमणे हटविली\nपाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालवणार : खा. विखे\nझेडपीच्या सभेत दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षाची चिन्हे\nकोरोनापासून वाचवणाऱ्या आणखी एका उपचार पद्धतीचा शोध\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/no-stay-on-maratha-reservation-says-supreme-court-37609", "date_download": "2021-06-20T01:11:32Z", "digest": "sha1:3PUI76L6K3GSDNTQT5PSF3J3UZI3U34L", "length": 12087, "nlines": 155, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "No stay on maratha reservation says supreme court | मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही- सर्वोच्च न्यायालय", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही- सर्वोच्च न्यायालय\nमराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही- सर्वोच्च न्यायालय\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार देत मराठा समाजाला दिलासा दिला आहे. या प्रकरणावर २ आठवड्यांनी पुन्हा सुनावणी होणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार देत मराठा समाजाला दिलासा दिला आहे. या प्रकरणावर २ आठवड्यांनी पुन्हा सुनावणी होणार आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस पाठवत याप्रकरणी उत्तर देण्यासाठी २ आठवड्यांचा वेळ दिला आहे. सरकारकडून उत्तर आल्यावर सर्वोच्च न्यायालय पुढचा निर्णय देणार आहे.\nराज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतंच वैध ठरवलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. डाॅ. जयश्री पाटील यांच्या वतीने अॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका केली आहे. राजकीय फायद्यासाठी मराठा समाजाला नियमबाह्य स्वरुपात ईएसबीसी प्रवर्गाचं आरक्षण देण्यात आलं आहे. ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण घटनाबाह्य असल्याने ते तत्काळ रद्द करण्यात यावं अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यात मुख्य प्रतिवादी करण्यात आलं आहे.\nतसंच कुणबी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) संघटनांकडूनही दोन आव्हान याचिका सादर करण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणाविरोधातील या २ याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्य पीठापुढे शुक्रवारी सुनावणी झाली.\nया सुनावणीत राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता शैक्षणिक संस्थांमध्ये १२ टक्के आणि शासकीय सेवेत १३ टक्के आरक्षण लागू करण्याचं सुधारित विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आलं. त्याला राज्यपालांची मान्यता मिळाली असून त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली.\nत्यावर राज्य सरकारला याप्रकरणी २ आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. सोबतच ४५० हून अधिक जास्त पानांच्या निकालावर एकाच झटक्यात यावर निर्णय घेता येणार नाही, असं म्हणत पुढची सुनावणी २ आठवड्यांनी घेण्यात येईल, असं स्पष्ट केलं.\nन्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की न्यायालयाने पूर्वलक्षी प्रभावाने मराठा आरक्षण लागू करण्यास मनाई केली आहे. हा कायदा ३० नोव्हेंबर २०१८ पासून लागू करण्यात आल्याने मराठा समाजाला पूर्वीपासून या कायद्याचे लाभ देता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यासाठी राज्य सरकारला नोटीसही दिली आहे.\nवैद्यकीय प्रवेशांत यंदापासूनच लागू होणार मराठा आरक्षण\nमराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nआला पावसाळा, लेप्टोपासून सांभाळा\nमोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ\nराज्यात १४ हजार ३४७ कोरोना रूग्ण बरे\nकांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणी ४ अटकेत, धक्कादायक माहिती उघड\nसमृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामाला गती द्या- उद्���व ठाकरे\nमुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा\nआरक्षणावर दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा- चंद्रकांत पाटील\n, बाळासाहेब थोरात म्हणाले…\nकाँग्रेसचा पुन्हा महागाईविरोधात एल्गार, करणार राज्यभर आंदोलन\nहीच का उपकाराची परतफेड, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न\nमनसे नेते संदीप देशपांडेंनी व्हिडीओद्वारे केली मुंबईतील नालेसफाईची पोलखोल\nसरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला \n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-nagar/166-oxygen-cylinders-public-participation-ram-shinde-and-supporters", "date_download": "2021-06-20T00:38:25Z", "digest": "sha1:ZKG2GGT634M5UAKC6TRLQRFEQPMXACG5", "length": 11835, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "प्रा. राम शिंदे व समर्थकांकडून लोकसहभागातून 166 आॅक्सिजन सिलिंडर - 166 oxygen cylinders from public participation by Ram Shinde and supporters | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रा. राम शिंदे व समर्थकांकडून लोकसहभागातून 166 आॅक्सिजन सिलिंडर\nप्रा. राम शिंदे व समर्थकांकडून लोकसहभागातून 166 आॅक्सिजन सिलिंडर\nप्रा. राम शिंदे व समर्थकांकडून लोकसहभागातून 166 आॅक्सिजन सिलिंडर\nप्रा. राम शिंदे व समर्थकांकडून लोकसहभागातून 166 आॅक्सिजन सिलिंडर\nबुधवार, 14 एप्रिल 2021\nकोविड सेंटरसाठी विनामूल्य उपचार घेऊन बरे झालेले शेतकरी घरी गेल्यानंतर स्वयंस्फूर्तीने अन्न धान्याचा पुरवठा करीत आहेत.\nजामखेड : शहरातील कोविड सेंटरला समाजातून मदतीचा हात मिळत असताना भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे व त्यांच्या समर्थकांनी लोकसहभागातून 166 ऑक्‍सिजन सिलिंडर नुकतेच दिले आहेत. त्यामुळे रुग्णांची मोठी सोय झाली आहे.\nग्रामीण आरोग्य प्रकल्पांतर्गत हे सेंटर सुरू असून, या प्रकल्पाचे संचालक डॉ. रवी आरोळे आणि डॉ. शोभा आरोळे ही भावंडं कोविड सेंटरचे काम पाहतात. शासनाच्या माध्यमातून तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे हे समन्वयकाच्या भूमिकेतून नियोजनात सक्रिय आहेत.\nमंत्री शिंदे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आणि ते पुन्हा सक्रीय झाले आहेत. जामखेड भाजपच्या वतीने 71 सिलिंडरचा पुरवठा संबंधित कोविड सेंटरला केला. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती अमित चिंतामणी यांनी स्वतःच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून 40 सिलिंडरचा पुरवठा केला. ज्योतीक्रांती मल्टिस्टेटचे अध्यक्ष आजिनाथ हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी 55 सिलिंडर दिले.\nयेथील कोविड सेंटरला दररोज 90 ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज पडते. येथील गरज लक्षात घेऊन विविध क्षेत्रातील दानशुरांनी, संस्थांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. तसेच येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरकरीता इंधनाची गरज आहे. त्यासाठी पेट्रोलपंप चालकांनी मदत करावी, अशी अपेक्षा कोविड सेंटरच्या व्यवस्थापनेकडून होत आहे.\nशेतकरी करतात अन्नधान्य पुरवठा\nकोविड सेंटरसाठी विनामूल्य उपचार घेऊन बरे झालेले शेतकरी घरी गेल्यानंतर स्वयंस्फूर्तीने अन्न धान्याचा पुरवठा करीत आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काशीद, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, भाजीपाला व्यापारी संघटनेने यांनीही कोविड सेंटरला अन्नधान्य, किराणा, भाजीपाला व इतर अनुषंगिक साहित्याचा पुरवठा केला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपुणेकरांनी नगरचा ऑक्‍सिजन पळविला, याचा जाब आमदार रोहित पवारांनी द्यावा\nकर्जत : \"\"पुण्याच्या मंडळींकडून नेहमीच अन्याय होत आहे. त्यांनी नगरचा ऑक्‍सिजन पळविला. त्यामुळे अनेकांचा बळी गेला. याचा जाब आमदारांनी द्यावा,''...\nमंगळवार, 11 मे 2021\nराम शिंदेंकडे रुग्णांच्या व्यथा रेमडेसिव्हिर, आॅक्सिजन उपलब्ध करून द्या\nराशीन : राशीन येथील कोविड सेंटरला भेट देण्यासाठी आलेल्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्याकडे रुग्णांनी व नातेवाईकांनी व्यथा मांडली....\nसोमवार, 10 मे 2021\nमोठ्याच्या घरी पोरगी द्यायची अन... राम शिंदे असे का म्हणाले\nजामखेड : \"जामखेड नगरपालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात येईल, असा प्री-ईलेक्‍शन पोल आला आहे. त्याहीपेक्षा चांगला परफॉर्मन्स आम्ही देवू, जिल्हा...\nशुक्रवार, 26 फ��ब्रुवारी 2021\nप्रा. राम शिंदे ram shinde राम शिंदे ऑक्‍सिजन oxygen सिलिंडर आरोग्य health तहसीलदार कोकण konkan कोरोना corona मात mate पाणी water इंधन व्यापार साहित्य literature\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-1209", "date_download": "2021-06-20T01:30:49Z", "digest": "sha1:LQSD4JIBT2NKRZKEC2NWBWY4H5UEJXXP", "length": 25682, "nlines": 142, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nथाप मारून थापाड्या गेला...\nथाप मारून थापाड्या गेला...\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nराजकारणातही गमतीजमती घडत असतात.\nअशाच काही गमती सांगणारे सदर... – कलंदर\nतुम्हाला परदेशात जायचे असेल तर पासपोर्ट, व्हिसा, विमानाचे तिकीट या तीन प्रमुख गोष्टी लागतात. या तिन्ही गोष्टींसाठी तुमचे सर्व वैयक्तिक तपशील द्यावे लागतात. विमानतळावर तुमचा पासपोर्ट, व्हिसा व तिकीट तपासले जाते. परदेशात जायचे असल्याने त्याची तशी नोंदही केली जाते. म्हणजेच, तुम्ही कोणत्या देशात, कोणत्या शहरात जाणार याची पूर्ण माहिती सरकारी दस्तावेजात नोंदलेली असते. तरीसुद्धा नीरव कुठे गेला याचा पत्ताच नसल्याचे सांगून वर्तमान सरकार चक्क कानावर हात ठेवू लागले आहे की हो परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने तर हे काम आमच्या मंत्रालयाचे नाही, तपास संस्थांना विचारा म्हणून हात झटकले \nतर मित्रों... पंजाब नॅशनल बॅंकेला ११ हजार ४०० कोटी रुपयांना गंडा घालून परागंदा झालेल्या नीरव मोदीच्या सुरस कथा चवीने चर्चिल्या जाऊ लागल्या आहेत.\n‘नीरव’ म्हणजे आवाज-ध्वनिविरहित अवस्था आपण नीरव शांतता म्हणतो ते याच अर्थाने \nतर हा नीरव इतक्‍या शांतपणे पळूनच कसा गेला \nनीरवच्या पलायनाच्या निमित्ताने अनेक किस्से सोशल मीडियावर प्रसारित होऊ लागले आहेत.\nपरंतु सरकार हादरले आहे असे दिसून येऊ लागले आहे.\nया वादग्रस्त प्रकरणी सरकारची बाजू मांडण्यासाठी भाजपने साक्षात संरक्षणमंत्र्यांनाच पाचारण केले. संरक्षणमंत्री देशाचे आहेत की पक्षाचे व सरकारचे असा प्रश्‍न पडत आहे.\nइतर वेळा स्वतःची फुशारकी - बढाई मारण्यासाठी ट्‌वीटरवर ज्यांची बोटे सतत शिवशिवलेली असतात त्यांची बोटे अचानक निष्क्रिय झालेली आढळत आहेत.\nसंरक्षणमंत्र्यांना बहुधा इतर कोणती कामे नसावीत त्यामुळे त्यांना सरकारचे संरक्षण करावे लागत आहे.\nया घोटाळ्याचा थेट संबंध पोचतो ते अर्थखाते मूक-मौन झाले आहे.\nअर्थमंत्री दोन दिवसांच्या सौदी अरबस्तानच्या दौऱ्यावर निघून गेले.\nत्यांचे अधिकारीही मुके झाले आहेत. नीरवाने प्रधानसेवकांपासून सर्वांनाच नीरव करून टाकले आहे\n नाव घेण्यास मनाई आहे\nया नावामुळे भाजपच्या मंडळींची फारच पंचाईत झालेली आहे.\nयाआधी आयपीएल घोटाळ्यात अडकलेल्याचे नाव ललित मोदी.\nबिहारमधील सृजन घोटाळ्यात ज्यांच्याकडे संशयाची सुई रोखली गेली ते उपमुख्यमंत्री सुशील मोदी. आता पंजाब नॅशनल बॅंकेला गंडा घालणाराही नीरव हा मोदीच निघावा \nहा घोटाळा उघडकीस आल्यानंतर भाजपतर्फे तीन केंद्रीय मंत्र्यांना बचावासाठी तैनात करण्यात आले होते.\nकायदामंत्री रविशंकर प्रसाद, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या मंडळींना या पैशाचा अपहार केलेल्या नीरव मोदी याचे नाव घेताना अडचण होत होती. कारण त्यांचे सर्वेसर्वा नेते देखील नरेंद्र मोदीच आहेत. त्यांना नुसते ‘मोदी’ म्हणण्याची सवय नाही. ‘मोदीजी’ म्हणूनच त्यांना संबोधले जाते.\nवाणी व जिव्हेला इतकी सवय झालेली आहे की भाजपच्या मंडळींच्या तोंडात ‘मोदी’ नाव येताच आपोआपच पुढे ‘जी’ लावले जाते. आता नीरव मोदीच्या पुढे ‘जी‘ लावले गेले असते तर मीडियाने तत्काळ पकडले असते.\nजावडेकरांची तर एवढी पंचाईत झाली की त्यांनी एकदा नीरव मोदीचा उल्लेख ‘नीरव शहा’ असा केला. त्यावर एकच हशा झाला. कानावर उडत उडत आलेल्या माहितीनुसार या घोटाळ्याबाबत मीडियाशी बोलताना शक्‍यतोवर मोदी हे नाव टाळण्याच्या सूचना प्रवक्‍त्यांना देण्यात आल्या होत्या म्हणे \nपरराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याला नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याच्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्‍न केल्यावर त्याने हुशारीने नीरव मोदीचे नाव घेण्याचेच टाळले. त्याऐवजी त्याने नीरव मोदीचा उल्लेख इंग्रजीत ‘दॅट जंटलमन’, ‘द. जंटलमन इन क्वेश्‍चन’ असा करून वेळ मारून नेली.\nशेक्‍सपिअरने ‘नावात काय असते’ असे वचन अजरामर करून ठेवले. पण येथे मात्र नावातच सर्व काही असल्यासारखे मानून केवळ नामसाधर्म्यामुळे त्याचे नाव घेणे टाळण्याचे उद्योग सुरू आहे.\nआपण फार विरक्त आहोत असे दावे करणाऱ्यांना या गोष्टी कितपत शोभतात \nव्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाले खरे, पण अद्याप त्या नव्या भूमिकेशी जुळवून घेण्यात त्यांना यश आलेले नसावे हे नि���ीक्षण त्यांच्याच पक्षातील काहीजणांचे आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून व्यंकय्या नायडू यांची तार-सूर जुळताना आढळत नाही. अद्याप ते अवघडल्यासारखे वावरतात असे त्यांना रोज पाहणाऱ्यांचे मत आहे. राज्यसभेचे संचालन करताना सभापती या नात्याने संयम, सहनशीलता, लवचिकता दाखविणे अपेक्षित असते. परंतु व्यंकय्या यांना त्यात अडचण येत असावी असे समजते. नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात तेलगू देशम पक्षाच्या सदस्यांनी शेवटचे दोन-तीन दिवस गोंधळ घालून कामकाज बंद पाडले होते. यामुळे नायडू खूपच अस्वस्थ झाले होते. असे समजले की एके दिवशी नायडूंनी हे सदस्य गोंधळ घालत असतील तर ते सभागृहातच जाणार नाहीत असा पवित्रा घेतला. सगळ्यांचेच धाबे दणाणले. अखेर दादापुता करून त्यांना सभागृहात जाण्यासाठी पटविण्यात आले. असे सांगितले जाते की नायडूंना खरा रस होता तो राष्ट्रपतिपदात. प्रत्यक्षात लॉटरी लागली रामनाथ कोविंद यांची हे निरीक्षण त्यांच्याच पक्षातील काहीजणांचे आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून व्यंकय्या नायडू यांची तार-सूर जुळताना आढळत नाही. अद्याप ते अवघडल्यासारखे वावरतात असे त्यांना रोज पाहणाऱ्यांचे मत आहे. राज्यसभेचे संचालन करताना सभापती या नात्याने संयम, सहनशीलता, लवचिकता दाखविणे अपेक्षित असते. परंतु व्यंकय्या यांना त्यात अडचण येत असावी असे समजते. नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात तेलगू देशम पक्षाच्या सदस्यांनी शेवटचे दोन-तीन दिवस गोंधळ घालून कामकाज बंद पाडले होते. यामुळे नायडू खूपच अस्वस्थ झाले होते. असे समजले की एके दिवशी नायडूंनी हे सदस्य गोंधळ घालत असतील तर ते सभागृहातच जाणार नाहीत असा पवित्रा घेतला. सगळ्यांचेच धाबे दणाणले. अखेर दादापुता करून त्यांना सभागृहात जाण्यासाठी पटविण्यात आले. असे सांगितले जाते की नायडूंना खरा रस होता तो राष्ट्रपतिपदात. प्रत्यक्षात लॉटरी लागली रामनाथ कोविंद यांची त्यानंतर नायडू यांना उपराष्ट्रपतिपदात रस उरला नव्हता पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि त्यांना उपराष्ट्रपतिपदासाठी काहीसे जबरदस्तीनेच उभे करण्यात आले. आता अशा मनाविरुद्ध झालेल्या गोष्टींचा त्रास होणारच ना त्यानंतर नायडू यांना उपराष्ट्रपतिपदात रस उरला नव्हता पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि त्यांना उपराष्ट्रपतिपदासाठी काहीसे जबरदस्तीनेच उभे करण्यात आले. आता अशा मनाविरुद्ध झालेल्या गोष्टींचा त्रास होणारच ना मग त्याचा राग, नाराजी ही अशी बाहेर निघत राहते. एका भाजपच्या नेत्याने या प्रकारावर चपखल टिप्पणी केली, ‘नायडू जी उपराष्ट्रपती तो बन गये मगर एन्जॉय नही कर पा रहे है मग त्याचा राग, नाराजी ही अशी बाहेर निघत राहते. एका भाजपच्या नेत्याने या प्रकारावर चपखल टिप्पणी केली, ‘नायडू जी उपराष्ट्रपती तो बन गये मगर एन्जॉय नही कर पा रहे है \nआता नायडूंना ‘रायसीना हिल’वर म्हणजेच राष्ट्रपतिभवनात प्रवेश करण्यासाठी वाट पहावी लागेल. त्यात २०१९मध्ये भाजपचे बहुमत गेल्यास त्याचीही शाश्‍वती नसेल तर बिचाऱ्या नायडूंना प्रतीक्षेतच राहावे लागेल अशी चिन्हे दिसतात \nरंगबदलू नीतिशकुमार यांना अडचणी भेडसावू लागल्या सध्या देशभरात सत्तापक्ष व सत्तापक्षाचे वरपासून खालपर्यंतचे नेते यांच्या विरोधात नाराजी वाढताना दिसू लागली आहे. राजस्थानात तीन पोटनिवडणुकांद्वारे जनतेची नाराजी तीव्रतेने प्रकट झाली. त्यामुळे सत्तापक्ष व सत्तापक्षाच्या नीतीशकुमारांसारख्या बांडगुळांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होणे स्वाभाविकच आहे. बिहारमध्ये अररिया लोकसभा मतदारसंघात व अन्य दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या तिन्ही जागा राष्ट्रीय जनता दलाशी संबंधित आहेत. या पक्षाचे खासदार तस्लिमुद्दिन यांच्या निधनामुळे अररिया लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. अन्य दोन विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रीय जनता दलाचेच उमेदवार होते. तर, आता सत्तारूढ पक्ष या नात्याने आणि विधानसभेच्या दोन जागा व लोकसभेची एक जागा लालूप्रसाद यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी मुख्यमंत्री नीतीशबाबू प्रयत्न करतील असे अपेक्षित होते. पण...... \nनीतीशबाबूंमध्ये या जागा लढण्याची हिंमत होत नसल्याचे आढळून येत आहे. या जागांवर आधीच्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाचे उमेदवार नव्हते व निवडणूक समझोत्यात त्या जागा राष्ट्रीय जनता दलाकडे होत्या, तसेच त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या निधनाने त्या रिक्त झालेल्या असल्याने तेथे उमेदवार देणे उचित ठरणार नाही अशी अत्यंत मानभावी भूमिका नीतीशाबूंनी घेतलेली आहे. त्यामुळेच या जागा न लढण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाने जाहीर केला. पण आता ज्या भाजपशी त्यांनी पाट लावला आहे त्या भाजपने मात्र नीतीशबाबूंच्या मागे या जागा लढविण्यासाठी लकडा लावण्यास सुरवात केली आहे. भाजपने ‘तुम्ही लढा, तुम्ही लढा’चा धोशा लावल्याने नीतीशबाबू वैतागले आहेत. त्यांना पूर्ण खात्री आहे की या पोटनिवडणुका लढल्यास त्यांची हार पक्की आहे. परिणामी भाजप त्यांच्यावर आणखी शिरजोरी करण्यास सुरवात करील ही भीती त्यांना भेडसावत आहे. त्यामुळेच त्यांनी अगदी मोठा आव आणून निधनाने रिकाम्या झालेल्या जागा लढविणे उचित नसल्याची भूमिका घेतली आहे. प्रत्यक्षात भाजप आणि नीतीशबाबूंचा पक्ष दोघांचीही या पोटनिवडणुका लढण्याची हिंमत होत नाहीये हे वास्तव आहे.\nबघूयात, काय होते ते \nसोनिया गांधींचे आता चाललंय काय\nकाँग्रेस अध्यक्षपदाची धुरा चिरंजीव राहुल यांच्याकडे सोपविल्यानंतर सोनिया गांधी यांनी काही काळ आपल्या अतिव्यग्र, अतिव्यस्त वेळापत्रकाला काहीसा फाटा दिला असल्याचे समजते.\nकाँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी सोडलेले असले तरी युपीएच्या त्या अद्याप अध्यक्षा आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेस संयुक्त संसदीय पक्षाच्याही त्या अध्यक्षा आहेत. परंतु तरीही त्यांनी आता काहीसा आराम करण्याचे ठरविलेले दिसते.\nअलीकडे त्या त्यांच्या काही आवडत्या छंदांकडे वळल्या आहेत. विशेषतः राजधानीत विविध ठिकाणी भरण्यात येणारी चित्रप्रदर्शने, शिल्पकला-हस्तकला प्रदर्शने यांना त्या भेटी देताना आढळतात. त्याचप्रमाणे साड्यांच्या दुकानांनाही त्या भेट देतात. याखेरीज त्या त्यांच्या काही आवडत्या भारतीय भोजनगृहांनाही भेटी देऊ लागल्या आहेत. येथील डिफेन्स कॉलनीतील सागररत्न हे त्यांचे दाक्षिणात्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेले उपाहारगृह आवडते आहे. त्या, राहुल, प्रियंका तेथे जात असतात. आता सोनिया गांधी यांना इतर काही विशेष उपाहारगृहात जाण्यासही वेळ मिळू लागल्याचे सांगितले जाते. त्यांनी आता राजकीय किंवा पक्षाच्या नेत्यांना भेटण्याचा कार्यक्रम जवळपास थांबवल्यात जमा आहेत. कुणी आग्रह केलाच तर ‘राहूलजींशी बोला’ म्हणून त्या सल्ला देतात. याच मालिकेत अलीकडे त्यांच्या ‘१० जनपथ’ या निवासस्थानी राजकीय मंडळींपेक्षा त्यांच्या मित्रमंडळींचा, कुटुंबाशी संबंधित नातेवाईक व मित्रांचा राबता वाढू लागला आहे. अंतःस्थ गोटातील माहितीनुसार अलीकडे सायंकाळी या मंडळींबरोबर बिगर राजकीय व अवांतर गप्पांचा अड्डा असतो आणि जोडीला गरमागरम चहा व अन्य चविष्ट खाद्यपदार्थांची संगतही असतेच \nराजकारण नीरव मोदी सोनिया गांधी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/shivsena-mla-bhaskar-jadhav/", "date_download": "2021-06-20T00:55:21Z", "digest": "sha1:2BBPCKFAWHCTK4I4BUS7LJDQGBFTELGS", "length": 9355, "nlines": 116, "source_domain": "mahapolitics.com", "title": "शिवसेना आमदाराची नाराजी उघड, उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला दांडी! – Mahapolitics", "raw_content": "\nशिवसेना आमदाराची नाराजी उघड, उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nमुंबई – शिवसेना आमदाराची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी दांडी मारली आहे.\nकोकणातील शिवसेना आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. परंचु या बैठकीला नाराज असलेल्या शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी दांडी मारली. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे. यापूर्वी त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती.\nदरम्यान भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीत असताना महत्त्वाची खाती सांभाळलेली होती. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघातून विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर तसंच शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तेव्हापासून ते शिवसेनेवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे त्यांची नाराजी कशी दूर करणार हे पाहण गरजेचं आहे.\nबाबरी प्रकरणाच्या निकालाचं शिवसेनेकडून स्वागत तर राष्ट्रवादीनं व्यक्त केलं आश्चर्य \nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय, कोणत्या पक्षात जाणार\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/challenge-admin-reduce-death-rate-pimpri-chinchwad-343274", "date_download": "2021-06-20T01:49:18Z", "digest": "sha1:3IKYTBEJYRICN6F6ZPMM6375XFCSL6SX", "length": 19366, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पिंपरी-चिंचवडमधील मृत्यूदर कमी करण्याचे प्रशासनापुढे आव्हान", "raw_content": "\nपिंपरी शहरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या ५७ हजारांपर्यंत पोचली आहे. रुग्णवाढीचा वेग बघता आणखी भर पडणार आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाणही कमी व्हायला तयार नसल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे आतापर्यंत मृतांची संख्या ९५० पर्यंत पोचली आहे. हा मृत्यूदर १.७ ते १.८ टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहिला आहे. तो राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेने कमी असला तरी ए��� टक्‍क्‍यापर्यंत खाली आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.\nपिंपरी-चिंचवडमधील मृत्यूदर कमी करण्याचे प्रशासनापुढे आव्हान\nपिंपरी - शहरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या ५७ हजारांपर्यंत पोचली आहे. रुग्णवाढीचा वेग बघता आणखी भर पडणार आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाणही कमी व्हायला तयार नसल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे आतापर्यंत मृतांची संख्या ९५० पर्यंत पोचली आहे. हा मृत्यूदर १.७ ते १.८ टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहिला आहे. तो राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेने कमी असला तरी एक टक्‍क्‍यापर्यंत खाली आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nअधिकाधिक रुग्ण शोधून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या संपर्कातील १४ जणांची तपासणी केली जात आहे. कोरोना साखळी खंडित करण्यासाठी तपासणीचे प्रमाण २० व्यक्तींपर्यंत नेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र, काही जण भीतीपोटी तपासणीसाठी येत नाहीत किंवा नकार देतात.\nकोरोनामुळे भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; तज्ज्ञ म्हणताहेत...\nतपासणी केली तरी चुकीचा पत्ता, संपर्क क्रमांक देऊन प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचे दिसून आले आहे. असे प्रकार संसर्ग वाढीसाठी घातक ठरू शकतात. शिवाय, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालनही अनेक ठिकाणी होताना दिसत नाही. तसेच, लॉकडाउन शिथिल झाल्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे.\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असाइनमेंट बेस घ्या; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी\nकोरोनामुळे रुग्ण होत असला तरी ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे; फुफ्फुस, हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनी विकार असलेले; प्रकृती गंभीर झाल्यानंतर काही तास अगोदर रुग्णालयात दाखल होणारे अशांचा मृत्यू झाल्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. निव्वळ कोरोनामुळे पाच टक्के मृत्यू होत असल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे.\nशहरातील मृत्युदर कमी करण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण व ऑक्‍सिजन बेडची संख्या वाढवली आहे. व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. नागरिकांनीही आजार अंगावर काढू नये, शंका आल्यास स्वतःहून तपासणी करून घ्यावी. शरीरातील ऑक्‍सिजन पातळी कमी होणार नाही याकडे लक्ष द्यावे.\n- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका\nBreaking : पिंपरी-चिंचवडमध्ये मृतांचा आकडा वाढला, आज झालेले मृत्यू आतापर्यंतचे सर्वाधिक\nपिंपरी : शहरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. जून महिन्यात रुग्णवाढीचा वेग व मृत्यूदरही सर्वाधिक राहिला आहे. मात्र, राज्याच्या तुलनेत मृत्यूदर सर्वात कमी आहे. 31 मेपर्यंत केवळ आठ जणांचा मृत्यू झाला होता. जून महिन्यात 39 जणांचा बळी गेला. जुलै महिन्यात हा आकडा वाढतो की काय, अशी भीती व्यक्त केली जा\nया जिल्ह्यात औषधांची टंचाई...\nमिरज: \"कोरोना'च्या संकटामुळे ठप्प झालेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे सांगली जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात औषधांची टंचाई जाणवू लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, मेंदूविकार, मानसोपचार, कर्करोग, यासह अन्य विकारांच्या औषधांचाही साठा आता दिवसागणिक कमी होऊ लागला आहे. काही औषधे तर स\nCoronavirus : भारतीय पुरुष का ठरताहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी 'ही' आहेत त्याची कारणे\nपुणे : कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे कारण त्यांच्या गुणसूत्रात सापडले आहे. वाय गुणसूत्र कमुवत होत असल्याने विषाणूंविरोधात लढण्याची पुरुषांची क्षमता कमी झाली. स्त्रियांमधील एक्स, एक्स या गुणसुत्रांमुळे विषाणूंचा शरीरात प्रसार रोखला जातो, हे संशोधना\nVideo : लाइफस्टाइल कोच : लॉकडाउनमधील वेटलॉससाठी पाच उपाय\nजागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच असंर्सजन्य आजार ‘कोव्हिड १९’ने ग्रस्त असणाऱ्यांची प्रकृती गंभीर होण्यासाठी धोकादायक (रिस्क फॅक्टर्स) असल्याचे अधोरेखित केले आहे. उदा. उच्च रक्तदाब, कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना या संसर्गजन्य आजाराचा अधिक धोका आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतेक\n'कोविड लस आल्याने कोणीही गाफील राहू नका, नियमावलीचे पालन करणे आवश्यक'\nमुंबई: गेल्या 10 महिन्यांपासून कोविडसोबत लढा दिल्यानंतर मुंबईकरांना अखेर लस उपलब्ध झाली. मात्र, कोविडची लस आली असली किंवा ती घेतली असली तरी कोणीही गाफील राहू नका, दक्षता आणि नियमावलीचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे. शिवाय, पुन्हा कामावर रुजू होणाऱ्यांनी आरोग्य\nCoffee with Sakal | लसीकरणाबाबत अधिक जनजागृतीची गरज - डॉ. नानासाहेब थोरात\nसाधारणतः गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाविरुद्ध लढत आला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आता लसही उपलब्ध झाल्या आहेत. या लशी कशा तयार झाल्या, त्यांच्या चाचण्या, आपत्कालीन परिस्थितीत देण्यात आलेली मान्यता, त्याचे निकष काय असतात, याबाबत ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. नानासाहेब थोरात या\n शहरात 'या' दोन ठिकाणी होणार प्रत्येक आजारांवरील सल्ला व उपचार केंद्र\nसोलापूर : कोरोनाची मनातील भीती, या आजाराचा धोका आणि रुग्णांनी घ्यावयाची काळजी, यासाठी त्यांचे समुपदेशन केले जात आहे. यानिमित्ताने कोविड केअर सेंटर व रुग्णालयांमध्ये समुपदेशन केंद्रे सुरु आहेत. मात्र, कोरोनानंतरच्या काळातही रुग्णांना विविध आजारांसंबंधी मार्गदर्शन मिळावे, आजारावर मात करण्यास\nप्रभु रामचंद्राची भूमिका करणारा अभिनेता भाजपात ते 'टोल' चा झोल होणार समाप्त; वसुलीसाठी GPS ट्रॅकर, ठळक बातम्या एका क्लिकवर\nमाजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा सत्तेवर यावे यासाठीच पुतिन झटत होते. यासंबंधी विचारलेल्या प्रश्वावर एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ज्यो बायडेन म्हणाले की, 'पुतिन हे एक हत्त्यारे(killer) आहेत आणि त्यांना किंमत चुकवावी लागेल.अर्धपोषित असण्याच्या समस्येबरोबरच खाण्याच्या आणि जीवनशैल\n २०५० पर्यंत जगातील निम्म्या लोकसंख्येचं असेल 'ओव्हरवेट'\n२०५० पर्यंत जगातील निम्म्या लोकसंख्येचे वजन हे ओव्हरवेट असेल. शरीराला हानी पोहचेल आणि ज्यामध्ये पौष्टिकता नसेल असे अनहेल्दी अन्न याला कारणीभूत असेल. एवढेच नव्हे, तर जगभरातील दीडशे कोटी लोक अशा प्रकारचे अन्न खाण्यामुळे लठ्ठपणाशी झुंज देतील. ३० वर्षांनंतर ५० कोटी लोकांचे वजन हे सरासरीपेक्षा\nउस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल ३५ हजार जणांना दुर्धर आजार, तुळजापूर तालुक्यात रुग्णांची सर्वाधिक संख्या\nउस्मानाबाद : जिल्ह्यात सुमारे ३५ हजार दुर्धर आजाराचे रुग्ण असून, तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अशा आजारावरील रुग्णांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.जिल्ह्यात दुर्धर आजाराने ग्रास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar-aurangabad/uddhavji-next-days-are-not-good-mla-vinayak-mete-77413", "date_download": "2021-06-20T00:26:58Z", "digest": "sha1:437LB4NMMWOJKTRF2KSC4SK3TKVCOD4S", "length": 17543, "nlines": 220, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "उद्धवजी पुढचे दिवस चांगले नाहीत : आमदार विनायक मेटे - Uddhavji next days are not good: MLA Vinayak Mete | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउद्धवजी पुढचे दिवस चांगले नाहीत : आमदार विनायक मेटे\nउद्धवजी पुढचे दिवस चांगले नाहीत : आमदार विनायक मेटे\nउद्धवजी पुढचे दिवस चांगले नाहीत : आमदार विनायक मेटे\nउद्धवजी पुढचे दिवस चांगले नाहीत : आमदार विनायक मेटे\nशनिवार, 5 जून 2021\nशनिवारी (ता. पाच) शहरात मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी ‘मराठा आरक्षण क्रांती संघर्ष मोर्चा; लढा आरक्षणाचा’ नावाने मोर्चा निघाला.\nबीड : छत्रपतींचा मावळा कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलेल्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. सरकारने आता तरी लक्ष द्यावे, अन्यथा पुढचे दिवस चांगले नाहीत हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावे. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे आरक्षण वगळता सोयी - सवलती व शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती द्यावी. पाच तारखेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी दिला. (Uddhavji next days are not good: MLA Vinayak Mete)\nशनिवारी (ता. पाच) शहरात मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी ‘मराठा आरक्षण क्रांती संघर्ष मोर्चा; लढा आरक्षणाचा’ नावाने मोर्चा निघाला. मोर्चानंतर मेटे यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना मागण्यांचे निवेदन दिले.\nया वेळी माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह राजन घाग, सुनिता घुले, सुभाष जावळे, मनोज जरांगे, रमेश पोकळे, सुधीर काकडे, अनिल घुमरे, बी. बी. जाधव, अॅड. मंगेश पोकळे, स्वप्नील गलधर, विनोद इंगोले, किशोर गिराम आदी उपस्थित होते. तत्पुर्वी सभेत श्री. मेटे बोलत होते.\nमेटे म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणा व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे गेले. चव्हाण मुख्यमंत्री असताना बापट आयोगाने दिलेला अहवालही त्यांनी फेटाळला नाही. काँग्रेसच्या मनात कायम मराठा समाजाविषयी गरळ आणि विष आहे. म्हणूनच अण्णासा��ेब पाटील यांची आत्महत्या नव्हे, तर काँग्रेसधोरणाची हत्या होती, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.\nअशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, समाजाला आरक्षण आणि सोयी मिळेपर्यंत आपण व नरेंद्र पाटील राज्यात फिरणार असेही मेटे म्हणाले. मराठा आमदारांनी समाजाच्या मागण्या दबाव टाकून मान्य करुन घ्याव्यात. ज्यांना समाजाचे देणे - घेणे नाही त्यांना मराठा म्हणवून घेण्याचा अधिकारी नाही, असेही विनायक मेटे म्हणाले. सरकार लाथा घातल्याशिवाय जागे होत नाही. आम्ही मोर्चाची हाक आणि खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतरच ईडब्ल्यूएस आरक्षण मिळाले, असा दावाही त्यांनी केला.\nशासकीय कार्यालयावर भगवा लावण्यास सदावर्तेंचा विरोध\nमराठा आरक्षण, पुन्हा न्यायालयीन लढाईची तयारी\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमराठा मूक आंदोलनासाठी छगन भुजबळांनाही निमंत्रण\nनाशिक : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्याने युवकांच्या भावना तीव्र आहेत. ही वादळापूर्वीची शांतता आहे. सोमवारी नाशिकला...\nशनिवार, 19 जून 2021\nआरक्षणासाठी राज्य सरकारवर नव्हे..केंद्रावर दबाब आणा..\nजळगाव : \" मराठा व ओबीसी आरक्षणाचा Maratha OBC reservation विषय १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे आता केंद्र सरकारकडे आहे, त्यामुळे सर्वांनी एक होऊन...\nशुक्रवार, 18 जून 2021\nसंजय राऊत म्हणाले, आम्ही सर्टिफाईड गुंड अन् अजित पवार म्हणतात...\nजालना : शिवसेना भवनासमोर बुधवारी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत राडा झाला. यावरून भाजपने (BJP) शिवसेनेवर गुंडगिरी व सत्तेचा माज असल्याचा आरोप केला...\nशुक्रवार, 18 जून 2021\n\"सरकार तुमचं ऐकतंय..मग आंदोलने कशाला\nमुंबई : \"सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला त्यापेक्षा आपण एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्य्यांवर तोडगा काढू,\" असे...\nशुक्रवार, 18 जून 2021\nसरकारने विनंती केली पण मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार....\nमुंबई : मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात...\nगुरुवार, 17 जून 2021\nमराठा आरक्षण : राज्य सरकारची आठवड्यात फेरयाचिका\nमुंबई : ‘‘मराठा आरक्षणासंदर्भात येत्या आठवडाभरात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. ती दाखल करताना...\nगुरुवार, 17 जून 2021\nप्रदीप शर्मा अटकेप्रकरणी चंद्रकांतदादांनी शिवसेनेवर टीका का टाळली\nपुणे : माझं अशा प्रकरणांबाबत असं मत आहे की कोणी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली (एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी नालासोपऱ्यातून...\nगुरुवार, 17 जून 2021\nमुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंसाठी ट्रॅप; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप\nपुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे....\nगुरुवार, 17 जून 2021\nसंजय राऊतांच्या राज्यपालांना शुभेच्छा; पण या रिटर्न गिफ्टची अपेक्षा\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शिवसेना नेत्यांनीही...\nगुरुवार, 17 जून 2021\nदारूच्या नशेत शिपायाने टाकले टीसीएल पावडरचे अख्खे पोतेच विहिरीत....मग काय झाले असेल....\nकुडाळ : सरताळे (ता. जावळी) येथे ग्रामपंचायतीच्या शिपायाने दारूच्या नशेत गावच्या विहिरीत टीसीएल पावडरचे आख्खे पोते टाकले. यामुळे पन्नासहून अधिक...\nबुधवार, 16 जून 2021\nआता सोलापूरातून संघर्ष मोर्चा...सरकारच्या विरोधात प्रत्येक जिल्ह्यातून आक्रोश मोर्चा\nसातारा : मराठा आरक्षण Maratha Reservation प्रश्नासाठी संभाजीराजे छत्रपती Sambhajiraje Chhatrpati यांनी कोल्हापूरात Kolhapur शांततेच्या मार्गाने...\nबुधवार, 16 जून 2021\nसरकारने डोळे उघडले नाहीत, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील\nमुंबई : विधीमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास अधिवेशन चालू दिले जाणार नाही,...\nबुधवार, 16 जून 2021\nमराठा आरक्षण maratha reservation आरक्षण बीड beed मावळ maval सरकार government उद्धव ठाकरे uddhav thakare मराठा समाज maratha community ओबीसी अधिवेशन आमदार विनायक मेटे vinayak mete mla नरेंद्र पाटील narendra patil स्वप्न विनोद इंगोले देवेंद्र फडणवीस devendra fadnavis अशोक चव्हाण ashok chavan मुख्यमंत्री विषय topics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/muslim-youth-not-leave-friend-till-last-breath-in-shivpuri-mhsy-453651.html", "date_download": "2021-06-20T01:46:29Z", "digest": "sha1:SKVIZDLABABLMCOJNUK5HVZVZLJKT5XM", "length": 18960, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गावी जाताना तब्येत बिघडल्यानं सगळे सोडून गेले, मुस्लीम मित्रानं शेवटच्या श्वासापर्यंत दिली साथ muslim youth not leave friend till last breath in shivpuri mhsy | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्ष��हून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nगावी जाताना तब्येत बिघडल्यानं सगळे सोडून गेले, मुस्लीम मित्रानं शेवटच्या श्वासापर्यंत दिली साथ\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर, वाचा कारण\n'कोणत्याही बदलाला विरोध करणार'; पंतप्रधानांच्या काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले, चार महिन्यांनंतर घडलं असं काही...\n मृत्यूनंतरही अवहेलना; रुग्णालयाच्या शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nगावी जाताना तब्येत बिघडल्यानं सगळे सोडून गेले, मुस्लीम मित्रानं शेवटच्या श्वासापर्यंत दिली साथ\nलॉकडाऊनमध्ये गावी जाताना तब्येत बिघडल्यानं वाटेतच इतर लोकांनी त्याला उतरण्यास सांगितलं. त्यानंतर मुस्लीम दोस्ताने मात्र शेवटच्या श्व���सापर्यंत मैत्री निभावली.\nसूरत, 17 मे : कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या आहेत. आता मध्य प्रदेशात मैत्रीचं अनोखं उदाहरण बघायला मिळालं. गावी जात असलेल्यांपैकी अमृत नावाचा मजूर मधेच बेशुद्ध पडला. त्या अवस्थेत त्याचा मित्र मोहम्मद कय्यूब त्याला घेऊन रुग्णालयात गेला. तरुणाची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले पण त्याचा मृत्यू झाला.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रवासी मजूर अमृत हा सूरतवरून त्याच्या गावी जात होता. दरम्यान, अचानक त्याची तब्येत बिघडली. तेव्हा ट्रक चालकाने त्याला वाटेतच उतरलं. याच ट्रकमध्ये अमृतचा मित्र याकूब मोहम्मदसुद्धा होता. अमृतला उतरल्यावर याकूबसुद्धा उतरला.\nट्रक निघून गेला पण इकडे अमृतची तब्येत बिघडत होती. बराच वेळ याकूब अमृतसोबत बसून होता. त्यानंतर लोकांच्या मदतीने अमृतला घेऊन याकूब दवाखान्यात पोहोचला पण उपचारावेळीच अमृतने शेवटचा श्वास घेतला.\nजिल्हा रुग्णालयात अमृतसोबत असलेल्या मोहम्मदने सांगितलं की, दोघेही गुजरातमधील एका फॅक्ट्रीत काम करत होतो. लॉकडाऊमुळे काम बंद झालं म्हणून 4 हजार रुपये भाडं देऊन आम्ही ट्रकने गावी निघालो होते. अचानक अमृतची तब्येत बिघडली तेव्हा ट्रकमधील लोकांनी खाली उतरण्यास सांगितलं. त्याच्यासोबत कोणी नव्हतं त्यामुळे मीसुद्धा उतरलो.\nहे वाचा : कोरोनातून ठणठणीत होऊन परतली महिला डॉक्टर, शेजाऱ्यांनी तिच्या घराला घातलं कुलूप\nदरम्यान, अमृतला कोरोना झाला होता का यासाठी त्याचे स्वॅब घेण्यात आले असून त्याचे रिपोर्ट येणं बाकी आहे. अमृत सूरतमधून उत्तरप्रदेशातील बस्ती इथं जात होता. मोहम्मदचीसुद्धा कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.\nहे वाचा : रेस्टॉरंटने पंतप्रधानांना म्हटलं जागा नाही, टेबल रिकामं होईपर्यंत बघितली वाट\nअभी तक \u0003खेलने के लिए\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने ��ुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/pune-east-sealed-completely-as-hotspot-of-coronavirus-maharashtra-updates-445931.html", "date_download": "2021-06-20T01:02:48Z", "digest": "sha1:JBHUZ2JEV544EKXPSPMUOQPO3VOFAWZD", "length": 19337, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Coronavirus Update : पुण्याच्या आयुक्तांचा मोठा निर्णय; पूर्व भाग पूर्ण सील pune east sealed completely as hotspot of coronavirus maharashtra updates | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपुण्यात खडकवासला सेल्फी पॉईंटची तोडफोड, 2 दिवसांपूर्वीच झालं होतं उद्घाटन\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थो��क्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nIAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\n���र्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nCoronavirus Update : पुण्याच्या आयुक्तांचा मोठा निर्णय; शहराचा पूर्व भाग पूर्ण सील\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण महिन्याला कमावतो 3 लाख\nसंभाजीराजे-अजित पवारांच्या बैठकीत सारथीबाबत झाला मोठा निर्णय\nपुण्यात नाही पण पिंपरी-चिंचवडमध्ये मिळणार Lockdown दिलासा; सोमवारपासून निर्बंध होणार शिथिल\nपुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; कोविड नियम धाब्यावर बसवून शक्तीप्रदर्शन\nVIDEO : 'होमगार्डसारखा राहा की, खाकी वर्दी घातली म्हणून...', पुण्यात आलिशान गाडीतील महिला पोलिसाची मुजोरी\nCoronavirus Update : पुण्याच्या आयुक्तांचा मोठा निर्णय; शहराचा पूर्व भाग पूर्ण सील\nपुण्यात आज 20 नवे रुग्ण वाढले. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे.\nपुणे, 6 एप्रिल : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात Coronavirus चा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 19 नवे रुग्ण सापडले. पुण्यात आज 20 नवे रुग्ण वाढले. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार आता पुण्याचा पूर्व भाग पूर्णपणे सील करण्यात येणार आहे.\nपुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या आदेशानुसार, पूर्व पुण्याचे भवानी पेठ, नाना पेठ, कासेवाडी, गुलटेकडी, पुणे स्टेशन परिसर हे भाग पूर्णपणे सील करण्यात येणार आहेत. या परिसरात कोरोनाव्हायरसचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेडचा धोका लक्षात घेऊन या परिसरातली वर्दळ पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.\nCoronaUpdates: मुंबईत आणखी धोका वाढला, 24 तासांत आढळले 57 कोरोनाबाधित नवे रुग्ण\nया परिसरात कुणालाही जाता येणार नाही. परिसरातल्या नागरिकांनीही घराबाहेर पडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. पुण्याचं मुख्य बाजारकेंद्र मार्केडयार्ड याच भागात आहे. दैनंदिन अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा सुरू राहावा म्हणून मार्केटयार्डचा परिसर या निर्णयातून वगळलेला आहे.\nआजही मोठा आकडा वाढण्याची शक्यता\nदोनच दिवसात पुण्यात रूग्णांची संख्या 38 वर पोहोचली. त्यामुळे पूर्व भागातला परिसर सील करायचा निर्णय घेतला. इथे कुणालाही जाता याणार नाही तिथून बाहेर पडता येणार नाही. आता या परिसरातल्या 100 टक्के लोकांना मास्क वापरणं बंधनकारक आहे. आज दाखल झालेल्या रुग्णांचे अहवाल येणं बाकी आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.\nपुणे महापालिकेचं कोरोनाग्रस्तांच्या उपचाराचं मुख्य केंद्र बनलेलं नायडू हाॅस्पिटल पूर्ण भरलं आहे. तिथे एकही बेड रिकामा नाही. आता कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर बोपोडीमध्ये उपचार होतील. त्यानंतर सिम्बायोसिसच्या लवळे परिसरातल्या हाॅस्पिटलमध्ये उपचार केले जातील, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं.\nतज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती काही ठिकाणी Coronavirus तिसऱ्या स्टेजमध्ये\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nअपार्टमेंटमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट; पोलिसांनी छापा टाकत केला भांडाफोड\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2_%27%E0%A4%8F%E0%A4%A8%27_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2021-06-20T00:27:10Z", "digest": "sha1:KE2B7LS2ANHTAHO6V46CL6NZBIKMLR6G", "length": 7239, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नील 'एन' निक्कीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनील 'एन' निक्कीला जोडलेली पाने\n← नील 'एन' निक्की\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा ��ाचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख नील 'एन' निक्की या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ‎ (← दुवे | संपादन)\nटशन ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:यश राज फिल्म्स ‎ (← दुवे | संपादन)\nयश चोप्रा ‎ (← दुवे | संपादन)\nफना (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nमोहब्बतें ‎ (← दुवे | संपादन)\nवीर-झारा ‎ (← दुवे | संपादन)\nबंटी और बबली ‎ (← दुवे | संपादन)\nबचना ऐ हसीनो ‎ (← दुवे | संपादन)\nमशाल (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nफासले (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nविजय (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nचांदनी (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nलम्हे ‎ (← दुवे | संपादन)\nडर (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू यॉर्क (हिंदी चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nदिल तो पागल है ‎ (← दुवे | संपादन)\nरब ने बना दी जोडी ‎ (← दुवे | संपादन)\nएक था टायगर ‎ (← दुवे | संपादन)\nसवाल (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nआईना (हिंदी चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nये दिल्लगी ‎ (← दुवे | संपादन)\nमेरे यार की शादी है ‎ (← दुवे | संपादन)\n ‎ (← दुवे | संपादन)\nसाथिया ‎ (← दुवे | संपादन)\nसलाम नमस्ते ‎ (← दुवे | संपादन)\nहम तुम ‎ (← दुवे | संपादन)\nधूम ‎ (← दुवे | संपादन)\nधूम २ ‎ (← दुवे | संपादन)\nकाबुल एक्सप्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nता रा रम पम ‎ (← दुवे | संपादन)\nझूम बराबर झूम ‎ (← दुवे | संपादन)\nलागा चुनरी में दाग ‎ (← दुवे | संपादन)\nरोडसाइड रोमियो ‎ (← दुवे | संपादन)\nथोडा प्यार थोडा मॅजिक ‎ (← दुवे | संपादन)\nबँड बाजा बारात ‎ (← दुवे | संपादन)\n ‎ (← दुवे | संपादन)\nरॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर ‎ (← दुवे | संपादन)\n ‎ (← दुवे | संपादन)\nलेडीज vs रिक्की बहल ‎ (← दुवे | संपादन)\nमेरे ब्रदर की दुल्हन ‎ (← दुवे | संपादन)\nजब तक है जान ‎ (← दुवे | संपादन)\n इंडिया ‎ (← दुवे | संपादन)\nआदित्य चोप्रा ‎ (← दुवे | संपादन)\nनाल न निक्की (हिंदी चित्रपट) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nयश चोप्रा ‎ (← दुवे | संपादन)\nउदय चोप्रा ‎ (← दुवे | संपादन)\nशुद्ध देसी रोमान्स ‎ (← दुवे | संपादन)\nतनिशा मुखर्जी ‎ (← दुवे | संपादन)\nइशकजादे ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/eoin-morgan-lead-kolkata-knight-riders-vs-david-warners-sunrisers-hyderabad-10732", "date_download": "2021-06-20T01:36:51Z", "digest": "sha1:ZVZBH62BJ4GQPZFXKKPEI2GSX6SNGMGK", "length": 8981, "nlines": 122, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "IPL2021 : KKR चा संघ SRH एवढाच ताकदवान; पण... - Eoin Morgan lead Kolkata Knight Riders vs David Warners Sunrisers Hyderabad | Sakal Sports", "raw_content": "\nIPL2021 : KKR चा संघ SRH एवढाच ताकदवान; पण...\nIPL2021 : KKR चा संघ SRH एवढाच ताकदवान; पण...\nIPL2021 : KKR चा संघ SRH एवढाच ताकदवान; पण...\nकोलकाताचा संघ नेहमीच संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असतो, परंतु काही सामन्यांतील चुका त्यांना बॅकफूटवर टाकत असतात. आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि अर्थात पॅट कमिन्स हे त्याचे हुकमी परदेशी खेळाडू आहेत.\nचेन्नई : ट्वेन्टी-२० चे स्पेशालिस्ट परदेशी खेळाडू असलेल्या हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात यंदाच्या आयपीएलमधील मोहीमेसा एकमेकांविरुद्धच्या लढतीने सुरूवात होणार आहे. कोणत्या चार परदेशी खेळाडूंना अंतिम संघात स्थान द्यायचे यासाठी दोन्ही संघांना कसरत करावी लागेल. अमिरातीत गतवेळेस झालेल्या स्पर्धेत हैदराबादने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते; तर कोलकाताची ही संधी थोडक्यात हुकली होती. यंदा मात्र ते सुरुवातीपासून दक्षता घेतील आणि त्याची सुरुवात उद्याच्या त्यांच्या सलामीच्या सामन्यातून करतील. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली त्यांचा संघ हैदराबाद एवढाच ताकदवान आहे. मॉर्गन गेल्या महिन्यापासून भारतातच आहे. भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने इंग्लंडचे नेतृत्व केले होते, त्यामुळे येथील परिस्थितीचा त्यांना चांगला अनुभव आलेला आहे.\nकोलकाताचा संघ नेहमीच संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असतो, परंतु काही सामन्यांतील चुका त्यांना बॅकफूटवर टाकत असतात. आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि अर्थात पॅट कमिन्स हे त्याचे हुकमी परदेशी खेळाडू आहेत. चौथ्या स्थानासाठी लॉकी फर्ग्युसन आणि शकीब अल हसन यांच्यात चुरस असेल. चेंडू थांबून येणाऱ्या चेन्नईच्या खेळपट्टीवर शकीबची फिरकी आणि त्याची फलंदाजीची क्षमता कोलकातासाठी फायदेशीर ठरू शकते.\nCSK vs DC : जडेजाने कॉ़ल करुन रैनाला रन आउट केलं, पाहा नेमकं काय झालं (VIDEO)\nपॅट कमिन्स आघाडीचा गोलंदाज असलेल्या कोलकाताकडे प्रसिद्ध कृष्णा, शुभम मावी, कमलेश नागरकोटी, असे वेगवान गोलंदाज आहेत; तर सुनील नारायण���र फिरकीची मदार असेल. प्रथमच त्यांच्या संघात असलेल्या हरभनजला स्थान मिळते की नाही हे पहावे लागेल.\nभारतीय संघात स्थिरावत असला तरी शुभमन गिलला आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी त्याच्यासाठी यंदाची ही आयपीएल फायदेशीर ठरू शकते, त्यामुळे त्याच्या फलंदाजीवर लक्ष असेल. नितीश राणा हा त्यांच्यासाठी आणखी एक भरवशाचा फलंदाज असेल.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-20T00:41:14Z", "digest": "sha1:F4HADHXEO7OZ5POJNNBLUK62A675PX2M", "length": 10565, "nlines": 147, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "भारत Archives - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nनवी दिल्ली - कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावर काही राज्यांनी निर्बंध शिथिल केले. मात्र यानंतर बाजारांमध्ये…\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग - युरोपचा जवळपास ४० टक्के व्यापार इंडो-पॅसिफिक क्षेत्रातून होतो, याकडे लक्ष वेधून युरोपिय देशांनी…\nनवी दिल्ली - श्रीलंकेच्या कोलंबो पोर्ट सिटीचा प्रकल्प चीनला बहाल करण्यात आला आहे. गुरुवारी श्रीलंकेने…\nनवी दिल्ली - ‘सीमेवर शांतता व सलोखा कायम असल्याखेरीज भारत आणि चीनचे संबंध सुरळीत होऊ…\nबीजिंग - हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या चीनच्या ‘ताईशान’ अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती…\nहॉंगकॉंग - चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने हॉंगकॉंगस्थित दैनिक ‘ऍपल डेलि’वर केलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय समुदायातून तीव्र प्रतिक्रिया…\nवॉशिंग्टन - अंतराळातील अमेरिका आणि मित्रदेशांचे हितसंबंध सुरक्षित राहिलेले नाहीत. चीन अंतराळाचे लष्करीकरण करून चीन…\nदोहा/इस्लामाबाद - ‘नाटोच्या सहकारी देशांच्या माघारीनंतरही अफगाणिस्तानात सैन्य तैनात ठेवणे ही तुर्कीसाठी गंभीर चूक ठरेल.…\nकोस्टारिका/बीजिंग - मध्य अमेरिकेतील छोटासा देश म्हणून ओळखण्यात येणार्‍या कोस्टारिकाने चीनची कोरोना लस नाकारण्याचा निर्णय…\nकेपटाऊन - आफ्रिका खंडात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने हाहाकार उडविला असून एका आठवड्यात रुग्णांमध्ये ३० टक्क्यांहून…\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nनवी दिल्ली – श्रीलंकेच्या कोलंबो पोर्ट…\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nनवी दिल्ली – ‘सीमेवर शांतता व सलोखा कायम…\nऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nनवी दिल्ली – गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित…\nआक्रमणाला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे\nगुवाहाटी – ‘भारत शांततेचा पुजारी आहे.…\nइंडो-पॅसिफिक क्षेत्रात नियमांवर आधारलेली व्यवस्था हवी\nनवी दिल्ली – इंडो-पॅसिफिक क्षेत्रात…\nभारत ‘जी7’चा नैसर्गिक भागीदार देश – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली – वर्चस्ववाद, दहशतवाद, हिंसक…\nलसींबाबतच्या भारताच्या मागणीला मोठे यश\nनवी दिल्ली – भारताच्या पंतप्रधानांनी…\nभारताने कोरोना लसीकरणाचा 25 कोटींचा टप्पा ओलांडला\nनवी दिल्ली – भारतात आतापर्यंत लसींचे…\nशेजारी देशांपासून असलेल्या धोक्यांविरोधात भारत सज्ज आहे – संरक्षणदलप्रमुख जनरल रावत\nनवी दिल्ली – भारत एलएसीवरील तणाव वाढविण्याच्या…\nपश्‍चिम बंगालमध्ये चिनी नागरिकाच्या अटकेतून धक्कादायक खुलासे\nकोलकाता – पश्‍चिम बंगलाच्या मालदामध्ये…\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/investment-reserve-bank-bond-last-date-298904", "date_download": "2021-06-20T00:03:24Z", "digest": "sha1:AHT2IGED7H36ZKI5M6JJMEJICKVAZJBL", "length": 23617, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आरबीआय बाॅंड्समध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी...", "raw_content": "\nभारत सरकारचे रोखे (आरबीआय बॉंड्‌स) गुरुवारच्या कामकाजी दिवस अखेरपासून विक्रीसाठी थांबविण्यात येत आहेत. रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी रात्री एका अधिसूचनेद्वारे हा निर्णय जाहीर केला.\nआरबीआय बाॅंड्समध्ये गुंतवणूक करण��याची शेवटची संधी...\nपुणे - घसरत्या व्याजदराच्या काळात 7.75 टक्‍क्‍यांचा आकर्षक परतावा देणारे भारत सरकारचे रोखे (आरबीआय बॉंड्‌स) गुरुवारच्या (ता. 28) कामकाजी दिवसअखेरपासून विक्रीसाठी थांबविण्यात येत आहेत. रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी रात्री एका अधिसूचनेद्वारे हा निर्णय जाहीर केला.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nरिझर्व्ह बॅंकेने रेपो रेटमध्ये सातत्याने कपात केल्यामुळे बॅंका; तसेच पोस्टातील ठेवींचे व्याजदर अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. या पार्श्‍वभूमीवर 7.75 टक्‍क्‍यांचा वार्षिक परतावा देणाऱ्या आरबीआय बॉंड्‌सचे आकर्षण वाढले होते. त्यामुळे सध्या त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात होती. यासाठी विशिष्ट बॅंकांमध्ये अर्ज आणि धनादेश सादर करण्यासाठी गर्दी दिसून येत होती. स्टेट बॅंकेसह निवडक राष्ट्रीयीकृत बॅंका, तसेच एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, ऍक्‍सिस बॅंक; याशिवाय स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून या बॉंड्‌सची विक्री केली जाते. बाजारातील समांतर योजनांचे व्याजदर कमी झाल्याने रिझर्व्ह बॅंकेने आता ही योजना नव्या गुंतवणुकीसाठी थांबविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.\nक्रेडिट रिस्क नसलेले हे बॉंड्‌स सुरक्षिततेच्या; तसेच परताव्याच्या आघाडीवर सर्वोत्तम ठरत होते. यात सहामाही व्याज (असंचयी) किंवा मुदतीनंतर एकत्रित (संचयी) रक्कम घेण्याचा पर्याय आहे.\nहेही वाचा : श्रीमंत व्हायचंय, मग लक्षात घ्या 'हे' ७ अर्थमंत्र...\n'कोरोना'च्या संकटामुळे शेअर बाजारात झालेली पडझड, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे घसरलेले मूल्य यांमुळे धास्तावलेले सर्वसामान्य गुंतवणूकदार सध्या मुद्दलाची सुरक्षितता आणि निश्‍चित दराने खात्रीशीर परताव्याला प्राधान्य देताना दिसत आहेत.\nरिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कपात केल्यानंतर बॅंकांतील मुदत ठेवींचे (एफडी) व्याजदरही घसरू लागले आहेत. त्यापाठोपाठ अल्पबचत योजनांच्या व्याजदरातही मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली. त्यामुळे व्याजावर अवलंबून असलेल्या वर्गाची चिंता वाढलेली आहे. अशा वेळी बाजारात निश्‍चित किंवा खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या कोणकोणत्या योजना आहेत, यावर नजर टाकणे महत्त्वाचे ठरेल.\nसन फार्माचा नफा ४१ टक्क्यांनी वाढून ३,७६५ कोटींवर; कंपनीच्या ��िक्रीत १३ टक्क्यांची वाढ\n1) बॅंकांतील एफडी - स्टेट बॅंकेसारख्या सर्वांत मोठ्या सरकारी बॅंकेतील एफडीचे व्याजदर आता 5.70 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले आहेत. हे व्याज करपात्र असल्याने 30 टक्‍क्‍यांच्या टॅक्‍स स्लॅबमध्ये मोडणाऱ्यांना अवघा 3.9 टक्के परतावा मिळू शकतो. काही सहकारी बॅंका 7 ते 7.50 टक्के आणि स्मॉल फायनान्स बॅंका 8 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त व्याज देऊ करीत आहेत. पण जिथे व्याज जास्त, तिथे जोखीमही जास्त, हे लक्षात ठेवले पाहिजे.\n2) अल्पबचत योजना - प्रामुख्याने पोस्ट ऑफिस आणि निवडक बॅंकांच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या या योजनांवर आता 5.50 ते 7.60 टक्‍क्‍यांपर्यंत व्याज दिले जात आहे. 'पीपीएफ'सारख्या अपवादात्मक योजनेचे व्याज करमुक्त आहे. सुरक्षितता ही सर्वांत मोठी जमेची बाजू\n3) कंपनी एफडी - काही वित्तीय कंपन्या एफडी स्वीकारत असतात. बॅंका व पोस्टाच्या तुलनेत त्यांचा व्याजदर एक-दीड टक्‍क्‍यांनी जास्त असतो. आज \"ट्रीपल ए' रेटिंग असलेल्या एचडीएफसी लि., एलआयसी हाऊसिंग फायनान्स, पीएनबी हाऊसिंग फायनान्स, आयसीआयसीआय होम फायनान्स, बजाज फायनान्स, महिंद्र फायनान्स, श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स यासारख्या कंपन्या 7.08 ते 8.25 टक्‍क्‍यांपर्यंत व्याज देत आहेत. पण यातील बहुतांश कंपन्या खासगी असून, सध्याच्या परिस्थितीत त्यातील जोखीमही वाढलेली असू शकते. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करणे योग्य ठरेल.\n4) भारत बॉंड इटीएफ - \"ट्रीपल ए' रेटिंग असलेल्या सरकारी कंपन्यांच्या बॉंड्‌समध्ये गुंतवणूक करणारा हा बॉंड इटीएफ आहे. यात 17 एप्रिल 2023 आणि 17 एप्रिल 2030 रोजी मॅच्युअर होणाऱ्या दोन पर्यायांचा समावेश आहे. त्यावर अनुक्रमे 6.35 आणि 7.43 टक्के परतावा अपेक्षित आहे. वार्षिक 4 टक्के चलनवाढ गृहित धरून करपश्‍चात परतावा बघितला तरी अनुक्रमे 5.81 आणि 6.73 टक्के परतावा मिळू शकतो. या बॉंड इटीएफमधील गुंतवणूक मॅच्युरिटीच्या तारखेपर्यंत बाळगली तर इंडेक्‍सेशनचा लाभ मिळू शकतो. परतावा आणि तरलता यांचा विचार केला तर सेकंडरी मार्केटमधील टॅक्‍सफ्री बॉंडच्या तुलनेत हा बॉंड इटीएफ अधिक चांगला पर्याय ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण बाजारात उपलब्ध असलेल्या टॅक्‍सफ्री बॉंडवर 5.25 ते 5.75 टक्के इतकाच परतावा मिळतो.\n5) आरबीआय बॉंड - घसरत्या व्याजदराच्या काळात सात वर्षे मुदतीचे व 7.75 टक्‍क���‍यांचा परतावा देणारे भारत सरकारचे रोखे (आरबीआय बॉंड) हा आकर्षक पर्याय दिसून येतो. पण ते आता (28 मे अखेरपासून) बंद केले जात आहेत. त्यामुळे त्याची झळ सर्वसामान्य गुंतवणूकदारांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना बसणार आहे.\nअस्थिरतेच्या काळात खात्रीशीर उत्पन्न हवंय\nपुणे: \"कोरोना'च्या संकटामुळे शेअर बाजारात झालेली पडझड, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे घसरलेले मूल्य यांमुळे धास्तावलेले सर्वसामान्य गुंतवणूकदार सध्या मुद्दलाची सुरक्षितता आणि निश्‍चित दराने खात्रीशीर परताव्याला प्राधान्य देताना दिसत आहेत.\nआर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय चिंता करण्याचे कारण नाही\nपुणे - कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींच्या उत्पन्नात मोठी घट झाली. एकीकडे आर्थिक चणचण आणि दुसरीकडे हमखास उत्पन्नाचा मार्ग सापडत नसल्याने अनेकजण चिंताग्रस्त झालेले दिसतात. पण आता चिंता करण्याचे कारण नाही. ‘सकाळ’ विद्या आणि ‘एसपी फा\nजर्मनी, फ्रान्स, इटलीकडून कोरोना प्रतिबंधक लसीवर बंदी ते पुण्यात भीषण आग 25 दुकानं जळुन खाक, ठळक बातम्या एका क्लिकवर\nइटलीने देखील सोमवारी खबरदारीचा उपाय म्हणून एस्ट्राझेनेकाच्या कोविड-19 विरोधी वापरावर तात्पुरती स्थगिती आणली आहे. लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या बनण्यासंबंधी बातम्या आल्यानतंर हे पाऊल उचललं गेलं आहे. समुद्र सपाटीपासून ५, ८९५ मीटर उंच असलेला हा पर्वत टांझानियामध्ये आहे. हा पर्वत सर करण्यापूर\nनोकरी गेलीय, उत्पन्न घटलंय\n‘सकाळ’ विद्या आणि ‘एसपी फायनान्स ॲकॅडमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने खास सेमिनार पुणे - कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे सारे अर्थविश्व ढवळून निघाले आहे. दीर्घकाळ चाललेल्या लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंद्यांवर आणि पर्यायाने कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला. काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींच्या उत्पन्नात\nप्राप्तिकर नियोजन करून त्या दृष्टीने योग्य तो पर्याय निवडून त्यात गुंतवणूक करणाऱ्या करदात्यांचे प्रमाण खूपच कमी असल्याचे दिसून येते. सामान्यत: फेब्रुवारी, मार्च महिना आला की घाईघाईने इन्शुरन्स पॉलिसी, पेन्शन योजना, टॅक्‍स सेव्हिंग एफडी यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याचे दिसून येते.\nनवीन गुंतवणुकदारांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर��; कुठे, केव्हा, कशी गुंतवणूक करावी, वाचा...\nपुणे: योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बचतीची चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करु शकता. बरेचजण पैसे गमावण्याच्या भीतीने गुंतवणूक करत नाहीत. पण योग्य मार्गदर्शनाने पैशांची गुंतवणूक केली तर त्याचा फायदा होतो.\nगुड न्यूज: आता गुंतवणूकदारांना कर बचतीसाठी मिळाली 30 जूनपर्यंत संधी\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्ववभूमीवर केंद्र सरकारने गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. आता आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये करबचतीसाठी करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी मुदत वाढविण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत केलेली गुंतवणूक कर बचतीसाठी पात्र असते. आता मात्र गुंतवणूकदारांना कर बचतीसाठी 30 जू\nमराठवाड्यातील बँकांच्या २७ शाखा होणार कमी\nऔरंगाबाद: देशातील १० सरकारी बँकांचे एकत्रीकरण करून चार मोठ्या बँकांची निर्मिती करण्यात येणार आहे. या चार बँकांची निर्मिती ही आजवरचे सर्वांत मोठे विलीनीकरण ठरण्याची शक्यता आहे. एक एप्रिलपासून या दहा बँकांपैकी अनेक बँकांच्या शाखा इतर बँकांमध्ये विलीन होणार आहेत. मराठवाड्यात या एकत्रीकरणामुळे\nगुंतवणुकीला परदेशात पाठवा; \"इंटरनॅशनल फंडां'मध्ये गुंतवणूक करावी का\nआंतरराष्ट्रीय बाजारात \"पोर्टफोलिओ'चा विस्तार करण्यासाठी अनेक जण सल्ला देतात. हाच \"ट्रेंड' सध्या सगळीकडेच नजरेस पडतोय. विशेषत: परदेशी बाजारांशी निगडित असलेल्या म्युच्युअल फंड योजना लोकप्रिय आणि लक्ष वेधून घेत आहेत.\nस्टॅम्प ड्युटी प्रामुख्याने मालमत्ता व्यवहारांसाठी परिचित आहे. परंतु, केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार म्युच्युअल फंड; तसेच शेअर बाजाराशी संबंधित योजनांच्या व्यवहारांवर एक जुलै २०२० पासून स्टॅम्प ड्युटी आकारण्यात येणार आहे. हे यापूर्वीच होणार होते; पण कोरोनाच्या साथीमुळे उशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/34367", "date_download": "2021-06-20T00:02:33Z", "digest": "sha1:MT6JNTAI4TSRMRQDHQ2UWPCGOFN27ACQ", "length": 22895, "nlines": 230, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तीनी सांजा सखे मिळाल्या... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /प्रिया यांचे रंगीबेरंगी पान /तीनी सांजा सखे मिळाल्या...\nतीनी सांजा सखे मिळाल्या...\nसंध्याकाळची वेळ फार विचित्र असते नाही त्यातून कालच्यासारखी आज नसते आणि आजच्यासारखी उद्या... खरं तर सूर्य नुकताच क्षितिजाखाली गेलाय आणि आकाशात एखादी चांदणी नुकतीच डोकावतेय, चंद्राच्या आगमनाची चाहूल देतेय यापेक्षा फार काही वेगळं बाहेर घडत नसतं. जे घडतं ते सगळं आत, आपल्या मनात असतं.\nया वेळेला कातरवेळ म्हणतात ते काही उगीच नाही दिवस-रात्रीच्या सीमारेषेवर, धड दिवसाचा लख्ख प्रकाश नाही की चंद्राचं शीतल चांदणं नाही अशा वेळेस अोळखीच्या वाटा वेगळ्या दिसतात. आपल्याच बागेतल्या झाडांच्या सावल्या भिववतात. आठवणींच्या गोफाच्या धाग्यांचा नुसता गुंता होतो. नेमक्या नको त्या आठवणीच का येतात अशा वेळी दिवस-रात्रीच्या सीमारेषेवर, धड दिवसाचा लख्ख प्रकाश नाही की चंद्राचं शीतल चांदणं नाही अशा वेळेस अोळखीच्या वाटा वेगळ्या दिसतात. आपल्याच बागेतल्या झाडांच्या सावल्या भिववतात. आठवणींच्या गोफाच्या धाग्यांचा नुसता गुंता होतो. नेमक्या नको त्या आठवणीच का येतात अशा वेळी त्याही एकेकट्या नाही... सोबतीला जणू सगळ्या वेदना, सगळे निःश्वास, मनाच्या खोल कप्प्यात पार दडपून बंद केलेल्या आठवणी उफाळुन वर येतात, जणू बजावतात, आम्ही आहोत अजून; असं बंद दरवाज्यामागे ढकललंस म्हणून आम्ही तुझी साथ सोडू असं वाटलं की काय तुला त्याही एकेकट्या नाही... सोबतीला जणू सगळ्या वेदना, सगळे निःश्वास, मनाच्या खोल कप्प्यात पार दडपून बंद केलेल्या आठवणी उफाळुन वर येतात, जणू बजावतात, आम्ही आहोत अजून; असं बंद दरवाज्यामागे ढकललंस म्हणून आम्ही तुझी साथ सोडू असं वाटलं की काय तुला बहुधा म्हणूनच मन सारखं म्हणत असतं 'या कातरवेळी पाहिजेस तू जवळी'... कारण एकटं असलं की संध्याकाळ अशी अंगावर येते... त्यात बाहेर पावसाने थैमान मांडलेलं असावं बहुधा म्हणूनच मन सारखं म्हणत असतं 'या कातरवेळी पाहिजेस तू जवळी'... कारण एकटं असलं की संध्याकाळ अशी अंगावर येते... त्यात बाहेर पावसाने थैमान मांडलेलं असावं नको-नको होतं नुसतं. तो पाऊस नक्की बाहेरच पडतोय ना नको-नको होतं नुसतं. तो पाऊस नक्की बाहेरच पडतोय ना की डोळ्यांत न मावणाऱ्या अश्रुंमुळे तसं वाटतंय की डोळ्यांत न मावणाऱ्या अश्रुंमुळे तसं वाटतंय ढगांत उगीचच चित्रविचित्र आकार दिसू लागतात, वीजांच्या रेघांनी क्षितिज उजळुन निघतं तेव्हा तर ती वीज जणू आपल्यावरच पडतेय असं वाटतं. अशा वेळी असहाय्य मन जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर रेंगाळणाऱ्या जीवासारखं होतं...\nकदाचित म्हणूनच आपल्याकडे या वेळेस दिवा लावायची पद्धत असावी. समईच्या शुभ्र कळ्यांच्या उजेडात कातर मनाला दिलासा देण्याची केवढी ताकद असते त्यासाठी देवावर श्रद्धा हवी असंच काही नाही कारण त्या शांत उजेडात कोणाच्याही मनातल्या अंधाराला बाहेर पडायची जणू वाट सापडते.\nआणि तेच मन प्रसन्न असतं तेव्हा आकाशात उधळलेले गुलालाचे रंग मोहवतात, आपली माणसं हळुहळु घरी येणार याची हवीहवीशी हूरहूर असते, आज काय बरं करावं जेवायला हा विचार तर केव्हाचा मनात फेर धरत असतो एखाद्या नवोढेच्या मनात त्यानंतर येणाऱ्या रात्रीच्या आठवणीनीच ते आकाशातले रंग गालावर उमटतात... त्यात नुकताच पाऊस पडुन गेलेला असावा किंवा पडत असावा एखाद्या नवोढेच्या मनात त्यानंतर येणाऱ्या रात्रीच्या आठवणीनीच ते आकाशातले रंग गालावर उमटतात... त्यात नुकताच पाऊस पडुन गेलेला असावा किंवा पडत असावा बाहेर डोकवावं तर संधीप्रकाशात अवघी धरणी जणू शुचीर्भूत झालेली दिसते. मोगऱ्याच्या झाडावर पावसाचे थेंब अजुन रेंगाळत असतात, रातराणीच्या कळ्या उमलण्याच्या बेतात असतात. फारच पाऊस झाला असेल तर मला उगीचच प्राजक्ताच्या नाजूक कळ्यांना हाऽऽऽ एवढा पाऊस सोसेल ना याचीच चिंता लागते... पाऊस अजून पडत असेल तर खिडकीशी बसून त्या रिमझिम झरणाऱ्या श्रावणधारा बघायला फार आवडतात. मधूनच कुठेतरी लखकन् वीज चमकते आणि तिच्या प्रकाशात नेहमीचंच आजूबाजूचं दृश्य नव्या उजेडानी नाहून निघतं; असं वाटतं आपण एका नव्याच जगात क्षणभर डोकावून पाहिलं जणू बाहेर डोकवावं तर संधीप्रकाशात अवघी धरणी जणू शुचीर्भूत झालेली दिसते. मोगऱ्याच्या झाडावर पावसाचे थेंब अजुन रेंगाळत असतात, रातराणीच्या कळ्या उमलण्याच्या बेतात असतात. फारच पाऊस झाला असेल तर मला उगीचच प्राजक्ताच्या नाजूक कळ्यांना हाऽऽऽ एवढा पाऊस सोसेल ना याचीच चिंता लागते... पाऊस अजून पडत असेल तर खिडकीशी बसून त्या रिमझिम झरणाऱ्या श्रावणधारा बघायला फार आवडतात. मधूनच कुठेतरी लखकन् वीज चमकते आणि तिच्या प्रकाशात नेहमीचंच आजूबाजूचं दृश्य नव्या उजेडानी नाहून निघतं; असं वाटतं आपण एका नव्याच जगात क्षणभर डोकावून पाहिलं जणू अचानक रोजच्या 'तेच ते नि तेच ते' मध्ये विसरायला झालेला काळ आठवतो ���ेव्हा त्यानी आपला हात हातात घेऊन आपल्याला वचन दिलं होतं 'आजपासूनी जिवें अधिक तूं माझ्या हृदयाला'... लक्षात ठेवायची खरी गोष्ट हीच असायला हवी. कारण खरंच, संध्याकाळ कालच्यासारखी आज नसते अन् आजच्यासारखी उद्या... 'साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करिं धरिला' हेच आपल्या जीवनातलं शाश्वत...\nप्रिया यांचे रंगीबेरंगी पान\nप्रीयादी कित्ती सुरेख वर्णन\nप्रीयादी कित्ती सुरेख वर्णन केल आहे संध्याकाळच्या कातर वेळेच. हे मात्र अगदी खर आहे की संध्याकाळचा हूर हूर लावणारा हा काळ अगदी क्षणभाराचा असतो पण कधी कधी उगाच काही कारण नसताना सुधा मनाला उदास करून जातो तर कधी मनाला अजून हळवं बनवून जातो. एक वेगळीच जादू आहे ह्या तीन्हीसांजेत\nव्वा. मस्त. अगदी आतुन आलय अस\nअगदी आतुन आलय अस वाटत.\n>>अगदी आतुन आलय अस\n>>अगदी आतुन आलय अस वाटत.\nप्रिया, शीर्षकात चूक आहे कां\nप्रिया, शीर्षकात चूक आहे कां\nलोक्स ही दुसरी प्रिया आहे बर\nलोक्स ही दुसरी प्रिया आहे बर का\nआता माझी ओळख पटेल सगळ्यांना\n हे शिर्षक वाचुन मला 'तिनी सांजा एकटीने खाल्ला... रिकामी बशी दिली मला' हे आठवले\nछान लिहिले आहे ...........\nउदय अरे ही प्रियाताई मी\nउदय अरे ही प्रियाताई मी नव्हेच\n एडीट करायला हवे मग......\n खूप दिवसांनी मायबोलीवर आल्यावर छान वाटलं अगदी त्याचं श्रेय मात्र समीरला... त्यानी सांगितलं की नुसतंच ब्लॉगवर ठेवण्यापेक्षा मायबोलीवरही लिही की\n'प्रिया.' - मी दुसरी नाही बरं का... पहिली कारण मी १९९८ पासून मायबोली वाचतेय आणि १९९९ साली नोंदणी केली पहिली.\nआऊटडोअर्स - तांब्याच्या मूळ कवितेत जसं लिहिलंय तसं मी लिहिलं (त्यांच्या कवितांच्या पुस्ताकात बघुन खात्री करुन घेतली); अर्थात त्यांचा काळ जवळपास एका शतकापुर्वीचा असल्याने भाषा वेगळी वाटणे स्वाभाविक आहे.\nअरे वा प्रिया अनेक वर्षांनी\nअरे वा प्रिया अनेक वर्षांनी\nप्रिया, तू परत आलीस. वा\nप्रिया, तू परत आलीस. वा स्वागत\nह्यापुर्वी तुझ एकही ललित मी वाचलेल आठवत नाही. गाण्यांवरची माहिती मात्र खूप छान आठवते. तुझ्या ब्लॉगचा पत्ता दे ना.. तोही वाचेन. इथे नसेल द्यायचा तर संपर्कातून पाठवं.\nवरचं ललित अत्यंत... अत्यंत सुरेख लिहिल आहे एक एक शब्द काव्यमय झाला आहे.\nमाझ्यामते लतादिदिंनी जे भावगीत गायल त्यात 'तिन्हीसांजा' असा शब्द आहे तर राजकवी भा. रा. तांबे ह्यांच्या कवितेत मात्र 'तिनी सांजा..' अशा ��ळीने सुरवात होते. बर्‍याचशा भावगीतात मुळ कवितेत बदल केलेले आहेत.\nहवे, बी - धन्यावाद... बी,\nहवे, बी - धन्यावाद...\nबी, खरंय,मलाही मी शेवटी ललित कधी लिहिलं होतें ते आठवत नाही. शंभर-एक वर्षांपुर्वी कालिजात असताना खरडलं होतं बरंच काही, पण सगळं पुलाखालच्या पाण्यात वाहून गेलं...\nआत्ता अगदी स्पीकरला कान लावून ऐकलं तर मला गाण्यातही तीनी सांजा असंच ऐकू आलं... कान तपासून घ्यायला हवेत.\nमाझ्या ब्लॉगचा पत्ता माझ्या profile मध्ये दिलाय, sahajsucheltase.blogspot.com\nतिनी तिन्ही सांजा म्हणजे काय\nतिनी तिन्ही सांजा म्हणजे काय तीन आणि संध्याकाळ यांचा काय स्म्बंध\nप्रिया, मीही हे भावगीत आत्ता\nप्रिया, मीही हे भावगीत आत्ता ऐकले. मला मात्र 'तिन्ही' असे ऐकायला येत आहे\nजागोमोहनप्यारे, तुम्हांला पडलेला प्रश्न मलाही पडला होता. बरं, तिन्हीसांजेची वेळ हा शब्दप्रयोग अगदी सर्रास करतो आपण. आंतरजालावर थोडा शोध घेतल्यावर तिन्ही-सांजा या ठिकाणी याच विषयावर चर्चा दिसली.\nबी - खरंच कान तपासून घ्यायला हवेत मला\nलेख आवडल्याचं कळवलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार\nओह प्रिया, बर्‍याच दिवसांनी \nओह प्रिया, बर्‍याच दिवसांनी \nप्रिया, सुंदर लेख... <<जे\n<<जे घडतं ते सगळं आत, आपल्या मनात असतं....> क्या बात है\nकातरवेळ... छान लिहिलं आहे.\nदाद - तुला प्रतिक्रिया द्यावी असं वाटलं, हेच खूप आहे माझ्यासाठी\nमस्त... << जे घडतं ते सगळं\n<< जे घडतं ते सगळं आत, आपल्या मनात असतं.>> जियो \nबाकी सगळा लेखच छान. पहिल्या दोन परिच्छेदांमधील स्थिती अनेकदा अनुभवली आहे. त्यामुळे जास्त जवळचा वाटला लेख.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nरिस्क मॅनेजमेंटः धोका व्यवस्थापन योग\nतळ्यात का मळ्यात... भानस\nभूमिका - १ भानुप्रिया\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/06/blog-post_8.html", "date_download": "2021-06-20T01:55:59Z", "digest": "sha1:EUPWHBFL7C4STSOMVSGTUAEJ5B2FWTOU", "length": 5493, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "आईच्या डोळ्यासमोर टेम्पो खाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू", "raw_content": "\nHomeआईच्या डोळ्यासमोर टेम्पो खाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू\nआईच्या डोळ्यासमोर टेम्पो खाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू\nइस्लामपूर (सूर्यकांत शिंदे) : शिवपुरी (ता. वाळवा) येथे आईबरोबर पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या ७ वर्षाच्या बालकाचा टेम्पो खाली सापडून दुर्दैवी अंत झाला. नरसिंग गोविंद जाधव (वय ७) असे त्या बालकाचे नाव आहे. आईच्या डोळ्यादेखतच ही घटना घडल्याने आईने हंबरडा फोडला. ही घटना आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी टेम्पोचालक अर्जुन सदाशिव पाटील( वय ४०, रा. कार्वे, ता. वाळवा) याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत घटनेची अधिक माहिती अशी, की आज सकाळी नरसिंग व त्याचे आणखी दोन भाऊ आईबरोबर पाणी आणण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे निघाले होते. त्यावेळी आईने लहान व मोठ्या मुलांबरोबर रस्ता पार केला. मधला मुलगा नरसिंग मागेच राहिला. आईचे त्याच्याकडे लक्ष गेले परंतु तेवढ्यातच रस्त्यावरून समोरच्या दिशेने भरधाव वेगाने येणारा चारचाकी टेम्पो दिसला. टेम्पो येतोय हे लक्षात येताच आईने टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी नरसिंग रस्ता पार करण्यासाठी पुढे येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोच्या चाकाखाली आला. जोराची धडक बसल्याने नरसिंग जागीच मृत्यू पावला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने आईने जाग्यावरच हंबरडा फोडला.\nया बाबतची फिर्याद मृत नरसिंगचे वडील गोविंद रंगापा जाधव (वय ४०, मूळ रा. बारानंबरपाटी, जिल्हा लातूर, सध्या रा. वाघवाडी, ता. वाळवा) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathimaaj.in/not-for-abhi-but-to-this-actor-aradhya/", "date_download": "2021-06-20T00:14:30Z", "digest": "sha1:MOGQCGTYR2VKYVNA3VK3H4EZZVYSCPCH", "length": 10475, "nlines": 76, "source_domain": "marathimaaj.in", "title": "अभिषेक नाही तर या व्यक्तीलाच वडील समजली होती आ-राध्या, यावर ऐश्वर्याची होती अशी प्र-तिक्रिया. - MarathiMaaj.in", "raw_content": "\nअभिषेक नाही तर या व्यक्तीलाच वडील समजली होती आ-राध्या, यावर ऐश्वर्याची होती अशी प्र-तिक्रिया.\nअभिषेक नाही तर या व्यक्तीलाच वडील समजली होती आ-राध्या, यावर ऐश्वर्याची होती अशी प्र-तिक्रिया.\nअमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन आता 9 वर्षांची झाली आहे. आराध्याचा जन्म 16 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबई येथे झाला होता. तथापि, पापा अभिषेक बच्चन आणि आई ऐश्वर्या राय बच्चन यांनी घोषित केले होते की दरवर्षीप्रमाणे यंदा मुलगी आराध्याचा वाढदिवस भव्य पार्टी साजरी करून होणार नाही. मिड-डे सोर्सच्या म्हणण्यानुसार, या वेळी सर्व बॉलिवूड मध्ये सेलिब्रेशन अत्यंत कमी झाले आहेत.\nअशा परिस्थितीत आराध्याच्या वाढदिवसाचा उत्सवही छोटा होईल. खरं तर असं घडलं होतं की रणबीरने हुबेहूब अभिषेख सारखे जॅकेट आणि टोपी घातली होती. अभिषेख सारखाच दिसणाऱ्या रणबीर ला बघून आराध्याला वाटले की तेच तिचे पापा आहे. आणि तिने पळत जाऊन रणबीरलाच मिठी मारली होती. ऐश्वर्या राय यांनी स्वत: ही कथा काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितली होती.\nतसे, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ऐश्वर्याच्या मुलीने रणबीर कपूरला आपले वडील मानले. ऐश्वर्या राय 2016 मध्ये ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात रणबीर कपूरच्या सोबत काम करत होती. दरम्यान, ऐश्वर्या आणि रणबीर कपूर यांनी एका फॅशन मासिकासाठी फोटोशूट देखील केले होते. या फोटोशूट दरम्यान आराध्यादेखील अ‍ॅशसोबत होती.\nयेथेच आराध्याला रणबीर कपूर बद्दल गैरसमज झाला होता की तो तिचा पिता आहे. मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले की एकदा आराध्याला समजले की रणबीर तिचाच पापा आहे. तीने सांगितले होते- एक दिवस आराध्याने धावत येऊन रणबीरला मि-ठी मा-र-ली होती आणि त्याच्या मांडीवर बसली होती. कारण त्याने अभिषेकसारखे जॅकेट आणि कॅप घातली होती.\nजेव्हा आराध्याने रणबीरचा चेहरा पाहिला तेव्हा तिलाही ध-क्का-च बसला. ऐश्वर्यानेही रणबीर आणि आराध्याची मैत्री खूप मजेदार असल्याचे सांगितले होते. आराध्या रणबीरला आरके म्हनत होती. दोघांनी एकत्र खूप मजा केली होती. आराध्या ही एक स्टार किड जरी असली तरी अभिषेक -ऐश्वर्या आपल्या मुलीला सामान्य मुलांप्रमाणेच वाढवत आहे.\nआराध्या तिच्या वडिलांच्या अगदी जवळ आहे आणि बर्‍याचदा त्या दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग करतानाही दिसते. आराध्या धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षण घेत आहे. लॉ-कडाऊनमुळे सध्या सर्व शाळा बंद आहेत. ऐश्वर्या राय आपल्या मुलीची खूप दक्षता घेत आहे. ती तिला कुठेही एकटे जाऊ देत नाही अगर सोडत नाही.\nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ह��’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nनीना गुप्ताला ग’रोद’र असतानाही ‘या’ अभिनेत्याने केली होती लग्न करण्याची मागणी, बाळाला नाव द्यायला देखील झाला होता तयार…\nजिच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब झाले नाराज; आज तीच मुलगी आहे बॉलिवूड मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-2021-csk-faf-du-plessis-double-ramp-shots-rr-unadkat-10844", "date_download": "2021-06-20T01:18:21Z", "digest": "sha1:DYG6ZO7BJQRAQ2P56FIN3A6VHLEHWBMZ", "length": 7749, "nlines": 115, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "IPL 2021 : डेरिंगबाज फाफ; लागोपाठ लगावले रिस्की शॉट (VIDEO) - IPL 2021 CSK Faf du Plessis double ramp shots by RR Unadkat | Sakal Sports", "raw_content": "\nIPL 2021 : डेरिंगबाज फाफ; लागोपाठ लगावले रिस्की शॉट (VIDEO)\nIPL 2021 : डेरिंगबाज फाफ; लागोपाठ लगावले रिस्की शॉट (VIDEO)\nIPL 2021 : डेरिंगबाज फाफ; लागोपाठ लगावले रिस्की शॉट (VIDEO)\nउनादकट घेऊन आलेल्या पाचव्या षटकातील फाफने रिस्की शॉट खेळून अप्रतिम चौकार खेचला.\nटॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना फाफ ड्युप्लेसीने संघाला चांगली सुरुव��त करुन दिली. ऋतूराज गायकवाडने साथ सोडल्यानंतर सलामीवीर फाफच्या भात्यातून अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. लयीत दिसणाऱ्या फाफला क्रिस मॉरिसने आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने 17 चेंडूत 4 चौकार आणि 2 उत्तुंग षटकाराच्या मदतीने 33 धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून त्याने केलेली खेळी सर्वोच्च ठरली. आपल्या खेळीत त्याने लगावलेल्या चार चौकारांपैकी दोन चौकार हे डोळ्याचे पारणे फेडणारे होते.\nउनादकट घेऊन आलेल्या पाचव्या षटकातील फाफने रिस्की शॉट खेळून अप्रतिम चौकार खेचला. एवढ्यावरच तो थांबला नाही. दुसऱ्या चेंडूवरही त्याने सेम असाच स्ट्रोक खेळल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या चेंडूवरही तो असचा फटका मारेल, याचा उनादकटने कदाचित विचारही केला नसेल. स्टंपच्या पूर्णपणे आडवे येऊन फाफ ड्युप्लेसीसने विकेट किपरच्या मागे खेळलेला फटका डेअरिंगवाला असाच होता. टी-20 मध्ये अनेकदा आपल्याला हा फटका पाहायला मिळतो.\nCSK चा जुना फोटो व्हायरल होण्यामागचे कारण माहितेय\nदिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात फाफ ड्युप्लेसीला खातेही उघडता आले नव्हते. आवेश खानने त्याची विकेट घेतली होती. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला होता. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पंजाबविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने दमदार कमबॅक केले होते. पंजाबचा डाव 106 डावात आटोपून चेन्नईने 6 विकेट राखून सामना खिशात घातला होता. या सामन्यात फाफ ड्युप्लेसीसीने 33 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या होत्या.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/corona-virus-updates-in-marathi-mumbai-municipal-corporation-mhsp-449485.html", "date_download": "2021-06-20T00:44:22Z", "digest": "sha1:4VJWD73HPCZLNNOGAQNNOPRGLI3OSUP2", "length": 19335, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत 'आयसोलेशन सेंटर'साठी या संस्थेने आधी दिला होकार आता ऐनवेळी... | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपुण्यात खडकवासला सेल्फी पॉईंटची तोडफोड, 2 दिवसांपूर्वीच झालं होतं उद्घाटन\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nIAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्���वादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nमुंबईत 'आयसोलेशन सेंटर'साठी या संस्थेने आधी दिला होकार आता ऐनवेळी...\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19 : सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nपुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; कोविड नियम धाब्यावर बसवून शक्तीप्रदर्शन\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा डेल्टा व्हॅरिएंट अधिक धोकादायक 30 दिवसात दोनदा संसर्ग झाल्याने डॉक्टर हादरले\nपुणे जिल्ह्यातील बहिरवाडी गावात लसीकरण पूर्ण; 100 टक्के लसीकरण करणारं देशातील पहिलं गाव\nमुंबईत 'आयसोलेशन सेंटर'साठी या संस्थेने आधी दिला होकार आता ऐनवेळी...\nसदर संस्थेद्वारे महापालिकेच्या 'फिव्हर क्लीनिक'मध्ये काम करण्याची इच्छा दर्शवली होती.\nमुंबई, 24 एप्रिल: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर 'कोरोना‌ कोविड 19' प्रतिबंधासाठी सर्वस्तरीय कार्यवाही अविरतपणे सुरू आहे. या कार्यवाहीमध्ये सहभागी होण्याची इच्छा काही संस्थांनी दाखवली होती. आता मात्र ऐनवेळी नकार दिल्याचं समोर आलं आहे.\n'कोरोना‌ कोविड 19' प्रतिबंधासाठी सर्वस्तरीय कार्यवाहीत 'मॅजिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड' (वन् रुपी क्लिनिक) या संस्थेने स्वत:हून इच्छा दर्शवली होती. त्यानुसार या संस्थेच्या डॉक्टरांना महापालिकेच्या अखत्यारीतील काही विलगीकरण केंद्रांवर (आयसोलेशन सेंटर) कार्यरत असलेल्या महापालिकेच्या डॉक्टरांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी या कामास आता स्पष्ठ नकार दिल्यानंतर त्यांना 'क्वारंटाईन सेंटर' मध्ये कार्यरत महापालिकेच्या डॉक्टरांसोबत काम करता येऊ शकेल, असे सूचविण्यात आले. मात्र, मॅजिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडने याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही.\n कोरोनाच्या धास्तीने गावाच्या वेशीवरच अडवला वृद्धाचा मृतदेह आणि...\nत्यानंतर सदर संस्थेद्वारे महापालिकेच्या 'फिव्हर क्लीनिक'मध्ये काम करण्याची इच्छा दर्शवली होती. तथापि, महापालिकेच्या 'फिव्हर क्लिनिक'चे काम हे प्रामुख्याने तंत्रज्ञांद्वारे केले जाते. तसेच त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आहे. महापालिकेची सध्याची गरज डॉक्टरांची आहे, हे लक्षात घेऊनच त्यांच्या डॉक्टरांना प्रथम 'विलगीकरण केंद्रात' व त्यानंतर 'क्वारंटाईन सेंटर' येथे कार्यरत असणाऱ्या महापालिकेच्या डॉक्टरांना मदत करण्यास सांगण्यात आले होते. मात्र या दोन्ही बाबींना त्यांनी प्रतिसाद दिला नाही.\nहेही वाचा... COVID-19 च्या सर्व चाचण्या व उपचार निशुल्क, सरकारनं घेतला मोठा निर्णय\nयाच अनुषंगाने महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शु्क्रवारी संपन्न झालेल्या बैठकीला त्यांना अधिकृतपणे आमंत्रित करण्यात आले होते. मात्र या बैठकीला सदर संस्थेद्वारे कोणीही प्रतिनिधी उपस्थित राहिले नसल्याची माहिती मिळाली आहे.\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nअपार्टमेंटमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट; पोलिसांनी छापा टाकत केला भांडाफोड\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली ���हिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-media-and-psychology-neelambari-joshi-marathi-article-2392", "date_download": "2021-06-20T00:26:29Z", "digest": "sha1:QGBY2NEIGROWKVTFH6JCJU52ESBMGE6A", "length": 27391, "nlines": 119, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Media and Psychology Neelambari Joshi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nफिल्टर बबल्स (भाग १)\nफिल्टर बबल्स (भाग १)\nगुरुवार, 3 जानेवारी 2019\nमाध्यमांच्या बदलत्या स्वरूपांचा मानसिक स्वास्थ्यावरचा परिणाम दिवसेंदिवस वाढत जात आहे. नैराश्‍य, चिंता, ताणतणाव, व्यसनाधीनता असे मानसिक विकार वाढत आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून लाइफस्टाइल डिसिजेस वाढायला लागले... ‘माध्यमं आणि मानसशास्त्र’ ही लेखमाला यावरच आधारित आहे.\n‘कुत्रा पाळणं योग्य/चांगलं आहे का’ अशी सर्च ‘गुगल’ला देऊन बघा. मग कुत्रा पाळणं किती चांगलं आहे, कुत्रा पाळण्याचं तंत्र काय आहे वगैरे रिझल्टस गुगल दाखवेल. त्यानंतर लगेचच ‘कुत्रा पाळणं हा दुष्टपणा आहे का’ अशी सर्च ‘गुगल’ला देऊन बघा. मग कुत्रा पाळणं किती चांगलं आहे, कुत्रा पाळण्याचं तंत्र काय आहे वगैरे रिझल्टस गुगल दाखवेल. त्यानंतर लगेचच ‘कुत्रा पाळणं हा दुष्टपणा आहे का’ अशी सर्च द्या. त्यानंतर कुत्रा किंवा इतर प्राणी पाळणं किती आणि कसं दुष्टपणाचं आहे यावर रिझल्टस येतील. अशा प्रकारे तुमचा कल ओळखून गुगल तुम्हाला वेगवेगळी वेबपेजेस दाखवतं आणि हे तुमच्या लक्षातही येत नाही. मुळात हा प्रकार इतक्‍या मामुली गोष्टींपर्यंत मर्यादित नाही. याच प्रकारे ‘स्टेम सेल्सवरचं संशोधन’ याबद्दलचे रिझल्टस त्या विषयाच्या विरोधातल्यांना आणि त्यावर संशोधन करणाऱ्यांना वेगवेगळे दिसतात. ‘पर्यावरणाची हानी’ या विषयावरचे निकालही पर्यावरणावर सामाजिक काम करणाऱ्या माणसाला आणि तेल कंपनीच्या अधिकाऱ्याला वेगवेगळे दिसतात. याच प्रकारे आपल्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आदर्शांना/आवडीनिवडींना अनुसरून इंटरनेटवरच्या अनेक वेबसाईट्‌स आपल्याला रिझल्टस दाखवत��त. असं कसं होतं’ अशी सर्च द्या. त्यानंतर कुत्रा किंवा इतर प्राणी पाळणं किती आणि कसं दुष्टपणाचं आहे यावर रिझल्टस येतील. अशा प्रकारे तुमचा कल ओळखून गुगल तुम्हाला वेगवेगळी वेबपेजेस दाखवतं आणि हे तुमच्या लक्षातही येत नाही. मुळात हा प्रकार इतक्‍या मामुली गोष्टींपर्यंत मर्यादित नाही. याच प्रकारे ‘स्टेम सेल्सवरचं संशोधन’ याबद्दलचे रिझल्टस त्या विषयाच्या विरोधातल्यांना आणि त्यावर संशोधन करणाऱ्यांना वेगवेगळे दिसतात. ‘पर्यावरणाची हानी’ या विषयावरचे निकालही पर्यावरणावर सामाजिक काम करणाऱ्या माणसाला आणि तेल कंपनीच्या अधिकाऱ्याला वेगवेगळे दिसतात. याच प्रकारे आपल्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आदर्शांना/आवडीनिवडींना अनुसरून इंटरनेटवरच्या अनेक वेबसाईट्‌स आपल्याला रिझल्टस दाखवतात. असं कसं होतं याचं उत्तर आहे ‘फिल्टर बबल्स’..\n‘फिल्टर बबल’ हा शब्द एलि पॅरिसर यानं २०११ मध्ये प्रथम वापरला होता. याच विषयावरचं त्याचं पुस्तक आणि टेड टॉकही खूप गाजला होता. जो माणूस इंटरनेट वापरत असतो त्याचं ठिकाण, तो कोणत्या गोष्टींवर क्‍लिक करून त्या गोष्टी जास्तीत जास्त वेळा पाहतो (उदाहरणार्थ, स्त्रिया दागिने आणि पुरुष मोटारगाड्या) आणि तो कोणकोणत्या गोष्टी सर्च करतो (उदा. शिवाजी महाराज, डोनाल्ड ट्रंप, गोवा, पॅरिस, मिसळ असं काहीही) अशा अनेक गोष्टींवरून असंख्य वेबसाईट्‌स माहिती गोळा करतात. त्यावर अल्गॉरिदम्स लिहितात. त्यावरून त्या माणसापुरतं त्याचं वैयक्तिक विश्‍व वेबसाइट्‌स तयार करतात. यानंतर इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आवडीनिवडी सोडून इतर गोष्टी/दृष्टिकोन वेबसाइट्‌सवर दिसणं बंदच होतं. यालाच पॅरिसरनं ‘फिल्टर बबल’ असं नाव दिलं आहे.\nयाची सुरुवात झाली ४ डिसेंबर २००९ रोजी त्या दिवशी गुगलच्या ब्लॉगवर ‘पर्सनलाईज्ड सर्च फॉर एव्हरीवन’ या शीर्षकाची एक बातमी होती. सर्वसाधारण सर्च आणि पर्सनलाईज्ड सर्च यात काय फरक आहे त्या दिवशी गुगलच्या ब्लॉगवर ‘पर्सनलाईज्ड सर्च फॉर एव्हरीवन’ या शीर्षकाची एक बातमी होती. सर्वसाधारण सर्च आणि पर्सनलाईज्ड सर्च यात काय फरक आहे तर सर्वसाधारण सर्चमध्ये तुम्ही ज्या शब्दावर सर्च दिली आहे, त्यावर युगांडापासून भारतापर्यंत सगळीकडे आणि सगळ्यांना सारखेच रिझल्टस दिसतात. पण पर्सनलाईज्ड सर्चमध्ये त��मच्या वैयक्तिक माहितीनुसार विशिष्ट रिझल्टस वेबसाईट्‌सवर दाखवले जातात.\nडॅनी सुलिव्हन या ब्लॉगरनं पर्सनलाईज्ड सर्चला ‘सर्च इंजिनच्या विश्‍वातला सर्वांत मोठा बदल’ असं म्हणतानाच ‘आता वेबवरच्या प्रत्येक साइटवर हे पर्सनलायझेशन अल्गॉरिदम्स आहेत. हा बाटलीबंद राक्षस आता परत बाटलीत जाणं शक्‍य नाही’ असंही विधान केलं होतं. त्या दिवशी सकाळपासून गुगलनं इंटरनेट वापरणारा कुठून लॉग इन करतोय, कोणता ब्राऊजर वापरतोय, काय सर्च करतोय, कोणत्या प्रकारच्या साइट्‌स जास्त वापरतोय, गुगलवरून त्यानं लॉग आऊट केलं तरी तो कोणती वेबपेजेस पाहू शकतो असे ५७ प्रकारचे अंदाज वर्तवायला सुरुवात केली.\nहे सगळं करून गुगलला काय मिळते तर इंटरनेट वापरणाऱ्याची जितकी नेमकी आणि अचूक वैयक्तिक माहिती मिळवली जाईल तितक्‍या जास्त योग्य जाहिराती वेबसाइट्‌स त्याला दाखवू शकतात. इंटरनेट वापरणारा माणूस ऑनलाइन वस्तू विकत घेण्याची शक्‍यता त्यातून वाढत जाते. आपण जितके भराभर वेबवर सर्च करू, जितकी जास्त वेबपेजेस पाहू आणि जितक्‍या जास्त लिंक्‍सवर क्‍लिक करू तितक्‍या प्रमाणात वेबसाइट्‌सना आपली माहिती गोळा करायला जास्त संधी मिळते. त्या माहितीला अनुसरून जास्तीत जास्त जाहिराती दाखवण्याची संधी मिळते. आपण जास्तीत जास्त क्‍लिक मारणे यात अशा प्रकारे वेब दुनियेचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. उदाहरणार्थ, ‘ॲमेझॉन’ प्रत्येक ग्राहकाची आवड निवड ओळखून त्याच्यासमोर ती विशिष्ट गोष्ट ठेवते. ‘नेटफ्लिक्‍स’ ही त्यांच्या प्रेक्षकांना कोणते चित्रपट आवडतील याचा अंदाज वर्तवते. त्या अंदाजावरूनच त्यांना एकूण ग्राहकांपैकी ६० टक्के ग्राहक मिळतात.\nतुम्ही तुमच्या सर्वांत जवळच्या विश्‍वासू मित्रालाही सांगत नसाल इतकी माहिती ही ‘पर्सनलाईज्ड सर्च’ गोळा करते. पण हा डेटा गोळा करून वेबसाइट्‌स कोणते आणि कसे निष्कर्ष काढतात ते मात्र कधीच कळत नाही. जोनाथन मॅकेफी हा अधिकारी गुगलमध्ये सर्च पर्सनलायझेशनवर काम करतो. ‘अल्गॉरिदम्स वापरून तयार केलेल्या पर्सनलाइज्ड सर्चचा परिणाम माणसांवर कसा होतो ते सांगणे निव्वळ अशक्‍य आहे’ असे त्याचे म्हणणे आहे. आपली ही सगळी माहिती कॉम्प्युटरवरच्या ज्या छोट्या फाइल्स साठवतात त्यांना ‘कुकीज’ म्हटले जाते. तुम्ही काय शोधलेत त्याचा मागोवा ठेवण्यासाठी य�� ‘कुकीज’ विशिष्ट माहिती साठवून ठेवतात. नंतर ती माहिती तुम्हाला वापरता येते. याचेच उदाहरण म्हणजे तुमचे गुगल/फेसबुक/इन्स्टाग्राम अशा असंख्य ठिकाणची तुमची अकाऊंट नेम्स आणि पासवर्डस..\n‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका संशोधनानुसार टॉप ५० वेबसाइट्‌स ग्राहकाची वैयक्तिक माहिती मिळवण्याच्या ‘कुकीज’ सर्रास वापरतात. उदाहरणार्थ ‘डिप्रेशन’ हा एक शब्द जर तुम्ही ‘डिक्‍शनरी डॉट कॉम’ला शोधलात तर त्या वेबसाइटवर २२३ ‘कुकीज’ आहेत. त्यातली तुमची माहिती मग या ‘कुकीज’ इतर वेबसाइट्‌सना पुरवतात. औषधे पुरवणारी वेबसाइट लगोलग तुम्हाला अँटीडिप्रेसंटची जाहिरात दाखवायला लागते. तसेच तुम्ही खाद्यपदार्थ बनवण्याचा एखादा लेख फेसबुकवर शेअर केलात तर तुम्हाला टेफलॉनच्या तव्याची जाहिरात दिसते. आता आपल्यापर्यंत कोणते इमेल्स पोचावेत, आपल्याला जोडीदार कसा मिळावा, आपण कोणत्या रेस्टॉरंट्‌समध्ये जावे सगळे काही या वेबसाइटवरच्या कंपन्या ठरवतात. अल्गॉरिदम्स आता जाहिराती दाखवण्याबाबत निर्णय घेताघेता आपल्या आयुष्याचे सुकाणूच हातात घ्यायला लागले आहेत.\nयाला दोन कारणे आहेत. एक म्हणजे, दिवसाला ९ लाख ब्लॉग पोस्ट्‌स, ५० कोटी ट्‌विट्‌स, ६० कोटींपेक्षा जास्त फेसबुक स्टेटस अपडेट्‌स, २.१० कोटी इमेल्सची दिवसाला देवाणघेवाण होते. युट्यूबवर मिनिटागणिक १३०००००००० तासांचे व्हिडिओज अपलोड होतात. माहितीचा भडिमार होत असताना यातले काय पाहायचे ते इंटरनेट वापरणाऱ्याला कळेनासे होते. यातली आपल्यासाठी योग्य आणि महत्त्वाची माहिती कोणती हे शोधणे हे एक वेळखाऊ काम होऊन बसते. मग फिल्टर्स जे दाखवतात ते आपण निमूटपणे मान्य करतो.\nदुसरे म्हणजे, ‘हिंसा, लैंगिकता, गॉसिप, टवाळखोर अशा उद्दिपित करणाऱ्या गोष्टी मनाला हव्याशा वाटतात. त्यामुळे आपण सनसनाटी बातम्या सर्वांत आधी वाचतो,’ असे दाना बॉईड या समाजशास्त्रज्ञ महिलेने एका व्याख्यानात म्हटले होते. याचाच परिणाम म्हणजे आपल्याला हवे ते वेबपेजेसवर समोर येते आणि जे आपल्याला नकोसे किंवा नावडते वाटते त्या गोष्टी समोर येतच नाहीत. आपले विचार, वागणूक, कृती या सर्वच गोष्टी संकुचित आणि बंदिस्त होऊन जातात. प्रत्यक्षात नवीन संकल्पनांमधूनच सृजनशीलता जन्म घेते. पण त्यासाठी सर्व प्रकारच्या गोष्टी आणि विविध दृष्टिकोन मुळात माहिती असायला हवेत. ‘फिल्टर बबल’ तेच थांबवतो. उद्या जर पर्सनलायझेशन जास्त अचूक होत गेले, तर आपल्या समजुती, गृहीतके आणि संकल्पना यांना हादरे देणारे असे आपल्यासमोर काही येणारच नाही. ‘फिल्टर बबल’ हा प्रकार खरे तर नवीन नाही. पूर्वीपासून कोणत्याही माध्यमातले आपण आपल्याला हवे असेल तेच वाचतो/पाहतो/ऐकतो आणि बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण ‘फिल्टर बबल’ने तीन नवीन गोष्टींना चालना दिली आहे.\nयापैकी पहिली गोष्ट म्हणजे, या बबलमध्ये तुम्ही संपूर्ण एकटे असता. टीव्ही बघताना अजूनही मोठ्या प्रमाणात चित्रपट, क्रीडास्पर्धा, मालिका एकत्रितपणे पाहिल्या जातात. नकळतपणे तो कार्यक्रम बघणाऱ्या लोकांमध्ये साहचर्य आणि जिव्हाळा निर्माण होत जातो. त्या कार्यक्रमाबद्दल चर्चा होते. पण स्मार्ट फोनवर किंवा वेबसाइट्‌सवर माणसे एकट्यानेच आणि त्यांना हवे तेच पाहतात. त्यामुळे फिल्टर बबल्स माणसामाणसांमध्ये दुरावा निर्माण करतात.\nदुसरे म्हणजे, ‘फिल्टर बबल’ हा अदृश्‍य स्वरूपात असतो. उदाहरणार्थ, टीव्हीवर बातम्या पाहताना आपला राजकीय दृष्टिकोन जसा असेल त्या प्रकारे बातम्या देणारी वाहिनी आपण पाहतो. पण वेबवर ज्या प्रकारच्या बातम्या आपल्यासमोर येतात त्यामागे वेबसाइट्‌सनी कोणते निकष लावले असतील ते आपल्याला कळत नाहीत. तुमच्या कोणत्या क्‍लिक्‍सवरून तुमच्या मतांबद्दल आडाखे बांधून विशिष्ट बातम्या तुम्हाला का दाखवल्या याचे कारण वेबसाइट्‌स आपल्याला सांगत नाहीतच. त्यामुळे तुमच्याबद्दल त्या वेबसाइटने गृहीत धरलेल्या गोष्टी चूक आहेत का बरोबर ते सांगायलाही तुम्हाला संधी मिळत नाही. ‘फिल्टर बबल्स’ कसे लावले जातात त्यामागे कोणाकोणाचे हात असतात त्यामागे कोणाकोणाचे हात असतात त्याचे भवितव्य काय आहे त्याचे भवितव्य काय आहे त्याने आपल्यावर काय परिणाम होणार आहे त्याने आपल्यावर काय परिणाम होणार आहे आपले आयुष्य त्यामुळे कसे बदलणार आहे आपले आयुष्य त्यामुळे कसे बदलणार आहे यातले आपल्याला काहीच माहिती नाही. तिसरे म्हणजे, या ‘फिल्टर बबल’मध्ये तुम्ही स्वेच्छेने जात नाही. ‘एनडीटीव्ही’वरच्या बातम्या पाहणे, ‘सोनी’वरची मालिका पाहणे किंवा ‘इंडिया टुडे’ वाचणे हे तुम्ही स्वतःहून निवडलेले असते. निर्मात्यांच्या/संपादकांच्या चष्म्यातून मालिकांमधले/लेखांतले विचार मांडले असले तरी तुमचे मत वेगळे हे तुम्ही ठरवू शकता. मात्र वेबसाइट्‌सवर तुम्हाला असे पर्याय उपलब्धच होत नाहीत. त्यामुळे पर्याय निवडीचे तुमचे स्वातंत्र्य आणि नियंत्रण संपत जाते.\n‘कॅमेऱ्याच्या लेन्समधून जसे तुम्ही जग पाहता, तसे आता तंत्रज्ञानाच्या डोळ्यातून आपल्याला जग दिसायला लागले आहे,’ असे स्टॅनफर्डचा प्राध्यापक रायन कालो म्हणतो. त्या जगाबद्दलचा दृष्टिकोन गढूळ/धूसर करण्याच्या अनेक मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे ‘फिल्टर बबल्स’.. यासाठी ‘फिल्टर बबल्स’च्या आर्थिक आणि सामाजिक सत्ता कोणत्या आहेत यासाठी ‘फिल्टर बबल्स’च्या आर्थिक आणि सामाजिक सत्ता कोणत्या आहेत या सगळ्याचा राजकारण, संस्कृती आणि आपले भवितव्य यांच्यावर काय परिणाम होणार आहे ते समजून घ्यायलाच हवे. आपण तंत्रज्ञानाचा वापर करत हवी ती गाणी/चित्रपट/मालिका ऐकतो/पाहतो, हवे ते खाद्यपदार्थ मागवतो आणि आनंदात असतो. मात्र रिॲलिटी टीव्ही, पाणीप्रश्‍न, शेतीप्रश्‍न, दारिद्य्र, विषमता, बेरोजगारी, गुन्हेगारी, अन्याय, उपासमार, दहशतवाद, पर्यावरणाची हानी, प्रदूषण हे जग क्षणार्धात नाहीसे करण्याची किमया या फिल्टर्सकडे आहे. तोच मानवजातीच्या अभ्युदयासाठी सर्वांत मोठा धोका आहे..\nव्यसन राजकारण बेरोजगार गुन्हेगार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/3992", "date_download": "2021-06-20T01:00:35Z", "digest": "sha1:DU7ZLEHXZAAPQI5M7ISKBSEWEQVZLHGE", "length": 26205, "nlines": 271, "source_domain": "bahuvidh.com", "title": "खाऱ्या पाण्यावर शेती करता येईल! - प्रा. रंगनाथ कौलगुड - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nखाऱ्या पाण्यावर शेती करता येईल\nपुनश्च प्रा. रंगनाथ कौलगुड 2018-04-28 06:18:58\nसाहित्य आणि जगणं या जशा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तसंच विज्ञान आणि साहित्य यांचीही फारकत करता येत नाही. त्यामुळेच पुनश्र्चमध्ये काही लेख विज्ञानाविषयीही असावेत असे आम्हाला वाटते. जे ठराविक अंतराने वाचायला मिळतील.\nपृथ्वीचा ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला असला तरी त्यातले केवळ २.५ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. उर्वरित सर्व खारे म्हणजे क्षारयुक्त पाणी आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आताच एवढा अक्राळ विक्राळ झालेला आहे की काही वर्षांनी शेतीसाठी खारे पाणी वापरण्याच्या पर्यायाचा विचार करावाच लागणार आहे. अशी वेळ येईल तेव्हा खाऱ्या पाण्यावर शेती करणे कसे शक्य होईल याचा अदमास घेणारा हा लेख-\nमध्यपूर्व राष्ट्रे तेल उत्पादनाच्या जोरावर चांगली गबर झाली आहेत. म्हणून ती आपले वालुकामय ओसाड प्रदेश लागवडीखाली आणण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलसिंचन योजना आखीत आहेत. त्यामुळे ताज्या, गोड्या पाण्यावर भलताच ताण पडलेला आहे. क्वासीम आणि सौदी अरेबिया या देशांत 2000 मीटर खोल विहिरीतून पाणी उपसले जाते. इतक्या खोलीवरचे पाणी किती पुरातन असेल याची कल्पना करा हे साठलेले पाणी ज्या प्रमाणात वापरले जाते, त्या प्रमाणात त्या पाण्याची भरपाई होणे शक्य नाही; हे उघड आहे.\nअशा परिस्थितीत त्या राष्ट्रांची दृष्टी समुद्राच्या पाण्याकडे जाणे साहजिकच आहे. समुद्राचे पाणी खारे असले तरी साठा अमर्याद आहे. खाऱ्या पाण्यावर शेती करणे ही कल्पना सुरुवातीला कशीशीच वाटण्याचा संभव आहे. कारण या पाण्यातील क्षार पिकांच्या मुळाभोवती जमा होतील व त्यामुळे पिकांची वाढ होणार नाही अशी भीती वाटते. आणखी एक धोका म्हणजे खाऱ्या पाण्याच्या सिंचनामुळे जमिनीतील पाण्याची पातळ ...\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nविज्ञानयुग , ज्ञानरंजन , पर्यावरण , विज्ञान- तंत्रज्ञान\nहा लेख फार जुना आहे असे वाटते केंव्हाचा आहे कालबाह्य झाला आहे असे वाटत आहे.\nपूर्वीपुण्याहून सृष्टीज्ञान नावाचे विज्ञानविषयक मासिक निघे. त्यातील लेख खूप माहितीपूर्ण असत.काही तर आजही उपयुक्त ठरणारे.\n2011-12मध्ये चेन्नईजवळ मिंजुर ह्या गावात मी माझ्या एका अभियांत्रिकी प्रकल्पामुळे10-11महिने रहात असताना जवळच्याच समुद्राचे पाणी गोडे करण्याचे तांत्रिक चाचणी-परीक्षण चालू होते. ह्या लेखात, ह्याविषयीचा अथवा तत्सम भारतीय प्रकल्पांचा उल्लेख नाही हे कसे\nया जगात कांहीही अशक्य नाही हेच खरे आहे . तेला पेक्षाही जगायला अन्न लागते आणि ते स्वत: निर्माण केलेले असेल तर त्याला जास्त गोडी असते . इस्त्रइल हा देश कांहीही करू शकतो हे पुन्हा एकदा समजत आहे . प्रगती साठी सुबत्ता नको प्रश्र्न हवेत आणि ते सोडवायची इच्छा हवी हेच खरे .\nविज्ञान व प्रयोगशिलतेने सर्व संकटावर मात करता येते हे सत्य आहे\nउत्तर माहिती मिळाली. अशाच प्रकारचे संशोधन आपल्या देशातही होणे गरजेचे आहे. आपल्याला प्रचंड मोठा समुद्र किनारा लाभला आहे.\nलेखात तांत्रिक भाग खूप जास्त आहे. त्यामुळे रुक्ष आणि कंटाळवाणा वाटला\nजामीन राहणे : एक धर्म (आणि) संकट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, ���ाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/9338", "date_download": "2021-06-20T01:26:30Z", "digest": "sha1:VUMY6XHW24CPRTYD32ST3TEZLY2MOCPZ", "length": 24016, "nlines": 251, "source_domain": "bahuvidh.com", "title": "माझी पहिली कथा - दि. बा. मोकाशी - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nकथा, कादंबरी, प्रवासवर्णन असे विविध प्रकार दि.बा. उर्फ दिगंबर बाळकृष्ण मोकाशी यांनी हाताळले.  जेमतेम शिक्षण झाल्यावर टाकलेले रेडिओ दुरुस्तीचे दुकान आणि त्यानंतरचा प्रथितयश लेखक म्हणून झालेला प्रवास अशी मोकाशींची दोन अंगे आहेत. 'देव चालले', 'आनंद ओवरी' या त्यांच्या कादंबऱ्या आजही त्यांच्या शैलीतील वैशिष्ट्यांमुळे लोकप्रिय आहेत. साधी, प्रसन्न निवेदन शैली आणि प्रवाही संवाद ही त्यांची खासियत होती. १९४०च्या सुमारास त्यांनी कथालेखनाला प्रारंभ केला. गोष्ट लिहिण्याचा त्यांचा ध्यास आणि त्यासाठीचा पहिला प्रयत्न याची गंमतीदार हकीकत त्यांनी ललितच्या अंकात १९७५ साली लिहिली होती. ती वाचतानाही त्यांच्या नेहमीच्या शैलीचा अनुभव येतो. पुनश्च चा आजचा हा लेख आपण ऐकूही शकता. आगगाडीचा खड्खड् आवाज संथ येत होता. रात्र होती. बाहेर चांदणे होते. मी खिडकीतून चांदण्यात डुबलेले जग बघत होतो. माझ���या मनात येत होतं कविता करणं किंवा कथा लिहिणं किती सोपं आहे. ‘पडले होते रम्य चांदणे’ अशी काव्याला सुरवात करता येईल किंवा ‘चांदण्यातून गाडी धावत होती’ अशी कथेची सुरवात करता येईल. या दोहोंपैकी म्हणाल ते रचता येईल. पण ‘म्हणाल ते रचता येईल’ म्हणत असता पहिल्या ओळीच्या किंवा पहिल्या कडव्याच्या पुढे मला रचा येत नव्हतं. माझ्या ते लक्षात आलं नाही. कथा-कविता करणं सोपं आहे. अगदी फालतू काम आहे. खरं कठीण म्हणजे मोठे निबंधवजा पुस्तक लिहिणं. एखाद गंभीर विषय घेऊन ग्रंथ तयार करणं. लिहिलं तर तसं लिहावं. भुक्कड लिहिण्यात अर्थ नाही. असे तेव्हा माझे विचार होते. त्या वेळी मी सोळाएक वर्षांचा होतो. मी कथा किंवा कविता लिहून पाहिली नव्हती. गं\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nअनुभवकथन , ललित , पुनश्च , दि. बा. मोकाशी\nही कथा ऐकायला खूपच छान वाटलं, तुमच्या ह्या उपक्रमाचे कौतुक व विनंती आणखी लेख ऐकता येतील असे काही करा जेणे करून माझ्यासारख्या वाचण्या पेक्षा ऐकण्या वर प्रेम असणार्‍या वाचकाना अधिक आनंद मिळेल. त्यासाठी अधिक शुल्क आकारले तरीही आवडेल.\nगोष्टीची जन्मकथा आवडली. पैज लावून कथा लिहणे खूपच धाडसी पाऊल. लेखकाचे लहानपणीचे भावविश्व या लेखातुन समोर उभे राहिले. मस्त.\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं ���सतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड ���रताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/voter-public-awareness-rally-of-lonand-nagar-panchayat-employees/", "date_download": "2021-06-20T00:52:51Z", "digest": "sha1:ONUL3D5D56EWKU6CTBPEQXX5MN22OP5J", "length": 8170, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोणंद नगरपंचायत कर्मचाऱ्यांची मतदार जनजागृती रॅली – Dainik Prabhat", "raw_content": "\nलोणंद नगरपंचायत कर्मचाऱ्यांची मतदार जनजागृती रॅली\nलोणंद – लोणंद येथील नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने मंगळवारी शहरातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. खंडाळा तालुक्‍यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या लोणंद शहरातून नवीन मतदार तसेच जुन्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करावी.\nयासाठी प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न म्हणून नगरपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने लोणंद नगरीत जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमधे कर्मचाऱ्यांनी आपल्या हातात विविध प्रकारचे मतदार जागृती निर्माण होईल असे पोस्टर्स घेतलेले होते. तसेच यावेळी लोकांनी अधिकाधिक प्रमाणात मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणादायी घोषणा दिल्या गेल्या.\nसदरची रॅली लोणंद नगरपंचायत पटांगणातून सुरू होऊन, लोणंदच्या मुख्य रस्त्याने शास्त्रीचौकमार्गे महावीर चौक तसेच पुढे बाजारतळमार्गे पुन्हा नगरपंचायतीच्या पटांगणात समारोप अशी काढण्यात आली. यावेळी नगरपंचायतच्या सर्व पुरूष व महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत एक राष्ट्रीय कर्तव्याचे महत्व मतदारांना समजावे यासाठी प्रयत्न केला.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nजीवनगाणे: माणसाचा रोकडा धर्म\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\nमल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरील पूल गेला वाहून\nसातारा – जिल्ह्यातील नऊ बाधितांचा मृत्यू\nपावसामुळे विडणीजवळ तेरा तास वाहतूक ठप्प\nएसटी सेवेपासून अनेक गावे वंचित\nअतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा\nपुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_116.html", "date_download": "2021-06-20T01:31:02Z", "digest": "sha1:CQBQGEUUPBZ47DI5GEB74TYIXKZIYJ7P", "length": 7781, "nlines": 79, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "वैद्यकीय अधिक्षकांच्या कामाची चौकशी करा : जिल्हाधिकारी", "raw_content": "\nHomeवैद्यकीय अधिक्षकांच्या कामाची चौकशी करा : जिल्हाधिकारी\nवैद्यकीय अधिक्षकांच्या कामाची चौकशी करा : जिल्हाध��कारी\nशिराळा (विनायक गायकवाड) : येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. जे. के. मोमीन व ग्रामीण रुग्णालय कोकरूडच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. सलमा इनामदार यांच्या कामाची चौकशी करून त्वरित अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना दिला आहे. तसेच कोरोना कालावधीत कामामध्ये हालगर्जीपणा केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला.\nयेथील तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सद्यस्थितील कोरोना कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, प्रांताधिकारी ओमकार देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, तहसिलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, मुख्याधिकारी योगेश पाटील यांची उपस्थिती होती.\nजिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांना सर्व औषधे उपलब्ध असताना बाहेरून औषधे आणण्यासाठी चिट्ठी देणे याबाबत डॉ. मोमीन यांच्याविरुद्ध तक्रारी आल्या आहेत. त्याचबरोबर कोकरूड ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. इनामदार यांच्याबाबत कोरोनाची पाहिली लाट संपल्यावर अडीच महिन्यात कोणत्याही आजाराचा एकही रुग्ण न तपासणे आदी तक्रारी आल्या आहेत. असे सांगत ही गंभीर बाब आहे त्यामुळे त्यांच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.\nकोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्याबाबत नियोजन करण्यात यावे. ज्या गावांमध्ये कोविड रुग्णांची संख्या जास्त आहे त्या गावांमध्ये संस्थात्मक अलगीकरणावर भर देण्यात यावा. संबधित गावातील ग्राम दक्षता समित्यांनी सक्षमपणे काम करुन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nयाचबरोबर जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन कॉन्संट्रेटर बँक हा उपक्रम राबविण्यात येत असून या ऑक्सिजन कॉन्संट्रेटर बँकचा प्रभावी वापर शिराळा तालुक्यात करण्यात यावा. आरोग्य यंत्रणा व महसुल यंत्रणेने बेड मॉनिटरिंग सिस्टीम अपडेट ठेवावी. हायरिस्क रुग्णांबाबत बेडसाठी रुग्णांची हेळासांड होऊ नये यासाठी बेडची माहिती हॉस्पिटलच्याबाहेर दर्शनी भागात लावण्यात आलेली आहे ती अपडेट ठेवण्यात यावी असे सांगितले.\nयावेळी सहाय्यक जिल्हा श���्यचिकित्सक डॉ संजय पाटील , पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार , सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने, डॉ अनिरुद्ध काकडे , डॉ मनोज महिंद आदी उपस्थित होते.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-kutuhal-dr-bal-fondake-marathi-article-2444", "date_download": "2021-06-20T00:22:20Z", "digest": "sha1:XA2HOVDD6UKR4POTVX6AXEX4NWKFRRND", "length": 11561, "nlines": 132, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Kutuhal Dr. Bal Fondake Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nआकाश रात्री काळं का दिसतं\nआकाश रात्री काळं का दिसतं\nगुरुवार, 17 जानेवारी 2019\nचिंगीचे प्रश्‍न विक्षिप्त असतात हे आतापर्यंत सगळ्यांनाच माहिती झालं होतं. तरीही काही वेळा सगळेच चक्रावून जात. त्या दिवशी असंच झालं. तिनं प्रथम गाठलं ते बाबांना...\nबाबा कामात होते. डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला पाहताच त्यांनी विचारलं, ‘काय हवंय तुला चिंगी\n‘उत्तर हवंय. रात्री आकाश काळं का दिसतं\nचिंगीचे प्रश्‍न विक्षिप्त असतात हे आतापर्यंत सगळ्यांनाच माहिती झालं होतं. तरीही काही वेळा सगळेच चक्रावून जात. त्या दिवशी असंच झालं. तिनं प्रथम गाठलं ते बाबांना...\nबाबा कामात होते. डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला पाहताच त्यांनी विचारलं, ‘काय हवंय तुला चिंगी\n‘उत्तर हवंय. रात्री आकाश काळं का दिसतं\nबाबांना वाटलं आपली ऐकण्यात काही तरी चूक झालीय. त्यांनी तिला परत विचारायला सांगितलं.\n‘रात्रीच्या वेळी आकाश काळं काळं का दिसतं\n‘हा काय प्रश्‍न झाला चिंगी रात्रीच्या वेळी ते काळंच दिसणार. मला सांग दिवसा आकाशाचा रंग कोणता असतो रात्रीच्या वेळी ते काळंच दिसणार. मला सांग दिवसा आकाशाचा रंग कोणता असतो\n‘बरोबर. का असतो तो निळा\n‘कारण दिवसा आकाशात सूर्य तळपत असतो. आणि त्याचे किरण...’\nतिला पुढं बोलूच न देता बाबा म्हणाले, ‘तसा तो रात्री असतो का सूर्य झालं तर मग. सूर्य नाही तेव्हा उजेड नाही. फक्त अंधार, मग रंग काळाच असणार की नाही चला आता पळा. मला खूप काम आहे.’ तिला तोडून टाकत बाबा म्हणाले.\nचिंगीचं काही समाधान झालं नव्हतं. पण आता बाबांना आणखी काही विचारण्यात अर्थ नाही. आपण तसंच चिकाटीनं विचारत राहिलो तर ते चिडतील हे चिंगीला समजत होतं. म्हणून तिनंही तिथून पलायन केलं आणि आपल्या टोळीचा अड्डा गाठला. तिथं तिनं तोच प्रश्‍न परत सर्वांना विचारला.\n‘तुझे बाबा म्हणाले ते पटतंय मला चिंगे. सूर्य नाही, त्याचा प्रकाश नाही तेव्हा आकाश काळंच दिसणार,’ चंदू म्हणाला.\n‘नाही ते पटत. दिवसा सूर्य असला तर मग आकाशाचा रंग पिवळा असायला हवा. सोन्यासारखा.’\n‘तसा तो नसतो कारण आकाशात धूळ असते. इतर कण असतात. हवेतले वायू असतात. त्यांच्याकडून सूर्यप्रकाशातले इतर रंग शोषले जातात आणि फक्त निळाच तेवढा परत उलटा फेकला जातो. परावर्तित होतो. म्हणून आकाश निळं दिसतं...’\n‘बरोबर सांगितलंस तू मिंटे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी हेच किरण वेगळ्याच कोनातून या कणांवर पडतात. त्यामुळं त्यावेळी तांबडा आणि नारिंगी रंग उलटा फेकला जातो. आकाश लालेलाल दिसतं. पण आकाशातून सूर्य निघून गेला तरी हे धूलिकण तिथं असतातच ना.’\n‘हो चिंगे पण त्यांच्यावर कुठलेही प्रकाशकिरण नाही ना पडत\n‘का नाही पडणार गोट्या अरे आकाशात किती तरी तारे आहेत. सूर्य हाही एक ताराच आहे. आपल्या म्हणजे पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून आपल्याला तो मोठा वाटतो. पण तसा तो एक मामुलीच तारा आहे. त्याच्याहून किती तरी मोठे असलेले, जास्ती तेजस्वी असलेले कितीतरी तारे आहेत. ते काय म्हणतात ना अग.., अग..’\n‘अगं मिंटीला काय विचारतेस तिला थोडंच माहिती आहे किती आहेत ते तिला थोडंच माहिती आहे किती आहेत ते\n‘आहे मला माहिती. उगीच रुबाब नको दाखवूस. आकाशात अगणित तारे आहेत.’\n‘हेच सांगत होते. अग.., अग.. अगणित,’ टाळी वाजवत चिंगी म्हणाली.\n‘बरं, बरं, आहेत गणित करता येणार नाही, मोजता येणार नाहीत इतके. पण मग म्हणणं काय तुझं\n‘हेच, एक सूर्य नसला म्हणून काय झालं. इतके बाकीचे, त्याच्याहूनही वरचढ तारे आहेत. त्या सर्वांचा मिळून किती तरी प्रकाश असायला हवा. त्याचे किरण त्याच कणांवरून नाही का परावर्तित होणार मग रात्रीच्या वेळीही आकाश निळंच दिसायला हवं. तसं ते दिसत नाही. का मग रात्रीच्या वेळीही आकाश निळंच दिसायला हवं. तसं ते दिसत नाही. का\n’ इतरांनीही तिच्या सुरात सूर मिसळत विचारलं.\n‘असे नुसतं काव काव करत नका बसू. चला नानांकडं, त्यांनाच विचारू...’\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.real-estate.net.in/apartments/apartment-for-rent-in-thane-west-mumbai_i24917578", "date_download": "2021-06-20T01:00:02Z", "digest": "sha1:2DLCJ3E2DNCN4BLEKEOYSFERESHUDDHX", "length": 9248, "nlines": 175, "source_domain": "mr.real-estate.net.in", "title": "ठाणे पश्चिम, मुंबई येथे भाड्याने घेण्यासाठी अपार्टमेंट", "raw_content": "\nसूची प्रकाशित करा जोडा\nठाणे पश्चिम, मुंबई येथे भाड्याने घेण्यासाठी अपार्टमेंट\nठाणे पश्चिम, मुंबई येथे भाड्याने घेण्यासाठी अपार्टमेंट\nप्रकाशित केले 1 week ago\nमजल्याचा आकार: 600 Sq feet\nव्यवहाराचा प्रकार: For rent\nठाणे पश्चिम, ठाणे पश्चिम येथील रौनक ग्रुप हाइट्समध्ये हे 1 बीएचके चे मल्टिस्टोरी अपार्टमेंट आहे. ही अर्ध-सुसज्ज मालमत्ता आहे. ही year वर्षाची रेडी-टू-मूव्ह-इन प्रॉपर्टी आहे. हे एक आरामदायक जीवन जगण्याच्या मार्गाने तयार केले गेले आहे. साइट विविध नागरी सुविधांच्या जवळ आहे. आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया अधिक तपशीलांसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nवर नोंदणी केली 5. Oct 2016\nजाहिरातदाराशी संपर्क साधा 198719xxxx\nवर नोंदणी केली October 5, 2016\nस्पॅम चुकीचे वर्गीकरण डुप्लिकेट केलेले कालबाह्य आक्षेपार्ह\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nमुख्यपृष्ठ बद्दल ब्लॉग किंमत साइट मॅप सदस्यता रद्द करा संपर्क\nया पृष्ठावरील मालमत्ता वर्णन आणि संबंधित माहिती ही जाहिरातदाराद्वारे प्रदान केलेली विपणन सामग्री आहे आणि मालमत्ता तपशील तयार करीत नाही. कृपया संपूर्ण माहिती आणि पुढील माहितीसाठी जाहिरातदाराशी संपर्क साधा.\nभागीदार डेटा प्रदाते डाउनलोड कराआमच्यासाठी एक पोस्ट लिहासेवांच्या अटीगोपनीयता धोरण\nलॉग इन करा नवीन खाते नोंदणी करा\nमुख्यपृष्ठ आम्हाला मेल करा आम्हाला कॉल करा\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nसर्व श्रेण्यानिवासी घरेलँड लॉटगॅरेज आणि पार्किंगची ठिकाणेकमर्शियल रिअल इस्टेटइतर सर्व स्थावर मालमत्ताव्यवसाय निर्देशिकास्थावर मालमत्ता एजंट निर्देशिका\nगॅलरी / सूची म्हणून आयटम दर्शवा\nगॅलरी दृश्य यादी दृश्य\nकोणतेही वय1 दिवस जुना2 दिवस जुने1 आठवडा जुना2 आठवडे जुना1 महिना जुना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.shekap.org/author/shekap/", "date_download": "2021-06-20T00:34:59Z", "digest": "sha1:JLXJ6GUWW5H6MBRMMPZNYCIJQPUEZRNC", "length": 24487, "nlines": 141, "source_domain": "www.shekap.org", "title": "भारतीय शेतकरी कामगार पक्ष - भारतीय शेतकरी कामगार पक्ष", "raw_content": "\nलोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ\nलोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ\nभाई दि. बा. पाटील\nभाई अँड. दत्ता पाटील\nपुरोगामी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष 27 May 2021 लेख\nकोरोनाने माजवलेल्या हाहाकारामुळे आज आपली आरोग्य व्यवस्था पूर्णतः नागडी झाली असल्याचे प्रकर्षाने जाणवले आहे,मग प्रश्न उरतो इतक्या वर्ष जे जे सत्तेवर आले त्यांनी काय केले आणि आम्ही त्यांना याबाबत जाब का विचारला नाही आणि आम्ही त्यांना याबाबत जाब का विचारला नाही भारतात आरोग्याची परिस्थिती अतिशय दारुण आहे हे मान्य करायला हवे.क्षय,हिवताप,हत्तीरोग,कावीळ आणि मेंदूज्वर या संसर्गजन्य आजारावर आपण अजून पूर्ण ताबा मिळवलेला नसताना त्यात कोरोनाने आपण पूर्ण हतबल झालेलो आहोत.मलेरियामुळे भारतात दरवर्षी अंदाजे 2 लाख लोक मरतात म्हणजे दिवसाला अंदाजे 548 लोक.जगातल्या टी बी च्या एकूण संख्येपैकी 28% रुग्ण एकट्या भारतात आहेत.दरवर्षी 3 लाख लोक मरतात म्हणजे रोजचे 822 लोक मरण पावतात.जुलाबामुळे संपूर्ण जगात…\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष 24 May 2021 शेकाप\n‘कोरोना’ उपचारांसाठी कामगारांना आर्थिक लाभ द्या\nशेतकरी कामगार पक्षाची मागणी मुंबई ( २४ मे ) : राज्यातील नोंदणीकृत बांधकाम व इतर कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना असाध्य आजारकाळात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पंचेवीस हजार रूपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेत ‘ कोरोना’ चा या दुर्धर आजारांमध्ये समावेश करुन लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या योजनेच्या यादीत ‘कोरोना’ या…\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष 19 May 2021 शेकाप\nदरवाढीविरोधात शेकाप आक्रमक : खत पोत्याची केली होळी\nभाई मोहन गुंड यांनी केज तहसील समोर केले आदोलन केज (१९ मेे ) : देशात पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीने नागरीक त्रस्तअसताना ऐन पेरणीच्या तोंडावर रासायनिक खताच्या दरात वाढ केली. या दरवाढी विरोधात आज केज तहसील कार्यालय समोर रासायनिक खतांच्या पोत्याची होळी करुन शेतकरी कामगार पक्षा���्या वतीने दरवाढीचा निषेध केला आहे. दरम्यान रासायनिक खताची दरवाढ तात्काळ रद्द करा अन्यथा यापेक्षा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेकापनेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे. शेतीला अनेक वर्षा पासून रासायनिक खताची सवय झाल्यामुळे शेतीचा पोत उडालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना खत घेतल्या शिवाय पर्याय नाही ,आधीच शेतकरी कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल…\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष 18 May 2021 शेकाप\nशेकाप प्रेमींनो व्यक्त व्हा\nराज्यव्यापी निबंध स्पर्धेचे आयोजन मुंबई ( १८ मे ) : राज्यातील सर्वात जुना आणि आपल्या वैचारिक निष्ठेवर आजपर्यंत आपले अस्तित्व टिकवून असलेल्या शेतकरी कामगार प‌क्षाला पुन्हा राज्यभरात आपले गतवैभव मिळवून देण्यासाठी पक्षविस्तार कार्यात जनसहभाग मिळावा यासाठी पक्षाच्या पक्ष प्रशिक्षण,प्रचार व प्रसार समितीच्या वतीने राज्यव्यापी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी कामगार पक्ष प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समीती सदस्य तथा पक्ष प्रशिक्षण , प्रचार व प्रसार समिती सदस्य भाई चंद्रशेखर पाटील यांनी केले आहे. शेतकरी कामगार पक्ष नेतृत्वाने नव्या वैचारीक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने पक्षाच्या राजकिय पिछेहाटीवर नव्या दमाने व…\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष 17 May 2021 शेकाप\nपुलखल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकापच्या सावित्री गेडाम\nगडचिरोली ( १७ मे ) : गडचिरोली तालुक्यातील पुलखल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या सावित्री तुकाराम गेडाम यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. पुलखल ग्रामपंचायतीची जानेवारी २०२१ रोजी सार्वत्रिक निवडणूक झाली होती. सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्ष समर्पित चार तर शेतकरी कामगार समर्थीत तीन सदस्य निवडून आले होते. आणि जयश्री दिपक कन्नाके या सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या.मात्र त्यांचे पती दिपक कन्नाके यांचे राहते घर हे शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्याने दिनांक २४ मार्च रोजीच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी सरपंच पदावरून अनर्ह केले होते. त्यामुळे पुलखल ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त होते.अखेर आज…\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष 16 May 2021 शेकाप\nनवे शैक्षणिक धोरण उच्���निच व्यवस्थेला चालना देणारे : प्रा. डॉ.भाई उमाकांत राठोड यांची टिका\nनव्या शैक्षणिक धोरणातील तरतुदी धोकादायक ठरण्याचा व्याख्यानमालेतील सुर मुंबई ( १६ मे ) : विज्ञानाधारित शिक्षणाची गरज असतांना मोदी सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर देवधर्म आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अभ्यासक्रम राबवता येतील असे असून गरीब आणि श्रीमंत अशी दरी कायम राहून उच्चनिच व्यवस्था पुन्हा निर्माण होण्यासाठी हे नवे शैक्षणिक धोरण आणले आहे,अशी टिका शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीस मंडळाचे सदस्य प्रा.डॉ.भाई उमाकांत राठोड यांनी केले. शेतकरी कामगार पक्षातर्फे शेकाप युवा कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यास शिबीर अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती सदस्य तथा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व कोकण शिक्षक मतदार…\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष 11 May 2021 शेकाप\nकोरोनाच्या सावटाखाली लहान मुलं : तिसऱ्या लाटेपुर्वी उपाययोजना करा\nमहानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते भाई प्रितम म्हात्रे यांची मागणी पनवेल ( ११ मे ) : कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणेने तिसऱ्या लाटेची पूर्व सूचना दिल्याने आगामी काळात नागरिकांच्या आरोग्याची विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांच्या आरोग्याबाबतीत योग्य उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते भाई प्रितम जनार्दन म्हात्रे यानी केली आहे. भाई प्रितम म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, रायगडच्या पालकमंत्री, पनवेल महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे…\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष 11 May 2021 शेकाप\nदुसऱ्या डोस करीता लसींचा पुरवठा करा : अन्यथा आंदोलन करणार\nशेकाप नेते भाई मोहन गुंड यांचा इशारा केज (११ मे ) : कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेता येईल कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस तात्काळ उपलब्ध करुन न दिल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इ���ारा शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती सदस्य भाई मोहन गुंड यांनी प्रशासनाला दिला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात भाई मोहन गुंड यांनी म्हटले आहे की, कोरोना रोगाची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी केज शहरातील व बीड जिल्ह्यातील अनेक नागरिकांना पहिल्या टप्प्यात कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस केज तालुक्यासह बीड जिल्ह्यात देण्यात आला. एक डोस घेतल्या पासून २८ दिवसानंतर दुसरा डोस…\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष 11 May 2021 शेकाप\nराज्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी\nसरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी लिहिले मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना पत्र मुंबई ( ११ मे ) : कोविड -१९ च्या संसर्गामुळे महाराष्ट्रातील सध्या : ची असलेली रुग्णसंख्या राज्याच्या लोकसंख्येनुसार आवश्यक लसीकरण व अत्यावश्यक आरोग्य सेवा यासाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर , नर्सेस , फार्मासिस्ट , टेक्निशियन , सफाई कर्मचारी यांची आवश्यकता आहे.त्यामुळे रुग्णवाढीच्या संख्येनुसार रुग्ण खाटांची संख्या व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, टेक्निशियन, सफाई कर्मचारी आदिंची आवश्यक व्यवस्था राज्यात तात्काळ करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना…\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष 10 May 2021 शेकाप\nकोविड रुग्णांची ‘आर्थिक’ लुट : शेकापच्या दणक्याने दवाखाना प्रशासन आले ताळ्यावर\nभाई गणेश कडू यांच्यामुळे वाचले लाखो रुपये पनवेल (९ मे ) : पनवेल येथील हांडे हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यू नंतरही अव्वाच्या सव्वा बील मयत रुग्णांच्या नातेवाइकांकडून दवाखाना प्रशासन उकळत असल्याचा प्रकार लक्षात येताच शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा सह चिटणीस, नगरसेवक भाई गणेश कडू यांनी सदर दवाखाना प्रशासनाची कानउघडणी करुन ताळ्यावर आणल्याने मयत रुग्णांच्या नातेवाइकाचे लाखो रुपये वाचून दिलासा मिळाला. तीन दिवसा पूर्वी शिरढोण गावचे हॉटेल उद्योजक रविकांत मुकादम यांचे वडील श्री. लक्ष्मण हीरू मुकादम ह्यांचे कोरोना आजारामुळे पनवेल येथील हांडे हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांचे मृत्यू नंतरही हांडे हाॅस्पीटलच्या ‘लुटारू’ प्रशासनाने २ लाख…\nभारतीय शेतकरी कामगार पक्ष,\nमुंबई – ४०० ००१\nफोन : ०२२ २२६१४१५३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathimaaj.in/the-actress-who-is-mother-in-bajrangi-bhaijan/", "date_download": "2021-06-20T00:34:21Z", "digest": "sha1:PWHNU64NAQ47HSYJRSTR5LMLDRDLBD7Z", "length": 13745, "nlines": 80, "source_domain": "marathimaaj.in", "title": "चित्रपटात म्हाताऱ्या दिसणाऱ्या या अभिनेत्री रियल लाईफ मध्ये दिसतात इतक्या सुंदर, नंबर 2 ची आहे बजरंगी भाईजान मधील मुन्नी ची आ-ई... - MarathiMaaj.in", "raw_content": "\nचित्रपटात म्हाताऱ्या दिसणाऱ्या या अभिनेत्री रियल लाईफ मध्ये दिसतात इतक्या सुंदर, नंबर 2 ची आहे बजरंगी भाईजान मधील मुन्नी ची आ-ई…\nचित्रपटात म्हाताऱ्या दिसणाऱ्या या अभिनेत्री रियल लाईफ मध्ये दिसतात इतक्या सुंदर, नंबर 2 ची आहे बजरंगी भाईजान मधील मुन्नी ची आ-ई…\nक उत्कृष्ट कलाकार त्यालाच म्हणतात, जो मिळेल ती भूमिका करून त्या भूमिकेला सदैव अजरामर करेल. पण फिल्म इंडस्ट्रीत बर्‍याच नायिका अशा देखील आहेत ज्यांनी इमेज कॉन्शस असल्यामुळे काही उत्तम भूमिका देखील नाकारल्या आहेत. तरी, अशा काही नायिका देखील आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, ज्या स्वतःच्या प्रतिमेचा विचार न करता सर्व प्रकारच्या जो-खीम घेण्यास तयार असतात.\nतसेच,मिळेल ती भूमिका करण्यासाठी त्या सदैव तयार असतात. बॉलिवूड चित्रपटांमध्ये आ-ईची भूमिका नेहमीच जास्त महत्त्वाची असते. तथापि, काळानुसार त्या पात्राची प्रतिमा आणि तिचे स्वरूप दोन्ही बदलले आहे. पूर्वीच्या काळात ज्येष्ठ नायिका आ-ईची भूमिका साकारत असत, पण आजच्या काळात यंग आणि तरुण नायिकासुद्धा आ-ईची भूमिका साकारण्यासाठी सज्ज आहेत.\nआज आम्ही आपल्याला अशाच तरूण नायिकांची ओळख करून देणार आहोत, ज्यांनी अनेक चित्रपटात आ-ईची भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. वास्तविक, मोठ्या पडद्यावर आ-ईची भूमिका साकारणाऱ्या या नायिका खऱ्या आयुष्यात खूपच स्टाइलिश आणि ग्लॅमरस दिसतात, परंतु अनेक चित्रपटात त्यांनी एका वयोवृद्ध आ-ईची भूमिका साकारली आहे.\n1) अर्चना जोइस :- आपल्या सर्वांचा आवडता चित्रपट केजीएफ या चित्रपटात अर्चना जोइसने यशच्या आ-ईची भूमिका साकारली होती. हा चित्रपट वर्ष २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आपल्याला कदाचित माहित नसेल पण अर्चना खऱ्या आयुष्यात खूपच तरुण आहे. आपण या फोटोमध्ये बघत असाल की ती किती सुंदर आणि मनमोहक द��सत आहे. पण ती लवकरच आता आपल्याला ‘अबचूर’ आणि केजीएफ चॅप्टर २ या चित्रपटांमध्ये आपल्याला दिसणार आहे.\n2) मेहर विज :- ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील मुन्नी अर्थातच हर्षाली मल्होत्राच्या आईची भूमिका अभिनेत्री मेहर विज हिने साकारली होती. २२ सप्टेंबर १९८६ रोजी नवी दिल्लीत जन्मलेली मेहर खासगी आयुष्यात विवाहित असल्याचे फार कमी जणांना माहित असेल. ती किती ग्लॅमरस आणि सुंदर आहे हे आपण या फोटोमधून बघू शकतो.\nमेहरचे खरे नाव वैशाली सचदेव आहे पण लग्नानंतर तिने आपले नाव मेहर असे ठेवले. वैशालीने ‘बजरंगी भाईजान’ या चितपटासोबतच ‘लकी : नो टाइम फॉर लव’ आणि ‘दिल विल प्यार व्यार’ मध्येही काम केले. तसेच ‘किस देश में है मेरा दिल’ आणि ‘राम मिलाई जोडी’ या टीव्ही मालिकांमध्येही ती झळकली आहे.\n3) नादिया :- नादियाने अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या मिर्ची या चित्रपटात तिने प्रभासच्या आ-ईची भूमिका साकारली होती. पण ती खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर आणि मनमोहक आहे. तिला या आ-ईच्या रोलसाठी अनेक अवॉर्ड देखील मिळाले होते.\n4) राम्या कृष्णन :- बॉलिवूडमधील आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रम्या कृष्णन ही किती सुंदर आणि तेजस्वी आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तिने ‘बाहुबली’ चित्रपटात शिवगामी देवीची म्हणजेच प्रभासच्या आ-ईची भूमिका साकारली होती आणि आपल्या सर्वाना माहीतच आहे की ही भूमिका तिने किती योग्यप्रकारे निभावली होती.\nअर्थात ती खऱ्या आयुष्यात दिसायला खूपच तरुण आहे आणि ती आता अवघी ४३ वर्षाची आहे. आपल्याला कदाचित माहित नसेल पण तिने आज पर्यंत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.\n4) अमृता सुभाष :- अमृता सुभाषने रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या ‘गली बॉय’ या चित्रपटात रणवीरच्या आ-ईची भूमिका साकारली होती. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील ती आज एक नामांकित अभिनेत्री आहे. तसेच ती एक उत्कृष्ट लेखिका, गायिका आणि संगीतकार देखील आहे. तिला अनेक चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ती किती निरागस आणि मनमोहक आहे.\nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nनीना गुप्ताला ग’रोद’र असतानाही ‘या’ अभिनेत्याने केली होती लग्न करण्याची मागणी, बाळाला नाव द्यायला देखील झाला होता तयार…\nजिच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब झाले नाराज; आज तीच मुलगी आहे बॉलिवूड मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/477969", "date_download": "2021-06-20T00:22:43Z", "digest": "sha1:HZBTF6B77MK52ZMBXBOCZI3BMDBIBQ7I", "length": 2287, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स.चे १७६० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.चे १७६० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nइ.स.चे १७६० चे दशक (संपादन)\n१०:२९, २७ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n२१ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: qu:1760 watakuna\n००:११, २ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:عقد 1760)\n१०:२९, २७ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: qu:1760 watakuna)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://rmvs.marathi.gov.in/category/audio-books", "date_download": "2021-06-20T01:09:42Z", "digest": "sha1:KYFGRPQUEPU5TBTSACBA4DKNYISRO3DD", "length": 4708, "nlines": 103, "source_domain": "rmvs.marathi.gov.in", "title": "श्राव्य पुस्तके – राज्य मराठी विकास संस्था", "raw_content": "\nभारत सरकार | महाराष्ट्र राज्य सरकार | मराठी भाषा विभाग\nसंस्थेच्या अनुदानातून प्रकाशित पुस्तके\nसंस्थेच्या अनुदानातून प्रकाशित पुस्तके\nसंस्थेच्या अनुदानातून प्रकाशित पुस्तके\nसंस्थेच्या अनुदानातून प्रकाशित पुस्तके\n♫ – कविता विंदांची\n♫ – कविता कुसुमाग्रजांची\nराज्यव्यापी पाढे पाठांतर स्पर्धा - विजेते\nप्राचीन मिस्त्री लोकांचे वृत्तांत कथन\nमुक्तस्रोत संगणकीय साधनांचे मराठीकरण\nसुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास\nसंकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन\n© 2021 राज्य मराठी विकास संस्था - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-police-arrested-childrens-who-were-fled-from-reform-center-5221276-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:09:16Z", "digest": "sha1:3CXKIOSB25DXYLRB2N4BNGG2TRI5E7SO", "length": 5350, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Police arrested childrens who were fled from reform Center | सुधारगृहातून पळालेली १० मुले अखेर ताब्यात, नाशकात दुकान फाेडल्याचेही उघड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुधारगृहातून पळालेली १० मुले अखेर ताब्यात, नाशकात दुकान फाेडल्याचेही उघड\nनाशिक - किशोर सुधारालयातून फरार झालेल्या बारापैकी दहा विधिसंघर्षग्रस्त मुलांना पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात पाेलिसांना यश अाले अाहे. सोमवारी मध्यरात्री सुधारालयाची पंधर फुटांची भिंत मानवी मनोरा आणि चादरीच्या दोरखंडाद्वारे सर करत ही बाराही मुले फरार झाली हाेती. त्यापैकी दाेघांचा अद्याप शाेध लागलेला नाही. दरम्यान, सुधारगृहातून पलायन केल्यानंतर यापैकी काही मुलांनी नाशिकच्या मखमलाबाद रोडवरी एक दुकान फोडल्याचे पोलिसांनी सांगितले. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चार संशयितांच्या हालचाली कैद झाल्या अाहेत.\nसोमवारी नाशिकमधील सरकारवाडा पोलिसांचे ���थक पुणे येथे रवाना झाले. निगडी येथून दोघांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर पथकाने पुणे पोलिसांच्या मदतीने हडपसर, आळंदी, नारायणगाव, चाकण परिसरातून इतर आठ मुलांना ताब्यात घेण्यात अाले. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. दाेन फरार मुलांचे वर्णन राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना कळवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने सुधारालयातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहे. या सर्व मुलांवर खून, दरोडा, प्राणघातक हल्ला यासारखे गंभीर गुन्हे दाखल अाहेत.\nपोलिस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर हे किशोर सुधारालय आहे. नवीन मध्यवर्ती बसस्थानकात रात्रभर प्रवाशांची वर्दळ सुरू असते. याच दरम्यान खाकी हाफपँट व पांढऱ्या रंगाची बनियन घालून फरार झालेल्या मुलांचा कुणालाच कसा संशय अाला नाही, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-68-percent-voting-in-solapur-zp-election-5534746-NOR.html", "date_download": "2021-06-19T23:42:10Z", "digest": "sha1:5IMXXY7QNMM34HBZP2PP5SBPFOLVCAVX", "length": 9603, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "68 percent voting in solapur ZP election | जिल्हा परिषदेसाठी 68 टक्के मतदान, रात्रीपर्यंत मतदान सुरूच - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजिल्हा परिषदेसाठी 68 टक्के मतदान, रात्रीपर्यंत मतदान सुरूच\nसोलापूर - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २१) आगळगाव (ता. बार्शी) येथील किरकोळ प्रकार वगळता चुरशीने मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या ६८ जागांवरील ३२१ आणि पंचायत समित्यांच्या १३६ जागांवरील ५०३ जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. गुरुवारी (दि.२३) मतमोजणी होईल.\nदरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने आणि दुपारी चारनंतर मतदारांच्या रांगा लागल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते, तर अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ दिसून आला. विशेष म्हणजे सुगीमुळे शेतीची कामे सुरू असल्याने मतदान चांगल्या प्रकारे होईल का, याविषयी साशंकता होती. तरीही जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाले.\nया निवडणुकीसाठी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तिरंगी लढती झाल्या. सर्वच तालुक्यांत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्र��सच्या विरोधात भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने स्थानिक आघाड्या केल्या आहेत. काही ठिकाणी स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत. यासाठी मंगळवारी सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरुवात झाली.\nकाही ठिकाणी सकाळच्या सत्रात मतदारांत उत्साह नव्हता. मात्र, बहुतांश गावांमध्ये सुगीच्या कामांमुळे सकाळच्या सत्रात मतदारांनी केंद्रासमोर रांगा लावल्या होत्या. शेतातील कामे आणि वाढते ऊन यामुळे दुपारी बारानंतर मतदानाचा वेग ओसरला. परंतु दुपारी तीननंतर मतदारांच्या केंद्रासमोर लांब रांगा लागल्या. दरम्यान, मतदान करवून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते. त्यासाठी वाड्यावस्त्यांवर त्यांची धावपळ सुरू होती.\nआगळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल व भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत समर्थक आमने-सामने आल्याने तणाव वाढला होता. यावेळी किरकोळ वादावादी झाली. कुर्डू (ता. माढा) येथे बीएलओने नाव मतदार क्रमांक देण्यास विलंब केल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. काही मतदार रांगेत उभे राहिले. अनेकांनी वाट पाहून घरचा रस्ता धरला.\nअकाेले खुर्द (ता. माढा), खोमनाळ (ता. मंगळवेढा), कासेगाव (ता. पंढरपूर), पेनूर, देवडी (ता. मोहोळ), विजयनगर, आनंदनगर (ता. माळशिरस) येथे मतदानयंत्रे बंद पडली. काही ठिकाणी मतदान झाले होते. येथे यंत्रे बदलल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. मात्र, खोमनाळ येथे रात्री नऊपर्यंत मतदान सुरू होते. आधी मतदान झालेले असल्याने मतदान केलेल्या मतदारांना पुन्हा शोधून त्यासाठी आणावे लागले. एकुरके (ता. मोहाेळ) येथील मालन चव्हाण या ११४ वर्षीय महिलेने मतदान केले.\nमतदारयाद्यांत घोळ : उत्तरसोलापूर तालुक्यात मतदार याद्यांमध्ये घोळ दिसून आला. त्यामुळे अनेक मतदार मतदान करता निघून गेले तर अनेकांना उशिरापर्यंत थांबावे लागले. विझोरी (ता. माळशिरस) येथे राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर चुना लावल्याचा प्रकार घडला. तक्रारीनंतर हे यंत्र बदलण्यात आले.\nवृद्ध मतदारांसोबत अधिकाऱ्याचे मतदान \nदक्षिण वडगाव (ता.करमाळा) येथे वृद्ध मतदारांसोबत जाऊन मतदान अधिकाऱ्यांनी मतदान केल्याची तक्रार पंचायत समितीचे माजी सभापती बापूराव गायकवाड यांनी केली. त्यांना अटकाव केल्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची दमदा���ी करण्यात आली. तसेच गुंडांकरवी मार देऊ, असा दम दिल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी चौकशी करणार असल्याचे तहसीलदार संजय पवार यांनी दिव्य मराठीला सांगितले.\nकरमाळा ६५.७२, उत्तर सोलापूर ६४, बार्शी ७०.७४, मोहोळ ६८.९६ (जिल्हा परिषद), ६७.२२ (पंचायत समिती), माळशिरस ६९.२९, अक्कलकोट ५९.६७, करमाळा ६५.७२, सांगोला ६९.२५, माढा ६९.५, दक्षिण सोलापूर ६५, मंगळवेढा ६६.५३.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-3-yr-old-janhavi-is-back-no-clue-about-abductors-4767421-PHO.html", "date_download": "2021-06-20T00:15:20Z", "digest": "sha1:EBAYRVUWWQZE6SY2KEKGCC5YGGLRDVX2", "length": 6396, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "3-Yr-Old Janhavi found, No Clue About Abductors | सोशल मिडियावरील कॅम्पेनमुळे एका आठवड्यात दिल्लीतच सापडली हरवलेली जान्हवी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोशल मिडियावरील कॅम्पेनमुळे एका आठवड्यात दिल्लीतच सापडली हरवलेली जान्हवी\nफोटो : कुटुंबीयांबरोबर जान्हवी.\nनवी दिल्ली - इंडिया गेट परिसरातून रविवारी बेपत्ता झालेती तीन वर्षीय जान्हवी एका आठवड्यानंतर रविवारी जनकपुरी आणि तिलकनगरदरम्यान सुरक्षित सापडली. जान्हवी जनकपुरी डी ब्लॉकजवळ लाजवंती गार्डन येथे सापडली. मुलीची ओळख लपवण्यासाठी तिचे केस पूर्णपणे काढून तिचे टक्कल करण्यात आले होते.\nएका मुलाने फोनवरून जान्हवी सापडल्याची माहिती तिच्या आई वडिलांनी दिली होती. मुलगी मिळाल्यानंतर तिच्या आई वडिलांनी मिडिया आणि सोशल मिडियाचे आभार मानले.\nजान्हनी गेल्या रविवारी तिच्या आईवडिलांबरोबर इंडिया गेट येथे फिरण्यासाठी गेली तेव्हा हरवली होती. तिच्या तपासासाठी गुन्हे शाखा आणि विशेष शाखेची अनेक पथके प्रयत्न करत होते. तसेच सोशल मीडियामध्येही मोठ्या प्रमाणावर जाह्नवीच्या शोधासाठी कँपेन चालवण्यात आले होते. हजारो लोक यामध्ये सहभागी झाले होते.\nगळ्यात आई वडिलांचे मोबाईल नंबर असणारी चिठ्ठी\nज्या मुलाला जान्हवी सापडली होती त्याने दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या गळ्यात एक चिठ्ठी लटकलेली होती. त्यावर मुलीचे नाव जान्हवी असे लिहिलेले होते. तसेच ती गेल्या आठवड्यात इंडिया गेट परिसरातून बेपत्ता झाली होती, याबरोबरच तिच्या आई वडिलांचे फोन नंबरही लिहिलेले होते. रात्री सुमारे सव्वा नऊ वाजता जान्हवीच्या आई वडिलांना फोन आला. त्यानंतर ते जनकपुरी डी ब्लॉ��ला पोहोचले. तोपर्यंत हा मुलगा मुलीला घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याठिकाणी कायदेशीर कारवाई केली जात होती. रात्री उशीरा मुलीला तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.\nआई वडिलांनी मुलगी भेटल्यानंतर पोलिस ठाण्यात तिला विचारणा केली. त्यावेळी ज्यांच्याकडे ही मुलगी होती, ते तिला मम्मी पप्पा म्हणण्यासाठी आग्रह करत होते असे या मुलीने सांगितले. पोलिसांनी मात्र अद्याप याबाबत काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या मुलीबाबत माहिती देणा-यांसाठी 50 हजार रुपयांची घोषणा केली होती.\nपुढील स्लाइड्सवर पाहा सोशल मिडियामध्ये व्हायलर झालेले जान्हवीचे फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-2021-royal-challengers-bangalore-create-history-winning-3rd-match-again-kkr-10826", "date_download": "2021-06-20T00:33:50Z", "digest": "sha1:UJGMXBKVKBWBUBUKBKGBYUL4XHEUI4RX", "length": 8474, "nlines": 125, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "IPL 2021 : जे 13 वर्षांत जमलं नाही ते RCB नं यंदा करुन दाखवलं - IPL 2021 royal challengers bangalore create history by winning 3rd Match Again KKR | Sakal Sports", "raw_content": "\nIPL 2021 : जे 13 वर्षांत जमलं नाही ते RCB नं यंदा करुन दाखवलं\nIPL 2021 : जे 13 वर्षांत जमलं नाही ते RCB नं यंदा करुन दाखवलं\nIPL 2021 : जे 13 वर्षांत जमलं नाही ते RCB नं यंदा करुन दाखवलं\nयंदाच्या हंगामात धमाका करण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरला असून स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यातील कामगिरीनंतर संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर दिसतोय.\nIPL 2021, RCB vs KKR : विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने (Royal Challengers Bangalore) यंदाच्या हंगामाची सुरुवात अगदीच झोकात केलीय. तीन वेळा फायनलमध्ये पोहचूनही चॅम्पियनचा रुबाब मिरवण्यात संघाला अपयश आले. 13 वर्षांचा दुष्काळ संपवून जेतेपदाच्या शर्यतीतील आपली दावेदारी भक्कम केलीय. यंदाच्या हंगामात धमाका करण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरला असून स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यातील कामगिरीनंतर संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर दिसतोय.\nआरसीबीने रविवार झालेल्या सामन्यात दोन वेळा आयपीएल चॅम्पियनशिप मिळवलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) एकतर्फी पराभूत केले. या सामन्यात आरसीबीने विजयी हॅटट्रिक नोंदवली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच सुरुवातीच्या तिन्ही मॅचेस जिंकल्या आहेत.\nआरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना हा एकतर्फी झाला. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर विराटच्या पदरी निराशा आली. तो अवघ्या 50 धावा करुन परतल्यानंतर रजत पटिदार आणि देवदत्त पडिक्कल स्वस्तात माघारी फिरले. रॉयल चॅलेंजर्स संकटात सापडणार अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मॅक्सवेल आणि एबीच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने द्विशतकाला गवसणी घातली. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 166 धावांवरच आटोपला.\nबंगळुरुने हा सामना 38 धावांनी जिंकत पहिल्यांदा आयपीएलच्या स्पर्धेत तीन सामने जिंकण्याचा पराक्रम आपल्या नावे केला. आरसीबीने पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते. दुसऱ्या सामन्यात त्यांनी सनरायझर्सला नमवले आणि आता कोलकातावर एकहाती विजय मिळवत या सीझनमधील किंग होण्याचे संकेतच दिले आहेत.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/corona-infection-slow-down-umarga-osmanabad-news-372672", "date_download": "2021-06-20T00:53:25Z", "digest": "sha1:I5QLMCZMTHTNDXOCXBKS2EKKABKHIDBW", "length": 18903, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ! उमरग्यात दिवाळीनिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे धोक्याची शक्यता", "raw_content": "\nकोरोना विषाणूचा संसर्ग सुरू होऊन सात महिन्याच्या कालावधी पूर्ण होत आहे. या कालावधीत ५८ बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबातील नातेवाईकावर यंदाची दिवाळी साधेपणानेच साजरी करण्याची वेळ आली आहे.\n उमरग्यात दिवाळीनिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे धोक्याची शक्यता\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू होऊन सात महिन्याच्या कालावधी पूर्ण होत आहे. या कालावधीत ५८ बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबातील नातेवाईकावर यंदाची दिवाळी साधेपणानेच साजरी करण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे चित्र दिसत आहे मात्र दिवाळीच्या सणानिमित्त झालेल्या गर्दीमुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान बाधित झालेल्या जवळपास २५ व्यक्तींवर गोडधोडविना रूग्णालयात दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे.\nLakshmi Puja Muhurat : आज लक्ष्मीपूजन; घरोघरी लगब��, व्यापाऱ्यांचे चोपडीपूजन\nसंपूर्ण जिल्ह्यात सर्वप्रथम उमरगा तालुक्यात कोरोना संसर्गाची एन्ट्री एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाली. दोन आकडी संख्येप्रमाणे वाटचाल करत तीन आकडी त्यानंतर तर चक्क दोन हजाराचा टप्पा ओलांडला गेला. गेल्या सात महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासुन संसर्गाचा वेग सुरू झाला आणि तो तब्बल साडेतीन महिन्यापर्यंत सुरू राहिला.\nकोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला आणि आता त्याच्या संख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत दोन हजार ११३ पॉझिटिव्ह रूग्ण संख्या झाली असुन शहरात ९३२ तर ग्रामीण भागात एक हजार १२८ रुग्णांची नोंद आहे. त्यातील ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास दोन हजार जणांनी मोठ्या धैर्याने उपचाराला सामोरे जात कोरोनावर मात केली आहे.\nDiwali 2020 : दिवाळीचा जिवंत 'वसु बारस' देखावा, छायाचित्रकाराने दिला मराठमोळा लुक\nकोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे चित्र दिसत असले तरी संसर्ग झालेल्या बऱ्याच रूग्णांना मानसिक व आर्थिक फटका बसला आहे. सरकारी यंत्रणाही सक्रिय काम केल्याने उपचार खर्च कमी झाला. लागले. बऱ्याच रुग्णांना गंभीर स्थितीतून बाहेर येण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागले. ५८ जणांचा कोरोनाने मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबासाठी यंदाची दिवाळी कडवटच आहे. दरम्यान ऐन दिवाळीच्या तोंडावर बाधित झालेल्या लोकांना उपचारासाठी सरकारी व खाजगी रुग्णालयात जावे लागले. तेलकट, अंबटचे पथ्य बाधितांना असल्याने त्यांची दिवाळी गोडधोडविना होत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांसाठी खास सकस गोड पदार्थाचे नियोजन केलेले नव्हते. सध्या सरकारी कोविडमध्ये पंधरा रुग्ण उपचार घेत असून शनिवारच्या तपासणीत आढळून आलेले आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले जवळपास दहा रुग्ण आहेत.\nसंपादन - गणेश पिटेकर\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भिती : उमरग्यात प्रतिबंधात्मक उपायासाठी पोलिस-पालिका कर्मचारी रस्त्यावर\nउमरगा (उस्मानाबाद) : उमरगा शहर व तालुक्यात कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडून महिना झाला. अलीकडच्या महिनाभरात रूग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला होता मात्र दिवाळीतील अलोट गर्दी आणि राज्य, परराज्यातून नागरिकांच��� झालेली आवक-जावक त्यात थंडी अशा कारणाने कोरोनाची द\nकोरोना टेस्टसाठी शिक्षकांची रांग पण विद्यार्थ्यांच्या टेस्टच काय\nकळंब (उस्मानाबाद) : २३ नोव्हेंबर पासून नववी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोरोना तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले असून, कोरोना सेंटरवर चाचणीसाठी कळंब तालुक्यात शिक्षकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहे. त्यामुळे शि\nमहत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या\nपुणे : दिवाळीसाठी पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) जादा बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावाला जाण्यासाठी प्रवाशांना करावी लागणारी कसरत कमी होणार आहे.\nनवीन वर्षात तब्बल चार महिने सुट्या\nउस्मानाबाद : कोरोनाच्या कटू आठवणींसह हे वर्ष मावळतीला आले आहे. नवीन वर्षारंभ होण्यासाठी केवळ एक महिना उरला आहेत. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २०२१ वर्षातील १९ सार्वजनिक सुट्या जाहीर केल्या आहेत. वर्षभरातील ५२ रविवार व तेवढेच शनिवार यासह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जाही\nराज्यात 1.20 लाख टन बेदाणा शिल्लक; 1200 कोटी अडकले\nसांगली ः राज्यभरात द्राक्षाच्या ऑक्‍टोबर फळछाटणीची तयारी सुरू झाली आहे. गतवर्षी कोरोनामुळे लॉकडाउन परिस्थितीत 60 हजार टन बेदाणा जादा तयार झाला. कोरोनामुळे देशासह जगात विक्रीवर मागणीअभावी विक्रीला मर्यादा आल्या. फळछाटणीसाठी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.\n आजार काढू नका अंगावर, उशिरा दाखल झाल्याने कोरोना बळींची संख्या सर्वाधिक\nउमरगा (उस्मानाबाद) : उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच गेला. पंधरा दिवसाच्या कालावधीत संसर्गाचा धोका कमी असल्याचे जाणवत असले तरी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याबरोबरच नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे. दरम्यान बुधवारी (ता.सात) दुपारपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार आत्तापर्\nबिदर-उदगीर-परळी रेल्वे सुरू करण्यासाठी उदगीर समितीचा संघर्ष.\nउदगीर : कोरोनामुळे ठप्प झालेले जनजीवन अनलॉक नंतर हळूहळू पूर्ववत होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विविध विभागात काही महत्वपू��्ण गाड्या सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्या नुसार मध्य रेल्वे ने लातूर मुंबइ रेल्वे आठवड्यातुन चार दिवस सुरू करण्यास मान्यता दिली. मात्र उर्वरित त\nयंदा, जाता पंढरीस कसे सुख वाटे जीवा\nउदंड पाहिले, उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्रा महिमे उदंड वर्णिले क्षेत्रा महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे ऐसा नामघोष सांगा कोठे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे पंढरी निर्माण केली देवे\nउस्मानाबादेत आता दर रविवारचा जनता कर्फ्यू नको \nउस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता कमी होत असल्याचे चित्र आहे. शिवाय बाजारपेठदेखील संध्याकाळी सातपर्यंत सुरू राहिल्याने निश्चितपणे त्याचाही व्यवसायावर चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.अगदी रुग्णांची संख्या वाढत असतानाही जिल्ह्यामध्ये नवीन जिल्हाधिकारी यांनी लॉकड\nउस्मानाबाद जिल्ह्यातील दुकाने आता रात्री नऊपर्यंत राहणार सुरु, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश\nउस्मानाबाद : दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील बाजारपेठ आता रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला आहे. मंगळवारी (ता.२७) याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांसह आता दुकानदारांनाही याचा फायदा होणार आहे. असं असलं तरी को\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/fake-trp-case-explain-allegations-made-hansa-against-police-369639", "date_download": "2021-06-20T01:06:34Z", "digest": "sha1:JYCIOKW6C6STJGMSZ65ZBVU3RHOUKD4J", "length": 17667, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | फेक टीआरपी प्रकरण! \"हंसा'ने पोलिसांवर केलेल्या आरोपांचा खुलासा करा", "raw_content": "\nफेक टीआरपी प्रकरणातील तक्रारदार हंसा रिसर्च ग्रुप प्रायव्हेट लि.ने मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकार आणि मुंबई पोलिस आयुक्तांना दिले.\n \"हंसा'ने पोलिसांवर केलेल्या आरोपांचा खुलासा करा\nमुंबई : फेक टीआरपी प्रकरणातील तक्रारदार हंसा रिसर्च ग्रुप प्रायव्हेट लि.ने मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकार आणि मुंबई पोलिस आयुक्तांना दिले. फेक टीआरपी प्रकरणात \"हंसा'च्या वतीने फिर्याद नोंदविण्यात आली आहे.\nकॉंग्रेसचा आरे व्यापारीकरणाचा प्रस्ताव फडणवीसांनी हाणून पाडला; शेलारांचे प्रत्युत्तर\nमुंबई पोलिस नाहक तक्रारदाराला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावून त्रास देतात. \"रिपब्लिक टीव्ही'चे नाव घेण्यासाठी दबाव आणतात, असा आरोप \"हंसा'च्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेत केला गेला आहे. हा तपास सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेला सोपवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे आज त्यावर सुनावणी झाली. न्यायालयाने पोलिसांवर केलेल्या आरोपांबाबत बाजू मांडण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांना देण्यात आले.\nपोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि शशांक सांडभोर यांचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे आणि तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे\nकेवळ चौकशीसाठी त्यांना बोलवले जाते, असा युक्तिवाद पोलिसांच्या वतीने ऍड. देवदत्त कामत यांनी केला. मात्र, त्यांना तुम्ही दिवसभर चौकशीच्या नावाखाली बसवून ठेवू शकत नाही. ते तक्रारदार आहेत, असे खंडपीठ म्हणाले. कामत यांनी त्यावर सहमती व्यक्त करून आठवड्यातून दोन दिवस विशिष्ट वेळेत चौकशी करण्याची ग्वाही दिली.\nव्यापारी उपयोगासाठीच आरेची जागा वापरण्याचा प्रयत्न; कॉंग्रेसचा फडणवीसांवर गंभीर आरोप\nपुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला\n\"रिपब्लिक टीव्ही'ला लक्ष्य करण्यासाठी पोलिस आम्हाला त्रास देत आहेत. त्यांचा उल्लेख तपासात करायला सांगत आहेत, असा आरोप \"हंसा'च्या वतीने याचिकेत करण्यात आला आहे. वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी \"हंसा'ची बाजू मांडली. याचिकेवर पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nव्यापारी उपयोगासाठीच आरेची जागा वापरण्याचा प्रयत्न; कॉंग्रेसचा फडणवीसांवर गंभीर आरोप\nमुंबई ः आरेच्या जागेचा व्यापारी वापर करता यावा म्हणून तत्कालीन भाजप सरकारने मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव मुद्दाम बारगळू दिला व कार डेपो आरेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राज्य कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज ��ेला. 2016 मध्ये वॉररूम चर्चेत आरेच्या 30 एकर\nकॉंग्रेसचा आरे व्यापारीकरणाचा प्रस्ताव फडणवीसांनी हाणून पाडला; शेलारांचे प्रत्युत्तर\nमुंबई ः आरेच्या भूखंडाचे श्रीखंड खाऊन त्याचा व्यापारी वापर करण्याचा निर्णय 2014 मध्येच कॉंग्रेस सरकारने घेतला होता; मात्र तो नंतरच्या भाजप सरकारने हाणून पाडला. आता आरेचे व्यापारीकरण होणार नाही, असे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावे, असा प्रतिहल्ला भाजप नेते तथा आमदार ऍड. आशीष शेला\nदिवाळी सुटीच्या परिपत्रकात पुन्हा बदल; शिक्षकांना 19 नोव्हेंबरला शाळेत यावे लागणार\nमुंबई : दिवाळी सुटी देण्याच्या परिपत्रकामध्ये शिक्षण विभागाने पुन्हा बदल केला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची दिवाळी सुटी कायम ठेवली असली तरी शिक्षकांना 19 तारखेलाच शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, शिक्षक संघटनांकडून शिक्षण विभागाच्या निर्णयाच\nअनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्यासाठी 14 ते 30 नोव्हेंबरदरम्यान विशेष पंधरवडा\nमुंबई : सरकारी किंवा मान्यताप्राप्त स्वयंसेवी बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांना विविध शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आदी सवलतींच्या लाभासाठी अनाथ प्रमाणपत्र गतिमान पद्धतीने देण्याचे महिला व बालविकास विभागाने निश्‍चित केले आहे. त्यानुसार अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यभरात येत्या 14 ते 30\nडोळ्यांदेखत असं झालं, की त्या आजोबाचं काळीज चर्रकन चिरलं...\nऔरंगाबाद - पाण्याचे टँकर वळविताना चाकाखाली आल्याने सातवर्षीय बालकाचा चिरडून मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (ता. सहा) सकाळी सिल्लेखाना परिसरातील महिला भरोसा केंद्रानजीकच्या गल्लीजवळ घडला.\nमहापालिकेच्या त्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांनी लावल्या इथे रांगा...\nऔरंगाबाद ः शहरातील बाजारपेठा रविवारपासून (ता.१९) सुरू होणार असल्याने महापालिकेने शेवटच्या दिवशी शनिवारी (ता. १८) जास्तीत जास्त अँटीजेन चाचण्या करण्याचे नियोजन केले होते; मात्र याठिकाणी नागरिकांसोबतच व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे महापालिकेचे संपूर्ण नियोजन कोलमडून पडले. शिबिरांच्य\nकोरोनावाहक बनले १,२५३ तरुण\nऔरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ५० वर्षांखालील म्हणजेच तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे वारंवार समोर आले आहे. आता अशा रुग्णां���ी संख्या तब्बल १,२५३ एवढी झाली आहे. विविध कामांसाठी घराबाहेर पडणारे हे तरुण घरात कोरोना घेऊन जात असल्याचा संशय असून, त्यामुळे शहराची चिंता वाढली आहे.\nखा.राजीव सातव यांनी साधला नागरीकांशी संवाद, हिंगोलीत गाठीभेटीतुन दिवाळी शुभेच्छा\nहिंगोली : अखिल भारतीय काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी तथा राज्यसभेचे खा. राजीव सातव यांनी शहरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या गाठीभेटी घेत दिवाळीच्या रविवारी (ता. १५) शुभेच्छा दिल्या.\nआरे दुधाचा तुटवडा होण्याची शक्यता; 'या' कारणांमुळे होणार परिणाम\nपिंपरी : खासगी-सहकारी दूध संस्थांकडून वाढविलेले दूध खरेदीचे दर, ग्रामीण भागांमधील हिरव्या चाऱ्याची कमतरता यासह इतर कारणांमुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात आरे दूधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दररोजच्या सुमारे साडेनऊ हजार लिटर्स दूधाच्या संकलनामध्ये 30 ते 40 टक्क्य\nमविआ सरकार येताच ‘या’ प्रस्तावाला मिळतीये तत्काळ मंजुरी\nमुंबई : राज्यात भाजपप्रणीत सरकार असताना मेट्रो रेल्वेशी संबंधित प्रत्येक प्रस्ताव मुंबई महापालिकेत अडकत होता. राज्यात सत्तांतर झाल्यावर मेट्रोशी संबंधित प्रत्येक प्रस्तावाला तत्काळ मंजुरी मिळू लागली आहे. वृक्ष प्राधिकरणाने शुक्रवारी मेट्रो मार्गातून ५०८ झाडे हटवण्याची परवानगी दिली आहे. त्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamahiti.in/2020/11/otp-kya-hota-hai-in-marathi.html", "date_download": "2021-06-20T01:22:30Z", "digest": "sha1:LEEXR2OA7DPPKLQYVCYYUULSWA5JNEBT", "length": 11517, "nlines": 62, "source_domain": "www.mahamahiti.in", "title": "OTP म्हणजे काय आहे - One Time Password - महा माहिती", "raw_content": "\nOTP म्हणजे काय आहे - One Time Password - महा माहिती\nआजचे युग हे ऑनलाईन शॉपिंग चे आहे. ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करून प्रत्येक जण आपला वेळ वाचवण्याच्या प्रयत्नात असतो. आज सर्व काही ऑनलाईन आहे. (What is OTP in Marathi)\nपैश्याची देवाणघेवाण करणे, ऑनलाईन वस्तू खरेदी करणे, हे करताना सुरक्षिततेची खूप गरज असते. इंटरनेट ने मानवाचा जेवढा फायदा केला आहे तेवढा तोटा सुद्धा (OTP in Marathi) ऑनलाईन व्यवहारात खूप काळजी घेण्याची गरज असते. थोडीशी चूक सुद्धा तुमचे बँक खाते खाली करू शकते.\nआपण कोठेही ऑनलाईन पैसे पाठवताना किंवा कुठे नोंदणी करताना पाहिले असेल की आपल्या मोबाईल नंबर वर एक कोड येतो आणि तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागतो. आज आपण याच कोड बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.\nआजच्या या पोस्टमध्ये आपण OTP म्हणजे काय (otp kya hota hai) आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. OTP चे काही प्रकार आहेत ते सुद्धा आपण पाहुयात आणि शेवटी OTP चा वापर का आणि कोठे केला जातो हे पाहुयात. तर जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.\nOTP म्हणजे काय आहे - One Time Password - महा माहिती\nOTP (One Time Password) हा एकाच वेळेस वापरला जाणारा एक पासवर्ड आहे. या पासवर्ड चा कॉम्पुटर प्रक्रिये ने निर्माण केला जातो आणि नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर पाठवला जातो. हा पासवर्ड हा सांख्यिकी असू शकतो किंवा शाब्दिक किंवा दोन्ही चे मिश्रण सुद्धा असू शकतो. OTP पासवर्ड हा इतर पासवर्ड पेक्षा सुरक्षित असतो. OTP हा संदेश, ई-मेल द्वारे नोंदणी केलेल्या ठिकाणी पाठवला जातो. OTP हा 4 ते 8 कितीही अंकाचा असू शकतो.\nOTP चा लॉंग फॉर्म आहे-\"One-Time Password\" याला आपण एका वेळेस वापरला जाणारा पासवर्ड सुद्धा म्हणू शकतो कारण याला एकाच वेळा वापरले जाते. हा पासवर्ड पाठवण्याचे उद्दिष्ट असे असते की ज्या मोबाईल नंबर किंवा ई-मेलची नोंदणी झालेली आहे तो तुमचाच आहे का हे पडताळणे. जर OTP तुम्ही चुकीचा टाकला तर तुम्हाला पुढची प्रक्रिया करता येत नाही आणि याच कारणामुळे OTP इतर पासवर्ड पेक्षा सुरक्षित मानला जातो.\nOTP तीन पद्धतीद्वारे पाठवला जातो आणि यांनाच OTP चे प्रकार म्हणले जातात. तर आता याबद्दल माहिती घेऊयात.\nनावातच अर्थ आहे, SMS OTP हा OTP तुम्हाला तुमच्या मोबाईल वर संदेश द्वारे पाठवण्यात येतो. SMS OTP चा वापर फोन नंबर पडताळणी साठी केला जातो.\nया प्रकारात OTP फोन करून सांगितला जातो. Voice Calling OTP चा वापर फोन नंबर पडताळणी साठी केला जातो.\nहा OTP तुमच्या ई-मेल द्वारे मिळतो. याचा वापर ई-मेल पडताळणी साठी केला जातो.\nOTP चा वापर का केला जातो\nOTP चा वापर का केला जातो या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी आपण फेसबुक च्या उदाहरणाने पाहुयात- समजा तुम्हाला फेसबुक चे अकाउंट बनवायचे आहे. तुम्हाला तेथे तुमचा फोन नंबर विचारला जातो आणि पुढल्या प्रक्रियेत तुम्हाला OTP विचारला जातो. OTP तुम्हाला संदेश द्वारे मिळतो आणि तुम्ही OTP टाकून पुढली प्रक्रिया करता.\nआता पहा तुमच्या फोन नंबर चा वापर जर दुसऱ्या कोणाला करायचा असेल. तर तो नोंदणीसाठी तुमचा नंबर टाकेल आणि आणि त्याला OTP विचारला जाईल. पण मोबाईल तर तुमच्याकडे आहे आणि OTP संदेश द्वारे तुमच्या मोबाईल वर येईल आणि त्याला OTP मिळणार नाही पुढील प्रक्रिया तो करूच शकणार नाही.\nतुम्हाला बँक मधून कळले असेल की तुम्ही OTP कुणालाही सांगू नका विचारणारे आम्ही असू किंवा इतर कोणीही. जर तुमचा OTP जर तुम्ही सांगितला तर तुमच्या अकाउंट चा दुरुपयोग होऊ शकतो आणि तुमचे पैसे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने काढले जाऊ शकतात. OTP चा वापर मोबाईल नंबर किंवा ई-मेल पडताळणी साठी केला जातो, की तो तुमचाच आहे का नाही.\nसर्च इंजिन म्हणजे काय आणि हे कसे कार्य करते - संपूर्ण माहिती\nOTP चा वापर कोठे केला जातो\n1) अमेझॉन, फिल्पकार्ट सारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट OTP चा वापर वापरकर्त्यांच्या सुरक्षितते करतात. तुम्ही जर काही खरेदी केले आणि ऑनलाईन पैसे देत असाल तर तेथे तुम्हाला OTP विचारला जातो. आणि OTP जर चुकीचा टाकला तर तुम्हाला पुढली प्रक्रिया करता येत नाही.\n2) OTP चा वापर ज्यादा करून जेथे पैस्यांचा व्यवहार होतो तेथे केला जातो. तुम्हाला नेटबँकिंग द्वारे कोणाला पैसे पाठवायचे असेल तर तेथे OTP विचारला जातो.\n3) इतर काही वेबसाइट्स आणि अप्स सुद्धा नोंदणी करणासाठी OTP चा वापर करतात.\n4) स्कॉलरशिप फॉर्म, बांधकाम कामगार नोंदणी, ऍडमिशन फॉर्म, व इतर सरकारी कामांसाठी सुद्धा OTP चा वापर केला जातो.\nआता तुम्हाला OTP बद्दल पुरेपूर माहिती माहिती (OTP information in Marathi) मिळाली असेल. जर तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर मला कंमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की पाठवा.धन्यवाद\nथोडे नवीन जरा जुने\nवेबसाईट म्हणजे काय असते आणि वेबसाईट चे प्रकार कोणते आहेत- महा माहिती\nशेअरचॅट म्हणजे काय आहे आणि यापासून पैसे कसे कमावतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_289.html", "date_download": "2021-06-20T01:51:26Z", "digest": "sha1:4RSHKOJUACDULRXX6ORFDL54N2E6J34M", "length": 6214, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "डाॅक्टरांवर ॲट्रासिटीचा गुन्हा; विट्यात होणार मोठं आंदोलन", "raw_content": "\nHomeडाॅक्टरांवर ॲट्रासिटीचा गुन्हा; विट्यात होणार मोठं आंदोलन\nडाॅक्टरांवर ॲट्रासिटीचा गुन्हा; विट्यात होणार मोठं आंदोलन\nविटा (प्रतिनिधी) : इस्लामपूरातील प्रकाश हाॅस्पीटल मधील डाॅक्टरांसह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा केवळ राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आला असून याबाबत प्रशासनाने योग्य चौकशी करुन संबधित कोव्हीड योद्धावरील अन��याय दूर करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली.\nयावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहीते, माजी उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, विनोद पाटील, विकास जाधव, महेश बाबर, अजय पाटील, विश्वास करुळकर यांच्या उपस्थितीत तहसीलदार ॠषिकेत शेळके आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना निवेदन देण्यात आले.\nयाबाबत शंकर मोहीते म्हणाले, कोरोनाच्या भीषण संकटात डाॅक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय स्टाफ आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. इस्लामपूरातील प्रकाश हाॅस्पीटल मध्ये देखील हजारो रुग्णांवर यशस्वी वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. या हाॅस्पीटलचा लाभ केवळ इस्लामपूरच नव्हे तर पलूस, कडेगाव, खानापूर या भागातील रुग्णांना होत आहे. अशावेळी काही विघ्नसंतोषी लोकांनी राजकीय द्वेषातून स॔बधित प्रकाश हाॅस्पीटल मधील डाॅक्टरांसह अन्य पाचजणांविरोधात अॅट्रासिटीचा खोटा गुन्हा नोंदवला आहे.\nआम्ही यापूर्वी देखील अॅट्रासिटीचा गैरवापर करुन कसे गुन्हे दाखल होतात, हे प्रशासनाला वेळोवेळी दाखवून दिले आहे. आता तर देवदूत बनून लाखो लोकांचे जीव वाचवत असलेल्या डाॅक्टरांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. याबाबत आम्ही प्रशासनाचा देखील तीव्र शब्दात निषेध करत आहोत. प्रशासनाने याबाबत सखोल चौकशी करुन संबधित कोव्हीड योद्धा वरील गुन्हे मागे घ्यावे अन्यथा १ जुन पासुन आम्ही विटा शहरात तीव्र आंदोलन करणार आहोत, असा इशारा शंकर मोहीते, दहावीर शितोळे, विकास जाधव यांनी दिला आहे.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/chief-minister-uddhav-thackeray-pays-homage-martyrs-mumbai-terror-attack-377501", "date_download": "2021-06-20T01:10:48Z", "digest": "sha1:6YCOBQSWRWLUUGCW64IJ6JWWOWKL4NS4", "length": 16431, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली\nमुंबई - कष्टकरी कामगारांचे शहर तसेच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ���या मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईकरांना वेठीस धरले होते. या हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.\nहेही वाचा - मुंबईत मनसेच्या भव्य मोर्चाला सुरूवात; बाळा नांदगावकर यांचा सरकारला इशारा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने यासंबधी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी ''मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना प्राणार्पण केलेल्या शहीद पोलिसांच्या पवित्र स्मृतीस मुंबई पोलिस आयुक्तालय येथे पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली''.अशी माहिती दिली आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोशारी, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे, मुंबई पोलिसआयुक्त परमबीर सिंह आणि इतर पोलिस अधिकारी मान्यवर उपस्थित होते.\nहेही वाचा - खबरदार संपावर गेलात तर... राज्य सरकारचा शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना इशारा\nयावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलिस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.\nशिवसेना Vs मनसे : पुतण्या आदित्य ठाकरेंनी केलं राज ठाकरेंच्या मनसेचं 'बारसं'\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी हॉकर्स झोन तयार करण्यासाठी सर्व्हे केला होता. मात्र अजूनही ते काम पूर्ण झालेलं नाही. या हॉकर्सकडून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दाखवून खंडणी उकळण\nमुंबई 'नाईट लाईफ'मध्ये रिलीज होणारा 'हा' आहे पहिला सिनेमा\nमुंबई: पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची महत्वाकांशी योजना मुंबई २४ तास. मुंबई नाईट लाईफचा नुकताच शुभारंभ झाला आहे. २७ जानेवारी पासून मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरू करण्यात आली आहे. यात मॉल्स, सिनेमगृह इत्यादी रात्रभर खुले असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रोहित शेट्टीचं दिग्दर्शन\n'आदित्यने वडील मुख्यमंत्री झाल्यावर 'छंद' पूर्ण केले नाहीत'; अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून खणखणीत उत्तर\nमुंबई : महाराष्ट्रात महाविका�� आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगत चाललंय. फडणवीस यांच्या बांगड्यांचा संदर्भ देत करण्यात येणारं विधान, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केलेलं ट्विट आणि यावर आलेली अमृता फडणवीस यांची 'रेशीम किडा' ही प्रतिक्रिया. यावर श\nशिवसेनेकडून टिपू सुलतानचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी, भाजपची घणाघाती टीका\nमुंबई: वादग्रस्त टिपू सुलतान याचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी शिवसेनेने सुरु केल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. सत्तेसाठी शिवसेना पुरती लाचार झाल्याची टीका त्यांनी केली आहे.\nबाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती \nमुंबई - आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाकडून २ उमेदवार निवडणुकीत उतरवण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब करण्यात आला. मात्र उद्धव ठाकरेंचा मेसेज गेल्यानंतर कोरोनाच्या संवेदनशील स्थितीत राजकारण करणं\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध किती गुन्ह्यांची नोंद \nमुंबई - हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठीचा उमेदवारी अर्ज भरला. सर्वात आधी महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील पत्रव्यवहार आणि त्यानंतर काँग्रेसने २ उमेदवारांची केलेली मागणी. या सर्वच गोष्टींमुळे ऐन कोरोनाच्य\n'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळालेल्या डिसले गुरूजींचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार\nमुंबई: युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह महादेव डिसले यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी डिसले यांच्या आई पार्वती, व\nउर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया\nमुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणापासून काही काळ अलिप्त राहिलेल्या उर्मिला मातोंडकर राजकारणात पुन्हा सक्रिय होताना पाहायला मिळतील. कारण उर्मिला यांनी आज शिवसेनेत अधिकृतरीत्या पक्षप्रवेश केला आहे. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातावर शिवबंधन बांधलं.\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनमुक्त, अहवाल आला निगेटिव्ह; केक कापून घरी स्वागत\nमुंबई, ता.20: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविडवर मात केली आहे.त्यांच्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्याने आल्याने किशोरी पेडणेकर आज घरी परतल्या आहेत. मात्र, नियमाप्रमाणे त्यांना पुढील 7 दिवस गृहविलगीकरणात राहाणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांना 10 सप्टेंबररोजी कोव\nदेवेन भारतींना अद्याप नेमणूक नाही, अठरा पोलिस अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत\nमुंबई, ता.२० : महाराष्ट्र पोलिस दलातील १८ आयपीएस अधिकार्यांना नियुक्तीची प्रतीक्षा आहे. सरकारने दोन टप्प्यात आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या असल्या तरी दहशतवाद प्रतिबंधक दलाचे प्रमुख असलेल्या देवेन भारती यांनाही अद्याप नवे पद मिळालेले नाही. रायगड जिल्हा पोलिस अधिक्षकपदी अधिकारी नेमताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/coronas-fourth-victim-shocking-nanded-nanded-news-289830", "date_download": "2021-06-20T01:48:41Z", "digest": "sha1:2O5MKWMSFGLOPLUV25FZE37LKKLAOGNL", "length": 19216, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धक्कादायक : नांदेडात ‘कोरोना’चा चौथा बळी", "raw_content": "\nबुधवारी (ता. सहा) ३२ अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी २३ जणांचे अहवाल संध्याकाळी प्राप्त झाले. त्यापैकी २२ जणांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह तर अबचलनगर येथील ५६ वर्षाच्या व्यक्तीचा संध्याकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि संध्याकाळी काही तासाच्या आतच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.\nधक्कादायक : नांदेडात ‘कोरोना’चा चौथा बळी\nनांदेड : मागील दोन दिवसापासून नांदेडला कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. मात्र, दुसरीकडे तीन दिवसापूर्वी विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या अबचलनगरच्या ५६ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी (ता. सहा) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि काही तासातच संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात चौथ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.\nबुधवारी (ता. सहा) ३२ अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी २३ जणांचे अहवाल संध्याकाळी प्राप्त झाले. त्यापैकी २२ जणांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह तर अबचलनगर येथील ५६ वर्षाच्या व्यक्तीचा संध्याकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि संध्याकाळी काही तासाच्या आतच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अबचलनगरच्या या व्यक्तीस रविवारी (ता. तीन) एनआरआय यात्री निवास येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.\nहेही वाचा- ‘त्या’ चार पॉझिटीव्ह रुग्णांवर गुन्हा दाखल\nरिपोर्ट आला अन रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला\nअबचलनगरच्या ५६ वर्षीय रुग्णास अतिउच्च रक्तदाब आणि ह्रदयरोग आजार असल्याने बुधवारी (ता. सहा) सकाळी नऊच्या दरम्यान अतीगंभीर अवस्थेत श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु औषधोपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने त्यास पुन्हा संध्याकाळी तातडीने विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात घेऊन जात असतानचा रुग्णालयात पोहण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.\nहेही वाचा- Video : नृत्याचे महाराष्ट्राच्या संस्कृतीत काय आहे महत्त्व\nयापूर्वी पीरबुऱ्हाण येथील जिल्ह्यात पहिल्या ६४ वर्षीय व्यक्तीस ता. २२ एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्याचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला असताना त्याचा ‘कोरोना’ आजाराने जिल्ह्यातील पहिला बळी गेला. तर परभणीच्या सेलू तालुक्यातील अनेक व्याधी असलेल्या एक महिलेचा ‘कोरोना’मुळे उपारादरम्यान मृत्यू झाला आहे. देगलूरनाका परिसरातील रहेमत नगर येथील एका ४८ वर्षीय महिलेवर खासगी रुग्णालयात ‘सारी’ आजारावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान महिलेची ‘स्वॅब’ चाचणी घेण्यात आली होती. रविवारी (ता. तीन) सकाळी ‘कोरोना’ आजाराचे निदान झाले आणि काही तासातच दुपारी त्याच दिवशी या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीताचा आकडा ३५ वर पोहचला आहे. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून ३१ कोरोना बाधीत रुग्णावर उपचार सुरु आहेत.\nकोरोना : नांदेडमध्ये ‘त्या’ महिलेचाही मृत्यू\nनांदेड : सेलू येथील एक पंचावन्न वर्षीय महिला विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी बुधवारी (ता.२९ एप्रिल २०२०) दाखल झाली होती. तिच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरु असताना गुरुवारी (ता.३०) रात्री १०.३० वाजता त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्ह\nनांदेड २०२ रुग्ण कोरोना मुक्त, २१६ जण पॉझिटिव्ह\nनांदेड : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होतेय असे वाटत असताना बुधवारी (ता. २६) प्राप्त झालेल्या ७३७ अहवालापैकी ५१४ जण निगेटिव्ह तर २१६ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर २०२ रुग्ण कोरोना मुक्त झाले व दिवसभरात पाच जाणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल\nआठवडाभरात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी घेतली ऊसळी, सोमवारी ३६ पॉझिटिव्ह, ५३ रुग्ण कोरोनामुक्त\nनांदेड - आठवड्याभरापूर्वी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या अडीचशेवर आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. सोमवारी (ता.२३) आलेल्या अहवालात ५३ रुग्ण कोरोनामुक्त, एकाचा मृत्यू आणि ३६ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली. कोरोनातुन बरे होणाऱ्या रुग्\nनांदेडला शुक्रवारी ४० रुग्ण कोरोनामुक्त तर ४६ जण पॉझिटिव्ह\nनांदेड - कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या गंभीर रुग्णांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचा दर घटला आहे. शुक्रवारी (ता. आठ) प्राप्त झालेल्या ९२४ स्वॅब अहवालापैकी ८७७ निगेटिव्ह तर ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर तीन दिवसानंतर जिल्ह्यातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचार\nनांदेड - बुधवारी सहा बाधितांचा मृत्यू, एक हजार १६५ अहवाल पॉझिटिव्ह\nनांदेड - जिल्ह्यात बुधवारी (ता. २४) प्राप्त झालेल्या अहवालात ४८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यासोबतच नव्याने एक हजार १६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.\nकोरोनाला हलक्यात घेऊ नका; नांदेडला दिवसभरात संख्या दुपटीने वाढली\nनांदेड - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दोन दिवसापूर्वीच मराठवाड्यातील कोरोना आजाराबद्दलचा आढावा घेत जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक या सर्वांनी मिळुन योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी (ता. १८) जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्\nनांदेडला शनिवारी कोरोनाचा रेकॉर्डब्रेक , २६९ जण पॉझिटिव्ह; १७८ रुग्ण कोरोनामुक्त, तिन बाधित रुग्णाचा मृत्यू\nनांदेड - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग छपाट्याने पसरत आहे.शुक्रवारी (ता.२८) घेण्यात आलेल्या स्वॅबचा शनिवारी (ता.२९) अहवाल प्राप्त झाला. यात २६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच १७��� रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचारादरम्यान तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्\n२१४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर, गुरुवारी नऊ जणांचा मृत्यू, १४८ जण बाधित; १५४ रुग्ण कोरोना मुक्त\nनांदेड ः दिवसेंदिवस कोरोना आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. बुधावारी (ता.२६) घेण्यात आलेल्या स्वँबचा गुरुवारी (ता.२७) ४८० जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३१३ निगेटिव्ह, १४८ जण पॉझिटिव्ह आढळुन आले. तर दिवसभात १५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असली तरी, दुसरीकडे उपचारा दरम्यान नऊ जणा\nनांदेडात कोरोनाचे थैमान सुरुच : रविवारी ६६ बाधीत, २४ बरे तर दोघांचा मृत्यू, संख्या पोहचली ९३५ वर\nनांदेड : नांदेड जिल्ह्यात रविवार (ता. १९) सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ६६ व्यक्ती बाधित तर दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.यात एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. आजच्या अहवालात एकूण ४७८ अहवालापैकी ४०२ अहवाल निगेटिव्ह तर ६६ कोरोना बाधीत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ९३५\nनांदेड : सोमवारी ५९ जण पॉझिटिव्ह; कोरोनावर १४७ रुग्णांची मात\nनांदेड : शहरातील रविवारी (ता.नऊ) प्रलंबित असलेल्या स्वॅब अहवालापैकी सोमवारी (ता. दहा) सायंकाळी ३६९ अहवाल प्राप्त झाले. यात २७४ निगेटिव्ह तर जिल्हाभरात केवळ ५९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. १४७ रुग्णांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याचे जिल्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/election-980-grampanchayat-will-held-15-january-yavatmal-384265", "date_download": "2021-06-20T01:20:31Z", "digest": "sha1:SHXDK4QBGMBYKBFVO2SXE3GH35CFY65V", "length": 20277, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | यवतमाळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वाजले बिगुल, ९८० गावांत रंगणार सामना", "raw_content": "\nएप्रिल ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारयादीचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार एक डिसेंबरला ग्रामपंचायतींसाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.\nयवतमाळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वाजले बिगुल, ९८० गावांत रंगणार सामना\nयवतमाळ : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आ���े. हिवाळ्याच्या थंडीत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींत निवडणुकीचा फड रंगणार आहे. येत्या 15 जानेवारीला ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार असून, 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.\nहेही वाचा - Success Story: आता कोरोनावर मात करणार 'ओझोनेटर'; तरुणाने बनवलेल्या यंत्राचे...\nएप्रिल ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारयादीचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार एक डिसेंबरला ग्रामपंचायतींसाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत (ता.सात) त्यावर हरकती घेण्यात आल्या आहेत. सुधारित कार्यक्रमानुसार सोमवारी (ता.14) अंतिम मतदारयादी प्रसिद्घ करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार विहित मुदतीत निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहणार आहे. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकालापर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा, मंत्री, खासदार, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. ग्रामपंचायतीत आपलाच पक्ष व गटाची सत्ता यावी, यासाठी मागील काही दिवसांपासून मोर्चेबांधणी सुरू झाली होती. निवडणूक कार्यक्रम घोषित होताच आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.\nहेही वाचा - हायकोर्टाने केंद्र व राज्य सरकारला बजावली नोटीस; पूर पीडितांच्या व्यथेवर जनहित याचिका दाखल\nअसा राहील निवडणुकीचा टप्पा -\nमंगळवारी (ता.15) निवडणुकीची नोटीस प्रसिद्घ करण्यात येईल. बुधवार 23 ते 30 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र मागविणे व सादर करता येणार आहे. 31 डिसेंबरला नामनिर्देशपत्रांची छाननी करण्यात येईल. चार जानेवारी 2021ला नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारी तीननंतर निवडणूक चिन्ह देण्यात येणार असून, निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्घ करण्यात येईल. आवश्यक असल्यास 15 जानेवारीला मतदान घेण्यात येईल. 18 जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार असून, 21 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्घ करण्यात येईल.\nहेही वाचा - भयंकर प्रकार : भूतबाधा दूर करण्याच्या नावावर उकळले पैसे; 'अंनिस'च्या तक्रारीवरून कारवाई\nतालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या -\nयवतमाळ 67, कळंब 59, बाभूळगाव 55, आर्णी 66, दारव्हा 76, दिग्रस 48, नेर 50, पुसद 105, उमरखेड 85, महागाव 73, केळापूर 45, घाटंजी 50, राळेगाव 48, वणी 82, मारेगाव 31, झरी 41.\nकोरोनाच्या संसर्गाने उडविली झोप; बेफिकरी ठरली लागण होण्यास कारणीभूत, ॲक्‍टिव्ह संख्या १,१३८\nयवतमाळ : जानेवारी महिन्यात रोडावलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येचा आकडा फेब्रुवारी महिन्यात झपाट्याने वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली. वाढत्या बाधितांच्या संख्येने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. उपाययोजनांसाठी तारेवरची कसरत पुन्हा सुरू झाली आहे.\n प्रशासनाकडून अखेर दुष्काळावर शिक्कामोर्तब; अंतिम पैसेवारी ४६\nयवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. असे असतानाही नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अंतिम ४६ पैसेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, दुष्काळावर शिक्कामोर्तब केल\n'आम्ही यवतमाळकर' विशेष मोहीम: कोरोना नियंत्रणसाठी घरोघरी सर्वेक्षण; 1,898 पथकांची निर्मिती\nयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण वाढत चाले आहे. वाढत्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'आम्ही यवतमाळकर....मात करू कोरोनावर' ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. घरोघरी जाऊन पथकाचे कर्मचारी सर्वेक्षण करणार आहेत.\nयवतमाळ जिल्ह्यात ४९ हजार मातांना आधार; मातृवंदना योजनेअंतर्गत मदत, शहरी भागातील टक्केवारी कमी\nयवतमाळ : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना २०१७ पासून सुरू झाली. या योजनेतून जिल्ह्यातील ४९ हजार ५२८ मातांना आधार मिळाला आहे. जिल्ह्याच्या एकूण उद्दिष्टांपैकी तब्बल ९६ टक्‍के पूर्ण झाले आहे. सर्वाधिक लाभ उमरखेड तालुक्‍यातील मातांना मिळाला आहे. जिल्ह्यातील १० तालुक्‍\nयवतमाळ जिल्ह्यात राज्यातील पहिला प्रयोग; बांधली तब्बल साडेतीनशे शौचालये\nयवतमाळ : राज्यातील एकमेव यवतमाळ जिल्हा परिषदेने गावपातळीवर सार्वजनिक शौचालय बांधकामाचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात तब्बल 344 सार्वजनिक शौचालय पूर्ण झालेली आहेत. एकूण 98 शौचालयांचे काम प्रगतिपथावर असून, काही प्रमाणात का होईना गावांत उघड्यावर शौचास बसण्य\nबळीराजावर आणखी एक संकट लाखोंपैकी अवघ्या साडेनऊ हजार जणांनाच पिकविम्याचा लाभ\nयवतमाळ : शेतकऱ्यांचा पाठलाग अजूनही संकटांनी सोडलेला नाही. एका मागून एक संकट शेतकऱ्यांवर येतच आहे. अनेक संकटांचा मुकाबला केल्यानंतर पीकविम्यातून शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. जिल्ह्यातील साडेचार लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी खरीप ह\nमॉन्सूननंतरच्या पाणी तपासणीत पुढे आले भयान वास्तव; उडाली एकच खळबळ\nयवतमाळ : जिल्ह्यात मॉन्सूननंतर पाण्याच्या स्रोतांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत एक हजार ९१० स्रोतांपैकी २७९ स्रोत पिण्यास अयोग्य आढळून आले. एक हजार ६३१ स्रोतांतील पाणी पिण्यायोग आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनफिट असलेल्या स्रोतांवर उपाययोजना करण्याची मोठी कसरत प्रशासनाला करावी\n यवतमाळ जिल्ह्याला हागणदारीमुक्तीचा दर्जा; मात्र, आठ हजारांवर ‘टमरेलधारक’\nयवतमाळ : जिल्ह्याला हागणदारीमुक्तीचा दर्जा प्राप्त झाला आहे. असे असले तरी नव्याने तब्बल साडेआठ हजारांवर नागरिकांकडे शौचालयच नसल्याची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अजूनही जिल्ह्यात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या मोठी आहे.\n१२ लाख मतदार निवडणार गावाचे कारभारी, यवतमाळमध्ये ९८० ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी\nयवतमाळ : जिल्ह्यातील एक हजार 207 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 980 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या शुक्रवारी (ता.15) मतदान होऊ घातले आहे. यासाठी दोन हजार 832 मतदान केंद्र सज्ज करण्यात येत आहेत. या ग्रामपंचायतींसाठी 12 लाख 30 हजार 162 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावून आपापल्या गावांचे कारभारी\nयवतमाळ जिल्ह्यात पाण्याचे ६५४ स्त्रोत फ्लोराईडयुक्त, तर साडेआठशे पिण्यासाठी अयोग्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nयवतमाळ : जिल्ह्यातील दहा हजारांपैकी 876 पाण्याचे स्रोत पिण्यायोग्य नाहीत. शिवाय 654 स्रोत हे फ्लोराईडयुक्त असून, त्यात 129 नमुने दीड टक्‍क्‍यांपेक्षा अधिक दूषित आहेत. म्हणून याबाबत गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याची गरज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mahila-adhikari/eight-ex-officers-maharashtra-question-cm-yogi-adityanath-67693", "date_download": "2021-06-20T01:34:28Z", "digest": "sha1:M4XEEXNGAJCCCSURYDZWAOB75D5OV6ZS", "length": 18386, "nlines": 212, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "योगींसमोर उभे राहण्याची हिंमत दाखवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील मीरा बोरवणकरांसह आठ अधिकारी - eight ex officers from maharashtra question up cm yogi adityanath | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोगींसमोर उभे राहण्याची हिंमत दाखवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील मीरा बोरवणकरांसह आठ अधिकारी\nयोगींसमोर उभे राहण्याची हिंमत दाखवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील मीरा बोरवणकरांसह आठ अधिकारी\nयोगींसमोर उभे राहण्याची हिंमत दाखवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील मीरा बोरवणकरांसह आठ अधिकारी\nबुधवार, 30 डिसेंबर 2020\nउत्तर प्रदेशातील लव्ह जिहाद कायद्यावरुन गदारोळ सुरू आहे. या प्रकरणी माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योगी आदित्यनाथांना पत्र लिहून थेट विचारणा केली आहे.\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने नवा धर्मांतरविरोधी कायदा लागू केला आहे. या कायद्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. आता या कायद्याच्या विरोधात १०४ माजी आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. नव्या वादग्रस्त धर्मांतरविरोधी कायद्यामुळे उत्तर प्रदेश हे द्वेषाच्या राजकारणाचे केंद्र बनले आहे, अशी टीका पत्रात करण्यात आली आहे. हे पत्र लिहिणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील मीरा बोरवणकर यांच्यासह आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.\nया पत्रात म्हटले आहे की, धर्मांतरबंदीबाबतचा अध्यादेश हा बेकायदा आहे. तो तातडीने मागे घेण्यात यावा. तुम्ही घटनेनुसार राज्य चालविण्याची शपथ घेतली आहे. गंगा-यमुना सभ्यतेबद्दल एकेकाळी उत्तर प्रदेशाची ख्याती होती. आता हे राज्य द्वेषाच्या केंद्रस्थानी आले आहे. स��कारी संस्थाच यासाठी खतपाणी घालत आहेत.\nमुक्तपणे जगण्याची इच्छा असलेल्या युवकांवर संपूर्ण उत्तर प्रदेशात आपल्या प्रशासनानेच अन्याय केला आहे. एका निष्पाप दांपत्याचा चौकशीच्या नावाखाली छळ केला जातो आणि कदाचित त्यामुळे त्या महिलेचा गर्भपात होतो आणि सर्व यंत्रणा नुसती बघ्याची भूमिका घेते, हे असमर्थनीय आहे, असेही पत्रात म्हटले आहे.\nहे पत्र लिहिणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये केंद्रातील माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन, माजी परराष्ट्र सचिव निरुपमा राव, पंतप्रधानांचे माजी सल्लागार टी.के.ए. नायर यांचा पत्र लिहिणाऱ्यांत समावेश आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात माजी पोलीस महासंचालिका मीरा बोरवणकर, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे माजी अध्यक्ष रवी बुद्धिराजा, राज्याचे माजी सचिव सुंदर बुरा, माजी अतिरिक्त मुख्य सचिव अॅना दानी, माजी मुख्य सचिव आर.एम.प्रेमकुमार, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. पी. राजा, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो आणि `यशदा`चे माजी महासंचालक व्ही. रमणी यांचा समावेश आहे.\nपत्रात मोरादाबाद येथे याच महिन्यात घडलेल्या घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. मोरादाबादमध्ये बजरंग दलाने दोन व्यक्तींना ओढत पोलीस ठाण्यात आणले होते. त्यांनी हिंदू मुलीशी लग्न केल्याचा आरोप करीत त्यांना अटक करण्यास भाग पाडले होते. उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात बिजनोरमध्ये दोन अल्पवयीनांना मारहाण करीत पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. पोलिसांनी त्यांच्यावर लव्ह जिहादचा गुन्हा दाखल केला होता.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजपमध्ये बंडखोरीची चिन्हे दिसताच मोदींनी विश्वासू ए.के.शर्मांकडे सोपवलं उपाध्यक्षपद\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election) भाजपने आताच पावले उचलण्यास...\nशनिवार, 19 जून 2021\nआमचे आमदार घेतले तर तुमच्या पक्षाचे आमच्याकडे येतील\nलखनऊ : बहूजन समाज पक्षाच्या (BSP) निलंबित नऊ आमदारांनी नुकतीच समाजवादी (SP) पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली होती. हे...\nबुधवार, 16 जून 2021\nखुद्द फडणविसांनी मोदींकडे राणेंसाठी शब्द टाकलाय \nसावंतवाडी : केंद्री�� मंत्रीमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रीपद मिळण्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी दिल्लीत लॉबींग...\nबुधवार, 16 जून 2021\nराम मंदिर ट्रस्टवर शंकराचार्य संतापले अन् म्हणाले, आधी चंपत रायना तेथून हाकला\nनवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या (Ram Mandir) जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून (Land Scam) देशभरातील राजकारण तापलं आहे. जमीन खरेदीत कोणताही...\nबुधवार, 16 जून 2021\nमी आहे तिथे सुखी; भविष्यात राज्यात अन् केंद्रात रासपची सत्ता आणणार..\nजालना ः राष्ट्रीय समाज पक्ष हा सगळ्या समाजांचा पक्ष आहे, सध्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राज्याचा दौरा करतो आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांना अजून...\nमंगळवार, 15 जून 2021\nमायावतींना मोठा धक्का; अखिलेश यादव बसपला खिंडार पाडण्याच्या तयारीत\nलखनऊ : पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविषयी...\nमंगळवार, 15 जून 2021\nरिटा बहुगुणा बहुदा सचिन तेंडुलकरशी बोलल्या असाव्यात\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे (Congress) नेते जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून मोठा धक्का दिला. आता...\nशुक्रवार, 11 जून 2021\nउत्तराखंडचा फॉर्म्युला उत्तर प्रदेशात योगींना बदलण्याची चर्चा अन् दिल्लीत मॅरेथॉन बैठका\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) भाजपमध्ये (BJP) दुफळी निर्माण झाली आहे. पक्षाचे अनेक आमदार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath...\nशुक्रवार, 11 जून 2021\nकाँग्रेसला पुन्हा मजबूत बनण्यासाठी शिवसेनेचा सल्ला..\nमुंबई : कॅाग्रेस सध्या विविध संकटाचा सामना करीत आहे. काँग्रेसला पुन्हा मजबूत बनण्यासाठी शिवसेनेने सल्ला दिला आहे. सामनाच्या अग्रलेखात यावर भाष्य...\nशुक्रवार, 11 जून 2021\nलसीकरणात महाराष्ट्राचे अग्रस्थान कायम; मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी केले यंत्रणेचे कौतूक\nमुंबई : राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक Corona vaccination लस देऊन महाराष्ट्राने Maharashtra देशातील अग्रस्थान कायम राखले...\nगुरुवार, 10 जून 2021\nमोठी बातमी : प्रसाद यांचा भाजपमध्ये प्रवेश अन् दुसऱ्याच दिवशी शहांच्या भेटीला योगी\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) काँग्रेस (Congress) नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (...\nगुरुवार, 10 जून 2021\n��त्तर प्रदेशात भाजपमध्ये दुफळी योगी थेट मोदींच्या भेटीला\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशात कोरोनातील (Covid-19) परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश तसेच काही नेत्यांच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...\nगुरुवार, 10 जून 2021\nउत्तर प्रदेश लव्ह जिहाद योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री भाजप सरकार government महाराष्ट्र maharashtra पोलीस हिंदू hindu लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://gadchirolivarta.com/", "date_download": "2021-06-20T01:57:39Z", "digest": "sha1:PIPGNRCPAIOWXMSUWGDL7JJV6CFV7U4H", "length": 14821, "nlines": 148, "source_domain": "gadchirolivarta.com", "title": "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,", "raw_content": "रविवार, 20 जून 2021\nसंत निरकांरी मंडळातर्फे २० जूनला देसाईगंज येथे रक्तदान शिबिर १८ कोरोना अपडेट:गडचिरोलीत ३५ नवे बाधित, ५७ कोरोनामुक्त चातगाव दलमच्या महिला नक्षलीचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीत बाबूराव मडावी यांचे मोठे योगदान: जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांचे प्रतिपादन जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०\nआपली गडचिरोली | राजकिय | प्रशासकिय | शैक्षणिक | माध्यमे | पर्यटन | आरोग्य | संस्था | व्यक्तीविशेष | वाटाडया | दूरध्वनी\nसंत निरकांरी मंडळातर्फे २० जूनला दे..\nनक्षल महिलेचे पोलिसांपुढे आत्मसमर्प..\nकोरोना रुग्णांसाठी वरदान ठरतेय जिल्..\nगडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीत बाब..\nगडचिरोली जिल्ह्यात एकाचा मृत्यू, २६..\nओबीसी आयोग गठित करुन आरक्षण पूर्ववत..\n३८ लाखांचा खर्च होऊनही कुलगुरुंची न..\nदलाल नेत्यांपासून सावध राहा: मराठा ..\nआमचे मत - तुमचे मत\nप्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय\nसंत निरकांरी मंडळातर्फे २० जूनला देसाईगंजमध्ये रक्तदान शिबिर\nगडचिरोली,ता.१८:कोरोना संसर्गाच्या काळात गोरगरीब रुग्णांना रक्त मिळावे, यासाठी संत निरंकारी मंडळाच्या वतीने २० जूनला देसाईगंज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. देसाईगंज येथील आरमोरी मार्गावरील संत निरंकारी सत्संग भवनात सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता हे शिबिर होणार आहे. या शिबिरात नागरिकांनी सहभागी होऊन रक्तद...\nनक्षल महिलेचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण\nगडचिरोली,ता.१८: सुमारे २ लाख रुपयांचे बक्षीस असलेल���या नक्षल महिलेने आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. करिश्मा उर्फ गंगा उर्फ सविता अजय नरोटी(२०), असे आत्मसमर्पण करणाऱ्या महिला नक्षलीचे नाव आहे. ती नक्षल्यांच्या चातगाव दलमची सदस्य असून, छत्तीसगड राज्यातील पाखांजूर तालुक्यातील बेटिया गावची रहिवासी आहे. पोलिस अधीक्षक ...\nकोरोना रुग्णांसाठी वरदान ठरतेय जिल्हा कोरोना नियंत्रण कक्ष\nगडचिरोली,ता.१८: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षाच्या सेवेचा लाभ हजारो रुग्णांनी घेतला आहे. त्यामुळे हा कक्ष रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभ...\nडॉ. अभय बंग यांची वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत\nमुलचेरा तालुक्याला वादळाचा तडाखा, अनेक कौलारु घरांवरील छत उडाल्याने नागरिकांचे नुकसान\nजिल्ह्यात ठिकठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी. मिरवणूक काढून साजरा केला रामजन्मोत्सव\nपावसाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंतातूर, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड\nआदिवासी विकास महामंडळाने धानाच्या बोनसची रक्कम न दिल्याने कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष\nरस्त्यात अडवून शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या दोन युवकांना अटक, आष्टी पोलिसांची कारवाई\nयुवक काँग्रेसने केलेली रुग्णसेवा क...\nनाना पटोलेंनी गडचिरोलीत केले पेट्र...\nओबीसी आरक्षण: भाजपने महाविकास आघाड...\nखासदार अशोक नेते यांची भाजपच्या अन...\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘परिवार स...\nशिवसेना ग्रामपंचायत निवडणुका ताकदी...\nप्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकरास...\nदोन गांजा तस्करांसह शेतमालक पोलिसा...\nएलसीबीने केली ११ गोवंश तस्करांना अ...\nअल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास ...\nखवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या ति...\nमहिलेस जिवे मारण्याचा प्रयत्न करणा...\nमोहगावात सुरु झाली गोंडी भाषेतून श...\nआ.गजबेंचे प्रयत्न सत्कारणी:पुराडा ...\nलोहप्रकल्पासाठी एमआयडीसीने लॉयड मे...\nकोनसरीतील लोहप्रकल्प सर्वांच्या सह...\nलॉयडच्या लोहप्रकल्पातून भरपूर रोजग...\nमहागावच्या आशा वर्कर रुखसार शेख रा...\nप्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे मुंबई...\n‘नीट’ परिक्षेत यशस्वी वैभव नैतामचा...\nपद्मश्री प्रकाश आमटे ‘महाराष्ट्र ���...\nधर्मरावबाबांनी केला उच्चशिक्षित ले...\nमोबाईल नेटवर्कने घेतली विद्यार्थ्य...\nराज्यातील विद्यापीठं शैक्षणिक पर्य...\nगडचिरोली जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर...\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समा...\nगोंडवाना विद्यापीठाचा यू टर्न, आता...\nपाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जा...\n‘काँग्रेस जिल्हाध्यक्ष हटाव’ कॅसेट...\nचारही विचारप्रवाहांनी जगाला खरा गा...\nभारताचा विकास दर वाढत असला; तरी वि...\nफसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबा...\nविषमता दूर झाली तरच नक्षलवाद संपेल...\n\"आदिवासी मुलांवर मारपीट, बंदुकांचे...\nजिल्हा परिषद शाळांमधील ‘त्या’ गुर्...\nआमदार भाई जयंत पाटील आणि शेकाप...\nअल्पावधीतच समाजमन जिंकणाऱ्या नगराध...\nचला, निसर्गाच्या सफाई कामगाराचे सं...\nरस्त्याच्या उजव्या बाजूने चला........\nमहिलांनी निर्भीडपणे पुढे यावे: शाह...\nसंत निरकांरी मंडळातर्फे २० जूनला द...\nनक्षल महिलेचे पोलिसांपुढे आत्मसमर्...\nकोरोना रुग्णांसाठी वरदान ठरतेय जिल...\nगडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीत बा...\nगडचिरोली जिल्ह्यात एकाचा मृत्यू, २...\nओबीसी आयोग गठित करुन आरक्षण पूर्वव...\nबृहन्मुंबई महानगर पालिकेत २२८ पदव्...\nपुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता(...\nसहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या २४...\nनागपूर एम्समध्ये विविध प्रकारच्या ...\nमहाराष्ट्र शासनाचे जीआर बघा\nमहाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ\nमतदारयादीत आपले नाव शोधा\nटेलिफोनचे ऑनलाईन बिल भरा\nविजबिलऑनलाईन बघा आणि भरा\nरेल्वेचेऑनलाईन तिकिट बूक करा\nआमच्याबददल | संपर्क साधा | सुचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/14966", "date_download": "2021-06-20T01:28:58Z", "digest": "sha1:SMBMX6HGZXG4YG6BVNYYFJ3CNWNU6TWU", "length": 23764, "nlines": 253, "source_domain": "bahuvidh.com", "title": "अविनाश धर्माधिकारी - मुकूल रणभोर - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nपुनश्च मुकूल रणभोर 2019-12-16 06:00:56\nमी ऑगस्ट 2017 मध्ये अक्षर मैफल हे मासिक सुरू केलं. त्याच्या आधी मे 2015 ते डिसेंबर 2015 मी 'चाणक्य मंडल परिवार'चं स्वतंत्र नागरीक साप्ता���िक बघत होतो. आणि त्याच्याही आधी मी चाणक्यमध्ये दोन कोर्स केले होते. पदवीच्या पहिल्या वर्षी फाउंडेशन आणि नंतरच्या वर्षी प्रिपरेटरी. प्रत्यक्ष कोर्सला प्रवेश घेण्यापुर्वी किमान 3 वर्ष मी अविनाश धर्माधिकारी हे नाव ऐकत होतो. दहावीच्या शेवटी शेवटी मी 'आपण त्यांच्या समान व्हावे' ही धर्माधिकारी सरांची व्याख्यानमाला ऐकली होती. माझ्या सुदैवाने मला संपूर्ण व्याख्यानमाला मिळाली नव्हती. साधारण दहावीच्या शेवटीपासून बारावीच्या निकालापर्यंत मी फक्त शिवाजी आणि महात्मा गांधी यांच्यावरची व्याख्यानं ऐकत होतो. त्याच्या जोडीला शिवाजीराव भोसले आणि राम शेवाळकर हे होते. या तिघांची बोलण्याची स्टाईल पूर्णपणे वेगळी होती. शिवाजीराव अतिशय शांत, संथ पण मंत्रमुग्ध करणारं बोलायचे. राम शेवाळकर मात्र आवेशपुर्ण पण गंभीर आणि विचारप्रवृत्त करणारं बोलायचे. धर्माधिकारी सरांची स्टाईलही वेगळी होती.\nआता या सर्व गोष्टी घडून, उलटून जवळ जवळ 10 वर्ष होत आली. आता मी थोडा सेट झालो, आता चार लोकं कौतुकाने बघतात, 2 लोकं कौतुक करतात, एखादा तर आदरानेही बघतो. मधल्या 10 वर्षांत खुप गोष्टी पुढे सरकल्या. आता लोकं आई बाबांना सांगतात की, मुकुल वेगळा आहे, खुप शांत आहे, खुप विचार करतो, असा मुलगा असणं हे भाग्याचं असतं वगैरे.. या सगळ्याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा विचार करतो की मी काय केलं काय वेगळं केलं ज्यामुळे मी समजूतदार झालो काय वेगळं केलं ज्यामुळे मी समजूतदार झालो विचारी झालो आणि मला आठवतं की, मी या लोकांच्या भाषणांची पारायणं केली होती. त्यातली अनेक तर माझी अजुनही पाठ आहेत. या भाषणांनी मला खुप प्रगल्भ केलं आणि त्यामध्ये ...\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nव्यक्ती विशेष , मुक्तस्त्रोत\nयोग्य व्यक्ती बद्दल योग्य लेखन\nछान लेख. धर्माधिकारींमुळेच मीही महात्मा गांधीना समजून घेण्याचा प्रयत्न केला. अस्वस्थ दशकाची डायरी वाचून मीही प्रभावित झालो होतो.\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घे��न डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिक���ंची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/bharat-biotech-to-produce-70-crore-doses-of-covaxin-annually/articleshow/82174410.cms", "date_download": "2021-06-20T00:58:43Z", "digest": "sha1:AGTSEO5BP6R52EOTH6PEB5XYXUOZXCJH", "length": 10647, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘भारत बायोटेक’ करणार ७० कोटी डोसचे उत्पादन\nकोव्हिड प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ लशीचे दर वर्षी ७० कोटी डोस उत्पादित केले जाणार असल्याचे भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी म्हटले आहे. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यातच कंपनीला ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.\nकोव्हिड प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ लशीचे दर वर्षी ७० कोटी डोस उत्पादित केले जाणार असल्याचे भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी म्हटले आहे. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यातच कंपनीला ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.\nवाचाः Covid lockdown: ऑनलाईन काय मागविता येईल आणि काय नाही \n‘निष्क्रिय लस सुरक्षित असली, तरी ती निर्माण करणे अत्यंत गुंतातगुंताचे आणि महाग असते. जिवंत विषाणूंचा वापर करून निर्माण केलेल्या लशीपेक्षा या लशीचे कमी उत्पादन होते,’ असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. भारतात प्रथमच बीएसएल-३ सुविधा निर्माण झाली असून, त्यामुळे कंपनी कोव्हॅक्सिनची उत्पादन क्षमता अल्पावधीत वाढवू शकते, असेही कंपनीने म्हटले आहे. अन्य देशात कोव्हॅक्सिनची निर्मिती करण्यासाठी कंपनी भागीदार शोधत आहे, असेही कंपनीने म्हटले आहे. केंद्र सरकारने गेल्या शुक्रवारी भारत बायोटेकला कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्यासाठी ६५ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. एकूण चार कंपन्यांना अनुदान मिळणार असून, त्यात भारत बायोटेकसह हाफकीन इन्स्टिट्यूटचाही समावेश आहे.\nवाचाः Jio चा ३९९ रुपयांचा प्लान, ७५जीबीपर्यंत डेटा, Netflix आणि Prime Video फ्री\nवाचाः वाचाः Whatsapp आता गुलाबी रंगाचे होणार या व्हायरल मेसेजला क्लिक करू नका, अन्यथा....\nवाचाः वाचाः boAt कंपनीकडून भारतात स्मार्टवॉच लाँच, २९९९ रुपयांची डिस्काउंट ऑफर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या ब��तम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकरोनाची दुसरी लाट; 'या' कंपनीचे सर्व कर्मचारी घरून काम करणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nभारत बायोटेक लस भारत बायोटेक कोव्हॅक्सिन bharat biotech doses Bharat Biotech\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nकरिअर न्यूजONGC OPAL Recruitment 2021:विविध पदांसाठी भरती,असा करा अर्ज\nमोबाइलबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहलीने रचला इंग्लंडमध्ये इतिहास, कोणत्याही कर्णधाराला जमली नाही ही गोष्ट\nकोल्हापूर'हसन मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितली, त्यात चूक काय\nक्रिकेट न्यूज​भारतीय क्रिकेटपटूची पत्नी बेडरुमच्या बाल्कनीतून WTC फायनल पाहतेय; फोटो व्हायरल\nनागपूरसमृद्धी महामार्ग : 'या' तारखेपर्यंत काम पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही\nमुंबईराज्यात करोनाचे आणखी २५७ बळी; नवीन बाधितांच्या संख्येत सातत्याने घट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-2021-mumbai-indians-sunrisers-hyderabad-match-jonny-bairstow-six-breaks-glass-refrigerator", "date_download": "2021-06-20T00:30:43Z", "digest": "sha1:WPZ2RWUHGKNNHIXFRTLQCTZC65AUZHHC", "length": 10155, "nlines": 140, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "VIDEO : चेन्नईमध्ये जॉनी बेयरस्टोची 'त्सुनामी', षटकारानं फोडल्या काचा - ipl 2021 mumbai indians sunrisers hyderabad match jonny bairstow six breaks the glass of refrigerator | Sakal Sports", "raw_content": "\nVIDEO : चेन्नईमध्ये जॉनी बेयरस्टोची 'त्सुनामी', षटकारानं फोडल्या काचा\nVIDEO : चेन्नईमध्ये जॉनी बेयरस्टोची 'त्सुनामी', षटकारानं फोडल्या काचा\nVIDEO : चेन्नईमध्ये जॉनी बेयरस्टोची 'त्सुनामी', षटकारानं फोडल्या काचा\nIPL 2021 : बेयरस्टोने 22 चेंडूत 43 धावांची खेळी ��ेली. यामध्ये चार षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता.\nIPL 2021 : 151 धावांचा पाठलाग करताना कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) आणि जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) हैदराबाद संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावा केल्या. जॉनी बेयरस्टो हिट विकेट झाल्यानंतर हैदराबाद संघाचं पतन होण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वी चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर जॉनी बेयरस्टो नावाची त्सुनामी आली होती. जॉनी बेयरस्टोने आपल्या छोटेखानी खेळीत षटकारांचा पाऊस पाडला होता. मुंबईचा प्रमुख गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला जॉनी बेयरस्टोने टार्गेट करत धुलाई केली होती. तिसऱ्या षटकांत जॉनी बेयरस्टोने तीन चौकार आणि एक षटकार लगावत बोल्टची हवा काढली होती.\n151 धावांचा पाठलाग करताना जॉनी बेयरस्टोने मुंबईच्या ट्रेंट बोल्टची यथेच्छ धुलाई केली. डावाच्या तिसऱ्या षटकातील पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावले. त्यानंतर तिसरा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने सिमारेषेबाहेर पाठवला. या षटकाराची लांबी 99 मीटर होती. बेयरस्टोनं लगावलेल्या षटकारामुळे डगआउटजवळ ठेवलेल्या फ्रीजच्या दरवाजा तुटून काचाचे तुकडे तुकडे झाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बेयरस्टोने पुढील चेंडूवर चौकार लगावत हैदराबादला आक्रमक सुरुवात करुन दिली. पण बेयरस्टोची तुफानी फलंदाजी हैदराबादचा पराभव रोखू शकला नाही. बेयरस्टोने 22 चेंडूत 43 धावांची खेळी केली. यामध्ये चार षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. क्रुणाल पंड्याच्या गोलंदाजीदरम्यान बेयरस्टो हिट विकेट झाला अन् वादळ शांत झालं. हैदराबाद संघाचा डाव 19.4 षटकात 137 धावांवर संपुष्टात आला. मुंबईनं हा सामना 13 धावांनी जिंकला. (हेही वाचा : पोलार्डचा 105 मीटरचा गगनचुंबी षटकार, गोलंदाज राहिला पाहातच; पाहा Video)\nपाहा बेयरस्टोचा खणखणीत षटकार -\nआयपीएलमधील नवव्या सामन्यात हैदराबाद संघानं पुन्हा एकदा नांगी टाकली. हैदराबाद संघाचा स्पर्धेतील हा लागोपाठ तिसरा पराभव होय. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा कर्णधार रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. क्विंटन डिकॉक 40 आणि रोहित शर्माच्या 32 धावा करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पोलार्डने अखेरच्या षटकात 22 चेंडूत 35 धावा करत मुंबईच्या धावफलकावर 150 धावा लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चांगल्या सुरुवातीनंतर सनरायझर्स हैदराबादचा संघ 137 धावांत आटोपला.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=1344", "date_download": "2021-06-20T00:33:55Z", "digest": "sha1:2A3CJAYHRV7XBQ4HRLMABQA665G26Y7O", "length": 5297, "nlines": 20, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadती", "raw_content": "\nपंख नसेल तर पाखरू भरारी कशी मारणार आणि असलेल्या स्वप्नात बळ नसेल तर उडायला सामर्थ्य कसे लाभणार आणि असलेल्या स्वप्नात बळ नसेल तर उडायला सामर्थ्य कसे लाभणार तसच सगळे उराशी स्वप्न बाळगूण तर असतात पण त्या स्वप्नांना बळ देण्याच् काम प्रत्येक वेळी होईलच असे नाही. आपल्या कड़े गोठ्यात बांधून ठेवलेल्या गायी प्रमाणे एकेकाळी मुलींची स्थिती होती. आता ती परीस्थिती बदलत चालली असली तरी सगळीकडे हा बदल दिसत नाही. ती स्वप्न तर बघते पण त्या स्वप्नांना आभाळ मिळेलच असे काही नाही आणि तिच आभाळ तिला दिसलं तरी त्यात उडण्या साठी तिचे पंख समाजाने छाटायला नकोत. आपल्याला का प्रत्येक क्षेत्रात पहिली 'महिला' असं लिंग उद्देशक नोंद्वाव लागत तसच सगळे उराशी स्वप्न बाळगूण तर असतात पण त्या स्वप्नांना बळ देण्याच् काम प्रत्येक वेळी होईलच असे नाही. आपल्या कड़े गोठ्यात बांधून ठेवलेल्या गायी प्रमाणे एकेकाळी मुलींची स्थिती होती. आता ती परीस्थिती बदलत चालली असली तरी सगळीकडे हा बदल दिसत नाही. ती स्वप्न तर बघते पण त्या स्वप्नांना आभाळ मिळेलच असे काही नाही आणि तिच आभाळ तिला दिसलं तरी त्यात उडण्या साठी तिचे पंख समाजाने छाटायला नकोत. आपल्याला का प्रत्येक क्षेत्रात पहिली 'महिला' असं लिंग उद्देशक नोंद्वाव लागत कारण सुरुवाती पासून तिला भेटत असलेल्या संधींचा अभाव हे आहे. हल्ली संधी आहेत त्यांनाही मर्यादा घालून ठेवण्यात येतात. प्रत्येक समाजात कल्पना चावला होऊ शकत नाही कारण तिला तिच्या सारखाच उपवर मिळेल काय कारण सुरुवाती पासून तिला भेटत असलेल्या संधींचा अभाव हे आहे. हल्ली संधी आहेत त्यांनाही मर्यादा घालून ठेवण्यात येतात. प्रत्येक समाजात कल्पना चावला होऊ शकत नाही कारण तिला तिच्या सारखाच उपवर मिळेल काय असं समाजमन आपल्या कड़े आहे. पण या सर्वात तिच्या मनाचा विचार ��मी होतो. माणसाच्या आयुष्यात शिक्षण, नोकरी, लग्न या अत्यंत महत्व पूर्ण बाबी आहेत पण मुलीच्या बाबतीत काही वेळा ह्या बाबींत तिचा निर्णय डावलला जातो. मुलगी प्रगल्भ, सामंजस असेल तर नक्कीच आपण तिच्या मतांचा विचार करायला हरकत नाही. सतत आपली मत लादल्याने तिची निर्णय घेण्याची क्षमता खुंटू शकते. आणि हे साचेबंद जोखड़ वाहता वाहता तिची स्वप्न हवेतच विरून जाण्याची शक्यता असते. आता वास्तवात मुलांना मिळालेल्या संधी तिलाही मिळू लागल्या आहेत, त्यांच सोन करण्याची ही वेळ आलीये. हा काळ सुद्धा तिच्याच् कामगिरीची वाट बघतोय... तिला शोध घेवू दिला पाहिजे स्वतःचाच... तिच्या गुणांना तिचे शस्त्र आणि ढाल बनवून जगाशी लढायची ताकद द्यायला हवी... निराशा,क्रुरता ह्या विरुद्ध पेटती मशाल तिच्या हातात द्यायला हवी... इसीस सारखी आतंकवादी संघटना त्यांच्या नियमांच्या विरुद्ध जाणाऱ्या जनतेला वेठीस धरून आहे. यात स्त्रियां/मुलींना गुलामा सारख वागवल जात. जगाच्या पाठीवर अशा अनेक स्त्रिया असतील. या महिला आणि मुली काय स्वप्न रंगवत असतील असं समाजमन आपल्या कड़े आहे. पण या सर्वात तिच्या मनाचा विचार कमी होतो. माणसाच्या आयुष्यात शिक्षण, नोकरी, लग्न या अत्यंत महत्व पूर्ण बाबी आहेत पण मुलीच्या बाबतीत काही वेळा ह्या बाबींत तिचा निर्णय डावलला जातो. मुलगी प्रगल्भ, सामंजस असेल तर नक्कीच आपण तिच्या मतांचा विचार करायला हरकत नाही. सतत आपली मत लादल्याने तिची निर्णय घेण्याची क्षमता खुंटू शकते. आणि हे साचेबंद जोखड़ वाहता वाहता तिची स्वप्न हवेतच विरून जाण्याची शक्यता असते. आता वास्तवात मुलांना मिळालेल्या संधी तिलाही मिळू लागल्या आहेत, त्यांच सोन करण्याची ही वेळ आलीये. हा काळ सुद्धा तिच्याच् कामगिरीची वाट बघतोय... तिला शोध घेवू दिला पाहिजे स्वतःचाच... तिच्या गुणांना तिचे शस्त्र आणि ढाल बनवून जगाशी लढायची ताकद द्यायला हवी... निराशा,क्रुरता ह्या विरुद्ध पेटती मशाल तिच्या हातात द्यायला हवी... इसीस सारखी आतंकवादी संघटना त्यांच्या नियमांच्या विरुद्ध जाणाऱ्या जनतेला वेठीस धरून आहे. यात स्त्रियां/मुलींना गुलामा सारख वागवल जात. जगाच्या पाठीवर अशा अनेक स्त्रिया असतील. या महिला आणि मुली काय स्वप्न रंगवत असतील पहिले तर तिथून सुटका करण्याच् असणार. लग्न तर लग्न , तलाक देखील समोरचा तीन वेळा म्हणून कर���ून घेतो आणि तिची किंमत पुन्हा शून्य असते. आपण माणूस म्हणून जगायच शिकू तेव्हाच अशा शोषित स्त्रियांना, त्यांच्या जगण्याला पंख देऊ शकू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/womens-corner/article-dr-asha-gawade-keep-watch-sugar-during-pregnancy-345019", "date_download": "2021-06-20T02:00:31Z", "digest": "sha1:NLSI27OJADHM3UQURA7RYY4KMBQVKNXM", "length": 20116, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वुमन हेल्थ : गरोदरपणात साखरेवर ठेवा लक्ष", "raw_content": "\nगरोदरपणामध्ये जर पहिल्यांदाच मधुमेहाचे निदान झाले असेल, तर त्याला ‘जेस्टेशनल डायबेटिस’ असे म्हणतात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि तुमच्या प्रसूतीवर आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, अशा प्रकारच्या मधुमेहावर आपण नियंत्रण मिळवू शकतो\nवुमन हेल्थ : गरोदरपणात साखरेवर ठेवा लक्ष\nडॉ. आशा गावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ\nगरोदरपणामध्ये जर पहिल्यांदाच मधुमेहाचे निदान झाले असेल, तर त्याला ‘जेस्टेशनल डायबेटिस’ असे म्हणतात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि तुमच्या प्रसूतीवर आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, अशा प्रकारच्या मधुमेहावर आपण नियंत्रण मिळवू शकतो.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nडॉक्टर यासाठी तुम्हाला औषधे देतील व आहार आणि व्यायामाबाबत सल्ला देतील. यावर नियंत्रण मिळाल्यास तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य चांगले राहू शकते. महिलांमध्ये प्रसूतीनंतर रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य पातळीवर येते. मात्र, जेस्टेशनल डायबेटिसमुळे टाईप २ डायबेटिस होण्याची जोखीम असते; म्हणून नियमितपणे साखरेचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे.\nगरोदरपणामध्ये उद्‍भवणाऱ्या मधुमेहाची ठोस लक्षणे नाहीत. मात्र, तहान वाढणे किंवा लघवीला वारंवार जावे लागणे, ही लक्षणे असू शकतात. जेस्टेशनल डायबेटिस काही महिलांमध्ये दिसून येतो, तर काहींमध्ये नाही, याचे नक्की कारण माहीत नाही. स्थूलता किंवा लठ्ठपणा, हालचालींचा अभाव, कुटुंबात मधुमेहाचा वैद्यकीय इतिहास इत्यादी यासाठी जोखमीचे घटक ठरू शकतात. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात हार्मोन्सची भूमिका असते आणि गरोदरपणात हार्मोन्सच्या पातळीमध्ये बदल होतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला हे नियंत्रण कठीण जाऊ शकते. यामुळे साखरेचे प्रमाण वाढू शकते. साधारणतः शेवटच्या तिमाहीमध्ये जेस्टेशनल डायबेटिस आढळून येतो. गरोदरपणात नियमित तपासण्या केल्या, तर वेळेत याचे निदान होऊ शकते व आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो.\nजेस्टेशनल डायबेटिसचे नियंत्रण योग्य प्रकारे केले नाही, तर रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि सी सेक्शनद्वारे प्रसूतीची शक्यता वाढते. जेस्टेशनल डायबेटिसच्या प्रतिबंधाबाबत कुठलाही खात्रीशीर मार्ग नसला, तरी तुमची जीवनशैली, तुमचे आरोग्य, आहार-विहार, याबाबत सवयी चांगल्या असतील, तर अशा प्रकारच्या मधुमेहाची किंवा भविष्यात टाईप २ डायबेटिसची जोखीम कमी होऊ शकते. यासाठी समतोल आहार, व्यायाम, गरोदरपणाबाबत निर्णय घेताना आपल्या वजनावरत लक्ष केंद्रित करणे हेदेखील महत्त्वाचे आहे.\nजेस्टेशनल डायबेटिसचे निदान योग्य वेळेत होण्याकरिता साखरेची पातळी जाणून घेण्यासाठी रक्ताची चाचणी करण्यात येते. साधारणतः ही चाचणी दुसऱ्या तिमाहीत केली जाऊ शकते. मात्र, गरोदरपणाआधी जर एखाद्या व्यक्तीमध्ये स्थूलता किंवा लठ्ठपणा असेल किंवा कुटुंबात कोणाला मधुमेहाचा वैद्यकीय इतिहास असेल, याआधीच्या प्रसूतीदरम्यान जेस्टेशनल डायबेटिसचे निदान झाले असेल, तर ही रक्ताची चाचणी आधी केली जाऊ शकते. या प्राथमिक चाचणीनंतर फॉलोअप म्हणून ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट केली जाऊ शकते.\nजर जेस्टेशनल डायबेटिसचे निदान झाले, तर घाबरण्याचे कारण नाही. आपल्याला डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जीवनशैलीमधील बदल, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर देखरेख आणि दिलेली औषधे वेळेवर घेणे, यामुळे गरोदरपणात आणि पुढे प्रसूतीमध्ये संभाव्य गुंतागुंत टळू शकते.\nकिडणी फेल्युर टाळता येते, पण कसे\nऔरंगाबाद : किडनीचा आजार झाल्यास डायलिसीस आणि किडनी प्रत्यारोपण सर्वसामान्यांना परवडणारे नाही. म्हणूनच काळजी आणि वेळीच उपचार हाच किडनी वाचविण्याचा खरा मार्ग आहे. किडनीचा आजार होऊ नये, यासाठी नियमितपणे काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत किडनी विकारतज्ञ डॉ. शेखर शिराढोणकर यांनी व्यक्त केले. “जागत\nमराठवाड्यातील 308 रूग्णांना किडनीची प्रतिक्षा - कशी ते वाचा\nनांदेड : जगभरातील वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाबरोबरच मधुमेहाच्या रोग्यांची संख्या वाढते आहे. मधुमेहाच्या रोग्यांमध्ये क्रॉनिक किडनी फेल्युअर (डायबेटिक नेफ्रोपॅथी) आणि लघवीद्वारे संसर्ग हो��्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे क्रॉनिक किडनी फेल्युअर कारणापैकी हे सगळ्यात महत्वपूर्ण कारण मानले जा\nआधुनिक वैद्यकशास्त्र कडू की गोड \nप्रसिध्द पत्रकार, अर्थतज्ञ, लेखक, राजकीय कार्यकर्ते, माजी मंत्री, अरुण शौरी यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘प्रीपेरिंग फॉर डेथ’ या पुस्तकात एक चांगला विचार त्यांनी मांडला आहे. मृत्यू हा सदैव आपल्या बरोबर असतो. कधी आपल्या पुढे येईल याची अनिश्चितता आपल्याला असते, येणार हे गृहीत आहे तरी स\n कोरोनाचा खासगी खर्च तीन लाखांपर्यंत\nऔरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णावर सध्यातरी सरकारी पातळीवर खर्च केला जात आहे. शहरात दोन खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय करण्यात आली आहे. मात्र, खासगी रुग्णालयाचा हा खर्च तीन ते पाच लाखांपर्यत जात आहे. त्यामुळे सध्यातरी हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.\nसोशल डिस्टन्सिंग आणि लैंगिकता\nपती-पत्नीतील सुरक्षित लैंगिक संबंध ही लॉकडाउनच्या काळातील एक महत्त्वाची बाब आहे. लॉकडाउनच्या काळात आणि नंतरही एक जबाबदार व्यक्ती म्हणून नव्या जाणिवेने, नव्या पद्धतीने वैयक्तिक व दांपत्य जीवन स्वीकारण्याची आणि समृद्ध करण्याची गरज आहे.\nमुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार; महापालिकेकडून वैद्यकीय यंत्रणेची नव्याने संरचना\nमुंबई : कोव्हिडनंतर मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत मुळापासून बदल करण्यात येणार आहे. येत्या काळात विभागातील आजारानुसार तेथील वैद्यकीय यंत्रणा तयार केली जाणार आहे. \"माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत महापालिकेला मुंबईतील प्रत्येक घरातील सदस्यांची आरोग्यविषयक माहिती उपलब\nमार्चमध्येच वाढलाय उन्हाचा तडाखा, तरीही चेहऱ्यावरील सुंदरता कायम ठेवायची मग 'अशी' घ्या काळजी\nनागपूर : सध्या उन वाढत चाललंय. विदर्भात मार्चमध्येच पारा चाळीशीवर पोहोचला. त्यामुळे चेहरा काळा पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच अनेकजण उन्हामध्ये बाहेर निघण्याचे टाळतात. उन्हाळ्याच्या दिवसात रखरखतं उन आणि यूव्ही रेडिएशनमुळे त्वचेची नैसर्गिक सुंदरता कमी होते. परिणामी त्वचा कोरडी पडते. तसे\nडंख कोरोनाचा : महापालिकेसाठी झिजले, \"कोरोना'त एकटेच लढून हरले\nसोलापूर : सत्यजितने यावर्षी दहावीची परीक्षा दिली. त्याच्या आयुष्यातील बोर्डाची पहिलीच परीक्ष��� असल्याने आपल्या मुलाला किती गुण मिळणार याची उत्सुकता त्याच्या आई-बाबांना होती. दहावीचा निकाल लागला आणि सत्यजितला 60 टक्के गुण मिळाले. गुण मिळाले पण मिळालेले गुण ऐकण्यासाठी त्याचे बाबा हयात नाहीत.\nमंगळवेढ्यात कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू; रूग्णवाहिका झाली नाही उपलब्ध\nमंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्‍यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत तालुक्‍यातील गणेशवाडी येथील एका 40 वर्षीत व्यक्तीला त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवेढा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्‍टरांनी त्यांना सोलापूर येथे उपचाराला घेऊन जाण्याचा सल्ला\n‘रोहितने समोर पडलेल्या आपल्या प्राणहीन शरीराकडे एक सेकंद बघितले, पण दुसऱ्याच क्षणी त्याने आपल्या भावना आवरल्या, कारण पुढे बरीच कामे होती. शरीराची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आधीच झालेली होती. त्याप्रमाणे स्थानिक संस्थेची स्वयंचलित व्हॅन येऊन ते शरीर घेऊन जाणार होती. शरीराकडे एक शेवटची नजर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_1.html", "date_download": "2021-06-20T00:19:25Z", "digest": "sha1:EX7SSSD4KD7RBPLXR4UPHLVZMAZO2OGN", "length": 7981, "nlines": 79, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "शिराळा तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा, मोठे नुकसान", "raw_content": "\nHomeशिराळा तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा, मोठे नुकसान\nशिराळा तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा, मोठे नुकसान\nशिराळा (विनायक गायकवाड) : आज गुरुवारी दुपारी शिराळा तालुक्यात सुरू झालेल्या वादळी पावसाने विजाच्या कडकडाटासह धुमाकुळ घालत तालुक्याला झोडपून काढले आहे.\nभाजीपाला, फळझाडे, घरे व जनावरांचे शेड यासह ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वारा, गारा व पाऊस यामुळे शेतातील पिके, झाडावरील आंबा, पत्र्यांचे शेड, गवताच्या गंज्या यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुपारी तीनच्या सुमारास गडगडाट होऊन जोराचे वारे सुटले. त्याचबरोबर गारांचाही मारा सुरू झाला. त्यामुळे आंबा झाडांचे मोठे नुकसान झाले. झाडाखाली आंब्याचे खच पडले आहेत. तर झाडांना राहिलेल्या आंब्याचे गारांमुळे मार लागुन नुकसान झाले आहे. काही ठिकाणी आडसाली ऊस पडले आहेत, तर झाडे देखिल उन्मळून पडली आहेत.\nशिराळा, कापरी, कोकरूड, चिंचोली, बिळाशी, शेडगेवाडी, चरण, आरळा या परिसरातील राहत्��ा घरांची तसेच जनावरांच्या छतावरील कौले, पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. येळापुर येथे विजेच्या तारा तुटल्याने वीज प्रवाह खंडीत झाला असून अद्याप ही मुसळधार पाऊस सुरु आहे. दुपारी साडे तिनच्या सुमारास पाऊस सुरु झाल्यानंतर अंदाजे चार वाजता भर पावसात वादळी वारे होऊन येळापुर येथील शिवाजी बाबुराव पाटील यांच्या राहत्या घरावरील कौले उडून गेली. तसेच दुकानाचे ही मोठे नुकसान झाले असून अंदाजे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर महादेव पोतदार, मारुती पाटील यांच्या घरावरील कौले व पत्रे उडून गेली आहेत.\nतसेच चिंचोली येथील हौसाबाई थोरात यांच्या घरावरील छत उडून गेल्याने एक लाखाचे नुकसान झाले आहे. वादळी वार्‍याने कोकरुड, शेडगेवाडी, हात्तेगांव, मेणी परिसरातील घरांची कौले, पत्रे, झाडे व फांद्या मोडून पडल्या आहेत. येळापुर मार्गे वाकुर्डे बुद्रुकला जाणाऱ्या मार्गावरील विजेच्या तारा तुटल्याने विद्युत प्रवाह खंडीत झाला होता. कोरोनाने शेतमाल विक्री व्यवस्था कोलमडल्याने भाजीपाला व शेतमालाचे नुकसान झाले असताना परत वादळी वारे, गारा आणी अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे.\nनुकसानग्रस्त भाजीपाला, फळझाडे, घरे व जनावरांच्या शेडची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत व शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.\nआमदार मानसिंगराव नाईक यांनी शिराळा विधानसभा मतदासंघातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ठिकाणी पाहणी करून स्थानिक अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/06/blog-post_19.html", "date_download": "2021-06-20T00:09:08Z", "digest": "sha1:NR6IKNES37FPHZ3SNOWZXNG7VS673TNT", "length": 5852, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "मंडल अधिकारी किरण भिंगारदेवे लाचलुचपतच्या जाळ्यात", "raw_content": "\nHomeमंडल अधिकारी किरण भिंगारदेवे लाचलुचपतच्या जाळ्यात\nमंडल अधिकारी किरण भिंगारदेवे लाचलुचपतच्या जाळ्यात\nपलूस (प्रतिनिधी) : जमीन खरेदीची नोंद करुन देण्यासाठी ८ हजारांची लाच घेताना पलूस येथील मंडल अधिकारी किरण नामदेव भिंगारदेवे (मुळ रा. विटा ,ता. खानापूर) याला अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (सोमवार) ही कारवाई केली. भिंगारदेवे याच्यासोबत वसंत रामचंद्र गावडे या खासगी इसमालाही अटक करण्यात आली आहे.\nतक्रारदार यांनी आपल्या पत्नीच्या नावे जमीन खरेदी केली आहे. मात्र या खरेदीची नोंद होऊ नये, अशी तक्रार एकाने मंडल अधिकारी भिंगारदेवे यांच्याकडे केली होती. त्याची सुनावणी भिंगारदेवे यांच्यासमोर सुरू होती. याप्रकरणी आलेला तक्रार अर्ज निकालात काढून सातबारावर जमिनीची नोंद करून देण्यासाठी भिंगारदेवे यांनी खासगी इसम गावडे याच्यामार्फत दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.\nयाप्रकरणी तक्रारदार यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच दिवशी लाचलुचपत विभागाने सापळा रचून पडताळणी केली होती. त्यामध्ये मंडल अधिकारी भिंगारदेवे याने खासगी इसम गावडे याच्या माध्यमातून दहा हजार लाच मागितल्याचे व चर्चेअंती आठ हजारावर व्यवहार निश्चित केल्याचे निष्पन्न झाले.\nगेल्या तीन महिन्यापासून लाचलुचपत विभागाच्यावतीने सापळा लावला जात होता. अखेर आज सोमवारी मंडल अधिकारी किरण भिंगारदेवे (मुळ रा. विटा) आणि एजंट गावडे याला रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, बाळासाहेब पवार, सीमा माने, संजय सपकाळ, अविनाश सागर, अजित पाटील, रवींद्र धुमाळ, भास्कर मोरे, संजय कलकुटगी यांनी केली.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ables.in/2018/05/29/aai-the-first-guru-marathi-version/", "date_download": "2021-06-20T01:46:55Z", "digest": "sha1:QVFF4HOJIGZIVJIV4QLWOBJYSPIMTKGP", "length": 7029, "nlines": 87, "source_domain": "ables.in", "title": "आई – प्रथम गुरु – ABLES", "raw_content": "\nआई – प्रथम गुरु\n‘ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ ही म्हणच सांगून जाते की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ‘ आई ‘ चे महत्त्व काय आहे ते.\nजन्माला आलेल्या बाळाची जगाशी झालेली पहिली ओळख म्हणजे ‘ आई ‘. बाळाचे प्रथम गुरू म्हणजे ‘आई’, मग जर उत्कृष्ट शिष्य घडवायचा असेल तर प्रथम गुरू ने त्याला उत्कृष्ट शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. बाळ आपल्या आईला बघूनच बोलायला शिकते , ते माता जी भाषा बोलते तीच भाषा प्रथम शिकते म्हणूनच तर तिला ‘ मातृभाषा ‘ असे संबोधले जाते. ‘ आई ‘ म्हणजे मुलांच्या जीवनातील एक आधारस्तंभ , हा आधारस्तंभ जेवढा सक्षम, आनंदी, सकारात्मक तेवढेच मुलांचे जीवन सक्षम, आनंदी आणि सकारात्मक होते.\nखरेच ‘ आई ‘ होणे म्हणजे एक मोठी शक्ती, एक मोठी जबाबदारी आहे आणि ती पेलण्याची क्षमता सुद्धा निसर्गाने त्या ‘ आई ‘ मध्ये दिलेली असते. मुलांच्या जडणघडण होण्यामध्ये सर्व परिवाराचे योगदान असतेच, पण ‘आई’ चे योगदान नेहमीच कांकणभर जास्त असते.\nजर एखाद्या मातेला वाटत असेल की आपल्या पाल्यांनी हुशार बनावे, सुखी व्हावे, स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास करून समाज व देशाचा विकसात हातभार लावावा तर प्रत्येक मातेला त्याचे शिक्षण आपल्या मुलांना असे दिले पाहिजे , जसे आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मातोश्री म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या माँसाहेबांनी दिले.\nप्रत्येक मातेला वाटत असते की आपल्या मुलाने जगात स्वतःचे नाव करावे , प्रतिष्ठा मिळवावी , पण हे साध्य तेव्हाच होईल जेव्हा आई त्या मुलासमोर स्वतःच्या रूपाने उदाहरण ठेवेल तेव्हा. आपल्या मुलाने अभ्यास करावा असे वाटत असेल तर आईने स्वतःमध्ये अभ्यासु वृत्ती जोपासली पाहिजे. जर वाटत असेल की आपल्या मुलांनी सकारात्मक विचार करावा तर तो कसा करावा ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले पाहिजे. जेव्हा मुलांसमोर आई सुखी , सकारात्मक व यशस्वी आयुष्य कसे जगावे ह्याचे उत्तम उदाहरण पेश करेल तेव्हा मुलांना समजून घेणे आणि समजून सांगणे आईला सोपे जाईल.\nआई असणे एक शक्ती आहे आणि त्या शक्ती बरोबरच आपसूक मोठी जबाबदारी येते. मला ‘ स्पायडर मॅन’ मधील एक dialogue नमूद करावा असे वाटते – “Great Powers bring Great Responsibilities” व ती पेलण्यासाठी प्रत्येक आईने स्वतःला सक्षम बनविलेच पाहिजे , तरच हा समाज व देश सक्षम बनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=1345", "date_download": "2021-06-20T01:23:57Z", "digest": "sha1:FQSYMQVEY74E6D4XMCKZELCENJ5VID4E", "length": 1529, "nlines": 32, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadफटका संसार हा...", "raw_content": "\nआक्रांत करू नको, विक्राळ होऊ नको,\nउद्विग्न होऊ नको, भग्न तू होऊ नको,\nफटका ��ंसार हा, पळपुटा होऊ नको.\nतांडव तू करू नको, एकांत होऊ नको,\nसैराट होऊ नको, शोकांत होऊ नको,\nफटका संसार हा, पळपुटा होऊ नको\nअग्नी दिव्य करू नको, फासावर चढू नको,\nवाचाळ होऊ नको, भोकांड पसरू नको,\nफटका संसार हा, पळपुटा होऊ नको.\nत्रास स्वतःला करू नको, धसका तू घेऊ नको,\nचिंता तू करू नको, शोकांतिका सांगू नको,\nफटका संसार हा, पळपुटा होऊ नको.\nबदलेल वेळ हि, स्वतःवर विस्वास ठेव,\nअसला अंधार जरी, आशेला वाव ठेव,\nफटका संसार हा, पळपुटा होऊ नको.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=2236", "date_download": "2021-06-19T23:46:32Z", "digest": "sha1:LAD5TWHMTK4F7XIVTK5IC2OJQPY4RSR3", "length": 1795, "nlines": 41, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadगूरूपौर्णिमा...........", "raw_content": "\nतुमच्याच हातून घडले सारे\nकच्च्या मातीचे पक्के घडे\nसोबत गिरवून आयुष्याचे धडे\nअवगत झाली जगण्याची कला\nमग आवडू लागली शाळा ज्याला त्याला\nजरी खाल्ला असला बेदम मार\nआशिर्वादासाठीही उठायचे तेच प्रेमळ हात\nसा-या मुलांसाठी एकच माया\nजणू आईची पाघंरूण काया\nअसं हे गुरू शिष्याचं आपलं नातं\nअतूट निरतंर न संपणार\nसदा असू देत गुरूआशिष\nअनंत उपकार तुम्हां सा-यांचे\nकाय देऊ गुरूदक्षिणा तरी........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/changes-in-train-time-on-pune-daund-baramati-route/", "date_download": "2021-06-20T00:21:11Z", "digest": "sha1:BGKFBSBZSN7ANUCSER3AVF2J4TNAHHFH", "length": 7831, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-दौंड, बारामती मार्गावर रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे-दौंड, बारामती मार्गावर रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल\nपुणे – पुणे विभागातील उरूळी आणि यवत स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गावर सुरू असणाऱ्या दुरूस्तीच्या कारणास्तव दौंड मार्गे जाणाऱ्या गाड्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या मार्गावर दि. 13 रोजी रेल्वेकडून साडेतीन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.\nपुणे स्थानकाहून दौंडकडे 14.45 वाजता सुटणारी डेमू (71409) आणि दौंड स्थानकाहून 17.10 वाजता पुण्याकडे सुटणारी डेमू (71410) रद्द करण्यात आली आहे.\nबारामती स्थानकाहून 14.25 वाजता पुण्याकडे सुटणारी बारामती-पुणे पॅसेंजर गाडी (51452) फक्त दौंड स्थानकापर्यंत धावणार आहे. दौंड ते पुणे स्थानकांदरम्यान गाडी धावणार नाही.\nपुण्याहून 14.25 वाजता निजामाबादकडे जाणारी पुणे-निजामाबाद पॅसेंजर गाडी (51421) नियोजित वेळेनुसा�� दौंड स्थानकाहून सुटणार आहे. पुणे ते दौंड मार्गावर ही गाडी धावणार नसून, ही गाडी थेट दौंड ते निजामाबाद या मार्गावर धावणार आहे. दरम्यान, या मार्गावर धावणारी मुंबई-बंगळुरू उद्यान एक्‍स्प्रेस (11301) पुणे विभागामध्ये सुमारे 2 तास 20 मिनिटांचे थांबे घेणार आहे. तर जम्मूतावी-पुणे झेलम एक्‍सप्रेस (11078) केडगाव स्थानकावर 30 मिनिटे थांबणार आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘निवडणुकीनंतर मोदी चहा आणि भजी विकतील’\nपुणे – सर्व मतदान केंद्रांवर आता दोन इव्हीएम\nशेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम\n‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती…\nछोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, सा रे ग म प लिटील चॅम्प\nझी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’चा भरणार ऑनलाईन तास…\n“सूर नवा ध्यास नवा’मध्ये वालचंदनगरची राधा तृतीय\nअल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार\nपुणे – दि.22 जूनपासून जम्बो हॉस्पिटल “लॉक’\nआज 68 केंद्रांवर लसीकरण\n26 बालकांनी आई-वडील गमावले\nद्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nशेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम\n‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती तालुक्‍यातूनही विरोध\nछोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, सा रे ग म प लिटील चॅम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/trinamool-congress-turns-23-today-journey-began-january-1st-1998-mamta-banarjee-392439", "date_download": "2021-06-20T02:00:25Z", "digest": "sha1:7XRN3HO2TYXNM5VRLUGIX3R3GA37XLJJ", "length": 17624, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 23 वर्षांपूर्वी झाली होती तृणमूल काँग्रेसची स्थापना; जाणून घ्या इतिहास?", "raw_content": "\nतृणमूल काँग्रेस पक्षाची आजच्याच दिवशी 23 वर्षांपूर्वी स्थापना झाली होती.\n23 वर्षांपूर्वी झाली होती तृणमूल काँग्रेसची स्थापना; जाणून घ्या इतिहास\nकोलकाता- तृणमूल काँग्रेस पक्षाची आजच्याच दिवशी 23 वर्षांपूर्वी स्थापना झाली होती. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करुन म्हटलंय की, प्रत्येक दिवशी पश्चिम बंगालला चांगले आणि अधिक स��्षम बनवले जाईल. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या की त्यांच्या विचारधारेचे तीन आधार आहेत, 'माय, माती आणि माणूस'.\nममतांना मोठा धक्का; बड्या नेत्यासह 5 हजार कार्यकर्ते भाजपच्या गळाला\nस्थापना दिवस अशावेळी आला आहे, जेव्हा पक्ष राज्यात भारतीय जनता पक्षाकडून जोरदार विरोध पाहात आहेत. अनेक तृणमूलचे नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. राज्यात काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपचा जोर पाहता यावेळी तृणमूल काँग्रेसला कडवे आव्हान मिळणार आहे. पार्टीची स्थापना झाल्यापासूनच तृणमूलचे राजकारण 'माय, माती आणि माणूस' या मुद्द्यांभोवती फिरते राहिले आहे.\nममता बॅनर्जी यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, आज तृणमूलच्या स्थापनेला 23 वर्ष पूर्ण झाले आहेत. 1 जानेवारी 1998 साली आपण याची स्थापना केली होती, तेव्हा पासून आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर मागील वर्ष संघर्षाचे राहिले आहेत. पण आम्ही कायमच लोकांच्या मुद्द्यांसाठी झगडत आलो आहोत.\nटीएमसीची स्थापना 1998 साली झाली होती. काँग्रेसमध्ये 25 वर्षापर्यंत राहिल्यानंतर पक्षापासून वेगळ्या झालेल्या ममता बॅनर्जी यांना 2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळाली. 2011 मध्ये टीएमसीने 34 वर्षांपासून बंगालची सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या डाव्या पक्षाच्या सरकारला बाहेर फेकलं होतं.\n1998 ते 2011 दरम्यान टीएमसीने स्थानिक पातळीवर खूप संघर्ष केला. नंदीग्राम आंदोलनामध्ये टीएमसीने बजावलेल्या भूमिकेमुळे त्यांना सत्तेपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. टीएमसीला सत्तेत राहून दहा वर्ष पूर्ण होत असताना भाजपकडून कडवा विरोध पाहायला मिळत आहे. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत भाजपने टीएमसीला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.\nअग्रलेख : बोलाचा भात बोलाचेच रस्सम्\nदेशातील पाच राज्यांत सध्या विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असली, तरी प्रसारमाध्यमांमधील चित्र हे केवळ पश्चिम बंगाल आणि त्यातही नंदीग्राम या एकाच मतदारसंघात निवडणूक असल्याचेच आहे त्यास अर्थातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने लावलेली प्रचंड ताकद हेच कारण आहे.\nममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के; 4 कॅबिनेट मंत्रीही भाजपच्या गळाला\nकोलकाता : पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. तृणमूलचे दिग्गज नेते पक्ष सोडणार असल्याची चर्चा रंगत असताना ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी बोलवलेल्या कॅबिनेट बैठकीला 4 मंत्र्य\n कुजलेले घटक बाहेर पडताहेत'; बंडखोरीवर ममतांचा पक्षाला दिलासा देण्याचा प्रयत्न\nकोलकाता : पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत कारण राजकारण खूपच तापलेले आहे. या निवडणुकीत ममतांना पायउतार करण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. आणि त्यासाठी भाजप आतापासूनच कंबर कसून कामाला लागली आहे. गृहमंत्री अमित शहा\nपत्नीचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप खासदार म्हणाले, मला न सांगताच घेतला निर्णय\nकोलकाता - पश्चिम बंगालच्या निवडणुकीचं वातावरण तापत चाललं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं ममतांना मोठा फटका बसल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, आता भाजपलाही ममतांनी दणका दिला आहे. भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल खान यांनी सोमवारी तृणमूल\nनिवडणूक प्रचारावेळी ममता बॅनर्जींचा डान्स; भाजपवर सोडलं टीकास्त्र\nकोलकाता - पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. विशेषत: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी पश्चिम बंगाल दौरा केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीकास्र सो\nभारतात धर्मनिरपेक्षता आहे का ख्रिसमसच्या सुट्टीवरून ममतांचा मोदी सरकारला सवाल\nकोलकाता - पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी भाजप आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ममता बॅनर्जी यांनी एका रॅलीमध्ये ख्रिसमसच्या सुट्टीवरून भाजप सरकारवर टीका केली. ख्रिसमसला राष्ट्रीय सुट्टी सुट्टी नसल्यानं मोदी सरकारला धारेवर ध\nआधी कोरोना नियंत्रणात आणू, मग CAA वर विचार करु :अमित शहा\nUnion Home Minister Amit Shah Bengal Visit : देशातील कोरोनाजन्य परिस्थिती आवाक्यात आल्यानंतरच सरकार सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात (CAA) पुढची पावले उचलणार आहे. पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. कोरोनामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. सुधारित नागरिकत्व\nपत्नी तृणमूलमध्ये गेल्यानं भाजप खासदार देणार घटस्फोट\nकोलकाता - पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी हालचाली करत आहेत. यात आधी भाजपने ममतांच्या तृणमूल काँग्रेसमधील 8 नेत्यांना पक्षात घेऊन मोठा हादरा दिला होता. त्यानंतर आता भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान,\nममतादीदींना आणखी एक धक्का; क्रीडा मंत्र्यांच्या राजीनाम्यावर दिली प्रतिक्रिया\nकोलकाता- तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) आमदार आणि मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला (Laxmi Ratan Shukla) यांनी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तृणमूलमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता 39 वर्षीय शूक्ला यांनी क्रिडा राज्यमंत्रीपदाचा रा\nभाजपात आल्यावर नेत्याने काढला ममता दींदीवरील राग, म्हणे TMC त होतो याची लाज वाटते\nकोलकाता : तृणमूल काँग्रेसची साथ सोडल्यानंतर शुभेंदु अधिकारी आक्रमक पवित्र्यात गेलेले दिसतायत. भाजपात प्रवेश केलेल्या शुभेंदु अधिकारी यांनी म्हटलंय की त्यांना आता लाज वाटतेय की त्यांनी गेले 21 वर्षे टीएमसीसोबत घालवले. अधिकारी यांनी टीएमसी पक्षामध्ये शिस्त कमी असल्याचा दावा केला आहे. तसेच त्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/05/110_01108357870.html", "date_download": "2021-06-19T23:48:54Z", "digest": "sha1:FM7AEKO34WNPTMLIEWA3RQUSMPGLAQZZ", "length": 22715, "nlines": 335, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मालवाहतूक 110 किलोमीटर वेगाने होणार | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nमालवाहतूक 110 किलोमीटर वेगाने होणार\nपुणे / प्रतिनिधी: आयुर्मान संपलेल्या प्रवासी रेल्वे डब्यातून मालाची अति जलद म्हणजे ताशी 110 किलोमीटर वेगाने वाहतूक होणार आहे. नुकतेच अंबाला ...\nपुणे / प्रतिनिधी: आयुर्मान संपलेल्या प्रवासी रेल्वे डब्यातून मालाची अति जलद म्हणजे ताशी 110 किलोमीटर वेगाने वाहतूक होणार आहे. नुकतेच अंबाला रेल्वे विभागात याच्या वेगाची चाचणी झाली. या वेळी गाडी ताशी 120 किलोमीटर वेगाने धावली. मुख्य संरक्षक आयुक्तांनी मात्र ताशी 110 किलोमीटर वेगाने गाडी धावण्यास मंजुरी दिली. लवकरच रेल्वे बोर्डा���डूनदेखील मंजुरी मिळेल. मग भारतात माल वाहतूकदेखील सुपरफास्ट गतीने होईल.\nरेल्वे मंत्रालयने आयुर्मान संपलेले प्रवासी डबे भंगारात न घालता त्याचा वापर दुचाकी व चारचाकी वाहनाची वाहतूक करण्यासाठी उपयोगात आणण्याचे ठरवले. त्यानुसार एनएमजी (न्यू मॉडिफाय गूड्स ) डबे तयार करण्यात आले. आता यात आणखी बदल झाला असून एनएमजीएच डबे तयार करण्यात आले. देशात जवळपास दोन हजार डबे तयार करण्यात आले. याद्वारे वाहनाची वाहतूक रस्ते वाहतुकीच्या तुलनेत स्वस्त, जलद व सुरक्षित होत आहे. शिवाय यामुळे इंधनाचीदेखील बचत होत आहे.\nप्रवासी डब्यांतील सीट काढून ती जागा मोकळी केली. त्यात दुचाकी व चारचाकी बसेल अशी जागा तयार केली. तसेच खिडक्या व दरवाजे बंद करण्यात आले. रेल्वे स्थानकावरदेखील विशिष्ट प्रकारचे रॅम्प तयार करण्यात आला. एका डब्यातून 15 टन मालाची वाहतूक होते. पूर्वी त्याची क्षमता 9.2 टन इतकी होती. तसेच डब्यांत लाईटची व्यवस्था करण्यात आली. दरवाज्याच्या रचनेत बदल झाला आहे. रेल्वेच्या परळ कार्यशाळेत मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक विवेक आचार्य यांनी यावर आणखी काम केले असून हे डबे 110 किलोमीटर वेगाने धावण्यासाठी तयार केले आहेत. या वर्षी 100 डबे तयार केले जातील. परळमध्ये तयार केलेल्या डब्याप्रमाणेच आता भोपाळ, लखनऊ, अजमेर येथील कार्यशाळेत लवकरच अशा प्रकारचे डबे तयार केले जातील. चारचाकी व दुचाकीची वाहतूक करण्यासाठी सुरुवातीला एनएमजी डबे तयार केले गेले. आता हे डबे वेगवान बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे देशांतर्गत वाहनाची वाहतूक वेगाने होईल. लवकरच 110 किलोमीटर वेगाने गाडया धावणार असल्याचे मुंबईचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनि��ी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मु��ीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nमालवाहतूक 110 किलोमीटर वेगाने होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/festivals/lalbaugcha-raja-must-celebrate-ganesh-chaturthi-2020-says-bsgss-president-naresh-dahibavkar-52151", "date_download": "2021-06-20T00:36:33Z", "digest": "sha1:PPO55NM7OV3XALGBUYQKDC7QVIXJURNE", "length": 12536, "nlines": 151, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Lalbaugcha raja must celebrate ganesh chaturthi 2020 says bsgss president naresh dahibavkar | ganesh chaturthi 2020: परंपरा खंडीत करू नका, ‘लालबागचा राजा’ला ‘त्यांची’ आग्रहाची विनंती", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nganesh chaturthi 2020: परंपरा खंडीत करू नका, ‘लालबागचा राजा’ला ‘त्यांची’ आग्रहाची विनंती\nganesh chaturthi 2020: परंपरा खंडीत करू नका, ‘लालबागचा राजा’ला ‘त्यांची’ आग्रहाची विनंती\nमंडळाचा हा निर्णय स्तुत्य असला, तरी या निर्णयामुळे असंख्य गणेशभक्तांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची सुरू असलेली परंपरा मंडळाने खंडीत करू नये, अशी विनंती मंडळाला करण्यात आली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम उत्सव\nकोरोना संकट आणि लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता यंदाचा उत्सव आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्याची ऐतिहासिक घोषणा ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली आहे. मंडळाचा हा निर्णय स्तुत्य असला, तरी या निर्णयामुळे असंख्य गणेशभक्तांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची सुरू असलेली परंपरा मंडळाने खंडीत (lalbaugcha raja must celebrate ganesh chaturthi 2020 says BSGSS president naresh dahibavkar ) करू नये, अशी विनंती मंडळाला करण्यात आली आहे.\n‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंड���ाने यावर्षी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याच्या निर्णयाची घोषणा केल्यावर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती या सर्व गणेशोत्सव मंडळांच्या मध्यवर्ती संघटनेने ‘लालबागचा राजा’ला एक विनंतीचं पत्र पाठवलं आहे. या पत्रात समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी मंडळाचा उद्देश कौतुकास्पद असला, तरी मंडळाने आपली परंपरा खंडीत करू नये अशी आग्रहाची विनंती केली आहे.\nहेही वाचा - यंदा गणेशोत्सवच नाही; 'लालबागचा राजा' मंडळाचा ऐतिहासिक निर्णय\nते आपल्या पत्रात म्हणतात की, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार ४ फुटांपर्यंत गणेशमूर्तीची उंची ठेवून ‘लालबागचा राजा’ मंडळाने भाद्रपद उत्सवाची परंपरा अखंडित ठेवावी व यंदा भाविकांसाठी केवळ लाइव्ह दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, अशी समन्वय समितीची इच्छा आहे. हजारो मंडळांनी भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून यंदा साधेपणाने का हाईना परंपरा खंडीत न करता गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागचा राजा मंडळाच्या निर्णयाला समन्वय समितीचा विरोध नाही. मात्र परंपरा अखंडित ठेवता येईल यासाठी काहीतरी सुवर्णमध्य काढला जावा, असं सर्वांनाच वाटत आहे, असं मत दहिबावकर यांनी व्यक्त केलं.\nदेशासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असेलेल्या लालबागच्या राजाला ८६ वर्षांची पंरपरा आहे. गेली ८६ वर्ष लालबाग मार्केटमध्ये लालबागचा राजा विराजमान होतो. १४ फुटी उंच आणि मनमोहक अशी बाप्पांची मूर्ती असते. नवसाला पावणारा म्हणून लाखोंच्या संख्येने गणेशभक्त दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करतात.\nपरंतु राज्यावर कोरोनाचं संकट असल्यानं मंडळानं यंदा ११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता ११ दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. करोना लढ्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबातील २० वीरमातांचा सन्मान करण्यासोबतच गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा मंडळातर्फे सन्मान करण्यात येणार आहे. शिवाय मंडळाकडून मुख्यमंत्री सहायता निधीत २५ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत.\nहेही वाचा - लालबागचा राजा मंडळाकडून 'हायजेनिक' रक्तदान शिबिराचं आयोजन\nआला पावसाळा, लेप्टोपासून सांभाळा\nमोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यं��� मुदतवाढ\nराज्यात १४ हजार ३४७ कोरोना रूग्ण बरे\nकांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणी ४ अटकेत, धक्कादायक माहिती उघड\nसमृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामाला गती द्या- उद्धव ठाकरे\nमुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा\nमाझगाव डॉक शिपबिल्टर्स लि.मुंबई मध्ये १३८८ जागांसाठी भरती\nएलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक\nपेट्रोल, डिझेल पुन्हा महागलं\nदोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स, निफ्टी तेजीत\nतरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’चं आयोजन\nहयात रिजन्सी हॉटेलच्या १९३ कर्मचाऱ्यांची औद्योगिक न्यायालयात धाव\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/people-get-old-and-they-have-die-says-bjp-minister-prem-singh-patel-74192", "date_download": "2021-06-20T02:01:41Z", "digest": "sha1:SWXPRJPGQZPOHDI6NTMBK5PT63MADRPG", "length": 16423, "nlines": 215, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मरतायेत तर मरू द्या! वय झाल्यावर मरावेच लागते...भाजप नेता विसरला माणूसकी - People get old and they have to die says bjp minister prem singh patel | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमरतायेत तर मरू द्या वय झाल्यावर मरावेच लागते...भाजप नेता विसरला माणूसकी\nमरतायेत तर मरू द्या वय झाल्यावर मरावेच लागते...भाजप नेता विसरला माणूसकी\nमरतायेत तर मरू द्या वय झाल्यावर मरावेच लागते...भाजप नेता विसरला माणूसकी\nगुरुवार, 15 एप्रिल 2021\nदेशात मागील दोन दिवसांपासून कोरोनामुळे दररोज एक हजारांहून अधिक मृत्यू होत आहेत\nभोपाळ : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याबरोबरच आता मृतांचा आकडाही वाढू लागला आहे. देशात मागील दोन दिवसांपासून दररोज एक हजारांहून अधिक मृत्यू होत आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढू लागली आहे. पण अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांकडून माणूसकीला काळीमा फासणारी वक्तव्य केली जात आहेत. मध्य प्रदेशातील भाजपचा नेता व मंत्र्याने असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे.\nमध्य प्रदेशातील कोरोनाची साथ आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढू लागला आहे. याबाबत शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री प्रेम सिंह पटेल यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, मृत्यू होत आहेत. त्याला कोणीच रोखू शकत नाही. कोरोनापासून बचावासाठी सर्व जण सहयोगाची चर्चा करतात. विधानसभेत आम्ही सर्वजण चर्चा करत आहोत.\nकोरोनापासून बचावासाठी मास्क वापरा, अंतर ठेवा आणि तातडीने डॅाक्टरांकडे जा. प्रत्येक ठिकाणी डॅाक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. आपण म्हणत आहात की, दररोज अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. पण लोकांचे वय झाल्यानंतर त्यांना मरावेच लागते, असे वक्तव्य पटेल यांनी केले आहे. त्यावरून पटेल यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nपटेल यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे. प्रेम सिंह हे मंत्रीपदाच्या लायक नाहीत. त्यांच्या या अमानवी वक्तव्यावर कोणती कायदेशीर कारवाई होणार की नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गेश शर्मा म्हणाले. नेटकऱ्यांनीही पटेल यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.\nमध्य प्रदेशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. अनेक रुग्णालये ओसंडून वाहत आहेत. लोकांना रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत आहे. अशाचत पटेल यांचा व्हिडिओ समोर आल्याने वाद निर्माण झाला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nस्वबळावर लढण्याबाबत आढळराव म्हणाले...\nशिरूर : आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या की राज्याच्या सत्तेतील मित्रपक्षांशी आघाडी करून याबाबतचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...\nशनिवार, 19 जून 2021\nगर्दी पाहून वाटलं की कार्यक्रम न करताच परत जावं : अजित पवार\nपुणे ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमास उसळलेली गर्दी पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...\nशनिवार, 19 जून 2021\nसकाळी भाजपकडून मिसिंगची तक्रार अन् दुपारी सरनाईक मतदारसंघात हजर\nठाणे : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे बेपत्ता असल्याची तक्रार आज सकाळी भाजपकडून (BJP) वर्तकनगर पोलीस ठाण्यात...\nशनिवार, 19 जून 2021\nखबर��ार, जिल्ह्याबाहेर गेल्यास होम क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा इशारा\nपुणे : शहरात कोरोनाचे (Covid-19) निर्बंध शिथिल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी वीकेंडला कडक निर्बंध (...\nशनिवार, 19 जून 2021\nसुनील शेळकेंची ती मागणी मान्य करत बाळा भेगडेंनी उलटवला डाव \nपिंपरी : कोरोनाच्या संकटात मावळ तालुक्यातील (जि. पुणे) पालकांना मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीकरिता...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार शेळकेंची साद आणि त्याला भेगडेंचा प्रतिसाद\nपिंपरी : कोरोना संकटात मावळ तालुक्यातील Maval (जि.पुणे) पालकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार सरनाईक बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार\nठाणे : आमदार प्रताप सरनाईक Pratap Saranaik हे बेपत्ता असल्याची तक्रार आज भाजपकडून वर्तकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. \"आमदार झाले Mr.india...\nशनिवार, 19 जून 2021\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी 'एम्स'च्या प्रमुखांनी सांगितली 'त्रिसूत्री'\nनवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट (Third Wave) पुढील 6 ते 8 आठवड्यांत...\nशनिवार, 19 जून 2021\n'एम्स'चे प्रमुख म्हणतात, कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य..6 ते 8 आठवड्यांत येणार\nनवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट (Third Wave) पुढील 6 ते 8 आठवड्यांत...\nशनिवार, 19 जून 2021\nदुर्दैवी योगायोग : पत्नीच्या मृत्यूनंतर पाचच दिवसांत मिल्खासिंग यांनी जग सोडलं\nनवी दिल्ली : प्रसिद्ध धावपटू मिल्खासिंग (Milkha Singh) यांचे ९१व्या वर्षी काल (ता.18) रात्री निधन झाले. मिल्खासिंग यांना कोरोनाचा (Covid19)...\nशनिवार, 19 जून 2021\n'फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह यांचे निधन\nनवी दिल्ली : धावपटू ' फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांचे काल रात्री ९१व्या वर्षी निधन झाले. मिल्खा सिंह यांचा...\nशनिवार, 19 जून 2021\nविनाकारण अंगावर याल तर जिथल्या तिथे हिशेब करु..वर्धापदिनी शिवसेनेचा इशारा\nमुंबई : शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापनदिन. आजचा वर्धापनदिन शिवसेना साध्या पद्धतीने साजरा करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबूकच्या माध्यमातून...\nशनिवार, 19 जून 2021\nकोरोना corona भोपाळ मध्य प्रदेश madhya pradesh people व्हिडिओ सोशल मीडिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/ajit-pawar-pointed-out-2-major-challenges-in-coronavirus-mhas-445635.html", "date_download": "2021-06-20T00:45:05Z", "digest": "sha1:BN5HW3O4LHDFVSZX66W7MHNX522R4OED", "length": 18731, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना अजित पवारांनी सांगितली 2 मोठी आव्हानं , Ajit Pawar pointed out 2 major challenges while Corona was inundated | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपुण्यात खडकवासला सेल्फी पॉईंटची तोडफोड, 2 दिवसांपूर्वीच झालं होतं उद्घाटन\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nIAS अधिकाऱ��याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nकोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना अजित पवारांनी सांगितली 2 मोठी आव्हानं\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलो ऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले, चार महिन्यांनंतर घडलं असं काही...\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19 : सी ���्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nकोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना अजित पवारांनी सांगितली 2 मोठी आव्हानं\n'आणखी काही दिवस संयम पाळला आणि घराबाहेर पडणं टाळलं तर, कोरोना नक्कीच आटोक्यात येऊ शकेल,' असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.\nमुंबई, 5 एप्रिल : 'कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू,' असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.\n'राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत साडेसहाशेपर्यंत झालेली वाढ थांबवणं, दररोज वाढणारे मृत्यू रोखणं, आरोग्य, पोलिस, अन्य यंत्रणांवरचा ताण कमी करणं, टाळाबंदीनं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही आपल्या सर्वांसमोरची प्रमुख आव्हानं आहेत. या आव्हानांवर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी संयम व शिस्त पाळली पाहिजे,' असंही अजित पवार म्हणाले.\n'कोरोनाचा प्रसार पाहता हा विषाणू आपल्या गावात, वस्तीत, सोसायटीत पोहचला आहे. त्याला स्वत:च्या घरात न आणणं, स्वत:ला, कुटुंबाला त्याची लागण होऊ न देणं हे आता तुमचं कर्तव्य आहे. आणखी काही दिवस संयम पाळला आणि घराबाहेर पडणं टाळलं तर, कोरोना नक्कीच आटोक्यात येऊ शकेल,' असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.\nनरेंद्र मोदींच्या आवाहनाबद्दल काय म्हणाले अजित पवार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दारात, खिडक्यात दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत असताना राज्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रस्तावर उतरुन गर्दी करणं टाळावं. सध्या सॅनिटायझरने हात स्वच्छ केले जातात, अशा वेळी दिव्याजवळ हात नेल्यास अपघात होऊ शकतो. त्याबाबतही सावध राहण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.\nराज्यात आरोग्य, पोलिस, अन्न व नागरी पुरवठा व सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी ध्येयनिष्ठेनं काम करत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nअपार्टमेंटमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट; पोलिसांनी छापा टाकत केला भांडाफ���ड\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-2021-mumbai-wankhede-stadium-ground-staff-bio-bubble-10667", "date_download": "2021-06-20T00:28:25Z", "digest": "sha1:MB4OYR7CRIYDVJLBMX6TNMBXZ34NAJ2Y", "length": 12001, "nlines": 122, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "Mumbai IPL Matches : ग्राऊंड स्टाफही जैवसुरक्षा वातावरणात - ipl 2021 mumbai wankhede stadium Ground staff in bio bubble | Sakal Sports", "raw_content": "\nMumbai IPL Matches : ग्राऊंड स्टाफही जैवसुरक्षा वातावरणात\nMumbai IPL Matches : ग्राऊंड स्टाफही जैवसुरक्षा वातावरणात\nMumbai IPL Matches : ग्राऊंड स्टाफही जैवसुरक्षा वातावरणात\nचाचणीनंतर निगेटिव्ह कर्मचाऱ्यांचा मुक्काम स्टेडियम परिसरातच\nमुंबई : आयपीएलमधील मुंबईतील लढती एका आठवड्यावर असताना त्या अन्यत्र आयोजित करणे जवळपास अशक्य आहे. यामुळे लीगच्या सुरळीत संयोजनासाठी ग्राऊंड स्टाफनाही लढती संपेपर्यंत जैवसुरक्षा वातावरणात ठेवण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईचा धडा घेऊन हीच पद्धत अन्य केंद्रांवरही अमलात आणण्याचा विचार होत आहे. मार्चच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लीगच्या मुंबईतील आयोजनाबाबत प्रश्न घेतला जात होता. त्यातच आता वानखेडे स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील आठ कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने चिंता वाढली होती; मात्र लीगच्या लढती आता अन्यत्र हलवण्याचा पर्याय अशक्य असल्याचेच संकेत मिळत आहेत.\nवानखेडेवरील लढती अन्यत्र होणार नाहीत असे मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव संजय नाईक यांनी सांगितले. मुंबई क्रिकेट संघटनेचा ग्राऊंड स्टाफ वांद्रे-कुर्ला संकुल तसेच कांदिवली येथेही आहे. त्यामुळे मुंबई संघटनेकडे ग्राऊंड स्टाफची वानवा नाही. तीनही ठिकाणच्या ग्राऊंड स्टाफला सोमवारी वानखेडे स्टेडियमवर कोरोना चाचणीसाठी येण्यास सांगितले आहे. भारतीय क्रिकेट मंडळच ही चाचणी घेणार आहे. चाचणीत पॉझिटिव्ह येणाऱ्यांना घरी पाठवण्यात येईल, तसेच त्यांना उपचार घेण्याची सूचना करण्यात येईल. निगेटिव्ह येणारे कर्मचारी वानखेडे स्टेडियमवर थांबतील.\nक्रिकेटच्या मैदानातील वर्ल्ड रेकॉर्ड; जे पुरुषांना जमलं नाही ते महिलांनी करुन दाखवलं\nनिगेटिव्ह येणाऱ्या ग्राऊंड स्टाफची निवासाची व्यवस्था गरवारे क्लब हाऊसमध्ये करण्यात येईल. मुंबईतील लढती संपेपर्यंत हे कर्मचारी तिथेच राहतील. त्यांचा मुक्काम पूर्णपणे जैवसुरक्षा वातावरणातच असेल. सामने यापूर्वीच प्रेक्षकांविना घेण्याचे ठरले आहे. ग्राऊंड स्टाफ जैवसुरक्षा वातावरणात राहिल्यामुळे सामने पूर्णपणे सुरक्षित वातावरणात होणार आहेत, असे मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणीतील वरिष्ठ सदस्यांनी सांगितले.\nसामन्यासाठी २० ग्राऊंड स्टाफ आवश्यक\n1 एका सामन्याच्या आयोजनासाठी १५ ते २० ग्राऊंड स्टाफ कर्मचारी आवश्यक असतात. मुंबई क्रिकेट संघटनेतील तीनही सुविधा एकत्र केल्यास सुमारे ५० कर्मचारी आहेत. संघांचा सराव वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात होत आहे. तेथील कर्मचाऱ्यांची यापूर्वीच संकुलाच्या परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे. मार्चपासून आयपीएलमधील संघ सराव करीत आहेत अथवा मैत्रीपूर्ण सामने खेळत आहेत.\n2 ग्राऊंड स्टाफकडे गवताची छाटणी, मैदानात पाणी मारणे, खेळपट्टीची निगा, त्यावर रोलिंग करणे हे काम असते. त्या वेळी कर्मचाऱ्यांची चार जणांच्या गटात विभागणी केलेली असते. प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी ड्रिंक्स मैदानात घेऊन जाणे, त्या वेळी खेळपट्टीच्या क्रीजची पुन्हा आखणी करणे, स्कोअरबोर्ड सांभाळणे हे काम असते. सरावाच्या वेळी नेट उभारणे, ते काढणे, मैदानात खड्डे पडले असतील तर भरणे, असे काम आहे.\n3 आता वानखेडेबाबत बोलायचे झाल्यास खेळपट्टी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रत्यक्ष सामन्यापूर्वीची खेळपट्टी आता दोघेतिघेही करू शकतात. आता अन्य ठिकाणचे कर्मचारी आल्यास त्यांना प्रत्यक्ष मैदानात किती पाणी मारायचे याची नेमक�� कल्पना नसते; मात्र भारतीय मंडळाने नेमलेले क्युरेटर प्रशांत राव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करू शकतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोर्ट स्टाफ यापूर्वीपासून काम करीत आहे. त्यामुळे सामन्याच्या वेळी कोणतेही प्रश्न येणार नाहीत, अशी ग्वाही मुंबई संघटनेच्या कार्यकारिणीतील सदस्य नदीम मेमन यांनी दिली. भारत भारत\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_546.html", "date_download": "2021-06-20T00:58:53Z", "digest": "sha1:GT7FKJ3SGNAIJ7ZOQ23MVMGTIARNQQAW", "length": 23348, "nlines": 335, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "तीन राज्यांत डिजीटल शेतीला चालना देणार | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nतीन राज्यांत डिजीटल शेतीला चालना देणार\nनवी दिल्ली: कृषी तंत्रज्ञान मंच ग्रीबाजार सोबत केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक करार केला आहे. या करारांतर्गत देशातील शेती क्षेत्रामध्ये वैज्ञान...\nनवी दिल्ली: कृषी तंत्रज्ञान मंच ग्रीबाजार सोबत केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक करार केला आहे. या करारांतर्गत देशातील शेती क्षेत्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि डिजीटल शेतीला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रीबाजार आणि कृषी मंत्रालय यांच्यामध्ये एका करारावर हस्ताक्षर करण्यात आले. ग्रामीण भारतामध्ये डिजीटल शेतीला चालना देण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात तीन राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू केले जाणार आहेत. यामध्ये ग्रीबाजार कृषी मंत्रालयाची मदत करणार आहे.\nकेंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ग्रीबाजार सोबतचा करार शेतकर्‍यांना एक डिजीटल प्लॅटफॉर्म बनवण्यामध्ये मदत करेल. आम्ही शेती क्षेत्रासोबतच एक आत्मनिर्भर आणि डिजीटल भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे तोमर म्हणाले. भारतीय शेतकर्‍यांचा एक विस्तृत डाटाबेस बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे भारतीय शेतकर्‍यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. त्यांना विकासाच्या मार्गावर घेऊन जाता येईल. भारतीय शेती नव्या डिजीटल तंत्रज्ञानाच्या प्रतीक्षेत आहे. त्यादृष्टीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे असे ते म्हणाले.\nग्रीबाजार सोबत झालेल्या करारानुसार डिजीटल कृषी मंच विकसित करणे आणि तो कार्यान्वित करणे. यामध्ये शेती, शेतकर्‍यासंबंधी सेवा, पीक लागवड, पीक कापणी, बाजारपेठेबद्दल माहिती, आर्थिक मदत या विषयी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. ग्री बाजारचे सहसंस्थापक अमित मुंडावाला यांनी भारतीय शेतकर्‍यांना उच्च आणि चांगल्या प्रकारची गुणवत्ता असलेले उत्पादन तयार करण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरेल ,असे सांगितले. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार ग्रीबाजार सोबत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. यामध्ये ग्रीबाजार कृषी मंत्रालयाला सहकार्य करणार आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी डिजीटल इंडियाचा मदत घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि डिजीटल इंडिया मिशनमध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयदेखील योगदान देत आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतीन राज्यांत डिजीटल शेतीला चालना देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/ssr-death-case-exclusive-don-chhota-shakeel-denied-any-underworld-connections-with-rhea-chakraborty-says-bollywood-contains-their-money-mhjb-475503.html", "date_download": "2021-06-20T00:48:33Z", "digest": "sha1:TQQCQVFZPS6WV742APKIWIOEHUPILNH6", "length": 21506, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Exclusive:'बॉलिवूडमध्ये आमचा पैसा', छोटा शकीलचा मोठा खुलासा; रियाच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल म्हणाला-Exclusive:'बॉलिवूडमध्ये आमचा पैसा', छोटा शकीलचा मोठा खुलासा; रियाच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल म्हणाला-ssr death case exclusive don chhota shakeel denied any underworld connections with rhea chakraborty says bollywood contains their money mhjb | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपुण्यात खडकवासला सेल्फी पॉईंटची तोडफोड, 2 दिवसांपूर्वीच झालं होतं उद्घाटन\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन���यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nIAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nExclusive: 'बॉलिवूडमध्ये आमचा पैसा', छोटा शकीलचा मोठा खुलासा; रियाच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल म्हणाला-\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलो ऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले, चार महिन्यांनंतर घडलं असं काही...\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19 : सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nExclusive: 'बॉलिवूडमध्ये आमचा पैसा', छोटा शकीलचा मोठा खुलासा; रियाच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल म्हणाला-\nसुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) बॉलिवूडमधील काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि ड्रग्ज माफियांबरोबर लिंक असण्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत.\nमुंबई, 28 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) जसजसे सीबीआयचा तपास पुढे सरकत आहे, यानंतर बॉलिवूडमधील काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि ड्रग्ज माफियांबरोबर लिंक असण्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत. न्यूज 18 इंडियाशी केलेल्या EXCLUSIVE बातचीतमध्ये छोटा शकीलमे एकीकडे रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे वृत्त फेटाळले आहे तर दुसरीकडे त्याने बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची पकड असल्याचे म्हटले आहे. डॉन छोटा शकीलने असे म्हटले आहे की, बॉलिवूड चित्रपटांमध्ये आम्ही पैसे देतो.\nबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या सीबीआय टीमला रिया चक्रवर्तीच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत काही पुरावे हाती लागले आहेत. सुशांत मृत्यू प्रकरणात अंडरवर्ल्डच्या एंट्रीने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. न्यूज 18 इंडियाला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये डॉन छोटा शकीलने असे म्हटले आहे की, सीबीआय त्यांचा तपास करत आहे. याप्रकरणी सीबीआयने अनेकांची चौकशी केली आहे आणि लवकरच सत्य सर्वांसमोर येईल.\n(हे वाचा-Rhea Chakraborty EXCLUSIVE : सुशांतच्या घरातून का बाहेर पडली रिया\nडॉन छोटा शकीलने याप्रकरणी जे नाव समोर येत आहे-गौरव आर्या त्याच्याशी ओळख असण्यासही नकार दिला आहे. छोटा शकीलच्या मते त्याने हे नाव पहिल्यांदा ऐकले आहे. छोटा शक��लने असे म्हटले आहे की, ही सर्व कहाणी रचण्यात आली आहे की गौरवचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. आमचे गौरवशी काही घेणेदेणे नाही आहे. आम्ही रिया चक्रवर्तीला देखील ओळखत नाही. आमचे तिच्याशी काही कनेक्शन नाही.\nसीबीआयची चौकशी सुरू, लवकरच सत्य समोर येईल\nडॉन छोटा शकीलने असे म्हटले आहे की, बॉलिवूडमध्ये काहीही झाले तरी त्यामध्ये अंडरवर्ल्डचे नाव जोडले जाते. सीबीआय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे आणि लवकरच संपूर्ण सत्य सर्वांसमोर येईल. याप्रकरणी मुंबई पोलीस आणि बाकी एजन्सी काय करत आहेत.\n(हे वाचा-Me Too च्या आरोपांमुळे सुशांत जास्त दुखावला होता; रियाने फेटाळले आपल्यावरील आरोप)\nजे कुणी लोक अंडरवर्ल्डबरोबर रियाचे कनेक्शन असल्याच्या गोष्टी करत आहेत, ते सपशेल खोटे बोलत आहेत. जे कुणी असा दावा करत आहे त्याने स्वत:च्या मुलांची शपथ घेऊन बोलावे की रियाशी आमचे कनेक्शन आहे. सीबीआय चौकशीआधी एखाद्याला शिक्षा सुनावणे चुकीचे आहे.\nडॉन छोटा शकीलने पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामध्ये बॉलिवूडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. छोटा शकीलने असे म्हटले आहे की, आज देखील बॉलिवूडवर अंडरवल्डची पकड आहे. आम्ही बॉलिवूडमध्ये सिनेमा बनवणाऱ्यांना आजही पैसे पुरवतो.\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nअपार्टमेंटमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट; पोलिसांनी छापा टाकत केला भांडाफोड\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/aamir-khan-daughter-ira-kick-boxing-with-boyfriend-nupur-shikhare-video-goes-viral/articleshow/82052469.cms", "date_download": "2021-06-20T00:12:07Z", "digest": "sha1:3QAI3HVK46NKP7I7RDR24VHADOGKGU5Y", "length": 11400, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nVideo: बॉयफ्रेंड नुपूरसोबत किक बॉक्सिंग करत होती आयरा खान आणि अचानक...\nबॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान सध्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. आयरा खाननं काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबतचं नात्याची सोशल मीडियावर कबुली दिली होती. त्यानंतर या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात.\nVideo: बॉयफ्रेंड नुपूरसोबत किक बॉक्सिंग करत होती आयरा खान आणि अचानक...\nमुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बॉलिवूडपासून दूर असली तरीही सोशल मीडियावर मात्र तिचा मोठा चाहता वर्ग आहे. आयरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिनं बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.\nआयरा खाननं काही दिवसांपूर्वीच नुपूर शिखरेसोबतचं नातं ऑफिशिअल केलं होतं. नुपूर हा आमिर खानचा फिटनेस ट्रेनरही आहे. दरम्यान आता आयरानं नुपूरसोबतचा किक बॉक्सिंग करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती सुरुवातीला उत्साहात बॉक्सिंग करताना दिसत आहे आणि नुपूर तिला प्रशिक्षण देत आहे. या व्हिडीओच्या शेवटी ती बॉक्सिंग सोडून त्याला मिठी मारताना दिसते.\nनुपूरसोबतचा किक बॉक्सिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना आयरानं लिहिलं, 'किक बॉक्सिंग मला काही जमणार नाही. तसेच पॉप आय ड्रॉप करणंसुद्धा मला जमत नाही. पाहा इथे माझे खांदे काय करत आहेत. हारले मी. फर्स्ट क्लास, सरप्राइझ अॅटॅक' नुपूर आणि आयराचा हा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडलेला दिसत आहे.\nसुशांतच्या आयुष्यावर आलेल्या सिनेमाचा टीझर रिलीज; बोल्ड सीन आणि कलाकारांची चर्चा\nआयरा आणि नुपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून या दोघांची रोमँटिक अंदाज चाहत्य���ंच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओमध्ये ती पिंक आणि ब्लॅक रंगाच्या जिम आउटफिट्समध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, आयरा नुपूरला पंच आणि किक करण्याचा प्रयत्न करते पण त्यात तिच्याकडून चुका होतात आणि ती नुपूरची माफी मागत त्याला मिठी मारते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'पठाण'च्या सेटवरही करोनाचं संक्रमण, शाहरुख खाननं स्वतःला केलं क्वारंटाइन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकोल्हापूर'हसन मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितली, त्यात चूक काय\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nमुंबई'सत्ता गेल्याने काहींचा जीव कासावीस'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला\nक्रिकेट न्यूजWTC Final Live : अपुऱ्या प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला...\nक्रिकेट न्यूजभारताच्या फलंदाजाच्या हेल्मेटवर आदळला बाऊन्सर अन् काळजाचा ठोकाच चुकला...\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारताने किती धावा केल्या पाहा...\nमुंबईशिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजपने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं\nमुंबईकाँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल; टिळक भवनात झाला 'हा' संकल्प\nकोल्हापूरसमन्वयाने टाळणार पुराचा धोका; महाराष्ट्र-कर्नाटकच्या संयुक्त बैठकीत निर्धार\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/include-these-delicious-cucumber-recipes-in-the-diet-for-lose-weight-in-the-summer-in-marathi/articleshow/82285817.cms", "date_download": "2021-06-20T00:53:32Z", "digest": "sha1:4PTGRWOD42HPSCASHOGG4YNNRPQFYGOF", "length": 20561, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "how to eat cucumber to lose weight: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने अगदी झटपट होतं वेट लॉस, ‘या’ पद्धतीने करा Diet मध्ये समावेश\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने अगदी झटपट होतं वेट लॉस, ‘या’ पद्धतीने करा Diet मध्ये समावेश\nWeight loss foods: ज्या लोकांना वजन कमी करण्यास काकडी खाणं आवडत नाही, ते लोक काकडीच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करू शकतात. आपल्या आहारात या पाककृतींचा समावेश केल्यास वेट लॉस करणे अधिक सुलभ होऊ शकते.\nउन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने अगदी झटपट होतं वेट लॉस, ‘या’ पद्धतीने करा Diet मध्ये समावेश\nवजन कमी करण्यासाठी तुम्ही देखील काकडी खाता का पण जर दररोज एक सारखी चव घेऊन घेऊन कंटाळला असाल तर चिंता करू नका नका किंवा ते खाणं देखील सोडून देऊ नका. कारण काकडी वजन कमी करण्यासाठी मदत तर करतेच पण याचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी होते. जर तुम्हाला दररोज न चुकता काकडीचे सेवन करायचे असेल तर तुम्ही यापासून वेगवेगळ्या पाककृती तयार करू शकता. या रेसिपीज तुमच्या डिशचा आनंद द्विगुणित करतील आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा फायदाच होईल.\nवजन कमी करण्याचा हा पर्याय तुम्हाला कंटाळवाणा वाटत असेल, पण तुम्ही करी पासून कोशिंबीर पर्यंत आणि सॅलेड पासून आणि स्मूदी पर्यंत काकडीच्या अनेक स्वादिष्ट वेट लॉस रेसिपी तयार करू शकता. या सर्व पाककृती पौष्टिक असण्यासोबतच आपल्या तोंडाची चवही बदलतील. तुम्हाला माहित आहे का काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण फारच कमी आणि पाण्याची पातळी भरपूर असते. आजकाल लोक टॉपिंग म्हणूनही याचा वापर करतात. चला तर मंडळी आज या लेखातून आम्ही तुम्हाला काकडीपासून तयार होणा-या वेगवेगळ्या हेल्दी व स्वादिष्ट पाककृती सांगणार आहोत.\nजर तुम्हाला जेवणासोबत कोशिंबीर खाण्याची आवड असेल तर ही वेट लॉस रेसिपी नक्की ट्राय करून पहा. काकडी पौष्टिकतेने समृद्ध आहे आणि दही देखील आरोग्यासाठी तितकेच चांगले आहे. काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी पुढील रेसिपी फॉलो करा\nसर्व प्रथम एक संपूर्ण काकडी किसून घ्या आणि वाटीत ठेवा\nत्यातील अतिरिक्त पाणी पिळून घ्या आणि 2 कप दही त्यात मिसळा\nस्वाद वाढवण्यासाठी कोशि��बीरमध्ये जिरेपूड, चिमूटभर चाट मसाला, अर्धा चमचा मिरपूड आणि सैंधव मीठ घालू शकता\nदह्यामध्ये अर्धा कप कांदा देखील घालू शकता.\nवजन कमी करण्यासाठी काकडीची टेस्टी कोशिंबीर तयार आहे\n(वाचा :- ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने दिला प्रोनिंग करण्याचा सल्ला, प्रोनिंगची पद्धत व लाभ काय\nआहार तज्ञ अनेकदा दुपारच्या जेवणाआधी एक पौष्टिक सॅलेड खाण्याचा सल्ला देतात. हे झटपट वजन कमी करण्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत लिप स्मॅकिंग कोशिंबीर तयार करून याचे नियमित सेवन केले जाऊ शकते. ते तयार करण्यासाठी पुढील रेसिपी फॉलो करा.\nएका प्लेटमध्ये काकडी, टोमॅटो, गाजर, अर्धा कप कोबी व कांदा कापून घ्या\nवरील सर्व सामग्री एका भांड्यात एकत्रित मिसळा\nचवीनुसार मीठ, मिरपूड आणि चाट मसाला घाला\nस्वाद वाढवण्यासाठी आपण या कोशिंबीरीमध्ये डाळींबाचे दाणेही घालू शकता\nतयार आहे चविष्ट काकडीचे सॅलेड\nवजन कमी करण्यासाठी आपण दिवसातून एकदा किंवा दोनदा या सॅलेडचे सेवन करू शकता\n(वाचा :- अजिबात गोड न खाता व धडधाकट असतानाही अचानक ब्लड शुगर वाढण्यामागे ‘या’ गोष्टी असतात जबाबदार\nतुम्ही बर्‍याच गोष्टींची आजवर करी बनवली असेल पण तुम्ही कधी काकडीची करी ट्राय करून पाहिली आहे का या करीची चव तर उत्कृष्ट असतेच पण ही करी वजन कमी करण्यासाठी देखील खूप मोलाची मदत करते. काकडीची करी बनवण्यासाठी पुढील रेसिपी फॉलो करा.\nएका पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करा\nतेलात अर्धा चमचा जिरे आणि 4-5 कढीपत्त्याची पाने घालून परता\nगॅस कमी करून त्यात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा लाल तिखट पावडर घाला\nआता त्यात मीठ घालून दोन चिरलेल्या काकड्या घाला\nसर्व साहित्य चांगले मिसळा\nपॅन झाकून घ्या आणि मंद आचेवर काकडी सुमारे 10 मिनिटे शिजवा\nआता शेवटी करीमध्ये एक कप दूध घालून ढवळत राहा\nपॅन झाकून घ्या आणि पुन्हा पाच मिनिटे मिश्रण शिजवा\nकाकडीची करी तयार आहे\nकोथिंबीर आणि जिरे पूड घालून गार्निशिंग करा\n(वाचा :- Body Cooling Drinks: रकुल प्रीतने बनवलं गरमी दूर पळवणारं देसी ड्रिंक, बॉडी होते थंडा थंडा कूल कूल\nकाकडीपासून बनवलेली स्मूदीने ही केवळ एक अद्भुत वेट लॉस पेयच नाही तर उन्हाळ्यात ते पिण्यामुळे शरीराला थंडावा देखील मिळतो. हे ड्रिंक दिवसभर आपले शरीर हायड्रेटेड ठेवते. काकडीची स्मूदी बनवण्यासाठी पुढील रेसिपी फॉलो करा.\nसर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात 1 काकडी, 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचे सब्जा बिया, 5 पुदीन्याची पाने घाला व सर्व सामग्री बारीक वाटून घ्या\nयात 1 कप नारळ पाणी घाला\nसर्व सामग्री वाटल्यानंतर या ड्रिंकमध्ये एक चिमूटभर चाट मसाला आणि मीठ घाला\nजर बॉडी कमी वेळात शेपमध्ये आणायची असेल व सडपातळ बांधा मिळवायचा असेल तर रोज न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी ही स्मूदी प्या. काकडीच्या या स्पेशल ड्रिंकमुळे वजन तर कमी होईलच पण काही दिवसांतच तुम्ही एकदम फिट व्हाल\n(वाचा :- प्रत्येकवेळी खाल्ल्यानंतर ‘या’ पद्धतीने करा १० ते ३० मिनिटे वॉक, झटपट वजन घटण्यासोबत कायम राहाल फिट\nकाकडीचे इतर आरोग्यवर्धक फायदे\nकाकडीमध्ये फ्लेवनॉईड आणि टॅनिन असतं जे दुर्धर रोगांपासून आपलं संरक्षण करतं. त्यामुळे आजार टाळण्यासाठी काकडीचं सेवन अवश्य करा. काकडीमध्ये 96% पाणी आढळतं. जर तुम्ही काकडीचं योग्य प्रमाणात सेवन केलं तर तुमची दैनंदिन पाण्याची गरज सहज पूर्ण होईल.काकडी ही फायबर आणि पाण्याचा चांगला स्त्रोत असून बद्धकोष्ठता आणि पचन जलद करण्यासाठी मदत करते. बी व्हिटॅमीन मनात चिंता निर्माण करणाऱ्या भावना कमी करतं आणि तणावाचे हानीकारक परिणामही दूर करतं त्यामुळे काकडीचं सेवन करून तुम्ही स्ट्रेसपासून दूर राहू शकता. यामध्ये असणारे अँटी ऑक्सीडंट्स आणि सिलीका या घटकांमुळे डोळ्यांखालील वर्तुळं कमी होतात. तसंच डोळ्यांतील उष्णता शोषली जाऊन डोळ्यांना थंडावाही मिळतो.\n(वाचा :- महिलांसाठी केसांपासून पायांपर्यंत सर्व समस्यांसाठी मेथी दाणे व पानांचे सेवन आहे वरदान, असा करा वापर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nऋजुता दिवेकरनं सांगितली मसाल्यांच्या सेवनाची आरोग्यदायी पारंपरिक पद्धत, ही चूक केल्यास होऊ शकते नुकसान महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्���ोर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nमोबाइलबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nकरिअर न्यूजONGC OPAL Recruitment 2021:विविध पदांसाठी भरती,असा करा अर्ज\nकोल्हापूरसतेज पाटील, मुश्रीफांना पाच नद्यांच्या पाण्यांनी अभ्यंगस्नान घालू\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहलीने रचला इंग्लंडमध्ये इतिहास, कोणत्याही कर्णधाराला जमली नाही ही गोष्ट\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारताने किती धावा केल्या पाहा...\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहली इंग्लंडमध्ये धावा करण्यात पुन्हा कसा यशस्वी ठरला, जाणून घ्या रहस्य...\nक्रिकेट न्यूजWTC Final Live : अपुऱ्या प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1530795", "date_download": "2021-06-20T01:04:37Z", "digest": "sha1:DUVVF6GTCGWWI7T3M3L5LOQ5SLI6J6LK", "length": 2303, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शबाना आझमी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शबाना आझमी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:२९, २ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती\n८५ बाइट्सची भर घातली , ३ वर्षांपूर्वी\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n०१:२५, १३ जुलै २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या (चर्चा | योगदान)\n१३:२९, २ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/so-far-136-camps-have-been-imposed-of-44-lakh-fine-displeasure-with-the-camp-operators/", "date_download": "2021-06-20T01:48:06Z", "digest": "sha1:SVYCHJ2UFKEZE2N6672L5OTDRXWKNGAF", "length": 9534, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आतापर्यंत 136 छावण्यांना 44 लाखांचा दंड ; छावणीचालकांकडून नाराजी व्यक्‍त – Dainik Prabhat", "raw_content": "\nआतापर्यंत 136 छावण्यांना 44 लाखांचा दंड ; छावणीचालकांकडून नाराजी व्यक्‍त\nनगर: जनावरांच्या छावण्या चालवताना छावणीचा��कांनी अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील 136 छावणीचालकांना 44 लाख 37 हजार 560 रूपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, महिना लोटला तरी शासनाकडून छावण्यांना अनुदान उपलब्ध झाले नाही. मात्र प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात असल्याबद्दल छावनी चालकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.\nजिल्ह्यात सध्या 250 छावण्या सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांद्वारे या छावण्यांची तपासणी करून तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला जातो. छावणीत चारा आवक रजिस्टर नसणे, पशुखाद्य, मुरघास न देणे, आवक चारा व पशुखाद्य पंचनामा नसणे, जनावरांची संख्या दर्शवणारे फलक नसणे, कडबाकुट्टी, जनावरांना बिल्ले नसणे अशा अनेक त्रुटी आढळल्याने या छावणीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.\nमंगळवारी बारा छावण्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये नगर तालुका खरेदी विक्री संघ (रूईछत्तीशी) 3 लाख 90 हजार, झुलेलाल मजूर संस्था (साकत) 15 हजार 520, वैभव नागरी पतसंस्था (हातवळण)- 1 लाख 77 हजार 700, मानव आधार प्रतिष्ठान (मठपिंप्री) 41 हजार 275, वैभव नागरी पतसंस्था (तांदळी वडगाव) 17 हजार 645, गुणवाडी सेवा सोसायटी- 12 हजार 40, यशांजली ग्रामीण बिगरशेती पतसंस्था (घोसपुरी) 1 लाख 34 हजार 645, सारोळा कासार सोसायटी -3 लाख 34 हजार 530, पद्मावती बहुउद्देशीय संस्था (घोसपुरी) 55 हजार 150, कानिफनाथ मजूर सहकारी पतसंस्था (निमगाव वाघा) 1 लाख 11 हजार 990, चास सेवा सोसायटी – 8 हजार 870, विशाल सहकारी दूध उत्पादक संस्था (सारोळा कासार) 1 लाख 10 हजार 790. एकूण – 14 लाख 10 हजार 210.\nदरम्यान, जिल्हा प्रशासनाने यापूर्वी 124 छावणीचालकांना 30 लाख 21 हजार रूपयांचा दंड केला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 136 छावण्यांना 44 लाख 37 हजार 560 रूपयांची दंडात्मक कारवाई झालेली आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश\nउन्हापासून संरक्षणाकरिता डाळिंबाच्या बागा झाकल्या\nजीवनसाथी डॉटकॉमवर डॉक्‍टर असल्याचे भासवून तरुणीला गंडा\n उरुळी कांचन पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ६० जणांना पकडले…\nCoronavirus : चिंताजनक जिल्ह्यांमध्येही परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र\n14 जुलैपर्यंत मिळणार मोफत ‘शिवभोजन थाळी’\nराज्यात नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर –…\nकाळी पडलेली चांदी चमकवा\nकमी किमतीचे स्मार्टफोन पण जम्बो बॅटरी\nrelationship : नातं तुटल्यावर…\nनियमित परफ्युम वापरताय तरी ही बातमी नक्की वाचा…\nकोरोनापासून वाचवणाऱ्या आणखी एका उपचार पद्धतीचा शोध\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nजीवनसाथी डॉटकॉमवर डॉक्‍टर असल्याचे भासवून तरुणीला गंडा\n उरुळी कांचन पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ६० जणांना पकडले रंगेहात\nCoronavirus : चिंताजनक जिल्ह्यांमध्येही परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_37.html", "date_download": "2021-06-20T01:14:07Z", "digest": "sha1:NSW2DFZYUVNUOSQUVSJBQPUCH67PBGTZ", "length": 4356, "nlines": 75, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते आहार, फळ वाटप", "raw_content": "\nHomeमहापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते आहार, फळ वाटप\nमहापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते आहार, फळ वाटप\nसांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज रोडवरील राधा स्वामी सत्संग बियास मध्ये सांगली कोव्हिड केअर रिसोर्सेस फोरम संचालित, स्वामी विवेकानंद कोव्हिड केअर सेंटर येथील विलगीकरण करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांसाठी महापौर श्री. दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते शक्तिवर्धक आहार-फळाचे वाटप करण्यात आले.\nसांगली विधानसभा युवक राष्ट्रवादी चे अध्यक्ष व पदमाळे गाव चे आदर्श सरपंच सचिन जगदाळे यांच्या सहकार्यातून या शक्तिवर्धक आहार-फळांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मंगळवार बाजार येथील नमराह कोविड सेंटर येथे सुद्धा कोविड रुग्णांना रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी केळी, अंडी ,बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी चे नेते मा. शेखर माने, मा. शशिकांत जगदाळे, मच्छिंद्र भोसले, मा. अभीजीत जगदाळे, मा. रुपेश कोळी, मा. विकास मदने, मा. साहिल मुलाणी, मा. सुरज चव्हाण, मा. महेश पाटील हे उपस्थित होते.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/us-president-assures-india-co-operation-stop-coronas-involvement/", "date_download": "2021-06-20T00:44:00Z", "digest": "sha1:6I3YBLJWAKASU2MNA3WVOWGBXSKBWMOB", "length": 11506, "nlines": 83, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "कोरोनाची साथ रोखण्यासाठी भारताला सहकार्य करण्याचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आश्‍वासन - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nकोरोनाची साथ रोखण्यासाठी भारताला सहकार्य करण्याचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आश्‍वासन\nवॉशिंग्टन – कोरोनाच्या लसीसाठी भारताला पुरविण्यात येणार्‍या कच्च्या मालावरील बंदी बायडेन प्रशासनाने मागे घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन व उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी तसे आदेश दिले आहेत. अमेरिकेत कोरोनाची साथ भरात असताना, भारताने आम्हाला सहकार्य केले होते, तसेच सहकार्य भारताला पुरविण्यासाठी अमेरिका बांधिल आहे, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावरून ही घोषणा करणार्‍या बायडेन यांनी काही काळापूर्वी भारताला हे सहकार्य नाकारले होते. पण यावर अमेरिकेतूनच जळजळीत टीका सुरू झाल्यानंतर तसेच भारताने या प्रकरणी समज दिल्यानंतर, बायडेन यांच्यामध्ये हा बदल दिसू लागला आहे.\nलवकरच भारताला आवश्यक असलेले सहाय्य अमेरिकेकडून पुरविले जाईल, असे उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनीही सोशल मीडियावर जाहीर केले. अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन लॉईड यांनीही भारताच्या नजिक असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना भारतासाठी आवश्यक असलेले सहाय्य पुरविण्याचे आदेश दिले आहेत. भारतात दरदिवशी आढळणार्‍या कोरोनाच्या रुग्णांची संख्या साडेतीन लाखांवर गेलेली असताना, हे सहाय्य पुरविणे अमेरिकेच्या जबाबदारीचा भाग ठरतो. कोरोनाची साथ अमेरिकेत धुमाकूळ घालत असताना, भारताने अमेरिकेला औषधे पुरविली होती, याची आठवण अमेरिकन लोकप्रतिनिधी व मुत्सद्दी तसेच विश्‍लेषकांनी करून दिली होती. त्याचा परिणाम बायडेन प्रशासनाच्या धोरणावर झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. याच्याबरोबरीने बायडेन प्रशासनाच्या असहकार्याविरोधात भारत सरकारने स्वीकारलेली भूमिका हे देखील, यामागे प्रमुख कारण ठरते.\nभारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा केल्याचे समोर आले होते. या चर्चेनंतर अमेरिकेने भारताला आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी वेगाने पावले उचलली, अशी चर���चा सोशल मीडियावर सुरू आहे. बायडेन प्रशासनाने याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेच्या भारताबरोबरील संबंधांवर होणारा विघातक परिणाम टळल्याचे दावे केले जातात. तसेच बायडेन यांच्या प्रशासनाने याबाबत निर्णय घेण्यासाठी लावलेल्या विलंबाची कारणे विश्‍लेषकांकडून दिली जात आहेत.\nअमेरिकेच्या औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपन्या भारताला कोरोना प्रतिबंधक लसी पुरविण्यासाठी उत्सुक आहेत. भारतातच मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती झाली, तर अमेरिकन कंपन्यांना ही संधी मिळू शकत नाही. यामुळे सदर कंपन्यांच्या लॉबीने बायडेन प्रशासनावर दडपण टाकून त्यांना भारताला सहकार्य न करण्याचे आवाहन केले होते, अशी माहिती दिली जात आहे.\nमात्र अमेरिकेच्या उद्योगक्षेत्राने याच्या परिणामांची जाणीव बायडेन प्रशासनाला करून दिली. तसेच अमेरिकन अभ्यासकांनीही भारताचे महत्त्व अधोरेखित करून बायडेन प्रशासनाला या आघाडीवर सज्जड इशारा दिला होता. दरम्यान, अमेरिकेकडून आवश्यक असलेले सहाय्य वेळेत मिळाल्यास, भारतातील लसनिर्मितीच्या प्रक्रियेला व लसीकरणाच्या मोहीमेला अधिकच वेग मिळेल. कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही बाब निर्णायक ठरू शकते.\nजगभरातील प्रमुख देशांकडून भारताला सहाय्य पुरविण्याची तयारी\nअमेरिकन संशोधकांमार्फत चीनकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची चोरी\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/thank-you-modiji-the-only-prime-minister-in-history-adv-dharmapal-meshram/06072000", "date_download": "2021-06-20T01:35:06Z", "digest": "sha1:BG5KHZ2P6UN7WY6CIGH2PXALS3GQ4MI3", "length": 8478, "nlines": 58, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "धन्यवाद मोदीजी ; इतिहासातील एकमेवाद्वितीय प्रधानमंत्री : ऍड. धर्मपाल मेश्राम Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nधन्यवाद मोदीजी ; इतिहासातील एकमेवाद्वितीय प्रधानमंत्री : ऍड. धर्मपाल मेश्राम\nनागपूर : शतकातील कोरोना महामारीच्या या संकटात देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचे मोफत लसीकरण आणि दिवाळीपर्यंत देशातील सर्व कुटुंबांना मोफत रेशन देण्याचा महत्त्वाचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला.\nदेशातील सद्यस्थिती लक्षात घेता हा अत्यंत आवश्यक व मौलिक निर्णय आहे. असा निर्णय घेणारे नरेंद्र मोदी हे इतिहासातील एकमेवाद्वितीय प्रधानमंत्री आहेत, अशा शब्दांत भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले. येत्या 21 जूनपासून देशातील 18 वर्षावरील नागरिकांना मोफत लस देईल. केंद्र सरकार लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवली जाईल. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेनुसार 80 कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत राशन पुरवणार असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या एका निर्णयामुळे देशातील कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोट्यवधी देशवासीयांचा सांगोपांग विचार करून हितकारक निर्णय घेणारा प्रधानमंत्री लाभण हे देशाचे भाग्य आहे, असेही ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nसेन्ट्रल एव्हेन्यू, कामठी मार्ग पर मेट्रो कार्य को गती\nसफेदपोश टेंडर माफिया की गिरफ्त में खापरखेडा बिजलीघर\nआषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास..\nभारतीय जनता युवा मोर्चाच्या मागण्यांना यश..\nसीएसआर निधीतून ना. गडकरी यांच्या हस्ते 8 अ‍ॅम्ब्युलन्स\nवेकोलि खदानों से सम्बंधित पुनर्वसन मामलों पर हुई बैठक\nलिबर्टी उड्डाणपुलाखालील सुशोभीकरणाचे उदघाटन\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nआषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास..\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nJune 19, 2021, Comments Off on ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nJune 19, 2021, Comments Off on राज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nJune 19, 2021, Comments Off on आंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/ramdas-athawale-should-bring-help-maharashtra-pm-modi-says-ajit-pawar", "date_download": "2021-06-19T23:53:05Z", "digest": "sha1:OLSMSTGCERZGFBD3PIYFW3GXG34BDKCI", "length": 17569, "nlines": 214, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अजितदादा आठवलेंना म्हणाले, \"दिल्लीत जाऊन मोदींना एवढचं सांगा..\" - ramdas athawale should bring help for maharashtra from pm modi says ajit pawar | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअजितदादा आठवलेंना म्हणाले, \"दिल्लीत जाऊन मोदींना एवढचं सांगा..\"\nअजितदादा आठवलेंना म्हणाले, \"दिल्लीत जाऊन मोदींना एवढचं सांगा..\"\nअजितदादा आठवलेंना म्हणाले, \"दिल्लीत जाऊन मोदींना एवढचं सांगा..\"\nसोमवार, 31 मे 2021\nमी आठवलेंना तौते चक्रीवादळातील पीडितांना केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळवून द्यावी,अशी विनंती केली.\nमुंबई : मुंबईतील मेट्रोच्या 2 ए आणि 7 या दोन मार्गिकांचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात शाब्दीक जुगलबंदी रंगली. एमएमआरडीएच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आठवलेंना टोमणे मारले. ramdas athawale should bring help for maharashtra from pm modi says ajit pawar\nमहाराष्ट्राला काय मदत हवी, अशी विचारणा आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्याकडे केली होती. आठवले म्हणाले, \"अजित ��वार यांच्या काय मागण्या आहेत ते त्यांनी सांगावं मी केंद्राकडे तशी मागणी करेन, जीएसटी टप्याटप्याने मिळेल.\" यावर अजितदादा म्हणाले की, रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री आणि माझ्याशी बोलताना महाराष्ट्राला काय मदत हवी, अशी विचारणा केली. त्यामुळे मी आठवलेंना तौते चक्रीवादळातील पीडितांना केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळवून द्यावी,अशी विनंती केली.\"\nयावेळी अजित पवार यांनी आठवले यांच्यासमोर काही प्रस्ताव मांडले. तुम्ही महाराष्ट्राला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आता दिल्लीत जाऊन तुम्ही पंतप्रधान मोदी यांना भेटा आणि तौते चक्रीवादळासाठी योग्य ती मदत महाराष्ट्राला द्या, असे सांगा. गुजरातने काहीच मागणी केली नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 कोटींची मदत जाहीर केली. पण महाराष्ट्राला केंद्राकडून कोणतीही मदत मिळालेली नाही, याकडे अजित पवार यांनी आठवलेंचे लक्ष वेधले.\nअजित पवार म्हणाले की, आठवले साहेब, राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. यामध्ये आता केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. काहीजण राज्य सरकारने कर कमी करावा, असा सल्ला देतात.\nअजित पवार म्हणाले की पेट्रोल 100 रुपये झालं, लोक आम्हाला सांगतात की राज्य सरकार ने काही करावं,आम्हीही काही टॅक्स लावतो पण केंद्र जास्तच टॅक्स लावत आहे. साडेतीन ते 4 लाख कोटी केंद्राला मिळतात , त्यावर काही टॅक्स कमी करावा, त्याबाबत काही आंदोलने देखील होत आहे.\nराज्यकर्ते हे येतात अन् जातात. जनता त्यांना निवडून देत असते. मात्र, आजपर्यंत केंद्रात कोणाचेही सरकार असले तरी राज्यांना मदत देताना इतका भेदभाव झाला नव्हता किंवा तसे जाणवलेही नसेल. यामध्ये कितपत तथ्य आहे, हे माहिती नाही पण याचा गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे, असा टोमणा अजितदादा यांनी आठवलेंना लगावला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआम्हाला एकट्याला लढू द्या, मग बघा दम\nमुंबई : आम्हाला एकट्याला लढू द्या, मग पहा, अशी अशी आव्हानाची भाषा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. आम्हाला स्वबळावर लढू द्या,...\nशनिवार, 19 जून 2021\nशिवसेनेतच शिकलोय, तुम्ही सांभाळा नारायण राणेंनी साधला संजय राऊतांवर निषाणा\nमुंबई : मी शिवसेनेत (Shivsena) शिकलोय. तुम्ही दिलेली थाळी व्हेज होती, नाॅनव्हेज कशी द्यायची हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे सांभाळा, अशा...\nशनिवार, 19 जून 2021\nवैभव नाईकांना जिल्ह्यात कोणी उधार देत नाही....\nमुंबई : वर्धापनदिनी शिवसेनेच्या Shivsena काहीतरी चांगले काम करेल असे वाटले होते. मात्र, त्यांचा आमदार वैभव नाईक Vaibhav Naik कसल्यातरी स्किमसाठी...\nशनिवार, 19 जून 2021\nस्वबळ हक्क, हिंदुत्व वारसा आणि कोणाची पालखी वाहणार नाही : ठाकरेंचे एकाच भाषणात अनेक बाण\nमुंबई : स्वबळ हा आमचा हक्क आहे. नारा आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हे स्वबळ हे आहे. हे स्वबळ निवडणुकीपुरते नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव...\nशनिवार, 19 जून 2021\nअलमट्टीवरून वाद टाळण्यासाठी जयंतरावांची आताच बांधबंधिस्ती\nमुंबई : यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या Almatti Dam पाण्याविषयी...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार सरनाईक बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार\nठाणे : आमदार प्रताप सरनाईक Pratap Saranaik हे बेपत्ता असल्याची तक्रार आज भाजपकडून वर्तकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. \"आमदार झाले Mr.india...\nशनिवार, 19 जून 2021\nबाळासाहेबांमुळे तुमचे वडील मोठे झाले..उपकार विसरु नका..खैरेंनी राणे बंधूंना फटकारले..\nमुंबई : तीन दिवसांपूर्वी दादरच्या शिवसेनाभवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधील शाब्दिक...\nशनिवार, 19 जून 2021\nगिरीश महाजन, आधी हिंदुत्व सिद्ध करा..मग बोला : गुलाबराव पाटील\nजळगाव : बाबरी मशिदीचा ढाचा पडला तेव्हा भाजप चे ७२ नेते गप्प राहिले, मात्र बाळासाहेब ठाकरे हा एकच बाप होता, त्यांनी मान्य करून हिंदुत्व दाखवून दिले....\nशनिवार, 19 जून 2021\nप्रसाद लाड यांनी परबांना ठणकावले..पोलिसांच्या आड लपून हल्ला करु नका..\nमुंबई : \" भाजपच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देणारे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलिसांच्या पदराआड लपून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला...\nशनिवार, 19 जून 2021\nनाना पटोले यांचा दिग्रसमध्ये किल्लेदार कोण\nदिग्रस : दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पंचवीस वर्षापासून ढासळलेला किल्ला आपणास पुनश्च ताब्यात घ्यायचा आहे, असे...\nशनिवार, 19 जून 2021\nएक लाख अनधिकृत घरे अधिकृत होणार, भाजप पदाधिकाऱ्यांनी लगेचच घेतले श्रेय\nपिंपरीः पिंपरी-चिंचव�� (pimpri chinchwad) नवनगर विकास प्राधिकरण विलिनीकरणाचा पहिला फायदा प्राधिकरणातीलच एक लाख घरमालकांना होणार आहे. प्राधिकरणाच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nभाजपचे ओळखपत्र दाखवा..पेट्रोल मोफत मिळवा..शिवसेनेने डिवचले..\nमुंबई : काही दिवसांपूर्वी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून डोंबिवलीमध्ये एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देण्याचे उपक्रम...\nशनिवार, 19 जून 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/ranjit-singh-disley-appointed-world-bank-advisor-77237", "date_download": "2021-06-20T00:13:32Z", "digest": "sha1:KMADYYRCAYARHMYIZZVB2G3RIPI7ZEDY", "length": 20073, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "डिसले गुरुजींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : जागतिक बँकेच्या सल्लागारपदी निवड - Ranjit Singh Disley appointed World Bank Advisor | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडिसले गुरुजींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : जागतिक बँकेच्या सल्लागारपदी निवड\nडिसले गुरुजींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : जागतिक बँकेच्या सल्लागारपदी निवड\nडिसले गुरुजींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : जागतिक बँकेच्या सल्लागारपदी निवड\nगुरुवार, 3 जून 2021\nसमितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21 व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डिसले गुरुजींनी सांगितले आहे.\nबार्शी : बार्शी येथील जागतिक 'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची (Ranjit Singh Disley) जागतिक बँकेने (World Bank) सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून डिसले गुरुजींवर सोलापूर जिल्ह्यासह, राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Ranjit Singh Disley appointed World Bank Advisor)\nरणजितसिंह डिसले यांची जून 2021 ते 2024 अशा तीन वर्षाच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बॅंकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जगभर���तील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे, आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत.\nएकनाथ खडसे फडणवीसांना म्हणाले, आता जेवल्याशिवाय जाऊ नका...\nउद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील 12 व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड केली आहे. समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21 व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डिसले गुरुजींनी सांगितले आहे.\n'ग्लोबल टीचर' म्हणून नावाजलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 'कार्लो मझोने-रणजित डिसले स्कॉलरशिप' नावाने 400 युरोंची ही शिष्यवृत्ती इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.\nविद्यापीठस्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार असून, पुढील 10 वर्षे 100 मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.\nकोरोनाची तिसरी लाट येणार अन् ती तब्बल ९८ दिवस चालणार\nकोण आहेत डिसले गुरुजी...\nडिसले गुरुजी यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' टीचर पुरस्कार 2020 मध्ये मिळाला आहे. सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी अधिकृत घोषणा केली होती. हा पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले होते. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले होते. या रकमेतून नऊ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल असा त्यांचा मानस आहे.\nग्लोबल टिचर्स पुरस्कार नेमका आहे काय\nजगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची ��ाकरता निवड करण्यात आली होती. लंडन येथील वार्की फाऊंडेशनच्या वतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. लंडन येथील ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम कार्यक्रमात हा पुरस्कार रणजीत डिसले यांना प्रदान करण्यात आला होता.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनद्याजोड प्रकल्पात राजकारण नकोच : नरेंद्र घुले\nनेवासे : नगर आणि नाशिकचं पाणी मराठवाड्याला मिळणार का यावरून अनेकदा महाराष्ट्राचं राजकारण पेटलं होतं. राजकारण आणि नद्या-धरणे तसे हे भिन्न विषय....\nशनिवार, 19 जून 2021\nसरकारने विनंती केली पण मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार....\nमुंबई : मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात...\nगुरुवार, 17 जून 2021\nअमित शहांकडून भाजपच्या खासदारांची झाडाझडती\nनवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात कहर केला. या लाट थोपवण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याने मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले. औषधे...\nगुरुवार, 17 जून 2021\nकैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार..\nमुंबई : राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा. (...\nबुधवार, 16 जून 2021\nकाळा वेश, काळा मास्क, काळी फित; मराठा आंदोलनाची नियमावली\nकोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पर्याय शोधून मराठा समाजाचे आरक्षण Maratha Reservation पुनर्प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्य...\nमंगळवार, 15 जून 2021\nncp @ 22 ..कार्यकर्त्यांना बळ..कामाचे आणि निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य..\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन. यानिमित्ताने पुण्याचे माजी महापैार, राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप Prashant Jagtap यांनी...\nगुरुवार, 10 जून 2021\nजिल्हाधिकारी म्हणतात, तिसऱ्या लाटेपासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहा..\nऔरंगाबाद :कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची, बालकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपायांसह...\nशुक्रवार, 4 जून 2021\nशेळ्यामेंढ्याचे निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करा; वडुज क्रिडा संकुलास पाच कोटींचा ���िधी देणार\nवडूज/दहिवडी : माणमधील शेळ्यामेंढ्यांचे प्रक्षेत्र हे राज्यातील आदर्श प्रक्षेत्र होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करतानाच शेळ्यामेंढ्यांचे निवासी...\nगुरुवार, 3 जून 2021\nउपराजधानीत बिबट्याची दहशत, सहा दिवसांपासून वनविभागाला देतोय हुलकावणी...\nनागपूर : मागील आठवड्यात शुक्रवारी महाराजबाग परिसरात एक बिबट आढळला. A lepoard was found in Maharajbagh area जेवढे कुतूहल, तेवढीच दहशत...\nगुरुवार, 3 जून 2021\nमोदींनी बदली केलेले अल्पन बंदोपाध्याय ममतांच्या टीममध्ये..सल्लागारपदी नियुक्ती..\nनवी दिल्ली : पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंदोपाध्याय हे काल ( ता. ३१ मे ) सेवेतून निवृत्त झाले आहेत. बंडोपाध्याय यांनी केंद्र सरकार आणि पश्चिम...\nमंगळवार, 1 जून 2021\nमोदींजी, १५ लाखांसाठी ७ वर्षापासून वाट पाहतोय..तुम्ही ३० मिनिटं वाट पाहू शकत नाही..\nकोलकता : पश्चिम बंगाल मधील यास वादळाचा आढावा घेणारी बैठक वादळी ठरत असून तृणमूल कॅाग्रेस आणि भाजप यांचे शाब्दीक युद्ध रंगले आहे. पंतप्रधान मोदीच्या...\nशनिवार, 29 मे 2021\nमोदींना अर्धा तास वाट पाहायला लावणं मुख्य सचिवांना महागात पडले..पदावरुन हटविले..\nकोलकता : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना तीस मिनिटे वाट पाहायला लावणं हे पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना चांगलेच महागात पडले. यामुळे...\nशनिवार, 29 मे 2021\nप्रशिक्षण training शिक्षण education ग्लोबल भारत world bank सोलापूर रणजित डिसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/health-tips-heart-disease-in-youth-reasons-and-precaution-in-marathi/articleshow/75538488.cms", "date_download": "2021-06-20T00:08:38Z", "digest": "sha1:NGRIVHBN4P3E4QLSQG47KEICQPDMCXXH", "length": 18946, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nHeart Disease: तरुणांमध्ये वाढत आहे हृदयविकारांचे प्रमाण, ही आहेत ६ मुख्य कारणे\nHeart Disease: तरुणांमध्ये वाढत आहे हृदयविकारांचे प्रमाण, ही आहेत ६ मुख्य कारणे\nआपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मकही परिणाम होतात. आपल्या आहारानुसार हृदयाचं आरोग्यही अवलंबून असतं. तरुणाईमध्ये हृदयविकारांचे (Heart Disease) प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. हृदयविकारासाठी अनेक घटक कारणी���ूत असतात. संतुलित आणि सकस आहार राखणे निरोगी हृदयासाठी गरजेचे असते. हृदयविकार आटोक्यात ठेवण्यासाठी तुम्हाला जीवनशैलीतही कायमस्वरुपी बदल करावे लागतील. अनुवंशिकता, वाढणारे वय, अनियंत्रित धूम्रपान, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, वाढलेले वजन, रक्तातील चरबीचे प्रमाण, व्यायामाचा अभाव, बैठ्या स्वरुपातील काम, मधुमेह, मानसिक ताण हृदयविकारास कारणीभूत ठरू शकतो. पण हृदयविकारांपासून दूर राहायचं असेल तर आरोग्य, व्यायाम आणि आहाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हृदयविकाराच्या त्रासावर उपाययोजना आणि उपचार वेळीच करणं गरजेचं आहे.\n- हृदयविकाराचे प्रमुख लक्षण म्हणजे छातीत दुखणे. हृदयाच्या स्नायूंना आवश्यक रक्त, प्राणवायूचा पुरवठा होत नसेल तर हे लक्षण दिसून येते.\n- सौम्य वेदना किंवा ठराविक प्रकारच्या वेदना व्यायामाचे प्रकार केल्यानंतर येणं. उदा. चालणं, जिने चढणं, सायकल, आंघोळ, जेवण.\n- १५ मिनिटांपर्यंत छातीतील दुखणे थांबले नाही तर डॉक्टरांना संपर्क साधा.\n- बऱ्याचवेळा आपण पित्ताचा त्रास म्हणतो पण तो हृदयापासून असू शकतो. अनेकदा पित्त म्हणून दुखण्याकडे किंवा मळमळीकडे दुर्लक्ष केले जाते.\n- काही कारण नसताना अचानक काही सेकंदांसाठी चक्कर येणं.\n(वाचा : Black Raisins Benefits : काळ्या मनुकासह दूध पिण्याचे फायदे, केसासह त्वचेला मिळतील हे लाभ)\n- हृदयविकारामध्ये पचन क्रियेशी संबंधीत समस्या कायम निर्माण होतात. तसंच डाव्या खांद्यामध्ये वेदना होतात.\n- हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सुरू झालेली वेदना छातीच्या मध्यातल्या हाडाखाली जाणवते. या वेदना तीव्र असतात. पूर्ण छातीत आवळल्यासारखे वाटते.\nसंतुलित आहार का घ्यायचा\nआहारात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असते, तेव्हा त्यातून अधिक प्रमाणात उष्मांक मिळतो. ते वापरले गेले नाहीत तर शरीरात साठवले जातात. त्यामुळे वजन, चरबी, रक्तदाब वाढतो. त्यातून हृदयविकार असणाऱ्यांना अधिक त्रास होतो. त्यामुळे स्निग्ध पदार्थ टाळणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. यासाठी योग्य आहार ठेवावा.\n(वाचा : DIY बीटरूट फेस क्रीम, काही दिवसांत तुमच्या चेहऱ्यावर येईल ग्लो)\n​वेदना आणि सूज येण्याची समस्या\nपायांमध्ये वेदना होणे, सूज येणे, जास्त घाम येणे आणि सोबत भीती वाटणे हे सर्व हृदयविकाराचे संकेत आहेत.\nदूध, दुधाचे पदार्थ कमी करावे. डालडा तुपाचे सेवन टाळावे. कमी प्रमाणात सुकामेवा घ्यावा. शिजवलेल्या पदार्थांपेक्षा उकडलेले, वाफवलेले पदार्थ घ्यावेत. बेकरीचे पदार्थ टाळावे. आहारात जास्त अंडी घेऊ नये. फारच क्वचित मांसाहार करावा. तृणधान्ये आणि मोड आलेली कडधान्ये भरपूर खावी. सोयाबीन आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ खावेत.\n तुम्हीही फेस वॉशनंतर टॉवेलचा वापर करता त्वचेचं होतंय गंभीर नुकसान)\n​महिलांमधील दिसतात लक्षणे वेगळी लक्षणे\nमहिलांमधील हृदयविकाराची लक्षणे पुरुषांच्या तुलनेत वेगळी असतात. उदाहरणार्थ. मासिक पाळी अनियमित होणे, प्रेग्नेंसीमधील अडचणी, लठ्ठपणा किंवा शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणे\nव्यायाम हृदयविकारास उपयुक्त की हानिकारक\nनियमित व्यायाम केल्यामुळे रक्तदाब कमी होतो. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. हृदयाच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि हृदयाची पंपिंग क्षमता वाढते. वजन कमी झाल्यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते. आपल्या शरीरातील हार्मोन संतुलित राहतात आणि कोरोनरी रक्तवाहिन्यांमधील प्लाक वाढण्यास प्रतिबंध होतो.\n(वाचा : Hair Care Tips : खरंच पांढरा केस काढल्यानं सर्वच केस पांढरे होतात जाणून घ्या सत्य आणि खोटे)\n​हृदयविकारामागील मुख्य कारण आहे तणाव : तज्ज्ञ\n- तरुणांमधील वाढत्या हृदयविकारामागील मुख्य कारण ताणतणाव असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काही वर्षांमध्ये हृदयरोग्यांची वाढलेली संख्या पाहता तज्ज्ञांनी हे मत नोंदवलं आहे.\n- भविष्याच्या चिंतेमुळे तरुण एवढे अस्वस्थ होतात की ते पूर्णतः जगणंच विसरून जातात. काही गोष्टी मिळवण्याच्या नादात ते त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे झोपणे तसंच सकाळी उठण्याच्या वेळेवरही परिणाम होतो. याच कारणामुळे तणाव वाढत जातो. तणावामुळे हार्ट फॅल्युअर होण्याचा धोका अधिक असतो.\n(वाचा : Soaked Peanuts Benefits: भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे पाच मोठे फायदे)\n- धूम्रपान, मद्यपान आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. परिणामी रोगप्रतिकारक क्षमतेवरही दुष्परिणाम होऊन ती कमकुवत होऊ लागते.\n- व्यायाम न करणे आणि कोणतेही पथ्य न पाळणे यामुळे आजारांना आयते निमंत्रण मिळते.\nहृदयविकाराचा व्यायाम कसा करावा\nआपल्या कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घेऊनच व्यायामास सुरुवात करावी. व्यायाम करण्यापूर्वी काही वैद्यकीय तपासणी, 2 डी इकोकार्डिओग��राफी आणि एक्सरसाइज टेस्ट करून घ्याव्या लागतील. अनियंत्रित व्यायाम केल्यास हृदयास हानी पोहोचू शकते.\n(वाचा : Health Benefits Of Cow Milk: गायीच्या दुधामुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, जाणून घ्या अन्य फायदे)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमासिक पाळीशी संबंधित काही अविश्वसनीय गोष्टी, ज्या मुलींना सुद्धा माहीत नसतात\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nमोबाइलबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nकरिअर न्यूजONGC OPAL Recruitment 2021:विविध पदांसाठी भरती,असा करा अर्ज\nकोल्हापूरसमन्वयाने टाळणार पुराचा धोका; महाराष्ट्र-कर्नाटकच्या संयुक्त बैठकीत निर्धार\nमुंबईमहाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहली इंग्लंडमध्ये धावा करण्यात पुन्हा कसा यशस्वी ठरला, जाणून घ्या रहस्य...\nमुंबईकाँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल; टिळक भवनात झाला 'हा' संकल्प\nक्रिकेट न्यूज​भारतीय क्रिकेटपटूची पत्नी बेडरुमच्या बाल्कनीतून WTC फायनल पाहतेय; फोटो व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.real-estate.net.in/search/category,59/country,IN", "date_download": "2021-06-19T23:46:47Z", "digest": "sha1:GWYBC3VFQOJHYPNVHG6CVWRP2R5RJD5D", "length": 26958, "nlines": 286, "source_domain": "mr.real-estate.net.in", "title": "व्हिला विक्री आणि भाड्याने देण्यासाठी भारतात", "raw_content": "\nसूची प्रकाशित करा जोडा\nव्हिला मध्ये Mohammed Wadi\nव्हिला मध्ये Andhra Pradesh\nव्हिला मध्ये Jaypee Greens\nव्हिला मध्ये Greater Noida\nव्हिला मध्ये Uttar Pradesh\n1 - 10 च्या 10569 याद्या\nनव्याने सूचीबद्ध क्रमवारी लावा\nनव्याने सूचीबद्ध प्रथम कमी किंमत प्रथम उच्च किंमत\nविक्रीसाठी | 3 बेड| 3 आंघोळ | 4500 Sq feet\nद्वारा प्रकाशित Girja Enterprises\nपहा व्हिला प्रकाशित केले 1 day ago\nविक्रीसाठी | 4 बेड| 5 आंघोळ | 4648 Sq feet\nद्वारा प्रकाशित Lavish Homes\nपहा व्हिला प्रकाशित केले 1 day ago\nविक्रीसाठी | 3 बेड| 2 आंघोळ | 1350 Sq feet\nद्वारा प्रकाशित Hari Om Property\nपहा व्हिला प्रकाशित केले 1 day ago\nभाड्याने | 3 बेड| 4 आंघोळ | 4000 Sq feet\nपहा व्हिला प्रकाशित केले 1 day ago\nविक्रीसाठी | 6 बेड| 6 आंघोळ | 6000 Sq feet\nपहा व्हिला प्रकाशित केले 1 day ago\nविक्रीसाठी | 3 बेड| 3 आंघोळ | 1900 Sq feet\nपहा व्हिला प्रकाशित केले 1 day ago\nभाड्याने | 4 बेड| 5 आंघोळ | 4000 Sq feet\nपहा व्हिला प्रकाशित केले 1 day ago\nविक्रीसाठी | 4 बेड| 4 आंघोळ | 2403 Sq feet\nद्वारा प्रकाशित Hi-tech Property\nपहा व्हिला प्रकाशित केले 1 day ago\nविक्रीसाठी | 3 बेड| 3 आंघोळ | 2600 Sq feet\nद्वारा प्रकाशित Shiva Krishna\nपहा व्हिला प्रकाशित केले 1 day ago\nभाड्याने | 4 बेड| 6 आंघोळ | 5000 Sq feet\nद्वारा प्रकाशित Mani Associates\nपहा व्हिला प्रकाशित केले 1 day ago\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nभारत (हिंदी: भारत), अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक (हिंदी: भारत गणराज्य) हा दक्षिण आशियातील एक देश आहे. हा क्षेत्रफळाचा सातवा क्रमांकाचा देश, जगातील दुसर्‍या क्रमांकाचा लोकसंख्या आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. दक्षिणेस हिंद महासागर, दक्षिण-पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिण-पूर्वेस बंगालचा उपसागर हे पश्चिमेस पाकिस्तानच्या सीमेस लागून सीमेत आहे; उत्तरेस चीन, नेपाळ आणि भूतान; आणि पूर्वेला बांगलादेश आणि म्यानमार. हिंद महासागरात, भारत श्रीलंका आणि मालदीवच्या आसपास आहे; अंदमान आणि निकोबार बेटे थायलंड आणि इंडोनेशियातील समुद्री सीमा सामायिक करतात. आधुनिक मानव आफ्रिकेतून ,000 55,००० वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात दाखल झाले. सुरुवातीच्या काळात शिकारी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या रूपांमुळे त्यांच्या लांबलचक व्यापार्‍यामुळे हा प्रदेश खूपच वैविध्यपूर्ण झाला आहे. मानवी अनुवांशिक विविधतेमध्ये हा आफ्रिकेनंतर दुसरा क्रमांक आहे. Life,००० वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या पश्चिमेच्या सीमेवरील उपखंडात स्थायिक जीवन अस्तित्वात आले आणि ते बीसीईच्या तिस third्या सहस्राब्दीच्या सिंधू संस्कृतीमध्ये हळू हळू विकसित होत गेले. इ.स.पू. १२०० मध्ये संस्कृत या एक इंडो-युरोपियन भाषेचा एक पुरातन प्रकार वायव्येकडून हिंदुस्थानात विखुरला गेला आणि तो vedग्वेदाची भाषा म्हणून उलगडला गेला आणि हिंदुत्वातील हिंदुत्व बिघडले याची नोंद झाली. उत्तरेकडील प्रदेशात द्रविड भाषेच्या भाषा बोलल्या गेल्या. इ.स.पू. 400०० मध्ये, जातीवाचक स्तरीकरण आणि वगळण्याची प्रक्रिया हिंदू धर्मात दिसून आली आणि बौद्ध आणि जैन धर्म उद्भवला आणि परंपरागत नसलेल्या सामाजिक आदेशांची घोषणा केली. सुरुवातीच्या राजकीय एकत्रीकरणामुळे गंगेच्या खो in्यात असलेल्या मौर्य आणि गुप्त साम्राज्यांना मोकळा झाला. त्यांचे सामूहिक युग व्यापक सर्जनशीलतेने ग्रस्त होते, परंतु स्त्रियांची घसरण होणारी स्थिती आणि अस्पृश्यतेचे विश्वास असलेल्या एका संघटनेत समावेश केल्यामुळे हे चिन्हांकित होते. दक्षिण भारतात, मध्य राज्यांनी द्रविड-भाषेची लिपी आणि धार्मिक संस्कृती दक्षिणपूर्व आशियाच्या राज्यांकडे निर्यात केली. मध्ययुगीन काळाच्या काळात ख्रिश्चन, इस्लाम, यहुदी धर्म आणि झोरोस्टेरियन धर्माने भारताच्या दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील भागात मुळे घालविली. मध्य आशियातील सशस्त्र हल्ले अधून मधून भारताच्या मैदानावर ओलांडले आणि शेवटी दिल्ली सल्तनतची स्थापना केली आणि उत्तर भारत मध्ययुगीन इस्लामच्या वैश्विक नेटवर्कमध्ये ओढला. १ the व्या शतकात, विजयनगर साम्राज्याने दक्षिण भारतात दीर्घकाळ टिकणारी संयुक्त संस्कृती तयार केली. पंजाबमध्ये संस्थागत धर्म नाकारून शीख धर्म उदयास आला. १ Mughal२26 मध्ये, मोगल साम्राज्याने दोन शतके सापेक्ष शांततेच्या स्थापनेनंतर चमकदार आर्किटेक्चरचा वारसा सोडला. हळू हळू ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियमांचा विस्तार होत गेला आणि त्यानंतर भारताला वसाहती अर्थव्यवस्थेत बदलले, परंतु त्याचे सार्वभौमत्वही मजबूत केले. १ British 1858 मध्ये ब्रिटीश क्राउन राजवटीची सुरुवात झाली. भारतीयांना देण्यात आलेल्या अधिकारांना हळूहळू मान्यता देण्यात आली, परंतु तंत्रज्ञानात बदल घडवून आणले गेले, आणि शिक्षण, आधुनिकता आणि सार्वजनिक जीवन या विचारांची मुळे रुजली. एक अग्रगण्य आणि प्रभावी राष्ट्रवादी चळवळ उदयास आली, जी अहिंसक प्रतिकारासाठी प्रख्यात होती आणि १ 1947 in in मध्ये त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारत लोकशाही संसदीय व्यवस्थेमध्ये राज्य करणारा धर्मनिरपेक्ष संघराज्य आहे. हा बहुलवादवादी, बहुभाषिक आणि बहु-वंशीय समाज आहे. भारताची लोकसंख्या १ 195 1१ मध्ये 1 36१ दशलक्ष वरून २०११ मध्ये १,२११ दशलक्षांवर वाढली. त्याच काळात, दरमहा प्रतिमाह उत्पन्न त्याचे प्रमाण US$ अमेरिकन डॉलर्सवरून वाढून १,49 8 $ अमेरिकन डॉलर्स इतके झाले आणि साक्षरतेचे प्रमाण १.6..6% वरून% 74% पर्यंत गेले. १ 195 1१ मध्ये तुलनात्मकदृष्ट्या निराधार देश होण्यापासून, भारत एक वेगाने विकसित होणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे, जो विस्तारित मध्यमवर्गासह माहिती तंत्रज्ञान सेवांचे केंद्र आहे. यात एक अंतराळ कार्यक्रम आहे ज्यात अनेक नियोजित किंवा पूर्ण केलेल्या विवाहबाह्य मोहिमांचा समावेश आहे. भारतीय चित्रपट, संगीत आणि अध्यात्मिक शिकवण जागतिक संस्कृतीत वाढती भूमिका निभावतात. वाढत्या आर्थिक असमानतेच्या किंमतीवर असले तरीही भारताने दारिद्र्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. भारत हे अण्वस्त्रे असलेले राज्य आहे, जे लष्करी खर्चात जास्त आहे. 20 व्या शतकाच्या मध्यापासून निराकरण न झालेला शेजारी पाकिस्तान आणि चीन यांच्याशी काश्मीरविषयी वाद आहेत. लैंगिक असमानता, बाल कुपोषण आणि वायू प्रदूषणाची वाढती पातळी हे भारताला सामोरे जाणा .्या सामाजिक-आर्थिक आव्हानांमध्ये आहे. चार जैवविविधता हॉटस्पॉट्ससह भारताची भूमी मेगाडिव्हर्सी आहे. त्याच्या वनक्षेत्रात 21.4% क्षेत्राचा समावेश आहे. पारंपारिकपणे भारताच्या संस्कृतीत सहिष्णुतेने पाहिले गेलेले भारताचे वन्यजीव या जंगलांमध्ये आणि इतरत्र संरक्षित वस्तींमध्ये समर्थित आहे.\nव्हिला मूळतः एक प्राचीन रोमन उच्च-वर्गातील देश घर होता. रोमन व्हिलामध्ये त्याची उत्पत्ती झाल्यापासून, व्हिलाची कल्पना आणि कार्य बरेच विकसित झाले आहे. रोमन प्रजासत्ताकच्या अस्तित्त्वात नंतर, व्हिला लहान शेती संयुगे बनली, जी उशीरा पुरातन वास्तूमध्ये वाढत्या मजबूत बनलेली होती, कधीकधी मठ म्हणून पुन्हा चर्चसाठी चर्चमध्ये हस्तांतरित केली गेली. मग ते हळूहळू मध्यम युगातून भव्य उच्च-श्रेणीतील देशांच्या घरामध्ये पुन्हा विकसित झाले. आधुनिक भाषेत, 'व्हिला' विविध प्रकारचे आणि आकाराचे निवासस्थानांचा संदर्भ घेऊ शकते, ज्यामध्ये उपनगरी \"अर्ध-विलग\" डबल व्हिला ते वाईडलँड-शहरी इंटरफेसमधील निवासस्थानांपर्यंतचा समावेश आहे.\nमुख्यपृष्ठ बद्दल ब्लॉग किंमत साइट मॅप सदस्यता रद्द करा संपर्क\nया पृष्ठावरील मालमत्ता वर्णन आणि संबंधित माहिती ही जाहिरातदाराद्वारे प्रदान केलेली विपणन सामग्री आहे आणि मालमत्ता तपशील तयार करीत नाही. कृपया संपूर्ण माहिती आणि पुढील माहितीसाठी जाहिरातदाराशी संपर्क साधा.\nभागीदार डेटा प्रदाते डाउनलोड कराआमच्यासाठी एक पोस्ट लिहासेवांच्या अटीगोपनीयता धोरण\nलॉग इन करा नवीन खाते नोंदणी करा\nमुख्यपृष्ठ आम्हाला मेल करा आम्हाला कॉल करा\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nसर्व श्रेण्यानिवासी घरेलँड लॉटगॅरेज आणि पार्किंगची ठिकाणेकमर्शियल रिअल इस्टेटइतर सर्व स्थावर मालमत्ताव्यवसाय निर्देशिकास्थावर मालमत्ता एजंट निर्देशिका\nगॅलरी / सूची म्हणून आयटम दर्शवा\nगॅलरी दृश्य यादी दृश्य\nकोणतेही वय1 दिवस जुना2 दिवस जुने1 आठवडा जुना2 आठवडे जुना1 महिना जुना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-06-20T01:59:24Z", "digest": "sha1:VINZOPXS4PVQW2XHYCR6ZGPM45OBYIMI", "length": 3103, "nlines": 81, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "नेत्र - Wiktionary", "raw_content": "\nइतर भाषांतील समानार्थी शब्द[संपादन]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/bajaj-m80-history/", "date_download": "2021-06-20T00:03:01Z", "digest": "sha1:NXWI6GX44QBBK7JBHLCNA3G5AF64ZQSV", "length": 20274, "nlines": 134, "source_domain": "bolbhidu.com", "title": "एम-८० जेव्हा लॉन्च झाली तेव्हा पहिल्याच दिवशी तब्बल १२ लाख गाड्या बुक झाल्या होत्या", "raw_content": "\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nBol Bhidu - विषय हार्ड\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्य��� घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nएम-८० जेव्हा लॉन्च झाली तेव्हा पहिल्याच दिवशी तब्बल १२ लाख गाड्या बुक झाल्या होत्या\nबजाज म्हणजे थेट गांधीजींचा आशीर्वाद असणारी फॅमिली. जमनालाल बजाज यांना तर म्हणे गांधीजी आपला पाचवा मुलगा मानायचे. गांधीवादी मुल्यांना जपत त्यांनी भारतात ऑटो इंडस्ट्री आणली आणि रुजवली.\nमूळचे वर्ध्याचे असणाऱ्या बजाज यांनी कर्मभूमी मानलं पुण्याला. याच पुण्यात त्यांनी बनवलेली स्कुटर संपूर्ण भारतात गाजली. असं म्हणतात की बजाज चेतकच्या बुकिंग साठी पाच पाच वर्ष वेटिंग असायचं. लोक मुलीच्या लग्नात स्कुटर हुंडा म्हणून द्यायचे.\nस्कुटर ही नोकरदार मिडल क्लास लोकांची ओळख होती. बँका, सरकारी ऑफिस येथे काम करणारे कारकून स्कुटर वापरायचे. आता बजाज यांचं पुढचं टार्गेट होतं ग्रामीण भाग.\nतस म्हटलं तर स्कुटर ग्रामीण भागात देखील होती मात्र तिचा तोंडवळा शहरी होता. खेड्यातल्या खाचखळग्याच्या रस्त्यात छोट्या टायरीची स्कुटर खूप उपयोगाला पडायची नाही. गावाकडे काही जणांकडे बुलेट, येझदी सारख्या गाड्या होत्या. काहीजणांकडे राजदूत देखील असायची मात्र या सगळ्या बाईक.\nस्कुटरच्या पलीकडे बजाज ऑटोला वाढवल तर ग्रामीण भारताचं मोठं मार्केट आपल्यासाठी खुलं होईल हे राहुल बजाज यांनी ओळखलं होतं.\nराहुल बजाज म्हणजे जमनालाल बजाज यांचे नातू. हॉवर्ड सारख्या जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठात शिकून आलेल्या राहुल यांनी बजाजला आधुनिक बनवलं. इटलीच्या प्याजीओ बरोबर करार करून भारतात चेतक स्कुटरची निर्मिती हि त्यांचीच आयडिया होती. पण आता इटलीच्या कंपनीने बजाज सोबतच करार संपवला होता, नवनवीन युरोपियन आणि जापनीज कंपन्या भारतात प्रवेश करत होत्या.\nऐंशीच्या दशकाच्या सुरवातीचा हा काळ. वाढत्या स्पर्धेला सामोरे जायचे झाले तर ग्रामीण भागातील रस्त्यांवर टिकेल अशी हलक्या वजनाची आणि चांगल्या ऍव्हरेजची गाडी बनवायची असा चंग राहुल बजाज यांनी बांधला.\nआजवर बजाजने ज्या गाड्या बनवल्या होत्या त्या कोणत्या ना कोणत्या परदेशी गाड्यांवर आधारित होत्या पण नवीन गाडी पूर्णपणे बजाजच्या आकुर्डी प्लांटवर बनवण्यात आली होती.\nया गाडीला नाव देण्यात आले. एम-५०\nते वर्ष होतं १९८१. टोमॅटो सारख्या लाल रंगाची ही गाडी स्कुटर आणि बाईकचा मधला टप्पा होती. तिचे गियर स्कुटर प्रमाणे हातात होते. पेट्रोलची टाकी सीट खाली होती. पण तिचे टायर बाईक प्रमाणे मोठे होते. दिसायला एम-५० देखणी होती. ती हलकी होती, सुटसुटीत होती, एव्हरेज जबरदस्त होतं. खेडोपाडी कसलाही रस्ता असुदे एम-५० ची सवारी अगदी टेचात चालायची. आणि विशेष म्हणजे तिची किंमत देखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात होती.\nफक्त बजाजचीच नाही तर संपूर्ण भारतातली ही पहिली अस्सल भारतीय बाईक असं म्हटलं जातं.\nचेतक प्रमाणे स्कुटरवर देखील लोकांच्या उद्या पडल्या. थोड्याच दिवसात हि गाडी गाजली. तिच्या बुकिंग साठी देखील रांगा लागू लागल्या. सोडती निघू लागल्या. पाच पाच वर्षे बुकिंग हे या नव्या गाडीसाठी देखील खरं ठरलं.\nराहुल बजाज मात्र पूर्णपणे समाधानी नव्हते. त्यांनी या गाडीला परिपूर्ण बनवण्याचा चंगच बांधला होता. आपल्या आर अँड डी टीमला त्यांनी कमला लावलं. गावोगावी फिरून त्यांनी लोकांच्या नवीन गाडीबद्दल समस्या नेमक्या काय आहेत याची माहिती गोळा केली, त्यानुसार त्यात बदल देखील केले.\n१९८६ साली या गाडीचे पुढचे व्हर्जन आले,\nBMW फेमस होण्यामागे त्यांचा काळा इतिहास आहे.\nजगात चर्चाय, सेक्स पॉवर वाढवायला कडकनाथ कोंबड्यासोबत हे…\nएम-८० जेव्हा लॉन्च झाली तेव्हा पहिल्याच दिवशी तब्बल १२ लाख गाड्या बुक झाल्या होत्या. ठिकठिकाणी बुकिंग साठी रांगा लागलेल्या. उदयपूर सारख्या शहरात दंगल होऊ नये म्हणून पोलीस दल तैनात करावं लागलं.\nसाहजिकच तेवढया गाड्या बजाज कडे नव्हत्या मात्र हे बुकिंग पुढच्या अनेक वर्षांसाठी झालेलं.कितीही वाट बघू पण एम-८०च घेऊ असं लोकांनी ठरवलेलं. भारतात एक तर स्कुटर घेत होते नाही तर एम -८०, दुसऱ्या कंपन्यांकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. बजाज स्कुटरचा स्पर्धक बजाज एम-८० हे दृश्य तेव्हा दिसत होत आणि यामागे राहुल बजाज यांचं व्यापारी डोकं होतं.\nत्यांनी टार्गेट केलेलं त्याप्रमाणे एम-८० ग्रामीण भागात तुफान गाजली.\n२० रुपयांचं पेट्रोल टाकलं की महिनाभर घुमतंय असं तिच्या बद्दल बोललं जायचं.\nपाठीमागचं सीट काढून तिथे जनावराच्या वैरणाचा बिंडा घेऊन येणारे शेतकरी आपण अनेकदा पाहिले असतील. सकाळी दूध टाकायला येणाऱ्या गवळ्यांपासून ते नुकताच नोकर���ला लागलेल्या शाळा मास्तर पर्यंत प्रत्येकाच्या बुडाखाली लाल एम-८० च दिसत होती. गॅस सिलिंडरवाल्यांचा तर हक्कच होता या गाडीवर.\nएम-८० शेतकरी कामगार वर्गाची हक्काची गाडी होती. बजाजने तिला भारताबाहेर देखील एक्स्पोर्ट केलं होतं.\n१९९० सालानंतर डॉ.मनमोहन सिंग यांनी जागतिकीकरण आणलं. परदेशी ब्रॅण्डसाठी भारतीय मार्केट खुलं झालं. अनेक परदेशी गाड्या भारतीय रस्त्यांवर धावू लागल्या. सायकल वाली हिरोने होंडा सोबत करार करून हिरो होंडा बनली होती. त्यांनी तर आपल्या बाईकने सगळा भारत हलवून सोडला.\nमात्र किती जरी झालं तरी एम -८० च्या खपावर याचा परिणाम झाला नाही. तब्बल १५ वर्षे ग्रामीण भारताच्या रस्त्यावर बजाज ही गाडी बुलंद भारत कि बुलंद तस्वीर म्हणून गाजत राहिली. त्यानंतर मात्र हळूहळू त्याची क्रेझ कमीकमी होऊ लागली. नव्या सहस्त्रकात प्रवेश केल्यावर साध्यासुध्या गाड्यांपेक्षा झगमगीत गाड्यांकडे लोकांचा ओढा होता.\nमध्यंतरी बजाजने एम-८० मेजर आणण्याचा प्रयत्न केला मात्र तो खूप चालला नाही. राहुल बजाज यांची पुढची पिढी म्हणजेच राजीव बजाज यांनी कंपनीचा करभार हातात घेतल्यावर एम-८० च प्रोडक्शन बंद केलं.\nआजही अनेक ठिकाणी हि गाडी आपल्याला रस्त्यावर दिसते. तितक्याच कणखरपणे आणि दमदारपणे ती रस्त्यावर धावत असते, शेतकऱ्याच्या बांधावरून वैरण आणत असते. कित्येकांनी ही गाडी फक्त वाड वडिलांची आठवण म्हणून जपून ठेवली आहे. बाकी काही का असेना आपल्या लहानपणीच्या नॉस्टॅलजियाचा शेवटचा दुवा म्हणून एम-८० घराच्या दारात उभी असलेली दिसते.\nबाकी काही का असेना आज पेट्रोल लिटरमागे शंभरच्या घरात पोहचलंय तेव्हा वीस रुपयात महिनाभर पळणाऱ्या या गाडीची आठवण येते हे नक्की.\nहे ही वाच भिडू.\nउद्यापासून बापाचा घोडा चार्जिंग वर पळणार. बजाज चेतक परत आली आहे.\nमहाराष्ट्र सरकारने बनवलेल्या स्कुटरसाठी पाच-पाच वर्षे वेटिंग असायचं..\nपटणार नाय पण आजही भारतातनं सगळ्यात जास्त एक्स्पोर्ट होणारी बाईक बजाज बॉक्सर आहे\nआर्मीला रॉयल एन्फिल्ड बुलेट हवी होती, नेहरूंनी अट घातली मेड इन इंडियाचं पाहिजे.\nपुणेरी पाट्या लावण्याची परंपरा या भिडूने सुरू केली.\nअन् कोका कोलाला अस्सल भारतीय ‘थम्स अप’ विकत घ्यावं लागलं.\n“चंद्रकांता” आपल्या लहानपणीची गेम ऑफ थ्रोन्स होती \nमटणाचा दर वाढवला तर कोल्हापू��ात तीन वर्षाची जेल व्हायची..\nजगाचं रक्षण करणाऱ्या शक्तिमानला अरुण जेटलीनीं वाचवलं होतं.\nउदयनराजे नगरसेवक झाले होते त्या पुर्वी आणि त्यानंतर काय घडलं..\nM 80मार्केट मध्ये लवकर आणा शेतकऱ्यांना खूप उपयोगी आहे ही गाडी लवकर मार्केट मध्ये आणा\nBMW फेमस होण्यामागे त्यांचा काळा इतिहास आहे.\nजगात चर्चाय, सेक्स पॉवर वाढवायला कडकनाथ कोंबड्यासोबत हे प्राणी पण…\nसरकारच्या कृपेनं लोकं आत्ता नियुक्ती नसलेला तहसिलदार म्हणून चिडवत आहेत\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात…\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे…\nज्या प्रोजेक्टमूळ चीन बेंडकुळ्या दाखवतं हुतं त्यासाठी पाकिस्तानचं पाय…\nराडा घालणाऱ्यांना पाठींबा देवून CM नी आपल्याच कायदा सुव्यवस्थेवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/bjp-vidhan-parishad-candidate/", "date_download": "2021-06-19T23:52:29Z", "digest": "sha1:K6V5OE3HK4M2H35T23VAX2YTEYKD4JEG", "length": 9462, "nlines": 117, "source_domain": "mahapolitics.com", "title": "विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे, खडसेंना संधी नाही, नव्या नेत्यांना तिकीट! – Mahapolitics", "raw_content": "\nविधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे, खडसेंना संधी नाही, नव्या नेत्यांना तिकीट\nमुंबई – विधान परिषदेसाठी भाजपनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षातले ज्येष्ठ नेते आणि इच्छुक एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली नसून गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी देण्यात आली आहे.\nया उमेदवारीनंतर भाजपात आता पुन्हा अंतर्गत धुसफूस पुढे येण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे.\nमाझी इच्छा होती. मी विनंतीही केली होती. पण आता पक्षाने निर्णय घेतलाय. जुने नेते डावलून पडळकरांसारख्या व्यक्तीला संधी दिली आहे. त्यांनी गो बॅक मोदी म्हटलं होतं लोकसभेत.\nमी नाराज तर आहेच. मी पक्षश्रेष्ठींकडे माझी नाराजी व्यक्त केली. यामुळे वर्षानुवर्षं काम केलेले निष्ठावान नाउमेद होतात. माधव भंडारी आहेत, पंकजा मुंडे आहेत, असे अनेक नेते आहेत. दुःख वाटतं, पण पक्षाचा निर्णय झाला आहे. मला इतर पक्षांकडून ऑफर्स आहेत. पण मी राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जाण्याच�� यापूर्वी टाळलं होतं असंही खडसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.\nआपली मुंबई 7295 bjp 1753 candidate 91 vidhan parishad 54 उमेदवार जाहीर 3 खडसे 9 नव्या नेत्यांना तिकिट 1 पंकजा मुंडे 181 भाजप 1509 विधान परिषद 48 संधी नाही 1\nमहाविद्यालयीन परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा\nऔरंगाबादजवळील रेल्वे दुर्घटनेची बातमी व्यथित करणारी, शरद पवारांनी व्यक्त केलं दु:ख \nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/india-tour-of-sri-lanka-shikhar-dhawans-first-reaction-after-being-selected-as-the-captain/articleshow/83433063.cms", "date_download": "2021-06-20T01:46:50Z", "digest": "sha1:TGZZINFUU257YNVL2GL7OY4IKIGDHYPP", "length": 12491, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकर्णधारपदी निवड झाल्यानंतर शिखर धवनने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...\nindia tour of sri lanka भारताचा सलामीवीर शिखर धवन यांची श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. भारत जूलै महिन्यात लंकेविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे.\nनवी दिल्ली: भारत आणि श्रीलंका यांच्यात जुलै महिन्यात प्रत्येकी ३ सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका होणार आहे. भारताच्या या दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा गुरुवारी करण्यात आली. विराट कोहलीच्या गैरहजेरीत टीम इंडियाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे तर जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा उपकर्णधार असेल.\nवाचा- जे माझ्या सोबत झाले ते अन्य खेळाडूंसोबत होऊ दिले नाही: राहुल द्रविड\nशिखर धवन गेल्या ११ वर्षापासून भारतीय संघाकडून खेळत आहे आणि प्रथमच त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. बीसीसीआयने दिलेल्या या नव्या जबाबदारीवर शिखरने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.\nदेशाचे नेतृत्व करण्याची संधी मला पहिल्यांदाच मिळत आहे यासाठी मी आभार व्यक्त करतो. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद असे ट्विट शिखरने केले आहे.\nवाचा- भारतीय संघात प्रवेश मिळवण्याचा मार्ग IPL; एकाच दौऱ्यात ५ जण पदार्पण करणार\nशिखरने आतापर्यंत ३४ कसोटी, १४२ वनडे आणि ६५ टी-२० सामने खेळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो शानदार फॉर्ममध्ये दिसतोय. आयपीएल २०२१ मध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत.\nवाचा- सुशील कुमार प्रकरणात मोठा गौप्यस्फोट; पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह\nभारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेने दौऱ्याची सुरुवात होणार आहे. १३ जुलै रोजी पहिली वनडे असेल. त्यानतंर २१ जुलै रोजी टी-२० लढतींना सुरुवात होईल. या दौऱ्यासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, चेतन साकरिया, के गौतम या आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंना पदार्पणाची संधी देण्य���त आली आहे.\nशिखरच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारत श्रीलंकेत खेळत असेल तेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे दोन संघ खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल.\nवाचा- मजूर करतोय इंग्रजीमध्ये क्रिकेट समालोचन; व्हिडिओ पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल\nश्रीलंका दौऱ्यासाठीचा भारतीय संघ-\nशिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nWTC फायनल: भारताकडे आहे सर्वात घातक गोलंदाज, न्यूझीलंडविरुद्ध ६ कसोटीत ४८ विकेट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nशिखर धवन कर्णधार शिखर धवन भारतीय क्रिकेट संघ भारताचा श्रीलंका दौरा shikhar dhawan captain Shikhar Dhawan India tour of Sri Lanka\nमुंबईमहाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nमुंबईहिंदुत्व ही काही कुणाची कंपनी नाही; मुख्यमंत्री ठाकरे भाजपवर बरसले\nकोल्हापूरसतेज पाटील, मुश्रीफांना पाच नद्यांच्या पाण्यांनी अभ्यंगस्नान घालू\n; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान\nनागपूरसमृद्धी महामार्ग : 'या' तारखेपर्यंत काम पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही\nक्रिकेट न्यूजभारताच्या फलंदाजाच्या हेल्मेटवर आदळला बाऊन्सर अन् काळजाचा ठोकाच चुकला...\nमुंबईशिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजपने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं\nमुंबई'या' स्थितीत स्वबळाची भाषा कराल तर लोक जोडे मारतील: उद्धव ठाकरे\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nमोबाइलबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nब्युटीअभिनेत्रीन��� कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nआजचं भविष्यआजचं राशीभविष्य २० जून २०२१ रविवार :चंद्र तुळ राशीत संचार करेल, कोणत्या राशींवर कसा असेल प्रभाव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-auction-preity-zintas-punjab-kings-buys-shahrukh-khan-twitter-says-finally-veer-and-zaara", "date_download": "2021-06-20T01:30:03Z", "digest": "sha1:7ZNUUXO6WUTZF3ZGTLUQBBF5EPXH2YWK", "length": 7556, "nlines": 124, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "IPL auction 2021 : लिलावात 'वीर-झारा'चा झाला; प्रितीच्या गालावर फुलली खळी (VIDEO) - IPL auction Preity Zintas Punjab Kings buys Shahrukh Khan at Twitter says finally Veer and Zaara met | Sakal Sports", "raw_content": "\nIPL auction 2021 : लिलावात 'वीर-झारा'चा झाला; प्रितीच्या गालावर फुलली खळी (VIDEO)\nIPL auction 2021 : लिलावात 'वीर-झारा'चा झाला; प्रितीच्या गालावर फुलली खळी (VIDEO)\nसकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम\nयंदाच्या आयपीएलच्या लिलावात शाहरुखची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले.\nभारतीय क्रिकेटच्या मैदानातील लोकप्रिय स्पर्धा असलेल्या आयपीएल (IPL 2021) च्या आगामी हंगामासाठी चेन्नईमध्ये मिनी लिलाव सुरु आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान या दोघांच्या टीम आयपीएलच्या मैदानात एकमेकांविरोधात लढताना आपण पाहिले आहे. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. तसेच ही सेलिब्रिटी मंडळी मॅच दरम्यान एकमेकांसोबतही दिसले आहेत.\nयंदाच्या आयपीएलच्या लिलावात शाहरुखची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले. कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान नव्हे तर तमिळनाडूकडून खेळणाऱ्या शाहरुख खानची आयपीएलच्या लिलावादरम्यान चर्चेत आहे. 20 लाख मूळ किंमत असलेल्या शाहरुख खानला प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्जने 5.25 लाख रुपये मोजून खरेदी केले.\nIPL 2021 Auction : क्रिस मॉरिस ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू\nशाहरुख खानला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतल्यानंतर प्रितीच्या चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगून जाणारे असेच होते. पंजाब किंग्जच्या ट्विटर अकाउंटवरुन प्रिती झिंटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रिती झिंटा चांगलीच खूश झाल्याचे दिसते. शाहरुख आपल्या बाजून आला, असेच काहीसे ती म्हणताना पाहायला मिळते. सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहेत.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅ��नल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/ncp-give-fresh-candidates/", "date_download": "2021-06-20T00:49:30Z", "digest": "sha1:WO5W2FXULFP4YNGZSND37NSRF22NQQSV", "length": 8586, "nlines": 116, "source_domain": "mahapolitics.com", "title": "आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी देणार नवीन चेह-यांना संधी ! – Mahapolitics", "raw_content": "\nआगामी निवडणुकीत राष्ट्रवादी देणार नवीन चेह-यांना संधी \nजालना – राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन चेह-यांना संधी दिली जाणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादी हा नवीन चेह-यांना संधी देणारा पक्ष असून येणा-या निवडणुकांमध्ये नवीन चेहर्‍यांना, तरुणांना संधी दिली जाणार असून या संधीचं सोनं करण्यासाठी तरुणांनी सज्ज व्हावे असं आवाहनही पाटील यांनी केलं आहे. ते घनसावंगी येथील सभेत बोलत होते.\nदरम्यान यावेली बोलत असताना जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.\nया देशात शेतक-याना कर्जमाफी देणारा एकच नेता शरद पवार आहेत. परंतु या सरकारने शेतकऱ्यांना फुटी कवडीही दिली नाही. पाच वर्ष झाली पण काळा पैसा आलेला नाही. या सरकारने फसवलं आहे, अशी मानसिकता देशातील जनतेची झाली आहे. हीच जनता आता या सरकारला घरचा रस्ता दाखवणार असल्याचंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.\nआगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वतंत्र होणार, भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून स्पष्टीकरण \nराज्यात लोकसभेच्या शिवसेनेला फक्त दोन तर भाजपला 23 जागा मिळणार – सर्व्हे\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडण��ीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_91.html", "date_download": "2021-06-20T00:26:28Z", "digest": "sha1:U5JWWVNDWFQGSPFKINKOPHNQJJBDS7S6", "length": 20866, "nlines": 334, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पुणे पालिकेककडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nपुणे पालिकेककडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण\nपुणे : पावसाळ्यात काही दुर्घटना घडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्व...\nपुणे : पावसाळ्यात काही दुर्घटना घडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणामध्ये सापडणाऱ्या अतिधोकादायक इमारती पाडण्याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे. नागरिकांनी त्या इमारती स्वतः न पाडल्यास महापालिकेकडून पाडल्या जातील. तसेच, त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.\nपावसाळा जवळ आल्याने सध्या शहरामध्ये पावसाळापूर्व कामे सुरू आहेत. महापालिकेच्या वतीने नाले सफाईची कामे केली जात आहे. त्याशिवाय, विविध प्रभागांमध्ये सांडपाणी आणि जलवाहिन्या टाकणे, रस्ते दुरुस्ती आदी कामे सुरू आहेत. शहरातील विविध भागांमध्ये काही जुन्या इमारती आहेत. त्यातील काही इमारती धोकादायक स्थितीत आहेत. या इमारतींची डागडुजी करण्याची गरज आहे. तर, काही इमारती पाडून पुन्हा नव्याने उभाराव्या लागणार आहेत. पावसाळ्यात अशा धोकादायक इमारतींच्या बाबतीत दुर्लक्ष करणे महाग पडू शकते. त्यामुळे दुर्घटनेस निमंत्रण मिळू शकते. या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने सध्या क्षेत्रीय कार्यालयनिहाय धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण सुरू केले आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पुणे पालिकेककडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण\nपुणे पालिकेककडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-nisarga-katta-makrand-ketkar-marathi-article-3619", "date_download": "2021-06-20T01:42:00Z", "digest": "sha1:KASO2DRWFKQ74ZIGCIN24EFXEVIP32H3", "length": 12555, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Nisarga Katta Makrand Ketkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 9 डिसेंबर 2019\nपक्षिनिरीक्षकांचे आवडते पक्षी म्हणजे शिकारी पक्षी. अर्थातच बर्ड्‌स ऑफ प्रे ऊर्फ रॅप्टर्स. भारतात बुलबुलएवढ्या आकाराच्या कॉलर्ड फाल्कोनेटपासून भल्यामोठ्या गोल्डन ईगलपर्यंत विविध आकाराचे शिकारी पक्षी आढळतात. तसं तर खाटीक, धनेश, कावळे आणि इतर अनेक पक्षी कीटक, पशुपक्षी, सरीसृप इत्यादींची शिकार करतात. पण वक्र चोच, तीक्ष्ण नखं आणि भन्नाट नजर ही या शिकारी पक्ष्यांची वैशिष्ट्यं आहेत. यापैकी घुबड हा पक्षी त्याच्या शरीररचनेमुळं आणि खिळवून ठेवणाऱ्या मोठ्ठ्या डोळ्यांमुळं जगभर आकर्षणाचा विषय बनून राहिलेला आहे. बहुतांश घुबडं निशाचर असली तरी आपल्याकडं दिसणारी जंगल आऊलेट, फॉरेस्ट आऊलेट अशी छोट्या आकाराची घुबडं दिवसाही शिकार करताना आढळतात. फक्त त्यांना पाहण्यासाठी तुम्हाला जंगलात जावं लागेल.\nशिकार करण्यासाठी अगदी अचूक डिझाईन असलेल्या घुबडाच्या शरीराची काही वैशिष्ट्यं आहेत. घुबडांचे डोळे अत्युच्चम क्षमतेचे असले, तरी ते त्यांच्या खोबणीत फिरू शकत नाहीत. मात्र ही कसर भरून काढताना त्यांची मान कुठल्याही दिशेला २७० अंशांच्या कोनात फिरू शकते. त्यामुळं तुमच्याकडं पाठ करून बसलेलं घुबड एका झटक्यात मान वळवून तुमच्याकडं पाहतं. घुबडाचे कान अत्यंत तिखट असतात. पालापाचोळ्यात झालेली किंचितशी खसपसही त्यांना पीनपॉईंट कळते आणि पाचोळ्याच्या खाली असलेला सरडाही ते झडप घालून पकडू शकतात.\nआता दोन प्रश्न विचारतो. तुमच्या डोक्यावरून कधी घुबड उडत गेलंय का आणि गेलं असलं तर त्याच्या पंखांचा फडफडाट ऐकलाय का आणि गेलं असलं तर त्याच्या पंखांचा फडफडाट ऐकलाय का आणि या दोन प्रश्नांपैकी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही होकारार्थी दिलं तर तुम्ही खोटं बोलत असण्याची दाट शक्यता आहे. पाठलाग करून हल्ला करणं; तसंच अ‍ॅम्बुश - म्हणजे दबा धरून ‘सरप्राईज अ‍ॅटॅक’ करणं ही यच्चयावत शिकाऱ्यांची खासियत आणि या दोन प्रश्नांपैकी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही होकारार्थी दिलं तर तुम्ही खोटं बोलत असण्याची दाट शक्यता आहे. पाठलाग करून हल्ला करणं; तसंच अ‍ॅम्बुश - म्हणजे दबा धरून ‘सरप्राईज अ‍ॅटॅक’ करणं ही यच्चयावत शिकाऱ्यांची खासियत सस्तन प्राण्यांमध्ये मार्जारकुळातले प्राणी ‘मांजरीच्या पावलांनी’ सरप्राईज अ‍ॅटॅक करतात. मी पाहिलेले काही बिबटे तर सागाच्या वाळक्या पानांवरून अक्षरशः हवेत चालल्यासारखे आवाज न करता निघून गेले होते. पक्ष्यांमध्येही घुबडाची अशीच अचंबित करणारी ‘नीरव’ फ्लाइट मी कैक वेळा पाहिली. अगदी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्या पंखांचा आवाज कधी ऐकू आला नाही. का असावं बरं असं सस्तन प्राण्यांमध्ये मार्जारकुळातले प्राणी ‘मांजरीच्या पावलांनी’ सरप्राईज अ‍ॅटॅक करतात. मी पाहिलेले काही बिबटे तर सागाच्या वाळक्या पानांवरून अक्षरशः हवेत चालल्यासारखे आवाज न करता निघून गेले होते. पक्ष्यांमध्येही घुबडाची अशीच अचंबित करणारी ‘नीरव’ फ्लाइट मी कैक वेळा पाहिली. अगदी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्या पंखांचा आवाज कधी ऐकू आला नाही. का असावं बरं असं याचं गुपित दडलंय त्याच्या पिसांमध्ये\nवर म्हटल्याप्रमाणं बहुतांश घुबडं रात्री शिकार करतात. रात्री आधीच दिसायची बोंबाबोंब. त्यातून जर तुमची चाहूल भक्ष्याला लागली, तर चोच कोरून पोट भरायची वेळ नक्की. म्हणून उत्क्रांतीमध्ये घुबडाच्या मोठ्ठ्या डोळ्यांच्या घडणीबरोबरच, पिसांमध्येही असाधारण बदल घडले. याच्या पिसांचं टेक्श्चर मलमली कापडासारखं स्मूथ असतं. त्यामुळं पिसं एकमेकांवर घासूनही आवाज होत नाही. दुसरं म्हणजे, पंखांच्या फ्रंटलाईनवर कंगव्याच्या दातांसारखी अतिसूक्ष्म पिसं असतात. ही पिसं हवेची चाळण करून तिचा प्रवाह विस्कटून टाकतात. तसंच पंखांच्या मागच्या बाजूला असलेली झिगझॅग पिसंही हवेची एकसंधता मोडतात. पंखांचा विस्तारही मोठा असल्यानं एक दोन फ्लॅप्समध्येच घुबड बरंच अंतर कापतं. यामुळं कबुतर उडल्यावर येतो तसा ‘व्हुफ्फ व्हुफ्फ’ आवाज अजिबात न करता झेपावलेल्या घुबडाची, लांब धारदार नखं भक्ष्याला कळायच्या आतच त्याच्या भोवती आवळली गेलेली असतात.\nअशा अचाट नैसर्गिक क्षमता लाभलेल्या या असामान्य पक्ष्याला, भारतीय संस्कृतीनं मात्र नेमकं कुठलं स्थान दिलंय हेच कळत नाही. कारण एकीकडं आपण लक्ष्मीचं वाहन म्हणून घुबडाला मानाचं स्थान दिलं आहे; तर दुसरीकडं याच घुबडांना काळ्या जादूमध्ये बळी देण्यासाठी वापरतात. हा बळीसुद्धा एकेक अवयव उपटून अतिशय क्रूर पद्धतीनं दिला जातो. निसर्गानं घुबडाला त्याचं योग्य ते स्थान अन्नसाखळीत दिलं आहे. पण आपल्या डोक्यातल्या वैचारिक काळोखामुळं आपण अजूनही त्याचं नेमकं स्थान निश्चित करू शकलो नाही. त्या काळोखात निपजणारे वाईट विचारांचे राक्षस निपटण्यासाठी आता उलुक देवतेनंच ‘सायलेंट’ भरारी घ्यावी ही प्रार्थना.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/507560", "date_download": "2021-06-19T23:49:08Z", "digest": "sha1:7VIGQJK2MKBTBUHXM25JVC5UDM7WFZUC", "length": 2345, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स.चे ३०० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स.चे ३०० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स.चे ३०० चे दशक (संपादन)\n०६:५५, १९ मार्च २०१० ची आवृत्ती\nNo change in size , ११ वर्षांपूर्वी\n०१:४४, ८ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: lv:Kategorija:300. gadi)\n०६:५५, १९ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इ.स.चे ४ थे शतक]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/two-robbers-were-caught-police-within-24-hours-naigaon-317385", "date_download": "2021-06-20T00:21:06Z", "digest": "sha1:MRLMSOFHW764MPFAATRA5YJQCTJHVT7B", "length": 15186, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तरुणाला ढाब्याच्या पार्किंगमध्ये लुटले, मग पोलिसांनी आरोपींना असे शोधले", "raw_content": "\nनायगाव येथील बब्बी ढाब्याच्या पार्किंगमध्ये तरुणाला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी चोवीस तासात पकडले.\nतरुणाला ढाब्याच्या पार्किंगमध्ये लुटले, मग पोलिसांनी आरोपींना असे शोधले\nकामशेत (ता. मावळ) : नायगाव येथील बब्बी ढाब्याच्या पार्किंगमध्ये तरुणाला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी चोवीस तासात पकडले. शनिवारी (ता. ४) पावणे पाचच्या सुमारास गणेश महादेव सोनवणे याला बब्बी ढब्बाच्या पार्किंगमध्ये येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लुटले होते. त्याच्याकडील सोन्याची अंगठी, रोख रक्कम, मोबाईल असा बावीस हजाराचा ऐवज ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड लुटून पोबारा केला. सोनवणे यांनी या बाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nआरोपींच्या शोधासाठी दोन पथक गेली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कासीम आबीद जाफरी (वय २२) व वय १७ वर्षीय मुलाला शिवाजीनगर येथून ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, संतोष घोलप, महेश दौंडकर, राम कानगुडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. चोरीला गेलेल्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nपुणे जिल्ह्यात 'हे' आहेत 'कंटेनमेंट झोन'; या यादीत तुमचं गाव तर नाही ना\nपुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेर जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतचे आदेश सोमवारी (ता.४) रात्री जारी केले.\nमावळात दिवसभरात ४५ जणांना डिस्चार्ज\nवडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात रविवारी २४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर दिवसभरात ४५ जणांना घरी सोडण्यात आले. एकूण रुग्ण संख्या एक हजार ३८६ झाली आहे. त्यातील सुमारे ६८ टक्के म्हणजे ९३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी क\nकामशेत परिसरात गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक\nकामशेत : पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी पथकाने कामशेत हद्दीतील नायगाव येथून गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (ता. २८) करण्यात आली. अनिल धराडे (वय २५, रा. पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल केलेल्य\nसणासुदीच्या काळात नायगावसह पाडोळी, बोरगावमधील वीज पुरवठा खंडीत\nनायगाव ( जि. उस्मानाबाद): विज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर वर लोड येत असल्याचे कारण देत नायगावसह पाडोळी, बोरगाव येथील विज पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खंडित केला जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. सणासुदीच्या काळात घर\nGram Panchayat Election Results : उमेदवारांना धक्का ग्रामस्थांनी मारला नाेटावर शिक्का\nखंडाळा (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीत 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ता. 15 जानेवारीला\nमागणीच नसल्याने भाव मिळेना, शेतकरी दररोज जरबेरा फुले तोडून फेकून देताहेत\nनायगाव (जि.उस्मानाबाद) : यंदा लग्नसराईत जरबेरा फुलाला हंगामातील उच्चांकी दर मिळणे अपेक्षित होते. पण ‘कोरोना’ने जरबेरा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आता सरकारने माल वाहतुकीस परवानगी दिली असली तरी फुलांना मागणीच नसल्याने नायगाव येथील १३ पॉलिहाऊसमधील शेतकरी दररोज एक ते दीड लाख रुपयांची फ\nकहर पाण्याचा : ३६ तासांपासून कळंब तालुक्यातील सहा गावे अंधारात \nनायगांव (उस्मानाबाद) : गेल्या छत्तीस तासापासून नायगाव (ता. कळंब) परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने सहा गांवातील नागरिकांना दोन रात्री अंधारात काढाव्या लागल्या आहेत. वीज नसल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सहा गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.\nसाता-यात सलग पाचव्या दिवशी काेराेनाचा विस्फाेट; दुस-या लाटेत 922 रुग्णांची भर, पाच बाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 922 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यातील पाच बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णाल\nआगीपासून धडा केव्हा घेणार\nपिंपरी - चिंचवडगाव-काळेवाडी रस्त्यावर गणपती मंदिराजवळ घाऊक फळविक्रेत्याच्या एका दुकानाला मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आग लागली. यात नऊ हातगाड्यांसह शेजारच्या गॅरेजमधील चार मोटारी, टेम्पोसह सात-आठ वाहने खाक झाली. भडकेल्या आगीमुळे स्फोट होऊ लागल्याने परिसर हादरला. अग्निशमन दलाच्या\nमौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक\nपिंपरी : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/i-will-resign-day-party-high-command-asks-me-quit-says-cm-bs-yediyurappa", "date_download": "2021-06-20T01:49:41Z", "digest": "sha1:JBESON64CIYUUX3T4XGJBU2JPQ3U5DKF", "length": 22492, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "... तर ��ाजीनामा देणार! मुख्यमंत्रीपदाबाबत येदियुरप्पांचं मोठं विधान - I will resign the day party high command asks me to quit says CM BS Yediyurappa | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n... तर राजीनामा देणार मुख्यमंत्रीपदाबाबत येदियुरप्पांचं मोठं विधान\n... तर राजीनामा देणार मुख्यमंत्रीपदाबाबत येदियुरप्पांचं मोठं विधान\n... तर राजीनामा देणार मुख्यमंत्रीपदाबाबत येदियुरप्पांचं मोठं विधान\nरविवार, 6 जून 2021\nराज्यात सुरू असलेल्या चर्चांवर येदियुरप्पा यांनी आज काही स्पष्ट संकेतही दिले आहे.\nबेंगलुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येदियुरप्पा (B. S. Yeddyurappa) यांचे पद जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या (Bjp) आमदारांकडूनच पक्ष नेतृत्वावर दबाव टाकला जात आहे. वाढते वय तसेच कामाच्या पध्दतीवर नाराजी असलेल्या काही आमदारांनी त्यांची तक्रारही नेतृत्वाकडे केली आहे. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटक भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. (I will resign the day party high command asks me to quit says CM BS Yediyurappa)\nराज्यात सुरू असलेल्या चर्चांवर येदियुरप्पा यांनी आज काही स्पष्ट संकेतही दिले आहे. 79 वर्षांच्या येदियुरप्पा यांनी पहिल्यांदाच या चर्चेवरील आपले मौन सोडले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, दिल्लीतील नेतृत्वाला जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर कायम असेन. ज्यादिवशी त्यांना मी नको असेन, त्याचदिवशी मी राजीनामा देऊन राज्याच्या विकासासाठी दिवस-रात्र काम करेन, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.\nहेही वाचा : योगींना मोदींसह शहा, नड्डा यांनी दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा\nयेदियुरप्पा यांनी राज्यात त्यांना पर्यायी नेता नसल्याच्या चर्चाही फेटाळून लावल्या. पर्यायी नेता नसल्याचे मी मान्य करत नाही. मी कुणावरही टीका करणार नाही. राज्य आणि देशात नेहमीच पर्यायी व्यक्ती असते. त्यामुळं कर्नाटकतही पर्यायी व्यक्ती नाही, याच्याशी मी सहमत नाही. पण जोपर्यंत पक्ष नेतृत्वाला विश्वास आहे, तोपर्यंत मी मुख्यमंत्री राहील, असेही ये��ियुरप्पा यांनी सांगितले.\nज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींपासून (L K Advani) सुमित्रा महाजनांपर्यंतच्या वरिष्ठ नेत्यांना लावलेला पंच्याहत्तरीचा निकष भाजप सर्वेसर्वा नेतृत्वाने येदीयुरप्पा यांच्यासाठी बाजूला ठेवला होता. मात्र आता बदलत्या परिस्थितीत 79 वर्षीय येदियुरप्पा यांची घटलेली लोकप्रियता, त्यांची घराणेशाही, त्यांच्या विरुद्ध एका वादग्रस्त सीडीचे प्रकरण आणि त्यांच्याविरुद्धचा पक्ष संघटनेतील असंतोष यामुळे त्यांना बदलणे भाग आहे असे भाजप आमदारांपैकी बहुसंख्य्यांचे मत आहे.\nयेडीयुरप्पा यांचे वय झालेले असताना त्यांच्या बी. बाय. विजयेंद्र आणि खासदार बी वाय राघवेंद्र या दोन मुलांच्या दबावाखाली कर्नाटकमधील भाजप संघटन गुदमरत असल्याचा जाहीर आरोप होत आहे. भाजप आमदारांपैकी किमान निम्म्या आमदारांनी येदियुरप्पा यांच्या घराणेशाहीविरुद्ध भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. येदीयुरप्पा यांनी कर्नाटकातील सामाजिक समीकरणांच्या जोरावर भाजपमध्ये अभेद्य स्थान मिळवले आहे. जनाधार आणि पक्ष संघटनेच्या पाठिंब्यावर जोरावर येदियुरप्पा यांनी अनेकदा भाजपच्या नेतृत्वाला वाकवले आहे. अलीकडे येदियुरप्पा यांचे एक वादग्रस्त सीडी प्रकरण कर्नाटकच्या (Karnataka) राजकीय वर्तुळात गाजत आहे.\nयेदियुरप्पा विरोधी गटातील एका भाजप आमदाराने नुकतेच दिल्लीत येऊन येदियुरप्पा यांच्या तुझ्या सीडी आख्यानाचे 'दर्शन' पक्षनेतृत्वाला घडविले असे वृत्त आहे. आता त्यांच्याविरुद्ध नवे संकट पक्षांतर्गत आणि पक्षाच्या धोरणाच्या संदर्भात लक्षणीय आहे. येदियुरप्पा यांच्या दोन्ही मुलांची राज्य सरकार आणि प्रशासनातील वाढती लुडबुड सत्तारुढ आमदारांना चांगलीच खुपू लागली आहे. या नाराजीने आता मुखर रूप धारण केले आहे. केंद्रातील प्रल्हाद जोशी व राज्यातील के. एस ईश्वरप्पा, लक्ष्मण सावधी, डॉ सी. एन अश्वथ नारायण, गोविंद करजोल आदी नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.\nया वर्षाअखेर केंद्रीय नेतृत्व कर्नाटकमध्ये भाकरी फिरवेल व केंद्रातील कोणी नेता कर्नाटकात पाठवेल असा विश्वास येदियुरप्पा पुत्रांना आव्हान देणारे आमदार व्यक्त करत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे भाजपच्या मातृसंस्थेतील सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल स��तोष दोन वरिष्ठ नेते कर्नाटकातलेच आहेत. केंद्रीय नेतृत्वाकडून या वेळेला येदियुरप्पा यांना अजिबात पाठिंबा न मिळण्याचे तेही ठळक कारण सांगितले जाते. मोदीयुगात ज्या मोजक्या भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वऐवजी स्वतःचे मत चालविले त्यात राजस्थानच्या वसुंधरा राजे, हिमाचलाचे प्रेमकुमार धूमल यांच्यानंतर येदियुरप्पा यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भाजप आमदारांनामध्ये असलेला असंतोषाचा वणवा त्यांना एकट्यालाच निस्तरू द्यावा व संधी मिळताच लवकरात लवकर भाकरी पलटावी अशी भूमिका सध्या भाजप नेतृत्वाने घेतली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअलमट्टीवरून वाद टाळण्यासाठी जयंतरावांची आताच बांधबंधिस्ती\nमुंबई : यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या Almatti Dam पाण्याविषयी...\nशनिवार, 19 जून 2021\nबंडखोरांमुळे जेरीस आलेले मुख्यमंत्री म्हणाले, कुठंय बंड\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मागील काही दिवसांपासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना बदलले जाईल...\nशुक्रवार, 18 जून 2021\n भाजपमध्ये पडले तीन गट\nबेंगलुरू : कर्नाटक भाजपमध्ये तीन गट पडल्याचे गुरूवारी स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या यांच्यावरील टांगती तलवार कायम...\nशुक्रवार, 18 जून 2021\nअलमट्टीप्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी चर्चा.....\nमुंबई : अलमट्टी धरणातून Almatti Dam होणार्‍या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र...\nगुरुवार, 17 जून 2021\nमुख्यमंत्री बदलाच्या वादात भाजप नेत्याने थेट पंतप्रधान मोदींनाच ओढले\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मागील काही दिवसांपासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना बदलले जाईल...\nगुरुवार, 17 जून 2021\nमुख्यमंत्री हटाव मोहीम सुरू असल्याची ज्येष्ठ मंत्र्याची कबुली\nबंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना हटवण्यासाठी भारतीय जनता पक्षांतर्गत हालचाली सुरू असल्याची कबुली मंत्रिमंडळातील ज्येष्ठ...\nबुधवार, 16 जून 2021\nशिवसेनेसोबत गेल्याने काँग्रेसची कोंडी कपिल सिब्बल पडले तोंडघशी\nनवी दिल्ली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसने शिवसेनेशी हातमिळवणी करून सत्तेत वाटा मिळवला आहे. या आघाडीला काँग्रेसमधीलच अनेक नेत्यांनी...\nशुक्रवार, 11 जून 2021\nकाँग्रेसला पुन्हा मजबूत बनण्यासाठी शिवसेनेचा सल्ला..\nमुंबई : कॅाग्रेस सध्या विविध संकटाचा सामना करीत आहे. काँग्रेसला पुन्हा मजबूत बनण्यासाठी शिवसेनेने सल्ला दिला आहे. सामनाच्या अग्रलेखात यावर भाष्य...\nशुक्रवार, 11 जून 2021\nकर्नाटकात येडियुरप्पांची खुर्ची बळकट; प्रदेशाध्यक्ष बदलही टळला\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मागील काही दिवसांपासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना बदलले जाईल...\nगुरुवार, 10 जून 2021\nपिक विम्यात मॉडेल ठरलेल्या बीडच्या शेतकऱ्यांची पुन्हा फरफट..\nबीड : प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलबजावणीत देशात पहिला क्रमांक पटावणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नंतरच्या काळात कंपन्यांकडून फसवणूक आणि फरफटच...\nमंगळवार, 8 जून 2021\nमराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार : जयंत पाटील\nसांगली ः मराठा समाजाला सर्व धर्माचा पाठिंबा आहे. आरक्षण मिळावे, असे सर्वांचे मत आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (...\nरविवार, 6 जून 2021\nपोलिस आयुक्तांनी धाडस दाखवले : मराठी भाषिकांना मारहाण करणारे तीन पोलिस निलंबित\nबेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केल्याचा ठपका ठेवून बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना...\nशनिवार, 5 जून 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/suicide-case-in-amravati-5969982.html", "date_download": "2021-06-20T00:50:31Z", "digest": "sha1:PO7S5QO64CQWTN4ORS2LBXASQBRVVYSB", "length": 5649, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Suicide case in amravati | युवतीचा लग्नासाठी तगादा; युवकाने संपवली जीनवयात्रा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयुवतीचा लग्नासाठी तगादा; युवकाने संपवली जीनवयात्रा\nअमरावती - शहरातील गोपालनगर भागात राहणाऱ्या एका २० वर्षीय युवकाची एका युवतीसोबत ओळख होती. मागील काही महिन्यांपासून हा युवक बडनेरात राहत होता. दरम्यान, त्या युवकाने शुक्रवारी (दि. १२) रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. युवतीने लग्नासाठी तगादा लावल्यामुळेच मुलाने आत्महत्या केल्याची तक्रार युवकाच्या वडिलांनी बडनेरा पोलिसात केली. तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी युवकाची ओळख असलेल्या दाखल केला आहे.\nशुभम मोतीराम वाकोडे (२० रा. गोपालनगर ह. मु. अंजु कॉलनी, नवीवस्ती बडनेरा) असे मृ़तक युवकाचे नाव आहे. शुभमची एका २७ वर्षीय युवतीसोबत काही महिन्यांपासून मैत्री होती. बडनेरातील अंजू कॉलनीमध्ये शुभम भाड्याने खोली करुन राहत होता. ही युवतीसुद्धा बडनेरातच राहत असल्याचे बडनेरा पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी (दि. १२) उशिरा रात्री शुभमने अंजु कॉलनीतील भाड्याच्या खोलीतच गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब शनिवारी सकाळी उघड झाली. शुभम ऑटो चालवून उदरनिर्वाह चालवत होता. दरम्यान, शुभमला संबंधित युवतीनेच वारंवार लग्न करण्यासाठी तगादा लावला, तिने अनेकदा शुभमला धमक्यासुद्धा दिल्या होत्या. त्यामुळे त्याचे जीवन जगणे असह्य झाल्यामुळे शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येला लग्नाचा तगादा लावणारी ती युवती जबाबदार असल्याचा आरोप शुभमच्या वडिलांनी पेालिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी त्या युवतीविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.\nमृतक युवक व गुन्हा दाखल करण्यात आलेली युवती यांच्यात मैत्री होती. मागील काही महिन्यांपासून बडनेरात ते भाड्याच्या खोलीत राहत होते. मृतकाच्या वडीलाने दिलेल्या तक्रारीवरून युवतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार आहे. शरद कुलकर्णी, ठाणेदार, बडनेरा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/dhangar-reservation-issue-threats-of-leaving-the-sheep-directly-in-the-cms-house-update-mhsp-437029.html", "date_download": "2021-06-20T01:24:28Z", "digest": "sha1:ONMCQH6MYTOEQJZQVLR7D7KM6VII6436", "length": 18829, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धनगर आरक्षण पुन्हा पेटणार, थेट मुख्यंमत्र्याच्या घरात मेंढरं सोडण्याची धमकी | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nIAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nधनगर आरक्षण पुन्हा पेटणार, थेट मुख्यंमत्र्याच्या घरात मेंढरं सोडण्याची धमकी\n'कोणत्याही बदलाला विरोध करणार'; पंतप्रधानांच्या काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलो ऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले, चार महिन्यांनंतर घडलं असं काही...\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nधनगर आरक्षण पुन्हा पेटणार, थेट मुख्यंमत्र्याच्या घरात मेंढरं सोडण्याची धमकी\nराज्यात पुन्हा एकादा धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्ह आहे. आरक्षणासाठी धनगर समाजाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.\nबीड,22 फेब्रुवारी: राज्यात पुन्हा एकादा धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्ह आहे. आरक्षणासाठी धनगर समाजाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. या अधिवेशनात धनगर आरक्षण प्रश्न सोडवला नाही तर थेट मुख्यमंत्र्याच्या घरासह इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडू, असा धमकी वजा इशारा यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांनी दिला आहे.\nधनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत 26 तारखेला 'सूंबरान' आंदोलन करण्यात येणार असल्याचे भारत सोन्नर यांनी सांगितले आहे. बीड येथे आज राज्य स्तरीय धनगर समाजाच्या कोअर कमेटीची बैठक झाली. या बैठकीनंतर भारत सोन्नर यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारत सोन्नर यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 26 फेब्रुवारीला आझाद मैदानावर सूंबरान आंदोलन करण्यात येणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही असलेल्या यशवंत सेनेने आता आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.\nनवी मुंबईत कुजलेल्या अवस्थेत सापडल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या डेड बॉडीज\nधनगर आरक्षणाचा वनवास 70 वर्षांपासून सुरु आहे. तो तत्काळ आरक्षण देवून संपवावा. धनगर आणि धनगड या शब्दाच्या घोळामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. भाजप सरकारने धनगर समाजाला दिलेला शब्द पाळला नाही. आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. विरोधी पक्षात असताना आश्वासन दिले होते. आता ते पाळावे अन्यथा शेकडो लोक अधिवेशन कालवधीत आझाद मैदानावर सूंबरान आंदोलन करणार आहेत. तसेच या सरकारने धनगर आरक्षण प्रश्न सोडवला नाही तर थेट मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याची धमकी वजा इशारा दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनचे हत्यार उपसले आहे.\nशिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली का नवाब मलिक यांनी केला खुलासा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/613194", "date_download": "2021-06-20T00:59:07Z", "digest": "sha1:EXK3IC66TTMS46C7ZICV7RTTKZHRTJGN", "length": 2126, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ओमानचे आखात\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ओमानचे आखात\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:११, ७ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती\nNo change in size , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: eu:Omango golkoa\n०७:४१, ५ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\n०२:११, ७ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: eu:Omango golkoa)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/marathipratham/19008", "date_download": "2021-06-20T00:24:23Z", "digest": "sha1:K27AORFFQ3NCZQOZ2PYUNI36RDACVV47", "length": 24709, "nlines": 273, "source_domain": "bahuvidh.com", "title": "माझी मराठी शाळा आणि माझे नावीन्यपूर्ण उपक्रम (भाग २) - चारुशीला भामरे - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमाझी मराठी शाळा आणि माझे नावीन्यपूर्ण उपक्रम (भाग २)\nमराठी प्रथम चारुशीला भामरे 2020-05-07 17:27:25\n१४ – १५  डिसेंबर २०१९ रोजी परळ – मुंबई येथे मराठी अभ्यास केंद्र आणि आर.एम. भट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने घेतलेल्या निबंध स्पर्धेत शिक्षकांसाठी ‘माझी मराठी शाळा आणि माझे नावीन्यपूर्ण उपक्रम’ हा विषय देण्यात आला होता. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील निवडक निबंध ‘मराठी प्रथम’वर प्रकाशित करण्यात येत आहेत. आघाणवाडी, बदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका चारुशीला भामरे यांचा या निबंधमालेतील हा दुसरा निबंध –\nसान थोरा देते, सन्मान मराठी\nभावभावनांचा पदर, मखमली मराठी\nजात ,धर्म, वेश ,भाषा गुंफते मराठी\nआम्हा अभिमान, आम्ही बोलतो मराठी\nअशा सुंदर, मधाळ मराठी भाषेत शिक्षण घेऊन मराठी जिल्हा परिषद शाळेत मला नोकरी लागली. जिल्हा परिषद शाळा म्हणजे काय, याची पुसटशी सुद्धा कल्पना शाळेत हजर होण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत मला नव्हती. पंचायत समितीतून ऑर्डर घेऊन तीन-चार किलोमीटर पायी प्रवास करून वडिलांसोबत शाळेत पोहोचले आणि शिक्षक होऊन वर्गात छान-छान शिकवण्याचे मनसुबे क्षणार्धात कोसळले. एका आडवळणाच्या गावात असलेली एकच वर्गखोली, मोठी वाटत असली तरी भरलेली दिसत होती. सग ...\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nखूपच प्रेरणादायी कार्य ...मॅडम सलाम तुम्हाला\nखुप छान मँँडम असेच नाविन्यपुृर्न उपक्रँम आपल्या शाळेेत राबवित रहा पुढील वाटचालीस शुभेच्छा\nखुपच छान लेख, मुलांना वेळेवर योग्य समज यावी, इतरांपेक्षा मागे पडु नयेत यासाठी अशा शिक्षकांची गरज आहे. माहीतीबद्दल बहुविधचाआभारी आहे.\nअक्षय अंकुश गायकवाड (कराड )\nखूप छान निबंध चारुशिला मॅडम. तुमच्या सारख्या उपक्रमशील शिक्षकांची गरज आहे आपल्या मराठी शाळेला. तुम्ही ज्या प्रकारे निबंध लिहिला आहात तो वाचून खूप छान वाटले. तुमचं मराठी भाषेवर जे प्रेम आहे, आपुलकी आहे याचा आनंद खूप वाटतो... असंच मराठी भाषेवर व विद्यार्थ्यांवर प्रेम करत राहा. तुमच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.\nकरोनाकाळ आणि माझी शाळा (भाग दोन)\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्ह�� पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही कर��� आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/auto-and-tech/gemopai-electric-scooters-now-available-with-3-year-warranty-and-additional-benefits-mhjb-465123.html", "date_download": "2021-06-20T01:34:37Z", "digest": "sha1:A2HNO5SHB2OJIOTXIMAT2TWWNYCNFT2O", "length": 18577, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पेट्रोलची चिंता नाही! 44000 रुपयात खरेदी करा ही स्कूटर,वाचा काय आहेत फीचर्स gemopai electric scooters now available with 3 year warranty and additional benefits mhjb | Auto-and-tech - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफ���न गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\n 44000 रुपयात खरेदी करा ही स्कूटर,वाचा काय आहेत फीचर्स\nदेशातील सर्वात स्वस्त कार वेरिएंट, जबरदस्त फीचर्ससह मिळेल 22 किमीपर्यंतच मायलेज\nपेट्रोल-डिझेलची जुनी वाहनं चालवल्यास भरावा लागेल दंड, जाणून घ्या कारण\nपेट्रोल-डिझेल विसरा, आता येणार हायड्रोजनवर चालणारी Car\nजबरदस्त फीचर्ससह BMW S 1000 R बाईक भारतात लाँच; किंमत ऐकून व्हाल हैराण\nकोरोना लस घ्या आणि 10 लाखांची कार मोफत मिळवा; याठिकाणी मिळतेय अनोखी ऑफर\n 44000 रुपयात खरेदी करा ही स्कूटर,वाचा काय आहेत फीचर्स\nजेमोपाय मिसो मिनी या स्कूटरची किंमत 44,000 रुपये आहे. यामध्ये हेक्सा हेडलाइट्स, LED बॅटरी इंडिकेटर देण्यात आला आहे.\nनवी दिल्ली, 18 जुलै : जेमोपाय इलेक्ट्रिकने (Gemopai Electric)ने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर 3 वर्षांच्या सर्व्हिस वॉरंटीची घोषणा केली आहे. ही सर्व्हिस वॉरंटी तीनही स्कूटर Gemopai Astrid Lite, Gemopai Ryder आणि Gemopai Miso वर देत आहे. तीन वर्षांच्या या सर्व्हिस वॉरंटी स्कीमला कंपनीने 'Gemopai Secure' असे नाव दिले आहे. ही कंपनी गो ग्रीन इ-मोबॅलिटी आणि ओपाय इलेक्ट्रिकचे जॉइंट व्हेन्चर आहे. जेमोपाय मिसो मिनी या स्कूटरची किंमत 44,000 रुपये आहे. यामध्ये हेक्सा हेडलाइट्स, LED बॅटरी इंडिकेटर देण्यात आला आहे. स्कूटरमध्ये 1KW डिटॅ��ेबल Li-ion बॅटरी देण्यात आली आहे.\n(हे वाचा-उर्वशी रौतेलाचा स्टनिंग मॅगझिन लुक VIRAL, यावर्षी 'या' बोल्ड कव्हर फोटोंची चर्चा)\nकंपनी 3 वर्षासाठी 12 सर्व्हिस मोफत देणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, जेमोपाय मिसो इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 75KM चालू शकते. ही मिनी स्कूटर 2 तासात फुल्ल चार्ज करता येते. या स्कूटरच्या देशभरात 60 पेक्षा जास्त डीलरशीप आहेत ज्याठिकाणाहून तुम्ही या स्कूटरची खरदी करू शकता.\nकंपनीकडे सध्या देशभरात 60 पेक्षा जास्त डीलरशीप आहेत, ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्व्हिस सेंटर आहेत. जेमोरपाय मिसोवर 25 जुलैपर्यंतच्या सर्व बुकिंगसाठी 2000 रुपयांची सूट देखील कंपनीकडून दिली जात आहे. भारतीय बाजाराव्यतिरिक्त ही कंपनी नेपाळमध्ये देखील स्कूटर्सची विक्री करत आहे.\n(हे वाचा-WhatsApp हॅक होण्यापासून वाचवायचे आहे मग लगेच करा Settings मध्ये 'हे' बदल)\n4 रंगांचे पर्याय उपलब्ध\nही स्कूटर 4 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये फेअरी रेड (Fiery Red), डीप स्काय ब्लू (Deep Sky Blue), लुशीअस ग्रीन (Luscious Green) आणि सनसेट ऑरेंज (Sunset Orange) रंग उपलब्ध आहेत. कंपनीचे असे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसच्या संकटात एक सीटवाली स्कूटर एक सुरक्षित पर्याय आहे.\nही मिनी स्कूटर वापरण्यासाठी आरटीओ परमिट गरजेचे नाही आहे. 2 तासात चार्ज होणाऱ्या या स्कूटरची टॉप स्पीड 25 KM आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/tag/tax/", "date_download": "2021-06-20T01:24:28Z", "digest": "sha1:PAOAC5FJZGE3HBCZOL2UUMIM4CYMKRHY", "length": 9409, "nlines": 132, "source_domain": "mahapolitics.com", "title": "tax – Mahapolitics", "raw_content": "\nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nदोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार कोरोना संकटात नागरिकांना दिलासा देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. व्यावसायिकांना दिलासा देण्याच्य ...\nफडणवीसांनी मांडलं इंधन दरवाढीच गणित\nमुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने सायकल मोर्चा काढला. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ...\nराज्यातील सहा वाईन उत्पादक कंपन्यांवर सरकार मेहरबान, 118 कोटींचा कर माफ करण्याचा प्रस्ताव \nमुंबई - राज्यातील सहा वाईन उत्पादक कंपन्यांवर सरकार मेहरबान झालं आहे. या कंपन्यांकडे कराची 118 कोटी रुपयांची थकबाकी असून ती माफ करण्याचा प्रस्ताव सरका ...\nपरप्रांतातून येणा-या दुधावर कर लावा, निलम गो-हेंची विधानपरिषदेत मागणी \nनागपूर – परप्रांतातून येणा-या दुधावर कर लावण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्या आमदार निलम गो-हे यांनी आज विधानपरिषदेत केली आहे. दुध उत्पादकांच्या आंदोलनाब ...\nसर्व महापालिकांमधील 700 चौरस फूटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करा – उद्धव ठाकरे\nमुंबई – राज्यातील सर्व महापालिकांमधील 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांचाही मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ...\nराज्यातही अनेक विजय मल्ल्या – सुधीर मुनगंटीवार\nनागपूर – राज्यातही अनेक विजय मल्ल्या असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शासनाचा कोट्यवधींचा विक्रीकर बुडवून राज्यातील अनेक व् ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/health-news-how-to-easily-transform-your-body-with-gym-workout-and-healthy-diet-in-marathi/articleshow/80628411.cms", "date_download": "2021-06-20T01:00:42Z", "digest": "sha1:ZUHLWEIINNVZF7MTRO3HJRU3ERGCWQV7", "length": 16712, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBody Transformation ३ महिन्यांत शरीर होईल स्लिम-ट्र‍िम, बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी फॉलो करा खास टिप्स\nसुंदर आणि आकर्षक शरीरयष्टी प्रत्येकालाच हवी असते. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काही साध्या-सोप्या टिप्स फॉलो केल्यास हळूहळू तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील.\nBody Transformation ३ महिन्यांत शरीर होईल स्लिम-ट्र‍िम, बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी फॉलो करा खास टिप्स\nप्रत्येकालाच सुंदर व आकर्षक दिसण्याची इच्छा असते. स्लिम-ट्रिम आणि मस्क्युलर शरीर मिळवण्यासाठी काही जण जिममध्ये घाम गाळतात तर काही मंडळी न चुकता योगासनांचा सराव करतात. वास्तविक सुंदर आणि टोंड बॉडी मिळवणं अतिशय कठीण काम आहे. पण निश्चय, दृढ इच्छाशक्ती आणि ध्येय साध्य करण्यासाठी योग्य पद्धतीने कष्ट केल्यास यश नक्कीच मिळेल.\nआहारतज्ज्ञ, जिम किंवा योग ट्रेनरच्या मार्गदर्शनानुसार आपण काही टिप्स योग्य पद्धतीने फॉलो केल्यास आकर्षक शरीरयष्टी कमावणे शक्य होऊ शकते. या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला स्वतःच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. जाणून घेऊया सविस्तर माहिती…\n(डाएटीशियन-फिटनेस ट्रेनरशिवायच या महिलेनं घटवलं ४० Kg वजन, वाचा संपूर्ण Weight Loss Story)\n​आहारातील कॅलरीजचे प्रमाण कमी करावे\nसर्वप्रथम तुम्हाला आपल्या आहारातून कॅलरीजचे प्रमाण कमी करणे गरजेचं आहे. शारीरिक कार्य करण्यासाठी आरोग्यास कॅलरीजचा पुरवठा होणे आवश्यक असतं. सोबतचे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यासाठी मर्यादित स्वरुपात कॅलरीचे सेवन करणं अतिशय महत्त्वाचे आहे. आपण वजन घटवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आहारामध्ये कमी कॅलरीयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश करावा. उदाहरणार्थ आपल्याला २ हजार कॅलरी कमी करण्याची आवश्यकता असल्यास, दररोज सुमारे १ हजार ७०० ते १ हजार ८०० या प्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन करावे.\n(डाएटमध्ये वाढवा हिरव्या भाज्यांचा समावेश, चाळिशीनंतरही राहाल एकदम फिट)\nयाद्वारे आपण आपल्या शरीरातील कॅलरी हळूहळू १ हजार ५०० पर्यंत कमी करू शकता. संकेतस्थळास भेट देऊन कॅलरी कॅल्क्युलेटरवर आपले वजन, वयानुसार आवश्यक असलेल्या कॅलरीजची माहिती जाणून घेऊ शकता. शारीरिक कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी आपल्या शरीराला नियमित स्वरुपात १ हजार ५०० किंवा ५०० या प्रमाणापर्यंत कॅलरीजची गरज असते. कॅलरीजशी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी आपण ‘माय फिटनेस पल’, ‘हेल्थीफाय मी’ यासारख्या अ‍ॅप्सची सुद्धा मदत घेऊ शकता.\n(जपानी वॉटर थेरपीमुळे आरोग्याला मिळतात भरपूर लाभ, जाणून घ्या योग्य पद्धत)\nशरीरातील अतिरिक्त कॅलरीज घटवण्यासाठी नियमित वर्कआउट करणं देखील आवश्यक आहे. दररोज साधे-सोपे व्यायाम प्रकार किंवा फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटिज कराव्यात. ताजेतवाने आणि प्रसन्न वाटेल अशा व्यायाम प्रकारांचा सरावा करावा. जिम वर्कआउट, योगासने, चालणे इत्यादी व्याय��म प्रकारांचा आपण आपल्या आवडीनुसार सराव करू शकता.\n(आवळ्याच्या बियांचे आरोग्यवर्धक फायदे, पाण्यासह वाटून प्यायल्यास ‘हे’ विकार होतील दूर)\n​नियमित १० हजार पावले चालून बर्न करा कॅलरीज\nवजन नियंत्रणात आणण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण भाग म्हणजे दररोज १० हजार पावले चालणे. हा एक अतिशय साधा आणि सोपा व्यायाम प्रकार आहे. यामुळे दररोज जवळपास ४०० ते ५०० कॅलरी घटण्यास मदत मिळते. म्हणजे एका आठवड्यात शरीरातील २ हजार ८०० ते ३ हजार ५०० कॅलरी कमी होण्यास मदत मिळू शकते.\n(Joint Health तुमच्या या वाईट सवयींमुळे होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास, करू नका दुर्लक्ष)\nNEAT म्हणजे नॉन-एक्सरसाइज अ‍ॅक्टिव्हिटी थर्मोजेनेसिसची आपण मदत घेऊ शकता. म्हणजे लिफ्टऐवजी पायऱ्यांचा उपयोग करावा, जवळपास एखाद्या ठिकाणी जायचे असल्यास चालतच जावे, घरामध्ये झाडू मारणे, फरशी पुसणे यासारखी कामे स्वतः करावीत आणि सायकलचा वापर करावा. मोबाइलवर वेळ वाया घालवण्याऐवजी साधे-सोपे स्ट्रेचिंग एक्सरसाइज करावे. सलग तीन महिने आपण या सोप्या टिप्स फॉलो केल्यास वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळेल.\n(सिक्स पॅक अ‍ॅब्‍स मिळवण्यासाठी या योगासनाचा करा सराव, जाणून घ्या योग्य पद्धत)\nNOTE आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याविना आहारामध्ये कोणतेही बदल करू नये. तसंच कोणतेही व्यायाम प्रकार करण्यापूर्वी जिम-योग ट्रेनरकडून योग्य ते मार्गदर्शन घ्या. कारण प्रत्येकाच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेतल्यानंतर तज्ज्ञमंडळी कोणते व्यायाम करावे किंवा करू नये, याबाबत सविस्तर माहिती देतात.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसाखरेऐवजी वापरा 'हे' पर्याय, गोड न सोडताही होईल लठ्ठपणा व मधुमेहापासून बचाव\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nकरिअर न्यूजONGC OPAL Recruitment 2021:विविध पदांसाठी भरती,असा करा अर्ज\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nमोबाइलबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nमुंबईकाँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल; टिळक भवनात झाला 'हा' संकल्प\n; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान\nमुंबई'या' स्थितीत स्वबळाची भाषा कराल तर लोक जोडे मारतील: उद्धव ठाकरे\nक्रिकेट न्यूजWTC Final Live : अपुऱ्या प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला...\nकोल्हापूर'हसन मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितली, त्यात चूक काय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2021-06-20T01:55:56Z", "digest": "sha1:26UDNABEPSAOKCL6FBVWJTFMMJBWOPDT", "length": 3417, "nlines": 80, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "घोडा - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ :घोडा= एक प्राणी\nहा तद्भव (संस्कृतोद्भव) शब्द आहे. यातील मूळ संस्कृत शब्द घोटकः\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/inquiries-of-raphael-in-power-sharad-pawar/", "date_download": "2021-06-20T00:10:04Z", "digest": "sha1:GMUUQP5C7LXLNV2DYR3UCEJNJON2PQGU", "length": 9667, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सत्तेत आल्यास राफेलची कसून चौकशी करू -शरद पवार – Dainik Prabhat", "raw_content": "\nसत्तेत आल्यास राफेलची कसून चौकशी करू -शरद पवार\nबुलडाणा : देशात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव देणारच तसेच राफेलची सखोल चौकशी करून यातील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुलडाणा येथील जाहीर सभेत दिले. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे संयुक्त महाआघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.\nआम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार म्हणजे देणारच. शिवाय उत्पन्नाच्या दीडपट हमीभाव देऊ. आम्ही नुसत्या घोषणा करत नाही.यापुर्वीही कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड नाही म्हणजे नाही असा शब्दही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना दिला.\nखा. शरद पवार यांनी शेतकरी आत्महत्या, मोदींची हुकूमशाही ते चौकीदार चोर है पर्यंतचे अनेक मुद्दे आपल्या भाषणात उपस्थित करत मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.\nलोकशाहीची चौकट मोडू पाहणार्याो मोदींवर टीकास्त्र सोडतानाच परिवर्तन करण्यासाठी आणि मोदी सरकार घालवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.\nया सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आमदार जोगेंद्र कवाडे, खासदार माजिद मेमन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र तुपकर, कॉंग्रेसचे नेते मुकुल वासनिक,रमेश बंग, रेखाताई खेडेकर, साहेबरावसत्तार आदींसह मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.\nबुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे संयुक्त महाआघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ झालेल्या झालेल्या सभेत सत्तेत आल्यास राफेलची सखोल चौकशी करून त्यामागील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही @NCPspeaks पक्षाध्यक्ष खा. @PawarSpeaks यांनी उपस्थितांना दिली. pic.twitter.com/L3PapxXAWi\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकाँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचा ‘या’ उमेदवाराला पाठिंबा\nजीवनसाथी डॉटकॉमवर डॉक्‍टर असल्याचे भासवून तरुणीला गंडा\n उरुळी कांचन पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ६० जणांना पकडले…\nCoronavirus : चिंताजनक जिल्ह्यांमध्येही परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र\n14 जुलैपर्यंत मिळणार मोफत ‘शिवभोजन थाळी’\nराज्यात नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर –…\nकाळी पडलेली चांदी चमकवा\nकमी किमतीचे स्मार्टफोन पण जम्बो बॅटरी\nrelationship : नातं तुटल्यावर…\nनियमित परफ्युम वापरताय तरी ही बातमी नक्���ी वाचा…\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nजीवनसाथी डॉटकॉमवर डॉक्‍टर असल्याचे भासवून तरुणीला गंडा\n उरुळी कांचन पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ६० जणांना पकडले रंगेहात\nCoronavirus : चिंताजनक जिल्ह्यांमध्येही परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/preparations-for-first-phase-voting-are-complete-35-polling-booths-of-the-polling-staff-depart/", "date_download": "2021-06-19T23:38:35Z", "digest": "sha1:KHCK63VLDNE5WWZ5EADWR3D4QGPLHFVJ", "length": 9703, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण; ३५ मतदान केंद्रांचे निवडणूक कर्मचारी रवाना – Dainik Prabhat", "raw_content": "\nपहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण; ३५ मतदान केंद्रांचे निवडणूक कर्मचारी रवाना\nअतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती\nमुंबई: लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान दि. 11 एप्रिल 2019 रोजी होत असून त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अतिदुर्गम भागातील 35 मतदान केंद्रांसाठी निवडणूक कर्मचारी आज रवाना करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.\nपहिल्या टप्प्यात राज्यातील 7 लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामध्ये वर्धा मतदार संघात 14 उमेदवार निवडणूक लढवत असून रामटेक- 16,नागपूर – 30, भंडारा- गोंदिया – 14, गडचिरोली- चिमूर – 5, चंद्रपूर – 13 आणि यवतमाळ-वाशिम मतदार संघात 24 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मनुष्यबळाची नेमणूक तसेच पोलीस बंदोबस्त व अन्य सुरक्षा बलांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिदुर्गम भागात मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी व सुरक्षा यंत्रणेची ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे.\nराज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत 97 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 30 कोटी रुपयांची रोकड, 17 कोटी रुपयांची दारु, 4.61 कोटी रुपयांचे मादक पदार्थ, 44 कोटी रुपयांचे सोने, चांदी व इतर मौल्यवान जवाहीर यांचा समावेश आहे.\nआचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी उपलब्�� करुन दिलेल्या सी-व्हिजिल ॲपचा राज्यभरात नागरिक प्रभावी उपयोग करीत असून आतापर्यंत 2हजार 527 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 1 हजार 497 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून चौकशीअंती आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे. सी-व्हिजिल ॲपवर अनधिकृत दारू, मतदारांना आमिष म्हणून दारुचे वाटप,पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आदी स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वडगाव पोलीस ठाण्यांतर्गत 73 जण तडीपार\nजुन्नरमधील “डिसेंट’ राहण्याचा संदेश\nजीवनसाथी डॉटकॉमवर डॉक्‍टर असल्याचे भासवून तरुणीला गंडा\n उरुळी कांचन पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ६० जणांना पकडले…\nCoronavirus : चिंताजनक जिल्ह्यांमध्येही परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र\n14 जुलैपर्यंत मिळणार मोफत ‘शिवभोजन थाळी’\nराज्यात नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर –…\nकाळी पडलेली चांदी चमकवा\nकमी किमतीचे स्मार्टफोन पण जम्बो बॅटरी\nrelationship : नातं तुटल्यावर…\nनियमित परफ्युम वापरताय तरी ही बातमी नक्की वाचा…\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nजीवनसाथी डॉटकॉमवर डॉक्‍टर असल्याचे भासवून तरुणीला गंडा\n उरुळी कांचन पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ६० जणांना पकडले रंगेहात\nCoronavirus : चिंताजनक जिल्ह्यांमध्येही परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_41.html", "date_download": "2021-06-20T01:39:38Z", "digest": "sha1:TMQIVZ52MBMFTXGO4ZOKKWYDJTO7CC6E", "length": 4919, "nlines": 75, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडल्यास पाचशे रुपये दंड", "raw_content": "\nHomeअत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडल्यास पाचशे रुपये दंड\nअत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडल्यास पाचशे रुपये दंड\nसांगली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत. नाकाबंदी तसेच इतर कारवाईच्यावेळी पोलिसांना कोणी नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय व कारणाशिवाय घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पोलीस प्रशासनाला मिळण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.\nकोणतीही व्यक्ती अत्यावश्यक कामाशिवाय व कारणाशिवाय घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर 500 रूपये इतकी दंडात्मक कारवाई करावी. तसेच त्या व्यक्तींच्या ताब्यातील वाहन संबंधित प्रतिबंधात्मक आदेश लागू असेपर्यंत किंवा केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोविड-19 साथरोग आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी ताब्यात घेण्यात यावे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_85.html", "date_download": "2021-06-20T01:07:38Z", "digest": "sha1:KRDSEDMPWCR53WMGQW3BBCUQAQEKGCAE", "length": 68769, "nlines": 251, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगली जिल्ह्यात १ जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश,पाहा काय सुरु, काय बंद राहणार याची नियमावली", "raw_content": "\nHomeसांगली जिल्ह्यात १ जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश,पाहा काय सुरु, काय बंद राहणार याची नियमावली\nसांगली जिल्ह्यात १ जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश,पाहा काय सुरु, काय बंद राहणार याची नियमावली\n•\tदुध विक्री केंद्रे सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सुरु राहतील. घरपोच दुध वितरणास परवानगी.\n•\tकिरकोळ किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते, पशुखाद्य यांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत ग्राहकांना फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी.\n• शेतीविषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा सकाळी 7 ते 11 सुरु राहतील.\nसांगली (प्रतिनिधी) : कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दि. 19 मे 2021 रोजी��े सकाळी 7 वाजल्यापासून ते दि. 26 मे 2021 रोजीचे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत आता दि. 26 मे 2021 रोजीचे सकाळी 7 वाजलेपासून ते दि. 1 जून 2021 रोजीचे सकाळी 7 वाजेपर्यंत खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.\n1.\tकलम 144 आणि संचारबंदी लागू करणे जमाव बंदी व संचार बंदी\nअ.\tसांगली जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणेत येत आहे.\nब. सदर कालावधीत वैध कारणाशिवाय किंवा खाली दिलेल्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे.\nक. खाली नमूद अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहतील.\nड. खालील अत्यावश्यक बाबींमध्ये उल्लेख केलेल्या सेवा आणि क्रियांना सूट देण्यात आली आहे आणि त्यांच्या हालचाली आणि ऑपरेशन्स प्रतिबंधित नसतील.\nइ. सदर आदेशात सूट देणेत आलेल्या बाबी व आस्थापना (Exemption Category मुद्दा क्र. 5 मध्ये नमूद बाबी व आस्थापना) यांना सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत परवानगी असेल.\n2.\tअत्यावश्यक सेवेमध्ये खालील बाबींचा समावेश असेल\n1)\tरुग्णालये, निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies), औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस, सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण.\n2)\tव्हेटरीनरी हॉस्पिटल्स, ॲनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स.\n3)\tदुध विक्री केंद्रे सकाळी 07.00 ते 09.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. घरपोच दुध वितरणास परवानगी असेल.\n4)\tकिरकोळ किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते यांना सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत ग्राहकांना फक्त घरपोच सेवा देणेस परवानगी असेल. सदर दुकानांच्या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तू / सेवा देणेसाठी किंवा पार्सल देणेसाठी मनाई करणेत येत आहे. त्यामुळे सदर दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत.\n5)\tपशुखाद्य विक्रेते यांना सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत ग्राहकांना फक्त घरपोच सेवा देणेस परवानगी असेल.\n6)\tशेतीविषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभ��ल पुरविणाऱ्या सेवा सकाळी 07.00 ते 11.00 सुरु राहतील.\n7)\tशिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरु राहील.\n8)\tशीतगृहे व गोदाम सेवा.\n9)\tस्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम.\n10)\tस्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा.\n11)\tरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे विहित केलेल्या सर्व अत्यावश्यक सेवा.\n12)\tभारतीय सुरक्षा आणि विनियमन मंडळ (SEBI) ची कार्यालये आणि SEBI मान्यताप्राप्त बाजार मुलभूत संस्था उदा. स्टॉक एक्सचेंज (stock exchanges), डिपॉजिटर्स (Depositories) व क्लेअरिंग कॉर्पोरेशन्स (Clearing Corporations) व SEBI कडे नोंदणीकृत असलेले एजंट.\n13)\tटेलीकॉम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा.\n16)\tई - व्यापार ( फक्त अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणेसाठी ).\n17)\tप्रसार माध्यमे (Media).\n18)\tपेट्रोल / डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील खाजगी व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने, प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, मिडियाचे कर्मचारी, मालवाहतूक करणारी वाहने इ. साठीच सुरु राहतील.\n19)\tसर्व प्रकारची माल वाहतूक सेवा.\n20)\tमालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज सुरु राहतील. तसेच सदर वाहनांच्या स्पेअरपार्टचा पुरवठा स्पेअरपार्ट दुकानधारकांनी सरळ गॅरेज मध्ये करणेस परवानगी असेल. स्पेअरपार्ट ची दुकाने सुरु ठेवणेस प्रतिबंध असेल.\n21)\tशासकीय व खाजगी सुरक्षा सेवा.\n22)\tविद्युत व गॅस पुरवठा सेवा.\n25)\tलस / औषधे / जीवनरक्षक औषधे सबंधित वाहतूक हाताळणारे कस्टम हाउस एजंट (Custom House Agent) / परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स (Multi Modal Transport Operators) .\n26)\tकोणत्याही अत्यावश्यक सेवेचा कच्चा माल व त्याची पॅकेजिंग मटेरियल (Packaging meterial) ची उत्पादन केंद्रे.\nवर नमूद केलेल्या सेवांची अंमलबजावणी करून घेणाऱ्या संस्थांनी खालील बाबींचे पालन करणे बंधनकारक आहे.\n1.\tसर्व अंमलबजावणी प्राधिकरण / संस्था यांनी हि बाब लक्ष्यात घ्यावी कि, सदर आदेशामध्ये वस्तू व माल यांच्या वाहतुकीवर प्रतिबंध / निर्बंध नसून सदरचे निर्बंध / प्रतिबंध हे लोकांच्या हालचालीवर आहेत.\n2.\tयामध्ये नमूद केलेल्या सर्व सेवांची वाहतूक हि वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.\n3.\tअत्यावश्यक सेवा सुरू राहणेसाठी व त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्थळकाळानुरूप सेवा देणारे व्यक्ती आणि संस्था या अत्यावश्य��� सेवेमध्ये गणल्या जातील.\nया आदेशाद्वारे विहित करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेच्या दुकानांनी खाली निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.\nअ.\tसंबंधीत अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक व कामगार / कर्मचारी व ग्राहक हे कोव्हीड u 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करतील.\nब. अत्यावश्यक सेवेतील दुकान मालक व कामगार यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानांनी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घ्याव्यात. उदा. विक्रेता व ग्राहक यांमध्ये पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) इत्यादी.\nक. अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केलेस त्यांचेवर र.रु.500/- इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड-19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर र.रु.1000/- इतका दंड आकारला जाईल. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड- 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना / दुकान बंद केले जाईल.\nड. अत्यावश्यक सेवा सबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास / हालचालीस वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.\nइ. सद्यस्थितीत बंद असणाऱ्या दुकानांच्या दुकान मालक यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्याकडे काम करीत असणाऱ्या सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांना पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) वापरून ग्राहकांशी संवाद साधनेसाठी तयार करावे. जेणेकरून शासनास सदरची दुकाने लवकरात लवकर खुली करता येतील.\n3. सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत खालील बाबी पूर्णपणे बंद राहतील.\n-\ti. व्यापारी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.\n-\tii. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट बंद राहतील.\n-\tiii. भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी व दैनंदिन बाजार, मंडई, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील.\n-\tiv. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद राहतील.\n-\tv. वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापनाबंद राहतील\n-\tvI. मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री\n-\tviI. रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य पदार्थ विक्रेते पूर्णपणे बंद राहतील\n1.\tमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बस वाहतूक जिल्ह्यांतर्गत पूर्णपणे बंद राहील.\n2.. इतर सार्वजनिक वाहतूक (उदा. रिक्षा, टैक्सी - 4 चाकी ) हि अतितात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी खालील क्षमतेप्रमाणे सुरु राहतील.\nरिक्षा\t- चालक + 2 प्रवासी.\nटैक्सी ( 4 चाकी ) - चालक + RTO नियमाच्या 50 % प्रवासी.\n3. वाहतुकीदरम्यान खालील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी\ni.\tसार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी मास्क चा वापर करणे बंधनकारक असेल. सदर आदेशाचे उल्लंघन केलेस प्रतिव्यक्ती र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.\nii.\tटैक्सी (4 चाकी) मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने मास्क परिधान केला नसेल तर मास्क परिधान न करणारी व्यक्ती व वाहन चालक यांचेकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.\niii.\tप्रत्येक प्रवासानंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.\niv.\tसर्व सार्वजनिक वाहतूक करणारे वाहन चालक व नागरिकांच्या संपर्कात येणारे कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे आणि कोव्हीड-19 च्या निर्देशांचे फलक लावावे. टैक्सी व रिक्षा चालक यांनी स्वतःला प्रवाशांपासून प्लास्टिक आवरणाने अथवा इतर आवरणाने अलगीकरण करून घेणे बंधनकारक असेल.\nv.\tसार्वजनिक वाहतुकी संबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.\nvi.\tरेल्वेच्या सर्वसाधारण बोगीमध्ये ( General Compartment ) कोणीही उभा राहून प्रवास करणारा प्रवासी नसेल तसेच सर्व प्रवासी यांनी मास्क परिधान केला असलेबाबतची खात्री सबंधित रेल्वे प्राधिकरणाने करावी.\nvii.\tरेल्वे मध्ये मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तीकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.\nviii.\tसार्वजनिक वाहतुकीस वरील अटी च्या आधारे परवानगी देत असताना सदरची वाहतूक सुरळीतपणे सुरु राहणेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर सर्व सेवा सुरु राहतील. सदर सेवेमध्ये हवाई सेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या मालवातुक सारख्या सेवा, तसेच तिकीट विषयक सेवांचा समावेश राहील.\nix.\tबस, ट्रेन, विमानाने येणाऱ्या / जाणाऱ्या प्रवाशांना सदर ठिकाणाहून घरी जाणेस अथवा येणेस सोबत तिकीट बाळगणेच्���ा अटीवर परवानगी असेल.\nअ.\tसर्व खाजगी प्रवासी वाहतूक अतितात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी सुरु राहील\n•\tखाजगी बसेस वगळता खाजगी प्रवासी वाहतूक ही फक्त आपत्कालिन किंवा अत्यावश्यक सेवा किंवा वैध कारणासाठी वाहन चालक + प्रवासी आसन क्षमतेच्या 50 % प्रवासी इतक्या क्षमतेने सुरु राहणेस परवानगी असेल. सदरची प्रवासी वाहतूक हि आंतर जिल्हा किंवा आंतर शहर असणे अपेक्षित नाही आणि ती प्रवाशांच्या राहत्या शहरापुरतीच मर्यादित असावी.\n•\tआंतर जिल्हा किंवा आंतर शहर प्रवासी वाहतूकीस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या किंवा आपत्कालिन वैद्यकीय परिस्थिती किंवा अंत्यसंस्कारासाठी किंवा कुटुंबातील व्यक्ती गंभीर आजारी असलेस परवानगी असेल. याचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधांचा भंग करणाऱ्या व्यक्तीस र.रु.10000 /- इतका दंड आकारला जाईल.\nब. खाजगी बसेस ने होणारी आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक खालील प्रमाणे सुरु राहील.\ni. बससेवा देणाऱ्यांनी एका शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा आणि त्याचे वेळापत्रक तसेच थांबा याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी. गरज भासल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्यात बदल सुचवू शकतील.\nii. उतरणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस ऑपरेटर द्वारे गृहविलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल. शिक्का मारायचे काम बस कंपनीने करायचे आहे.\niii. थर्मल स्कॅनरचा उपयोग करावा आणि जर कोणत्याही व्यक्तीत लक्षणे आढळून आल्यास त्यांना तात्काळ कोरोना केअर सेंटर (सीसीसी) किंवा रुग्णालयात पाठवावे.\niv. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शहरात आगमनाच्या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) करण्याचा निर्णय घेतील आणि त्यासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेला या सेवेची जबाबदारी देतील. सदर चाचणीसाठी लागणारा खर्च, ठरवले असल्यास, प्रवासी किंवा सेवा प्रदाता यांना करावा लागेल.\nv. जर एखादा ऑपरेटर सदर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना आढळला तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याच्या विरोधात र.रु.10000/- इतका दंड आकारील आणि असे उल्लंघन वारंवार केले जात असतील तर त्या ऑपरेटरचा परवाना कोविड-19 परिस्थिती संपेपर्यंत रद्द करण्यात येईल.\n5.\tसूट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना (Exemption Category)\nअ)\tकार्यालये - खालील कार्यालयांना सूट असेल\ni.\tकेंद्रीय, राज्य आ��ि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व वैधानीक प्राधिकरणे व संस्था.\nii.\tसहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) व खाजगी बँक.\niii.\tअत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपनींची कार्यालये.\niv.\tविमा / वैद्यकीय हक्क सबंधित सेवा.\nv.\tऔषध उत्पादन / वितरण सबंधित नियोजन करणारी कार्यालय.\nvi.\tभारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिनस्त असलेल्या संस्था व मध्यस्थीच्या समावेशासह स्टँडअलोन प्राइमरी डीलर्स (Intermediaries including standalone primary dealers). क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), पेमेंट सिस्टम ऑपरेटर (Payment System Operators), RBI ने नियमन केलेल्या बाजारामध्ये सहभागी होणारे वित्तीय बाजार.\nvii.\tसर्व नॉन बँकिंग (Non-Banking) वित्तीय महामंडळे.\n•\tकोव्हीड-19 सबंधित अत्यावश्यक सेवेशी निगडीत शासकीय कार्यालये वगळता सर्व शासकीय कार्यालये 15% क्षमतेच्या उपस्थितीसह सुरु राहील. इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील.\n•\tउपरोक्त नमूद इतर सर्व कार्यालये एकूण कर्मचारी संख्येच्या 15% क्षमतेसह अथवा जास्तीत जास्त 5 व्यक्तींच्या / कर्मचारी / अधिकारी यापैकी जे जास्त असेल इतक्या उपस्थितीसह सुरु राहील.\n•\tया आदेशामधील मुद्दा क्र.2 मध्ये नमूद इतर अत्यावश्यक सेवेतील कार्यालये 50 % पेक्षा जास्त नसेल इतक्या कमीत कमी कर्मचारी क्षमतेसह सुरु राहणेस परवानगी असेल. जे व्यक्ती प्रत्यक्ष अत्यावश्यक सेवा पुरवितात त्यांनी त्यांची कर्मचारी संख्या कमी करावी तथापि अपवादात्मक परिस्थितीत ती 100 % पर्यंत ठेवता येवू शकेल.\n•\tसदर कार्यालयामध्ये काम करीत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.\n•\tअभ्यागतांना शासकीय कार्यालयात / कंपनीत येणेस प्रतिबंध असेल व शासकीय कार्यालये / कंपनी यांनी आयोजित केलेल्या बैठकीस कार्यालयाबाहेरील व्यक्तींची उपस्थिती आवश्यक असलेस, अशा बैठकी Online आयोजित कराव्यात.\n•\tसर्व शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.\nब. रेस्टॉरंट, बार, हॉटेल\ni.\tसर्व हॉटेल, रेस्टॉरंट व बार हे एकत्रित बसून सेवा देणेस बंद राहतील. हॉटेल आवारामध्ये वास्तव्य��स असलेल्या आणि हॉटेलचा भाग असलेल्या अंतर्गत प्रवाशांसाठी रेस्टॉरंट व बार सेवा सुरू राहतील.\nii.\tकोणासही हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये सेवा घेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंट साठी फक्त घरपोच सेवा (Home Delivery) सुरू राहतील. बार करीता घरपोच सेवा (Home Delivery) लागू राहणार नाही.\niii.\tहॉटेल्स मधील रेस्टॉरंट हे फक्त निवासी ग्राहकांसाठी सुरु राहील. बाहेरील ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत हॉटेल मध्ये प्रवेशास परवानगी नसेल. बाहेरील ग्राहकांसाठी वरील प्रमाणे प्रतिबंध लागू असेल. हॉटेल मध्ये वास्तव्यास असलेले ग्राहक यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडता येईल.\niv.\tघरपोच (Home Delivery) सेवा देणाऱ्या कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.\nv.\tइमारतीमध्ये घरपोच सेवा देत असताना एका पेक्षा जास्त कुटुंबाना देणेत येणार असेल तर सदर घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीस इमारतीमध्ये प्रवेश निषिद्ध असेल. इमारतीमधील अंतर्गत घरपोच सेवा हि इमारतीमधील स्टाफ द्वारे करणेची आहे. सदर घरपोच सेवा देणारे कर्मचारी व इमारतीमधील व्यक्तींना राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने कोव्हीड-19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.\nvi.\tसदर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी र.रु.1000/- इतका दंड आकारला जाई, तसेच सदर आस्थापनेकडून र. रु. 10000/- इतका दंड आकाराला जाईल. सदर कारवाई नंतरही वारंवार सदर नियमांचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोरोना विषयक कायदा अस्तित्वात असेल तोपर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल.\nvii.\tरेस्टॉरंट, हॉटेल व बार मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी यांचे केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.\nअ. खाली नमूद उत्पादन केंद्रे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये सुरु राहतील\ni.\tया आदेशाद्वारे विहित करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा माल तयार करणारे कारखाने पूर्ण क्षमतेनुसार चालू राहतील.\nii.\tज्या उत्पादन केंद्रांना, निर्यात पुरवठा आदेशानुसार विहित मुदतीत निर्यात पुरवठा करणे बंधनकारक आहे, अशी उत्पादन केंद्रे सुरु राहतील.\niii.\tज्या कारखान्यांमध्ये अचानक उत्पादन थांबविता येणार नाही आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय उत्पादन पुन्हा सुरु होवू शकणा��� नाही अशा सर्व कारखान्यांना कर्मचाऱ्याच्या 50 % क्षमतेच्या उपस्थितीसह काम करता येईल. महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक / उद्योग विभागाने एखादे उत्पादन क्षेत्र / कारखाना सदर नियमाचा गैरवापर करून त्यांचे उत्पादन सुरु ठेवणार नाही याची खात्री करावी. तसेच सदर ठिकाणी राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने कोव्हीड-19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होत असलेबाबत खात्री करावी. सुरु असलेली उत्पादन केंद्रे जर ऑक्सिजनचा वापर करीत असतील तर ते फक्त अत्यावश्यक सेवेसाठी लागणाऱ्या माल उत्पादनासाठीच असेल याची खात्री करावी. तसेच सदर उत्पादन क्षेत्रातील कर्मचारी / कामगार यांची राहण्याची व्यवस्था कारखाना परीसरामध्येच करणे अपेक्षित आहे. जर ते कारखाना क्षेत्राच्या बाहेर राहत असतील तर त्यांची हालचाल हि शक्यतो ISOLATION BUBBLE मध्येच होत असलेची खात्री करावी.\nब.\tज्या उत्पादन केंद्रांमध्ये कर्मचारी / कामगार यांची राहण्याची व्यवस्था कारखान्याच्या परिसरामध्ये अगर बाहेरील परीसरामध्ये स्वतंत्रपणे करणेत आली असेल, अशी उत्पादन केंद्रे सुरु ठेवता येतील. अशा कर्मचाऱ्यांची / कामगारांची वाहतूक स्वतंत्रपणे (ISOLATED) करणे बंधनकारक राहील. व्यवस्थापन करणाऱ्या 10 % कर्मचारी यांना बाहेरून ये-जा करणेस परवानगी असेल. पण अशा उत्पादन केंद्रामध्ये बाहेरील कर्मचारी / कामगार यांना उत्पादन क्षेत्राच्या या परीसरामध्ये येणेची परवानगी असणार नाही. या अटींची पूर्तता करणारी उत्पादन केंद्रे विविध शिफ्ट मध्ये कार्यान्वयित राहू शकतात.\nक.\tसर्व कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जे कारखाने केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या कार्यस्थळ लसीकरण या अटीमध्ये बसत असतील तर त्यांनी त्यांच्या कामगार / कर्मचारी यांचेसाठी लसीकरणाची व्यवस्था करावी.\nड.\tकारखाने व उत्पादन केंद्रे यांना खालील अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक असेल.\ni.\tकारखाने व उत्पादन केंद्रामध्ये कामगारांच्या प्रत्येक प्रवेशावेळी शरीराचे तापमान तपासणे बंधनकारक असेल आणि त्यांचेकडून कोव्हीड-19 च्या नियमांचे पालन करून घ्यावे.\nii.\tकारखाने व उत्पादन केंद्रामध्ये काम करणाऱ्या कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आलेस. कारखाने व उत्पा���न क्षेत्र व्यवस्थापनाने सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीस पगारासह स्वखर्चाने विलगीकरणामध्ये ठेवावे.\niii.\tज्या कारखाने / उत्पादन केंद्रामध्ये 500 पेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी काम करीत असतील अशा कारखाने / उत्पादन केंद्र व्यवस्थापनाने स्वतःचे विलगीकरण केंद्र उभे करावे. सदर केंद्रामध्ये सर्व मुलभूत सुविधा असाव्यात आणि जर सदर सुविधा कारखाना परिसराच्या बाहेर असतील तर सर्व सुरक्षाउपाय करून कोरोना +ve व्यक्तीस इतर कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येता त्या सुविधा केंद्रापर्यंत घेवून जावे लागेल.\niv.\tजर एखादा कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आला असेल तर सबंधित कारखाने / उत्पादन केंद्राचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण होईपर्यंत बंद राहील.\nv.\tगर्दी टाळणेसाठी जेवणाच्या व चहाच्या वेळा टप्प्याटप्प्याने ठेवणेत याव्यात. एकाच ठिकाणी जेवणासाठी एकत्र येवू नये.\nvi.\tसार्वजनिक स्वच्छता गृहाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणेत यावे.\nइ.. जर एखादा कामगार / कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आला तर त्यांस कामावरून न काढता त्यांस वैद्यकीय रजा देणेत यावी. सदर कर्मचारी पूर्ण वेतनासाठी पात्र राहतील.\nइ. वर्तमानपत्रे / मासिके / नियतकालिके\n•\tवर्तमानपत्रे / मासिके / नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी असेल.\n•\tवर्तमानपत्रे / मासिके / नियतकालिके यांची फक्त घरपोच सेवा सुरु राहील\n•\tसदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.\n6.\tकरमणूक, दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर इ.\ni.\tसिनेमा गृहे बंद राहतील\nii.\tनाट्यगृहे व सभागृहे बंद राहतील.\niii.\tकरमणूक नगरी / आर्केड्स (Arcades) / व्हिडीओ गेम पार्लर बंद राहतील.\niv.\tजल क्रीडा स्थळे बंद राहतील.\nv.\tक्लब (Clubs), जलतरण तलाव, व्यायामशाळा व क्रीडा संकुले बंद राहतील.\nvi.\tवरील आस्थापनांमधील मालक व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.\nvii.\tचित्रपट / मालिका / जाहिरात यांचे छायाचित्रण बंद राहील.\nviii.\tअत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारे सर्व दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स बंद राहतील\nix.\tसर्व सार्वजनिक ठिकाणे ( उदा. बगीचे, मैदाने व इतर ) बंद राहतील.\nअ.\tसर्व धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील.\nब. धार्मिक प्रार्थनास्थळांमधी�� विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सामान्य नागरिकांना धार्मिक प्रार्थना स्थळांना भेटी देणेस मनाई असेल.\nक. धार्मिक प्रार्थनास्थळांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.\n8.\tकेशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स\nअ.\tकेशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स बंद राहतील.\nब.\tसदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.\n9.\tशाळा व महाविद्यालये\nअ.\tशाळा व महाविद्यालये बंद राहतील.\nक. महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही परिक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणामार्फत सांगली जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी घेणेत येणाऱ्या परीक्षांना परवानगी देणेत येत आहे. सबंधित विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सदर परीक्षेबाबत पूर्व कल्पना देणे आवश्यक असेल.\nड. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास सदर परीक्षेस व्यक्तीशः उपस्थित राहणे आवश्यक आहे, अशा वेळी परीक्षार्थीस एका प्रौढ व्यक्तीसोबत परीक्षेचे प्रवेश पत्र सोबत बाळगणेच्या अटीवर परवानगी असेल\nइ. सर्व प्रकारची खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील.\nफ. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.\n10.\tधार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम\nअ. सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिबंधित असतील.\nब. जास्तीत जास्त 25 नातेवाईक / नागरिकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करणेस परवानगी असेल.\ni.\tएका हॉल / कार्यालयामध्ये एकच लग्नसमारंभ 2 तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत जास्तीत जास्त 25 व्यक्ती / नातेवाईकांचे उपस्थितीत करणेस परवानगी असेल. याचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधांचा भंग करणाऱ्या कुटुंबास र.रु.50000 /- इतका दंड आकारला जाईल. सबंधित कार्यालय क्षेत्र हे कोव्हीड-19 हि आपत्ती म्हणू घोषित असेल तोपर्यंत बंद करणेत येईल.\nii.\tसदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण केलेले असावे. लसीकरण होईपर्यंत त्यांचेकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR/RAT/TruNAT/CBNAAT Test Report) असणे बंधनकारक असेल.\niii.\tलग्नसम��रंभाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) नसलेस / लसीकरण करून घेतलेले नसलेस त्यास प्रत्येकी र.रु.1000/- व सबंधित आस्थापनेवर र.रु.10.000/- इतका दंड आकारणेत येईल.\niv.\tदंडात्मक कारवाई नंतरही सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड-19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापनेची अनुज्ञप्ती रद्द किंवा सदरचे ठिकाण बंद केले जाईल.\nv.\tएखाद्या धार्मिक/प्रार्थना स्थळी विवाह सोहळ्याचे आयोजन करणेत आले असलेस, लग्नसमारंभास राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणेचे अटीवर परवानगी देणेत येत आहे.\nक. अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस प्रतिबंध असेल. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण केलेले असावे आणि त्यांचेकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR / RAT / TruNAT / CBNAAT Test Report) असणे बंधनकारक असेल.\nअ)\tऑक्सिजन कच्चा माल असणाऱ्या औद्योगिक प्रक्रियांवर बंदी घालण्यात येत आहे. अशा प्रकारच्या औद्योगिक प्रक्रिया अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असल्यास किंवा अपवादात्मक परिस्थितीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीनंतर सुरु ठेवण्यात येतील.\nब) ऑक्सिजनचे उत्पादन करणारी उत्पादन केंद्रे यांनी त्यांचे उत्पादन आरोग्य विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे वैद्यकीय कारणास्तव आरक्षित ठेवावे. त्यांनी सदर आदेशाच्या तारखेपासून त्यांचे ग्राहक व पुरवठा करण्यात आलेल्या ऑक्सिजनचा अंतिम वापर दिलेल्या निर्देशानुसार प्रसिध्द करावा.\nअ.\tई व्यापारास फक्त या आदेशातील मुद्दा क्र.2 मध्ये नमूद अत्यावश्यक वस्तू व सेवेसाठी परवानगी असेल.\nब.\tसदर आस्थापनांवरील कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जर सदर ई-व्यापार संस्था कंपनी केंद्र शासनाने अधिकृत केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी पत्र असेल तर सदर संस्थेने कॅम्प आयोजित करून त्यांचे सर्व कर्मचारी यांचे लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे. जे कर्मचारी घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचारीयांचे संपर्कात येत नाहीत त्यांचेसाठी या आदेशातील मुद्दा क्र. 5 प्��माणे कार्यवाही करावी.\nक.\tइमारतीमध्ये घरपोच सेवा देत असताना एका पेक्षा जास्त कुटुंबाना देणेत येणार असेल तर सदर घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीस इमारतीमध्ये प्रवेश निषिद्ध असेल. इमारतीमधील अंतर्गत घरपोच सेवा हि इमारतीमधील स्टाफ द्वारे करणेची आहे. सदर घरपोच सेवा देणारे कर्मचारी व इमारतीमधील व्याक्तीयानी राज्यशासनाने व जिल्हा प्रशासनाने कोव्हीड-19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.\nड.\tसदर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी र.रु.1000/- इतका दंड आकारला जाईल, तसेच सदर. सदर कारवाई नंतरही वारंवार सदर नियमांचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोरोना विषयक कायदा अस्तित्वात असेल तोपर्यंत सदरची आस्थापना अनुज्ञप्ती रद्द केली जाईल.\nअ.\tकोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) मध्ये 5 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेस सदर सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) ला सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल.\nब. अशा संस्थांनी (Societies) संस्थेच्या मेन गेटचे ठिकाणी भेटण्यास येणाऱ्या व्यक्तींच्या माहितीसाठी सदर ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळले बाबत फलक लावावा व त्यांचा प्रवेश निषिद्ध करणेत यावा\nक. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रास लागू असणाऱ्या सर्व नियमांचे पालन करणे सबंधित संस्थेवर बंधनकारक असेल. (उदा. प्रवेश, पत्ता व इतर यावर परीक्षण ठेवणे)\nड. कोणत्याही संस्थेने सदर नियमांचे उल्लंघन केलेस पहिल्या घटनेवेळी सबंधित संस्थेकडून र.रु.10000/- इतका दंड आकारला जाईल. त्यानंतरही नियमाचे उल्लंघन झालेस स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केलेला जास्तीत जास्त दंड आकारला जाईल. सदरचा वसूल करणेत आलेला दंड हा संस्थांकडून शासन निर्देशांचे पालन होत असलेबाबत पर्यवेक्षण कामी वापरला जाऊ शकतो.\nइ. सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांनी त्यांचे आवार / इमारतीमध्ये नियमित प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे शासकीय नियमानुसार लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोना चाचणी अहवाल (Negative RT-PCR / RAT / TruNAT / CBNAAT Test Report) घ्यावा.\nअ.\tज्या बांधकामावर कामगार / कर्मचारी हे बांधकामाच्या ठिकाणी राहणेस आहेत त्या बांधकामांना सुरु ठेवणेस परवानगी असेल. सामानाची ने-आण वगळता बांधकामाचे ठिकाणाहून कामगारांची बाहेरून आत व आतून बाहेर होणार�� वाहतूक प्रतिबंधित असेल.\nब. सदर आस्थापनांवरील कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.\nक.\tसदर नियमांचे उल्लंघन केलेस सबंधित बांधकाम विकासकावर (Developer) यांचेवर पहिल्या घटनेवेळी र.रु.10000/- इतका दंड आकारला जाईल. त्यानंतरही नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड-19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित बांधकाम बंद करणेत यावे.\nड. जर एखादा कामगार / कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आला तर त्यांस कामावरून न काढता त्यांस वैद्यकीय रजा देणेत यावी. रजेच्या कालावधीत नियमानुसार पूर्ण वेतनासाठी पात्र राहील.\nसदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.\nसदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील सबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/2-million-people-on-the-streets-in-santiago-to-demand-a-change-126007362.html", "date_download": "2021-06-20T00:20:48Z", "digest": "sha1:RZUL7GBCKBRI2C33NV5DVYXDHSF52SG2", "length": 4280, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "2 million people on the streets in Santiago to demand a change | घटनाबदलाच्या मागणीसाठी सँटियागोत 2 लाख लोक रस्त्यावर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nघटनाबदलाच्या मागणीसाठी सँटियागोत 2 लाख लोक रस्त्यावर\nसँटियागो - चिलीत मेट्रोच्या दरवाढीविरोधातील निदर्शने मोठ्या आंदोलनाचे रूप घेत आहे. राजधानी सँटियागोमध्ये २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पुन्हा रॅली काढली. त्यांनी राज्यघटना बदलण्याची मागणी केली. ४५ वर्षांपूर्वी लष्करी राजवटीच्या काळात दुसऱ्या देशात गेलेले लोकही या रॅलीत सहभागी झाले होते. चिलीत १९७४ मध्ये अगस्तो पिनोचेट यांनी सत्ता आपल्या हातात घेतली. तेव्हापासून १९९० पर्यंत सैन्य शासन होते. निदर्शकांनी सांगितले की, आज चिलीच्या रस्त्यांवर सैन्याला पाहून जुन्या सैन्य सत्तेची आठवण झाली. तेव्हा हजारो नागरिकांना विशेषत: तरुणांना देश सोडून जावे लागले होते. चिलीची सध्याची राज्यघटना जनरल पिनोचेट यांच्या शासनकाळातच एका लहान आयोगाने लिहिली होती. निदर्शकांनी सांगितले की, नवीन राज्यघटना लिहिण्यासाठी लोकांचे मत जाणून घ्यायला हवे. - काही ठिकाणी हिंसक निदर्शने झाली. निदर्शकांनी पोलिसांवर पेट्रोल आणि रॉकेट बॉम्ब फेकले. यामुळे १० पेक्षा जास्त महिला पोलिस जखमी झाल्या. चिलीत एक महिनापूर्वी निदर्शने सुरू झाली. - अर्थमंत्री इग्नासियो ब्रॉयन्स यांनी सांगितले की, निदर्शनांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-taslima-nasreen-said-everyone-should-have-freedom-of-expression-5219313-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:14:34Z", "digest": "sha1:U3RFQFZI43QHL65JASIJE6NI6423IH6D", "length": 4733, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Taslima Nasreen said everyone should have freedom of expression | कोणी दुखावले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे : तस्लिमा नसरीन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोणी दुखावले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे : तस्लिमा नसरीन\nनवी दिल्ली - बांगलादेशच्या स्वयंनिर्वासित लेखिका तस्लिमा नसरीन यांनी अभिव्यक्तीचे शत-प्रतिशत स्वातंत्र्य असायला हवे, असे म्हटले आहे. अभिव्यक्तीमुळे कोणी दुखावले तरीही हरकत नाही. आम्ही आपले तोंड उघडले नाही तर समाज चांगला होण्यासाठी महिलांशी घृणा करणारे, धार्मिक कंट्टरपंथीय आणि समाजाच्या सर्व वाईट शक्तींचा विरोध केला पाहिजे.\nदिल्ली साहित्य संमेलनातील कमिंग ऑफ द एज ऑफ इनटॉलरन्स विषयावर शनिवारी तस्लिमा म्हणाल्या, राजा राममोहन राॅय सतीप्रथेविरुद्ध लढत होते तेव्हाही लोकांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यांनी पश्चिम बंगालच्या माल्दामध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख केला. माझ्या मते भारत एक सहिष्णू देश आहे. मात्र, काही लोक असहिष्णू आहेत. प्रत्येक समाजात काही लोक असहिष्णू असतात. हिंदू कट्टरवादावर बोलले जाते. मात्र, त्याचबरोबर मुस्लिम कट्टरवादावरही चर्चा व्हायला पाहिजे. तस्लिमांना बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यांची कादंबरी \"लज्जा'वर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप होता.\nतोंड गप्प का करायचे \nज्या वेळी ईश्वर चंद्र विद्यासागर मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत होते तेव्हाही धार्मिक कट्टरपंथी दु:खी होते. मात्र, आम्ही परंपरांवर टीका करतो तेव्हा परंपरावादी संवेदना दुखावतात. असे असेल तर आम्ही तोंड गप्प करायचे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-useful-benefits-of-betel-nuts-5763839-PHO.html", "date_download": "2021-06-20T00:47:05Z", "digest": "sha1:Z7VPBUXABKGU7ARK5ODL4QXLFDCZEVLA", "length": 3816, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Useful Benefits Of Betel Nuts | अशाप्रकारे करा सुपारीचा वापर, होतील 10 मोठे फायदे... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअशाप्रकारे करा सुपारीचा वापर, होतील 10 मोठे फायदे...\nसुपारीला एक पवित्र गोष्ट मानले जाते. पुजेमध्ये याचा वापर केला जातो. सुपारीची ताशीर गरम असते. सुपारी दातांसाठी फायदेशीर नाही. परंतु सुपारी जाळून त्याची राख ही दात स्वच्छ करण्यासाठी उपयोगात आणली जाऊ शकते. असे केल्याने दात चमकदार होतात. नूरजहांने पानासोबत सुपारी खाण्याची सुरुवात केली. सुपारीची ताशीर गरम असल्यामुळे ही सेक्स पाव्हर वाढवते.\n1. हिरड्यांमधून रक्त येत असल्यास सुपारीला बारीक कुटून काढा तयार करा. या काढ्याने नियमित गुळण्या केल्याने फायदा होईल.\n2. खुप जास्त युरिनची समस्या होत असल्यास याचे पावडर एक ते दोन ग्राम तुपासोबत वापरा. खुप लाभ मिळतो.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन सुपारीच्या वापराने होणा-या फायद्यांविषी सविस्तर जाणुन घ्या...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/charge-sheet-against-36-including-kanhaiyya-in-2016-jnu-sedition-case-6008828.html", "date_download": "2021-06-20T02:04:13Z", "digest": "sha1:CPA3F2VINS65BBNPG6RRBA74XI4S435V", "length": 7673, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "charge sheet against 36 including Kanhaiyya in 2016 JNU sedition case | JNU घोषणाबाजी प्रकरणी 3 वर्षांनंतर 1200 पानांचे चार्जशीट, कन्हैया-खालीदसह 10 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nJNU घोषणाबाजी प्रकरणी 3 वर्षांनंतर 1200 पानांचे चार्जशीट, कन्हैया-खालीदसह 10 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा\nजेएनयूमध्ये 2016 मध्ये दहशतवादी अफजल गुरूच्या स्मरणार्थ घेतलेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा लावल्याचा आरोप\nचार्जशीटमध्ये माकप नेते डी राजा यांची मुलगी अपराजिता राजा-अनिर्बान भट्टाचार्य यांच्याशिवाय 7 कश्मिरी विद्यार्थ्यांची नावे\nनवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी (जेएनयू) मध्ये 2016 मध्ये देशविरोधी घोषणा दिल्या प्रकरणी पोलिसांनी 1200 पानांचे चार्जशीट दाखल केले आहे. अफजल गुरुच्या समरणार्थ आय़ोजित कार्यक्रमात ही घोषणाबाजी झाल्याचे आरोप आहेत. पोलिसांनी जेएनयूच्या विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालीद आणि अनिर्बान भट्टाचार्यसह इतर 7 काश्मिरी विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. तर इतर 36 आरोपी आहेत. कन्हैय्या कुमारने म्हटले की मी 3 वर्षांनंतर चार्जशीट दाखल केल्या प्रकरणी मोदी आणि पोलिसांचे आभार मानतो. यावरून स्पष्ट होते की, हे पाऊल राजकीय हेतूने उचलेले आहे.\nचार्जशीटमध्ये माकप नेते डी राजा यांची मुलगी अपराजिता राजा, विद्यार्थी परिषदेचा माजी उपाध्यक्ष शहला रशीदसह 36 इतर नावे आहेत. त्यांचे नाव चार्जशीटच्या कॉलम 12 मध्ये आहे. कारण त्यांच्या विरोधात काहीही पुरावा मिळालेला नाही. पण त्यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. पटियाला कोर्टात दाखल चार्जशीटवर मंगळवारी सुनावणी होईल.\nकन्हैया कुमारने याबाबत म्हटले, मी मोदी आणि पोलिसांचे आभार मानतो. 3 वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावर चार्जशीट फाइल करण्यावरून स्पष्ट होते की, हे राजकीय हेतूने उचललेले पाऊल होते. मला देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.\nराजकीय द्वेषातून झालेले आरोप - डी राजा\nमाकप नेते डी राजा म्हणाले हे राजकीय द्वेषातून झालेले आरोप आहेत. एआयएसएफवर कोणीही देशविरोधी असल्याचा आरोप करू शकत नाही. तपासासाठी काहीही नाही. आमचे विद्यार्थी कोणत्याही कारवायांमध्ये सहभागी नाहीत.\nअसा आरोप आहे की, जेएनयूमध्ये 9 फेब्रुवारीला डाव्या विद्यार्थ्यांच्या गटांनी संसदेवरील हल्ल्याचा आरोपी अफजल गुरू आणि जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) चा को फाऊंडर मकबूल भट यांच्या स्���रणार्थ एक कार्यक्रम आयोजित केला. त्याला कल्चरल इव्हेंट असे नाव देण्यात आले. सायंकाळी 5 वाजता त्याच कार्यक्रमात काही लोकांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. 10 फेब्रुवारीला घोषणाबाजीचा व्हिडिओ समोर आला. दिल्ली पोलिसांनी 12 फेब्रुवारीला घोषणाबाजीच्या आरोपाखाली देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी कन्हैया, खालीद आणि भट्टाचार्य यांना अटकही करण्यात आली होती. नंतर त्यांना जामीन मिळाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/jivi-mobiles-launched-in-india-6007805.html", "date_download": "2021-06-20T00:01:35Z", "digest": "sha1:EXWKOIUD6S47AXBWAM7Q2EJLA5NWA7LE", "length": 4111, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jivi mobiles launched in India | 6500 रूपयांच्या या फोनमध्ये मिळेल ड्युअल कॅमेरा, फेस डिटेक्शनसोबत अनेक स्मार्ट फीचर्स... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n6500 रूपयांच्या या फोनमध्ये मिळेल ड्युअल कॅमेरा, फेस डिटेक्शनसोबत अनेक स्मार्ट फीचर्स...\nनवी दिल्ली- मोबाइल फोन ब्रँड जीवीने ओपस (OPUS) स्मार्टफोनची नवीन रेंज आणली आहे. ओपस-एस3 हा या सीरीजचा पहीला फोन आहे, जो प्रीमियम होलोग्राफिक बॅकसोबत येतो. त्यासोबत यांत फूल व्ह्यू (18:9) डिसप्ले, फिंगरप्रिंट सेंसर, फेस अनलॉक आणि हाय क्वॉलिटी रिअर कॅमरासारखे फीचर्स आहेत. या फोनची किंमत 6499 रूपये आहे.\nयांत ड्युअल सिम, 3000 एमएएचची बॅटरी आहे, त्याला 24 तास वापरता येते. फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी रोमचे ऑप्शन मिळेल, याला 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. यांत 13 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमरा आहे. हा फोन अँड्रॉयड 8.1 ओरिओच्या नवीन व्हर्जनवर चालतो.\nयुवकांच्या गरजा पाहून बनवला हा फोन\nजीवी मोबाइल्सचे मार्केटिंग हेड हर्षवर्धन म्हणाले की, ओपस सीरीज युवकांसाठी खुप स्टायलिश, सुंदर आणि होलोग्राफिक 3डी इफेक्टसोबत आहे, हा फोन तुमच्या स्टाइल स्टेटमेंटनुसार आहे. आमचे लक्ष चांगल्या डिझाइनसोबतच मजबुत हार्डवेअर आणि चांगल्या क्वलिटीचे फोन देण्यात आहे. जीव्ही मोबाईल्सचे देशभरात 800 पेक्षा जास्त सर्विस सेंटर आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-2021-mi-vs-srh-mumbai-indians-team-will-be-quarantine-or-not-because-they-played-their-last-match-against-chennai-super-kings/articleshow/82375635.cms", "date_download": "2021-06-20T01:42:36Z", "digest": "sha1:XKK5OWOCWTSSBDSOC26KHTXCQSAHIZIV", "length": 12618, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nIPL 2021, MI vs SRH : मुंबई इंडियन्सच्या संपूर्ण संघालाही क्वारंटाइन व्हावं लागणार का, जाणून घ्या मोठं कारण\nमुंबई इंडियन्सच्या संपूर्ण संघाला आता क्वारंटाइन व्हावे लागणार का, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये सुरु आहे. कारण या गोष्टीचे मोठे कारणही आता समोर आलेले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ क्वारंटाइन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.\nनवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण संघाला क्वारंटाइनमध्ये राहण्याचे आदेश आता बीसीसीआयने दिले आहेत. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या संघालाही क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण यामागचे आता मोठे साकरणही समोर आले आहे.\nकोलकाता नाइट रायडर्सचा अखेरचा सामना हा दिल्ली कॅपिटल्सबरोबर खेळवला गेला होता. त्याचबरोबर गेल्या सामन्यात वरुण चक्रवर्तीही खेळला होता, ज्याला आज करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दिल्लीच्या संपूर्ण संघाला आता क्वारंटाइन व्हावे लागेल, असा आदेश बीसीसीआयने दिला आहे. दिल्लीच्या संघाचा क्वारंटाइनचा कालावधी नेमका किती दिवसांचा असेल, हे मात्र अद्याप सांगण्यात आलेले नाही.\nमुंबई इंडियन्स आपला अखेरचा सामना हा चेन्नई सुपर किंग्सबरोबर खेळली होती. आता चेन्नईच्या संघातील गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी हे करोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. ज्या नियमानुसार दिल्लीच्या संपूर्ण संघाला क्वारंटाइन व्हायला सांगितले आहे, तसाच आदेश बीसीसीआय मुंबई इंडियन्सच्या संघाला आता देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण जर दिल्लीचा संघ केकेआरबरोबर सामना खेळल्यावर क्वारंटाइन होऊ शकतो, तर कदाचित हाच नियम मुंबई इंडियन्सला देखील लागू पडू शकतो.\nमुंबई इंडियन्सचा उद्या सामना सनरायझर्स हैदराबादबरोबर होणार आहे. पण आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा संघ क्वारंटाइनमध्ये राहणार की उद्याचा सामना खेळणार, याबाबतची स्पष्ट भूमिका कोणीही घेतलेली पाहायला मिळालेली नाही. कारण आतापर्यंत बीसीसीआयने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघानेही कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अजूनपर्यंत मुंबई इंडियन्सचा संघ क्वारंटाइनमध्ये राहणार की नाही, याबाबतचा निर्णय सर्वांसमोर आलेला नाही. त्यामुळे याबाबतचा नेमका काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. पण जर मुंबई इंडियन्सचा संघ क्वारंटाइनमध्ये गेला तर उद्याचा सामना होऊ शकणार नाही आणि सलग दुसऱ्या दिवशी आयपीएलची लढत रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागेल. त्यामुळे याबाबत नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nIPL 2021 : मोठी बातमी, दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण संघाला क्वारंटाइन करण्याचा बीसीसीआयचा आदेश, जाणून घ्या कारण... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\n; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nमुंबईहिंदुत्व ही काही कुणाची कंपनी नाही; मुख्यमंत्री ठाकरे भाजपवर बरसले\nकोल्हापूरसतेज पाटील, मुश्रीफांना पाच नद्यांच्या पाण्यांनी अभ्यंगस्नान घालू\nकोल्हापूर'हसन मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितली, त्यात चूक काय\nनागपूरसमृद्धी महामार्ग : 'या' तारखेपर्यंत काम पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही\nक्रिकेट न्यूजWTC Final Live : अपुऱ्या प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला...\nमुंबई'या' स्थितीत स्वबळाची भाषा कराल तर लोक जोडे मारतील: उद्धव ठाकरे\nमुंबईमी घरातून इतकं काही केलं, घराबाहेर पडलो तर...; CM ठाकरेंची टोलेबाजी\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nआजचं भविष्यआजचं राशीभविष्य २० जून २०२१ रविवार :चंद्र तुळ राशीत संचार करेल, कोणत्या राशींवर कसा असेल प्रभाव\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/sunrisers-hyderabad-winner-after-three-defeat-cricket-10865", "date_download": "2021-06-19T23:58:20Z", "digest": "sha1:E7KHQB2EULGSCAWU2ITMAZM7VXEUSKWF", "length": 9269, "nlines": 120, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "सलग तीन पराभवांनंतर अखेर सनराझर्स हैदराबादचा सूर्योदय - sunrisers hyderabad winner after three defeat cricket | Sakal Sports", "raw_content": "\nसलग तीन पराभवांनंतर अखेर सनराझर्स हैदराबादचा सूर्योदय\nसलग तीन पराभवांनंतर अखेर सनराझर्स हैदराबादचा सूर्योदय\nसलग तीन पराभवांनंतर अखेर सनराझर्स हैदराबादचा सूर्योदय झाला. पंजाब संघाचा नऊ विकेटने पराभव करून यंदाच्या आयपीएलमधील हैदराबादने पहिला विजय मिळवला.\nचेन्नई - सलग तीन पराभवांनंतर अखेर सनराझर्स हैदराबादचा सूर्योदय झाला. पंजाब संघाचा नऊ विकेटने पराभव करून यंदाच्या आयपीएलमधील हैदराबादने पहिला विजय मिळवला. गोलंदाजांची शानदार कामगिरी आणि त्यानंतर डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टॉ यांची शानदार फलंदाजी हैदराबादच्या नावावर पहिल्या गुणाची नोंद करणारी ठरली.\nसंथ असलेल्या खेळपट्टीवर फलंदाजी सोपी नव्हती, याचा फायदा हैदराबादच्या गोलंदाजांनी घेतला आणि पंजाबचा डाव १२० धावांत गुंडाळला. हे आव्हान माफक असले, तरी आणि एकच विकेट गमावली, तरी हैदराबादने त्यासाठी १८.४ षटके घेतली. त्यामुळे तळातून त्यांनी प्रगती केली असली, तरी सरासरी चांगल्या प्रमाणात उंचावता आली नाही.\nफलंदाजीतील अपयशामुळे सलग तीन पराभव झाल्याने हैदराबादने आज बदल केला. तंदुरुस्त झालेला केन विल्यम्सन संघात परतला; तसेच मनीष पांडेला वगळून केदार जाधवची निवड केली; परंतु तिघांनाच फलंदाजीची संधी मिळाली.\nआव्हान कमी असले, तरी वॉर्नर आणि बेअरस्टॉ यांनी सावध सुरवात केली. १० षटकांत ७३ धावांची सलामी देताना त्यांनी टॉप गिअरमध्ये फलंदाजी करता आली नाही. स्ट्राईक रेट शंभरच्या आसपास होता. वॉर्नर ३७ चेंडूंत ३७ धावाच करू शकला. विल्यम्सननेही वेळ घेतला; परंतु बेअरस्टॉने नाबाद ६३ धावा करताना या वेळी अखेरपर्यंत आपण मैदानात राहू, याची दक्षता घेतली.\nहैदराबादने नियोजित मारा करून पंजाब संघाची फलंदाजी सावरूच दिली नाही. बघता बघता त्यांचा निम्मा संघ ६३ धावांत बाद झाला तेव्हा तीन अंकी धावाही कठीण वाटत होत्या. शाहरुख खानने नाबाद २२ धावांचे योगदान दिले. त्यामुळे शंभरी पार करता आली.\nआक्रमक शैलीच्य�� निकोलस पुरनचे अपयश पंजाबला सतावत आहे. सलग तीन सामन्यांत तो शून्यावर बाद झाला. आज धावचीत होण्याची वेळ त्याच्‍यावर आली.\n१९.४ षटकांत सर्वबाद १२० (मयांक अगरवाल २२ -२५ चेंडू, २ चौकार, ख्रिस गेल १५ -१७ चेंडू, २ चौकार, दीपक हुडा १३ -११ चेंडू, २ चौकार, शाहरुख खान २२ -१७ चेंडू, २ षटकार, अभिषेक शर्मा २४-२, खलिल अहमद २१-३, रशीद खान १७-१) पराभूत वि. हैदराबाद - १८.४ षटकांत १ बाद १२१ (डेव्हिड वॉर्नर ३७ -३७ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, जॉनी बेअरस्टॉ नाबाद ६३-५६ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, फॅबिन अलेन २२-१.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan-jilha/ncp-should-come-out-defeat-pandharpur-mangalvedha-election-77654", "date_download": "2021-06-20T01:27:09Z", "digest": "sha1:MJLJV46QNCV7OOCR2NS3MQYRIPF6Y3UT", "length": 23540, "nlines": 224, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राष्ट्रवादीच्या पराभवाची जखम वर्धापनदिनी पंढरपूर-मंगळवेढ्यात अधिकच दुखली! - NCP should come out of the defeat of Pandharpur-Mangalvedha by-election | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराष्ट्रवादीच्या पराभवाची जखम वर्धापनदिनी पंढरपूर-मंगळवेढ्यात अधिकच दुखली\nराष्ट्रवादीच्या पराभवाची जखम वर्धापनदिनी पंढरपूर-मंगळवेढ्यात अधिकच दुखली\nराष्ट्रवादीच्या पराभवाची जखम वर्धापनदिनी पंढरपूर-मंगळवेढ्यात अधिकच दुखली\nराष्ट्रवादीच्या पराभवाची जखम वर्धापनदिनी पंढरपूर-मंगळवेढ्यात अधिकच दुखली\nबुधवार, 9 जून 2021\nप्रमुख मंत्र्यांच्या सभा होऊनही झालेला पराभव राष्ट्रवादीला जिव्हारी लावणारा ठरला आहे.\nमंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवातून राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेर पडून राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाला न्याय देण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीच्या वर्धानपदिनानिमित्त घेण्यात आलेल्या आढाव्यात पोटनिवडणुकीतील पराभवाची जखम अधिकच ठसठसणारी ठरली आहे. (NCP should come out of the defeat of Pandharpur-Mangalvedha by-election)\nपंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात २००९ आणि २०१४ मध्ये सलग दोन पराभव झाल्यानंतर बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर होते. मात्र, आमदार भारत भालके यांच्या 2019 मधील प्रवेशानंतर राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’ आले असतानाच अवघ्या सव्वा वर्षात आमदार भालके यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे मतदारसंघाला पोटनिवडणुकीस सामोरे जावे लागले. कोरोना संकटाच्या छायेत झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला आमदार भालके यांच्या पश्चात ही जागा राखता आली नाही.\nहेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस हा खरंच मराठ्यांचा पक्ष आहे\nअवघ्या सव्वावर्षात राष्ट्रवादी काँग्रेसला पडलेल्या मतात वाढ झाली असली तरी प्रमुख मंत्र्यांच्या सभा होऊनही झालेला पराभव राष्ट्रवादीला जिव्हारी लावणारा ठरला आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीतील शक्य असणारा विजय पराभवाकडे गेला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी याचे खापर आर्थिक गोष्टींवर फोडले असले तरी प्रत्यक्षात मतदारांनी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला मतदान करावे, यासाठी मात्र तितक्याशा नेटाने प्रयत्न झाल्याचे दिसून आलेले नाही.\nसंत दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे सलग दोन निवडणुकीच्या अनुभवाच्या जोरावर पोटनिवडणुकीत योग्य नियोजन करुन विजय मिळवला असला तरी विधिमंडळातील कामकाजाचा त्यांना अनुभव नाही. त्यामुळे त्यांना या कामासाठी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे. आमदार परिचारक यांचा हस्तक्षेप मंगळवेढ्यातील काही राजकीय नेत्यांना मान्य नाही. नगरपालिकेच्या आढावा बैठकीत त्याचे पडसाद दिसून आले.\nविरोधी आमदार ही परंपरा\nपंढरपूर मतदारसंघांमध्ये 2009 पासून राज्यातील सरकार आणि स्थानिक आमदार हे परस्परविरोधी राहिले आहेत. मात्र, 2009 ते 2014 या कालावधीत आमदार भालके यांनी मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी योगदान दिले आहे. मंगळवेढ्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्याबाबत स्वतंत्र शासकीय निर्णय काढण्यास भाग पाडणे, प्रांत कार्यालय, सिमेंट बंधारे, जनावराच्या छावण्या आदींसाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. मात्र 2014 ते 2019 च्या दरम्यान हे प्रश्न सोडवणे अडचणीचे ठरले. सध्याही स्थानिक आमदार भाजपचा आणि सरकार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे आहे, त्यामुळे तालुक्याबरोबर मतदारसंघातील विकास कामाला अनेक अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nकोरोना संकटाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनलॉक करण्यात आले आहे, त्यामुळे भालके कुटुंबीय सध्या मतदारसंघातील मृत कार्यकर्ते व नागरिकांच्या नातेवाईकांच्या सांत्वन भेटीला जात आहेत. पराभवाचे चिंतन करत राज्यातील सरकार आपलेच आहे, त्या सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामध्ये विशेषतः मंगळवेढा उपसा सिंचन योजना ही ज्या गावांसाठी राबविली जाणार आहे. त्या गावातील मतदार हे निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील मतदार हा राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याचे चित्र या निवडणुकीतदेखील स्पष्ट झाले आहे.\nप्रलंबित प्रश्नाला न्याय द्यावा\nशेतीचे पाणी, रस्ते, वीज, पिक विमा, बसवेश्वर स्मारक, महामार्गामुळे मंगळवेढा तालुका पर्यटनाच्या नकाशावर आल्यामुळे तालुक्यात पर्यटक वाढीच्या दृष्टीने भुईकोट किल्ल्याची दुरुस्ती व कृष्ण तलावाची सुशोभिकरण, संत चोखोबा स्मारक या प्रश्नांसाठी देखील आमदार समाधान आवताडे हे प्रयत्न करतील. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील राज्यातील सरकाराची मदत घ्यायला हवी. या दृष्टीने या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.\nआगामी काळात नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांना सामोरे जाताना राष्ट्रवादीच्या पाठीशी असलेला जनाधार टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने नेतेमंडळींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा स्थानिक आमदार व राज्य सरकार एकमेकांची विरोधी राहण्याची परंपरा या पुढील काळात देखील कायम राहिल्यास तालुक्याच्या विकासावर मात्र मोठा परिणाम दिसून येणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसाईसंस्थानच्या अध्यक्षपदी प्रताप ढाकणे यांना संधी द्या, कोणी घातले शरद पवारांना साकडे\nपाथर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे (Pratap Dhakne) यांची नियुक्ती करण्याची...\nशनिवार, 19 जून 2021\nवैभव नाईकांना जिल्��्यात कोणी उधार देत नाही....\nमुंबई : वर्धापनदिनी शिवसेनेच्या Shivsena काहीतरी चांगले काम करेल असे वाटले होते. मात्र, त्यांचा आमदार वैभव नाईक Vaibhav Naik कसल्यातरी स्किमसाठी...\nशनिवार, 19 जून 2021\nआढळरावांनी आतापासूनच सुरू केली आगामी लोकसभा लढविण्याची तयारी\nशिरूर (जि. पुणे) : शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे ठेवायची की राज्याच्या सत्तेतील मित्रपक्षाला द्यायची, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील...\nशनिवार, 19 जून 2021\nआजचा वाढदिवस... विधानसभा उपाध्यक्ष, नरहरी झिरवाळ\nदिंडोरी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विधानसभेवर नरहरी झिरवाळ निवडून गेले आहेत. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचयात समिती, जिल्हा परिषद असा अगदी...\nशनिवार, 19 जून 2021\nभाजपची बाजू मांडणारे वकीलच आता न्यायाधीश; ममतांचा जय-पराजय ठरवणार\nकोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नंदीग्राम (Nandigram) विधानसभा मतदारसंघातील निकालाला कोलकता उच्च...\nशुक्रवार, 18 जून 2021\nनंदिग्रामच्या निकालाबाबत ममता बॅनर्जींच्या याचिकेवर आज सुनावणी..\nनवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील निवडणुक होऊन दीड महिन्या झाला आहे, पण अजून त्याबाबतचा वाद अद्यापही संपलेला नाही. ता. २ मे रोजी निकाल लागल्यानंतर ममता...\nशुक्रवार, 18 जून 2021\nडॉ. सुनील देशमुख म्हणाले, भाजपबद्दल मनात कुठलाही कडवटपणा नाही; पण…\nअमरावती : कॉंग्रेस पक्षातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून नंतर भारतीय जनता पक्षात गेलेले राज्याचे माजी अर्थ राज्यमंत्री, माजी आमदार डॉ. सुनील...\nगुरुवार, 17 जून 2021\nमाजी आमदार डॉ. सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, अजून ५ नेते मार्गावर...\nनागपूर : अमरावतीचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख Former MLA of Amravati Dr. Sunil Deshmukh स्वगृही कॉंग्रेसमध्ये Congress परतले आहेत. आज सकाळी...\nगुरुवार, 17 जून 2021\nसोलापूर शहराचे राष्ट्रवादीचे नेतृत्व कोठेंकडे; ग्रामीण भागाचा नेता कोण\nसोलापूर : राज्यात सत्ता आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यात पक्षाची काय परिस्थिती झाली आहे. याचा प्रत्यय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना मंगळवारच्या (...\nबुधवार, 16 जून 2021\nभाजपच्या 24 आमदारांची राज्यपालांसोबतच्या बैठकीला दांडी; घरवापसीची शक्यता\nकोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपला (BJP) लागलेली गळती थांबण्याची चिन्हं नाहीत. विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर अनेक नेते आणि...\nमंगळवा��, 15 जून 2021\n..म्हणून संजयकाका पाटील मंत्रीमंडळ विस्ताराच्या बातम्या आल्या की अस्वस्थ होतात\nपुणे : पंतप्रधान मोदी सरकारच्या (Modi Govt) दुसऱ्या टर्ममधील पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या बातम्या सध्या झळकत आहेत. महाराष्ट्रातून कोणाची वर्णी...\nसोमवार, 14 जून 2021\nबीडमधून ७३ वर्षात केंद्रात तिघांना संधी; आता मंत्रीपदासाठी डॉ. मुंडेंची चर्चा..\nबीड : मागच्या ७३ वर्षांच्या काळात केंद्रीय मंत्रीमंडळात यापूर्वी जिल्ह्यातील तिघांना संधी मिळालेली आहे. आता खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचेही नाव...\nसोमवार, 14 जून 2021\nपराभव defeat पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party ncp pandharpur election आमदार भारत भालके bharat bhalke विजय victory साखर प्रशांत परिचारक prashant paricharak सिंचन शेती farming वीज महामार्ग पर्यटन tourism पर्यटक जिल्हा परिषद पंचायत समिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bhaktikishakti.com/hanuman-powerful-mantra/", "date_download": "2021-06-20T00:35:34Z", "digest": "sha1:WRKRRXR7OGZTFA73XMJ2QUOSQ4PBFIEK", "length": 29060, "nlines": 462, "source_domain": "bhaktikishakti.com", "title": "हनुमान जी का सबसे शक्तिशाली और प्रभावशाली मंत्र - Hanuman Powerful Mantra -", "raw_content": "\nहनुमान जी का सबसे शक्तिशाली और प्रभावशाली मंत्र – Hanuman Powerful Mantra\nहनुमान जी का सबसे शक्तिशाली और प्रभावशाली मंत्र – Hanuman Powerful Mantra\nजीवन में हर संकट से रक्षा करने वाले हनुमान जी हैं | हनुमान जी अपने भक्तों को बल, बुद्धि,विद्या और हर संकट का नाश कर सुख प्रधान करते है | हमें उनकी अराधना निचे लिखे हुए मंत्र पढ़कर करनी चाहिए | हनुमान जी अपने सब नामों में ” राम दूत ” यानि राम का सेवक कहलाने से बहुत प्रसन्न होते है | जय श्री राम\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं ह���ुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो ��मः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः, श्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः, श्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः, श्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः, श्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः, श्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः, श्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nॐ हं हनुमत्ये नमो नमः\nश्री हनुमत्ये नमो नमः\nजय जय हनुमत्ये नमो नमः\nश्री राम दुताय नमो नमः\nAmogh shiv kavach : शक्तिशाली अमोघ शिव कवच\nलांगुलास्त्र शत्रुजन्य हनुमत स्तोत्र | Langulastra Shatrunjay Hanumat Stotram\nहवन के चमत्कारी वैज्ञानिक फायदे\nहिंदू धर्म का इतिहास\nकैसे करें असली रुद्राक्ष की पहचान \nकौन सा रुद्राक्ष पहने , किसके लिए है लाभ , रुद्राक्ष पहने के नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.factcrescendo.com/fake-message-viral-as-government-ban-sharing-messages-on-whatsapp/", "date_download": "2021-06-19T23:50:49Z", "digest": "sha1:WXXKD46XEHOL54DVY2OGUCNE77V33Y44", "length": 17579, "nlines": 136, "source_domain": "marathi.factcrescendo.com", "title": "WhatsApp आणी फोन कॉलचे नवीन संप्रेषण नियम लागू करण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य | FactCrescendo | The leading fact-checking website in India", "raw_content": "\nतथ्य तपासण्यासाठी सबमिट करा\nसिद्धांतांची संहिता (कोड ऑफ प्रिन्सिपल्स)\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nWhatsApp आणी फोन कॉलचे नवीन संप्रेषण नियम लागू करण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य\nMay 28, 2021 May 28, 2021 Agastya DeokarLeave a Comment on WhatsApp आणी फोन कॉलचे नवीन संप्रेषण नियम लागू करण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य\nसोशल मीडियावर काही अफवा असतात ज्या ठराविक काळाच्या अंतराने पुन्हा परत येतात. अशीच एक अफवा म्हणजे सरकारने सोशल मीडियावर काय पोस्ट करायचे आणि काय नाही याबाबत नवे नियम लागू केल्याचा मेसेज.\nया फेक मेसेजमध्ये म्हटले जाते की, सरकारने ��वीन संप्रेषण नियम लागू केले असून, त्याअंतर्गत सर्व कॉल रेकॉर्ड केले जातील, सगळे मोबाईल मंत्रालयाशी जोडले जातील, राजकीय किंवा धार्मिक विषयावर संदेश लिहिणे किंवा पाठविणे हा गुन्हा आहे, वॉरंटशिवाय अटक करण्यात येईल.\nहा मेसेज फेक आहे.\nफॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.\nव्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे की, उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील:\n1. सर्व कॉल रेकॉर्डिंग असतील.\n2. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर व सर्व सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाईल.\n3. आपले डिव्हाइस मंत्रालयीन सिस्टीमशी कनेक्ट होतील.\n4. राजकारणावर किंवा सद्यस्थितीबद्दल आपण सरकार किंवा पंतप्रधानांसमोर असलेले कोणतेही पोस्ट किंवा व्हिडिओ पाठवू नका.\n5. सध्या कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक विषयावर संदेश लिहिणे किंवा पाठविणे हा गुन्हा आहे.… असे केल्याने वॉरंटशिवाय अटक होऊ शकते.\n6. पोलिस अधिसूचना काढतील त्यानंतर सायबर क्राइम त्यानंतर कारवाई केली जाईल ते खूप गंभीर आहे.\nमूळ पोस्ट – फेसबुक \nहा मेसेज गेली अनेक वर्षे फिरत आहे. सरकार सोशल मीडियावर नजर ठेवत आहे, सर्व कॉल रेकॉर्ड करीत आहे, राजकीय पोस्टवर बंदी घातली आहे वगैरे दावे त्यात केले जातात.\nतीन वर्षांपूर्वी म्हणजे 2017 साली हा मेसेज व्हायरल झाला होता तेव्हा ‘बँगलोर मिरर’ने तेव्हा हा मेसेज खोटा असल्याची बातमी दिली होती.\n2018 मध्येसुद्धा जेव्हा हा मेसेज फिरू लागला तेव्हा ’दैनिक भास्कर’ने त्याविषयी बातमी केली होती. कॉल रेकॉर्ड करणे आणि सोशल मीडियावर नजर ठेवणे या बाबी आयटी मंत्रालयाच्या अखत्यारित्यात येतात. या मंत्रालयाच्या वेबसाईटवर तसा काही आदेश काढल्याची कोणतीही सूचना नाही.\nहा मेसेज विविध शहरे आणि राज्यातील पोलिसांच्या नावे फिरू लागला. यावर्षी कोविड-19 महारोगाची साथ पसरली तेव्हा लॉकडाऊनदरम्यान तो व्हायरल झाला. आसाम पोलिसांनी 3 एप्रिल रोजी त्याचे खंडन केले होते.\nएवढंच नाही तर केंद्र सरकारच्या पत्र व सूचना मंत्रालयानेसुद्धा हा मेसेज खोटा असल्याचे ट्विट करून सांगितलो होते. त्यात म्हटले की, सोशल मीडियासाठी नवीन नियम लागू केल्याचा मेसेज खोटा आहे. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. सरकारने असे कोणतेही नियम जारी केलेले नाहीत. तसे असले तरी, सोशल मीडियावर असत्य आणि असत्यापित माहिती शेयर न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.\nयावरून स्पष्ट होते की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज फेक आहे. सोशल मीडियाविषयक नवीन नियम लागू करण्यात आलेले नसून, तो खोटा मेसेज गेली अनेक वर्षांपासून फिरत आहे.\nअसे असले तरी, वाचकांनी कोणतीही पोस्ट शेयर करण्यापूर्वी तिच्या सत्यतेबाबत खात्री करून घ्यावी किंवा संशयास्पद मेसेज, फोटो आणि व्हिडियो फॅक्ट क्रेसेंडोकडे पडताळणीसाठी पाठवावे. आमचा व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांक (9049053770) आहे.\nTitle:WhatsApp आणी फोन कॉलचे नवीन संप्रेषण नियम लागू करण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य\nFAKE VIDEO: हिटलर रडतानाचा तो व्हिडिओ बनावट आहे; वाचा सत्य\nव्हॉट्अ‍ॅपमध्ये तीन लाल टिक मार्क म्हणजे सरकारने आपले मेसेज वाचले का\nकेरळमधील हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे हे छायाचित्र आहे का\nमहाराष्ट्रात ‘एलियन प्राणी’ आल्याची अफवा व्हायरल; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nमहाराष्ट्रातील या प्रमुख नेत्यांनी एकत्रित ‘तान्हाजी’ चित्रपट पाहिला का काय आहे सत्य या फोटोचे\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही इंधन दरवाढीला पर्याय म्हणून देशातील सर्व रस्ते उता... by Agastya Deokar\nFact Check : केरळमधील attikkad हे इस्लामी गाव, लक्षद्वीपमध्ये 100 टक्के लोक मुस्लीम झाले का जरा केरळ मधे जावुन बघा क़ाय चालू आहे, पाचुची बेटे... by Ajinkya Khadse\nयमुना नदीच्या प्रदूषणाचे जुने फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे दिल्लीतील हवेतील प्रदूषण ही सर्वांच्याच चितेंची बा... by Ajinkya Khadse\nपश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचे आंदोलन म्हणून बांग्लादेशातील जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून... by Agastya Deokar\nगोम कानात घुसली तर कानात मिठाचे पाणी कानात टाकावे : सत्य पडताळणी कोणताही किडा किंवा जमिनीवर सरपटणारा प्राणी चावला त... by Amruta Kale\nहे स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे दुर्मिळ फुल नाही. ती तर वनस्पती आहे. वाचा सत्य स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबर) फुल दुर... by Ajinkya Khadse\nब्लड कॅन्सर बरे करणारे औषध पुण्यात मोफत मिळत असल्याचा मेसेज खोटा आहे. वाचा सत्य वैद्यकीय विज्ञानाने केलेल्या अनन्यसाधारण प्रगतीच्य... by Agastya Deokar\nFACT CHECK: 5G मुळे पक्षी मरतात का\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नि��ीन गडकरी म्हणाले नाही\nFAKE: सावरकर अंदमान जेलमध्ये असतानाचा ‘हा’ दुर्मिळ व्हिडिओ नाही; वाचा सत्य\nमुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचले का\nविशाल चंद्राचा हा व्हिडिओ अ‍ॅनिमेशन केलेला; तो खरा नाही, वाचा सत्य\nDipak Gavit commented on मोदी-शहांवर विश्वास करणे माझी चूक, असे लालकृष्ण अडवाणी यांनी ट्विट केले का\nAshok Karambelkar commented on कोरोनाबद्दल पोस्ट शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे का\nSachin Kamble commented on फ्रान्समध्ये उभारण्यात आलेल्या ‘अशोकस्तंभा’चे वास्तव काय\nSachin laxman borate commented on जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले का\nSwapnil aher commented on बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य: धन्यवाद, माहिती अतिशय उपयुक्त होती\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nआम्हाला वर फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/919503", "date_download": "2021-06-20T00:29:54Z", "digest": "sha1:TZSHS2LCFOCHH2XYQKYOQ32URDEJXUX5", "length": 2316, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ओमानचे आखात\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ओमानचे आखात\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:५२, १४ जानेवारी २०१२ ची आवृत्ती\n२२ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lv:Omānas līcis\n०७:३९, २० नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: az:Oman körfəzi)\n०२:५२, १४ जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lv:Omānas līcis)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-2021-thats-how-fans-reacted-jasprit-bumrah-wife-after-comeback-post-being-married-10726", "date_download": "2021-06-20T00:08:01Z", "digest": "sha1:WISGIWSDS4VNGYVR2FV2Z7MTRVL6ZMZJ", "length": 7943, "nlines": 125, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "IPL 2021 : सोशल मीडियावर रंगली संजना वहिनींच्या ड्रेसची चर्चा - ipl 2021 thats how fans reacted on jasprit bumrah wife after comeback post being married | Sakal Sports", "raw_content": "\nIPL 2021 : सोशल मीडियावर रंगली संजना वहिनींच्या ड्रेसची चर्चा\nIPL 2021 : सोशल मीडियावर रंगली संजना वहिनींच्या ड्रेसची चर्चा\nIPL 2021 : सोशल मीडियावर रंगली संजना वहिनींच्या ड्रेसची चर्चा\nबुमराहने (MIvsRCB) यांच्यातील सामन्याने खेळायला सुरुवात केली. या�� वेळी स्टूडिओमध्ये संजना गणेशन (Sanjana Ganeshan) अँकरिंग करताना पाहायला मिळाले.\nIPL 2021 : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह काही दिवसांपूर्वीच स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनसोबत विवाह बंधनात अडकला. लग्नासाठी इंग्लंड दौऱ्यावरुन सुट्टी घेतलेल्या बुमराहाने आयपीएलमधून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात कमबॅक केले. मुंबई इंडियन्सकडून तो मैदानात उतरला. दुसरीकडे त्याची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganeshan) ही देखील अ‍ॅक्शनमोडमध्ये दिसली. शुक्रवारी बुमराहने (MIvsRCB) यांच्यातील सामन्याने खेळायला सुरुवात केली. याच वेळी स्टूडिओमध्ये संजना गणेशन (Sanjana Ganeshan) अँकरिंग करताना पाहायला मिळाले.\nमोठ्या ब्रेकनंतर संजना स्क्रिनवर दिसल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलमधील पहिल्या सामन्यावेळी संजना ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तिच्या ड्रेसवरुन सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जर्सीच्या कलरशी मिळता जुळत्या रंगाच्या ड्रेस घालून संजना-बुमराह यांच्या मॅचिंगसंदर्भातही बोलले जात आहे.\nशास्त्री गुरुजी म्हणाले; धोनी vs पंत सामना पाहण्यापेक्षा ऐकायला मजा येईल\nतिच्या ड्रेसच्या कलरवरुन ती मुंबई इंडियन्सला सपोर्ट करत असल्याच्या काही प्रतिक्रिया उमटल्या. तर दुसरीकडे केकेआर फ्रेंचायझीच्या प्रमोशनसंदर्भातील तिचा फोटो काहींनी शेअर केला. अनेकजण तिच्या फोटोवर कमेंट करताना वहिनी अर्थात भावाची बायको असा उल्लेख करताना दिसले.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/100-percent-electrification-done-across-the-state-msedcl-claims/", "date_download": "2021-06-20T01:19:52Z", "digest": "sha1:TGGXJFVLGJNV6OQ77Z4HGFZZDVM7LKPQ", "length": 7301, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यभरात 100 टक्‍के विद्युतीकरण पूर्ण; महावितरणचा दावा – Dainik Prabhat", "raw_content": "\nराज्यभरात 100 टक्‍के विद्युतीकरण पूर्ण; महावितरणचा दावा\nपुणे – राज्यातील सर्व गावे व वाड्या वस्त्यांच्या विद्युतीकरणाचे काम हे 100 टक्के पूर्ण झाले आहे, असा दावा महावितरण कंपनीने केला आहे. केंद्र शासनाची दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि सौभाग्य योजना यांच्या माध्यमा���ून हे विद्युतीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे.\nमहावितरणने यंदा शंभर टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. ते आता पूर्ण झाले आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील 15 लाख 17 हजार 922 घरकुलांना महावितरणकडून नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्य उर्जा विकास प्राधिकरण (महाउर्जा) तर्फे राज्यात एकूण\n26 हजार 11 घरकुलांना सौर उर्जा संचाद्वारे वीज पुरवठा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात तब्बल चार हजार गावे वाड्या-वस्त्या अंधारात असल्याचे संदेश पसरत असल्याचेही महावितरणच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nशेतजमिनीच्या वादातून आई, मुलाला मारहाण\nगौण खनिजासाठी लाखो लिटर पाणी वाया\nपुणे : पशुवैद्यकीय संस्थेकडे वीजबिलाचे 88 लाख रुपये थकले\nशेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम\n‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती…\nछोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, सा रे ग म प लिटील चॅम्प\nझी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’चा भरणार ऑनलाईन तास…\n“सूर नवा ध्यास नवा’मध्ये वालचंदनगरची राधा तृतीय\nअल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार\nपुणे – दि.22 जूनपासून जम्बो हॉस्पिटल “लॉक’\nआज 68 केंद्रांवर लसीकरण\n26 बालकांनी आई-वडील गमावले\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nपुणे : पशुवैद्यकीय संस्थेकडे वीजबिलाचे 88 लाख रुपये थकले\nशेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम\n‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती तालुक्‍यातूनही विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-marigold-flower-prices-rise-big-gain-traders-372582", "date_download": "2021-06-20T00:40:37Z", "digest": "sha1:GONAQMPUALITI2MGIBS2MRBIY4OWBXGQ", "length": 14936, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | झेंडूच्या फुलांना सोन्याचा भाव, पण यंदा ‘व्यापाऱ्यांचीच’चांदी", "raw_content": "\n: पावसाने इतर जिल्ह्यातील झेंडू खराब झाल्यामुळे व इतर जिल्ह्यात मालाची मागणी जास्त दरात असल्याने स्थानिक बाजारात झेंडूच्या फुलांचे भाव गगना���ा जाऊन भिडले.\nझेंडूच्या फुलांना सोन्याचा भाव, पण यंदा ‘व्यापाऱ्यांचीच’चांदी\nमंगरुळपीर (जि.अकोला) : पावसाने इतर जिल्ह्यातील झेंडू खराब झाल्यामुळे व इतर जिल्ह्यात मालाची मागणी जास्त दरात असल्याने स्थानिक बाजारात झेंडूच्या फुलांचे भाव गगनाला जाऊन भिडले.\nदरवर्षी ३० ते ५० रुपये किलोप्रमाणे मिळणारा झेंडू यंदा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी चक्क २०० ते ३०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता.\nसावध रहा, दिवाळी बाजारात आल्या आहेत नकली नोटा\nपहिल्यांदाच झेंडूला एवढा विक्रमी भाव मिळाला. स्थानिक थोडेफार शेतकरी वगळता परजिल्ह्यांतील व्यापाऱ्यांनी दोन दिवसांअगोदरच झेंडूची फुले मोठ्या शहरात विक्रीस नेल्याने व्यापाऱ्यांचा फायदा झाला.\nशेतकऱ्यांना दिवाळी भेट; पीक नुकसानीचे २७ कोटी मिळाले\nयंदा सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील झेंडू काळवंडला होता. यामुळे रंगदार झेंडू भाव खाऊन गेला. जिल्ह्यातील झेंडूची बिकट परिस्थिती लक्षात घेता चाणाक्ष व्यापाऱ्यांनी अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांत तालुक्यातील झेंडूची फुले तेथे नेऊन विकली.\nमनसे जिल्हाध्यक्षांनी लगावली अधिकाऱ्याच्या कानशिलात\nदिवाळीच्या आदल्या दिवशीच शहरात व्यापाऱ्यांनी १५० ते २०० रुपये किलोने झेंडू विकला जात होता. दुपारनंतर भाव कमी होतील, या आशेने अनेकजण जेव्हा दुपारी खरेदीला बाहेर पडले तेव्हा त्यांना झेंडूचे दर्शनच झाले नाही. सर्वत्र या भाववाढीचा फायदा काही शेतकऱ्यांनाच झाला.\nपण, या ‘व्यापाऱ्यांनी’ चांदी करून घेतली. परजिल्ह्यात झेंडू नेऊन तिथे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी तिप्पट नफा कमावला, हेच यामागील सत्य होय.\n(संपादन - विवेक मेतकर)\nDiwali Festival 2020: झेंडूच्या फुलांना आलाय सोन्याचा भाव\nअकोला : यंदा अती पावसामुळे झेंडू फुलांचे उत्पादन कमी झाले असले तरी दिवाळी सणाच्या अनुषंगाने फुल उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. भाव तुलनेने चांगला मिळत असल्याने हे शेतकरी समाधानी आहेत.\nसंपूर्ण विदर्भातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल एका क्लिकवर; वाचा कोणी कुठे मारली बाजी\nनागपूर ः विदर्भातील गडचिरोली वगळता दहाही जिल्ह्यातील ३४४५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी (ता. १८) शांततेत पार पडली. या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक होत नसल्यामुळे सर्वच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा करीत आहे. असे असले\nकोरोना अपडेट्स: आज आणखी १५ पॉझिटिव्ह रुग्ण\nअकोला : कोरोना विषाणू संसर्गाचे गुरुवारी (ता. १२) १५ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत कोरोनाचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने गत नऊ महिन्यांपासून सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाचा संसर्ग महानगरानंतर आता गाव खेड्यातही पोहचला. त्याम\nदिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी\nहिवरा आश्रम (जि.बुलडाणा) : दिवाळी सणाची आतुरता व उत्साह लहानग्यांपासून ज्येष्ठापर्यंत कायम असतो. दिवाळीच्या सणाच्या तयारी करीता गृहिणीवर्ग पंधरा दिवसापासून तयारीला लागतात. सद्या ग्रामीण भागातील गृहिणींची दिवाळीच्या फराळ तयारीसाठीची लगबग दिसून येत आहे. दिवाळीसाठी खमंग,चविष\nचालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव प्रवासी वाहन उलटले, मग...\nचिमूर (जि. चंद्रपूर) : चिमूर-शंकरपूर-कांपा मार्गावरील खैरी जवळ एमएच 19 ऐई 7301 क्रमांकाचा टाटासुमो चालक गुरुवारी सकाळी 10 वाजता अवैध प्रवासी घेऊन जात होता. अचानक चालकाचे नियंत्रण वाहनावरून सुटल्याने झालेल्या अपघातात 11 प्रवासी जखमी झाले. यातील चार प्रवासी गंभीर असल्याची माहिती आहे.\nनागपुरात दोन घरफोडीच्या घटना, २ लाख ६० हजार लंपास\nनागपूर : वेगवेगळ्या ठाण्यांतर्गत अज्ञात चोरांनी घरफोडी करून जवळपास अडीच लाख रुपयांच्या मुद्देमालावर हातसाफ केला. पहिली घटना कळमना पोलिस ठाण्याअंतर्गत घडली, तर दुसरी घटना कपिलनगर पोलिस ठाण्याअंतर्गत घडली.\n नागपूरातील मेडिकलमध्ये संपल्या कोव्हॅक्सिन लस; कोविशिल्डचाही दोन दिवस पुरेल इतकाच साठा\nनागपूर ः केंद्र व राज्य शासनाकडून कोरोना नियंत्रणासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीकरणावर भर दिला आहे. मात्र नागपूर जिल्ह्यात पाच केंद्रावर लावण्यात येणारी कोव्हॅक्सिन लस संपली. यामुळे एका दिवसात सुमारे चारशेवर व्यक्तींना आल्या पावली परत जावे लागले. मेडिकलमध्ये पुढील दोन दिवस पुरेल कोव्हॅ\nसावध रहा, दिवाळी बाजारात आल्या आहेत नकली नोटा\nअकोला :दिवाळी बाजारीतील गर्दचा फायदा घेवून काही समाजकंटकांकडून नकली नोटा बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nशेतकऱ्यांची दि��ाळी अंधारातच, आज भाजपचे चून भाकर आंदोलन\nअकोला ः महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे.\nआता विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 23 नोव्हेंबरपर्यंतची मुदत\nअकोला: आरटीई कोट्यातून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_61.html", "date_download": "2021-06-20T00:24:26Z", "digest": "sha1:SUO4SGDGXYO4LBLJQRUZAZIZTXBQH5AT", "length": 10259, "nlines": 78, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "इस्लामपूरातील डाॅ. सांगरुळकर यांचे हाॅस्पिटल बंद करावे : माजी खा. शेट्टी", "raw_content": "\nHomeइस्लामपूरातील डाॅ. सांगरुळकर यांचे हाॅस्पिटल बंद करावे : माजी खा. शेट्टी\nइस्लामपूरातील डाॅ. सांगरुळकर यांचे हाॅस्पिटल बंद करावे : माजी खा. शेट्टी\nइस्लामपूर (प्रतिनिधी) : इस्लामपुर येथील लक्ष्मी नारायण हाॅस्पिटल मधील डाॅ. सचिन सांगरुळकर व त्यांच्या पत्नी डाॅ. नैनिता सांगरुळकर यांच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे मृत झालेल्या कुटुंबाने वाळवा तालुका सर्वपक्षीय कृती समिती व माजी खा. राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी डाॅ. अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन न्याय मिळावा व संबधीत लक्ष्मीनारायण हाॅस्पिटल चे डाॅ. श्री व सौ. सांगरुळकर यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी विनंती केली.\nयावर जिल्हाधिकारी डाॅ. अभिजीत चौधरी यांनी या प्रकाराची दखल घेत चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले तर पिडीत कुटुंबाला न्याय मिळेपर्यत हा लढा सुरु ठेवु. वेळ प्रसंगी न्यायालयात जाऊ असा इशारा वाळवा तालुका सर्वपक्षीय कृती समिती व माजी खा. राजु शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.\nदि. २ मे रोजी कै. धोंडीराम वसंतराव पाटील रा. कापुसखेड यांचे लक्ष्मीनारायण हाॅस्पिटल इस्लामपुर येथे उपचार घेत असताना ऑक्सिजन अभावी व डाॅ. श्री व सौ सांगरुळकर यांच्या हलगर्जीपणामुळे कै. धोंडीराम यांच्यासह अन्य रुग्णांचा दैर्देवी मृत्यु झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन न्याय मिळावा अशी विनंती प्रांताधिकारी विजय देशमुख , तहसिलदार रविंद्र सबनीस व पोलिसप्रशासनाकडे निवेदनाव्दारे केली होती. मात्र राजकीय व���दस्त डाॅ. सांगरुळकर यांच्यावर असल्याने याबाबत कोणती ही माहीती उपलब्ध होईना व निवेदनाच्या अनुषगांने चौकशी होईना म्हणुन पिडित कुटुंब माजी खा.राजु शेट्टी व वाळवा तालुका सर्वपक्षीय कृती समितीकडे न्याय मिळावा म्हणुन धावले. प्राथमिक सत्यता पाहुन उपलब्ध माहीतीनुसार लक्ष्मीनारायण हाॅस्पिटलमधील अनेक त्रुटी व रुग्णांची अर्थिक पिळवणुक हि विचार करायला लावणारी असल्याने माजी खा. राजु शेट्टी पिडीत कुटुंबासह थेट जिल्हाधिकारी डाॅ. अभिजीत चौधरी यांच्या दालनात पोहचले. व डाॅ. सांगरुळकर यांच्या कारभाराचा पाढा वाचला. कोणत्या ही राजकिय लोकप्रतिनिधी च्या दबावाला बळी न पडता या प्रकरणाची चौकशी होऊन डाॅ. सांगरुळकर यांचे कोविड हाॅस्पिटल बंद करावे. त्यांचे वैद्यकीय सेवेचे प्रमाणपत्र रद्द करुन योग्य ती कारदेशीर कारवाई करुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधा चा गुन्हा दाखल करुन पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा हाॅस्पिटल व प्रशासन विरोधात सर्वपक्षीय मोठा लढा उभारतील असा इशारा माजी खा. राजु शेट्टी व वाळवा तालुका सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकारी यांनी दिला.\nयावेळी कै. धोंडीराम यांच्या पत्नी श्रीमती रुपाली म्हणाल्या माझे पती कै. धोंडीराम यांच्या मृत्युस पुर्णत: डाॅ. सांगरुळकर व सर्व स्टाफ असुन त्यांच्या पत्नी डाॅ. नैनिता सांगरुळकर या फाईल मागायला गेले असता अंगावर धावुन आल्या व आम्हांला हाकलुन लावले. तुला काय करायचे कर म्हणत आमच्यावरच इस्लामपुर पोलिसात गुन्हां नोंद करण्यात आला. पोलिस ठाण्याच्या आवारात या डाॅ. महिलेने मला अपमानस्पद शब्द वापरुन अवमानीत केले. मी लढा शेवटपर्यत लढणार असुन समाजाने माझ्या कुटुंबाला न्याय मिळवुन देण्यासाठी पुढे यावे तर प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन न्याय द्यावा अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.\nयावेळी वंचित बहुजन आघाडी चे नेते शाकीर तांबोळी,भाजपाचे चंद्रकांत पाटील, मनसे चे सनी खराडे, स्वाभिमानी संघटनेचे मकरंद करळे, ॲड. शमशुद्दीन संदे, मराठा क्रांती संघटनेचे दिग्विजय पाटील, उमेश कुरळपकर आदिसह अन्य मान्यवर, पिडित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/vocal-local-modi-government-relies-global-aid-covid-pandemic-75063", "date_download": "2021-06-20T01:22:47Z", "digest": "sha1:VUAA7QQSZYXE33T2MVOBFUOAQ2PEXUFO", "length": 17802, "nlines": 226, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मोदी सरकारचा प्रवास :'व्होकल फॉर लोकल' ते जागतिक मदतीवर विसंबून - vocal for local modi government relies on global aid for covid pandemic | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोदी सरकारचा प्रवास :'व्होकल फॉर लोकल' ते जागतिक मदतीवर विसंबून\nमोदी सरकारचा प्रवास :'व्होकल फॉर लोकल' ते जागतिक मदतीवर विसंबून\nगुरुवार, 29 एप्रिल 2021\nदेशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. देशात मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 79 हजार रुग्ण सापडले आहेत.\nमुंबई : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. मागील वर्षी 'व्होकल फॉर लोकल'ची घोषणा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आता जागतिक मदतीवर मोठ्या प्रमाणात विसंबून असल्याचे चित्र आहे.\nमोदी सरकारने मागील वर्षी देशातील उद्योगांना संरक्षण देण्याची भूमिका घेत 'व्होकल फॉर लोकल'ची घोषणा केली होती. आता देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता सरकारवर इतर देशांकडे मदत मागण्याची वेळ आली आहे.\nअमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी भारताला मदत करण्यास सुरवात केली आहे. भारतासोबत सीमेवर तणाव असतानाही शेजारी असलेली चीन मदतीसाठी धावून आला आहे. अमेरिकेकडून भारताला ऑक्सिजन, लशीचा कच्चा माल, रेमडेसिव्हिरची मदत केली जाणार आहे.\nजगातून भारतासाठी मदतीचा ओघ\nअमेरिका : सिरमला लशीसाठी कच्च्या मालाचा पुरवठा, ऑक्सिजन निर्मिती करणारी यंत्रणा, रेमडेसिव्हिर, सीडीसीचे कृती पथक भारतात येणार\nब्रिटन : 600 आवश्यक वैद्यकीय उपकरणे, 495 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 120 नॉन-इव्हेजिव्ह व्हेंटिलेटर, 20 मॅन्युएल व्हेंटिलेटर\nआयर्लंड : 365 व्हेंटिलेटर, 700 ऑक्सिन कॉन्स��्ट्रेटर्स\nस्वीडन : 130 व्हेंटिलेटर\nलक्झेम्बर्ग : 58 व्हेंटिलेटर\nरोमानिया : 80 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\nबेल्जियम आणि पोर्तुगाल : रेमडेसिव्हिर\nजर्मनी : 23 मोबाईल ऑक्सिजन जनरेशन प्लांट, 120 व्हेंटिलेटर, 8 कोटी केएन 95 मास्क\nफ्रान्स : 8 ऑक्सिजन जनरेटर (यातील प्रत्येक जनरेटर पुढील 10 वर्षे 250 खाटांच्या रुग्णालयाला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करु शकेल), 5 मेडिकल ऑक्सिजनचे कंटेनर, 28 व्हेंटिलेटर, 200 इलेक्ट्रिक सिरींज पंप, ब्रीदिंग मशिन, आयसीयू उपकरणे\nजागतिक आरोग्य संघटना : 400 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, मोबाईल फिल्ड हॉस्पिटल्स, तपासणीसाठी प्रयोगशाळांना साहित्य पुरवठा, देशात सध्या डब्लूएचओचे 2 हजार 600 तज्ञ काम करीत आहेत.\nऑस्ट्रेलिया : 500 व्हेंटिलेटर, 10 लाख सर्जिकल मास्क, 5 लाख पी2 आणि एन 95 मास्क, 1 लाख गॉगल, 1 हजार ग्लोव्ह्ज, 20 हजार फेस शिल्ड\nसिंगापूर : 500 बीआयपीएपी, 250 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 4 क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर\nहाँगकाँग : 800 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स\nथायलंड : 4 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँक\nसौदी अरेबिया आणि यूएई : 80 द्रवरुप ऑक्सिजन, 6 क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर\nदेशात 24 तासांत 3 हजार 645 मृत्यू\nदेशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 83 लाख 76 हजार 524 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 4 हजार 832 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 79 हजार 257 रुग्ण सापडले असून, 3 हजार 645 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nस्वबळावर लढण्याबाबत आढळराव म्हणाले...\nशिरूर : आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या की राज्याच्या सत्तेतील मित्रपक्षांशी आघाडी करून याबाबतचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...\nशनिवार, 19 जून 2021\nगर्दी पाहून वाटलं की कार्यक्रम न करताच परत जावं : अजित पवार\nपुणे ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमास उसळलेली गर्दी पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...\nशनिवार, 19 जून 2021\nसकाळी भाजपकडून मिसिंगची तक्रार अन् दुपारी सरनाईक मतदारसंघात हजर\nठाणे : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे बेपत्ता असल्याची तक्रार आज सकाळी भाजपकडून (BJP) वर्तकनगर पोलीस ठाण्यात...\nशनिवार, 19 जून 2021\nखबरदार, जिल्ह्��ाबाहेर गेल्यास होम क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा इशारा\nपुणे : शहरात कोरोनाचे (Covid-19) निर्बंध शिथिल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी वीकेंडला कडक निर्बंध (...\nशनिवार, 19 जून 2021\nसुनील शेळकेंची ती मागणी मान्य करत बाळा भेगडेंनी उलटवला डाव \nपिंपरी : कोरोनाच्या संकटात मावळ तालुक्यातील (जि. पुणे) पालकांना मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीकरिता...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार शेळकेंची साद आणि त्याला भेगडेंचा प्रतिसाद\nपिंपरी : कोरोना संकटात मावळ तालुक्यातील Maval (जि.पुणे) पालकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार सरनाईक बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार\nठाणे : आमदार प्रताप सरनाईक Pratap Saranaik हे बेपत्ता असल्याची तक्रार आज भाजपकडून वर्तकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. \"आमदार झाले Mr.india...\nशनिवार, 19 जून 2021\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी 'एम्स'च्या प्रमुखांनी सांगितली 'त्रिसूत्री'\nनवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट (Third Wave) पुढील 6 ते 8 आठवड्यांत...\nशनिवार, 19 जून 2021\n'एम्स'चे प्रमुख म्हणतात, कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य..6 ते 8 आठवड्यांत येणार\nनवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट (Third Wave) पुढील 6 ते 8 आठवड्यांत...\nशनिवार, 19 जून 2021\nदुर्दैवी योगायोग : पत्नीच्या मृत्यूनंतर पाचच दिवसांत मिल्खासिंग यांनी जग सोडलं\nनवी दिल्ली : प्रसिद्ध धावपटू मिल्खासिंग (Milkha Singh) यांचे ९१व्या वर्षी काल (ता.18) रात्री निधन झाले. मिल्खासिंग यांना कोरोनाचा (Covid19)...\nशनिवार, 19 जून 2021\n'फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह यांचे निधन\nनवी दिल्ली : धावपटू ' फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांचे काल रात्री ९१व्या वर्षी निधन झाले. मिल्खा सिंह यांचा...\nशनिवार, 19 जून 2021\nविनाकारण अंगावर याल तर जिथल्या तिथे हिशेब करु..वर्धापदिनी शिवसेनेचा इशारा\nमुंबई : शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापनदिन. आजचा वर्धापनदिन शिवसेना साध्या पद्धतीने साजरा करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबूकच्या माध्यमातून...\nशनिवार, 19 जून 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.chhatraprabodhan.org/M_Books_English.php", "date_download": "2021-06-20T01:14:52Z", "digest": "sha1:BKRU63QPJAF5OVTBH3B3OD3AQQTJ7IB7", "length": 3248, "nlines": 66, "source_domain": "www.chhatraprabodhan.org", "title": "Toggle navigation", "raw_content": "\n२५ वर्षातील ३०० अंक\n२५ वर्षातील सर्व ३०० अंक उपलब्ध कुमार कथा ॲप्लिकेशन सुबोध अंक चालू महिन्याचा अंक\n२. ग्लोरी ऑफ इंटेलिजन्स\n३. इन्हांसमेंट ऑफ इंटेलिजन्स\nसामाजिक बदलासाठी बुद्धिमत्तेला चालना\nज्ञान प्रबोधिनीच्या दृष्टीकोनातून बुद्धिमत्तेला चालना हे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैचारिक भेदांना छेद देणे आहे. जोपर्यंत समाजाला बदलण्याची निकड भासत राहील तोपर्यंत इतर गोष्टी गौण आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या मते सामाजिक बदल हे खूपच दुष्कर काम आहे आणि खरे तर ज्यांना चांगल्यासाठी समाजात बदल घडवायचा आहे अशांनी मनाने, एकविचाराने एकत्र येणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/rajysabha-election-result/", "date_download": "2021-06-20T00:37:31Z", "digest": "sha1:X2E6SC7MTOXKQTY27XVZGETYDWGFULAS", "length": 9205, "nlines": 117, "source_domain": "mahapolitics.com", "title": "राज्यसभा निवडणूक निकाल, मध्य प्रदेशात काँग्रेस तर राजस्थानात भाजपला धक्का! – Mahapolitics", "raw_content": "\nराज्यसभा निवडणूक निकाल, मध्य प्रदेशात काँग्रेस तर राजस्थानात भाजपला धक्का\nनवी दिल्ली – राज्यसभेच्या 24 जागांसाठी आज दहा राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. यापैकी पाच जागा बिनविरोध तर 19 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का बसला असून याठिकाणी काँग्रेसला एकच जागा मिळवता आली आहे. काँग्रेसला किमान दोन जागा मिळतील असा अंदाज होता.\nपरंतु तो आता फोल ठरला असून\nकाँग्रेस एक तर भाजपला दोन जागांवर यश आलं आहे. भाजपच्या ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह यांचा तर काँग्रेसचे दिग्विजय सिंह हे विजयी झाले आहेत.ज्योतिरादित्य सिंधिया यांना 56, दिग्विजय सिंह 57 तर सुमेर सिंह यांना 55 मतं मिळाली आहेत.\nदरम्यान राजस्थानमध्ये काँग्रेसला तीन पैकी दोन जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी भाजपला फक्त एक जागा मिळवता आली आहे.आंध्र प्रदेशात चारही जागा वायएसआर काँग्रेसला मिळाल्या आहेत. काँग्रेस उमेदवार वेणुगोपाल आणि नीरज डांगे तर भाजपच्या राजेंद्र गहलोत यांचा विजय झाला आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपला 9 जागांवर विजय मिळवण्याचा विश्वास आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 84 होणार आहे.\nआपली मुंबई 7295 देश विदेश 2201 election 965 rajysabha 17 result 83 काँग्रेस 918 तर राजस्थानात भाजपला 1 धक्का 195 निवडणूक निकाल 1 मध्य प्रदेशात 2 राज्यसभा 50\nराजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार, स्वाभिमानीतील वाद मिटला\nअंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती \nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/15-candidates-notices-disclosure-of-expenditure-in-48-hours/", "date_download": "2021-06-20T01:17:47Z", "digest": "sha1:35RAVULATYLLSR74KX7OMLSMVCDCBOC5", "length": 10007, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "15 उमेदवारांना नोटिस��� ; 48 तासांत खर्चाचा मागितला खुलासा – Dainik Prabhat", "raw_content": "\n15 उमेदवारांना नोटिसा ; 48 तासांत खर्चाचा मागितला खुलासा\nउमेदवारांकडून सादर केलेल्या खर्च लेखात अनियमितता ; डॉ. सुजय विखे, आ. संग्राम जगताप यांच्या खर्चात तफावत\nनगर: दैनंदिन निवडणूक खर्च सादर करताना तफावत आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अहमदनगर मतदारसंघातील 15 उमेदवारांना नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीस मिळाल्यापासून 48 तासांत या उमेदवारांना खुलासा करावा लागणार आहे.\nअहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च तपासण्यासाठी निवडणूक विभागाने वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार पहिली तपासणी 13 एप्रिल रोजी झाली. आतापर्यंत उमेदवारांनी किती खर्च केला, याबाबत उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे हिशोब सादर केला. परंतु बहुतांश उमेदवारांच्या खर्च लेख्यांत अनियमितता आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी या उमेदवारांना नोटिसा पाठवल्या आहेत.\nयामध्ये भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी 1 एप्रिल ते 10 एप्रिलदरम्यान घोषित केलेला खर्च 14 लाख 56 हजार 830 होता, तर प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च 18 लाख 54 हजार 357 आहे. म्हणजे 3 लाख 97 हजार 527 रूपयांचा खर्च त्यांनी कमी दाखवला. याशिवाय राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी घोषित केलेला खर्च 5 लाख 42 हजार 512 एवढा असून निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च 20 लाख 95 हजार 106 रूपये आहे. म्हणजे यात 15 लाख 52 हजार 554 रूपये रकमेची तफावत आहे. या रकमेच्या फरकाबाबतचा तपशीलवार खुलासा करण्याच्या नोटिसा उमेदवारांना बजावण्यात आल्या आहेत.\nदत्तात्रय वाघमोडे, फारूख इस्माईल शेख, व ज्ञानदेव सुपेकर या तीन उमेदवारांनी खर्चच सादर केला नाही. याशिवाय सुधाकर आव्हाड, रामनाथ गोल्हार, नामदेव वाकळे, श्रीधर दरेकर, शेख अबीद अहमद, भास्कर पाटोळे या उमेदवारांनी बॅंकेतील खात्यातून खर्च न दाखवता परस्पर खर्च केलेला आहे. त्यामुळे त्यांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.\nबळीराम पोपळघट, संजय सावंत, संदीप सकट, साईनाथ घोरपडे यांनी खर्च सादर केलेला असला तरी त्यासोबत आवश्‍यक कागदपत्रे जोडलेले नाहीत, त्यामुळे त्यांनाही नोटिसा काढण्यात आल्या आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nराज ठाकरे यांची स्क्रिप्ट शरद पवार यांच्या कडूनच – विनोद तावडे\nमुस्लिम मतदारांनी एकगठ्ठा मतदान करून मोदींना पाडावे – सिद्धू\nराज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीने पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nउंब्रजजवळ गुटखा वाहतूकप्रकरणी कारवाई\n‘या’ कारणामुळे माजी मंत्री राम शिंदेंना मोठा हादरा\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त परंड्यात रक्तदान शिबीर\nकोपरगाव तालुक्यात वादळी पावसामुळे कोट्यावधीचे नुकसान; जीवित हानी नाही\nरोहित पवारांच्या हस्ते जामखेडला आरोग्य योजनेचे उद्घाटन\nकोपरगावात मद्यपींनी वाईनशॉपकडे फिरवली पाठ\nदोन महिन्यानंतर कोपरगावचा सराफ बाजार गर्दीने फुलला\nपुन्हा जामखेड शहरातील ‘हॉटस्पॉट’ १० मे पर्यंत वाढला\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nराज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीने पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nउंब्रजजवळ गुटखा वाहतूकप्रकरणी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/bachachan-in-politics/", "date_download": "2021-06-20T00:16:35Z", "digest": "sha1:GFI5SCOUMNNTJZS5FCRCJ73EWFFCW3MZ", "length": 19844, "nlines": 127, "source_domain": "bolbhidu.com", "title": "बच्चनने राजकारणात येवून या मुख्यमंत्र्याचं करियर संपवलं होतं", "raw_content": "\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nBol Bhidu - विषय हार्ड\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nबच्चनने राजकारणात येवून या मुख्यमंत्र्याचं करियर संपवलं होतं\nदम नहीं है पंजे में, लंबू फंसा शिकंजे में.\nसरल नहीं संसद में आना, मारो ठुमका गाओ गाना.\nजेव्हा बच्चन त्यांच्या विरोधात उभा राहिला होता, तेव्हा या घोषणा देण्यात येत होत्या. साहजिकच होतं, राजीव गांधींनी जरी बच्चनला दोस्तीखातर त्यांच्या विरोधात उभा केलं असलं तरी माणूस साधा नव्हता. या माणसाचा उल्लेखच कॉंग्रेसचा चाणक्य म्हणून केला जायचा. युपीचा मुख्यमंत्री राहिलेला हा माणूस होताच शिवाय १९४२ च्या चले जाव आंदोलनात या माणसावर ब्रिटींशांनी पाच हजारांच बक्षीस ठेवलेलं. अशा माणसापुढे बच्चन उभा होता…\nबहुगुणा म्हणल्यानंतर तुम्हाला सध्याचं राजकारण आणि भाजप आठवली असेल. पण ही गोष्ट खूप खूप वर्षांपूर्वीची. जेव्हा भाजप हा अस्तित्वात देखील नव्हता तेव्हा सुरू झालेली. हेमवंती बहुगणा नावाचा तरुण स्वातंत्र्यलढ्याच्या काळात डीएवी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. तेव्हा त्याचा संबंध लाल बहादुर शास्त्री यांच्यासोबत आला. शास्त्रीच्या संबंधामुळे पोरगा कॉंग्रेसचा समर्थक झाला आणि राजकारणात आला.\n१९३६ ते १९४२ पर्यन्त विद्यार्थी आंदोलनात तो सक्रीय होता. त्यानंतर छोटो भारत चळवळ उभा राहिली. याच चळवळीने त्यांची लोकप्रियता वाढली आणि कालच्या या पोराला लोक आदरार्थी बोलावू लागली. इंग्रजांनी हेमवती बहुगुणा यांना पकडणाऱ्याला पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले. १९४५ साली ब्रिटीशांनी त्यांना दिल्लीच्या जामा मश्चिद मधून अटक देखील केली.\nकाही वर्षात देश स्वतंत्र झाला आणि हेमवती बहुगुणा देखील.\nत्यानंतर ते सक्रीय राजकारणात आले. १९५२ साली यूपीच्या कॉंग्रेस कमिटीचे सदस्य झाले. १९५७ साली पार्लमेंट सेक्रेटरी झाले. त्यानंतर १९५८ साली श्रम व उद्योग विभागाचे उपमंत्री राहिले. पुढे १९६३ ते १९६९ दरम्यान त्यांच्या हातात युपीचं कॉंग्रेस महासचिव पद देण्यात आलं.६७ च्या निवडणूकांनंतर अखिल भारतीय कॉंग्रेसचे महामंत्री झाले.\nनेमक्या याच वर्षी कॉंग्रेसमध्ये इंदिरा युगाचा पाया रचला जात होता. तत्कालीन युपीचे मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंह कामराज यांच्या सिंडिकेट गटात गेले. तर बहुगुणा मात्र इंदिरांसोबत राहिले. पुढे त्रिभुवन नारायण सिंह यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली. त्यानंतर कमलापती त्रिपाठी आले व भ्रष्ट्राचाराच्या आरोपामुळे त्यांनाही जावं लागलं.\nकमलापती त्रिपाठी यांच्यानंतर पुढच्या मुख्यमंत्रीपदाचा माणूस हवा होता. हेमवती बहुगुणा १९७१ साली खासदार झाले होते. त्याच वेळी त्यांची अपेक्षा होती की आपणाला इंदिरा गांधी कॅबिनेट करतील पण इंदिरा गांधींनी त्यांना उपमंत्री केलं. यावरून बहुगुणा इतके नाराज झाले की १५ दिवस त्यांनी पदाचा चार्जच घेतला नाही. तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना दूसरं पद देवू केलं. पण तेव्हाच बहुगुणांबाबत एक गोष्ट ठरवण्यात आली होती,\nबघुया कधी तरी वेळ येईल…\nहेमवती बहुगुणा युपीचे मुख्यमंत्री झाले. नोव्हेंबर १९७३ साली ते मुख्यमंत्री झाले आणि एप्रिल मार्च १९७४ साली इलेक्शन होत्या. कॉंग्रेस त्यावेळी सत्तेतून बाहेर जाण्याची चिन्हे होती तेव्हा हेमवती बहुगुणांनी आपले राजकीय डावपेच टाकायला सुरवात केली. अगदी माजी मुख्यमंत्री चंद्रभानू गुप्ता यांच डिपॉझिट देखील जप्त करुन दाखवलं.\nबहुगुणांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. काही काळ सरकार चाललं आणि नोव्हेंबर १९७५ साली आणिबाणीमुळे सरकार संपुष्टात आलं.\nराहुल गांधींच्या हट्टामुळे सोनिया पंतप्रधान होऊ शकल्या…\nइस थप्पड़ की गूंज बंगाल में सुनाई देगी, पूरे बंगाल में सुनाई…\nआत्ता राजकीय डावपेचात आले ते संजय गांधी. संजय गांधी कॉंग्रेसच्या जून्या जाणत्या लोकांना जुमानत नव्हते. आणिबाणीच्या काळात ते इंदिरा गांधींसोबत होते. पण याच काळात जयप्रकाश नारायण यांनी आणिबाणीविरोधात रणशिंग फुंकले.\nजेपी बहुगुणा यांच्यावर टिका करण्यासाठी युपीत आले तेव्हा बहुगुणांनी त्यांच्यासाठी कारपेट अंथरलं. पाहुणचार केला. जयप्रकाश नारायण यांचा सन्मान केला. त्यांमुळे टिका करायला आलेले जेपी अगदी आनंदात परत गेले.\nपण इकडे इंदिरा गांधींनी त्यांच्या विरोधात डाव टाकण्यास सुरवात केली…\nआणिबाणी उठवण्यात आली आणि लोकसभा इलेक्शनची घोषणा करण्यात आली. तेव्हा बहुगुणांनी आपले पत्ते बाहेर टाकून थेट जनजीवन राम यांच्यासोबत डेमोक्रेसी पार्टीची स्थापना केली. या पक्षाला २८ जागा मिळाल्या. जनता पक्षाच्या राजवटीत चौधरी चरणसिंह यांच्या नेतृत्वाखाली ते अर्थमंत्री देखील झाले.\nत्यानंतर जनता पार्टीचा तमाशा सुरू झाला. भविष्याचा अंदाज घेवून ते १९८० च्या लोकसभेच्या निवडणूकांपूर्वी कॉग्रेसमध्ये सामिल झाले. इंदिरा गांधी पण याच गोष्टीची वाट पहात होत्या.\nसत्ता आली आणि बहुगुणांना कॅबिनेट मिळालं नाही. पक्षात बोलवून निवडूण आणुन कार्यक्रम करण्यात आला. बहुगुणांना कळून चुकलं की आपण जे काही आयाराम गयाराम खेळलो त्यांच��� इंदिरा गांधींनी व्यवस्थित बदला घेतलेला आहे.\nपण बहुगुणांचा स्वत:च्या ताकदीवर विश्वास होता. सहा महिन्यातच त्यांनी कॉंग्रेसचा त्याग केला. खासदारकी आणि कॉंग्रेस दोघांनी सोडचिठ्ठी देण्यात आली.\n१९८२ साली त्या जागेवर पुन्हा अलाहाबादच्या जागेवरून खासदार म्हणून निवडूण आले. पण पुढे त्यांच्या अजून एक गोष्ट वाढून ठेवलेली ती म्हणजे खुद्द बच्चन..\nराजीव गांधी राजकारणात सक्रीय झाले होते. राजीव गांधी यांनी बहुगुणा यांच्या विरोधात थेट बच्चनला उभा केलं. पण बहुगुणांना माहित होतं बच्चन असेल तर तो सिनेमात, राजकारणातला बच्चन तर मीच आहे..\nहेमवती नंदन इलाहाबाद का चंदन\nदम नही हैं पंजे मे, लंबू फंसा शिकंजे में.\nसरल नहीं संसंद मैं आना, मारो ठुमका गाओ गाना…\nएकाहून एक घोषणा होत्या, निवडणूक झाली निकाल लागला. तेव्हा बच्चनने बहुगुणांचा १ लाख ८७ हजार मतांनी पराभव केला होता. या पराभवानंतर बहुगुणा यांनी राजकीय संन्यास घेवून टाकला. काही वर्षानंतर म्हणजे १९८९ साली त्यांचा याच संन्यासपणाच्या काळात मृत्यू झाला.\nहे ही वाच भिडू.\nराजीव गांधींची कॉपी करायला गेलेला अमिताभ वडिलांचा मार खाता खाता वाचला.\nबच्चन म्हणतो, त्या काळात मला कोणी फरशी पुसायचं काम दिल असत तरी मी ते केलं असत\nरेखाकडे सेटिंग लागावी म्हणून बच्चनने तिच्या पप्पांना खासदार करायचा प्लॅन केला होता.\nइस थप्पड़ की गूंज बंगाल में सुनाई देगी, पूरे बंगाल में सुनाई देगी…\nमोदींनी जाहिर केलेल्या क्रॅश कोर्सचं नेमकं स्वरुप कसं असणार समजून घ्या.\nपंजाबातील हिंदू शिखांमध्ये चाललेली आंदोलने सरसंघचालकांनी पंजाबात जाऊन शमवली होती\nराजस्थानच्या राजकारणातल्या स्किमा वाढल्यात. वसुंधराराजे भाजप सोडण्याच्या तयारीत \nया गोष्टींमुळे नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरु झाली…\nथेट इंदिरा गांधींना सांगितलं, काँग्रेसमध्ये समाजवाद नाही आला तर मी पक्ष फोडणार…\nBMW फेमस होण्यामागे त्यांचा काळा इतिहास आहे.\nजगात चर्चाय, सेक्स पॉवर वाढवायला कडकनाथ कोंबड्यासोबत हे प्राणी पण…\nसरकारच्या कृपेनं लोकं आत्ता नियुक्ती नसलेला तहसिलदार म्हणून चिडवत आहेत\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात…\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे…\n��्या प्रोजेक्टमूळ चीन बेंडकुळ्या दाखवतं हुतं त्यासाठी पाकिस्तानचं पाय…\nराडा घालणाऱ्यांना पाठींबा देवून CM नी आपल्याच कायदा सुव्यवस्थेवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/india-needs-one-manmohan-singh-today-says-sharad-pawar-while-talking-about-economy-after-corona/articleshow/76915941.cms", "date_download": "2021-06-19T23:46:15Z", "digest": "sha1:FF5ALZDTI7VEF7VUAYZMYSCYEBA5GTNN", "length": 13183, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSharad Pawar: 'आज देशाला मनमोहन सिंगांची गरज आहे'\nSharad Pawar on Economy after Corona करोनाच्या संकटामुळं गाळात गेलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आज देशाला एका मनमोहनसिंगांची गरज आहे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.\nदेशाला आज मनमोहन सिंग यांची गरज- शरद पवार (मुलाखत- भाग २)\nमुंबई: 'नव्वदच्या दशकात देशावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. त्यातून देशाला बाहेर काढण्याचं काम तेव्हाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी केलं. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या पाठिंब्यानं त्यांनी नेहमीची चौकट सोडून निर्णय घेतले आणि अर्थव्यवस्था सावरली. आजही तशाच प्रयत्नांची गरज आहे. देशाला एका मनमोहन सिंगांची गरज आहे,' असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. (Sharad Pawar says India needs one Manmohan Singh today)\nवाचा: तुम्ही मोदींचे गुरू आहात शरद पवार हसले आणि म्हणाले...\nशिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम, केंद्र सरकारच्या कारभाराची पद्धत आणि भारत-चीनच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं आहे.\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर देशावर ओढवलेल्या आर्थिक संकटाबाबत पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी काही जाणकारांची मदत घेण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक-दोनदा सर्वपक्षीय नेत्यांशी बोलणी केली आहेत. पण या संकटाची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्यावर एकाच पक्षाच्या विचारानं उ���ाय शोधता येईल अशी भूमिका घेऊन चालणार नाही. ज्यांची ज्यांची मदत घेता येईल, त्यांची मदत घ्यायला हवी. मोदींच्या सध्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या अनेक लोकांना अशा संकटात काम करण्याचा अनुभव नाही. खरंतर तो आम्हालाही नाही. पण या संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्वांची साथ घेण्याच्या बाबतीत सरकार कमी पडतेय,' असं पवार म्हणाले.\nवाचा: 'बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये हा फरक आहे'\nयाच अनुषंगानं बोलताना पवारांनी देशातील इतर अर्थमंत्र्यांच्या कामाची आठवण सांगितली. 'देशासमोर जेव्हा संकटाचे प्रसंग येतात तेव्हा जो एक प्रकारचा संवाद लागतो तो सध्या दिसत नाही. प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना तासन् तास इतर पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत. त्यांची मतं घेत. आता इतरांची मतं घेतली जातात की नाही माहीत नाही. वेगळ्या विचाराच्या लोकांना तिथं प्रवेश आहे असं दिसत नाही. कुणाशी चर्चा होत असेल तर त्याचा परिणाम कुठं दिसत नाही,' असंही पवार म्हणाले. 'काही लोकांच्या कामाची पद्धत असते. पण मोदींनी काही जाणकार लोकांची मदत घेऊन पावलं टाकायला हवी. ते नक्कीच सहकार्य करतील,' असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nSharad Pawar: अखेर ‘त्या’ प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनी महाराष्ट्राला दिलं\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\n; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nकोल्हापूर'हसन मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितली, त्यात चूक काय\nमुंबई'सत्ता गेल्याने काहींचा जीव कासावीस'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहली इंग्लंडमध्ये धावा करण्यात पुन्हा कसा यशस्वी ठरला, जाणून घ्या रहस्य...\nमुंबईमहाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर\nमुंबई'या' स्थितीत स्वबळाची भाषा कराल तर लोक जोडे मारतील: उद्धव ठाकरे\nमुंबईकाँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल; टिळक भवनात झाला 'हा' संकल्प\nमुंबईहिंदुत्व ही काही कुणाची कंपनी नाही; मुख्यमंत्री ठाकरे भाजपवर बरसले\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार���टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-gammat-goshti-mrunalini-vanarase-marathi-article-1650", "date_download": "2021-06-20T01:24:15Z", "digest": "sha1:3LH7L6MLG7EFBYCGCVM36T6VN4BD2XPD", "length": 12424, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Gammat Goshti Mrunalini Vanarase Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 7 जून 2018\nमित्रहो, आपण वानर ते नर प्रवासाविषयी गोष्टी करतो आहोत. लांडगा ते कुत्रा प्रवासापेक्षा हा प्रवास वेगळा आहे ना कुणीतरी कुणाचं तरी ‘पाळीव’ होतं आणि मग त्या पाळीवाला आपलं आपण राहणं कधी शक्‍यच होत नाही. तो आपला मालकाच्या आश्रयानं राहतो. आपल्या पूर्वज वानराला कुणी पाळीव नाही केलं. वानर ते नर प्रवासाला खूप म्हणजे जवळपास पन्नास लाख वर्षं लागली. लांडगा ते कुत्रा हा प्रवास तीस हजार वर्षांत झाला. आहे ना मोठा फरक कुणीतरी कुणाचं तरी ‘पाळीव’ होतं आणि मग त्या पाळीवाला आपलं आपण राहणं कधी शक्‍यच होत नाही. तो आपला मालकाच्या आश्रयानं राहतो. आपल्या पूर्वज वानराला कुणी पाळीव नाही केलं. वानर ते नर प्रवासाला खूप म्हणजे जवळपास पन्नास लाख वर्षं लागली. लांडगा ते कुत्रा हा प्रवास तीस हजार वर्षांत झाला. आहे ना मोठा फरक अर्थात तीस हजार काय आणि पन्नास लाख काय; आपल्याला दोन्ही समजायला अवघडच. पण हे होतं एवढं मात्र दिसून आलंय. त्यामुळे दोन्ही गोष्टींची कल्पना करता येऊ लागली आहे.\nसमजा आजच्या कुत्र्याला आपला भूतकाळ दाखवला आणि ‘टाईममशीन’द्वारे त्याला भूतकाळात पाठवून असं म्हटलं, की बाबारे, तुला चॉईस आहे तुला लांडगा म्हणून राहायचं आहे की माणसाजवळ येऊन कुत्रा व्हायचं आहे तुला लांडगा म्हणून राहायचं आहे की माणसाजवळ येऊन कुत्रा व्हायचं आहे इथवर आलास की माणसं तुझं काय वाटेल ते करतील. तुझ्यासाठी खास अन्न बनवतील, तुझी औषधं, तुझा पट्टा, तुझे कपडे (हो, कपडे आणि सॉक्‍ससुद्धा इथवर आलास की माणसं तुझं काय वाटेल ते करतील. तुझ्यासाठी खास अन्न बनवतील, तुझी औषधं, तुझा पट्टा, तुझे कपडे (हो, कपडे आणि सॉक्‍ससुद्धा), सगळं सगळं करतील.. प्रसंगी तुला गोळी घालतील, दूर कुठंतरी सोडून येतील. तर तो कुत्रा काय म्हणेल), सगळं सगळं करतील.. प्रसंगी तुला गोळी घालतील, दूर कुठंतरी सोडून येतील. तर तो कुत्रा काय म्हणेल तो लांडगा म्हणून राहणं पसंत करेल असं तुम्ही लगेच म्हणाल. पण मित्रांनो, गोष्टी इतक्‍या साध्या नाहीत. असं कुणी ठरवून करतं असंही दिसत नाही. आपण एकच करू शकतो, काय झालंय आणि काय होतंय याकडं अधिकाधिक वस्तुनिष्ठपणं (म्हणजे आपली आयडियाची कल्पना लढवून नव्हे, खरोखरचे पुरावे शोधून, असे पुरावे जे सगळ्यांना पडताळून पाहता येतील), डोळसपणं पाहू शकतो.\nझाडावरचे आपले पूर्वज खाली आले. दोन पायांवर चालू लागले. दगडानं खणू लागले, कापू लागले, दगडाला हत्यार म्हणून वापरू लागले. कसं घडलं असेल हे सारं\nतुम्ही जातककथा ऐकल्या आहेत या कथा बोधीसत्त्वाच्या आहेत. म्हणजे बुद्धपद प्राप्त होण्यापूर्वी बुद्धानं घेतलेल्या वेगवेगळ्या जन्मांच्या कथा. या कथांमध्ये तो कधी हत्ती, वानर म्हणून भेटतो तर कधी माणसाच्या रूपात. ‘नालापान जातक’ ही अशीच एक जातक-कथा आहे. या कथेत बोधिसत्त्वानं वानरांच्या कळपाचा प्रमुख म्हणून जन्म घेतलेला आहे. एके वर्षी दुष्काळ पडतो आणि रानातलं पाणी आटत जातं. पाण्याच्या शोधात सर्वत्र फिरत असलेली वानरं एका तळ्यापाशी येतात. हे तळं पाण्यानं भरलेलं असतं. पाण्याकडं बघून वानरांना मोह होतो. परंतु हुशार वानरं थांबतात आणि तळ्याचा नीट अभ्यास करतात. त्यांना फक्त आत जाणारी पावलं दिसतात. बाहेर येणारी पावलं नाहीतच, असं त्यांच्या लक्षात येतं. ते त्यांच्या नेत्यासाठी थांबतात. नेता येतो आणि पाहणी करून आपल्या कळपाला सांगतो, की तुम्ही घाई करून पाण्यापाशी गेला नाहीत ही अत्यंत योग्य गोष्ट केलीत. या तळ्यात एक यक्ष आहे आणि पाण्याच्या मिषानं जो प्राणी तळ्यापर्यंत जातो त्याला तो खाऊन टाकतो. तेव्हा या तळ्याच्या फार जवळ न जाणंच इष्ट. परंतु तहानलेल्या वानरांचं पाण्याकडं नुसतं बघून तर नक्कीच समाधान होणार नव्हतं. त्यांची तहान ओळखून कळपाचा नेता एक वेगळीच शक्कल लढवतो. बाजूला असलेल्या पोकळ गवताच्या नळ्या करून वानरं त्या चक्क पाण्यात बुडवतात आणि त्यातून शोष���न पाणी पितात. यक्षाचा अर्थातच चडफडाट होतो. पण वानरांची तहान शमते.\nवानरं खरोखर वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता दाखवतात. अशी बांबू टाकून पाणी शोषणारी माकडं मी तरी पाहिली किंवा ऐकली नाहीत. पण इतर अनेक प्रकारे आपणही उपकरणं (implements) वापरू शकतो हे वानरं दाखवून देतात (म्हणजे तसं दिसतं) ती काठीनं मुंग्या बाहेर काढतात, दगडानं फळं फोडतात. तुम्ही पाहिलंय का वानरांना किंवा कोणत्याही प्राण्यांना अशा युक्‍त्या वापरताना मलाही तुमची गोष्ट कळवा.\nमाणूसही याच प्राणिसृष्टीचा भाग होता आणि आहे. आपण आणि आपले वानर भाईबंद यांच्यात जनुकीयदृष्ट्या फार थोडा फरक आहे. काय म्हणता या फरकानं आपल्याला फार हुशार बनवलंय या फरकानं आपल्याला फार हुशार बनवलंय याचं उत्तर मिळण्यासाठी आधी हुशारीची व्याख्या बनवायला हवी.. काय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/marathipratham/22974", "date_download": "2021-06-20T01:41:34Z", "digest": "sha1:4WOKI3VQUJXJTFNFXASHE7BOXS6TGHKL", "length": 45658, "nlines": 317, "source_domain": "bahuvidh.com", "title": "ग्रंथालय संचालनालय : मराठी भाषेचा प्रचार व प्रसार (भाग ३) - शालिनी इंगोले - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nग्रंथालय संचालनालय : मराठी भाषेचा प्रचार व प्रसार (भाग ३)\nमराठी प्रथम शालिनी इंगोले 2021-06-10 12:11:29\nग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागात वाचनप्रेमींसाठी नवनवीन उपक्रम आखले जातात.  मराठीला अनेकानेक ग्रंथांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. तो वारसा वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल सांगतायत महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या प्रभारी संचालक शालिनी इंगोले -\nमराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याकरिता ग्रंथालय संचालनालयाची भूमिका:-\nमराठी भाषेला हजारो वर्षांचा श्रीमंत इतिहास आहे. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या ‘महाराष्ट्री’ या बोलीभाषेपासून झाला. ही भाषा सर्व प्रथम सातवाहन या साम्राज्याच्या प्रशासनात उपयोगात होती. तिची यादवकाळामध्ये मोठ्या प्रमाणावर भरभराट झाली. ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथ लिहून मुकूंदराज हे मराठीतील पहिले कवी ठरले. पुढे ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ लिहून मराठी भाषेला दर्जेदार साहित्य दिले.\nसमस्त प्राणीमित्रांच्या कल्याणासाठी जे ‘पसायपान’ मागितले ते मराठीतच लिहिलं आहे, याचा प्रत्येक मराठी भाषकाला अभिमान आहे. नंतर बहामणी काळात संत एकनाथांनी मराठी भाषेत भारुडे लिहिली. तसेच इतर महान संतानी ओव्या, भजने आणि कीर्तने लिहिली. अशाप्रकारे मराठी भाषेत संत साहित्य रुजत असताना, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या काळात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मराठीत ४१४१ अभंग लिहून मराठी भाषेला धन्य केले. या दरम्यान, समर्थ रामदास स्वामींच्या हातून ‘दासबोध’सारख्या महान ग्रंथाची निर्मिती झाली.\nस्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सानेगुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, इत्यादी स्वातंत्र्यसेनानी; तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळे ग्रंथ, लेख आणि पुस्तके लिहिली, यामुळे स्वातंत्र्य लढ्याला आणि लोकांच्या विचारसरणीला योग्य दिशा मिळाली.\nरक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे\nविरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता, अजुनि शब्दांचे\nअशा ओळीत जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करणारे कवी कुसुमाग्रज हेपण याच काळातले. या शतकामधे वेगवेगळे मराठी लेखक, कवी, वक्ते महाराष्ट्राला लाभले.\nमन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात\nआता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात\nअसे व्यवहारिक तत्त्वज्ञान शिकवणारी कवयित्री बहिणाबाई चौधरींचे साहित्य आजही जनमानसात रुजलेले आहे. सुवर्णकाळाचे नाटय शिल्पकार राम गणेश गडकरी यांचे भावबंधन, एकच प्याला, पुण्यप्रभाव, राजसंन्यास ही नाटके रंगभूमीवर नव्याने येऊन पुन्हा-पुन्हा आजही वाचली जात आहेत. व्यास, वाल्मिकी, कालिदास, मोरोपंत व केशवसुत यांचे काव्य अजरामर आहे. निबं��� हा लेखनप्रकार जाणीवपूर्वक रुजवणारे ना.सी. फडके यांच्या कांदबऱ्या आजही वाचल्या जातात. आचार्य अत्रे, चि. वि. जोशी आणि पु. ल. देशपांडे यांनी मराठी माणसाचे खडतर जीवन आपल्या विनोदी साहित्याने सुसह्य केले आहे.\nदलित साहित्याचे मार्गदर्शक अण्णाभाऊ साठे, गूढ साहित्ययात्री जी. ए. कुलकर्णी, प्रतिभावान लेखक शं. ना. नवरे, ‘स्वामी’ कादंबरीचे लेखक रणजित देसाई यांच्या साहित्याला आजही मागणी आहे. ‘गीत रामायण’सारखे महाकाव्य लिहिणारे, आधुनिक वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध ग. दि. माडगूळकर आणि “सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत” असा प्रश्न विचारून विचार करायला लावणारे, मुलांसाठी बोलगाणी लिहिणारे मंगेश पाडगावकर यांचं साहित्यही अजरामर आहे.\nवि. स. खांडेकर, कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांनी मराठी भाषेला जगात मान्यता मिळवून दिलेली आहे, त्यांचे साहित्य वंदनीय आहे.\nजागतिक कीर्तींची व्यक्तीमत्त्वे; जशी, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर, तसेच खेळाडू सचिन तेंडूलकर, कला क्षेत्रातील लता मंगेशकर, व्ही. शांताराम, उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर, विठ्ठल कामत इत्यादी महान व्यक्तिमत्त्वांची चरित्रे आजही प्रेरणादायी आहेत.\nमध्यमवरर्गियांचे साहित्यिक व.पु.काळे, शब्दस्वर प्रभु सुधीर मोघे, ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, तसेच द. मा. मिरासदार, नामदेव ढसाळ, ‘पानिपत’कार विश्वास पाटील, अशा अनेक दिग्गज साहित्यिकांनी लिहिलेले साहित्य आपल्याजवळ घेऊन, मराठी भाषा एखादया खजिन्यासारखी उभी आहे.\nमहाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालयांतर्गत असलेली महाराष्ट्रातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये मराठी भाषेतील साहित्याचा हा खजिना, सर्व वयोगटांतील, स्तरांतील वाचकांना देण्यासाठी सदैव तत्पर आहेत. तसेच हा खजिना पुढील पिढीसाठी जतन व संवर्धन करण्याचे मोलाचे काम संचालनालयामार्फत केले जाते.\nसार्वजनिक ग्रंथालयांच्या या साहित्य खजिन्यात अगदी प्राचीन, मध्य आणि आधुनिक युगातील सर्व प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे. कथा, कादंबऱ्या, काव्य, चरित्रग्रंथ, विविध संदर्भग्रंथ, ज्ञानकोश, शैक्षणिक ग्रंथ, संशोधनात्मक ग्रंथ, वृत्तपत्रे, नियतकालिके, असे पारंपारिक साह��त्येतर ग्रंथही यामध्ये आहेत. तसेच, डिजिटल माध्यमाद्वारे, इंटरनेटद्वारे वाचनीय साहित्याचादेखील समावेश आता होतो आहे.\nआज मराठीतील साहित्य हे गावपातळीवरून पुढे येताना दिसत आहे. मराठी भाषा व साहित्य मूठभरांची मक्तेदारी राहिलेली नाही. धर्म, जात, प्रदेश, आर्थिक स्तर यांच्या चौकटी ओलांडून साहित्य निर्माण होताना दिसत आहे. मराठी साहित्य पुस्तकांच्या माध्यमातूनच पुढे आले पाहिजे ही अनिवार्यता देखील आता रााहिलेली नाही. समाजमाध्यमे इतकी प्रभावी आणि संवेदनशील झाली आहेत, की आता बरेच नवे लेखक ब्लॉग, फेसबूक या नव्या माध्यमांतून आपले लेखन एका क्षणात लाखो वाचकांपर्यत पोहोचवत आहेत आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियासुद्धा अगदी तातडीने येऊ लागली आहे. म्हणजेच लेखन, त्याचा प्रचार-प्रसार आणि त्यांचे समीक्षण या तीनही बाबी अत्यंत गतिमान झाल्या आहेत. सर्वात आनंदाची बाब म्हणजे तरुणाईचा सहभाग लक्षवेधी प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नव्या पिढीकरता समाजमाध्यम या नव्या व्यासपीठाचा उपयोग करण्यासाठी, मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी ग्रंथालय संचालनालय पुढे सरसावले आहे. या व्यतिरिक्त विविध उपक्रम राबवून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करीत आहे.\nमराठी भाषकांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची एक अनन्य ओळख आहे. मराठी भाषा केवळ महाराष्ट्राची भाषा नसून महाराष्ट्राची संस्कृती आहे. भाषा-संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि तिचा सन्मान करण्यासाठी राज्यशासनाने अनेक अभिनव, उपयुक्त उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे पुस्तकांचे गाव.\nपुस्तकांचे गाव (भिल्लार) :- महाबळेश्वर-पाचगणी या शहरांच्या मध्यात वसलेले, स्ट्रॉबेरीच्या विक्री-उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले, भिलार गाव आता भारतातील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवी ओळख प्राप्त करीत आहे. इंग्लडमधील ‘हे ऑन वे’ या पुस्तकांच्या गावावरून तत्कालीन महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांना ही संकल्पना सुचली. भिलार गावामध्ये विविध घरे, लॉजेस, मंदिरे, शाळा या ठिकाणी विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या निमित्ताने घरांचे आणि पर्यायाने संपूर्ण गावाचे रूपांतर एका सुसज्ज ग्रंथालयात करण्यात आले आहे. ‘आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने’ हे या उपक्रमाचे बोधव��क्य आहे. या स्वरूपाचा देशातील हा पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने भित्तिचित्रे, शिल्पचित्रे यांच्या माध्यमांतून गावाचा कायापालट करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने या उपक्रमासाठी भक्कम पाठबळ दिले आहे. महाबळेश्वर-पाचगणी या पर्यटन स्थळांच्या जवळच विकसित करण्यात आलेल्या पुस्तकांच्या गावामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच, वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी देखील हातभार लागत आहे.\nराज्यात मराठी भाषेचा राजभाषा म्हणून सार्वत्रिक वापर करण्याच्या दृष्टीने ग्रंथालय संचालनालय अनेक उपक्रम राबवित आहे. त्यापैकी काही उल्लेखनीय उपक्रम पुढीलप्रमाणे :\n१. राष्ट्रीय ग्रंथसूची :- ग्रंथ प्रदान अधिनियम कायदा १९५४ (सुधारित १९५६) अन्वये राष्ट्रीय ग्रंथालय, कोलकता येथे सर्व मराठी भाषेतील प्रकाशित पुस्तकांची नोंद करण्यात येते. सदर नोंदींना राष्ट्रीय ग्रंथसूची असे म्हणतात. सदर राष्ट्रीय ग्रंथसूचीचे प्रकाशन ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई येथून करण्यात येते.\n२. ग्रंथोत्सव :- दिनांक १६ जुलै २०१६च्या शासन निर्णयान्वये राज्यातील ३५ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांमार्फत वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी व ग्रंथांचा सर्वदूर प्रसार करण्यासाठी ‘ग्रंथोत्सव’ हा उपक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत यासाठी प्रकाशक व ग्रंथविक्रेता यांना ग्रंथविक्रीसाठी एकाच ठिकाण आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी; हा ‘ग्रंथोत्सव’ आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.\n३. वाचन प्रेरणा दिन :- माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने, दि. १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.\n४. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा :- मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे या हेतूने सन २०१३ पासून दरवर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.\n५. मराठी भाषा गौरव दिन :- वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, मराठी भाषेचा गौरव म्हणून दि. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून ग्रंथालय संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये साजरा केला जातो.\n६. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग :-  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषा व संस्कृती यांचा प्रचार व प्रसार, विकास व समृद्धी यांसाठी काम करणाऱ्या ग्रंथालयांना अर्थसाहाय्य देण्याबाबतची योजना ग्रंथालय संचालनालयामार्फत कार्यन्वित आहे.\n७. फिरते ग्रंथालये :- ग्रंथालय संचालनालयामार्फत ‘पुणे-मुंबई-पुणे दक्खन राणी एक्सप्रेस’ आणि ‘मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस’ या रेल्वे गाडयांमध्ये फिरते ग्रंथालय सुरू करून, प्रवासादरम्यान प्रवाशांना वाचण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.\n८. बीकेसी कोविड केंद्राला ग्रंथ भेट :- महाराष्ट्रासह जगभर कोरोना नामक संकटाने प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रायोगिक तत्त्वावर, मुंबई येथील बीकेसीस्थित कोरोना केंद्रातील रुग्णांसाठी, ग्रंथालय संचालनालयातील अधिकारी/कर्मचारी वर्गाने स्वंयप्रेरणेने जमा केलेल्या वर्गणीतून, मराठी भाषेतील दर्जेदार २०० ग्रंथ भेट स्वरूपात देण्याचा उपक्रम या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे.\nअशा प्रकारे महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालये इतिहास काळापासून पारंपारिक ते आधुनिक माध्यमांद्वारे, विविध उपक्रमांद्वारे मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करीत आहेत. या लेखमालिकेचा समारोप करताना, अजरामर मराठी अभिमान गीत लिहिणारे कवी सुरेश भट यांना वंदन करून संकल्प करू या की, मी रोज एक तरी मराठी पुस्तक वाचेन आणि म्हणेन,\nलाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी\nजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी\nधर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी\nएवढ्या जगात माय मानतो मराठी\n(लेखिका महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या प्रभारी संचालक आहेत)\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nमराठी साहित्य , महाराष्ट्र ग्रंथालय संचालनालय , शालिनी इंगोले , मराठी अभ्यास केंद्र\nदेवनागरी लिपी आणि मराठी माणूस\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांप���र्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nप्रभारी ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र राज्य.\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 म��ाठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच ��ालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/find-tractor-dealers/swaraj/medak/", "date_download": "2021-06-20T01:51:32Z", "digest": "sha1:WT2HHFI5P6T2HHZYNMHPGGSS3QAEOWJD", "length": 21035, "nlines": 195, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "मेडक मधील 3 स्वराज ट्रॅक्टर डीलर - मेडक मधील स्वराज ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nस्वराज ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम मेडक\nस्वराज ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम मेडक\nमेडक मधील 3 स्वराज ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा. ट्रॅक्टर जंक्शन द्वारे, आपणास मेडक मधील स्वराज ट्रॅक्टर डीलर्सशी संबंधित सर्व माहिती, संपर्क तपशील आणि त्यांचा संपूर्ण पत्ता यासह आरामात सापडेल. फक्त आमच्याशीच रहा आणि आपल्या जवळच्या मेडक मधील स्वराज ट्रॅक्टर विक्रेता प्रमाणित करा.\n3 स्वराज ट्रॅक्टर डीलर\nस्वराज जवळच्या शहरांमध्ये ट्रॅक्टर विक्रेते\nब्रांडद्वारे संबंधित ट्रॅक्टर डीलर\nअधिक बद्दल स्वराज ट्रॅक्टर्स\nआपल्या जवळ ट्रॅक्टर विक्रेते शोधा\nआपण मेडक मधील स्वराज ट्रॅक्टर डीलर शोधत आहात\nमग जेव्हा ट्रॅक्टर जंक्शन तुम्हाला मेडक मधील 3 प्रमाणित स्वराज ट्रॅक्टर डीलर्स प्रदान करते तेव्हा कोठेही जा. आपल्या शहराच्या अनुसार निवडा आणि मेडक मधील स्वराज ट्रॅक्टर डीलर्स संबंधित सर्व माहिती मिळवा.\nमेडक मध्ये स्वराज ट्रॅक्टर डीलर कसा सापडेल\nट्रॅक्टर जंक्शन मेडक मधील स्वराज ट्रॅक्टर डीलर्ससाठी वेगळा विभाग पुरवतो. आपल्या पसंतीनुसार आपल्याला फक्त सर्व गोष्टी फिल्टर कराव्या लागतील. त्यानंतर, आपण मेडक मध्ये स्वराज ट्रॅक्टर डिलर्स आरामात मिळवू शकता.\nमी माझ्या जवळच्या मेडक मधील स्वराज ट्रॅक्टर डीलरशी कसा संपर्क साधू शकतो\nआपल्या सोईसाठी आम्ही येथे सर्व संपर्क तपशील आणि स्वराज ट्रॅक्टर डीलरचा संपूर्ण पत्ता प्रदान करतो. फक्त आमच्यास भेट द्या आणि सोप्या चरणांमध्ये मेडक मध्ये स्वराज ट्रॅक्टर शोरूम मिळवा.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/marathipratham/22777", "date_download": "2021-06-20T01:53:26Z", "digest": "sha1:X326PKOAOQP4PODSKMEG3UEGMFFYUOBW", "length": 25043, "nlines": 247, "source_domain": "bahuvidh.com", "title": "भाषाविचार - बालचित्र समितीला अधिक सक्रियतेची गरज (भाग १३) - डॉ. दीपक पवार - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nभाषाविचार - बालचित्र समितीला अधिक सक्रियतेची गरज (भाग १३)\nमराठी प्रथम डॉ. दीपक पवार 2021-04-22 13:33:51\n“दरवर्षी समितीतर्फे बालचित्रपट महोत्सव होतो. त्यासाठी देशाच्या विविध भागांतून मुलं आमंत्रित केली जातात. पण, सर्वसाधारणपणे ही मुलं केंद्रीय विद्यालयांमधली असतात असं सांगण्यात आलं, असं का व्हावं केंद्रीय विद्यालयांमध्ये शिक्षणाचं माध्यम प्राधान्याने इंग्रजी आहे. त्यातही तिथली मुलं ही सर्वसामान्यपणे सनदी अधिकाऱ्यांची असतात. हे चित्रपट जर सर्व मुलांसाठी असतील, तर त्याचा महोत्सव फक्त या मोजक्या मुलांसाठीच का मर्यादित असावा केंद्रीय विद्यालयांमध्ये शिक्षणाचं माध्यम प्राधान्याने इंग्रजी आहे. त्यातही तिथली मुलं ही सर्वसामान्यपणे सनदी अधिकाऱ्यांची असतात. हे चित्रपट जर सर्व मुलांसाठी असतील, तर त्याचा महोत्सव फक्त या मोजक्या मुलांसाठीच का मर्यादित असावा भारतातल्या विविध राज्यांमधल्या प्रादेशिक भाषेतील शाळांमधल्या मुलांना आग्रहाने या महोत्सवासाठी नेलं पाहिजे. सर्व राज्य सरकारांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून, आपल्या राज्यातले विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होतील हे पाहिलं पाहिजे.” मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा बालचित्रपटांच्या माध्यमातून मुलांच्या भाषाशिक्षणाविषयी सांगणारा लेख -\nमाझी मुलगी इतर अनेक मुलामुलींप्रमाणे भरपूर टीव्ही पाहते. सुट्ट्यांमध्ये तर त्याला ऊत येतो. यामध्ये स्वाभाविकच कार्टून वाहिन्या जास्त प्रमाणात पाहिल्या जातात. शिन्चॅन, डोरेमॉन, निंजा हातोडी, सिंड्रेला ही तिची आवडीची पात्रं आहेत. कार्टून वाहिन्यांवर भाषेचा पर्याय उपलब्ध असतो. त्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी हे पर्याय असतात. तमिळ, तेलुगू यांचेही पर्याय असतात, कारण त्या भाषा वापरणारे लोक आग्रही आहेत. मराठी-कोकणीसारख्या भाषा वापरणारे लोक आपली भाषा मनोरंजनाच्या जगात दिसावी, याबद्दल फारसे सक्रिय नसल्यामुळे हिंदी-इंग्रजीला पर्याय राहत नाही. शिवाय, कार्टून्सचं जगही तेच-तेच सांगणारं आहे. अशावेळी मुलांना नवीन काय सांगावं असा विचार करत असताना, बालचित्र समितीच्या (Children’s Film Society, India) चित्रपटांचा खजिनाच हाती आला. विविध भारतीय भाषांमधल्या सिनेमांची थोडक्यात माहिती देणारा अतिशय देखणा कॅटलॉग, अगत्याने विक्रीसाठी मदत करणारे कर्मचारी असा सर्वसाधारणपणे सरकारी खात्यात न आढळणारा प्रकार इथे दिसला. एखादा खजिना लुटावा तसे मी तिथून माझ्या आणि मित्रमैत्रिणीं���्या मुलांसाठी सिनेमे घेऊन आलो.\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nभाषाशिक्षण , भाषाविचार , बालचित्रपट , डॉ. दीपक पवार , मराठी अभ्यास केंद्र\nकोविड काळात बदललेल्या जीनवपद्धतीमुळे मुल जास्त वेळ घरातच आहेत. ह्या वेळेचा अशा चित्रपटांमधून भाषाविचार व संस्कार रूजविण्यात चांगला वापर होऊ शकेल. सरकारने निश्चितच अनुकरण करावा असा हा कार्यक्रम आहे.\nअमेरिकेतील शालेय शिक्षण : पुस्तकापल्याडचे शिक्षण (भाग - २)\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग कर��ात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/6270", "date_download": "2021-06-20T00:47:55Z", "digest": "sha1:F3QE5TWGCAK6WPJNCWV22MFD57L5X2QW", "length": 27080, "nlines": 277, "source_domain": "bahuvidh.com", "title": "वजनकाट्याचे गुलाम - राजीव शारंगपाणी - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nपुनश्च राजीव शारंगपाणी 2018-10-15 19:00:51\nअंक- अंतर्नाद; वर्ष- सप्टेंबर २०१०\nअसमाधान हा सध्याच्या संस्कृतीचा आत्मा आहे. हे असमाधान आपल्या शरीरापासून ते आपला नवरा, बायको, मुले, काम, मिळणारे पैसे, घर, वाहन ह्या सर्व गोष्टींत परमेश्र्वरावर ताण करून सर्वव्यापी झालेले आहे. ‘ठेविलें अनंते तैसेंचि राहावें, चित्तीं असो ध्यावें समाधान’ म्हणणारे तुकोबा म्हणजे अडाणीच वाटतील, अशी परिस्थिती आहे. एकदा ‘चित्तीं असो द्यावे असमाधान’ अशी परिस्थिती उत्पन्न झाली, की मग ते मायावी समाधान मिळवण्यासाठी मनुष्ये पैसे खर्च करू लागतात. समाधान हे पैशाने कधीच मिळत नसल्याने पैसे खर्च करतच बसतात. क्षितिजासारखे समाधान सारखे लांबच पळत असते.\nमनुष्यप्राण्याचे शरीर सामान्यपणे तीन प्रकारचे असते. एक म्हणजे उंच किडकिडीत असे, दुसरे गोल गरगरीत असे आणि तिसरे म्हणजे आटोपशीर आणि प्रमाणबद्ध असे. आपल्याला जे शरीर मिळते ते आपल्या आईवडिलांच्या गुणसूत्रांवर अवलंबून ���सते. शरीराच्या मुख्य ढाच्यात आपल्याला फार मोठे बदल कधीच करता येत नाहीत. शस्त्रक्रियेने काही बदल जरूर करता येतात, पण हे बदल ज्याच्या शरीरात काही जन्मजात दोष असतात अशांसाठीच उपयुक्त असतात. ह्या शस्त्रक्रिया सरसकट सर्वांसाठी उपयोगी नसतात. शरीराच्या तीन प्रकारच्या ठेवणी लक्षात घेतल्या तर आपल्या असे लक्षात येईल, की समाजातील साधारण तीस टक्के लोक हे बारीक असणार आणि दिसणार, तीस टक्के लोक हे जाड असणार आणि दिसणार आणि साधारण तीस टक्के लोक हे निसर्गतः आटोपशीर असणार आणि दिसणार. अर्थात एकंदर आळशीपणा जसा वाढत जाईल, तसे जाड लोक जास्त दिसणार. ह्यानुसार कमीत कमी साठ टक्के लोक हे वजनात सामाजिक संकल्पनेनुसार कमी अगर जास्त असणार. मग त्यांना न्यूनगंड देण्याचे काम केले की झाले. साठ टक्के लोक ह ...\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\n२०१९ मध्येहि हि मते कायम आहेत का \nआपल्या प्रकृती नुसार आहारविहार असावा असे आयुर्वेदात ही सांगितले आहे. सरांनी सोप्या पद्धतीने विषय मांडला. छान.\nएवढा बहुचर्चित चोथा झालेला विषय येथे मलातरी अपेक्षित नव्हता\nलेख चांगला आहे पण रात्री जेवू नये ह्याचा खुलासा व्हायला हवा की एकदाच जेवावे का रात्री उशिरा जेवू नये.\nडॉ. शारंगपाणी सर हे अतिशय परखड लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. योग्य लेख\nलेख नेहमीप्रमाणेच खुसखुशीत व नर्मविनोदी. या लेखकाची सर्वच पुस्तके अशीच छान आहेत . धन्यवाद\nडॉक्टर महाशयांनी हा लेख लिहिला सप्टेंबर २०१० पण त्यावर विचार किती जणानी केला पण त्यावर विचार किती जणानी केला ठेविले अनंते .... सारखी वचने वाचण्यासाठी नसून पाळण्यासाठी असतात, हे तर आम्ही केव्हांच विसरलो आहोत. पण आज १५ ऑक्टोबर २०१८ रोजी सुद्धा वजनदार किंवा वजनरहित होण्यासाठी शॉर्टकट शोधण्याचा हव्यास काही सुटत नाही. साध्या व्यायामाने, योगासनांनी आणि मुख्यत: 'रसने'वर ताबा ठेऊन जे काम होऊ शकते ते औषधांच्या साह्याने करणे म्हणजे आपणच आपल्या देहावर अत्याचार करण्यासारखे आहे. डॉक्टरांनी महत्वाचा मुद्दा मांडलाय, तो आहे व्यक्तिमत्वाचा ठेविले अनंते .... सारखी वचने वाचण्यासाठी नसून पाळण्यासाठी असतात, हे तर आम्ही केव्हांच विसरलो आहोत. पण आज १५ ऑ���्टोबर २०१८ रोजी सुद्धा वजनदार किंवा वजनरहित होण्यासाठी शॉर्टकट शोधण्याचा हव्यास काही सुटत नाही. साध्या व्यायामाने, योगासनांनी आणि मुख्यत: 'रसने'वर ताबा ठेऊन जे काम होऊ शकते ते औषधांच्या साह्याने करणे म्हणजे आपणच आपल्या देहावर अत्याचार करण्यासारखे आहे. डॉक्टरांनी महत्वाचा मुद्दा मांडलाय, तो आहे व्यक्तिमत्वाचा सिक्सपॅक्स किंवा स्लिमट्रिमच्या नादात स्वत:चे व्यक्तिमत्व कसे उठावदार होऊ शकेल, याचा विचार करायला कोणाकडे वेळही नाही, ही खरी शोकांतिका आहे सिक्सपॅक्स किंवा स्लिमट्रिमच्या नादात स्वत:चे व्यक्तिमत्व कसे उठावदार होऊ शकेल, याचा विचार करायला कोणाकडे वेळही नाही, ही खरी शोकांतिका आहे युग जाहिरातींचे आहे, पण नकाराधिकारही आपल्या हाती आहेच की, त्या जाहिरातींना न भुलण्याचा\nमार्गदर्शक व उपयुक्त माहिती दिली......\nसर्वांनी आचरण करावे असा लेख\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मल��� डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विष��ांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-exams-2021-maharashtra-government-cancelled-10th-class-exams-2021-declared-education-minister-varsha-gaikwad/articleshow/82164540.cms", "date_download": "2021-06-20T00:15:40Z", "digest": "sha1:HX56UND4EIJ4IIPTTJMIXGDSVLQZOBXE", "length": 13223, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षा आधी लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला होता, मात्र राज्यातील करोना संक्रमणाच्या बिघडत जाणाऱ्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nराज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा\nदहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय सोशल मिडियाद्वारे जाहीर केला. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमाप���ाच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. निकाल कसा तयार करायचा याबाबतचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील.\nदेशातील इतर सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बोर्डांनी त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. देशातील राष्ट्रीय पातळीवरील मंडळ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने तसेच आयसीएसई बोर्डाने देखील दहावीची शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सर्व बोर्डांच्या निर्णयांमध्ये समानता राहावी म्हणून राज्य मंडळाची देखील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.\nगायकवाड म्हणाल्या, '१२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली होती, त्यात सर्वानुमते दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य बोर्डांनीही त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आला, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला. बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी परीक्षा महत्त्वाची असते, त्यामुळे बारावीची परीक्षा होणार हे निश्चित आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीची परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.'\nदहावीचे जे विद्यार्थी त्यांच्या गुणांबाबत समाधानी नसतील, त्यांना गुण सुधारण्याची संधी दिली जाईल. यासंबंधी कशा पद्धतीने कार्यवाही होईल, त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय जाहीर केला जाईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.\nदरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या परीक्षा रद्दच्या निर्णयासंबंधी माहिती दिली. सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणेच राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. देशातील सात राज्यांमध्ये परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. बारावीच्या परीक्षा होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.\nआयसीएसई दहावी परीक्षेसंबंधीचा निर्णय बोर्डाने बदलला\nSSC CHSL 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा लांबणीवर\nनागपूर विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा रद्द; लॉकडाऊनमुळे निर्णय\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या ब���लांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआयसीएसई दहावी परीक्षेसंबंधीचा निर्णय बोर्डाने बदलला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nकरिअर न्यूजONGC OPAL Recruitment 2021:विविध पदांसाठी भरती,असा करा अर्ज\nमोबाइलबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nमुंबई'या' स्थितीत स्वबळाची भाषा कराल तर लोक जोडे मारतील: उद्धव ठाकरे\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहलीने रचला इंग्लंडमध्ये इतिहास, कोणत्याही कर्णधाराला जमली नाही ही गोष्ट\nमुंबईमी घरातून इतकं काही केलं, घराबाहेर पडलो तर...; CM ठाकरेंची टोलेबाजी\nकोल्हापूरसमन्वयाने टाळणार पुराचा धोका; महाराष्ट्र-कर्नाटकच्या संयुक्त बैठकीत निर्धार\nकोल्हापूर'हसन मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितली, त्यात चूक काय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.factcrescendo.com/2021/04/20/", "date_download": "2021-06-20T01:04:12Z", "digest": "sha1:H5PZT7KIBL2FH2LXD6ZDFJ4ZUMLDCVKX", "length": 10686, "nlines": 96, "source_domain": "marathi.factcrescendo.com", "title": "April 20, 2021 | FactCrescendo | The leading fact-checking website in India", "raw_content": "\nतथ्य तपासण्यासाठी सबमिट करा\nसिद्धांतांची संहिता (कोड ऑफ प्रिन्सिपल्स)\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nकुंभमेळ्यावर टीका केली म्हणून पत्रकार प्रज्ञा मिश्राचा खून झाला का\nरक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीचे फोटो आणि खूनाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुंभमेळा आयोजित करण्यावरून टीका करणारी पत्रकार प्रज्ञा मिश्रा ���िची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, प्रज्ञा मिश्रा यांची हत्या झालेली […]\nकोरोनाबद्दल पोस्ट शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे का\nApril 20, 2021 April 20, 2021 Agastya Deokar1 Comment on कोरोनाबद्दल पोस्ट शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे का\nसोशल मीडियावरील एका व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, कोरोनाविषयी कोणतीही पोस्ट शेअर करण्यास सरकारने बंदी घातलेली आहे. केवळ अधिकृत शासकीय संस्थानांच कोरोनासंबंधी मेसेज पाठविण्याची मुभा असेल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा मेसेज […]\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही इंधन दरवाढीला पर्याय म्हणून देशातील सर्व रस्ते उता... by Agastya Deokar\nFact Check : केरळमधील attikkad हे इस्लामी गाव, लक्षद्वीपमध्ये 100 टक्के लोक मुस्लीम झाले का जरा केरळ मधे जावुन बघा क़ाय चालू आहे, पाचुची बेटे... by Ajinkya Khadse\nयमुना नदीच्या प्रदूषणाचे जुने फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे दिल्लीतील हवेतील प्रदूषण ही सर्वांच्याच चितेंची बा... by Ajinkya Khadse\nपश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचे आंदोलन म्हणून बांग्लादेशातील जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून... by Agastya Deokar\nहे स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे दुर्मिळ फुल नाही. ती तर वनस्पती आहे. वाचा सत्य स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबर) फुल दुर... by Ajinkya Khadse\nगोम कानात घुसली तर कानात मिठाचे पाणी कानात टाकावे : सत्य पडताळणी कोणताही किडा किंवा जमिनीवर सरपटणारा प्राणी चावला त... by Amruta Kale\nब्लड कॅन्सर बरे करणारे औषध पुण्यात मोफत मिळत असल्याचा मेसेज खोटा आहे. वाचा सत्य वैद्यकीय विज्ञानाने केलेल्या अनन्यसाधारण प्रगतीच्य... by Agastya Deokar\nFACT CHECK: 5G मुळे पक्षी मरतात का\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही\nFAKE: सावरकर अंदमान जेलमध्ये असतानाचा ‘हा’ दुर्मिळ व्हिडिओ नाही; वाचा सत्य\nमुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी ��ाचले का\nविशाल चंद्राचा हा व्हिडिओ अ‍ॅनिमेशन केलेला; तो खरा नाही, वाचा सत्य\nDipak Gavit commented on मोदी-शहांवर विश्वास करणे माझी चूक, असे लालकृष्ण अडवाणी यांनी ट्विट केले का\nAshok Karambelkar commented on कोरोनाबद्दल पोस्ट शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे का\nSachin Kamble commented on फ्रान्समध्ये उभारण्यात आलेल्या ‘अशोकस्तंभा’चे वास्तव काय\nSachin laxman borate commented on जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले का\nSwapnil aher commented on बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य: धन्यवाद, माहिती अतिशय उपयुक्त होती\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nआम्हाला वर फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Next_period", "date_download": "2021-06-20T01:30:34Z", "digest": "sha1:44SPNMDYIX5ZSW3EIOXGUA5O2UYZ7OKA", "length": 2559, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "साचा:Next period - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nLast edited on १२ सप्टेंबर २००८, at १४:१८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २००८ रोजी १४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9F", "date_download": "2021-06-20T00:57:18Z", "digest": "sha1:H22RE53JXGA7CCDPNZAJYWKXOIEINU3L", "length": 2965, "nlines": 62, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "इलेक्ट्रिक करंट - Wiktionary", "raw_content": "\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:विद्युतधारा\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २००९ रोजी ०७:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह क��मन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/06/224.html", "date_download": "2021-06-20T01:25:58Z", "digest": "sha1:TLCETU2GZ3ZIYJE6S3O4LP3ZQVYIVMPF", "length": 25817, "nlines": 349, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अरे बापरे...जिल्ह्यात एकाच दिवसात 224 मृत्यू ;मृत्यू तांडवाने नगर जिल्ह्यात खळबळ, आकडे चुकल्याचा संशय | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nअरे बापरे...जिल्ह्यात एकाच दिवसात 224 मृत्यू ;मृत्यू तांडवाने नगर जिल्ह्यात खळबळ, आकडे चुकल्याचा संशय\nअहमदनगर/प्रतिनिधी-कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना व लॉकडाऊन उठल्याने सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असताना दुसरीकडे मृत्यूचे तांडव कमी होतान...\nअहमदनगर/प्रतिनिधी-कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना व लॉकडाऊन उठल्याने सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असताना दुसरीकडे मृत्यूचे तांडव कमी होताना दिसत नाही. बुधवार (9जून) सायंकाळ ते गुरुवार (10 जून) सायंकाळ या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 224जणांचे मृत्यू झाले आहेत.\nजिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाद्वारे रोज दिल्या जात असलेल्या कोरोनासंदर्भातील दैनंदिन आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. यात, बुधवारी सायंकाळी आतापर्यंतच्या मृत्यूंचा आकडा 3571 होता व तो गुरुवारी सायंकाळी 3795 दाखवला गेल्याने मृत्यूच्या या तांडवाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आकड्यांच्या नोंदणीत चूक झाल्याचा संशय आहे. पण याबाबत प्रशासनाकडून काहीही खुलासा झालेला नाही. मागील एप्रिल व मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट भयानक स्थितीत असताना या दोन्ही महिन्यात रोज किमान 35 ते 40जणांचे मृत्यू होत होते. या दोन्ही महिन्यांतून मिळून सुमारे दोन हजारावर मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. या पार्श्‍वभूमीवर आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने सगळीकडचे लॉकडाऊन उठवण्यात आले आहे व दैनंदिन व्यवहारही सुरू झाले आहेत. अशा स्थितीत मागील दोन-तीन दिवसांपासून रुग्ण संख्या व मृत्यूसंख्याही फारशी वाढलेली नव्हती. 6 जूनला 40 (5 जूनची एकूण मृत्यूसंख्या 3443 व 6 जूनची 3483), 7 जूनला 30 (एकूण मृत्यूसंख्या 3513), 8 जूनला 18 (एकूण मृत्यूसंख्या 3531), 9 जूनला 40 (एकूण मृत्यूसंख्या 3571) व 10 जूनला 224 (एकूण मृत्यूसंख्या 3795) अशी दाखवली गेल्याने बुधवारी व गुरुवारी मिळून या एकाच दिवसात तब्बल 224जणांचे मृत्यू झाल्याचे या आकडेवारीतून दिसत आहे. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयालाही या आकडेवारीबाबत संशय आल्याने त्यांनी ती तपासून घेतली. पण जिल्हा शासकीय रुग्णालयातून अशी आकडेवारी अधिकृतपणे दिल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले जाते. पण ही आकडेवारी जर खरी असेल तर एकाच दिवसातील 224 मृत्यूची घटना जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात व देशात खळबळ उडवणारी ठरणार आहे.\nजिल्ह्यात बुधवारी असलेली नव्या कोरोनाबाधितांची संख्या व गुरुवारी असलेली नव्या बाधितांची संख्याही सुमारे 400ने वाढली आहे. बुधवारी नव्या बाधितांची संख्या 499 होती व गुरुवारी ही संख्या 868 झाली आहे. अर्थात या दोन दिवसात कोरोनातून बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्याही सुमारे साडेतीनशेने वाढली आहे. बुधवारी 818जणांना डिस्चार्ज मिळाला होता तर गुरुवारी 1171 जणांना बरे झाल्याने घरी सोडले गेले आहे. या पार्श्‍वभूमीवर एका दिवसातील 224 मृत्यूचा आकडा मात्र खळबळ उडवणारा ठरला आहे. मागच्या महिन्यात येथील अमरधामध्ये एकाच दिवसात 59जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची घटना देशात खळबळ उडवून गेली होती. त्यानंतर जिल्ह्यात रोज सुमारे 35 ते 40 मृत्यू होत असल्याचे प्रशासनाद्वारेच अधिकृतपणे स्पष्ट केले गेले होते. या पार्श्‍वभूमीवर एकाच दिवसातील सुमारे सव्वादोनशे मृत्यूंवर प्रशासन काय भूमिका मांडते, याची प्रतीक्षा आहे.\nमागील दोन दिवसांचे आकडे\n-बरे झालेली रुग्ण संख्या:2,60,910\n-उपचार सुरू असलेले रूग्ण:5081\n-बरे झालेली रुग्ण संख्या:2,62,081\n-उपचार सुरू असलेले रूग्ण:4554\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म��हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तर��णास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अरे बापरे...जिल्ह्यात एकाच दिवसात 224 मृत्यू ;मृत्यू तांडवाने नगर जिल्ह्यात खळबळ, आकडे चुकल्याचा संशय\nअरे बापरे...जिल्ह्यात एकाच दिवसात 224 मृत्यू ;मृत्यू तांडवाने नगर जिल्ह्यात खळबळ, आकडे चुकल्याचा संशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/39024", "date_download": "2021-06-20T01:47:09Z", "digest": "sha1:YJ6JYUQ2MFTPEGZJRHVTDUGDOZ24NIAS", "length": 6184, "nlines": 137, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रुमालावरील भरतकाम भाग-२ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रुमालावरील भरतकाम भाग-२\nरुमालावरील भरतकामाचे नविन नमुने\nगुलमोहर - इतर कला\n मोर कसला खास जमलाय \n मोर कसला खास जमलाय \nसुंदरच आहेत, हेही नमुने.\nसुंदरच आहेत, हेही नमुने.\n मला हे शिकायचंय खरं.\n मला हे शिकायचंय खरं.\nजास्त वेळ वापरलेल्या त्या फुलीसारख्या टाक्याचे नाव काय\nजास्त वेळ वापरलेल्या त्या\nजास्त वेळ वापरलेल्या त्या फुलीसारख्या टाक्याचे नाव काय\nतो कच्छी टाका आहे...\nखुप मस्त आणि नाजूक डिझाइन्स...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nआजोबा' चित्र रंगवा स्पर्धा - शिरीन प्राजक्ता_शिरीन\nश्रीगणेश बुकमार्क स्पर्धा : आर्यन (गट अ, वय १० वर्षे) ज्वाला\nकिलबिल - टाकाऊतुन टिकाऊ - कार मिरर डँगलर- आदिती लाजो\nव्हॅलेंटाइन्स डे बुकमार्क्स तृप्ती आवटी\nकिलबिल : राहुलचा बाप्पा लालू\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/nagar-district-has-crossed-25-lakh-corona-patient-population-76734", "date_download": "2021-06-20T01:43:36Z", "digest": "sha1:PNDWD2IOKAHGHJPJG7SSN7MWT77XZJ4M", "length": 16309, "nlines": 215, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नगर जिल्ह्याने पार केला अडीच लाख कोरोना रुग्णसंख्येचा आकडा - The Nagar district has crossed the 2.5 lakh corona patient population | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्याने पार केला अडीच लाख कोरोना रुग्णसंख्येचा आकडा\nनगर जिल्ह्याने पार केला अडीच लाख कोरोना रुग्णसंख्येचा आकडा\nनगर जिल्ह्याने पार केला अडीच लाख कोरोना रुग्णसंख्येचा आकडा\nबुधवार, 26 मे 2021\nजिल्ह्यात आतापर्य़ंत कोरोना रुग्णांचा अडीच लाखांचा आकडा पार झाला आहे. एकूम दोन लाख 52 हजार 970 रुग्णसंख्या झाली आहे. तसेच एकूण दोन हजार 903 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nनगर : जिल्ह्यात आतापर्य़ंत कोरोना (Corona) रुग्णांचा अडीच लाखांचा आकडा पार झाला आहे. एकूम दोन लाख 52 हजार 970 रुग्णसंख्या झाली आहे. तसेच एकूण दोन हजार 903 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्याही दोन लाख 34 हजार 665 वर आहे. काल जिल्ह्यात दोन हजार 191 रुग्णांची वाढ झाली आहे. (The Nagar district has crossed the 2.5 lakh corona patient population)\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये काल दिवसभरात ५६५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८११ आणि अँटीजेन चाचणीत ८१५ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २, अकोले २, जामखेड ६२, कर्जत ५, कोपरगाव ४२, नगर ग्रामीण ७५, नेवासा ७४, पारनेर ४३, पाथर्डी ६६, राहता २८, राहुरी ३, संगमनेर ६५, शेवगाव ६७, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट ३, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८१, अकोले ३, जामखेड ४, कर्जत १३, कोपरगाव २९, नगर ग्रा.४९, नेवासा ३७, पारनेर २६, पाथर्डी ८२, राहाता ९४, राहुरी ३६, संगमनेर १९, शेवगाव ३०, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर २७९, कॅंटोन्मेंट बोर्ड ३ आणि इतर जिल्हा १० आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन च��चणीत आज ८१५ जण बाधित आढळुन आले. मनपा २५, अकोले ३९, जामखेड ३६, कर्जत ३९, कोपरगाव ५०, नगर ग्रा. ३१, नेवासा ४८, पारनेर ८८, पाथर्डी ७१, राहाता ३६, राहुरी ३९, संगमनेर ८७, शेवगाव ५४, श्रीगोंदा १२६, श्रीरामपूर ३९, कॅंटोन्मेंट बोर्ड १ आणि इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १२६, अकोले ११०, जामखेड ८५, कर्जत १३३, कोपरगाव १२८, नगर ग्रामीण १२९, नेवासा २९४, पारनेर १६०, पाथर्डी १७९, राहाता ९४, राहुरी १६०, संगमनेर १११, शेवगाव १११, श्रीगोंदा १८८, श्रीरामपूर १४२, कॅन्टोन्मेंट २ आणि इतर राज्य ४६ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nस्वबळावर लढण्याबाबत आढळराव म्हणाले...\nशिरूर : आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या की राज्याच्या सत्तेतील मित्रपक्षांशी आघाडी करून याबाबतचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...\nशनिवार, 19 जून 2021\nगर्दी पाहून वाटलं की कार्यक्रम न करताच परत जावं : अजित पवार\nपुणे ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमास उसळलेली गर्दी पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...\nशनिवार, 19 जून 2021\nसकाळी भाजपकडून मिसिंगची तक्रार अन् दुपारी सरनाईक मतदारसंघात हजर\nठाणे : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे बेपत्ता असल्याची तक्रार आज सकाळी भाजपकडून (BJP) वर्तकनगर पोलीस ठाण्यात...\nशनिवार, 19 जून 2021\nखबरदार, जिल्ह्याबाहेर गेल्यास होम क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा इशारा\nपुणे : शहरात कोरोनाचे (Covid-19) निर्बंध शिथिल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी वीकेंडला कडक निर्बंध (...\nशनिवार, 19 जून 2021\nसुनील शेळकेंची ती मागणी मान्य करत बाळा भेगडेंनी उलटवला डाव \nपिंपरी : कोरोनाच्या संकटात मावळ तालुक्यातील (जि. पुणे) पालकांना मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीकरिता...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार शेळकेंची साद आणि त्याला भेगडेंचा प्रतिसाद\nपिंपरी : कोरोना संकटात मावळ तालुक्यातील Maval (जि.पुणे) पालकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार सरनाईक बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार\nठाणे : ���मदार प्रताप सरनाईक Pratap Saranaik हे बेपत्ता असल्याची तक्रार आज भाजपकडून वर्तकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. \"आमदार झाले Mr.india...\nशनिवार, 19 जून 2021\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी 'एम्स'च्या प्रमुखांनी सांगितली 'त्रिसूत्री'\nनवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट (Third Wave) पुढील 6 ते 8 आठवड्यांत...\nशनिवार, 19 जून 2021\n'एम्स'चे प्रमुख म्हणतात, कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य..6 ते 8 आठवड्यांत येणार\nनवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट (Third Wave) पुढील 6 ते 8 आठवड्यांत...\nशनिवार, 19 जून 2021\nदुर्दैवी योगायोग : पत्नीच्या मृत्यूनंतर पाचच दिवसांत मिल्खासिंग यांनी जग सोडलं\nनवी दिल्ली : प्रसिद्ध धावपटू मिल्खासिंग (Milkha Singh) यांचे ९१व्या वर्षी काल (ता.18) रात्री निधन झाले. मिल्खासिंग यांना कोरोनाचा (Covid19)...\nशनिवार, 19 जून 2021\n'फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह यांचे निधन\nनवी दिल्ली : धावपटू ' फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांचे काल रात्री ९१व्या वर्षी निधन झाले. मिल्खा सिंह यांचा...\nशनिवार, 19 जून 2021\nविनाकारण अंगावर याल तर जिथल्या तिथे हिशेब करु..वर्धापदिनी शिवसेनेचा इशारा\nमुंबई : शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापनदिन. आजचा वर्धापनदिन शिवसेना साध्या पद्धतीने साजरा करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबूकच्या माध्यमातून...\nशनिवार, 19 जून 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolitics.com/congresseconomic-crunch/", "date_download": "2021-06-20T01:29:08Z", "digest": "sha1:CAYIBYNNKXKRF52EC7OIGIEJO4XTTWLB", "length": 11316, "nlines": 115, "source_domain": "mahapolitics.com", "title": "लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसवर आणखी एक मोठ संकट ! – Mahapolitics", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसवर आणखी एक मोठ संकट \nनवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. 100 वर्षांपेक्षाही जुन्या असलेल्या काँग्रेसची आज अनेक ज्येष्ठ नेते साथ सोडत आहेत. तेलंगण, कर्नाटक आणि गोव्यासारख्या राज्यांमध्येही अनेकांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यातच काँग्रेसवर कर्नाटकात सत्ता गमावण्याची वेळ आली आहे. कर्नाटकात काँग्रेसच्या 79 आमदारांपैकी 13 आमदारांनी आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारवर संकट ओढावले आहे. तर गोव्यातही चंद्रकांत कवळेकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या 10 आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. तेलंगणमध्येही काँग्रेसच्या 18 आमदारांपैकी 12 आमदारांनी पक्षाची साथ सोडून तेलंगण राष्ट्र समितीत प्रवेश केला. या घडामोडी घडत असतानाच काँग्रेसपुढं आर्थिक संकट येवून ठेपलं आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसवर आपल्या खर्चात कपात करण्याची वेळ आली आहे. पक्षाच्या अन्य विभागांना देण्यात येणाऱ्या निधीतही कपात करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेस सेवादलाच्या मासिक खर्चात कपात करण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली. यापूर्वी काँग्रेस सेवादलाला महिन्याला अडीच लाख रूपयांचा निधी देण्यात येत होता. आता त्यात कपात करून 2 लाख रूपये करण्यात आले आहे.\nयाव्यतिरिक्त पक्षाने महिला काँग्रेस, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया आणि युवा काँग्रेसच्या खर्चातही कपात केली आहे. तसेच निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही अद्याप वेतन मिळाले नसल्याची माहिती आहे. तसेच काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागातही आता 55 पैकी 35 जण कार्यरत आहेत. निवडणुकीतील पराभवानंतर सोशल मीडिया विभागातील काही कर्मचाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही उशीराने वेतन मिळाले. त्यामुळे काँग्रेस पक्ष आता मोठ्या संकटात सापडला असल्याचं दिसत आहे.\nमहाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी \nथोडेफार राहिलेले पक्ष काही दिवसात शिवसेना-भाजपात विलीन होतील, संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअह���दनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/cidcos-seventh-project-panjarpol-site-nashik-marathi-news-354510", "date_download": "2021-06-19T23:55:05Z", "digest": "sha1:TBXCM37Y3JMSSHUSNWY5GFB4TKEQKH4B", "length": 28627, "nlines": 236, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पांजरपोळच्या जागेवर सिडकोचा सातवा प्रकल्प; पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे ४५ वर्षांनंतर सिडको सक्रिय", "raw_content": "\nसाधारणतः १९७५ ला सिडको प्रशासनाने नाशिकला एक हजार एकर जमीन हस्तांतरित करून त्यावर २४ हजार ५०० लघु, मध्यम व उच्च वर्गातील नागरिकांसाठी एकूण सहा योजनांमध्ये घरे बांधली. तसेच पाच हजार प्लॉट्सचे शाळा, रुग्णालय, घरगुती, व्यापारी संकुल, सामाजिक वापरासाठी वाटप केले. सिडकोच्या या प्रकल्पाला तब्बल ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत.\nपांजरपोळच्या जागेवर सिडकोचा सातवा प्रकल्प; पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे ४५ वर्षांनंतर सिडको सक्रिय\nनाशिक/सिडको : नाशिकच्या विकासात भर घालणारा सिडकोचा भव्यदिव्य प्रकल्प लवकरच साकारण्याचे विचाराधीन आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन नाशिक सिडको प्रशासक घनश्याम ठाकूर यांच्यासमवेत बैठक घेतली. पुढील आठवड्यात सिडकोचे मुख्य व्यवस्थापक व नगरविकासमंत्री यांच्या सोबत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले.\nसाधारणतः १९७५ ला सिडको प्रशासनाने नाशिकला एक हजार एकर जमीन हस्तांतरित करून त्यावर २४ हजार ५०० लघु, मध्यम व उच्च वर्गातील नागरिकांसाठी एकूण सहा योजनांमध्ये घरे बांधली. तसेच पाच हजार प्लॉट्सचे शाळा, रुग्णालय, घरगुती, व्यापारी संकुल, सामाजिक वापरासाठी वाटप केले. सिडकोच्या या प्रकल्पाला तब्बल ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात नाशिकची वाढती लोकसंख्या व परवडणाऱ्या घरांची गरज लक्षात घेऊन सिडकोसारखा एक नवीन प्रकल्प होणे काळाची गरज होती. मात्र हा विषय कायम दुर्लक्षित राहिला. हे लक्षात घेऊन शनिवारी (ता. ३) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भुजबळ फार्म येथे सिडको प्रशासन अधिकारी घनश्याम ठाकूर यांच्यासोबत बैठक घेतली.\nहेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात\nसिडकोच्या नवीन योजना नाशिकमध्ये कशा राबविता येतील, यावर प्रोजेक्ट तयार करून पुढील आठवड्यात सिडकोचे मुख्य व्यवस्थापक व नगरविकास मंत्र्यांसोबत बैठक होणार असून, त्यात, पालकमंत्री भुजबळ यांच्या पुढाकारातून अहवाल सादर होणार आहे. त्यात पांजरपोळच्या जमिनीवर सातवा प्रकल्प साकार होऊ शकतो. सिडकोच्या या प्रस्तावित नवीन प्रकल्पाबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्राला बूस्ट मिळण्याच्या अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.\nसिडकोच्या नवीन प्रोजेक्टसाठी अंबड परिसरातील पांजरपोळ संस्थेची एक हजार २०० एकर जमीन घेण्याचा विचार आहे. यात प्रत्येक वर्गातील नागरिकांना परवडेल, अशी घरे व प्लॉटची विक्री करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम, मेट्रो प्रकल्प, आयटी पार्क, हेलिपॅड, स्वीमिंग टॅंक आदीचे नेटके नियोजन असल्याचे समजते.\nहेही वाचा > संतापजनक सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल\nपालकमंत्री छगन भुजबळ यांनी सिडकोच्या नवीन प्रोजेक्टसंदर्भात पुढाकार घेतला असून, पुढील आठवड्यात माजी खासदार समीर भुजबळ, सिडकोचे मुख्य व्यवस्थापक व नगरविकासमंत्री यांच्यातील बैठकीत प्रोजेक्ट सादर होणार आहे.\n- घनश्याम ठाकूर, सिडको प्रशासक, नाशिक\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अ��ियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंक��्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोक��ी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-americakhatti-mithi-mrunmayee-bhajak-marathi-article-1335", "date_download": "2021-06-20T00:39:29Z", "digest": "sha1:OQCS6D5KH3YGKVPUP5I3PONNS242NMAF", "length": 11975, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik America_Khatti-Mithi Mrunmayee Bhajak Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 मार्च 2018\nनिरोप घ्यायची घटिका आताशा फक्त जाहीर झाली होती, तरी अजून महिनाभर अवकाश होता, पण तरीही विश्वासच बसत नव्हता की आपण अमेरिका सोडून जाणार. हे गाव, इथे जमविलेला गोतावळा, हे टुमदार घर, मुलाची शाळा सगळं सोडून जाणार या विचारांनी मन अस्वस्थ्य झालं होतं.\nवर्षभरापूर्वीचीच गोष्ट, आम्ही अमेरिकेला येऊन फक्त काही महिने झाले होते आणि भारतीय लोकांच्या ग्रुप मध्ये मी गेले होते. सगळ्या लोकांना कायमचंच अमेरिकेत स्थायिक व्हायचं होतं. त्या सगळ्यांमध्ये मी एकटीच वेगळ्या विचारांची होते, मला माझ्या देशात परत जायचं होतं. इथे फार काळ राहायचं नव्हतं. जरी अमेरिका आणि गाव मला खूप आवडलं असलं तरी मोठा काळ इथे वास्तव्य करण्याची माझ्या मनाची तयारी अजिबात नव्हती. पण आता परत जायचं या विचारांनी मात्र मी पुरती हादरून गेले होते. गावाशी, तिथल्या रस्त्यांशी जणू ऋणानुबंध जुळले होते. मैत्रिणींचा गोतावळा जमला होता. हे सगळं सोडून कायमचं भारत���त परतणे हे फारच दुःखदायक वाटत होतं.\nघरातल्या सामानाची आवराआवर चालू होती. एक एक जमवलेल्या वस्तू, छोट्या मोठ्या, इथलं सगळंच भारतात परत घेऊन जावंसं वाटत होतं. आठवणींखेरीज फार काही बरोबर घेऊन जाता येणार नव्हतं.\nमुलाच्या शाळेचा शेवटचा दिवस होता. मी त्याला घेऊन जाण्यासाठी शाळेत आले होते. त्याच्या टीचरने सगळ्या मुलांना सांगितलं की आज ऋतुजचा शाळेतला शेवटचा दिवस आहे. तो भारतात, त्याच्या मायदेशी परत जाणार आहे. तिथे असलेल्या पृथ्वीच्या गोलावर त्यांनी सगळ्या मुलांना दाखवलं, की आता आपण इथे आहोत आणि ऋतुज इथे जाणार आहे. सगळ्या मुलांनी ’अहा किती लांब ’ अशा प्रतिक्रिया दिल्या. सगळ्या मुलांना टीचरने ऋतुजला बाय करा असं सांगितलं.\nमाझा मुलगा ऋतुज टीचर शेजारी उभा होता. सगळा वर्ग समोर उभा होता. शाळा सुटून काही मिनिटं होऊन गेली होती, पण आज कुणालाही घरी पळण्याची घाई नव्हती. एक एक मूल येऊन ऋतुजला मिठी मारत होतं. हातात हात घेऊन काहीतरी सांगत होतं. मुलगा शांतपणे सगळ्यांकडून अभिवादन स्वीकारत होता. पण हे दृश्‍य पाहून मला गदगद भरून येत होतं. तो कार्यक्रम संपला आणि आम्ही जाईपर्यंत त्याचे मित्र मैत्रिणी त्याला हात हलवून ,काहीतरी बोलून, डोळ्यातून निरोप देत होते. मी सुन्न झाले होते.\nनिरोप एवढा अवघड असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण तो होता.\nभारतात परतल्यावर शाळा, डागडुजी अशा अनेक उरकण्याच्या कामांमध्ये मी गढून गेले.\nएके दिवशी सगळ्या कामांमध्ये असूनही का कुणास ठाऊक पण सेंट जोसेफची फार आठवण येत होती. संध्याकाळची वेळ होती. मी घरी आले होते. किल्ली, नाणी अशा बऱ्याच वस्तू मी त्या दिवशी जीन्सच्या खिशात ठेवल्या होत्या. त्या काढून जागेवर ठेवण्यासाठी मी खिशात घातला तर, वस्तूंबरोबर माझ्या हाताला काहीतरी वाळूसारखं लागलं. खिशात वाळू कशी जाईल, असा विचार करत मी खिसा उलटा केला, तर खिशाला चिकटलेली पांढरी वाळू दिसली. खिशात वाळू कशी आली याचा मी विचार करत असताना लक्षात आलं, अमेरिकेहून निघायच्या आधी शेवटचं म्हणून अमेरिकेतील बीच वर गेलो होतो. खरंतर मला पाण्यात आत जायचं नव्हतंच, मी किनाऱ्यावरच बसणार होते. पण मुलगा पाण्यात गेला आणि मी पण थोडं थोडं म्हणत पाण्याच्या आत गेले आणि मग बरीच आत गेले. माझ्या आवडत्या लेक मिशिगनच्या किनाऱ्यावरची वाळू होती ती. त्यावेळी जीन्सच्या खिशात पहुडलेली वाळू वॉशिंग मशिनच्या अनेक चक्रांमधून अनेक वेळा जाऊन देखील आज जवळजवळ दीड महिना तशीच लपून बसली होती.\nतिथून निघताना माझ्या घरातील फुलझाडे मी लेकच्या किनाऱ्यावर असणाऱ्या फुलझाडांमध्ये लावून आले होते, लावताना मनात लेक कडे बघून म्हटलं होतं, ‘ही माझी आठवण’\nआज त्या वाळूकडे पाहताना वाटलं, लेकनेही माझ्या खिशात त्याची वाळू हळूच सरकवून दिली होती त्याची आठवण म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-smaran-ruta-bawadekar-966", "date_download": "2021-06-20T00:52:36Z", "digest": "sha1:GBXY6KL3MMIVERERNOQQQAFWNGT4XWRR", "length": 17396, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Smaran Ruta Bawadekar | Saptahik Sakal", "raw_content": "\nयहाँ मैं अजनबी हूँ...\nयहाँ मैं अजनबी हूँ...\nगुरुवार, 14 डिसेंबर 2017\nहिंदी चित्रसृष्टी आणि कपूर घराणे हे अगदी अतूट असे नाते आहे. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून आताच्या करिना, रणबीर कपूरपर्यंत ही परंपरा येते. शशी कपूर हे त्यातलेच एक महत्त्वपूर्ण नाव धर्मपुत्र वगैरे वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून भूमिका कारकिर्दीची सुरवात करणाऱ्या या कलावंताने नंतर अनेक मसालापटांत भूमिका केल्या. चित्रसृष्टीत आपले असे विशेष स्थानही निर्माण केले. पण का माहिती नाही, हा कलावंत या दुनियेत फारसा रमलेला वाटत नाही. त्यापेक्षा जुनून, कलयुग, उत्सव यांसारख्या पठडीबाहेरच्या अर्थपूर्ण चित्रपटांत, रंगभूमीवर तो अधिक रमलेला दिसतो.\nहिंदी चित्रसृष्टी आणि कपूर घराणे हे अगदी अतूट असे नाते आहे. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून आताच्या करिना, रणबीर कपूरपर्यंत ही परंपरा येते. शशी कपूर हे त्यातलेच एक महत्त्वपूर्ण नाव धर्मपुत्र वगैरे वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून भूमिका कारकिर्दीची सुरवात करणाऱ्या या कलावंताने नंतर अनेक मसालापटांत भूमिका केल्या. चित्रसृष्टीत आपले असे विशेष स्थानही निर्माण केले. पण का माहिती नाही, हा कलावंत या दुनियेत फारसा रमलेला वाटत नाही. त्यापेक्षा जुनून, कलयुग, उत्सव यांसारख्या पठडीबाहेरच्या अर्थपूर्ण चित्रपटांत, रंगभूमीवर तो अधिक रमलेला दिसतो. टिपिकल हिंदी चित्रपट त्याने केले, पण इथे तो ने��मीच ‘अजनबी’ वाटला...\nपृथ्वीराज कपूर यांचा नाट्य-चित्रपटांचा संपन्न वारसा.. राज कपूर यांची तेवढीच मोठी चित्रकारकीर्द.. शम्मी कपूर यांनी निर्माण केलेली स्वतःची वेगळी ओळख... या सगळ्या पार्श्‍वभूमीवर शशी कपूरने काय करायचे आपले स्थान कसे निर्माण करायचे आपले स्थान कसे निर्माण करायचे काहीही करायला गेले की कोणाशी तरी तुलना होणे अपरिहार्यच काहीही करायला गेले की कोणाशी तरी तुलना होणे अपरिहार्यच वडिलांबरोबर ‘पृथ्वी थिएटर्स’च्या नाटकांत बालकालाकार म्हणून त्यांनी सुरवात केली. पुढे राज कपूर यांच्या ‘आग’, ‘आवारा’मध्येही ते बालकलाकार म्हणून चमकले.. पुढे अभिनेता होण्याचा त्यांचा निर्णय तिथेच झाला.\nथोडे मोठे झाल्यावर ‘धर्मपुत्र’मध्ये त्यांना भूमिका मिळाली. त्यानंतर अनेक चित्रपटांत ते सहनायक किंवा दुय्यम भूमिका करत राहिले. दरम्यान (तेव्हाच्या) कलकत्त्यात ते पृथ्वी थिएटर्सबरोबर दौऱ्यावर होते. त्याचवेळी इंग्लंडच्या जेफ्री केंडाल यांचा शेक्‍सपिअरन ग्रुपही कलकत्त्यात आला होता. जेफ्री यांची मुलगी जेनिफरही त्याबरोबर होती. शशी कपूर आणि जेनिफर दोघेही आपापल्या ग्रुपसाठी काम करत होते. त्यांची ओळख झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे त्यांनी लग्न केले.\nचित्रपटांत लहान-मोठ्या भूमिका करत शशी कपूर यांची वाटचाल सुरू होती. त्याचवेळी ते रंगभूमीवरही काम करत होते. दरम्यान बेबी नंदा यांच्याबरोबर त्यांना काही चित्रपट मिळाले. ते सगळे चित्रपट चांगल्यापैकी चालले आणि शशी कपूर यांचे हिंदी चित्रसृष्टीतील स्थान निश्‍चित झाले. त्यानंतर त्यांनी केलेले अनेक चित्रपट तुफान यशस्वी ठरले. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर यांच्याइतके नसले तरी शशी कपूर यांनी चांगले यश मिळवले. पण हे करताना त्यांनी स्वतःला केवळ हिंदी चित्रपटांपुरते मर्यादित ठेवले नाही. त्याचवेळी ते रंगभूमीसाठीही काम करत होते. आपल्या वडिलांचे ‘पृथ्वी थिएटर्स’च्या यशस्वितेचे स्वप्न पूर्ण करण्याचे त्यांनी ठरवले आणि तसे काम सुरू केले. त्यात त्यांची पत्नी जेनिफर यांचा वाटा खूप मोठा होता. हिंदी चित्रपटांतून मिळणारी पुंजी ते या ग्रुपसाठी खर्च करू लागले. बघता बघता ‘पृथ्वी थिएटर्स’ यशस्वी होऊ लागले. अनेक प्रयोग या व्यासपीठावर झाले.. अजूनही होत आहेत.\nशशी कपूर हिंदी चित्रसृष्टीचा अविभाज्य भाग असले, तरी त्यांनी स्वतःला त्यापुरते मर्यादित कधीच ठेवले नाही. आज हॉलिवूडमधील चित्रपटांत छोटीशी जरी भूमिका मिळाली तरी तिचा गाजावाजा करणारी अनेक नटमंडळी आहेत. पण इंग्रजी चित्रपटांत आपल्या कर्तृत्वावर भूमिका मिळवणारे शशी कपूर हे पहिले अभिनेता होते. इस्माईल मर्चंट यांच्या मर्चंट आयव्हरी प्रॉडक्‍शनसाठी त्यांनी ‘द हाऊसहोल्डर’, ‘शेक्‍सपिअरवाला’, ‘बॉम्बे टॉकी’, ‘हीट अँड डस्ट’, ‘सिद्धार्थ’ अशा अनेक इंग्रजी चित्रपटांत त्यांनी कोणताही गाजावाजा न करता कामे केली आहेत. चित्रपटांत भूमिका करून केवळ ते थांबले नाहीत, तर ‘जुनून’, ‘कलयुग’, ‘३६, चौरंगी लेन’, ‘विजेता’, ‘उत्सव’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली. ‘अजूबा’ नावाचा चित्रपटही दिग्दर्शित केला. अनेक नाटकांची निर्मिती केली. अनेक कलावंतांना ‘पृथ्वी थिएटर्स’च्या माध्यमातून त्यांनी प्रोत्साहन दिले.\nहिंदी चित्रपटांत त्यांनी टिपिकल हिरोंच्या भूमिका केल्या असल्या तरी त्यांचे इंटरेस्ट्‌सचे विषय वेगळेच होते. वास्तविक, एकेकाळी ते त्यावेळचे सुपरस्टार देव आनंद यांच्या तोडीचे यशस्वी नायक म्हणून मान्यता पावले होते. नंतरच्या काळातही राजेश खन्ना, संजीव कपूर, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना यांच्याबरोबर त्यांनी भूमिका केल्या. हे चित्रपटही यशस्वी ठरले. पण त्यात त्यांनी स्वतःला अडकू दिले नाही. अलीकडच्या काळातही त्यांनी काही हिंदी, इंग्रजी चित्रपटांत काम केले, पण स्वतःला त्यातच बंदिस्त होऊ दिले नाही. कारण त्यांची मूळ आवडे होती - रंगभूमी. पृथ्वीराज कपूर यांच्या नाट्यकंपनीत राज कपूर, शम्मी कपूर यांनीही कामे केली; पण या क्षेत्रात खऱ्या अर्थाने रमले ते शशी कपूरच त्यांना खूप महत्त्वाची साथ मिळाली ती, त्यांची पत्नी जेनिफर कपूर यांची.. आणि या दांपत्याने आपल्या आवडीच्या कामासाठी सर्वस्व पणाला लावले. अखेरपर्यंत रंगभूमीसाठी ते काम करत राहिले.\nम्हणूनच शशी कपूर यांची ‘जब जब फूल खिले’, ‘शर्मिली’, ‘कन्यादान’, ‘दीवार’, ‘कभी कभी’, ‘त्रिशूल’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘काला पत्थर’, ‘शान’ वगैरे.. अशी संपन्न चित्रकारकीर्द असली, या चित्रसृष्टीचा महत्त्वपूर्ण भाग असले, तरी ‘यहाँ ते अजनबीच’ होते, असे वाटते. कारण त्यांचे मन नेहमीच रंगभूमीवर घोटाळत होते. एकदा त्यांना काही क्षण भेटण्याची संधी मिळाली, तेव्हाही ते रमले रंगभूमीच्या गप्पांमध्येच आपले काम चोख बजावून या अभिनेत्याने नुकतीच एक्‍झिट घेतली असली तरी त्याचा निरागस चेहरा कोण विसरू शकेल\nपृथ्वीराज कपूर राज कपूर शशी कपूर चित्रपट कला शम्मी कपूर अभिनेता दीवार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/tag/gurudas-kamat/", "date_download": "2021-06-20T00:27:19Z", "digest": "sha1:PBK6ICSLY53ACGVJARLWF67AZLUZ3LFD", "length": 8096, "nlines": 123, "source_domain": "mahapolitics.com", "title": "gurudas kamat – Mahapolitics", "raw_content": "\nगुरुदास कामतांच्या निधनानंतर मुंबई काँग्रेसमधील कामत गटाचे भवितव्य \nमुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या यांच्या निधनामुळे मंबई काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षात मुंबईत काँग् ...\nजयंत पाटील यांनी वाहिली गुरुदास कामत यांना आदरांजली \nमुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज वयाच्या 64 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी कळताच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून ...\nअशोक चव्हाण यांनी वाहिली गुरुदास कामत यांना श्रद्धांजली \nमुंबई –काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. कामानिमित्त कामत दिल्लीला गेले होत ...\nज्येष्ठ काँग्रेस नेते गुरूदास कामत यांचं निधन, काँग्रेस परिवारावर शोककळा \nदिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. कामानिमित्त कामत दिल्लीला गेले ह ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं ह���तं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathimaaj.in/tag/mazya-navryachi-bayko/", "date_download": "2021-06-19T23:57:57Z", "digest": "sha1:4O4E532BXIUTZXM7V2L2CC3PMKQZENRJ", "length": 2817, "nlines": 29, "source_domain": "marathimaaj.in", "title": "mazya navryachi bayko Archives - MarathiMaaj.in", "raw_content": "\nमाझ्या नवऱ्याची बायको : राधिका आणि सौमित्रच्या लग्नाची तयारी पाहिली का \nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nनीना गुप्ताला ग’रोद’र असतानाही ‘या’ अभिनेत्याने केली होती लग्न करण्याची मागणी, बाळाला नाव द्यायला देखील झाला होता तयार…\nजिच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब झाले नाराज; आज तीच मुलगी आहे बॉलिवूड मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/chinese-company-vivo-will-be-title-sponsor-ipl-2021-10205", "date_download": "2021-06-20T01:41:41Z", "digest": "sha1:ERSEYOG5TPRXR62D34D63NAB4KDGGPZW", "length": 8869, "nlines": 132, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "चिनी कंपनी VIVO कडेच राहणार IPL 2021 ची टायटल स्पॉन्सरशीप - chinese company vivo will be the title sponsor of ipl 2021 | Sakal Sports", "raw_content": "\nचिनी कंपनी VIVO कडेच राहणार IPL 2021 ची टायटल स्पॉन्सरशीप\nचिनी कंपनी VIVO कडेच राहणार IPL 2021 ची टायटल स्पॉन्सरशीप\nचिनी कंपनी VIVO कडेच राहणार IPL 2021 ची टायटल स्पॉन्सरशीप\nसकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम\nVIVO आणि BCCI यांच्यात प्रति वर्ष 440 कोटी रुपयांचा करार झाला आहे.\nचिनी मोबाईल कंपनी VIVO यंदाच्या IPL 2021 हंगामात पुन्हा एकदा स्पॉन्सरशीपच्या रुपात एन्ट्री करताना दिसणार आहे. अन्य कोणत्याही कंपनीकडून टायटल स्पॉन्सरशिपसाठी योग्य बोली लागली नसल्यामुळे पुन्हा एकदा चिनी VIVO कंपनीची एन्ट्री होणार आहे. भारतातील लोकप्रिय आयपीएल स्पर्धेतील स्पॉन्सरशीपसाठी VIVO आणि BCCI यांच्यात प्रति वर्ष 440 कोटी रुपयांचा करार झाला आहे. पूर्व लडाख परिसरात भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक घटनेनंतर मागील हंगामात VIVO स्पॉन्सरशीपला स्थगित देण्यात आली होती.\nबीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, \"ड्रीम 11 आणि अनअ‍ॅकॅडमीने या वर्षीच्या टायटल स्पॉन्सरशीपसाठी VIVO कडे जो प्रस्ताव ठेवला तो त्यांना मान्य नव्हता. त्यामुळं आगामी आयपीएल टायटल स्पॉन्सरशीप दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतर करणे शक्य झालेले नाही. यंदाच्या हंगाा VIVO ने यंदाच्या वर्षी स्वत: स्पॉन्सरशीप घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षीसाठी नवा स्पॉन्सर शोधला जाईल\"\nगेल्या 5 वर्षांत मोदी जिनपिंग यांना 18 वेळा भेटले; तरीही भारत-चीन संबंधात तणाव\nड्रीम 11 आयपीएल 2020 चा ‘टायटल’ स्पॉन्सर होते. 222 कोटी रुपयांसह त्यांनी अधिकार मिळवले होते. VIVO पाच वर्षांच्या करारात जितकी रक्कम देणार आहे त्याच्यापेक्षा ही रक्कम निम्म्यापेक्षा कमी होती. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, VIVO ने 2018 ते 2022 पर्यंत आयपीएल स्पॉन्सरशिप अधिकार मिळवण्यासाठी 2190 कोटींचा करार केला आहे.\nगलव���न खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना या दिग्गज क्रिकेटर्संनी वाहिली श्रद्धांजली\nएप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात रंगणार स्पर्धा\nआयपीएलच्या 14 हंगामातील स्पर्धा ही एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून रंगणार आहे. बीसीसीआयने अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. स्पर्धा भारतामध्ये होणार हे निश्चित असले तरी ठिकाणे कोणती असणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने अहमदाबाद, पुणे आणि मुंबई या तीन शहरात खेळवण्यात येतील, अशीही चर्चा सुरु आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/author/shilpa_khanvilkar/", "date_download": "2021-06-19T23:54:51Z", "digest": "sha1:KJ6I7C62DNDOUSU2OIUMQV7G6GGVNTHV", "length": 10978, "nlines": 149, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "Newscast Pratyaksha, Author at Newscast Pratyaksha", "raw_content": "\nनवी दिल्ली - कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावर काही राज्यांनी निर्बंध शिथिल केले. मात्र यानंतर बाजारांमध्ये…\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग - युरोपचा जवळपास ४० टक्के व्यापार इंडो-पॅसिफिक क्षेत्रातून होतो, याकडे लक्ष वेधून युरोपिय देशांनी…\nनवी दिल्ली - श्रीलंकेच्या कोलंबो पोर्ट सिटीचा प्रकल्प चीनला बहाल करण्यात आला आहे. गुरुवारी श्रीलंकेने…\nनवी दिल्ली - ‘सीमेवर शांतता व सलोखा कायम असल्याखेरीज भारत आणि चीनचे संबंध सुरळीत होऊ…\nबीजिंग - हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या चीनच्या ‘ताईशान’ अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती…\nहॉंगकॉंग - चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने हॉंगकॉंगस्थित दैनिक ‘ऍपल डेलि’वर केलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय समुदायातून तीव्र प्रतिक्रिया…\nवॉशिंग्टन - अंतराळातील अमेरिका आणि मित्रदेशांचे हितसंबंध सुरक्षित राहिलेले नाहीत. चीन अंतराळाचे लष्करीकरण करून चीन…\nदोहा/इस्लामाबाद - ‘नाटोच्या सहकारी देशांच्या माघारीनंतरही अफगाणिस्तानात सैन्य तैनात ठेवणे ही तुर्कीसाठी गंभीर चूक ठरेल.…\nकोस्टारिका/बीजिंग - मध्य अमेरिकेतील छोटासा देश म्हणून ओळखण्यात येणार्‍या कोस्टारिकाने चीनची कोरोना लस नाकारण्याचा निर्णय…\nकेपटाऊन - आफ्रिका खंडात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने हाहाकार उडविला असून एका आठवड्यात रुग्णांमध्ये ३० टक्क्यांहून…\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nनवी दिल्ली – कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावर…\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nनवी दिल्ली – श्रीलंकेच्या कोलंबो पोर्ट…\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nनवी दिल्ली – ‘सीमेवर शांतता व सलोखा कायम…\nचीनच्या ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ला हादरे\nकोस्टारिका/बीजिंग – मध्य अमेरिकेतील…\nकोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे आफ्रिका खंडात हाहाकार\nकेपटाऊन – आफ्रिका खंडात कोरोनाच्या तिसर्‍या…\nउत्तर कोरियाने अमेरिकेशी संघर्षाची तयारी ठेवावी\nसेऊल – ‘अमेरिकेतील बायडेन प्रशासनाशी…\nआंतरराष्ट्रीय चांद्रमोहिमेचा भाग असणार्‍या ‘आर्टेमिस ऍकॉर्डस्’वर ब्राझिलची स्वाक्षरी\nवॉशिंग्टन/ब्रासिलिया – अमेरिकेची अंतराळसंस्था…\nअमेरिकेच्या अफगाणिस्तानातील माघारीनंतर अल कायदा दोन वर्षात संघटीत होईल\n• · तालिबानच्या हल्ल्यांमध्ये २३ अफगाण…\nऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nनवी दिल्ली – गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित…\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/vice-president-venkaiah-naidu-tested-covid-19-positive-352447", "date_download": "2021-06-20T00:42:00Z", "digest": "sha1:YEQ3XLX3MAR4UVFWHO6RMBU7EXCVFZ4W", "length": 13973, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण", "raw_content": "\nदेशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी सकाळी व्यंकय्या नायडू यांची कोरोनाच चाचणी घेण्यात आली होती.\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण\nनवी दिल्ली - देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी सकाळी व्यंकय्या नायडू यांची कोरोनाच चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nयाबाबत व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. नायडूंना कोणतीही लक्षणं नाहीत. त्यांची प्रकृती ठीक असून घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. व्यंकय्या नायडू यांच्या पत्नीची टेस्ट घेण्यात आली असून त्याची चाचणी निगेटिव्ह आली. त्यासुद्धा सेल्फ आयसोलेट झाल्या आहेत.\nनांदेडच्या ‘या’ कार्यकर्त्याला उपराष्ट्रपतींचा फोन...\nनांदेड- मंगळवार (ता. १९) वेळ दुपारी साडेतीनची. घरात फोन खनखनला.. मी उपराष्‍ट्रपती व्यंकय्या नायडु यांचा स्वीय सहाय्यक राष्ट्रपती भवन येथून सचीन बोलतोय. माझे जी. नागय्या यांच्याशी बोलणे होत आहे का असे विचारताच हो म्हंटल्यानंतर आपल्याशी उपराष्ट्रपती बोलणार आहेत म्हणून फोन उपराष्ट्रपती यांच्\nराज्यसभेचे कामकाज आजपासून पूर्ववत\nनवी दिल्ली - कोरोनामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांची बदललेली आसनव्यवस्था व वेळा यांचा या अधिवेशनातील आज अखेरचा दिवस ठरला. उद्यापासून (ता.९) राज्यसभा कामकाज सकाळी ११ ला सुरू होईल व पूर्वीप्रमाणेच सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत चालेल.\nअधिवेशनाची वेळ पूर्ववत करण्यात अडथळा\nनवी दिल्ली - देशातील बहुतांश भागातून कोरोनाचा कहर कमी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धातील दोन्ही सभागृहांचे कामकाज पूर्वीप्रमाणे एकाच वेळी सकाळी ११ पासून चालवावे, असा मतप्रवाह संसदीय सचिवालयांमध्ये जोर धरू लागला आहे. मात्र महाराष्ट्र-केरळमध्ये कोरोना\nबाबरी मशिद प्रकरण - गेल्या 28 वर्षात काय घडलं\nनवी दिल्ली: देशातील सर्वात जास्त काळ चाललेल्या खटल्यामधील राम मंदिराचं प्रकरण एक आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर बांधण्यास परवानगी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात त्याचा भूमीपूजनाचा कार्यक्रमही झाला आहे. पण आता 1992 साली जी बाबरी मशिद पाडली होती त्याचा निकाल आता सीबीआयच्या विशेष न्यायालया\nCorona Updates: देशातील रुग्णांची संख्या 62 लाखांच्या वर; चाचण्यांचे प्रमाण घटले\nनवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 62 लाखांच्या वर गेला आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 80 हजार 472 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असून 1,179 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील दिवसातील वाढ चिंताजनक आहे. कारण अदल्या दिवशी देशातील कोरोना रुग्णांचा आकडा उतरून 70 हजारांपर्यंत गेला होता. त\nउदयनराजे म्हणतात हा काळ कठीण असला तरी...\nसातारा : आजपर्यंत लोकांना केंद्रस्थानी ठेऊनच काम करत आलो आहे. पद नसताना समाजकारणच केले. राजकारण कधीच केले नाही. गेल्या तीस वर्षांत समाजाची जेवढी सेवा करता येईल तेवढी केली. आता राज्यसभेच्या संधीचा पुरेपूर लोकहितासाठी वापर करेन. केवळ साताराच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करीत राहणार\nशरद पवारांसह उदयनराजे भोसलेंनी घेतली खासदारकीची शपथ, राजीव सातव यांची मराठीतून शपथ\nमुंबईः राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. आज सकाळी अकरा वाजत\nशपथविधीनंतर 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणा देणाऱ्या उदयनराजेंचे व्यंकय्या नायडूंनी टाेचले कान\nसातारा : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज (बुधवार) दिल्लीत झाला. महाराष्ट्रातुन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उदयनराजे भोसले, राजीव सातव, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, डॉ. भागवत किशनराव कराड यांनी शपथ घेतली. कोरोनाची लागण झाल्याने फौजि\nदेश उत्तराखंडच्या पाठिशी - मोदी\nहल्दिया (प. बंगाल) - उत्तराखंडमधील चमोलीमध्ये हिमनदी कोसळून झालेल्या दुर्घटनेचा मोठा धक्का बसला असून या ठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते आज पश्‍चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. संपूर्ण देश उत्तराखंडच्या पाठिशी असल्याचेही मोदी म्हणाले.\n'जय हिंद' किंवा 'वंदे मातरम' म्हणणं म्हणजे राष्ट्रवाद नाही- व्यंकय्या नायडू\nनवी दिल्ली- राष्ट्रवाद म्हणजे ��ेवळ 'जय हिंद' म्हणणे किंवा 'जन गण मन' गाणे किंवा 'वंदे मातरम' म्हणणे नाही. जय हिंद म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाचा जय होणे आणि हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा त्यांच्या गरजांची काळजी घेतली जाईल. त्यांना पुरेसे अन्न मिळणे, कपडे मिळणे आणि कोणत्याही भेदभावाला सामो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/us-president-donald-trump-lights-diya-white-house-diwali-festival-373123", "date_download": "2021-06-19T23:54:05Z", "digest": "sha1:Q64JSSYFNVDBGU5B225B6JOSRNK6BBGP", "length": 18299, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानियासोबत साजरी केली दिवाळी; व्हाईट हाऊस उजळले दिव्यांनी!", "raw_content": "\nयावर्षी खासकरून मित्रांनी तसेच कुटुंबीयांनी मला चांगली साथ दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानू इच्छितो. अमेरिकेतील तसेच जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आनंदासाठी मी प्रार्थना करतो.\nडोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानियासोबत साजरी केली दिवाळी; व्हाईट हाऊस उजळले दिव्यांनी\nवॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासमवेत शनिवारी (ता.१०) व्हाईट हाऊस येथे दिवाळी साजरी केली. दीप प्रज्वलन करत त्यांनी सर्वांना प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.\n- पावसामध्ये आहे एका डोंगराला दुसरीकडे हलवण्याची शक्ती​\nव्हाईट हाऊसकडून जारी केलेल्या निवेदनात अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, \"द फर्स्ट लेडी (मेलानिया ट्रम्प) आणि माझ्याकडून दिवाळी साजरा करणाऱ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. प्रकाश पर्वाच्या या उत्सवात मित्र, शेजारी आणि प्रिय माणसे सामील होतात. वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय म्हणजेच खरी दिवाळी. या उत्सवानिमित्ताने घर, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी आणि उपासना स्थळांवर दिवे लावले जातात. विश्वास आणि परंपरा हा आपल्या जीवनाचा मुख्य गाभा आहेत. याची आठवण हा उत्सव करून देतो.\"\n- 2020 पेक्षाही 2021 वर्ष वाईट असेल; WPF च्या अध्यक्षांनी केलं सावध\nडोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, ''युनायडेट स्टेस्ट ऑप अमेरिका हे एक विश्वासार्ह राष्ट्र आहे आणि माझ्या प्रशासनाच्या कामाचा मला अभिमान आहे. जो सर्व अमेरिकन लोकांच्या घटनात्मक अधिकाराचे रक्षण करतो आणि त्यांचे रक्षण करतो. अमेरिकन नागरिक जिथे जिथे दिवाळी साजरी करण्यासाठी दीप प्रज्वलित करीत आहेत, ��िथे आपले राष्ट्र सर्व लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून चमकत राहिल.\"\nयावर्षी खासकरून मित्रांनी तसेच कुटुंबीयांनी मला चांगली साथ दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानू इच्छितो. अमेरिकेतील तसेच जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आनंदासाठी मी प्रार्थना करतो. तसेच या उत्सवाच्या आणि नवी सुरवात करण्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो,\" असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.\n- जो बायडन- कमला हॅरिस यांनी दिल्या दिवाळीच्या सदिच्छा​\nहिंदू धर्मानुसार, या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाला पराभूत करत तसेच वनवासाची १४ वर्षे पूर्ण करत अयोध्येत परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्येत दिवे लावले होते. तेव्हापासून देशभरातील तमाम लोक कार्तिक अमावस्येच्या दिवशी दिवाळी साजरी करतात. आणि दिवाळी ही असत्यावर सत्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक मानली जाते.\n- जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nपतंगाचा इतिहास मजेशीर; उडविणे आरोग्यदायी, पण चिनी मांजा टाळा\nवावडेः दिवाळीनंतर मुलांना वेध लागतात पतंग उडविण्याचे नववर्षाच्या उत्साहात जानेवारीत येणाऱ्या मकरसंक्रांतीला पतंग पुढे सर्व खेळ फिके ठरतात या पतंगाची जन्मकथा ही मोठी रोचक आहे.\nपरतीच्या पावसाचा फटका; कऱ्हाडच्या शेतकऱ्यांसाठी दोन कोटी : पृथ्वीराज चव्हाण\nकऱ्हाड ः तालुक्‍यात एक हजार 48 हेक्‍टरवरील पिके बाधित झाली आहेत. पाच हजार 852 शेतकऱ्यांचा पंचनामा झाला आहे. जुन्या निर्णयाप्रमाणे एक कोटी 17 लाखांची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नव्या आदेशाप्रमाणे सुमारे दोन कोटी रुपये भरपाई मिळेल, अशी माहिती आमदार पृथ्वीराज चव्\nखाद्य तेल महागले; ऐन सणासुदीत गृहिणींचे बजेट कोलमडणार\nपिंपरी : केंद्र सरकारने तेल आयातकरात वाढ केल्याने गेल्या तीन महिन्यांपासून तेलाच्या दरात वाढ होत गेली. त्याचबरोबर चीनकडून सूर्यफुलाच्या तेलाची जास्त खरेदी सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला तेजी आहे. त्यामुळे घाऊक बाजारात सर्वच प्रकारचे तेलाचे भाव 200 रुपयांनी वाढले. परिणाम\nशैक्षणिक वर्ष बदलण्याची गरज\nयुरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांत शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून सुरू होते. आपल्याकडे मात्र प्राथमिक, माध्यमिक आणि महावि��्यालयीन शिक्षण हे सर्व जवळपास जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि पुढील वर्षाच्या मेअखेरीस किंवा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सर्व निकाल लागतात.\nभारतातील कोरोना दिवाळीपर्यंत येईल आटोक्यात, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली माहिती\nभारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. ऑगस्टच्या महिन्याच्या सुरवातीपासूनच भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या 7 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत 14 लाखांच्या वर कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. जगभरात सध्या कोरोनाच्या लसीवर संशोधन सुरु असून लवकरच ती बाजारात येईल, अश\nहजारो किलोमीटरवरून पक्ष्यांचे स्थलांतर, पण जाळ्यात अडकून होतोय मृत्यू\nयवतमाळ : जिल्ह्यातील प्रकल्पस्थळी हजारो किलोमीटर अंतर पार करून पक्षी येताच. त्यांचे संवर्धन व अधिवासाचे रक्षण करण्याची जबाबदारी मानवावर आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पक्षी हा सृष्टीतील महत्त्वपूर्ण घटक आहे. याची जाणीवही पुसली जात आहे. प्रकल्पस्थळी मत्सजाळे टाळले जातात. त्यात अडकून\nचारुदत्त आफळेंना सातारा भूषण पुरस्कार जाहीर\nसातारा : येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिक यांच्यातर्फे दिला जाणारा मानाचा सातारा भूषण पुरस्कार 2020 साठी गेली 32 वर्षे आपल्या अमोघ वाणी व संगीताने समाजाला सुसंस्कारित करण्याचे कार्य करणारे प्रसिद्ध कीर्तनकार व अभिनेते चारुदत्त आफळे यांना जाहीर करण्यात आला आहे. तीस हज\nDiwali Festival 2020 : दिवाळीच्या फराळाचा खमंग पोस्टाच्या पार्सल सेवेद्वारे परदेशात.\nदहीवड (जि.नाशिक) : दिवाळी म्हटली की घराघरात दिवाळीच्या फराळाचा खमंग असतो. या निमित्ताने फराळाची देवाण घेवाण केली जाते. परदेशात असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना फराळ पाठवण्यासाठी सध्या पोस्टाच्या पार्सल सेवेचा लाभ घेतला जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे परदेशातच अडकून असलेल्या नातेवाईकांना ब\nजो बायडन- कमला हॅरिस यांनी दिल्या दिवाळीच्या सदिच्छा\nवॉशिंग्टन : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस तसेच अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल शनिवारी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. बायडेन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, लाखो हिंदू, जैन, शिख आणि बौद्ध लोक प्रकाशपर्व स��जरा करत आहेत.\nनांदेड : दीपोत्सव आणि निरव शांततेचा अवाढव्य काळ- पी. विठ्ठल\nनांदेड - गेल्या आठ दहा महिन्यांपासून जी एक अनिश्चितता अवघ्या विश्वाला व्यापून होती ही अनिश्चितता काही अंशी संपुष्टात येत असल्याचे एक आश्वासक चित्र निर्माण होत आहे. भीती आणि जगण्याविषयीच्या संभ्रमाने आपण सारेच अस्वस्थ झालो होतो. कोरोनाने मानवी अस्तित्वालाच मुळापासून हादरून टाकले होते. या अन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/residents-goes-health-check-latur-news-312531", "date_download": "2021-06-20T00:00:20Z", "digest": "sha1:4ITMXQHSGJCRSJ5KRIQINX5ULQWBK5BM", "length": 18305, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक", "raw_content": "\nकोरोना झाला आहे की नाही, याची प्राथमिक पडताळणी करण्यासाठी मेडिकल दुकानातून फिंगर पल्स ऑक्सिमीटर विकत आणून घरातल्या घरात रक्तातील ऑक्सिजन तपासण्याकडे लातुरातील नागरिकांचा कल वाढू लागला आहे. विशेषत: ज्यांच्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत, ते आवर्जून फिंगर पल्स ऑक्सिमीटर घरात ठेवत आहेत.\nघरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक\nलातूर : कोरोना झाला आहे की नाही, याची प्राथमिक पडताळणी करण्यासाठी मेडिकल दुकानातून फिंगर पल्स ऑक्सिमीटर विकत आणून घरातल्या घरात रक्तातील ऑक्सिजन तपासण्याकडे लातुरातील नागरिकांचा कल वाढू लागला आहे. विशेषत: ज्यांच्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत, ते आवर्जून फिंगर पल्स ऑक्सिमीटर घरात ठेवत आहेत. यातून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढू लागली आहे, हे दिसून येत आहे.\nकोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी मेडिकल दुकानांमधून वर्षातून ५ ते १० फिंगर पल्स ऑक्सिमीटरची विक्री व्हायची आणि तीही केवळ डॉक्टरांकडून. पण, कोरोनाच्या काळात डॉक्टरांबरोबरच आता सर्वसामान्य नागरिकांमधूनही फिंगर पल्स ऑक्सिमीटरला मागणी वाढली आहे. याशिवाय वेगवेगळ्या संस्था, कार्यालये, उद्योगधंदे येथेही येणाऱ्या नागरिकांची थर्मल स्क्रीनिंगबरोबरच पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे फिंगर पल्स ऑक्सिमीटरची विक्री वाढली आहे, असे अनुभव औषध दुकानदारांनी ‘सकाळ’ला सांगितले.\nनिवडणुकीची टीम रोखणार कोरोनाचे मृत्यू, लातुरात ज्येष्ठांची नियमित तपासणी\nऔषध वितरक नितीन भराडिया म्हण���ले, की पूर्वी कोणीही वारंवार हात पाण्याने धूत नव्हते. पण, आता वारंवार हात धुण्याबरोबरच कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून मास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर करणे या बाबी वाढल्या आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढेल, असे पदार्थ सेवन केले जात आहेत. या जोडीलाच दक्षता म्हणून पल्स ऑक्सिमीटर घरात आणून त्याद्वारे तपासणी करण्याचे प्रमाणही वाढत आहे. याचा अर्थ नागरिक आरोग्याबाबत अधिक जागरूक बनत आहेत, असे दिसून येत आहे. ‘वारद मेडिकल’चे दीपक वारद यांनीही असाच अनुभव सांगितला. ते म्हणाले, की ज्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहेत, ते आवर्जून पल्स ऑक्सिमीटरची विचारपूस करीत आहेत. मशीन घेऊन त्याद्वारे घरीच तपासणी करीत आहेत. याआधी काही डॉक्टरांनाही पल्स ऑक्सिमीटरची आवश्यकता नव्हती. पण, कोरोनामुळे आता इतर डॉक्टरही हे मशीन वापरू लागले आहेत.\nकोरोना आहे की नाही, याचा प्राथमिक अंदाज पल्स ऑक्सिमीटर मशीनद्वारे घरच्या घरी लावता येतो. तपासणी करताना रक्तातील ऑक्सिजनची लेव्हल ९२ टक्क्यांपेक्षा जास्त दाखवत असेल तर कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. मात्र, ९२ किंवा ९० पेक्षा कमी असेल तर श्वसनाचा त्रास आहे, हे अधोरेखित होते. अशावेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांना किंवा आजारी व्यक्तींना श्वसनाचा त्रास होतो. काही कोरोनाबाधितांना निमोनियाही होतो. हे लवकर समजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा उपयोग होतो. हे मशीन एक हजार २०० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.\nCoronavirus : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र; म्हणाले...\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, 'भारत सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे. तुमचा सोशल मीडियावरील खेळ बंद करा. त्यावर उपाय करण्याचे बघा'.\nकोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण\nतेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती दिली.\n\"कोरोना'ची झळ आता विठ्ठलाला\nपंढरपू�� (सोलापूर) : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने दक्षतेचा उपाय म्हणून दिवसातून सहा ते सात वेळा मंदिरात साफसफाई सुरू केली आहे.\nअंबाबाई मंदिरात कोरोना बचावासाठी घेतली जाणार अशी काळजी....\nकोल्हापूर - देशात कोरोना व्हायरसची भिती पसरत असतानाच प्रशासन घबरदारीच्या भुमिका घेत आहे. केंद्र शासन तसेच राज्य शासन कोरोना पासून वाचण्यासाठी उपाय योजना आखत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात येणारे भाविक तसेच पर्यटक हे देश - विदेशारातून येत असतात. त्यामुळे देवस्थान समितीने काही निर्णय घेत\nदेशात कोरोनाचा विळखा घट्ट; दिल्लीतील शाळांना सुटी\nनवी दिल्ली Coronavirus : देशभरात कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार होऊ लागल्याने केंद्र सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या विषाणूंच्या प्रसारावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एक वेगळा मंत्रिगट लक्ष ठेवून आहे. कोरोनाग्रस्त इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी\n\"कोरोना' प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन सज्ज\nजळगावः कोरोना व्हायरस आजाराचे जगभरात थैमान असून, भारतात देखील संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्‍यक झाले आहे. कोरोना व्हायरस शहरात येऊच नये, यासाठी तत्काळ आवश्‍यक त्या उपाययोजना व जनजागृती करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी आज दिल्या.\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\nCoronavirus : भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होता होईना; आता...\nनवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 80 देशांमध्ये हा व्हायरस पोहचला आहे. भारतातही या व्हायरसने धुमाकूळ घातला असून, आता या रुग्णांची संख्या 31 झाली आहे.\nट्रिंग.. ट्रिंग.. हॅलो मी 'कोरोना' बोलतोय; जिओ ग्राहकांना फोन कराल तर...\nमुंबई - तुम्ही जर तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना फोन केला आणि समोरून तुम्हाला खोकण्याचा आवाज आला तर घाबरून जाऊ नका, किंवा जास्त काळजीही करू नका. चीन मधील कोरोना व्हायरसमूळे सर्व देशांमध्ये भितीचे वातावरण आहे. हळुहळू भारतामध्येही संशयीत कोरोनाग्रस्तांची संख्या पुढे येत असतांना, सामान्य ज\nचिंताजनक : उन्हाळ्यातही कोरोना व्हायरस कमी होणार नाही\nजिनिव्हा Coronavirus : कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात कमी होईल, अशी कोणतीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत, असा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकेल रेयान यांनी केला. विविध प्रकारच्या तापमानात हा विषाणू तग धरतो किंवा नाही, त्याचा हालचाल कशी असते, हे अद्याप आपल्याला समजल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/06/200.html", "date_download": "2021-06-19T23:46:50Z", "digest": "sha1:5Z4D62MCC4HMM3D4DOY6JSNR5X6HMT6K", "length": 21989, "nlines": 336, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "‘कृष्णा’चा ऊसबिलाचा 200 रूपयांचा दुसरा हफ्ता पुढील आठवड्यात होणार वर्ग | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\n‘कृष्णा’चा ऊसबिलाचा 200 रूपयांचा दुसरा हफ्ता पुढील आठवड्यात होणार वर्ग\nशिवनगर / वार्ताहर : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सन 2020-21 या हंगामात ऊस घातलेल्या शेतकरी स...\nशिवनगर / वार्ताहर : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सन 2020-21 या हंगामात ऊस घातलेल्या शेतकरी सभासदांना प्रतिटन 200 रूपयांचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पुढील आठवड्यात ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. कोरोनाच्या संकट काळात कृष्णा कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर ऊस बिलाची रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच पेरणी, खते खरेदीसह शेतीची अन्य कामे करण्यासाठी ही रक्कम शेतकर्‍यांना उपयोगी पडणार आहे.\nकृष्णा कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. कृष्णा कारखान्याने सन 2020-21 च्या गळीत हंगामात 154 दिवसांमध्ये 12 लाख 15 हजार 17 मेट्रिक टन ऊसाचे गळीत केले असून, 14 लाख 76 हजार 200 क्िंवटल साखर निर्मिती केली आहे. कारखान्याचा यंदाचा साखर उतारा 12.75 टक्के इतका राहिला आहे.\nकृष्णा कारखान्याने यापूर्वी शेतकरी सभासदांना 2600 रूपयांचा पहिला हफ्ता अदा केला आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या स्थितीत शेतकर्‍यांना आ��्थिक आधार मिळावा. या उद्देशाने एफआरपीचा दुसरा हफ्ता 200 रूपयांप्रमाणे देण्याचा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ऊसबिलाची ही रक्कम पुढील आठवड्यात शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहेत. ही रक्कम वर्ग झाल्यानंतर शेतकर्‍यांना उसबिलापोटी प्रतिटन एकूण 2800 रुपये प्राप्त होणार आहेत.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: ‘कृष्णा’चा ऊसबिलाचा 200 रूपयांचा दुसरा हफ्ता पुढील आठवड्यात होणार वर्ग\n‘कृष्णा’चा ऊसबिलाचा 200 रूपयांचा दुसरा हफ्ता पुढील आठवड्यात होणार वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/abigail-pande-topless-yoga-latest-instagram-picture-going-viral-referring-nude-yoga-girl-mhmj-395346.html", "date_download": "2021-06-20T01:56:30Z", "digest": "sha1:YTR66GIU6V6F6BMW2U42LBTGGMQKOPWQ", "length": 17516, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : 'या' टीव्ही अभिनेत्रीचा TOPLESS YOGA फोटो व्हायरल, कॅप्शनमध्ये लिहिलं...abigail pande topless yoga latest instagram picture going viral referring nude yoga girl– News18 Lokmat", "raw_content": "\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nराशीभविष्य: सिंह आणि मकर राशीने हिंमत ठेवावी, 'या' राशींसाठी मात्र दिवस चांगला\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nहोम » फोटो गॅलरी » मनोरंजन\n'या' टीव्ही अभिनेत्रीचा TOPLESS YOGA फोटो व्हायरल, कॅप्शनमध्ये लिहिलं...\nया फोटोमध्ये ही अभिनेत्री टॉपलेस होऊन योग करताना दिसत आहे. मात्र या सोबत तिनं दिलेलं कॅप्शन तुम्हाला विचार करायला भाग पाडतं.\nसेलिब्रिटी कधी काय करतीय याचा काही नेम. मग ते प्रसिद्धीसाठी असो वा मग काही वेगळं मत व्यक्त करण्यासाठी असो. हे सर्व हटके असावा असा त्यांचा प्रयत्न असतो. असंच काहीसं टीव्ही अभिनेत्रीसोबत घडलं आहे.\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री अबिगेल पांडे सध्या तिच्या एका टॉपलेस फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिनं हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर आहे.\nअबिगेल या फोटोमध्ये टॉपलेस होऊन योग करताना दिसत आहे. या सोबत तिनं एक खास कॅप्शनही दिलं आहे. जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतं.\nयाआधीही अबिगेलनं तिचे बिकिनीमधील योग करतानाचे फोटो शेअर केले होते. तिचं इन्स्टाग्राम पाहिल��यावर ती योगाबाबत किती जागरुक आहे हे दिसून येतं\nअबिगेलनं तिच्या या टॉपलेस फोटोमध्ये तिचे दोन्ही हात पाठीमागच्या बाजूला परफेक्ट जोडलेले दिसत असून तिनं या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये एका 'Nude Yoga Girl' नावाच्या एका अकाउंटचा उल्लेख केला आहे.\nअबिगेलनं लिहिलं, @nude_yogagirl कडून केल्या जाणाऱ्या या कामाची मी किती मोठी चाहती आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. अनेकांना माहित असतं की आकर्षक हेडलाइन आणि टायटल तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करतात. मात्र कोणतही पुस्तक त्याच्या कव्हरवरून आपण पारखू शकत नाही.\nअबिगेलनं पुढे लिहिलं, न्यूडिटी आणि योग याचा एकमेकांशी काहीही संबंध नसला तरीही त्याचं कॉम्बिनेशन बरंच काही सांगून जातं. पण हे सर्व त्यांनाच कळेल ज्यांनी तो अनुभव घेतला आहे.\nअबिगेल म्हणते, सुरुवातीला मला खूप लाज आणि भीती वाटत होती. पण हे केल्यानंतर मला खूप मोकळं आणि स्वतंत्र वाटलं. यासोबतच तिनं याला #nuedisnormal असा हॅशटॅगही वापरला आहे.\nयाधीही अबिगेलनं तिच्या इन्स्टाग्रामवर योगचे अनेक फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.\nयाशिवाय अबिगेल तिच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत असते. ती डान्सर आणि कोरिओग्राफर सनम जौहरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे असं बोललं जातं.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराशीभविष्य: सिंह आणि मकर राशीने हिंमत ठेवावी, 'या' राशींसाठी मात्र दिवस चांगला\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/768833", "date_download": "2021-06-20T01:31:25Z", "digest": "sha1:DVXVSSKSBEMWUNS2PFVRTKQZJSPJC4IU", "length": 2385, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स.चे ३०० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स.चे ३०० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स.चे ३०० चे दशक (संपादन)\n१०:०८, ३ जुलै २०११ ची आवृत्ती\n२८ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१३:१६, १३ जून २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१०:०८, ३ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2021-06-20T01:49:41Z", "digest": "sha1:F5UNQGMNUOIFYYQJD3XDXB7G737QQBZM", "length": 3921, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिडनी बर्क - विकिपीडिया", "raw_content": "\nसिडनी फ्रँक बर्क (११ मार्च, १९३४:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९६२ ते १९६५ मध्ये प्रत्येकी १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे.\nदक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९३४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जानेवारी २०२१ रोजी १०:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-2021-cricket-royal-challengers-bangalore-chennai-super-kings-10881", "date_download": "2021-06-19T23:43:30Z", "digest": "sha1:72J26MRBQKIQZ6G74ZZ5IU7EVWAN6VSK", "length": 10801, "nlines": 143, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "बंगळूरचा विजयी ‘पंच’ की चेन्नईचा विजयाचा ‘चौकार’? - IPL 2021 Cricket royal challengers bangalore chennai super kings | Sakal Sports", "raw_content": "\nबंगळूरचा विजयी ‘पंच’ की चेन्नईचा विजयाचा ‘चौकार’\nबंगळूरचा विजयी ‘पंच’ की चेन्नईचा विजयाचा ‘चौकार’\nरॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टेबल टॉपरमध्ये उद्या होणारा आयपीएलचा सामना तेवढाच संघर्षपूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.\nमुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टेबल टॉपरमध्ये उद्या होणारा आयपीएलचा सामना तेवढाच संघर्षपूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. बंगळूरने चारही सामने जिंकलेले आहेत, तर चेन्नईने गेल्या तीन सामन्यांत विजय मिळवून आपलीही गाडी रुळावर आणलेली आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात, याचीही उत्सुकता उद्याच्या सामन्यात असणार आहे.\nआयपीएलच्या पहिल्यावहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या बंगळूर संघाने यंदा कमालीची सुरुवात केली. एक-दोन चुरशीचे विजय मिळवल्यानंतर मात्र एकतर्फी वर्चस्व प्रस्तापित केले आहे. फलंदाजीसह गोलंदाजीतही असलेला समतोलपणा बंगळूरच्या विजयाची शक्यता वाढवणार आहे.\nगत स्पर्धेतील अपयशी ग्लेन मॅक्सवेलला यंदा बंगळूरने संधी दिली आणि तोच संघाला नवी दिशा देणारा ठरत आहे. सोबत एबी डिव्हिल्यर्सही आपली क्षमता वारंवार सिद्ध करत आहेत. आता तर सलामीवीर देवदत्त पदिक्कलने गेल्या सामन्यात शतक करून त्यानेही फॉर्म मिळवलेला आहे. विराट कोहली तर कोणत्याही क्षणी मॅचविनर कामगिरी करू शकतो. यामुळे आता बंगळूरची फलंदाजी फारच भक्कम झाली आहे.\nमात्र या फलंदाजीला शह देण्याची क्षमता चेन्नई संघात आहे. दीपक चहर गेल्या दोन सामन्यात कमालीची स्विंग गोलंदाजी करत आहे. त्याने कोलकाता आणि राजस्थान संघाच्या सुरुवातीच्या फलदाजांची दाणादाण उडवली होती. त्याच्या साथीला सॅम करन, लुंगी एन्डिगी असे गोलंदाज आहेत.\nचेन्नईने कोलकाताविरुद्ध २२० धावा केल्या आणि त्यानंतर त्यांची ५ बाद ३१ अशी अवस्था केली खरी; मात्र आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक आणि पॅट कमिंस यांनी धोनीच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्यामुळे धोनीच्या संघाला अखेरपर्यंत सावध राहावे लागेल. अशा प्रकारची स्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता मॅक्सवेल आणि डिव्हिल्यर्समध्ये आहे.\nगेल्या आयपीएलमध्ये अडखळणाऱ्या चेन्नईची फलंदाजी यंदा बहरत आहे. ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्सेसी हे सलामीवीर भक्कम पायाभरणी करून देत आहेत. त्याचा फायदा घेण्यासाठी मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, सॅम करन, महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा अ���े फलंदाज आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात धावांची बरसात होऊ शकेल.\nचेन्नई वि. बंगळूर प्रतिस्पर्ध्यांत २५ लढती\nगेल्या पाच सामन्यांपैकी तीन लढतीत चेन्नईचा विजय\nठिकाण - वानखेडे स्टेडियम, मुंबई.\nवेळ - दपारी ३.३० पासून\nहा सामना दपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांनाही समान संधी देणारी ठरलेली आहे. उद्याचा सामना दव पडायच्या आत संपणार असल्यामुळे गोलंदाजही वर्चस्व राखू शकतील. एकूणच काँटे की टक्कर असेल.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/counseling-citizens-regarding-corona-pimpri-chinchwad-ycm-hospital-348893", "date_download": "2021-06-20T00:23:58Z", "digest": "sha1:YAE3PLDXDXVGUROF7ZNY42Q6OJE3FW3R", "length": 19241, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाबत समुपदेशन; आतापर्यंत 15 हजारांवर नागरिकांचं शंकासमाधान", "raw_content": "\nवायसीएमच्या माध्यमातून 15 हजार 565 व्यक्तींचे कोरोनाबाबत शंकासमाधान\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाबत समुपदेशन; आतापर्यंत 15 हजारांवर नागरिकांचं शंकासमाधान\nपिंपरी : 'मला सर्दी आहे. खोकला आहे. तापही थोडा वाटतोय. कोरोनाची टेस्ट करू का कुठे करू ती पॉझिटिव्ह आली तर कुठे उपचार घेऊ', 'कोविड केअर सेंटर कुठे आहे', 'कोविड केअर सेंटर कुठे आहे', 'आमचं पेशंट सिरीयस आहे, आयसीयू बेड खाली आहे का', 'आमचं पेशंट सिरीयस आहे, आयसीयू बेड खाली आहे का', 'मी घरातच थांबून उपचार घेऊ शकतो का', 'मी घरातच थांबून उपचार घेऊ शकतो का', 'आमचा पेशंट कसा आहे', 'आमचा पेशंट कसा आहे त्यांच्या तब्बेतीविषयी माहिती मिळेल का त्यांच्या तब्बेतीविषयी माहिती मिळेल का'... अशा शंकाचे निरसन आणि रुग्ण व नातेवाइकांचे समुपदेशन महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले जात आहे. गेल्या सहा महिन्यात 15 हजार 565 व्यक्तींचे समुपदेशन केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nसमुपदेशन केंद्रामार्फत प्रत्यक्ष व फोनद्वारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन केले जात आहे. यासाठी पाच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. अंत्यसंस्कार कुठे करावे, काय काळजी घ्यावी, नातेवाइकांची मानसिकता तयार करणे, नातेवाईक व डॉक्‍टर यांच्यात समन्वय साधणे, गंभीर रुग्णांसाठी प्लाझ्मा दाता मिळविणे, डॉक्‍टरांशी बोलून रुग्णाची माहिती नातेवाइकांना देणे असे त्यांच्या कामकाजाचे स्वरूप आहे. यासाठी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते (एमएसडब्ल्यू) महादेव बोत्रे, कुंडलिक आमले, प्रकाश झुंकटवार, किशन गायकवाड, रवीचंद्र ढवळे, लता सुवर्णकार कार्यरत आहेत. मनोचिकित्सक डॉ. मंजित संत्रे केंद्रप्रमुख आहेत. अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे काम सुरू आहे.\nमाझ्या बहिणीचे वय 58 वर्षे. श्‍वास घ्यायला त्रास व्हायचा. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह. तिचे वजन 95 किलो. उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास. त्रासामुळे ती खचून गेली होती. मला इथे राहायची नाही म्हणायची. आम्ही अपेक्षा सोडून दिली होती. पण, समुपदेशामुळे तिला धीर मिळाला आणि तीन आठवड्यांच्या उपचारानंतर तिला डिस्चार्ज मिळाला. आता साडेतीन महिने झालेत. बहीण ठणठणीत आहे. डॉक्‍टरांचे प्रयत्न आणि समुपदेशनाने वाढलेली बहिणीची इच्छाशक्ती यामुळेच हे शक्‍य झाले, अशी भावना येरवडा येथील महिला रुग्णाच्या भावाने (रा. तळेगाव दाभाडे) व्यक्त केली.\n- प्रत्यक्ष व फोनद्वारे रुग्ण व नातेवाइकांचे समुपदेशन, मार्गदर्शन\n- रुग्णाच्या नातेवाइकांना भावनिक आधार देणे, प्रश्‍न सोडविणे\n- डिस्चार्ज रुग्णांना ऍम्बुलन्स उपलब्ध करून देणे\n- डीवाय पाटील रुग्णालयासंदर्भीय रुग्णांच्या उपचारात समन्वय\nकुठे : वायसीएम हॉस्पिटल, पिंपरी\nकेव्हा : सकाळी 9 ते संध्याकाळी 7\nकधी : आठवड्याचे सातही दिवस\nकसे : 020-67332297 व प्रत्यक्ष\nराष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी गाजवलेली 'ती' सभा ठरली शेवटचीच\nपिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे कणखर नेतृत्व, एक अभ्यासू नगरसेवक, गैरव्यवहाराविरुद्ध लढवय्या नेता, भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा चिखलीतील सुपुत्र आणि वय कमी असूनही 'काका' म्हणून सर्वांचे परिचित व्यक्तिमत्व म्हणजे दत्ता साने. तब्बल तीन वेळा नगरसेवक म्हणून\nपुण्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ६५ रुग्ण; ८०% शहर होणार 'सील'\nपुणे : पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता.16) झपाट्याने वाढला असून, दिवसभरात नव्या 65 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या 442 झाली आहे.\n देशात कोरोनावाढीचा सर्वाधिक वेग पुण्यात ; केंद्रीय पथकाचा अहवाल काय सांगतोय पाहा\nपुणे : देशातील कोरोनाचा सर्वाधिक वेगाने फैलाव पुण्यात होत असल्याचे केंद्रीय पथकाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. देशातील उद्रेक झालेल्या हॉटस्पॉटमध्ये केद्रीय पथाकाने दौरे केले. त्यात महाराष्ट्रातील मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती येथे पाहणी केली. या पथकाने निवासी छावण्या, भाजी मार्केट\nकोरोनामुक्तांसाठी दिलासादायक बातमी; आता पिंपरीमध्ये सुरू होणार कोविड पश्‍चात उपचार केंद्र\nपिंपरी : कोरोनातून बरे झाल्यावरही बहुतांश लोकांना काही काळासाठी अशक्तपणा, थकवा जाणवतो. उच्च मधुमेह, रक्तदाब असणाऱ्यांना समुपदेशन गरजेचे असते. कोरोनातून बाहेर पडलेल्या व्यक्तींना योग्य उपचार (थेरेपी) दिल्यास भविष्यात कोणताही धोका जाणवणार नाही. यासाठी, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायस\nBreaking : पिंपरी-चिंचवडमध्ये मृतांचा आकडा वाढला, आज झालेले मृत्यू आतापर्यंतचे सर्वाधिक\nपिंपरी : शहरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. जून महिन्यात रुग्णवाढीचा वेग व मृत्यूदरही सर्वाधिक राहिला आहे. मात्र, राज्याच्या तुलनेत मृत्यूदर सर्वात कमी आहे. 31 मेपर्यंत केवळ आठ जणांचा मृत्यू झाला होता. जून महिन्यात 39 जणांचा बळी गेला. जुलै महिन्यात हा आकडा वाढतो की काय, अशी भीती व्यक्त केली जा\nपिंपरी-चिंचवडकरांनो कोरोनाचा संसर्ग घटतोय, फक्त स्वयंसेवकांना खरी माहिती द्या\nपिंपरी : कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या पंधरा दिवसांपासून घटले आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण स्थिर असून त्यात अन्य आजार असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी व नातेवाइकांनी घरी आलेल्या स्वयंसेवकांनी खरी माहिती सांगून वेळीच उपचार करून घेण्याची आवश्‍यकता आहे, या बाबत स्वयंसेवकांम\nबेलाच्या झाडाचे हे औषधी गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत का\nनवी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : भगवान शंकराच्या पुजेसाठी आपण बेलाचे पान वाहतो. दरवर्षी श्रावणात व महाशिवरात्रीला महादेवाच्या पुजेसाठी बेलाची पाने भाविकांकडून वाहिली जातात. त्यामुळे बेलाचे झाड आपल्याला परिचयाचे आहे. परंतु, त्याची पाने आणि फळात विविध औषधी गुणधर्म आहेत. हे फारच कमी लोकांना ज्ञा���\nपिंपरी-चिंचवड शहरातील पोलिस होताहेत ‘फिट अँड ॲक्टिव्ह’\nपिंपरी - ‘अपुरी झोप, वाढलेले वजन, आरोग्याकडे झालेले दुर्लक्ष, यामुळे आरोग्य समस्या उद्भवू लागल्या. मात्र, आता हेल्थ स्मार्ट वॉच घातल्यानंतर ऑनलाइनद्वारे तज्ज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन करून वजन कमी करण्यासह आहारावर लक्ष केंद्रित केले. आरोग्यावर वैयक्तिक लक्ष ठेवल्याने माझे वजन महिनाभरात ७\nआयटीयन्सना आधीच जॉबची भीती, त्यात आता आरोग्याच्या 'या' तक्रारी\nपिंपरी : आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या अमितचं लॉकडाउनच्या काळात घरातून काम सुरू होतं. आपण तंदुरुस्त आहोत का, हे जाणून घेण्यासाठी त्यानं लॉकडाउन शिथिल होऊ लागल्यानंतर आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये त्याला रक्‍तातील साखर वाढल्याचं आढळून आलं. दोन महिन्यांच्या कालावधीच, हे कसं झालं याचा शोध त्या\nकोरोना बाधितांना डायलिसिससाठी करावी लागते वणवण\nजागतिक किडनी दिन विशेष पुणे - काकांना वीस वर्षांपासूनचा मधुमेह. त्यातच त्यांना कोरोना झाला. होम क्वारंटाइनमध्ये उपचार सुरू असतानाच क्रीएटिनीनदेखील वाढलं. डॉक्टरांनी तातडीने डायलिसीस करायला सांगितलं. पण, पॉझिटिव्ह रुग्णांवर मोजक्याच ठिकाणी डायलिसीस होतं आणि तेथेही आता जागा नाही. नंतर थेट स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/sion-flyover-closed-for-repair-45395", "date_download": "2021-06-20T01:17:37Z", "digest": "sha1:BMGWDTC5BNTHKT2ZTK6RSLPSMFNAQK4X", "length": 8644, "nlines": 142, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Sion flyover closed for repair | सायन उड्डाणपूल दुरूस्तीच्या कामासाठी आजपासून बंद", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nसायन उड्डाणपूल दुरूस्तीच्या कामासाठी आजपासून बंद\nसायन उड्डाणपूल दुरूस्तीच्या कामासाठी आजपासून बंद\nदुरूस्तीच्या कामासाठी सायन उड्डाणपूल शुक्रवारपासून बंद राहणार आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजल्यापासून शीव उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nदुरूस्तीच्या कामासाठी सायन उड्डाणपूल (sion flyover) शुक्रवारपासून बंद (closed) राहणार आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजल्यापासून सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. हे काम १७ फेब्रुवारी पहाटे ५ वाजेपर्यत सुरू राहणार आहे. या कालावधीत सायन उड्डाणपुलावरील वाहतूक (Transport) बंद रा���णार आहे.\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने (Maharashtra State Roads Development Corporation) सायन उड्डाणपुलाचे (sion flyover) बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येत आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजल्यापासून सुरुवात होणार असून १७ फेब्रुवारीपर्यंत पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. या कामामुळे उड्डाणपुलाखाली भागात वाहतुककोंडी होणार नाही यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात येणार आहे. बेअरिंग बदलण्यासाठी पुढील आठ आठवड्यांमधील प्रत्येकी चार दिवस सायन ड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कामासाठी एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाकडून मंजूर करण्यात आले आहे. यापुढील ब्लॉक २० ते २४ फेब्रुवारी या कालावधीत असेल.\nयापूर्वीच्या वेळापत्रकानुसार उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून प्रस्तावित होते. मात्र त्यामध्ये बदल करण्यात आला असून, पहाटे ५ वाजल्यापासून काम सुरू करण्यात आले. ६ एप्रिलपर्यंत प्रत्येक आठवडय़ात शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत चार दिवस उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहील.\nकोस्टल रोडच्या कामात इको फ्रेंडली विटा\nफास्टॅग आता फ्री, 'असे' मिळवा फास्टॅग\nआला पावसाळा, लेप्टोपासून सांभाळा\nमोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ\nराज्यात १४ हजार ३४७ कोरोना रूग्ण बरे\nकांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणी ४ अटकेत, धक्कादायक माहिती उघड\nसमृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामाला गती द्या- उद्धव ठाकरे\nमुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा\n महाराष्ट्रात कोविड पॉझिटिव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/concepcion/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-20T02:02:50Z", "digest": "sha1:7X6SMB4S7EJALGQOBM6ZZLHS7F2EDHCE", "length": 7677, "nlines": 162, "source_domain": "www.uber.com", "title": "कंसेप्सिऑन: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nConcepcion मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Concepcion मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nकंसेप्सिऑन: choose a ride\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nकंसेप्सिऑन मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व कंसेप्सिऑन रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरPizza आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSushi आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAlcohol आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSandwich आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAmerican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरConvenience आता डिलिव्हरी करा\nऑर्डरDesserts आता डिलिव्हरी करा\nऑर्डरChinese आता डिलिव्हरी करा\nऑर्डरChicken आता डिलिव्हरी करा\nऑर्डरCoffee & tea आता डिलिव्हरी करा\nऑर्डरJapanese आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-2308", "date_download": "2021-06-20T00:42:36Z", "digest": "sha1:GQDKMLPEGWPAEMCLNVRKJTZRYHJ2AIHP", "length": 24894, "nlines": 152, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nराजकारणातही गमतीजमती घडत असतात. अशाच काही गमती सांगणारे सदर...\nशांत शांत की निवांत\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ आणि पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी असणे हा योगायोगच होता.\nपावसाळी व हिवाळी अधिवेशनादरम्यानच्या काळात केंद्रीय मंत्री व काही आजी-माजी खासदारांच्या निधनामुळे पहिल्या दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज तहकूब होणार हे स्पष्ट होते. त्यामुळे आणि निकालांमुळे खासदारांची उपस्थिती कमीच होती.\nसाधारणपणे तहकुबीनंतर खासदार व मंत्री आणि पत्रकार अनेक दिवसांनी भेटल्यानंतर गप्पांच्या म���डमध्ये असतात. पण आज तसे काही घडले नाही. संसदेच्या मध्य कक्षातही सामसूमच होती.\nकामकाज तहकुबीनंतर काहीकाळ काही खासदार व वरिष्ठ नेते तेथे रेंगाळले पण नंतर त्यांनीही काढता पाय घेतला. संसदीय मध्य कक्षापेक्षा घरी जाऊन आरामात निवडणूक निकालांची बातमीपत्रे पाहण्यास त्यांनी अधिक पसंती दिली असावी. भाजपच्या अनेक खासदारांना व वरिष्ठ नेत्यांना इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलते करण्याचे किंवा त्यांची प्रतिक्रिया घेण्याचे प्रयत्न केले परंतु त्यात त्यांना यश मिळाले नाही. भाजपची मंडळी शक्‍यतोवर तोंड चुकवितानाच आढळली.\nपक्षाध्यक्ष अमितभाई शहा हे भूपेंद्र यादव यांच्याबरोबर गप्पा मारत आणि तोंडावर हास्य धारण करून संसदेतून बाहेर पडले. पण थेट गाडीत बसून ते रवाना झाले. पत्रकारांना त्यांनी टाळले.\nभाजपच्या एक-दोन मंडळींनी मात्र दबक्‍या आवाजात सांगितले, ‘काय करणार आमचे नेते विनाकारण इतक्‍या बढाया मारतात की त्याच्या विपरीत गोष्टी घडल्या की आम्हाला तोंड बाहेर काढणे अशक्‍य होऊन जाते. ते नेते आहेत. त्यांचा सामान्यांशी किती संबंध येतो आमचे नेते विनाकारण इतक्‍या बढाया मारतात की त्याच्या विपरीत गोष्टी घडल्या की आम्हाला तोंड बाहेर काढणे अशक्‍य होऊन जाते. ते नेते आहेत. त्यांचा सामान्यांशी किती संबंध येतो आम्हाला मात्र लोकांना तोंड द्यावे लागत असते. पण सांगणार कुणाला आम्हाला मात्र लोकांना तोंड द्यावे लागत असते. पण सांगणार कुणाला\nभाजपचा मूळ अवतार असलेल्या जनसंघ पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘दीप-दीपक किंवा पणती’ हे होते.\nआता या निकालांनंतर ‘सारेच दीप मंदावले’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.\n‘बिमस्टेक’ (बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह मल्टी-सेक्‍टोरल टेक्‍निकल अँड इकनॉमिक कोऑपरेशन) ही एक विभागीय राष्ट्रांची संघटना आहे. ‘सार्क’ला समांतर म्हणून तिची गणना केली जाते.\nतर, या संघटनेतील सदस्य राष्ट्रांच्या न्यायाधीशांची एक आंतरराष्ट्रीय न्यायविषयक परिषद नुकतीच झाली. परिषदेच्या समारोपाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरातच रात्रीभोजन आयोजित करण्यात आले होते. या भोजनासाठी पंतप्रधानांनाही आमंत्रित करण्यात आले होते. अर्थात यामध्ये शिष्टाचार आणि औपचारिकतेचा भाग अधिक होता. पंतप्रधान अशा भोजनात सहभागी होण्याची शक्‍यता जवळपास न��ते. किंबहुना पंतप्रधान अशा भोजनांमध्ये सहभागी होत नसणेच अधिक अपेक्षित असते.\nपरंतु, वर्तमान पंतप्रधान हे धक्कातंत्रातील निष्णात व पारंगत असे नेते आहेत. ‘विष्णूचा अवतार’ असे त्यांचे वर्णन त्यांच्या पक्षातील एका नेत्याने केले आहे ते सार्थच आहे. तर रात्री आठ वाजता आयोजित या भोजनास साक्षात पंतप्रधान येऊन सामील होत असल्याचा निरोप मिळाल्यानंतर खरोखरच काहीशी खळबळ माजणे स्वाभाविक होते. यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी उपस्थितांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.\nआता अशा भोजनात औपचारिकता अधिक असल्याने साधारणपणे तासाभरात सगळा खेळ संपत असतो. पण पंतप्रधान त्या दिवशी वेगळ्याच मूडमध्ये असावेत. ते निघण्याचे नावच घेईनात. त्यामुळे सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि इतर सर्वच वरिष्ठ न्यायाधीश मंडळीही काहीशी चकित झालेली होती. अचानक पंतप्रधानांनी ‘कोर्ट क्रमांक १’ला भेट देता येईल का अशी विचारणा केली.\nआता साक्षात पंतप्रधानांची इच्छा म्हणजे काय हो लगेच रखवालदारांना पाचारण करून चाव्या मागविण्यात आल्या आणि सरन्यायाधीश ज्या कोर्टरुममधून किंवा ‘न्यायदान कक्षा’तून न्यायदान करतात त्या कक्षात पंतप्रधान चक्क रात्री पोचले.\nतेथील पहिल्या रांगेतल्या खुर्चीवर काहीकाळ ते विराजमान झाले. त्या कक्षाचे त्यांनी बारकाईने निरीक्षणही केले. पुन्हा त्यांनी उपस्थितांना धक्का दिला.\n‘आत्ता चहा मिळू शकतो का’ त्यांनी विचारणा केली.\nमग काय, रात्री चहापण आणला गेला आणि क्रमांक १ च्या म्हणजेच सरन्यायाधीशांच्या न्यायदान-कक्षात चहापान झाले.\nबघता बघता रात्रीचे दहा वाजून गेले.\nचहापानानंतर पंतप्रधान रवाना झाले.\nविरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपपुढे आव्हान उभे करण्यासाठी अनेक विरोधी पक्षनेते जोरदार प्रयत्न करीत आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तर विशेष परिश्रम घेत आहेत. त्यामुळेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सर्व प्रमुख विरोधी पक्षनेते हजर होते.\nअशा बैठकीत सहसा हजर न राहणारे द्रमुकचे अध्यक्ष व करुणानिधी-पुत्र एम. के. स्टॅलिनदेखील खास दिल्लीला आले होते. पण या एकीच्या प्रक्रियेला सुरुंग लागणेही अपेक्षित मानले जाते. उत्तर प्रदेशातील दोन शक्तिव��न प्रादेशिक पक्ष समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने मात्र या बैठकीत सहभागी न होण्याचा पवित्रा घेतला. भाजपच्या दृष्टीने आणि विशेषतः भाजपसमर्थक व पुरस्कृत व उपकृत माध्यमांच्या दृष्टीने तर ही विशेष पर्वणी होती. विरोधी पक्षांमध्ये कसा एकोपा नाही हे वाढवून-चढवून प्रसारित करण्यास सुरुवातही झाली होती.\nपण... संध्याकाळ होता होता सरकारला दणका देणाऱ्या, परंतु सर्वांना अपेक्षित असलेल्या बातमीचा धमाका झाला\nरिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. आपोआपच विरोधी पक्षांचा एकोपा आणि त्यात सपा-बसपा यांनी घातलेल्या खोड्याची बातमी मागे पडली. भाजप समर्थक-पुरस्कृत व उपकृत माध्यमांच्या उत्साहावर पाणी पडले की हो कारण उर्जित पटेलांनी फोडलेल्या टाइमबाँबच्या बातम्यांना त्यांना प्राधान्य द्यावे लागले.\n‘द सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग’ नावाची संस्था आहे. संस्कृती मंत्रालयाअंतर्गत ही संस्था काम करते. सांस्कृतिक क्षेत्रात असल्याने संस्थेत जागोजागी सांस्कृतिक व अभिरुचिसंपन्न अशा वचनांचे फलकही लागलेले आहेत. परंतु, अलीकडेच या संस्थेच्या प्रमुखांनी एक फतवा जारी केला.\nसंस्थेत काम करणाऱ्यांनी बाहेर जाताना त्यांच्या निकटच्या वरिष्ठांची परवानगी घेण्याचा नवा दंडक या फतव्याद्वारे घालण्यात आला आहे.\nतसेच कामावर असताना बाहेर जायचेच असेल तर पंधरा मिनिटांपेक्षा अधिक वेळ जाता येणार नाही आणि त्याहून अधिक काळ जायचेच असेल तर त्याबाबतचे तपशील वरिष्ठांना सांगूनच परवानगी घ्यावी लागेल असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.\nअसे सांगतात, की संस्कृती मंत्रालय किंवा त्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांमध्ये कामाचा तुलनेने दबाव कमी असतो. त्यामुळे कामापेक्षा कर्मचाऱ्यांना मोकळा वेळ अधिक मिळत असतो. सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी कामापेक्षा इतरत्र वेळ कसा घालवायचा याचे अंगभूतच ज्ञान व कौशल्य असते. त्यामुळे काम असतानाही जेथे हे कौशल्य दाखविले जाऊ शकते तेथे काम कमी असताना या कौशल्याला बहर आला नाही तरच नवल\nत्यामुळे काही दिवस वरिष्ठांनी कार्यालयाबाहेरच्या व्हरांड्यात कर्मचारी कसे चकाट्या पिटत असतात याचे बारकाईने अध्ययन केल्यानंतर वरीलप्रमाणे फतवा जारी केला.\nसंस्कृतीमध्ये कामाच्या संस्कृतीलाही मोठे महत्त्व असते याची जाणीव त्यांनी ‘चकाट्यापिटूं’ना दिली आणि कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला अत्यंत ‘सुसंस्कृत’पणे दिला आहे.\nराहुल-अखिलेश बैठकीत काय शिजले\nविरोधी पक्षांच्या एकीकरणाच्या प्रक्रियेतून सपा-बसपा म्हणजेच समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने अंग काढून घेण्याने विरोधकांचा एकोपा हे मृगजळ असल्याची चर्चा सुरू झालेलीच आहे.\nपरंतु ‘दिसते तसे नसते’ असे म्हणतात.\nया एकोपा प्रक्रियेतून हे दोन्ही पक्ष जाणीवपूर्वक बाहेर असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच छत्तीसगड किंवा मध्य प्रदेश व राजस्थानातही या दोन्ही पक्षांनी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली नव्हती. कानोकानी आलेल्या माहितीनुसार समाजवादी पक्षाचे तरुण अध्यक्ष अखिलेश यादव व राहुल गांधी यांची नुकतीच सुमारे तास-दीड तासांची भेट झाली. त्यानंतर असे सांगतात, की दोन्ही नेत्यांनी रणनीती म्हणून निवडणुका होईपर्यंत उघडपणे एकत्र येण्याचे टाळावे असे ठरविले. खुद्द राहुल गांधी यांनीही सपा-बसपा युतीत सामील न होण्याच्या भूमिकेस पाठिंबा दिला. यामुळे काँग्रेस या राज्यात उच्चवर्णीयांची मते मिळवू शकेल असे मानले जाते.\nही रणनीती उत्तर प्रदेशात यशस्वी होईल असे मानले जाते. कारण भाजपवर नाराज उच्चवर्णीयांची मते काँग्रेसला मिळू शकतात.\nनिवडणुकीनंतरच्या बदलत्या परिस्थितीत मग त्यात रणनीतीनुसार फेरबदल करणे शक्‍य होऊ शकते. बहुजन समाज पक्षानेदेखील हीच भूमिका घेतलेली आहे.\nयामुळे एकमेकांच्या ‘व्होट बॅंका’ना धक्का लागू न देण्याचा हेतू प्राप्त करता येईल अशी या पक्षांच्या नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळेच राजस्थान, मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या होत्या.\nआता सरकारस्थापनेला काँग्रेसला काही पाठिंब्याची गरज भासल्यास हे पक्ष त्यांच्या मोजक्‍या आमदारांसह मदत करू शकतात आणि मंत्रिपदे मिळवू शकतात.\nतिन्ही हिंदी भाषक राज्यात ही रणनीती यशस्वी झाल्याचे निवडणूक निकालांवरून दिसून येते. त्यामुळेच विरोधकांमधील एकोप्याचा ‘अभाव’ हा ‘आभास’ असल्याचे मानले जात आहे.\nराजकारण संसद हिवाळी अधिवेशन खासदार पत्रकार निवडणूक भाजप\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त��री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ncp-mp-amol-kolhe-goes-into-home-quarantine/articleshow/76856609.cms", "date_download": "2021-06-20T01:40:43Z", "digest": "sha1:RNFWTQ25AZGBA2S7LCLHXUBEYBF5ADCW", "length": 12745, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAmol Kolhe: खासदार अमोल कोल्हे झाले होम क्वारंटाइन; 'हे' आहे कारण\nNCP MP Amol Kolhe राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सातत्याने जनतेत राहावे लागणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. राज्यातील अनेक लोकप्रतिधींना करोनाने गाठले आहे.\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर मतदारसंघाचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी खबरदारी म्हणून होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ( NCP MP Amol Kolhe Home Quarantine )\nवाचा: 'कोणाचा मंत्री कुठे फिरतोय हे मुख्यमंत्र्यांनाच माहिती नसतं'\nअमोल कोल्हे १ जुलै ते ४ जुलै या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात संपर्क आलेल्या दोन नेत्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत माहिती मिळताच कोल्हे यांनी तातडीने स्वत:ची करोना चाचणी करून घेतली असून या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यानंतरही त्यांनी खबरदारीची पावले उचलली आहेत.\n हवेतून पसरणाऱ्या करोनाचा खात्मा करणार 'एअर फिल्टर'\n'मी स्वतः डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून मी होम क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून विकासकामांमध्ये कुठे खंड पडू देणार नाही. काही अडचण असल्यास आपण मला सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अथवा संपर्क कार्यालय येथे संपर्क करू शकता', असे आवाहन अमोल कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.\nवाचा: CM ठाकरेंचा पुण्याच्या महापौरांना फोन; दिला 'हा' मोलाचा सल्ला\nदरम्यान, पुणे जिल्ह्यात करोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने ३० हजारचा टप्पा ओलांडला आहे. त्यात पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण असून ग्रामीण भागातही संसर्ग पसरला आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच यंत्रणा झोकून देऊन काम करत आहेत. त्यात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीही प्रशासनाला साथ देत आहेत. त्यातून आढावा बैठका, मतदारसंघात भेटीगाठी, रुग्णालयांची पाहणी करावी लागत असल्यामुळे लोकप्रतिनिधींना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनाही करोनाने गाठले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वांनाच अधिक खबरदारी घेण्याची गरज असून आपल्यामुळे दुसऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये या हेतुनेच अमोल कोल्हे क्वारंटाइन झाले आहेत.\n करोनाच्या 'या' घटकाचा शोध, उपचारात मदत होणार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\ncoronavirus : धारावीत करोना नियंत्रणात; पण दादर अद्यापही डेंजर झोनमध्ये महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकोल्हापूर'हसन मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितली, त्यात चूक काय\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nमुंबईमहाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर\nमुंबई'सत्ता गेल्याने काहींचा जीव कासावीस'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला\n; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान\nनागपूरसमृद्धी महामार्ग : 'या' तारखेपर्यंत काम पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारताने किती धावा केल्या पाहा...\nमुंबईशिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजपने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं\nकोल्हापूरसतेज पाटील, मुश्रीफांना पाच नद्यांच्या पाण्यांनी अभ्यंगस्नान घालू\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nआजचं भविष्यआजचं राशीभविष्य २० जून २०२१ रविवार :चंद्र तुळ राशीत संचार करेल, कोणत्या राशींवर कसा असेल प्रभाव\nकरिअर न्यूजONGC OPAL Recruitment 2021:विविध पदांसाठी भरती,असा करा अर्ज\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.factcrescendo.com/traffic-police-not-harassing-a-cyclist/", "date_download": "2021-06-20T00:50:44Z", "digest": "sha1:IW4TKVRU3OC5WOKWK6GPTRTOZ26ZMG4X", "length": 14439, "nlines": 120, "source_domain": "marathi.factcrescendo.com", "title": "Fact : पोलिसांबाबत या व्हिडिओचा वापर करत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे | FactCrescendo | The leading fact-checking website in India", "raw_content": "\nतथ्य तपासण्यासाठी सबमिट करा\nसिद्धांतांची संहिता (कोड ऑफ प्रिन्सिपल्स)\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nFact : पोलिसांबाबत या व्हिडिओचा वापर करत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे\nसायकलवाल्यांनाही आता दंड आकारणी करण्यात येत आहे, अशी माहिती Ds Moon यांनी पोस्ट केली आहे. या माहितीसोबत एक व्हिडिओही देण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची तथ्य पडताळणी केली आहे.\nफेसबुक पोस्ट / Archive\nगुजरातमध्ये सायकलवाल्यांना दंड आकारणी करण्यात आली का याची माहिती घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स सर्च केली. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला.\nया परिणामात आम्हाला एनडीटीव्ही इंडियाने 19 सप्टेंबर 2019 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात ही घटना तामिळनाडूतील पन्नगाराम येथील अर्यूर येथे घडल्याचे म्हटले आहे. द हिंदूला पोलीस उपनिरीक्षक एस. सुब्रामणी यांनी सांगितले की, सायकल जप्त करण्यात आल्याची माहिती पुर्णपणे चुकीची आहे. दोन्ही हात सोडून सायकल चालवत असल्याने या व्यक्तीला पकडण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ एका इमारतीच्या छतावरुन चित्रित करण्यात आला आहे. थोडीशी चर्चा केल्यानंतर या युवकाला रस्त्याच्या कडेला नेण्यात आले. या व्हिडिओ काही वाहनचालक विना हेल्मेट जाताना दिसत आहेत. याबाबत ते म्हणाले की, एका व्यक्तीला पकडले असताना दुसऱ्या वाहनचालकावर कारवाई करता येणे शक्य नव्हते. या हात सोडून सायकल चालवणाऱ्या व्यक्तीच्या पुढे दोन दुचाकीस्वार होते. त्यांनी अचानक ब्रेक दाबला असता तर हा सायकलस्वार त्यांना धडकून अपघाताची भिती असल्याने त्याला पकडले होते.\nएनडीटीव्ही इंडियाने याबाबत दिलेले वृत्त आपण खाली पाहू शकता.\nदैनिक लोकमत, पत्रिका आणि चौथी दुनिया या संकेतस्थळांनीही याबाबतचे वृत्त दिले आहे. द\nयुटूयूबवर The Newsbol ने याबाबत बनविलेला एक व्हिडिओ आम्हाला दिसून आला. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.\nया माहितीच्या आधारे हे स्पष्ट झाले की या युवकाकडून वाहतूक पोलिसांनी कोणताही दंड घेतलेला नसून त्याला केवळ समज दिली.\nतामिळनाडू पोलिसांनी या सायकलस्वाराकडून कोणताही दंड न आकारता त्याला समज देत सोडून दिले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.\nTitle:Fact : पोलिसांबाबत या व्हिडिओचा वापर करत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे\nFact Check : मनसेच्या टक्केवारीत एक्झिट पोलच्या अंदाजानुसार वाढ होणार आहे का\nविधानसभा निवडणूक: एबीपी न्यूजच्या पोलमध्ये वंचितला 205 जागा मिळणार असे दाखविले का\nFact Check : ममता म्हणाल्या का, मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास मी आत्महत्या करेल\nशेहला रशीद यांच्या नावे ‘शकिरा’ चित्रपटाला विरोध करणारे फेक ट्विट व्हायरल. वाचा सत्य\nFact Check : चाईल्डलाईन संस्थेबाबत व्हायरल होणारा हा संदेश किती सत्य\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही इंधन दरवाढीला पर्याय म्हणून देशातील सर्व रस्ते उता... by Agastya Deokar\nFact Check : केरळमधील attikkad हे इस्लामी गाव, लक्षद्वीपमध्ये 100 टक्के लोक मुस्लीम झाले का जरा केरळ मधे जावुन बघा क़ाय चालू आहे, पाचुची बेटे... by Ajinkya Khadse\nयमुना नदीच्या प्रदूषणाचे जुने फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे दिल्लीतील हवेतील प्रदूषण ही सर्वांच्याच चितेंची बा... by Ajinkya Khadse\nपश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचे आंदोलन म्हणून बांग्लादेशातील जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून... by Agastya Deokar\nगोम कानात घुसली तर कानात मिठाचे पाणी कानात टाकावे : सत्य पडताळणी कोणताही किडा किंवा जमिनीवर सरपटणारा प्राणी चावला त... by Amruta Kale\nहे स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे दुर्मिळ फुल नाही. ती तर वनस्पती आहे. वाचा सत्य स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबर) फुल दुर... by Ajinkya Khadse\nब्लड कॅन्सर बरे करणारे औषध पुण्यात मोफत मिळत असल्याचा मेसेज खोटा आहे. वाचा सत्य वैद्यकीय विज्ञानाने केलेल्या अनन्यसाधारण प्रगतीच्य... by Agastya Deokar\nFACT CHECK: 5G मुळे पक्षी मरतात का\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गड��री म्हणाले नाही\nFAKE: सावरकर अंदमान जेलमध्ये असतानाचा ‘हा’ दुर्मिळ व्हिडिओ नाही; वाचा सत्य\nमुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचले का\nविशाल चंद्राचा हा व्हिडिओ अ‍ॅनिमेशन केलेला; तो खरा नाही, वाचा सत्य\nDipak Gavit commented on मोदी-शहांवर विश्वास करणे माझी चूक, असे लालकृष्ण अडवाणी यांनी ट्विट केले का\nAshok Karambelkar commented on कोरोनाबद्दल पोस्ट शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे का\nSachin Kamble commented on फ्रान्समध्ये उभारण्यात आलेल्या ‘अशोकस्तंभा’चे वास्तव काय\nSachin laxman borate commented on जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले का\nSwapnil aher commented on बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य: धन्यवाद, माहिती अतिशय उपयुक्त होती\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nआम्हाला वर फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/child", "date_download": "2021-06-20T00:54:34Z", "digest": "sha1:4PJUNXFFGF7AQGTA5ZJUJRUNV4AQ33MO", "length": 3706, "nlines": 139, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "child - Wiktionary", "raw_content": "\nमुंबईसिडॅकजुने FUEL यादीत सुचवलेले: बाल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vyakti-vishesh-vishleshan/bihar-driver-drove-tanker-11-hours-deliver-oxygen-solapur", "date_download": "2021-06-20T01:24:59Z", "digest": "sha1:6MCTNUGYMJAJ4D2SDTLLWIFVC46HVCYB", "length": 18063, "nlines": 215, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "वडिलांवर कोरोनाचे उपचार सुरू; तरीही तो धावला सोलापूरच्या ऑक्‍सिजनसाठी - Bihar driver drove a tanker for 11 hours to deliver oxygen to Solapur | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवडिलांवर कोरोनाचे उपचार सुरू; तरीही तो धावला सोलापूरच्या ऑक्‍सिजनसाठी\nवडिलांवर कोरोनाचे उपचार सुरू; तरीही तो धावला सोलापूरच���या ऑक्‍सिजनसाठी\nवडिलांवर कोरोनाचे उपचार सुरू; तरीही तो धावला सोलापूरच्या ऑक्‍सिजनसाठी\nवडिलांवर कोरोनाचे उपचार सुरू; तरीही तो धावला सोलापूरच्या ऑक्‍सिजनसाठी\nबुधवार, 28 एप्रिल 2021\nत्याने तब्बल अकरा तास सलगपणे टॅंकर चालविला.\nसोलापूर : सोलापूर ते बेल्लारी (कर्नाटक) हे अंतर सुमारे 380 किलोमीटर असून ऑक्‍सिजनचा टॅंकर मंगळवारी रात्री साडेसात वाजता निघाला आणि आज (बुधवारी, ता. २८ एप्रिल) सकाळी सहा वाजता सोलापुरात पोचला. या टॅंकरचा चालक विजय यादव हा बिहारचा असून त्याच्या वडिलांना कोरोना झाला आहे. त्याला ऑक्‍सिजन उतरविण्याची संपूर्ण माहिती असल्याने त्याची गरज होती. त्याच्या मनात कुटुंबाची चिंता असतानाही त्याने सोलापुरातील रूग्णांसाठी ऑक्‍सिजनचा टॅंकर तब्बल अकरा तास सलगपणे चालविला.\nसध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्‍सिजनची गरज वाढली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नियोजनानुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे हे दहा दिवसांपासून विनाविलंब आणि अतिजलद वाहतुकीसाठी परिश्रम घेत आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पुणे परिसरातील औद्योगिक वसाहतीतून सोलापूरसाठी ऑक्‍सीजन देण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यासाठी टॅंकरचे अधिग्रहण होणे गरजेचे होते. मोटार वाहन निरीक्षक किरण गोंधळे यांनी पुण्यातून खासगी ट्रान्सपोर्टचे टॅंकरचे अधिग्रहण करून प्रशिक्षित चालकदेखील उपलब्ध केले.\nपुण्यातून होणारा ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी पडत असल्याने बेल्लारीतून ऑक्‍सिजन आणला जात आहे. मंगळवारी (ता. 27 एप्रिल) मोटार वाहन निरीक्षक आशिष पाराशर, महेश रायभान, चालक अंबादास मंटूरकर यांनी टॅंकर चालक विजय यादव (बिहार) याला घेऊन बेल्लारीतील जिंदाल उद्योग समूहाच्या जेएसडब्ल्यू इंडस्ट्रियल गॅसेस प्रायव्हेट लिमिटेडमधून ऑक्‍सिजनचा टॅंकर सोलापुरसाठी मिळविला. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व अधिकाऱ्याबरोबरच टॅंकरचालक विजय यादव यांचेही कौतुक केले.\nसिव्हिल हॉस्पिटलसाठी दोन टन ऑक्‍सिजन\nकर्नाटकातून ऑक्‍सिजनची वाहतूक करण्यासाठी अधिग्रहीत केलेला टॅंकरचालक विजय यादव हा मूळचा बिहार येथील आहे. त्याचे वडील कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून त्यांच्यावर तेथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर��ही, कुटुंबीयांची पर्वा न करता सोलापूरकरांच्या मदतीसाठी त्याने अहोरात्र टॅंकर चालविला आणि अकरा तास ड्रायव्हिंग करीत टॅंकर सोलापुरात पोच केला. सिव्हिल हॉस्पिटलसाठी दोन टन ऑक्‍सिजन दिला, तर उर्वरित ऑक्‍सिजन सिलिंडरमध्ये भरून वितरीत करण्यात आला. त्या टॅंकर चालकाचे जिल्हाधिकारी शंभरकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डोळे यांनी कौतुक केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजपने निलंबित केलेल्या सुरेश पाटलांचा शिवसेनेने भगवा फेटा बांधून केला सत्कार\nसोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (ता. १९ जून) गोंधळ घातल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुरेश पाटील यांचे...\nशनिवार, 19 जून 2021\nमहिला राष्ट्रवादीत धूसफूस : प्रदेश सचिवांपाठोपाठ जिल्हाध्यक्षांचा राजीनामा\nसोलापूर : गटबाजी आणि नाराजी नाट्यामुळे राष्टवादी कॉंग्रेस कायम चर्चेत असते. फादर आणि युवकमध्ये नेहमी दिसत असलेली गटबाजी आता महिला राष्ट्रवादी...\nशुक्रवार, 18 जून 2021\nबुलेट ट्रेनसाठी मुंबई-हैदराबाद व्हाया औरंगाबाद, नांदेड, जालना मार्ग प्रस्तावित करा; मुख्यमंत्र्यांना पत्र..\nमुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई- औरंगाबाद-...\nशुक्रवार, 18 जून 2021\nभरणेंचे पालकमंत्रिपद घालविण्याचा प्रयत्न करणारांचा होणार 'करेक्ट कार्यक्रम'\nसोलापूर : सोलापूरच्या पालकमंत्रिपदावरून दत्तात्रेय भरणे यांना हटवा अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती....\nशुक्रवार, 18 जून 2021\nदिग्विजय बागल हे बालिश असून विश्वासघात हा त्यांच्या रक्तातच आहे\nकरमाळा (जि. सोलापूर) : आमदार संजय शिंदे हे त्यांचे साखर कारखाने व सभासदांचे प्रश्न सोडवायला सक्षम आहेत. त्यामुळे कुवत नसणारांनी उगाच लुडबूड करू नये,...\nशुक्रवार, 18 जून 2021\nझेडपीच्या निधीत आमदारांचा हस्तक्षेप आता चालायचा नाय\nसोलापूर : जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषदेला मिळाणारा निधी असो की जिल्हा परिषदेच्या सेस फंडाचा निधी यामध्ये आमदारांचा हस्तक्षेप असू नये. हा निधी...\nगुरुवार, 17 जून 2021\nमी अपक्ष आमदार; लवकरच शरद पवारांना भेटणार\nबार्शी (जि. सोलापूर) : बार्शी तालुक्याची उपसा सि��चन योजना, शासकीय औद्योगिक वसाहत मंजूर होऊन 25 वर्षे होऊन गेली तरी अद्याप कामे रखडली आहेत. ह्या...\nगुरुवार, 17 जून 2021\nराज्यातील 21 जिल्ह्यांतील तहसील कार्यालयांत घुमला शेतकऱ्यांचा आवाज\nनगर : अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी(Farmer) संघर्ष समितीच्या वतीने आज झालेल्या आंदोलनाला राज्यभर उत्तम प्रतिसाद लाभला....\nगुरुवार, 17 जून 2021\nओबीसी आरक्षणः बीडमध्ये आंदोलनकर्त्यांनी अडवला धुळे-सोलापूर महामार्ग..\nबीड ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द झालेल्या राजकीय आरक्षणावरून राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. (OBC Reservation) नाशिकमध्ये मंत्री छगन...\nगुरुवार, 17 जून 2021\nसोलापूर शहराचे राष्ट्रवादीचे नेतृत्व कोठेंकडे; ग्रामीण भागाचा नेता कोण\nसोलापूर : राज्यात सत्ता आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यात पक्षाची काय परिस्थिती झाली आहे. याचा प्रत्यय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना मंगळवारच्या (...\nबुधवार, 16 जून 2021\nराष्ट्रवादीतील सुशीलकुमार शिंदेंच्या खबऱ्यांचा अजितदादा करणार बंदोबस्त\nसोलापूर : सोलापूर शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटबाजीचे अनेक किस्से वारंवार घडतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत...\nबुधवार, 16 जून 2021\nआता सोलापूरातून संघर्ष मोर्चा...सरकारच्या विरोधात प्रत्येक जिल्ह्यातून आक्रोश मोर्चा\nसातारा : मराठा आरक्षण Maratha Reservation प्रश्नासाठी संभाजीराजे छत्रपती Sambhajiraje Chhatrpati यांनी कोल्हापूरात Kolhapur शांततेच्या मार्गाने...\nबुधवार, 16 जून 2021\nसोलापूर कर्नाटक ऑक्‍सिजन oxygen सकाळ चालक विजय victory बिहार पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.real-estate.net.in/apartments/apartment-for-rent-in-ambli-ahmedabad_i24917517", "date_download": "2021-06-20T01:09:10Z", "digest": "sha1:QM6S6MW2YYJB6JDDNF4DI6HBNII5DKK4", "length": 9399, "nlines": 175, "source_domain": "mr.real-estate.net.in", "title": "अंबळी, अहमदाबादमध्ये भाड्याने अपार्टमेंट", "raw_content": "\nसूची प्रकाशित करा जोडा\nअंबळी, अहमदाबादमध्ये भाड्याने अपार्टमेंट\nअंबळी, अहमदाबादमध्ये भाड्याने अपार्टमेंट\nप्रकाशित केले 1 week ago\nमजल्याचा आकार: 1975 Sq feet\nव्यवहाराचा प्रकार: For rent\nहे b बीएचकेचे मल्टीस्टोरी अपार्टमेंट आहे, सन बिल्डर्स स्काय पार्क, अंबळी, अहमदाबाद येथे आहे. ही अर्ध-सुसज्ज मालमत्ता आहे. त्यात इंटरकॉम आहे. इतर सुविधांमध्ये लिफ्ट उपलब्ध, गेटेड_क्युम्युनिटी, व्यायामशाळा, पॉवर बॅकअप, मुलांचे खेळाचे क्षेत्र, ज���तरण तलाव आणि सीसीटीव्ही यांचा समावेश आहे. ही निवासी मालमत्ता पुढे जाण्यासाठी तयार आहे. साइट विविध नागरी सुविधांच्या जवळ आहे. आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया अधिक तपशीलांसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nवर नोंदणी केली 5. Oct 2016\nजाहिरातदाराशी संपर्क साधा 153797xxxx\nवर नोंदणी केली October 5, 2016\nस्पॅम चुकीचे वर्गीकरण डुप्लिकेट केलेले कालबाह्य आक्षेपार्ह\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nमुख्यपृष्ठ बद्दल ब्लॉग किंमत साइट मॅप सदस्यता रद्द करा संपर्क\nया पृष्ठावरील मालमत्ता वर्णन आणि संबंधित माहिती ही जाहिरातदाराद्वारे प्रदान केलेली विपणन सामग्री आहे आणि मालमत्ता तपशील तयार करीत नाही. कृपया संपूर्ण माहिती आणि पुढील माहितीसाठी जाहिरातदाराशी संपर्क साधा.\nभागीदार डेटा प्रदाते डाउनलोड कराआमच्यासाठी एक पोस्ट लिहासेवांच्या अटीगोपनीयता धोरण\nलॉग इन करा नवीन खाते नोंदणी करा\nमुख्यपृष्ठ आम्हाला मेल करा आम्हाला कॉल करा\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nसर्व श्रेण्यानिवासी घरेलँड लॉटगॅरेज आणि पार्किंगची ठिकाणेकमर्शियल रिअल इस्टेटइतर सर्व स्थावर मालमत्ताव्यवसाय निर्देशिकास्थावर मालमत्ता एजंट निर्देशिका\nगॅलरी / सूची म्हणून आयटम दर्शवा\nगॅलरी दृश्य यादी दृश्य\nकोणतेही वय1 दिवस जुना2 दिवस जुने1 आठवडा जुना2 आठवडे जुना1 महिना जुना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6_%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2021-06-20T01:29:55Z", "digest": "sha1:7OOQKEOLMSX7JF6WW4BDH34KOCKMITML", "length": 4493, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जयप्रकाश अग्रवाल - विकिपीडिया", "raw_content": "\nजयप्रकाश अग्रवाल (नोव्हेंबर ११, इ.स. १९४४- हयात) हे कॉंग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९ आणि इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीमधील चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीतीलच उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. २००६ ते इ.स. २००९ या काळात राज्यसभेचे सदस्य होते.\n८ वी लोकसभा सदस्य\n९ वी लोकसभा सदस्य\n११ वी लोकसभा सदस्य\n१५ वी लोकसभा सदस्य\nउत्तर पूर्व दिल्लीचे खासदार\nइ.स. १९४४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०२० रोजी २१:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shanimandirnastanpur.com/shani-nastanpur-distance.html", "date_download": "2021-06-20T01:56:31Z", "digest": "sha1:6Z7K5CIGP2QZFYRWX3IIDGNB2VVUAIWQ", "length": 3986, "nlines": 47, "source_domain": "shanimandirnastanpur.com", "title": "श्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर", "raw_content": "श्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर,पो.परधाडी,ता.नांदगाव,जि.नाशिक महाराष्ट्र.\nनस्तनपूर पासून जवळच असलेली ठिकाणे\nआपण इथे आहात: मुख्यपान जवळच असलेली ठिकाणे\nनस्तनपूर पासून अंतर खालील प्रमाणे आहेत\nवेरूळ - जगप्रसिद्ध लेण्या व घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर ते नस्तनपूर ७० किलोमीटर.\nअजिंठा जगप्रसिद लेण्या ते नस्तनपूर १५० किलोमीटर.\nनांदगांवची एकविरा माता ते नस्तनपूर २० किलोमीटर.\nचाळीसगांव, पाटणादेवी, कालीमठ ते नस्तनपूर ५० किलोमीटर.\nमनमाडचे काचेचे शीख मंदिर व अनकाई किल्ला ते नस्तनपूर ५५ किलोमीटर.\nमाणिकपुंजची डोंगरावरची देवी व धरण ते नस्तनपूर १० किलोमीटर.\nगिरणाडॅम धरण ते नस्तनपूर २० किलोमीटर.\nनांदगांवचे रुईचे गणेश मंदिर ते नस्तनपूर १७ किलोमीटर.\nनांदगाव येथील १०८ खांबावरील जैन मंदिर ते नस्तनपूर १७ किलोमीटर.\nजातेगांव येथील महादेवाचे मंदिर ते नस्तनपूर ३० किलोमीटर.\nनांदगांव येथिल श्री संत जनार्दन स्वामींची टेकडी ते नस्तनपूर ३० किलोमीटर.\nदेशभरातील शनिमहाराजच्या साडेसात पीठांपैकी श्री क्षेत्र नस्तनपूर ता. नांदगांव जि. नाशिक हे स्वयंभू पूर्ण पीठ म्हणून भारतात ओळखले जाते.\nशनीमहाराज मंदिर देवस्थान पत्ता\nश्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर,\nशनीमहाराज मंदिर देवस्थान वेळापत्रक\nश्री शनि महाराजांच्या मूर्तीचे दर्शन सकाळी ०६:०० ते रात्री १०.०० या वेळात घेता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/17245", "date_download": "2021-06-20T00:32:27Z", "digest": "sha1:QHAC3NMR7G5WHSINIFTAHJBATM5WBTLI", "length": 24692, "nlines": 267, "source_domain": "bahuvidh.com", "title": "‘माय सन, डू यू वॉन्ट धिस बलून?’ ( ऑडीओसह ) - विलास पाटील - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघ��� व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \n‘माय सन, डू यू वॉन्ट धिस बलून’ ( ऑडीओसह )\nपुनश्च विलास पाटील 2020-03-21 06:00:01\nअंक - अंतर्नाद, ऑक्टोबर २०१०\nया पोराला आपण आपल्याबरोबर हॉटेलात आणायला नको होतं हे रॉबर्टला आधीपासून पुरतेपणी ठाऊक होतं. पण त्याच्यापुढं दुसरा पर्यायही नव्हता. आपल्या मैत्रिणीबरोबर आपण दोन दिवस ट्रीपला जाणार आहोत, हे ट्रेसीनं आठवडाभर आधी त्याला सांगून ठेवलं होतं, त्यासाठी तिला कार लागणार होती, त्याबाबत तिनं निक्षून सांगितलं होतं. आठवड्यानंतरची गोष्ट म्हणून रॉबर्टनं तिच्या म्हणण्याकडे फारसं लक्षही दिलं नव्हतं. पण तो दिवस उजाडला आणि सकाळीच बायको कार घेऊन भुर्रकन उडून गेली. आता कुठं एका वास्तवाला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे, हे त्याच्या लक्षात आलं.\nबोस्टनच्या प्लेझंट स्ट्रीटवरून रात्री बारा-साडेबाराला मुलाला घेऊन तो साइडवॉकने चालत होता. नुकताच पाऊस पडून गेला होता. हवेत चांगलाच गारठा आलेला होता. हॉटेलातला जादूचा खेळ संपवायलाच त्याला बारा वाजले. त्यानंतर जादूचं सारं सामान हॉटेलच्या नेहमीच्या कपाटात ठेवायला त्याला वीस-पंचवीस मिनिटं तरी लागली. आता रस्त्यावरून चालताना सोबत पोराला घेऊन तो वैतागला होता. पोर नेहमी आईला चिकटलेलं असायचं. पोराला सांभाळणं, त्याला गोंजारणं, त्याला समजावणं, त्याचे हट्ट पुरवणं याचा त्याला तिळमात्र सराव नव्हता. त्या गोष्टींपासून तो दहा हात दूर राही. बायकोनं ते सारं पाहावं हे त्याचं नेहमीचं म्हणणं. ट्रेसीही ते मान्य करूनच चालायची. पण ट्रीपला मुलाला घेऊन जाणं तिला अगदीच अशक्य होतं. म्हणून दोन दिवसांसाठी रॉबर्टवर पोराची जबाबदारी सोपवून ती ट्रीपला गेली होती आणि पोराच्या मुडिस्ट स्वभावाला तोंड देत रॉबर्ट हैराण झाला होता. त्याला हाताला धरून रस्त्यानं जवळपास तो ओढतच चालला होता. रस्त्यानं जाणाऱ्या एखाद्या कॅबला तो हात करत होता, पण त्या त्याच्य ...\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मो���त वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nअंतर्नाद , कथा , श्रवणीय\nकथा खूपच सुंदर आहे . थोडया आशयात जास्त परिणाम करणारी आहे . अंतर्नाद हे माझ्या आवडीचे मासिक होतं . आता ते बंद झालं वाटतं\nआपले सभासदत्व २९ डिसेंबर ला संपलंय. नुतनीकरण करा. ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.\nछान आणि गुंतवून ठेवणारी कथा\nवाचू शकत नाही फक्त संपादकीय\nमी काहीही वाचू शकत नाही फक्त संपादकीय\nविचारास चालना देणारा छोटासा पण परीणामकारक लेख\n१८९७ मधील प्लेगची भयानक साथ, सरकार आणि समाज\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘��राठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/agrima-joshua-apologized-remark-on-chhatrapati-shivaji-maharaj-statement/articleshow/76900683.cms", "date_download": "2021-06-20T01:26:33Z", "digest": "sha1:FSWA2DIOGDEAAEU54H6FQD7S27XQTELZ", "length": 11291, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nagrima joshua शिवरायांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियनला मनसेचा दणका; 'त्या' स्टूडिओची तोडफोड\nकॉमेडियन अग्रिमा जोशुआ सध्या चर्चेत आली आहे.एका शोमध्ये तिनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे . (agrima joshua statement on chatrapati shivaji maharaj)\nमुंबईः स्टँडअप कॉमेडीयन अग्रिमा जोशुआचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. एका शोदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या थट्टेमुळं शिवप्रेमी आणि नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली होती. अनेक राजकीय पक्षांनीही तिच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. (Agrima Joshua Statement On Chatrapati Shivaji Maharaj)\nअग्रिमा जोशुआनं शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं समस्त शिवप्रेमींच्या व महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. मनसे कार्यकर्त्यांनी जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओत जाऊन तोडफोड केली आहे. मनसेचे कार्यकर्ते यन रानडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. मनसेनं दणका दिल्यानंतर अग्रिमा जोशुआनं लेखी माफिनामा सादर केला आहे. जोशुआनं तिच्या ट्विटर अकाउंटवरुनही जाहीर माफी मागितली आहे. तसंच तो व्हिडिओही हटवण्यात आला आहे.\nशिवरायांची थट्टा करणाऱ्या अग्रिमा जोशुआला अटक करा; शिवसेनेची मागणी\nदरम्यान, अग्रिमा जोशुआनं मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल वादग्रस्त व्यक्तव्यं केली आहेत. या वक्तव्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेखही तिनं केला आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.\nकरोनाला रोखणार हे यंत्र कोल्हापुरच्या तरुणीनं बनवलं मशीन\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\ncovid-19 update in maharashtra राज्यात आज २२६ करोनाबळी तर, ७ हजार ८६२ नवे रुग्ण सापडले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबईमहाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nनागपूरसमृद्धी महामार्ग : 'या' तारखेपर्यंत काम पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही\nक्रिकेट न्यूजWTC Final Live : अपुऱ्या प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला...\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहलीने रचला इंग्लंडमध्ये इतिहास, कोणत्याही कर्णधाराला जमली नाही ही गोष्ट\nकोल्हापूरसमन्वयाने टाळणार पुराचा धोका; महाराष्ट्र-कर्नाटकच्या संयुक्त बैठकीत निर्धार\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहली इंग्लंडमध्ये धावा करण्यात पुन्हा कसा यशस्वी ठरला, जाणून घ्या रहस्य...\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारताने किती धावा केल्या पाहा...\nमुंबई'या' स्थितीत स्वबळाची भाषा कराल तर लोक जोडे मारतील: उद्धव ठाकरे\nआजचं भविष्यआजचं राशीभविष्य २० जून २०२१ रविवार :चंद्र तुळ राशीत संचार करेल, कोणत्या राशींवर कसा असेल प्रभाव\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हील���्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-2021-its-dhoni-vs-pant-csk-take-dc-their-season-opener-10718", "date_download": "2021-06-19T23:51:51Z", "digest": "sha1:MEIFCORW4JXJPGSAYQ5B6BHUIDCPKQEZ", "length": 11641, "nlines": 145, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "‘गुरू धोनी आणि शिष्य पंत' आज आमनेसामने; पाहा कोणाचं पारडं आहे जड - ipl 2021 its dhoni vs pant as csk take on dc in their season opener | Sakal Sports", "raw_content": "\n‘गुरू धोनी आणि शिष्य पंत' आज आमनेसामने; पाहा कोणाचं पारडं आहे जड\n‘गुरू धोनी आणि शिष्य पंत' आज आमनेसामने; पाहा कोणाचं पारडं आहे जड\nIPL 2021 : धोनी आणि त्याचा वारसदार म्हणून पाहिले जात असलेला रिषभ पंत उद्या आयपीएलच्या दुसऱ्याच दिवशीच आमनेसामने येत आहेत.\nIPL 2021 : मुंबई - भारतीय क्रिकेटमधील इतिहास आणि वर्तमान अशा गुरू-शिष्यांमध्ये अर्थात महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा वारसदार म्हणून पाहिले जात असलेला रिषभ पंत उद्या आयपीएलच्या दुसऱ्याच दिवशीच आमनेसामने येत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातो सामना होत असला, तरी अनुभवी धोनीच्या विरुद्ध पंत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाला गत आयपीएल स्पर्धेत उपविजेतेपदापर्यंत मजल मारता आली होती; तर अनुभवी चेन्नईचा संघ अमिरातीत झालेल्या त्याच स्पर्धेत सातव्या स्थानापर्यंत घसरला होता; परंतु आता दोन्ही संघात काही बदल झाले आहेत. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे रिषभ पंतवर नेतृत्वाची जबाबदारी आहे; तर धोनीच्या संघात सुरेश रैना, द्वेन ब्रावो असे खेळाडू पुन्हा एकदा संघाला गतवैभव मिळवून देण्यास सज्ज झाले आहेत.\nनेतृत्वपदी माझा पहिलाच सामना महीभाईविरुद्ध आहे. मी त्याच्याकडून बरेच काही शिकलो आहे. त्यामुळे उद्याचा सामना माझ्यासाठी अनुभवात आणखी भर घालणारा असेल. धोनीकडून मिळालेली शिकवण आणि माझा अनुभव एकत्र करून मी उद्याच्या सामन्यासाठी तयार आहे, असे रिषभ पंतने सांगितले. श्रेयस अय्यर नसला, तरी दिल्लीची फलंदाजी ताकदवर आहे. शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, स्टीव स्मिथ आणि स्वतः पंत असे नावाजलेले फलंदाज आहेत. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला सूरही सापडलेला होता. रिषभ पंत अजूनपर्यंत कोणत्याही जबाबदारीविना खेळला होता; पण आता तो कर्णधारपदाच्या ओझ्याखाली कशी फलंदाजी करतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.\nहेही वाचा : सीएसकेची बलस्थाने आणि कमजोरी, पाहा कसा आहे धोनीचा संघ\nऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशानंतर वेगळा पृथ्वी शॉ समोर आला आहे. विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत त्याने सर्वाधिक ८२७ धावा करताना मुंबईला विजेतेपद मिळवून दिले होते. निवड समितीचे लक्ष वेधून घेण्यासाठी तो यंदाची आयपीएल गाजवण्याची शक्यता आहे. गत स्पर्धेत फॉर्म हरपल्यामुळे त्याला काही सामन्यांतून वगळण्यात आले होते. यंदा ती सर्व कसर तो भरून काढण्यासाठी प्रयत्न करेल.\nदिल्लीची ताकद कागिसो रबाडा आणि नॉर्कया या वेगवान गोलंदाजांमध्येही आहे; परंतु उद्याच्या पहिल्या सामन्यासाठी ते उपलब्ध नसतील. त्यामुळे उमेश यादव, ईशांत शर्मा, ख्रिस वोक्स यांच्यावर मदार असेल. अश्विनच्या रूपाने त्यांच्याकडे अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला चेन्नईला फलंदाजीची घडी व्यवस्थित बसवावी लागणार आहे.\nहेही वाचा : धोनीचं आयपीएलचा बाहुबली; सामने जिंकण्यात चेन्नई मुंबईपेक्षा वरचढ\nगेल्या पाच सामन्यात चेन्नईचे तीन तर दिल्लीचे दोन विजय\nअमिराती लीगमधील दोनही लढतीत दिल्लीची सरशी\nप्रथम फलंदाजी करताना १२ पैकी ९ सामन्यात चेन्नईचा विजय\nधावांचा पाठलाग करताना ११ पैकी ६ लढतीत चेन्नईची सरशी\nमुंबईतील खेळपट्टीवर धावांचा पाऊस अपेक्षित, पण धावांचे संरक्षण दवाची शक्यता असल्याने अवघड\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_868.html", "date_download": "2021-06-20T01:05:57Z", "digest": "sha1:Q6UXDSO3DBMKVXRHHHCAVL6FYBTM465W", "length": 4984, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "मंत्री विश्वजीत कदम यांची कोरोना संदर्भात कडेगाव येथे आढावा बैठक संपन्न", "raw_content": "\nHomeमंत्री विश्वजीत कदम यांची कोरोना संदर्भात कडेगाव येथे आढावा बैठक संपन्न\nमंत्री विश्वजीत कदम यांची कोरोना संदर्भात कडेगाव येथे आढावा बैठक संपन्न\nकडेगाव (सचिन मोहिते) : कडेगाव व पलुस तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडेग���व प्रांत कार्यालय येथे राज्यमंञी डाॅ. विश्वजीत कदम यांनी कोविड संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी घेतली. यावेळी जिल्हा परिषद सीईओ जितेंद्र दुडी, प्रांताधिकारी गणेश मरकड, कडेगाव तहसीलदार शैलजा पाटील, पलूस तहसीलदार निवास ढाणे दोन्ही तालुक्यातील बीडीओ, आरोग्य अधिकारी उपस्थित होते.\nकोरोना संसर्गाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यातील बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची मिटिंग घ्यावी, असे निर्देश या वेळी दिले. पलूस व कडेगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीनी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षाबद्दल या वेळी समाधान व्यक्त केले. त्यासाठी परिश्रम करीत असलेल्या सर्व सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व दक्षता कमिटीचे अभिनंदन केले.\nकोरोना संसर्गसारख्या बिकट संकटामध्ये अनेक सेवाभावी संस्था जेवण, फळे देत आहेत. त्यांच्याप्रती या आढावा बैठकीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolitics.com/tag/raju-shetty/", "date_download": "2021-06-20T00:02:50Z", "digest": "sha1:XKYEJ3BLBEOIVTIUTOFFRGW5TZUUKRIB", "length": 12172, "nlines": 154, "source_domain": "mahapolitics.com", "title": "raju shetty – Mahapolitics", "raw_content": "\nराजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार, स्वाभिमानीतील वाद मिटला\nकोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे विधान परिषदेवर जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद मिटल ...\nमाजी खासदार राजू शेट्टींना राष्ट्रवादीकडून आमदारकीची ऑफर \nमुंबई - राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेच्या काही जागा भरावयाच्या असून त्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीनं आ ...\n“फडणवीस जर मुख्यमंत्री असते तर त्यांनी पीएम फंडाला निधी द्या, असं सांगितलं असते का”, भाजपच्या नेत्यांवर राजू शेट्टी संतापले \nमुंबई - कोरोनामुळे राज्यासह देशातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे सरकारनं अनेकांना मदतीचं आवाहन केलं आहे. पीएम आणि सीएम फंडात अनेक जण मदत कर ...\nमंत्रिमंडळ विस्तारावर घटकपक्ष नाराज, राजू शेट्टींनी व्यक्त केली खंत\nमुंबई - महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. या विस्तारावर घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत राजी शेट्टी यांनी ट्वीट केलं ...\nमंत्रिमंडळ विस्तारावरुन महाविकास आघाडीत नाराजी, राजू शेट्टींनी दिले ‘हे’ संकेत\nनवी दिल्ली - राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. या विस्तारासाठी जोरदार तयारी सुरु आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तारा ...\nसरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टी म्हणाले…\nकोल्हापूर - हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. 2 लाखांपर्यंतचं शेत ...\nशेतकय्रांना कर्जमाफी कधी मिळणार, राजू शेट्टी म्हणतात…VIDEO\nउस्मानाबाद - सावरकरांच्या प्रश्नापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्‍न अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगत राजू शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शहरात कार्यकर्त् ...\nपुणे - राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना कृषीमंत्रीपद दिलं जाणार असल् ...\nराजू शेट्टींना मोठा धक्का, स्वाभिमानीचा ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर\nमुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण स्वाभिमानीचे प्रदेशाध ...\nकाँग्रेस-राष्ट्रवादी वाल्यांना मी साधू-संत असल्याचं सर्टिफिकेट देत नाही – राजू शेट्टी\nपुणे - काँग्रेस-राष्ट्रवादीला मी साधू-संत असल्याचं सर्टिफिकेट देत नाही असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी क ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोला��ला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-samudrashodh-dr-shrikant-karlekar-marathi-article-3837", "date_download": "2021-06-20T01:38:51Z", "digest": "sha1:VMN6ZGG2ELR4ZZKBQG4KDLKVY5IX32SO", "length": 12532, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Samudrashodh Dr Shrikant Karlekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nखंडान्त उतार, सागरी मैदान व गर्ता\nखंडान्त उतार, सागरी मैदान व गर्ता\nसोमवार, 10 फेब्रुवारी 2020\nसमुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची\nसमुद्रबूड जमिनीच्या पुढच्या सागरतळाचा भाग एकदम कलता होत जातो. याला खंडान्त उतार (Continental Slope) असं म्हणतात. या विभागाचा सर्वसाधारण उतार चार अंश इतका असतो. सामान्यतः तीन ते चार हजार मीटर खोलीपर्यंत हा उतार पसरलेला दिसून येतो. याची सरासरी रुंदी ४० किमीच्या जवळपास असते. या उतारावर समुद्रबूड जमिनीप्रमाणंच अनेक दऱ्या आढळतात. पर्वतमय किनारपट्टी लाभलेल्या प्रदेशाच्या सागरतळावरील खंडान्त उतार हा मैदानी किनारपट्टीच्या प्रदेशाजवळील खंडान्त उतारापेक्षा जास्त कलता असतो. पहिल्या ठिकाणी तो साडेतीन अंश, तर दुसऱ्या ठिकाणी दोन अंश इतकाच असतो. ���ंडान्त उताराचं स्वरूप आणि किनाऱ्यापासूनचं त्याचं अंतर या गोष्टी जमिनीवरील उंचसखलपणावर अवलंबून असल्याचं दिसून आलं आहे. खंडान्त उतारावर सामुद्रिक निक्षेपांचं (Marine Deposits) प्रमाण, त्याच्या उतारामुळं फारच कमी असतं.\nप्रशांत महासागराच्या तळावरील खंडान्त उतार प्रदेश अटलांटिक महासागराच्या तळभागावरील प्रदेशापेक्षा जास्त तीव्र उताराचा असतो. हिंदी महासागरांत हा विभाग खूपच कमी उताराचा असल्याचं आढळून आलं आहे.\nया विभागावर मुख्यतः चिखलाचं संचयन असतं. वाळू आणि भरड पदार्थ त्या मानानं कमी असतात. समुद्रतळाच्या इतर विभागांच्या तुलनेत या विभागावर गाळ साठून राहण्याचा कालावधी नेहमीच कमी असतो. सागर पृष्ठावरील भूप्रक्षोभक (Tectonic) हालचालींमुळं या विभागाची निर्मिती होते.\nसागरतळावर खंडान्त उतारानंतर सागरी मैदान (Deep Sea Plain) हा विभाग आढळतो. विस्तृतपणा आणि सपाटी ही याची वैशिष्ट्यं आहेत. सागरतळाचं तीन ते सहा हजार मीटर खोलीवरचं फार मोठं क्षेत्र या विभागानं व्यापलं आहे. अशा तऱ्हेची विस्तृत मैदानं जमिनीवर आढळत नाहीत.\nया मैदानावर उंच-सखल भाग असला, तरी उंच भागांची उंची अगदीच कमी असल्याचं दिसून आलं आहे. खंडान्त उतारावर तयार झालेल्या दऱ्यांतून या प्रदेशावर मोठ्या प्रमाणावर गाळ इथं आणून टाकला जात असल्यामुळं या प्रदेशाला इतकी सपाटी आली असावी. प्राणिजन्य व वनस्पतिजन्य गाळासारख्या सामुद्रिक निक्षेपांचं प्रमाणही इथं अत्याधिक आढळतं.\nसागरतळाच्या रचनेचा सागरी गर्ता (Oceanic Trench) हा शेवटचा विभाग असून सागरी मैदानं ज्या खोलीवर आढळतात त्याहीपेक्षा अधिक खोलीवर या गर्ता आढळतात. सागरतळाचा फक्त सात टक्के भागच त्यांनी व्यापला आहे. या गर्तांची संख्या पॅसिफिक महासागरात जास्त आहे. आत्तापर्यंत एकूण ५७ गर्तांचं अस्तित्व समजलं असून त्यातील ३२ गर्ता एकट्या पॅसिफिकमध्ये, १९ अटलांटिकमध्ये आणि ६ हिंदी महासागरात आहेत.\nजवळजवळ सगळ्याच ६,१०० मीटरपेक्षा जास्त खोलीच्या असून जगातील सर्वांत खोल सागरी गर्ता पश्चिम पॅसिफिक महासागरात आहे. फिलिपाईन्स बेटांच्या प्रदेशात असलेल्या या गर्तेला मरियाना गर्ता असं संबोधलं जातं. तिची खोली १०,९८४ मीटर (६०३५ फॅदम) आहे. या गर्तेत एव्हरेस्ट पर्वत आहे अशी कल्पना केली, तर त्याच्याही वर २ हजार मीटरपेक्षा जास्त खोलीचा समुद्र शिल्लक राहील सागरी गर्तांची लांबी काही हजार किमी व रुंदी २०० किमीच्या जवळपास आढळते. अलीकडच्या संशोधनावरून असं स्पष्ट झालं आहे, की सागरी गर्तांचे प्रदेश हे जमिनीवरील अर्वाचीन वळ्या (Folds) असलेल्या प्रदेशाला समांतर आहेत.\nसागरी गर्तांमध्ये सूर्यप्रकाश प्रवेश करू शकत नाही, त्यामुळं इथं प्रकाश संश्‍लेषण क्रिया (Photosynthesis) होण्याची शक्यताच नसते. शार्क, व्हेल असे अजस्र सागरी जीव इतक्या खोलीमुळं आणि इथं असणाऱ्या पाण्याच्या प्रचंड दाबामुळं (दर चौ. इंचावर ८ टन) इथं जगूच शकत नाहीत.\nअजूनही समुद्र तळाच्या या विभागाची आपल्याला पूर्ण माहिती नाही. जगात सर्वांत जास्त सागरी गर्ता प्रशांत महासागरात आहेत. सर्वच गर्तांमध्ये त्यांच्या निर्मितीपासून गाळ संचयन होत असल्यामुळं अनेक गर्ता हळूहळू उथळ होत असल्याचं निरीक्षण नवीन संशोधनातून पुढं आलं आहे.\nसमुद्र सौंदर्य किनारपट्टी एव्हरेस्ट\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolghevda.blogspot.com/2021/06/s.html", "date_download": "2021-06-20T00:41:56Z", "digest": "sha1:DKF7YCF3RSN24ENLGX7B2XPCU666UMZE", "length": 20898, "nlines": 145, "source_domain": "bolghevda.blogspot.com", "title": "बोलघेवडा: काय बाय सांगू, कस्सं ग सांगू , मलाच माझी वाटे लाज, टूsलकिट येऊन गेलय आज..", "raw_content": "\nबोलघेवडा ह्या नावाचे ‘कॅसेट मॅगझीन’ आम्ही मित्रांनी मिळुन कॉलेजात असताना सुरु केले होते. त्यात काही तिखट तर काही गोड असे लेख असायचे. आता परत ब-याच वर्षांच्या कालावधी नंतर हाच प्रयास ह्या ब्लॉग वर करु इच्छीतो.\nसियाचीन ग्लेशीयर अर्थात आयूष्याची दोरी\nकाय बाय सांगू, कस्सं ग सांगू , मलाच माझी वाटे लाज, टूsलकिट येऊन गेलय आज..\nकाय बाय सांगू, कस्सं ग सांगू\nमलाच माझी वाटे लाज\nटूS लकिट येऊन गेलय आज..\nजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले काही सुमार स्वतःला पत्रकार म्हणवणारे,\nजे जर्नालिझमचा कोर्स करून अभ्यास न करता सतत स्वतःची जीभ उचलून टाळ्याला लावणारे,\nमाकडाच्या हातात कोलीत लाभल्यागत लिहीत सुटणारे,\nफेसबुकवर लिहून स्वतःच्या मित्रमैत्रिणींकडून (त्यांच्या नकळत) लाईक्स घेऊन जनमत बदलू पाहणारे\nमोदी द्वेष्टे व कसे तरी करून मोदींना नावे ठेवायची ह्या एकाच उद्दिष्टा���े भारावून लिहिणारे, जे टूलकिट प्रमाणे वागणारे काही पत्रकार आहेत,\nकुवत नसताना नावाजलेल्या मेडीया मध्ये काम करणारे काही वार्ताहर स्वतःला नेता समजून लोकांना प्रभावित करण्याचे काम करू पाहणारे,\nदुरून उंटावरून शेळ्या हाकणारे काही वार्ताहर,\nअशा व सुमार वार्ताहर जातीला समर्पित करत आहे. हा लेख आहे अशा सूमार वार्ताहरांपासून सावधान करणारा. कोव्हिड व लसीकरणावर जे वार्ताहर मुद्दामून संभ्रम निर्माण करू पाहत आहेत त्यावर प्रकाश टाकणारा –\n१. दोन लसी टोचण्याच्या मधल्या दिवसांतले अंतर सारखे बदलले जाते – साधारण काळात संशोधन करून लस बनवायला १० ते १५ वर्ष लागतात. पण युद्धजन्य परिस्थितीत जर एका वर्षात लस तयार केली तर दोन डोसांमधले अंतर लसी करण करता करता येणाऱ्या अनुभवांवर ठरवण्यात येते. त्यात काही गैर नाही. त्यात काही राजकारण नाही. साधारण अंतर ठरवण्यात त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व नामवंत जे त्या वेळेला बरोबर समजतील ते ते केले जाते. त्यांची समज सुद्धा अनुभवावर आधारीत असल्यामुळे बदलत राहाते. त्यात काहीही वावगे नाही, एक्सरे चा शोध लागला तेव्हा मेरी क्युरीने एक्सरे मशीन पहिल्या महायुद्धात वापरले व हे करता करता एक्सरे चे दुष्परिणाम व वापरायचा शिष्टाचार अनुभवाने शिकले गेले व ठरवले गेले. कोणी अमेरिकन राष्ट्रपती किंवा राणीवर ताशेरे झाडले नाहीत. पण आमचे वीर वार्ताहर मोदींना नावे ठेवून मोकळे. उगाच नावं ठेवायच्या ऐवजी आपण तज्ज्ञांवर सोडलेले बरे एवढी पण अक्कल नाही किंवा मुद्दामून संभ्रम तयार करायचा म्हणून बातम्या देताना किंवा ट्विट करताना १२ ते १८ आठवड्याचे अंतर हे स्पष्ट नाही सांगणार. पण फक्त १८ आठवडे एवढेच सांगतील. नाव घेतले तर आवडणार नाही काही वार्ताहारांना. पण कोणाला त्यात रस असेल तर विचारावे.\n२. लसीकरण हळू हळू चालले आहे – आज भारत दर तीन चार दिवसाला एका न्यूझीलंड एव्हढे लसीकरण करत आहे. लस तयार होण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त लस बनू शकणार नाही. कोणत्याही भारता एवढ्या जनसंख्या असणाऱ्या देशाला ३ महिन्यांत लसीकरण जमू शकणार नाही. अशक्य आहे. जे पत्रकार टक्केवारी घेऊन बोलतात ते प्रारंभीच चुकीचे बोलतात. एकतर गणित व स्टॅटिक्सटीक्स कशाशी खातात ते माहीत नसणार किंवा माहीत असेल तर मग मुद्दामून लोकांना भटकवण्यासाठी करतात असाच निष्कर्ष काढावा ��ागेल. टक्केवारी वर बोलण्यासाठी सगळ्या देशांची लोकसंख्या एक असायला पाहिजे. पण लोकसंख्येत फार फरक असेल तर टक्केवारी चुकीचे चित्र साकार करते. कोविन वर लसीकरणाचे स्लॉट मिळणे मुश्किलीचे आहे हे सध्याचे चित्र आहे. सध्या लसीची मागणी व लस ह्यात साधारण ६.५ :: १ एवढा फरक आहे. पण हे चित्र ह्याच महिन्यात बदलेल. तरी सुद्धा रोज १५ ते २० लाख लसीकरण होते ह्याचा अर्थ ते होते. जसे जसे (पूढच्या महिन्यापासून) जास्त पुरवठा होईल तसं तसे सगळ्यांना मिळेल.\n३. मी घेणार नाही. कसे आहे काय होईल माहीत नाही. लसीकरणाची घाई केली जात आहे. – बरेच पत्रकार छाती ठोकून हे चॅनलवर सांगत होते (कोणाला नाव जाणून घ्यायचे असेल तर विचारावे) व आता हेच पत्रकार आम्हाला पहिल्यांदा लस द्या कारण आम्ही पण फ्रंटलाईन वर्कर हे बोलायला लागले आहेत. कित्येक कांग्रेसी लोकांनी हळूच लस घेतली. समाजवादी पक्षाने तर लसींला भाजप लस असे नाव दिले होते व तरी सुद्धा आता म्हणतात लसीकरण होत नाही. हाच दुटप्पीपणा परिपक्व म्हणवणारे पत्रकार पत्रकारीता करताना दाखवतात.\n४. मृतकांची संख्या चुकीची व कमी दाखवत आहेत केंद्रसरकार – कांग्रेस पासून पावसाळी छत्र्‍यांसारख्या उगवणाऱ्या पत्रकारांपर्यंत हे सांगत फिरत आहेत. केंद्र सरकार राज्यांनी दिलेले आकडे जोडून यादी तयार करतात. मग खोट कोण बोलत आहे.\n५. दुसऱ्या वेव साठी तयारी नव्हती – इस्पितळ ऑक्सिजन पुरवणे हे स्वास्थ्य विभाग बघतो व हा राज्य विषय आहे. केंद्रसरकार ने दिलेले दिशा निर्देश किती राज्यांनी पाळलेत. गेल्या वर्षी मार्च मध्ये केंद्र सरकार नी राज्यांना सुचीत केले होते. किती राज्यांनी तयारी केली. ममता तर साध्या मीटिंगला सुद्धा गैरहजर राहाते. पत्रकारांना राज्यांचे विषय कोणते व केंद्रांचे विषय कोणते हे माहिती तरी आहे का व माहिती असेल तर मग विषय मांडताना तसे दिसत नाही उगाच वेड घेऊन पेडगावाला जायचे असे दिसते. तिसरी वेव येणार त्याची तयारी करा. फायजर लस आणा अशी ओरड सुरू झाली आहे. लहान मुलांना होईल ह्याची आता पासून भिती लोकांच्या मनात भरवायला सुरवात झाली आहे. लस हा बिल्यन डॉलर व्यवसाय आहे व त्यातून बऱ्याच लसी भारतात बनायला लागल्या मुळे खूप जणांच्या पोटीत दुखायला लागले आहे. कारण भारत एक मोठी बाजारपेठ आहे व फायजर वगैरे कंपन्या भारत एक लस बनवण्यात अग्रेसर देश आहे ह्या कल्पनेनी ग्रस्त आहेत. त्यांची लस घ्या ह्या वातावरण निर्मितीला आता सुरवात झाली आहे. ह्या परदेशी कंपन्यांच्या कामात किती वार्ताहर व राजकारणी सोपा मार्ग पत्करतात ते बघायचे. सुज्ञांना एवढे सांगणे पूरे. त्यांना समजेल काय म्हणायचे आहे ते.\n६. पिएम केअर व सिएम रिलीफ फंड – पिएम केअर बद्दल सगळे विषय सर्वोच्च न्यायालयाने तपासून त्यात काही गैर नाही हे सांगितले आहे. तेव्हा कोणाला ज्याच्यात जे द्यायचे आहे ते द्यावे. पण दर काही दिवसांनी त्यावर कार्यक्रम करून केअर फंड बद्दल ओरड करून अशा वार्ताहरांचा उद्देश कोणी तरी दुसरा ठरवतो असे वाटते.\n७. ह्याला जबाबदार केंद्र सरकार – नुकत्याच घेतलेल्या अमक्या तमक्या सर्वेक्षणात मोदींनी दुसरी लाट आणली.. मोदी गेले .. आता त्यांचे काही खरे नाही.. एका वार्ताहराने तर (राजकीय दृष्ट्‍या कोणत्याही विचार प्रवाहाची नाही व फक्त बातम्या देणारी व्यक्ती) सरळ हेच छापले ....” करोना काळात सगळ्यात वाईट कामगिरी करणारा नेता कोण यावर ९० टक्के मतं मोदींना XXXXX . पुढच्या काही वर्षात XXXXX तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, बघ मी - तो दिवस सेलिब्रेट करू आपणXXXXXXXXX अनेक भक्ताडांबरोबरच्या संबंधांवर मी या देवामुळेच स्टे आणलाय. हे एवढे टोकाचे मोदी द्वेष्टे काय पत्रकारिता करणार व त्यांच्यावर मग विश्वास कोण ठेवणार. ते वार्ताहर होऊच शकत नाहीत. वार्ताहर म्हणवून फेसबुकवर कोणाचा तरी अजेंडा राबवणारा टूलकीट प्रेमीच असू शकतो. हास्यास्पद हे आहे की हे वार्ताहर फेसबुकचा चा उपयोग करून स्वतःच्या मित्रांकडून टाळ्या वाजवून घेतात.\nलेखक राष्ट्रार्पण वेळ 12:17 AM\nFeatured Post - महत्वाचा विषय\nरफाल करार पार्श्वभूमी रफाल करारा बाबत बऱ्याच लोकांनी लिहिले आहे व त्याच्या बद्दल बरेच बोलले जात आहे. काँग्रेसने त्याला भ्रष्टाचा...\nSearch This Blog - बोलघेवडा कोठे आहेस तू\nब्लॉगला भेट दिलीत. धन्यवाद\nराष्ट्रव्रता बद्दल अजून वाचायचे आहे\nआपण माझी अनुदिनी वाचलीत, आपल्याला धन्यवाद\nमराठी माणसांचे आपले हक्कांचे मी मराठी संकेतस्थळ ५६०० लेख, १६०० सदस्य व अनेक सोयींनी युक्त असे मराठी संकेतस्थळ \n मग गुगलवर क्लिक करा ----\nकाय बाय सांगू, कस्सं ग सांगू , मलाच माझी वाटे लाज,...\nHERE TO AWAKEN NATIONAL WILL ON RELEVANT ISSUES. ह्या महान राष्ट्राचा एक नागरिक. ज्वलंत प्रश्नांवर जनमानस जागृत करण्याच्या प्रयत्नात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/congress-face-challenge/", "date_download": "2021-06-20T00:57:22Z", "digest": "sha1:SCNFHVCPDFSIN5QWOOLCYVDFJOXSGP6A", "length": 11497, "nlines": 117, "source_domain": "mahapolitics.com", "title": "अमरावतीत काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे आव्हान, ‘या’ नावांची चर्चा ! – Mahapolitics", "raw_content": "\nअमरावतीत काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे आव्हान, ‘या’ नावांची चर्चा \nअमरावती – अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान असल्याचं दिसत आहे. निवडणूक तोंडावर आली असता काँग्रेसकडून उमेदवाराची निवड न झाल्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तसेच या निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांपैकी कुणी उत्सुक नसल्याचं दिसून येत असून ही काँग्रेससमोर मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे नवख्या उमेदवाराला यावेळी संधी देण्याचे धक्कातंत्र अवलंबिल्या जाण्याची शक्यता असून या निवडणुकीसाठी स्थानिक उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया यांच्यापासून ते नगरसेवक बबलू शेखावत यांच्यापर्यंत अनेकांची नावे चर्चेला आली आहेत. पण सद्य:स्थितीत स्वीकृत नगरसेवक अनिल माधोगडिया यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. माधोगडिया हे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या गटाचे मानले जातात. अनेक इच्छुकांना बाजूला सारून त्यांना स्वीकृत नगरसेवक मिळाल्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्यदेखील व्यक्त झाले होते.\nदरम्यान गेल्या सहा वर्षांमध्ये संख्याबळ वाढल्याने भाजपसाठी ही निवडणूक सहजसाध्य वाटत आहे. जिल्हय़ाचे पालकमंत्री प्रवीण पोटे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची त्यांनी तयारी केली असल्याचं बोललं जात आहे. पुढच्या महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवीण पोटे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा वेग वाढवला आहे. प्रवीण पोटे यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा ३८ मतांनी पराभव केला होता. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अजय नावंदर यांच्यामुळे येथे तिरंगी लढत झाली होती.\nयाठिकाणी भाजपचं पारडं मजबूत असल्याचं पहावयास मिळत असून सध्या मतदारांपैकी भाजपकडे सर्वाधिक १९० सदस्य, काँग्रेसचे १३७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २९ तर शिवसेनेचे २९ सदस्य आहेत. इतर सदस्यांमध्ये प्रहार, युवा स्वाभिमान, एमआयएम, इतर राजकीय पक्ष आणि अपक्ष सदस्यांचा समावेश असून या वेळी चार नगरपंचायतींच्या ६८ सदस्यांसह मतदारांची संख्या ३९७ वरून ४६५ वर पोहोचली आहे.\nकार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी काँग्रेसचं विभागीय शिबीर \nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/6-lakh-60-thousand-tonnes-of-sugarcane-crushing-plant/", "date_download": "2021-06-20T00:41:21Z", "digest": "sha1:EBSNL5UVFSUWRTEWOBYSRNYVYHBMO6LN", "length": 9523, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोल्हे कारखान्याकडून 6 लाख 60 हजार टनांचे गाळप – Dainik Prabhat", "raw_content": "\nकोल्ह�� कारखान्याकडून 6 लाख 60 हजार टनांचे गाळप\nराज्यातील एफआरपी देणाऱ्यांत कोल्हे कारखान्याचा समावेश\nबिपिन कोल्हे ः कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता\nकोपरगाव – सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने 154 दिवसांच्या गळीत हंगामात 6 लाख 60 हजार टन उसाचे गाळप केले असून, प्रतिदिन सरासरी 4 हजार 315 टन उसाचे उंच्चाकी गाळप केल्याची माहिती अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी दिली.\nकारखान्याच्या 56 व्या गळीत हंगाम सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान संचालक मनेष गाडे व सीमा गाडे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करून हंगामाची सांगता करण्यात आली. व्यासपीठावर माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक शंकरराव कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे, उपाध्यक्ष संजय होन आदी उपस्थित होते. कोल्हे म्हणाले, कारखाना स्थापन झाल्यापासून प्रथमच उसाच्या गाळपात इतक्‍या मोठ्या प्रमाणात उच्चांकी नोंद कारखान्याने केली आहे. तसेच 1 कोटी 93 लाख युनिट इतकी वीजनिर्मिती कारखान्याच्या माध्यमातून केली. हेही कारखान्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. यामध्ये सर्व सभासद, कामगार, अधिकारी व संचालक मंडळाची मेहनत आहे.\nचालू हंगामात राज्यातील 195 कारखान्यांनी गळीत सुरू केले. या कारखान्यांची मागच्या वर्षी तयार असलेली साखर तशीच पडून आहे. तसेच मागील वर्षीचा अधिकच्या उसामुळे साखर उद्योगाला दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ 15 ते 20 कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे उसाला दर दिला. त्यामध्ये कोल्हे कारखान्याचा समावेश आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू आहे. कारखान्याच्या माध्यमातून कालवे दुरुस्ती सुरू असल्याचे कोल्हे म्हणाले. आमदार कोल्हे म्हणाल्या, शासनस्तरावर शेतकऱ्यांच्या हितासाठी माझे काम सुरू आहे. कमीत कमी पाण्यावर उसाचे उत्पादन घ्यावे. पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न मी करीत आहे. निळवंडेचे कालवे होणारच असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सर्व संचालक, अधिकारी, सभासद शेतकरी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nउन्हामुळे भामचंद्र डोंगर करपला\nअखेरच्या दिवसांवर अमावस्येचे सावट\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\nजिल्ह्यात रब्बीचे साडेसहा लाख हेक्‍टरचे नियोजन\nपावसाचा सव्वाचार लाख हेक्‍टरला फटका\nलॉटरी लागल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक\nश्रीरामपूर गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात\nगंजबाजार, घासगल्ली, नवी पेठेतील अतिक्रमणे हटविली\nपाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालवणार : खा. विखे\nझेडपीच्या सभेत दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षाची चिन्हे\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://tractorguru.com/mr/", "date_download": "2021-06-20T00:56:48Z", "digest": "sha1:3QR3ANCJ53UUOZJMRYG6OHAYJPRVJ6L6", "length": 30266, "nlines": 395, "source_domain": "tractorguru.com", "title": "ट्रॅक्टर | ट्रॅक्टर किंमत | ट्रॅक्टर 2021 - भारतात वापरलेले ट्रॅक्टर खरेदी व विक्री करा", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ बातमी\nनवीन ट्रॅक्टर वापरलेला ट्रॅक्टर\nब्रँड निवडा महिंद्रा स्वराज सोनालिका मॅसी फर्ग्युसन जॉन डियर फार्मट्रॅक न्यू हॉलंड पॉवरट्रॅक आयशर कुबोटा सोलिस व्हीएसटी शक्ती प्रीत कॅप्टन इंडो फार्म फोर्स सेम देउत्झ-फहर हिंदुस्तान डिजिट्राक ट्रेकस्टार बेलारूस एस्कॉर्ट एसीई स्टँडर्ड\nब्रँड निवडा महिंद्रा स्वराज मॅसी फर्ग्युसन सोनालिका फार्मट्रॅक आयशर जॉन डियर न्यू हॉलंड पॉवरट्रॅक एस्कॉर्ट इंडो फार्म एसीई फोर्ड प्रीत व्हीएसटी शक्ती कुबोटा सेम देउत्झ-फहर फोर्स स्टँडर्ड कॅप्टन हिंदुस्तान ट्रेकस्टार डिजिट्राक सोलिस\nराज्य निवडा उत्तर प्रदेश राजस्थान पंजाब मध्य प्रदेश हरियाणा महाराष्ट्र गुजरात बिहार कर्नाटक छत्तीसगड आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा उत्तराखंड\nव्हीएसटी शक्ती VT 224 -1D\nन्यू हॉलंड 3230 NX\nजॉन डियर 5042 Dपॉवरप्रो\nसर्व लोकप्रिय ट्रॅक्टर पहा\nमहिंद्रा JIVO 245 DI\nजॉन डियर 3028 EN\nमॅसी फर्ग्युसन 245 स्मार्ट\nसर्व नवीन ट्रॅक्टर पहा\nसोनालिका DI 32 RX\nसर्व आगामी ट्रॅक्टर पहा\nनवीन ट्रॅक्टर वापरलेले ट्रॅक्टर\nसर्व ट्रॅक्टर ब्रांड पहा\n1 लाख - 3 लाख 3 लाख - 6 लाख वरील 6 लाख\nमहिंद्रा 275 DI TU\nइंडो फार्म 2035 DI\nजांजगीर - चंपा, छत्तीसगड\nसंत कबीर नगरQ, उत्तर प्रदेश\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nजॉन डियर 5036 D\nमॅसी फर्ग्युसन 7250 Power\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nमहिंद्रा YUVO 575 DI\nसोनालिका DI 50 Rx\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nरुंदी कटिंग : 9.75 Feet\nलँडफोर्स ट्रॅक्टर प्रेरित कॉम्बिनेशन\nरुंदी कटिंग : एन / ए\nरुंदी कटिंग : 14 Feet\nरुंदी कटिंग : 12 Feet\nरुंदी कटिंग : 2260 mm\nआयशर 380 वि स्वराज 735 FE\nमहिंद्रा 475 DI वि मॅसी फर्ग्युसन 241 DI MAHA SHAKTI\nस्वराज 717 वि महिंद्रा Yuvraj 215 NXT\nट्रॅक्टर विक्रेते आणि सेवा केंद्रे\nट्रॅक्टर विक्रेते ट्रॅक्टर सेवा केंद्रे\nझाँसी, उत्तर प्रदेश (284001)\nअनंतपुर, आंध्र प्रदेश (515003)\nकानपुर देहात, उत्तर प्रदेश (209715)\nसर्व सेवा केंद्रे पहा\nकुबोटा निओस्टार B2741 4WD\nसेम देउत्झ-फहर 3042 E\nन्यू हॉलंड 3230 NX\nसोनालिका 42 डीआय सिकंदर\nमहिंद्रा 275 DI TU\nसोनालिका GT 20 Rx\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nट्रॅक्टर बद्दल वापरकर्ता क्वेरी शोधतो\nप्रश्न. भारतात नवीन ट्रॅक्टर मॉडेल्स कसे शोधायचे\nउत्तर. ट्रॅक्टरगुरू हे भारतातील नवीन ट्रॅक्टर मॉडेल्स शोधण्यासाठी योग्य जागा आहे.\nप्रश्न. मला भारतात ट्रॅक्टरची वाजवी किंमत कोठे मिळेल\nउत्तर. ट्रॅक्टरगुरू येथे आपल्याला भारतातील सर्वात वाजवी व अद्ययावत ट्रॅक्टर किंमत मिळू शकते\nप्रश्न. नवीनतम ट्रॅक्टर बातम्या कसे मिळवायचे\nउत्तर. ट्रॅक्टरगुरू हा एक स्टॉप सोल्यूशन आहे, जिथे आपल्याला दररोज नवीनतम ट्रॅक्टरच्या बातम्या सहज मिळतील.\nप्रश्न. ट्रॅक्टरची तुलना करण्यासाठी सर्वोत्तम स्थान कोणते आहे\nउत्तर. ट्रॅक्टरगुरू हे एक उत्तम ऑनलाइन व्यासपीठ आहे जेथे आपण सहजपणे एकमेकांशी ट्रॅक्टर मॉडेल्सची तुलना करू शकता.\nप्रश्न. ट्रॅक्टर विम्याची माहिती कशी मिळवायची\nउत्तर. ट्रॅक्टरगुरू चा ट्रॅक्टर विमासाठी स्वतंत्र विभाग आहे जिथे आपल्याला सर्वात संबंधित माहिती मिळू शकते.\nशेती ही अर्थव्यवस्था आधार��त क्षेत्र आहे जे प्रत्येक दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. या क्षेत्रामध्ये ट्रॅक्टर आणि विविध प्रकारच्या यंत्रे समाविष्ट आहेत जी सर्व शेतीतील उपकरणे कार्यक्षमतेने करतात. अनेक वर्षांपासून, ट्रॅक्टर उद्योगाने कृषी क्षेत्रात एक विशेष स्थान कायम ठेवले आहे आणि शेती उद्योगास नवीन परिमाण दिले आहे. ट्रॅक्टर आणि फार्म मशीन दोन्ही पुरवून हा उद्योग आपल्या देशात इष्टतम कृषी यांत्रिकीकरणाची आणि शेती उत्पादनात भारताला अव्वल स्थानावर नेण्याची हमी देतो.\nचांगले उत्पादन मिळविण्यासाठी, शेतकरी शेतीची उपकरणे, नवीन ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, आगामी ट्रॅक्टर, 4wd ट्रॅक्टर, लोकप्रिय ट्रॅक्टर, शेती ट्रॅक्टर आणि शेतीशी संबंधित बर्‍याच गोष्टी निवडतात. तसेच, ते ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्री खरेदी करतात. ट्रॅक्टर उद्योगात महिंद्रा, स्वराज, सोनालिका, कुबोटा, व्हीएसटी शक्ती, जॉन डीरे आणि इतर बर्‍याच ट्रॅक्टर ब्रँड उपलब्ध आहेत.\nट्रॅक्टर व ट्रॅक्टर किंमतीशी संबंधित माहिती शोधण्यासाठी सर्वोत्तम स्थान कोणते आहे\nनवीन / वापरलेले ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे, कापणी व ट्रॅक्टर टायर्ससाठी ट्रॅक्टरगुरू हे भारतातील वेगाने विकसित होणारे डिजिटल बाजारपेठ आहे. आपणास भिन्न ब्रँडमध्ये 467 पेक्षा जास्त नवीन ट्रॅक्टर मॉडेल्सची विस्तृत माहिती मिळू शकेल. आम्हाला आपली गरज समजली आहे आणि आम्हाला माहिती आहे की माहिती शोधण्याची प्रक्रिया आव्हानात्मक आणि थकवा आहे. म्हणून, आम्ही एकाच ठिकाणी शेतीशी संबंधित संपूर्ण माहिती सुलभ क्लिकसह प्रदान करतो.\nट्रॅक्टर गुरू येथे आपल्याला काय सापडेल\nट्रॅक्टरगुरू येथे तुम्हाला ट्रॅक्टर कंपनी, ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये, ट्रॅक्टर आढावा, ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये, ट्रॅक्टर सूट, ट्रॅक्टर ऑफर्स, भारतात ट्रॅक्टरची किंमत, अव्वल ट्रॅक्टर, ट्रॅक्टर फायनान्स आणि इतर बर्‍याच गोष्टींबद्दल माहिती मिळू शकते. येथे आम्ही विविध ब्रँडना समर्पित विशिष्ट विभाग दर्शवितो. याव्यतिरिक्त, येथे आपण टायरचा विभाग मिळवू शकता, विभागात तुलना करा, ऑन-रोड किंमत विभाग. अद्यतनित होण्यासाठी आम्ही आपल्याला अनेक उपयुक्त शेती ब्लॉग नियमितपणे प्रदान करतो. अधिक सोयी जोडत आहे, आपल्याकडे फक्त शहर आणि इच्छित ब्रँड निवडून आपल्या शहरातील जवळचे ट्रॅक्टर सेवा केंद्र शोधण्यासाठी आ���च्याकडे एक समर्पित सर्व्हिस सेंटर पृष्ठ आहे. यासह ट्रॅक्टरगुरू येथे आपल्याला शेतीची अनेक उपकरणे मिळू शकतात जसे की हॅरो, हार्वेस्टर, रोटावेटर, इत्यादी.\nट्रॅक्टरगुरूवर विकत घ्या खरेदी केलेला ट्रॅक्टर\nआम्हाला आपल्या वेळेचे मूल्य समजले आहे आणि आम्हाला हे माहित आहे की जुने ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी आणि विकण्यास खूप वेळ आणि प्रयत्न लागतात. आपली कठोर परिश्रम करण्यासाठी, ट्रॅक्टरगुरू आपल्याला आपले जुने ट्रॅक्टर विकण्याची आणि जुन्या ट्रॅक्टरची खरेदी करण्याची सुविधा देतात. ट्रॅक्टर वेबसाइट ट्रॅक्टर दलाल, विक्रेते, विक्रेते आणि उत्पादकांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी एक स्टॉप समाधान आहे. हा वापरलेला ट्रॅक्टर विभाग आपल्याला सोप्या चरणांमध्ये ऑनलाइन ट्रॅक्टर विक्री करण्याची सुविधा प्रदान करतो.\nखरेदी करा ट्रॅक्टर आता आपल्यासाठी सोपे आणि सोयीस्कर आहे. आपल्याला ट्रॅक्टरगुरुला भेट द्यावी लागेल आणि एक शेती ट्रॅक्टर, ट्रॅक्टर किंमतींची यादी, ट्रॅक्टर 2021, भारतातील सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर, ट्रॅक्टर किंमत 2021, फिल्टरचा वापर करून 2021 मधील भारत मधील ट्रॅक्टर किंमत मिळवा. ट्रॅक्टरगुरूसह ट्रॅक्टर विक्री आणि ट्रॅक्टर ऑनलाइन शोधा.\nट्रैक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किंवा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट��रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/21-polling-stations-in-dehuroad-area/", "date_download": "2021-06-20T00:42:39Z", "digest": "sha1:KUCYVYVVQENRRXGGQTF6RRJWGN76ZFYJ", "length": 8888, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देहूरोड परिसरात 21 मतदान केंद्र – Dainik Prabhat", "raw_content": "\nदेहूरोड परिसरात 21 मतदान केंद्र\n-जिल्हा परिषद मुलांची शाळा क्रमांक एकमध्ये एकूण पाच बूथ\n-85 बूथ : “मावळ’चे 82, तर “शिरूर’चे तीन\nदेहुरोड – देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मावळ लोकसभा मतदारसंघाचे 82 आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या तीन बूथचा समावेश आहे. एकूण 21 मतदान केंद्रावर हे 85 बूथ राहतील. मावळ, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत ही मतदान केंद्रे आहेत.\nमावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांतील सुमारे 20 मतदार केंद्र आणि 82 बूथ देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. यापैकी 47 बूथ मावळमध्ये, तर 35 बूथ चिंचवड विधानसभा हद्दीतील आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघ व भोसरी विधानसभा मतदारसंघातील एक केंद्र आणि तीन बूथ देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत.\nमावळ विधानसभा मतदारसंघातील देहूगाव येथे जिल्हा परिषद मुलांची शाळा क्रमांक एकमध्ये एकूण पाच बूथ आहेत. जिल्हा परिषदेच्या माळीनगर शाळेत एकूण तीन, विठ्ठलनगर येथे आठ, देहुरोड येथील सेंट ज्युड हायस्कूल तीन, श्री शिवाजी विद्यालय चार, कॅंटोन्मेंट बोर्ड शाळा मामुर्डी सहा, एम. बी. कॅम्प-महात्मा गांधी प्राथमिक शाळा नऊ, चिंचोली प्राथमिक शाळा चार, सिद्धीविनायक नगरी -कै. संभाजी आवळ व्यायामशाळा दोन, श्रीविहार सोसायटी एक, झेंडेमळा कॅंटोन्मेंट प्राथमिक शाळा एक, मामुर्डी सेंड जॉर्ज हायस्कूल तीन आदी मतदान केंद्रे व बूथचा समावेश आहे.\nचिंचवड विधानसभा मतदारसंघातील विकासनगर, विऱ्हाम शाळा 11, विकासनगर मनपा शाळा चार, किवळे गाव मनपा शाळा दोन, रावेत गाव कै. बबनराव भोंडवे प्राथमिक शाळा सहा, रावेत गाव क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल आठ ही मतदान केंद्रे आणि बूथचा समावेश आहे. याशिवाय शिरूर लोकसभेच्या भोसरी विधानसभा क्षेत्रातील तळवडे गावठाण येथील मनपा शाळेत एकूण तीन बूथ आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nआई, वडिलांच्या सेवेने पुण्य मिळते- पवार\nब्रिटिशकालीन पुलाचे कठडे तुटले\nपिंपर�� कॅम्प पुन्हा बंद; नियमांचे उल्लंघन केल्याने निर्णय\nविधानपरिषदेसाठी योगेश बहल यांना संधी द्या\nलग्नात सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने पोलिसांची कारवाई\nपुणे: मावळातून सहा गुन्हेगार तडीपार\nजिल्हा रुग्णालयात तीन करोनाबाधित, दोन मुक्‍त\nखरेदीसाठी पाटील, उत्पन्नासाठी पवार\nपवना धरणात 33 टक्के पाणीसाठा\nपिंपरी: “त्या’ लाचखोर अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी अनेकांची…\n“निसर्ग’नेच हिरावला त्यांचा निवारा पण…\nपिंपरीत सुरक्षा रक्षकाचा खून\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nपिंपरी कॅम्प पुन्हा बंद; नियमांचे उल्लंघन केल्याने निर्णय\nविधानपरिषदेसाठी योगेश बहल यांना संधी द्या\nलग्नात सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने पोलिसांची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanseva.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2021-06-20T01:26:28Z", "digest": "sha1:2FUDI2VZHRZBO7ENBPBS3LQ4IVUQE5XX", "length": 19431, "nlines": 194, "source_domain": "www.ejanseva.com", "title": "total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन - Welcome to E Janseva - ई जनसेवा - एक सामाजिक उपक्रम", "raw_content": "\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दाखला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृषी विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक ���र्ज विमा योजना\nमुख्य पान सरकारी योजना -- सुकन्या योजना -- महिला आरक्षण व त्यातील तरतुदी -- आरोग्य विभागाच्या योजना -- अपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी -- पेन्शन योजना -- जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना -- मागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी कायदेशीर कागदपत्रे -- जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला -- मृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र -- रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र -- वारस नोंदी कशा कराव्यात -- जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला -- विवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला -- नवीन रेशनकार्ड -- दुबार रेशनकार्ड -- उत्पन्नाचा दाखला -- ऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट -- नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे -- पॅन कार्ड -- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे -- निवासी बांधकामाची इमारतरेषा -- जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद -- जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे -- भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र -- प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र -- नवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना -- वाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स -- वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन -- संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे -- शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना -- माहितीचा अधिकार अधिनियमन २००५ -- सात बारा विषयी कृषी विषयक -- कृषी विभागाची प्रशासकीय रचना -- कृषी पीक कर्ज विमा योजना शैक्षणिक तंत्रज्ञान क्रीडा राजकीय\nYou are here: Home » वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nकोणत्याही वाहन विक्रेत्यास वाहन नोंदणी शिवाय वाहन विकता येत नाही.प्रत्येक वाहन विक्रेत्याकडे मिळणारे वाहन हे तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपी वाहन नोंदणी केलेले असते. डीलर कडून नविन वाहन घेतल्या नंतर ७ दिवसाच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक आहे.नोदणी न केलेले वाहन वापरू नये.प्रत्यक्ष वाहन विक्रेत्याकडून वाहन घेताना किंवा घेतल्यावर ते पक्के बिल वाहन प्रमाणपत्र घ्यावे.वाहन नोंदणीचे वेळी नियमाप्रमाणे आर टी ओ यांचे समोर जे वाहन नोंदवायचे आहे ते प्रत्येक्ष सादर करावे.\nवाहन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे\nफॉर्म क्र २० व वाहन विक्रेत्याकडून सेल सर्टिफिकेट फॉर्म क्र २१\nकंपनीचे वाह्ना संबंधीचे मार्ग योग्यता रोडवर्दीनेस प्रमाणपत्र\nवाहतूक मान्यता प्रमाणपत्र व खरेदी कर पावती\nतात्पुरती वाहन नोंदणी प्रमानपत्र\nपॅन कार्ड क्र किंवा अर्ज क्र ६० दोन प्रतीत\nप्रमाणित विमा प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र स्टॅम्प\nनगरपालिका जकात भरल्याची पावती\nशेतीसाठी उपयुक्त वाहन नोंदणीसाठी उदा.ट्राक्टर,ट्रेलर ७/१२ उतारा.\nदुय्यम मालकी वाहन नोंदणी\nएकाच कार्यक्षेत्रातील असेल तर १४ दिवस\nजर दुसरया कार्यक्षेत्रातील असेल तर ३० दिवस\nफॉर्म २९ विक्रेत्याचे प्रतिज्ञापत्र\nफॉर्म क्र ३० खरेदी करणार यांचे प्रतिज्ञापत्र\nफॉर्म क्र २९ वाहन आकारणी सुल्कासह कार्यक्षेत्राबाहेरील वाहन असल्यास नाहरकत दाखला,पी यु सी सर्टिफिकेट,विमा प्रमाणपत्र,वाहन नोंदणी प्रमाणपत्र,कर प्रमाणपत्र.\nमला माझी नविन दुचाकी वाहनाची नोंद करायची आहे आणि गाडी चा नंबर 1818 हा घ्यायचा आहे . तरी मला काही मदत करावी \nCheck your inbox or spam folder to confirm your subscription. धन्यवाद. आपली सदस्य नोंदणी झाली आहे. इनबॉक्स मध्ये जावून इमेल आयडी वेरीफाय करा. नवीन पोस्ट प्रकाशित झाल्यावर आपल्याला मेल केली जाईल.\nवेबसाईट डिझाईन – डिजिटल मार्केटिंग सर्विस पुणे महाराष्ट्र\nई जनसेवा पोर्टल संपर्क\nऑनलाईन प्रश्न विचारून समस्या विषयी मार्गदर्शन घेणे.\nहे खाजगी संकेतस्थळ आहे. यातुन जनसामान्यांना मदत करण्याचा हेतू आहे तसेच काही कामे हि मदत शुल्क घेवून केली जातात याची नोंद घ्यावी.\nआधुनिक उद्योग व्यापार – भारत – फेसबुक ग्रुप जॉईन करा\nई जनसेवा फेसबुक पेज – लाईक करा\nई जनसेवा फेसबुक पेज\nआपल्याकडील उपयुक्त माहिती ई जनसेवा पोर्टल वर प्रकाशित करा.\nGanesh Chaturthi Government Websites haripath hartalika aarti jobs Maha E-Seva Kendra किंक्रांती कोजागरी पौर्णिमा क्रीडा गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता गणेश चतुर्थी गोकुळाष्टमीचा उत्सव घटस्थापना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जॉब्स दहावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस भाऊबीज भारतीय स्वातंत्र्य दिन भोगी मकरसंक्रांत महा ई-सेवा केंद्र महाराष्ट्र शासन रक्षाबंधन राजकीय लक्ष्मीपूजन वसुबरास विज्ञान तंत्रज्ञान शरद पौर्णिमा शेतकरी कर्ज माफी शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७ शेतकऱ्यांना कर्जमाफी शैक्षणिक श्रावण मास प्रारंभ... सरकारी जॉब्स सामाजिक हरतालिका आरती\nनवीन सरकारी योजना (2)\nWelcome to E Janseva – ई जनसेवा – एक सामाजिक उपक्रम\nआंतरराष्ट्रीय योग दिवस -२१ जून.\nमहाराष्ट्र शासनाचे महाजॉब्स पोर्टल लाँच , आजच करा नोदणी \nवेड / व्यसन सोशिअल मिडीया चे \nजगभरात कोरोनाचा कहर,कधी संपेल हा कोरोना \nऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम\nशेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वासाठी कागदपत्रे\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दाखला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृषी विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक कर्ज विमा योजना\nसर्व हक्क सुरक्षीत © 2021 ई जनसेवा मुख्य मेनू वरती जा ↑", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/tokyo/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-20T01:41:59Z", "digest": "sha1:G5BPMNH5Y7BRFEFFK2DIVIFTXW3GLXFY", "length": 8026, "nlines": 161, "source_domain": "www.uber.com", "title": "टोकियो: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nTokyo मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Tokyo मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nटोकियो मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व टोकियो रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरBreakfast & brunch आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBurgers आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरKorean आता डिलिव्हरी करा\nऑर्डरGrocery आता डिलिव्हरी करा\nऑर्डरRamen आता डिलिव्हरी करा\nऑर्डरDesserts आता डिलिव्हरी करा\nऑर्डरCoffee & tea आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBakery आता डिलिव्हरी करा\nऑर्डरJapanese आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBubble tea आता डिलिव्हरी करा\nऑर्डरChinese आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/traverse-city/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-20T02:08:24Z", "digest": "sha1:QVLC6HXK6B5SRZYGSDLU6E5P36PHHX4I", "length": 7766, "nlines": 150, "source_domain": "www.uber.com", "title": "ट्रॅव्हर्ज सिटी: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nTraverse City मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Traverse City मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nट्रॅव्हर्ज सिटी: choose a ride\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nट्रॅव्हर्ज सिटी मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व ट्रॅव्हर्ज सिटी रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAmerican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरPizza आता डिलिव्हरी करा\nऑर्डरMexican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरChinese आता डिलिव्हरी करा\nऑर्डरWings आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFamily meals आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSandwich आता डिलिव्हरी करा\n��र्डरDesserts आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBreakfast & brunch आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSushi आता डिलिव्हरी करा\nऑर्डरHealthy आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/category/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/page/2/", "date_download": "2021-06-19T23:53:32Z", "digest": "sha1:ENESHYXBA3JJNPKOGQJYPLDQZEJZ6DQG", "length": 12330, "nlines": 154, "source_domain": "mahapolitics.com", "title": "जळगाव – Page 2 – Mahapolitics", "raw_content": "\nजळगाव : भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे. भाईचंद रायसोनी मल्टीस्टेट सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी त्यांचे नाव आल्याची घटन ...\nभाजपचा आमदार आता एकनाथ खडसेंच्या मार्गावर\nजळगाव : भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्र जाहिरात व बॅनरवरुन भाजप नेते गायब झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या बॅनरव ...\nजळगाव : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चार दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तान ...\nशरद पवारांनी हे करून दाखवले\nजळगाव - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे शक्यच नव्हते. कुणालाही याबाबत शक्यता वाटत नसताना ...\nभाईचंद रायसोनी सोसायटी गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे महाजनांपर्यंत \nजळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीमधील गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय सुनील झ ...\nएकनाथ खडसेंचा भाजपला दणका, 60 भाजप पदाधिकाय्रांचा राष्ट्रवादीत प्रवेश \nजळगाव - काही दिवसांपूर्वीच भाजपचे ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवा��ीत प्रवेश केला. त्यानंतर आता खडसे यांनी भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. जळ ...\nविधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी 12 नावं ठरली, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली महत्त्वाची माहिती\nजळगाव - विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त 12 जागा भरण्यासाठी तिन्ही पक्षातील एकूण 12 नाव ठरली असल्याची महत्त्वाची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दि ...\nबोरखेडा हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट, विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.उज्वल निकम यांची नेमणूक \nजळगाव- बोरखेडा, ता. रावेर येथील हत्याकांड माणूसकीला काळीमा फासणारे असून याची निंदा करतो. या हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी व पिडीतांना श ...\nराज्यातील 48 खासदारांपैकी आवडतं कोण, सुप्रिया सुळेंनी सांगितलं भाजप खासदाराचं नाव\nजळगाव - जळगावमधील कौशल्य विकास प्रशाळा तसेच उद्योजकता विकास मंचातर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘उडान’ योजने अंतर्गत नवउद्योजकांना पाठबळ म्हणून विविध साहित्य ...\nया भागात अनेक वाघ, पण ते फोटोच्या स्वरुपात टिपण्यासाठी मुख्यमंत्री फोटोग्राफर आहेत, शरद पवारांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले…\nजळगाव - जळगावातील मुक्ताईनगरात झालेल्या शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज हजेरी लावली. या ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे ��ुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/covid-19-patient-drop-last-message-to-his-father-goes-viral-mhrd-461366.html", "date_download": "2021-06-20T01:22:21Z", "digest": "sha1:4LIMUPC6Z5RVL4FQI7AGFLPB6RBTJROG", "length": 18894, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोना रुग्णाने मृत्यूआधी बनवला Video, म्हणाला - पप्पा, श्वास घेता येत नाहीये आणि... covid 19 patient drop last message to his father goes viral mhrd | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विर���टने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nIAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\n��िश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nकोरोना रुग्णाने मृत्यूआधी बनवला Video, म्हणाला - पप्पा, श्वास घेता येत नाहीये आणि...\n'कोणत्याही बदलाला विरोध करणार'; पंतप्रधानांच्या काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलो ऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले, चार महिन्यांनंतर घडलं असं काही...\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nकोरोना रुग्णाने मृत्यूआधी बनवला Video, म्हणाला - पप्पा, श्वास घेता येत नाहीये आणि...\nएका कोविड -19 रुग्णालयात असलेल्या कोरोना व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 34 वर्षीय रूग्णाने मृत्यू होण्यापूर्वी आपल्या कुटूंबाला कॉल आणि मेसेज करून होणारा त्रास सांगितला.\nहैदराबाद, 29 जून : देशात कोरोना रुग्णांचा (Covid-19 Patient) आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशातला कोरोनाने 5 लाख 50 हजारांवर पोहोचला आहे. या महामारीने अनेकांचे जीव घेतले. अशात कोरोना रुग्णाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ इतका वेदनादायी आहे की तो आम्ही तुम्हाला दाखवूही नाही शकत. यामध्ये एका कोविड -19 रुग्णालयात असलेल्या कोरोना व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 34 वर्षीय रूग्णाने मृत्यू होण्यापूर्वी आपल्या कुटूंबाला कॉल आणि मेसेज करून होणारा त्रास सांगितला.\nमीडिया रिपोर्टनुसार, हैदराबादच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रवी कुमार नावाच्या कोरोना रूग्णाचं शुक्रवारी निधन झालं. याआधी त्याने कुटुंबाला व्हिडिओ कॉल केला होता. व्हिडिओ मेसेजनुसार, मृत्यूच्या आधी रवी म्हणाला होता- 'बाबा, मला श्वास घेता येत नाहीये. ऑक्सिजन उपलब्ध नाही. पप्पा बाय बाय… ’\nकोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर, त्रास जाणवला तर तात्काळ करा COVID-19 टेस्ट\nदरम्यान, हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांनी व्हेंटिलेटर काढून टाकलं होतं. त्यामुळे त्याला श्वास घेण्यात त्रास होत होता आणि हृदयाचा ठोका थांबत असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या मुलाने तीन तास त्रास सहन केला आणि अखेर त्याचा मृत्यू झाल्याचं कुटुंबाने म्हटलं आहे.\nमुंबई-पुणे हायवेवर भरधाव ट्रेलरची स्विफ्ट आणि टेम्पोला धडक, दोन जण जागीच ठार\nरवीचे वडील व्यंकटेश यांनी एक सेल्फी व्हिडिओ माध्यमांमध्ये शेअर करून तेलंगणा सरकारच्या ढिसाळ कारभारावर प्रकाश टाकला आहे. ते म्हणाले की , 'माझ्या मुलाला 100-101 अंशं ताप होता. 23 रोजी जेव्हा त्याला दवाखान्यात नेण्यात आलं. तेव्हा कोविड -19 ची लक्षणं असल्याचं सांगितलं गेलं. पण रुग्णालयाकडून दुर्लक्ष करण्यात आलं.'\nसंपादन - रेणुका धायबर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pareshchavan.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2021-06-20T00:38:49Z", "digest": "sha1:62HZJ4SA5NAJLDSY7QPSLRLMYCOF7L5S", "length": 4497, "nlines": 53, "source_domain": "pareshchavan.wordpress.com", "title": "मराठी | pareshchavan", "raw_content": "\nटू सर,विथ लव्ह-एका अभिजात पुस्तकाचा परिचय.\nमि.ब्रेथवेट,ग्रीन्सलेड सेकंडरी स्कूल मध्ये आलेला नवीन आणि तरुण शिक्षक. त्याला देण्यात आला शाळेतील सर्वात वरचा वर्ग, अतिशय निर्ढावलेला आणि उद्धट मुला-मुलींचा वर्ग. ज्या वर्गाला शिकवणे तर दूरच, त्यांना सांभाळणेही इतर शिक्षकांना अशक्यप्राय वाटायचे.अशा वर्गाला मि.ब्रेथवेट यांनी केवळ सांभाळलेच नाही तर त्यांना शिकवले देखील सरांनी मुलांशी झटापट केली,प्रसंगी कुस्तीसुद्धा खेळली.हळूहळू त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणला आणि एक दिवस स्वत:च त्या मुलांवर निरतिशय प्रेम करू लागले.\nत्यांच्या वर्गातील गुंडगिरी करणारी, निर्ढावलेली मुले त्यांना ‘सर’ म्हणून आदराने हाक मारू लागली. त्या मुलांच्या गलीच्छ वस्तीतल्या पोरीना सन्मानानं ‘मिस’ म्हणायलाही सरांनीच शिकवलं.त्या मुलांना हात स्वच्छ धुवायला शिकवलं आणि त्याचबरोबर शेक्सपिअरसुद्धा वाचायला शिकवलं.\nएका ध्येयाने प्रेरित झालेल्या शिक्षकाने रागाचं,द्वेषाचं,तिरस्काराचं रुपांतर प्रेमात केलं. पौगंडावस्थेतील बंडखोरीचं रुपांतर आत्मविश्वासात केलं.प्रत्येक शिक्षकाने व विद्यार्थ्यानेही वाचावे असे पुस्तक….\nपुस्तकाचा माझ्या शब्दातील परिचय ऐकण्यासाठी खाली दिलेल्या LINK वर क्लिक करा.\nBlog वरील नवीन Post तुमच्या E-mail द्वारे जाणून घेण्यासाठी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pareshchavan.wordpress.com/tag/lecture/", "date_download": "2021-06-20T00:31:52Z", "digest": "sha1:MNWLIRUBAQLP6UVWW7FBWYPZT4MPSLUR", "length": 2828, "nlines": 51, "source_domain": "pareshchavan.wordpress.com", "title": "lecture | pareshchavan", "raw_content": "\nमृत्युंजय या नावाला जोडूनच शिवाजी सावंत हे नाव अपरिहार्यपणे आपल्या नजरेसमोर येते. ही कादंबारी मी वाचली त्याला आत्ता अकरा-बारा वर्षे तरी सहज झाली असतील. पण आजही त्यातील प्रसंग,घटना नजरेसमोर लख्ख उभ्या राहतात. कर्णाचे तेजस्वी रूप अजून झळाळून उठते आणि आपण आपोआपच शिवाजी सावंतांच्या प्रतिभेपुढे नतमस्तक होतो. त्याच माझ्या अतिशय आवडत्या पुस्तकाचा परिचय मी शिक्षक बांधवांना करून दिला. त्याचीच हि ध्वनिफीत.\nकृपया ऐकण्यासाठी खालील लिंक वर click करा.\nBlog वरील नवीन Post तुमच्या E-mail द्वारे जाणून घेण्यासाठी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.thehealthsite.com/marathi/news/why-reason-bollywood-actor-amitabh-bachchan-has-not-got-covid-vaccine-yet-in-marathi-803195/", "date_download": "2021-06-20T01:21:30Z", "digest": "sha1:JUFPYU45FCU7FP4N45QCWH2ZEDCKFB7N", "length": 11853, "nlines": 156, "source_domain": "www.thehealthsite.com", "title": "अमिताभ बच्चन यांनी या एका कारणामुळे अद्याप घेतली नाही कोरोना लस, म्हणाले... |", "raw_content": "\nHome / Marathi / Health News / अमिताभ बच्चन यांनी या एका कारणामुळे अद्याप घेतली नाही कोरोना लस, म्हणाले…\nअमिताभ बच्चन यांनी या एका कारणामुळे अद्याप घेतली नाही कोरोना लस, ��्हणाले…\nदेशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण (Corona Vacccination drive) मोहिम सुरू आहे. तरी देखील 78 वर्षीय अमिताभ बच्‍चन (Amitabh Bachchan) यांनी अद्याप कोरोना व्हॅक्सिन घेतली नाही.\nबॉलीवूडचा महानायक अर्थात अमिताभ बच्‍चन (Bollywood Actor Amitabh Bachchan) हे गेल्यावर्षी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळले होते. एवढंच नाही तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर अमिताभ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कोरोनावर मात केली होता. असं असतानाही अमिताभ बच्‍चन (Amitabh Bachchan) यांनी अद्याप कोरोना लस (Covid-19 Vaccine) घेतली नाही. Also Read - Covid-19 Third Wave: महाराष्ट्रात चिंता वाढली पुढच्या काही आठवड्यात येणार कोरोनाची तिसरी लाट\nदेशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण (Corona Vacccination drive) मोहिम सुरू आहे. असं असतानाही 78 वर्षीय अमिताभ बच्‍चन (Amitabh Bachchan) यांनी अद्याप कोरोना व्हॅक्सिन का घेतली नाही हा सवाल त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. त्यावर आता अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला आहे. एका भीतीमुळे कोरोना लस घेतली नसल्याचं अमिताभ यांनी सांगितलं आहे. Also Read - Yami Gautam Beauty Secret: चेहऱ्यावर लावते तांदळाचा मास्क आणि ओठांवर साजूक तूप\nकोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही अमिताभ बच्‍चन यांनी का घेतली नाही कोरोना लस\nअमिताभ बच्‍चन यांनी का घेतली नाही कोरोना लस या प्रश्नावर अमिताभ बच्चन यांनी नुकतंच आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, ‘कोरोनाचा व्हायरसचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. त्याची भीती वाटत आहे. लसीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे आणि लवकरच मला रांगेत उभं राहावं लागेल. डोळे बरे होताच… जग विचित्र आहे.’ Also Read - Covid 19 Recovery Tips: कोरोनातून बरे झाल्यानंतर काय खावं आणि काय प्यावं\nदरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांचं नुकतच ऑपरेशन झालं (Eye Surgery)आहे. अमिताभ सध्या विश्रांती घेत आहेत. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर कोरोना लस घेऊ शकतात. मात्र, कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानं अमिताभ यांना भीती देखील सतावते आहे. त्यामुळेच त्यांनी आतापर्यंत कोरोना लस घेतली नसल्याचं म्हटलं आहे.\nहूँ दृष्टि हीन ,पर दिशा हीन नहीं मैं,\nहूँ सुविधा हीन, असुविधा हीन नहीं मैं \nसहलाने वालों की , मृदु है संगत ,\nबहलाने वाले सब , यहाँ सुसज्जित \nस्वस्थ रहने का प्यार मिला ;\nहृदय प्रफुल्लित आभार खिला ;\nकुछ क्षण के लिए हूँ मैं समय बद्ध ,\nप्रार्थनाओं के लिए हूँ मैं करबद्ध pic.twitter.com/lsFfKMXfgf\nअनेकांनी घेतली कोरोना लस…\nदरम्यान, आतापर्यंत बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी कोरोना लस घेतली आहे. त्यात शर्मिला टागोर, जितेंद्र, धर्मेंद्र, अभिनेता व खासदार परेश रावल, राकेश रोशन, सतीश शाह आणि जॉनी लीवर यांच्यासारख्या कलाकारांचा समावेश आहे. दुसरीकडे, दाक्षिणात्या अभिनेता कमल हासन, नागार्जुन आणि मोहन लाल यांनी देखील कोरोना लस घेतली आहे.\nHoli 2021: काही सेकंदात ओळखा रंगातील भेसळ, खरेदी करताना ध्यानात ठेवा या गोष्टी\nHaridwar Kumbh 2021: कुंभमेळ्यासाठी 'ही' टेस्ट अनिवार्य, गंगेत स्‍नान करण्यापूर्वी लक्षात ठेवा या 10 गोष्टी\nLack of Sleep and Early Death: बुज़ुर्गों में नींद की कमी से हो सकता है डिमेंशिया, स्टडी का दावा अनिद्रा से पड़ सकती है खतरे में जान \nOver Exercise Side Effects: आयुर्वेद के अनुसार सिर्फ इतनी देर तक ही करनी चाहिए एक्‍सरसाइज, जानिए वर्कआउट करने का वैदिक नियम\nHeadache After Exercise: एक्सरसाइज करने के बाद आपको भी होता है सिरदर्द तो हो जाएं सतर्क, हो सकते हैं ये 5 गंभीर कारण\nLIVE Coronavirus Live Updates: कर्नाटक में इम्यूनिटी बढ़ाने के लिए बच्चों को मुफ्त में पिलाया जा रहा है दूध\nCOVID-19 3rd Wave: अगले 6 से 8 हफ्तों में आ सकती है कोरोना की तीसरी लहर, एम्स के डॉक्टर ने दी चेतावनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sarachi-diary-vibhawari-deshpande-marathi-article-2812", "date_download": "2021-06-20T01:29:28Z", "digest": "sha1:ENVSBP7JN6ISZ5PUHR6NRUX45M2HM5QL", "length": 11573, "nlines": 121, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sarachi Diary Vibhawari Deshpande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 22 एप्रिल 2019\nकालपासून मेकूड जरा sad sad च आहे. मला वाटलं तिचा नवीन ’we are just friends’ पण गायब झाला की काय तसे तिचे हार्टब्रेक्‍स होत असतात पण सध्याचा ‘जस्ट फ्रेंड्‌स’ जरा सिरीयस आहे असं वाटतं आहे. मला वाटलं परत काहीतरी झालं का काय तसे तिचे हार्टब्रेक्‍स होत असतात पण सध्याचा ‘जस्ट फ्रेंड्‌स’ जरा सिरीयस आहे असं वाटतं आहे. मला वाटलं परत काहीतरी झालं का काय पण सकाळीच भेटला तिला तो. कारण काहीतरी वेगळं होतं. ते मला नंतर कळलं. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर पण सकाळीच भेटला तिला तो. कारण काहीतरी वेगळं होतं. ते मला नंतर कळलं. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर इतके दिवस तिच्या सगळ्या फ्रेंड्‌स मेकूडला समजावत होत्या, की यावेळी रुमर नाहीये, फरहान खरंच तिच्याशी लग्न करणार आहे. पण हिला पटतच नव्हतं. पण काल ��रहाननी स्टोरी टाकली म्हणे instagram वर. ’Together forever’ अशी. ‘म्हणून इतके दिवस तिच्या सगळ्या फ्रेंड्‌स मेकूडला समजावत होत्या, की यावेळी रुमर नाहीये, फरहान खरंच तिच्याशी लग्न करणार आहे. पण हिला पटतच नव्हतं. पण काल फरहाननी स्टोरी टाकली म्हणे instagram वर. ’Together forever’ अशी. ‘म्हणून मला काही कळतच नाही. ज्यांना आपण ओळखत नाही, ज्यांना आपण भेटलो नाहीये, आपण आहोत हे पण ज्यांना माहीत नाहीये. त्यांच्यासाठी इतकं वेडं का व्हायचं मला काही कळतच नाही. ज्यांना आपण ओळखत नाही, ज्यांना आपण भेटलो नाहीये, आपण आहोत हे पण ज्यांना माहीत नाहीये. त्यांच्यासाठी इतकं वेडं का व्हायचं\nपण गंमत माहितीये का फक्त मेकूडच नाहीये अशी, मारमालेड पण आहे. Can you believe फक्त मेकूडच नाहीये अशी, मारमालेड पण आहे. Can you believe गेले काही महिने काय वाट्टेल ते झालं तरी ती साडेआठला घरी येतेच येते. एरवी ती एकही मराठी सिरीयल अज्जिबात पाहत नाही. सारखी शिव्या घालते त्यांना. पण गेले काही महिने एक सिरीयल कम्पल्सरी पाहते. मी म्हटलं भारी स्टोरी असेल. पण तसं नव्हतं. मागच्या आठवड्यात गंमत झाली एक. तेव्हा मला खरं काय ते कळलं. पापाराझ्झीचे केस खरंतर पांढरे झालेत. पण तो न चुकता ते कलर करतो. त्याला कुणाला कळू द्यायचं नाहीये. पण गेला एक महिना त्यानी केसच कलर नाही केले. मारमालेड रोज त्याला आठवण करत होती, पण हा बरोब्बर तेवढंच विसरत होता. शेवटी मारमालेड वैतागली आणि म्हणाली, ‘असं कसं विसरतोस तू गेले काही महिने काय वाट्टेल ते झालं तरी ती साडेआठला घरी येतेच येते. एरवी ती एकही मराठी सिरीयल अज्जिबात पाहत नाही. सारखी शिव्या घालते त्यांना. पण गेले काही महिने एक सिरीयल कम्पल्सरी पाहते. मी म्हटलं भारी स्टोरी असेल. पण तसं नव्हतं. मागच्या आठवड्यात गंमत झाली एक. तेव्हा मला खरं काय ते कळलं. पापाराझ्झीचे केस खरंतर पांढरे झालेत. पण तो न चुकता ते कलर करतो. त्याला कुणाला कळू द्यायचं नाहीये. पण गेला एक महिना त्यानी केसच कलर नाही केले. मारमालेड रोज त्याला आठवण करत होती, पण हा बरोब्बर तेवढंच विसरत होता. शेवटी मारमालेड वैतागली आणि म्हणाली, ‘असं कसं विसरतोस तू किती पांढरे दिसतायेत. तू केस कलर करणार नसलास तर मी नाही येणार शिरीनच्या पार्टीला किती पांढरे दिसतायेत. तू केस कलर करणार नसलास तर मी नाही येणार शिरीनच्या पार्टीला’ एरवी ती अशी चिडली की तो गप्प बसतो. पण यावेळी ���कदम चिडलाच... ‘काय आहे सारखं कलर कर कलर कर’ एरवी ती अशी चिडली की तो गप्प बसतो. पण यावेळी एकदम चिडलाच... ‘काय आहे सारखं कलर कर कलर कर माझे थोडेसे पांढरे केस चालत नाहीत आणि त्याचे इतके पांढरे झालेत तरी तुला आवडतोच तो माझे थोडेसे पांढरे केस चालत नाहीत आणि त्याचे इतके पांढरे झालेत तरी तुला आवडतोच तो’ ती म्हणाली, ‘काय बोलतो आहेस’ ती म्हणाली, ‘काय बोलतो आहेस कोण तो’ तिनी हळूच येऊन आमच्या खोलीचं दार लावलं. (त्या दोघांना वाटतं दार sound proof आहे. पण आम्हाला त्यांची सगळी भांडणं नीट ऐकू येतात.)\n‘तोच.. काय एवढं आहे त्यात कळत नाही मला..’ पापाराझ्झी.\n‘प्लीज राहुल, तो तो करू नकोस. एवढं असेल तर नाव सांग’ मारमालेड.\n‘जाऊ दे मला काय करायचं आहे तू आणि तुझा तो’ पापाराझ्झी.\n(जरा सिरीयस व्हायला लागलं होतं आता..)\n‘ठीक आहे, नाही ना सांगायचं नको सांगूस\n‘तोच... तोच... सुबोध भावे\n‘हा हा हा हा हा हा हा हा हा...’ मारमालेड.\n’ मी आणि मेकूड.\n‘हसू नकोस. त्याची ती सिरीयल मिस करायची नाही म्हणून काय काय करतेस तू. तीन वेळा स्वीगी केलं आपण मागच्या आठवड्यात. इतका काही खास नाहीये बरं का तो\nयाच्यापुढचं भांडण त्यांनी त्यांच्या खोलीत कंटिन्यू केलं असावं. कारण काहीच ऐकू आलं नाही. पापाराझ्झीचं बरोबर आहे. मारमालेड जामच वेडी आहे सुबोध भावेसाठी. (आमच्या सोसायटीत राधा राहते, तिच्या आईबाबांचा फ्रेंड आहे तो. तर मारमालेडनी एकदा तिच्या आईला जेवायलाच बोलावलं घरी एवढी काही फ्रेंडशिप पण नाहीये त्यांची, तरीपण..)\nतर मारमालेड एवढी मोठी असून अशी क्रेझी असू शकते तर मेकूड का नाही मी हे नानीला सांगितलं, तर ती लबाड टाइप्स हसली आणि तिनी तिच्या पिशवीतल्या छोट्या पिशवीतल्या छोट्या पिशवीतून एक जुना black and white फोटो काढला. म्हणाली, ‘हा बघ माझा डार्लिंग मी हे नानीला सांगितलं, तर ती लबाड टाइप्स हसली आणि तिनी तिच्या पिशवीतल्या छोट्या पिशवीतल्या छोट्या पिशवीतून एक जुना black and white फोटो काढला. म्हणाली, ‘हा बघ माझा डार्लिंग देव आनंद\nमी खचलेच. माझ्या family मधल्या सगळ्या बायका वेड्या आहेत. Thank God मी नाहीये.\n आता मेली ती. त्याच्याबद्दल असं कसं म्हणू शकते ती किती भारी आहे तो. मला आता जाऊन मेकूडला धुवायचं आहे. ओके बाय गुड नाईट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/vaccination-students-will-be-get-covid-vaccine-in-universities-and-colleges-says-uday-samant/articleshow/82200635.cms", "date_download": "2021-06-19T23:49:30Z", "digest": "sha1:I4LAGYHK2WEOXFVPLCRY43TSY6LQ5GJG", "length": 12214, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविद्यार्थ्यांना कॉलेज, विद्यापीठात लस; ३६ लाख विद्यार्थ्यांना लाभ\nदेशातील १८ वर्षे वयावरील सर्व नागरिकांना येत्या १ मे पासून कोविड लस मिळणार आहे. या केंद्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना राज्याने विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांचे लसीकरण त्यांच्या कॉलेज आणि विद्यापीठात होणार आहे...\nविद्यार्थ्यांना कॉलेज, विद्यापीठात लस; ३६ लाख विद्यार्थ्यांना लाभ\nविद्यार्थ्यांना कॉलेज, विद्यापीठात मिळणार लस\n३६ लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ\nउच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nकरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील १८ पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना दिनांक १ मे पासून लस (covid vaccine) दिली जाणार आहे. यात राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या सुमारे ३६ लाख ८७० विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये लस दिली जाईल असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांना लसीकरण दिलासा मिळणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंसोबत कॉलेज आणि विद्यापीठीय परीक्षांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पार पडली.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनुसार राज्यातील १८ वर्षावरील नागरिकांना लास देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ज्याची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता १८ वर्षावरील विद्यार्थ्यांना लस मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेशी चर्चा ��रून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.\nशैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यात येणार असून याबाबत येत्या १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. सर्व परीक्षा घेत असताना एकही विद्यार्थी करोना बाधित होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे, असेही ते यावेळी म्हणाले. उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, सीईटी सेल आयुक्त चिंतामणी जोशी, कला संचालक राजीव मिश्रा, सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू व संबंधित उपस्थित होते.\nपुढील शैक्षणिक वर्षही ऑनलाइन; दर्जेदार शिक्षणासाठी कॉलेजांची तयारी सुरू\nगोवा शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावी परीक्षा लांबणीवर\nदहावीची परीक्षाच नाही तर, बोर्डाची गुणपत्रिका कशी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nअनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना यूपीएससीच्या तयारीसाठी प्रशिक्षण महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nमोबाइलबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nकरिअर न्यूजONGC OPAL Recruitment 2021:विविध पदांसाठी भरती,असा करा अर्ज\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहलीने रचला इंग्लंडमध्ये इतिहास, कोणत्याही कर्णधाराला जमली नाही ही गोष्ट\n; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान\nमुंबईमहाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर\nमुंबईरा���्यात करोनाचे आणखी २५७ बळी; नवीन बाधितांच्या संख्येत सातत्याने घट\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहली इंग्लंडमध्ये धावा करण्यात पुन्हा कसा यशस्वी ठरला, जाणून घ्या रहस्य...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/271057", "date_download": "2021-06-20T01:09:07Z", "digest": "sha1:4LVSKN7CIEZJ2PRZOLCA2EKU77FL4U6L", "length": 2515, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शबाना आझमी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शबाना आझमी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:२८, ८ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती\n३०० बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n००:४२, ४ एप्रिल २००८ ची आवृत्ती (संपादन)\nप्रणव कुलकर्णी (चर्चा | योगदान)\n१०:२८, ८ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/502519", "date_download": "2021-06-20T00:49:54Z", "digest": "sha1:N56PABFCJUECQCL6QPN7LHATZJAG5XXU", "length": 2258, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शबाना आझमी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शबाना आझमी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:४४, ९ मार्च २०१० ची आवृत्ती\n११३ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२३:३९, ४ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: bn:শাবানা আজমি)\n०६:४४, ९ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-06-19T23:42:26Z", "digest": "sha1:SZS6Q47DQ2FW337DJJS26LGCDZ4DIYWR", "length": 3278, "nlines": 80, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "बोका - Wiktionary", "raw_content": "\nलिंग: पुल्लिंग..... मांजर.... स्त्रीलिंग\nवचन: एकवचन (अनेकवचन: बोके)\n२ अक्षरी मराठी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०२० रोजी ०५:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1117", "date_download": "2021-06-20T01:00:46Z", "digest": "sha1:VIA3G5NGS4HQMKZFEVJ7HMV4EBK42JFQ", "length": 13746, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nसेंच्युरियन येथील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात लुंगी एन्गिडी नामक नवोदित वेगवान गोलंदाज स्टेनच्या जागी संघात आला. दक्षिण आफ्रिकेच्या नाताळ प्रांतातील डर्बन येथे जन्मलेला हा कृष्णवर्णीय गोलंदाज वेगासाठी ओळखला जातो.\nभारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन जायबंदी झाला. सेंच्युरियन येथील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात लुंगी एन्गिडी नामक नवोदित वेगवान गोलंदाज स्टेनच्या जागी संघात आला. दक्षिण आफ्रिकेच्या नाताळ प्रांतातील डर्बन येथे जन्मलेला हा कृष्णवर्णीय गोलंदाज वेगासाठी ओळखला जातो. या एकवीस वर्षीय गोलंदाजाने अनुभवी गोलंदाजाची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांना भेदक गोलंदाजीने सतावताना सहा गडी बाद केले. पदार्पणातील कसोटी सामन्यात डावात पाच बळी आणि सामनावीर पुरस्कार अशी अफलातून कामगिरी त्यांच्या नावे नोंद झाली. पहिल्या डावात त्याने पार्थिव पटेलला बाद केले, हा त्याचा कसोटीतील पहिला बळी ठरला. दुसऱ्या डावात त्याने अवघ्या ३९ धावांत भारताच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले, यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीचा याची मौल्यवान विकेटही होती. विराटने पहिल्या डावात १५३ धावांची संस्मरणीय खेळी केली होती, मात्र दुसऱ्या डावात एन्गिडीने विराटला अवघ्या पाच धावांवर पायचीत केले. २८७ धावांच्या आव्हानासमोर भारताचा डाव १५१ धावांत संपुष्टात आला. नवोदित एन्गिडी भारतीय संघासाठी कर्दनकाळ ठरला. त्याने गेल्या वर्षी जानेवारीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सेंच्युरियन येथेच तो श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-२० क्रिकेट सामना खेळला होता. दोन गडी बाद करत त्याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकाविला होता.\nलुंगी एन्गिडी याची गोलंदाजीतील गुणवत्ता शालेय पातळीवर बहरली. क्वा-झुलू नाताळमधील हिल्टन महाविद्यालयात त्याचे शिक्षण झाले. डर्बन येथू�� सुमारे १०० किलोमीटरवर असलेले हे महाविद्यालय निवासी धर्तीवरील आहे. त्याचे पालक घरगुती कामगार. घरची परिस्थिती बेताचीच. गौरवर्णीय माईल मिल्स यांच्याकडे एन्गिडीचे माता-पिता कामाला होते. मिल्स यांच्या प्रयत्नामुळे त्याला शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या. शिक्षणाबरोबरच त्याला क्रीडा क्षेत्रातही संधी लाभली. सुरवातीस तो क्रिकेटप्रमाणेच रग्बी, जलतरण, हॉकी, फुटबॉल हे खेळ खेळत होता. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एन्टिनी हा त्याचा आदर्श. त्याच्याप्रमाणे आपणही वेगवान गोलंदाज व्हायचे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न एन्गिडीने शालेय संघातून खेळतानाच बाळगले होते. एन्गिडीचे शालेय शिक्षण हायबरी प्रीपेरॅटरी स्कूलमध्ये झाले. क्रिकेटमधील गुणवत्तेमुळे शिष्यवृत्तीद्वारे त्याला हिल्टन महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता.\nएन्गिडी याची गोलंदाजी भन्नाट वेगामुळे लक्षवेधक ठरते. त्याची गुणवत्ता नैसर्गिक. दक्षिण आफ्रिकेचा सध्याचा अव्वल वेगवान गोलंदाज काजिसो रबाडा हा महाविद्यालयीन पातळीवर एन्गिडीचा प्रतिस्पर्धी होता. एकदा रबाडाच्या भेदकतेसमोर एन्गिडीचा हिल्टन महाविद्यालय संघ ९० धावांतच गारद झाला. त्यानंतर एन्गिडीने कमाल केली. रबाडाच्या सेंट स्टायथियन्स महाविद्यालय संघाला त्याने ८ बाद ९० असे रोखले. त्याच्या वेगवान चेंडूंचा प्रसाद मिळाल्यामुळे एक फलंदाज इस्पितळात होता, तर एकाचा हात मोडला. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना सामना जिंकता आला नाही. हिल्टन महाविद्यालयात एन्गिडी शिकत असताना झिंबाब्वेचे माजी क्रिकेटपटू नील जॉन्सन तेथील क्रिकेटचे प्रमुख होते. या महाविद्यालयाचे क्रिकेट प्रशिक्षक शॉन कार्लाईल यांचे एन्गिडीला मार्गदर्शन लाभले. खरं म्हणजे, त्याला फलंदाज बनायचे होते, परंतु फलंदाजीस आवश्‍यक किट बाळगण्याची त्याची ऐपत नव्हती. त्यामुळे त्याने फक्त चेंडू घेऊन गोलंदाजी टाकण्याचे ठरविले. धावत येऊन जबरदस्त वेगाने चेंडू टाकणे हा त्याचा छंदच बनला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला प्रतिभासंपन्न युवा वेगवान गोलंदाज मिळाला.\nकसोटी ः दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, सेंच्युरियन येथे १३ ते १७ जानेवारी २०१८\nटी-२० ः दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, सेंच्युरियन येथे २० जानेवारी २०१७\nप्रथम श्रेणी ः नॉर्दन्स विरुद्ध बॉर्डर, सेंच्युरियन येथे ५ ते ७ जानेवारी २०१६\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/huge-loss-sugarcane-crop-koregoan-343318", "date_download": "2021-06-20T01:18:30Z", "digest": "sha1:EO4EJ26MGYS7C7RC4IJVXAGZIHE64EGH", "length": 17055, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | घेवडा भिजला आता ऊसही भुईसपाट झाला; कोरेगावातील शेतकरी व्यथित", "raw_content": "\nकोरोनाच्या तडाख्याने रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांचे पावसाने कंबरडे मोडले आहे.\nघेवडा भिजला आता ऊसही भुईसपाट झाला; कोरेगावातील शेतकरी व्यथित\nपिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : गेल्या चार दिवसांपासून परतीच्या मॉन्सूनने जोरदार हजेरी लावल्याने कोरेगावच्या उत्तर भागात ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यासह आलेल्या पावसाने उसाचे फड भुईसपाट झाले आहेत. वातावरणात कमालीची उष्णता वाढली आहे. त्यातच (रविवार) रात्री आठ वाजता जोरदार वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने उभ्या उसाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.\nपाचगणी पालिकेकडून पर्यटनस्थळांची नाकाबंदी\nपिंपोड्यासह दहिगाव, वाघोली, सोनके, नांदवळ, नायगाव, करंजखोप, अनपटवाडी, राऊतवाडीत जोरदार वाऱ्याचा मोठा फटका बसला. सातत्याने जोरदार वारे वाहू लागल्याने उंच वाढलेला ऊस आडवा झाला. सातत्याने पाऊस सुरू राहिल्याने पडलेला ऊस कुजण्याची भीती ऊस उत्पादकांनी व्यक्त केली. गेल्या वर्षीपासून पाऊसमान चांगले असल्याने या परिसरात उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.\nसाताऱ्याच्या पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; तातडीने पंचनामे करा\nगेल्या दोन दिवसांपासून वसना नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. कोरोनाच्या तडाख्याने रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांचे पावसाने कंबरडे मोडले आहे. घेवडा भिजल्याने दरात घसरण होण्याची भीती आहे. त्यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागणार आहे. पावसाने ऊस हे हक्काचे पीक भुईसपाट झाले आहे. सरकारने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.\nखवले मांजर नेमकं आहे तरी काय मोठ्या प्रमाणावर तस्करी का केली जाते मोठ्या प्रमाणावर तस्करी का केली जाते जाणून घ्या नेमकं कारण\nसध्या शेतकऱ्यांना कोरोनाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. बाजार बंद असल्याने तरकारी पिके फेकून द्यावी लागली. त्यातच आता अस्मानी संकट आल्याने दुहेरी नुकसान झाले आहे असे नायगाव येथील ऊस उत्पादक किरण धुमाळ यांनी सांगितले.\nसंपादन : सिद्धार्थ लाटकर\nकोरोना : सचखंड गुरूद्वारा बोर्ड अधिक्षकांसह ६० जणांवर गुन्हे\nनांदेड : कोरोना या महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. हा आजार पसरणार नाही यासाठी शासनाकडून जमावबंदी लागु करण्यात आली. मात्र जमावबंदी व लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या सचखंड गुरूद्वारा बोर्डाच्या अधिक्षक व ओएसडीसह जिल्हाभरात मंगळवारी (ता. ३१) रात्री उशिरा ६० जणाविरुद्ध विवि\n#Coronaeffect : शिर्डीतील रामनवमीच्या उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट..साईभक्तांचा महापूर ओसरणार\nनाशिक / इगतपुरी : समस्त मुंबईकरांचे आराध्य दैवत व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या शिर्डी येथील रामनवमी उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट मोठ्या प्रमाणात वाढले आहे.मुंबईच्या उपनगरांसह राज्य व शेजारील राज्यांतील विविध भागातुन रामनवमीच्या ( ता. 2 एप्रिल ) मुहूर्तावर शिर्डीकडे येणा-या शेकड\nCoronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा आलेख चढताच; आज सकाळच्या सत्रात १२९ पॉझिटिव्ह\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील १२९ रुग्णांचे अहवाल आज (ता. २४) सकाळी पॉझिटिव्ह आले. आता कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार ८५६ झाली आहे. यातील १५ हजार ७१२ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ६३४ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ४ हजार ५१० जणांवर उपचार सुरु आहेत. तर औरंगाबादेतील कोरोनाचा आलेख चढत\nलॉकडाउनने केला आखाडा चीत\nऔरंगाबाद: पहिलवान जर कुस्तीच खेळणार नसेल तर त्याने खुराकासाठी पैसे कुठून आणायचे फक्त बाजरीची भाकर खाऊन कुस्ती कशी जिंकणार फक्त बाजरीची भाकर खाऊन कुस्ती कशी जिंकणार आखाडे, तालीम बंद झालीय. पकड करता येत नाही. घरात बसून मनावर, शरीरावर परिमाण होतोय. तालीम करणारे पहिलवान व्यायामशाळा सोडून गावाकडे गेले. काही गावाकडेच घरात तालीम करतात\nअकोला शहरात हे रस्ते आहेत बंद\nअकोला : कोरोना विषाणूचे दोन रुग्ण अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत आढळल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी नीलेश अपार यांनी अकोला तालुक्याच्या सीमा बंद केल्या आहेत. अकोला तालुक्यात येण्यास व येथून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील बांधित रुग्णांच्या परिसरानुसार सीमा बंद करण्यात आल्या\nमुंबईतील सर्वांत मोठ्या नायगाव पोलिस वसाहतीसह मरोळ, वरळी पोलिस वसाहत सील\nमुंबई : कोरोनाच्या फैलावामुळे मुंबई पोलिसांच्या तीन वसाहती सील करण्यात आल्या आहेत. शहरातील सर्वांत मोठ्या नायगाव पोलिस वसाहतीसह मरोळ, वरळी येथील बीडीडी चाळ पोलिस वसाहतीतील एक इमारत अशी तीन ठिकाणे सील करण्यात आहेत. त्याचप्रमाणे आणखी 12 पोलिस वसाहतींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.\nलॉकडाऊन : रोजगाराविना थांबला चुलीचा धूर\nनांदेड : माहामारी बनून आली कोरोना, त्याने आम्हाला बाहेर काम मिळेना, कामाविना पैसा हाती येईना, पैशाविना सावकार किराना देईना, किरानाविना चूल पेटेना, चुलीविना घरात अन्न शिजेना, अन्नाविना भूक काही मिटेना... या सर्व अडचणींनी संसार नीट चालेना, अशी दुःखी जीवनाची व्यथा कहाळा बु. (ता. नायगाव) येथी\nविधायक : पालावरील कुटुंबियांचे पाणावले डोळे, कशामुळे\nनांदेड : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन सुरू आहे. नांदेडमध्येही लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नायगाव रोडवरील तुप्पा लगतच्या जवाहरनगर येथे असेच काही कुटुंब जे डब्बे, चाळण्या विकून पोट भारतात; अशा कुटु\nनांदेड : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील तिघांना आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करणार- सीआयडी\nनांदेड : संबंध राज्यभर गाजलेल्या नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील शासकिय धान्य घोटाळ्यातील भुमीगत असलेल्या तिघांना अखेर सोमवारी (ता. २०) दुपारी राज्य गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) चे पोलिस उपाधीक्षक मच्छींद्र खाडे यांनी अटक केली. यानंतर त्यांना नायगाव न्यायालयसमोर हजर केले. न्यायालयाने तिघ\nनांदेड : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील तिघांना अटक- सीआयडीची कारवाई, संतोष वेणीकर फरारच\nनांदेड : संबंध राज्यभर गाजलेल्या नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील शासकिय धान्य घोटाळ्यातील भुमीगत असलेल्या तिघांना अखेर सोमवारी (ता. २०) दुपारी राज्य गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) चे पोलिस उपाधीक्षक मच्छींद्र खाडे यांनी अटक केली. या तिघांचीही कसून चौकशी सुरु असून लवकरच यातील फरार आरोपी तत्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Welcome", "date_download": "2021-06-20T01:48:56Z", "digest": "sha1:3CO6MU6SRCNVL2L6UNMIFA4VN3VHYJYZ", "length": 5493, "nlines": 65, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "साचा:Welcome - Wiktionary", "raw_content": "\nनमस्कार Welcome, आपले मराठी विक्शनरीमध्ये स्वागत मराठी विक्शनरी म्हणजेच मराठीतील मुक्त शब्दकोश निर्मिती प्रकल्प मराठी विक्शनरी म्हणजेच मराठीतील मुक्त शब्दकोश निर्मिती प्रकल्प आम्ही आशा करतो की आपणास हा मराठी विक्शनरी प्रकल्प आवडेल आणि आपण या प्रकल्पास साहाय्य कराल.आपल्याला विक्शनरीयन होऊन येथे संपादन करण्यास आनंद वाटेल अशी आम्हास खात्री वाटते.\nविक्शनरीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विक्शनरी मदत मुख्यालयाला भेट द्या. आपणांस कधीही मदतीची गरज वाटली तर विक्शनरीच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील. कृपया चर्चापानावर चर्चा करताना चार ~~~~वापरुन आपली सही करा.\nत्याचबरोबर आपण मराठी विक्शनरी याहू ग्रूपचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. मराठी भाषेतील मुक्त शब्दकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑगस्ट २००७ रोजी १४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-20T00:26:45Z", "digest": "sha1:IXIN7SBF4AZ2252RHXOLXO2MBDVVTJRA", "length": 12759, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे? – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे\nपोलिसांचेही नाही लक्ष : पदपथावरून चालणेही लाजीरवाणे\nजाब विचारणाऱ्या पोलिसांवरही अरेरावी\nपुणे – रस्त्यांवरील अतिक्रमणे, नो पार्किंगमधील गाड्या, बेवारस, बिनधनी गाड्या या सगळ्यांवर हिरिरीने पोलिसांकडून कारवाई केली जाते, परंतु शहरातील पुलांवर बसून अश्‍लील चाळे करणाऱ्या जोडप्यांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे दिसून आले आहे.\nएखादी गाडी नो पार्किंग मध्ये किंवा आखून दिलेल्या लाईनच्या जराही बाहेर आली असली तरी वाहतूक पोलीसांकडून लगेचच कारवाई केली जाते. जॅमर लावून ती गाडी सील केली जाते आणि हजार पेक्षा जास्त रुपयांची पावतीही फाडली जाते. त्यामुळे वाहनचालकाला मनस्ताप सहन करावा लागतो. अशावेळी तासनतास पुलावर गाडी लावून त्याचाच आडोसा करून अश्‍लील चाळे करणाऱ्या या प्रेमीयुगुलांवर मात्र कोणतीच कारवाई होत नाही.\nझेड ब्रीज, एस. एम. जोशी पूल, विठ्ठल रामजी शिंदे (बालगंधर्व) पूल, नदीपात्राजवळील कठडा, ओंकारेश्‍वराची मागील नदीपात्राची बाजू या पुलांवर सर्रास हा प्रकार पहायला मिळतो. संध्याकाळचे पाच-साडेपाच झाले की या पुलावर हे जोडपे अक्षरश: जागा पकडायला आल्याप्रमाणे येतात. गाड्या लावतात आणि तासनतास येथे बसतात. ज्यांना बसायला जागा मिळत नाही ते अंधाराचा फायदा घेऊन तेथे उभे राहतात.\nत्यांचे चाललेले अश्‍लील प्रकार पाहून पुलाच्या पदपथावरून चालणेही अतिशय कठीण होऊन जाते. एखादी व्यक्ती शेजारी चालत गेली तरी त्यांना त्याचे भान नसते. जे भान ठेवतात ते तात्पुरते स्वत:ला सावरून बसतात, परंतु पादचारी पुढे गेला की पुन्हा त्यांचे अश्‍लील प्रकार सुरू होतात. परिचितांना चेहरे ओळखू येऊ नयेत म्हणून मुली अक्षरश: चेहरा ओढणीने झाकून घेतात.\nपोलिसांनी येथे गाड्या लावण्यावरून कारवाई केली, परंतु सार्वजनिक ठिकाणी अश्‍लील चाळे करण्याचा गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळेच असा प्रकार करणाऱ्यांचे फावते. दंड भरून गाड्या सोडवून घेतल्या जातात. काही वेळातर पोलिसांशीच अरेरावीच्या भाषेत वाद घातले जातात. “गाडीचा दंड देतोय ना, तो घ्या’ अशा शब्दांत पोलिसांनाच सुनावले जाते.\n“नदीपात्रातील कठड्यावर बसणाऱ्यांचा तर अक्षरश: शनिवारवाड्यावरच सत्कार करायला हवा,’ असा टोला एका ज्येष्ठ नागरिकाने मारला. संध्याकाळ झाली तर या भागात डासांचे भयंकर साम्राज्य असते, अशा स्थितीतही अगदी रात्री 11-12 वाजेपर्यंत येथे जोडपे बसलेले असतात. डासांच्या हल्ल्यात नदीकाठावरील घरांमध्येही बसणे मुश्‍कील होते. अशावेळी हे लोक प्रेमाच्या आणाभाका देत नदीकाठावर बसतात, याबद्दल त्यांचा सत्कार का करू नये असा सवाल या ज्येष्ठ नागरिकाने विचारला आहे.\nपोलीसांचे दामिनी पथक करते काय\nमहिला, मुली��ची, महाविद्यालयीन विद्यार्थीनींची छेडछाड होत असेल तर तक्रार केल्यानंतर त्याठिकाणी दामिनी पथक येते. परंतु अशा ठिकाणी नेमकी कोणावर कारवाई करावी असा प्रश्‍न या दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पडतो. वाहने अडथळा ठरतील अशा ठिकाणी लावली म्हणून कारवाई करावी की, अश्‍लील चाळे सुरू आहेत म्हणून कारवाई करावी, असाही प्रश्‍न त्यांना पडतो. “याबाबत वाहतूक विभागानेही कारवाई करणे अपेक्षित आहे. या जोडप्यांबाबत तक्रार केल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याकडूनही कारवाई होणे आवश्‍यक आहे.प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन महिला कर्मचाऱ्यांचे एक असे दामिनी पथक नेमण्यात आले आहे,’ अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी दिली.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nभाजप सरकारचा मतदारांनी कडेलोट करावा – वळसे पाटील\nभाजप महायुतीला भक्कम जनादेश मिळेल – डॉ. सहस्रबुद्धे\nशेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम\n‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती…\nछोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, सा रे ग म प लिटील चॅम्प\nझी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’चा भरणार ऑनलाईन तास…\n“सूर नवा ध्यास नवा’मध्ये वालचंदनगरची राधा तृतीय\nअल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार\nपुणे – दि.22 जूनपासून जम्बो हॉस्पिटल “लॉक’\nआज 68 केंद्रांवर लसीकरण\n26 बालकांनी आई-वडील गमावले\nद्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nशेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम\n‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती तालुक्‍यातूनही विरोध\nछोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, सा रे ग म प लिटील चॅम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/number-of-abortion-increasing-in-city-11365", "date_download": "2021-06-20T01:55:36Z", "digest": "sha1:3OOC3CQMABLIPPGPAILPWQKTHCVQLQYA", "length": 6434, "nlines": 135, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Number of abortion increasing in city | एका वर्षात 33,526 गर्भपात", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nएका वर्षात 33,526 गर्भपात\nएक��� वर्षात 33,526 गर्भपात\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nशासन एकीकडे गर्भपात रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतानाच मुंबईतील गर्भपातासंदर्भातले धक्कादायक आकडे समोर आले आहेत. गर्भपात प्रतिबंध 1975 (एमटीपी) या कायद्यांतर्गत एका वर्षात 33 हजार 526 गर्भपात झाल्याची माहिती उघड झाली आहे. यामध्ये 32,156 विवाहित महिलांचा समावेश आहे, तर 1,336 अविवाहित महिलांचा समावेश आहे.\nमागील अनेक वर्षापासून अनधिकृतरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पण या धक्कादायक आकड्यांमुळे सरकारचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे दिसत आहे. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दिलेल्या माहितीनुसार एकीकडे सरकारकडून गर्भपात रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे मात्र एका वर्षात 33 हजार 526 गर्भपात झाले आहेत. तसेच हे सर्व गर्भपात एमटीपी कायद्यांतर्गत झाले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.\nआला पावसाळा, लेप्टोपासून सांभाळा\nमोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ\nराज्यात १४ हजार ३४७ कोरोना रूग्ण बरे\nकांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणी ४ अटकेत, धक्कादायक माहिती उघड\nसमृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामाला गती द्या- उद्धव ठाकरे\nमुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा\n महाराष्ट्रात कोविड पॉझिटिव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/ttv-dinakaran-says-no-one-forced-sasikala-retire-politics-72961", "date_download": "2021-06-20T01:01:20Z", "digest": "sha1:MSRE4VD6JZXPPLALFACBYXPMPKP4V55E", "length": 18454, "nlines": 210, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शशिकलांच्या निवृत्तीमागील नेमकं कारण काय? भाचा दिनकरनने केला गौप्यस्फोट - ttv dinakaran says no one forced sasikala to retire from politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशशिकलांच्या निवृत्तीमागील नेमकं कारण काय भाचा दिनकरनने केला गौप्यस्फोट\nशशिकलांच्या निवृत्���ीमागील नेमकं कारण काय भाचा दिनकरनने केला गौप्यस्फोट\nगुरुवार, 25 मार्च 2021\nशशिकला यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.\nचेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी अचानक राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भारतीय जनता पक्षाने (भाजप) दबाव आणल्याने शशिकलांनी राजकारणातून निवृत्ती घेतली, अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे भाचे व आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांनी अखेर यामागील घडामोडींचा उलगडा केला आहे.\nशशिकलांच्या निवृत्तीचा सर्वांत मोठा धक्का त्यांचे भाचे व अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (एएमएमके) पक्षाचे नेते दिनकरन यांना बसला होता. शशिकलांनी निवृत्ती जाहीर करण्याआधीच ते शशिकलांच्या निवासस्थानी हजर होते. बराच वेळ शशिकलांची समजूत काढण्याचा प्रयत्न दिनकरन यांनी केला होता. मात्र, शशिकला या निर्णयावर ठाम राहिल्याने अखेर दिनकरन यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली होती.\nशशिकलांच्या निवृत्तीमागील घडामोडींचा दिनकरन यांनी उलगडा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय शशिकलांनी स्वत: घेतला होता. यासाठी त्यांच्यावर कुणीही दबाव आणला नव्हता. बंगळूरमधून परतल्यानंतर पूर्णवेळ राजकारणात उतरण्याचे त्यांनी ठरवले होते. मात्र, अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी वारंवार त्यांच्याबद्दल चुकीची विधाने केली. मला पक्षात पुन्हा प्रवेश करायचा आहे, असे त्यांनी म्हटले होते का एखाद्याला प्रवेश करायचा असेल तर नेते त्यावर चांगली अथवा वाईट प्रतिक्रिया देऊ शकतात. परंतु, शशिकलांना जनतेने पक्षाच्या सरचिटणीसपदी बसवले होते. कार्यकर्त्यांनी त्यांच्या पायावर पडून त्यांना हे पद स्वीकारण्यास भाग पाडले होते. मात्र, त्यांच्या सुटकेनंतरच्या घडामोडी पाहून त्या व्यथित झाल्या आणि राजकारण सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.\nशशिकलांच्या निवृत्तीमागे भाजपचा हात असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याबद्दल दिनकरन यांनी म्हटले आहे की, हे खरे नाही. भाजपमधील कुणीही माझ्याशी अथवा शशिकलांशी संपर्क साधला नाही. राजकारण सोडण्यासाठी त्यांच्यावर कुणीही दबाव आणला नाही. माझ्���ावरही राजकारण सोडण्यासाठी दबाव असल्याची चर्चा सुरू होती. परंतु, माझ्यावर कुणीही दबाव आणू शकत नाही. काही जण मुद्दामहून अशा अफवा पसरवत असतात.\nशशिकलांनी 3 मार्चला निवेदन जाहीर केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, जया (जयललिता) जिवंत असताना मी कधीही सत्ता अथवा पदाच्या मागे धावले नाही. जललितांचा मृत्यू झाल्यानंतर असे कदापी घडणे शक्य नाही. तमिळनाडूत अण्णाद्रमुकला सोन्याचे दिवस यावेत यासाठी मी राजकारणापासून दूर राहत आहे. मी ईश्वर आणि माझ्या बहिणीला (जयललिता) अण्णाद्रमुकच्या विजयासाठी प्रार्थना करते. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन द्रमुकचा पराभव करावा. जयललितांचा वारसा कायम राखण्यासाठी पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी काम करावे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यात भाजप सत्तेत नाही, हे श्रीगोंदेकरांचे दुर्दैव : पाचपुते\nश्रीगोंदे : ‘‘तालुक्यातील जनतेच्या सोबत मी व माझ्यासोबत जनता ४१ वर्षे आहे. स्वत:वर विश्वास असून, जनतेचे कवच सोबत आहे. विरोधी आमदार असलो, तरी राजकीय...\nशनिवार, 19 जून 2021\nसाईसंस्थानच्या अध्यक्षपदी प्रताप ढाकणे यांना संधी द्या, कोणी घातले शरद पवारांना साकडे\nपाथर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे (Pratap Dhakne) यांची नियुक्ती करण्याची...\nशनिवार, 19 जून 2021\nराज्यमंत्री तनपुरे यांच्यासह महापालिका आयुक्तांना खंडपीठाची नोटीस\nनगर : महापालिकेच्या (Mahapalika) नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता कल्याण बल्लाळ यांना पदावनत करण्याचे निर्देश राज्याच्या नगरविकास विभागाने दिले...\nशनिवार, 19 जून 2021\nराष्ट्रवादीत भाकरी फिरणार; नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार\nपुणे : आगामी वर्षात पुणे महापालिकेची निवडणूक होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार असल्याचे स्पष्ट...\nशनिवार, 19 जून 2021\nवैभव नाईकांना जिल्ह्यात कोणी उधार देत नाही....\nमुंबई : वर्धापनदिनी शिवसेनेच्या Shivsena काहीतरी चांगले काम करेल असे वाटले होते. मात्र, त्यांचा आमदार वैभव नाईक Vaibhav Naik कसल्यातरी स्किमसाठी...\nशनिवार, 19 जून 2021\nस्वबळ हक्क, हिंदुत्व वारसा आणि कोणाची पालखी वाहणार नाही : ठाकरेंचे एकाच भाषणात अनेक बाण\nमुंबई : स्वबळ हा आमचा हक्क आहे. नारा आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हे स्वबळ हे आहे. हे स्वबळ निवडणुकीपुरते नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव...\nशनिवार, 19 जून 2021\nवैभव नाईकांनी नारायण राणेंचा पेट्रोलपंप निवडला आणि तेथेच ठिणगी पडली....\nसिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात राजकीय राडे तसे नवीन नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे राडे थांबले होते. मात्र आज कुडाळमध्ये या राड्यांची पुनरावृत्ती...\nशनिवार, 19 जून 2021\nसुनील शेळकेंची ती मागणी मान्य करत बाळा भेगडेंनी उलटवला डाव \nपिंपरी : कोरोनाच्या संकटात मावळ तालुक्यातील (जि. पुणे) पालकांना मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीकरिता...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार शेळकेंची साद आणि त्याला भेगडेंचा प्रतिसाद\nपिंपरी : कोरोना संकटात मावळ तालुक्यातील Maval (जि.पुणे) पालकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nभाजपने निलंबित केलेल्या सुरेश पाटलांचा शिवसेनेने भगवा फेटा बांधून केला सत्कार\nसोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (ता. १९ जून) गोंधळ घातल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुरेश पाटील यांचे...\nशनिवार, 19 जून 2021\nनाना पटोले यांचा दिग्रसमध्ये किल्लेदार कोण\nदिग्रस : दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पंचवीस वर्षापासून ढासळलेला किल्ला आपणास पुनश्च ताब्यात घ्यायचा आहे, असे...\nशनिवार, 19 जून 2021\nयोगी आदित्यनाथांना शह देण्यासाठी प्रियांका गांधी मैदानात..\nनवी दिल्ली : उत्तरप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकची काँग्रेसने रणनीती ठरविली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शह देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nराजकारण politics चेन्नई मुख्यमंत्री भारत भाजप आमदार निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-actor-aamir-khan-writes-to-ec-clarifies-he-is-not-supporting-aap-4563116-NOR.html", "date_download": "2021-06-20T01:29:07Z", "digest": "sha1:3C2WXBWXZ5UPE46UCJ3RLOUDNBQACXQ7", "length": 3713, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Actor Aamir Khan writes to EC, clarifies he is not supporting AAP | आमिरचे निवडणूक आयोगाला पत्र, \\'आप\\'गिरी करत नसल्याचे केले स्पष्ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआमिरचे निवडणूक आयोगाला पत्र, \\'आप\\'गिरी करत नसल्याचे केले स्पष्ट\nबॉलिवूड अभिनेता आमिर खानने अलीकडेच निवडणूक आयोगाला पत्र लिहून, आपण कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करत नसल्याचे म्हटले आहे. तसेच, आम आदमी पक्षाच्याही बाजूने नसल्याचे त्याने पत्रात स्पष्ट केले आहे.\nआमिर खान आप पक्षाच्या बाजूने असणारे पोस्ट सध्या सोशल मिडियावर दिसून येत आहे. काही आप कार्यकर्ते निवडणूक प्रचारासाठी आमिरच्या छायाचित्रांचा वापर करत आहेत. 49 वर्षीय अभिनेता आणि 'धूम 3'चा अभिनेता आमिर आपल्या पक्षाला पाठिंबा देत असल्याचे या कार्यकर्त्यांनी ट्विटवर पोस्ट केले आहे.\nहे बघता, आमिरने निवडणूक आयोगाला पत्र लिहून, आपण कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नसल्याचे स्पष्ट केले.\nयाविषयी आमिरच्या प्रवक्याने म्हटले, 'पहिल्या दिवसापासूनच आमिरने आपण कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले होते. तो कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही किंवा भविष्यात त्यांचा प्रचारही करणार नाही.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-why-men-sleep-after-physical-relation-4764529-PHO.html", "date_download": "2021-06-20T02:13:53Z", "digest": "sha1:SY5HNEMAZ6IHFEV3MRST24RBPGEORMQU", "length": 2671, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Why Men Sleep After Physical Relation | जाणून घ्या, प्रणयानंतर पुरुष लगेच का झोपतात याची कारणे... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजाणून घ्या, प्रणयानंतर पुरुष लगेच का झोपतात याची कारणे...\nतुम्ही ब-याच महिलांकडून ऐकले असेल की त्यांचा नवरा प्रणयक्रियेनंतर लगेच झोपतो. यामध्ये आपल्या नव-याला एखादा आजार तर नाही ना या विचाराने ब-याच महिला घाबरुन जातात.परंतु यामध्ये घाबरण्यासारखे कुठलेच कारण नाही. जवळपास सर्वच पुरुष हे प्रणयक्रियेनंतर लगेच झोपतात. याचे नेमके काय कारण आहे हे ब-याच जणांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला क्रियेनंतर पुरुष लगेच का झोपतात याची कारणे सांगणार आहोत.\nपुढे वाचा, पुरुष का झोपतात लगेच प्रणयक्रियेनंतर याची कारणे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AMR-stramgaruma-to-secure-by-100-police-divya-marathi-4578864-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:00:39Z", "digest": "sha1:NTEJU7NGPDFC67QAKKPAJKNJSG5C5JIU", "length": 5631, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Stramgaruma to secure by 100 police, divya marathi | अमरावतीमध्‍ये स्ट्राँगरूमला 100 पोलिसांचा पहारा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेप��� मिळवा मोफत\nअमरावतीमध्‍ये स्ट्राँगरूमला 100 पोलिसांचा पहारा\nअमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी (दि. 10) मतदान पार पडल्यानंतर सर्व इव्हीएम बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाउन येथे जमा करण्यात आले आहेत. येथील स्ट्राँगरूमभोवती पोलिसांचा तगडा पहारा तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीपर्यंत पुढील महिनाभर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसह स्थानिक पोलिस कर्मचारी, अधिकारी येथे तैनात राहणार असून, सुरक्षा बळकट करण्यासाठी परिसरात 27 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.\nस्ट्राँगरूमवर बंदोबस्तासाठी 30 जवानांची रेल्वे सुरक्षा बलाची एक तुकडी तसेच पोलिसांचे 10 अधिकारी व 65 कर्मचारी तैनात आहेत. सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी स्ट्राँगरूमवर विशेष लक्ष ठेवून राहतील. येथे कार्यरत पोलिसांच्या 12-12 तासांच्या दोन शिफ्ट असून, निरीक्षक दर्जाचा अधिकारी येथे 24 तास तैनात आहे.\nस्ट्राँगरूमला बाहेरून रेल्वे पोलिस बलाच्या जवानांचा सुरक्षा वेढा राहणार असून, अंतर्गत सुरक्षा स्थानिक पोलिस सांभाळणार आहेत. परिसरातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सध्या 24 सीसीटीव्ही कॅमेरांची नजर परिसरावर असून, आणखी तीन ते चार कॅमेरा लावले जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील सर्व गोदामे रिकामी करण्यात आली असून, एका गोदामात संपूर्ण इव्हीएम ठेवल्या आहेत. 16 मे रोजी दोन गोदामांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे.\nटॉवरवर राहणार सशस्त्र पोलिस\nस्ट्राँगरूम परिसरात पाच टॉवर उभारले असून, त्यावर सशस्त्र पोलिस तैनात करण्यात येणार आहे. नेमाणी गोदामाच्या परिसरात बाह्य व आंतरिक सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हे टॉवर उभारण्यात आले आहेत. प्रत्येकी 20 ते 25 फुटांच्या टॉवरवरून परिसरात सर्वदूर लक्ष ठेवणे पोलिसांना सहज शक्य होणार आहे.\n27 सीसीटीव्ही कॅमेरा, टेहळणी मनोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-4-october-horoscope-in-divya-marathi-4765406-PHO.html", "date_download": "2021-06-19T23:51:04Z", "digest": "sha1:3VXL5PKU4S7QSH6RP7HCPTJQ5ZM3YRAV", "length": 3584, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "4 October Horoscope In divya marathi | महिन्यातील पहिला शनिवार कोणाला देणार टेन्शन, कोण राहणार आनंदी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्य��� आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहिन्यातील पहिला शनिवार कोणाला देणार टेन्शन, कोण राहणार आनंदी\nमहिन्यातील पहिल्या शनिवारची ग्रहस्थिती काही लोकांना टेन्शन देणारी ठरू शकते, तर काही लोकांना आनंदी करू शकते. आज चंद्र श्रवण नक्षत्रासोबत स्थिर नावाचा शुभ योग तयार करत आहे. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन संध्याकाळी 4 वाजेपर्यंत राहील. या शुभ योगामध्ये केलेल्या आर्थिक कामांमुळे येणारा पैसा स्थिर राहील. या व्यक्तिरिक्त आज चंद्र आणि गुरु गजकेसरी नावाचा शुभ योग तयार करत आहेत. हा शुभ योग दिवसभर राहील. गजकेसरी योगामध्ये अडकेलेला पैसा परत मिळतो. धन संबंधित कामामध्ये फायदाही या योगाच्या प्रभावाने होतो. महिन्यातील पहिला शनिवार शुभ तर राहील परतू ज्या लोकांना साडेसाती किंवा अडीचकी (अडीच वर्ष शनीचा प्रभाव) सुरु असेल त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच दिवस तुमच्यासाठी कसा राहील...\n(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.real-estate.net.in/apartments/apartment-for-rent-in-hadapsar-pune_i24917674", "date_download": "2021-06-19T23:43:25Z", "digest": "sha1:YIZR4NQZXILU5N4ATHMTBD3EQ2V3R6HQ", "length": 12648, "nlines": 175, "source_domain": "mr.real-estate.net.in", "title": "हडपसर, पुणे येथे अपार्टमेंट भाड्याने", "raw_content": "\nसूची प्रकाशित करा जोडा\nहडपसर, पुणे येथे अपार्टमेंट भाड्याने\nहडपसर, पुणे येथे अपार्टमेंट भाड्याने\nप्रकाशित केले 1 week ago\nमजल्याचा आकार: 1025 Sq feet\nव्यवहाराचा प्रकार: For rent\nहडपसर मधील उत्तम ठिकाणी डिझाइन केलेले 2 बीएचके मल्टिस्टोरी अपार्टमेंट उपलब्ध आहे. त्याचे क्षेत्रफळ १०२25 चौरस फूट आहे आणि रु. 16,000. ही एक न संपलेली मालमत्ता आहे. ही निवासी मालमत्ता पुढे जाण्यासाठी तयार आहे. रहिवाशांना आरामदायी जीवन जगण्याच्या दृष्टीने हे तयार केले गेले आहे. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nवर नोंदणी केली 5. Oct 2016\nजाहिरातदाराशी संपर्क साधा 197001xxxx\nवर नोंदणी केली October 5, 2016\nस्पॅम चुकीचे वर्गीकरण डुप्लिकेट केलेले कालबाह्य आक्षेपार्ह\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nहडपसर हे पुण्यातील एक उदयोन्मुख शेजार आहे, जे येथे स्थित दोन विशेष आर्थिक झोन, फुरसुंगी आयटी पार्क आणि मगरपट्टा शहर यासाठी ओळखले जाते. कनेक्टिव्हिटी - हे परिसर शहरातील इतर भागांशी जोडणारे प्रमुख रस्ते राष्ट्रीय महामार्ग 9 आणि सुपर हायवे 27 आहेत. पुणे महानगर परिवार महामंडळ संपूर्ण शहरांना जोडणा city्या सिटी बसमधून या भागात सार्वजनिक वाहतुकीची सुविधा प्रदान करते. मुख्य बस आगार नॅशनल हायवे 9. वर स्थित आहे. हडपसर औद्योगिक वसाहत ही राज्य शासनाच्या अनेक बसेससाठी मोठा स्टॉप आहे. बसेस व्यतिरिक्त ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ही सामान्यतः निवडली जाणारी परिवहन सुविधा आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन लोकलपासून साडेचार किलोमीटर अंतरावर सासवद रेल्वे जंक्शन आहे. पुणे विमानतळ हडपसरपासून 15 कि.मी. अंतरावर आहे. स्थावर मालमत्ता: सभोवतालचे सेझ उभारल्यामुळे हडपसर औद्योगिक वसाहतीच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या ठिकाणी आयटी पार्क आणि सॉफ्टवेअर कंपन्यांची स्थापना हेच अनेक निवासी प्रकल्प पुढे येण्याचे कारण आहे. प्रदेशात आढळणारा सर्वात मोठा मालमत्ता प्रकार म्हणजे अपार्टमेंट इमारती. एक चौरस फूट सरासरी मालमत्ता दर 5,200 रुपये प्रति चौरस फूट इतका असा अंदाज आहे. तसेच हा व्यावसायिक केंद्र असून असंख्य व्यावसायिक मालमत्ता विक्रीसाठी आहेत. ते प्रति चौरस फूट 6,200 रुपयांच्या दराने विकले जात आहेत. नरेन ग्रुप, हर्षद कन्स्ट्रक्शन, मानव ग्रुप, राम इंडिया ग्रुप, पंचिल रियल्टी मार्केटर्स आणि मार्व्हल रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स या भागातील प्रमुख प्रॉपर्टी डेव्हलपर आहेत. अधिक पायाभूत विकासासह, मालमत्तेच्या किंमती भविष्यात आणखी वाढणार आहेत.\nमुख्यपृष्ठ बद्दल ब्लॉग किंमत साइट मॅप सदस्यता रद्द करा संपर्क\nया पृष्ठावरील मालमत्ता वर्णन आणि संबंधित माहिती ही जाहिरातदाराद्वारे प्रदान केलेली विपणन सामग्री आहे आणि मालमत्ता तपशील तयार करीत नाही. कृपया संपूर्ण माहिती आणि पुढील माहितीसाठी जाहिरातदाराशी संपर्क साधा.\nभागीदार डेटा प्रदाते डाउनलोड कराआमच्यासाठी एक पोस्ट लिहासेवांच्या अटीगोपनीयता धोरण\nलॉग इन करा नवीन खाते नोंदणी करा\nमुख्यपृष्ठ आम्हाला मेल करा आम्हाला कॉल करा\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nसर्व श्रेण्यानिवासी घरेलँड लॉटगॅरेज आणि पार्किंगची ठिकाणेकमर्शियल रिअल इस्टेटइतर सर्व स्थावर मालमत्ताव्यवसाय निर्देशिकास्थावर मालमत्ता एजंट निर्देशिका\nगॅलरी / सूची म्हणून आयटम दर्शवा\nगॅलरी दृश्य यादी दृश्य\nकोणतेही वय1 दिवस जुना2 दिवस जुने1 आठवडा जुना2 आठवडे जुना1 म���िना जुना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/uae-preparing-recover-loan-pakistan/", "date_download": "2021-06-20T01:12:31Z", "digest": "sha1:ILXTTJH4E22OM7I2TMD4QM6NMPRULVDO", "length": 11438, "nlines": 87, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "सौदी अरेबियाच्या पाठोपाठ युएईही पाकिस्तानकडून कर्ज वसूल करण्याच्या तयारीत - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nसौदी अरेबियाच्या पाठोपाठ युएईही पाकिस्तानकडून कर्ज वसूल करण्याच्या तयारीत\nइस्लामाबाद – पाकिस्तानचे हवाई दलप्रमुख मुजाहिद अन्वर खान सध्या तुर्कीच्या दौर्‍यावर आहेत. आपल्या या भेटीत त्यांनी तुर्की व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे व एकच देश असल्याची घोषणा करून टाकली. पाकिस्तान तुर्कीबरोबर वाढवित असलेल्या या जवळिकीचे पडसाद उमटत आहेत. कारण सौदी अरेबियाच्या पाठोपाठ संयुक्त अरब अमिरातीने देखील (युएई) पाकिस्तानला दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तगादा लावला आहे.\nसौदी अरेबियाने पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात असताना, २०१८ साली सुमारे ६.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज या देशाला दिले होते. यापैकी तीन अब्ज डॉलर्सचे थेट कर्ज तर उरलेल्या ३.२ अब्ज डॉलर्सची इंधनाच्या खरेदीतील सवलतीच्या स्वरुपात सौदीकडून मिळाले होते. मात्र पाकिस्तानने काश्मीरच्या प्रश्‍नावर सौदी अरेबिया व युएईकडून सहाय्य मिळत नसल्या23:23:12चे आरोप करून या देशांवर घणाघाती टीका सुरू केली होती.\nपाकिस्तानची माध्यमे सौदी व युएईसह इतर अरब देशांवरही जहरी टीका करू लागली होती. सोशल मीडियावर तर पाकिस्तानचे पत्रकार या दोन देशांना सातत्याने लक्ष्य करीत होते. हे सारे पाकिस्तानी सरकारच्या इशार्‍यानेच घडत असल्याचे सौदी-युएईचे म्हणणे होते. यानंतर संतापलेल्या सौदीने पाकिस्तानकडे दिलेल्या कर्जाच्या परतफेडीची मागणी केली. चीनकडून कर्ज घेऊन पाकिस्ताननेे सौदीचे एक अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडले. सौदीचे बाकीचे कर्जही लवकरच फेडले जाईल, असे पाकिस्तानच्या सरकारने जाहीर केले आहे.\nसौदीने केलेली ही मागणी सार्वजनिक करून पाकिस्तानच्या सरकारने फार मोठी घोडचूक केल्याचा इशारा या देशाचे माजी राजनैतिक अधिकारी देत आहेत. यामुळे सौदीबरोबर संबंध सुरळीत होण्याची शक्यता मावळल्याचे या माजी राजनैतिक अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत सौदीच्या पाठोपाठ युएई देखील पाकिस्तानकडे दिलेल्या कर्जाच्या परतफेडीची मागणी करणार ���सल्याच्या बातम्या येत आहेत. हा सारा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणात झालेल्या बदलाचा परिपाक असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.\nपाकिस्तानने सौदी-युएई व इतर अरब देशांकडून आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळवले. पाकिस्तानचे लाखो कामगार अरब देशांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडून मिळणार्‍या निधीवर पाकिस्तानची अर्थव्यवस्था बर्‍याच प्रमाणात अवलंबून आहे. तसेच इंधनासाठीही पाकिस्तान या देशांवर अवलंबून आहे. असे असूनही पाकिस्तानने सौदी-युएईची नाराजी पत्करून तुर्कीबरोबरील संबंध दृढ करण्याचे आत्मघातकी धोरण स्वीकारले आहे.\nतुर्कीकडून पाकिस्तानाला पैसे मिळणार नाहीत आणि इंधनही मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुर्कीशी जवळीक साधून पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार नक्की काय साधत आहे, असा प्रश्‍न पाकिस्तानी विश्‍लेषक विचारू लागले आहेत. पुढच्या काळात यामुळे पाकिस्तानवर फार मोठे आर्थिक संकट कोसळू शकते, असे या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. मात्र आपली चूक मान्य करून ती सुधारण्याच्या ऐवजी इम्रान खान तुर्कीबरोबरील संबंध अधिकाधिक दृढ करीत चालले आहेत. पाकिस्तानच्या हवाई दलप्रमुखांचा तुर्की दौरा याचीच साक्ष देत आहे.\nअरुणाचल प्रदेशजवळील चीनच्या बांधकामाची भारताकडून गंभीर दखल\nबायडेन यांनी ‘अमेरिका-युरोप’मध्ये विष पसरविणारा व्यापारी संघर्ष रोखण्यासाठी प्रयत्न करावे\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/resurvey-aarey-environmentalists-beware-suspicious-movements-360810", "date_download": "2021-06-20T00:18:14Z", "digest": "sha1:B7TO24ZOJEOWY3EIKDFVLQOSF723KFCH", "length": 21099, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आरेमध्ये पुन्हा भूमापन? संशयास्पद हालचालींमुळे पर्यावरणवादी सावध", "raw_content": "\nआरेमधील मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलवल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता; मात्र त्याच जागी पुन्हा एकदा भूमापन सर्वेक्षण सुरू असल्याचे काही पर्यावरणवाद्यांनी समोर आणले आहे.\n संशयास्पद हालचालींमुळे पर्यावरणवादी सावध\nमुंबई : आरेमधील मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलवल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता; मात्र त्याच जागी पुन्हा एकदा भूमापन सर्वेक्षण सुरू असल्याचे काही पर्यावरणवाद्यांनी समोर आणले आहे. आरेमधील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द झाला असला तरी काही ठेकेदारांचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे; मात्र आरे कारशेड प्रकल्प रद्द झाल्यानंतरही काही दिवसांतच पुन्हा एकदा संशयास्पद हालचाली सुरू झाल्याने पर्यावरणवादी सावध झाले आहेत.\nहिरड्यांतील रक्तस्त्रावाच्या समस्येत वाढ दात घासणे, खाण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम; तज्ज्ञांचे मत\nआरेमधील प्रस्तावित कारशेड प्रकल्प पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे रद्द करावा लागला. मेट्रो कारशेड प्रकल्प आता कांजूरमार्ग येथे हलवण्यात आला आहे. त्यामुळे आरेमधील सुरू असलेले कामही थांबवण्यात आले. असे असले तरी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा आरे परिसरात भूमापन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यामुळे पर्यावरणवादी सावध झाले आहेत. हे सर्वेक्षण नेमके कशासाठी आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न पर्यावरणवाद्यांनी केला; मात्र त्यांना त्याचे नेमके उत्तर मिळालेले नाही. पर्यावरणवादी झोरू बाथेना यांनी या प्रकाराबद्दल आक्षेप नोंदवला आहे. या सर्व हालचाली संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरे कारशेडचा प्रस्ताव रद्द झाल्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच जागेवर कसले सर्वेक्षण सुरू आहे, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. रद्द केलेला प्रकल्प पुन्हा होणे शक्‍य नाही; मात्र तसा प्रयत्न झाल्यास आम्ही दुसऱ्या लढाईसाठीही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.\nनवरात्र उपवासात आहाराचा समतोल सांभाळा, प्रतिकार शक्ती टिकवण्याचा आहारतज्ञांचा सल्ला\nआरे परिसरातून वाहणाऱ्या मिठी तसेच ओशिवरा नदीच्या दोन्ही बाजूच्या काठावर बऱ्याच ठिकाणी 15 फूट उंचीची भिंत उभारली आहे. या भिंतीला पर���यावरणवादी स्टॅलीन दयानंद यांनी आक्षेप नोंदवला आहे. आरेमधून नैसर्गिक प्रवाहात वाहणाऱ्या नदीच्या काठावर भिंत बांधण्याची काही आवश्‍यकता नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुराचे पाणी जंगलात शिरू नये यासाठी भिंत बांधण्यात आल्याचे आरे प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आले; मात्र जंगलात पूर कसा येईल आणि याबद्दल कुणी तक्रार केली, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला आहे.\nझाडे सुकवून प्लॉटसाठी षडयंत्र\nयाविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचेही स्टॅलिन यांनी सांगितले. न्यायालयाचा निकाल येईल तेव्हा येईल; पण त्याआधी ही भिंत काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिवांनाही पत्र लिहिले आहे; मात्र त्याची दखल अद्याप घेतलेली नाही. यामुळे स्टॅलीन यांनी संताप व्यक्त केला आहे. यामागे झाडे सुकवून त्या जागी प्लॉट बनवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही स्टॅलिन यांनी केला आहे.\nसर्वेक्षण नेमके कशासाठी आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधितांनी नेमके उत्तर दिलेले नाही. सर्व हालचाली संशयास्पद आहेत. प्रस्ताव रद्द झाल्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच जागेवर कसले सर्वेक्षण सुरू आहे रद्द केलेला प्रकल्प पुन्हा होणे शक्‍य नाही; मात्र तसा प्रयत्न झाल्यास आम्ही दुसऱ्या लढाईसाठीही तयार आहोत.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nजंगल वाचवून मिठागरावर घाला घालण्याचा राज्य सरकारचा डाव - चंद्रकांत पाटील\nनागपूर - एका बाजूला जंगल वाचविणे आणि दुसऱ्या बाजूला मिठागरावर घाला घालण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. कांजूर मार्गची जागा मिठागराची आहे. त्या जमिनीवर घाव घालून मेट्रो कारशेड बनविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पण, मिठागार संपविणे हा देखील पर्यावरणाला धोका आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकां\nथिएटरमध्ये बंद झालेली बालनाट्ये मंत्रालयात सहाव्या माळ्यावर होताहेत'; आशिष शेलार यांची बोचरी टीका\nमुंबई ः आरेमध्ये कारशेड करण्यासाठी सर्व बाबी अनुकूल असूनही ती कारशेड कांजूरमार्ग ला नेण्याचा प्रयोग केवळ बालहट्टाचा प्रयोग होता. आजकाल बालनाट्ये बंद आहेत, नाट्यगृहांमधील बंद झालेली बालनाट्ये आता मंत्रालयात सहाव्या मजल्यावर होत आहेत, अशी बोचरी टीका भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी केली आह\nमेट्रो 3 ची कारशेड आरे कॉलनीमध्ये नाहीच कारशेड हलवली जाणार पहाडी गोरेगावात \nमुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 प्रकल्पाचे कारशेड आरेमध्ये उभारण्यास विरोध झाल्यानंतर ते दुसरीकडे हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मेट्रो प्रकल्पाबाबत काल (शुक्रवार, दिनांक 28) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मेट्रो अधिकाऱ्यांची आढाव\n'आरे'मधील आणखी 200 एकर जमिन वनांसाठी आरक्षित होणार\nमुंबई :मुंबईतील 'आरे'मधील आणखी 200 एकर जमिन जंगल म्हणून आरक्षित केली जाणार आहे. याआधी सरकारने 600 एकर जमिन वनासाठी आरक्षित केली. त्यामुळे एकूण 800 एकर जमिनीवर जंगल उभे राहणार आहे. पर्यावरण प्रेमींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 3 सप्टेंबरला आरे मधील 600 एकर ज\nआरे वृक्षतोड : आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश\nमुंबई : गेल्या वर्षी आरे येथे मेट्रोसाठी कापण्यात येणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावी अशी विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर सदस्यांनी देखील याला अनुमोदन दि\nआरे आंदोलनातील पर्यावरणवाद्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती\nमुंबई: पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कार शेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमीनीवर करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. ही जागा शुन्य रुपये खर्च करून कारशेडसाठी घेण्यात आली आहे, शासनाचा एक ही पैसा ही ज\nपर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला आरे कारशेड जागेचा आढावा\nमुंबई, ता. 20 : राज्याचे पर्यारवण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरे कारशेड जागेचा आज आढावा घेतला. आदित्य ठाकरे यांच्याबरोबर कारशेडचा आढावा घेताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी देखील होते.\nमुख्यमंत्र्यांकडून संयम कसा बाळगावा हे शिकलो: आदित्य ठाकरे\nमुंबईः कुलाबा वांद्रे सिप्झ या मेट्रो 3 चे कारशेड आरेऐवजी कांजुरमार्ग ये��ील भूखंडावर बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या भूखंडावर केंद्राने दावा केला आहे. ही जमीन MMRDA ला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याबाबतची सूचना केंद्राने राज्य सरकारकडे केली आहे. केंद्र आणि राज्य सरक\nVidhan Sabha 2019 : शिवसेनेचा स्वतंत्र वचननामा; वाचा काय आहेत शिवसेनेची आश्वासनं\nमुंबई : भाजप सोबत महायुतीची घोषणा केलेल्या शिवसेनेने आज, आपला स्वतंत्र वचननामा जाहीर केला. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी वचननामा प्रसिद्ध केला. 'हीच ती वेळ' असं वचननाम्याला नाव देण्यात आलंय. भाजपसोबत युती असताना, स्वतं\n'मातोश्रीवर' आश्वासनांचा पाऊस; वचननाम्यात मात्र 'आरे'चा उल्लेख नाही\nमुंबई, ता. 12 : शिवसेनेचा विधानसभा निवडणुकपूर्व स्वतंत्र 'वचननामा' पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित झाला.या वचननाम्यात मतदारांवर अनेक आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे.भाजपचा जाहीरनामा येण्याआधीच शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला असून गोरगरीब जनतेच्या भावनांना हात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.microsoft.com/mr-in/p/wedding-design/9nblggh43gxr?cid=msft_web_chart", "date_download": "2021-06-20T02:31:47Z", "digest": "sha1:BQ3NCZDU3ZSDSAGL6XFBEQGKCDP4YFR3", "length": 9150, "nlines": 220, "source_domain": "www.microsoft.com", "title": "खरेदी करा Wedding Design - Microsoft Store mr-IN", "raw_content": "मुख्य सामग्रीला थेट जा\nविनामूल्य+अ‍ॅप-मध्ये खरेदी ऑफर करते\n+ अ‍ॅप-मध्ये खरेदी ऑफर करते\nविनामूल्य+अ‍ॅप-मध्ये खरेदी ऑफर करते\nकृपया हे ही पसंत करा\nच्या द्वारे प्रकाशित केलेले\nच्या द्वारे प्रकाशित केलेले\nवय 3 व वरीलसाठी\nवय 3 व वरीलसाठी\nहा अनुप्रयोग करू शकतो\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा आणि एक सर्व्हर म्हणून कार्य करा.\nआपले निवासस्थानाचे किंवा कार्यस्थानाचे नेटवर्क्स ऍक्सेस करा\nआपली चित्रांची लायब्ररी वापरा\nहा अनुप्रयोग करू शकतो\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा आणि एक सर्व्हर म्हणून कार्य करा.\nआपले निवासस्थानाचे किंवा कार्यस्थानाचे नेटवर्क्स ऍक्सेस करा\nआपली चित्रांची लायब्ररी वापरा\nआपल्या Microsoft खात्यात साइन इन असताना हा अनुप्रयोग मिळवा आणि आपल्या दहा पर्यंत Windows 10 डिव्हाइसेसवर स्थापित करा.\nWedding Design गोपनियता धोरण\nWedding Design गोपनियता धोरण\nया उत्पादनाचा अहवाल द्या\nMicrosoft कडे या गेमचा अहवाल द्या\nसमस्या वृत्त पाठवल्याबद्दल धन्यवाद. आमची टीम त्याचे पुनरावलोकन करील आणि आवश्यकता असल्यास कारवाई करील.\nसाइन इन करा हा गेम Microsoft कडे रिपोर्ट करण्यासाठी\nMicrosoft कडे या गेमचा अहवाल द्या\nMicrosoft कडे या गेमचा अहवाल द्या\nउल्लंघन आणि अन्य उपयुक्त माहिती आपल्याला कशी आढळेल\nह्या उत्पादनाला उघडण्यासाठी आपल्या डिव्हाइसने सर्व किमान आवश्यकतांना पूर्ण केले पाहिजे\nसर्वोत्तम अनुभवासाठी आपल्या डिव्हाइसने ह्या आवश्यकतांना पूर्ण केले पाहिजे\nमराठी मध्ये अनुवाद करावा\nStay in भारत - मराठी\nआपण या मध्ये Microsoft Storeची खरेदी करत आहात: भारत - मराठी\nभारत - मराठी त रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/rajeshtope-vaccination-coivd/", "date_download": "2021-06-20T00:00:49Z", "digest": "sha1:W3BQPLHWLGAX55AU2RIOWWCLOOASKXEP", "length": 12469, "nlines": 124, "source_domain": "mahapolitics.com", "title": "सहा महिन्यात राज्य सरकार ५ कोटी ७१ लाख नागरिकांना मोफत लसीकरण – Mahapolitics", "raw_content": "\nसहा महिन्यात राज्य सरकार ५ कोटी ७१ लाख नागरिकांना मोफत लसीकरण\nमुंबई :- राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला असून हा कार्यक्रम सहा महिन्यात पूर्ण करण्याचा मानस असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मात्र लसींच्या उपलब्धतेबाबत आव्हानात्मक परिस्थिती असल्याने इच्छा असुनही १ मे पासून लसीकरणास प्रारंभ होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ मंत्र्यांची समिती १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात येणार..\n१८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी डोसेस आवश्यक असून त्यासाठी ६५०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.\nलसीकरणाचा हा कार्यक्रम सहा महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटी डोस लागणार असून दर महिन्याला दोन कोटी लस देण्याची राज्याची क्षमता आहे.\nसध्या लसींची उपलब्धता नसल्याने दि. १ मे पासून १८ ते ४४ वयोगाटीतल लसीकरणाला प्रारंभ होणार नाही. कोविन ॲपवर नोंदणी, तारीख आणि वेळ निश्चिती करूनच लस घेता येईल. थेट केंद्रावर जाऊन लस घेता येणार नसल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. ही केंद्र कोरोना पसरविणारे ठरू नये��� यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन यांनी युवा वर्गाला केले आहे.\nसध्या जेथे लसीकरण सुरू आहे त्या केंद्रांवर केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होईल. १८ ते ४४ वयोगटासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र असतील.\nराज्यात आरोग्य विभागाच्या १३ हजार संस्था असून प्रत्येकी दिवसाला १०० डोस दिले तरी एका दिवसात १३ लाख लोकांचे लसीकरण होऊ शकते.\nसध्या लस वाया न जाऊ देण्याचे राज्याचे प्रमाण केवळ एक टक्का आहे. राष्ट्रीय सरासरीच्या खुपच कमी असून योग्य प्रमाणात लस वापरणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याचे श्रेय जाते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nराज्यात सध्या कोवॅक्सिन लस उपलब्धतेची टंचाई जाणवत असून ही लस बनविणाऱ्या कंपनीने सध्या १० लाख लस देण्याचे मान्य करतानाच जुलै, ऑगस्टमध्ये दरमहा २० लाख लस देऊ शकतो असे पत्र दिले आहे.\nकोविशिल्ड लस प्रति महिना १ कोटी डोस मिळू शकतातअसे त्या कंपनीने तोंडी कळविले असून दोन्ही लसींच्या उपलब्धतेनुसार प्रमाण ठरवून त्या दिल्या जातील.\nरशीयन लस स्पुटनिक बाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करण्यात येत आहे. ही लस योग्य दरात आणि प्रमाणात मिळाली तर त्याचाही आंतर्भाव केला जाईल. ऑगस्ट, सप्टेंबर दरम्यान झायडस कॅडीला आणि जॉन्सन ॲण्ड जॉन्सन या दोन कंपन्यांच्या लसीचा पुरवठा होऊ शकतो, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nज्येष्ठ मंत्र्यांची समिती १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी सुक्ष्म नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nपश्चिम बंगालसह पाच राज्यातील एक्झिट पोल जाहीर नेमकी सत्ता कोणाला मिळणार \nअनिल देशमुख आणि राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी छापे – जयंत पाटील\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महि���्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/entertainment/akash-thosar-sahyadri-trekking-photos-viral-on-social-media/photoshow/81951184.cms?utm_source=mostphotowidget", "date_download": "2021-06-20T00:54:49Z", "digest": "sha1:66JZCIEXFN3RMTR22B7HON7HVD6C2ZJO", "length": 4260, "nlines": 74, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआकाश ठोसरच्या ट्रेकिंगचे फोटो एकदा पाहाच\n आकाश ठोसरच्या ट्रेकिंगचे फोटो एकदा पाहाच\n'सैराट' फेम परश्या अर्थात अभिनेता आकाश ठोसर सध्या सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.\nआकाशला भटकंतीची, प्रवासाची, ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. सोशल मीडियावरही आकाश त्याचे प्रवासाचे आणि ट्रीपचे फोटो शेअर करत असतो.\nआकाशनं नुकतच सह्याद्री पर्वातावर ट्रेकिंग केलं. त्याचे खास फोटो त्यानं चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.\nत्यानं या पोस्टमध्ये लिहिलंय की, 'पहावा सह्याद्री अन् अनुभवावा सह्याद्री, आपल्या श्वासांमध्ये साठवावा सह्याद्री'.\nत्याच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतोय.\nया बातम��यांबद्दल अधिक वाचा\n कलाकारांनी घेतली करोना लस; इथे पाहा संपूर्ण यादीपुढची गॅलरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/?s=%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2021-06-20T01:35:39Z", "digest": "sha1:BI4EYJFJB3VPLAS2OPNLEMC4LY5VJ42O", "length": 11054, "nlines": 146, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "You searched for चीन - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nनवी दिल्ली - कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावर काही राज्यांनी निर्बंध शिथिल केले. मात्र यानंतर बाजारांमध्ये…\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग - युरोपचा जवळपास ४० टक्के व्यापार इंडो-पॅसिफिक क्षेत्रातून होतो, याकडे लक्ष वेधून युरोपिय देशांनी…\nनवी दिल्ली - श्रीलंकेच्या कोलंबो पोर्ट सिटीचा प्रकल्प चीनला बहाल करण्यात आला आहे. गुरुवारी श्रीलंकेने…\nनवी दिल्ली - ‘सीमेवर शांतता व सलोखा कायम असल्याखेरीज भारत आणि चीनचे संबंध सुरळीत होऊ…\nबीजिंग - हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या चीनच्या ‘ताईशान’ अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती…\nहॉंगकॉंग - चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने हॉंगकॉंगस्थित दैनिक ‘ऍपल डेलि’वर केलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय समुदायातून तीव्र प्रतिक्रिया…\nवॉशिंग्टन - अंतराळातील अमेरिका आणि मित्रदेशांचे हितसंबंध सुरक्षित राहिलेले नाहीत. चीन अंतराळाचे लष्करीकरण करून चीन…\nदोहा/इस्लामाबाद - ‘नाटोच्या सहकारी देशांच्या माघारीनंतरही अफगाणिस्तानात सैन्य तैनात ठेवणे ही तुर्कीसाठी गंभीर चूक ठरेल.…\nकोस्टारिका/बीजिंग - मध्य अमेरिकेतील छोटासा देश म्हणून ओळखण्यात येणार्‍या कोस्टारिकाने चीनची कोरोना लस नाकारण्याचा निर्णय…\nकेपटाऊन - आफ्रिका खंडात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने हाहाकार उडविला असून एका आठवड्यात रुग्णांमध्ये ३० टक्क्यांहून…\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nनवी दिल्ली – श्रीलंकेच्या कोलंबो पोर्ट…\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nनवी दिल्ली – ‘सीमेवर शांतता व सलोखा कायम…\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nचीनच्या ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ला हादरे\nकोस्टारिका/बीजिंग – मध्य अमेरिकेतील…\nवुहान लॅब लीकची माहिती पुरविणार्‍या चीनच्या गुप्तचर अधिकार्‍याने अमेरिके��� आश्रय घेतला – पाश्‍चिमात्य माध्यमांचा दावा\nलंडन – चीनच्या अंतर्गत सुरक्षा विभागाचे…\nचीनविरोधात अमेरिका-युरोपिय महासंघाच्या ‘ट्रेड ऍण्ड टेक्नॉलॉजी कौन्सिल’ची स्थापना\nऑस्ट्रेलियन जनतेचा चीनवरील अविश्‍वास वाढला – ऑस्ट्रेलियन विद्यापीठाचे सर्वेक्षण\nसिडनी – गेल्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया…\nतैवानच्या मुद्यावर परदेशी हस्तक्षेप चीन कधीही खपवून घेणार नाही\nबीजिंग – जी७ आणि नाटोच्या बैठकीत लोकशाहीवादी…\nएलएसीवरील विकासप्रकल्पांचा वेग वाढवून भारताचे चीनला प्रत्युत्तर\nनवी दिल्ली – कर्नल संतोष बाबू यांच्यासह…\nचीनच्या महत्त्वाकांक्षा व आक्रमकता आंतरराष्ट्रीय समुदायासाठी आव्हान – नाटोचा इशारा\nब्रुसेल्स/बीजिंग – चीनच्या महत्त्वाकांक्षा…\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.atakmatak.com/content/online-school-diary-part-1", "date_download": "2021-06-19T23:44:56Z", "digest": "sha1:D4PYKQSC2KG6TSTHBLHDS7OL6YZO4HJT", "length": 5221, "nlines": 33, "source_domain": "www.atakmatak.com", "title": "ऑनलाईन शाळेची बखर १ | अटक मटक", "raw_content": "\nऑनलाईन शाळेची बखर १\nऑनलाईन शाळेच्या बखरींची पानं मुलांनी लिहायला सुरूवात केली आहे बरं का आज त्यातलीच दोन पानं आपण प्रकाशित करतो आहोत. मुलं या प्रक्रियेत शाळेतल्या अभ्यासासोबत इतर गोष्टीही टिपताहेत. तुम्हीही असे अनुभव लिहून पाठवलेत तर आनंदच होईल. आपले अनुभव आम्हाला monitor.atakmatak@gmail.com या इमेल पत्त्यावर जरूर पाठवा.\n----लेखन आणि चित्र: गार्गी प्रसाद देशपांडे (इयत्ता: चौथी. पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर)\nमाझं नाव गार्गी देशपांडे. माझी ऑनलाईन शाळा आठ जून २०२०ला सुरू झाली. माझी छोटी बहीण गाथाची पण ऑनलाईन शाळा ���ुरू झाली आहे. आम्हाला रोज होमवर्क देतात. तो पण आईच्या मोबाईल वरच येतो. आमची ऑनलाईन शाळा सकाळी आठला असते. रोज तीन सेशन असतात, पण उद्यापासून दोनच सेशन असणार. मला माझे सगळे मित्र-मैत्रीणी भेटतात, पण मोबाईलवर भेटल्यावर मज्जा येत नाही. पण आज आम्ही खूप मज्जा केली, कारण आज सेशन ला टिचरच नव्हत्या. एकदा माझी शाळा संपल्यावर होमवर्क करून आम्ही बाहेर गेलो. आम्ही मला मोठी सायकल आणली आणि आता मला ती थोडी चालवता पण येते. शाळा सकाळी असल्यामूळे लवकर उठायला लागतं. खरं मला शाळेत जायला जास्त आवडतं.\n-- --लेखन आणि चित्र: आरोही अतुल भामे (इयत्ता: 2 री. एस. पी.एम. पब्लिक स्कूल, पुणे)\nशाळेचा पहिला दिवस खूप छान गेला, म्हणजे स्क्रिनवरच्या शाळेचा मोबाईलवर का होईना पण शाळेत पोहोचले. हम्म, पण टिचरने सगळ्यांना म्युट केल्यामुळे मित्र-मैत्रिणींशी बोलताच आले नाही. फक्त त्यांना बघितलं. सगळ्यांची उंची मझ्यासारखीच वाढली होती. पहिला तास गणिताचा झाला. टिचर एकट्याच बोलल्या. पण आम्हाला वर्गातल्यासारखं वाटलच नाही. आई शेजारी बसून सारख्या सूचना देत होती. लक्ष दे, ताठ बस, अक्षर नीट काढ. इतक्यात पहिला तास संपला. दुसऱ्या तासाच्या सुरुवातीला जेव्हा टिचरचे नाव व पासवर्ड टाकला. तेव्हा चुकून चौथीच्या वर्गात पोहोचले. \"अगं आरोही, हा चौथीचा वर्ग आहे, लिव्ह मीटिंग.\" आणि मी वर्गातून घाई घाईत बाहेर पडले. हुश्श मोबाईलवर का होईना पण शाळेत पोहोचले. हम्म, पण टिचरने सगळ्यांना म्युट केल्यामुळे मित्र-मैत्रिणींशी बोलताच आले नाही. फक्त त्यांना बघितलं. सगळ्यांची उंची मझ्यासारखीच वाढली होती. पहिला तास गणिताचा झाला. टिचर एकट्याच बोलल्या. पण आम्हाला वर्गातल्यासारखं वाटलच नाही. आई शेजारी बसून सारख्या सूचना देत होती. लक्ष दे, ताठ बस, अक्षर नीट काढ. इतक्यात पहिला तास संपला. दुसऱ्या तासाच्या सुरुवातीला जेव्हा टिचरचे नाव व पासवर्ड टाकला. तेव्हा चुकून चौथीच्या वर्गात पोहोचले. \"अगं आरोही, हा चौथीचा वर्ग आहे, लिव्ह मीटिंग.\" आणि मी वर्गातून घाई घाईत बाहेर पडले. हुश्श\nनजमा शाळेत आली (कथा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=2245", "date_download": "2021-06-20T01:17:07Z", "digest": "sha1:AWECMNDFORPQPIFP4WLP3PEQBOWELKXF", "length": 9975, "nlines": 23, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadअभिरुचि संपन्न करणारी ही पाच पुस्तकं वाचाच", "raw_content": "\nअभिरुचि संपन्न करणारी ही पाच पुस्तकं वाचाच\nमाणसाचा सर्वात जवळचा मित्र कोण असेल तर ते पुस्तक. पण जसे प्रत्येकाचा मित्र परिवार वेगळा असतो तसंच वाचनाची आवड देखील भिन्न असू शकते. आपण जे वाचतो त्यानुसार आपली आभिरुची घडत असते. त्यामुळे तुम्ही वाचत असलेलं पुस्तक तुम्हाला हर तर्‍हेने समृद्धच करीत असतं. चला अशा काही पाच पुस्तकांविषयी जाणून घेऊया.\nअमृतवेल – लेखक वि. स. खांडेकर : या कादंबरीचा प्रकाशन काळ आहे १९६७ चा. आपल्या प्रियकरच्या आकस्मिक निधनाने सैरभैर झालेली नंदा आपली पीएचडी पूर्ण करण्यासाठी विलासपूरची तिची जहागीरदार मैत्रीण वसुंधरा गुप्तेच्या वाड्यात राहायला येते आणि तिला माणसाच्या स्वभावाचे अनेक पैलू दिसू लागतात. वसुंधरा तिच्या पतीचा, देवदत्ताचा दु:स्वास करते तर देवदत्त आपल्या आईचा. त्याच्या मनावर हे बिंबलं आहे की त्याच्या आईमुळेच त्याचे वडील घर सोडून गेलेत. पण सत्य काही वेगळंच असतं. नंदा आणि दासबाबू यांचे संवाद हे पूर्ण वैचारिक खाद्य आहे. ह्या संपूर्ण कादंबरीवर शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’चा प्रभाव आहे. माणसाचे बदलत जाणारे स्वभाव, लोकांसमोर असलेली प्रतिमा आणि प्रत्यक्ष ती व्यक्ती यात किती अंतर्बाह्य फरक असतो हे नंदा आणि दासबाबू यांच्या विश्लेषणात्मक चर्चेतून समोर येतं. प्रेमाची अमृतवेल किती तरी वेळा विषप्राशन करत तगून असते, हा अप्रतिम अनुभव ही कादंबरी देते.\nअग्निपंख – ए.पी.जे. अब्दुल कलाम : हे अर्थातच आत्मचरित्र आहे. एक घरोघरी पेपर टाकणारा मुलगा देशात मिसाईल मॅन म्हणून ओळखला जाऊ लागला, राष्ट्रपति बनला आणि करोडो तरुणांचं प्रेरणा स्थान बनला. त्यांचं आत्मचरित्र कोणत्याही थरार चित्रपटपेक्षा कमी नाही. त्यांनी अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या भारताच्या शिरपेचातील मोरपिसं ठरलेल्या क्षेपणास्त्रांची जडणघडण ही फार सुंदरपणे वर्णन केली आहे. हे पुस्तक म्हणजे जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची कहाणी आहे. स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी चित्र आहे.\nपुतीन (महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान) - गिरीश कुबेर : आज रशिया मध्ये व्यक्तिकेंद्रित हुकुमशाही नांदते आहे. पुतीन या हुकूमशाही व्यक्तिमत्वाची ओळख मराठीतून करून देणारं आणि रशियाचा इतिहास सांगणारं हे पुस्तक आहे. १९५३ च्या स्टालिनच्��ा गूढ मृत्यूनंतर सुरु होतं ते निकिता ख्रुश्चेव्ह प्रकरण. ख्रुश्चेव्ह यांच्या नंतर लिओनिद ब्रेझनेव्ह, मिखाईल गोर्बाचेव्ह, बोरिस येल्त्सिन यांचे पर्व येतं. रशियात लोकशाही नांदलीच नाही. तिथं सत्ता होती ती एककल्ली, स्वतःवर प्रेम करणाऱ्या सत्ताधीशांचीच. येल्त्सिन यांनी गोर्बाचेव्ह यांच्याकरवी रशियाचं विभाजन करून घेतलं आणि याचं येल्त्सिन यांचं बोट धरून पुतीन आधी पंतप्रधान आणि नंतर राष्ट्रपती झाले. वेगवेगळे रंग आणि ढंग वाचताना अंगावर काटा येतो.\nमेलुहा – आमिष त्रिपाठी : मूळ इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या या शिव त्रयीमध्ये मेलुहा नंतर नाग, वायुपुत्राची शपथ ह्या तीन पुस्तकांचा समावेश आहे. कधी आपल्या जगापासून काही वेगळं आणि हलकं फुलकं वाचण्याची इच्छा झाली तर ही कादंबरी अप्रतिम आहे. शंकराला ईश्वर म्हणून मान्यता मिळेपर्यंत तो कसा होता, कसा तो सतीच्या प्रेमात पडला याचं फार मनोवेधक चित्र यात उभं केलं आहे. याशिवाय मेलुहा ह्या नगराची रचना वर्णन करताना लेखकाने बारीक सारिक तपशील दिले आहेत ज्यामुळे ती नगरी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते.\nमदर इंडिया – कॅथरीन मेयो : १९२७ साली प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाने त्याकाळात भारतातील वैचारिक समूहात वादळ उठवलं होतं. कॅथरीन यांनी त्यावेळी भारतभर फिरून भारतातील स्त्रियांची अवस्था नेमकी कशी आहे हे आपल्या प्रत्यक्ष भेटीचे दाखले देऊन सांगितलं आहे. आधीच क्षीण असलेल्या मुलींची लहान वयात होणारी लग्न, त्यामुळे कमजोर निपजणारी पुढची पिढी, अन्न नाही शिक्षण नाही अशा अवस्थेत धर्माचा पगडा मात्र खूप मोठा. धर्माच्या नावावर चाललेली बजबजपुरी ही विषण्ण करणारी होती. मात्र या सत्याला तत्कालीन धर्म मार्तंडानी नाकारलं आणि कॅथरीन ह्या भारताचा दुष्प्रचार करीत आहेत असं म्हणत त्यांच्यावर जहरी टीका केली. पण काही विचारवंतांनी हे पुस्तक उचलून धरलं. भारतातील स्त्रियांची अधोगती थांबण्याला हे पुस्तक करणीभूत होतं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. याची अनेक भाषात भाषांतरे उपलब्ध आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=2641", "date_download": "2021-06-19T23:42:59Z", "digest": "sha1:PGXNTBMXXRRL24GLKNT24PYOVCOBC4BP", "length": 10356, "nlines": 23, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadबदलते शिक्षण - बदलते शिक्षक", "raw_content": "\nबदलते शिक्षण - बदलते शिक्षक\nछडी लगे छमछम, विद्या येई घम घम, घम घम घम...\nलहानपणीचं हे गाणं आठवलं का त्यात म्हटलेले “मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल, दंताजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल” असले शिक्षक मला तरी कधी लाभले नाहीत. त्यात “तंबाखूच्या पिचकार्‍यांनी भिंती झाल्या घाण, पचापचा शिव्या देई खाता खाता पान” हे वाचून तर हा शिक्षक आहे की गल्लीच्या कॉर्नर उभं राहून टवाळक्या करणारा कोणी मवाली आहे असा प्रश्न लहानपणी पडायचा. पण जसजसे मोठे होत गेलो तसतसे वसंत बापट यांनी १९५३ साली लिहीलेल्या या गीताचा अर्थबोध होऊ लागला. त्यात पु.लं.नी ‘मास्तरांच्या नको तिथे बसणार्‍या छडी’चा उल्लेख अनेक ठिकाणी करून ठेवल्यामुळे त्यावेळच्या एकूण शिक्षण पद्धतीविषयी समजू लागलं आणि आम्ही स्वत:ला नशीबवान मानू लागलो कारण आम्हाला असले शिक्षक मिळाले नव्हते. आमचे शिक्षक एका वेळी ७० मुलांना सांभाळायचे आणि शिकवायचे सुद्धा. शिकवण्याची पद्धत खूप काही संवादात्मक नसली तरी बाई किंवा सर कधी नकोसे नाही वाटले.\nशाळेत शिक्षणासोबत विविध उपक्रम आणि खेळ असल्यामुळे शाळा नकोशी नाही वाटली. शिक्षक मुलांची तक्रार त्यांच्या आईवडिलांकडे करायचे ते दैनंदिनीत लिहून. पण दैनंदिनी बघून आई वडील म्हणायचे ‘हे लिहून देण्याऐवजी दोन कानाखाली वाजवल्या असत्या तरी चाललं असतं.’ पण आमचा म्हणजे १९९० च्या दहावीच्या बॅचचा काळ म्हणजे खरंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संक्रमणाचा काळ होता तसाच तो शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा होता. आमच्या आधीच्या पिढीला शिक्षकांनी नको तिथे बदडवून काढलं, पुढे तीच मुलं शिक्षक झाल्यावर ‘मार नको पण तक्रार करावी’ म्हणून दैनंदिनीत लिहिलं जायचं. आज ते संक्रमण पूर्ण होऊन परिस्थिति पुर्णपणे बदलली आहे. आज शिक्षक, पालक तर बदललेच पण शिक्षणही बदललं. हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणजेच शिक्षक दिन आहे. खरं तर आपण नेहमी शिक्षक दिनाविषयी बोलताना शिक्षकांविषयी बोलतो पण आजची परिस्थिति बदलली आहे. आज शिक्षक आणि पालक हे दोन्ही वर्ग एकाच पातळीवर किंबहुना एकाच विटनेस बॉक्समध्ये आहेत.\nआमच्या वेळच्या शिक्षण पद्धतीला कोणी कितीही नावं ठेवू दे पण आम्ही घडलो ते त्याच शिक्षण पद्धतीत. तेंव्हा शिक्षक आणि पालक ह्या दोघांचेही लक्ष्य हे मूल घडवून एक चांगला नागरिक ब��वणं हे होतं. आता मुळातच आर्थिक आणि सामाजिक समिकरणं बदलल्यामुळे मुलाला चांगला नागरिक बनवण्यात दोघांनी हातभार लावण्यापेक्षा दोघांमध्ये एक प्रकारच्या वर्चस्वाची चढाओढ दिसते. शालेय शिक्षण एसएससी बोर्डासोबत सीबीएसई, आयसीएसई अशा बोर्डात विभागल्यामुळे शिक्षणात कमालीची स्पर्धा आली. यात शिक्षक तर विभागलेच पण मुलं आणि पालक सुद्धा विभागले. एका बोर्डाची मुलं, पालक आणि शिक्षक दुसर्‍या बोर्डाच्या लोकांना त्यांची पद्धत वाईट कशी आणि आमची चांगली कशी असा फरक करू लागले. यामुळे नर्सरीत मुलाला घालताना कोणत्या बोर्डात प्रवेश घ्यायचा याचा निर्णय घेताना पालकांची झालेली घालमेल मी स्वत: अनुभवली आहे. जात धर्मविहीन होता होता भारतीय समाज हा असा वर्गवारीच्या गर्तेत रुतत चालला आहे.\nशिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण शिक्षकांच्या प्रश्नांवर बोलू लागलो तर केवळ त्याच शिक्षकांविषयी ममत्वाने बोलता येईल जे खेडोपाड्यात अत्यंत कमी पगारावर किंवा तो नाही मिळाला तरी आपलं विद्यादानाचं कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र शहरातील वारेमाप फी घेऊन तकलादू, तद्दन व्यावसायिक शिक्षण देणार्‍या शिक्षकात आवडीने आणि कर्तव्यबुद्धीने शिकवणारे शिक्षक किती हे शोधावं लागेल. शहरातला इंडिया आणि खेड्यातला भारत प्रकर्षाने दिसतो तो ह्या व्यस्त प्रमाणाच्या शिक्षण पद्धतीत. आज देशातील लाखो शाळांमध्ये शिक्षक भरती झालेलीच नाही. मुलं आणि वर्ग शिक्षकांविना आणि शिक्षक नोकरी विना अशा विचित्र कोंडीत सध्या शिक्षण अडकलं आहे.\nशिक्षण हे एकसूरी आणि एक जिन्नसी नसावं पण ते वर्गभेद करणारंही नसावं. आज ह्या प्रस्थापित बोर्डांच्या सोबतीने अनेक शाळा स्वत:चा अभ्यासक्रम आणि अधिक निसर्गाभिमुख शाळा सुद्धा चालवत आहेत. त्यांचा मातृभाषेतून शिक्षण देण्याचा आग्रह मुलांना आणि एकूणच भारताच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आपल्याला सोनम वांगचूक यांची लडाख मधली शाळा तर आठवत असेलच. तसं शिक्षण सर्व थरातून जेंव्हा सुरू होईल तेंव्हा वांगचूक यांच्याप्रमाणे अखिल शिक्षक वर्ग पुन्हा एकदा आदरणीय ठरू लागेल. त्या आशेनेच आपल्याला पदोपदी वेगवेगळे शिक्षण देणार्‍या प्रत्येक व्यक्तीस शिक्षक दिनाच्या शुभेच्छा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-ganit-bhet-dr-mangala-narlikar-%C2%A0%C2%A0-2253", "date_download": "2021-06-20T01:31:14Z", "digest": "sha1:PNXVL3ZGWPE3S66EIJO4IH5Y3SZHIY57", "length": 15501, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Ganit Bhet Dr. Mangala Narlikar | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\n किती गमती असतात त्यात...\n‘आपण संख्यांचा लहान-मोठेपणा मोजतो, तसा संचांचा लहान-मोठेपणा मोजता येतो का’ हर्षाने वेगळाच प्रश्‍न उपस्थित केला. ‘येईल बहुधा. उदाहरणार्थ इथल्या मुलींचा संच मुलग्यांच्या संचापेक्षा मोठा आहे. कारण मुली आहेत तीन, तर मुलगे दोनच आहेत,’ शीतल म्हणाली. ‘बरोबर आहे. आपण प्रत्येक संचातील वस्तूंची संख्या मोजून ज्या संचात जास्त वस्तू आहेत तो संच मोठा आहे असे ठरवतो,’ मालतीबाई म्हणाल्या. ‘हे तर सोपेच आहे. आपण हे नेहमीच करतो. आमच्या शाळेत तिसरीच्या वर्गात ४५ मुले आहेत, चौथीच्या वर्गात ४२ मुले आहेत; तर तिसरीचा वर्ग जास्त मोठा आहे,’ नंदूचे निरीक्षण आले. ‘आणखी एक समजते आपल्याला; एखाद्या संचात उपसंच असेल, तर तो लहान असतो, म्हणजे तिसरीच्या वर्गातल्या फक्त मुलींचा संच हा तिसरीतल्या एकूण मुलांचा उपसंच आहे, तर तो एकूण मुलांच्या संचापेक्षा लहान आहे,’ सतीशने आपले निरीक्षण सांगितले. ‘शाबास. अगदी बरोबर निरीक्षणे आहेत तुमची,’ बाईंनी शाबासकी दिली. ‘पूर्णांक संख्या, म्हणजे १, २, ३, ४ अशा धन संख्या, शून्य, आणि -१, -२, -३ अशा ऋण संख्या यांचा संच हा परिमेय संख्यांचा उपसंच आहे, म्हणून तो परिमेय संख्यांच्या संचापेक्षा लहान आहे, होय ना’ हर्षाने वेगळाच प्रश्‍न उपस्थित केला. ‘येईल बहुधा. उदाहरणार्थ इथल्या मुलींचा संच मुलग्यांच्या संचापेक्षा मोठा आहे. कारण मुली आहेत तीन, तर मुलगे दोनच आहेत,’ शीतल म्हणाली. ‘बरोबर आहे. आपण प्रत्येक संचातील वस्तूंची संख्या मोजून ज्या संचात जास्त वस्तू आहेत तो संच मोठा आहे असे ठरवतो,’ मालतीबाई म्हणाल्या. ‘हे तर सोपेच आहे. आपण हे नेहमीच करतो. आमच्या शाळेत तिसरीच्या वर्गात ४५ मुले आहेत, चौथीच्या वर्गात ४२ मुले आहेत; तर तिसरीचा वर्ग जास्त मोठा आहे,’ नंदूचे निरीक्षण आले. ‘आणखी एक समजते आपल्याला; एखाद्या संचात उपसंच असेल, तर तो लहान असतो, म्हणजे तिसरीच्या वर्गातल्या फक्त मुलींचा संच हा तिसरीतल्या एकूण मुलांचा उपसंच आहे, तर तो एकूण मुलांच्या संचापेक्षा लहान आहे,’ सतीशने आपले निरीक्षण सांगितले. ‘शाबास. अगदी बरोबर निरीक्षणे आहेत तुमची,’ बाईंनी शाबासकी दिली. ‘पूर्णांक संख्या, म्हणजे १, २, ३, ४ अशा धन संख्या, शून्य, आणि -१, -२, -३ अशा ऋण संख्या यांचा संच हा परिमेय संख्यांचा उपसंच आहे, म्हणून तो परिमेय संख्यांच्या संचापेक्षा लहान आहे, होय ना\n‘परिमेय संख्या म्हणजे काय’ नंदूचा प्रश्‍न आला. ‘परिमेय संख्या म्हणजे २/३, १/८, ४५/७६ किंवा -२/३, -४/७ असे व्यवहारी अपूर्णांक किंवा इंग्रजीत रॅशनल नंबर. यात पूर्णांक संख्यादेखील येतात कारण त्या ३/१, ५/१ किंवा -३/१ अशाही लिहिता येतात,’ बाईंनी खुलासा केला. त्या पुढे म्हणाल्या, ‘पण हे दोनही संच सांत नसून अनंत आहेत. सांत म्हणजे मर्यादित, संख्येत मोजता येणारी संख्या, तर अनंत म्हणजे मर्यादित नसलेली मोजता न येणारी संख्या.’ ‘पूर्णांक आणि परिमेय संख्या अनंत आहेत हे सहज समजू शकते. पूर्णांक संख्यांचा संच परिमेय संख्या संचाचा उपसंच आहे, हे पण समजले. म्हणजे शीतलचे म्हणणे बरोबर आहे. पूर्णांक संख्यांचा संच लहान आहे,’ सतीश म्हणाला. ‘ते मात्र खरे नाही. कारण अनंत संख्यांची तुलना वेगळ्या प्रकारांनी केली जाते,’ बाई म्हणाल्या. ‘ते कसे काय’ नंदूचा प्रश्‍न आला. ‘परिमेय संख्या म्हणजे २/३, १/८, ४५/७६ किंवा -२/३, -४/७ असे व्यवहारी अपूर्णांक किंवा इंग्रजीत रॅशनल नंबर. यात पूर्णांक संख्यादेखील येतात कारण त्या ३/१, ५/१ किंवा -३/१ अशाही लिहिता येतात,’ बाईंनी खुलासा केला. त्या पुढे म्हणाल्या, ‘पण हे दोनही संच सांत नसून अनंत आहेत. सांत म्हणजे मर्यादित, संख्येत मोजता येणारी संख्या, तर अनंत म्हणजे मर्यादित नसलेली मोजता न येणारी संख्या.’ ‘पूर्णांक आणि परिमेय संख्या अनंत आहेत हे सहज समजू शकते. पूर्णांक संख्यांचा संच परिमेय संख्या संचाचा उपसंच आहे, हे पण समजले. म्हणजे शीतलचे म्हणणे बरोबर आहे. पूर्णांक संख्यांचा संच लहान आहे,’ सतीश म्हणाला. ‘ते मात्र खरे नाही. कारण अनंत संख्यांची तुलना वेगळ्या प्रकारांनी केली जाते,’ बाई म्हणाल्या. ‘ते कसे काय परिमेय संख्यासंचात पूर्णांक संख्या आहेतच, शिवाय अनंत अपूर्णांकदेखील आहेत. मग तो संच जास्त मोठा नाही का परिमेय संख्यासंचात पूर्णांक संख्या आहेतच, शिवाय अनंत अपूर्णांकदेखील आहेत. मग तो संच जास्त मोठा नाही का’ शीतलची शंका इतर मुलांना बरोबर वाटली.\nमालतीबाई समजावू लागल्या, ‘गणिती लोकांनी अनंत संख्यांचा लहान-मोठेपणा ठरवण्याचे वेगळे नियम केले आहेत. आपण संख्या मोजल्या नाहीत तरी सांत संख्या��चा लहान-मोठेपणा वेगळ्या प्रकाराने दाखवू शकतो. एकास एक संगतीने किंवा जोड्या लावून आपण दोनही संच तपासू शकतो. उदाहरणार्थ खोलीतील मुले आणि पार्टीसाठी आणलेल्या कागदी टोप्या, या दोन्ही संचांची तुलनेसाठी तपासणी कशी करता येईल’ ‘अर्थात एकेका मुलाच्या डोक्‍यावर टोपी ठेवून’ ‘अर्थात एकेका मुलाच्या डोक्‍यावर टोपी ठेवून टोपी उरली, तर टोप्या जास्त आहेत, कोणा मुलाला टोपी मिळाली नाही, तर मुले जास्त आहेत टोपी उरली, तर टोप्या जास्त आहेत, कोणा मुलाला टोपी मिळाली नाही, तर मुले जास्त आहेत’ नंदूचे उत्तर सगळ्यांना मान्य होते.\n‘अशीच एकास एक संगती लावून अनंत संचांची तुलना करतात. सगळ्या पूर्णांक संख्या आणि सम पूर्णांक संख्या यांचे संच पाहा. सम संख्यांचा संच सगळ्या पूर्णांक संख्यांच्या संचाचा उपसंच आहे. पण त्या दोन संचात एकास एक संगती दाखवता येते. n ही संख्या असेल, तर n - २n अशी ती संगती आहे; हे पटते ना’ बाईंचे म्हणणे ऐकून मुले विचार करू लागली. ‘म्हणजे इथे उपसंच आणि मोठा संच, दोन्ही सारखेच मोठे आहेत’ बाईंचे म्हणणे ऐकून मुले विचार करू लागली. ‘म्हणजे इथे उपसंच आणि मोठा संच, दोन्ही सारखेच मोठे आहेत’ सतीशने विचारले. ‘होय’ सतीशने विचारले. ‘होय विचित्र वाटले, तरी गणिती लोकांनी ते मान्य केले आहे. अनंत संचांची तुलना, त्यांची अशा प्रकारची मोजणी, विविध प्रकारचे अनंत संच, यावर कॅंटर नावाच्या गणितज्ञाने खूप काम केले आणि ते इतरांनी मान्य केले. अनंत संचांची मोजणी वेगळ्या प्रकाराने केली जाते. ज्याप्रमाणे पूर्णांक संख्या आणि सम पूर्णांक संख्या यांच्या एकास एक संगती दाखवता येते, त्याचप्रमाणे पूर्णांक आणि परिमेय संख्यांच्या मध्येदेखील एकास एक संगती दाखवता येते,’ बाईंचे बोलणे ऐकून ‘ती कशी काय विचित्र वाटले, तरी गणिती लोकांनी ते मान्य केले आहे. अनंत संचांची तुलना, त्यांची अशा प्रकारची मोजणी, विविध प्रकारचे अनंत संच, यावर कॅंटर नावाच्या गणितज्ञाने खूप काम केले आणि ते इतरांनी मान्य केले. अनंत संचांची मोजणी वेगळ्या प्रकाराने केली जाते. ज्याप्रमाणे पूर्णांक संख्या आणि सम पूर्णांक संख्या यांच्या एकास एक संगती दाखवता येते, त्याचप्रमाणे पूर्णांक आणि परिमेय संख्यांच्या मध्येदेखील एकास एक संगती दाखवता येते,’ बाईंचे बोलणे ऐकून ‘ती कशी काय’ शीतलने विचारले. ‘आपण १, २, ३, ४, ५... असे सगळे धन पूर्णांक आणि २/३, ४/७ तसेच ७/२, ९/३ अशा सगळ्या धन परिमेय संख्या, यांच्यात एकास एक संगती दाखवू,’ असे म्हणून बाईंनी एक आकृती काढली. (शेजारील आकृती पहा)\n‘यात बाणाने दाखवले आहे, त्याप्रमाणे एकास एक संगती दाखवायची. १ १/१, २ २/१, ३ १/२, ४ ३/१, ५ २/२, ६ १/३, ७ ४/१, ८ ३/२ या प्रमाणे प्रत्येक धन पूर्णांकाची जोडी एका परिमेय संख्येशी लावता येते,’ बाई म्हणाल्या. ‘यात हळू हळू परिमेय संख्येच्या अंश आणि छेद यांची बेरीज वाढवत नेलेली दिसते,’ सतीशचे निरीक्षण आले. ‘बरोबर, त्यातही अशा एकाच बेरजेच्या परिमेय संख्यांच्या मध्ये जास्त अंश असलेली संख्या प्रथम ध्यानात घ्यायची. असा धन पूर्णांक संख्यांच्या सारखा क्रम लावला, की ही एकास एक संगती झाली,’ बाईंनी सांगितले. ‘कोणत्याही अनंत संचाची अशी धन पूर्णांक संख्यांच्या संचाशी एकास एक संगती लावता येते का’ शीतलने विचारले. ‘नाही. असे काही अनंत संच आहेत, ते खरेच पूर्णांक संख्यांच्या संचापेक्षा मोठे आहेत, त्यांच्याशी अशी एकास एक संगती लावता येत नाही आणि हे सिद्ध करता येते. म्हणून हे संच खरेच पूर्णांक संख्यासंचापेक्षा मोठे आहेत. अनंत संचांमध्ये पूर्णांक संख्यासंच सगळ्यात लहान आहे,’ बाईंची माहिती ऐकून नंदू म्हणाला, ‘हे सगळे चक्रावून टाकणारे आहे. मला नीट समजत नाही. आपण आपले मोजता येणाऱ्या संख्यांचेच गणित करू या...’\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-corporators-can-change-reservation-5221486-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:04:42Z", "digest": "sha1:SL2SUUH2TF2OFTI3FTM6BQNOOQ3JXCTI", "length": 14702, "nlines": 83, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corporators Can Change Reservation | नगरसेवकच बदलू शकतात आरक्षण, नगररचना अधिकाऱ्यांचे कार्यशाळेत स्पष्टीकरण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनगरसेवकच बदलू शकतात आरक्षण, नगररचना अधिकाऱ्यांचे कार्यशाळेत स्पष्टीकरण\nछायाचित्र: विकास आराखड्यावर चर्चेसाठी बोलावलेल्या विशेष सभेत नगरसेवकांनी नगरविकासच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.\nऔरंगाबाद - चुकीचे आरक्षण टाकल्याच्या तक्रारींनंतर हतबल अस्वस्थ झालेल्या मनपा नगरसेवकांनी आज प्रस्तावित विकास आराखड्याबाबत नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रारी करून आरक्षण हटवण्याची मागणी करून भंडावून सोडले. यावर नगररचना उपसंचालकांनी आरक्षण बदलण्याचा अधिकार नगररचना विभागाचा नसून नगरसेवकांचाच म्हणजे मनपा सर्वसाधारण सभेचाच असल्याचे स्पष्ट केले.\n२८ डिसेंबर रोजी प्रस्तावित विकास आराखडा सादर झाला आणि त्यातील आरक्षणांवरून एकच हलकल्लोळ उडाला. घरे असलेल्या जमिनींवर आरक्षण रिकाम्या जागा अनारक्षित, अशी स्थिती अनेक भागांत निर्माण झाल्याने नागरिकांत आपली घरे पाडली जाणार याचीच दहशत पसरली. त्यामुळे त्यानंतर मनपात येऊन पदाधिकाऱ्यांकडे दाद मागणाऱ्या नागरिकांची संख्याही प्रचंड वाढली. नागरिकांच्या या रोषाचे चटके बसू लागल्यावर आज महापौर त्र्यंबक तुपे यांनी नगररचना उपसंचालक एसजी पाटील, सहसंचालक सुनील सुकळीकर सुमेध खरवडकर यांना याबाबत नगरसेवकांना माहिती सांगण्यासाठी बोलावले. सर्वसाधारण सभेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला संतप्त नगरसेवकांमुळे सर्वसाधारण सभेचेच स्वरूप आले. हे नगरसेवक अधिकाऱ्यांवर शब्दश: तुटून पडले. प्रत्येक जण आपल्या वाॅर्डात असे आरक्षण का टाकण्यात आले, हेच विचारत होता. भगवान घडामोडे यांनी कशाच्या आधारे आराखडा केला,असा सवाल केला, तर शेख समिना यांनी गुगल मॅपचा वापर करून वाटेल तिथे आरक्षण टाकल्याचा आरोप केला. नंदकुमार घोडेले यांनी सध्याचा जमीन वापर नकाशा का देण्यात आला नाही, याचा जाब विचारला. राजू शिंदे यांनी तर आराखडा तयार करताना भ्रष्टाचार झाल्याचाच आरोप केला. विजय औताडे यांनी जेथे घरे झाली नेमकी तीच ठिकाणे आरक्षणासाठी का निवडण्यात आली, असे विचारले. रामेश्वर भादवे यांनी बड्या शेतकऱ्यांच्या जमिनी यलो केल्या लगतच्या एक-दोन एकर शेती असणाऱ्यांच्या जमिनी ग्रीन करण्याचा प्रकार जाणूनबुजून केल्याचा आरोप केला. नगरसेवकांच्या भावना एेकल्यानंतर उपसंचालक पाटील यांनी मोठ्या शहराचा १०० टक्के अचूक आराखडा तयार करताच येत नाही, असे सांगत हा आराखडा अंतिम नसल्याचे स्पष्ट केले. आराखडा आहे तसा स्वीकारायचा की त्यात सुधारणा करायच्या, की तो पूर्ण रद्दच करायचा, हा सर्वस्वी नगरसेवकांचा म्हणजे सर्वसाधारण सभेचाच अधिकार आहे. तुमच्याकडून देण्यात अलेल्या सुधारणांनुसार नवीन नकाशे तयार केले जातील. पण हे काम मुदतीतच करावे लागेल. माझ्या मते आराखडा पूर्णपणे रद्द करणे योग्य होणार नाही. कारण मग तो तयार करण्यासाठी पुन्हा चार ते पाच वर्षांचा कालावधी जाईल.\nअसा केला प्रारुप आराखडा\n>महाराष्ट्र नगररचना कायदा १९६६ नुसार मनपाने विकास आराखडा तयार करावयाचा असतो. तो राज्य सरकारच्या नगररचना विभागाकडून केला जातो.\n>१८ मे २०११ ला सर्वसाधारण सभेने विकास आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर करीत तसा ठराव घेतला.\n>यानंतर सध्याचा भूवापर नकाशा तयार करून विकास आराखड्यासाठी बेस मॅप तयार करण्यात आला.\n>त्यानंतर फेब्रुवारी २०१३ च्या राजपत्रात तसे जाहीर करण्यात आले.\n>काम करून नगररचना विभागाने प्रस्तावित आराखडा तयार केला.\n>शहराचे अ, ब, क, असे पाच विभाग करून नकाशे तयार केले.\n>२०२६ मध्ये या विभागांची लोकसंख्या काय असेल याचा विचार करून आराखडा बनवण्यात आला. त्यानुसार आरक्षणांची संख्या नागरी सुविधांची गरज ठरवण्यात आली.\nसाडेतीन हजार कोटी आणणार कुठून : प्रस्तावितविकास आराखड्यातील आरक्षणासाठी जमिनी ताब्यात घेण्यासाठी मनपाला तब्बल साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, ते आणायचे कुठून, असा सवाल सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी केला. भूसंपादनाची प्रक्रिया मुदतीत पूर्ण केल्यास ते आरक्षण रद्द होते. त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होण्याची शक्यता आहे. हा आराखडा तयार करताना बिल्डरांच्या हितासाठी भ्रष्ट हेतूनेच प्रेरित होऊन केल्याचा आरोपही त्यांनी केला. जुने आरक्षण काढताना ते आरक्षण वळवण्यात आल्याचा अहवाल द्यावा लागतो, तोच देण्यात आलेला नाही.\n>५फेब्रुवारीच्या आत विकास आराखडा प्रकाशित करण्याची मुदत. केल्यास सरकार मंजूर करू शकते.\n>त्या आधी सुधारणा करून नवीन नकाशा तयार करावा लागणार. तो राजपत्रात प्रसिद्ध करावा लागेल.\n>त्यानंतर दोन महिने अर्थात ६० दिवसांत नागरिकांकडून हरकती, सूचना मागवल्या जाणार\n>दोन महिन्यांच्या मुदतीनंतर नियोजन समितीसमोर एका महिन्यात हरकती सूचनांवर सुनावणी होणार\n>ही समिती सुनावणीवरील अहवाल सर्वसाधारण सभेसमोर मांडेल\n>सर्वसाधारण सभा त्यानुसार निर्णय घेऊन अंतिम आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणार\n>लोकसंख्येच्या प्रमाणात नागरी सुविधा देण्याच्या निकषांमुळे प्रस्तावित आराखड्यात ८०० हून अधिक आरक्षणे\n>प्रस्तावित आराखड्या���ील नकाशा १०० चौरस किमीचा\n>नक्षत्रवाडीच्या तलावात दोन रस्त्यांचे आरक्षण\n>२०-२५ एकर शेती असणाऱ्या बड्यांच्या जमिनी यलो झाल्या, तर एक-दोन एकरवाले शेतकरी ग्रीनमध्ये जमिनी गेल्याने हवालदिल.\n>चिकलठाण्यातील योगेश झवेरी यांचे वादग्रस्त पोल्ट्रीफार्म कम कार सर्व्हिस सेंटर ग्रीनवर असल्याने बराच पेच निर्माण झाला होता. आराखड्यात नेमका तोच भाग व्यावसायिक केला आहे.\n>एकाच एकरात शाळा, रुग्णालय, फायर स्टेशन, उद्यानाचे आरक्षण\n>नद्या नाल्यांचा प्रस्तावित आराखड्यात उल्लेखच नाही.\n>कांचनवाडीत गट नं. १९ मध्ये चक्क गायरानावर सार्वजनिक सुविधांचे आरक्षण\n>एमजीएमच्या गोल्फ क्लबच्या बाजूने चार विस्तीर्ण रस्त्यांचे आरक्षण.\nसात जणांची नियोजन समिती\nहरकतीसूचना ऐकून घेण्यासाठी स्थायी समितीचे तीन सदस्य सरकारचे चार सदस्य अशी सात जणांची नियोजन समिती असेल. त्यांच्या अहवालावर सर्वसाधारण सभेने मोहोर उठवल्यावर आराखडा अंतिम केला जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/chaahat-khanna-revealed-about-casting-couch-saying-it-had-become-a-fashion-trend-some-took-benefit-some-not-1568551352.html", "date_download": "2021-06-20T02:12:42Z", "digest": "sha1:3IGIC23QJYWGJZYHWLBWKAK23AOP7QGD", "length": 5162, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chaahat Khanna revealed about casting couch, saying - 'It had become a fashion trend, some took benefit some not.' | चाहत खन्नाने कास्टिंग काउचबद्दल केला खुलासा, म्हणाली - 'हा एक फॅशन ट्रेंड बनला होता, कुणी फायदा घेतला कुणी नाही' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचाहत खन्नाने कास्टिंग काउचबद्दल केला खुलासा, म्हणाली - 'हा एक फॅशन ट्रेंड बनला होता, कुणी फायदा घेतला कुणी नाही'\nएंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री चाहत खन्ना, अभिनेता संजय दत्तचा गामी चित्रपट 'प्रस्थानम' मध्ये दिसणार आहे. याचदरम्यान चाहत खन्नाने कास्टिंग काउच आणि मीटू अभियानाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. चाहत खन्ना अशातच स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीत 'प्रस्थानम' चित्रपटांबरोबरच फिल्म इंडस्ट्रीतील वातावरणाबद्दलही बोलली. मुलाखतीत तिला कास्टिंग काउचबद्दलही प्रश्न केले गेले. यावर ती म्हणाली, 'चित्रपटांत कास्टिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, जर मी तुमच्यासाठी हे करत आहे तर त्या बदल्यात तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी वेगळे करावे लागेल. ही अभिनेत्री आणि निर्माता यांच्यातील बाब ��सते. मात्र आता कास्टिंग काउच काही प्रमाणात कमी झाले आहे.'\nमीटू अभियानाबद्दल चाहत खन्ना म्हणाली, 'हा एक फॅशन ट्रेंड बनला होता, कुणी फायदा घेतला कुणी नाही. काही अशाही होत्या ज्यांनी चेक घेऊन आपले तोंड बंद ठेवले आणि ज्यांचा पब्लिसिटी स्टंट होता तो यशस्वी झाला. मी अशा अनेक अभिनेत्रींना ओळखते, ज्यांना त्यादरम्यान गप्प बसने योग्य वाटले. पण मी तुम्हाला सांगू इच्छेत की, अनेक असेही कलाकार होते, ज्यांची नावे समोर यायला हवी होती, पण ती आली नाही.'\n'प्रस्थानम' चित्रपटात संजय दत्तसोबत मनीषा कोयराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अली फजल, अमायरा दस्तूर आणि सत्यजीत दुबे यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 20 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-2021-prediction-who-will-win-rajasthan-royals-vs-punjab-kings-match-10751", "date_download": "2021-06-20T01:15:41Z", "digest": "sha1:7DNJOGDLAKOOA4RI5BPZJW3KAUOTQLQ4", "length": 10602, "nlines": 148, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "IPL 2021 : राजस्थान, पंजाबचा आज धडाका; कोण मारणार बाजी? - IPL 2021 Prediction Who will win Rajasthan Royals vs Punjab Kings match | Sakal Sports", "raw_content": "\nIPL 2021 : राजस्थान, पंजाबचा आज धडाका; कोण मारणार बाजी\nIPL 2021 : राजस्थान, पंजाबचा आज धडाका; कोण मारणार बाजी\nIPL 2021 : राजस्थान, पंजाबचा आज धडाका; कोण मारणार बाजी\nIPL 2021 : के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज आणि संजू सॅमसन कर्णधार असलेला राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीत चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे.\nIPL 2021 : मुंबई - के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज आणि संजू सॅमसन कर्णधार असलेला राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीत चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे. वानखेडे स्टेडियमवरील या लढतीत प्रतिस्पर्धी संघांचे लक्ष्य आयपीएलला विजयी सुरुवात करण्याचेच असेल.\nबेन स्टोक्स, जोस बटलर यांनीही सॅमसनप्रमाणे धावांचा पाऊस पाडावा, अशी राजस्थानची अपेक्षा असेल. बटलर हा यशस्वी जैसवालच्या साथीत जोरदार सुरुवात करून देईल. हा धावांचा वेग सॅमसन आणि स्टोक्स वाढवत नेतील, असे राजस्थानचे गणित आहे. शिवम दुबे, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, रियान पराग, लियाम लिविंगस्टोन हे पंजाबची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. गोपाल, तेवतिया आणि पराग हे तिघेही लेगस्पीन गोलंदाज आहेत. त्यापैकी कोणाला राजस्थान पसंती देणार, हेही लक्षवेधक ठरेल. दुबे आणि तेवतिया हे स्फोटक फलंदाज आह���त. त्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे. जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत अष्टपैलू ख्रिस मॉरिसकडून जास्त अपेक्षा असतील. चारच परदेशी खेळाडूंचा समावेश होणार असल्याने मुस्तफिझूर रहमान याला संघात स्थान कसे देणार, हा प्रश्न आहे.\nहेही वाचा : पृथ्वीच्या तुफानी फटकेबाजीवर प्रेयसी फिदा\nगतमोसमात ६७० धावा केलेला राहुल आणि ४२४ धावा केलेला मयांक अगरवाल यांच्या साथीला ख्रिस गेलही आहे. सध्या बहरात असलेला डेव्हिड मलान, एम. शाहरुख खान, निकोलस पूरण हे आक्रमकही आहेत. शाहरुखला दीपक हुडा आणि सर्फराज खान यांच्याऐवजी पसंती मिळण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमी, झाये रिचर्डसन आणि रिली मेरेडिथ, खिस जॉर्डन हे राजस्थानला कसे रोखतात यावरही खूप काही अवलंबून असेल. मुरुगन अश्विन आणि रवी बिश्नोई या फिरकी गोलंदाजांवर धावा रोखण्याचीही जबाबदारी असेल.\nहेही वाचा : IPL 2021: भज्जीला फक्त एकच षटक का दिलं\nगेल्या पाच लढतींत पंजाबचे तीन विजय, तर राजस्थानचे दोन\nगेल्या स्पर्धेतील दोनही सामन्यांत राजस्थानची सरशी\nप्रथम फलंदाजी असताना प्रतिस्पर्ध्यांचा प्रत्येकी सहा सामन्यांत विजय\nधावांचा पाठलाग करतानाही राजस्थान ६ सामन्यांत विजयी, तर पंजाब तीन\nसॅमसनच्या पंजाबविरुद्ध १३४.७४ च्या स्ट्राइक रेटने ५१२ धावा\nराहुलला राजस्थानविरुद्धच्या चारशे धावा पूर्ण करण्याची संधी\nराहुल सेहवागच्या सर्वाधिक १०६ षटकारांपासून तीन षटकार दूर\nवानखेडेची खेळपट्टी फलंदाजांना जास्त साथ देणारी; पण दुसऱ्या डावात दव निर्णायक\nवानखेडेवरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७६.\nवानखेडेवर धावांचा पाठलाग करणारा संघ ५२.७ टक्के सामन्यात विजय.\nया मोसमातील सलामीच्या सामन्यात धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/covid-bed-scam-bengaluru-municipal-corporation-hospitals-says-mp-tejasvi", "date_download": "2021-06-20T01:56:23Z", "digest": "sha1:UKF2CS2IDGSSZQ6IZEILXJXG3BQOZYMT", "length": 17827, "nlines": 214, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मोठा बेड घोटाळा : महापालिकेतील कर्मचारी घेतात बेडसाठी 25 ते 50 हजारांची लाच - Covid bed scam in bengaluru municipal corporation hospitals says MP tejasvi surya | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोठा बेड घोटाळा : महापालिकेतील कर्मचारी घेतात बेडसाठी 25 ते 50 हजारांची लाच\nमोठा बेड घोटाळा : महापालिकेतील कर्मचारी घेतात बेडसाठी 25 ते 50 हजारांची लाच\nमोठा बेड घोटाळा : महापालिकेतील कर्मचारी घेतात बेडसाठी 25 ते 50 हजारांची लाच\nगुरुवार, 6 मे 2021\nभाजपची सत्ता असलेल्या महापालिकेमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nबेंगलुरू : भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेमध्ये एका बेडसाठी तेथील कर्मचारी 25 ते 50 हजारांची लाच घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा कोरोना (Covid19) बेड घोटाळा (Bed Scam) भाजपच्याच (BJP) खासदारांनी उघडकीस आणल्याने भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.\nकोरोना रुग्ण वाढू लागल्याने रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत. नातेवाईकांना अनेक तास चकरा मारून एखादा बेड उपलब्ध होत आहे. याचाच गैरफायदा घेतला जात आहे. बेंगलुरू महापालिकेच्या रुग्णालयांसाठी केंद्रीय बेड नोंदणी पध्दत ठेवण्यात आली आहे. यामध्येच घोटाळा होत असल्याचा आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी केला आहे. बेंगलुरू महापालिकेसह कर्नाटकातही भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे सुर्या यांच्या आरोपांची मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले.\nहेही वाचा : अदर पूनावाला यांच्या जीवाला धोका झेड प्लस सुरक्षेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nसुर्या यांनी केलेल्या आरोपांनुसार, महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमत आहे. त्यातून बेडसाठी गैरव्यवहार केले जात आहेत. कोरोनाबाधित पण घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नावाने काही बेड बुक केले जातात. त्यानंतर या बेडसाठी इतरांकडून 25 ते 50 हजार रुपयांची लाच घेतली जाते. चार हजारांहून अशा केस समोर आल्या आहेत. आरक्षित केलेल्या बेड पैसे न मिळाल्यानंतर खुल्या केल्या जात आहेत. हे बेड 12 तासांसाठी आरक्षित केल्या जात आहेत. त्यानंतर त्या लाच घेऊन दिल्या जात असल्याचे सुर्या यांनी सांगितले.\nसुर्या यांनी केलेल्या आरोपांनंतर कर्नाटकमध्ये एकच खळबळ उडाली ��हे. बेंगलुरू महापालिकेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नेत्रावती व रोहित कुमार या दोघांना अटक केली आहे. बेंगलुरूमध्ये बेड आरक्षणासाठी हे दोघे एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, सुर्या यांनी आपल्याच सरकारचे पितळ उघडले पाडल्याबद्दल काँग्रेसने त्यांचे अभिनंदन केले आहे.\nकाही आमदारांकडून महापालिका रुग्णालयातील एकुण बेडपैकी 15 टक्के बेड राखीव ठेवण्यासाठी यंत्रणेवर दबाव आणत असल्याचे सुर्या यांच्या निदर्शनास आले होते. सरकारी रुग्णालयांमध्ये 150 व्हेंटिलेटर आणि खासगीमध्ये 400 व्हेंटिलेटर आहेत. तर दुसरीकडे दररोज 20 ते 25 हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आमच्यावर खूप ताण येत असल्याचे एका सरकारी रुग्णालयातील डॅाक्टरांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nस्वबळावर लढण्याबाबत आढळराव म्हणाले...\nशिरूर : आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या की राज्याच्या सत्तेतील मित्रपक्षांशी आघाडी करून याबाबतचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...\nशनिवार, 19 जून 2021\nगर्दी पाहून वाटलं की कार्यक्रम न करताच परत जावं : अजित पवार\nपुणे ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमास उसळलेली गर्दी पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...\nशनिवार, 19 जून 2021\nसकाळी भाजपकडून मिसिंगची तक्रार अन् दुपारी सरनाईक मतदारसंघात हजर\nठाणे : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे बेपत्ता असल्याची तक्रार आज सकाळी भाजपकडून (BJP) वर्तकनगर पोलीस ठाण्यात...\nशनिवार, 19 जून 2021\nखबरदार, जिल्ह्याबाहेर गेल्यास होम क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा इशारा\nपुणे : शहरात कोरोनाचे (Covid-19) निर्बंध शिथिल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी वीकेंडला कडक निर्बंध (...\nशनिवार, 19 जून 2021\nसुनील शेळकेंची ती मागणी मान्य करत बाळा भेगडेंनी उलटवला डाव \nपिंपरी : कोरोनाच्या संकटात मावळ तालुक्यातील (जि. पुणे) पालकांना मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीकरिता...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार शेळकेंची साद आणि त्याला भेगडेंचा प्रतिसाद\nपिंपरी : कोरोना संकटात मावळ तालुक्यातील Maval (जि.पुणे) पालकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार सरनाईक बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार\nठाणे : आमदार प्रताप सरनाईक Pratap Saranaik हे बेपत्ता असल्याची तक्रार आज भाजपकडून वर्तकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. \"आमदार झाले Mr.india...\nशनिवार, 19 जून 2021\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी 'एम्स'च्या प्रमुखांनी सांगितली 'त्रिसूत्री'\nनवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट (Third Wave) पुढील 6 ते 8 आठवड्यांत...\nशनिवार, 19 जून 2021\n'एम्स'चे प्रमुख म्हणतात, कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य..6 ते 8 आठवड्यांत येणार\nनवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट (Third Wave) पुढील 6 ते 8 आठवड्यांत...\nशनिवार, 19 जून 2021\nदुर्दैवी योगायोग : पत्नीच्या मृत्यूनंतर पाचच दिवसांत मिल्खासिंग यांनी जग सोडलं\nनवी दिल्ली : प्रसिद्ध धावपटू मिल्खासिंग (Milkha Singh) यांचे ९१व्या वर्षी काल (ता.18) रात्री निधन झाले. मिल्खासिंग यांना कोरोनाचा (Covid19)...\nशनिवार, 19 जून 2021\n'फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह यांचे निधन\nनवी दिल्ली : धावपटू ' फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांचे काल रात्री ९१व्या वर्षी निधन झाले. मिल्खा सिंह यांचा...\nशनिवार, 19 जून 2021\nविनाकारण अंगावर याल तर जिथल्या तिथे हिशेब करु..वर्धापदिनी शिवसेनेचा इशारा\nमुंबई : शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापनदिन. आजचा वर्धापनदिन शिवसेना साध्या पद्धतीने साजरा करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबूकच्या माध्यमातून...\nशनिवार, 19 जून 2021\nकोरोना corona scam bjp खासदार कर्नाटक मुख्यमंत्री उच्च न्यायालय high court गैरव्यवहार आरक्षण सरकार government महापालिका व्हेंटिलेटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thehealthsite.com/marathi/news/bollywood-actor-ashutosh-rana-tests-covid-positive-in-marathi-808149/", "date_download": "2021-06-20T01:41:21Z", "digest": "sha1:KNCS2PC4VQPQWIGVZ25NELF2MJ7EUZID", "length": 10978, "nlines": 145, "source_domain": "www.thehealthsite.com", "title": "अभिनेता आशुतोष राणा Covid-19 Positive, काही दिवसांपूर्वीच घेतला होता कोरोना व्हॅक्सिनचा डोस |", "raw_content": "\nHome / Marathi / Health News / अभिनेता आशुतोष राणा Covid-19 Positive, काही दिवसांपूर्वीच घेतला होता कोरोना व्हॅक्सिनचा डोस\nअभिनेता आशुतोष राणा Covid-19 Positive, काही दिवसां��ूर्वीच घेतला होता कोरोना व्हॅक्सिनचा डोस\nबॉलीवुडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता आशुतोष राणा (Bollywood Actor Ashutosh Rana) याला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.\nबॉलीवुडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता आशुतोष राणा (Bollywood Actor Ashutosh Rana) याला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. वृत्तसंस्था आयएएनएसच्या (IANS) रिपोर्टनुसार, आशुतोषचा कोविड टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. (Ashutosh Rana tests Covid Positive) या वृत्ताला आशुतोषकडून दुजोरा मिळाला आहे. आशुतोष यानं सोशल मीडिया अकाउंटवरून खुलासा केला आहे. दरम्यान, आशुतोष यानं काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. Also Read - Covid-19 Third Wave: महाराष्ट्रात चिंता वाढली पुढच्या काही आठवड्यात येणार कोरोनाची तिसरी लाट\nअभिनेता आशुतोष राणा यानं आपल्या चाहत्यांना चैत्र पाडवा अर्थात मराठी नववर्ष (Gudi Padwa) आणि चैत्र नवरात्रीच्या (Chaitra Navratra 2021) शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्या कोरोनाची लागण झाल्याचा देखील खुलासा केला आहे. (Ashutosh Rana tests Covid Positive in Marathi) Also Read - Yami Gautam Beauty Secret: चेहऱ्यावर लावते तांदळाचा मास्क आणि ओठांवर साजूक तूप\nसंपर्कात आलेल्यांनी टेस्ट करावी…\nआशुतोष राणा सध्या होम क्वारंटाईन आहे. त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, त्यानं कुटुंबातील इतर सदस्यांची देखील कोरोना टेस्ट करून घेतली आहे. 7 एप्रिलनंतर संपर्कात आलेले सर्व मित्र, फॅन्स आणि शुभचिंतकांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, अशी विनंती देखील आशुतोष राणा यानं केली आहे. Also Read - Covid 19 Recovery Tips: कोरोनातून बरे झाल्यानंतर काय खावं आणि काय प्यावं\nBKC कोविड लसीकरण केंद्राच्या उत्तम सेवेसाठी @mybmc @CMOMaharashtra @PMOIndia व कोविड लसीकरण केंद्राच्या सर्व वैद्यकीय चिकित्सकांचे, परिचारिकांचे विशेष आभार 🙏🏽 आज आम्ही लसिकरणाचा पहिला डोस घेतला. लसीकरण करून घ्या व आवर्जून मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा व हात सॅनिटाईझ करत रहा 🙏🏽🙏🏽 pic.twitter.com/TGHyAN7Kd7\nरेणुका शहाणे सोबत घेतली होती कोरोना लस…\nमिळालेली माहिती अशी की, आशुतोष राणा यानं गेल्या काही दिवसांपूर्वी पत्नी रेणुका शहाणे-राणा (Renuka Shahne-Rana) सोबत कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. आशुतोष राणा नुकताच रिलिज झालेला चित्रपट ‘पगलेट’मध्ये झळकला होता. या चित्रपटात सान्या मल्होत्रा, सयानी गुप्ता, रघुबीर यादव आणि शीबा चड्ढा दिसला होता.\nदरम्यान, व्हॅक्सिन घ���तल्यानंतर देखील कोरोना व्हायरसची लागण होत आहे. गायक पलाश सेन (Singar Palash Sen) याचा कोविड रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे. पलाश सेन सध्या होम क्वारंटाईन आहे.\n ड्युप्लिकेट रेमडेसिव्हिर इंजेक्शन, 400 बाटल्यांसह औषध विक्रेत्याला अटक\nLockdown and Night Curfew: महाराष्ट्रानंतर आता राजस्थानात घेतला मोठा निर्णय, उद्यापासून कठोर अमंलबजावणी\nLack of Sleep and Early Death: बुज़ुर्गों में नींद की कमी से हो सकता है डिमेंशिया, स्टडी का दावा अनिद्रा से पड़ सकती है खतरे में जान \nOver Exercise Side Effects: आयुर्वेद के अनुसार सिर्फ इतनी देर तक ही करनी चाहिए एक्‍सरसाइज, जानिए वर्कआउट करने का वैदिक नियम\nHeadache After Exercise: एक्सरसाइज करने के बाद आपको भी होता है सिरदर्द तो हो जाएं सतर्क, हो सकते हैं ये 5 गंभीर कारण\nLIVE Coronavirus Live Updates: कर्नाटक में इम्यूनिटी बढ़ाने के लिए बच्चों को मुफ्त में पिलाया जा रहा है दूध\nCOVID-19 3rd Wave: अगले 6 से 8 हफ्तों में आ सकती है कोरोना की तीसरी लहर, एम्स के डॉक्टर ने दी चेतावनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-2021-rajasthan-royals-vs-delhi-capitals-virender-sehwag-tweet-chris-morris-10799", "date_download": "2021-06-20T00:29:55Z", "digest": "sha1:P7W5SOCDIOUS2FGSFYZN7PNIYZ3PMU35", "length": 9912, "nlines": 141, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "IPL 2021 : पैसा मिळाला आणि आता इज्जतही; मॉरिसच्या खेळीवर सेहवाग झाला फिदा - ipl 2021 rajasthan royals vs delhi capitals virender sehwag tweet on chris morris | Sakal Sports", "raw_content": "\nIPL 2021 : पैसा मिळाला आणि आता इज्जतही; मॉरिसच्या खेळीवर सेहवाग झाला फिदा\nIPL 2021 : पैसा मिळाला आणि आता इज्जतही; मॉरिसच्या खेळीवर सेहवाग झाला फिदा\nIPL 2021 : पैसा मिळाला आणि आता इज्जतही; मॉरिसच्या खेळीवर सेहवाग झाला फिदा\nआयपीएलच्या लिलावात क्रिस मॉरिससाठी राजस्थानने 16.25 कोटी मोजले होते. हे पैसे वाया जाणार नाहीत, अशीच खेळी मॉरिसने केली.\nIndian Premier League 2021, Rajasthan Royals vs Delhi Capitals, 7th Match: आयपीएलच्या 14 व्या हंगामात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) ने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ला 3 विकेट्सनी पराभूत करुन पहिला विजय नोंदवला. आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा ठरलेल्या क्रिस मॉरिसने (Chris Morris) तुफानी खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. दिल्ली कॅपिटल्सने चेस करणाऱ्या राजस्थानला पराभवाच्या उंबरठ्यापर्यंत नेले होते. पण क्रिस मॉरिसने जबरदस्त फटकेबाजी करत दिल्लीच्या हातून सामना हिसकावून घेतला.\nविराट, रोहित, बुमराहला वर्षाला सात कोटी रुपये; हार्दिक, पंत पाच कोटींचे मानकरी\nमॉरिसने आ���ल्या तुफानी खेळीने संघ आपल्यावर विश्वास ठेवू शकतो, हे दाखवून दिले. आयपीएलच्या लिलावात क्रिस मॉरिससाठी राजस्थानने 16.25 कोटी मोजले होते. हे पैसे वाया जाणार नाहीत, अशीच खेळी मॉरिसने केली.\nमॉरिसच्या दमदार इनिंगनंतर अनेकांना पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनने निर्णायक क्षणी सिंगल टाळल्याचा क्षण आठवला असेल. नॉन स्ट्राईकवर असलेल्या मॉरिसला स्ट्राईक देणं संजूनं टाळल होते. त्याच मॉरिसने आपण सामन्याला कलाटणी देऊ शकतो हे दाखवू दिले. पंजाबविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळीनंतर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात संजू बाद झाला होता. दुसऱ्या सामन्यात मॉरिसने आपणही तुफान फटकेबाजी करु शकतो, याची झलक दाखवली.\nDC vs RR: परागची चपळाई; पंतच्या खेळीला लावला ब्रेक (VIDEO)\nभारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने राजस्थान आणि दिल्ली यांच्यातील सामन्यानंतर एक खास ट्विट केले आहे. यात त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यातील क्रिस मॉरिसचा फोटो आणि दिल्ली विरुद्धच्या सामन्यातील त्याचा रुबाब दाखवणारे फोटो शेअर केले आहते. पंजाब विरुद्धच्या फोटोचा वर्णन करताना सेहवागने लिहिलंय की पैसा मिळाला पण इज्जत नाही. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मॉरिसने पैसा आणि इज्जत दोन्हीचा संगम साधला, अशा आशयाचे ट्विट सेहवागने केले आहे. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात क्रिस मॉरिसने 72 सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावे 589 धावा आहेत. त्याच्या नावे 2 अर्धशतकांची नोंद असून 83 विकेट त्याच्या खात्यात जमा आहेत.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gdchuanghe.com/mr/Die-cast-for-auto-parts", "date_download": "2021-06-20T00:58:06Z", "digest": "sha1:JEU7U3ZCVV7CJZJF7DGFFWSCEF4B4BI3", "length": 5129, "nlines": 112, "source_domain": "www.gdchuanghe.com", "title": "मरणार कास्ट ऑटो भाग, घाऊक मरणार टाकले स्वयं भाग पुरवठादार, उत्पादक, कारखाना किंमत - Chuanghe फास्टनर Co., लि", "raw_content": "\nऑटो भागांसाठी कास्ट डाई\nऑटो भागांसाठी कोल्ड फोर्ज\nवैद्यकीय उपकरणांसाठी कोल्ड फोर्ज\nविद्युत उपकरणांसाठी कोल्ड फोर्ज\nऑटो भागांसाठी बदलत आहे\nवैद्यकीय उपकरणांकडे वळत आहे\nविद्युत उपकरणांसाठी वळत आहे\nऑटो भागांसाठी कास्ट डाई\nवैद्यकीय उपकरणांसाठी डाई कास्ट\nविद्युत उपकरणांसाठी डाई कास्ट\nकास्टिंग एक्सट्रूजन कार इंजिन पार्ट्स डाई\nकास्ट स्टील ऑटो स्पेअर पार्ट्स डाई\nस्वयंचलित करण्यासाठी उच्च दर्जाचे स्टेनलेस स्टील व्हील हब फ्लॅन्जेस\nआम्ही कशी मदत करू शकता\nआपण एक जलद समाधान शोधत आहात CHE आपले समर्थन कसे करते हे जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nCh 2019 चुआंगे फास्टनर कंपनी, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-vishleshan/next-six-days-are-important-home-minister-anil-deshmukh-72859", "date_download": "2021-06-20T01:03:28Z", "digest": "sha1:NFD7PNQVUYVWGWK2H3OKUARPER5LMKC4", "length": 18879, "nlines": 220, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "गृहमंत्री अनिल देशमुखांसाठी आगामी सहा दिवस महत्त्वाचे - The next six days are important for Home Minister Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगृहमंत्री अनिल देशमुखांसाठी आगामी सहा दिवस महत्त्वाचे\nगृहमंत्री अनिल देशमुखांसाठी आगामी सहा दिवस महत्त्वाचे\nगृहमंत्री अनिल देशमुखांसाठी आगामी सहा दिवस महत्त्वाचे\nगृहमंत्री अनिल देशमुखांसाठी आगामी सहा दिवस महत्त्वाचे\nबुधवार, 24 मार्च 2021\nती नोंदविण्यात न आल्याने त्यांनीही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.\nपिंपरी : भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या ऍड जयश्री पाटील यांच्या याचिकेवर येत्या मंगळवारी (ता. 30 मार्च) सुनावणी होणार आहे. स्वतः पाटील यांनी ही माहिती बुधवारी (ता. 24 मार्च) 'सरकारनामा'ला दिली.\nदरम्यान, देशमुख यांच्याविरुद्धच्या परमबीर सिंग यांच्या याचिकेवर उद्या (ता. 25 मार्च) सुनावणी होणार आहे. त्यामुळे देशमुखांच्या दृष्टीने आगामी सहा दिवस खूपच महत्वाचे आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष त्याकडे लागलेले आहे.\nमुंबई पोलिस आयुक्तपदावरून राज्य सरकारने केलेल्या आपल्या बदलीला परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबरोबरच देशमुखांनी महिन्याला शंभर कोटी रुपये हफ्ता पोलिस अधिकाऱ्यांना गोळा करण्यास सांगितला होता. त्याचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ती फेटाळून लावली. ही घटना मुंबईतील असल्याने प्रथम तेथील उच्च न्यायालयात संबंधितांस जाण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच, त्याबाबत उद्या लगेच सुनावणी घेण्याचा आदेश दिला आहे.\nदुसरीकडे, ऍड. पाटील यांनीही देशमुखांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी 21 मार्च रोजी मुंबईतील मलबार हिल पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र, ती नोंदविण्यात न आल्याने त्यांनीही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या 30 तारखेला सुनावणी होणार असल्याचे बुधवारी (ता. 24 मार्च) पाटील यांनी सांगितले. पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला. खंडणी उकळली, बेकायदेशीर कमाई केली; म्हणून देशमुख व वाझेंविरुद्ध आयपीसी आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची पाटील यांची मागणी आहे.\nहेही वाचा परमबीर सिंग यांना धक्का : देशमुखांविरोधातील याचिकेच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nनवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. त्यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.\nराज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते.\nमागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना निधी गोळा करण्यासाठी सांगत, असे आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रात केले होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपरमबीरसिंह यांना अटकेपासून पुन्हा दिलासा\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग विरुद्ध राज्य सरकार (Parambirsingh Vs State of Maharashtra) यांच्यातील न्यायालयीन सामना रोज वेगवेगळी...\nसोमवार, 14 ���ून 2021\nपरमबीरसिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका\nनवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी नव्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या विविध...\nशुक्रवार, 11 जून 2021\nपरमबीरसिंग यांना अटकेपासून पुन्हा दिलासा : `सचिन वाझे आणि सरकारचे प्रेम रोमिओ-ज्युलिएटसारखे\nमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील सीबीआयच्या तक्रारीविरोधात केलेल्या राज्य सरकारच्या याचिकेला सीबीआयने आज मुंबई उच्च न्यायालयात...\nगुरुवार, 10 जून 2021\nपरमबीरसिंह प्रकरण : याचिकेला नवीन वळण, कार्तिक भटने केले गंभीर आरोप...\nनागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख Former Home Minister Anil Deshmukh यांच्यावर झालेल्या आरोप प्रकरणात राज्याचे माजी पोलिस महासंचालक परमबीर...\nगुरुवार, 10 जून 2021\nअनिल परब यांचे रिसॉर्ट पडणार म्हणजे पडणार\nमुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे माजी...\nगुरुवार, 10 जून 2021\nनागपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर दुनेश्‍वर पेठे\nनागपूर : नागपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी Nagpur City NCP President अखेर दुनेश्‍वर पेठे Duneshwar Pethe यांची नियुक्ती करण्यात...\nबुधवार, 9 जून 2021\nसीएम पीएम भेटीत झाले असेल तरी काय\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी २० मिनिटे नेमकी काय चर्चा...\nबुधवार, 9 जून 2021\nमावळातील शासकीय कार्यालयांत अनेक `वाझे` : बाळा भेगडे यांचा आरोप\nमावळ ः मावळातील शासकीय कार्यालयात भ्रष्ट्राचार सुरू आहे. आमदारांच्या आशिर्वादाने या कार्यालयांमध्ये अनेक वाझे आहेत, असा आरोप माजी मंत्री बाळा...\nरविवार, 6 जून 2021\nअनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी होणार\nरत्नागिरी : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे माजी...\nबुधवार, 2 जून 2021\nदेवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण\nमुंबई : मराठा आरक्षण, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल...\nसोमवार, 31 मे 2021\nकिरीट सोमय्यांचं भाकित; अन���ल परब केवळ दोन महिन्यांचे पाहूणे\nबदलापूर : मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॅाम्बनंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाची चौकशी CBI...\nरविवार, 30 मे 2021\nअनिल परबांचा `अनिल देशमुख` होऊ नये म्हणून महाविकास आघाडीचा हा प्लॅन ठरलाय\nपुणे : मुंबई पोलिसांना शंभर कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची सीबीआय (CBI) चौकशी सुरू...\nरविवार, 30 मे 2021\nअनिल देशमुख anil deshmukh मुंबई mumbai उच्च न्यायालय high court पोलिस पोलिस आयुक्त सर्वोच्च न्यायालय सीबीआय भ्रष्टाचार मुंबई उच्च न्यायालय mumbai high court मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/pravara-kovid-center-became-basis-vikhe-patil-stops-three-hours-every-day", "date_download": "2021-06-20T00:56:23Z", "digest": "sha1:MEFVOWJ3YHFKUQGO6KJXAM6WXKY3HL4I", "length": 20347, "nlines": 222, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "प्रवरा कोविड सेंटर ठरला आधार ! विखे पाटील रोज तीन तास थांबून घेतात आढावा - Pravara Kovid Center became the basis! Vikhe Patil stops for three hours every day | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रवरा कोविड सेंटर ठरला आधार विखे पाटील रोज तीन तास थांबून घेतात आढावा\nप्रवरा कोविड सेंटर ठरला आधार विखे पाटील रोज तीन तास थांबून घेतात आढावा\nप्रवरा कोविड सेंटर ठरला आधार विखे पाटील रोज तीन तास थांबून घेतात आढावा\nरविवार, 23 मे 2021\nपद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटरला आमदार विखे पाटील दररोज काही तास वेळ देत आहेत.\nकोल्हार : आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी लोणी येथे सुरू केलेले प्रवरा कोविड सेंटर जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधार ठरत आहे. या केंद्रात आमदार राधाकृष्ण विखे पाटील दररोज सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उपस्थित राहून कामकाजाचा आढावा घेऊन अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. (Pravara Kovid Center became the basis\nयेथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटरला आमदार विखे पाटील दररोज काही तास वेळ देत आहेत. यावेळेत ते रुग्णांना दिलेले उपचार, आहार, योगासने तसेच अन्य बाबींच्या वेळा पाळल्या जातात की नाही, यावर लक्ष ठेवत आहेत. तसेच दिवसभराचा आढावा घेऊन पुढील नियोजनाबाबत संबंधितांना सूचना करत आहेत. ज्या वस्तूंची आवश्‍यकता आहे, त्या वस्तू तातडीने केंद्रास मिळतील, याची व्यवस्था करत आहेत.\nविखे पाटील दररोज सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत कोविड सेंटरमध्ये वेगवेगळ्या संस्थांची मदत घेऊन त्यांच्या समस्यांचे निवारण करीत असतात. विखे यांचे हमखास भेटण्याचे ठिकाण म्हणून आता लोणी येथे राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव व राहुरी तालुक्‍यांतील अनेक कार्यकर्ते येथे येत आहेत. जनतेशी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतात. तसेच या समस्या जागेवर सोडविण्यासाठी प्राधान्य देत आहेत. त्यांच्या या कार्यशैलीमुळे जनतेचे अनेक प्रश्‍न तत्काळ मार्गी लागत आहेत.\nजिल्ह्यात एकूणच कोरोनाची परिस्थिती अतिशय भयावह आहे. सामान्य रुग्णांना आधार मिळत नसल्याने कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कोविड सेंटर सुरू केले. आतपर्यंत येथून 488 रुग्ण बरे होऊन गेले आहेत. या सेंटरसाठी खारीचा वाटा उचलण्याचे मोठे समाधान आहे.\n- आमदार राधाकृष्ण विखे पाटील\nपेन्शनधारकांचे एक दिवसीय उपोषण\nश्रीरामपूर : पेन्शनवाढीच्या प्रतीक्षेत अनेक पेन्शनधारकांचे कोरोनाच्या संकटात मृत्यू झाला आहे. त्यामुळे इपीएस 95 पेन्शनधारकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस देशव्यापी उपोषण आंदोलन पुकारले आहे, अशी माहिती राष्ट्रीय संघर्ष समितीचे राज्य कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी दिली.\nपोखरकर म्हणाले की, देशभरातील 67 लाख पेन्शनधारक एक जून रोजी आपल्या कुटुंबासोबत घरात उपवास करुन निषेध व्यक्त करणार आहेत. सोशल माध्यमाद्वारे खासदार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपवास आंदोलनाचे फोटो पाठवून न्यायासाठी विनंती केली जाणार आहे.\nदेशातील विविध महामंडळे, खाजगी उद्योग संस्था, सहकार क्षेत्र आदीमध्ये इपीएस 95 पेन्शनधारक गेल्या अनेक वर्षापासून न्यायाच्या अपेक्षेत आहे. पेन्शनधारकांना दरमहा केवळ 300 ते तीन हजार रुपये पेन्शन मिळते. त्या व्यतिरीक्त कुठलाही महागाई भत्ता अथवा वैद्यकीय सुविधा मिळत नाही. कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत देशभरात पेन्शनवाढीसाठी अनेक आंदोलने झाली. आंदोलकांनी दिल्लीत पंतप्रधान, कामगार मंत्री यांच्या भेटी घेतल्या.\nखासदार, अभिनेत्या हेमा मालिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी पेन्शनवाढीची समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये आशा निर्माण झाली होती. केंद्रीय कामगार मंत्री यांनी आश्वासन दिल्याने सर्व आंदोलने स्थगित केली. तसेच राज्यातील जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली. परंतु पेन्शनवाढीबाबत अद्याप सरकारने दखल घेतली नसल्याचा आरोप पोखरकर यांनी केला आहे.\nखतांच्या किमतीबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत ः विखे पाटील\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nदुर्दैवी योगायोग : पत्नीच्या मृत्यूनंतर पाचच दिवसांत मिल्खासिंग यांनी जग सोडलं\nनवी दिल्ली : प्रसिद्ध धावपटू मिल्खासिंग (Milkha Singh) यांचे ९१व्या वर्षी काल (ता.18) रात्री निधन झाले. मिल्खासिंग यांना कोरोनाचा (Covid19)...\nशनिवार, 19 जून 2021\n'फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह यांचे निधन\nनवी दिल्ली : धावपटू ' फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांचे काल रात्री ९१व्या वर्षी निधन झाले. मिल्खा सिंह यांचा...\nशनिवार, 19 जून 2021\nमाझ्या 20 हजार लोकसंख्येच्या गावात एकही डॉक्‍टर नाही ः सोनिया दुहानने सांगितले भीषण वास्तव\nपारनेर : हरियाणातील (Hariyana) माझ्या सुमारे वीस ते बावीस हजार लोकसंख्येच्या गावात साध्या प्राथमिक आरोग्याच्या सुविधा देखील नाहीत. गावात डॉक्‍टर...\nसोमवार, 31 मे 2021\nनागपूरकर कुस्तीप्रेमी म्हणतात, गुन्हा सिद्ध होईपर्यंत सुशीलवर कारवाई नको...\nनागपूर : जागतिक कुस्तीमध्ये ज्याने भारताला नावलौकिक मिळवून दिला, असा महान कुस्तीपटू सुशीलकुमार The great wrestler Sushilkumar याच्यावर खुनाचा आरोप...\nशनिवार, 29 मे 2021\nजयंत पाटलांनी दिल्या नगरकरांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा\nनगर : आज नगरचा ५३१ वा स्थापना दिवस. बहामनी राजवट संपुष्टात आल्यानंतर १४९० साली अहमद निझामशाहा (Ahmed Nijamshaha) याने 'कोटबाग निजाम' हा...\nशुक्रवार, 28 मे 2021\nहिंदू स्मशान संस्थेत तिसरी दाहिनी लावण्यास परिसर बचाव समितीचा विरोध...\nनागपूर : कोविड काळात अमरावतीच्या मध्यवस्तीत वसलेल्या हिंदू स्मशान संस्थेवर येणारा अंत्यसंस्कारांचा ताण शहरात असलेल्या विविध स्मशानांकडे वळता...\nमंगळवार, 25 मे 2021\nकोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले 'आयएमए'चे माजी अध्यक्ष कोरोनाश��� झुंज हरले\nनवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19) रुग्णसंख्येतील (Patients) वाढ सुरूच असून, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आता इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA)...\nमंगळवार, 18 मे 2021\nशिक्षणतज्ञ फातेमा झकेरिया यांचे निधन\nऔरंगाबाद : मौलाना आझाद एज्युकेशनल ट्रस्ट आणि मौलाना आझाद सोसायटीच्या अध्यक्षा फातेमा रफीक झकेरिया यांचे मंगळवारी (ता.६) खासगी...\nमंगळवार, 6 एप्रिल 2021\nममता बॅनर्जींच्या भाच्याची सीबीआय करणार चैाकशी..\nनवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजा अभिषेक बॅनर्जी यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने आज समन्स बजावली आहे...\nरविवार, 21 फेब्रुवारी 2021\nमोदी सरकारकडून पद्मश्री जाहीर, पण शरीफ चाचा वर्षभरानंतरही वंचित...\nअयोध्या : बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे ८५ वर्षांचे मोहम्मद शरीफ यांच्या कामाची दखल घेऊन मोदी सरकारने २०१९ त्यांना पद्मश्री जाहीर केला....\nरविवार, 21 फेब्रुवारी 2021\nमेट्रोमॅन श्रीधरन भाजपच्या वाटेवर; निवडणुकही लढवणार...\nनवी दिल्ली : दिल्लीपासून कोचीपर्यंत मेट्रो सेवेने देशाला जोडण्यात महत्वाची भूमिका बजावलेले ई श्रीधरन वयाच्या ८८ व्यावर्षी भाजपमध्ये प्रवेश करणार...\nगुरुवार, 18 फेब्रुवारी 2021\nआम्ही खुनशीने वागलो असतो, तर शिवसेना संपली असती\nपिंपरी : वैभववाडी (जि.सिंधुदुर्ग) येथील भाजपचे सात नगरसेवक शिवसेनेत गेले म्हणजे राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, असं नाही. अमितभाईंच्या...\nबुधवार, 10 फेब्रुवारी 2021\nपद्मश्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil सकाळ मका maize योगा योगासने संगमनेर कोरोना corona आंदोलन agitation उपवास fast खासदार नरेंद्र मोदी narendra modi सहकार क्षेत्र वर्षा varsha महागाई दिल्ली खत fertiliser\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-ganit-bhet-dr-mangala-narlikar-%C2%A0%C2%A0-1562", "date_download": "2021-06-20T00:34:17Z", "digest": "sha1:VLRYIRMZ22D6QAK6K46SOZID45C55VU2", "length": 10584, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Ganit Bhet Dr. Mangala Narlikar | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 17 मे 2018\n किती गमती असतात त्यात...\nमुलांनी आपापले नकाशे तयार करून आणले होते. शीतल आणि हर्षानं बागेच्या नकाशात रंगही भरले होते. त्यामुळं तो आकर्षक दिसत होता. सतीश आणि नंदूनं शाळेच्या परिसराचा नकाशा बनवला होता. ‘हा मोठ्या परिसराचा नकाशा आहे, तुम्हाला जास्त चालायला लागलं ना\n‘हो.. आणि आमच्यापैकी कुणाची प���वलं मोजायची हे ठरवायला काळजी घ्यावी लागली. कारण माझी आठ पावलं म्हणजे नंदूची दहा पावलं होतात,’ सतीशनं सांगितलं. ‘तुम्हाला त्या प्रमाणात रस्त्याच्या लांबीचा हिशोब करावा लागला असेल’ बाई म्हणाल्या. ‘हो, जेव्हा सतीशची पावलं मोजली तेव्हा त्यांची सव्वापट करून घेतली, मग माझ्या पावलांच्या प्रमाणात नकाशा तयार केला,’ नंदूचं ऐकून ‘तुम्ही सतीशच्या पावलांची सव्वापट करण्याचं आणखी एक गणित केलं तर’ बाई म्हणाल्या. ‘हो, जेव्हा सतीशची पावलं मोजली तेव्हा त्यांची सव्वापट करून घेतली, मग माझ्या पावलांच्या प्रमाणात नकाशा तयार केला,’ नंदूचं ऐकून ‘तुम्ही सतीशच्या पावलांची सव्वापट करण्याचं आणखी एक गणित केलं तर शीतल आणि हर्षाला हा प्रश्‍न आला नाही का शीतल आणि हर्षाला हा प्रश्‍न आला नाही का’ बाईंच्या प्रश्‍नाला हर्षानं उत्तर दिलं, ‘हो.. शीतलची पावलं मोठी आहेत म्हणून आम्ही दोघी बरोबर चाललो, तरी प्रत्येक वेळी तिचीच पावलं मोजली, मग संख्या थोड्या लहान मिळाल्या.’\n दोनही टीम्सनी चांगला विचार केला. सगळ्यांना शाबासकी..’ बाई म्हणाल्या.\nशाळापरिसराचा नकाशा पाहून हर्षानं विचारलं, ‘पु, के, चिंपे, उप, सा हे काय आहेत’ तिला आनंदनं उत्तर दिलं, ‘पु म्हणजे पुस्तकांचं दुकान, के म्हणजे केमिस्ट, चिंपे म्हणजे चिंचा-पेरूची गाडी, उप म्हणजे उपाहारगृह आणि सा हे सायकलचं दुकान आहे.’ सतीश म्हणाला, ‘पण आमच्या नकाशात एक प्रॉब्लेम आहे. सगळी अंतरं बरोबर वाटत नाहीत.’ (कृपया आकृती नं. १ पहा)\n‘शास्त्री रोड आणि विद्याविकास रस्ता समांतर आहेत. सायकलच्या दुकानापासून शास्त्री रोडकडं जायला दोन रस्ते आहेत. समांतर रेषांच्या मधलं अंतर सगळीकडं समान असतं. चिंचापेरूच्या गाडीजवळून गेलं तर ४०० मीटर होतात पण स्टेशनरोडवरून गेलं तर ३२० मीटर होतात असा फरक का पडतो\nबाई म्हणाल्या, ‘आधी तुम्हाला शाबासकी देते. नीट नकाशा काढून सगळी अंतरं तपासून पाहणं, प्रामाणिकपणे नोंद करणं, काही विसंगती दिसली तर तिच्यावर विचार करणं हे सगळे गुण इथं दिसले..’ सतीश आणि नंदू खूष झाले. ‘आता तुम्हाला मिळालेली विसंगती पाहू. स्टेशनरोडकडं जाणारा रस्ता थोडा तिरका, असा जातो का’ असं म्हणून त्यांनी ठिपक्‍यांची रेष काढली. त्यावरून नकाशावर पुन्हा अंतरं मोजली, तेव्हा स्टेशनरोडवरील मार्गाचं अंतर जवळपास ३२० मीटर भरलं. सतीश म्हणाला, ��खरं आहे. सायकलवरून जाताना हॅंडल जरा डावीकडं वळवावं लागतं म्हणजे रस्ता किंचित डावीकडं वळतो खरा.’ ‘नकाशा जास्तीत जास्त अचूक काढणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी अनेक गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. बाकी या सुधारणेवरून भूमितीमधील एक तत्त्व दिसून येतं ते लक्षात आलं का’ असं म्हणून त्यांनी ठिपक्‍यांची रेष काढली. त्यावरून नकाशावर पुन्हा अंतरं मोजली, तेव्हा स्टेशनरोडवरील मार्गाचं अंतर जवळपास ३२० मीटर भरलं. सतीश म्हणाला, ‘खरं आहे. सायकलवरून जाताना हॅंडल जरा डावीकडं वळवावं लागतं म्हणजे रस्ता किंचित डावीकडं वळतो खरा.’ ‘नकाशा जास्तीत जास्त अचूक काढणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी अनेक गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. बाकी या सुधारणेवरून भूमितीमधील एक तत्त्व दिसून येतं ते लक्षात आलं का’ बाईंनी विचारलं. ‘ते कोणतं’ बाईंनी विचारलं. ‘ते कोणतं’ सतीशनं विचारलं. ‘त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. इथं तुझा मार्ग आणि मी दाखवलेला ठिपक्‍यांचा मार्ग यात काय फरक आहे पाहा. तुझा मार्ग त्रिकोणाच्या दोन बाजूंचा आहे, तर ठिपक्‍यांचा मार्ग त्याच त्रिकोणाची एक बाजू दाखवतो,’ बाईंनी समजावलं.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/eknath-kadase-ed-notice/", "date_download": "2021-06-20T00:26:27Z", "digest": "sha1:U6VWIXICXVCFT2RDGVFC52XKOE53NJEY", "length": 8983, "nlines": 116, "source_domain": "mahapolitics.com", "title": "खडसेंना ईडीची नोटीस, आता सीडीच्या धमाक्याची प्रतिक्षा – Mahapolitics", "raw_content": "\nखडसेंना ईडीची नोटीस, आता सीडीच्या धमाक्याची प्रतिक्षा\nजळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली असल्याचे माहिती समोर आली आहे. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत असताना खडसे यांनी माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन असा इशाराही भाजपला इशारा दिला होता. त्यामुळे आता ईडीची नोटीस आल्यावर खडसे सीडी लावून धमाका करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.\nभाजप सरकारच्या काळात महसूलमंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी गंभीर आरोप झाले होते. याच प���रकरणातून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ईडी मार्फत याच प्रकरणात खडसे यांना नोटीस बजावण्यात आली आहे किंवा कोणते अन्य प्रकरण आहे, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. ईडीने बजावलेल्या नोटीसनुसार खडसे यांना ३० डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.\nदरम्यान, एकनाथ खडसे यांच्याकडे ईडीच्या नोटीसबाबत माध्यमांनी विचारणा केली असता अशी कोणतीही नोटीस आपल्याला अद्याप मिळाली नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले आहे. नोटीस मिळाल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईन असे त्यांनी सांगितले.\nउत्तर महाराष्ट्र 443 जळगाव 123\nजयंत पाटलाकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षाचे कार्यालय पेटवण्याची धमकी\nकोल्हापूरला परत जाणार – चंद्रकांत पाटील\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_38.html", "date_download": "2021-06-20T01:37:30Z", "digest": "sha1:XAHS4GCWAP5MLBYR35MM74IGVT4L4VK7", "length": 5324, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "वाटेगावातील पैलवनाचा विजेचा शॉक लागून मृत्यू", "raw_content": "\nHomeवाटेगावातील पैलवनाचा विजेचा शॉक लागून मृत्यू\nवाटेगावातील पैलवनाचा विजेचा शॉक लागून मृत्यू\nइस्लामपूर (हैबत पाटील) : वाटेगांव ता वाळवा येथे सुकुमार संभाजी जाधव (वय 21) या नामांकित पैलवानाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली . या घटनेने वाटेगांव परिसरात व कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली आहे.\nआज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लटके मळा येथे सुकुमार शेतात गेला होता. शेतात पोल्ट्री आहे. त्या ठिकाणी पोल्ट्री शेड चे काम चालू होते. त्या ठिकाणी सुकुमार लोखंडी अँगल उभा करत असताना अँगल चा धक्का बाजूनेच गेलेल्या 11 केवी च्या विजेच्या तारेला लागला व सुकुमारला जोराचा शॉक बसला शरीर यष्टी बलदंड असल्याने प्रतिकार करता करता तो तिथेच कोसळला.\nही घटना घडताच त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी सुकुमार ला ताबडतोब कराड येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची तपासणी करून वैद्यकीय सूत्रांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. सुकुमार याने अल्पावधीतच वाटेगावचे नाव कुस्ती क्षेत्रात उज्वल केले होते. महाराष्ट्र केसरी पर्यंत धडक मारण्याचा त्याचा मनसुबा होता. कै. पै. हिंद केसरी गणपतराव आंदळकर आबा यांचा तो पठ्ठा होता. न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर येथे सुकुमार शर्थीने तालमीचे धडे गिरवत होता. महाराष्ट्र केसरी चे स्वप्नं पूर्ण होण्या आधीच काळाने त्याच्यावर घाला घातला. त्याच्या जाण्याने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.factcrescendo.com/fake-message-about-three-red-tics-in-whatsapp-goes-viral/", "date_download": "2021-06-20T00:39:44Z", "digest": "sha1:ZFEQS6D47THRTCBJKONI622XOBWFHEKH", "length": 20084, "nlines": 142, "source_domain": "marathi.factcrescendo.com", "title": "व्हॉट्अ‍ॅपमध्ये तीन लाल टिक मार्क म्हणजे सरकारने आपले मेसेज वाचले का? वाचा सत्य | FactCrescendo | The leading fact-checking website in India", "raw_content": "\nतथ्य तपासण्यासाठी सबमिट करा\nसिद्धांतांची संहिता (कोड ऑफ प्रिन्सिपल्स)\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nव्हॉट्अ‍ॅपमध्ये तीन लाल टिक मार्क म्हणजे सरकारने आपले मेसेज वाचले का\nMay 28, 2021 May 28, 2021 Agastya DeokarLeave a Comment on व्हॉट्अ‍ॅपमध्ये तीन लाल टिक मार्क म्हणजे सरकारने आपले मेसेज वाचले का\nकोविड-19 या महारोगाच्या जागतिक साथीने आधीच हैराण असताना त्यात फेक न्यूजच्या तडक्याने प्रशासनाचे काम अधिक कठीण झाले आहे.\nअशा पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅपसंदर्भात एक जूना मेसेज पुन्हा व्हायरल होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जर मेसेजखाली तीन लाल टिक्स आल्या तर समजावे की, शासनाने तुमचा मेसेज वाचला आहे आणि तुमच्यावर लवकरच कारवाई होईल, असा दावा केला जात आहे.\nफॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.\nफॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा मेसेज खोटा असल्याचे कळाले.\nमेसेजमध्ये म्हटले आहे की, ग्रुप सदस्यांना व्हॉट्सअ‍ॅपबद्दल महत्त्वाची माहिती…\n१. ✔= संदेश पाठविला\n२. ✔✔= संदेश पोहचला\n३. दोन निळ्या ✔✔= संदेश वाचला\n४. तीन निळ्या ✔✔✔= शासनाने संदेशाची नोंद घेतली\n५. दोन निळ्या व एक लाल ✔✔✔= शासन तुमच्या विरूध्द कारवाई करू शकते\n६. एक निळी व दोन लाल ✔✔✔ = शासन तुमची माहिती तपासत आहे\n७. तीन लाल ✔✔✔= शासनाने तुमच्या विरूध्द कारवाई सुरू केली असून लवकरच तुम्हाला न्यायालयाचे समन्स येईल.\nसर्वप्रथम या मेसेजमधील माहितीत काही तथ्य आहे का याविषयी व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकृत वेबसाईटवर तपासणी केली. मेसेजखाली दिसणाऱ्या टिक मार्कचा अर्थ काय असतो याविषयी येथे माहिती दिलेले आहे.\nत्यानुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये केवळ तीन प्रकारचेच टिक मार्क असतात: सिंगल ग्रे टिक, डबल ग्रे टिक आणि डबल निळे टिक. या व्यतिरिक्त कोणतेही टिक मार्क व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नसतात. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ना तीन टिक मार्क असताता आणि ना लाल रंगाचे टिक मार्क असतात.\nतुम्ही जेव्हा मेसेज पाठवता तेव्हा ग्रे रंगाचा एक टिक मार्क दिसतो. त्याचा अर्थ होतो की, तुमच्या मोबाईलमधून मेसेज सेंड (Send) झाला.\nतुमचा मेसेज जेव्हा समोरच्या व्यक्तीकडे पोहचतो, तेव्हा दोन ग्रे रंगाचे टिक मार्क दिसतात.\nहे दोन्ही टिक जेव्हा निळे होतात, तेव्हा समजावे की, समोरच्या व्यक्तीने तो मेसेज वाचला आहे.\nमूळ माहिती येथे वाचा – व्हॉट्सअ‍ॅप\nमग सरकार आपले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचू शकते का\nया प्रश्नाचे उत्तरः “नाही”\nव्हॉट्सअ‍ॅपमध्ये End-To-End Encryption प्रणालीमुळे मेसेज सुरक्षित असतात. या सुरक्षा प्रणालीमुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाठविण्यात येणारे मेसेज केवळ पाठविणाऱ्याला आणि तो मेसेज ज्याला पाठवला केवळ त्यांनाच वाचता येतो. त्यामुळे हॅकर्स, सरकारी यंत्रणा आणि स्वतः व्हॉट्सअ‍ॅपसुद्धा यूजर्सचे मेसेज वाचू शकत नाही. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवलेला मेसेज कंपनीच्या सर्व्हरमध्ये सेव्ह केला जात नाही. तो थेट ज्याला पाठवला आहे त्याला पोहचविला जातो. म्हणजे आपला आणि समोरच्याचा मोबाईल व्यतिरिक्त मेसेज कुठेही स्टोर केला जात नाही.\nयाविषयी अधिक सविस्तर येथे वाचा – WhatsApp Security \nसोशल मीडियावर तीन लाल टिक संदर्भातील मेसेज व्हायरल झाल्यानंतर केंद्रच्या पत्र सूचना विभागानेसुद्धा ट्विटरवर खुलासा करीत हा मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे. “व्हॉट्सअ‍ॅपवरील टिक मार्क संदर्भात जो मेसेज फिरत आहे तो पूर्णतः निराधार आहे. सरकार अशाप्रकारे नागरिकांचे मेसेज वाचत नाही,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.\nया सोबतच असेदेखील म्हटले जात आहे की, सरकारने नवीन संप्रेषण नियम लागू केले असून, त्याअंतर्गत सर्व कॉल रेकॉर्ड केले जातील, सगळे मोबाईल मंत्रालयाशी जोडले जातील, राजकीय किंवा धार्मिक विषयावर संदेश लिहिणे किंवा पाठविणे हा गुन्हा आहे, वॉरंटशिवाय अटक करण्यात येईल.\nहासुद्धा फेक मेसेज आहे.\nसोशल मीडियाविषयक नवीन नियम लागू करण्यात आलेले नसून, तो खोटा मेसेज गेली अनेक वर्षांपासून फिरत आहे. अधिक वाचा –\nREAD: WhatsApp आणी फोन कॉलचे नवीन संप्रेषण नियम लागू करण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य\nथोडक्यात काय तर व्हॉट्सअ‍ॅप यूजर्समध्ये होणारी मेसेजची देवाण-घेवाण केवळ त्यांनाच वाचता येते. खुद्द कंपनीलाही हे मेसेज वाचण्याची सुविधा नाही. त्याचबरोबर सरकारलाही हे मेसेज वाचता येत नाही. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ना तीन टिक मार्क असताता आणि ना लाल रंगाचे टिक मार्क असतात.\nव्हॉट्सअ‍ॅपमध्ये तीन टिक मार्क किंवा लाल टिक मार्क नसतात. तसे सांगणारा फेक मेसेज आहे. परंतु, याचा अर्थ हा नाही की, खोट्या बातम्यां फॉरवर्ड करून शकता. कोरोना किंवा सामाजिक सौहार्द भंग करणारे मेसेज पाठवले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे कोविड-19 साथीच्या काळात “सोशल मीडिया डिस्टन्सिंग” पाळले पाहिजे.\nTitle:व्हॉट्अ‍ॅपमध्ये तीन लाल टिक मार्क म्हणजे सरकारने आपले मेसेज वाचले का\nWhatsApp आणी फोन कॉलचे नवीन संप्रेषण नियम लागू करण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य\nभाजप आणि मोदींवर खरमरीत टीका करणारी ही महिला मनेका गांधी नाही; वाचा सत्य\nVOTING FACT: भाजपच्या विविध उमेदवारांना एकसमान 2,11,280 मते मिळाली का\nबगदादीला मारण्यासाठी या रोबोटचा वापर करण्यात आला होता का\nभूतानने आसाममध्ये येणारे पाणी रोखले आहे का\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही इंधन दरवाढीला पर्याय म्हणून देशातील सर्व रस्ते उता... by Agastya Deokar\nFact Check : केरळमधील attikkad हे इस्लामी गाव, लक्षद्वीपमध्ये 100 टक्के लोक मुस्लीम झाले का जरा केरळ मधे जावुन बघा क़ाय चालू आहे, पाचुची बेटे... by Ajinkya Khadse\nयमुना नदीच्या प्रदूषणाचे जुने फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे दिल्लीतील हवेतील प्रदूषण ही सर्वांच्याच चितेंची बा... by Ajinkya Khadse\nपश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचे आंदोलन म्हणून बांग्लादेशातील जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून... by Agastya Deokar\nगोम कानात घुसली तर कानात मिठाचे पाणी कानात टाकावे : सत्य पडताळणी कोणताही किडा किंवा जमिनीवर सरपटणारा प्राणी चावला त... by Amruta Kale\nहे स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे दुर्मिळ फुल नाही. ती तर वनस्पती आहे. वाचा सत्य स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबर) फुल दुर... by Ajinkya Khadse\nब्लड कॅन्सर बरे करणारे औषध पुण्यात मोफत मिळत असल्याचा मेसेज खोटा आहे. वाचा सत्य वैद्यकीय विज्ञानाने केलेल्या अनन्यसाधारण प्रगतीच्य... by Agastya Deokar\nFACT CHECK: 5G मुळे पक्षी मरतात का\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही\nFAKE: सावरकर अंदमान जेलमध्ये असतानाचा ‘हा’ दुर्मिळ व्हिडिओ नाही; वाचा सत्य\nमुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचले का\nविशाल चंद्राचा हा व्हिडिओ अ‍ॅनिमेशन केलेला; तो खरा नाही, वाचा सत्य\nDipak Gavit commented on मोदी-शहां��र विश्वास करणे माझी चूक, असे लालकृष्ण अडवाणी यांनी ट्विट केले का\nAshok Karambelkar commented on कोरोनाबद्दल पोस्ट शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे का\nSachin Kamble commented on फ्रान्समध्ये उभारण्यात आलेल्या ‘अशोकस्तंभा’चे वास्तव काय\nSachin laxman borate commented on जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले का\nSwapnil aher commented on बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य: धन्यवाद, माहिती अतिशय उपयुक्त होती\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nआम्हाला वर फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/destroy-terrorist-sanctuaries-future-afghanistan/", "date_download": "2021-06-19T23:46:45Z", "digest": "sha1:X6NMFAQMXXNILSFOHHYSTA24RC4UDFBZ", "length": 12567, "nlines": 87, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "अफगाणिस्तानच्या भवितव्यासाठी दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करा - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nअफगाणिस्तानच्या भवितव्यासाठी दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करा\n- भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन\nनवी दिल्ली – अफगाणिस्तानात काबूलच्या उत्तरेकडे मुलींच्या शाळेजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ६८ जणांचा बळी गेला असून यातील विद्यार्थीनींची संख्या मोठी असल्याचे बोलले जाते. जगभरातून या हल्ल्याची निर्भत्सना केली जात आहे. भारतानेही या हल्ल्याचा निषेध केला असून हा अफगाणिस्तानच्या भवितव्यावर झालेला हल्ला ठरतो, अशी जळजळीत टीका केली आहे. या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करण्याची व अफगाणिस्तानात व्यापक संघर्षबंदीची तातडीने आवश्यकता असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले आहे.\nशनिवारी दुपारच्या सुमारास काबूलच्या उत्तरेकडे असलेल्या सयेद अल-शुहादा या शाळेजवळ बॉम्बस्फोट झाले. या भयंकर हल्ल्यात ६८ जणांचा बळी गेला. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारलेली नाही. मात्र हा हल्ला तालिबाननेच घडविल्याचा आरोप अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी केला. या हल्ल्यावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बळी गेलेल्या या मुलींबद्दल संवेदना व्यक्त केल्या असून त्यांच्या नातलगांच्या दुःखात भारत सहभागी असल्याचे म्हटले आहे.\nया मुलींच्या शाळेवरचा हा हल्ला म्हणजे अफगाणिस्तानच्या भवितव्यावरील हल्ला ठरतो. गेल्या दोन दशकांच्या यातनामय संघर्षात अफगाणी जनतेने फार मोठे बलिदान देऊन जे काही कमावले आहे, त्यालाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न या हल्लेखोरांनी केलेला आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थाने नष्ट करण्याची व व्यापक संघर्षबंदीची तातडीने आवश्यकता आहे, हे सिद्ध झाल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.\nअफगाणिस्तानातील दहशतवादाचे मूळ या देशात नसून पाकिस्तानातच आहे, असे भारत व अफगाणिस्तानचे सरकार सातत्याने सांगत आले आहेत. अफगाणिस्तानात घातपात घडविणार्‍या तालिबानची सुरक्षित आश्रयस्थाने पाकिस्तानात असल्याचे आरोप अमेरिकन नेते उघडपणे करू लागले आहेत. इतकेच नाही तर पाकिस्तानकडून तालिबानला दिले जाणारे हे सहाय्यच अफगाणिस्तानात अमेरिकेला मिळालेल्या अपयशाला जबाबदार असल्याचे घणाघाती आरोप होत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर, तालिबान अफगाणिस्तानात करीत असलेल्या रक्तपाताला पाकिस्तानच जबाबदार असल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्रालय वेगळ्या शब्दात मांडत आहे.\nअफगाणिस्तानच्या शांततेसाठी अफगाणी भूमी व सभोवतालच्या क्षेत्रात शांतता आवश्यक असल्याचे सूचक उद्गार काही आठवड्यांपूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काढले होते. त्यालाही हीच पार्श्‍वभूमी आहे.\nगेल्या काही दिवसांमध्ये अफगाणी लष्कर व तालिबानमध्ये पेटलेल्या संघर्षात तालिबानच्या बाजूने लढणारे पाकिस्तानी दहशतवादी ठार झाल्याचे समोर येत आहे. त्यांची संख्याही अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून सातत्याने उघड केली जाते. यामुळे तालिबानच्या मागे पाकिस्तान असल्याची बाब नव्याने सिद्ध होत आहे. त्याचवेळी आधुनिक लोकशाहीवादी राज्यव्यवस्था व मुलींचे शिक्षण आणि महिलांना समान अधिकार याला तालिबानचा कडवा विरोध असल्याची बाब याआधी समोर आली होती. त्यामुळे तालिबान शैक्षणिक संस्थांना लक्ष्य करीत असल्याचे गेल्या काही महिन्यात उघड झाले होते. त्यामुळे अफगाणिस्तान पुन्हा तालिबानच्या हाती गेल्यास, हा देश पुन्हा रसातळाला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. म्हणूनच तालिबानबरोबर अफगाणी फौजांचा संघर्ष सुरू असताना, स्थानिक देखील हातात शस्त्रे घेऊन ता��िबानच्या विरोधात खडे ठाकल्याच्या बातम्या येत आहेत.\n‘डीआरडीओ’ने कोरोनावर तयार केलेल्या औषधाला ‘डीसीजीआय’ची मंजुरी\nअणुकरारात सामील होण्याची जबाबदारी अमेरिकेवर आहे\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=2447", "date_download": "2021-06-20T00:32:58Z", "digest": "sha1:J7NGVL6JNGCG2AC4X7I6D3RMXDKPXXUE", "length": 1540, "nlines": 36, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadमाझ्या मना", "raw_content": "\nमाझ्या मना आता तरी थांब ना,\nमाझ बोलण एकदा ऐक ना...\nमी आहे थोडी तत्ववादी,\nपण तु थोडस सावरून घे...\nमी कधी वाटेत चालताना खचले,\nतर तु मला माझ कतृत्व दाखवून दे...\nतु थोड आवरून घे...\nमाझ भावनांच आभाळ दाटून आल,\nतर तु मला मी चालेल तस चालू दे...\nमाझ्या गोड आठवणींच्या जगात,\nतु जरा क्षणभर रमून घे...\nमला जोरात पळू दे...\nमी आयुष्याच्या वाटेत आनंदी असताना,\nतु ही मनमोकळ मनसोक्त हसून घे...\nसावरून घेशील ना नेहमी मला,\nरोज तुलाच गोष्टी सांगायच्यात मला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/citizens-above-45-years-of-age-will-not-be-vaccinated-on-tuesday-2/05102135", "date_download": "2021-06-20T01:27:26Z", "digest": "sha1:L57NRO2G565WZ6NIXOYY6NNCMLSBQMBY", "length": 7826, "nlines": 58, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांचे मंगळवारी लसीकरण होणार नाही Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\n४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांचे मंगळवारी लसीकरण होणार नाही\n१८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी ६ केन्द्रांवर लसीकरण\nनागपूर : नागपूर शहराकरीता लसीचा साठा प्राप्त न झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण मंगळवारी ११ मे ला होणार नाही. ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली.\nतसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तिसाठी मंगळवारी ६ केन्द्र सुरु राहतील. यामध्ये कोव्हेक्सीन लसीकरण स्व.प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केन्द्र, छाप्रु सर्वोदय मंडळ हॉल छाप्रुनगर सेंट्रल एव्हेन्यू, राजकुमार गुप्ता समाज भवन, बजेरिया, विरंगुळा केंद्र, जयहिंद सोसायटी, NIT ग्राउंड जवळ, मनीष नगर, डॉ आंबेडकर हॉस्पिटल,व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC) या ठिकाणी करण्यात येईल.\nविशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे.\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nसेन्ट्रल एव्हेन्यू, कामठी मार्ग पर मेट्रो कार्य को गती\nसफेदपोश टेंडर माफिया की गिरफ्त में खापरखेडा बिजलीघर\nआषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास..\nभारतीय जनता युवा मोर्चाच्या मागण्यांना यश..\nसीएसआर निधीतून ना. गडकरी यांच्या हस्ते 8 अ‍ॅम्ब्युलन्स\nवेकोलि खदानों से सम्बंधित पुनर्वसन मामलों पर हुई बैठक\nलिबर्टी उड्डाणपुलाखालील सुशोभीकरणाचे उदघाटन\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nआषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास..\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nJune 19, 2021, Comments Off on ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nJune 19, 2021, Comments Off on राज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nJune 19, 2021, Comments Off on आंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्���ूर्तीने लसीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-colors-marathi-new-tv-serial-asa-sasar-surekh-bai-5053635-PHO.html", "date_download": "2021-06-20T01:47:13Z", "digest": "sha1:SOFQR5XYPZWDLBXS4ZH5D5DQJ67U4NNB", "length": 7584, "nlines": 72, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Colors Marathi New Tv Serial \\'Asa Sasar Surekh Bai\\' | संतोष समजावतोय मृणालला,Shaddi Ke Side Effects, त्याला लागलेत सासरी जायचे वेध - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंतोष समजावतोय मृणालला,Shaddi Ke Side Effects, त्याला लागलेत सासरी जायचे वेध\nअभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानिस\nकलर्स मराठीवर ‘असं सासर सुरेख बाई’ ही नवी मालिका २७ जुलैपासून सुरू होतेय. शशांक सोळंकी निर्मित ही मालिका आपल्याला संतोष जुवेकर आणि मृणाल दुसानिस ह्या जोडीचा रोमँस आणि त्यांचं सासरं दाखवणारं आहे. सध्या मालिकेचा प्रोमो कलर्स मराठी वाहिनीवर दिसू लागला आहे. ज्यातून संतोष जुवेकर आमि मृणाल दुसानिस ह्या लीड कपलमध्ये रंगलेला वाद दिसून येतोय. लग्न करून दहा बाय दहाच्या चाळीतल्या घरात एका मुलीचं लग्नानंतरच आयुष्य किती खडतर आहे, ते संतोष समजवून सांगतोय. तर घराला घरपण देण्याविषयी मृणाल पटवून देतेय.\nनुकताच ह्या मालिकेचा मुहूर्त झाला. तेव्हा शशांक सोळंकीना ह्या सासरचं वैशिष्ठ्य काय आहे, हे विचारल्यावर त्यांनी सांगितलं. “माहेरच्यांचं कौतुक प्रत्येक बाई आणि प्रत्येक पुरूषाला असते, त्यात काही नवीन नाही. पण जर एखाद्या जोडप्याला आपल्या माहेरच्यांच्या ऐवजी सासरच्यांच कौतुक अधिक असेल तर...हा वेगळा Thought आहे, ह्या मालिकेच्या निर्मिती मागे.”\nमालिकेच्या नावाबद्दल आणि कथानकाबद्दल विस्तृत माहिती सांगताना शशांक पूढे म्हणतात,”असं सासर सुरेख बाई हे भोंडल्याचं गाणं आहे. आणि त्यातून ही ओळ आम्ही मालिकेसाठी घेतली आहे. सासरं म्हटलं की ते मुलीचंच असतं,असंच नेहमी आपल्या डोक्यात असतं. अहो, पण पुरूषांनाही सासरं असतंच की. हे आपण ब-याचदा मालिकांमध्ये विसरतो. अनेक मुलांचीही लग्न करतेवेळी अनेक स्वप्न असतात. त्यांच्याही सासरच्या काही कल्पना असतात. काहींना आपलं सासर खूप श्रीमंत असावं, असं वाटतं. आणि या मालिकेतला यश अशी स्वप्न पाहणारा आहे. यश दहा बाय दहाच्या चाळीतल्या खोलीत रहाणारा आहे. आणि आजकालच्या महागाईच्या जगात चाळीतून मोठ्या घरात जाणं किती कठीण आहे, ते तुम्हां-आम्हां सर्वांनाच माहित आहे. यशला म्हणूनच कुठेतरी आपल्या आशा-आकांक्षाना आपल्या श्रीमंत सासरंच पाठबळ हवंय. पण नेमकी त्याला जी बायको मिळते, ती मोठ्या घरापेक्षा लहान घरातच मानाने आणि सुखी संसार करायला आसूसलेली असते. यशला त्याच्या सासरचं कौतुक असतं, तर त्याच्या बायकोला तिच्या सासरचं कौतुक”\nपुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, संतोष जुवेकरच्या सासरचं वैशिषठ्य\nनवी मालिका ‘नांदा सौख्य भरे’,आदेश भाऊजी लावणार सासू-सुनेत भांडणं.कसे\nExclusive - संतोष-मृणालचं स्मॉलस्क्रिनवर कमबॅक, दिसणार ‘असं सासर सुरेख बाई’ मालिकेत\nशशांक केतकर अमेरिकेत असताना काय करतेय तेजश्री\n‘श्री’चा झाला मेकओव्हर, अमेरिकेत जाऊन बदलला शशांक केतकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-two-komodo-dragons-clash-like-jurassic-park-battle-5029422-PHO.html", "date_download": "2021-06-20T02:13:29Z", "digest": "sha1:LF6DQQN4YHDF4DTZZW3WPOCGMAFZP4RY", "length": 3468, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Two Komodo dragons clash like jurassic park battle | वास्तवातील ज्युरासिक पार्क, पाहा महाकाय कोमोडो ड्रॅगन्सची झुंज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवास्तवातील ज्युरासिक पार्क, पाहा महाकाय कोमोडो ड्रॅगन्सची झुंज\nज्यूरॅसिक पार्कचा अनुभव इंडोनेशियाच्या कोमोडो बेटावर पाहावयास मिळाले. एक कोमोडो ड्रॅगन्सची (महाकाय सरड्यांची प्रजाती) जोडी झुंज करताना दिसले. सध्‍या पृथ्‍वीवर ती सर्वात लांब असे सरपटणारे जीव आहे. केवळ काही अंतरावरुन कोमोडो ड्रॅगन्सच्या झुंजीचे छायाचित्रे कॅमे-यात टिपले गेले आहे. हॉलिवूड चित्रपटाचा सेटप्रमाणे दिसणारे दृश्‍य वास्तवात जंगलात टिपली आहे. कोमोडो ड्रॅगन्स हे इंडोनेशियात आढळतात.\nपुढे पाहा , कोमोडो ड्रॅगन्सची झुंज\nPHOTOS: अफगाणिस्तान ते कझाकस्तान, असा साजरा झाला योग दिवस\nPHOTOS: पॅरिसमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय एअर शोची धूम, महाकाय विमानांचा समावेश\nसावधान....पोल डान्सर हवेत तरंगते, पाहा वेगळा व्यायाम प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-pan-shop-one-day-strike-4331889-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:09:51Z", "digest": "sha1:X2KEQJX5COSOHXAY3DOLPFA2HDKI34AB", "length": 5347, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "pan shop one day strike | पान दुकानांचा रंग फिका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपान दुकानांचा रंग फिका\nनाशिकरोड- गुटखा बंदी स्वागतार्ह अस��ी तरीही, शासनाने सर्वच वस्तूंवर घातलेली सरसकट बंदी अन्यायकारक असून, या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या मागणीसाठी शहरातील हजारो पान दुकानदारांनी शुक्रवारी कडकडीत बंद पुकारला.\nनाशिक जिल्हा पान विडी विक्री संघाने नाशिकरोडच्या बीएमएस मार्केट व नाशिकच्या स्वामी सर्मथ मंगल कार्यालयात बैठक घेतली. त्यात या निर्णयाविरोधात शनिवारी (दि. 27) पालकमंत्री छगन भुजबळ यांना संघातर्फे निवेदन देण्याचे ठरले.शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास आंदोलनही छेडले जाईल, असे संघाचे अध्यक्ष योगेश भगत यांनी सांगितले, तर पान टपरी व होलसेल मावा विक्रेत्यांच्या बैठकीत विजय कासलीवाल म्हणाले की, पानविक्रेत्यांना पूर्वसूचना न दिल्याने विक्रेत्यांकडील लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. विक्रेत्यांवर 382 कलमान्वये कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, तो अन्यायकारक आहे. बैठकीस नीलेश कासलीवाल, रफिक शेख, महेंद्र ओस्तवाल, अशोक डोईफोडे, अनिल तारवाणी, बाबूशेठ तारवाणी, हिरानंद बंधू, रामविलास लोहिया, शैलेश वैद्य, प्रकाश लोकवाणी यांच्यासह होलसेल विक्रेते उपस्थित होते.\nशहरात चार ते पाच हजार पान दुकानदार, 300 फिरते विक्रेते तसेच पंधरा हजार पानविडी विक्रेते असून त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालत आहे. बंदीच्या निर्णयामुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होणार असून उपासमारीची वेळ येणार आहे. योगेश भगत, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पान विडी विक्री संघ\nनाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी या ठिकाणचे एकूण चार हजार विक्रेते आहेत.छोट्या विक्रेत्याचा दिवसाकाठी किमान 1500 रुपये धंदा आहे. त्यानुसार चार हजार विक्रेत्यांच्या व्यवसायाची तुलना करता दिवसाला जवळपास 60 लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AMR-crime-news-in-marathi-petrol-pump-owner-robbery-divya-marathi-4558787-NOR.html", "date_download": "2021-06-20T00:32:47Z", "digest": "sha1:GL7HT5HV5SSXTYOAAFDBXDF7WLFEXTUN", "length": 4290, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Crime News In Marathi, Petrol Pump Owner, Robbery, Divya Marathi | घाटंजीत पेट्रोल पंपचालकाच्या घरी दरोडा, सहा लाख रूपयांची रोकड पळवली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nघाटंजीत पेट्रोल पंपचालकाच्या घरी दरोडा, सहा लाख रूपयांची रोकड पळवली\nयवतमाळ - घाटंजी शहराच्या मध्यवस्तीतील पेट्रोल पंपचालक दत्तात्रय मारावार यांच्या घरात घुसलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी मारावारच्या पत्नीला बांधून ठेवून सहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. ही घटना मारावार यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली.\nघाटंजी येथे दत्तात्रय मारावार यांचा मारावार पेट्रोलपंप आहे. पेट्रोल पंपाच्या समोरच्या बाजूलाच त्यांचे घर आहे. रविवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास काही अनोळखी व्यक्ती हातात चाकू घेऊन त्यांच्या घरात शिरले. या वेळी मारावार यांच्या पत्नी घरात होत्या. या व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवले. त्यानंतर घरातील एका बॅगेत असलेली सहा लाखांची रोकड घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच शहरात गस्त घालत असलेले पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा प्रकार पाहून त्यांनी तातडीने आरोपींचा शोध सुरू केला. मात्र, वृत्त लिहेस्तोवर दरोडा घालणार्‍यांचा कुठलाही थांगपत्ता लागला नव्हता किंवा या प्रकरणाची कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र, काही वेळातच ही बाब शहरात सर्वत्र पसरल्याने एकच खळबळ उडाली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-NAG-three-farmer-committe-suicide-4152257-NOR.html", "date_download": "2021-06-20T01:58:51Z", "digest": "sha1:3MIDPEKYTOY2A2GTCLDAJSSZZPUCE7V5", "length": 3926, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "three farmer committe suicide | चंद्रपूर जिल्ह्यात तीन शेतक-यांच्या आत्महत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचंद्रपूर जिल्ह्यात तीन शेतक-यांच्या आत्महत्या\nचंद्रपूर - दुष्काळाच्या गर्तेत अडकलेल्या विदर्भातील शेतक -या च्या आत्महत्यांचे सत्र काही केला थांबायला तयार नाही. नापिकीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तीन शेतक -या नी आत्महत्या केल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.\nराजुरा तालुक्यातील साखरी गावातील दिनकर नवरखेडे (47) याने बुधवारी विष घेऊन जीवनयात्रा संपवली. त्याने शेतीसाठीसाठी स्थानिक सेवा सोसायटीकडून 30 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, दुष्काळामुळे उत्पन्न न झाल्याने कर्ज परतफेड कशी करायची या विवंचनेत तो होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.\nदुसºया घटनेत चिमूर तालुक्यातील जवरा (बोडी) गावातील गजानन नीलकनाथ राऊत (35) या शेतकºयाने गुरुवारी सकाळी विष घेतले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू\nशकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तिस-या घटनेत मूल तालुक्यातील चितेगाव येथील रघुनाथ गोहाणे यांनी गुरुवारी दुपारी आपल्या घरातच गळफास घेतला. गोहाणे यांनी दोन बॅँकांकडून 65 हजार रुपयांचे कृषी कर्ज घेतले होते. त्यांच्यासमोरही कर्ज फेडण्याचा यक्ष प्रश्न होता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-CRI-IFTM-virat-and-anushka-marriage-ceremony-starts-off-in-italy-5766885-PHO.html", "date_download": "2021-06-20T02:13:35Z", "digest": "sha1:4ZKRAS4ROMBODKDF4ADKPBJJHUFESZCV", "length": 4938, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Virat And Anushka Marriage Ceremony Starts Off In Italy | अखेर विराट आणि अनुष्काचे इटलीच्या मिलानमध्ये शुभमंगल; ट्वीट करुन दिली स्वत: माहिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअखेर विराट आणि अनुष्काचे इटलीच्या मिलानमध्ये शुभमंगल; ट्वीट करुन दिली स्वत: माहिती\nनवी दिल्ली- इटलीच्या टस्कनी प्रांतातील बोर्गो फिनेशिटो रिसॉर्टमध्ये सोमवारी विराट-अनुष्का यांचा विवाहसोहळा पार पडला. सचिन-शाहरुखसह ५० लोकांनाच निमंत्रण होते. फक्त १०० लोकसंख्येच्या बिबिआनो गावातील हे रिसॉर्ट जगातील दुसरे सर्वात महागडे आहे. डिसेंबरमध्ये ते बंद असते. पण, या लग्नासाठी खास सुरू ठेवण्यात आले. २१ डिसेंबरला दिल्ली व २६ ला मुंबईत स्वागत समारंभ होईल.\nआम्ही एकमेकांना सदैव प्रेम बंधनात राहण्याचे वचन दिले आहे. चाहते, आप्तांच्या प्रेमाने हा दिवस आणखीच खास होईल. आमच्या आयुष्याचा हिस्सा बनल्याबद्दल धन्यवाद.\n2013 मध्ये सुरु झाली लव्ह स्टोरी..\nविराट-अनुष्काची लव्ह स्टोरी चार वर्षांपूर्वी सुरु झाली होती. त्यावेळी हे दोघे पहिल्यांदा एका कमर्शिअल अॅडमध्ये एकत्र झळकले होते. त्यावेळी अनुष्काचे रणवीर सिंहसोबत ब्रेकअप झाले होते, तर विराटसुद्धा एकटाच होता. अशात दोघांमध्ये जवळीक वाढली, हळूहळू मैत्री झाली आणि लवकरच या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विराट साउथ आफ्रिकेच्या टूरवरुन परतल्यानंतर अनुष्काने त्याला रिसीव्ह करण्यासाठी कार पाठवल्यानंतर दोघांची लव्ह स्टोरी उघड झाली होती. विराट-अनुष्काने कधीही आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. अनुष्का नेहमीच विचारला आपला चांगला मित्र असल्याचे सांगत होती.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, या कपलच्या लव्ह लाइफमध्ये आलेले चढ उ���ार, आणखी काही फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/onion-prices-maharashtra-fell-due-bihar-elections-ahmednagar-news-nagar-news-371782", "date_download": "2021-06-20T01:22:36Z", "digest": "sha1:4SLRGJTPM2RTIE2ZPIRTCPBXQON7UBIX", "length": 19551, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बिहार निवडणुकीने असे पाडले महाराष्ट्रातील कांद्याचे भाव!", "raw_content": "\nबिहारची निवडणूक कांद्या उत्पादक शेतक-यांच्या मुळावर आली. तेजस्वी यादव यांनी भाव वाढीच्या मुद्यावरून गळ्यात कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदारांची सहानुभूती मिळविली.\nबिहार निवडणुकीने असे पाडले महाराष्ट्रातील कांद्याचे भाव\nशिर्डी ः बिहारची निवडणूक जिंकण्यासाठी तेथील सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतक-यांचा बळी दिला. भाव वाढले म्हणून, तेजस्वी यादव यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या. त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर कांदे फेकले.\nआता त्यातील कुणी निवडणूक जिंकल्याचा आनंद साजरा करते आहे. तर कुणी एकहाती लढत देत जागा वाढल्या म्हणून आनंदीत झाले आहे. मात्र, आपण दोघांनी मिळून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या जखमेवर मिठ चोळले, हे ते विसरून गेले आहेत.\nबिहारची निवडणूक कांद्या उत्पादक शेतक-यांच्या मुळावर आली. तेजस्वी यादव यांनी भाव वाढीच्या मुद्यावरून गळ्यात कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदारांची सहानुभूती मिळविली. त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री नितिनकुमार यांच्यावर कांदे फेकले तर सत्ताधारी भाजपने कांद्यावर निर्यातबंदी लावली. आयात सुरू करून भाव पाडले.\nमहाराष्ट्रातील शेतक-यांनी लाॅकडाऊनच्या काळात आतबट्ट्याचा व्यवहार करून देशातील सामान्य जनतेला पाच ते आठ रूपये प्रतिकिलो दराने कांदा पुरविला. पुढे पावसाने कांदा सडला, भाव वाढले. या संकटकाळात त्याला धिर देण्याऐवजी सत्ताधारी व विरोधकांनी मिळून शेतक-याच्या ताटातील उरलासुरला तेजीचा घास देखील काढून घेतला.\nबिहारची निवडणूक ही अशी महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या मुळावर आली. 80 रूपये प्रतिकिलो दराने विकल्या जाणा-या कांद्याचे भाव पस्तीसचे चाळीस रूपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले. निर्यातबंदीमुळे पुरता खेळखंडोबा झाला. इजिप्त, तुर्कस्थान व अफगाणीस्थानातील बेचव कांदा आयात करून महानगरात धाडण्यात आला. त्याच बरोबर कांदा खरेदीदारांवर पंचवीस मेट्रीक टनापर्यंतच साठवणूक करण्याचे बंधन लादले.\nबिहार निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याआधीच कांद्याचे भाव पाडण्यात आले. त्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनीही हातभार लावला. त्याचवेळी या निवडणुकीत शेतक-यांचे कल्याण करण्यासाठी लंबीचवडी भाषणेदेखील ठोकण्यात आली.\nमागील महिन्यात मोंढ्यावर प्रतिकिलो 80 रूपये दराने कांद्याविक्री सुरू होती. शेतक-यांना शंभरीची अपेक्षा होती. ध्यानीमनी नसताना केंद्र सरकारने बिहारच्या निवडणुकीसाठी कांद्याचे भाव पाडले.\nपुढील दीड महिना चाळीतील उन्हाळी कांदा बाजारात येत राहील. त्याच बरोबर नव्या लाल कांद्याची आवक दररोज वाढते आहे. याचा अर्थ देशाला पुरून उरेल एवढा कांदा उपलब्ध होता. तरीही बिहारच्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांनी कांद्याच्या मुद्दा प्रचारात आणला. त्यामुळे कांद्याचे भाव महिनाभरात निम्म्याने कमी झाले.\nसंपादन - अशोक निंबाळकर\nबिहारमध्ये हिंदीतून प्रचार आणि मांडणार भाजपच्या बंडखोरीचा मुद्दा : पालकमंत्री पाटील\nजळगाव : शिवसेनेवर भाजपकडून हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेबाबत आम्ही बिहारमध्ये हिंदीतून प्रचार करू, म्हणून विरोधक टीका करत आहेत. पण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. आम्ही हिंदुस्थानात असतो, तेव्हा हिंदुस्थानी असतो आणि महाराष्ट्रात असतो तेव्हा मराठी असतो. शिवसेनाप्रमुख\nकन्हैया कुमारने घेतली राज्यातील कॅबिनेट मंत्र्याची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण\nमुंबई - बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील बड्या नेत्याने जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. कन्हैया कुमारने महाराष्ट्रात येऊन. बिहार निवडणूकांच्या अनुषंगाने या नेत्याशी खलबत केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात\nबिहार निवडणुकीसाठी नगरचे विनायक देशमुख निरीक्षक\nनगर : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा बिहार निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख रणदीप सुरजेवाला व निमंत्रक मोहनप्रकाश यांनी काल फोनवर कळविल्याचे देश\n'सल्ले देण्यापेक्षा शिवसेनेने आत्मच���ंतन करावं'; संजय राऊतांच्या प्रतिक्रियांवर फडणवीसांचे टीकास्त्र\nमुंबई- बिहार विधानसभा निवडणूकांकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले होते. महाराष्ट्रातही या निवडणूकीच्या जोरदार चर्चा होत होत्या. महाराष्ट्रासाठी आणखी एक दुवा या निवडणूकीत महत्वाचा होता तो म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\n'महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले, वर्षभरापूर्वीचे दुःख विसरायला ते तयार नाही' - संजय राऊत\nमुंबई - बिहार निवडणूकांमद्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. भाजपने नितीश कुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले. बिहारच्या निवडणूकीत ज्यांचे नेतृत्व उजळून निघाले ते सर्वात मोठ्या पक्षाचे नेत तेजस्वी विरोधी पक्षात बसले. महाराष्ट्रातही सर्वात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिह\nठाण्यातील 206 ग्रामपंचायतीत कोरोनामुक्तीचा हिरवा झेंडा; 45 गावांमध्ये कोरोनाचा शिरकावही नाही\nठाणे : ठाणे जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये 28 दिवसांत एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही, अशा ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात हिरवा झेंडा लावणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून जाहीर करण्यात आले होते. त्याला ग्रामपंचायतींनीही सकारात्मक प्रतिसाद देत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययो\nबिहार निवडणूक - माजी DGP गुप्तेश्वर पांडेंवर भारी पडला माजी पोलिस कॉन्स्टेबल\nबिहार निवडणूक पाटणा - Bihar Election 2020 बिहारच्या निवडणुकीत तिकीट मिळविण्यात एका माजी पोलिस कॉन्स्टेबलने राज्याचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांच्यावर मात करून उमेदवारी मिळविली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या\nBihar Election - शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीही उतरणार बिहारच्या रणांगणात; पण युती नाहीच\nपाटना - बिहारच्या निवडणुकीत आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसुद्धा उतरणार आहे. एनसीपी बिहारमध्ये स्वबळावर लढणार असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्टार प्रचारक असणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की, बिहारमध्\nBihar Election : राजदच्या दिवंगत रघुवंश प्रसाद सिंहाच्या मुलाचा जेडीयूत प्रवेश\nपाटना : बिहार निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असातनाच अनेक उलथापालथी घडत आहेत. येत्या महिन्याभरातच निवडणुका पार पडणार आहेत. अशातच आणखी एक राजकीय उलथापालथ समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांचे जेष्ठ सहकारी राहिलेले दिवंगत नेते रघुवंशप्रसाद सिंह नुकतेच निधन झाले होते. त्यांच्य निधनाला लालू\nराहुल गांधींनी शेअर केला मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडिओ\nनवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांचा डेन्मार्कच्या पंतप्रधानांबरोबरील चर्चेदरम्यानचा एक व्हिडिओ राहुल गांधी यांनी शेअर करत आमच्या पंतप्रधानांना काही समजत नाही, असे म्हटले आहे. 'खरा धोका हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_853.html", "date_download": "2021-06-20T00:17:22Z", "digest": "sha1:7KPB4PHLEJ6RXS7CJQDHOS4YWOWAHQP4", "length": 24834, "nlines": 336, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "ऐतिहासिक निर्णय घेऊन पंतप्रधानांचा बळीराजाला दिलासा-विवेक कोल्हे | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nऐतिहासिक निर्णय घेऊन पंतप्रधानांचा बळीराजाला दिलासा-विवेक कोल्हे\nकोपरगांव शहर प्रतिनिधी-संपूर्ण जगासह देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या एक वर्षभरापासून सर्वसामान्य जनतेचे जीवन...\nकोपरगांव शहर प्रतिनिधी-संपूर्ण जगासह देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या एक वर्षभरापासून सर्वसामान्य जनतेचे जीवनमान विस्कळीत झालेले असतांना शेतकरी बांधव देखील या दृष्टचक्रातून सुटलेले नाही.कोरोनामुळे संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी बांधव आधीच चिंताग्रस्त झालेले होते त्यातच रासायनिक खत निर्मिती करणा-या कंपन्यांकडून खतांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले होते मात्र देशाचे पंतप्रधान मा.ना.श्री नरेंद्रजी मोदी यांनी शेतकरी बांधवांच्या हिताचा विचार करुन रासायनिक खतांच्या किंमतीवरील अनुदानात ऐतिहासिक वाढ करुन खतांच्या किंमती कमी केल्याची माहीती इफकोचे जनरल बॉडी प्रतिनिधी व शेतकरी सहकारी संघ कोपरगांव संचालक विवेक कोल्हे यांनी दिली आहे.\nश्री कोल्हे पुढे म्हणाले की राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव गेल���या काही दिवसांपासून मोठ्या तीव्रतेने वाढत असून त्याचा फटका शेतकरी बांधवांनाही बसलेला असून लॉकडाऊनमुळे पिकविलेल्या मालाची विक्री कशी करावी या विवंचनेत असतांना वारंवार बंद होत असलेल्या बाजार समित्यांमुळे शेतकरी बांधवांचे आर्थिक गणित पुर्णत: कोलमडले असून उत्पादन खर्चही कसा निघेल यामुळे शेतकरी चिंचातूर झालेले होते.त्यातच रासायनिक खतांची निर्मिती करणा-या विविध कंपन्याकडून खतांच्या किमंतीमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे त्यात भर पडली होती मात्र देशाचे पंतप्रधान ना.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी रासायनिक खतांच्या अनुदानात १४० टक्के वाढ करुन शेतकरी बांधवांच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मोठा दिलासा दिलेला आहे. डि.ए.पी मध्ये वापरल्या जाणा-या फॉस्फोरिक ऍसिड व अमोनिया यांच्या किंमती आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे खतांचे दर वाढले मात्र दरवाढीचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार असल्यामुळे शेतकरी बांधवांना याचा निश्चितच लाभ होणार आहे.\nकेंद्र सरकाने डी.ए.पी खतांच्या अनुदानात प्रती बॅग रुपये ७००/-ने वाढ करण्याचा निर्णय घेतला.इंडीयन फार्मर्स फर्टीलायझर्स को-ऑपरेटीव्ह नवी दिल्ली या प्रमुख खत निर्मिती करणा-या कपंनीने रासायिक खतांच्या विविध ग्रेडच्या खतांच्या किंमतीमध्ये रुपये १००/- ते ७००/- प्रती बॅग कपात करुन किंमती कमी केल्या असून आता एन.पी.के १०:२६:२६ (५० किलो)रुपये-११७५/-, एन.पी.के.१२:३२:१६ (५०किलो)-रुपये-११८५/- एन.पी.के. २०:२०:०:१३ (५० किलो) रुपये-९७५ /-, डी.ए.पी.१८:४६:० (५० किलो) रुपये-१२००/- अशा प्रकारचे दर दि २० मे २०२१ पासून लागू केलेले आहेत तसेच युरीयाची कमतरता दूर व्हावी यासाठी इफकोने नॅनो युरिया (लिक्विड युरिया) ५०० मि.ली.बॉटलमध्ये निर्मिती सुरु केलेली असून लवकरच शेतकरी बांधवांना उपलब्ध होणार असल्याची माहीती श्री कोल्हे यांनी दिली.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: ऐतिहासिक निर्णय घेऊन पंतप्रधानांचा बळीराजाला दिलासा-विवेक कोल्हे\nऐतिहासिक निर्णय घेऊन पंतप्रधानांचा बळीराजाला दिलासा-विवेक कोल्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_14.html", "date_download": "2021-06-20T01:02:02Z", "digest": "sha1:GIZBSVULS3K723Q5V7FZTATNWTAH7QES", "length": 6050, "nlines": 79, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "मराठा आरक्षण रद्द झाल्याने इस्लामपूरात तीव्र पडसाद", "raw_content": "\nHomeमराठा आरक्षण रद्द झाल्याने इस्लामपूरात तीव्र पडसाद\nमराठा आरक्षण रद्द झाल्याने इस्लामपूरात तीव्र पडसाद\nइस्लामपूर (सूर्यकांत शिंदे) : मराठा आरक्षण रद्द झाल्याचे पडसाद इस्लामपूर शहरात उमटले. शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे मुंडण करुन केंद्र सरकार, राज्य सरकार आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा घोषणाबाजी करत निषेध केला. केंद्र सरकार, राज्य सरकार बाजू मांडण्यात अपयशी ठरले असल्याच्या भावना मराठा क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.\nबेकारीने पिचलेल्या मराठा समाजाला आरक्षणाबद्दल न्यायालयाकडून सकारात्मक निर्णयाची आशा होती. ती धुळीस मिळाली असल्याची भावना तरुणांकडून व्यक्त होत आहे. सरकारने मांडलेल्या मुद्द्यांवर सुप्रिम कोर्टाने निर्णय दिला आहे , याचा फेरविचार व्हावा असेही मत व्यक्त केले. मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले तर स्वस्��� बसणार नाही. राज्यातील कार्यकारिणीची बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ. इथून पुढची लढाई यापेक्षा ताकदीने लढणार असल्याची घोषणा केली.\nयावेळी समन्वयक उमेश कुरळपकर, दिग्विजय पाटील, विजय महाडिक, सागर जाधव, सचिन पवार, अभिजीत शिंदे, विजय लाड , रामभाऊ कचरे,अमोल पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.\nसर्वोच्च न्यायालयाचा निकाल अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाला न्यायालयाच्या या निर्णयाने मोठा धक्का बसलेला आहे. या निकालाचा अनेक पिढ्यांवर परिणाम होणार आहे. कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल फेटाळणे दुर्दैवी आहे. मराठा आरक्षण देण्यासारखी स्थिती राज्यात नाही हे कोर्टाचे म्हणणे चुकीचे व निषेधार्थ आहे. आम्ही पुन्हा लढा उभा करु व आरक्षण मिळवू. सगळ्याच मराठा नेत्यांचा व राजकीय पक्षांचा मराठा क्रांती मोर्चा वाळवा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolitics.com/ncp-jolt-northmaharshtra/", "date_download": "2021-06-19T23:50:14Z", "digest": "sha1:VNRVHQOKHG74I554Q5OJOVO6DV2DYXVE", "length": 11080, "nlines": 116, "source_domain": "mahapolitics.com", "title": "तेल गेलं, तूप गेलं, राष्ट्रवादीच्या हाती धुपाटणं लागलं, उत्तर महाराष्ट्रात आणखी एक धक्का ! – Mahapolitics", "raw_content": "\nतेल गेलं, तूप गेलं, राष्ट्रवादीच्या हाती धुपाटणं लागलं, उत्तर महाराष्ट्रात आणखी एक धक्का \nनाशिक – सध्या सुरू असलेलली पक्षांतरे पाहून सध्याच्या राजकारणात निष्ठेला आणि विचारांना काडीचीही किंमत नसल्याचं दिसून येतंय. कालचे धर्मनिरपेक्षवादी आजचे हिंदुत्ववादी बनत आहेत. तर कालचे हिंदुत्ववादी आजचे धर्मनिरपेक्षवादी बनत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते हरिभाऊ महाले हे मालेगाव मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर अनेकवेळा खासदार झाले. कायम त्यांनी समाजवादी विचारांची बाजू घेतली. त्यांच्या चिरंजीवांनी मात्र आता इकडून तिकडे मुक्तपणे उड्या मारल्या आहेत आणि आताही मारत आहेत.\nधनराज महाले यांना जनता दलातून शिवसेनेत उडी मारली. शिवसेनेकडून ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून आमदारही झाले. मात्र 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी शिवसे��ेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तिकीटही मिळवले. मात्र त्यात त्यांचा परभाव झाला. आता केवळ पाचच महिन्यात ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. आज त्यांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश झाला आहे. आता ते पुन्हा विधानसभेला शिवसेनेच्या तिकीटावर दिंडोरीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.\nमहाले यांनी जशा इतकडून तिकडे उड्या मारल्या आहेत. तशी राष्ट्रवादीची तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं लागलं अशी अवस्था झाली आहे. लोकसभेच्यावेळी स्वपक्षातील इच्छुक आणि प्रबळ दावेदार असलेल्या डॉ. भारती पवार यांना डावलून धनराज महाले यांना शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यांना लोकसभेचे तिकीटही दिले. त्यामुळे नाराज भारती पवार यांनी आयतीच भाजपात उडी मारली आणि त्या खासदार म्हणून निवडूणही आल्या. राष्ट्रवादीने भारती पवार यांच्या रुपाने एक निष्ठावंत आणि आदिवासी समाजातील उच्चशिक्षीत चेहरा गमावला. दिंडोरी लोकसभेची जागा तर गमावलीच शिवाय धनराज महालेही सोडून गेले हाती काहीच लागले नाही.\nआपली मुंबई 7295 उत्तर महाराष्ट्र 443 नाशिक 222 dhanraj mahale 1 dindori 6 join 221 nashik 76 ncp. shivsena 1 दिंडोरी 4 धनराज महाले 1 नााशिक 1 प्रवेश 137 राष्ट्रवादी 484 शिवसेना 806\nराष्ट्रवादीच्या आमदारानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भाजपमध्ये जाणार \n… तर मकरंद निंबाळकर किंवा “हे” असणार राष्ट्रवादीचे उमेदवार \nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना ���वलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/ayurvedic-remedies-for-dark-lips-how-to-use-honey-and-ghee-in-marathi/articleshow/80761122.cms", "date_download": "2021-06-20T00:04:21Z", "digest": "sha1:DWF33WHE6WAZJ4K2F3SDDKZUKUW5KIBA", "length": 17025, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAyurvedic Remedies शुद्ध तुपामध्ये मिक्स करा ही एकच गोष्ट, काळवंडलेले ओठ होतील गुलाबी\nशुद्ध तुपाच्या उपयोगामुळे काळवंडलेले ओठ (Dark Lips) गुलाबी (Naturally Pink Lips) होण्यास मदत मिळू शकते. तुपामध्ये केवळ ही एक गोष्ट मिक्स करून लावल्यास ओठांच्या त्वचेला भरपूर लाभ मिळतील.\nAyurvedic Remedies शुद्ध तुपामध्ये मिक्स करा ही एकच गोष्ट, काळवंडलेले ओठ होतील गुलाबी\nत्वचा आणि आरोग्य सुंदर व निरोगी ठेवायचे असल्यास महागड्या स्वरुपातील औषधोपचार पद्धती अवलंबण्याऐवजी कधीही नैसर्गिक उपायांची मदत घेणे अधिक फायदेशीर ठरतं, असा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून नेहमीच दिला जातो. पूर्वीच्या काळातील लोक त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय करण्यावरच भर देत असत.\nयापैकीच एक रामबाण उपाय म्हणजे तूप. काही जणांना शुद्ध तुपाचे (Desi Ghee) सेवन करणं अजिबात आवडत नाही. पण योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने तूप खाल्ल्यास आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक देखील लाभ मिळतात. काळवंडलेल्या ओठांच�� समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुपाची मदत घेऊ शकता. हिवाळ्यामध्ये ओठ फाटणे, रूक्ष होणे यासारख्या समस्या सामान्य आहेत. पण या समस्या टाळण्यासाठी वेळीच योग्य देखभाल करणं देखील आवश्यक आहे. जेणेकरून ओठ काळे पडणार नाहीत.\n(शरीराला घामामुळे येते दुर्गंधी बाभळीच्या उटण्याचा करा उपयोग, जाणून घ्या लाभ)\n​तुपामुळे ओठ होतील मऊ\nओठ मऊ आणि सुंदर दिसण्यासाठी आयुर्वेदिक उपाय केल्यास भरपूर लाभ मिळतील. यासाठी हळद आणि तूप एकत्र घेऊन ओठांसाठी मिश्रण तयार करावे. एक चमचा शुद्ध तूप आणि चिमूटभर हळद वाटीमध्ये एकत्र घ्या. तुपामुळे नैसर्गिक स्वरुपात आपल्या त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते.\nतसंच नियमित तुपाचा उपयोग केल्यास ओठ गुलाबी राहण्यासही मदत मिळू शकते. आपली त्वचा उजळण्यासाठी हळद फायदेशीर ठरते.\n(कोरियन महिलांच्या सौंदर्याचे सीक्रेट माहीत आहे नियमित या नॅचरल फेशिअल एसेंसचा करतात वापर)\n​ओठांवर तूप लावण्याची योग्य पद्धत\nहळद आणि तूप या दोन्ही सामग्री योग्य पद्धतीने मिक्स करून झाल्यास मिश्रण ओठांवर लावा. तुम्ही हे मिश्रण रात्रभर देखील ओठांवर लावू शकता. आपण हे मिश्रण तयार करून एका छोट्या रोलर बॉटलमध्ये भरून ठेवू शकता. जेणेकरून याचा उपयोग करणं आपल्याला सोपे जाईल.\nतसंच हे मिश्रण ओठांवर लावल्यानंतर ते काढण्याची आवश्यकता नाही. कारण हा लेप लिप बाम प्रमाणे कार्य करतो. पण तुम्हाला तुपाचा सुगंध पसंत नसेल तर काही वेळाने कापसाच्या मदतीने आपण हलक्या हाताने मिश्रण पुसू शकता.\n(तुळशीची पाने व दोन चमचे दूध, या नैसर्गिक उपचारामुळे तुमच्या त्वचेला मिळतील हे फायदे)\n​ओठ स्वच्छ केल्यानंतर लगेचच करा हे काम\nओठ स्वच्छ केल्यानंतर आपण ओठांवर लगेचच लिप बाम आणि पेट्रोलियम जेली लावू शकता. यामुळे ओठांवर एक तेलकट थर जमा होऊन राहील. ज्यामुळे ओठांचे थंड हवेपासून संरक्षण होईल.\nथंडीच्या दिवसांमध्ये या मिश्रणाचा उपयोग करावा. तसंच कडक उन्हामध्ये असताना लिप मास्क लावणे आवश्यक आहे. ओठांच्या आसपासच्या त्वचेवरही लिप मास्क लावावे. जेणेकरून थंड हवामानामुळे त्वचेवर दुष्परिणाम होणार नाहीत.\n(Skin Care Tips चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो, कॉफी आणि साखरेचा असा करा वापर)\n​या पर्याय देखील आहे उत्तम\nजर तुम्हाला तुपाचा सुगंध अजिबातच आवडत नसेल तर आपण तुपाऐवजी मधाचा उपयोग करू शकता. मधामध्���े चिमूटभर हळद मिक्स करा आणि ओठांवर लावा.\nकमीत कमी १५ ते २० मिनिटे हे मिश्रण ओठांवर लावून ठेवा. यानंतर ओठ स्वच्छ धुऊन घ्या. आवश्यकता वाटत असल्यास आपण पेट्रोलियम जेलीचा उपयोग करावा.\nओठ स्वच्छ करण्यासाठी कापसाची मदत घ्यावी. कारण यामुळे ओठांवर जमा झालेली डेड स्किन सहजरित्या काढण्यास मदत मिळेल. मधातील नैसर्गिक गुणधर्मांमुळेही ओठ मऊ आणि सुंदर राहतील.\n(Natural Skin Care महिनाभर गाजराच्या फेस पॅक असा करा वापर, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो)\n​ओठ फाटू नये, यासाठी काय नेमके काय करावे\nहिवाळ्यामध्ये ओठ कोरडे होणे, फाटणे या समस्या सामान्य आहेत. पण योग्य पद्धतीने देखभाल केल्यास या समस्या उद्भवणार नाहीत. ओठ सुंदर आणि नितळ राहण्यासाठी केवळ लिप बामचा उपयोग करणं पुरेसं नाही. यासाठी ओठांवरील डेड स्किन काढणे देखील आवश्यक आहे. नियमित स्क्रबिंग करणं करावे. यासाठी आपण तूप किंवा मध दोघोंपैकी कोणत्याही पर्यायाचा उपयोग करू शकता.\n(खाद्यपदार्थांशी संबंधित या ३ पांढऱ्या गोष्टींपासून राहा दूर, सौंदर्य नैसर्गिकरित्या खुलेल)\nNOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nहिवाळ्यात अशी घ्या ओठांची काळजी, पाहा व्हिडीओ\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nशरीराला घामामुळे येते दुर्गंधी बाभळीच्या उटण्याचा करा उपयोग, जाणून घ्या लाभ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nमोबाइलबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nकरिअर न्यूजONGC OPAL Recruitment 2021:विविध पदांस��ठी भरती,असा करा अर्ज\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nमुंबईकाँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल; टिळक भवनात झाला 'हा' संकल्प\nमुंबई'या' स्थितीत स्वबळाची भाषा कराल तर लोक जोडे मारतील: उद्धव ठाकरे\nक्रिकेट न्यूज​भारतीय क्रिकेटपटूची पत्नी बेडरुमच्या बाल्कनीतून WTC फायनल पाहतेय; फोटो व्हायरल\nमुंबईमहाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहलीने रचला इंग्लंडमध्ये इतिहास, कोणत्याही कर्णधाराला जमली नाही ही गोष्ट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-06-20T01:51:39Z", "digest": "sha1:DZ7QIHMJZGQ2DCOWHHZRXSWHUY2IUZKN", "length": 4868, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रोजेरिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रोजेरियाने ग्रासलेली एक मुलगी\nप्रोजेरिया (Progeria) एक असा रोग आहे कि, ज्यात लहान मुलांमध्ये वृद्धत्वाचे लक्षण दिसून येतात. हा अत्यंत कमीआढळणारा रोग आहे. याला 'हचिंगसन-गिल्फोर्ड प्रोजेरिया सिंड्रोम' किंवा 'हचिंगसन-गिल्फोर्ड सिंड्रोम' असे पण म्हणतात.\n२००९ मध्ये प्रदाशित झालेला पा चित्रपट प्रोजेरियानि आजारी असलेल्या १३ वर्षांच्या मुलाच्या आयुष्यावर बनिविला आहे. यात अमिताभ बच्चन यांनी या मुलाची भूमिका बजावली आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जून २०१५ रोजी ०९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-samsung-to-launch-galaxy-mega-series-smartphone-4233375-PHO.html", "date_download": "2021-06-20T01:59:27Z", "digest": "sha1:FMR5ZMQHWHOG5SGB4BVYY5VPOM2K2TDZ", "length": 3873, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Samsung To Launch Galaxy Mega Series Smartphone | ... हा असा स्‍मार्टफोन जो बनेल तुमच्या टिव्हीचा रिमोट कंट्रोल! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n... हा असा स्‍मार्टफोन जो बनेल तुमच्या टिव्हीचा रिमोट कंट्रोल\nसेऊल- दक्षिण कोरियाची मोबाईल कंपनी सॅमसंगने गॅलेक्सी मेगा सीरीजचा स्मार्टफोन सादर केला आहे. यावेळी कंपनीने एंड्रॉईड आधारित दोन नवे स्मार्टफोन गॅलेक्सी मेगा 6.3 आणि गॅलेक्सी मेगा 5.8 सादर केले आहेत. गॅलेक्सी मेगा 6.3 हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा स्मार्टफोन असेल. ही दोन्हीही मॉडेल एंड्राईड 4.2 जेली बीन ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत अजून जाहीर केली आहे.\nगॅलेक्‍सी मेगामध्ये जबरदस्त अशी फिचर्स आहेत. यात 'ग्रुप प्‍ले' नावाचे एक फिचर्स आहे. त्याद्वारे एक वाय-फाय नेटवर्कवर कोणताही कंटेंट एकाच वेळी आठ मोबाईल फोनद्वारे शेयर केले जावू शकते.\nसॅमसंग वॉच ऑन: या स्‍मार्टफोनद्वारे टिव्ही पाहण्याचा अंदाज बदलून जाणार आहे. हा स्‍मार्टफोन इंफ्रारेड रिमोट कंट्रोलरची भूमिका निभावतो. याला आपल्या घरातील एंटरटेनमेंट सिस्‍टीमला जोडू शकता. यात टिव्ही प्रोग्रॅम, शेड्यूलची माहिती मिळेल. तर, दुसरीकडे तो आपल्या टिव्हीच्या रिमोट कंट्रोलरची भूमिका निभावेल.\nजाणून घ्या, या फोनबाबत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-article-on-peace-by-amruta-sadhana-divya-marathi-4557691-NOR.html", "date_download": "2021-06-20T01:18:11Z", "digest": "sha1:4UD52RAE2LR2IMMZSG77UHFYJKKAPDDN", "length": 5851, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Article On Peace By Amruta Sadhana, Divya Marathi | शांतपणे राग गिळून घेणे शिका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशांतपणे राग गिळून घेणे शिका\nलाओत्से हे चीनमधील महान ऋषी होते. मनुष्याच्या कितीही मोठ्या समस्यांवर ते सहजपणे मार्ग काढत असत. अशा लोकांचे शत्रूही खूप असतात. कारण त्यांचे माहात्म्य इतरांच्या अहंकाराला ठेस पोहोचवत असते. असे लोक मुद्दामहून त्यांना त्रास देत असत.\nएका गावात लाओत्सेंवर कुणीतरी हल्ला केला. मागून काठी मारली. मात्र कुणी मारले, हे पाहण्यासाठी लाओत्सेंनी मागे वळूनही पाहिले नाही. ते रस्त्याने चालतच होते. त्या माणसाला मोठे आव्हान मिळाले. तो धावत लाओत्सेंच्या पुढे गेला. त्यांना थांबवले आणि म्हणाला, ‘वळून तरी पाहा. नाही तर माझे मारणे व्यर्थ ठरेल.’ लाओत्से म्हणाले, ‘कधी कधी चुकून आपलेच नख आपल्याला लागते. तेव्हा आपण काय करतो कधी रस्त्याने चालतान�� आपण पडतो. गुडघे फुटतात, तर आपण काय करतो कधी रस्त्याने चालताना आपण पडतो. गुडघे फुटतात, तर आपण काय करतो\nलाओत्सेंनी त्याला एक अनुभव सांगितला. तो म्हणाला, मी एका नौकेत बसलो होतो आणि एक रिकामी नाव येऊन माझ्या नावेला धडकली. आधी मला खूप राग आला. आतून शिव्या उमटल्या. मात्र मी त्या नावेकडे पाहिले तेव्हा खूप हसू आले. नाव रिकामीच होती. ती वाहत-वाहत येत होती. मग मी काय करणार त्या नावेत एखादा नाविक बसला असता तर त्याच्याशी भांडण झाले असते. पण नाव रिकामी होती, त्यामुळे मी काहीच केले नाही. त्याच दिवशी मला कळले की, रिकाम्या नावेला काही करता येत नाही, तर नाविक असला तरी काय फरक पडतो त्या नावेत एखादा नाविक बसला असता तर त्याच्याशी भांडण झाले असते. पण नाव रिकामी होती, त्यामुळे मी काहीच केले नाही. त्याच दिवशी मला कळले की, रिकाम्या नावेला काही करता येत नाही, तर नाविक असला तरी काय फरक पडतो तू तुझे काम केले आहेस, आता जा.\nतो माणूस दुस-या दिवशी पुन्हा आला आणि म्हणाला, ‘मी रात्रभर झोपू शकलो नाही. तुम्ही काही प्रतिक्रियाच देत नाही. मी माझ्याच नजरेतून उतरलो.’ याच गोष्टीवर ओशोंनी ध्यानाची सूत्रबांधणी केली आहे. ते म्हणतात, ‘एखाद्या आठवड्यात प्रतिकारविरोधी भूमिका घेऊन छोटा प्रयोग करून पाहा. काहीही झाले तरी गिळून घ्या. ज्या गोष्टींचा काल प्रतिकार केला त्यांना आज प्रतिकार करू नका. जी ऊर्जा आपल्याकडे येत आहे, ती गिळून घ्याल. क्रोध हीदेखील एक ऊर्जा आहे. तसेच प्रेमही एक ऊर्जा आहे. दोन्हींचाही शांततेने स्वीकार करा. सात दिवसांतच तुम्ही एवढी ऊर्जा जमा कराल की तिचा हिशेबच नसेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-aganin-owasis-in-prison-4150982-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:07:46Z", "digest": "sha1:F7RFLXVKGIMWV5PMELM3NM4FXLNDVTUE", "length": 3556, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "aganin owasis in prison | ओवेसी पुन्हा कोठडीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआदिलाबाद -,चौकशीला सहकार्य न करणारे आंध्र प्रदेशातील एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची 22 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. देशद्रोह आणि चिथावणीखोर भाषण दिल्याच्या आरोपाखाली ते 12 जानेवारीपासून पोलिस कोठडीत होते. चार दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी ओवेसी यांना बुधवारी सकाळी न्यायदंडाधिका-यांसमोर हजर ��रण्यात आले. ‘ओवेसींनी चौकशीस सहकार्य केले नाही, ’ अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने न्यायालयास सांगितली. भडक आणि चिथावणीखोर भाषण केल्याचा पुरावा म्हणून पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या सीडीतील आपला आवाज नसल्याचा दावा ओवेसींनी न्यायालयात केला.\nओवेसींच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली. परंतु न्यायालय त्याबाबत नंतर सुनावणी करणार आहे. वादग्रस्त भाषणप्रकरणी ओवेसींविरोधात 24 डिसेंबररोजी आदिलाबाद, निजामाबादसह इतर ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-infog-do-this-easy-measures-on-sarvpitra-moksh-amawasya-5697405-PHO.html", "date_download": "2021-06-20T01:58:58Z", "digest": "sha1:OTCNJ724TEEQCQU7GX4KBHNDLYE6MXLK", "length": 3605, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Do This Easy Measures On Sarvpitra Moksh Amawasya. | सर्वपित्री मोक्ष अमावस्येला करा हे उपाय, मिळेल पितृ दोषातून मुक्ती... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसर्वपित्री मोक्ष अमावस्येला करा हे उपाय, मिळेल पितृ दोषातून मुक्ती...\nश्राध्द पक्षातील अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. असे मानले जाते की, या दिवशी सर्व ज्ञात-अज्ञात पितरांचे श्राध्द केल्याने त्यांना मोक्ष प्राप्ती होते. यावेळी मंगळवारी 19 सप्टेंबरला अमावस्या आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या अमावस्येला काही विशेष उपाय केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि पितृ दोष कमी होतात. बुधवारी 20 सप्टेंबरलासुध्दा स्नान, दान अमावस्या आहे. यामुळे या दिवशी हे उपाय केले जाऊ शकतात.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सर्वपित्री मोक्ष अमावस्येला तुम्ही कोण-कोणते उपाय करु शकता...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hemantathalye.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-20T00:04:05Z", "digest": "sha1:SVR7PCMHM6G6UUV6Y4KDJ5ELIU2WBZE7", "length": 9192, "nlines": 52, "source_domain": "hemantathalye.com", "title": "प्रभाव Archives - हेमंत आठल्ये ~ Hemant Athalye Website", "raw_content": "\nसंकेतस्थळ विकासक – Website Developer\nमे 15, 2021 by हेमंत आठ��्येin नोंद, ब्लॉग, मराठीLeave a Comment on मराठी भाषिकांचे प्रभावक्षेत्र\nमराठी भाषिकांचे प्रभावक्षेत्र त्यांच्या लोकसंख्येवर आधारलेले असावे. जगाची लोकसंख्या साधारण आठ अब्जच्या घरात आहे. अन मराठी भाषिकांची संख्या बारा कोटींच्या घरात. याचा अर्थ मराठी भाषिकांची संख्या ही जगाच्या लोकसंख्येच्या १.५ टक्के आहे.\nजितक्या प्रमाणात मराठी भाषिकांची लोकसंख्या तितकाच त्यांचा प्रभाव असायला हवा. खरं तर प्राचीन संस्कृत ग्रंथांच्या मते मराठा/मराठी याची क्षमता दहा हजार पट आहे. त्यावर वेगळी चर्चा केली जाऊ शकते. परंतु, आहे तेवढा जरी प्रभाव टाकला तर अनेक क्षेत्रात मराठीचा शिरकाव होईल. अन पर्यायाने मराठी भाषिकांना याचा फायदा होईल.\nमराठी भाषिकांचे प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी काही ध्येयाची आखणी महत्वाची वाटते. म्हणजे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अन शैक्षणिक अशा काही विभागांमध्ये आपण विभागणी करू शकतो. चला तर एक एक मुद्दा सविस्तरपणे घेऊया.\nमराठी भाषिक सरस्वती अन पूजक असल्याने त्यांचा ओढा कलेकडे सुरवातीपासून अधिक आहे. तरीही आता मराठी भाषिकांनी त्यासोबतच लक्ष्मीची देखील पूजा सुरु करावी. स्पष्ट भाषेत बोलायचे झाल्यास, मराठी भाषिकांनी आर्थिक विषय अधिक गांभीर्याने घेतल्यास ते त्यातही सर्वोच्च स्थान निश्चितच गाठतील. वर्तमानाचा विचार केल्यास फोर्ब्स या नियतकालिकाच्या मते जगभरातील अब्जाधीशांची २०२१ मधील संख्या २७५५ आहे.\nयाच संख्येचा विचार केल्यास मराठी भाषिक अब्जाधीशांची संख्या किमान ४० तरी असायला हवी. आता किर्लोस्कर, गरवारे, अशोक खाडे, रामदास माने, आदर पुनावाला, धनंजय दातार अशी असंख्य नावे आहेतच. त्यामुळे हा आकडा गाठला गेल्याचीही शक्यता नाकारता येणार नाही परंतु प्रत्येक मराठी भाषिकाने आपल ध्येय अब्जाधीश होण्याचे ठेवले तर किमान एकही मराठी भाषिक आपल्याला गरीब म्हणून पाहायला मिळणार नाही.\nसामाजिक दृष्टया मराठी भाषिक हा खूप पुढाऱ्याला आहेच. पण आपल्या स्वतःबद्दल न्यूनगंड ठायी बाळगल्याने तितकासा प्रभाव जाणवत नाही. तो न्यूनगंड पूर्वीच्या ब्रिटिशांच्या द्वारे तयार केलेल्या शैक्षणिक धोरणामुळे व दिल्लीशाहीने तोच कित्ता गिरवल्यामुळे निर्माण झालेला आहे. मराठी भाषिकांनी स्वतःबद्दल कमीपणा बाळगण्याचे कोणतेही कारण नसून उलट अभिमान बाळगाव्या अस��� असंख्य गोष्टी इतिहासात त्याने कोरून ठेवलेल्या आहेत. त्याची उजळणी केल्या हा समाज नक्कीच जगावर फार मोठा प्रभाव पाडू शकतो.\nमराठी भाषिक सांस्कृतिक दृष्टयाही खूप पुढारलेले आहेत. मुळात योध्यांची ही जमात आपले प्रत्येक सण अन उत्सव जयाचे साजरे करते. इतकी अचूक कालगणना आहे की मराठी नवीन वर्षालाच निसर्गाला पालवी फुटते अन गणपतीत हमखास पाऊस कोसळतो. खरं तर याचा अंदाज लावणे आजच्या अत्याधुनिक जगालाही जमलेलं नाही. अशा महान संस्कृतीचा प्रभाव सहजगत्या पडण्याजोगा आहे.\nमला वाटते वरील सर्व गोष्टींची गंगोत्री म्हणजे शिक्षण आहे. एकतर आपण मराठी कोण आहोत याची आपल्याला कल्पना नाही. बरं कल्पना आली तर आपल्याला आपला दैदिप्यमान इतिहास माहित नाही. तल्लख अन कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले मराठी भाषिकांना रुद्ररूपी बलाढ्य शारीरिक क्षमताही लाभलेली आहे. ह्याचा विचार केल्यास मराठी भाषिक शिक्षणाच्या जोरावर सर्वकाही साध्य करू शकतात.\nमराठी भाषिकांनी मनावर घेतल्यास, जगातील ज्ञानाच्या किमान १.५% ज्ञान मराठीत उपलब्ध असेल. जगातील सर्वच क्षेत्रात किमान १.५% टक्के प्रभाव मराठी भाषिकांचा असेल.\nमी डिझाइन आणि डिजिटल सेवा प्रदान करतो जी पूर्णपणे लवचिक आणि शक्तिशाली असतात\nतुमचं कुटुंब तुमची जबाबदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/china-spies-on-10000-people-in-india/", "date_download": "2021-06-20T00:26:14Z", "digest": "sha1:TG5JE2QIPSMD7JZIVPDYXOX454GEZ7XD", "length": 10063, "nlines": 84, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "चीनकडून भारतात १० हजाराहून अधिक जणांची हेरगिरी - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nचीनकडून भारतात १० हजाराहून अधिक जणांची हेरगिरी\n- चीनच्या हायब्रीड वॉरफेअरचा भाग\nनवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतातील प्रमुख नेते, आजी-माजी अधिकारी, राज्यांचे मुख्यमंत्री, माध्यमांचे प्रमुख, प्रभावशाली व्यक्ती, कार्यकर्ते यांची चीनकडून हेरगिरी केली जात असल्याची माहिती एका अहवालातून उघड होत आहे. भारतात सुमारे १० हजार जणांची चीनकडून हेरगिरी सुरू असल्याचा दावा करण्यात येतो.\nहा चीनच्या हायब्रीड वॉरफेअरचे भाग असून भारताबरोबर अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमधीलही संवेदनशील माहिती चीनकडून गोळा केली जात असल्याचा दावा अहवालात करण्य���त आला आहे. चीनच्या ‘झिन्हुआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ या कंपनीकडून ही हेरगिरी सुरू असून मिळत असलेल्या माहितीच्या आधारावर ही कंपनी ‘ओव्हरसीज इन्फॉर्मेशन डाटाबेस’ तयार करते. चीनच्या या कंपनीचा संबंध चीन सरकार आणि लष्कराशी असल्याचे उघड झाले आहे.\nचीनकडून सुरू असलेल्या या हायब्रीड वॉरफेअरमध्ये ‘इन्फॉर्मेशन पोल्युशन’, ‘परसेप्शन मॅनेजमेंट’, ‘प्रपोगंडा’ चा समावेश आहे. अर्थात चीनकडून चुकीची माहिती पसरविली जाते, आपल्याला हवा तो समज निर्माण करण्यासाठी प्रचारतंत्र चीनकडून राबविले जाते. यासाठी चीनकडून प्रमुख नेत्यांबरोबर, राजनैतिक अधिकारी , महत्वाच्या पदांवरील व्यक्ती, वरिष्ठ अधिकारी, उद्योगपती, संशोधक, पत्रकार आणि इतर प्रभावशाली व्यक्तींबरोबर भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्ती, गुन्हेगार, दहशतवादी, तस्करीचे आरोप असलेल्या गुन्हेगारांचीही माहिती गोळा केली जाते.\nयाकरिता डिजिटल मीडियावर सतत लक्ष ठेवले जाते आणि या माहितीचे सतत विश्लेषण करून ओवरसीज डाटाबेस तयार केला जातो. ही माहिती शत्रु आणि विरोधकांचे नुकसान करण्यासाठी आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी उपयोगात आणली जाते.\nविविध माध्यमाद्वारे करण्यात येत असलेल्या हेरगिरी आरोप चीनवर नवीन नाहीत. बहुतांश चिनी कंपन्या या चिनी लष्कराशी जोडलेल्या असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सतत हेरगिरी करत असल्याचे याआधी समोर आले आहे. ‘५जी’ तंत्रज्ञानात आघाडी घेणाऱ्या ‘हुवेई’, ‘झेडटीई’ यासारख्या कंपन्यांवर जगभरातून हेरगिरीचा आरोप झाले आहेत. अमेरिका ब्रिटन आदी देशांनी या कंपन्यावर यासाठी निर्बंधही घातले आहेत.\nभारताने लडाख च्या गलवान मधील संघर्षानंतर आतापर्यंत चिनी कंपन्यांचे २२४ ॲप्स बंद केले आहेत. या ॲप्स चालविणाऱ्या कंपन्या हे चिनी लष्कराशी जोडल्या गेल्याच्या आणि भारतातील माहितीचा दुरुपयोग केला जात असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.\nरशिया, ब्रिटन व व्हिएतनामसोबत भारत लॉजिस्टिक्स करार करणार\n‘एफएटीएफ’च्या काळ्या यादीच्या भीतीने पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवर कारवाईची धुळफेक\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/if-a-farmer-falls-into-marketing-then-development-will-take-place/", "date_download": "2021-06-20T00:27:40Z", "digest": "sha1:EC6LFUX7CVWKSYRAASWOQ6HPWGM4B4CR", "length": 11470, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकरी मार्केटिंग क्षेत्रात उतरल्यास विकास साधेल – Dainik Prabhat", "raw_content": "\nशेतकरी मार्केटिंग क्षेत्रात उतरल्यास विकास साधेल\nभूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव\nनगर – आंदोलन करून प्रश्‍न सुटणार नसून, शेतकऱ्यांनी नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागणार आहे. पिकवण्याबरोबर मार्केटिंग क्षेत्रात शेतकरी उतरल्यास त्याचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. अन्न-धान्य पिकवणारा उपाशी तर विकणारा तुपाशी अशी अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य किंमत मार्केटिंगने मिळणार असल्याची भावना व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केली.\nभूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त शेतकरी चळवळी समोरील आव्हाणे व पुढील वाटचाल या विषयावर शिंदे बोलत होते. मार्केटयार्ड शेतकरी निवास येथे झालेल्या या कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देऊन, कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी विलास नलगे, प्रदेश सचिव किरण वाबळ, प्रदेश उपाध्यक्ष असिफभाई शेख, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, निलेश तळेकर, संतोष हांडे, अमोल उगले, संतोष कोरडे, संतोष राम वाडेकर, संतोष वाबळे, रोहन आंधळे, सीताराम देठे, गणेश चौधरी, गणेश जगदाळे, रोहिदास धुमाळ, राधुजी राऊत आदी उपस्थित होते.\nशिंदे म्हणाले की, परदेशात शेतकऱ्यांनी माल पाठविल्यास त्याला य���ग्य भाव मिळणार आहे. यासाठी मार्केटिंग व व्यापार कौशल्याची गरज असून, या क्षेत्राकडे शेतकऱ्यांच्या मुलांनी लक्ष देण्याची गरज आहे. आपला विकास साधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटितपणे एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले.\nसंतोष वाडेकर यांनी भूमिपुत्र शेतकरी संघटनेची वाटचाल तीसऱ्या वर्षात होत असताना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी संघटनेची पुढील ध्येय धोरणे स्पष्ट केली. तर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर 1 जूनचा ऐतिहासिक संप, दूध आंदोलन, कांदा प्रश्‍नावरील आंदोलन, ऊस आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालावर भाकड जनावरे बांधून करण्यात आलेले आंदोलनाची माहिती दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधार म्हणून आज संघटनेकडे पाहिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.\nउपस्थित पाहुण्यांच्या हस्ते रोहिदास भागवत, बबन कानडे, अण्णासाहेब विष्णुपुरी, पोपट खुळे आदी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. तर कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे धनंजय धोर्डे, बाळासाहेब पठारे, शरद पवळे, साईनाथ घोरपडे, शरद मरकड, अनिल शेटे, रामदास घावटे, पोपट खोसे, सुभाष चाटे, तुकाराम खेडकर यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब शिंगोटे यांनी केले. आभार अशोक आंधळे यांनी मानले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनळाला मोटर जोडल्यास कनेक्‍शन बंद करणार\nयंदा 2016 च्या तुलनेत टॅंकर बाजी मारणार\nराज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीने पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nउंब्रजजवळ गुटखा वाहतूकप्रकरणी कारवाई\n‘या’ कारणामुळे माजी मंत्री राम शिंदेंना मोठा हादरा\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त परंड्यात रक्तदान शिबीर\nकोपरगाव तालुक्यात वादळी पावसामुळे कोट्यावधीचे नुकसान; जीवित हानी नाही\nरोहित पवारांच्या हस्ते जामखेडला आरोग्य योजनेचे उद्घाटन\nकोपरगावात मद्यपींनी वाईनशॉपकडे फिरवली पाठ\nदोन महिन्यानंतर कोपरगावचा सराफ बाजार गर्दीने फुलला\nपुन्हा जामखेड शहरातील ‘हॉटस्पॉट’ १० मे पर्यंत वाढला\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्���ा सिंग अनंतात विलीन\nराज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीने पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nउंब्रजजवळ गुटखा वाहतूकप्रकरणी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_598.html", "date_download": "2021-06-20T01:46:50Z", "digest": "sha1:MIMNYYCYZFCYBIM5BH2HA2INLNYGL64R", "length": 19948, "nlines": 335, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "संजीवनी कोविड सेंटर मध्ये केले फळांचे वाटप | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nसंजीवनी कोविड सेंटर मध्ये केले फळांचे वाटप\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- सध्या सर्वत्र कोरोना या महामारीने थैमान घातले असून समाजातील प्रत्येक व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता,सामाजिक ...\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- सध्या सर्वत्र कोरोना या महामारीने थैमान घातले असून समाजातील प्रत्येक व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता,सामाजिक संस्था आपआपल्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांना व त्यांचा कुटूंबाना मदत करतांना दिसून येत आहे. यातूनच करंजी येथील चौरंगीनाथ सेवा भावी ट्रस्ट, कोपरगाव चे माजी नगराध्यक्ष रविंद्र पाठक व उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकमठाण येथील संजीवनी कोविड सेंटर मध्ये टरबूज व पपई या फळांचे रुग्णांना वाटप करण्यात आले.\nया वेळी चौरंगीनाथ ट्रस्ट चे अध्यक्ष संतोष भिंगारे, सुवर्ण संजीवनीचे संचालक देविदास भिंगारे, अनिल डोखे, संजय उगले, सचिन रणधीर यांच्या हस्ते फळांचे वाटप करण्यात आले.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गाव���ंना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nसंजीवनी कोविड सेंटर मध्ये केले फळांचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-bjp-candidate-shivaji-kardilelatest-news-in-divya-marathi-4769063-NOR.html", "date_download": "2021-06-19T23:48:52Z", "digest": "sha1:3EQH2N5DHDDV2NLH2VFDF7XL2AGREKTZ", "length": 5005, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BJP candidate Shivaji kardile,latest news in Divya Marathi | वावरथ जांभळी परिसरात शिवाजी कर्डिलेंचे स्वागत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवावरथ जांभळी परिसरात शिवाजी कर्डिलेंचे स्वागत\nनगर- राहुरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी मंगळवारी मुळा धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावांमध्ये प्रचार केला. ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या नादात भंडाऱ्याची उधळण करत त्यांचे स्वागत केले.\nवावरथ जांभळी पट्ट्यातील अनेक गावांत जाऊन कर्डिले यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब गागरे, विक्रम तांबे, सूर्यभान गाडे, शिवाजी साठे, नानाभाऊ डोंगरे, बाळासाहेब तरवडे, सुभाष गायकवाड, प्रभाकर हरिषचंद्रे, गणेश पारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.\nकर्डिले म्हणाले, मागील पाच वर्षांत दुजाभाव न बाळगता मी विकासाला प्राधान्य दिले. मला राजकारणाचा वारसा नाही. मी सामान्य जिरायत शेतकरी कुटुंबातून आलो आहे. माझे इमान सामान्य जनतेशी आहे. काँग्रेस आघाडी सरकारने वर्षानुवर्षे आदिवासी, मागास जमातींची मते घेऊन सत्ता उपभोगली. तथापि, साठ वर्षानंतरही रस्ते, पाणी, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधाही आदिवासी, ठाकर, कातकरी, धनगर जमातींना मिळालेल्या नाहीत. केवळ ह्यरह्ण ऐवजी ह्यडह्ण झाल्याने धनगर समाजाला काँग्रेस व राष्ट्रवादीने आरक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची दिशा घेऊन देशातील वंचित वर्गाची दशा बद��ण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यातही मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार येईल. सरकार स्थापन झाल्यानंतर आदिवासी, ठाकर, कातकरी, धनगरांना जमिनीचे मालकी हक्क देण्याबरोबरच विविध विकासाच्या योजना गतिमान केल्या जातील, असे आश्वासन कर्डिले यांनी दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-news-about-paricharik-statue-burn-the-pandharpur-5533439-NOR.html", "date_download": "2021-06-20T01:10:19Z", "digest": "sha1:SHO2AGS7ZHZSTM3Y2IM4PCOKJYVNEBYD", "length": 2891, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news About paricharik Statue burn the pandharpur | परिचारक यांच्या पुतळ्याचे माजी सैनिकांकडून दहन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपरिचारक यांच्या पुतळ्याचे माजी सैनिकांकडून दहन\nपंढरपूर - देशातील सैनिक व त्यांच्या कुटुंबियांबद्दल अाक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांच्याविराेधात साेलापूर जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत अाहेत. साेमवारी पंढरपूरमध्ये माजी सैनिकांनी परिचारकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन संताप व्यक्त केला. तसेच त्यांच्या गुन्हा दाखल करावा, अामदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही करण्यात अाली. दरम्यान, परिचारकांच्या निषेधार्त माजी सैनिक संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांकडून २२ फेब्रुवारी रोजी पंढरपूर शहर व तालुका बंदचे अावाहनही करण्यात अाले अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-attack-on-indian-officers-news-in-marathi-4573667-NOR.html", "date_download": "2021-06-20T00:28:10Z", "digest": "sha1:VEFJGIXCWS7T4M53MTBESTITI3MOCCGW", "length": 5381, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Attack on Indian Officers news in Marathi | इस्रायली मुत्सद्द्यांकडून भारतीय अधिकार्‍यावर हल्ला; तीन अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइस्रायली मुत्सद्द्यांकडून भारतीय अधिकार्‍यावर हल्ला; तीन अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल\nनवी दिल्ली - भारतातील तीन इस्रायली मुत्सद्द्यांवर गुन्हेगारी स्वरूपाचा खटला दाखल करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्थलांतर अधिकार्‍यांवर हल्ला करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मात्र या मुत्सद्द्यांना राजनयिक संरक्षण असल्यामुळे त्यांना अटक करता आली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भारतात अशा प्रक���रचे हे पहिलेच प्रकरण आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काउंटरवर खूप गर्दी असल्यामुळे या तीन तरुण मुत्सद्द्यांना स्थलांतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली होती. अखेर सोमवीर नामक अधिकार्‍याने त्यांचे काम हाती घेतले, तेव्हा तिघांपैकी एकाने अधिकार्‍याच्या कानशिलात लगावली.\nया भांडणात इतर दोन अधिकार्‍यांनीही हाणामारी केली. विमानतळ अधिकार्‍यांनी पोलिसांना कळवल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या चौकशीदरम्यान, आपण इस्रायली मुत्सद्दी कामानिमित्त नेपाळला जात असल्याचे तरुणांनी सांगितले. हा सर्व प्रकार विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून ही रेकॉर्डिंग सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.\nअशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे. कायदे आणि नियमानुसार चौकशी करण्यात येईल. परराष्ट्र मंत्रालय आणि इस्रायली दूतावासाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याबाबत आता मंत्रालयच निर्णय घेईल. राजनीतिक संरक्षण असल्यामुळे त्यांना अटक करता आली नाही, असे पोलिस उपायुक्त एम. आय. हैदर यांनी सांगितले.\n०186 : सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे.\n०332 : सरकारी कर्मचार्‍यावर हल्ला करून इजा पोहोचवणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/humanity-of-samrat-4330957-NOR.html", "date_download": "2021-06-20T01:37:01Z", "digest": "sha1:EYP4ZR3RYZGGVPVEGIDEEKRKA7G4BPOZ", "length": 4564, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "humanity of samrat | सम्राटांची माणुसकी दिसते - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमगध सम्राट अशोकांनी आपले विजयी अभियान कलिंगपर्यंत वाढवलेले होते. आपल्या शिबिरात विचारमग्न असताना सेनापती जयगुप्तांनी येऊन कलिंगच्या युद्धात विजयश्री प्राप्त झाल्याची आनंद वार्ता दिली. सेनापतीच्या तोंडून विजयाची वार्ता ऐकताच सम्राटांच्या आनंदास पारावार उरला नाही. जयगुप्त तेथून जाण्यास निघणार इतक्यात एका बौद्ध भिक्षूंचे तेथे आगमन झाले. भिक्षूने सम्राटास सांगितले, महाराज, या युद्धात तुमचा विजय नव्हे, तर पराजय झाला आहे. सम्राटांना आश्चर्य वाटले. त्यांनी जयगुप्ताकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. तेव्हा तो म्हणाला, महाराज, मी तर खोटे काहीच बोललो नाही. भिक्षू म्हणाला, आपण प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन पाहा, तुम्ही हरलात की जिंकला आहात. सम्राटांनी युद्धभूमीवर जाऊन चहुबाजूंनी नजर टाकली तेव्हा त्यांना आक्र ोश-जखमी सैनिकांचे\nविव्हळण्याचे, रडण्याचे आवाज येत होते. या युद्धात कोणाचा पती, कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ मृत्युमुखी पडलेला होता. भिक्षू म्हणाला, अशा अनेक गावांतील संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सम्राटालाही ते दृश्य पाहून वाईट वाटले. भिक्षू म्हणाला, तुम्ही याला विजय मानणार का सम्राट अशोक म्हणाले, तुम्ही खरेच बोलत आहात. हा नरसंहार पाहून मला वाटते की, माझा घोर पराजय झाला आहे. सम्राट जिंकला असेल; पण त्याच्यातील माणूस हरला आहे. आजपासून मी प्रतिज्ञा करतो की, मी यापुढे युद्ध करणार नाही. त्यांनी भगवान गौतम बुद्धांचे शिष्यत्व स्वीकारले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hemantathalye.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2021-06-20T01:12:23Z", "digest": "sha1:E3E4OKHRJ5PXR6G73FBX4BLCCFJVJVIY", "length": 12047, "nlines": 61, "source_domain": "hemantathalye.com", "title": "मराठीमय महाराष्ट्रासाठी - हेमंत आठल्ये ~ Hemant Athalye Website", "raw_content": "\nसंकेतस्थळ विकासक – Website Developer\nमे 9, 2021 मे 10, 2021 by हेमंत आठल्येin नोंद, ब्लॉग, मराठी, महाराष्ट्र\nमराठीमय महाराष्ट्रासाठी अनेक संकल्पना राबवता येऊ शकतात. खरंतर आपल्या साधुसंतांनी म्हटलेलं, हे विश्वची माझे घर त्यायोगे मराठीमय विश्व हेही शक्य आहे. तूर्तास आपल्या राज्यातील मराठीच्या वापराबाबत बोलूयात त्यायोगे मराठीमय विश्व हेही शक्य आहे. तूर्तास आपल्या राज्यातील मराठीच्या वापराबाबत बोलूयात व्यावसायिक भाषा वाढते अन टिकते\nआक्रमणाचे म्हणाल तर गेल्या दोन हजार वर्षांपासून महाराष्ट्रावर व मराठी संस्कृतीवर आक्रमण होत होतंच आहे. त्यामुळे आधी सगळं छान होत आणि आता ह्रास होतोय असं काही नाही त्यावेळेस प्रत्यक्षात शत्रू मराठी माणसांचेच गळे चिरायच्या त्यावेळेस प्रत्यक्षात शत्रू मराठी माणसांचेच गळे चिरायच्या आता केवळ तो भाषेला मारण्याचा प्रयत्न करतोय. थोडक्यात मराठी संस्कृतीवर आक्रमणे होत आलेली आहेत व पुढेही होतील\nमुद्दा इतकाच की, मराठी माणसाने मराठी भाषेवर व महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटाची चिंता करू नये ते होणारच जर महाराष्ट्र अख्या देशावर हिंदवी स्वराज्याची पताका फडकवू शकतो तर तो मराठी संस्कृती व भाषेचा प्रसार जगभर करून मराठीमय पृथ्वी करू शकतो\nब्रिटिशांनी ज्यावे��ी जगाच्या पृष्ठभागाच्या एक चतुर्थांश भूभागावर स्वामित्व मिळवले त्यावेळी त्यांची लोकसंख्या साधारण ५१ लाखांच्या घरात होती जर ५१ लाख ब्रिटिश जगाच्या चौथाईवर अधिकार मिळवू शकत असतील जर ५१ लाख ब्रिटिश जगाच्या चौथाईवर अधिकार मिळवू शकत असतील जर ते त्यांची भाषा जागतिक बनवू शकत असतील तर आठ कोटींच्या मराठी संस्कृतीला काय अशक्य जर ते त्यांची भाषा जागतिक बनवू शकत असतील तर आठ कोटींच्या मराठी संस्कृतीला काय अशक्य खरतर संख्याबळ आणि ध्येय यांचा काहीच संबंध नाही खरतर संख्याबळ आणि ध्येय यांचा काहीच संबंध नाही तरीही जर आपल्याला शंका असेल तर आपण जगातील कोणत्याही युद्धाचा ताळेबंद करून पाहावा.\nइथं तर आपण केवळ मराठीमय महाराष्ट्राची संकल्पना राबवण्याची गोष्ट बोलत आहोत आज देशातील प्रत्येक राज्यात मराठी भाषिक आहे. इतकंच काय २०० देशांपैकी ७२ हुन अधिक देशामध्ये मराठी भाषिक स्थायिक आहेत. मग भीती कशाची\nमराठीमय महाराष्ट्र करण्यासाठी आधी आपल्याला वस्तुस्थिती पाहावी लागेल जेणेकरून अमराठी भाषांची आणि मराठीची सद्यस्थिती व ताकद याची जाणीव होईल जेणेकरून अमराठी भाषांची आणि मराठीची सद्यस्थिती व ताकद याची जाणीव होईल अमराठी भाषिक संस्थांमध्ये मराठीचा वापर कसा होईल व तो होणार नसेल तर त्याला मराठी पर्यायी संस्था कशा उभ्या राहतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याखेरीज आपण या लढाईत यशस्वी होणार नाहीत\nलक्षात घ्या हेही युद्धच आहे अन युद्ध कधीही संपत नसते अन युद्ध कधीही संपत नसते भाषिक आक्रमण आर्थिक कारणांमुळे झालेले आहे भाषिक आक्रमण आर्थिक कारणांमुळे झालेले आहे त्याच कारणासाठी पूर्वीही युद्धे झालेली त्याच कारणासाठी पूर्वीही युद्धे झालेली महाराष्ट्र मराठीमय करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकाने हे कधीही विसरता कामा नये\nमराठी वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर महाराष्ट्रात दिशादर्शक व फलकांवर मराठी असावी असा कायदा आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या पाठी आपण लागणे आवश्यक आहे कोणीही कुठेही जाऊन राहू शकतो वा व्यवसाय करू शकतो परंतु, त्या भागातील कायदे पाळणे अपेक्षित असते. अमराठी भाषिकांकडून कळत नकळत अनेक कायद्यांचे उल्लंघन होते. तेही आपण लक्षात आणून दिले तर राज्यात मराठीचा प्रसार जोमा���े होऊ शकतो\nदेशातील राज्यातील एक तृतीयांश लोकसंख्या १३ वर्षांपेक्षा कमी असलेल्यांची आहे. त्यांच्यासाठी मराठीचे सांस्कृतिक वर्ग भरवले तर नक्कीच त्याचा फायदा त्यांना व मराठी संस्कृतीला होईल. मराठी संबंधी जनजागृती करण्यासंबंधी विविध स्पर्धा भरवून त्याद्वारे मराठीबाबत व महाराष्ट्राच्या अजेय इतिहासाची माहिती दिली जाऊ शकते.\nशासनाची विविध आस्थापनांमध्ये नियमानुसार मराठीचा वापर होतो का नाही हेही पाहणे आवश्यक आहे. त्यानेही अमराठी भाषांचा अकारण वापर थांबेल व मराठीला कायद्यानुसार प्रथम स्थान मिळू शकेल. असे साधे परंतु सोपे पर्याय आपण वापरायला हवेत\nसोबतच आपण आभासी जगताचा योग्य वापर करीत मराठी भाषेसंबंधी अनेक उपक्रम राबवू शकतो. भविष्यात माहिती हे इंधनाची जागा घेईल. त्यावेळी मराठी भाषेमुळे आर्थिक फायदा मराठी भाषिकांना होऊ शकेल माहिती असणे हे एकप्रकारे शस्त्रसज्ज असण्याप्रमाणे आहे माहिती असणे हे एकप्रकारे शस्त्रसज्ज असण्याप्रमाणे आहे त्यामुळे मराठी भाषिकांनी ज्ञान मिळवावे त्यामुळे मराठी भाषिकांनी ज्ञान मिळवावे व मराठीत नसलेल्या गोष्टी मराठीत भाषांतरित कराव्यात व मराठीत नसलेल्या गोष्टी मराठीत भाषांतरित कराव्यात त्यानेही महाराष्ट्र मराठी वाढवण्यास मदत होईल\nमराठीमय महाराष्ट्रासाठी मराठीत सर्व सेवा कशा येतील याची चाचपणी करणे आवश्यक आहे. तसेच व्यावसायिक भाषा म्हणून मराठीचाच वापर कसा होईल हेही कटाक्षाने पहिले पाहिजे. अन या दोन्ही गोष्टींसाठी व्यावसायिक मराठी भाषिक असणे वा सेवा पुरावठेदार मराठी असणे आवश्यक आहे. त्यासाठी रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी मराठी भाषिकांनाच कशा मिळू शकतील याच्या यंत्रणेची नितांत गरज आहे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nमी डिझाइन आणि डिजिटल सेवा प्रदान करतो जी पूर्णपणे लवचिक आणि शक्तिशाली असतात\nतुमचं कुटुंब तुमची जबाबदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/kolkata-knight-riders-player-nitish-rana-corona-positive-10623", "date_download": "2021-06-20T00:29:09Z", "digest": "sha1:DPIHAUMD2J76NXJRIYK54DYOV6JQ2YAX", "length": 7641, "nlines": 126, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "IPL 2021 : गोव्याची टूर नडली; KKR च्या राणाला कोरोना - kolkata knight riders Player nitish rana corona positive | Sakal Sports", "raw_content": "\nIPL 2021 : गोव्याची टूर नडली; KKR च्या राणाला कोरोना\nIPL 2021 : गोव्याची टूर नडली; KKR च्या राणाला कोरोना\nIPL 2021 : गोव्याची टूर नडली; KKR च्या राणाला कोरोना\nदोन दिवसांपूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाली असून ही बातमी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे टेन्शन वाढवणारी आहे.\nआयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी स्पर्धेत सहभागी असलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा स्फोटक फलंदाज नितीश राणा याचा कोविड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार राणा हा काही दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्याला गेला होता. दोन दिवसांपूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाली असून ही बातमी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे टेन्शन वाढवणारी आहे.\nकोलकाता नाईट रायडर्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच राणाचा कोरोना रिपोर्ट आला असून त्याला कोरोनाची लागण झाली आहे. नितीश राणाने नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीत दमदार कामगिरी नोंदवली होती. दिल्लीकडून 7 सामने खेळणाऱ्या राणाने 1 शतक आणि 1 अर्धशतकाच्या जोरावर 398 धावा केल्या होत्या.\nIPL 2021 : मुंबई इंडियन्सला फिरकीची उणीव\nआयपीएलच्या 14 व्या हंगामाचा शुभारंभ 9 एप्रिल रोजी होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आपला पहिला सामना 11 तारखेला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे. नितीश राणा सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे. नितिश राणाने मागील हंगामात फाल लक्षवेधी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. मात्र काही सामन्यात त्याने संघासाठी उपयुक्त खेळी केली होती. एकंदरीत आयपीएलचा विचार केल्यास 60 सामन्यात त्याने 28 च्या सरासरीने 1437 धावा केल्या आहेत. त्याचे स्टाईक रेट 135.56 इतके आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/pt-honorable-senior-citizens-felicitated-by-the-mayor-of-deendayal-upadhyay-jayanti/09260800", "date_download": "2021-06-20T01:13:09Z", "digest": "sha1:EML7MJX4R57RV2HX6WVR56WIHBOUMUQK", "length": 9212, "nlines": 58, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पं. दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त महापौरांनी केला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपं. दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त महापौरांनी केला ज्येष्ठ ��ागरिकांचा सत्कार\nनागपूर: पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महापौर नंदा जिचकार यांनी प्रभाग क्र. ३७ मधील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. विशेष म्हणजे कार्यक्रमात येण्यास असमर्थ असलेल्या काही ज्येष्ठ व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांचा गौरव केला.\nमहापौर नंदा जिचकार यांनी स्वतः या ‘गौरव सोहळ्याचे आयोजन बुटी ले-आऊट येथील सिद्ध गणेश मंदिरात केले होते. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून माजी उपमहापौर तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ लोखंडे, प्रतापनगर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. शुक्ला उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीड़ा समिती उपसभापती प्रमोद तभाने, गिरीश देशमुख, विमल श्रीवास्तव, गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष नानासाहेब चिंचोळकर, सुनील अलोनी उपस्थित होते.\nयावेळी महापौर नंदा जिचकार व प्रमुख अतिथींच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना शाल, श्रीफळ आणि अटलबिहारी बाजपेयी यांच्याशी संबंधित पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्त्यानी आपल्या भाषणातून ज्येष्ठाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आजच्या पिढीवर टाकलेल्या संस्कारबद्दल आभार मानले. ज्येष्ठ व्यक्तींचा अनुभव आणि मार्गदर्शन हे आम्हाला जगण्याची आणि परोपकाराची दिशा दाखविणारे असते. त्यांचा आदर सत्कार म्हणजे त्यांनी आमच्यावर केलेल्या उपकाराचे ऋण फेडण्यासारखे आहे, या शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी ज्येष्ठाचा गौरव केला.\nकार्यक्रमात येऊ न शकलेल्या ज्येष्ठाचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र.३७ चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nसेन्ट्रल एव्हेन्यू, कामठी मार्ग पर मेट्रो कार्य को गती\nसफेदपोश टेंडर माफिया की गिरफ्त में खापरखेडा बिजलीघर\nआषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास..\nभारतीय जनता युवा मोर्चाच्या मागण्यांना यश..\nसीएसआर निधीतून ना. गडकरी यांच्या हस्ते 8 अ‍ॅम्ब्युलन्स\nवेकोलि खदानों से सम्बंधित पुनर्वसन मामलों ���र हुई बैठक\nलिबर्टी उड्डाणपुलाखालील सुशोभीकरणाचे उदघाटन\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nआषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास..\n३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nJune 19, 2021, Comments Off on ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात\nराज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nJune 19, 2021, Comments Off on राज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय\nआंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\nJune 19, 2021, Comments Off on आंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/corona-shortage-of-high-flow-nasal-cannula-oxygen-machine-kem-hospital-mumbai-mhsp-456171.html", "date_download": "2021-06-19T23:50:06Z", "digest": "sha1:BUMXK4VUQIVFABO2DFFLO45KY6QZMSS5", "length": 21079, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "केईएममध्ये 'हाय-फ्लो-नेझल कॅनूला'चा तुटवडा, विरोधी पक्ष नेत्यानं घेतला मोठा निर्णय | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपुण्यात खडकवासला सेल्फी पॉईंटची तोडफोड, 2 दिवसांपूर्वीच झालं होतं उद्घाटन\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा क���ी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nIAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चु��ाडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nकेईएममध्ये 'हाय-फ्लो-नेझल कॅनूला'चा तुटवडा, विरोधी पक्ष नेत्यानं घेतला मोठा निर्णय\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19 : सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nपुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; कोविड नियम धाब्यावर बसवून शक्तीप्रदर्शन\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा डेल्टा व्हॅरिएंट अधिक धोकादायक 30 दिवसात दोनदा संसर्ग झाल्याने डॉक्टर हादरले\nपुणे जिल्ह्यातील बहिरवाडी गावात लसीकरण पूर्ण; 100 टक्के लसीकरण करणारं देशातील पहिलं गाव\nकेईएममध्ये 'हाय-फ्लो-नेझल कॅनूला'चा तुटवडा, विरोधी पक्ष नेत्यानं घेतला मोठा निर्णय\nकेईएम रुग्णालय हे सर्व सामान्यांचे रुग्णालय असून रुग्णालयावर सर्वसामान्यांचा विश्वास असल्यामुळे या ठिकाणी सशक्त आणि परिपूर्ण आरोग्य व्यवस्थांची गरज आहे.\nमुंबई, 30 मे: विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी केईएम रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. केईएम रुग्णालयात पुरेश्या आरोग्य यंत्रणा उपलब्ध असून सध्या रुग्णालयात हाय-फ्लो-नेझल कॅनूला या ऑक्सिजन मशीनचा तुटवडा आहे. आमदार निधीमधून काही मशीन उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. याप्रसंगी आमदार कालिदास कोळंबकर तसेच केईएम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीवर्ग उपस्थित होते.\nहेही वाचा..उपमुख्यमंत्री अजित पवार महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर बनले चेष्टेचा विषय\nदरेकर यांनी सांगितले की, केईएम रुग्णालयालात आरोग्य व्यवस्था कशा प्रकारे कार्यान्वित आहे, याची पाहणी करण्यात आली. कालच मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी आणि संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन मुंबई महानगरपालिका कोविड संदर्भात कशाप्रकारे व्यवस्था करते याची माहिती घेतली. कोविड रोखण्यासाठी व तेथील रुग्णांवर उपचाराबाबत केईएम रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा कशाप्रकारे कार्यान्वित आहे. याबाबत शनिवारी प्रत्यक्ष आढावा घेतला. रुग्णालयातील वैदयकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्याबरोबर त्यांना ज्या मशीन्सची गरज आहे. त्या देखील पुरवणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका आणि राज्य शासनाचे पाठबळ आवश्यक आहे. हे पाठबळ देणे विरोधी पक्ष म्हणून आमचीही जबाबदारी असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.\nकेईएम रुग्णालय हे सर्व सामान्यांचे रुग्णालय असून रुग्णालयावर सर्वसामान्यांचा विश्वास असल्यामुळे या ठिकाणी सशक्त आणि परिपूर्ण आरोग्य व्यवस्थांची गरज आहे. तरी ज्या सूचना सरकारला करायच्या आहेत व सरकारकडून ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या सरकारला द्यायला भाग पाडू. या संदर्भात पालिका आयुक्तांशी बोलणार असून येथील व्यवस्था रुग्णांच्या सेवेसाठी अधिक सुलभ होईल यासाठी प्रयत्न व पाठपुरवा करण्यात येणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.\nकेईएम रुग्णालयाच्या भेटीदरम्यान रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होणे, कोरोनाबाधित रुग्णांच्या निधनानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात देणे, तेथील आरोग्य यंत्रणा या सर्व विषयांवर रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी तपशीलवार चर्चा झाली, अशी माहितीही दरेकर यांनी दिली.\nहेही वाचा...कोरोना योद्ध्याचं कुटुंबीयांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत, नंतर आली दु:खद वृत्त\nयाप्रसंगी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख, औषध विभाग प्रमुख डॉ.मिलिंद नाडकर, डॉ. नितिन डांगे डॉ.अमित गोंडवे, डॉ. सागर पुलट, सुरक्षा विभागाचे उपअधिकारी अजित तावडे, डॉ. सिध्दी देशमुख आदी उपस्थित होते.\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nअपार्टमेंटमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट; पोलिसांनी छापा टाकत केला भांडाफोड\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/western-maharastra/fir-filed-against-malegaon-sugar-factory-chief-ranjan-taware-mhas-429965.html", "date_download": "2021-06-20T02:04:29Z", "digest": "sha1:EZEREFHWWU43AAPZ3A74B6HZPOKV2OUM", "length": 19889, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अजित पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीपूर्वी विरोधकांना धक्का, कधीही होऊ शकते अटक, fir filed against malegaon sugar factory chief ranjan taware mhas | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nEase Of Living Index: भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कुठलं\nLIVE: देशात सलग दुसऱ्या दिवशी मृतांच्या आकड्यात घट\nराशीभविष्य: सिंह आणि मकर राशीने हिंमत ठेवावी, 'या' राशींसाठी मात्र दिवस चांगला\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\nLIVE: देशात सलग दुसऱ्या दिवशी मृतांच्या आकड्यात घट\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद��योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nEase Of Living Index: भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कुठलं\nराशीभविष्य: सिंह आणि मकर राशीने हिंमत ठेवावी, 'या' राशींसाठी मात्र दिवस चांगला\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nअजित पवारा��नी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीपूर्वी विरोधकांना धक्का, कधीही होऊ शकते अटक\nLIVE: देशात सलग दुसऱ्या दिवशी मृतांच्या आकड्यात घट\nतासाचे हजार आणि रात्रीचे दोन हजार; अपार्टमेंटमधील Sex रॅकेटचा पर्दाफाश\nलग्नानंतर मित्राने बोलणं बंद केल्याचा राग; मैत्रिणीने केलं धक्कादायक कृत्य\nसंभाजीराजे-अजित पवारांच्या बैठकीत सारथीबाबत झाला मोठा निर्णय\nपुण्यात नाही पण पिंपरी-चिंचवडमध्ये मिळणार Lockdown दिलासा; सोमवारपासून निर्बंध होणार शिथिल\nअजित पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीपूर्वी विरोधकांना धक्का, कधीही होऊ शकते अटक\nसाखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक लागताच वातावरण चांगलेच तापले आहे.\nजितेंद्र जाधव, बारामती, 20 जानेवारी : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक लागताच वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे रंजन तावरे यांच्या ताब्यात हा कारखाना आहे. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होताच कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे आणि सचिव नंदकुमार खैरे यांच्यावर 51 लाख 30 हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.\nएकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असतानाच कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने वातावरण चांगले तापले आहे. रंजन तावरे यांच्या समर्थकांनी आज सोमवार रोजी माळेगाव,पणदरे, सांगवी गाव बंद ठेवले आहे.\nमाळेगाव कारखान्याचे संचालक आणि शरद ग्रामीण बिगरशेती पत संस्थेचे सभासद सुरेश खलाटे यांनी तावरे यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. 'संस्थेचे चेअरमन रंजनकुमार तावरे आणि सचिव नंदकुमार खैरे यांनी माझ्यासह माझे सहकारी रामदास आटोळे, राजेंद्र बुरूंगले या तिघांच्या कोऱ्या कर्ज अर्ज प्रकरणावर, धनादेशावर सह्या घेऊन प्रत्येकी 17 लाख 10 रूपये, असे 51लाख 30 हजार रूपये कर्ज मंजूर करून संस्थेचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे आणि सचिव नंदकुमार खैरे यांनी परस्पर काढून घेतले,' अशी तक्रार खलाटे यांनी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमनसेच्या महाअधिवेशानाआधी मोठा धमाका होणार नेत्याने घातली शिवसैनिकांना साद\nसदरचा गुन्हा विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी अर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. त्यामुळे आता का��खान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे आणि सचिव नंदकुमार खैरे यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे तावरे समर्थकांनी सदरचा गुन्हा मागे घ्यावा म्हणून काही गावे बंद ठेवून निषेध केला आहे.\nअजित पवारांनी प्रतिष्ठेची केली निवडणूक\nमाळेगाव कारखाना हा भाजपच्या ताब्यात असल्याची खदखद पवार कुटुंबीयांच्या मनात असल्याचं दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यात घ्यायचाच असा चंग दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधला आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी कारखान्याच्या सभासद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. 'मागील पाच वर्षापासून आपले नेते शरद पवार हे माळेगाव कारखान्यात गेले नाहीत. त्यांनी सन्मानाने कारखान्यात जावे अशा पद्धतीचे आपण काम करायचे आहे,' असं अजित पवार सभासदांना मार्गदर्शन करताना म्हणाले होते.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nEase Of Living Index: भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कुठलं\nLIVE: देशात सलग दुसऱ्या दिवशी मृतांच्या आकड्यात घट\nराशीभविष्य: सिंह आणि मकर राशीने हिंमत ठेवावी, 'या' राशींसाठी मात्र दिवस चांगला\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/subhash-bhamre-announced-that-rs-1-crore-to-the-family-of-martyr-sachin-more-mhrd-461055.html", "date_download": "2021-06-20T00:54:58Z", "digest": "sha1:5NNS4Z5CCERAVYTBBYT5YTBIB6QLEVGH", "length": 19437, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शहीद जवानाच्या कुटुंबाकरता उभं राहिलं केंद्र सरकार, मदतीसाठी केली मोठी घोषणा Subhash Bhamre announced that Rs 1 crore to the family of martyr Sachin More mhrd | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nअपहरण करुन ���ळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपुण्यात खडकवासला सेल्फी पॉईंटची तोडफोड, 2 दिवसांपूर्वीच झालं होतं उद्घाटन\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nIAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अन���क ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nशहीद जवानाच्या कुटुंबाकरता उभं राहिलं केंद्र सरकार, मदतीसाठी केली मोठी घोषणा\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलो ऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले, चार महिन्यांनंतर घडलं असं काही...\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19 : सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nशहीद जवानाच्या कुटुंबाकरता उभं राहिलं केंद्र सरकार, मदतीसाठी केली मोठी घोषणा\nकेंद्र सरकारच्या वतीनं माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, खासदार डॉ सुभाष भामरे यांनीही शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहिली.\nसाकोरी, 27 जून : गलवान घाटीत नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या दोन सहकाऱ्यांना वाचवताना गुरुवारी वीर मरण आलेले जवान सचिन मोरे यांच्यावर त्यांच्या गावी मालेगावच्या साकोरी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सगळ्या नागरिकांनी जड अंतकरणाने त्यांचे अंत्यसंस्कार केले. यावेळी मोरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशात केंद्र सरकारच्या वतीनं माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, खासदार डॉ सुभाष भामरे यांनीही शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहिली.\nयावेळी सुभाष भामरे यांनी शहीद सचिन मोरे यांच्या कुटुंबाला केंद्राकडून 1 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली. सचिन मोरे यांच्या पत्नीला सरकारी नौकरी तसंच त्याच्या तीनही मुलांचा शैक्षणिक सर्व खर्च सरकार करणार असल्याचं सुभाष भामरे यांनी सांगितलं. पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे यांनीही राज्य सरकारच्या वतीनं शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहिली. या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन यावेळी राज्य सरकारच्या वतीनं भुजबळ यांनी दिलं.\nसैन्यदलाच्या 14 सशस्त्र जवानांनी शहीद जवान सचिन मोरे यांना अखेरची सलामी दिली. मानाचा तिरंगा, सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी शहीद सचिनच्या पत्नी सारिकाला यांना सुपूर्त केला. वीर माता जिजाबाई, वीर पत्नी सारिका, लहानग्या दोन्ही मुली यांनी त्याचा स्वीकार केला.\nशहीद मोरे यांच्या अखेरच्या निरोपासाठी संपूर्ण गावात कडकडीत बंद आहे. पंचक्रोशीतील नागरिक या वीर जवानाला श्रद्धांजली देण्यासाठी गर्दी केली आहे. परिसरात शोककळा पसरलेली असून ज्या रथावरून अंत्ययात्रा काढली जाणार आहे त्याला फुलांनी सजवण्यात आलं आहे. शहीद मोरे यांच्या मागे आई, वडील, पत्नी, 2 मुली आणि 6 महिन्याचा मुलगा असा परिवार आहे.\nया विरपुत्राला श्रद्धांजली देण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे उपस्थित राहिले. शहीद सचिन मोरे हे एसपी- 115 रेजिमेंट अंतर्गत लडाख सीमेवर साधारण वर्षभरापासून तैनात होते. सुमारे 17 वर्ष अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते.\nसंपादन - रेणुका धायबर\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nअपार्टमेंटमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट; पोलिसांनी छापा टाकत केला भांडाफोड\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A9_%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-06-20T00:46:58Z", "digest": "sha1:ER6YB6TERIAWKVXIUOXX24S6J4FEGHPB", "length": 8728, "nlines": 91, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "३ इडियट्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहिंदी भाषे मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट\nथ्री इडियट्स (३ मूर्ख) हा एक २०१० साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. चेतन भगतच्या फाइव्ह पॉइंट समवन ह्या पुस्तकावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानीने केले. ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, आर. माधवन, शर्मान जोशी, करीना कपूर, बोम्मन इराणी, ओमी वैद्य,मोना सिंग आणि परिक्षीत साहनी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २५ डिसेंबर २००९ रोजी प्रदर्शित झाल्यानंतर ह्या चित्रपटाने तिकिट खिडकीवरील सर्व जुने विक्रम तोडले. सध्या तो बॉलिवूडमधील सर्वाधिक मिळकत करणारा चित्रपट आहे. भारताबाहेर देखील ह्या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले.\nथ्री इडियट्सला ६ फिल्मफेअर, ३ राष्ट्रीय, १० स्क्रीन इत्यादी एकूण ४० पुरस्कार मिळाले.\n४.२ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\nचित्रपट हा भारताच्या सध्याच्या शिक्षण पद्धतीवर भाष्य करतो. या चित्रपटात आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी हे तिघे एकमेकांचे मित्रांचे पात्र सकारात आहे. बोम्मन इराणी यांनी \"विरू सहस्रबुद्धे\" नामक विध्यापिठाच्या डीनची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री करीना कपूर हिने डीनच्या छोट्या मुलीची भूमिका साकरली आहे. मोठ्या मुलीची भूमिका मोना सिंग हिने साकारली आ���े.\nचित्रपटात आमिर खान \"रणछोडदास चाह्छ्ड\" व \"फुन्सुख वान्ग्डू\" या दोन पात्रा मध्ये दिसतो. आमिरने एक अश्या व्यक्तीचे पात्र साकारले आहे ज्याला शिक्षणाची खूप आवड असते. परंतु त्याची शिकण्याची व शिकवण्याची पद्धत हि इतरांपेक्षा वेगळी असते. आर. माधवन व शर्मन जोशी यांनी दोन मध्यमवर्गीय परिवारातील मुलांची पात्र साकारली आहेत.\nहे तिन्ही मित्र कोणत्या प्रकारे आपल्या आयुष्यात पुढे जातात व यशस्वी होतात हे बघण्यासारखे आहे.\nअतिशय विनोद्कीय ढंगात राजकुमार हिरानी याने भारताच्या शिक्षण पद्धतीवर टीका केली आहे. हा चित्रपट एकदा तरी पालकांनी व त्यांच्या पाल्यांनी पाहावा असा आहे.\n१. \"बेह्ती हवा सा था वोह\"\n२. \"जाने नही देंगे तुझे\"\n३. \"गीव मी सम सनशायीन\"\nसर्वोत्तम दिग्दर्शक - राजकुमार हिरानी\nसर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - बोम्मन इराणी\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसंपादन करा\nसर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील ३ इडियट्स चे पान (इंग्लिश मजकूर)\nLast edited on १५ नोव्हेंबर २०१७, at १६:५६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ नोव्हेंबर २०१७ रोजी १६:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.real-estate.net.in/search/category,78/country,IN", "date_download": "2021-06-20T01:23:46Z", "digest": "sha1:ADYGYLEVINKQIECXPGVHECZAPUR6HEGC", "length": 19643, "nlines": 184, "source_domain": "mr.real-estate.net.in", "title": "विनामूल्य भेटीची इमारती विक्री आणि भाड्याने देण्यासाठी भारतात", "raw_content": "\nसूची प्रकाशित करा जोडा\nविनामूल्य भेटीची इमारती मध्ये Begusarai\nविनामूल्य भेटीची इमारती मध्ये Bihar\nविनामूल्य भेटीची इमारती मध्ये Thrissur\nविनामूल्य भेटीची इमारती मध्ये Kerala\n1 - 2 च्या 2 याद्या\nनव्याने सूचीबद्ध क्रमवारी लावा\nनव्याने सूचीबद्ध प्रथम कमी किंमत प्रथम उच्च किंमत\nविक्रीसाठी | 2200 sq feet\nद्वारा प्रकाशित Kundan kumar\nपहा विनामूल्य भेटीची इमारती प्रकाशित केले 4 months ago\nद्वारा प्रकाशित Hi-Life Builders\nपहा विनामूल्य भेटीची इमारती प्रकाशित केले 8 months ago\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nभारत (हिंदी: भारत), अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक (हिंदी: भारत गणराज्य) हा दक्षिण आशियातील एक देश आहे. हा क्षेत्रफळाचा सातवा क्रमांकाचा देश, जगातील दुसर्‍या क्रमांकाचा लोकसंख्या आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. दक्षिणेस हिंद महासागर, दक्षिण-पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिण-पूर्वेस बंगालचा उपसागर हे पश्चिमेस पाकिस्तानच्या सीमेस लागून सीमेत आहे; उत्तरेस चीन, नेपाळ आणि भूतान; आणि पूर्वेला बांगलादेश आणि म्यानमार. हिंद महासागरात, भारत श्रीलंका आणि मालदीवच्या आसपास आहे; अंदमान आणि निकोबार बेटे थायलंड आणि इंडोनेशियातील समुद्री सीमा सामायिक करतात. आधुनिक मानव आफ्रिकेतून ,000 55,००० वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात दाखल झाले. सुरुवातीच्या काळात शिकारी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या रूपांमुळे त्यांच्या लांबलचक व्यापार्‍यामुळे हा प्रदेश खूपच वैविध्यपूर्ण झाला आहे. मानवी अनुवांशिक विविधतेमध्ये हा आफ्रिकेनंतर दुसरा क्रमांक आहे. Life,००० वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या पश्चिमेच्या सीमेवरील उपखंडात स्थायिक जीवन अस्तित्वात आले आणि ते बीसीईच्या तिस third्या सहस्राब्दीच्या सिंधू संस्कृतीमध्ये हळू हळू विकसित होत गेले. इ.स.पू. १२०० मध्ये संस्कृत या एक इंडो-युरोपियन भाषेचा एक पुरातन प्रकार वायव्येकडून हिंदुस्थानात विखुरला गेला आणि तो vedग्वेदाची भाषा म्हणून उलगडला गेला आणि हिंदुत्वातील हिंदुत्व बिघडले याची नोंद झाली. उत्तरेकडील प्रदेशात द्रविड भाषेच्या भाषा बोलल्या गेल्या. इ.स.पू. 400०० मध्ये, जातीवाचक स्तरीकरण आणि वगळण्याची प्रक्रिया हिंदू धर्मात दिसून आली आणि बौद्ध आणि जैन धर्म उद्भवला आणि परंपरागत नसलेल्या सामाजिक आदेशांची घोषणा केली. सुरुवातीच्या राजकीय एकत्रीकरणामुळे गंगेच्या खो in्यात असलेल्या मौर्य आणि गुप्त साम्राज्यांना मोकळा झाला. त्यांचे सामूहिक युग व्यापक सर्जनशीलतेने ग्रस्त होते, परंतु स्त्रियांची घसरण होणारी स्थिती आणि अस्पृश्यतेचे विश्वास असलेल्या एका संघटनेत समावेश केल्यामुळे हे चिन्हांकित होते. दक्षिण भारतात, मध्य राज्यांनी द्रविड-भाषेची लिपी आणि धार्मिक संस्कृती दक्षिणपूर्व आशियाच्या राज्यांकडे निर्यात केली. मध्ययुगीन काळाच्या काळात ख���रिश्चन, इस्लाम, यहुदी धर्म आणि झोरोस्टेरियन धर्माने भारताच्या दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील भागात मुळे घालविली. मध्य आशियातील सशस्त्र हल्ले अधून मधून भारताच्या मैदानावर ओलांडले आणि शेवटी दिल्ली सल्तनतची स्थापना केली आणि उत्तर भारत मध्ययुगीन इस्लामच्या वैश्विक नेटवर्कमध्ये ओढला. १ the व्या शतकात, विजयनगर साम्राज्याने दक्षिण भारतात दीर्घकाळ टिकणारी संयुक्त संस्कृती तयार केली. पंजाबमध्ये संस्थागत धर्म नाकारून शीख धर्म उदयास आला. १ Mughal२26 मध्ये, मोगल साम्राज्याने दोन शतके सापेक्ष शांततेच्या स्थापनेनंतर चमकदार आर्किटेक्चरचा वारसा सोडला. हळू हळू ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियमांचा विस्तार होत गेला आणि त्यानंतर भारताला वसाहती अर्थव्यवस्थेत बदलले, परंतु त्याचे सार्वभौमत्वही मजबूत केले. १ British 1858 मध्ये ब्रिटीश क्राउन राजवटीची सुरुवात झाली. भारतीयांना देण्यात आलेल्या अधिकारांना हळूहळू मान्यता देण्यात आली, परंतु तंत्रज्ञानात बदल घडवून आणले गेले, आणि शिक्षण, आधुनिकता आणि सार्वजनिक जीवन या विचारांची मुळे रुजली. एक अग्रगण्य आणि प्रभावी राष्ट्रवादी चळवळ उदयास आली, जी अहिंसक प्रतिकारासाठी प्रख्यात होती आणि १ 1947 in in मध्ये त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारत लोकशाही संसदीय व्यवस्थेमध्ये राज्य करणारा धर्मनिरपेक्ष संघराज्य आहे. हा बहुलवादवादी, बहुभाषिक आणि बहु-वंशीय समाज आहे. भारताची लोकसंख्या १ 195 1१ मध्ये 1 36१ दशलक्ष वरून २०११ मध्ये १,२११ दशलक्षांवर वाढली. त्याच काळात, दरमहा प्रतिमाह उत्पन्न त्याचे प्रमाण US$ अमेरिकन डॉलर्सवरून वाढून १,49 8 $ अमेरिकन डॉलर्स इतके झाले आणि साक्षरतेचे प्रमाण १.6..6% वरून% 74% पर्यंत गेले. १ 195 1१ मध्ये तुलनात्मकदृष्ट्या निराधार देश होण्यापासून, भारत एक वेगाने विकसित होणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे, जो विस्तारित मध्यमवर्गासह माहिती तंत्रज्ञान सेवांचे केंद्र आहे. यात एक अंतराळ कार्यक्रम आहे ज्यात अनेक नियोजित किंवा पूर्ण केलेल्या विवाहबाह्य मोहिमांचा समावेश आहे. भारतीय चित्रपट, संगीत आणि अध्यात्मिक शिकवण जागतिक संस्कृतीत वाढती भूमिका निभावतात. वाढत्या आर्थिक असमानतेच्या किंमतीवर असले तरीही भारताने दारिद्र्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. भारत हे अण्वस्त्रे असलेले राज्य ��हे, जे लष्करी खर्चात जास्त आहे. 20 व्या शतकाच्या मध्यापासून निराकरण न झालेला शेजारी पाकिस्तान आणि चीन यांच्याशी काश्मीरविषयी वाद आहेत. लैंगिक असमानता, बाल कुपोषण आणि वायू प्रदूषणाची वाढती पातळी हे भारताला सामोरे जाणा .्या सामाजिक-आर्थिक आव्हानांमध्ये आहे. चार जैवविविधता हॉटस्पॉट्ससह भारताची भूमी मेगाडिव्हर्सी आहे. त्याच्या वनक्षेत्रात 21.4% क्षेत्राचा समावेश आहे. पारंपारिकपणे भारताच्या संस्कृतीत सहिष्णुतेने पाहिले गेलेले भारताचे वन्यजीव या जंगलांमध्ये आणि इतरत्र संरक्षित वस्तींमध्ये समर्थित आहे.\nमुख्यपृष्ठ बद्दल ब्लॉग किंमत साइट मॅप सदस्यता रद्द करा संपर्क\nया पृष्ठावरील मालमत्ता वर्णन आणि संबंधित माहिती ही जाहिरातदाराद्वारे प्रदान केलेली विपणन सामग्री आहे आणि मालमत्ता तपशील तयार करीत नाही. कृपया संपूर्ण माहिती आणि पुढील माहितीसाठी जाहिरातदाराशी संपर्क साधा.\nभागीदार डेटा प्रदाते डाउनलोड कराआमच्यासाठी एक पोस्ट लिहासेवांच्या अटीगोपनीयता धोरण\nलॉग इन करा नवीन खाते नोंदणी करा\nमुख्यपृष्ठ आम्हाला मेल करा आम्हाला कॉल करा\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nसर्व श्रेण्यानिवासी घरेलँड लॉटगॅरेज आणि पार्किंगची ठिकाणेकमर्शियल रिअल इस्टेटइतर सर्व स्थावर मालमत्ताव्यवसाय निर्देशिकास्थावर मालमत्ता एजंट निर्देशिका\nगॅलरी / सूची म्हणून आयटम दर्शवा\nगॅलरी दृश्य यादी दृश्य\nकोणतेही वय1 दिवस जुना2 दिवस जुने1 आठवडा जुना2 आठवडे जुना1 महिना जुना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/entrepreneur-sunil-sisodia-passes-away-321562", "date_download": "2021-06-20T00:49:23Z", "digest": "sha1:S52GFCMGGLIL6L5XTJUQUAAUWRECQZY5", "length": 25026, "nlines": 231, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | औरंगाबाद : उद्योजक सुनील सिसोदिया यांचे निधन", "raw_content": "\nशहरातील लघू उद्योजक, शिवसेनेचे उपशहर प्रमुख सुनील सिसोदिया (वय५३) यांचे बुधवारी(ता.१५) आज अल्पशा आजाराने निधन झाले. लाँकडाऊनमध्ये उद्योजक मित्रांना सोबत घेऊन अन्नछत्र चालवून हजारो भुकेलेल्यांना जेवण देणाऱ्या शिवसैनिकाच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.\nऔरंगाबाद : उद्योजक सुनील सिसोदिया यांचे निधन\nऔरंगाबाद : शहरातील लघू उद्योजक, शिवसेनेचे उपशहर प्रमुख सुनील सिसोदिया (वय५३) यांचे बुधवारी(ता.१५) आज अल्पशा आजाराने निधन झाले. लाँकडाऊनमध्ये उद���योजक मित्रांना सोबत घेऊन अन्नछत्र चालवून हजारो भुकेलेल्यांना जेवण देणाऱ्या शिवसैनिकाच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.\nघरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक\nफुलंब्री तालुक्यातील नायगाव येथील मूळ रहिवासी असलेले सिसोदिया औरंगाबादला आले. शहरात येवून सिसोदिया यांनी परिश्रमाच्या बळावर उद्योग क्षेत्रात आपली छाप पाडली. उद्योग सांभाळीत असताना शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात हिरारिने सहभाग घेतला.\nसावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..\nलाँकडाऊन सुरू असतांना उद्योजक मित्रांना सोबत घेवून अन्नछत्र चालवून गोरगरिबांना व भुकेल्यांना जेवण दिले. शिवसेनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप , रक्तदान, गरजूंना मदत करीत होते. गेल्या ८ ते १० दिवसापासून ते आजारी होते. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, जावई, भाऊ, बहिण असा परिवार आहे.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळ��ाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्��� हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gdchuanghe.com/mr/Injection-for-auto-parts", "date_download": "2021-06-20T01:36:10Z", "digest": "sha1:3NGHUDQTI4KSO4DFBO3ZBTRH7WPSGFZD", "length": 5009, "nlines": 113, "source_domain": "www.gdchuanghe.com", "title": "इंजेक्शन साठी ऑटो भाग, घाऊक इंजेक्��न साठी स्वयं भाग पुरवठादार, उत्पादक, कारखाना किंमत - Chuanghe फास्टनर Co., लि", "raw_content": "\nऑटो भागांसाठी कोल्ड फोर्ज\nवैद्यकीय उपकरणांसाठी कोल्ड फोर्ज\nविद्युत उपकरणांसाठी कोल्ड फोर्ज\nऑटो भागांसाठी बदलत आहे\nवैद्यकीय उपकरणांकडे वळत आहे\nविद्युत उपकरणांसाठी वळत आहे\nऑटो भागांसाठी कास्ट डाई\nवैद्यकीय उपकरणांसाठी डाई कास्ट\nविद्युत उपकरणांसाठी डाई कास्ट\nऑटो भागांसाठी प्लास्टिक रबर\nआम्ही कशी मदत करू शकता\nआपण एक जलद समाधान शोधत आहात CHE आपले समर्थन कसे करते हे जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nCh 2019 चुआंगे फास्टनर कंपनी, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/06/blog-post_44.html", "date_download": "2021-06-19T23:46:37Z", "digest": "sha1:USRCKS7UPB7GXN6YVQESDELEXA5B7R7K", "length": 5305, "nlines": 84, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "स्वराज्याचा आदर्श घेवून वाटचाल करु : सरपंच रामदास साळुंखे", "raw_content": "\nHomeस्वराज्याचा आदर्श घेवून वाटचाल करु : सरपंच रामदास साळुंखे\nस्वराज्याचा आदर्श घेवून वाटचाल करु : सरपंच रामदास साळुंखे\nकवठेमहांकाळ (अभिषेक साळुंखे) : छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्याच्या पुढे आणलेल्या संकल्पनेतून आदर्श घेवून ग्रामपंचायतीच्या माफर्त कार्य करु असा विश्वास सरपंच रामदास साळुंखे यांनी व्यक्त केला.\nग्रामपंचायतच्या प्रांगणात शिवस्वराज्य गुढी चे सरपंच रामदास साळुंखे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तानाजी कोडग सर यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी बेदाणा व्यापारी वासुदेव जाधव,माजी सरपंच नानासाहेब कारंडे, रोजगार सेवक पोपट कोष्टी, सदस्य वसंत मोरे,प्रशांत आठवले,शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अवधूत साळुंखे, मुख्याध्यापक वाघमारे सर, हणमंत साळुंखे प्रकाश गुरव, सुहास आठवले, ग्रामसेवक क्षीरसागर, आरोग्य सेविका मनिषा साळुंखे,अशोक शिंदे, इंजिनीअर रोहित साळुंखे , बाळासाहेब कोष्टी आदिंची उपस्थिती होती.\n6 जून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस म्हणून याला विशेष महत्व आहे. ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर व त्यांनी ज्या पध्दतीने राज्यकारभार केला त्याचा आदर्श घेवून त्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी शिवस्वराज्य गुढी उभारली आहे. ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे.\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/narendra-modi-discusses-strategy-states-election-bjp-leaders-77520", "date_download": "2021-06-20T01:52:12Z", "digest": "sha1:ULCXHC3Q5F4TQH5JUOBC5PZYQOXB3IYY", "length": 17696, "nlines": 210, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पराभवातून धडा घ्या! आगामी विधानसभा निवडणुकांआधी मोदींचा मंत्र - narendra modi discusses strategy of states election with bjp leaders | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n आगामी विधानसभा निवडणुकांआधी मोदींचा मंत्र\n आगामी विधानसभा निवडणुकांआधी मोदींचा मंत्र\nसोमवार, 7 जून 2021\nउत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सरचिटणीसांशी संवाद साधला.\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकीआधी (Assembly Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजपच्या सरचिटणीसांशी संवाद साधला. पश्चिम बंगालसह (West Bengal) इतर राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पराभवातून नवा धडा घेऊन भाजप (BJP) नेत्यांनी पुढचे मार्गक्रमण करावे, असा मंत्र मोदींनी दिला.\nभाजप सरचिटणीसांची दोन दिवसांची विशेष बैठक पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी या सरचिटणीसांसाठी मेजवानी होती. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भूपेंद्र यादव, सी. टी. रवी, दुष्यंत गौतम, डी पुरंदरेश्वरी, अरुण सिंह, दिलीप सैकिया, कैलास विजयवर्गीय, तरूण चुग हे राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष व सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, भाजपच्या कृषी, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, महिला, युवक आदी सात आघाड्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित होते.\nपश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. आगामी उत्तर देश, उत्तराखंड, गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुकांची तयारी हा या बै��कीचा मुख्य विषय होता. उत्तर प्रदेशात केंद्रीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा चेहरा समोर करुनच भाजप विधानसभा निवडणुकांना सामोरा जाईल, असे दिसत आहे.\nहेही वाचा : मेड इन इंडिया लस एकच अन् मोदी म्हणाले दोन\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी यांनी ४ तास सरचिटणीसांशी विविध मुद्यांवर चर्चा केली. मागील निवडणुकांत कुणाचे व कुठे चुकले याची चर्चा करण्यापेक्षा पुढील निवडणुकांत या चुका टाळण्यावर भर द्या. कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी लाखो पक्षकार्यकर्त्यांची फळी उभारणे आणि काँग्रेसमुक्त भारताचे ध्येय भाजप नेत्यांनी विसरू नये, यावर मोदींनी बैठकीत भर दिला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा घेऊन देशभरात सेवा ही संघटन मोहीम राबविण्याचे भाजपने ठरवले आहे. यावरही या बैठकीत मोदींनी काही सूचना केल्या.\nया बैठकीत पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालांची चर्चा झाली. आसाम व पुदुच्चेरी येथे सरकार स्थापन केल्याबद्दल तेथील कार्यकर्त्यांचे नड्डा यांनी अभिनंदन केले. बंगालमध्येही ३ जागांवरून ७७ जागांपर्यंत भाजपने झेप घेतली असून, हा वाढलेला जनाधार दुर्लक्षित करण्यासारखा नसल्याचेही नड्डांनी सांगितले. निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसकडून बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात किमान ३० भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली असून, या हत्यांचा निषेधही बैठकीत करण्यात आला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nखुद्द फडणविसांनी मोदींकडे राणेंसाठी शब्द टाकलाय \nसावंतवाडी : केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रीपद मिळण्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी दिल्लीत लॉबींग...\nबुधवार, 16 जून 2021\nमी आहे तिथे सुखी; भविष्यात राज्यात अन् केंद्रात रासपची सत्ता आणणार..\nजालना ः राष्ट्रीय समाज पक्ष हा सगळ्या समाजांचा पक्ष आहे, सध्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राज्याचा दौरा करतो आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांना अजून...\nमंगळवार, 15 जून 2021\nमायावतींना मोठा धक्का; अखिलेश यादव बसपला खिंडार पाडण्याच्या तयारीत\nलखनऊ : पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविषयी...\nमंगळवार, 15 जून 2021\nरिटा बहुगुणा बहुदा सचिन तेंडुलकरशी बोलल्या असाव���यात\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे (Congress) नेते जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून मोठा धक्का दिला. आता...\nशुक्रवार, 11 जून 2021\nउत्तराखंडचा फॉर्म्युला उत्तर प्रदेशात योगींना बदलण्याची चर्चा अन् दिल्लीत मॅरेथॉन बैठका\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) भाजपमध्ये (BJP) दुफळी निर्माण झाली आहे. पक्षाचे अनेक आमदार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath...\nशुक्रवार, 11 जून 2021\nकाँग्रेसला पुन्हा मजबूत बनण्यासाठी शिवसेनेचा सल्ला..\nमुंबई : कॅाग्रेस सध्या विविध संकटाचा सामना करीत आहे. काँग्रेसला पुन्हा मजबूत बनण्यासाठी शिवसेनेने सल्ला दिला आहे. सामनाच्या अग्रलेखात यावर भाष्य...\nशुक्रवार, 11 जून 2021\nमोठी बातमी : प्रसाद यांचा भाजपमध्ये प्रवेश अन् दुसऱ्याच दिवशी शहांच्या भेटीला योगी\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) काँग्रेस (Congress) नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (...\nगुरुवार, 10 जून 2021\nपायलट काँग्रेसमध्येच राहणार; चर्चा फेटाळून भाजप नेत्यांना खडसावले\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे (Congress) नेते जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून मोठा धक्का दिला. त्याआधी...\nगुरुवार, 10 जून 2021\nपायलट लवकरच भाजपमध्ये, माझं बोलणं झालंय\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करून मोठा धक्का दिला. त्यांच्या आधी काँग्रेसचे माजी...\nगुरुवार, 10 जून 2021\n`कॉंग्रेस पक्ष सोडल्याबद्दल जितीन प्रसाद यांचे आभार`\nनवी दिल्ली :उत्तर प्रदेशातील नेते जितीन प्रसाद (Jitin Prasad) यांच्या भाजप प्रवेशाला कॉंग्रेसने फारसे महत्त्व देण्याचे टाळले आहे. मात्र...\nबुधवार, 9 जून 2021\nजितिन प्रसाद यांच्यावर मोठी जबाबदारी; योगींनी दिले संकेत\nलखनौ : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. या...\nबुधवार, 9 जून 2021\nनेत्यांना बळ द्या, अपेक्षित निकाल मिळतील मिलिंद देवरांचा पक्षाला घरचा आहेर\nमुंबई : उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे बडे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मागील काही वर्षांपासून अनेक...\nबुधवार, 9 जून 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/maratha-reservation-chandrakant-patil-criticizes-chief-minister-uddhav-thackeray/articleshow/82416854.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2021-06-20T00:07:48Z", "digest": "sha1:GY4MXSBG73OLRFLPISZN7ZKWGBXXWU6Z", "length": 15112, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nChandrakant Patil: हात जोडून पंतप्रधानांना प्रार्थना करतो, हे नाटक कशासाठी\nChandrakant Patil: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केल्यानंतर भाजपने त्यावर टीका केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरून थेट मुख्यमंत्र्यांना टोला हाणला आहे.\nमुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला संबोधित केल्यावर भाजपची टीका.\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा.\nमराठा आरक्षण कायदा रद्द होण्यास तुम्हीच जबाबदार: पाटील\nकोल्हापूर:मराठा आरक्षण कायदा रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यात कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आणि राष्ट्रपतींचा असल्याचे म्हटले आहे. त्यावर बोट ठेवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असा कायदा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साद घातली असून त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. ( Chandrakant Patil Criticizes Uddhav Thackeray )\nवाचा: मराठा आरक्षणावर केंद्राने लगेच निर्णय घ्यावा; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...\nमुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करत मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ही लढाई पुढे कशी नेली जाणार, यावरही मुख्यमंत्री बोलले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. 'उद्धव जी, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी हात जोडून पंतप्रधानांना प्रार्थना करतो, असे नाटक तुम्ही का करत आहात ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला आहात त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नाही आणि यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार आहात', असा तीरकस बाण पाटील यांनी सोडला.\nवाचा: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला; CM ठाकरे यांनी केले मोठे विधान\n'काँग्रेस सोबत जोडल्या गेलेल्या १०० सधन कुटुंबांची मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी इच्छा आहे. आमच्या सारख्या गरीब कुटुंबांना या आरक्षणाची गरज होती पण काँग्रेस कधीही कोणालाही पुढे जाऊ देणार नाही. मराठा व्यक्तीच्या नावापुढे मागासवर्गीय लिहिलं जावं हे त्यांना नको आहे. आता शिवसेना सुद्धा केवळ सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसच्या या कारस्थानात सामील झाली आहे, हे अतिशय वेदनादायी आहे', असेही पाटील म्हणाले. स्वत:चं अपयश झाकण्यासाठी तुमच्याद्वारे केलं गेलेलं विधान मराठा समाजाला आक्रोशीत करत आहे. तुम्ही सर्वोच्च न्यायालयात एका न्यायाधीशासमोर आपली बाजू मांडू शकला नाहीत, याची शिक्षा आता संपूर्ण समाजाला भोगावी लागणार आहे, असेही पाटील म्हणाले.\nमराठा आरक्षण कायद्यासंदर्भात निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने हा राज्याचा अधिकार नसून तो राष्ट्रपती किंवा केंद्र सरकारचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. यातून एकप्रकारे पुढे जाण्याचा मार्ग दाखवला गेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आजच्या निर्णयाने पदरी निराशा पडलेली असली तरी ही लढाई संपलेली नाही. आता केंद्र शासनाने, राष्ट्रपतींनी यासंदर्भात निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या न्याय्य मागणीबाबत संवेदनशीलता दाखवावी. ॲट्रॉसिटी, काश्मीरचे ३७० कलम हटवणे किंवा शहाबानो प्रकरणात जसे महत्त्वाचे निर्णय घेऊन केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा केली त्याप्रमाणेच महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनात केले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत.\nवाचा: 'सर्वोच्च' कौतुक: मुख्यमंत्री ठाकरे यांनी लढवय्या मुंबईकरांना दिलं सारं श्रेय\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nSambhaji Raje: मतभेद बाजूला ठेवा; CM ठाकरे आणि फडणवीसांना संभाजीराजे यांची साद महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकोल्हापूर'हसन मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितली, त्यात चूक काय\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nक्रिकेट न्यूज​भारतीय क्रिकेटपटूची पत्नी बेडरुमच्या बाल्कनीतून WTC फायनल पाहतेय; फोटो व्हायरल\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहलीने रचला इंग्लंडमध्ये इतिहास, कोणत्याही कर्णधार��ला जमली नाही ही गोष्ट\nक्रिकेट न्यूजWTC Final Live : अपुऱ्या प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला...\nनागपूरसमृद्धी महामार्ग : 'या' तारखेपर्यंत काम पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही\nकोल्हापूरसमन्वयाने टाळणार पुराचा धोका; महाराष्ट्र-कर्नाटकच्या संयुक्त बैठकीत निर्धार\nमुंबईकाँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल; टिळक भवनात झाला 'हा' संकल्प\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहली इंग्लंडमध्ये धावा करण्यात पुन्हा कसा यशस्वी ठरला, जाणून घ्या रहस्य...\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/horoscope/today-horoscope-video-07-may-2021-horoscope-video-in-marathi/videoshow/82448367.cms", "date_download": "2021-06-19T23:42:16Z", "digest": "sha1:3SUW5QGYH63YMLBNEWDXKJONGRL5BIQF", "length": 3284, "nlines": 70, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराशीभविष्य ०७ मे २०२१ शुक्रवार\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआणखी व्हिडीओ : भविष्य\nराशीभविष्य व्हिडीओ १७ जून २०२१ गुरूवार...\nराशीभविष्य व्हिडीओ १८ जून २०२१ शुक्रवार...\nराशीभविष्य व्हिडीओ १६ जून २०२१ बुधवार...\nराशीभविष्य व्हिडीओ १९ जून २०२१ शनिवार...\nराशीभविष्य व्हिडीओ १५ जून २०२१ मंगळवार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/abort", "date_download": "2021-06-20T01:07:45Z", "digest": "sha1:JBMYH3LG6Q2BFYRIL3AHJHURKT2WR7F3", "length": 3644, "nlines": 124, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "abort - Wiktionary", "raw_content": "\nमुंबईसिडॅकजुने FUEL यादीत सुचवलेले:संपवा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बद�� ३० एप्रिल २०१७ रोजी १२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_42.html", "date_download": "2021-06-20T02:01:29Z", "digest": "sha1:GYQC6Y27Y654OGIDT4IQO6DGX5RNY2DL", "length": 4579, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगली जिल्ह्यात ११६९ रुग्ण कोरोना मुक्त : आज २०४६ नवीन रुग्ण", "raw_content": "\nHomeसांगली जिल्ह्यात ११६९ रुग्ण कोरोना मुक्त : आज २०४६ नवीन रुग्ण\nसांगली जिल्ह्यात ११६९ रुग्ण कोरोना मुक्त : आज २०४६ नवीन रुग्ण\nसांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात आज एकाच दिवशी ११६९ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे, तर आज २०४६ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ संजय साळुंखे यांनी दिली आहे.\nसांगली जिल्ह्यात कोरोना चा उद्रेक सुरू असून आज सांगली महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात देखील कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आज मिरज तालुक्यात २८६ तर वाळवा तालुक्यात २८० सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. सद्या १६ हजार ७२४ रुग्ण उपचाराखाली आहेत. तर आज दिवसभरात ५८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nआज दिवसभरात सांगली जिल्ह्यातील तालुका निहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी - २१८, जत -२६५, कडेगाव- ८९, कवठेमंहकाळ- ९२, खानापूर -२२७ , मिरज - २८६, पलूस - ९१, शिराळा- ६५, तासगाव- १३६, वाळवा - २८० आणि सांगली शहर -१५६, मिरज शहर -१४१ असे एकूण २०४६ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर आज दिवसभरात ११६९ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_86.html", "date_download": "2021-06-20T01:35:21Z", "digest": "sha1:SW7FGFEMB2AZRK3RMOBHY7I4BPXZGHX6", "length": 4762, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "आम. गाडगीळ यांच्या फंडातून ५ व्हेंटिलेटर प्राप्त", "raw_content": "\nHomeआम. गाडगीळ यांच्या फंडातून ५ व्हेंटिलेटर प्राप्त\nआम. गाडगीळ यांच्या फंडातून ५ व्हेंटिलेटर प्राप्त\nसांगली, ता. ११ ( प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यातच कोरोना रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर ची कमतरता भासत आहे. हे लक्षात घेऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत आमदार निधीतून व्हेंटिलेटर साठी 26 लाख 50 हजारांचा निधी देऊन पाच व्हेंटिलेटर खरेदी करण्यास प्रशासनाला सूचना केली होती. हे पाच वेंटिलेटर आज प्राप्त झाले.\nवसंतदादा शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर देण्यात येणार आहेत. तत्पूर्वी ते आज कोरोना रुग्णांसाठी उपयोगात यावेत म्हणून जिल्हा प्रशासनाने शासकीय क्रीडा संकुलात सुरू केलेल्या कोविड सेंटरसाठी तसेच बामणोली येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या कोविड केअर सेंटरला आमदार सुधीर गाडगीळ यांनी सिव्हिल सर्जन डॉ. संजय साळुंखे यांच्याकडे सपुर्द करून वापरण्यास देण्यात आले.\nयावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलेश इरळी, डॉ. राम लाडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे, भूलतज्ज्ञ डॉ. निरंजन गौडा, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, समुपदेशक अविनाश शिंदे गणपती साळुंखे आदि उपस्थित होते.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/lecture-series-on-maharashtra-dharma-3257", "date_download": "2021-06-20T01:28:15Z", "digest": "sha1:QBL4BJMSK5WF5I6X3E327MP5B7WYDUSS", "length": 6331, "nlines": 136, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Lecture series on maharashtra dharma | बोरिवलीत महाराष्ट्रधर्म व्याख्यानमाला", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nBy अमोल करडे | मुंबई लाइव्ह टीम शिक्षण\nबोरिवली - बोरिवलीत महाराष्ट्र धर्म या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळातर्फे या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. या महाराष्ट्रधर्म व्याख्यानमालेत 'शहाजीराजांची चातुर्यनीती', 'शिवरायांची युद्धनीती' आणि शंभूराजांची राजनीती' अशी तीन व्याख्यानं सादर करण्यात येतील. व्याख्यानमालेचं आयोजन चोगले हायस्कूल पटांगण, श्रीकृष्णनगर, बोरिवली पूर्व या ठिकाणी करण्यात आलंय. शुक्रवारपासून ही व्याख्यानमाला सुरू होणार असून १३ तारखेपर्यंत ती चालणार आहे. या कार्य���्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.\nआला पावसाळा, लेप्टोपासून सांभाळा\nमोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ\nराज्यात १४ हजार ३४७ कोरोना रूग्ण बरे\nकांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणी ४ अटकेत, धक्कादायक माहिती उघड\nसमृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामाला गती द्या- उद्धव ठाकरे\nमुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा\n महाराष्ट्रात कोविड पॉझिटिव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-ganit-bhet-dr-mangala-narlikar-%C2%A0%C2%A0-2659", "date_download": "2021-06-20T01:15:01Z", "digest": "sha1:JWHWA44RSL3U5BC26YT4YNNRSPYYPUVS", "length": 12217, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Ganit Bhet Dr. Mangala Narlikar | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 18 मार्च 2019\n किती गमती असतात त्यात...\n‘आमच्या शाळेत एक नवे शिक्षक आले होते, त्यांनी काही जादू शिकवल्या आम्हाला.. त्यात गुणाकार अगदी सोप्या रीतीने करता येतात,’ नंदू आल्या आल्या उत्साहाने म्हणाला. ‘जादू का म्हणतोस त्या युक्‍त्या असतात. विशिष्ट संख्यांसाठी त्या उपयोगी पडतात,’ मालतीबाईंनी समजावले. ‘पण खरंच लवकर गुणाकार करता येतो त्यामुळे..’ नंदू उत्तरला. ‘जी गोष्ट अपेक्षेपेक्षा लवकर किंवा वेगळी होते आणि तिची कारणमीमांसा समजत नाही, तिला जादू म्हणतात बहुधा. पण अनेकदा तिची कारणमीमांसा करणे शक्‍य असते. गणितात तर हे अनेकदा अनुभवतो आपण. तुम्ही वेगवेगळ्या संख्यांनी दिलेल्या संख्येला भाग जातो का, हे तपासण्याचे नियम पाहिले आहेत ना त्या युक्‍त्या असतात. विशिष्ट संख्यांसाठी त्या उपयोगी पडतात,’ मालतीबाईंनी समजावले. ‘पण खरंच लवकर गुणाकार करता येतो त्यामुळे..’ नंदू उत्तरला. ‘जी गोष्ट अपेक्षेपेक्षा लवकर किंवा वेगळी होते आणि तिची कारणमीमांसा समजत नाही, तिला जादू म्हणतात बहुधा. पण अनेकदा तिची कारणमीमांसा करणे शक्‍य असते. गणितात तर हे अनेकदा अनुभवतो आपण. तुम्ही वेगवेगळ्या संख्यांनी दिलेल्या संख्येला भाग जातो का, हे तपासण्याचे नियम पाहिले आहेत ना उदाहरणार्थ एखाद्या संख्येला ‘तीन’ने भाग जातो का हे कसे ठरवता उदाहरणार्थ एखाद्या संख्येला ‘तीन’ने भा�� जातो का हे कसे ठरवता’ बाईंनी विचारले. ‘सोपे आहे’ बाईंनी विचारले. ‘सोपे आहे संख्येच्या सगळ्या अंकांची बेरीज करायची, बेरजेला ‘तीन’ने भाग गेला तरच मूळ संख्येला ‘तीन’ने भाग जातो संख्येच्या सगळ्या अंकांची बेरीज करायची, बेरजेला ‘तीन’ने भाग गेला तरच मूळ संख्येला ‘तीन’ने भाग जातो’ हर्षाने लगेच सांगितले.\n‘तसा नियम का काम करतो हे माहीत नसेल, तर तीही जादूच म्हटली पाहिजे ना पण ही युक्ती कसे काम करते, हे किंचित वरच्या वर्गात समजू शकते... १९४७ आणि २०१९ या संख्या पाहा. १+९+४+७ = २१ आणि २१ ला ३ ने भाग जातो म्हणून १९४७ लाही जातो. तसेच २+०+१+९ = १२ ला देखील ३ ने भाग जातो, म्हणून २०१९ ला ३ ने भाग जातो. पण २०१८ मध्ये २+०+१+८ = ११ ला ३ ने भाग जात नाही. म्हणून २०१८ ला ३ ने भाग जात नाही. या नियमाचे कारण शीतल तू देऊ शकतेस का पण ही युक्ती कसे काम करते, हे किंचित वरच्या वर्गात समजू शकते... १९४७ आणि २०१९ या संख्या पाहा. १+९+४+७ = २१ आणि २१ ला ३ ने भाग जातो म्हणून १९४७ लाही जातो. तसेच २+०+१+९ = १२ ला देखील ३ ने भाग जातो, म्हणून २०१९ ला ३ ने भाग जातो. पण २०१८ मध्ये २+०+१+८ = ११ ला ३ ने भाग जात नाही. म्हणून २०१८ ला ३ ने भाग जात नाही. या नियमाचे कारण शीतल तू देऊ शकतेस का’ बाईंनी विचारले. ‘हो, ३ ने भाग जातो म्हणजेच तसा भागाकार केला, तर बाकी शून्य येते. स्थानिक किमतीप्रमाणे फोड करून २०१८ ही संख्या २ Î १००० + ० + १ Î १० + ८ अशी लिहिता येते. १००० ला ३ ने भागले, तर बाकी १ येते, तसेच १०० ला, १० ला ३ ने भागले तरी बाकी एकच येते. म्हणून २००० ला ३ ने भागले, तर बाकी २ Î १ अशी २ येते, १० ला भागले, तर बाकी १ येते. ८ ला भागले तर बाकी २ येते. म्हणून २०१८ ला ३ ने भागले तर बाकी २+१+२=५ अशी येते. ५ ला ३ ने भाग गेला तरच २०१८ ला जाणार. ५ ला ३ ने भाग जात नाही, म्हणून ३ ने २०१८ ला भाग जात नाही.’\n इथे आपण आणखी एक सोपा नियम वापरतो. p या भाजकाने A Î B ला भागताना B ला A ने भागले, तर बाकी १ येत असेल तर A Î B ला भागल्यावर उरणारी बाकी ही A ला भागल्यावर उरणाऱ्या बाकीएवढीच असते. म्हणून २०१८ ला ३ ने भागल्यावर येणारी बाकी ही २+१+८ ला भागल्यावर येणाऱ्या बाकीएवढीच असते. थोडक्‍यात, गणितातले सगळे नियम सकारण असतात, सिद्धतेसह देता येतात. जादू नसते. आता एक नवीन कोडे देते तुम्हाला...’ मालतीबाई म्हणाल्या.\n‘एक फिरता विक्रेता सुकामेवा घेऊन एका घरी गेला. सुकामेव्याने बुद्धी तल्लख होते म्हणून ���ो विकत घेण्याचा आग्रह तो तेथील गृहिणीला करत होता. गृहिणी म्हणाली, ‘तुमची बुद्धी या मेव्याने तल्लख झाली आहे का ते पाहू, तसे दिसले तर मी एक किलो सुकामेवा घेईन.’ असे म्हणून तिने त्याला विचारले, की मला तीन मुली आहेत. त्यांच्या वयांची बेरीज १३ आहे आणि त्यांच्या वयांचा गुणाकार आमच्या घराच्या नंबराएवढा आहे. तर त्यांची वये ओळखा. घर नंबर घरावर लिहिला होताच. विक्रेत्याने ते आव्हान स्वीकारले व तो कागद-पेन्सिल घेऊन थोडी आकडेमोड करू लागला. थोड्या वेळात तो परत येऊन म्हणाला, की आणखी थोडी माहिती आवश्‍यक आहे. जरा विचार करून गृहिणीने ते मान्य केले व ती म्हणाली, ‘आणखी माहिती देते, माझी सर्वांत मोठी मुलगी पेटी चांगली वाजवते.’ त्या विक्रेत्याने लगेच मुलींची वये ओळखली आणि गृहिणीने एक किलो सुकामेवा विकत घेतला. आता तुम्ही ओळखा बरे त्या मुलींची वये’ बाई आता थांबल्या.\n‘हे फार कठीण दिसते आहे. घराचा नंबर विक्रेत्याला माहीत होता, पण आपल्याला माहीत नाही’ सतीशने तक्रार केली. ‘मान्य आहे. पण तुम्ही कागद-पेन्सिल वापरू शकता आणि जास्त वेळही घेऊ शकता. दिलेल्या माहितीचा नीट उपयोग करा. नाही जमले, तर सांगेन पुढच्या वेळेला...’ असे म्हणून बाईंनी मुलांना निरोप दिला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/1829", "date_download": "2021-06-20T00:03:48Z", "digest": "sha1:MSIRIKW2IVQDWF2XJE5T3MN2C3S5AI25", "length": 217878, "nlines": 8552, "source_domain": "bahuvidh.com", "title": "महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासातील एक समस्या: रामदेवराव यादव - प्र ल सासवडकर - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासातील एक समस्या: रामदेवराव यादव\nपुनश्च प्र ल सासवडकर 2017-12-13 06:00:32\nअंक - प्रसाद, मे १९७३\nलेखाबाबत थोडेसे : आपल्यापैकी बाबासाहेब पुरंदरे याचं 'शिवछत्रपती' ���ाचलं नाही असे वाचक क्वचितच असतील. त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात वर्णन केलेल्या देवगिरी साम्राज्य आणि त्याचा राजा रामदेवराय याच्याबद्दल माझ्या मनात कायमच कुतूहल राहिलं. एवढं मोठं साम्राज्य, सेना असताना तो अल्लाउद्दीन खिलजीच्या केवळ काही हजार फौजेपुढे हरला. हा खरचं हैराण करणार वास्तव आहे. या  पराभवामुळे महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा इतिहासच बदलून गेला. तोपर्यंत परकीय सत्तेच्या जोखडापासून काही प्रमाणात मुक्त असलेला दक्षिण भारत सुलतानशाहीच्या अधिपत्याखाली आला. साहित्य, कला, स्थापत्य, संस्कृती यांच्या वैभवशिखरावर असलेले हे साम्राज्य एखादी वावटळ यावी असे नष्ट झाले. यामागची कारणमीमांसा प्रस्तुत लेखामध्ये संदर्भांसह परखडपणे मांडली.\n'प्रसाद' मासिकाच्या मे १९७३ च्या अंकात आलेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च...\nदेवगिरीकर यादव हे महाराष्ट्राचे अखेरचे सम्राट होते. या साम्राज्याबद्दल दोन गोष्टींचे आश्चर्य इतिहासात कायमचे राहून गेले आहे. एक म्हणजे देवगिरीचे प्रचंड वैभव व दुसरे म्हणजे रामदेवाच्या कारकीर्दीत अल्लाउद्दीनच्या लहानशा मुसलमान सेनेने केलेल्या पराभवामुळे या साम्राज्याचे झालेले खेदजनक पतन. विशेषत: रामदेवराव यादव ही व्यक्ती इतिहासात कायमचेच कुतूहल होऊन राहिलेली आहे.\nदेवगिरीचा किल्ला मध्ययुगीन किल्ल्यांचा एक उत्कृष्ट नमुना व भारतातील एक अजिंक्य किल्ला समजला जातो. वेढा घालून हा किल्ला क्वचितच जिंकला गेला. यादवाच्या घराण्यात महादेव यादवाने यादवांच्या सत्तेचा बराच विस्तार केला.\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे\nघ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा\nआपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nमुसलमानांच्या आक्रमणाचा धोका न ओळखू शकणारा हा राजा चतुर्वर्गचिंतामणी हा व्रतवैकल्यांना अति महत्त्व देणाऱ्या ग्रंथाच्या रचनाकार अशा हेमाद्री पंडिताला राज्याचा प्रधानमंत्री करतो राज्यप्राप्तीसाठी धोक्याने आमनदेवाचे डोळे काढतो राज्यप्राप्तीसाठी धोक्याने आमनदेवाचे डोळे काढतो हेमाद्री पंडितांच्या चिथावणीने चक्रधर स्वामींच्या हत्येची आज्ञा देतो हेमाद्री पंडितांच्या चिथावणीने चक्रधर स्वामींच्या हत्येची आज्ञा देतो भारतीय इतिहासाला अत्यंत अनिष्ट वळण देणाऱ्या या राज्याची ज्ञानेश्वरकृत स्तुती हा केवळ प्रथेचा भाग असावा भारतीय इतिहासाला अत्यंत अनिष्ट वळण देणाऱ्या या राज्याची ज्ञानेश्वरकृत स्तुती हा केवळ प्रथेचा भाग असावा लेख एकंदर माहितीपूर्ण विस्तृत माहितीसाठी ब्रह्मानंद देशपांडे लिखित देवगिरीचे यादव हा ग्रंथ पहावा\nहा संलग्न इतिहास वाचून पहा :\nदेवगिरीचे यादव राजांच्या कारकिर्दीत देवशर्म्याच्या वंशात \"मांगल\" (माइंग किंवा मांग किंवा माइंदेव किंवा मलिनाथ) नामक महापराक्रमी पुत्राचा (देवशर्माचा पणतू) जन्म झाला. सुरुवातीस माइंदेव ह्याने यादव राजांच्या सैन्याचे काही लढाइत नेतृत्व केले. माइंदेवाच्या नेतृत्वाखाली यादव सेनेने सौराष्ट्र (काठेवाडातील राजे), यदुवंशीय लाट (गुजराथेकडील यादव) त्याहूनही प्रबळ तिलिंग गौड (तेलंगणातील गौडदेशी), हम्मीर, द्रविडदेशाचे राजे (होयसळ बल्लाळ), आणि पांडिनाथ राजे (मदुरा अथवा उच्चंगीदुर्ग येथील पांडय संस्थानिक) यांचा धुव्वा उडवून यादव साम्राज्याचा विस्तार केला. ह्यानंतर त्याने यादवांच्या कोकण-गोवा (कदंब) साम्राज्याचा \"सेनापती\" म्हणून जबाबदारी सांभाळली. ह्या दरम्यान त्याने कदंबवंशीय राजांचे राज्य बारा वर्षापर्यंत आक्रमण करून जिंकणा-या, वसलेल्या गुप्त राजांचे पूर्ण उच्चाटन केले. माइंदेवाने सिंघण यादव राजांचा महाप्रधान, सर्वाधिकारी, महापरमविश्वासी अशी बिरूदे संपादन केली. महापराक्रमी व सत्वशील असणा-या माइंदेवाने मूळ राजसत्तेशी प्रमाणिक रहात विजयादित्याचा मुलगा श्रीमत्रिभुवनमल्ल यास लहानपणीच राज्याभिषेक करून त्याजवरील प्रेमाने सबंध राष्ट्राचे पालन केले व विश्वस्त म्हणून राज्यकारभार केला. पण सन १२२० च्या दरम्यान त्रिभुवनमल्ल कदंबानंतर कदंब-राजवेल खूंटली व संपूर्ण 'कदंब राज्य' माइंदेवाच्या स्वतंत्र अधिपत्याखाली आले व तो मंगमहिपती बनला. माइंदेवाना \"सामंतकुल यशोभानु: मांगलाख्य महेश्वर:\" अशी स्वातंत्र्य व पराक्रम निदर्शक उपाधि मिळाली. आद्य गौड ब्राह्‍मणांच्या सामंत घराण्याची स्वतंत्र राजसत्ता स्थापना करणारा हाच तो महापराक्रमी राजा मंगमहिपती त्याची मूळ राजधानी \"कुडुवलपत्तन\" म्हणजे कुडाळदेश\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट���रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/comedy-superstar-siddharth-jadhavs-story/", "date_download": "2021-06-20T00:33:00Z", "digest": "sha1:LHYIQEAUOTHO6APCJEOLEFVLRQYPESIA", "length": 16746, "nlines": 114, "source_domain": "bolbhidu.com", "title": "मराठी सिनेमात तो 'कॉमेडियन' म्हणून अडकला, पण तो त्याहून भारी आहे.", "raw_content": "\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nBol Bhidu - विषय हार्ड\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nमराठी सिनेमात तो ‘कॉमेडियन’ म्हणून अडकला, पण तो त्याहून भारी आहे.\nअख्खा महाराष्ट्र त्याला सिद्ध्या म्हणूनच ओळखतो. पूर्ण नाव सिद्धार्थ रामचंद्र जाधव. तो पिक्चरमध्ये असला तर त्याचा धुमाकूळ असणार याची ग्यारंटी.\nमराठी सिनेमामध्ये अशोक सराफ आणि लक्ष्यान कॉमेडीला अच्छे दिन आणले. भरत जाधव, मकरंद अनसापुरे, संजय नार्वेकर यांनी ही परंपरा पुढे नेली. केदार शिंदेच्या “अग बाई अरेच्चा ने” तर इतिहास घडवला. यात अनेक बड्या बड्या सितारयांच्या गर्दीत सिद्ध्या पण होता. अगदी छोट्या रोलमध्ये. तो संजय नार्वेकरचा चाळीतला मित्र असतो. दारू पिउन दोघे घरी येतात आणि सिद्ध्याच्या बापाला सापडतात. मध्यरात्री जॉगिंगला निघालोय म्हणून सांगून सिद्ध्या तिथून सटकतो. काही सेकंदाच्याच त्या सीनमध्ये सिद्ध्या भाव खाऊन गेला.\nआपल्या दोस्तांच्या गँगमध्ये कायम एक पोरगा असतो ज्याला आपण नेहमी वेड्यात काढत असतो, त्याला पण त्याच काही वाटत नसत. कधी माकडचाळ्यांनी तर कधी निरागस वागण्यानं अडचणीत येणारा पण कायम सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणनारा दोस्त म्हणजे सिद्धार्थ जाधव.\nसिद्ध्याने पडद्यावर खूप प्रकारच्या भूमिका केल्या आहेत पण “जत्रा” या पिक्चरपासून त्याच्या प्रत्येक रोलमध्ये दोस्तीचा फॅक्टर कायम असतो.\nसिद्ध्या जन्मला मुंबईत. त्याचं कुटुंब बापाच्या नोकरीसाठी कोकणातून मुंबईला आलेलं. शिवडीच्या भोईवाडा परिसरात एका झोपडीत वाढलेल्या सिद्ध्याला चुकून सुद्धा आपण फिल्ममध्ये जाऊन हिरोचा रोल क��ेन असं वाटलं नव्हत. घरातला फुटका आरसा सुद्धा त्याला सांगू शकत होता की आपण हिरो मटेरीअल नाही.\nबापाकडून नाटकात अभिनयाचा किडा सिद्ध्याकडे वारश्याने आला होता. आवड म्हणून कॉलेजात नाटकात काम करायचं आणि मोठा झाल्यावर इन्स्पेक्टर व्हायचं हे त्याच ध्येय. नाटकासाठी फेमस असलेल्या रुईया कॉलेजमध्ये प्रवेश त्याला मिळालं नाही. म्हणून रुपारेल कॉलेजला तो गेला. ते एका अर्थी त्याच्या पत्थ्यावर पडलं .\nसुरवात बॅकग्राउंडच्या गर्दीतून केली पण तिथन प्रगती करत करत शेवटच्या वर्षापर्यंत तो रुपारेलचा सुपरस्टार झाला. त्यावर्षीची एकांकिका स्पर्धांची सगळी बक्षिस सिद्ध्याने कॉलेजसाठी खिशात घातली होती. व्यावसायिक रंगभूमीकडून विचारणा झाली आणि अभिनय हेच करीयर करायचं त्यान नक्की केलं. डीडी मेट्रो चॅनलने घेतलेल्या टॅलंट हंट स्पर्धेत तो उपविजेता ठरला.\nतुमचा मुलगा काय करतो वगैरे नाटकात काम केल्यावर पॅडी कांबळेशी त्याची दोस्ती झाली. त्यानेच सिद्ध्याला केदार शिंदेशी गाठ घालून दिली आणि तोच त्याच्या आयुष्यातला टर्निंग पाँइंट ठरला. केदारच्या “लोच्या झाला रे” नाटकात एकहि संवाद नसलेल्या आदिमानवाच्या रोलमुळे सिद्धार्थ जाधव हे नाव मुंबई बाहेरच्या नाट्यरसिकांपर्यंत पोहचले.\nपुलंच्या आयुष्यात घडलेला किस्सा पिळगावकरांनी अत्यंत हुशारीने…\nएक खराखुरा डाकू मनोज वाजपेयींसोबत रहात होता अन् कोणाला कळले…\nकेदार शिंदेच्याच जत्रा मध्ये पहिल्यांदा त्याला महत्वाची भूमिका मिळाली. डबल रोल असलेल्या भरत जाधवबरोबर सिद्ध्याने अख्ख्या पिक्चर भर घातलेला गोंधळ अविस्मरणीय होता.\nभरत जाधव आणि केदार शिंदेबरोबरची त्याची जोडी विशेष जमली. केदार शिंदेने बकुळा नामदेव घोटाळे पिक्चरसाठी त्याला हिरोचा रोल दिला. सिद्ध्यासाठी तो ४४० व्होल्टचा शॉक होता. तिथून मागे वळून त्याने पाहिलं नाही.\nदे धक्का मधला “क्रिप्टोमेनियाक” धनाजीमामा सगळ्यांचाच लाडका बनला. तिथून त्याचे सूर महेश मांजरेकरबरोबर कनेक्ट झाले. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मधला उस्मान पारकर, शिक्षणाच्या आईचा घो मधला प्रेमळ डॉन इब्राहिम भाई. महेश मांजरेकरच्या प्रत्येक पिक्चर मध्ये तो असतोच. त्याचाच ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या “लालबाग परळ” मधला स्पिडब्रेकरचा रोल हा सिद्ध्याचा आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट रोल ��मजला जातो.\nसिद्धार्थ जाधव बरोबर जो कोणी एकदा काम करतो त्याच्या पुढच्या प्रत्येक पिक्च्चरमध्ये सिद्धया असतोच.\nहिंदी मध्ये रोहित शेट्टीचा सुद्धा तो आवडता कलाकार आहे. गोलमाल सिरीजनंतर “सिम्बा” पिक्चरमध्ये तो रणवीर सिंग बरोबर महत्वाच्या भूमिकेत दिसला. फक्त मराठी आणि हिंदी पिक्चरच नाही तर इंग्लिश पिक्चरमध्ये सुद्धा त्यानं काम केलंय. रियालिटी शो मध्ये स्टँड अप कॉमेडी करताना सुद्धा तो दिसतो.\nत्याच्या कॉमेडी टायमिंग मूळ त्याच्यामधला वर्साटाईल नट मागे पडलाय. कॉमेडीयनचा शिक्का बसलेला सिद्धार्थने त्याची इमेज बदलायचा खूप प्रयत्न केला. पण टाईम प्लीज मधल्या हिम्मतराव सारख्या गडबड्या दोस्ताच्या भूमिकेतच लोकांना तो हवा असतो. फक्त पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यात सुद्धा सिद्धार्थ जाधव असाच जीवाला जीव देणारा दोस्त आहे .\nहे ही वाच भिडू\nबनवाबनवी अजरामर करणारा हात.\nपुलं देशपांडेनी राम राम गंगाराम फेकून द्यायला सांगितला होता \nगदिमांनी दो आंखे बारह हाथ बनवून औंधच्या राजाचे पांग फेडले \nहे आठ पिक्चर आले आणि बाबूजी संस्कारक्षम पोरींचे पिताश्री झाले \nएक खराखुरा डाकू मनोज वाजपेयींसोबत रहात होता अन् कोणाला कळले देखील नाही…\nछोटा राजनला मिथुनचं इतकं वेड होतं कि तो कपडेदेखील मिथुनसारखे शिवून घ्यायचा.\nअध्यात्मिक बाबा हॉलिवूडमध्ये जाऊन पहिला भारतीय फिल्ममेकर बनला.\nतेव्हापासून सनीपाजींना पाकिस्तानमध्ये येण्यास आजन्म बंदी घालण्यात आली आहे..\nपाकिस्तानमधल्या एका प्रेक्षकाने चालू मॅचमध्ये भारताच्या कॅप्टनवर हल्ला केला होता.\nराज कपूरने मृत्यूपूर्वी लिहिलेलं,” ते गाणं भारताचे साबरी ब्रदर्सचं…\nBMW फेमस होण्यामागे त्यांचा काळा इतिहास आहे.\nजगात चर्चाय, सेक्स पॉवर वाढवायला कडकनाथ कोंबड्यासोबत हे प्राणी पण…\nसरकारच्या कृपेनं लोकं आत्ता नियुक्ती नसलेला तहसिलदार म्हणून चिडवत आहेत\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात…\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे…\nज्या प्रोजेक्टमूळ चीन बेंडकुळ्या दाखवतं हुतं त्यासाठी पाकिस्तानचं पाय…\nराडा घालणाऱ्यांना पाठींबा देवून CM नी आपल्याच कायदा सुव्यवस्थेवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6/page/2/", "date_download": "2021-06-20T01:42:13Z", "digest": "sha1:MDMJ2SSZZBOKTTR5G73S26QFJ2YWOUEQ", "length": 12578, "nlines": 153, "source_domain": "mahapolitics.com", "title": "विधान परिषद – Page 2 – Mahapolitics", "raw_content": "\nविधान परिषदेसाठी चुरस, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपकडून ‘यांना’ उमेदवारी निश्चित\nमुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चुरस पहायला मिळत आहे. शिवसेनेनं आपले उमेदवार जाहीर केले असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपनं आपले उमेदवार ज ...\nविधान परिषदेच्या नवव्या जागेसाठी चुरस, भाजपकडून जागा जिंकण्याचा दावा तर महाविकास आघाडीचीही बैठकीत रणनीती \nमुंबई - राज्यातील विधान परिषदेच्या नवव्या जागेसाठी जोरदार चुरस पहायला मिळत आहे. भाजपचा चौथा उमेदवार म्हणजेच विधान परिषदेची नववी जागा सहज निवडून आणणार ...\nविधान परिषदेसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह ‘या’ नेत्याला उमेदवारी तर राष्ट्रवादीकडून यांना मिळणार संधी\nमुंबई - राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख आणि कार्यक्रम जाहीर केला आहे. य ...\nयवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदींचा विजय \nयवतमाळ - यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला असून शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा व ...\nआंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, राज्याची विधान परिषदच केली बरखास्त \nहैद्राबाद - आंध्र प्रदेशमधील जगन मोहन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वायएसआर काँग्रेसने राज्याची विधान परिषदच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आज झा ...\nविधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे संजय दौंड बिनविरोध \nबीड, परळी - विधानपरिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आल्यान ...\nसंजय दौंड यांना उमेदवारी देऊन धनंजय मुंडेंनी शब्द पाळला, वाचा मुंडे – दौंड यांच्यातील राजकीय शत्रुत्व ते मैत्री \nमुंबई - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानसभेतील विजयानंतर त्यांच्या विधानपरिषदेत रिक्त झालेली जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद ...\nराष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांना विधान परिषदेवर संधी, उद्या घेणार ��मदारकीची शपथ\nमुंबई - राष्ट्रवादीनं दोन नेत्यांना विधान परिषदेत संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असलेले शिवाजीराव गर्जे आणि युवती राष्ट ...\nविधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या अंबादास दानवेंचा विक्रमी विजय\nमुंबई - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा दणदणीत व ...\nविधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या अंबादास दानवेंचा मार्ग सुकर, आणखी एका पक्षाचा पाठिंबा\nऔरंगाबाद - औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी आज मतदान पार पडत आहे. शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि ज ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/actors/umesh-kamat/", "date_download": "2021-06-20T01:40:51Z", "digest": "sha1:FDICPFZRI67NFVXXLBTN5ABIZB45MLVW", "length": 10713, "nlines": 100, "source_domain": "www.marathi.tv", "title": "Umesh Kamat Wiki, Height, Wedding, Biography, Age - Marathi.TV", "raw_content": "\nमराठी रंगभूमी आणि सिने सृष्टी चे कलाकार त्यांच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांवर मोहिनी घालतात. काळाप्रमाणे\nसिनेमाचे विषय बदलले तसे नायकाचा चेहरा ही बदलला. पूर्वीच्या रांगड्या गड्याची जागा आता च्या काळात गोड चेहर्याच्या नायकांनी घेतली. सिनेमाची, नाटकांची कथानकं हि वास्तववादी होत गेली. उमेश कामत हा असाच एक गोड चेहऱ्याचा नायक.\n१२ डिसेंबर १९७८ साली बंगलोर ला उमेश चा जन्म झाला.\n२००६ साली कायद्याचं बोला या चित्रपटापासून उमेशने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचा नायक मकरंद अनासपुरे असला तरी उमेश ने रसिकांचे लक्ष न घेतले. यापुढे आले समर..एक संघर्ष ; क्षणोक्षणी ; अजब लग्नाची गजब गोष्ट; धागेदोरे ; मणी मंगळसूत्र ; थोडी खट्टी थोडी हत्ती; टाईम प्लीज ;लेक लाडकी ; परीस ; माय डियर यश ; लग्न पाहावे करून ; पुणे वाया बिहार …. हे त्याचे काही महत्वपूर्ण भूमिका असलेले चित्रपट.\nअभिनयाच्या दृष्टीने चित्रपट सृष्टीतील यश महत्वाचे असले तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलाकारासाठी दूरचित्रवाणी चे माध्यम खूपच पूरक ठरते. उमेश च्या बाबतीतही असेच झाले. दूरचित्रवाणी वरील मालिकांनी त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्याच्या काही मालिका तर इतक्या लोकप्रिय झाल्या कि लोकांनी त्यांचे रेकॉर्डिंग करून आपल्या संग्रही ठेवले.\nशुभंकरोती ; सारीपाट संसाराचा ; वादळवात ; ऋणानुबंध ; पडघम ; या गोजिरवाण्या घरात ; आभाळ माया ; असंभव ; एका लग्नाची दुसरी गोष्ट ; एका लग्नाची तिसरी गोष्ट. वरील मालिकांपैकी आभाळमाया, असंभव, व एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिका उमेशच्या मराठी मालिकांमधील सर्वाधिक यशस्वी मालिका आहेत असे म्हणता येतील.\nत्यातही असंभव या मालिकेचा गूढ रम्य विषय…पुनर्जन्म असल्याने प्रेक्षकांना ती विशेष भावली. या शिवाय उमेश कामत ची भूमिका २ काळातली होती .आजचा आधुनिक नायक व १०० वर्षांपूर्वीचा ���रुण नायक अशा २ प्रकारची वेशभूषा, बोलण्या चालण्यातील अंतर सर्वच अप्रतिम होते. त्याने रंगवलेला जुन्या व नव्या काळातला हा नायक रसिकांना खूपच भावला.\nचित्रपट व दूरचित्रवाणी प्रमाणेच किंबहूना या दोन्ही पेक्षा कलाकाराला अभिनयाचा सर्वोच्च आनंद रंगभूमी वरील कारकिर्दीत मिळतो. रंगमंचावर प्रेक्षकांशी होणारा थेट संवाद अभिनेत्याला समृद्ध करत जातो … अनुभवाने.\nरंगमंचावरच्या अभिनयाची चव चाखलेले कलाकार सतत तो अनुभव पुन्हा पुन्हा मिळवू इच्छितात .उमेश कामत ने चित्रपटांबरोबर अनेक नाटकातून ही अभिनय केला .किंबहूना महाविद्यालयीन काळातील त्याने नाटकातून केलेल्या अभिनयानेच त्याला अभिनयाच्या क्षेत्राकडे आकर्षित केले असावे. त्यातील काही निवडक नाटकं खालील प्रमाणे. मन उधाण वाऱ्याचे ; नवा गडी नव राज्य ; ह्यांच हे असंच असत ; कस ग बाई झालं ; सोनचाफा ; स्वामी ; रणांगण ; गांधी आडवा येतो अशा या गुणी कलावंताला अभिनयाची अनेक पारितोषिके मिळाली त्यात नवल ते काय \nउमेशला त्याच्या महाविद्यालयीन जीवनात ही त्याने भाग घेतलेल्या अनेक नाट्य स्पर्धांत पारितोषिके मिळाली आहेत. त्याच बरोबर व्यावसायिक रित्या अभिनय क्षेत्रात आल्यावरही उमेशला पारितोषिके मिळतच गेली.\nसमर एक संघर्ष साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता…. महाराष्ट्र राज्य पुरस्कार\nम. टा. सन्मान पुरस्कार\nइनवेस्टमेंट या नाटकासाठी २००२ साली डॉ. श्रीराम लागू पारितोषिक\nअर्थ निरर्थ या एकांकिके साठी मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार\nएंड दे लिव्ड हॅप्पीली एवर आफ्टर या एकांकिके साठी मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार\nसुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिच्याशी उमेश कामत याचा विवाह झाला असून हे जोडपे मराठी प्रेक्षकांचे लाडके जोडपे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/06/blog-post_20.html", "date_download": "2021-06-20T01:49:20Z", "digest": "sha1:PATXCYAEYVLHVNVPCALFDZUMWIOWBUHZ", "length": 6067, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "आळसंद कोविड सेंटरला प्रतिक जयंतराव पाटील यांची भेट", "raw_content": "\nHomeआळसंद कोविड सेंटरला प्रतिक जयंतराव पाटील यांची भेट\nआळसंद कोविड सेंटरला प्रतिक जयंतराव पाटील यांची भेट\nविटा (प्रतिनिधी) : आळसंद (ता.खानापूर) येथील छत्रपती शिवाजीराजे कोविड केअर सेंटर व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचातीच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षास आणि लसीकरण केंद्रास युवा नेते प्रतिक जयंतराव पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.यावेळी राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अॅड.बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, खानापूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर, सरपंच सौ.इंदूमती जाधव, नितीनराजे जाधव प्रमुख उपस्थित होते.\nयुवा नेते प्रतिक पाटील यांनी प्रथमतः छ.शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर कोरोना प्रतिबंधासाठी योगदान देत असलेल्या आळसंद ग‍ावच्या लोकनियुक्त महिला सरपंच, यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा व आरोग्य सेविका ,आशासेविका, दक्षता समिती यांचा प्रतिक पाटील व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. गावामधील लसीकरण केंद्रास भेट देऊन त्याठिकाणी मदतकार्य करणार्‍या प्रविण जाधव,सुशांत जाधव, वैभव काटकर ,अक्षय कारंडे ,स्वरूप काटकर, अवधूत जाधव,अमित जाधव ,सुधाकर जाधव व समर्थ ग्रुपचे त्यांनी कौतुक केले. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी गावामध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.\nयावेळी वाझरचे मधुकर सुर्यवंशी, आळसंदचे पोलिस पाटील गणेश शेटे, नंदकुमार जाधव, संभाजी जाधव, पदवीधर अजित जाधव, अण्णासो जाधव ,मारुती जंगम, डॉ.संग्राम जाधव, डाॅ.हिम्मत पाटील, मनोहर चव्हाण, ग्रा.पं.सदस्य संदिप बनसोडे,भरत हारुगडे,खंडेराव जाधव, दौलत जाधव, भरत जाधव, कैलास जाधव, श्रीरंग शिरतोडे, सुरेश हारुगडे , , कृष्णत महाडीक, मोहन जाधव, अशोक जाधव, अमोल जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.gdchuanghe.com/mr/Injection-for-electrical-appliances", "date_download": "2021-06-20T01:56:25Z", "digest": "sha1:P4YWE2Y4DZHHI72JEVIC7RBPJB3JS6ZX", "length": 5159, "nlines": 112, "source_domain": "www.gdchuanghe.com", "title": "इंजेक्शन साठी विद्युत उपकरणे, घाऊक इंजेक्शन साठी विद्युत उपकरणे पुरवठादार, उत्पादक, कारखाना किंमत - Chuanghe फास्टनर Co., लि", "raw_content": "\nऑटो भागांसाठी कोल्ड फोर्ज\nवैद्यकीय उपकरणांसाठी कोल्ड फोर्ज\nविद्युत उपकरणांसाठी कोल्ड फो��्ज\nऑटो भागांसाठी बदलत आहे\nवैद्यकीय उपकरणांकडे वळत आहे\nविद्युत उपकरणांसाठी वळत आहे\nऑटो भागांसाठी कास्ट डाई\nवैद्यकीय उपकरणांसाठी डाई कास्ट\nविद्युत उपकरणांसाठी डाई कास्ट\nचीन पुरवठा करणारे बाल्क प्लास्टिक नायलॉन फिलिप्स हेड स्क्रू\nप्लास्टिक हेक्स स्क्रू नायलॉन हेक्स बोल्ट\nप्लास्टिक नायलॉन खांदा स्क्रू\nआम्ही कशी मदत करू शकता\nआपण एक जलद समाधान शोधत आहात CHE आपले समर्थन कसे करते हे जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nCh 2019 चुआंगे फास्टनर कंपनी, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_62.html", "date_download": "2021-06-20T00:57:24Z", "digest": "sha1:BJNOQF6OBW7VCAOAB2ZCU3DHM4I66CTA", "length": 8039, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त मास्क, सॅनिटायझर, औषधांचे वाटप", "raw_content": "\nHomeराजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त मास्क, सॅनिटायझर, औषधांचे वाटप\nराजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त मास्क, सॅनिटायझर, औषधांचे वाटप\nसांगली (प्रतिनिधी) : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षाच्यावतीने सांगली शहरात ठिकठिकाणी राजीव गांधी यांचा फोटो व काँग्रेसचा लोगो असलेले चार हजार मास्क तसेच सॅनिटायझर आणि कोविड संबंधित औषधांचे किट वाटप करण्यात आले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम आणि शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते हे वाटप झाले.\nसकाळी काँग्रेस भवन येथे राजीव गांधी यांच्या प्रतिमेला मोहनराव कदम आणि पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. यानंतर राजीवजी गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. राजीव गांधी यांची प्रतिमा असलेले मास्क अनेक ठिकाणी वाटप करण्यात आले. त्याची सुरुवात राजीवजी गांधी यांच्यास पुण्यतिथी निमित्त आज प्रभाग क्र. 9 मधील नगरसेवक संतोष पाटील व नमराह मशीद संचलित नमराह डेडीकेटेड कोवीड सेंटर याला भेट देवून कोवीड रूग्णांच्या उपचाराकरीता लागणारी औषध, सॅनीटायझर तसेच मास्क कोविड सेंटरचे व्यवस्थापक, रहीम मुल्ला यांच्याकडे सुपूर्द केले व यावेळी सांगली शहर युवक काँग्रेसच्या वतीने येथील रूग्ण व नातेवाईकांकरीता जेवणाचे वाटप करण्यात आले.\nरस्त्यावर ड्युटी करणारे पोलिस कर्मचारी, स्वच्छता कर्मचार���, रिक्षाचालक, भाजी विक्रेते, व्यापारी, नागरीकांना घरी जावून व दांडेकर आणि कंपनी मॉलमधील कार्यरत असलेल्या कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने ऑनलाइन श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला, त्यामध्ये आमदार मोहनराव कदम आणि पृथ्वीराज पाटील यांनी सहभाग घेतला व सांगली जिल्ह्याचा आढावा सादर केला.\nयावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पै. नामदेवराव मोहिते, नगरसेवक संतोष पाटील, दक्षिण ब्लॉकचे अध्यक्ष बिपीन कदम, उत्तर ब्लॉकचे अध्यक्ष रवींद्र खराडे, कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोत्रे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, अल्पसंख्यांक ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील, अल्पसंख्यांक शहर विभागाचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ पेंढारी, महाराष्ट्र शिक्षक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नेमिनाथ बिरनाळे, अजित ढोले, अमित पारेकर, संतोष भोसले, आशिष चौधरी, मौलाली वंटमुरे, सुएल बलबंड, सचिन चव्हाण, भारती भगत, नामदेव पठाडे, बाबगोंडा पाटील, रहिम हट्टीवाले, प्रशांत देशमुख, महंमद शेख, इर्शाद सोलापुरे, अशोक रासकर, इब्राहीम मुलाणी, डॉ. देसाई, पैगंबर शेख उपस्थित होते.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8/page/28/", "date_download": "2021-06-20T01:22:33Z", "digest": "sha1:7NK77MOFWFBVH5AICDRUIBUM7LYSYGHO", "length": 11490, "nlines": 147, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "पाकिस्तान Archives - Page 28 of 29 - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nनवी दिल्ली - कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावर काही राज्यांनी निर्बंध शिथिल केले. मात्र यानंतर बाजारांमध्ये…\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग - युरोपचा जवळपास ४० टक्के व्यापार इंडो-पॅसिफिक क्षेत्रातून होतो, याकडे लक्ष वेधून युरोपिय देशांनी…\nनवी दिल्ली - श्रीलंकेच्या कोलंबो पोर्ट सिटीचा प्रकल्प चीनला बहाल करण्यात आला आहे. गुरुवारी श्रीलंकेने…\nनवी दिल्ली - ‘सीमेवर शांतता व सलोखा कायम असल्याखेरीज भारत आणि चीनचे संबंध सुरळीत होऊ…\nबीजिंग - हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या चीन���्या ‘ताईशान’ अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती…\nहॉंगकॉंग - चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने हॉंगकॉंगस्थित दैनिक ‘ऍपल डेलि’वर केलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय समुदायातून तीव्र प्रतिक्रिया…\nवॉशिंग्टन - अंतराळातील अमेरिका आणि मित्रदेशांचे हितसंबंध सुरक्षित राहिलेले नाहीत. चीन अंतराळाचे लष्करीकरण करून चीन…\nदोहा/इस्लामाबाद - ‘नाटोच्या सहकारी देशांच्या माघारीनंतरही अफगाणिस्तानात सैन्य तैनात ठेवणे ही तुर्कीसाठी गंभीर चूक ठरेल.…\nकोस्टारिका/बीजिंग - मध्य अमेरिकेतील छोटासा देश म्हणून ओळखण्यात येणार्‍या कोस्टारिकाने चीनची कोरोना लस नाकारण्याचा निर्णय…\nकेपटाऊन - आफ्रिका खंडात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने हाहाकार उडविला असून एका आठवड्यात रुग्णांमध्ये ३० टक्क्यांहून…\nपाकिस्तानच्या कारवायांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे\nनवी दिल्ली – कोरोनाव्हायरसचे संकट असतानाही…\nपाकिस्तानात कोरोनाचा बॉम्ब फुटेल\nइस्लामाबाद, (वृत्तसंस्‍था) – पाकिस्तानातील…\nपाकिस्तानने आपल्याकडील कोरोनाची साथ व अल्पसंख्याकाकडे लक्ष पुरवावे – भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाचा टोला\nनवी दिल्ली – भारतावर बिनबुडाचे आरोप…\nकोरोनाव्हायरसचे संकट आलेले असताना पाकिस्तानचे सरकार जनतेच्या जीवापेक्षा अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देत आहे\nइस्लामाबाद – कोरोनाव्हायरसने पाकिस्तानात…\nपाकिस्तानच्या कारस्थानामुळे हवालदिल झालेल्या ‘पीओके’च्या जनतेचे भारताला साकडे\nमुझफ्फराबाद – कोरोनाव्हायरसची साथ येण्यापूर्वीच…\nभारत औषधांची तर पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करीत आहे\nश्रीनगर – संकटाच्या काळात भारत जगाला…\nअफगाणी सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे पाकिस्तानचे जम्मू-काश्मीरमध्ये घातपाताचे कारस्थान उधळले\nबगदाद – अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात…\nकाश्मीरबाबत भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या तुर्की, मलेशियाला भारताचे सहाय्य हवे\nनवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या रुग्णांवर…\nपाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमध्ये कोरोनाग्रस्तांना घुसवित आहे – भारतीय लष्करी अधिकाऱ्यांचा आरोप\nनवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण…\nतीन दिवसांपूर्वी भारताने केलेल्या हल्ल्यात १५ पाकिस्तानी जवान व आठ दहशतवादी ठार झाले\nश्रीनगर – तीन दिवसांपूर्वी भा��तीय जवानांनी…\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_251.html", "date_download": "2021-06-20T00:48:32Z", "digest": "sha1:ULGZMNDTUMHPVKBIRH4W7GZCFS5NG3CL", "length": 26665, "nlines": 336, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मागासवर्गीयांचे आरक्षण रोखले तर राज्यभर आंदोलन छेडणार ; कास्ट्राईब महासंघाने दिला इशारा | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nमागासवर्गीयांचे आरक्षण रोखले तर राज्यभर आंदोलन छेडणार ; कास्ट्राईब महासंघाने दिला इशारा\nअहमदनगर/प्रतिनिधी- मागासवर्गीय अधिकारी व कर्मचार्‍यांंचे पदोन्नतीमधील 30 टक्के आरक्षण रद्द करणारा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी कास्ट्राई...\nअहमदनगर/प्रतिनिधी- मागासवर्गीय अधिकारी व कर्मचार्‍यांंचे पदोन्नतीमधील 30 टक्के आरक्षण रद्द करणारा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी कास्ट्राईब महासंघाने केली असून, तसे झाले नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांचे पदोन्नतीमधील 30 टक्के आरक्षण रद्द करणारा निर्णय 7 मे रोजी राज्य शासनाने जाहीर केला आहे. हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. यावेळी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन. एम. पवळे, महासचिव एस.टी. गायकवाड, अतिरिक्त महासचिव देवानंद वानखेडे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, जिल्हा सरचिटणीस सुहास धीवर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घोडके उपस्थित होते.\nमागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांच्या पदोन्नतीबाबत उच्च न्यायालय मुंबई यांन�� याचिकेवर 4 ऑगस्ट 2017 रोजी निर्णय दिला. या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल असून त्याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. शासनाच्या 29 डिसेंबर 2017 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रानुसार मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांना आरक्षित बिंदुसह खुल्या प्रवर्गातून सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देणे बंद केले आहे. मागासवर्गीय कर्मचारी-अधिकारी यांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे खुल्या प्रवर्गातून पदोन्नती मिळण्यास मुंबई उच्च न्यायालय वा सर्वोच्च न्यायालयाचे कोणतीही स्थगिती किंवा निर्णय नाही, असे असताना शासनाने पदोन्नतीबाबत काहीही निर्णय 2017 पासून घेतलेला नाही. ही बाब निदर्शनास आणून दिल्याने 29 डिसेंबर 2017 चे पत्र रद्द करून विशेष अनुमती याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांना सेवाज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून पदोन्नती लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे, असे कास्ट्राईब महासंघाद्वारे सांगण्यात आले.\nमहाराष्ट्र शासनाने 17 जुलै 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण अर्ज सादर केला असताना चाळीस हजार मागासवर्गीय कर्मचारी-अधिकारी पदोन्नतीपासून वंचित आहेत, असे प्रतिज्ञापत्र सादर करून मागासवर्गीय कर्मचारी-अधिकारी यांना आरक्षित प्रवर्गातून पदोन्नती लागू करण्यासाठी स्पष्ट आदेश देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली. असे असताना सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही आदेश नसताना 7 मे 2021 रोजी काढलेल्या आदेशावरुन महाविकास आघाडी सरकारला चुकीची व खोटी माहिती देण्यात आली असल्याचा दावा कास्ट्राईब महासंघाने केला आहे. महाराष्ट्र शासनाचा 7 मे 2021 चा हा शासन निर्णय संविधान विरोधी तसेच शासनाच्या धोरणाविरुद्ध असून या निर्णयाचा कास्ट्राईब संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. कोरोना महामारीने सर्व जनता त्रस्त असताना सर्वच जीव वाचविण्याच्या चिंतेत आहे. अशा संकटकाळात या निर्णयाची काय आवश्यकता असल्याचा प्रश्‍न संघटनेच्यावतीने उपस्थित करुन शासन यंत्रणा सरकारचे काम बदनाम करण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. या निर्णयाने मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला असून, मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांच्या पदो��्नतीमधील 30 टक्के आरक्षण रद्द करणारा 7 मे रोजीचा शासन निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी कास्ट्राईब महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. हा आदेश तात्काळ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मागासवर्गीयांचे आरक्षण रोखले तर राज्यभर आंदोलन छेडणार ; कास्ट्राईब महासंघाने दिला इशारा\nमागासवर्गीयांचे आरक्षण रोखले तर राज्यभर आंदोलन छेडणार ; कास्ट्राईब महासंघाने दिला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/06/9.html", "date_download": "2021-06-19T23:43:03Z", "digest": "sha1:UWMDXX34EH3UE5NHJFFA3ON7ZUJGZH2S", "length": 21193, "nlines": 334, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "फलटणमध्ये पोलिसांचा छापा; 9 लाखाचे दिड टन गोमांसह हस्तगत | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nफलटणमध्ये पोलिसांचा छापा; 9 लाखाचे दिड टन गोमांसह हस्तगत\nफलटण /प्रतिनिधी : शहरातील कुरेशी मोहोला मंगळवार पेठ फलटण य���थे फलटण शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 9 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्...\nफलटण /प्रतिनिधी : शहरातील कुरेशी मोहोला मंगळवार पेठ फलटण येथे फलटण शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 9 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत दिड टन म्हणजेच 1500 किलो जनावराचे गोमांस दोन फॉर्व्हिलर ताब्यात घेत सात जणांविरुध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे\nयाबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. 3 मे रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास कुरेशी मोहल्ला मंगळवार पेठ फलटण इसम नामे इरफान याकूब कुरेशी, नय्युम कुरेशी व त्यांचे पाच साथीदार यांनी बिनपरावना बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल करत असताना 1500 किलो गोमांस व कत्तल करण्यासाठी आणलेले जिवंत जनावरे व गोमांस वाहतूक करण्यासाठी लागणार्‍या वाहनासह त्यामध्ये एक बिगर नंबर महिंद्रा पिकप, मारुती 800, एक मोटर सायकल, असा मुद्देमाल याप्रमाणे जप्त आहे एकूण किंमत रुपये 9,10,000/- मुद्देमाल हस्तगत केला आहे.\nही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सपोनि नवनाथ गायकवाड, सपोनि सचिन राऊळ, सहा. फौजदार भोईटे, पोलीस हवालदार भैया ठाकूर, पो. ना. नितिन चतुरे, पो. ना. सर्जेराव सूळ, पो. ना. लावंड, पो. ना. भोसले, पो. ना. वाडकर, पो. कॉ. बडे, पो. कॉ. लोलपोड यांनी केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम हे करत आहेत.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठा��वाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: फलटणमध्ये पोलिसांचा छापा; 9 लाखाचे दिड टन गोमांसह हस्तगत\nफलटणमध्ये पोलिसांचा छापा; 9 लाखाचे दिड टन गोमांसह हस्तगत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_393.html", "date_download": "2021-06-20T01:19:42Z", "digest": "sha1:P22L3I443OMOSC3FEVN3OC7NX7GHRH65", "length": 22053, "nlines": 334, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "फडणवीस यांच्या पवार भेटीने राजकीय चर्चांना उधाण | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nफडणवीस यांच्या पवार भेटीने राजकीय चर्चांना उधाण\nमुंबई/प्रतिनिधीः राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आणणारी मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्...\nमुंबई/प्रतिनिधीः राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आणणारी मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चादेखील झाली. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.\nफडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्वीट करून, माहिती दिली आहे. पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, असे ट्वीट फडणवीस यांनी केले आहे. पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना पवार यांनी अनेकदा विविध कारणांसाठी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनीदेखील पवार यांची भेट घेतली असल्याचे एक कारण सांगितले जात आहे. याशिवाय राज्यात सध्या मराठा आरक्षण व अनेक महत्वाच्या मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने याबाबतही या भेटीत चर्चा झाली असावी. दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व पुनर्विचार याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निकालानंतर फडणवीस यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. महाराष्ट्रात ओबीसीसाठी राजकीय आरक्षण शिल्लक राहिलेले नाही, असे सांगत फडणवीस यांनी आरक्षण कशाप्रकारे घालवले हे समोर ठेवायचे असल्याचे सांगितले. आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार कारणीभूत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुख���े अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: फडणवीस यांच्या पवार भेटीने राजकीय चर्चांना उधाण\nफडणवीस यांच्या पवार भेटीने राजकीय चर्चांना उधाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolitics.com/assembly-election-congress-ncp-2/", "date_download": "2021-06-19T23:45:03Z", "digest": "sha1:54NZSUO7E75774RMXTC36GO5V3CAJ7R4", "length": 8940, "nlines": 115, "source_domain": "mahapolitics.com", "title": "विधानसभेच्या ‘या’ जागांवरुन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत जागावाटपाआधीच बिघाडी ? – Mahapolitics", "raw_content": "\nविधानसभेच्या ‘या’ जागांवरुन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत जागावाटपाआधीच बिघाडी \nपुणे – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. भाजप-शिवसेनेची सत्ता घालवण्यासाठी सर्व पक्षीयांना एकत्रित घेण्याचा प्रयत्न काँग्रेस – राष्ट्रवादीकडून केला जात आहे. आघाडीत मनसेलाही सोबत घेण्याचा निर्णय दोन्ही पक्षातील नेत्यांनी घेतला असल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मनसेला महाआघाडीमध्ये सामील करण्यास विरोध केला होता, परंतु काँग्रेस आता विधानसभेच्या तोंडावर मोदीविरोधकांची एकजूट बांधण्यासाठी मनसेला सोबत घेण्यास उत्सुक असल्याचं दिसत आहे.\nदरम्यान असं असलं तरी जागावाटपावरुन मात्र दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरु झाली असल्याचं दिसत आहे. कारण पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं आठपैकी तब्बल सहा मतदारसंघांवर दावा ठोकला असल्याची माहिती आहे. परंतु काँग्रेसनं मात्र राष्ट्रवादीची ही मागणी फेटाळून लावली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आघाडीत जागावाटपाआधीच बिघाडी होण्याची चिन्हं दिसत आहेत.\nआपली मुंबई 7295 'या' जागांवरुन 1 assembly 335 CONGRESS 1105 election 965 ncp 1225 आघाडीत 6 काँग्रेस 918 जागावाटपाआधीच 1 बिघाडी 6 राष्ट्रवादी 484 विधानसभा 186\nमंत्री, आमदारांप्रमाणेच सरपंचही घेणार आता पद आणि गोपनियतेची शपथ\nआजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय \nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/sumeet-raghavan-love-horoscope.asp", "date_download": "2021-06-20T00:43:19Z", "digest": "sha1:4SWUJ2GPGSKGCPD2EYAL3BN3ODWVCLQP", "length": 11823, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Sumeet Raghavan प्रेम कुंडली | Sumeet Raghavan विवाह कुंडली Actor, Television Actor", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Sumeet Raghavan 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 72 E 50\nज्योतिष अक्षांश: 18 N 58\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nSumeet Raghavan प्रेम जन्मपत्रिका\nSumeet Raghavan व्यवसाय जन्मपत्रिका\nSumeet Raghavan जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nSumeet Raghavan ज्योतिष अहवाल\nSumeet Raghavan फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nतुम्ही मित्रांना कधीच विसरत नाही. तुमचे मित्रांची वर्तुळ खूप विस्तारलेले आहेत. त्यांच्यापैकी अनेक जण दुसरी भाषा बोलणारे आहेत. जर तुम्ही जोडीदार निवडला नसेल तर याच मित्रमैत्रिणींमधून तुम्ही तुमचा जोडीदार निवडाल. तुम्हाला ओळखणाऱ्या व्यक्तींसाठी तुमची निवड हा एक धक्का असेल. तुम्ही विवाह करून समाधानी व्हाल. पण वैवाहिक आयुष्य हेच तुमच्यासाठी सर्वकाही असणार नाही. तुमच्यासमोर इतरही पर्यायी मार्ग समोर येतील आणि ते तुम्हाला घरापासून दूर नेतील. तुमच्या जोडीदाराने याला आवर घालण्याचा प्रयत्न केला तर कदाचित बेबनाव निर्माण होऊ शकेल.\nSumeet Raghavanची आ���ोग्य कुंडली\nतुमच्या प्रकृतीचा विचार करता, तुम्हाल ती चांगली लाभली आहे. पण तुम्हाला मेंदूशी संबंधित विकार आणि अपचन होण्याची शक्यता आहे. तुमच्या अतिसंवेदनशील स्वभावामुळे ही व्याधी उद्भवू शकते. सामान्य माणसापेक्षा तुम्ही लवकर थकता आणि या प्रकारारत तुम्ही आयुष्यात घेतलेला आनंद पुरेसा नसतो. तुम्ही जीभेचे चोचले पुरवल्यामुळे तुम्हाला पचनासंबंधी त्रास होऊ शकतात. तुम्ही खूप सेवन केले आहे. तुम्ही जे खाल्ले आहे ते खूपच जड होते आणि बहुधा ते दिवसाच्या शेवटी खाल्ले गेले. तुमच्या उतारवयात तुम्ही जाड होण्याची शक्यता आहे.\nSumeet Raghavanच्या छंदाची कुंडली\nतुम्हाला परिश्रम करायला लावणारे छंद आहेत. क्रिकेट, फूटबॉल, टेनिस यासारखे खेळ तुम्हाला आवडतात. तुम्ही दिवसभर तुमच्या व्यवसायात काम कराल आणि संध्याकाळी गोल्फ, टेनिस, बॅडमिंटन इत्यादी खेळ खेळाल. तुम्हाला अॅथलेटिक खेळांमध्ये सहभागी होण्याची भरपूर इच्छा आहे. तुम्ही खेळांमध्ये अनेक बक्षीसे मिळविली असतील. खेळांबाबत तुमच्यातील चैतन्य आणि उर्जा वाखाणण्याजोगी आहे.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.factcrescendo.com/four-year-old-pakistani-singer-falsely-claimed-as-son-of-martyred-indian-soldier/", "date_download": "2021-06-19T23:55:21Z", "digest": "sha1:AJOG2I2FFRCMK5HO34PM3KI7KTRKESUL", "length": 20443, "nlines": 118, "source_domain": "marathi.factcrescendo.com", "title": "VIDEO: हा शहीद आर्मी ऑफिसरचा मुलगा नाही. हा तर पाकिस्तानातील एक बालगायक आहे | FactCrescendo | The leading fact-checking website in India", "raw_content": "\nतथ्य तपासण्यासाठी सबमिट करा\nसिद्धांतांची संहिता (कोड ऑफ प्रिन्सिपल्स)\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nVIDEO: हा शहीद आर्मी ऑफिसरचा मुलगा नाही. हा तर पाकिस्तानातील एक बालगायक आहे\nसोशल मीडियावर एका बालगायकाचा व्हिडियो कौतुकाच विषय ठरत आहे. वडिलांविषयी गाणे गाणाऱ्या या मुलाचे वडिल दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले आणि ही बातमी ऐकून त्याच्या आईचासुद्धा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने हे गाणे गायिले, असा दावा फेसबुकवरील पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडियो हजारो लोकांनी पाहिला असून, या छोट्या मुलाच्या धाडस आणि आवाजाची प्रशंसा केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.\nमूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुक \nटकाटक- फिल्मी पेज नावाच्या फेसबुक पेजने 26 जून रोजी 4.33 मिनिटांचा हा व्हिडियो शेयर केला आहे. यामध्ये एक लहान मुलगा “बाबा मेरे प्यारे बाब” हे वडिलांविषयीचे हृदयस्पर्शी गाणे गायिले आहे. व्हिडियोसोबत कॅप्शन दिले आहे की, हा एका आर्मी ऑफिसरचा मुलगा आहे याचे वडील मिलिटंट बरोबर झालेल्या चकमकीत शहिद झाले आणि ती बातमी ऐकून या मुलाच्या आईचे ही दुःखद निधन झाले. आता हा मुलगा आर्मी च्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे त्याने आई आणि बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे गीत गायले. यांच्या धाडसासाठी कौतुक म्हणून एक शेयर झाला पाहिजे.\nव्हिडियोची सतत्या तपासण्यासाठी या व्हिडियोतील एक फ्रेम निवडून यांडेक्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून पाकिस्तानातील दुनिया न्यूज चॅनेलने 2015 साली युट्यूबवर अपलोड केलेला हा व्हिडियो आढळला. Baba Meray Pyaray Baba – Tribute to APS Martyrs नावाच्या या व्हिडियोला आतापर्यंत 41 लाख व्ह्युव्ज आहेत. यामध्ये लिहिले आहे की, पेशावरच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या विद्यार्थ्याच्या सन्मानार्थ आयोजित कार्याक्रमात या मुलाने हे गाणे गायिले. ते तुम्ही खाली पाहू शकता.\nयासंबंधी अधिक शोध घेतला असता, पाकिस्तानातील जिओ टीव्ही वेबसाईटवरील एक बातमी सापडली. बातमीत म्हटले आहे की, पाकिस्तानातील पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात या मुलाने हे हृदयस्पर्शी गाणे गायिले. या कार्यक्रमातील व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला. 16 डिसेंबर 2014 साली झालेल्या हल्ल्यात 132 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. जिओ टीव्हीच्या फेसबुक पेजवरूनदेखील हा व्हिडियो शेयर करण्यात आला होता. तो तुम्ही येथे पाहू शकता.\nमूळ बातमी येथे वाचा – जिओ टीव्ही \nसमा टीव्ही वेबसाईटवरील बातमी आढळली. त्यामध्ये या मुलाचे नाव गुलाम मुर्तझा असे सांगितले आहे. लाहोर येथे 2015 साली झालेल्या स्मृतिकार्यक्रमात त्याने हे गाणे गायले होते. गुलाम मुर्तझा याने त्याच्या वडिलांसोबत गाणे गायिल्याचे बातमीत म्हटले आहे. पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कूलचा शॉर्ट फॉर्म APS आहे.\nमूळ बातमी येथे वाचा – समा टीव्ह���\nआतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून शोध घेतला असता गुलाम मुर्तझा आणि त्याचे वडिल नदीम अब्बास यांचे फेसबुक अकाउंट मिळाले. यामध्ये त्याने विविध ठिकाणी गायिलेल्या कर्याक्रमांचे फोटो शेयर केलेले आहेत. येथील माहितीनुसार, गुलाम मुर्तझाचे वडिल नदीम अब्बास हे गायक असून, त्याचे आजोबासुद्धा गायक आहेत. मुर्तझा लहानपणापासूनच गाणे शिकत आहे. 17 डिसेंबर 2015 रोजी झालेल्या या कार्यक्रमातील व्हिडियो नदीम अब्बास यांनी शेयर केलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये त्यांनी लिहिले की, मी, माझा मुलगा आणि माझे वडिल – आम्ही हमजा शबाझ शरीफ यांच्यासमोर गाणे गायिले.\nसोशल मीडियावर गुलाम मुर्तझाचे हे गाणे व्हायरल होऊ लागल्यानंतर या व्हिडियोसोबत विविध दावे करण्यात येऊ लागले. शहिद झालेल्या सैन्य अधिकाऱ्याच्या मुलाचे गाणे म्हणून व्हिडियो पसरू लागला. भारतातील अनेकांनी हा व्हिडियो भारतीय सैन्य अधिकाऱ्याचा मुलगा म्हणून शेयर केला. याची माहिती मिळताच गुलाम मुर्तझाच्या अकाउंटवरून खुलासा करण्यात आला. त्याने लिहिले की, माझे वडिल जिवंत असून, ते एक उत्तम गायक आहेत. त्यांचे नाव नदीम अब्बास आहे. माझे वडिल सैन्य अधिकारी नाहीत (पण ते माझ्यासाठी सैनिकापेक्षा कमीसुद्धा नाहीत). या व्हिडियोमध्ये मी माझे वडिल आणि आजोबा यांच्यासोबत गाणे गायिले आहे. सर्वांना माझी विनंती आहे की, सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवू नका.\nसदरील व्हिडियोतील मुलगा शहीद झालेल्या सैन्य अधिकाऱ्याचा नाही. त्याचे नाव गुलाम मुर्तझा असून तो पाकिस्तानात राहतो. त्याच्या वडिलांचे नाव नदीम अब्बास असून तेसुद्धा या व्हिडियोत त्याच्यासोबत गाणे गात आहेत. पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2015 साली आयोजित कार्यक्रमातील हा व्हिडियो आहे. त्यामुळे सदरील पोस्ट असत्य आहे.\nTitle:VIDEO: हा शहीद आर्मी ऑफिसरचा मुलगा नाही. हा तर पाकिस्तानातील एक बालगायक आहे\nFact Check : काय खोबरे तेल तुमचा डेंग्यूपासून बचाव करते\nसाप व विंचूच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास महाराष्ट्र शासन 10 लाख रुपये नुकसान भरपाई देत नाही. वाचा सत्य\nPHOTO FACT: हा फोटो राहुल गांधींच्या विजयानंतर वायनाड येथे केलेल्या जल्लोषाचा नाही\nCoronavirus: औरंगाबादेत कोरोना व्हायरस पोहचल्य��चा खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य\nपुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टरांचा हा व्हिडिओ आहे का\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही इंधन दरवाढीला पर्याय म्हणून देशातील सर्व रस्ते उता... by Agastya Deokar\nFact Check : केरळमधील attikkad हे इस्लामी गाव, लक्षद्वीपमध्ये 100 टक्के लोक मुस्लीम झाले का जरा केरळ मधे जावुन बघा क़ाय चालू आहे, पाचुची बेटे... by Ajinkya Khadse\nयमुना नदीच्या प्रदूषणाचे जुने फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे दिल्लीतील हवेतील प्रदूषण ही सर्वांच्याच चितेंची बा... by Ajinkya Khadse\nपश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचे आंदोलन म्हणून बांग्लादेशातील जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून... by Agastya Deokar\nगोम कानात घुसली तर कानात मिठाचे पाणी कानात टाकावे : सत्य पडताळणी कोणताही किडा किंवा जमिनीवर सरपटणारा प्राणी चावला त... by Amruta Kale\nहे स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे दुर्मिळ फुल नाही. ती तर वनस्पती आहे. वाचा सत्य स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबर) फुल दुर... by Ajinkya Khadse\nब्लड कॅन्सर बरे करणारे औषध पुण्यात मोफत मिळत असल्याचा मेसेज खोटा आहे. वाचा सत्य वैद्यकीय विज्ञानाने केलेल्या अनन्यसाधारण प्रगतीच्य... by Agastya Deokar\nFACT CHECK: 5G मुळे पक्षी मरतात का\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही\nFAKE: सावरकर अंदमान जेलमध्ये असतानाचा ‘हा’ दुर्मिळ व्हिडिओ नाही; वाचा सत्य\nमुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचले का\nविशाल चंद्राचा हा व्हिडिओ अ‍ॅनिमेशन केलेला; तो खरा नाही, वाचा सत्य\nDipak Gavit commented on मोदी-शहांवर विश्वास करणे माझी चूक, असे लालकृष्ण अडवाणी यांनी ट्विट केले का\nAshok Karambelkar commented on कोरोनाबद्दल पोस्ट शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे का\nSachin Kamble commented on फ्रान्समध्ये उभारण्यात आलेल्या ‘अशोकस्तंभा’चे वास्तव काय\nSachin laxman borate commented on जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले का\nSwapnil aher commented on बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य: धन्यवाद, माहिती अतिशय उपयुक्त होती\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nआम्हाला वर फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2021-06-20T01:58:19Z", "digest": "sha1:6YUBGKYLYVURQLHJVMJX7IGK7PIU7X7B", "length": 7706, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:देश माहिती थायलंड - विकिपीडिया", "raw_content": "\nहे कागदपत्र आहे साचा:देश माहिती थायलंड विषयी. जे तयार केले आहे साचा:देश माहिती दाखवा (संपादन चर्चा दुवे इतिहास) पासून\nसाचा:देश माहिती थायलंड हा आंतरिक साचा आहे ज्यास सरळ वापरु नये. हा साचा इतर साच्यां मार्फत वापरला जातो जसे ध्वज, ध्वजचिन्ह व इतर.\nकृपया या साच्यात बदल केल्या नंतर,purge the cache/साचा स्मरण काढणे.\nटोपणनाव थायलंड मुख्य लेखाचे नाव (थायलंड)\nध्वज नाव Flag of Thailand.svg चित्राचे नाव (चित्र:Flag of Thailand.svg, वरती उजव्या बाजुस)\nया साच्यात नौसेनिक ध्वज, इतर ध्वज ही आहे, ज्यास साचा:नौसेना बरोबर वापरता येईल.\nहा साचा टोपणनावावरुन पुनःनिर्देशित होऊ शकतो:\nTHA (पहा) THA थायलंड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी २०:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/young-man-has-died-while-being-beaten-sinnar-396888", "date_download": "2021-06-20T01:50:29Z", "digest": "sha1:SALS5Q3AUMFY4DYVLUUDO3NMA727ILHL", "length": 15325, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सिन्नरच्या तरुणाचा मारहाणीमध्ये मृत्यू", "raw_content": "\nकाही जणांनी लाकडी दांडक्‍याने केलेल्या मारहाणीत राहुल जबर जखमी झाला होता. त्यास तातडीने साई संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.\nसिन्नरच्या तरुणाचा मारहाणीमध्ये मृत्यू\nराहाता (अहमदनगर) : मोबाईलवर आक्षेपार्ह मेसेज पाठविल्याच्या रागातून काही जणांनी केलेल्या मारहाणीत राहुल जेजूरकर (वय 27, रा. नायगाव, ता. सिन्नर) याचा मृत्यू झाला. याबाबत त्याचा पुतण्या श्‍याम जेजुरकर याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रवीण बनकर व त्याचा भाऊ सचिन बनकर (रा. राहाता), तसेच आणखी दोन अनोळखी आरोपींवि���ुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.\nअहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफिर्यादीनुसार, पत्नीला मोबाईलवर आक्षेपार्ह मेसेज पाठवित असल्याच्या कारणावरून आरोपी प्रवीण बनकर याने राहुल जेजुरकर व फिर्यादीस राहाता येथे बोलावून घेतले. तेथे काही जणांनी लाकडी दांडक्‍याने केलेल्या मारहाणीत राहुल जबर जखमी झाला होता. त्यास तातडीने साई संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक सुभाष भोये तपास करीत आहेत.\nश्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुक जाहीर; 102 प्रभागातुन 281 सदस्य निवडुन येणार\nश्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील विविध ठिकाणच्या 27 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.\nनाऊर वैजापूर रस्त्यावर खड्डे चुकवण्यासाठी चालकांची कसरत\nश्रीरामपूर (अहमदनगर) : येथील नाऊर मार्गे वैजापूर रस्त्यावर पडलेल्या शेकडो खड्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदी पट्यातील नागरीकांचा खड्डेमय रस्त्यावरुन धोकादायक प्रवास सुरु आहे. गेल्या अनेक वर्षापासुन रस्ता दुरुस्तीचे काम रखडले आहे. निमगावखैरी ते नायगाव फाट्यापर्यंत\nश्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर ‘हे’ आहेत प्रशासक\nश्रीरामपूर (अहमदनगर) : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेने दिले आहेत. त्यानुसार गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती केली. रविवारी (ता. 30) सदर ग्रामपंचायतीच्या काराभाराची मुदत संपत आ\nनुकसानग्रस्त शिवाराची आमदार लहु कानडे यांनी केली बैलगाडीतुन पहाणी\nश्रीरामपूर (अहमदनगर) : परतीच्या पावसाने झोडपल्याने तालुक्यातील जाफराबाद येथील साठवण तलाव यंदा पुर्णक्षमतेने भरला आहे. तलावातील पाणीसाठ्यामुळे नायगावसह जाफराबाद शिवारातील खरीपाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बैलगाडीतुन प्रवास दौरा करत नुकसानग्रस्त शिवाराची पहाणी करुन तातडीने नुकसान भरपाई देण्\nमुक्त संचारामुळे लॉ���डाउनच्या उद्देशाला हरताळ\nनायगाव, (जि.नांदेड) ः कोरोना व लॉकडाउनमुळे पुणे, मुंबई, दिल्ली, राजस्थानसह विदेशातून पाच हजार ५३५ नागरिक घरवापसी झाले आहेत. नायगाव तालुक्यातील या नागरिकांवर आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकेच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येत असली तरी होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारलेले नागरिक बिनबोभ\nकोरोना : सचखंड गुरूद्वारा बोर्ड अधिक्षकांसह ६० जणांवर गुन्हे\nनांदेड : कोरोना या महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. हा आजार पसरणार नाही यासाठी शासनाकडून जमावबंदी लागु करण्यात आली. मात्र जमावबंदी व लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या सचखंड गुरूद्वारा बोर्डाच्या अधिक्षक व ओएसडीसह जिल्हाभरात मंगळवारी (ता. ३१) रात्री उशिरा ६० जणाविरुद्ध विवि\n#Coronaeffect : शिर्डीतील रामनवमीच्या उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट..साईभक्तांचा महापूर ओसरणार\nनाशिक / इगतपुरी : समस्त मुंबईकरांचे आराध्य दैवत व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या शिर्डी येथील रामनवमी उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट मोठ्या प्रमाणात वाढले आहे.मुंबईच्या उपनगरांसह राज्य व शेजारील राज्यांतील विविध भागातुन रामनवमीच्या ( ता. 2 एप्रिल ) मुहूर्तावर शिर्डीकडे येणा-या शेकड\nबायकोचा पाठलाग करणाऱ्यावर टाकले पेट्रोल अन्...\nनांदेड : पत्नीसोबत अनैतीक संबंध उघड झाल्याने संतप्त पतीने एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ता. ३१ मार्चच्या दुपारी चारच्या सुमारास बरबडा (ता. नायगाव) येथे घडली. कुंटूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी\nनांदेड २०२ रुग्ण कोरोना मुक्त, २१६ जण पॉझिटिव्ह\nनांदेड : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होतेय असे वाटत असताना बुधवारी (ता. २६) प्राप्त झालेल्या ७३७ अहवालापैकी ५१४ जण निगेटिव्ह तर २१६ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर २०२ रुग्ण कोरोना मुक्त झाले व दिवसभरात पाच जाणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल\nनांदेडला रविवारी मोठा धक्का, ३०१ जण पॉझिटिव्ह; १२९ कोरोना मुक्त, पाच रुग्णांचा मृत्यू\nनांदेड : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. शनिवारी (ता.२९)घेण्या�� आलेल्या स्वॅब अहवालापैकी रविवारी (ता.३०) एक हजार ३५२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ९६४ निगेटिव्ह तर ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे २४ तासात उपचारादरम्यान पाच को\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/is-pulkit-losing-it-6909", "date_download": "2021-06-20T00:58:23Z", "digest": "sha1:NXSL5DIDCBYW7D46PQY5M4OOSVP2A5RS", "length": 8072, "nlines": 142, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Is pulkit losing it? | पुलकित सम्राटला जेव्हा राग येतो...", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nपुलकित सम्राटला जेव्हा राग येतो...\nपुलकित सम्राटला जेव्हा राग येतो...\nBy मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\nवांद्रे - अभिनेता पुलकित सम्राट आणि एका छायाचित्रकारामध्ये झटापट झाली. पुलकित आणि त्याची पत्नी श्वेता रोहिरा घटस्फोटासाठी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात गेले होते. त्यावेळी संतोष नगरकर नामक छायाचित्रकार पुलकित आणि श्वेताचे काही फोटो काढण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता. संतोषने पुलकित आणि त्याच्या पत्नी श्वेताचे फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी पुलकित अचानक त्या छायाचित्रकाराच्या अंगावर धावून गेला.\nसदर घटनेसंबंधी छायाचित्रकार संतोष नगरकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत घडलेल्या घटनेची माहिती दिली. \"पुलकित आणि श्वेता न्यायालयात दुपारी १ च्या सुमारास आले होते. जवळपास तीन तासांनंतर श्वेता आणि पुलकित न्यायालयातून बाहेर येताच कॅमेरा आणि प्रसारमाध्यमांची नजर चुकवून ते तेथून जात होते. पण, आम्ही त्यांचे फोटो घेण्यासाठी पुढे सरसावताच पुलकितने माझ्या अंगावर धावून येत थेट माझ्या शर्टाची कॉलर धरली. त्यावेळी पुलकितसोबत त्याचे वकील आणि त्याचे अंगरक्षक होते. त्यांनीही आम्हाला धक्काबुक्की केली,\" असे संतोष नगरकर म्हणाले आहेत.\nआला पावसाळा, लेप्टोपासून सांभाळा\nमोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ\nराज्यात १४ हजार ३४७ कोरोना रूग्ण बरे\nकांदिवलीतील बोगस लसीकरण प्रकरणी ४ अटकेत, धक्कादायक माहिती उघड\nसमृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामाला गती द्या- उद्धव ठाकरे\nमुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा\nकोरोना काळातील मदतीमुळे सोनी सूद अडचणीत, हायकोर्टानं उपस्थित केले प्रश्न\n'या' दिवशी प्रदर्शित होतोय फरहान अख्तरचा तुफान\n��जिंक्य देव यांचे छोट्या पडद्यावर कमबॅक, साकारणार बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका\nकोविड रिलिफ फंडसाठी चिंगारीचा पुढाकार, 'वर्ल्ड म्युझिक डे कॉन्सर्ट'चे आयोजन\nSushant singh Rajput death anniversary : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत\nSushant singh Rajput death anniversary : बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/06/blog-post_92.html", "date_download": "2021-06-20T02:11:05Z", "digest": "sha1:LVY3CIB42TJFUEDMSFV7VBA4I7Q2WMQP", "length": 6583, "nlines": 89, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "रणसंग्रामचे 'आशा ' कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेस सज्ज", "raw_content": "\nHomeरणसंग्रामचे 'आशा ' कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेस सज्ज\nरणसंग्रामचे 'आशा ' कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेस सज्ज\nसांगली (प्रतिनिधी) : रणसंग्राम सोशल फाउंडेशन कुंडल संचलित 'आशा ' कोविंड केअर सेंटरचे लोकार्पण मंगळवार दिनांक १ जून रोजी सकाळी आशा वर्ल्ड स्कूल कुंडल विटा रोड साठेनगर येथे संपन्न झाले. हे कोव्हीड केअर सेंटर\nरुग्णांना आत्मविश्वासासह घरचा आधार देणारे योग्य समुपदेशन करणारे केंद्र ठरावे, असे मत तहसीलदार-निवास ढाणे यांनी यावेळी व्यक्त केले.\nयावेळी गट विकास अधिकारी सौ स्मिता पाटील, पलूस तालुका आरोग्य अधिकारी डॉ रागिनी पाटील ,\nकुंडल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ किरण भोरे, ग्राम विकास अधिकारी श्री विकास कुलकर्णी, आशा वर्ल्ड स्कूल चे संस्थापक सारंग माने\nरणसंग्राम सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अँड दीपक लाड,आशा कोविड केअर सेंटरचे मुख्य व्यवस्थापक श्री अविनाश मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nया कोव्हीड केअर सेंटर च्या माध्यमातून रुग्णांना आत्मविश्वास व मानसिक आधार देण्याचे मोठे कार्य होणार असून रुग्णांना हवेशीर वातावरण ,अत्यंत सुसज्ज हॉलसह सर्व सुविधा मोफत पुरवल्या जाणार आहेत, अशी माहिती रणसंग्राम सोशल फौंडेशन चे अध्यक्ष अॅड दिपक लाड, सारंग माने सर व व्यवस्थापक अविनाश मोहिते यांनी दिली आहे.\nयावेळी उपस्थित सर्व आशा सेविका व अंगणवाडी सेविकांचे रणसंग्राम सोशल फाउंडेशन च्या वतीने तहसीलदार व रोग्य अधिकार्��यांच्या कडून मिठाई देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले\nजेष्ठ नागरिक पोपटराव सूर्यवंशी,राजेंद्र लाड, माजी पोलीस पवार दादा, विशाल पवार, संग्राम थोरबोले, जमादार सर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.\nविशाल कोंढाळकर, अनिकेत मोहिते, हनिफ शेख, सुरज महाराज सोळवंडे, संतोष चोथे, शंकर सोळवंडे , कृष्णा सोळवंडे, इमरान जमादार , वर्षा कोळी , कुमार जावीर , शाहिद मुल्ला , वैभव हुंडावळे, ओंकार भोसले, पवन चव्हाण, महादेव लाड, बाबू खंबाळकर संजय माळी यांच्यासह सर्वच सदस्य परिश्रम घेत आहेत..\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2021-06-20T01:44:21Z", "digest": "sha1:VKQD4SNKR4WVJ7AVPP2CRLFPXSMTFHV7", "length": 5666, "nlines": 135, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nशाळेत संविधानच्या प्रस्तावनेचे वाचन सक्तीचे; ठाकरे सरकारचा आदेश\nनोकरीच्या नावाखाली शिक्षिकेला चार वर्ष राबवले\n'त्या' महिलेचे शिर सांताक्रूझ-चेंबूर, लिंकवर रोड सापडलं\nशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाइल आणण्यास बंदी घालावी, पालक संघटनांची मागणी\nमहापालिका शाळा दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च\nबीएमसी शाळांमधील मुलांमध्ये पोषणाचा अभाव\nविधानसभा निवडणुकीमुळं दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्याची शिक्षकांची मागणी\nविधानसभा निवडणुकीमुळं पहिल्या सत्रातील परीक्षांच्या वेळापत्रकावर परिणाम\nरेड अलर्टमुळं मुंबई-ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर\nवाचाल तर वाचाल : ही '५' मराठी पुस्तकं तुमचा आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतील\nमुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nशाळा, शिक्षकांना अनुदान, ३०४ कोटी रुपयांचा खर्च\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/washim-shirpur-malegaon-road-accident-husbund-passed-away-wife-injured-mhas-472291.html", "date_download": "2021-06-20T01:52:09Z", "digest": "sha1:5PIOJQBWXTHBHZ6FC3ARXXJEFBM333QV", "length": 17971, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "माहेरी जाताना भीषण अपघातात पती जागीच ठार, पत्नी जखमी; महिनाभरापूर्वीच झालं होतं लग्न Washim shirpur malegaon road accident husbund passed away wife injured mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nमाहेरी जाताना भीषण अपघातात पती जागीच ठार, पत्नी जखमी; महिनाभरापूर्वीच झालं होतं लग्न\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर, वाचा कारण\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nInspiration: लाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\n'कोणत्याही बदलाला विरोध करणार'; पंतप्रधानांच्या काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nमाहेरी जाताना भीषण अपघातात पती जागीच ठार, पत्नी जखमी; महिनाभरापूर्वीच झालं होतं लग्न\nनवदाम्पत्य शिरपूर ते मालेगाव दरम्यान पोहोचले असता त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला.\nवाशिम, 14 ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यातील मालेगांव - हिंगोली या महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये दुचाकी चालक शेख नजीर शेख मुसा ( 22 ) हा जागीच ठार झाल्याची घटना घडली. तर त्याची पत्नी नाजीया ही जखमी झाली आहे.\nमालेगांव तालुक्यातील घाटा येथील रहिवासी असलेला शेख नजीर हा पत्नी नाजीया बी हिला घेऊन राजाकिन्ही येथे दुचाकी क्रमांक एम एच 37 एन 7975 ने जात होते. हे नवदाम्पत्य शिरपूर ते मालेगाव दरम्यान पोहोचले असता त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये शेख नजीर हा रस्त्याच्या बाजूला पुलाच्या बांधकामासाठी आणलेल्या दगडांवर जाऊन आदळल्यानं त्याला गंभीर इजा झाली. यातच त्याचा मृत्यू झाला.\nअपघातात पत्नी नाजीया ही जखमी झाली असून तिला हिस शिरपूर येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात उपचारासाठी आणण्यात आलं आहे. या अपघाताचा शिरपूर पोलीस तपास करत आहेत.\nया दोघांचा महिन्याभरापूर्वी विवाह झाला होता. आज हे दाम्पत्य नजियाबी हिच्या माहेरी जात होते. मात्र वाटतेच पतीला काळाने गाठलं आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nदरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये रस्ते वाहतुकीवर अनेक निर्बंध घालण्यात आले होते. या काळात अपघातांचं प्रमाणही कमी झालं होतं. मात्र अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आणि पुन्हा मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर धावू लागली. त्यानंतर आता अपघातांच्या घटनाही वाढू लागल्या आहेत.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nरामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली ���न, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/tag/poll/", "date_download": "2021-06-20T01:40:09Z", "digest": "sha1:3L2EGH6KVGX4WSX63ZJ6MRXLQOVQA7AM", "length": 11842, "nlines": 153, "source_domain": "mahapolitics.com", "title": "poll – Mahapolitics", "raw_content": "\nपरळीत कोणाचं पारडं जड, वाचा मतदानोत्तर चाचणीतील अंदाज\nपरळी - महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान आज पार पडलं. या निवडणुकीचा निकाल 24 तारखेला लागणार आहे. त्यामुळे मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑ ...\nअंदाज महाराष्ट्राचा – कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजय पक्का तर कोणाला बसणार धक्का, वाचा महापॉलिटिक्सचा एक्झिट पोल\nराज्यात कोणाचं सरकार येणार, कोणाला किती जागा मिळणार, कोणाला किती जागा मिळणार, पाहा विविध संस्थांचा ओपिनियन पोल\nमुंबई - विधानसभा निवडणूक दोन दिवसांवर आली आहे. 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर महाराष्ट्राचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी ला ...\nविधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार, वाचा विविध संस्थांचा ओपिनियन पोल\nमुंबई - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच विविध संस्थांनी आपला ओपिनियन पोल जाहीर केला आहे. सी व्होटर आणि एबीपी माझानं केलेल्या सर्व्हेमध्ये वि ...\nExit poll – ‘या’ सहा राज्यात भाजपचं वर्चस्व कायम \nनवी दिल्ली – नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक 2019 मधील सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज अखेर संपली आहे. लोकसभा निवडणुकीतील सर्व उमेदवारांचं भवितव्य ई ...\nराजस्थानमध्ये भाजपला धक्का बसणार, काँग्रेसला मिळणार सत्ता – एक्झिट पोल\nनवी दिल्ली - राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. त्यानंतर विविध सर्वेक्षण संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यानुसार राजस्थानमधील म ...\nमोदी लाट ओसरली, लोकसभेत 282 वरुन भाजपचा आकडा 272 \nनवी दिल्ली – मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपनं 282 जागांवर विजय मिळवला होता. परंतु त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या ...\nलोकसभा, विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार, राज्यात सर्वात सक्षम नेता कोण , राज्यात सर्वात सक्षम नेता कोण , एबीपीचा ओपीनियन पोल \nमुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार याबाबतचं सर्वेक्षण एबीपी या वृत्तवाहिनीनं केलं होतं. या सर्वेक्षणातून देशभरातील मत ...\nप्रशांत किशोर यांच्या घरवापसीनंतर 2019 मध्ये भाजपला यश मिळणार \nनवी दिल्ली – नियोजनकार प्रशात किशोर हे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच् ...\nभाजपविरोधात महाआघाडीची शक्यता, विरोधकांची मोठी खेळी \nमुंबई – 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी विरोधकांकडून मोठी खेळी खेळली ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेत�� राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.factcrescendo.com/private-lavish-pg-rooms-falsely-passed-off-as-jnu-hostel-rooms/", "date_download": "2021-06-20T01:26:32Z", "digest": "sha1:GKYSQLOSYV5DUBEOGUTGXGVLMBLBU27L", "length": 14983, "nlines": 116, "source_domain": "marathi.factcrescendo.com", "title": "खासगी कंपनीच्या आलिशान रुमचे फोटो JNU हॉस्टेलचे म्हणून होत आहेत व्हायरल. वाचा सत्य | FactCrescendo | The leading fact-checking website in India", "raw_content": "\nतथ्य तपासण्यासाठी सबमिट करा\nसिद्धांतांची संहिता (कोड ऑफ प्रिन्सिपल्स)\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nखासगी कंपनीच्या आलिशान रुमचे फोटो JNU हॉस्टेलचे म्हणून होत आहेत व्हायरल. वाचा सत्य\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये नोव्हेंबरपासून शुल्कवाढीवरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. तेव्हापासून ‘जेएनयू’ हॉस्टेलचे दर आणि त्याबदल्यात मिळणाऱ्या सुविधा याविषयी अनेक दावे करण्यात आले आहेत. असाच एक दावा म्हणजे तेथील विद्यार्थ्यांना दरमाह 10 रुपयांमध्ये आलिशान हॉस्टेल रुम मिळतात. सोशल मीडियावर ‘जेएनयू’तील एका कथित आलिशान रुमचा फोटो शेयर करून त्याची तुलना रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाशी केली जात आहे. रेल्वेस्थानकावर 10 रुपयांत केवळ दोन तासांसाठी प्लॅटफॉर्म तिकिट मिळते. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली आहे.\nएकीकडे 10 रुपयांचे दोन तासांचे प्लॅटफॉर्म तिकिट आणि दुसरीकडे ‘जेएनयू’तील 10 रुपये प्रतिमहिन्याच्या एका कथित आलिशान रुमचा फोटो देऊन म्हटले की, आमच्या टॅक्सचा असा उपयोग होत आहे, तर का भरावा आम्ही टेक्स\nमूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक\nसर्वप्रथम पोस्टमधील आलिशान रुमच्या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा फोटो ‘जेएनयू’च्या हॉस्टेलमधील नाही. स्ट्डेंट्स इन नामक विद्यार्थ्यांना लक्झरी रुम्स उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीच्या शक्तीनगर (दिल्ली) भागातील रुमचा फोटो. त्यांच्या वेबसाईटवर सदरील रुमचे दोन फोटो उपलब्ध आहेत. ते तुम्ही खाली पाहू शकता.\nमूळ फोटो येथे पाहा – फोटो क्र 1 \nयावरू हे तर स्पष्ट होते की, पोस्टमधील आलिशान रुमचा फोटो ‘जेएनयू’च्या हॉस्टेलमधील नाही. हा फोटो एका खासगी कंपनी��्या शक्तीनगर स्टुडेंट्स इन हाऊसिंगमधील आहेत.\nमग जेएनयूमधील हॉस्टेलमधील रुम कशा असतात\nफॅक्ट क्रेसेंडोने जेएनयू हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. ‘एसएफआय’चा जनरल सेक्रेटरी मयूख बिस्वास, जेएनयू विद्यार्थी संघाची पूर्व अध्यक्ष गीता कुमारी आणि अक्षत सेठ नामक विद्यार्थ्याने व्हायरल होत असेलेले आलिशान रुमचे फोटो पाहून ते जेएनयूतील नसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी हॉस्टेल रुमचे फोटोदेखील पाठवले. ते तुम्ही खाली पाहू शकता.\nजेएनयू हॉस्टेल म्हणून व्हायरल होणाऱ्या आलिशान रुमचा फोटो मूळात एका खासगी कंपनीच्या पीजीचा आहेत. तो चुकीच्या दाव्यासह शेयर केला जात आहे. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा असत्य ठरतो.\nTitle:खासगी कंपनीच्या आलिशान रुमचे फोटो JNU हॉस्टेलचे म्हणून होत आहेत व्हायरल. वाचा सत्य\nव्हायरल CCTV व्हिडियोतील बॅग चोरीची घटना इंद्रायणी एक्सप्रेसमधील नाही. वाचा सत्य\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजस्थानमध्ये मनुच्या पुतळ्याचे अनावरण केले नव्हते. वाचा सत्य\nबंगळुरूमध्ये भूकंपामुळे जमीन दुभंगल्याचा हा व्हिडियो नाही. वाचा त्या व्हिडियोचे सत्य\nतथ्य पडताळणी : नायजेरियन नागरिक अतिरेकी-नक्षलवाद्यांपेक्षा घातक आहेत का\nगुजरातमधील मनोरुग्णाचे व्हिडियो कोरोना पेशंट म्हणून व्हायरल. वाचा सत्य\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही इंधन दरवाढीला पर्याय म्हणून देशातील सर्व रस्ते उता... by Agastya Deokar\nFact Check : केरळमधील attikkad हे इस्लामी गाव, लक्षद्वीपमध्ये 100 टक्के लोक मुस्लीम झाले का जरा केरळ मधे जावुन बघा क़ाय चालू आहे, पाचुची बेटे... by Ajinkya Khadse\nयमुना नदीच्या प्रदूषणाचे जुने फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे दिल्लीतील हवेतील प्रदूषण ही सर्वांच्याच चितेंची बा... by Ajinkya Khadse\nपश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचे आंदोलन म्हणून बांग्लादेशातील जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून... by Agastya Deokar\nहे स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे दुर्मिळ फुल नाही. ती तर वनस्पती आहे. वाचा सत्य स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबर) फुल दुर... by Ajinkya Khadse\nगोम कानात घुसली तर कानात मिठाचे पाणी कानात टाकावे : सत्य पडताळणी कोणताही किडा किंवा जमिनीवर सरपटणारा प्राणी चावला त... by Amruta Kale\nब्लड कॅन्सर बरे करणारे औषध पुण्यात मोफत मिळत असल्याचा मेसेज खोटा आहे. वाचा सत्य वैद्यकीय विज्ञानाने केलेल्या अनन्यसाधारण प्रगतीच्य... by Agastya Deokar\nFACT CHECK: 5G मुळे पक्षी मरतात का\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही\nFAKE: सावरकर अंदमान जेलमध्ये असतानाचा ‘हा’ दुर्मिळ व्हिडिओ नाही; वाचा सत्य\nमुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचले का\nविशाल चंद्राचा हा व्हिडिओ अ‍ॅनिमेशन केलेला; तो खरा नाही, वाचा सत्य\nDipak Gavit commented on मोदी-शहांवर विश्वास करणे माझी चूक, असे लालकृष्ण अडवाणी यांनी ट्विट केले का\nAshok Karambelkar commented on कोरोनाबद्दल पोस्ट शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे का\nSachin Kamble commented on फ्रान्समध्ये उभारण्यात आलेल्या ‘अशोकस्तंभा’चे वास्तव काय\nSachin laxman borate commented on जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले का\nSwapnil aher commented on बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य: धन्यवाद, माहिती अतिशय उपयुक्त होती\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nआम्हाला वर फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-was-financial-advantages-says-english-cricketer-jos-buttler-10413", "date_download": "2021-06-19T23:53:45Z", "digest": "sha1:VR23PLDRHPOUFPXRDX3GTRJ5WZCHOJ4Q", "length": 9749, "nlines": 122, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "भरघोस कमाई देणारी आयपीएल मोलाचीच; बटलरचे कसोटीपेक्षा या स्पर्धेला प्राधान्य - ipl was financial advantages says English Cricketer jos buttler | Sakal Sports", "raw_content": "\nभरघोस कमाई देणारी आयपीएल मोलाचीच; बटलरचे कसोटीपेक्षा या स्पर्धेला प्राधान्य\nभरघोस कमाई देणारी आयपीएल मोलाचीच; बटलरचे कसोटीपेक्षा या स्पर्धेला प्राधान्य\nभरघोस कमाई देणारी आयपीएल मोलाचीच; बटलरचे कसोटीपेक्षा या स्पर्धेला प्राधान्य\nआम्ही सर्व खेळाडू आयपीएलचे महत्त्व जाणतो. यातून खूप मोठा आर्थिक फायदा आम्हाला होतो.\nअहमदाबाद : भरघोस कमाई देणाऱ्या आयपीएलला दुर्लक्षित कसे करणार आयपीएलऐवजी आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्याचा पर्याय विचारातही घेतलेला नाही, असे इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू जोस बटलर याने सांगितले. इंग्लंडच्या 12 खेळाडूंना आयपीएलमधील विविध संघांनी करारबद्ध केले आहे.\nभारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर बटलर मायदेशी परतला होता. तो आता मर्यादित षटकांच्या लढती ���ेळण्यासाठी भारतात आला आहे. तो आयपीएलची सांगता झाल्यावरच मायदेशी परतणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका 2 जूनपासून सुरू होणार आहे, तर आयपीएलची सांगता 30 मे रोजी होईल. बटलरला राजस्थान रॉयल्सने करारबद्ध केले आहे. त्याचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरल्यास बटलरला त्या लढती अथवा कसोटी मालिकेकडे दुर्लक्ष करावे लागेल.\nआयपीएलसोडून इंग्लंडकडून खेळण्यासाठी परत येण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. न्यूझीलंडविरुद्धची मालिका निश्‍चित होण्यापूर्वीच आयपीएलबाबतचा करार झाला होता. आता संघ प्लेऑफसाठी गेल्यास न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेवर पाणी सोडणे भाग पडेल. त्या वेळी परिस्थिती काय असेल, त्यावर सर्व अवलंबून असेल, असे बटलरने सांगितले.\nINDvsENG : सलामीला अनेक पर्याय, पण चौथ्या क्रमांकाबाबत निर्णय नाही\nआयपीएलसाठी करारबद्ध झालेल्या काही खेळाडूंचे करार लाखो डॉलरचे आहेत. आयपीएलमधून मिळणारा पैसा लक्षात घेतल्यास ती काहींसाठी खूपच मोठी स्पर्धा होते. क्रिकेट कारकिर्दीची वर्षे कमी होत असताना यांसारख्या स्पर्धांचा फायदा होतो. इंग्लंडकडून खेळणेही मोलाचे आहे. आम्हाला राष्ट्रीय संघाकडून खेळल्याबद्दल चांगले मानधन मिळते, असे बटलरने सांगितले. आयपीएलमधील इंग्लंड खेळाडूंच्या सहभागावरून तेथील मंडळात मतभेद आहेत, असे संकेत बटलरने दिले; पण आयपीएलचा अनुभव भारतातील ट्‌वेंटी 20 विश्वकरंडक स्पर्धेच्या वेळी निश्‍चितच उपयोगात येईल, असेही तो म्हणाला.\nआम्ही सर्व खेळाडू आयपीएलचे महत्त्व जाणतो. यातून खूप मोठा आर्थिक फायदा आम्हाला होतो. त्यातून मिळणारा अनुभव तर बोनसच आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी आयपीएलचा होणारा फायदा प्रत्येक जण तुम्हाला सांगू शकेल. क्रिकेट कार्यक्रम आता जास्त खडतर होत आहेत. त्यात नेमका समतोल काय, हे सांगणे अवघड आहे. आम्ही खेळाडू याबाबत इंग्लंड मंडळासह चर्चा करीत आहोत.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/node/3263", "date_download": "2021-06-20T01:32:57Z", "digest": "sha1:UAQ3I3MV3GXWJKRAUSAEO7ME7AOKTTOU", "length": 116950, "nlines": 1608, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ही बातमी समजली का? - ४० | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nही बातमी समजली क���\nव्यवस्थापक : अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.\nअश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.\nही बातमी वाचली का\nया बातमीत चांगले काय ते समजले नाही. TCS ही शेअरहोल्डर्सचा फायदा बघणारी कंपनी आहे का स्त्री-पुरुष समभाव बघणारी चॅरिटेबल संस्था आहे\n>> या बातमीत चांगले काय ते समजले नाही. TCS ही शेअरहोल्डर्सचा फायदा बघणारी कंपनी आहे का स्त्री-पुरुष समभाव बघणारी चॅरिटेबल संस्था आहे\nती नफेखोर कंपनी आहे ह्यामुळेच कदाचित बातमी चांगली ठरत असेल - अनेक खाजगी कंपन्या स्त्रियांना नोकरीवर घेण्यासाठी पुरेशा उत्साही नसतात; खाजगीमध्ये त्याची कारणं 'वारंवार रजा', 'कमी उत्पादकता' वगैरे दिली जातात. ह्या पार्श्वभूमीवर अशी बातमी म्हणजे 'इतक्या स्त्रियांना घेऊनही नफा कमावता येतो' असं म्हणणारी आणि म्हणून सकारात्मक अशी काहींना वाटत असण्याची शक्यता आहे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nती नफेखोर कंपनी आहे ह्यामुळेच\nती नफेखोर कंपनी आहे ह्यामुळेच कदाचित बातमी चांगली ठरत असेल\nचि. ज, नफेखोर च्या उलटे करून बघा.\n१) तोटेखोर कंपनी कशी असते \n२) तोटेखोर कंपनी अस्तित्वात असते का \n३) तोटेखोर कंपनी अस्तित्वात असावी का \n>> नफेखोर च्या उलटे करून बघा.\n१) तोटेखोर कंपनी कशी असते \n२) तोटेखोर कंपनी अस्तित्वात असते का \n३) तोटेखोर कंपनी अस्तित्वात असावी का \nसरकारी आस्थापनं तोट्यात चालू शकतात कारण ती नफेखोर वगैरे नसतात.\nतिथे आरक्षणं वगैरे 'येडचाप' धोरणं असतात.\nतिथे बेंगरूळ आणि अकार्यक्षम वगैरे कारभार असतो.\nम्हणून मग आरक्षणाचा आणि बेंगरूळ, अकार्यक्षम कारभाराचा किंवा तोट्याचा परस्परसंबंध लावून आरक्षण वाईट ठरवलं जातं.\nज्यांना आरक्षण असेल त्यांना (मग त्या महिला असोत, किंवा इतर समाजघटक) ह्या अकार्यक्षमता, बेंगरूळपणा, तोटा वगैरेंसाठी जबाबदार समजलं जातं.\nइतकंच काय, असली येडचाप समानता आणणारं सरकार तरी कशाला हवं आणि समानता तरी कशाला हवी, असंसुद्धा म्हटलं जातं.\nती नफेखोर कंपनी आहे ह्यामुळेच कदाचित बातमी चांगली ठरत असेल.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nवाघ अस्तित्वात असतो का व\nवाघ अस्तित्वात असतो का व असावा का या प्रश्नांचे उत्तर चित्ता अस्तित्वात असावा की नसावा या प्रश्नाचे उत्तर देऊन करण्यात आलेला आहे.\nआता प्रत्युत्तर म्हणून - माझा प्रश्न मलाच करू नका म्हंजे मिळवली.\n>> वाघ अस्तित्वात असतो का व असावा का या प्रश्नांचे उत्तर चित्ता अस्तित्वात असावा की नसावा या प्रश्नाचे उत्तर देऊन करण्यात आलेला आहे.\nसरकारी आस्थापनं (किंवा सरकार, किंवा समानता) अस्तित्वात असावी का, ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी वरच्या प्रतिसादात प्रयत्नच केलेला नसल्यामुळे माझा पास.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nतोटेखोर कंपनी म्हंजे काय - या\nतोटेखोर कंपनी म्हंजे काय - या प्रश्नाचे उत्तर द्या.\nती सरकारी असो वा खाजगी असो वा सहकारी.\n>> नफेखोर च्या उलटे करून बघा.\n>> तोटेखोर कंपनी म्हंजे काय - या प्रश्नाचे उत्तर द्या.\n'तोटेखोर' हा शब्द मी वापरलेला नाही. 'नफेखोर'च्या विरुद्धार्थी 'तोटेखोर' असा बायनरी विचार मी करत नाही. तद्वत, मी टरफलं उचलणार नाही.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\n'नफेखोर'च्या विरुद्धार्थी 'तोटेखोर' असा बायनरी विचार मी करत नाही.\nओके बायनेरी नाही. ठीक आहे. (बायनेरी विचार करणे चूक आहे असा उगीचच समज आहे. पण तरीही तुम्ही म्हणता म्हणून ते तितकेसे सुयोग्य नाही असे म्हणूया.)\nपरंतु, बायनेरी विचार करायचा नाही तर - खालील विकल्प सुचतात - १) नफेखोर, २) तोटेखोर, ३) दिवाळखोर, ४) सवलतखोर (क्रोनी कॅपिटलिस्ट), ५) मक्तेदारीखोर, ६) सामाजिक जबाबदारी घेणारी.\nयातली प्रत्येक केस अशी आहे की जी दुसरी नाही हे दाखवून दिले जाऊ शकते. (तोटेखोर हा शब्द तुम्ही वापरलेला नाहिये हे माहीतिये मला.)\nआता बायनेरी विचार होत नाही. बरोबर \nप्रश्न - यातल्या कुणीकुणी स्त्रियांना नोकरीवर घेण्यासाठी पुरेसा उत्साह दाखवावा पुरेसा म्हंजे किती व जो काही आ��ार असेल तो आधार म्हणून त्यांनी का वापरावा व तो आधार वापरताना गुंतवणूकदारांवर अन्याय होत असेल तर काय करावे व तो आधार वापरताना गुंतवणूकदारांवर अन्याय होत असेल तर काय करावे (शेअरहोडर्स हे एकमेव गुंतवणूकदार असतात असे नाही. Debt investors ही थोडीशी नवी क्याटेगरी आहेच.\n\"ना नफा ना तोटा\" असाही एक प्रकार अस्तित्त्वात असतो\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nप्रत्यक्ष खरोखर तो दीर्घकाळ जमतो का ह्याचे कुतूहल आहे.\n(गंभीरपणे विचारतो आहे. खवचटपणाने, टिंगल म्ह्णून नाही. )\n\"म्हणजे ना नफा ना तोटा \" हे काही काळ चाललेलं दिसतं.\nपण एखादी संपूर्ण ऑर्गनायझेशन ना-नफा-ना -तोटा अशी चालू शकते का \nत्यात काम करणार्‍अयंना मोबदला मिळतो ना.\nमग मोबदल्याला प्रॉफिट्-नफा का नाही म्हणायचं \nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nचालू शकते- जर एक्स्टर्नल\nचालू शकते- जर एक्स्टर्नल फंडिंग सोर्स अपार्ट फ्रॉम क्लायंट्स असेल तर आणि तरच.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nTCS ही शेअरहोल्डर्सचा फायदा\nTCS ही शेअरहोल्डर्सचा फायदा बघणारी कंपनी आहे का स्त्री-पुरुष समभाव बघणारी चॅरिटेबल संस्था आहे\nचांगली नाही तर वाईट काही\nचांगली नाही तर वाईट काही दिसतेय का त्या बातमीत एक तृतियांश स्त्रिया असल्याने शेअरहोल्डर्सच नुकसान होणार असे काही मत आहे का एक तृतियांश स्त्रिया असल्याने शेअरहोल्डर्सच नुकसान होणार असे काही मत आहे का तसे असेल तर TCS या चॅरिटेबल संस्थाचे शेअर्स विकून टाका पटकन आणि परत खरेदी करू नका.\nचांगले काय आहे त्यात\nकंपनीत आता पाळणाघराची सोय करणारी ही भारतातली पहिली कंपनी आहे (सकारात्मक) किंवा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना पुरेश्या स्वच्छतागृहांची सोय नाही (नकारात्मक) असं काही असेल, तर ती चांगली किंवा वाईट बातमी होईल ना आमच्या झूमध्ये २७० पुल्लिंगी गाढवे आहेत आणि प्रथमच १०० स्त्रीलिंगी गाढवे आहेत, ही चांगली बातमी कशी काय\nहोय असे चांगले मुद्दे मांडलेत\nहोय असे चांगले मुद्दे मांडलेत त्या बातमीत -\nटिंकू नही तो क्या हुवा, उसके सोल्जर्स है यहां\nआमच्या झूमध्ये २७० पुल्लिंगी गाढवे आहेत आणि प्रथमच १०० स्त्रीलिंगी गाढवे आहेत, ही चांगली बातमी कशी काय\nटीसीएसच्या संदर्भात प्रस्तुत बातमी सकारात्मक अथवा नकारात्मक असेलही वा नसेलही. परंतु, तुलनेकरिता आपण जे उदाहरण दिलेले आहे, ते अंमळ गंडलेले आहे, असे सविनय सुचवू इच्छितो.\n'आमच्या झूमध्ये २७० पुल्लिंगी गाढवे आहेत आणि प्रथमच १०० स्त्रीलिंगी गाढवे आहेत' ही बातमी, उदाहरणादाखल, झू गाढवांच्या क्याप्टिव ब्रीडिंगचा कार्यक्रम नव्याने राबवावयाच्या विचारात असल्यास झूकरिता अतिशय सकारात्मक असू शकते, इतकेच अतिशय नम्रपणे निदर्शनास आणून देऊ काय\nया बातमीत खूप काही चांगलं\nया बातमीत खूप काही चांगलं आहे. कंपनीने लोकसंख्येत स्त्रीयांचे जे प्रमाण आहे तेच प्रमाण त्यांचे एंप्लोइजमधे असावे वातावरण ठेवले आहे. इतरत्र असे होणार नाही असा नियम नसला तरी एकंदर वातावरण तसे ठेवले जात नसावे. When a random sample of the employees represents the composition of the society, it would mean, in all normal circumstances, that the environment there is very fair.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nएक लाख हा ट्प्पा ओलांडला असला तरी त्यांनीच दिलेल्या बाकी ३ मोठ्या आयटी कंपन्यांपेक्षा TCS मधील महिला कर्मचार्‍यांची टक्केवारी कमी दिसते.\nत्यांनीच त्याच बातमीत दिलेल्या आकडेवारीनुसार TCSमध्ये ~२८% महिला कर्मचारी आहेत तर तेच प्रमाण कॉग्नीझंट, इन्फोसिस आणि विप्रोमध्ये अनुक्रमे (साधारणतः ~) ३१.५%, ३३.५% आणि ३०.६% आहे असे दिसते.\nतेव्हा या चौघात सर्वात कमी प्रमाणात महिला कर्मचारी घेऊनही बातमी का यावी हे काही समजत नाही\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nTCSमध्ये ~२८% महिला कर्मचारी आहेत\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nअर्थात तरीही मुद्दा तोच कायम आहे. फक्त टीसीएसची बातमी यावी असे वेगळे काय घडले आहे / त्या कंपनीने असे वेगळे काय केले आहे\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nबातमी नै आली तरी प्रॉब्लेम,\nबातमी नै आली तरी प्रॉब्लेम, आली तरी प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय आहे तेच समजत नाही. टीसीएस सोडून अन्य कुठलीही कंपनी आली तरी ही न्यूज येणे तितकेच ओक्के आहे.\nआणि वैसेभी, इंग्लंडच्या राजघराण्यातील कुत्र्याला अपचन झाल्याच्या जर बातम्या येऊ शकतात, कुणाचे क्लिव्हेज कसे दिस्ते अन वॉर्डरोब मालफंक्षन कसे झाले इ. बातम्या जर येऊ शकतात तर या बातमीनं काय घोडं मारलंय\nओह अच्छा. कॉर्पोरेट संबंधी कुठलीही न्यूज असली की तो हरामखोर कंपन्यांचा दुष्ट दुष्ट स्वार्थ असतो, नै का. बरोबरे मग. चालूद्या\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nओह अच्छा. कॉर्पोरेट संबंधी\nओह अच्छा. कॉर्पोरेट संबंधी कुठलीही न्यूज असली की तो हरामखोर कंपन्यांचा दुष्ट दुष्ट स्वार्थ असतो, नै का. बरोबरे मग. चालूद्या\nअसं समोरच्याला म्हणणं मांडु द्यायच्या आधीच निष्कर्ष काढल्यावर काय बोलणार\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nत्याच्या अगोदरचा प्रश्न सफाईने नजर अंदाज केलाय याची नोंद घेण्यात आलेली आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nएक लाखाचा आकडा/ माईलस्टोन.\nएक लाखाचा आकडा/ माईलस्टोन.\nआयटी मधला स्त्रीयांचा सगळ्यात मोठा एंप्लॉयर म्हणजे भारतात स्त्रीयांचा सगळ्यात मोठा नोकरीदाता (सरकार सोडून) हेही असू शकतं. जरा शोधून पाहिलं पाहिजे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nमाझा लिमिटेट पॉइंट इतकाच आहे\nमाझा लिमिटेट पॉइंट इतकाच आहे की टीसीएसने बाकी आयटी मेजर्सपेक्षा विशेष असे काही केलेले दिसत नाहिये.\nनुसता आकडा गाठला म्हणजे स्त्रीयांचा इतर तत्सम कंपन्यांच्या तुलनेत अधिक उत्कर्ष झाला असे वाटत नाही.\nत्यापेक्षा एकुणच आयटीमेजर्समध्ये स्त्रीयांचा सहभाग साधारणतः एक तृतीयांश आहे (तुलनेने RIL वा इतर सेक्टर्स ८-१०% ) हा अधिक आशादायी व आनंददायक विदा आहे.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nत्यापेक्षा एकुणच आयटीमेजर्समध्ये स्त्रीयांचा सहभाग साधारणतः एक तृतीयांश आहे >> बातमी वाचायच्या आधीपासूनच ही माहिती तुझ्याकडे होती का तुझ्याकडे असली तरी इतर कितीजणांना हे माहीत असतं तुझ्याकडे असली तरी इतर कितीजणांना हे माहीत असतं 'तुमच्या कंपनीत एकूण किती लोक आहेत आणि जेंडर रेशो काय 'तुमच्या कंपनीत एकूण किती लोक आहेत आणि जेंडर रेशो काय' हा प्रश्न मी बर्याचजणांना विचारते उत्तर 'माहीत नाही' असेच असते.\nजेंडर रेशो माहिती करून तू काय\nजेंडर रेशो माहिती करून तू काय करणार असे कित्येक रिपोर्ट कंपनीच्या एच.आर.कडून गव्हर्नमेंटला जातच असतात.\nकॉग्नी, इंफी, विप्रोचा जेंडर\nकॉग्नी, इंफी, विप्रोचा जेंडर रेशो कुठून काढला काही टेबल, इमेज वगैरे आहे का बातमीत; जी मला मोबाईलवर दिसत नाहीय\nकारण बातमीत कॉग्नीचा कुठेही उल्लेख नाही. आणि इंफी, विप्रोत एकूण किती एम्प्लॉयी आहेत हेदेखील दिले नाही. फक्त खालील वाक्य आहेत.\nहोय. बातमीतच एक टेबल आहे इमेज\nहोय. बातमीतच एक टेबल आहे इमेज स्वरूपातलं.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nमोठ्यांच्या लहान गोष्टीही मोठ्याच असतात.\nलहानांच्या मोठ्या गोष्टीही पुरेशा मोठ्याझाल्याशिवाय मोठ्या नसतात.\nसंगति जयाच्या खेळल��� मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nबरोबरे. किमान ५१% प्रमाण\nबरोबरे. किमान ५१% प्रमाण असल्याशिवाय बातमी आलीच कशी\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nभारतीय स्टॅन्डअप कॉमेडीची गार्डियननं घेतलेली दखल.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nभारतात प्रथमच तृतीयपंथीय व्यक्तीला टीव्हीवर बातम्या देण्याची नोकरी मिळाली.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nचांगलीच बातमी आहे ही. उत्तम\nचांगलीच बातमी आहे ही. उत्तम\nशंकर वैद्य यांचे निधन\nकवी शंकर वैद्य यांचे निधन झाले आहे.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nया मोदींशी संबंधित अजून काही\nया मोदींशी संबंधित अजून काही इंट्रेष्टिंग बातम्या.\n'कायद्याचं जंजाळ' दूर करणार\nगरब्याबद्दल गरळ ओकल्याबद्दल इमामाला अटक\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\n'कायद्याचं जंजाळ' दूर करणार\nसरकारने हा अहंगंड सोडणे गरजेचे आहे की - It knows best how to govern.\nकायद्यांचे जंजाळ (स्पघेट्टी) असणे हे वकीलांची फौज निर्माण करते व अनुत्पादक खर्च वाढवते. (याचा अर्थ वकील अनावश्यक आहेत असा नाही.). पण त्याच जोडीला संधी नष्ट करण्याचे ही काम करते.\nपण त्याच जोडीला संधी नष्ट\nपण त्याच जोडीला संधी नष्ट करण्याचे ही काम करते.\nनको त्या संधी कायद्याच्या जंजाळानं उपलब्ध होतात.\nजसे की एजंटगिरी, कायदे बायपास करण्याची तंत्रे, कायदे वाकवून लोकांना उपकृत करणे.\n(मुळात अनावश्यक कायदे करणे, मग लोकांना पाया पडायला लावणे, कामे अडवून धरणे आणि मग \"साहेब होते म्हणून कामं झाली\" असं म्हण्ण्याची संस्कृती निर्माण करणे )\nह्या संधी नष्ट झालेल्या बर्‍या.\nअधिक नैतिक व तार्किक ठिकाणी संधी उपलब्ध होणे इष्ट.\n(माझं मांस खाउन तुझं पोट भरतं हे ठीक. पण हा कॅनिबालिझम/नरभक्षण आहे.\nमाझं रक्त पिण्यापेक्षा तू उपाशी राहिलेला परवडला.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nअसं म्हण्ण्याची संस्कृती निर्माण करणे\nज्या अर्थाने तू संस्कृती हा शब्द वापरलायस तो लक्षात आला.\nपण संस्कृतीचा अतिरेक (परंपरांचा, रीतीरिवाजांचा, वहिवाटींचा, शिष्टाचारांचा, मूल्यांचा अतिरेक) हा देखील प्रचंड समस्याजनक असतो.\nआपण दोघे एकच गोष्ट म्हणत आहोत असे वआटते.\nमी नकारात्मक अर्थच्छटेने/negative connotation मध्येच तो शब्द वापरलाय\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nमुळात अनावश्यक कायदे करणे, मग\nमुळात अनावश्यक कायदे करणे, मग लोकांना पाया पडायला लावणे, कामे अडवून धरणे आणि मग \"साहेब होते म्हणून कामं झाली\" असं म्हण्ण्याची संस्कृती निर्माण करणे\nमनोबा फॅन क्लब चे लाईफ मेंबर - श्री व सौ गब्बर.\nकाय साल्या वाक्य लिहिलंयस \nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n'कायद्याचं जंजाळ' दूर करणार\nवकिलांचा, वकिली फर्म्सचा खाजगी व्यवसाय अर्थात \"बिझनेस\" बुडत असूनही तु आनंदीत होतोयस, स्वागत करतोयस\nखरंतर हा त्या वकीलांच्या कंपन्यांच्या विरोधातील निर्णय म्हणून तु निषेध करायला हवास ना\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nभारतातील सगळ्यात मोठा खाजगी\nभारतातील सगळ्यात मोठा खाजगी व्यवसाय म्हंजे शेती (based on the number of people participating in it.).\nपण मी त्यांच्या विरुद्ध बोलत असतोच ना \nमी खाजगी वकिलांबद्दल नाही तर\nमी खाजगी वकिलांबद्दल नाही तर वकिली फर्म्स बद्दल म्हणतोय\nत्या अनेक वकिलांना एम्प्लॉयी बनवून चालणार्‍या कंपन्याच असतात\nसध्या फारशा कंपन्या शेती करत नाहित म्हणून तु त्यांच्या विरोधात आहेस इतकेच\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nमोदीशी संबंधित ....अटक म्हणताना भाषेचे दौर्बल्य आणि आमचा (मेघनाबद्दलचा) पूर्वग्रहदोष मिळून जो काँबो होतो त्याने मोदीनेच इम्मामाल अटक करा म्हटले वाटते.\nबाय द वे मेघना, मोदी आल्यावर जगबुडीची एक भिती व्यक्त करणारा धागा (तसा क्लेम करणारा नै म्हणतंय) आपण काढलेला. सध्याला काय मत आहे\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nअच्छे दिन - फक्त मोठ्या\nअच्छे दिन - फक्त मोठ्या कॅार्पोरेट लॅाब्यांचे, सामान्य माणसाचे नव्हे\nएडस, कॅन्सर, डायबेटिस च्या आौषधांच्या किंमतीवरचे सरकारी नियंत्रण काढले\n|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nएडस, कॅन्सर, डायबेटिस च्या\nएडस, कॅन्सर, डायबेटिस च्या आौषधांच्या किंमतीवरचे सरकारी नियंत्रण काढले\nया औषधांवरच काय ... पण कोणत्याही वस्तूच्या किंमती ठरवण्याचे सरकारचे सर्व अधिकार काढून घेतले पाहिजेत. अब्जावधी गरीब तडफडून मेले तरी चालेल.\nसरकारकडे असा अधिकार असणे हे मालमत्तेच्या मूलभूत अधिकाराच्या थेट विरोधी आहे.\nमागे बेयर च्या पेटंट अधिकाराचे कॉंग्रेस सरकारने असेच उल्लंघन केले होते. त्यांचे एक ड्रग खू��� महाग होते म्हणून. व हे करताना कारण असे दिले होते की - गरिबांना परवडत नाहीत. अनेक जणांचे हे मत आहे की त्या भारतीय कंपनीस (जिने त्या बेयर च्या ड्रग चे पेटंट रद्द करून त्याचे बल्क ड्रग्स बनवण्याचे अधिकार मागितले होते तीला) अधिकार देणे हा क्रोनी कॅपिटलिझम आहे. ते खरे ही असू शकेल. कारण त्या कंपनीने काँग्रेस पक्षाला पैसे दिलेले असतील. पण असे असले तरीही असे करणे हा इतरांवर अप्रत्यक्ष टॅक्स असतो. व तो ही प्रचंड इन्व्हिजिबल टॅक्स. म्हंजे मध्यमवर्गाने इमानेइतबारे टॅक्स भरायचा (सेल्स, इन्कम इ.), सेव्हिंग्स राष्ट्रीयीकृत ब्यांकात असल्याने नगण्य व्याज दर, वर आणखी ह्या असल्या स्कीम्स ज्याच्याकरवी सरकार प्रोड्युसरला भाग पाडते की मध्यमवर्गाची कमाई इतरांकडे वळवण्याची (wealth re-distribution). खाजगी शाळांमधे फडतूसांच्या मुलांना घेण्याची जी काही जबरदस्ती (आरक्षण) आहे ती ही अशीच मध्यमवर्गावर आणि उच्च मध्यमवर्गावर अन्याय करणारी आहे व जबरदस्तीने ट्याक्स लावणारी आहे.\nगब्बर यु आर सो व्हेरी\nगब्बर यु आर सो व्हेरी प्रेडिक्टेबल\nज्या परिस्थितीमध्ये लोकांना औषधे या गोष्टीची गरज पडते त्यात लोक \"नफेखोरी\"मुळे नाडले जाऊ नयेत म्हणून रेग्युलेटरी बोर्ड\nतो रुग्युलेटरी बोर्ड समस्त गरिबांना फुकटात औषधे वाटत नाही फक्त किंमत किती असावी हे निश्चित करतो. उदा. एखादे औषध बनवताना जर १०० रु खर्च (मूळ संशोधन, मॆन्युफॆक्चरिंग, मार्केटिंग वगैरे सर्व खर्च धरून ) येऊ शकतो तर सर्वसाधारण नफा पकडून किती किंमत जास्तीत जास्त असावी (उदा १२० रू) हे ते ठरवणार क्रिटिकल परिस्थिती मध्ये तेच औषध कोणी ४०० रू विकून अव्वाच्य सव्वा नफा उकळू नये म्हणून घ्यायची काळजी\nज्यांना १२० रू सुद्धा परवडत नाही, ती वेगळी केस - तिथे सरकारने १२० ला खरेदी करून गरिबांना फुकट इत्यादी करणा-या योजना वेगळ्या असतात. तो इथला विषय नाहीये तेव्हा मी त्याबद्दल इथे बोलणार नाही.\nआणि उगाच फुकाचा मालमत्ता अधिकार आणू नका मध्ये\nतुम्ही म्हणता तसे सरकार आणि पुर्वीची \"राजाची मर्जी\" प्रणित सरकारे यात काहीच फरक राहणार नाही. ती रचना बहुसंख्यांना नको होती म्हणूनच लोकशाही आली आहे. लोकांनी निवडून दिलेले लोक त्या उरलेल्या लोकांना न्याय्य वागणूक मिळेल असे कायदे करतील अशी अपेक्षा असते .\n|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||\nतो रुग्युल��टरी बोर्ड समस्त\nतो रुग्युलेटरी बोर्ड समस्त गरिबांना फुकटात औषधे वाटत नाही फक्त किंमत किती असावी हे निश्चित करतो. उदा. एखादे औषध बनवताना जर १०० रु खर्च (मूळ संशोधन, मॆन्युफॆक्चरिंग, मार्केटिंग वगैरे सर्व खर्च धरून ) येऊ शकतो तर सर्वसाधारण नफा पकडून किती किंमत जास्तीत जास्त असावी (उदा १२० रू) हे ते ठरवणार क्रिटिकल परिस्थिती मध्ये तेच औषध कोणी ४०० रू विकून अव्वाच्य सव्वा नफा उकळू नये म्हणून घ्यायची काळजी\nक्रिटिकल परिस्थितीमधे तेच औषध ४०० रु. ला च काय पण ४,००० रु. ला किंवा ४ करोड रुपयांना विकले तरी व ५०००% नफा उकळला तरी (तुमच्या भाषेत अव्वाच्या सव्वा) ते सुयोग्यच आहे - असा माझा मुद्दा आहे. (अर्थातच ४ करोड ला विकण्याची शक्यता कमी आहे कारण फारसे कस्टमर्स असणारच नाहीत - असा तुमचा प्रतिवाद असणार आहे मला माहीती आहे.).\nअव्वाच्या सव्वा नफा गुणीले ५ करोड - हे देखील सुयोग्य असते - हा माझा मुद्दा आहे.\nप्रॉफिट हा कितीही घेतला तरी त्यात अयोग्य काही नसते व सरकारने त्यावर बंधन नाही घालता कामा - हा माझा मुद्दा आहे.\nआणि उगाच फुकाचा मालमत्ता अधिकार आणू नका मध्ये\nतुमच्या मते - नेमक्या कोणत्या मालमत्तेबद्दल मी बोलत आहे (आता लगेच - गब्बर, तुमच्या मनात कोणत्या मालमत्तेबद्दल बोलायचे आहे ते मी कसे सांगणार (आता लगेच - गब्बर, तुमच्या मनात कोणत्या मालमत्तेबद्दल बोलायचे आहे ते मी कसे सांगणार - असा लटका प्रतिवाद करू नका).\nगब्बर यु आर सो व्हेरी प्रेडिक्टेबल\nमला तुमच्या ४००/४०००/४०००० चा\nमला तुमच्या ४००/४०००/४०००० चा प्रतिवाद करत बसायचं नाहीये. मी सरकार कोणी माझा गैरफायदा घेत नाही हे बघायला निवडले आहे, ज्या घटनेनुसार ते निवडून आले त्यात ते तसेच करण्यास बांधिल आहेत.\nते करायचे नसेल किंवा एखाद्याला ही सिस्टेम पटत नसेल तर दुसर्या कोणत्या मार्गाने त्यांनी सत्ता मिळवावी, करा लष्करावर हल्ला, बघा जमतंय का हुकुमशहा व्हायला\nजनतेची काळजी आणि लोकशाही पद्धतीत लोकांनी निवडून देण्यासाठी केलेली खुशामत, यात एक धुसर का होईना रेषा आहे जी मला बर्यापैकी कळते असे मला वाटते.\n|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||\nफुकट/ निग्लिजिबल किमतीत अन्नवाटप रेषेच्या हे कुठ्ल्या बाजूला येतं\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nदुष्काळ पडला किंवा काही इतर\nदुष्काळ पडला किंवा काही इतर काही संकटका��ात जर लोक उपाशी मरत असेल तर नक्कीच फुकट अन्न वाटावे, पण हा तात्पुरता इलाज आहे हे लक्षात ठेऊन. रोगाच्या लक्षणे कमी करण्यावर कायम केंद्रित न राहता रोग बरा होईल हे पाहणे महत्वाचे\nगरिबाला अन्न विकत घेणे परवडत नसेल तर सुरवाात फुकट/निग्लिजिबल किंमतीत अन्न देण्याने करून मग:\nअन्न विकत घेता येईल इतके काम त्या लोकांना मिळेल असे पाहणे\nअन्न तसेही खूप महाग असेल तर, उत्पादन खर्च कमी करण्याच्या दिशेने संशोधन/प्रयत्न,\nमधल्य वितरण साखळीत नफेखोरीमुळे महाग असल्ास त्यावर आळा वगैरे वगैरे\n|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||\nमला तुमच्या ४००/४०००/४०००० चा\nमला तुमच्या ४००/४०००/४०००० चा प्रतिवाद करत बसायचं नाहीये.\nअहो ते उदाहरण म्हणून दिले होते.\nमी सरकार कोणी माझा गैरफायदा घेत नाही हे बघायला निवडले आहे, ज्या घटनेनुसार ते निवडून आले त्यात ते तसेच करण्यास बांधिल आहेत.\nबाजारात औषध उपलब्ध आहे व ते महाग आहे. खूप महाग आहे. तुम्हास परवडत नाही.\n१) पण यात तुमचा गैरफायदा कसा घेतला जातो ते औषध विकत न घेण्याचा तुम्हास ऑप्शन आहेच ना ते औषध विकत न घेण्याचा तुम्हास ऑप्शन आहेच ना की कुणी तुमच्यावर जबरदस्ती केल्ये परवडत नसतानाही विकत घेण्याची \n२) महाग औषध परवडत नसल्यामुळे तुम्ही विकत घेऊ शकत नाही. व त्यामुळे तुमच्या जिवास धोका पोहोचू शकतो. व म्हणून हा तुमचा घेतलेला गैरफायदा आहे. असं तुम्हास म्हणायचं असावं. व असं जर असेल तर तो तुम्हीच तुमचा घेतलेला गैरफायदा नाही का की बाजारात औषध उपलब्ध असू शकते हे माहीती असूनसुद्धा ते विकत घेण्याइतपत ऐपत निर्माण करणे हे तुमचे काम नाही का की बाजारात औषध उपलब्ध असू शकते हे माहीती असूनसुद्धा ते विकत घेण्याइतपत ऐपत निर्माण करणे हे तुमचे काम नाही का व नसल्यास कोणाचे आहे \n३) २ BHK चा एखादा फ्लॅट पाच लाखाला विकला जातो व एखादा एक करोड ला. कारण लोकेशन वेगळी असते. मग एक करोड ला फ्लॅट विकणे हा (विकत घेणार्‍याचा घेतलेला) गैरफायदा आहे का (घर व औषध ह्या जीवनावश्यक वस्तूच आहेत.)\nपण असे असले तरीही असे करणे हा इतरांवर अप्रत्यक्ष टॅक्स असतो. व तो ही प्रचंड इन्व्हिजिबल टॅक्स. म्हंजे मध्यमवर्गाने इमानेइतबारे टॅक्स भरायचा (सेल्स, इन्कम इ.), सेव्हिंग्स राष्ट्रीयीकृत ब्यांकात असल्याने नगण्य व्याज दर, वर आणखी ह्या असल्या स्कीम्स ज्याच्याकरवी सरकार प्रोड्युसरला भाग पाडते की मध्यमवर्गाची कमाई इतरांकडे वळवण्याची (wealth re-distribution).\nचार हजाराला / चार लाखाला (ऑर एनी सच आर्बिट्ररिली हाय प्राइस) विकले जाणारे ड्रग गरीबांना सोडाच, मध्यमवर्गीयांनाही परवडत नाही. आणि यात (स्कीमविनासुद्धा) मध्यमवर्गीयाची कमाई इतरांकडे - प्रोड्यूसरकडे वळतेच.\nआणि हो, हा अप्रत्यक्ष ट्याक्स आहेच. पण तो मध्यमवर्गाने आपल्या फायद्यासाठी - लेसर ईव्हील म्हणून - स्वीकारलेला आहे. असल्या स्कीम्सचा उपभोक्ता मध्यमवर्गीयसुद्धा असतोच. (किमती वाढल्या, की बोंब मारण्यात पहिला गरीबाअगोदरसुद्धा मध्यमवर्गीय असावा.) मध्यमवर्गीय इज़ द न्यू फडतूस.\nखाजगी शाळांमधे फडतूसांच्या मुलांना घेण्याची जी काही जबरदस्ती (आरक्षण) आहे ती ही अशीच मध्यमवर्गावर आणि उच्च मध्यमवर्गावर अन्याय करणारी आहे व जबरदस्तीने ट्याक्स लावणारी आहे.\nअप्रॉप्रिएट हॉट-बटन कीवर्ड्स पेरून मध्यमवर्गीयांची मने (आणि मते) आपल्या बाजूस वळविण्याची राइट-विंगी/लिबर्टेरियन टॉक-रेडियवी ट्याक्टिक जुनी आणि परिचित आहे. चालू द्या.\nकोणत्याही वस्तूच्या किंमती ठरवण्याचे सरकारचे सर्व अधिकार काढून घेतले पाहिजेत\nहाच नियम वापरून मला कॅनडातून किंवा मेक्सिकोतून किंवा भारतातून हवी ती औषधे, हव्या त्या किमतीला विकत आणून, नंतर हव्या त्या किमतीला अमेरिकेत विकण्याची परवानगी द्यावी. (मी क्वालिफाईड फार्मासिस्टला नेमायला तयार आहे आणि अधिकृतपणे औषधे विकत घ्यायला तयार आहे.)\nअच्छे दिन - फक्त मोठ्या\nअच्छे दिन - फक्त मोठ्या कॅार्पोरेट लॅाब्यांचे, सामान्य माणसाचे नव्हे\nअसो. वेल्कम टु द क्लब\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nमी मोदीसमर्थक कधीच नव्हते,\nमी मोदीसमर्थक कधीच नव्हते, निवडणूक काळात मी आपची समर्थक होते पण काही काळाने केजरीवालांच्या कोलांट्या उड्या आणि एकूणच चळवळीला असलेला दिशेचा अभाव ह्यामुळे मी कंटाळून त्यांना सपोर्ट बंद केला. त्यानंतरही मी मोदी समर्थक झाले नाही तर अपरिहार्यता म्हणून स्विकारले आहे. तसेही याहून बरे कोणतेच पर्याय नव्हतेच, अॅन्ड मोदी डेफिनेटली डिझर्वड अ चान्स बिफोर वी कनक्लुड इफ ही इज गुड आॅर नाॅट\nफक्त माझा अप्रोच घाबरलेले किंवा हतबल असा नसून लक्ष ठेवा, चांगले दिसले कौतुक करा, वाईट दिसले आरडाओरडा करा हा आहे.\nसो आय अॅम स्टिल नाॅट एक्झॅक्टली इन द क्लब\n|| स्वतः मेल्याशिवाय स्व���्ग दिसत नाही ||\nलक्ष ठेवा, चांगले दिसले कौतुक\nलक्ष ठेवा, चांगले दिसले कौतुक करा, वाईट दिसले आरडाओरडा करा हा आहे.\nम्हणूनच म्हटले वेलकम टु द क्लब\nतुम्ही आरडाओरडा केलात की तुम्हाला एका क्लबात टाकले जाते मग तुम्ही बाकी कशालाही चांगले म्हणा तुम्ही मोदीद्वेष्टे असतात. मोदीसमर्थक हे बुश-मेंटॅलिटीचे आहेत. आयदर फॉर मोदी नाहितर अगेन्स्ट\nआम्ही केलेला फक्त आरडाओरडा दिसतो. सरकारी कामांचे, कित्येक मंत्र्यांचे कौतुकही मी केले आहे. (बाकी मंत्रीच काय तर परवाच्या मोदींच्या भारतीय मुस्लिमांबद्दलच्या वक्तव्यावर त्यांना दोष न देता सदोष प्रश्न असल्याचे म्हटले आहे किंवा १५ ऑगस्टच्या भाषणाला चांगले म्हटले आहे किंवा इतरही काही बाबतीत त्यांच्यावर टिका होत असताना मी पाठिंबा दिला आहे) परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते.\nतेव्हा अश्या गोष्टींची तयारी ठेवा पुन्हा वेलकम टु द क्लब\nबाकी काही बाबतीत आमचे घाबरणेही आहेच नी ते निवडणूकीच्या आधीपासून आहे ते आम्ही मिरवतो आहोतच\nमात्र तो ऋषिकेशीय प्रवृत्तीचा वेगळा लहानसा क्लब आहे.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nराजकारणावर ऋषिकेश लै मंजे लै\nराजकारणावर ऋषिकेश लै मंजे लै लिहितो. ते संतुलित असतं. किमान असावं अशी त्याची इच्छा असते असे मला वाचताना वाटतं. त्याचीही काही अनावश्यक फॉरगॉन कंल्यूजन्स आहेत, पण तितकं कोणाचंही असतं.\nअजूनतरी मी त्याला कोण्या क्लबात घातले नाही.\nमाहिती उपयुक्त असू शकते म्हणून लिहिली आहे.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nअरेच्चा ही बातमी वाचनातून हुकली होती. औषधावरचे सरकारी नियंत्रण काढले ही फारच वाईट बातमी आहे. आजकाल कँसर आणि डायबेटिस हे रोग तर भाजपाचे पारंपरिक मतदार असणाऱ्या मध्यमवर्गीयांचे शेवटपर्यंत राहणारे सखेसोबती झाले आहेत.\n\"मालमत्तेचा मूलभूत अधिकार\" याच्या अन्तर्गत काय काय येतं कोणाची मालमत्ता आणि किती कोणाची मालमत्ता आणि किती\nस्वसंपादन- गब्बरला उपप्रतीसाद द्यायचा होता.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nमहिलांना वारंवार मिसकॉल केल्यास तुरुंगवास.\nआता महिलांच्या नजरेला नजर भिडवल्यासही तुरुंगवास अशी न्यूज आली की डोळे मिटायला मोकळा.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nधन्य तो 'सकाळ', 'सकाळ'चे थोर\nधन्य तो 'सकाळ', 'सकाळ'चे थोर मथळा देणारे उपसंपादक आणि त्याहून 'धन्य धन्य' ते उग्गाच घाबरणारे 'सक��ळ'चे वाचक\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nतुरुंगवास अशी शिक्षा करण्यापेक्षा मिस्ड कॉल्सना पैसे लावायला सुरुवात केली तरी ऑपॉप बंद होईल हे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nबरोबर आहे. डोळे मिटल्याशिवाय\nबरोबर आहे. डोळे मिटल्याशिवाय नजर भिडणे थांबणार नाही.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\n#MakeInIndia म्हणजे चायनाला खुन्नस आहे असे वाटते, सध्या तरी इंटरेस्टिंग वाटत आहे... -\nफूड प्रोसेसिंग आणि एंटरटेनमेंट हे दोन व्यवसाय रोचक वाटत आहेत.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nहि असली झटँग जाहिरात पाहिली\nहि असली झटँग जाहिरात पाहिली कि ते परत शारुक मोड मधे आहेत असं वाटत रहातं, प्रत्यक्षात उतरल्याशिवाय हे नुसते हवामहल वाटतात.\nअहो, तो झटॅंगपणा 'हिंदू'नी\nअहो, तो झटॅंगपणा 'हिंदू'नी केलाय. महत्वाचा पार्ट त्या टेबल मध्ये आहे.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nकसंय ना अनुप्राव, काही केलं\nकसंय ना अनुप्राव, काही केलं तरी दोष माथी मारताना 'ह्ये सम्दं मोदींच्या शारुकबाजीमुळं झालं' असं म्हणायची फ्याशन अजूनही दृढमूल आहे त्याला इलाज नाही.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nव्हायब्रंट गुजरातची वेबसाईट तुमच्या इकडे उघडते आहे का हो\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nहो तीच, तुम्हाला २०१३ व्हायब्रंट गुजरात ब्रँडिंग आठवत असेल तर हिंदूची झटँग बातमी म्हणजे वरण-भात आहे. आता व्हायब्रंट-गुजरात यशस्वी झालं(थोडाफार हवामहल खरा होतो आहे असं दिसतय) तर अर्थात क्रेडिट मोदींना आहेच.\nआता अमेरिकन-व्हिजिटचे ब्रँडिंग प्रोमोज यायला लागले आहेत ते ही बघा, आणि शारुक यशस्वी आहेच पण तो शारुक आहे एवढच.\nसविता, पार्टिस तय्यार रहा हो\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nसविता, पार्टिस तय्यार रहा हो\nमेक इन इंडिया, सविता, पार्टी आणि डोळा मारणे यांचा परस्परसंबंध कळला नाही.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nतू मला देतोयेस तीच ना\nतू मला देतोयेस तीच ना\n|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||\nते बहुदा येत्या संसद सत्रातच\nते बहुदा येत्या संसद सत्रातच ठरेल\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nबेगानी शादी में अब्दुल्ला\nबेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना.\nलिनक्सचं कुंकु लावणार्‍यांनो सावधान - लिनक्स मधे आढळला एक दोष, त्यामुळे दृद्य-रक्तपात संभवतो, विंडोजच्या कुंकवाची बाटली जवळ ठेवा.\n>> लिनक्सचं कु��कु लावणार्‍यांनो सावधान - लिनक्स मधे आढळला एक दोष, त्यामुळे दृद्य-रक्तपात संभवतो, विंडोजच्या कुंकवाची बाटली जवळ ठेवा.\n'विंडोजच्या मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरं' वगैरे डायलॉग मारायचीसुद्धा गरज उरलेली नाही.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nमोदींना अमेरिकेत पाय ठेवण्यापूर्वीच तिथल्या एका कोर्टाने समन काढले आहे. मुद्दा अर्थातच गुजरात दंगे आणि ब्ला ब्ला ब्ला आहे. ठिकै.\nअमेरिकेतल्या कायद्याप्रमाणे आंतराष्ट्रीय गुन्ह्यासाठी अमेरिकन न्यायपालिका अमेरिकन नागरिकाने खटला भरला तर असे गुन्हे चालवू शकते असे लिहिले आहे. असा कायदा भारतातही पाहिजे. भविष्यात एखादा प्रेसीडेंट आला तर (त्याचाही असाच अपमान करता येईल). मागे तिथे काळ्यांवर अन्याय होई तेव्हाचे अध्यक्ष गुन्हेगार म्हणून त्यांच्या तसबीरी लटकावता येतील.\nपण तरीही हे ठिक आहे. मुळात तो कायदा सदुद्देशाने बनवलेला असू शकतो. पण हे तथाकथित मानवतादी किडे सर्वात वाईट मनमोहनसिंगाना समन किती ती प्रसिद्धिची हाव\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nबर्‍याच उशीरा का होईना मनसेने महाराष्ट्राच्या विकासाची ब्लु प्रिंट सादर केली आहे. संपूर्ण आराखडा इथे वाचता येईल.\nमी बर्‍यापैकी मुद्दे वाचले, माझे मतः\n१. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने इतकी स्वच्छ, तपशीलवार व आकडेवारीसह विदा प्रस्तुत करून आपली भुमिका मांडलेली मी बघितलेली नाही. चुकीचे ऐतिहासिक संदर्भ ते हवेत मारलेले तीर ते बाष्कळ दिग्विजयी बडबड प्रचलित असणार्‍या काळात अशी मांडणी, कंटेन्ट सारेच सुखावह आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्याबद्दल माझ्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन अतिशय स्तुत्य पायंडा आहे.\n२. अनेक विषयावर मांडलेली मते व त्यासाठी दिलेला विदा वाचनीय आहे. (त्यातील प्रत्येक मताशी सहमती असेलच असे नाही, पण किमान भुमिका मांडलेली आहे)\n३. प्रत्येक विषयात मनसेची प्रस्तावित योजना व त्या मागची कारणमिमांसा आहे. प्रत्येक योजना थोर्थोरच आहे असे नव्हे पण बर्‍यापैकी तपशीलात दिली आहे. नुसते बुलेट पॉइंट्स नाहीत.\n४. संस्थळाची मांडणी, रंगसंगती वगैरे वेधक व सुंदर आहे. नॅविगेशन सोपे आहे.\nएक नव्या व दमदार सुरूवातीसाठी मनसेला मनसे शुभेच्छा\nप्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार असल्याने मन���ेलाही कमी संधी नाही.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nज्या पक्षाच्या प्रमुखालाच स्वतःला कायद्याचा आदर नाही आणि व्यक्तिगत पब्लिकमधे वागण्यात, बोलण्यात माजोरडेपणा आहे त्याच्यासाठी एवढे गोड शब्द कसे सुचतात\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nवरील प्रतिसादात पक्षाविषयी व\nवरील प्रतिसादात पक्षाविषयी व नेत्याविषयी काढलेले गोड शब्द कोणते\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\n अयशस्वितेची कारणमीमांसा शोधायची पद्धत\nहेही असेल तर अर्थ आहे. नाहीतर नुसतीच बोलबच्चनगिरी.\n+१ बोलबच्चनगिरी असेलही पण ती\nपण ती इतर पक्षांच्या तुलनेत बरीच अधिक विदासंपृक्त आहे असे मला वाटते. यात राजकीय भाष्य काहिच नाही.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\n४. संस्थळाची मांडणी, रंगसंगती वगैरे वेधक व सुंदर आहे. नॅविगेशन स\n४. संस्थळाची मांडणी, रंगसंगती वगैरे वेधक व सुंदर आहे. नॅविगेशन सोपे आहे.\nनमोंची संकेतस्थळे बऱ्यापैकी सुंदर होती असे वाटते. (राज ठाकरेंकडून आता फारशा अपेक्षा राहिलेल्या नाहीत.)\nमहाराष्ट्रापुरते बोलायचे फार अपेक्षा उरलेल्या आहेत असा कोणताही पक्ष दिसत नाही.\nसगळीच लंगडी वासरं आहेत\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nमुलभूत तर मुलभूत बुवा, मी आता थकलो.\nउसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\nदिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर\nजन्मदिवस : गणितज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)\nमृत्युदिवस : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)\nस्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)\n१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.\n१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.\n१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.\n१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.\n१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'व�� सह्या झाल्या.\n१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.\n१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.\n१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.\n१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.\n१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.\n१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.\n१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.\n२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण\nद 'कल्चर' मस्ट गो ऑन\n'सिनेमाची भाषा' – प्रा. समर नखाते (भाग १)\nभाषासंसर्ग: भूषण, दूषण, राजकारण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/5-do-not-allow-modi-to-vote-for-10-years-former-mp-from-congress-who-has-joined-bjp-appealed/", "date_download": "2021-06-20T00:35:06Z", "digest": "sha1:SLKIGIHOYYE4CAPOAY3J4VFQDJOJTMJU", "length": 9240, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "५ नव्हे १० वर्षांसाठी मोदींना कौल द्या – भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या माजी खासदाराचे आवाहन – Dainik Prabhat", "raw_content": "\n५ नव्हे १० वर्षांसाठी मोदींना कौल द्या – भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या माजी खासदाराचे आवाहन\nदिल्ली – काँग्रेसचे केरळातील कोल्लम लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार एस कृष्णा कुमार यांनी आज दिल्ली येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आपल्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना एस कृष्णा कुमार यांनी सांगितले की, “माझ्या उर्वरित आयुष्याचा हेतू हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे एवढाच असून मी भारतीय जनतेला आवाहन करतो की त्यांनी देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांना केवळ ५ वर्षांसाठी नव्हे तर येणाऱ्या १० वर्षांसाठी पंतप्रधानपदी बसवावे. मला खात्री आहे की येत्या दहा वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगती करून जगभरामध्ये शीर्ष स्थान कमावेल.”\nदरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून राहून गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केल्याने या मतदारसंघाला चांगलेच राजकीय वजन प्राप्त झाले आहे. राहुल गांधींच्या केरळातून निवडणूक लढविण्याच्या निर्णयानंतर केरळमध्ये राजकीय घडामोडींना देखील चांगलाच वेग प्राप्त झाला आहे. अशातच आज काँग्रेसचा एक माजी खासदार भाजपच्या गळाला लागल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनिवडणुकीसाठी 6,500 कोटींचा खर्च\nसोन्याची आयात कमी करण्यात भारताला यश\n२००१ पासून मोदींसोबत असलेल्या माजी IAS शर्मांची उत्तर प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षपदी…\n’ या राज्याने लॉकडाऊन पूर्णपणे हटवला…\nGold-Silver Price : सोने-चांदीच्या दरात घट; जाणून घ्या लेटेस्ट दर…\n तामजाई नगर येथे पिवळ्या बेडकांचे मोठ्या प्रमाणावर दर्शन\nGold Price : सोने घसरले चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट भाव…\n“राज साहेब राजा माणूस”; केदार शिंदेंसह अनेक कलाकारांकडून राज ठाकरेंना…\nतृणमूल प्रवेशानंतर केंद्राने काढली मुकुल रॉय यांच्या मुलाची Y सुरक्षा\nभाजपमध्ये गेलेला आणखी एक नेता तृणमूलमध्ये परतणार\n‘या’ राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना बरे झाल्यानंतर दोन महिन्यांत…\nराज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन; म्हणाले ‘महाराष्ट्र…\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\n२००१ पासून मोदींसोबत असलेल्या माजी IAS शर्मांची उत्तर प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षपदी वर्णी\n’ या राज्याने लॉकडाऊन पूर्णपणे हटवला…\nGold-Silver Price : सोने-चांदीच्या दरात घट; जाणून घ्या लेटेस्ट दर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/benefits-eating-sorghum-bread-nashik-marathi-news-303005", "date_download": "2021-06-20T01:55:49Z", "digest": "sha1:WBP24TSQTABXYJ3PISK4KABVJMAYAIS4", "length": 29372, "nlines": 245, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आहारात ज्वारीची भाकरी खात नसाल..तर हे नक्की वाचा", "raw_content": "\nदररोजच्या आहारातून जे वेगवेगळ�� अन्नघटक आपल्या पोटात जातात त्याद्वारे आपल्या शरीराचं पोषण होत असतं. शरीराचं पोषण करणाऱ्या या महत्त्वाच्या घटकांची माहिती आपल्याला असायला हवी. मुख्यत्वे आपल्या जेवणात चपाती, पुरी, पराठा किंवा नान यांचा समावेश असतो. पण त्यापेक्षाही जास्त सकस आणि पोषक असलेल्या ज्वारीचा मात्र आहार म्हणून फार कमी वापर केला जातो.\nआहारात ज्वारीची भाकरी खात नसाल..तर हे नक्की वाचा\nनाशिक : दररोजच्या आहारातून जे वेगवेगळे अन्नघटक आपल्या पोटात जातात त्याद्वारे आपल्या शरीराचं पोषण होत असतं. शरीराचं पोषण करणाऱ्या या महत्त्वाच्या घटकांची माहिती आपल्याला असायला हवी. मुख्यत्वे आपल्या जेवणात चपाती, पुरी, पराठा किंवा नान यांचा समावेश असतो. पण त्यापेक्षाही जास्त सकस आणि पोषक असलेल्या ज्वारीचा मात्र आहार म्हणून फार कमी वापर केला जातो. डायट प्लॅनमध्ये तर ती नावालासुद्धा नसते. म्हणूनच शहरी भागात ज्वारीची मागणी कमी झाली आहे. पण ग्रामीण भागात राहणारे लोकं आजही मुख्य अन्न म्हणून ज्वारीलाच प्राधान्य देतात. कदाचित त्यामुळेच शहरातल्या लोकांपेक्षा ग्रामीण भागातील्या लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी असतात.\nका खावी ज्वारीची भाकरी\n-ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते.\n-ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते.\n-बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.\n-ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.\n-ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.\n-ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.\n-भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.\n-ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते. ज्वा���ी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.\n-ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.\n-हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.\n-शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.\n-महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक \"निसर्गा'ने केली आई-मुलाची ताटातूट...रात्रभर बछडा आईची वाट बघत होता\n-शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.\n-काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.\n-ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या आणि गव्हाचा सणावाराला उपयोग करा.\nहेही वाचा > \"पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन...\"अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आन��द लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैश���ची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रे��्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_90.html", "date_download": "2021-06-20T01:57:21Z", "digest": "sha1:OHS62SUSNOUS2F2LIEBRIX36ZB43A5TV", "length": 7503, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "पत्रकारांना लसीकरणात प्राधान्य द्यावे : आ. सुधीर गाडगीळ", "raw_content": "\nHomeपत्रकारांना लसीकरणात प्राधान्य द्यावे : आ. सुधीर गाडगीळ\nपत्रकारांना लसीकरणात प्राधान्य द्यावे : आ. सुधीर गाडगीळ\nसांगली, (प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्व पत्रकार व कॅमेरामन याना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून त्यांना लस देण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले आहे.\nया निवेदनात सर्व वृत्तपत्रे, पत्रकार, विविध प्रसिद्धी माध्यमातील पत्रकार, कॅमेरामन रस्त्यावर येऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून वृत्तांकन करीत असतात. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. कोरोनाच्या काळात पत्रकारबंधू समोर येऊन कार्य करीत असताना अनेक पत्रकार कोरोनाबाधित झाले आहेत. काहींना आपला प्राण गमवावा लागला आहे. देशातील सुमारे १२ राज्यात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्यात आले आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात हा निर्णय प्रलंबित आहे.\nराज्यातील पत्रकारांच्या विविध संघटना याबाबत मागणी करीत आहेत. काही दिवसापूर्वी पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमातून सांकेतिक आंदोलन केले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो आहोत. दुसऱ्या लाटेत कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या अधिक आहे. अशातच त्यांच्या जीवाची व सुरक्षेची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित केल्यास लसीकरणात प्राधान्य मिळेल.\nया कोरोनाच्या काळात रुग्णालयात, स्मशानभूमीत जाऊन जनसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधून हे पत्रकार काम करत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यातही पत्रकारांचा मोठा वाटा आहे. कोरोनाने संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या काळात ज्याप्रमाणे राज्यसरकारच्या कित्येक विभागांना वर्क फ्रॉम होम करता येत नाही तशीच अवस्था पत्रकारांची आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला घटनास्थळावर जाऊनच काम करावे लागते. त्यामुळे त्यांना या संकटाचा सामना करीतच काम करावे लागते. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या पत्रकार व कॅमेरामन याना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करावे व आपण जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश द्यावेत असे म्हटले आहे. यावेळी अतुल माने, मकरंद म्हामूलकर उपस्थित होते.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-five-seven-students-in-municipal-corporation-schools-5034778-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:15:27Z", "digest": "sha1:6ZFON7TJ7NRF3EFLI5LHCKFU35SNNQQQ", "length": 7075, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Five-Seven Students In Municipal Corporation Schools | मनपाच्या शाळांत पाच-सातच विद्यार्थी ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमनपाच्या शाळांत पाच-सातच विद्यार्थी \nऔरंगाबाद - पटसंख्या ४०-५०, प्रत्यक्षात वर्गात पाच-सातच विद्यार्थी अशी अवस्था मनपाच्या काही शाळांची झाली असून अशा शाळांचे मनपाच्या इतर शाळांत एकत्रीकरण करण्याचा विचार मनपाने सुरू केला आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांनी काही शाळांना भेटी दिल्यावर विद्यार्थी संख्येचे वास्तव समोर आले आहे.\nशहरात महापालिकेच्या ७७ शाळा असून काही मोजक्याच शाळांत विद्यार्थी संख्या चांगली आहे. मनपाच्या काही शाळांची कामगिरीही चांगली असली, तरी बहुतांश शाळांची परिस्थिती बिकटच असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी महापौर त्र्यंबक तुपे व उपायुक्त बी. एल. पवार यांनी\nकाही शाळांना भेटी दिल्यावर केविलवाणी स्थिती पाहायला मिळाली. पहिली ते चौथीच्या शाळांची अधिक वाईट अवस्था आहे.\nहनुमाननगरच्या शाळेत ४७ पटसंख्या असताना अवघे सात विद्यार्थी आढळले, तर जयभवानीनगरात अवघे आठ विद्यार्थी होते. कैसर काॅलनीच्या शाळेत ३७ पैकी फक्त दोनच चिमुरडे बाराखडी गिरवायला आले होते. जिन्सीत ब-यापैकी म्हणजे ३०, जवाहर काॅलनीच्या शाळेत ४०, तर उस्मानपु-याच्या शाळेत ५० विद्यार्थी होते.\nएन-६ च्या शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग आहेत. तेथे आज पाचवी, सहावी व सातवीचे मिळून अवघे आठ विद्यार्थी होते. या सगळ्यांचा एकत्रित वर्ग हेडमास्तरांच्या समोर बसून सुरू होत���.\nकारण तेच हेडमास्तर व तेच शिक्षक होते. बाकी कुणी नाही. टीसी वगैरे कामे करत शिकवण्यात येत होते.\nशाळा एकत्रीकरण करावे लागणार\nयाबाबत महापौर म्हणाले की, या शाळांसाठी चांगल्या इमारती आहेत, पण विद्यार्थीच नाहीत. अशा स्थितीत अशा काही शाळांचे लगतच्या भागातील मनपा शाळांत एकत्रीकरण करावे लागणार आहे. तरच या विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थित होऊ शकेल व शिक्षकांची जेथे कमतरता आहे, अशा शाळांत येथील शिक्षक सामावून घेता येतील. याबाबत सर्व संबंधितांशी व पदाधिका-यांशी बोलूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.\nमनपाच्या कमी विद्यार्थ्यांच्या शाळा पाहताना जाणवलेली बाब म्हणजे काही ठिकाणी दहा ते पंधरा खासगी शाळा आहेत, तेथे विद्यार्थ्यांची संख्या तुडुंब आहे. या खासगी शाळा मार्केटिंग करून विद्यार्थी जमवतात. मनपाला ते शक्य नाही. शिवाय मनपाच्या शाळांत येणारे विद्यार्थी प्रामुख्याने गरीब घरांतील असतात. मजूर, वाॅचमन, कामगारांची ही मुले आहेत. आता मनपाच्या काही शाळा उच्चभ्रू व मध्यमवर्गीय वसाहतींत आहेत. तेथे मनपाच्या शाळांना विद्यार्थीच मिळणे दुरापास्त बनल्याचे महापौर तुपे यांनी सांिगतले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-sharad-pawar-sends-clarification-to-poll-panel-notice-on-ink-remarks-4561666-NOR.html", "date_download": "2021-06-20T01:38:54Z", "digest": "sha1:DCDIMYJAQPHO75I4JKNIEZ23AJQN5THY", "length": 2997, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sharad Pawar sends clarification to poll panel notice on 'ink' remarks | निवडणूक आयोगाकडे शरद पवारांची दिलगिरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिवडणूक आयोगाकडे शरद पवारांची दिलगिरी\nमुंबई - बोटावरची शाई पुसा आणि दोनदा मतदान करा, असे विधान करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी अखेर निवडणूक आयोगाकडे खेद व्यक्त केला असून हा विषय संपवण्याची विनंती केली आहे. आपण हे विधान गमतीने केले होते, पण तरीही याबाबत आक्षेप असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो. नवी मुंबईतील ती प्रचारसभा नव्हती, तर माथाडी कामगारांचा मेळावा होता आणि आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, असे स्पष्टीकरण पवारांनी दिले आहे. आपल्या विधानामुळे खळबळ उडाल्याने पवारांनी कधी नव्हे इतक्या तातडीने पत्रकार परिषद घेतली होती. आपण हे विधान गमतीने केले होते, असे ते म्हणाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-first-time-literary-convention-in-buldhana-5691632-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:07:04Z", "digest": "sha1:4Y6JRO43H47KIGIV6XANCKN3G7PIX36M", "length": 3855, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "first time Literary Convention in buldhana | दीडशे वर्षांत बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच अ.भा. साहित्य संमेलन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदीडशे वर्षांत बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच अ.भा. साहित्य संमेलन\nनागपूर- दीडशे वर्षांत प्रथमच विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे. जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रम संस्थेला ९१ वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा बहुमान मिळाल्याची माहिती अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली. संमेलनाध्यक्षांची निवड १० डिसेंबरला हाेईल. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम साहित्य मंडळाने रविवारी जाहीर केला. दरम्यान, हा निर्णय होण्यापूर्वीच काही उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधणे सुरू केले आहे.\nगुरुवार, दि. ५ ऑक्टोबरला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे मतदारयादी देण्यात येईल. उमेदवार तसेच इच्छुकांना ही यादी त्याच दिवशी सायंकाळी ७ नंतर उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष जोशी यांनी दिली. अध्यक्षपदासाठी शनिवार, १४ आॅक्टोबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज देता येईल. त्याच दिवशी सायंकाळी ७ नंतर नावे जाहीर करण्यात येतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-can-england-disrupt-sri-lankas-mojo-news-in-marathi-4561581-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:12:53Z", "digest": "sha1:VJRIKBBT64AWD3G7YQUJOYH26S5SGE2Z", "length": 5577, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Can England disrupt Sri Lanka's mojo news in marathi | आज श्रीलंकन वाघांचा सामना इंग्लिश सिंहांशी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआज श्रीलंकन वाघांचा सामना इंग्लिश सिंहांशी\nचितगाव - सलग दोन सामने जिंकल्यानंतर उत्साहित आशियाई चॅम्पियन श्रीलंका क्रिकेट संघापुढे आयसीसी टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी ग्रुप वनमध्ये इंग्लंडचे मजबूत आव्हान असेल. या सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेची टीम उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील असेल. श्रीलंकेने या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला रोमांचक सामन्यात पराभूत केले होते. दुसर्‍या सामन्यात त्यांनी हॉलंडला सहजपणे पराभूत केले. दुसरीकडे इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमाने पराभवाचा सामना करावा लागला.\nश्रीलंकेचा विचार केल्यास आशियाई चॅम्पियन सध्या मैदानावर खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात दमदार प्रदर्शन करत आहे. द. आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेच्या फलंदाजांनी 165 धावा ठोकल्या होत्या. यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी विरोधी संघाला 160 धावांवर ढेर केले. हॉलंडला श्रीलंकेच्या गोलंदाजांनी 39 धावांत गुंडाळून विक्रम केला होता.\nमॅच विजेत्या खेळाडूंची गर्दी\nश्रीलंकेकडे मॅच विजेत्या खेळाडूंची कमी नाही. उलट खूप गर्दी आहे. कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, अँग्लो मॅथ्यूज आणि दिनेश चांदिमल यांसारखे दिग्गज फलंदाज आहेत. याशिवाय तिसरा परेरा, नुवान कुलशेखरा गोलंदाजीसह फलंदाजीतही हात आजमावू शकतात. संगकारा आणि जयवर्धने यांनी या वर्ल्डकपनंतर आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे ही स्पर्धा जिंकून संस्मरणीय करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.\nमोठा विजय मिळवण्याचा आफ्रिकेचा प्रयत्न\nहॉलंडविरुद्ध ग्रुप वनमध्ये दक्षिण आफ्रिकेची मजबूत टीम मोठा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. हॉलंडवर विजय मिळवून नेट रनरेट मजबूत करण्यासाठीही आफ्रिकेचे प्रयत्न असतील. द. आफ्रिकेची मदार तुफानी गोलंदाज डेल स्टेन, मोर्केल यांच्यावर असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-2021-mivsrcb-watch-rohit-sharma-gets-run-out-horrible-mix-chris-lynn-10715", "date_download": "2021-06-19T23:54:39Z", "digest": "sha1:LN3RWNAO4MWLABO2QLDLRL4WWBUOAJGE", "length": 8444, "nlines": 122, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "MIvsRCB : रोहित रन आउट; चूक कोणाची VIDEO पाहून तुम्हीच ठरवा - ipl 2021 MIvsRCB Watch Rohit Sharma Gets Run Out Horrible Mix Up With Chris Lynn | Sakal Sports", "raw_content": "\nMIvsRCB : रोहित रन आउट; चूक कोणाची VIDEO पाहून तुम्हीच ठरवा\nMIvsRCB : रोहित रन आउट; चूक कोणाची VIDEO पाहून तुम्हीच ठरवा\nMIvsRCB : रोहित रन आउट; चूक कोणाची VIDEO पाहून तुम्हीच ठरवा\nमुंबई इंडियन्सच्या डावातील चौथ्या षटकात क्रिस लीनने खेळलेल्या शॉटवर नॉन स्ट्राईकला असलेल्या रोहितने एक धाव घेण्यासाठी क्रिज सोडले.\nचेन्नई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 14 व्या हंगामातील पहिला षटकार खेचला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फल���दाजी करताना रोहित आणि क्रिस लीन या जोडीने मुंबईच्या डावाची सुरुवात केली. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर हंगामातील पहिला षटकार खेचणाऱ्या रोहित शर्माने धावबादच्या रुपात विकेट फेकली. डावातील चौथ्या षटकात त्याने युजवेंद्र चहलला मिड ऑनच्या दिशेने षटकार खेचला. याच षटकातील अखेरच्या चेंडूवर तो धावबाद झाला. त्याने 15 चेंडूत 19 धावा केल्या.\nIPL 2021: सेंच्युरी करुन कोहलीला इम्प्रेंस करणाऱ्या गड्याला मिळाली पदार्पणाची संधी\nमुंबई इंडियन्सच्या डावातील चौथ्या षटकात क्रिस लीनने खेळलेल्या शॉटवर नॉन स्ट्राईकला असलेल्या रोहितने एक धाव घेण्यासाठी क्रिज सोडले. तो अर्ध्या क्रिजमध्ये पोहचल्यानंतर लीनने त्याला माघारी धाडले. विराट कोहलीने चहलकडे चेंडू फेकत रोहितच्या रुपात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. रोहित बाद झाल्यानंतर चांगलाच निराश झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावरुन दिसत होते. आयपीएलच्या कारकिर्दीतील 201 वा सामना खेळत असताना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण पहिल्यांदाच क्रिस लीनसोबत डावाची सुरुवात करताना दोघांमध्ये ताळमेळाची उणीव असल्याचे दिसून आले.\nरोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे.. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरबीला म्हणावे तसे यश लाभलेले नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिले जेतेपद मिळवण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे. चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात दोन्ही संघाचे रेकॉर्ड पाहता मुंबईसाठी हे मैदानात लकी आहे. मुंबईने पाच सामने जिंकले असून बंगळुरुला पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gdchuanghe.com/mr/Injection-for-medical-equipment", "date_download": "2021-06-20T00:54:46Z", "digest": "sha1:VMYZNRLCBUR6FB6OOKLMO7VTR32NQYRU", "length": 5550, "nlines": 115, "source_domain": "www.gdchuanghe.com", "title": "इंजेक्शन साठी वैद्यकीय उपकरणे, घाऊक इंजेक्शन वैद्यकीय उपकरणे पुरवठादार, उत्पादक, कारखाना किंमत - Chuanghe फास्टनर Co., लि", "raw_content": "\nऑटो भागांसाठी कोल्ड फोर्ज\nवैद्यकीय उपकरणांसाठी कोल्ड फोर्ज\nविद्युत उपकरणांसाठी कोल्ड फोर्ज\nऑटो भागांसाठी बदलत आहे\nवैद्यकीय उपकरणांकडे वळत आहे\nविद्युत उपक���णांसाठी वळत आहे\nऑटो भागांसाठी कास्ट डाई\nवैद्यकीय उपकरणांसाठी डाई कास्ट\nविद्युत उपकरणांसाठी डाई कास्ट\nप्लॅस्टिक हेक्सागॉन डोम्ड कॅप नट्स\nनायलॉन प्लास्टिक हेक्स नट\nप्लास्टिक नायलॉन टिप हेक्स सॉकेट ग्रब सेट स्क्रू\nसानुकूल प्लास्टिक बनविलेले स्क्रू\nचीन पुरवठादार उत्पादक घाऊक मानक दिन 127 एम 16 ग्रेड 4.8 गॅल्वनाइज्ड ब्लॅक स्टील गोलाकार स्प्लिट लॉक स्प्रिंग वॉशर\nआम्ही कशी मदत करू शकता\nआपण एक जलद समाधान शोधत आहात CHE आपले समर्थन कसे करते हे जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nCh 2019 चुआंगे फास्टनर कंपनी, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/adelaide/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-20T01:59:42Z", "digest": "sha1:SR7NSIBGIKGPEL6KL3HMOLB2T75LU7JN", "length": 7918, "nlines": 167, "source_domain": "www.uber.com", "title": "ॲडलेड: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nAdelaide मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Adelaide मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nॲडलेड मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व ॲडलेड रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरAsian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरGrocery आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBurgers आता डिलिव्हरी करा\nऑर्डरConvenience आता डिलिव्हरी करा\nऑर्डरPizza आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSushi आता डिलिव्हरी करा\nऑर्डरHealthy आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरVietnamese आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBreakfast & brunch आता डिलिव्हरी करा\nऑर्डरIndian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBubble tea आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलि��्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/australian-player-michael-clarke-confirms-next-career-move-after-split-with-wife-mhpg-436082.html", "date_download": "2021-06-20T01:03:36Z", "digest": "sha1:ZIH3OLKU4UQUYH45SES3HBJRX4RSNYUL", "length": 21529, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पत्नीला 192 कोटींची पोटगी देण्यासाठी वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटपटू करणार नोकरी! australian player michael clarke confirms next career move after split with wife mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपुण्यात खडकवासला सेल्फी पॉईंटची तोडफोड, 2 दिवसांपूर्वीच झालं होतं उद्घाटन\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nIAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nपत्नीला 192 कोटींची पोटगी देण्यासाठी वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटपटू करणार नोकरी\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलो ऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले, चार महिन्यांनंतर ���डलं असं काही...\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19 : सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nपत्नीला 192 कोटींची पोटगी देण्यासाठी वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटपटू करणार नोकरी\nलग्नाच्या सात वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता, आता हाच खेळाडू नोकरी करणार आहे.\nसिडनी, 18 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपूर्वी दिग्गज क्रिकेटपटूच्या घटस्फोटाची बातमी आली होती. घटस्फोटानंतर या खेळाडूला चक्क आपल्या पत्नीला 192 कोटींची पोडगी द्यावी लागणार आहे. यासाठी आता हा खेळाडू क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता नोकरी करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा चॅम्पियन खेळाडू मायकल क्लार्कवर (Michael Clarke) ही वेळ आली आहे.\nमायकल क्लार्कनं 8 ऑगस्ट 2015 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याआधी क्लार्कनं 2015मध्ये आपल्या संघाला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. मात्र सध्या क्लार्कच्या वैयक्तिक आयुष्यात उलथापालथ झाली आहे. लग्नाच्या सात वर्षानंतर त्याचा पत्नी कायलीशी घटस्फोट होणार आहे. क्लार्कने सोशल मीडियावर या वृत्ताला दुजारा दिला. सात वर्षांपूर्वी क्लार्कचा विवाह झाला होता. कायली आणि क्लार्क यांना एक मुलगीही आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील संबंध बिघडले होते. एवढेच नाही तर 5 महिन्यांपासून दोघे वेगळेही राहत होते. मुख्य म्हणजे क्लार्कला आपल्या पत्नीला 192 कोटी द्यावे लागणार आहेत.\nवाचा-LIVE सामन्यात घुसली 'वंडर व्हुमन', खेळाडूंचा हात घेतला हातात आणि...\nवाचा-VIDEO : सचिनच्या आयुष्यातला 'तो' क्षण ठरला खास, 9 वर्षानंतर मिळालं अवॉर्ड\nलॉरी डेलीसोबत करणार स्पोर्ट्स ब्रेकफास्ट शो\nमायकल क्लार्कनं निवृत्ती घेतल्यानंतर तो समालोचक म्हणून काम करत होता. मात्र आता डेली टेलीग्राफच्या बातमीनुसार, क्लार्कनं नवीन नोकरी शोधली आहे. बातमींनुसार मायकल क्लार्क आता रग्बी लीगचे दिग्गज लॉकी डेलीसोबत एका कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणार आहे. टेरी केनेडी यांना काढल्यानंतर आता या जागी मायकल क्लार्कला ही जबाबदारी दिली आहे.\nवाचा-‘या’ 4 कारणांमुळे रोहितची मुंबई पलटन पुन्हा होणार IPLचे चॅम्पियन\n2018 मध्ये ऑस्ट्रेलियन माध्यमांमध्ये, मायकल क्लार्कचे आपल्या सहाय्यकासोबत अफेअर असल्याच्या चर्चा होत्या.त्याच्या सहाय्यकाचे नाव साशा आर्मस्ट्राँग आहे. साशा क्रिकेट अकादमीचे काम सांभाळायची. याच दरम्यान, क्लार्क आणि त्यांची सहाय्यक साशाची काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले हहोते. चित्रांमधून दोघांमध्ये बरीच जवळीक होती. अशा परिस्थितीत क्लार्कने या प्रकरणामुळे आपली पत्नी कायलीशी घटस्फोट घेतल्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nवाचा-मुंबईत जन्मलेला ‘हा’ गोलंदाज न्यूझीलंडकडून खेळणार विराटला बाद करण्यासाठी सज्ज\nमायकल क्लार्क ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक आहे. 8 ऑगस्ट 2015 रोजी निवृत्ती घेतलेल्या क्लार्कने 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवले होते. क्लार्कने 245 एकदिवसीय सामन्यांमध्ये सुमारे 45 च्या सरासरीने 7981 धावा केल्या. त्याने 115 कसोटीत 49.10 च्या सरासरीने 8643 धावा केल्या. टी -20 मधील त्याची कामगिरी नक्कीच विशेष नव्हती. क्लार्कने ऑस्ट्रेलियाकडून 34 टी -20 सामन्यांत केवळ एक अर्धशतक झळकावले.\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nअपार्टमेंटमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट; पोलिसांनी छापा टाकत केला भांडाफोड\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/criminal-proceedings-on-87-employees-who-are-holding-the-election-training/", "date_download": "2021-06-20T01:14:56Z", "digest": "sha1:IARQRDC6UMUFLKE5YCHHXEB52RPDOJUX", "length": 10415, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारण��ऱ्या 87 कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई – Dainik Prabhat", "raw_content": "\nनिवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या 87 कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई\nश्रीगोंदा: लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्‍तीचे आदेश देऊनही प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे व तहसिलदार महेंद्र महाजन यांनी दिली.\nलोकसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडावी, यासाठी श्रीगोंदा मतदारसंघातील सुमारे 2 हजार 48 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण श्रीगोंदा येथे देण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा पहिला टप्पा रविवारी पूर्ण झाला. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक युवराज नरसिंहन उपस्थित होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात पहिले प्रशिक्षण आज देण्यात आले.\nश्रीगोंदा येथे एकूण 345 मतदान केंद्रासाठी 2 हजार 48 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. या कर्मचारयांचे पहील्या टप्प्यातील प्रशिक्षण आज घेण्यात आले. मतदानासाठी ईव्हीएमचा वापर केला जातो. यावर्षी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. ही सर्व उपकरणे व्यवस्थित हाताळता यावी त्याचबरोबर निवडणूक विभागाच्या नियमानुसार मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाचे नियम त्यांना माहित असणे आवश्‍यक आहे. मतदाना दरम्यान निवडणूक योग्य पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांनाच पार पाडावी लागते. त्यामुळे निवडणुकीच्या कामावर नियुक्‍त झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देणे आवश्‍यक राहते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी यंदा निवडणुक प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले आहे, त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. परंतु अनेक कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाला दांडी मारली. अशा दांडीबहाद्दर 87 कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असून समाधानकारक खुलासा न दिल्यास त्यांच्यावर बडतर्फीचीही कारवाई करण्याचा इशारा श्रीगोंदा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने दिली आहे.\nया निर्णयामुळे श्रीगोंदा तालुक्‍यासह निवडणुकीच्या कामानिमित्त या तालुक्‍यात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदा करण्यात ���ेत असल्याचे सांगण्यात आले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकामशेत : साडेसातशे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा\nअल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याला पोलीस कोठडी\nराज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीने पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nउंब्रजजवळ गुटखा वाहतूकप्रकरणी कारवाई\n‘या’ कारणामुळे माजी मंत्री राम शिंदेंना मोठा हादरा\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त परंड्यात रक्तदान शिबीर\nकोपरगाव तालुक्यात वादळी पावसामुळे कोट्यावधीचे नुकसान; जीवित हानी नाही\nरोहित पवारांच्या हस्ते जामखेडला आरोग्य योजनेचे उद्घाटन\nकोपरगावात मद्यपींनी वाईनशॉपकडे फिरवली पाठ\nदोन महिन्यानंतर कोपरगावचा सराफ बाजार गर्दीने फुलला\nपुन्हा जामखेड शहरातील ‘हॉटस्पॉट’ १० मे पर्यंत वाढला\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nराज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीने पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nउंब्रजजवळ गुटखा वाहतूकप्रकरणी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-people-lost-their-lives-due-to-old-age/", "date_download": "2021-06-20T00:11:04Z", "digest": "sha1:CXM26LQ5YO7ZSJB3Z4EC3O2H4Q5Z6TBW", "length": 8732, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रस्त्याअभावी टाकळी खातगावच्या वृद्धाने गमावला जीव – Dainik Prabhat", "raw_content": "\nरस्त्याअभावी टाकळी खातगावच्या वृद्धाने गमावला जीव\nटाकळी खातगाव – स्वातंत्र्य मिळून 72 वर्षे लोटली तरी, महाराष्ट्रातील दुर्गम वाडीवस्तीवरील भागातील जनतेचा विकास सोडा पण प्राथमिक सोयी सुविधाही त्यांना उपलब्ध नाहीत. नगर तालुक्‍यातील टाकळी खातगाव हे त्याचे एक जिवंत उदाहरण आहे. रस्ता नसल्याने टाकळी खातगाव या गावात राहणाऱ्या एका वृध्दाला आज आपला जीव गमवावा लागल्याची लाजीरवाणी घटना येथे घडली.\nरात्री अपरात्री आजारी पडणाऱ्याच्या नशिबी फक्त मृत्यूच. कारण रस्ता नसल्याने वाहन नाही, वाहन नसल्याने वेळेत उपचार नाहीत. विठ्ठल चिमाजी सोनवणे यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. आजही या वाडीतील कुटूंबे, वयोवृद्ध, ��्त्रिया रस्त्या अभावी थेट मृत्यूला सामोरे जात असल्याचे वास्तव विठ्ठल सोनवणे यांच्या मृत्यूने समोर आले आहे. रस्त्याच्या मागणीकडे शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने आज स्वातंत्र्य मिळून 72 वर्षे झाली तरी, टाकळी खातगाव सोनवणे वस्ती साध्या रस्त्याची सुविधा प्राप्त करु शकली नाही, हे कटू आणि विदारक सत्य आहे.\nवाडीत जी काही पाच सहा कुटुंबे वास्तव्याला आहेत. त्यांना अक्षरशः जीव मुठीत धरुनच राहावे लागतेय. प्रकृती बिघडल्यास मृत्यूचाच स्वीकार करण्याची दुर्दैवी वेळ येथील कुटुंबांवर येत आहे. वाडीत कोणी किरकोळ आजारी पडले तर, त्याला आयुर्वेदीक औषधांवर बरे केले जाते. हे सर्व अत्यंत वेदनादायी आहे. यामुळेच सोनवणे यांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता तरी लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी टाकळी खातगाव सोनवणे वस्तीच्या रस्ता समस्येकडे गांभीर्याने पाहतील का हा खरा प्रश्‍न आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमाढा : भाजप-राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढत\nधनश्री विखेंसह 5 उमेदवारांचे अर्ज बाद\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\nजिल्ह्यात रब्बीचे साडेसहा लाख हेक्‍टरचे नियोजन\nपावसाचा सव्वाचार लाख हेक्‍टरला फटका\nलॉटरी लागल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक\nश्रीरामपूर गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात\nगंजबाजार, घासगल्ली, नवी पेठेतील अतिक्रमणे हटविली\nपाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालवणार : खा. विखे\nझेडपीच्या सभेत दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षाची चिन्हे\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-interesting-facts-nepal-and-india-relations-international-news-in-marathi-4703917-PHO.html", "date_download": "2021-06-20T02:11:31Z", "digest": "sha1:C4AZHXNPMOS6MXVC4BAKTMP4GDLZS4PP", "length": 4312, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Interesting Facts Nepal And India Relations- International News In Marathi | मोदींचा नेपाळ दौरा यशस्वी, जाणून घ्‍या नेपाळशी संबंधित दहा गोष्‍टी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदींचा नेपाळ दौरा यशस्वी, जाणून घ्‍या नेपाळशी संबंधित दहा गोष्‍टी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेपाळ दौरा यशस्वी झाला आहे, असे चीनने म्हटले आहे. 17 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान नेपाळला भेट देतो आणि तेथील नागरिकांचे मने जिंकतो. मोदींनी दोन देशांतील संबंधांना एका नव्या उंचीवर नेले आहे. आपल्या उर्जा क्षेत्रावर भारत नियंत्रण प्रस्थापित कर‍ेल याची भीती नेपाळला वाटत आहे, असे च‍ीन सरकारची वृत्तसंस्था शिन्हुआ सांगितले.\nनेपाळच्या शेजारी बलाढ्य भारत आणि चीन अशी दोन राष्‍ट्रे आहेत. या देशाचे क्षेत्रफळ 1 लाख 47 हजार चौरस किलोमीटर आहे. तो नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सुंदर स्थळांसाठी ओळखला जातो. तसेच नेपाळ हायड्रोपॉवर, राफ्टींग आणि गिर्यारोहणसाठी प्रसिध्‍द आहे. पर्यटक येथे माऊंट एव्हरेस्ट( जगातील सर्वात उंच पर्वत) आणि अरूण दरी (सर्वात खोल दरी) पाहाण्‍यासाठी येत असतात. देशाचे स्वातंत्र संविधान निर्मितीचे कार्य सध्‍या नेपाळमध्‍ये चालू आहे.\nजाणून घ्‍या नेपाळशी संबंधित 10 गोष्‍टी...\n* जगातील सर्वात मंदगतीचे इंटरनेट\nजगाच्या तुलनेत नेपाळमध्‍ये इंटरनेटची गती सर्वात कमी आहे. गती वाढवण्‍यासाठी अनेक IPS कम्युनिकेशन कंपन्या कामाला लागल्या आहेत.\nपुढील स्लाइड्वर वाचा नेपाळशी संबंधित इतर 9 गोष्‍टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-sharad-pawar-talk-about-his-married-life-5539103-NOR.html", "date_download": "2021-06-20T01:55:05Z", "digest": "sha1:D775N45LEZEZEDACSR2MD2KP4HLUOYDF", "length": 9688, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sharad pawar talk about his married life | गुगली बॉलरच्या मुलीशी लग्न केले की विकेट जातेच, शरद पवारांची दिलखूलास उत्‍तरे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगुगली बॉलरच्या मुलीशी लग्न केले की विकेट जातेच, शरद पवारांची दिलखूलास उत्‍तरे\nपुणे - पत्नीच्या साड्या खरेदीपासून ते आवडत्या गायक-गायिकेपर्यंत आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंतचे विविध दाखले देत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिलेल्या दिलखुलास उत्तरांमुळे साेमवारी पुणेकरांना या ज्य��ष्ठ नेत्याची मिश्किली अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या राम कदम कलागौरव पुरस्काराचे...\nया कार्यक्रमात प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना यंदाच्या ‘राम कदम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये आणि मानचिन्ह या स्वरूपाचा पुरस्कार प्रतिभाताई शरद पवार यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, इनॉक डॅनियल आदी उपस्थित होते. संसदीय कारकीर्दीप्रमाणेच विवाहासदेखील पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पवार दांपत्याचा या वेळी सत्कार करण्यात आला. यानंतर सुधीर गाडगीळ यांनी पवार दांपत्य व अनुराधा पौडवाल यांच्याशी एकत्रितपणे संवाद साधला.\n‘जुन्या माणसांची नावं तुमच्या लक्षात कशी राहतात’ या प्रश्नावर पवार उत्तरले, ‘सार्वजनिक क्षेत्रात असल्यामुळे सर्वांच्याच अपेक्षा असतात. त्या पूर्ण करणे शक्य नाही. पण एकदा एखाद्याला भेटल्यानंतर त्या माणसाचं नाव माझ्या (डोक्याच्या) कॉम्प्युटरमध्ये मी साठवून ठेवत असतो. भेटलेल्या माणसाचे नाव घेतल्याने त्याला सुखावह आनंद मिळत असतो. त्यामुळे मी ती काळजी घेतो.’ ‘पवारांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला तरी कळतं का’ या प्रश्नावर पवार उत्तरले, ‘सार्वजनिक क्षेत्रात असल्यामुळे सर्वांच्याच अपेक्षा असतात. त्या पूर्ण करणे शक्य नाही. पण एकदा एखाद्याला भेटल्यानंतर त्या माणसाचं नाव माझ्या (डोक्याच्या) कॉम्प्युटरमध्ये मी साठवून ठेवत असतो. भेटलेल्या माणसाचे नाव घेतल्याने त्याला सुखावह आनंद मिळत असतो. त्यामुळे मी ती काळजी घेतो.’ ‘पवारांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला तरी कळतं का’ हा प्रश्न पूर्ण होण्याच्या आधीच प्रतिभाताईंनी ‘नाही’ असे उत्तर दिले तेव्हा जोरदार हशा पिकला. त्यावर ‘गुगली बॉलरच्या मुलीशी लग्न केले की विकेट जातेच...’ पवारांच्या या प्रत्युत्तराने आणखी हशा पिकला.\n’ असा प्रश्न आल्यावर पवार म्हणाले, ‘अनुराधाताईंना कदाचित आवडणार नाही, पण माझी आवडती गायिका किशोरी (आमोणकर) आहे. आणि गायक अर्थातच भीमसेन (जोशी).’ यावर पौडवाल यांनीही आमोणकर या त्यांच्याही आवडत्या गायिका असल्याचे सांगितले.\n‘शरदराव तुमच्यासाेबत एकदा तरी साड्या घेण्यासाठी आले का’, असा प्रश्न प्रतिभाताईंना विचारला असता त्यांनी उत्तर देण्याआधीच पवार म्हणाले, ‘माझ्या बायकोने नेसलेली प्रत्येक साडी मी स्वतः खरेदी केलेली आहे. जाईन तिथून तिला साड्या घेऊन येतो. मग आठवड्याचे सात दिवस फिरायला मी मोकळा असतो’, त्यावर सभागृहात जोरदार हशा पिकला. वाचनाच्या आवडीबद्दलही पवार बोलले. ‘आत्मचरित्र, चरित्र वाचण्यात जास्त गंमत असते. यातून संबंधित व्यक्ती जाणून घेता येते. हल्ली मी इंग्रजी जास्त वाचतो.’\nयशवंतराव- विल्सन यांची मैत्री\n‘लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे चालताबोलता ज्ञानकोश. कोणत्याही गोष्टीवर ते मार्गदर्शन करू शकत. गोविंदराव तळवलकरांचे वाचन अफाट. जगातले इंग्रजी पुस्तक त्यांनी वाचले नाही, असे सहसा होत नसे. त्याबाबतीत त्यांच्या जवळ जाणारे एकच ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. या सगळ्या मंडळींना एकच व्यसन ते म्हणजे वाचन. एकदा मी लंडनच्या लायब्ररीत गेलो होतो. तिथे एक जण वाचत बसले होते. त्यांना पाहून मला वाटले की, आपण यांना कुठे तरी पाहिलंय. मी चौकशी केल्यावर समजले की, ते इंग्लंडचे माजी पंतप्रधान विल्सन होते. त्यांना मी कधी भेटलो नव्हतो; पण बातम्यांमधून नाव ऐकले होते. पेपरमध्ये फोटो पाहिले होते. मी त्यांच्याशी ओळख करून घेतली. मी भारतातून, महाराष्ट्रातून आलोय, असे म्हटल्यावर त्यांनी प्रश्न केला, ‘हाऊ इज माय फ्रेंड वाय. बी. चव्हाण’ वाचनप्रेमामुळे चव्हाण आणि विल्सन यांची मैत्री जुळली होती,’ असे पवार यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-former-mla-victim-hotels-in-rape-women-is-blackmailer-5536122-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:07:52Z", "digest": "sha1:FLC2MRQREMUI5EBK7A6ZOHZS6TCFZBRL", "length": 6237, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Former MLA victim hotels in rape, women is Blackmailer | माजी आमदाराने हॉटेलात बलात्कार केल्याचा अारोप, महिलेने ब्लॅकमेलिंग केल्याची तक्रार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमाजी आमदाराने हॉटेलात बलात्कार केल्याचा अारोप, महिलेने ब्लॅकमेलिंग केल्याची तक्रार\nगुरगाव - दिल्लीचे माजी आमदार व भाजप नेते विजय जॉली यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या महिलेने तक्रार दिल्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली. यासंबंधात गुरगाव महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची माहिती देण्यास पोलिस टाळाटाळ ��रत आहेत, तर आपल्याला या प्रकरणात अडकवून पैसे उकळण्याचा प्रयत्न असल्याचा भाजप नेत्याची तक्रार आहे.\nभाजपच्या महिला शाखेची कार्यकर्ता दिल्लीतील महरोलीजवळील नेब सराय या गावी राहते. गुरगावच्या सेक्टर - ५१ महिला पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले : १० फेब्रुवारी रोजी भाजप नेत्यासोबत एका बैठकीत सहभागी होण्यासाठी गुरगावच्या एका हॉटेलात आली होती.\nदुपारी १.३० च्या सुमारास महिला व भाजप नेता एका खोलीत बसले होते. त्या खोलीत त्या दोघांनी मागवलेले सूप पिले. त्यानंतर तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली. दोन तासानंतर शुद्ध आली. तेव्हा तिच्या शरीरावर कपडे नसल्याचे आढळले. ही परिस्थिती पाहून तिला रडू कोसळले आणि घरी जाण्याची विनवणी करू लागली.\nत्यानंतर सायंकाळी ४ वाजता ते दोघे सोबतच दिल्लीसाठी रवाना झाले. महरोली रोडवर लालबत्तीजवळ महिला उलटी करण्यासाठी खाली उतरली. आणि त्यानंतर ऑटोने घरी गेली. त्या महिलेने सर्व घटना पतीस सांगितली. या घटनेनंतर १० दिवसांनी तिने गुरगाव महिला पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे. पीडितेने सांगितले, आपणास भाजप नेत्याकडून धमक्या मिळत आहेत. हे प्रकरण दिल्लीत गाजते आहे.\nदरम्यान, सदर महिला आणि तिचा पती आपणास ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप दिव्य मराठी नेटवर्कशी बोलताना माजी आमदार विजय जॉली यांनी केला. ते दोघे मला ५ लाख रुपये मागत होते. मी रक्कम देण्यास नकार दिला तेव्हा खोट्या प्रकरणात अडकवून राजकीय प्रतिमा मलिन करण्याची धमकीही त्यांनी दिली होती, असे ते म्हणाले. त्यांनी दक्षिण गुरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/statue-of-rayanna-placed-in-front-of-the-statue-of-shivaji-maharaj-in-belgaon-mhrd-475507.html", "date_download": "2021-06-20T01:35:18Z", "digest": "sha1:XSYUHJ36HAVWNUD52F6TVO4T2RTLU4CT", "length": 18477, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यात वाद पेटला, एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्ना यांचा पुतळा statue of Rayanna placed in front of the statue of Shivaji Maharaj in belgaon mhrd | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपव���ी महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nराज्यात वाद पेटला, एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्ना यांचा पुतळा\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nInspiration: लाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\n'कोणत्याही बदलाला विरोध करणार'; पंतप्रधानांच्या काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलो ऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nराज्यात वाद पेटला, एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्ना यांचा पुतळा\nगोळी रायान्ना कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख यांनी हा पुतळा बसवला असल्याची माहिती देण्यात येत आहे.\nबेळगाव, 28 ऑगस्ट : बेळगावमध्ये पुन्हा एकदा पुतळ्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. पिरणवाडी गावात संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रायन्ना यांचा पुतळा बसवल्याने पुन्हा एकदा वादाला सुरूवात झाली आहे. यामुळे पिरनवाडी गावातील मराठी भाषिक हे रस्त्यावर उतरले आहेत.\nरायन्ना यांच्या पुतळ्याला मराठी भाषिकांचा तीव्र विरोध आहे. अशात कन्नड संघटनांनी मध्यरात्री 3 वाजता रायन्ना यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर बसवला. संगोळी रायान्ना कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख यांनी हा पुतळा बसवला असल्याची माहिती देण्यात येत आहे. तर रायन्ना यांचा पुतळा इतर ठिकाणी हलवा अशी मागणी मराठी भाषिक करत आहेत.\n'महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले', तुकाराम मुंढे यांचा धक्कादायक आरोप\nया सगळ्यामुळे पिरनवाडी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, याआधीही कर्नाटकातील बेळगावमधील मनगुत्ती गावात पोलिसांना रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद पेटला होता. मनगुत्ती इथलं आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला होता.\nपुण्यात पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक, अपघातात 4 जण ठार\nमनगुत्ती गावामध्ये 9 ऑगस्टला मराठी भाषिक महिलांनी आंदोलन केलं होतं. मात्र, कर्नाटक पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मनगुत्ती गावात तणाव निर्माण झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या स्थितीत तात्काळ बसवावा, अशी मागणी यावेळी सीमाभागातल्या मराठी बांधवांनी केली होती.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/tag/karnatak-goverment/", "date_download": "2021-06-20T00:42:14Z", "digest": "sha1:RT3XTIPWOHELPL7QML2WFU6QMDSU4CPB", "length": 6092, "nlines": 108, "source_domain": "mahapolitics.com", "title": "karnatak goverment – Mahapolitics", "raw_content": "\n…म्हणून सतेज पाटील भडकले\nकोल्हापूर : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. वेगवेगळ्या राज्यांनी प्रतिबंधात्मक उपाय उपायांची अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/beauty-care-tips-how-to-take-care-of-hair-in-rainy-season-in-marathi/articleshow/77628890.cms", "date_download": "2021-06-20T01:20:58Z", "digest": "sha1:MCUOR6GPWKB2RATDFLHHSWM7BI6B5WUF", "length": 15690, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकेसगळती, कोंड्यापासून हवीय सुटका पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी\nHair Care Tips पौष्टिक आहाराचा अभाव, ताणतणाव इत्यादी कारणांमुळे केसांचे भरपूर नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी केसांची योग्य पद्धतीने देखभाल करावी. पण यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करणं टाळावे.\nकेसगळती, कोंड्यापासून हवीय सुटका पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी\nऋतूबदलानुसार आरोग्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे केसांची काळजी (Hair Care Tips) घेणंसुद्धा गरजेचं असतं. सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे केस राठ होणं, चमक कमी होणं, कोंडा होणं यासारख्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात केसांना जपणं आवश्यक आहे. पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी याबाबत जाणून घेऊ या.\nपावसाळ्यात योग्य ती काळजी घेतल्यास तुम्ही केसांच्या विविध समस्यांपासून स्वतःचा बचाव करू शकता. जर तुमचे केस पावसाच्या पाण्याने भिजले असतील तर घरी आल्यानंतर शॅम्पू लावून व्यवस्थित धुवा. यासाठी सौम्य हर्बल शॅम्पू वापरल्यास उत्तम शॅम्पूनंतर केसांना कंडीशनरने हलकासा मसाज करावा. ते कंडीशनर दोन मिनिट ठेवा आणि मग केस स्वच्छ धुऊन घ्या.\n(Hair Oiling Tips केसांना गरजेपेक्षाही जास्त तेल लावताय होऊ शकतात हे नुकसान)\n​घरच्या घरी बनवा हेअर मास्क\nकेसांच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही हेअर मास्क्स बनवून त्यांचा वापर करू शकता.\nदोन टेबलस्पून दही, एक टेबलस्पून नारळाचं तेल आणि पिकलेलं केळं घ्या. केळ कुस्करून त्यात दही आणि तेल घाला. हे सर्व जिन्नस एकत्र करून छान पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना व्यवस्थित लावा. पेस्ट केसांच्या मुळांपर्यंत लागली पाहिजे. यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. केळ्यामुळे तुमचे केस कोरडे होत नाहीत. दह्यामुळे केसांची चमक वाढते आणि नाळाच्या तेलामुळे केसांना उपयुक्त पोषणमूल्य��� मिळतात.\n(Hair Colour केसांसाठी या तेलांपासून घरामध्येच तयार करा हर्बल कलर)\nएक किंवा दोन जास्वंदाची फुलं, एक टेबलस्पून कोरफडीचा गर आणि दोन टेबलस्पून दही घ्या. जास्वंदीचं फूल कुस्करून त्यात दही आणि कोरफडीचा गर घालून छान पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावून वीस मिनिटं ठेवा आणि मग केस धुवा. जास्वंदाच्या फुलांमुळे केस मजबूत होतात आणि त्यांची छान वाढ होते तर कोरफडीच्या गरामुळे केसांची चमक वाढते. दही केसांची चमक वाढवण्यास मदत करतं.\n(कोंडा दूर करण्यासाठी रामबाण उपाय, महिन्याभरात केसांमध्ये दिसतील आश्चर्यकारक बदल)\nकिंचित तेल हातावर घ्या आणि हलक्या हातांनी मसाज करा. तुमचे केस रूक्ष असतील तर याचा फायदा होईल. तसंच नारळाचं तेल गरम करून घ्या आणि केसांना व्यवस्थित लावा. यानंतर एक टॉवेल पाण्यात बुडवून तो पिळून त्यातील जास्तीचं पाणी काढून घ्या. हा टॉवेल केसांभोवती गुंडाळा आणि पाच मिनिटं ठेवा. त्यानंतर ही कृती तीन ते चार वेळा करा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळाचं तेल लावा. याचा नक्कीच फायदा होईल.\n(केसगळती रोखण्यासाठी रामबाण उपाय, वापरा हे घरगुती आयुर्वेदिक तेल)\nकेस धुताना गरम पाण्याचा वापर करू नका. केस धुतल्यानंतर काहीजण केस घासून ते सुकवण्याचा प्रयत्न करतात. असं करणं कटाक्षानं टाळावं. केस धुतल्यानंतर टॉवेल गुंडाळून बांधून ठेवा. टॉवेल केसांमधील ओलावा शोषून घेईल. केस वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर करणं टाळा. केस ओले असताना कंगवा करू नका अथवा बांधू नका.\n(घरामध्ये तयार करा आवळ्याचे तेल, आठवड्याभरात केसांची होईल वाढ)\nआहारात अंडी, अक्रोड यासारखे प्रथिनयुक्त पदार्थ आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असू द्या. यामुळे तुमचे केस निरोगी राहतील आणि त्यांना चमक येईल. तळलेल्या पदार्थांचा अतिरेक, जंकफूड या गोष्टी टाळा. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार घ्या.\n(Hair Loss सर्व उपाय करूनही केसगळती सुरूच आहे तर वेळीच व्हा अलर्ट)\nसंकलन- केतकी मोडक, विद्यावर्धिनीज कॉलेज\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nSkin Care त्वचेच्या प्रकारानुसार करा आयुर्वेदिक फेशिअल, चेहऱ्याची अशी घ्या काळजी महत्तवाचा ले��\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nकरिअर न्यूजONGC OPAL Recruitment 2021:विविध पदांसाठी भरती,असा करा अर्ज\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nमोबाइलबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nकोल्हापूर'हसन मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितली, त्यात चूक काय\n; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहलीने रचला इंग्लंडमध्ये इतिहास, कोणत्याही कर्णधाराला जमली नाही ही गोष्ट\nमुंबईराज्यात करोनाचे आणखी २५७ बळी; नवीन बाधितांच्या संख्येत सातत्याने घट\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारताने किती धावा केल्या पाहा...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/prime-minister-pakistan-annoyed-china/", "date_download": "2021-06-20T00:20:54Z", "digest": "sha1:WY22BGNSDHA5EA4UWS2DCXAJ22HZNKPS", "length": 10699, "nlines": 87, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "पाकिस्तानच्या पंतप्रधानांना चीनची नाराजी भोवणार - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nपाकिस्तानच्या पंतप्रधानांना चीनची नाराजी भोवणार\n- पाकिस्तानी माध्यमांचा दावा\nइस्लामाबाद – ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर-सीपीईसी’चा भाग असलेल्या रेल्वे प्रकल्पासाठी चीनने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्स पुरविण्यास नकार दिला. सीपीईसी प्रकल्प सध्या रखडला असून याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भूमिकेवर चीन नाराज आहे. वेगवेगळ्या मार्गाने चीन आपला असंतोष व्यक्त करीत असल्याचे दावे केले जातात. पाकिस्तानचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ‘पीएमएल-एन’ या नवाझ शरीफ यांच्या पक्षाशी चीनवर राज्य करणारा कम्युनिस्ट पक्ष सहकार्य प्रस्थापित करील, असे पाकिस्तानातील चीनच्या राजदूताने जाहीर केले आहे. हा इम्रान खान यांना चीनने दिलेला धक्का ठरतो. इतकेच नाही तर पंतप्रधान इम्रान खान यांची उचलबांगडी करण्यासाठी चीन पुढाकार घेत आहे, असा दावा पाकिस्तानी पत्रकार करू लागले आहेत.\nदुसर्‍या देशातील आपला प्रभाव वाढवून त्या देशावर वर्चस्व गाजविण्यासाठी चीन राजकीय हस्तक्षेप करीत असल्याची उदाहरणे याआधीही समोर आली होती. श्रीलंका, नेपाळ, मालदीव इत्यादी देशांमध्ये आपले हस्तक असलेल्या नेत्यांना सत्ता मिळावी यासाठी चीनने मोठी गुंतवणूक करून सत्ताबदल घडवून आणले होते. पाकिस्तानातही चीन हा प्रयोग करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘सीपीईसी’ प्रकल्पात आधीच्या सरकारने गैरव्यवहार व भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते. म्हणूनच चीनबरोबर या प्रकल्पावर नव्याने वाटाघाटी करण्याचा प्रयत्न इम्रान खान यांनी करून पाहिला. पण चीनने त्याला स्पष्टपणे नकार दिला.\nयावरील मतभेदानंतर सीपीईसी प्रकल्प सध्या ठप्प पडल्याचे दिसत आहे. पाकिस्तानला चीनकडून अधिक गुंतवणूक व कर्जाची अपेक्षा आहे. पण सदर प्रकल्पाच्या बाबतीत चीनच्याही काही अपेक्षा असून आत्तापर्यंत दिलेल्या कर्जाची परतफेड पाकिस्तान करील का, याबाबत चीनला शंका वाटू लागली आहे. यामुळे निर्माण झालेला संशय आणि अविश्‍वास याचा परिणाम सदर प्रकल्पावर झाला असून हा प्रकल्प पूर्णत्वात जाणार नाही, अशी चिंता पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करू लागली आहेत.\nअशा परिस्थितीत चीनने पाकिस्तानच्या विरोधी पक्षाशी हातमिळवणी केली आहे. पीएमएल-एनचे नेते शाहबाझ शरीफ यांच्याशी पाकिस्तानातील चीनचे राजदूत नॉंग रॉंग यांनी चर्चा केली. यानंतर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ चीनचे जूने मित्र असल्याचे सांगून चीन जून्या मित्रांना कधीही विसरत नाही, असे राजदूत रॉंग म्हणाले. तसेच शरीफ यांचा पीएमएल-एन पक्ष व चीनची कम्युनिस्ट पार्टी यांच्यात उत्तम सहकार्य प्रस्थापित केले जाईल, असा संदेश रॉंग यांनी दिला.\nहा पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी चीनने दिलेला इशारा ठरतो. पुढच्या काळात इम्रान खान यांची उचलबांगडी करण्यासाठी चीन विरोधी पक्षांशी व पाकिस्तानी लष्कराशीही हातमिळवणी करील, असे दावे पाकिस्तानी पत्रकार करीत आहेत.\nमालदीवजवळच्या सागरी क्षेत्��ात चीनच्या रॉकेटचे अवशेष कोसळले\nअमेरिकेतील सर्वात मोठ्या इंधनवाहिनीवर सायबरहल्ला\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolitics.com/tag/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-20T00:19:49Z", "digest": "sha1:DTCSHEGE27ESXEO5HE4X7IALC6YKHLF2", "length": 6835, "nlines": 113, "source_domain": "mahapolitics.com", "title": "यांच्या ताफ्यातील – Mahapolitics", "raw_content": "\nशरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात \nनागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील भारसिंगीवरून खापाकडे जाताना जामगावजव ...\nमहसूलमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, दोघींना उडवलं \nनागपूर – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील एका गाडीनं दोघींना उडवलं असल्याची घटना घडली आहे. नागपूरमध्ये हा अपघात झाला असून या अपघातात दोन ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-IFTM-bollywood-actresses-debut-with-hit-films-anushka-sharma-to-kajal-aggarwal-5765935-NOR.html", "date_download": "2021-06-20T00:40:21Z", "digest": "sha1:ZQXSHYS62TSBJX2ELSNS6G5DOKWVBE7V", "length": 3083, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood Actresses Debut With Hit Films, Anushka Sharma To Kajal Aggarwal | अनुष्काच्या फर्स्ट फिल्मने कमावले 116Cr, या अॅक्ट्रेसेसच्या डेब्यू फिल्मने केली एवढी कमाई - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअनुष्काच्या फर्स्ट फिल्मने कमावले 116Cr, या अॅक्ट्रेसेसच्या डेब्यू फिल्मने केली एवढी कमाई\nबॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहलीसोबत लवकरच लग्न करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट-अनुष्का इटलीतील मिलान शहरात 12 डिसेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहेत. अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील अशी अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे ज्यांची डेब्यू फिल्म हिट राहिलेली आहे.\nअनुष्काने 'रब ने बना दी जोडी' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. ही फिल्म सुपरहिट ठरली होती. या फिल्मने 116 कोटींची कमाई केली होती.\nपुढील स्लाइडमध्ये पाहा, अशाच बॉलिवूड अॅक्ट्रेसेस ज्यांची डेब्यू फिल्म राहिली सुपरहिट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-these-sikh-men-went-out-of-the-way-to-help-those-stuck-in-mumbai-rains-5030749-PHO.html", "date_download": "2021-06-20T01:24:24Z", "digest": "sha1:7EFG5VNQCQ3VGGSOSCKPDNH2YV37KEIE", "length": 4816, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "These Sikh Men Went Out Of The Way To Help Those Stuck In Mumbai Rains | PHOTOS: पाण्यात डुबली होती मुंबई तरीही कंबरेपर्यंतच्या पाण्यातून पोहचवले अन्न! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS: पाण्यात डुबली होती मुंबई तरीही कंबरेपर्यंतच्या पाण्यातून पोहचवले अन्न\nमुंबई खालसा ऐड (मदत) आणि श्री गुरुसिंह सभा मुंबई यांच्या स्वयंसेवकांनी गरजूंना अन्नदान केले.\nमुंबई- गेल्या शुक्रवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडला होता. एकाच दिवशी सुमारे 500 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. या पावसाने मुंबई ठप्प झाली होती. ब-याच कालावधीनंतर मुंबई थांबल्यासारखी वाटत होती. रस्त्यापासून लोहमार्गावर सगळीकडे पाणीच पाणी होते. सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने काही स्थानिक लोक एकाच जागेवर काही तास जागच्या जागीच उपाशी राहिले होते. पावसाच्या पाण्याने एका जागेवर दुस-या जागी जाणे कठीन असताना मुंबईतील काही युवक मदतीसाठी पुढे आले व पाण्यात अडकलेल्या लोकांना अन्न पोहचवले.\nमुंबई खालसा ऐड (मदत) आणि श्री गुरुसिंह सभा मुंबई यांच्या संयुक्त मदतीने दादर रेल्वे स्टेशन परिसरात अनेक युवकांनी कमरेपर्यंतच्या पाण्यात जाऊन फक्त अन्नच दिले नाही तर त्यांच्याजवळील सामानही ने-आण करण्यास मदत केली. स्थानिक लोकांनी या उपक्रमाचे कौतूक केले.\nखालसा ऐड संस्थेचे स्वयंसेवक संकटाच्या वेळी नेहमीच लोकांच्या मदतीसाठी धाऊन जातात हा अनुभव आहे. काही महिन्यापूर्वी नेपाळमध्ये आलेला भूकंप व त्याआधी काश्मिरात आलेला महापूर या दरम्यान संस्थेच्या स्वयंसेवकांनी तेथे जाऊन नागिरकांची मदत केली होती.\nपुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, या युवकांनी पाण्यात अडकलेल्या लोकांना कशी केली मदत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-firing-in-pimpari-chinchvad-at-morning-5696434-NOR.html", "date_download": "2021-06-20T01:00:37Z", "digest": "sha1:DBPETEO7WU3JUHFZO4FQFVSUEXVO6SQK", "length": 4162, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Firing in Pimpari Chinchvad at Morning | पुण्यात 24 तासांत दुसर्‍यांदा गोळीबार; तरुणाचा खांदा आणि कमरेत घुसल्या चार गोळ्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुण्यात 24 तासांत दुसर्‍यांदा गोळीबार; तरुणाचा खांदा आणि कमरेत घुसल्या चार गोळ्या\nपुणे- भोसरी येथील गवळीमाथा चौकात एका तरुणाव��� सकाळी सहा वाजता गोळीबार करण्यात आला. विजय पांडुरंग घोलप (वय 34, रा. गवळी माथा, भोसरी), असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेत विजय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चिंचवडच्या निरामय रुग्णालयात उपचार सुरू आहे.\nदोन हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांनी विजयवर अचानक गोळीबार केला. विजयच्या खांद्याला, कमरेवर चार गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोळीबाराचे कारण अद्याप समजलेले नाही.\nदरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या 24 तासांत गोळीबार झाल्याची दुसरी घटना आहे. काल (शुक्रवारी) पिंपरीतील साधू वासवानी उद्यानाजवळील एका हॉटेलमध्ये संतोष कुरावत या सराईत गुन्हेगारावर धारदार शस्त्राने हल्ला करून गोळीबार करण्यात आला होता.\nशहरात लागोपाठ घडलेल्या दोन गोळीबारांच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AMR-vitthal-vitthal-covered-alarm-5034820-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:08:15Z", "digest": "sha1:5P4EGWPMG33ZYILM23V6XGKZJ6PWJTAU", "length": 5357, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vitthal, Vitthal covered alarm | विठ्ठल, विठ्ठलचा अवघा गजर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविठ्ठल, विठ्ठलचा अवघा गजर\nअमरावती- टाळ मृदंगाच्या गजरा संगे मुखी पंढरीच्या पांडुरंगाचे नाम घेत संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा, चांदूरबाजार येथून वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरकडे निघाली आहे. गुरुवारी या दिंडीचा शहरात मुक्काम होता.\nश्री गुलाबराव महाराज सेवा संस्थेच्या वर्षातील विविध उपक्रमांपैकी पंढरपूर पायदळ वारी हा महत्त्वाचा उपक्रम आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या वारीमध्ये सहभागी होतात. यंदा २० जून रोजी चांदूरबाजार येथून वारी निघाली. गुरुवारी गाडगेनगर, राजकमल चौक, रुख्मिणी नगरातील श्री हनुमान मंदिर आदी ठिकाणी वारकऱ्यांनी विसावा घेतला. साईनगर येथील साई मंदिरात सायंकाळी वारीचे मुक्काम होते. शुक्रवारी सकाळी साईनगर येथून पुढील मार्गाने दिंडी निघणार आहे. बडनेरा लोणी टाकळी येथे पालखी थांबणार आहे.\n\"सावळ्या विठ्ठला', \"विठ्ठल विठ्ठल विठ्ठ��ा',\"ग्यानबा तुकाराम' आदी भजने वारकऱ्यांच्या आेठांवर रुंजी घालत आहेत.\nपालखीचे दर्शन : चांदूरबाजार येथू पंढरपूकडे निघालेल्या या पालखीचा ठिकठिकाणी मुक्काम होत आहे. दरम्यान शेकडो भाविक पालखीचे दर्शन घेत आहेत.\nपंढरपूरकडेनिघालेल्या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत अाहे. ग्यानबातुकारामच्या गजराने वारकऱ्यांमध्ये नवा उत्साह संचारलेला आहे.\nचारशे वारकऱ्यांचा आहे सहभाग : पंढरपूरलानिघालेल्या पायदळ वारीमध्ये चांदूरबाजार ग्रामीण भागातून सुमारे चारशे भाविक सहभागी झाले आहेत. कीर्तन, गायन, पावल्या, हरीपाठ असे विविध कार्यक्रम या वारीदरम्यान साजरे होत आहेत. दररोज सायंकाळी वारकरी मुक्काम घेत आहेत.\nपंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या पालखीने अंबानगरीतून पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AMR-13-year-old-girl-gangraped-on-her-brother-at-amaravati-5670754-NOR.html", "date_download": "2021-06-20T01:25:49Z", "digest": "sha1:2B7BHVGL6ADEYNGXTICHCA55MJ3X37AJ", "length": 3281, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "13 year old girl gangraped on her Brother at Amaravati | भावाचे हातपाय बांधून त्याच्यासमोरच बहिणीवर सामूहिक बलात्कार, अमरावती जिल्ह्यातील घटना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभावाचे हातपाय बांधून त्याच्यासमोरच बहिणीवर सामूहिक बलात्कार, अमरावती जिल्ह्यातील घटना\nअमरावती- भावाचे हातपाय बांधून त्यांच्या 13 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील परसोडा जंगलात रविवारी (13 ऑगस्ट) रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.\nपीडित भाऊ-बहिण जडीबुटी आणण्यासाठी जंगलात गेले होते. दोन नराधमांनी त्यांचा पाठलाग करत वाटेत धरले. भावाचे हातपाय बांधून त्याच्या देखत चाकूचा धाक दाखवून नराधमांनी बहिणीवर बलात्कार करून पसार झाले.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... काय आहे हे प्रकरण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-controversial-engineer-syed-in-solapur-5056550-NOR.html", "date_download": "2021-06-19T23:46:33Z", "digest": "sha1:D5QINP4ZJ575MSOP62EQNID3Z6J5XXVZ", "length": 8400, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "controversial Engineer Syed in solapur | वाद‌ग्रस्त अभियंता सय्यद यांचा पदभार काढला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवाद‌ग्रस्त अभियंता सय्यद यांचा पदभार काढला\nउस्मानाबाद - मुख्यालयातचठाण मांडून बसण्यामुळे वाद्‌ग्रस्त ठरलेले जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील प्रभारी उपकार्यकारी अभियंता ओ. के. सय्यद यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. आता या पदाचा पदभार शुक्रवारी (दि. १७) शाखा अभियंता हरिभाऊ शेगर यांच्याकडे देण्यात आला आहे.\nवास्तविक पाहता वाद्‌ग्रस्त उपकार्यकारी अभियंता सय्यद यांची कळंब येथील पंचायत समितीमध्ये शाखा अभियंता म्हणून नेमणूक आहे. मात्र, अधिकाऱ्यांना \"खिशात' घालून मुख्यालयातच ठाण मांडण्याचे कसब सय्यद यांनी साध्य केलेले आहे. यामुळे विविध कारणांवरून गेल्या दहा वर्षांपासून सय्यद मुख्यालयातच बसले हाेते. प्रभारी उपकार्यकारी अभियंता म्हणून संपूर्ण बांधकाम विभागावर त्यांचा अंमल होता. मुळात त्यांची नियुक्तीच बेकायदेशीर, नियमबाह्य होती. यासंदर्भात \"दिव्य मराठी'ने वृत्त प्रकाशित करून हा प्रकार चव्हाट्यावर आणला. त्याचवेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनीही यासंदर्भात तक्रार सादर केली.सध्याच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांना सय्यद यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. \"दिव्य मराठी'ने वृत्त प्रकाशित केल्यावर तसेच धुरगुडे यांच्या तक्रारीनंतर त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशी केली, तेव्हा त्यांना बातमीत तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले. त्यांनी तातडीने शुक्रवारी सय्यद यांची उचलबांगडी करून कळंबला जाण्यास सांगितले. त्यांच्याजागी पदभार घेण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना विभागाचे शाखा अभियंता हरिभाऊ शेगर यांना आदेशित केले. त्यानुसार शेगर यांनी पदभार स्वीकारला आहे. यामुळे अगोदरच विविध कारणांमुळे बदनाम झालेल्या बांधकाम विभागातील एका वाद्‌ग्रस्त प्रकरणावर पडदा पडला आहे.\nएमआरईजीएसविभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले शेगर यांची उपलब्ध अभियंत्यांमध्ये अधिक सेवाज्येष्ठता आहे. तरीही अधिकाऱ्यांच्या मेहेरनजरमुळे सय्यद उपकार्यकारी अभियंता पदावर ठाण मांडून बसले होते. यामुळे शेगर यांच्यावर एकप्रकारे अन्याय झाला होता. अखेर सीईओ रावत यांनी सय्यद यांची उच���बांगडी करून शेगर यांनाही न्याय दिला आहे. त्यांचे कार्यालयात पदभार स्वीकारताना कर्मचारी अधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. त्यांचा सर्वांच्या वतीने सत्कारही करण्यात आला. शुक्रवारी कार्यालयात उत्साहाचे वातावरण होते.\nनुकत्याचझालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्येही सय्यद यांच्या नियुक्तीवरून चांगलेच रणकंदन झाले होते. त्यावेळी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सय्यद अनुभवी आहेत, यामुळे त्यांना येथे नियुक्ती देण्यात आली आहे, असे सांगून त्यांना पाठीशी घातले होते. बड्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर चर्चाच घडू दिली नाही. कामे मिळत असल्यामुळे काही सदस्यांनाही बोलता येत नव्हते. आता सय्यद यांची उचलबांगडी झाल्याने या सदस्यांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. सय्यद मुख्यालयात असल्यामुळे कळंब येथील काम खोळंबलेली होती. आता या कामाला गती येणे अपेक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-infosys-appoints-punita-sinha-as-director-5223376-NOR.html", "date_download": "2021-06-20T00:11:37Z", "digest": "sha1:C24JP2FXGYXOTZXJIDAUEJMCUIGT2YHV", "length": 5417, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "infosys appoints punita sinha as director | केंद्रीय मंत्र्याची पत्नी Infosys संचालकपदी, सोशल मीडियामध्ये उठले वादळ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेंद्रीय मंत्र्याची पत्नी Infosys संचालकपदी, सोशल मीडियामध्ये उठले वादळ\nपुनीता आणि जयंत सिन्हा. (फाइल फोटो)\nनवी दिल्ली - देशातील दुसरी सुर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसने केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांची पत्नी पुनीता कुमार यांची कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीवरुन सोशल मीडियामध्ये चर्चा सुरु झाली आहे. काहींनी या नियुक्तीची तुलना पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी यांची आयकर विभागाच्या कायदेशीर सल्लागारपदी झालेल्या नियुक्तीच्या वादाशी केली आहे.\nकोण आहेत पुनीता कुमार\nअनेकांनी पुनीता कुमारांच्या बचावात म्हटले आहे, की जयंत सिन्हा यांच्या पत्नी असण्याआधी त्या एक इन्व्हेस्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. इन्फोसिसमध्ये त्यांची नियुक्ती 14 जानेवारी रोजी झाली. 53 वर्षांच्या पुनीता यांनी अमेरिकेच्या अनेक नामांकित कंपन्यांसोबत काम केले आहे.\nआंतरराष्ट्रीय आणि वाढत्या बाजार व���श्वामध्ये फंड मॅनेजमेंटचा त्यांचा 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी एसएकेएस मायक्रो फायनान्स, शोभा लिमिटेड यासारख्या कंपन्यांसोबत काम केले आहे. त्यांची स्वतःची पॅसिफिक पॅराडाइम अॅडव्हायजर ही अॅडव्हायजरी आणि मॅनेजमेंट फर्म आहे.\nयाआधी त्या ब्लॅकस्टोन ग्रुपच्या वरिष्ठ व्यवस्थापकिय संचालक नात्याने अब्जावधी डॉलरचा पोर्टफोलियो सांभाळत होत्या.\nआयआयटी दिल्लीत झाली होती जयंत यांची भेट\nपीएचडी आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाच्या वॉर्टन स्कूल ऑफ फायनान्स येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या पुनीता यांनी आयआयटी दिल्ली येथून केमिकल इंजिनिअरिंग केले होते. दिल्लीतील शिक्षणादरम्यान त्यांची जयंत सिन्हांसोबत भेट झाली होती.\nपुढील स्लाइडमध्ये पाहा, पुनीता यांचे आणखी फोटोज्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mudholkar-watch-the-vineyard-in-the-light-of-the-torch-126012572.html", "date_download": "2021-06-20T01:25:06Z", "digest": "sha1:P5KYHJ465SROM5WSQWQG74GWTCLMARTZ", "length": 6771, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mudholkar watch the vineyard in the light of the torch | मुधोळांकडून टॉर्चच्या प्रकाशात द्राक्षबाग पाहणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुधोळांकडून टॉर्चच्या प्रकाशात द्राक्षबाग पाहणी\nतेर : परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा पाहण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी तालुक्यातील जागजी गावाला मंगळवारी (दि.५) सायंकाळी भेट दिली. या वेळी अंधार झाल्याने त्यांनी मोबाइलच्या बॅटरीच्या प्रकाशात द्राक्ष बागेची पाहणी करून शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली.\nजिल्हाधिकारी मुुधोळ-मुंडे यांनी द्राक्ष बागेसह खरीप पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांची व्यथा जाणून घेतली. प्रशासन कायम तुमच्यासाठी असेल, असा विश्वासही दिला. अंधारातही बॅटरीच्या प्रकाशात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी पाहणी केल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.\nपंचनामे करण्याच्या सूचना : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना नुकसानीची माहिती मिळताच त्या तातडीने जागजी गावात पाेहाेल्या. त्यांनी चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. त्यानंतर संबंधित विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले तसेच शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारले. शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील,असेही सांगितले. या वेळी तहसीलदार गणेश माळी, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, कृषी सहाय्यक सचिन मगर, मंडळ अधिकारी बी. एस. कुलकर्णी, तलाठी आर.एम. कासराळे, के. बी. गायकवाड, शेतकरी आप्पासाहेब पाटील, मधुकर सावंत, हेमंत देवळकर, दीपक सावंत, नितीन सावंत, बिरू भालेकर, दगडू सावंत, विजय हाऊळ, कल्याण सावंत आदी उपस्थित होते.\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात द्राक्ष बागेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत तहसीलदार गणेश माळी, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, कृषी सहाय्यक सचिन मगर, मंडळ अधिकारी बी. एस. कुलकर्णी, तलाठी आर.एम. कासराळे आदींची उपस्थिती होती.\nजागजी हा परिसर द्राक्ष बागेसाठी प्रसिद्ध असून, गावातील शेतकऱ्यांकडे १९६ एकरवर द्राक्ष बाग आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून मदतीची मागणी होत होती.पावसामुळे सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/news-about-swimmer-suyash-jadhav-5973517.html", "date_download": "2021-06-20T02:06:05Z", "digest": "sha1:X55DYSOE5I7XJ7PHPDQNEQYTXTIQ6H4V", "length": 6588, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about Swimmer Suyash Jadhav | पॅरा एशियन खेळाडूंना समान पारितोषिक मिळावे, पॅरास्विमर सुयश जाधवची अपेक्षा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपॅरा एशियन खेळाडूंना समान पारितोषिक मिळावे, पॅरास्विमर सुयश जाधवची अपेक्षा\nपुणे - एशियन गेम्समध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंना सरकार पारितोषिके जाहीर करते. तशीच पारितोषिके पॅरा एशियन गेम्समध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंनाही जाहीर होतात. पण त्यांची रक्कम वेगवेगळी असते, असे का प्रत्येक खेळाडू यशासाठी कठोर परिश्रम करत असतो. मग त्याच्या पारितोषिकांच्या रकमेत फरक का प्रत्येक खेळाडू यशासाठी कठोर परिश्रम करत असतो. मग त्याच्या पारितोषिकांच्या रकमेत फरक का विशेषत: जेव्हा अपंग खेळाडू कुठल्याही स्पर्धेसाठी बाहेर पडतो, तेव्हा त���दुरुस्त खेळाडूपेक्षा त्याच्या समस्या अधिक जटिल स्वरूपाच्या असतात. सरकार हे लक्षात घेत नाही.\nदुसरी गोष्ट म्हणजे जाहीर केलेल्या पारितोषिकांची रक्कम स्पर्धा होऊन दोन वर्षे झाली तरी मिळत नाही. ती त्वरित मिळायला हवी. तसेच आता देशासाठी २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या पॅरा ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचे माझे स्वप्न आहे, अशी भावना पॅरास्विमर सुयशने सोमवारी व्यक्त केली.\nविद्यार्थिदशेत एका अपघातात कोपरापासून दोन्ही हात गमवावे लागलेल्या जलतरणपटू सुयश जाधवने जकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये तब्बल तीन प्रकारांत पदके पटकावून इतिहास रचला आहे. देशाचे नाव तर त्याने उज्ज्वल केलेच आहे, पण आशिया खंडातील अव्वल खेळाडूंशी स्पर्धात्मक खेळात सुवर्णपदक पटकावले आहे. एशियन पॅरा गेम्समध्ये प्रथमच भारतीय खेळाडूने सुवर्णपदक मिळवले आहे. जकार्ता येथे नुकतेच पॅरा एशियन गेम्स पार पडले. या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जलतरणपटू सुयश जाधवने ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात (एस ७ गट) सुवर्णपदक मिळवले. देशाच्या खेळाडूने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचा हा पहिला प्रसंग आहे. त्यामुळे देशासाठी मी अभिमानास्पद कामगिरी करू शकलो, याचा आनंद खूप मोठा आहे, असे सुयश म्हणाला. त्याने या स्पर्धेत २०० मीटर वैयक्तिक मिडले (एसएम ७) आणि ५० मीटर फ्रीस्टाइल (एस ७) या प्रकारांत कांस्यपदकांची कमाई केली.\nजागतिक दर्जाचे प्रशिक्षण सुरू\nसुयशचे प्रशिक्षक तपनकुमार पाणिग्रही म्हणाले, 'सुयशचे यश अन्य जलतरणपटूंसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. खूप मोठी आव्हाने, संकटे आणि संघर्षानंतर त्याने हे यश प्राप्त केले आहे. टोकियो पॅरा ऑलिंपिकमध्येही त्याने असे यश मिळवावे, यासाठी आम्ही त्याला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देत आहोत.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/video-of-elephant-killing-a-man-viral-on-social-media-6006476.html", "date_download": "2021-06-20T01:45:58Z", "digest": "sha1:GSQFUNRZTZL2R7F5VUVZ7YOTZ2AC3LNO", "length": 3083, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "video of elephant killing a man viral on Social Media | शेतात घुसण्यापासून अडवणाऱ्याला हत्तीने पायाखाली चिरडून ठार केले, पाहा मृत्यूच्या काही क्षणापूर्वीचा व्हायरल Video - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशेतात घुसण्यापासून अडवणाऱ्याला हत्तीने पायाखाली चिरडून ठार केले, पाहा मृत्यूच्या काही क्षणापूर्वीचा व्हायरल Video\nएका हत्तीने रागामध्ये एका व्यक्तीला पायाखाली चिरडून ठार केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्यक्ती हत्तीला शेतामध्ये घुसू नये म्हणून रोखण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचवेळी हत्तीने त्या व्यक्तीवर हल्ला केला आणि अक्षरशः त्याला पायाखाली चिरडून ठार केले. त्या व्यक्तीचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. ही घटना श्रीलंकेच्या कटारगामामधील Yala National Park येथील आहे. याठिकाणी असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vidhan-sabha-2019-devendra-fadnavis-politics-game-125838705.html", "date_download": "2021-06-20T01:02:00Z", "digest": "sha1:GURB7FCMGMK5C2WM2TG65NZOPBKIP4YT", "length": 10068, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "vidhan sabha 2019 devendra fadnavis politics game | अडचणीचे ठरू शकणारे भाजप नेते ‘फडणवीस नीती’ने अडगळीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअडचणीचे ठरू शकणारे भाजप नेते ‘फडणवीस नीती’ने अडगळीत\nमुंबई - २०१४ मध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमध्ये अनेक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली हाेती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे ही जबाबदारी साेपवली. मात्र हे पद न मिळाल्याने निराश झालेल्या भाजपमधील काही असंतुष्टांनी फडणवीस यांच्याविराेधी कारवाया सुरू केल्या. मात्र त्याची वेळीच भनक लागल्याने फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत यापैकी एकेका स्वपक्षीय नेत्याला नामाेहरम केले. विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर फडणवीस यांनी विराेधी पक्षातील अनेक नेत्यांना आपलेसे केले, तर पक्षातील स्पर्धकांची मात्र तिकिटे कापून त्यांना अडगळीत टाकल्याचे दिसून येते.\nविराेधी पक्षनेतेपद गाजवणाऱ्या एकनाथ खडसे यांचा ज्येष्ठतेनुसार मुख्यमंत्रिपदावर दावा होता. परंतु खडसेंनी वेळाेवेळी खंत जाहीरपणे व्यक्त केली हाेती. नंतर त्यांचे भूखंड घाेटाळ्याचे प्रकरण बाहेर निघाले आणि पक्षश्रेष्ठींनी मंत्रिपदावरून पायउतार हाेण्यास सांगितले. क्लीन चिट मिळाल्यानंतरही खडसेंना पुन्हा मंत्रिपद मिळणार नाही याची ‘खबरदारीही’ फडणवीसांनी घेतली. आता तर विधानसभेचे ति��ीटही व पुन्हा मंत्रिपद न मिळण्याची ‘साेय’ही करून ठेवण्यात आली.\nशालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे हे ‘आपणच प्रति मुख्यमंत्री’ या आविर्भावात ते गेली ५ वर्षे वावरले आणि तेथेच त्यांचा घात झाला. सर्वप्रथम बोगस डिग्रीचे प्रकरण बाहेर आले. त्यानंतर मुंबै बँकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असताना त्याच बँकेतून शिक्षकांना पगार देण्याचे प्रकरण, शाळांमध्ये अग्निशमन यंत्रे आणि फोटो खरेदी घोटाळा बाहेर आला. यानंतर विनोद तावडे यांचा आवाज बंद झाला खरा. नंतर त्यांचे शिक्षण खातेही काढून घेतले व आता तिकीट कापले.\nअमित शहा यांचे निकटवर्तीय प्रकाश मेहतांकडे गृहनिर्माण मंत्रिपद हाेते. परंतु एका जमीन प्रकरणात त्यांनी फडणवीसांना न सांगताच ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले’ असा शेरा फाइलवर मारला. खुद्द मुख्यमंत्र्यांना टेकन फॉर ग्रँटेड घेण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट आला. या शेऱ्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले आणि त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे मेहता यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. तसेच आता तर उमेदवारीही मिळाली नाही.\nगोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडेंचे भाजपत महत्त्वाचे स्थान हाेते. मंत्रिमंडळात त्यांना ग्रामविकाससारखे महत्त्वाचे खाते मिळाले. मात्र ‘आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असे त्यांनी जाहीर केले अन‌् ते फडणवीसांना खटकले. तेव्हापासून पंकजांचे महत्त्व कमी झाले. त्यांच्याकडील जलसंधारणाचे खाते काढून घेण्यात आले. त्यांच्या खात्यातील घाेटाळे बाहेर आले. मग पंकजांचा आवाज बंद झाला. त्यातच विनायक मेटेंना मुख्यमंत्र्यांनी जवळ केल्याने पंकजा नाराज झाल्या.\nअमित शहांचे निकटवर्तीय. भाजपत मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांनंतर पर्यायी नाव. विधानसभेसाठी दादा इच्छुक नव्हते, मात्र मुख्यमंत्र्यांच्या आग्रहास्तव त्यांनी काेथरूड मतदारसंघ निवडला. मात्र आमदार मेधा कुलकर्णींचे तिकीट कापल्याने ब्राह्मण महासंघाने पाटलांना विराेध दर्शवला. विराेधी पक्षांनी एकत्र येत एकच उमेदवार दिला, त्यामुळे दादांसमाेर कडवे आव्हान निर्माण झाले. ते निवडून आले तर ठीक अन‌् पडले तर फडणवीसांचा सुंठीवाचून खोकला जाणार आहे.\nकुणी घेतोय संधीचा फायदा, तर कुणी अनुभव घेण्यासाठी जात आहेत 'बिग बॉस'च्या घरात\nबुरूज ढासळला; दुसऱ्या��ी घरे फोडून काय मिळवले क्षीरसागरांचे शरद पवारांना सडेतोड उत्तर\nसंसद परिसरात चाकू घेऊन घुसला गुरमीत राम रहीमचा भक्त, ऐनवेळी पोलिसांनी केली अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%87-15-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-19T23:59:52Z", "digest": "sha1:BQGXOSUAYNFQ4TVA55HELD3A5IXKUGM7", "length": 9862, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जे 15 वर्षांत घडले नाही, ते आता घडणार – Dainik Prabhat", "raw_content": "\nजे 15 वर्षांत घडले नाही, ते आता घडणार\nडॉ. अमोल कोल्हे : जुन्नर तालुक्‍यातील गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद\nअणे- जनतेला काय सुविधा दिल्या, तरुणांना रोजगार मिळाला का, तरुणांना रोजगार मिळाला का 15 वर्षांत कोणती विकासकामे झाली 15 वर्षांत कोणती विकासकामे झाली हे साधे सरळ प्रश्‍न आहेत आणि ते आपण विचारणारच. हे प्रश्‍न उपस्थित केले म्हणून खालच्या पातळीवर खासदार टीका करतात. मात्र, आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. जे 15 वर्षांत घडले नाही ते यापुढे दिसणार व त्यासाठी तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचला पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.\nशिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्‍यात मंगळवारी (दि. 16) आयोजित केलेल्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर, यंदा परिवर्तन अटळ हा नाराही गावागावातून देण्यात आला. तर अणे येथे झालेल्या सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी अतुल बेनके, गणपत फुलवडे, उज्ज्वला शेवाळे, सत्यशील शेरकर, संजय काळे, अशोक घोलप, गणपत फुलवडे, किशोर दांगट, शंकर पवार, शरद लेंडे, बाळासाहेब दांगट, दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट, प्रकाश बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते. दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट यांनी यावेळी आघाडीला जाहीर पाठिंबा दर्शविला.\nडॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, आज शिरूर लोकसभेची निवडणूक आहे. मात्र, मला राज्यातून फोन येत आहेत. आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचे आहे. हाच विश्‍वास मी कमावला आहे. संसदेत सर्वसामान्यांचा, तरुणाईचा, महिलांचा, शेतकऱ्यांचा आवाज माझ्या रूपाने असणार आहे. हा माझा शब्द आहे. आज प्रत्येक गावात तरुणाईसह सर्व वर्गातून भरभरून प्रतिसाद मिळ��� असल्याचे त्यांनी नमूद केले.\nआता शेतकऱ्यांना कळून चुकले आहे की 15 वर्षे आपली वाया गेली आहेत. त्यामुळे परिवर्तनासाठी ते एकवटले आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचे वाली नाहीत तर श्रीमंतांचे राखणदार आहेत. अशा सरकारला आणि त्यांच्या “सेवकां’ना धडा शिवकवण्याची हीच वेळ आहे.\nबाबाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, नळावणे\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n#Video : धोनीची लाडकी झिवा ‘सुरेश रैना’ आणि ‘ड्वेन ब्रावो’सोबत करतेय मस्ती\nशिरूर लोकसभेत विकासाचे तीनतेरा\nकरोनामुळं अडचणीत आलेल्या लोकांना गायिका मिता शहा यांचा मदतीचा हात\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nलिथियम-आयन बॅटरीचे आयुर्मान दुप्पट करणारे नवे तंत्रज्ञान विकसीत \nस्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील; मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसला फटकारलं\nईशान्य विभागाला 24 तासांत भूकंपाचे पाच धक्के\nजम्मू-काश्‍मीरमध्ये नार्को-टेरर जाळ्याचा पर्दाफाश; चीनी बनावटीचे ग्रेनेड हस्तगत\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nकरोनामुळं अडचणीत आलेल्या लोकांना गायिका मिता शहा यांचा मदतीचा हात\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2021-06-20T01:09:53Z", "digest": "sha1:7TOAX34GXRLRALWTVPTKTBES7766UBCU", "length": 12065, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अबाऊट टर्न: देशी-परदेशी – Dainik Prabhat", "raw_content": "\nतंत्रज्ञानाचे आभारच मानायला हवेत. माणसाला जे जमत नाही, ते तंत्रज्ञानामुळं साध्य होतं, यावर आमचा विश्‍वास दृढ झालाय. या तंत्रज्ञानामुळंच महाआघाडी नावाची विस्मृतीत गेलेली वस्तू खऱ्या अर्थानं आकार घेऊ लागलीय. निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले तरी महाआघाडी केवळ सत्ताधाऱ्यांच्या भाषणातच दिसत होती.\nप्रत्यक्षात महाआघाडीतला प्रत्येक शिलेदार वेगवेगळी खिंड लढवताना दिसत होता. सत्ताधारी म्हणत राहिले, ही “महामिलावट’ आहे आणि यातल्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान बनायचं आहे. त्यामुळं ही महाआघाडी अस्तित्वात येणं शक्‍य नाही. परंतु महाआघाडीतल्या नेत्यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वी अनेकदा एका व्यासपीठावर येऊन एकी वगैरे दाखवली असली, तरी प्रत्यक्षात निवडणूक प्रचारात महाआघाडी नावाचं फारसं काही दिसलं नाही. आता या पक्षांना एकत्र आणण्याची किमया तंत्रज्ञानानं घडवून आणलीय. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रात काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं सांगण्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार आणि तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू एकाच मंचावर अवतरले. मतदानाचे तीन टप्पे झाल्यानंतर वस्तुतः ईव्हीएमला विरोध हा मोदीविरोधी आघाडीचा “कॉमन अजेंडा’ होता. परंतु आपापल्या पक्षाची मोट बांधताना कदाचित या कामासाठी या नेत्यांना वेळ मिळाला नसावा. आता निवडणुकीचं निम्मं कामकाज आटोपलेलं आहे आणि प्रचाराचा ताण कमी झाला आहे म्हटल्यावर चंद्राबाबू थेट मुंबईत आले आणि संयुक्‍त पत्रकार परिषद घेतली.\nईव्हीएम हॅक करता येतं, हा आपला जुना आरोप या मंडळींनी कायम ठेवलाय. यावेळी त्यांनी ते कुठून हॅक केलं जात असावं, याबद्दलही मौलिक माहिती दिली. रशियन हॅकर्स कोट्यवधी रुपयांच्या मोबदल्यात ईव्हीएममध्ये गडबड करण्याचं काम करतात, असा दावा चंद्राबाबूंनी केला. एकेकाळी हैदराबादमध्ये आयटी हब विकसित करणारा हा तंत्रमित्र नेता असल्यामुळं त्यांचं म्हणणं ग्राह्य धरलं जाण्याची शक्‍यता इतर नेत्यांना वाटत असावी. खरं तर निवडणूक आयोगानं ईव्हीएम हॅक होण्याची कोणतीही शक्‍यता नाही, असा निर्वाळा पूर्वीच दिलाय. परंतु मतदानाचे तीन टप्पे झाल्यानंतर पुन्हा ईव्हीएमविरोध सुरू करण्यामुळं वेगळेच प्रश्‍न लोकांच्या मनात आले. त्यावर चर्चाही सुरू झाली. सोशल मीडिया आहेच मतदानाचा कल लक्षात आला असावा, असा सूर अपेक्षेप्रमाणं लावला गेला. मग ही बाजू शरद पवारांनी सांभाळून घेतली. चंद्राबाबू जसे टेक्‍नोसॅव्ही नेते मानले जातात, तसेच पवार लोकांची अचूक नाडीपरीक्षा नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितलं की, आम्ही सगळीकडे फिरलो आणि आम्हाला सरकारविरोधी भावना दिसून आली. परंतु ईव्हीएममध्ये फेरफार हा खरा चिंतेचा विषय आहे. अर्थात, ईव्हीएम हॅक करता येतं, अशी “चर्च��’ आहे, हे चंद्राबाबूंचं वाक्‍य अधिक महत्त्वाचं\nपरदेशस्थ हॅकर्समुळं निवडणूक धोक्‍यात आल्याचा संशय घेतला जात असताना केरळमध्ये एक “देशी पाहुणा’ थेट व्हीव्हीपॅटमध्येच घुसला. कन्नूर मतदारसंघातल्या एका गावात या यंत्राचा ताबा चक्क एका सापानं घेतला. मतदारानं दिलेलं मत योग्य उमेदवाराला गेलंय की नाही, हे तपासण्याचं काम करणाऱ्या यंत्राची निवड सापानं का केली असेल कदाचित तीव्र उन्हाळ्यानं हैराण झालेल्या त्या जिवानं त्यात थंडावा शोधला असेल. तंत्रज्ञानात कुणाला काय दिसेल, सांगता येत नाही\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलातूर शहरात अचानक दगडफेक ; वाहनांचे नुकसान\nपसरणी घाट बनलाय पार्ट्यांचा अड्डा\nअग्रलेख | पंजाबातील बदलती समीकरणे\nराजकारण | प्राधान्य कामगिरीला की व्यक्‍तिनिष्ठेला\nतंत्रज्ञान | अवकाशातून इंटरनेट\nज्ञानदीप लावू जगी : हा विचारूनि अहंकारु सांडिजे मग असतीचि वस्तु होईजे \n48 वर्षांपूर्वी प्रभात | 25 प्राचीन मूर्ती सापडल्या\nविविधा | रमेश मंत्री\nअबाऊट टर्न : विक्रम\nदिल्ली वार्ता : कलगीतुरा\nलक्षवेधी : संयुक्‍त राष्ट्र आमसभा आणि भारत\nअग्रलेख | लपवाछपवी अजून किती दिवस\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nअग्रलेख | पंजाबातील बदलती समीकरणे\nराजकारण | प्राधान्य कामगिरीला की व्यक्‍तिनिष्ठेला\nतंत्रज्ञान | अवकाशातून इंटरनेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bhowali-press-conference-on-the-official-bungalow-code-of-conduct-against-nationalist-congress-party/", "date_download": "2021-06-20T00:30:25Z", "digest": "sha1:VY5JKHZWK6OBDIX7ACISA5GGERQBFK55", "length": 10114, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शासकीय बंगल्यावरील पत्रकार परिषद भोवली; राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधात आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल – Dainik Prabhat", "raw_content": "\nशासकीय बंगल्यावरील पत्रकार परिषद भोवली; राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधात आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल\nमुुंबई – आचारसंहितेच्या काळात शासकिय बंगल्यावरील पत्रकार परिषद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अंगाशी आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाचा जाहिरनामा जाहिर करण्यासाठी पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकिय बंगल्याचा वापर केल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीविरोधात नोटीस बजावण्यात आली आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या उमेदवार निवडीच्या बैठका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बी 4 या शासकीय बंगल्यावर आयोजित केल्या जात होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जाहिरनामा प्रकाशन सोहळा विरोधी पक्षनेत्यांच्या शासकिय निवासस्थानी पार पडला.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या धर्तीवर विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ए-6 या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्याची कॉंग्रेसची योजना होती. पण विखे-पाटील यांच्या बंगल्यावर पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला परवानगी कशी दिली, असा मुद्दा कॉंग्रेसने उपस्थित केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेची व्हिडीओ क्‍लिप तपासून पाहिली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात आचारसंहिता भंग झाल्याचा गुन्हा नोंदवून राष्ट्रवादीला नोटीस बजावण्यात आली आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nराष्ट्रवादी कुण्या एकाचा नसून जनतेचा पक्ष – शरद पवार\nभारताच्या मिशन शक्तीमुळे अंतरीक्षात निर्माण झाला घातक कचरा : अमेरिकेच्या नासाने घेतला तीव्र आक्षेप\nफडणवीस १०० आमदार निवडून आणतात; बाळासाहेबांना ते का जमलं नाही\nराहूल गांधी : नव्या भारताचा नवा जोश\nराज्यभरात 26 जून रोजी भाजपाचे चक्काजाम; ओबीसी राजकीय आरक्षणासाठी एक हजार ठिकाणी करणार…\nममता बॅनर्जी आणखी एका राज्यात देणार भाजपला धक्का \n‘…अशी दंडुकेशाही चालणार नाही’;भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…\nचुका मान्य करून मोदींनी तज्ञांची मदत घ्यावी – राहुल गांधी\nखासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मागितलं…\n…तर आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र – शिवसेना\n‘काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा…; भाजपच्या ‘या’…\nउद्धव ठाकरेंची माफीया टोळी एकापाठोपाठएक जेलमध्ये जाणार; NIA चा छाप्यानंतर भाजपची टीका\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nफडणवीस १०० आमदार निवडून आणतात; बाळासाहेबांना ते का जमलं नाही प्रश्नावर संजय राऊत म्हणाले…\nराहूल गांधी : नव्या भारताचा नवा जोश\nराज्यभरात 26 जून रोजी भाजपाचे चक्काजाम; ओबीसी राजकीय आरक्षणासाठी एक हजार ठिकाणी करणार आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bjp-government-is-ready-to-make-public-dhananjay-munde/", "date_download": "2021-06-20T01:49:52Z", "digest": "sha1:AN3W4GFGEWQWZVNQWBXSO4S55HFGJQTN", "length": 9834, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजप सरकारच जनतेला लागलेलं सुतक – धनंजय मुंडे – Dainik Prabhat", "raw_content": "\nभाजप सरकारच जनतेला लागलेलं सुतक – धनंजय मुंडे\nबारामती – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. खरतरं भाजप सरकारच जनतेला लागलेलं सुतक असल्याचा घणाघात धनंजय मुंडे यांनी केला आहे.\nमुंबईला वाचवताना आमच्या शहीदांनी प्राणांची आहुती दिली असल्याचे सांगत, धनंजय मुंडे यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना घरचे भेदी असे संबोधत त्यांनी शहीद हेमंत करकरेंबाबत बोलूच नये, असे सुनावले आहे. तसेच भारतीय जनता पक्षावर टीका करत, भाजप हे सगळं सहनच कसं करतं यांना लाज कशी वाटत नाही यांना लाज कशी वाटत नाही अशा शब्दात त्यांनी विरोध दर्शविला आहे.\nमुंबईला वाचवताना आमच्या शहीदांनी प्राणांची आहुती दिली आहे. साध्वी प्रज्ञासिंहसारख्या 'घरच्या भेदीं'नी तर शहीद हेमंत करकरेंबाबत बोलूच नये. भाजप हे सगळं सहनच कसं करतं यांना लाज कशी वाटत नाही यांना लाज कशी वाटत नाही खरतरं भाजप सरकारच आमच्या जनतेला लागलेलं सुतक आहे.#HemantKarkare\nदरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका प्रचारसभेत बोलताना, त्यांनी (हेमंत करकरे) मला चुकीच्या पद्धतीने फसवले होते. मी त्यांना सांगितले होते कि, तुमच्या पूर्ण वंशाचा सर्वनाश होईल. बरोबर सव्वा महिन्याने सुतक लागते. ज्या दिवशी जेलमध्ये गेले होते त्याच दिवशी सुतक सुरु झाले. आणि बरोबर सव्वा महिन्यांनी दहशतवाद्यांनी त्यांना मारले आणि त्याच दिवशी त्यांचा अंत झाला, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nशिरूर, मावळ लोकसभेसाठी 2,404 अतिरिक्त ईव्हीएम\nराज ठाकरे कोणासाठी सभा घेत आहेत\nअलमट्टीचा करेक्ट कार्यक्रम करणार.. जयंत पाटील \nराजकारण | प्राधान्य कामगिरीला की व्यक्‍तिनिष्ठेला\nराज्यभरात 26 जून रोजी भाजपाचे चक्काजाम; ओबीसी राजकीय आरक्षणासाठी एक हजार ठिकाणी करणार…\nममता बॅनर्जी आणखी एका राज्यात देणार भाजपला धक्का \n‘…अशी दंडुकेशाही चालणार नाही’;भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…\nखासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मागितलं…\n…तर आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र – शिवसेना\n‘काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा…; भाजपच्या ‘या’…\nउद्धव ठाकरेंची माफीया टोळी एकापाठोपाठएक जेलमध्ये जाणार; NIA चा छाप्यानंतर भाजपची टीका\nरामाच्या नावावर पैसे वसूलीचा धंदा, कॉंग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप\nकोरोनापासून वाचवणाऱ्या आणखी एका उपचार पद्धतीचा शोध\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nअलमट्टीचा करेक्ट कार्यक्रम करणार.. जयंत पाटील \nराजकारण | प्राधान्य कामगिरीला की व्यक्‍तिनिष्ठेला\nराज्यभरात 26 जून रोजी भाजपाचे चक्काजाम; ओबीसी राजकीय आरक्षणासाठी एक हजार ठिकाणी करणार आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/horoscope-22/", "date_download": "2021-06-20T01:36:41Z", "digest": "sha1:2DCZT5NKURIP2U5DXRJGSQCMC3HL4UTN", "length": 6574, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजचे भविष्य – Dainik Prabhat", "raw_content": "\nमेष : प्रवास सुखकर होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.\nवृषभ : नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल.\nमिथुन : आर्थिक लाभ होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.\nकर्क : महत्वाचे निर्णय घ्याल. नोकरीत समाधानकारक स्थिती.\nसिंह : प्रवास योग येतील. आरोग्य चांगले राहील.\nकन्या : जागेचे प्रश्न सुटतील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.\nतूळ : कामाचा ताण व दगदग जाणवेल. अंदाज अचूक ठरतील.\nवृश्चिक : दैनंदिन कामे मार्गी लावाल. विरोधकांवर मात कराल.\nधनु : एखादी चिंता सतावेल. जादा खर्च करावे लागतील.\nमकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावाल. गुंतवणुकीस दिवस चांगला.\nकुंभ : हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. आनंद वाढेल.\nमीन : गुरुकृपा लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nदारू विक्रीप्रकरणी फरारी गजाआड\nफरार मोबाईल चोरट्यास अटक, 18 मोबाईल जप्त\nशेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम\n‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती…\nछोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, सा रे ग म प लिटील चॅम्प\nझी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’चा भरणार ऑनलाईन तास…\n“सूर नवा ध्यास नवा’मध्ये वालचंदनगरची राधा तृतीय\nअल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार\nपुणे – दि.22 जूनपासून जम्बो हॉस्पिटल “लॉक’\nआज 68 केंद्रांवर लसीकरण\n26 बालकांनी आई-वडील गमावले\nद्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nशेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम\n‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती तालुक्‍यातूनही विरोध\nछोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, सा रे ग म प लिटील चॅम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-file-photo-of-application-independent-candidates/", "date_download": "2021-06-20T00:09:08Z", "digest": "sha1:NJHDAK2UUTHDAVVOF5WEKJ6NAGVOMLZX", "length": 6108, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – दोन अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – दोन अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल\nपुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत ही दि.9 एप्रिलपर्यंत आहे. तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत ही दि.12 एप्रिल आहे. दरम्यान, प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. येत्या सोमवारी आणि मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nटेनिस : पीवायसी ‘अ’ संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश\nशेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम\n‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती…\nछोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, सा रे ग म प लिटील चॅम्प\nझी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’चा भरणार ऑनलाईन तास…\n“सूर नवा ध्यास नवा’मध्ये वालचंदनगरची राधा तृतीय\nअल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार\nपुणे – दि.22 जूनपासून जम्बो हॉस्पिटल “लॉक’\nआज 68 केंद्रांवर लसीकरण\n26 बालकांनी आई-वडील गमावले\nद्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nशेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम\n‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती तालुक्‍यातूनही विरोध\nछोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, सा रे ग म प लिटील चॅम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/memory-acharya-atrye-000/", "date_download": "2021-06-20T00:25:41Z", "digest": "sha1:KZZQ4LQHPISFGTDVOJB2OJX3RXVHSJOZ", "length": 13688, "nlines": 115, "source_domain": "bolbhidu.com", "title": "आचार्य अत्रेंनी \"दारू\" वरुन विधिमंडळात धुमाकूळ घातला होता..", "raw_content": "\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nBol Bhidu - विषय हार्ड\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nआचार्य अत्रेंनी “दारू” वरुन विधिमंडळात धुमाकूळ घातला होता..\nते साल होतं १९५७ चं. त्या काळात गांधीवादी नेते मोरारजी देसाई राज्याचे मुख्यमंत्री होते. तर आचार्य अत्रे विधानसभेवर निवडुन आले होते. मोरारजी देसाई यांनी राज्यात दारूबंदी जाहिर केलेली. ज्याला घरात बसून मद्यपान करायचे आहे अशा व्यक्तिंना विशेष परवाने देण्यात आले होते.\nतरिही राज्यात चोरटी दारूविक्री जोरात होतीच. परवान्याची विशेष परवानगी देण्यात आली असली तरी त्यातून मार्ग काढणारे अनेक महाभाग होते.\nराज्यात बंदी असून देखील घरटी दारू गाळण्याचे उद्योग सुरूच होते. विशेष परवान्याची दखल न घेता लोक घरात मस्तपैकी बैठक मारत होते आणि खुद्द आचार्य अत्रेच या दारूबंदीची विशेष टिंगल करत असत. थोडक्यात सांगायचं झालं तर राज्याने घेतलेल्या या दारूबंदीच्या निर्णयाचा जोरदार बाजार उठलेला होता.\nतरिही गांधीवादी नेते मोरारजी देसाई मात्र विधानसभेत दारूबंदीचा राज्याला किती मोठ्ठा फायदा झाला आहे हे सांगण्यातच व्यस्त असत.\nअसाच एका चर्चेत मोरारजी देसाई यांनी नेहमीप्रमाणे दारूबंदीच्या फायद्याची यादीच वाचायला सुरवात केली. मंत्रीमहोदय आणि विरोधकांच्या दारूबंदीवरुन मनमोकळ्या चर्चा होवू लागल्या. चर्चा आणि विवाद ऐन रंगात आला असतानाच त्यात भाग घेतला तो आचार्य अत्रे.\nचर्चेत सहभागी होत म्हणाले,\nमंत्रीमहोदय म्हणत आहेत ते एकदम बरोबर आहे. खरत राज्यात दारूंबदी झाली आहे. त्यांनी मला बाटलीच नुसतं नाव सांगण्याचा अवकाश मी लगेच ती बाटली घेवून विघानसभेत हजर करतो की नाही बघा.\nअत्रेंच्या या वाक्यावर सभागृहात हशा पिकला. अत्रेच्या या कोटीवर मंत्रीमहोदय शांत बसतील अस नव्हतं. मंत्रीमहोदयानी दारूबंदीचे फायदे पुन्हा एकदा सांगण्यास सुरवात केली ते म्हणाले,\nआत्ताच एका सभासदांनी बाटलीच नाव घ्या मी सभागृहात हजर करतो अस सांगितलं त्यांच म्हणणही बरोबर आहे. त्यांच्या गाडीत आणि घरात बाटल्या असाव्यात. एवढच नाही तर रात्री घेतलेल्या दारूचा वास अजूनही येत आहे.\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून…\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला…\nमंत्रीमहोदयांनी आचार्य अत्रेंना टोमणा मारून आपलं भाषण संपवलं पण आत्ता वेळ आचार्य अत्रे यांची होती.\nआचार्य अत्रे उभा राहिले आणि सभापतींना म्हणाले,\n“मंत्रीमहोदयांनी आपल्या भाषणात माझ्या भाषणाचा उल्लेख केला आहे म्हणून मला बो���णं भाग आहे. सभापतींना मला बोलण्याची परवानगी द्यावी.” विशेष परवानगी घेवून आचार्य अत्रेंनी बोलण्यास सुरवात केली.\n“अध्यक्ष महोदय, माझं नाव न घेताच मंत्रिमहोदयांनी आपल्या भाषणात माझा उल्लेख केला. आपल्याकडं नवऱ्याचं नाव घेताना फक्त बायकाच लाजतात, एवढ ठावूक होतं. पण ते जावू दे. माझ्या गाडीत बाटल्या असल्याचा तसेच रात्रीची अजून उतरली नसल्याचा उल्लेख केला. मी त्यात थोडासा बदल करतो, मी इथं विरोधी पक्षात ते तिथं कॉंग्रेस पक्षात दोघात अंतरही बरच. योग्य अंतर ठेवा असा प्रचार-प्रसार करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या आमदारांना एवढ्या लांबून माझ्या तोंडाचा वास कसा काय आला ते कळालं नाही.\n सकाळपासून मी त्यांना जवळ घेतल्याचही मला आठवत नाही. मी त्यांना जवळ घेतलं असतं ना तर त्यांना वास येण्याची शक्यता मी नाकारली नसती.\nहे ऐकताच सभागृह पुन्हा हशा आणि टाळ्यांनी दणाणून गेलं, यावेळी हशामध्ये मात्र कॉंग्रेसचे नेते देखील सहभागी झाले इतकच.\nदारुबंदीचे काय परिणाम होतात \nअत्रे फक्त विनोदापुरते मर्यादित होते का \nखा. संभाजीराजे नव्या पक्षाचा विचार करत आहेत, पण याआधीच्या बहुजन पक्षांचं सध्या काय…\nकामाठीपुऱ्याची सम्राज्ञी असणाऱ्या गंगुबाईने थेट नेहरूंना प्रपोज केलेलं..\nशिवसेनेत संजय राऊत यांच महत्व कसं वाढत चाललं आहे…\nसरदार पटेल म्हणाले, ‘संयुक्त महाराष्ट्राचा आग्रह सोडा तुम्हाला काँग्रेस अध्यक्ष…\nनाईक व चव्हाण या जोडीने महाराष्ट्राच्या शेतीला “महाबीज” दिलं…\nसाऊथ वगैरे सोडा मराठी सिनेमातला सुपरस्टारसुद्धा मुख्यमंत्रीपदी दिसला असता.\nBMW फेमस होण्यामागे त्यांचा काळा इतिहास आहे.\nजगात चर्चाय, सेक्स पॉवर वाढवायला कडकनाथ कोंबड्यासोबत हे प्राणी पण…\nसरकारच्या कृपेनं लोकं आत्ता नियुक्ती नसलेला तहसिलदार म्हणून चिडवत आहेत\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात…\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे…\nज्या प्रोजेक्टमूळ चीन बेंडकुळ्या दाखवतं हुतं त्यासाठी पाकिस्तानचं पाय…\nराडा घालणाऱ्यांना पाठींबा देवून CM नी आपल्याच कायदा सुव्यवस्थेवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/ncp-mla-offer-100-crore/", "date_download": "2021-06-20T00:31:57Z", "digest": "sha1:L25N7CA5IWYQ326KBUR34NFPBQ575MKC", "length": 8910, "nlines": 115, "source_domain": "mahapolitics.com", "title": "राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजपकडून १०० कोटीची ऑफर – Mahapolitics", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या नेत्याला भाजपकडून १०० कोटीची ऑफर\nसातारा – लोकसभा व विधानसभ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काँग्रेस व काँग्रेसचे नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-शिवसेना युतीचं सरकार राज्यात असताना अनेक नेत्यांना भाजपाकडून ऑफर देण्यात आल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या आमदारांला १०० कोटी रुपये आणि मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.\nराष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शनिवारी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले,”तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता. तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. त्याचबरोबर तुम्हाला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपाकडून १०० कोटी रुपये खर्च केले जातील, असंही मला सांगण्यात आले होतं, असा दावा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले,”त्यावेळेस मी ऑफर नाकारली व भविष्यातही नाकारतच राहिन. उदयनराजे हे भाजपात जात असतानाही मला ऑफर आली होती,” असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.\nहा राजकारणातील एक दुर्मिळ योग\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/784489", "date_download": "2021-06-20T01:29:12Z", "digest": "sha1:NR2ZXBDOMLPZKKU7XHZSSWBYFQY3KCBT", "length": 2252, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स.चे १७६० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.चे १७६० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nइ.स.चे १७६० चे दशक (संपादन)\n१५:२१, ३१ जुलै २०११ ची आवृत्ती\n२१ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n००:३१, १५ जून २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:Ẹ̀wádún 1760)\n१५:२१, ३१ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/dcgi-approval-drdo-corona-drug/", "date_download": "2021-06-20T01:28:46Z", "digest": "sha1:JTCBDW3KRGI5HOZURMV66LWJRCSWWNZS", "length": 13320, "nlines": 89, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "‘डीआरडीओ’ने कोरोनावर तयार केलेल्या औषधाला ‘डीसीजीआय’ची मंजुरी - Newscast Pratyaksha", "raw_content": "\n‘डीआरडीओ’ने कोरोनावर तयार केलेल्या औषधाला ‘डीसीजीआय’ची मंजुरी\n- ‘२-डीजी’ औषधामुळे रुग्णांची ऑक्सिजनवरील निर्भरता कमी होत असल्याचे निष्कर्ष\nनवी दिल्ली – कोरोनाविरोधातील लढाईत ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (डीआरडीओ) तयार केलेले ‘२-डीजी’ हे औषध मोठी कामगिरी बजावण्याची शक्यता आहे. देशात सध्या कोरोनाने दरदिवशी चार हजार बळी जात असताना आणि कि���्येक रुग्णांना ऑक्सिजन चढविण्याची गरज भासत असताना ‘डीआरडीओ’ तयार केलेल्या औषधाच्या चाचण्यांचे अहवाल आशादायी ठरले आहेत. शनिवारी ‘द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) ‘डीआरडीओ’ तयार केलेल्या औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. लवकरच हे औषध बाजारात होईल. डॉ. रेड्डीज कंपनीला या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी देण्यात आली आहे.\nदेशात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३५ लाखांवर गेली असताना आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे. कितीतरी रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर त्यांना बाहेरुन ऑक्सिजन देण्याची आवश्यकता भासत असल्याने वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडाही भासत आहे. भारताचे मित्र देश मोठ्या प्रमाणावर भारताला ऑक्सिजन संयंत्र, ऑक्सिजन जनरेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स सारख्या उपकरणांचा पुरवठा करीत आहे. तसेच भारतही बाहेरून मोठ्या प्रमाणांवर या उपकरणांची आयात करीत आहे. तसेच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीवर भर दिला जात आहे. तरीसुद्धा कोरोनाची रुग्णांची वाढती संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची आवश्यकता भासणार आहे.\nअशा वेळी डीआरडीओने ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलायन्स सायन्सेस’ या (आयएनएमएएस) आपल्या प्रयोगशाळेत ‘२-डिऑक्सी-डी-ग्लूकोज’ (२-डीजी) नावाचे औषध कोरोनावरील उपचारासाठी विकसित केले आहे. तसेच डीआरडीओच्या हैदराबाद येथील ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’ची (सीसीएमबी) हे औषध विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे.\n‘२-डीजी’ औषधांमुळे कोरोनाचे रुग्ण लवकर बरे होतात. तसेच ऑक्सिजन चढवावे लागत असलेल्या रुग्णांची ऑक्सिजनवरील निर्भरताही लवकर संपते, असे या औषधांच्या चाचण्यांमधून निष्कर्ष निघाले आहेत. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतच डीआरडीओने हे औषध विकसित करण्यास सुरुवात केली होती. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात या औषधाच्या प्रयोगशाळेत चाचण्या झाल्यानंतर पुढील चाचण्यांची परवानगी मागण्यात आली व मे महिन्यापासून या औषधाच्या दुसर्‍या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाली. देशभरातील ११ रुग्णांलयांमध्ये या चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये या औषधांमुळे रुग्ण अडीच ते तीन दिवस आधी बरा होत असल्याचे लक्षात ���ले.\nत्यानंतर नोव्हेंबर महिन्यात तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या मंजुरी मिळाली. डिसेंबर ते २०२१ च्या मार्च दरम्यान या औषधाच्या तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडूमधील एकूण २७ रुग्णालयांमध्ये पार पडल्या. यामध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यावर बाहेरुन ऑक्सिजन चढवावे लागलेल्या ४२ टक्के रुग्णांची ऑक्सिजनची गरज हे औषध दिल्याचर तिसर्‍या दिवशीच संपुष्टात आल्याचे लक्षात आले. यामुळे कोरोनाविरोधातील लढाईत रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध प्रभावी सिद्ध होईल, अशी अशा वाढली आहे.\nकॅन्सरवर उपचारासाठी विकसित करीत असलेल्या औषधाचा वापर करून कोरोनावर उपचारासाठीचे हे औषध तयार करण्यात आले आहे. हे औषध पावडर स्वरुपात असून केवळ पाण्यात मिश्रित करून त्याचे सेवन करायचे असल्याची माहिती अधिकार्‍याने दिली. डीआरडीओच्या दाव्यानुसार हे औषध शरीरातील कोरोना संक्रमित पेशींची ओळख पटवून काम सुरू करते. कोणत्याही विषाणूची वाढ होण्यासाठी ग्लूकोजची आवश्यकता असते. जर ग्लूकोज मिळाले नाही, तर हा विषाणू मरतो. ग्लूकोजचा एनालॉग तयार करून निर्माण केलेले हे औषधही याच सूत्रानुसार काम करते आणि शरीरात कोरोनाचे संक्रमण वाढण्यापासून रोखते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.\nरशिया ‘सॅटन-२’ हायपरसोनिक अण्वस्त्राची चाचणी घेणार\nअफगाणिस्तानच्या भवितव्यासाठी दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करा\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/5-boys-who-cross-mount-everest-are-waiting-jobs-358539", "date_download": "2021-06-20T00:54:05Z", "digest": "sha1:FBLVJDNIFXXGZKVP7HZJ42W4KYMSOFI4", "length": 21993, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | देशाचा सन्मान वाढवणारे एव्हरेस्टवीर गृह खात्यातील नोकरीच्या प्रतीक्षेत; कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची", "raw_content": "\nया आदिवासी पंचरत्नांना शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार गृह विभागाअंतर्गत शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे अशी मागणी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nदेशाचा सन्मान वाढवणारे एव्हरेस्टवीर गृह खात्यातील नोकरीच्या प्रतीक्षेत; कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची\nआनंद चलाख /मनोज आत्राम\nराजुरा (जिल्हा चंद्रपूर) : मिशन शौर्य-2018 अंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करून विद्यार्थीदशेत देशाचा सन्मान वाढविणाऱ्या एवरेस्ट वीरांना आर्थिक परिस्थितीमुळे शासकीय नोकरीची गरज आहे. देशाचा सन्मान वाढवणारे एव्हरेस्टवीर चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व जिवती तालुक्यातील आहेत. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे या आदिवासी पंचरत्नांना शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार गृह विभागाअंतर्गत शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे अशी मागणी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nजिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून, पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर चे तत्कालिन प्रकल्प अधिकारी मा. डि. दयानिधी राजा यांच्या उत्कृष्ठ नियोजनातून आदिवासी विकास विभाग आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या संंयुक्त विद्यमाने मिशन शौर्य-2018 राबविण्यात आले.\nठळक बातमी - मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल\nया मिशन अंतर्गत पहिल्या टप्प्यातील उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्हृयातील राजुरा विधानसभा क्षेत्राअंतर्गत कोरपना व जिवती या अतिदुर्गम आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भागातील दहा आदिवासी विद्याथ्र्यांनी गिर्यारोहणासाठी भाग घेतला होता.\nत्यातील पाच विद्याथ्र्यांनी जागतीक उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर करून यशाचा झेंडा रोवला व जगाच्या पाठीवर देशाचे नाव उंच केले. विद्यार्थ्यांच्या या कर्तुत्वाने महाराष्ट्राची, चंद्र��ूर जिल्ह्याची आणि आदिवासी विकास विभागाची मान अभिमानाने उंचाविली होती. या आदिवासी विद्याथ्र्यांच्या विक्रमी कामगीरीबद्दल भारत देशाचे राष्ट्रपती सन्मा. रामनाथ कोविंद, देशाचे पंतप्रधान सन्मा. नरेंद्रजी मोदी, देशाचे तत्कालिन गृह मंत्री तथा संरक्षण मत्री सन्मा.राजनाथ सिंग, गृहराज्य मंत्री सन्मा. हंसराजजी अहिर, राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री सन्मा. देंवेद्र फडणविस, राज्याचे तत्कालिन अर्थ, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुधिरभाऊ मुनगंटीवार तत्कालिन आदिवासी विकास मंत्री सन्मा. प्रा. अशोक उईके, मा. आयुक्त, मा. जिल्हाधिकारी यांच्या सह संबंधित सर्व अधिका-यांनी सन्मानित करून सन्मानचिन्ह व शासनाकडून या शौर्य विरांना प्रत्येकी 25 लक्ष रूपये सानुग्रह अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले होते व शासना कडून शिक्षण पात्रतेनुसार गृहविभागात नौकरी देण्याचे ठरविण्यात आले होते.\nसन्मानाने जगण्यासाठी नोकरीची आवश्यकता\nपरंतू अजूनही त्यांना नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू न झाल्याने आता कु. मनिषा धर्मा धुर्वे, उमाकांत सुरेश मडावी, प्रमेश सिताराम आडे, कविदास पांडूरंग काटमोडे आणि विकास महादेव सोयाम या सर्व शौर्य विरांनी विनंती अर्जाद्वारे नोकरी देण्याची मागणी केलेली असून त्यांनी केलेली मागणी त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता अत्यंत रास्त असून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी नोकरीची आवश्यकता आहे.\nक्लिक करा - हवामान विभागाने दिला गंभीर इशारा; मंगळवारी विदर्भाला शेवटचा दणका बसण्याची दाट शक्यता\nशिक्षण पात्रतेनुसार द्यावी नोकरी\nया पाचही एव्हरेस्ट विरांना त्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार गृह खात्यात पोलीस-शिपाई किंवा इतर तत्सम पदावर त्यांच्या शौर्याचा गौरव म्हणून विशेष बाब या सदराखाली शासकीय नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी शासन व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nखासगी व्यापाऱ्यांकडून कापूस उत्पादक शेतकर्‍यांची लूट; हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी\nराजुरा (जिल्हा चंद्रपूर) :सणासुदीच्या हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून लयलूट सुरू आहे. कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. गरजेपोटी शेतकरी खासगी व्यापाऱ्यांला का���ूस विक्री करीत आहे.परंतु खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून शासकीय हमिभवापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी करीत आहे. श\nआदर्श शाळांची श्रेयासाठी अदलाबदल, शिक्षण समितीने घेतला ठराव\nचंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने राज्य शासनाने अलीकडेच प्रत्येक जिल्ह्यांतील आदर्श शाळा जाहीर केल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा आदर्श शाळांची यादी जाहीर करण्यात आली. यादीत क्षेत्रातील गावांतील शाळा नसल्याचे पाहून सत्ताधाऱ्यांनी चक्क\n सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतरही तेलंगणाची मुजोरी कायम\nजिवती (जि. चंद्रपूर) ः महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील ‘ती’ वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्रातीलच आहेत, असा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिल्यानंतरही तेलंगणा राज्य त्या गावांवर आपला हक्क सांगत आहे. एवढेच नव्हे तर तेथील जमिनीचे मोजमाप सुद्धा सुरू केले आहे. महाराष्\nनवी इमारत असून वसतिगृह किरायाच्या खोलीत, पाण्याची सोयच नसल्याने करायचे काय\nगडचांदूर (जि. चंद्रपूर) : आदिवासी बांधवांसाठी अनेक शासकीय योजना आहेत. योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य व केंद्रात स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. गडचांदुर शहरात आदिवासी मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी वसतिगृहाची निर्मिती शासनाने केली. मात्र, पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने वसतिग\nगोंडकालीन साम्राज्याचा \"माणिक' पाहिलात काय... वाचा मग सविस्तर\nकोरपना (जि. चंद्रपूर) : माणिकगड किल्ला समुद्र सपाटीपासून 507 मीटर उंचावर बांधण्यात आला. तो तीस हेक्‍टरवर वसलेला आहे. किल्ला राजुरा, कोरपना आणि आता जिवती तालुक्‍यात समाविष्ट करण्यात आला आहे. नागवंशीय राजा महिन्दु योन यांनी माणिकगड किल्ला नव्या शतकात बांधल्याचा उल्लेख आहे. यांचे राज्य 9 ते 1\nतू सांग किती पैसे पाहिजे, फक्‍त माझी इच्छा पूर्ण कर...\nगडचांदूर (जि. चंद्रपूर) : कोरोनामुळे देश लॉक झाले आहे. नागरिकांना घराबाहेर निघनेही कठीण झाल्याने नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास हा दारुड्यांना होत असल्याचा दिसून येतो. दारू मिळत नसल्याने रोज दारू पिणाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत. यामुळे तळीरामांनी तहानलेल्या मन\n राग अनावर झाल्याने जन्मदात्याची मुलाकडून हत्या; तीन त���सांत आरोपी ताब्यात\nराजुरा (जि. चंद्रपूर) : कोरपना तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नांदगाव (सूर्या) येथील शंकर फोफरे (वय ४५) यांचा शनिवारी मुलगा राहुल (वय १८) याच्यासोबत सकाळी शेतात कामासाठी गेले असता वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीनंतर राग अनावर झाल्याने मुलाने जन्मदात्याची विळ्याने वडिलांची हत्या केली. यान\nशेतकरी दाम्पत्य करीत होते काम; पतीचा आवाज येत नसल्याने पत्नीने जाऊन बघितले असता झाला डोळ्यांसमोर अंधार\nराजुरा (जि. चंद्रपूर) : कोरपना तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नांदगाव (सुर्या) येथील शेतकरी शंकर फोफरे (वय ४५) हे शनिवारी तीन किमी अंतरावर असलेल्या कोराडी गावानजीक असलेल्या शेतात काम करीत होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर व गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार कर\n\"साहेब, कपाशीचा लागवड खर्चही नाही निघालो हो\"; बोंडअळीने बळीराजाच्या डोळ्यात पाणी\nराजुरा (जि. चंद्रपूर) : पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीनची लागवड मोठ्या क्षेत्रात होते. यावर्षी बोंडअळीचा विळखा कपाशीला बसला. त्यामुळे उभ्या कपाशीवर ट्रॅक्‍टर चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आले. नव्वद टक्‍के कपाशी बोंडअळी व बोंडसळ किडीने फस्त केल\n...अन्‌ मुरूम खोदता खोदता झाले त्याचे तळे\nराजुरा (जि. चंद्रपूर) : भोयगाव- गडचांदूर- जिवती या राज्य महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी एकोडी शिवारातील सुमारे दीड एकर जमिनीतून मुरमाचे उत्खनन केले गेले. मात्र, संबंधित कंत्राटदाराने मुरूम उत्खनन केलेले खड्डे बुजविलेच नाही. त्यानंतर त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने त्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/no-officer-turned-meeting-organised-mp-sadashiv-lokhande-50168", "date_download": "2021-06-20T00:42:31Z", "digest": "sha1:ZA3OD6RYG3G2S4Q75SEC4GQWD3XJZ3CP", "length": 17611, "nlines": 220, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "खासदार लोखंडे अध्यक्ष असलेल्या दिशा'च्या सभेला अधिकाऱ्यांचीच दांडी - No Officer Turned up for Meeting Organised by MP Sadashiv Lokhande | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखासदार ��ोखंडे अध्यक्ष असलेल्या दिशा'च्या सभेला अधिकाऱ्यांचीच दांडी\nखासदार लोखंडे अध्यक्ष असलेल्या दिशा'च्या सभेला अधिकाऱ्यांचीच दांडी\nखासदार लोखंडे अध्यक्ष असलेल्या दिशा'च्या सभेला अधिकाऱ्यांचीच दांडी\nखासदार लोखंडे अध्यक्ष असलेल्या दिशा'च्या सभेला अधिकाऱ्यांचीच दांडी\nखासदार लोखंडे अध्यक्ष असलेल्या दिशा'च्या सभेला अधिकाऱ्यांचीच दांडी\nशनिवार, 29 फेब्रुवारी 2020\nजिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीच्या (दिशा) सभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे समितीचे अध्यक्ष खासदार सदाशिव लोखंडे यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अनेक विभागांचे अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे सभा तहकूब करण्यात आली\nनगर : जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीच्या (दिशा) सभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे समितीचे अध्यक्ष खासदार सदाशिव लोखंडे यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अनेक विभागांचे अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे सभा तहकूब करण्यात आली. आता २१ मार्चला सभा होणार असून, सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.\nखासदार सदाशिव लोखंडे अध्यक्षस्थानी होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रभारी संचालक परीक्षित यादव आदी उपस्थित होते. रुग्णवाहिकेअभावी बाभूळवाडे येथील गरोदर महिलेच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार रुग्णवाहिका चालक व डॉक्‍टरवर काय कारवाई केली, याबाबत खासदार लोखंडे यांनी विचारणा केली.\nएनटी-ड वर्गाला एकही जागा आरक्षित नसल्याने @Pankajamunde मुख्यमंत्र्यांना निवदनhttps://t.co/4oFKVKnR4c #MPSC #Maharashtra #Employment\nमात्र, माहिती देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक अथवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यामुळे लोखंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत यादव यांना धारेवर धरले. बाह्यवळण रस्ता, उड्डाणपूल व नगर-शिर्डी मार्गाबाबत चर्चा झाली. मात्र, अधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तरे न मिळाल्याने दोन्ही खासदारांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीस अनेक विभागप्रमुख गैरहजर होते. दरम्यान, शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्‍न एक महिन्यात मार्गी लागणार असल्याचे खासदार डॉ. विखे यांनी पत्रकारांना सांगितले. त्या आधी सभेमध्ये विखे यांनी, उड्डाणपुलासाठी उपोषण करावे लागेल, असे म्हटले होते.\n१५० थाळ्यांच्या जेवणाचे काय\nसभा तहकूब झाल्यानंतर जिल्हाभरातून आलेले अनेक अधिकारी व पदाधिकारी सभागृहाबाहेर निघून गेले. त्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील अधिकाऱ्यांना १५० थाळ्या जेवणाचे काय करायचे, असा प्रश्‍न पडला. त्यांनी सभागृहात राहिलेल्या मोजक्‍याच लोकांना आग्रह करून जेवण दिले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यमंत्री तनपुरे यांच्यासह महापालिका आयुक्तांना खंडपीठाची नोटीस\nनगर : महापालिकेच्या (Mahapalika) नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता कल्याण बल्लाळ यांना पदावनत करण्याचे निर्देश राज्याच्या नगरविकास विभागाने दिले...\nशनिवार, 19 जून 2021\nसातारचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट झाले पिंपरी चिंचवडचे उपआयुक्त\nसातारा : सातारा नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांची बदली झाली असून त्‍यांच्‍याकडे पदोन्नतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्‍या उपआयुक्‍तपदाची...\nशनिवार, 19 जून 2021\nएक लाख अनधिकृत घरे अधिकृत होणार, भाजप पदाधिकाऱ्यांनी लगेचच घेतले श्रेय\nपिंपरीः पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) नवनगर विकास प्राधिकरण विलिनीकरणाचा पहिला फायदा प्राधिकरणातीलच एक लाख घरमालकांना होणार आहे. प्राधिकरणाच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nआदिवासी पट्टयांसाठी नरहरी झिरवळांनी थेट दिल्ली गाठली\nनाशिक : वनहक्क कायद्यांतर्गत राज्यातील शेकडो आदिवासींना प्रलंबित जमिनीचे वाटप लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ...\nशनिवार, 19 जून 2021\nनद्याजोड प्रकल्पात राजकारण नकोच : नरेंद्र घुले\nनेवासे : नगर आणि नाशिकचं पाणी मराठवाड्याला मिळणार का यावरून अनेकदा महाराष्ट्राचं राजकारण पेटलं होतं. राजकारण आणि नद्या-धरणे तसे हे भिन्न विषय....\nशनिवार, 19 जून 2021\nमहाविकास आघाडीसमोर साईबाबा संस्थानचे नवे मंडळ नियुक्तीचे आव्हान\nशिर्डी : पात्रतेचे निकष कठीण असल्याने, यापूर्वीच्या दोन राज्य सरकारांना पूर्णवेळ काम करू शकतील अशी मंडळे साईसंस्थानवर (Saibaba Sansthan) नियुक्त करता...\nशनिवार, 19 जून 2021\nभरणेंचे पालकमंत्रिपद घालविण्याचा प्रयत्न करणारांचा होणार 'करेक्ट कार्यक्रम'\nसोलापूर : सोलापूरच्या पालकमंत्रिपदावरून दत्तात्रेय भरणे यांना हटवा अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी का��ग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती....\nशुक्रवार, 18 जून 2021\nकंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला; पोलिसांचा लाठीचार्ज..\nबीड : कोव्हिड उपाय योजना व खरीप हंगामाचा आढावा बैठक आटोपून निघालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे व सामाजिक न्याय व...\nशुक्रवार, 18 जून 2021\nमी ठेकेदारांकडून कधीच पैसे घेत नाही, काम केले नाही तर कारवाई करतो......\nनागपूर : बुटीबोरी-वर्धा-यवतमाळ-लातूर-तुळजापूर हा रस्ता जगातील सुंदर रस्ता झाला आहे. पण या रस्त्यावर झाडे लावलेली नसल्याने मी त्या ठेकेदाराची बिले...\nशुक्रवार, 18 जून 2021\n\"सरकार तुमचं ऐकतंय..मग आंदोलने कशाला\nमुंबई : \"सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला त्यापेक्षा आपण एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्य्यांवर तोडगा काढू,\" असे...\nशुक्रवार, 18 जून 2021\nमहिलेवर अत्याचार प्रकरणी पोलिस निरीक्षक विकास वाघला अटक\nनगर : महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्याचे निलंबित पोलिस निरीक्षक विकास वाघ (Vikas Wagh) यांना तोफखाना पोलिसांनी नाशिक येथून...\nगुरुवार, 17 जून 2021\nकोरोना काळात तुम्ही देवदूत ठरलात.. विभागीय आयुक्तांकडून आॅक्सिजन टॅंकरचालकांचा गौरव..\nऔरंगाबाद : ऑक्सिजन टँकर चालकांच्या अथक परिश्रमाने तसेच अविरत वाहन चालवून नियोजित ठिकाणी वेळेत पोहचण्याने हजारो रुग्णांचे प्राण वाचले. त्यामुळे ...\nगुरुवार, 17 जून 2021\nनगर विकास खासदार सुजय विखे पाटील sujay vikhe patil\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/5397", "date_download": "2021-06-20T01:20:05Z", "digest": "sha1:NTTHHGBXM77V23SV5C7OJYEQNOQTHAS2", "length": 24575, "nlines": 280, "source_domain": "bahuvidh.com", "title": "कधी पाहुणचार, कधी अत्याचार - वाचस्पती - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nकधी पाहुणचार, कधी अत्याचार\nपुनश्च वाचस्पती 2018-08-22 06:00:32\nमहाराष्ट्र हा व्याख्याने, प्रवचने आणि भाषणांचा प्रांत आहे हे जेवढे खरे तेवढाच तो वक्त्यांची खोड मोडणारा प्रांतही आहे. कार्यकर्ते, आयोजक नावाचे प्राणी अनेकद�� व्याख्याने देण्यासाठी 'बकरा' शोधत असतात, शक्यतो फुकटचा. तर काही ठिकाणी खरोखरच उत्तम श्रोेते आणि आदर्श आयोजकही भेटतात. यापुढे जाऊन काही जण पाहुणचाराने सळो की पऴो करून सोडतात. अशा काही आंबट गोड अनुभवाची ही चवदार शिदोरी उघडली आहे वाचस्पतींनी. मूळ लेख कधी काळी चित्रमयजगत् मध्ये आला होता.\nपूर्वीच्या एका संस्थानाची ती राजधानी. तेथून व्याख्यानाचे निमंत्रण मला आले-एकदा नव्हे, अक्षरशः आठ वेळा. तेथील तरुण-तरतरीत कार्यकर्ता मला बोलावण्यास आला. मौज अशी की, माझी बाहेर पडण्याची वेळ नि त्याची निमंत्रणास येण्याची वेळ एकच पडावयाची; त्यामुळे आम्हां दोघांची गांठ काही पडावयाची नाही. पण तो कार्यकर्ता होता ‘एका कोळीया’च्या वंशातला\nत्या कार्यकर्त्याने एक सविस्तर पत्र माझे घरी लिहून ठेवले- आणि मला व्याख्यानास येण्यास आळवून-आर्जवून लिहिले. “जावईबुवांसारखे आपल्याला इतके अगत्याने नि सन्मानाने बोलवायला कोण बसलेय” असा विचार करून मी लगेच त्या कार्यकर्त्याला उत्तर ठोकून दिले, ‘येतो’ म्हणून. कोणत्या मोटारीने, किती वाजतां, आमची स्वारी त्या संस्थानी राजधानीत दाखल होणार याची नक्की वेळही मी कळविली.\nमाझे मन मारे मांडे खात होते की, आपण मोटारीतून उतरतांच, संस्थानची तमाम शिबंदी आपल्या स्वागतार्थ उभी असेल-संस्थानी बँड वाजू लागेल-आपल्याला पुष्पहार घालण्यांत नागरिकांमध्ये चुरस लागेल-मग मिरवणूक-पानसुपाऱ्या....\n दोन मळके टांगेवा ...\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nविनोद , चित्रमयजगत् , अनुभव , वाचस्पती\nकिती मजेशीर अनुभव आले आहेत लेखकाला ........अनुभवांची जंत्री विलक्षणच\nवाचस्पती टोपणनाव असणार . खरे नाव जाणण्याची उत्सुकता लेख वाचल्यावर लागली. झक्कास लेख\nछान लेख. तपकिरीचा दारूगोळा आपल्या नाकाच्या तोफेंत जे ठांसठांसून भरीत होते, त्यांच्या बाजूने शिकांचे गोळे सटासट् सुटूं लागले..... प्रसंग ळ्यासमोर उभा राहिला.\nखूपच छान . वाचताना चित्र दिसत होते...परत वाचून आनंद क्रमप्राप्त....\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी ���ाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82", "date_download": "2021-06-20T00:33:12Z", "digest": "sha1:JLTH5YYRA3L23BGKIMBJZ5KJN2TCF2ZY", "length": 8584, "nlines": 299, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎संगणकी़य विषाणुप्रतिबंधकांची(Antivirus) प्रमुख नावे: यादी व्यवस्थित केली.\nसंगणकीय विषाणूपासुन बचाव हि माहिती वाढवली आहे.\nफिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)\nसांगकाम्याने वाढविले: jv:Virus komputer\nसंगणकी़य विषाणूपान संगणकीय विषाणू कडे Czeror स्थानांतरीत\nr2.6.4) (सांगकाम्याने काढले: ku:Vîrus\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mhr:Вирус\nसांगकाम्याने वाढविले: kn:ಕಂಪ್ಯೂಟರ್ ವೈರಸ್‌\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: is:Tölvuveira\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/ratnagiri-police-take-action-as-the-basin-water-is-being-sold-to-passengers-in-jamnagar-express-update-433468.html", "date_download": "2021-06-20T00:29:35Z", "digest": "sha1:3RP45DVUCLQI23OZW7NLHJNXWTDHJ247", "length": 19868, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुम्ही एक्स्प्रेसमध्ये मिळणारी पाण्याची बाटली खरेदी करता? सावधान! आधी पाणी विक्रेत्याचा 'हा' प्रताप बघाच! konkan railway ratnagiri-police-take-action-as-the-basin-water-is-being-sold-to-passengers-in-jamnagar-express | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपुण्यात खडकवासला सेल्फी पॉईंटची तोडफोड, 2 दिवसांपूर्वीच झालं होतं उद्घाटन\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर ट��म इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nIAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nतुम्ही एक्स्प्रेसमध्ये मिळणारी पाण्याची बाटली खरेदी करता सावधान आधी पाणी विक्रेत्याचा 'हा' प्रताप बघाच\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलो ऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले, चार महिन्यांनंतर घडलं असं काही...\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19 : सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nतुम्ही एक्स्प्रेसमध्ये मिळणारी पाण्याची बाटली खरेदी करता सावधान आधी पाणी विक्रेत्याचा 'हा' प्रताप बघाच\nसीलबंद बॉटलमध्ये बेसिनच्या नळाचं पाणी भरून तो प्रवाशांना विकत असल्याचं एका प्रवाशाने पाहिलं. त्यानंतर या प्रवाशानं रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली.\nरत्नागिरी, 06 फेब्रुवारी : कोकण रेल्वेमधून प्रवास करणारे प्रवासी असाल तर पाण्याची सीलबंद बाटली घेताना जरा विचार करा. तुम्ही शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजताय खरे, पण त्या सीलबंद बाटलीतलं पाणी नेमकं कुठून आलंय याची खात्री देता येणार नाही. प्रवाशांना सीलबंद बॉटलमधून बेसिनच्या नळाचं पाणी भरून विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीमध्ये उघड झाला आहे. हे लक्षात येताच प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकारानंतर रत्नागिरी रेल्वे पोलिसांनी विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.\nपाण्यासाठी योग्य दर देऊनही कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळलं जात आहे. याप्रकरणी प्रवाशाने तक्रार केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तक्रारीनंतर कारवाई करत रवींद्र व्यास या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रवींद्र हा मुळचा गुजरातचा रहिवाशी असून तो जामनगर एक्स्प्रेसमध्ये पिण्याच्या पाण्याची विक्री करत होता. दरम्यान, सीलबंद बॉटलमध्ये बेसिनच्या नळाचं पाणी भरून तो प्र���ाशांना विकत असल्याचं एका प्रवाशाने पाहिलं. त्यानंतर या प्रवाशानं रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी रवींद्रवर अटकेची कारवाई केली आहे. आपण रेल्वेमध्ये बेसिनच्या नळाचं पाणी सीलबंद बाटलीतून विकत असल्याचं रवींद्रने कबूल केलं आहे. आपण सुरुवातीला नळाचं पाणी भरून विकण्यास सुरूवात केली तेव्हा ही बाब कोणत्याच प्रवाशाच्या लक्षात आली नसल्याने आपण पाण्याची विक्री सुरूच ठेवल्याचं त्यानं यावेळी सांगितलं.\nप्रवाशांना चांगल्या सुविधा का नाही\nरेल्वेमध्ये अनेकदा असे प्रकार घडत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. परंतु, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. अशा घटना गांभीर्याने घेण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. जामनगर एक्स्प्रेसमधील या प्रकारानंतर प्रवाशानंतर मिळणाऱ्या सुविधांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.\n'News 18 लोकमत'चा इम्पॅक्ट: गुलाबी रस्त्याबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय\nश्रेयाच्या हस्ताक्षराने जयंत पाटीलही भारावले.. म्हणाले, 'व्वा श्रेया\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nअपार्टमेंटमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट; पोलिसांनी छापा टाकत केला भांडाफोड\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/category/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/page/3/", "date_download": "2021-06-20T00:46:15Z", "digest": "sha1:SM6HYE3QI6I3623WGPSPNAAM5OSKELPW", "length": 11935, "nlines": 154, "source_domain": "mahapolitics.com", "title": "जळगाव – Page 3 – Mahapolitics", "raw_content": "\n…अन्यथा 5 दिवसांमध्ये पक्षांतर करणार, एकनाथ खडसेंचा इशारा\nजळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे.भाजपमधील घरभेद्यांवर कारवाई करा अन्यथा आपण 5 दिवसांमध्ये पक्षांतर करणार असल ...\nब्रेकिंग न्यूज – एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर\nमुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासांत जळगावामध्ये वेगवान र ...\nएकनाथ खडसेंबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत\nमुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळेच संकेत दिले आहेत.एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ ...\nसंसदेत हसण्यामागचं काय आहे कारण, खासदार रक्षा खडसे म्हणतात…\nजळगांव - बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा संसदेतील हसतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. भाजप खासदार भारती पवार एका ...\nपदासाठी नाही तर महाराष्ट्र घडवण्यासाठी ही यात्रा काढली – आदित्य ठाकरे\nजळगाव - युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज जळगाव जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नवा ...\nफडणवीसांच्या जागी गिरीश महाजनांच्या गळ्यात पडणार मुख्यमंत्रीपदाची माळ \nजळगाव - लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. अशातच जळगावात जलसंपदामंत्री गिरीश महाजन या ...\nतेव्हा यांना ईव्हीएम चालले, मग आता गडबड कशी \nजळगाव - ईव्हीएम काँग्रेसनेच आणलं. चार राज्यात भाजपचा पराभव झाला तेव्हा यांना ईव्हीएम चालले. पण भाजपचा विजय झाला की ईव्हीएममध्ये गडबड असल्याचे सांगितले ...\nजळगाव – भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाजप उमेदवार अडचणीत, आघाडाली फायदा \nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाटील यांच्या वडिलांवर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन ...\nजळगाव – मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे \nजळगाव - जळगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही आंदोलकांनी काळे झें��े दाखविले आहेत. जळगाव लोकसभेचे भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारा ...\nजळगावातील मेळाव्यात गिरीश महाजन यांना मारहाण\nजळगाव - जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मारहाण करण्यात आली आहे.अमळनेर येथील भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यात हा प्रकार घडला असून यावेळी भाजपचे जिल्हाध्य ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/985758", "date_download": "2021-06-20T00:39:09Z", "digest": "sha1:V3Z5OX2LH7RTGZFHLJPGPUEEH3JIGWIC", "length": 3449, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ओमानचे आखात\" च्या विविध आ��ृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ओमानचे आखात\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:१०, १० मे २०१२ ची आवृत्ती\nनिनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985451 परतवली.\n२३:५२, ९ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n०१:१०, १० मे २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nशंतनू (चर्चा | योगदान)\n(निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985451 परतवली.)\n'''ओमानचे आखात''' किंवा '''ओमानचा समुद्र''' (अरबी: خليج عُمان‎ ''हलिज उमान'', किंवा خليج مکران ''हलिज मकराण'', पर्शियन: دریای عمان ''दऱ्यादर्या ए ओम्मान'') [[अरबी समुद्र|अरबी समुद्राला]] [[होर्मुझची सामुद्रधुनी|होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे]] [[इराणचे आखात|इराणच्या आखाताशी]] जोडणारा समुद्री भाग आहे. अधिकृतरीत्या याची गणना [[आखात]] किंवा [[समुद्र]] अशी न करता [[सामुद्रधुनी]] अशी करण्यात येते. तसेच याला अरबी समुद्राचा भाग न मानता इराणच्या आखाताचा भाग समजले जाते.\nयाच्या उत्तर तीरावर [[पाकिस्तान]] आणि [[इराण]] तर दक्षिण तीरावर [[ओमान]] व [[संयुक्त अरब अमिराती]] आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/remembrance-of-the-campaign-by-the-activists-reminded-them-of-the-campaign/", "date_download": "2021-06-20T00:28:34Z", "digest": "sha1:44EVULWPOF746S7UJ3LOAL36536DRI35", "length": 12809, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रमुद कार्यकर्त्यांनी कृतीतून प्रचाराची जागवली आठवण – Dainik Prabhat", "raw_content": "\nश्रमुद कार्यकर्त्यांनी कृतीतून प्रचाराची जागवली आठवण\nसातारा – सध्या निवडणुकीच्या बाजारात अनेक बिदागी बहादूर काम करीत आहेत. काहीजण देखावा करून पैसे घेऊन जात आहेत तर काही जण सुस्त पडले आहेत. अशावेळी कोणतीही अपेक्षा न ठेवता घरची चटणी-भाकरी घेऊन प्रचारार्थ बाहेर पडलेल्या श्रमिक मुक्ती दलाच्या धरणग्रस्थानी प्रचाराच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nसातारा जिल्ह्यातील कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी, वांग-मराठवाडी, निरा-देवधर, महू-हातगेघर, कण्हेर, तारळी, जिहे-कठापूर पाणी उपसा सिंचन योजना अशा शेतीला व पिण्याच्या पाणीसाठा करण्यासाठी सुमारे पाच लाख भूमिपुत्रांना आपल्या वडिलोपार्जित जमिनीचा त्याग करावा लागला आहे. आजही शासन स्तरावर संघर्ष करावा लागत आहे. तरीही लोकशाही मार्गाने हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मतदानाचे सर्वा���िक कर्तव्य सातारा जिल्हात धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अभयारण्य ग्रस्त, महामार्ग ग्रस्त करीत आहेत. एवढंच नव्हे तर घरी बसून लोकशाहीचे गोडवे गण्यापेक्षा थेट निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रचारात उतरून आपले म्हणणे मांडत आहेत.\nकोणत्याही परिस्थितीत आमिषाला बळी न पडता घरची परिस्थिती बेताची असतानाही स्वतःची चटणी-भाकरी व पिण्याचे पाणी सोबत घेऊन येणारे धरणग्रस्त पाहून अनेकांना जुन्या काळातील निवडणुकीच्या प्रचाराची चुणूक पाहण्यास मिळू लागली आहे. काल बुधवारी दि 10 एप्रिल रोजी भर दुपारी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी साताऱ्यातील रिसॉर्ट मंडपात धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांचा मेळावा घेतला होता. संविधान व लोकशाही मूल्य टिकविण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत काही अटीवर भूमिका मान्य करण्यास भाग पाडले त्यानंतर जाहीर पाठींबा दिला होता. यावेळी कोणत्याही श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यानी साधे पिण्याच्या पाण्याची सुद्धा अपेक्षा ठेवली नव्हती. जावळी, पाटण, कराड, सातारा, खंडाळा, वाई, खटाव, कोरेगाव तालुक्‍यातील श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त स्वयं प्रेरणेने मेळाव्याला उपस्थित राहून पाठिंबा देत होते. तर काही समर्थक कार्यकर्ते आलिशान वाहनातून येऊन मेळाव्याचे निरीक्षण करून इतरांना माहिती पुरवत होते.\nमेळावा झाल्यानंतर ज्याठिकाणी सावली दिसत आहे त्याजागी बसून घरातील चटणी-भाकरी खाऊन धरणग्रस्थानी तृप्तीचे समाधानाने ढेकर देऊन घरची वाट धरली होती. मतदान हे श्रेष्ठ दान आहे ते कधीच विकणार नाही असा पुन्हा एकदा निर्धार केला. धरणग्रस्त किसन सुतार, रामू धोंडिबा कदम, यसाबाई घुमरे, गीताबाई पवार, शारदा पवार यांच्यासारख्या अनेक धरणग्रस्थानी सोबत भाजी, चटणी, भाकरी घेऊन प्राचारात विना अनुदानित सहभाग घेतला होता. अलिकडे संघटना, जातीजमातीच्या नावाने ओळखले जाणारे व्यवसायिक कार्यकर्ते व बिदागी घेऊन प्रचार करण्याच्या काळात श्रमिक मुक्ती दलाने सातारा जिल्हात एक आदर्श घालून दिला आहे.\nयावेळी डॉ. भारत पाटणकर, डॉ. प्रशांत पन्हाळकर, श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, प्रवीण धस्के, युवा नेते तेजस शिंदे, अशोक सावंत, चंद्रकांत पाटील व राजकु��ार पाटील यांच्या सह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांचे आयोजकांनी आभार मानले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुलगी झाली म्हणून छळ\nछत्तीसगडमधील चकमकीत नक्षलवादी ठार; जवान जखमी\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\nमल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरील पूल गेला वाहून\nसातारा – जिल्ह्यातील नऊ बाधितांचा मृत्यू\nपावसामुळे विडणीजवळ तेरा तास वाहतूक ठप्प\nएसटी सेवेपासून अनेक गावे वंचित\nअतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा\nपुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-vidarbha/akola-32-reports-were-corona-positive-same-day-sunday-294110", "date_download": "2021-06-20T01:48:06Z", "digest": "sha1:BQVWRK5QZ2L7JKVNYPKNLG3XLMVJ45YH", "length": 16863, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Big Breaking : अकोल्यात रविवारी कोरोनाचा भडका; एकाच दिवशी 32 अहवाल पॉझिटिव्ह", "raw_content": "\nविशेष म्हणजे आज प्राप्त झालेल्या बत्तीस अहवालांमध्ये एका माजी नगरसेवकासह एका पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.\nBig Breaking : अकोल्यात रविवारी कोरोनाचा भडका; एकाच दिवशी 32 अहवाल पॉझिटिव्ह\nअकोला : मागील दोन दिवसापासून पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याची गती काहीशी मंदावली होती. मात्र अशातच रविवारी सकाळी प्राप्त झालेल्या एकूण 169 अहवाल पैकी तब्बल बत्तीस अहवाल हे पॉझिटिव्ह आले असून एकाच दिवशी कोरोनाने मागील दोन दिवसाची तूट भरून काढली आहे.\nविशेष म्हणजे आज प्राप्त झालेल्या बत्तीस अहवालांमध्ये एका माजी नगरसेवकासह एका पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद���यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी 169 अहवाल प्राप्त झाले त्यामध्ये 32 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत.\nआवश्यक वाचा - अबब सोन्यापेक्षाही महाग असलेल्या कस्तुरीच्या मातीची हवेली, तीही महाराष्ट्रातील या जिल्ह्यात, सुगंधासाठी पर्यटकही...\nमुर्तीजापुर येथील रुग्णाचा मृत्यू\nएक रुग्ण मयत असून तो 13 मे रोजी मयत झाला असून त्याचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे.हा रुग्ण 48 वर्षीय पुरुष असून मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे.\nहेही वाचा - Lockdown : 'तुम्ही कंटेन्मेंट झोनमध्ये आहात विसरलाय वाटतेय...'\nरविवारी या भागात आढळले रुग्ण\nरविवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णात 10 महिला व 22 पुरुष आहेत. एक महिला जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे. तारफ़ैल-चार,माळीपूरा-चार, खैर मोहम्मद प्लॉट-चार\nआंबेडकर नगर-तीन, ताजनापेठ-तीन, अकोटफ़ैल-तीन तर\nमुर्तिजापूर, आगरवेस, बिरलागेट जठारपेठ,खरप, काळा मारोती, ओल्ड आळशी प्लॉट, वर्धमान डुप्लेक्स राजपुतपुरा, रामदासपेठ पोलीस क्वांर्टर, नायगाव, खोलेश्वर, शास्त्रीनगर येथील प्रत्येकी एक आहेत. सोबतच आज 17 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.\n एकाच दिवशी 37 पॉझिटिव्ह, कोरोना बाधीत पोहचले अडीचशेपार, दिवसागणिक वाढतोय धोका\nअकोला : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळण्याची गती मंदावलेल्या अकोल्यात रविवारी (ता.१७) या एकाच दिवशी तब्बल ३७ कोरोना बाधित रुग्ण आढळले. यामध्ये एका माजी नगरसेवकासह एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. रविवारी संसर्ग तपासणीचे १७६ अहवाल प्राप्त झाले.\nबुलडाण्यातील पॉझिटीव्ह रुग्णांमुळे आता अकोल्यातही खबरदारीची गरज\nअकोला : सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात शनिवारी (ता.२८) रात्री कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण दाखल झाले. हे दोन्ही संशयित रुग्ण मूर्तिजापूर येथील रहिवासी असून, त्यांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. तर अतिदक्षता कक्षात दाखल एकाचा वैद्यकीय चाचणी अहवाल निगेट\nLockdown : ग्रामीण भागात अर्थचक्राला गती; ‘नॉन रेड झोन’मधील नागरिकांना हा दिलासा\nअकोला : ‘नॉन रेड झोन’ असलेल्या ग्रामीण भागात 22 मेपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश काढले असून, ग्रामीण भागात आता बहुतांश व्यवहार सुरू होणार असल्यामुळे अर्थचक्राला गती मिळणार आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत एसटी प्रवासही सु\n चक्क लॉकडाऊनमध्येच उसळली बाजारात गर्दी\nमूर्तिजापूर (जि. अकोला) : शहरातील सार्वजनिक ठिकाणी उसळणारी आणि विशेषतः मंगळवार (ता.7) बाजारात उसळलेली गर्दी लॉकडाउन अनलॉक झाल्याची निदर्शक ठरली. एकंदरीतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची सर्रास ऐशीतैशी केल्या जात असल्याची वास्तवकिता आहे. संपूर्ण जगाला मृत्युंच्या दाढेत ढकलायला निघालेल्या कोरो\n पोलिसांची नजर तुमच्यावर; खावी लागणार कारागृहाची हवा\nमूर्तिजापूर (जि. अकोला) : व्हॉटस् ॲप, फेसबुक सारख्या सामाजिक माध्यमांवरून केल्या जाणाऱ्या कुठल्याही आक्षेपार्ह चुकीला माफी नसून कारागृहाची हवा अन् लाखाचा दंड ठोठावण्याची तरतूद असणारा फतवा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातून रविवारी (ता.5) निघाला आहे. एसडीपीओंच्या स्वाक्षरीनिशी बाहे\nदेशातील आरोग्य यंत्रणा पडू शकते अपुरी\nअकोला : कोरोनासारख्या अचानक अालेल्या महाभयंकर आजारापुढे अमेरिका, इटलीसारखी प्रगत राष्ट्रे अपुऱ्या वैद्यकीय यंत्रणेमुळे हतबल झाली आहेत. कोरोनाचा प्रसार झाल्यास भारताच्या लोकसंख्येचा आणि उपलब्ध सामग्रीचा विचार केल्यास अनेकांना रुग्णालयापर्यंतही आणणे जिकिरीचे ठरेल. अकोला जिल्ह्याची लोकसंख्या\nसात हजारावर प्रवाशांनी ओलांडली ‘डेडलाईन’\nअकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध स्तरावर उपाययाेजना करण्यात येत असून बाहेर गावावरुन जिल्ह्यात १९ हजार २९६ प्रवाशी परतले आहेत. त्यापैकी १९ हजार १७८ प्रवाशांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या प्रवाशांपैकी सात हजा\nबाजार समित्यांमध्ये आता गव्हाची खरेदी टोकन पद्धतीने\nअकोला : राज्याचे पणन संचालक व सहकारी संस्थेचे अमरावती विभागीय सहनिबंधक यांच्या निर्देशांचे अनुषंगाने कोरोना विषाणू प्रतीबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करुन, जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सुरळीत चालू ठेवल्याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे स्तरावरून नियोजन करण्यात आले आहे.\nउपासमार होणार नाही; डिस्टन्सिंगही राखल्या जाईल\nमूर्तिजापू��� (जि. अकोला) : कोरोना विषाणू विरुद्ध लढ्याच्या सावटात स्वयंसेवी संस्था किंवा दानशूर लोकांची मदत गरजवंतांपर्यंत नेमकेपणाने पोहोचण्याच्या दृष्टीने एका अभिनव उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन येथील उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी सोमवारी केले.\nदार उघड आता दार उघड...बाजार समित्यांचे दार उघड\nअकोला : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्यामध्येच शेतमाल विक्रीची एकमेव बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या सुद्धा बंद पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कोट्यवधीचा शेतमाल शेतातच पडून खराब होत असून, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे ब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/district-collectors-two-wheeler-ride-sand-smugler-scars-nanded-news-315963", "date_download": "2021-06-20T01:16:27Z", "digest": "sha1:DXLN6SM24HXOXHFT75KIDDGAZTFBACBA", "length": 19531, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जिल्हाधिकाऱ्यांची दुचाकीवरुन सवारी, वाळू माफियांचे धाबे दणाणले", "raw_content": "\nमोटारसायकल चालवत जिल्हाधिकारी डॉ. विपीन नायगावचे आमदार राजेश पवार हे धनज, मेळगाव परिसरात पाहणी. कुंटूर, सांगवी, धनज, मेळगाव रस्त्याची केली पाहणी, रस्ता दुरुस्त होईपर्यंत हायवा टिपरला बंदी.\nजिल्हाधिकाऱ्यांची दुचाकीवरुन सवारी, वाळू माफियांचे धाबे दणाणले\nनांदेड : नायगाव तालुक्यतील वाळू वाहतुकीच्या ट्रकमुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. या रस्त्यावरुन वाहनेच काय पायी सुद्धा चालणे अवघड आहे. परिसरातील शेतकरी, वाहनधारक आणि पादचारी यांच्या तक्रारी येत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी नायगावचे आमदार राजेश पवार यांच्यासमवते या कुंटुर, मेळगाव, धनज आणि सांगवी या रस्त्याची पाहणी केली.\nचक्क दुचाकीवर जिल्हाधिकारी आल्याने या परिसरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले. त्यांनी शेतकऱ्यांना दिलास देत रस्ते दुरुस्त झआल्याशिवाय हायवा ट्रकला परवनागी देउ नये अशा सुचना प्रशासनाला दिल्या आहेत.\nरस्त्यांची झालेली दुरवस्था माध्यमातून चव्हाट्यावर\nवाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे कुंटूर परिसरातील अनेक गावातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. रस्ते होत्याचे नव्हते झाल्याने या मार्गावरून प्रवास करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांची झालेली दुर��स्था माध्यमातून चव्हाट्यावर येताच नायगावचे आमदार राजेश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह या भागात चक्क दुचाकीवरून जाऊन रस्त्यांची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी या रस्त्याची पाहणी करून या भागात आता अवजड वाहनांना बंदी घातली आहे. त्यामुळे नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरात यापुढे रेतीची वाहतूक करणाऱ्या कोणत्याही वाहनाला वाहतूक करता येणार नाही. अशा वाहनांवर तगडी कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.\nहेही वाचा - मांजरा नदीवर येसगीला ९७ कोटींचा नवीन पुल होणार\nरस्त्यात चिखल आणि खड्डे दिसुन आले\nवाळूची अवैध वाहतूक आणि रस्त्यांची बिकट अवस्था या विषयी देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगवी, धनंज, मेळगाव रस्त्याची पहाणी करण्यासाठी आले होते. रस्त्यात चिखल आणि खड्डे दिसुन आले. शिवाय अंगनवाडीचा खाऊ घेऊन जाणारे वाहन खड्यात अडकुन बसले होते. अंगणवाडीचा खाऊ कर्मचारी डोक्यावरून घेऊन जात होते. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी व आमदार यांची वाहन रस्त्यातच अडकली. त्यामुळे दोघांनीही दुचाकीवरून प्रवास करत रस्त्याची पाहणी केली.\nशेती पीक घेण्यासाठी वापरा वाळू साठा नको\nरेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनावर या भागात वाहतुकीसाठी बंदी घालण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिले. या प्रकरणी नायगाव तहसीलदार सुरेखा नांदे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कारण लिलाव झाला नसतानाही रेतीची वाहतूक होत असताना तहसीलदार कारवाई करत नसल्याच्या तक्रारी यावेळी अनेकांनी केल्या. या सर्व समस्याची चौकशई करु असा विश्‍वास शेतकऱ्यांना दिली. एवढेच नाही तर आपली शेती पीक घेण्यासाठी वापरा वाळू साठा करण्यासाठी नाही असा सल्लाही त्यांनी दिला.\nकोरोना : सचखंड गुरूद्वारा बोर्ड अधिक्षकांसह ६० जणांवर गुन्हे\nनांदेड : कोरोना या महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. हा आजार पसरणार नाही यासाठी शासनाकडून जमावबंदी लागु करण्यात आली. मात्र जमावबंदी व लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या सचखंड गुरूद्वारा बोर्डाच्या अधिक्षक व ओएसडीसह जिल्हाभरात मंगळवारी (ता. ३१) रात्री उशिरा ६० जणाविरुद्ध विवि\nबायकोचा पाठलाग करणाऱ्यावर टाकले पेट्रोल अन्...\nनांदेड : पत्नीसोबत अनैत��क संबंध उघड झाल्याने संतप्त पतीने एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ता. ३१ मार्चच्या दुपारी चारच्या सुमारास बरबडा (ता. नायगाव) येथे घडली. कुंटूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी\nनांदेड २०२ रुग्ण कोरोना मुक्त, २१६ जण पॉझिटिव्ह\nनांदेड : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होतेय असे वाटत असताना बुधवारी (ता. २६) प्राप्त झालेल्या ७३७ अहवालापैकी ५१४ जण निगेटिव्ह तर २१६ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर २०२ रुग्ण कोरोना मुक्त झाले व दिवसभरात पाच जाणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल\nनांदेडला रविवारी मोठा धक्का, ३०१ जण पॉझिटिव्ह; १२९ कोरोना मुक्त, पाच रुग्णांचा मृत्यू\nनांदेड : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. शनिवारी (ता.२९)घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी रविवारी (ता.३०) एक हजार ३५२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ९६४ निगेटिव्ह तर ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे २४ तासात उपचारादरम्यान पाच को\nलॉकडाऊन : रोजगाराविना थांबला चुलीचा धूर\nनांदेड : माहामारी बनून आली कोरोना, त्याने आम्हाला बाहेर काम मिळेना, कामाविना पैसा हाती येईना, पैशाविना सावकार किराना देईना, किरानाविना चूल पेटेना, चुलीविना घरात अन्न शिजेना, अन्नाविना भूक काही मिटेना... या सर्व अडचणींनी संसार नीट चालेना, अशी दुःखी जीवनाची व्यथा कहाळा बु. (ता. नायगाव) येथी\nविधायक : पालावरील कुटुंबियांचे पाणावले डोळे, कशामुळे\nनांदेड : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन सुरू आहे. नांदेडमध्येही लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नायगाव रोडवरील तुप्पा लगतच्या जवाहरनगर येथे असेच काही कुटुंब जे डब्बे, चाळण्या विकून पोट भारतात; अशा कुटु\nनांदेड : बिनविरोध निवडणूक झाल्यास गाव दत्तक घेणार- आ. राजेश पवार\nनायगाव (जिल्हा नांदेड) : गुलाबी थंडीत गावचे राजकारण तापत असतांना या भागाचे आमदार राजेश पवार यांनी ज्या गावची निवडणूक बिनविरोध होईल त्या गावात विकासाच्या योजना राबवण्यासाठी 'दत्तक गाव योजना' राबवण्याची अभिनव कल्पना समाजमाध्यमातून मांडली आहे. गावच्या हितासाठी हा निर्णय चांगला असला तरी राजकीय\nनांदेड : दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक: दोन तरुण ठार, नायगाव तालुक्यातील घटना\nनायगाव ( जिल्हा नांदेड ) : घरातून शेताकडे जातो असे सांगून निघालेल्या दोन तरुणांच्या दुचाकीला नायगाव तालुक्यातील मुगाव पाटीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एक जन जागीच ठार तर दुसरा रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू पावल्याची घटना बुधवारी (ता. २३) रोजी रात्री घडली. या प्रकरणी नायगाव पोलिस\nफुटपाथवरील तीन मुलांना मिळाला हक्काचा निवारा\nनांदेड - रस्त्याच्या कडेला आसरा घेणाऱ्या परिवाराबद्दल अनेकांना काही वेळापूर्ती का होईना सहानुभुती वाटते; मात्र थोड्या वेळाने गाडी पुढे निघुन गेल्याने ती व्यक्ती दुसऱ्याच कामात व्यस्त होते आणि उघड्यावर रहाणाऱ्यांबद्दलची समाजाची सहानुभुती अपसुकच गळुन पडते. हे अगदी वास्तव आहे. मात्र नायगाव ता\nनांदेड : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील तिघांना आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करणार- सीआयडी\nनांदेड : संबंध राज्यभर गाजलेल्या नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील शासकिय धान्य घोटाळ्यातील भुमीगत असलेल्या तिघांना अखेर सोमवारी (ता. २०) दुपारी राज्य गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) चे पोलिस उपाधीक्षक मच्छींद्र खाडे यांनी अटक केली. यानंतर त्यांना नायगाव न्यायालयसमोर हजर केले. न्यायालयाने तिघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/maratha-community-every-battle-vikhe-patils-determination-77089", "date_download": "2021-06-20T01:46:02Z", "digest": "sha1:XSF5ZMDETE73E2DCMRJEEWMANWKQQHQA", "length": 17936, "nlines": 216, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "प्रत्येक लढाईत मराठा समाजाच्या बरोबर ः विखे पाटील यांचा निश्चय - With the Maratha community in every battle: Vikhe Patil's determination | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रत्येक लढाईत मराठा समाजाच्या बरोबर ः विखे पाटील यांचा निश्चय\nप्रत्येक लढाईत मराठा समाजाच्या बरोबर ः विखे पाटील यांचा निश्चय\nप्रत्येक लढाईत मराठा समाजाच्या बरोबर ः विखे पाटील यांचा निश्चय\nसोमवार, 31 मे 2021\nहे सरकार स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आता केंद्र ���रकारकडे बोट दाखवत आहे. या पुढील प्रत्येक लढाईत मी मराठा समाजाबरोबर आहे.\nशेवगाव : \"मागील राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण टिकविण्यासाठी कायदेशीर भूमिका मांडण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याने सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले आहे. मात्र, हे सरकार स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आता केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. या पुढील प्रत्येक लढाईत मी मराठा समाजाबरोबर आहे,'' असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी केले. (With the Maratha community in every battle: Vikhe Patil's determination)\nमराठा आरक्षणाच्या सद्यःस्थितीबाबत शहरातील स्वराज मंगल कार्यालयामध्ये मराठा समाजातील युवक- युवतींशी आरक्षणासंदर्भात बैठकीत विखे बोलत होते. यावेळी आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, शिवाजीराव देवढे, नगरसेवक सागर फडके, बापूसाहेब गवळी, चंद्रकांत गरड, विजय कापरे, राजेंद्र झरेकर, डॉ. नीरज लांडे, रवींद्र सुरवसे, सरपंच विष्णू घनवट, चंद्रकांत लबडे, संदीप पातकळ, माऊली खबाले आदी उपस्थित होते.\nविखे पाटील म्हणाले, \"\"आरक्षणासाठी भाजप नेहमीच आग्रही आहे. यापुढील प्रत्येक लढाईत तो मराठा समाजाबरोबर आहे. सध्याचे महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाबाबत सुरवातीपासून गंभीर नसल्याने, खटल्याच्या कामकाजासाठी सर्वोच्च न्यायालयाला लागणारी कागदपत्रे इंग्रजीत भाषांतर करून उपलब्ध करून देता आली नाहीत. सरकारमधील मंत्री विसंगत विधाने करून केंद्र व राज्यात विनाकारण वाद निर्माण करीत आहेत.''\nआमदार राजळे म्हणाल्या, \"\"मराठा समाजातील अनेक पिढ्या शेतीमातीत खपल्या; मात्र भूमिपुत्र हक्काच्या शिक्षण व नोकरीपासून उपेक्षित राहिला आहे. आरक्षणासंदर्भात पक्ष व लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेहमीच मराठा समाजासोबत आहोत.''\nसंभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव मुन्ना बोरुडे यांनी आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजे भोसले जो निर्णय घेतील त्यामागे सकल मराठा समाजाने खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका मांडली. प्रशांत भराट यांनी प्रास्ताविक तुषार पुरनाळे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल सागडे यांनी आभार मानले.\nदरम्यान, विजय कापरे मित्रमंडळाकडून कोविड सेंटरसाठी मोफत पोर्टेबल ऑक्‍सिजन सिलिंडर विखे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले, तर सागर फडके मित्रमंडळाकडून लोणी येथील कोविड सेंटरसाठी 11 हजार रुपयांचा धनादेश आमदार राजळे यांच्या हस्ते आमदार विखेंकडे देण्यात आला.\nफुकट मिळेना, विकत लस घ्या\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआम्हाला एकट्याला लढू द्या, मग बघा दम\nमुंबई : आम्हाला एकट्याला लढू द्या, मग पहा, अशी अशी आव्हानाची भाषा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. आम्हाला स्वबळावर लढू द्या,...\nशनिवार, 19 जून 2021\nराष्ट्रवादीत भाकरी फिरणार; नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार\nपुणे : आगामी वर्षात पुणे महापालिकेची निवडणूक होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार असल्याचे स्पष्ट...\nशनिवार, 19 जून 2021\nमोठी बातमी : राज्यपालांनी तीन दिवसांत दुसऱ्यांदा घेतली अमित शहांची भेट\nनवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) विरुद्ध राज्य सरकार असा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार सरनाईक बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार\nठाणे : आमदार प्रताप सरनाईक Pratap Saranaik हे बेपत्ता असल्याची तक्रार आज भाजपकडून वर्तकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. \"आमदार झाले Mr.india...\nशनिवार, 19 जून 2021\nभाजपमध्ये बंडखोरीची चिन्हे दिसताच मोदींनी विश्वासू ए.के.शर्मांकडे सोपवलं उपाध्यक्षपद\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election) भाजपने आताच पावले उचलण्यास...\nशनिवार, 19 जून 2021\nबाळासाहेबांमुळे तुमचे वडील मोठे झाले..उपकार विसरु नका..खैरेंनी राणे बंधूंना फटकारले..\nमुंबई : तीन दिवसांपूर्वी दादरच्या शिवसेनाभवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधील शाब्दिक...\nशनिवार, 19 जून 2021\nतीन कॅबिनेट, राष्ट्रीय सरचिटणीस अन् पक्ष प्रभारीपदाच्या ऑफरवरही पायलट मानेनात\nनवी दिल्ली : राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) हे पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने नाराज आहेत...\nशनिवार, 19 जून 2021\nयोगी आदित्यनाथांना शह देण्यासाठी प्रियांका गांधी मैदानात..\nनवी दिल्ली : उत्तरप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकची काँग्रेसने रणनीती ठरविली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शह देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nआजचा वाढदिवस... विधानसभा उपाध्यक्ष, नरहरी झिरवाळ\nदिंडोरी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विधानसभेवर नरहरी झिरवाळ निवडून गेले आहेत. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचयात समिती, जिल्हा परिषद असा अगदी...\nशनिवार, 19 जून 2021\nमहाविकास आघाडीसमोर साईबाबा संस्थानचे नवे मंडळ नियुक्तीचे आव्हान\nशिर्डी : पात्रतेचे निकष कठीण असल्याने, यापूर्वीच्या दोन राज्य सरकारांना पूर्णवेळ काम करू शकतील अशी मंडळे साईसंस्थानवर (Saibaba Sansthan) नियुक्त करता...\nशनिवार, 19 जून 2021\nसातारा अनलॉक; वेळेच्या मर्यादेत सर्व दुकाने, हॉटेल, रेस्टारंट सोमवार ते शुक्रवार सुरु\nसातारा : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह shekhar shingh यांनी आज नवी नियमावली जारी केली. त्यानुसार अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने...\nशुक्रवार, 18 जून 2021\nअजितदादांना पिंपरी-चिंचवडमध्ये चितपट करू : आमदार जगतापांचे खुले आव्हान\nपुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा पार्थ पवार हे लक्ष घालणार असले तरी त्यांना आम्ही सक्षमपणे तोंड देऊ....\nशुक्रवार, 18 जून 2021\nसरकार government मराठा समाज maratha community मराठा आरक्षण maratha reservation आरक्षण विकास सर्वोच्च न्यायालय भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil maratha community battle नगरसेवक विजय victory सरपंच मका maize शेती farming शिक्षण education नोकरी खासदार संभाजीराजे ऑक्‍सिजन oxygen सिलिंडर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-1829", "date_download": "2021-06-20T01:15:36Z", "digest": "sha1:O5SXLL56COJROFY26BHERNRXQZWWB453", "length": 29076, "nlines": 137, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 19 जुलै 2018\nनिवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत...\nमहानायक आणि सहनायक ऊर्फ भाजप अध्यक्ष यांनी प्रचाराचा जो धडाका सुरू केला आहे तो पाहता निवडणुका लवकरच येऊ घातल्यात काय असे वाटू लागले आहे.\nनिवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत...\nमहानायक आणि सहनायक ऊर्फ भाजप अध्यक्ष यांनी प्रचाराचा जो धडाका सुरू केला आहे तो पाहता निवडणुका लवकरच येऊ घातल्यात काय असे वाटू लागले आहे.\nनिवडणुका जेव्हा व्हायच्या तेव्हा होतील पण महानायक स्वतः पुढील शंभर ते एकशेवीस दिवसात पन्नास जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले जाते. त्याची सुरुवात झालीच आहे. त्यांच्याच जोडीला सहनायक विविध राज्यांच्या दौऱ्यावर आधीपासूनच ���हेत आणि तेही महानायकांच्या थाटात जाहीर सभा घेऊ लागलेत. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी हे नेते नक्की कोणता प्रचार करतील हा एक प्रश्‍नच आहे.\nसध्या सुरू असलेला प्रचार हा वातावरणनिर्मितीचा आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्य विधानसभा निवडणुका आता चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे हिंदी भाषक पट्ट्यावर या दोन्ही नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. सध्याचे हे नियोजन आणि पूर्वतयारी व रंगीत तालीम सहनायकांनी तयार केल्याचे मानले जाते.\nअसे असले तरी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रचार रणनीतीच्या नियोजनासाठी महानायक प्रशांत किशोर ऊर्फ ‘पीके’ यांची मदत पुन्हा घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. २०१४ मधील प्रचार रणनीती व त्यापूर्वी देखील गुजरातमध्ये ‘पीके’ यांनी महानायकांबरोबर काम केलेले होते. परंतु दिल्लीत आल्यानंतर महानायकांचे या रणनीतीकाराकडे दुर्लक्ष झाले. मग ‘पीके’ हे बिहारमध्ये ‘निकु’ म्हणजेच नीतिशकुमार यांना जाऊन मिळाले. बिहारमध्ये त्यांना यशप्राप्ती करून दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसची जबाबदारी स्वीकारली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी काम केले, पण त्यात पूर्ण अपयश मिळाले. नीतिशकुमार यांनी त्यांना राज्य सरकारच्या सल्लागाराची जबाबदारी दिली. परंतु पीके यांचे मन सरकारी बंधनात रमणे शक्‍य नव्हते.आता नीतिशकुमार पुन्हा भाजपच्या पंखाखाली आले आहेत आणि त्या मार्गाने पीके पुन्हा भाजपच्या नजीक गेले आहेत.\nअसे सांगतात, की महानायकांना अजूनही पीकेंबद्दल आपलेपणा आहे. आताही अत्यंत निर्णायक असलेल्या आगामी निवडणुकांसाठी ते पीकेंना बोलावू इच्छितात. पण... पक्षाध्यक्ष आणि चाणक्‍य मानल्या जाणाऱ्या सहनायकांचा पीकेंना विरोध आहे. कानावर आलेल्या माहितीनुसार सहनायक हे स्वतःच रणनीतीकार असल्याने त्यांना त्यांच्या त्या कामात कोणी भागीदार नको आहे. यशप्राप्ती झाल्यास त्यात भागीदार नको, सर्व श्रेयाची मक्तेदारी स्वतःकडेच असली पाहिजे व म्हणून पीकेंना दूर ठेवण्याचे प्रयत्न आहेत. पीकेंच्या मुद्यावर महानायक व सहनायकात मतभेद होणे हे काहीसे आश्‍चर्यकारक आहे. पण सहनायकांना झुगारून पीकेंना बरोबर घेण्याची हिंमत महानायक अद्याप करू शकलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. चला पाहू या पुढे होते क��य\nवर्तमान राजवटीचे सहनायक ऊर्फ भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षपदाची मुदत जानेवारी २०१९ मध्ये संपते आहे. अमित शहा जुलै २०१४ मध्ये भाजपचे पहिल्यांदा अध्यक्ष झाले. आधीचे अध्यक्ष राजनाथसिंह हे केंद्रात गृहमंत्री झाल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांच्या उरलेल्या मुदतीसाठी अमित शहांना अध्यक्षपदी नेमण्यात आले. या अर्धवट कारकिर्दीची मुदत जानेवारी २०१६ मध्ये संपल्यानंतर शहा हे दुसऱ्यांदा व पुन्हा अध्यक्ष झाले आणि आता यावेळी त्यांना पूर्ण तीन वर्षांची अध्यक्षपदाची मुदत मिळाली.\nभाजपच्या एका गटात आता पुढे काय अशी चर्चा नुकतीच ऐकायला मिळाली. भाजपच्या पक्ष-घटनेचाच हवाला द्यायचा झाल्यास तीन वर्षांचा कालावधी असलेल्या दोन ‘टर्म्स’ अध्यक्ष म्हणून मिळू शकतात. म्हणजेच अध्यक्ष झालेल्या व्यक्तीला सहा वर्षांच्या कालावधीसाठी त्या पदावर राहता येते. याचा दुसरा अर्थ कोणाही अध्यक्षाला सलग फक्त दोन वेळाच अध्यक्ष होता येते. याचा अर्थ कसा लावायचा असा भाजपमधील काही मंडळी खल करीत आहेत. तांत्रिकदृष्ट्या शहा यांच्या अध्यक्षपदाच्या दोन सलग ‘टर्म्स’ पूर्ण झालेल्या आहेत. परंतु सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. शहा यांना यापुढच्या काळातही अध्यक्षपदी कायम कसे ठेवता येईल अशी चर्चा नुकतीच ऐकायला मिळाली. भाजपच्या पक्ष-घटनेचाच हवाला द्यायचा झाल्यास तीन वर्षांचा कालावधी असलेल्या दोन ‘टर्म्स’ अध्यक्ष म्हणून मिळू शकतात. म्हणजेच अध्यक्ष झालेल्या व्यक्तीला सहा वर्षांच्या कालावधीसाठी त्या पदावर राहता येते. याचा दुसरा अर्थ कोणाही अध्यक्षाला सलग फक्त दोन वेळाच अध्यक्ष होता येते. याचा अर्थ कसा लावायचा असा भाजपमधील काही मंडळी खल करीत आहेत. तांत्रिकदृष्ट्या शहा यांच्या अध्यक्षपदाच्या दोन सलग ‘टर्म्स’ पूर्ण झालेल्या आहेत. परंतु सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. शहा यांना यापुढच्या काळातही अध्यक्षपदी कायम कसे ठेवता येईल सहा वर्षांच्या कालावधीच्या तरतुदीस प्राधान्य दिल्यास दोन वेळा सलग अध्यक्षपदी राहण्याच्या तत्त्वाला छेद द्यावा लागेल.. आणि दोन वेळा सलग अध्यक्षपदी राहण्याच्या तरतुदीची बाब ग्राह्य धरल्यास शहा यांना सहा वर्षांच्या कालावधीपासून मुकावे लागेल.\nथोडक्‍यात भाजपमध्ये या तांत्रिक म���द्यावरून डोकेफोड सुरू आहे.\nअसे कानावर आले, की ज्यांना आपली तिकिटे कापली जाण्याची भीती वाटत आहे त्यांनी शहा यांना जानेवारी २०१९ च्या पुढे अध्यक्षपदी ठेवण्यास विरोध करण्यास सुरुवात केली आहे. पक्षात कुणी उघड बोलण्याची हिंमत करीत नसले तरी कुजबूज स्वरूपात ही नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. जानेवारी २०१९ मध्ये शहा यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपते. परंतु तोपर्यंत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची वेळ येऊन ठेपणार आहे. ऐन युद्धाला तोंड फुटल्यानंतर कोणी घोडा बदलत नसते. त्यामुळे शहा यांना बदलले जाण्याची शक्‍यता सुतराम नाही. फक्त या तांत्रिक पेचातून सुटका कशी करून घ्यायची असा प्रश्‍न आहे.\nपरंतु पक्षाध्यक्ष महोदयांबद्दल व विशेषतः त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल पक्षात नाराजी धुमसत आहे हे नक्की. ती नाराजी कसा आकार घेते हे येत्या काही महिन्यात पाहायला मिळेल.\nशहा यांच्या अध्यक्षपदाचा पेच हा पेच न राहता त्याचे वादात\nरूपांतर करण्याचा काही मंडळींचा डाव असल्याचे ऐकिवात येते. त्याला शहा व त्यांचे समर्थक कसे प्रत्युत्तर देतात याचीच सर्वजण वाट पाहात आहेत.\nकाँग्रेस की ‘दे-ना बॅंक’\nएका चित्रपटातील दादा कोंडके आणि त्यांच्या नायिकेदरम्यानच्या लाडिक व प्रेमळ संवादांत दादांना असलेली पैशाची निकड मिटविण्यासाठी ती त्यांना आश्‍वस्त करण्यासाठी पैसा-अडका देण्याचे मान्य करते. दादा चकित होतात. त्यांच्या स्टाईलमध्ये ते तिला म्हणतात, ‘अरेच्चा, तू काय देना बॅंक आहेस काय प्रत्येक गोष्ट देईन म्हणतीयस प्रत्येक गोष्ट देईन म्हणतीयस’ काँग्रेस पक्षाचे सध्या असेच काहीसे झाले आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचे एकमात्र लक्ष्य आहे व ते म्हणजे महानायकांना पुन्हा पंतप्रधान होऊ न देणे’ काँग्रेस पक्षाचे सध्या असेच काहीसे झाले आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचे एकमात्र लक्ष्य आहे व ते म्हणजे महानायकांना पुन्हा पंतप्रधान होऊ न देणे त्यासाठी पक्षाने ‘दे-ना’ बॅंकेची भूमिका स्वीकारलेली आहे.\nताजे उदाहरण... राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू आहेत. सरकार म्हणजेच सत्तापक्षाची मंडळी निवडणूक टाळू पाहात आहेत, कारण सत्तापक्षाला बहुमताची खात्री नाही. परंतु काँग्रेसलाही स्वतःच्या उमेदवाराचा आग्रह धरता येत नसल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे इतर जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यापैकी सर्वमान्य अशा सदस्याला विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार म्हणून पुढे करण्याचे ठरविण्यात आले. काँग्रेसने या पदावर ‘दे-ना’ भूमिका स्वीकारली.\nया पदासाठी प्रथम तृणमूल काँग्रेसचे सुखेंदु शेखर रॉय यांचे नाव चर्चेत आले होते. पण त्यामुळे डाव्या पक्षांचा प्रश्‍न निर्माण झाला असता. आता राष्ट्रवादी काँग्रेस किंवा द्रमुक या पक्षांपैकी कुणा एकाच्या सदस्याला संयुक्त उमेदवार करावे अशा हालचाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मजिद मेमन किंवा वंदना चव्हाण तर द्रमुकतर्फे थिरुचि सिवा यांच्या नावांची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी दिल्यास शिवसेनेची तीन मतेही विरोधी पक्षांना मिळू शकतात असे मानले जाते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमुळे बिजू जनता दलाची मतेही विरोधी पक्षांना मिळून निर्णायक संख्याबळ होऊ शकेल. हे झाले उपसभापतिपदाबाबत कर्नाटकातही काँग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलासाठी मुख्यमंत्रिपद सोडून दिले. एवढेच काय प्रसंग आल्यास आणि विरोधी पक्षांच्या महाआघाडीची सत्ता केंद्रात येण्याची शक्‍यता दिसल्यास काँग्रेस नेतृत्वाऐवजी सहाय्यकाची - दुय्यम भूमिका घेण्याबाबतही काँग्रेसने मानसिक तयारी केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या सर्व घडामोडींचा अर्थ एवढाच, की आगामी राजकीय हालचालींमध्ये प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचा बोलबाला व वरचष्मा राहणार आहे.\nसध्या पावसाचा सार्वत्रिक धुमाकूळ सुरू आहे. पावसामुळे रस्त्यांचे रूपांतर नदी-नाल्यांमध्ये होण्याची गोष्टही काही नवीन नाही. मुख्यतः गटारे व नालेसफाई वेळेवर न करण्याने पावसाचे पाणी साचते व तुंबते. ही समस्याही पावसाप्रमाणेच सार्वत्रिक आहे. विशेषतः महानगरांमध्ये ही कायमस्वरूपी डोकेदुखी आहे. मुंबईत पाणी तुंबण्याच्या सततच्या प्रकारामुळेच लोकांनी तिला ‘तुंबई’ म्हणायला सुरुवात केली आहे.\nदिल्लीही त्याला अपवाद नाही. मुंबईत निदान समुद्रसपाटीची समस्या आहे. दिल्लीत ती नसूनदेखील किंचितशा पावसाने रस्त्यांमध्ये पाणी जमा होऊन वाहतूक बंद पडते.\nदिल्लीत मिंटो ब्रिज किंवा नवे नाव ‘शिवाजी ब्रिज’ आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनात गाडी शिरण्यापूर्वीच या पुलावरून गाडी जाते किंवा स्टेशनात शिरते. हा पूल पाणी तुंबण्या��्या समस्येबद्दल ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. या पुलाखाली इतके पाणी तुंबते, की आख्खी बस त्यात बुडते. मध्यंतरी काही काळ स्थानिक प्रशासनाने दुरुस्त्या व सुधारणा केल्या होत्या व त्यामुळे तुंबणे बंद झाले होते. परंतु यावर्षी पुन्हा अनेक वर्षांनंतर पाणी साचले आणि डीटीसीची एक बस पूर्णपणे पाण्यात बुडाली. बहुधा पंधरा - वीस वर्षांनी हा प्रकार घडला असावा. मुंबईत शिवसेनेला नावे ठेवणारा भाजप दिल्लीत स्थानिक प्रशासनास जबाबदार आहे. दिल्लीतले कचऱ्याचे ढीग, गटारे व नाले सफाई ही जबाबदारी नायब राज्यपालांची असते आणि ते केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करीत असतात. त्यामुळेच न्यायालयाने जेव्हा त्यांना कचरा हटविण्याबाबत दटावले तेव्हा कामास सुरुवात झाली.\nमुंबई असो दिल्ली असो, घरोघरी मातीच्या चुली\nभाजपचे बंडखोर खासदार बिहारी बाबू ऊर्फ शत्रुघ्न सिन्हा यांनी गेल्या दोन वर्षांत आपल्याच पक्षाविरुद्ध जो राजकीय धुमाकूळ घातलेला आहे तो लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्‍यता जवळपास नाही असेच मानले जाते.\nत्यांना आताच पक्षातून काढून हुतात्मा करायचे नाही या हेतूने पक्षाने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे टाळलेले आहे.\nत्यांनाही याची कल्पना आहे त्यामुळे तेही बिनधास्तपणे पक्षाच्या विरोधात बोलत राहतात.\nत्यांनी जाहीरपणे व पक्षाच्या विरोधात जाऊन उघडपणे राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद व आता त्यांचे पुत्र तेजस्वी यांची स्तुती, प्रशंसा केलेली आहे. तेजस्वी यांनी त्यांना राष्ट्रीय जनता दलातर्फे पाटलीपुत्रमधून उमेदवारी देण्याचा प्रस्तावदेखील मांडलेला आहे. असे सांगितले जाते, की बिहारी बाबू तेथून सहजपणे निवडून येतील. परंतु बिहारी बाबूंवर इतरांचीही नजर आहे.\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वायव्य दिल्ली किंवा पश्‍चिम दिल्लीतल्या आपल्या कार्यकर्त्यांना बिहारी बाबूंना तिकीट दिले तर त्यांच्या निवडून येण्याची शक्‍यता कितपत आहे याचा अंदाज घेण्यास सांगितले आहे. गेल्या काही दिवसात बिहारी बाबूंनी केजरीवाल व त्यांच्या ‘आप’ पक्षाबरोबरदेखील व्यवस्थित संधान बांधलेले आहे. त्यामुळे दिल्लीतूनही ते उभे राहू शकतात.\nदिल्लीत बिहारी मतदारांची लक्षणीय संख्या आहे आणि बिहारी बाबू उभे राहिल्��ास त्यांच्या विजयाची खात्री दिली जाते. वाट पाहू या\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/poonam-kaur-horoscope-2018.asp", "date_download": "2021-06-20T01:07:16Z", "digest": "sha1:D7Q2AESIZ4H7RLRUOM7AMQJ6KNYHK7NV", "length": 20598, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "पूनम कौर 2021 जन्मपत्रिका | पूनम कौर 2021 जन्मपत्रिका Bollywood, Actor", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पूनम कौर जन्मपत्रिका\nपूनम कौर 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 78 E 26\nज्योतिष अक्षांश: 17 N 22\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nपूनम कौर प्रेम जन्मपत्रिका\nपूनम कौर व्यवसाय जन्मपत्रिका\nपूनम कौर जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nपूनम कौर 2021 जन्मपत्रिका\nपूनम कौर ज्योतिष अहवाल\nपूनम कौर फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nनातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवा. दीर्घ आजाराची शक्यता असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्याची एकही संधी सोडणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून चार हात लांब उभे राहा. कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्हाला मनस्ताप होईल. ऋण आणि कर्ज नियंत्रणात ठेवा जेणेकरून तुम्ही आर्थिक बाबतीत निश्चिंत राहाल. चोरी आणि भांडणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. अधिकारी वर्गासोबत भांडण किंवा मतभेद संभवतात.\nमाणसं तुमचा आदर्श ठेवतील आणि सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. सगळ्या समस्या सुटू लागतील. या सर्व काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उर्जेचा राहील. हा काळ दैव, क्षमता आणि धाडसाचा असणार आहे. वरिष्ठाकंडून तुम्हाला ऐहिक लाभ मिळेल. त्यामुळे नवीन प्रयत्न करण्यासाठी आणि नवीन ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही अनेकांशी संबंध जोडाल आणि यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होईल. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल.\nघराकडे फार दुर्लक्ष न करता, अधिक लक्ष द्या आणि काळजी घ्या. कौटुंबिक समस्या आणि त्यातून निर्माण होणार तणाव यांच्याशी जुळवून घेणे कठीण जाईल. कुटुंबात मृत्यूची शक्यता आहे. आर्थिक आणि मालमत्���ेच नुकसान संभवते. आर्थिक व्यवहारांबाबत सतर्क राहा. घसा, तोंड आणि डोळ्यांचे विकार संभवतात.\nउद्योग किंवा नवीन व्यवसायाबाबत एखादी वाईट बातमी कानी पडण्याची शक्यता आहे. या काळात खूप धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुमच्यासाठी अनुकूल नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यामुळे तुमची काळजी वाढेल. सट्टेबाजारात सौदा करू नका कारण त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पाण्यापासून दूर राहा कारण बुडण्याचा धोका आहे. ताप आणि सर्दी यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतील.\nहा तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा काळ आहे. आऱोग्याच्या किरकोळ तक्रांरींकडे दुर्लक्ष करू नका. कारण या समस्यांचे भविष्यात गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकते. अल्सर, संधीवात, मळमळ, डोक्याशी आणि डोळ्यांशी संबंधित तक्रारी, सांधेदुखी किंवा एखाद्या धातुमुळे होणारी जखम याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या मार्गात कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु, खच्चीकरण होऊ देऊ नका कारण तुमचा आत्मविश्वास तुमचे काम निभावून नेईल. सरकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होण्यीच शक्यता आहे म्हणूनच या संदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला आहे. सट्टेबाजारातील व्यवहार किंवा धोका पत्करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही.\nहा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि तुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांशी संवाद साधताना सौम्य आणि लवचिक राहा. तुमच्या भावाबहिणींनी तुम्ही मदत कराल. तुमच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागेल.\nतुमच्या व्यक्तिगत आय़ुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावेत, यासंबंधी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही तुमचे संवादकौशल्य सुधाराल आणि तुमच्या अंतर्मनाशी आणि तुमच्या खासगी गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्याचा तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणार�� आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. ज्यांनी तुमच्या कष्टांकडे दुर्लक्ष केले, असे तुम्हाला वाटत होते, तेच तुमचे खंदे सहकारी ठरतील. घरात एखादे धार्मिक कार्य घडेल. हा काळ तुमच्या मुलांसाठी समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येईल.\nनोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या पूनम कौर ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दु:ख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा.\nया वर्षी तुमच्या नशीबात भरपूर कष्ट आहेत, परंतु, त्याचा चांगला मोबदला मिळेल. तुमची काम करण्याची तयारी असलेले तर त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे. कुटुंबियांचे सहकार्य़ मिळेल. या काळात तुम्हाला प्रसिद्धीसुद्धा मिळेल. तुम्ही व्यावसायिक पातळीवर खूप प्रगती कराल. तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवाल. तुम्ही नवा व्यवसाय स्वीकाराल, नवीन मित्र कराल. तुमचे सगळ्यांशीच सलोख्याचे संबंध राहतील.\nतुम्ही तुमचा स्वभाव समतोल ठेवा, जेणेकरून चांगले निष्कर्ष मिळतील. या काळात विकास होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद राहील. उत्पन्नाचा स्रोत व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रीय व्हाल. तुम्ही बढतीची अपेक्षा करत असाल तर ते नक्की होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. अचानक होणार प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. तुम्ही थोडा दानधर्म कराल आणि तुमची या काळात समृद्धी होईल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/pakistan-prime-minister-u-turn-on-issue-of-talks-with-india/", "date_download": "2021-06-20T00:42:41Z", "digest": "sha1:2PTXAQLCKGWLSVYAJJJEHBMFQCARJTP5", "length": 14180, "nlines": 88, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "भारताबरोबरील चर्चेच्या मुद्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे नवे यु-टर्न -", "raw_content": "\nभारताबरोबरील चर्चेच्या मुद्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे नवे यु-टर्न\nइस्लामाबाद – काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० पुन्हा लागू केल्याखेरीज भारताशी चर्चा शक्य नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केले. ही त्यांची घोषणा म्हणजे आणखी एक यु-टर्न घेऊन केलेली सारवासारव असल्याचा दावा पाकिस्तानची माध्यमे करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मामला असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पाकिस्तानात गदारोळ माजला आणि इम्रान खान यांच्या सरकारने भारताशी काश्मीरचा सौदा केल्याचे आरोपही सुरू झाले. यानंतर परराष्ट्रमंत्री कुरेशी व पंतप्रधान इम्रान खान यांना यावर सारवासारव करावी लागली.\nपाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा व पंतप्रधान इम्रान खान सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर गेले होते. या दौर्‍याचे तपशील उघड झालेले नाहीत. मात्र सौदी अरेबियाने भारताच्या वतीने काश्मीर प्रश्‍नावर तडजोड करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानला दिल्याची चर्चा या देशाच्या माध्यमांमध्ये रंगलेली आहे. पंतप्रधान व लष्करप्रमुखांनी ही बाब मान्य केली. तसेच काश्मीरचा प्रश्‍न मागे टाकून भारताशी सहकार्य करण्यास लष्करप्रमुख बाजवा व पंतप्रधान इम्रान खान तयार झाले, असे पाकिस्तानचे काही पत्रकार छातीठोकपणे सांगत आहेत. त्यातच परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मामला असल्याचे सांगून पाकिस्तानात सर्वांनाच धक्का दिला होता.\nएका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखातीत कुरेशी यांनी केलेली ही विधाने पाकिस्तानात वादग्रस्त ठरली. याचा अर्थ पाकिस्तानच्या सरकारने काश्मीरचा मुद्दा सोडून दिला, असा होत असल्याचे सांगून पाकिस्तानी माध्यमांनी त्यावर गदारोळ माजविला. भारत व पाकिस्तानमध्ये अघोषित पातळीवर चर्चा सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. या वाटाघाटी उघडपणे का केल्या जात नाहीत, असा प्रश्‍न काही विश्‍लेषक विचारत आहेत. भारताबरोबर काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर संघर्षबंदी झाली, याच्या व्यतिरिक्त या अघोषित चर्चेतून पाकिस्तानला काय मिळाले भारत कलम ३७० पुन्हा लागू करायला तयार झाला का भारत कलम ३७० पुन्हा लागू करायला तयार झाला का अशा जळजळीत प्रश्‍नांचा सामना पाकिस्तानच्या सरकारला करावा लागत आहे.\nमात्र पाकिस्तानचे पंतप्रधान व लष्करप्रमुखांनी सौदी अरेबियामध्ये जाऊन काश्मीरच्या प्रश्‍नावर तडजोड केली असेल, तर त्यामागे त्यांची अगतिकता आहे. कारण सध्या अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली असताना, अंतर्गत आव्हाने तीव्र झालेली असताना पाकिस्तान आपल्या अस्तित्त्वासाठी झगडत आहे. चीनसहीत सर्वच देश पाकिस्तानवर नाराज आहेत. अशा परिस्थितीत भारताशी तडजोड करून चर्चा सुरू केल्याखेरीज पाकिस्तानला भवितव्य असूच शकत नाही. याची जाणीव पाकिस्तानच्या लष्करालाही झालेली आहे. म्हणूनच भारताबरोबर चर्चेचा प्रस्ताव पाकिस्तानी लष्कराकडून आपल्या सरकारला दिला जात आहे.\nपाकिस्तानने भारताकडून साखर व कापूस खरेदी करण्याची तयारी केली होती. त्याला पाकिस्तानच्या लष्कराचाही पाठिंबा होता. अशारितीने सहकार्य वाढवित नेण्याची योजना यामागे होती. पण पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबतचा निर्णय घेताना आपल्या सहकार्‍यांना अंधारात ठेवले. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला कडाडून विरोध झाला. त्यानंतर नाईलाज झालेल्या इम्रान खान यांनाही हा निर्णय मागे घ्यावा लागला. आधीच्या काळात कलम ३७० लागू केल्याखेरीज भारताशी चर्चा शक्य नसल्याचे केलेले दावे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अंगावर उलटत आहेत. यामुळे त्यांना भारताशी सहकार्य प्रस्थापित करण्याची गरज व इच्छा असली तरी ते तसा निर्णय घेऊ शकत नाहीत.\nयाच कारणामुळे इम्रान खान यांचे भारताबाबतचे धोरण धरसोडीचे बनले आहे. कारण काश्मीरचा प्रश्‍न मागे टाकून भारताशी चर्चा केली, तर आपणच आधी केलेल्या विधानांचा दाखला देऊन आपल्यावर चहूबाजूंनी टीका होईल, अशी चिंता इम्रान खान यांना वाटत आहे. त्याचवेळी भारताबरोबरील संबंधांचे हे प्रकरण अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे पाकिस्तानचे लष्करही इम्रान खान यांच्यावर नाराज आहे. म्हणूनच इम्रान खान यांना पुन्हा आपल्या मूळ भूमिकेकडे परतावे लागले असून त्यांनी पुन्हा एकदा कलम ३७० लागू करण्याच्या मागणीवर पाकिस्तान ठाम असल्याची घोषणा केली. पण फार काळ ते या घोषणेवरही ठाम राहू शकणार नाहीत, किंबहुना तसे करणे पाकिस्तानला परवडणारे नाही, असा इशारा या देशातील जब��बदार विश्‍लेषक देत आहेत.\nइराणच्या गस्तीनौकांवर अमेरिकन नौदलाचे वॉर्निंग शॉट्स\nक्वाडमधील सहभागावरून चीनची बांगलादेशला धमकी\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_623.html", "date_download": "2021-06-20T01:05:11Z", "digest": "sha1:WTIAGXXAA3SH3A2WWJONGICJS3SE7W5J", "length": 6854, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "संभाव्य पूरस्थितीसाठी सज्ज राहावे : जिल्हाधिकारी डॉ. चौधरी", "raw_content": "\nHomeसंभाव्य पूरस्थितीसाठी सज्ज राहावे : जिल्हाधिकारी डॉ. चौधरी\nसंभाव्य पूरस्थितीसाठी सज्ज राहावे : जिल्हाधिकारी डॉ. चौधरी\nसांगली, ता. २८, (प्रतिनिधी.) : हवामान विभागाने 98 ते 103 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती उद्भविल्यास जिल्ह्यात पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधित विभागातील यंत्रणांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करावेत. तसेच आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवावी, असे , निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मिलींद नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार तसेच प्रांताधिकारी, तहसिलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना परिस्थितीत सर्व प्रशासन अहोरात्र काम करीत आहे. कोरोना परिस्थितीबरोबरच संभाव्य पूर परिस्थितीही हाताळणे ही अत्यंत महत्वाचे काम आहे. त्यासाठी कोणीही गाफील न राहता सतर्क राहून कामकाज करावे. तालुकास्तरावरील आपत्ती निवारण आराखडे सज्ज ठेवण्यात यावेत. जिल्हा प्रशासनामार्फत पुरविण्यात आलेले साहित्य यांचीही तज्ज्ञांकडून तपासणी करावी. आवश्यकता भासल्यास त्याची तातडीने दुरूस्तीही करून घ्यावी. जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या 104 पूरबाधित गावातील पूर आराखडे यांचे अवलोकन करून यामध्ये त्रुटी असल्यास त्या दुरूस्तीबाबतची कार्यवाही करावी. आपत्ती बाबतच्या रंगीत तालमी तातडीने घेण्यात याव्यात. बाधीत क्षेत्रात बोट चालविणाऱ्या व्यक्तींना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात यावे. संबंधित विभागाचे नियंत्रण कक्ष 24 x 7 सुरू राहण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. तसेच जिल्ह्यातील सर्व पाणी साठवण तलाव याची तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2021-06-20T00:06:55Z", "digest": "sha1:KJGAYKUFBTSC56VEUPUF3CQ3JWI4FCAG", "length": 5560, "nlines": 135, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nबीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांकडूनच लाखो लीटर पाणीचोरी\nनवीन इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक\nराणी बागेत वाघ, सिंह, तरस, अस्वलाचं होणार दर्शन\nहलाखीत राहणाऱ्या माजी नगरसेवकांचं पालकत्व पालिकेनं घ्यावं, नगरसेवकांची मागणी\nकेईएम रुग्णालयात मांजरीने खल्ले मानवी भ्रूण\nस्थायी समिती विरुद्ध पालिका प्रशासन वाद पेटणार\nबीएमसीची अनधिकृत पार्किंगवर कारवाई, ३ दिवसात 'इतका' दंड वसूल\nउच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला 'या' कारणामुळं फटकारलं\nतानसा जलवाहिनी झाली अतिक्रमणमुक्त, 'एवढी' अतिक्रमणं हटवली\nदोषी कंत्राटदारांना बीएमसीच्या पायघड्या, शिक्षेत केली कपात\nमुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या 'ह्या' नगरसेवकांमध्ये ���्पर्धा\n'या' कारणामुळे बेस्टने नाकारली ज्येष्ठांना बस सवलत\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur-adhikari/chairman-pardeshi-pushes-tukaram-mundhe-said-you-were-not-ceo-57948", "date_download": "2021-06-20T01:22:00Z", "digest": "sha1:E3B4UBHHV3CDLACCOAV6LEIK7SYROY2X", "length": 20851, "nlines": 214, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "प्रवीण परदेशींचा तुकाराम मुंढेंना धक्का! म्हणाले, तुम्ही सीईओ नव्हतेच ! - chairman pardeshi pushes tukaram mundhe said you were not the ceo | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रवीण परदेशींचा तुकाराम मुंढेंना धक्का म्हणाले, तुम्ही सीईओ नव्हतेच \nप्रवीण परदेशींचा तुकाराम मुंढेंना धक्का म्हणाले, तुम्ही सीईओ नव्हतेच \nप्रवीण परदेशींचा तुकाराम मुंढेंना धक्का म्हणाले, तुम्ही सीईओ नव्हतेच \nप्रवीण परदेशींचा तुकाराम मुंढेंना धक्का म्हणाले, तुम्ही सीईओ नव्हतेच \nशुक्रवार, 10 जुलै 2020\nआयुक्त मुंढे यांनी मनपा आयुक्तांची सीईओपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे जोशी म्हणाले. या प्रस्तावाला विरोध करीत मतदानाची मागणी केली. मात्र, चेअरमन प्रवीण परदेशी यांनी मतदानाऐवजी प्रत्येकाचे मत जाणून घेण्याचे ठरविले.\nनागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीच्या संदर्भातील टेंडर, कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि याशिवाय जी कामे केली ती नियमबाह्य असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी आज सांगितले. नागपूर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक आज स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झाली. यामध्ये अध्यक्ष प्रवीण परदेसी यांनी \"तुकाराम मुंढे तुम्ही स्मार्ट सिटीचे सीईओ नव्हतेच', असे म्हणत त्यांना जोरदार धक्का दिला. आजच्या बैठकीनंतर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सीईओ पदाच्या वादावर पडदा पडला असून सत्ताधाऱ्यांची ही सरशी असल्याचे मानले जात आहे.\nस्मार्ट सिटी हा प्रकल्प नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील असल्यामुळे त्याच्या बैठका आणि कामांकडे देखरेख ठेवण्याच्या सूचना मी तुम्हाला \"ओरली' केल्या होत्या. तुम्ही जे काही कामे तेथे करुन ठेवली, ते मी तुम्हाला कधीच सांगितलेले नव्हते. अध्यक्षांकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्ती होत नसते. ती संचालक मंडळाच्या बैठकीतच होते, असे अध्यक्ष परदेशी यांनी आयुक्तांना म्हटल्याचे महापौरांनी सांगितले. त्यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे, कर्तव्यकठोर आयुक्त आजच्या बैठकीत सर्वांसमोर खोटे पडले. आयुक्तांनी गेल्या काळात जी कामे केली ती संचालकांनी बैठकीत मांडली आणि जे काही नियमबाह्य आहे, त्याबाबत भारत सरकारच्या अधिकृत व्यक्तिकडून माहिती घेऊन नंतर संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल. त्यानंतर जी चुकीची कामे झाली आहेत त्यावर कारवाई करू, असे सांगत महापौरांनी सर्व संचालकांचे आभार मानले.\nस्मार्ट सिटी सीईओपदी नियुक्तीचा प्रस्ताव स्वतःच मांडणारे आयुक्त तुकाराम मुंढेऐवजी डेप्युटी सीईओ महेश मोरोणे यांच्याकडे कार्यभार देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सीईओपदी नियुक्ती झाल्याचे नमुद करीत असलेल्या आयुक्तांना आज स्मार्ट सिटी संचालकांच्या बैठकीत जोरदार धक्का बसला. बैठकीत चेअरमन प्रवीण परदेसी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला. संचालक व महापौर संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे, सेनेच्या नगरसेविका मंगला गवरे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नासुप्र सभापती शीतल उगले, सीए अनिरुद्ध शेनवाई, सीए जयदीप शहा उपस्थित होते. केंद्र सरकारचे दीपक कोचर यांनीही ऑनलाईन भाग घेतला.\nबैठकीनंतर महापौर संदीप जोशी यांनी पत्रकारपरिषदेत संचालक मंडळाच्या बैठकीची माहिती दिली. आयुक्त मुंढे यांनी मनपा आयुक्तांची सीईओपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे जोशी म्हणाले. या प्रस्तावाला विरोध करीत मतदानाची मागणी केली. मात्र, चेअरमन प्रवीण परदेसी यांनी मतदानाऐवजी प्रत्येकाचे मत जाणून घेण्याचे ठरविले. सुरुवातीला त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, नासुप्र सभापतींचे मत जाणून घेतले. या तिघांनीही स्मार्ट सिटीच्या \"एचआर' धोरणानुसार निर्णय घेण्याचे मत व्यक्त केल्याचे संदीप जोशी म्हणाले. माझ्यासह संदीप जाधव, पिंटू झलके, तानाजी वनवे, वैशाली नारनवरे 'एचआर' धोरणानुसार नवीन पूर्णवेळ सीईओंची नियुक्ती होईस्तोवर डेप्युटी सीईओकडे सीईओपदाचा कार्यभार द्यावा, अशी मागणी केली. यावरून सर्वानुमते डेप्युटी सीईओ महेश मोरोणे यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. वित्त व लेखा अधिकारीपदासाठी जाहिरात काढण्याचा निर्णय झाल्याचेही महापौरांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविण्याबाबत प्रफुल्ल पटेल म्हणतात...\nनागपूर ः राज्यातील विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी आहेत. त्याअगोदरच आघाडी आणि युतीबाबत भाष्य करणे, हे काय शहाणपणाचे नाही, असे मत...\nशनिवार, 19 जून 2021\nएक लाख अनधिकृत घरे अधिकृत होणार, भाजप पदाधिकाऱ्यांनी लगेचच घेतले श्रेय\nपिंपरीः पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) नवनगर विकास प्राधिकरण विलिनीकरणाचा पहिला फायदा प्राधिकरणातीलच एक लाख घरमालकांना होणार आहे. प्राधिकरणाच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nबुलेट ट्रेनसाठी मुंबई-हैदराबाद व्हाया औरंगाबाद, नांदेड, जालना मार्ग प्रस्तावित करा; मुख्यमंत्र्यांना पत्र..\nमुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई- औरंगाबाद-...\nशुक्रवार, 18 जून 2021\nमी ठेकेदारांकडून कधीच पैसे घेत नाही, काम केले नाही तर कारवाई करतो......\nनागपूर : बुटीबोरी-वर्धा-यवतमाळ-लातूर-तुळजापूर हा रस्ता जगातील सुंदर रस्ता झाला आहे. पण या रस्त्यावर झाडे लावलेली नसल्याने मी त्या ठेकेदाराची बिले...\nशुक्रवार, 18 जून 2021\nअल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी २०० प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास मान्यता....\nमुंबई : अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींकरिता नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आवारात २०० प्रवेश...\nगुरुवार, 17 जून 2021\nमाजी आमदार डॉ. सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, अजून ५ नेते मार्गावर...\nनागपूर : अमरावतीचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख Former MLA of Amravati Dr. Sunil Deshmukh स्वगृही कॉंग्रेसमध्ये Congress परतले आहेत. आज सकाळी...\nगुरुवार, 17 जून 2021\nखरिपाच्या हंगामात शेतकऱ्यां��ी वीज कापणे म्हणजे सरकारच्या क्रुरतेचा कळस…\nनागपूर : अनेक शेतकऱ्यांना यावर्षी पीक कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे उसनवारी करून ते पेरणीच्या कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने...\nगुरुवार, 17 जून 2021\nमर्जीतील लोकांना दिले शिवभोजनचे कंत्राट, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार...\nनागपूर : राज्यातील गरीब जनतेला चांगले भोजन मिळावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे The Chief Minister Udhav Thackeray यांनी शिवभोजन योजना सुरू...\nगुरुवार, 17 जून 2021\nओबीसी आरक्षण : महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष ठरवून वेगवेगळी नाटकं करत आहेत...\nनागपूर : ओबीसी आरक्षणाचा OBC Reservation गुंता महाविकास आघाडी सरकारने Mahavikas Alliance Government स्वतःहून वाढविला आहे. सरकारमधील तिन्ही पक्ष...\nबुधवार, 16 जून 2021\nआठवडाभरात भागणार चंद्रपूर जिल्ह्यातील तळीरामांची तहाण...\nचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी Chandrapur District उठविण्यासाठी खुप घमासान झाले. अखेर राज्य सरकारने State Government दारूबंदी उठविली. याचे...\nबुधवार, 16 जून 2021\nसुनील केदारांनी कोणत्याही आमदाराचा अपमान केलेला नाही...\nनागपूर : राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Sport and animal hunbandary minister Sunil Kedar यांना कामठी विधानसभा मतदारसंघाच्या...\nमंगळवार, 15 जून 2021\nशासकीय बैठकांच्या नावावर कॉंग्रेसचे मेळावे घेत आहेत मंत्री सुनील केदार…\nनागपूर : कामठी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक काल घेण्यात आली. या बैठकीत राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार State sport and animal...\nमंगळवार, 15 जून 2021\nनागपूर nagpur तुकाराम मुंढे tukaram mundhe स्मार्ट सिटी भारत संदीप जाधव तानाजी tanhaji पोलिस पोलिस आयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/sangli-ceo-abhijeet-raut-fighting-corona-his-team-51827", "date_download": "2021-06-20T01:17:41Z", "digest": "sha1:3CICJRPQQ7FYNROTRBEHVBU763CUOICT", "length": 17887, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा कोरोना काळातील 'सांगली पॅटर्न' - Sangli CEO Abhijeet Raut Fighting Corona With His Team | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा कोरोना काळातील 'सांगली पॅटर्न'\nमुख्य कार्यकारी अधिकारी अ���िजित राऊत यांचा कोरोना काळातील 'सांगली पॅटर्न'\nमुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा कोरोना काळातील 'सांगली पॅटर्न'\nमुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा कोरोना काळातील 'सांगली पॅटर्न'\nमुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा कोरोना काळातील 'सांगली पॅटर्न'\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या पुढाकाराने कोरोनाच्या काळात काही विशेष उपक्रम सुरू केले आहेत\nपुणे : ''समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून जॉईन होणारे डॉक्टर आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विनामोबदला स्वयंसेवक तत्त्वावर काम करत आहेत. एकूण 120 डॉक्टरांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यातील 20 डॉक्टर प्रतिबंधित इस्लामपूर मध्ये काम करत आहेत. इतर 100 डॉक्टर सांगली जिल्ह्यात काम करत आहेत. या डॉक्टरांनी पाच दिवसात पुण्या मुंबईवरून आलेल्या 20760 प्रवाशांची तपासणी केली आहे.हे डॉक्टर अजून शासकीय सेवेत रुजू झालेले नाहीत तरीही अडचणीच्या काळात प्रशासनासोबत आहेत.\" असे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्या पुढाकाराने कोरोनाच्या काळात काही विशेष उपक्रम सुरू केले आहेत. त्यांनी याबाबतची माहिती दिली. राऊत म्हणाले,\"प्रशिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना आम्ही आवाहन केल्यावर आमच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिला.आणि त्यांनी कोरोनाच्या काळात जिल्ह्यात काम सुरू केले आहेत. हे डॉक्टर काही दिवसांनी शासकीय सेवेत समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून जॉईन होणार आहेत. त्यांनी अगोदरच संकटाच्या काळात प्रशासनाला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. या डॉक्टरांनी विनामोबदला काम करत त्यांची सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे\"\nजिल्ह्यातील खातेदारांना घरपोच पैसे पोहोच करण्याच्या उपक्रमाबाबत राऊत यांनी सांगितले, \"लॉकडाऊन असल्याने लोकांना बाहेर पडणे शक्य नाही.त्यामुळे आम्ही इंडियन पोस्टल पेमेंट बँकेच्या माध्यमातून खातेदारांना पोस्टमनमार्फत घरी पैसे मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे. आधार कार्ड नंबर आणि बायोमेट्रिक च्या माध्यमातून खातेदारांना पोस्टमन घरात जाऊन दहा हजार पर्यंतची रक्कम देणार आहेत. लोकांनी आपल्या गावातील पोस्टमनशी सं��र्क करायचा आहे.\"\n\"कोरोनोच्या काळात जिल्ह्यातील दिव्यांग लोकांना कसलीही अडचण आली तर आम्ही मदतकेंद्र सुरू केले आहे.आम्ही सतत दिव्यांग लोकांच्या संपर्कात आहोत. त्यांना कसलीही अडचण आली तर त्यांनी आम्हाला फोन करायचा आहे. त्या त्या गावातील प्रशासनाचे लोक जाऊन त्यांना भेटून त्यांची अडचण दूर करतील.\" असे राऊत म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसुनील शेळकेंची ती मागणी मान्य करत बाळा भेगडेंनी उलटवला डाव \nपिंपरी : कोरोनाच्या संकटात मावळ तालुक्यातील (जि. पुणे) पालकांना मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीकरिता...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार शेळकेंची साद आणि त्याला भेगडेंचा प्रतिसाद\nपिंपरी : कोरोना संकटात मावळ तालुक्यातील Maval (जि.पुणे) पालकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nभाजपची छत्री घेऊन नाईककाका काॅंग्रेस भवनात येतात तेव्हा...\nपुणे : पुण्यासारख्या शहरात कोणता विषय कसा ट्रेंडिंग होईल ते काही सांगता येत नाही. त्यात भाजप विरुद्ध काॅंग्रेस असे असेल तर दोन्ही बाजूंनी आयतीच संधी...\nशुक्रवार, 18 जून 2021\nजयंत पाटलांमुळेच गोदावरीचा कायकल्प, आमदार काळे यांच्या प्रयत्नांना यश\nशिर्डी : शंभरी पार केलेल्या व देखभाली अभावी खिळखीळ्या झालेल्या गोदावरी कालव्यांचा कायाकल्प करण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला....\nशुक्रवार, 18 जून 2021\nउंडाळकर गटाचा निर्णय खेदजनक; 'कृष्णा'च्या निवडणुकीत पक्षीय संबंध नाही....\nकऱ्हाड : ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर Adct. Udyasinh Patil Undalkar कऱ्हाड दक्षिणेतील काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्याविषयी आदर आहे. मात्र, कृष्णा...\nशुक्रवार, 18 जून 2021\nजयंत पाटील म्हणतात,निवडणुकीत सहकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पुर्ण करण्यास मी कटीबद्ध..\nमुंबई : बीड जिल्ह्यातील मर्यादित सिंचनाच्या सोयी पाहता जिल्ह्यातील जलसंपदा सक्षम करण्यासाठी विविध साठवण तलाव निर्माण करणे, मध्यम व लघु...\nशुक्रवार, 18 जून 2021\n`शेकाप`च्या जयंत पाटलांच्या एस. जे. शुगरची साखर सील\nमालेगाव : रावळगाव येथील एस. जे. शुगर साखर कारखान्याकडे २०२०-२१ मधील गळीत हंगामामधील एफआरपीपोटी १७ कोटी ९८ लाख ७६ हजार रुपये (Non payment of...\nशुक्रवार, 18 जून 2021\nशहादा पालिकेतील तीन नगरसेवकसह तालुक्यातील १९ सरपंच राष्ट्रवादीत\nजळगाव : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील शहादा येथील भाजपच्या BJP तीन नगरसेवकांसह तालुक्यातील १९ सरपंचांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षात...\nगुरुवार, 17 जून 2021\nनाना पाटेकर यांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट, काय म्हणाले नाना\nजामखेड : कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांत पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब आडवण्यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ...\nगुरुवार, 17 जून 2021\nआदित्य ठाकरेंची शिफारस,अदानींचा पुढाकार; फ्रान्सच्या कंपनीचा औरंगाबादेत बायोगॅस प्रकल्प..\nऔरंगाबाद ः जगातील सर्वात मोठी समजली जाणारी फ्रान्सची तेल कंपनी औरंगाबादेत बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी चाचपणी करत आहे. यासंदर्भात बुधवारी (ता. १६)...\nबुधवार, 16 जून 2021\nmaratha reservation : आयोग न नेमता राणे समिती नेमल्याची सरकारनं चुक केली..\nकोल्हापूर : \"लोकप्रतिनिधींचा मराठा आरक्षणाला शंभर टक्के पाठिंबा आहे मराठ्यांना राजकारणात नव्हे तर शिक्षण, नोकरीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे....\nबुधवार, 16 जून 2021\nआंबेडकर, खासदार माने आंदोलनात सहभागी..चंद्रकांत पाटलांनी दिलं पाठिब्याचं पत्र..\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आज मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे...\nबुधवार, 16 जून 2021\nपुढाकार initiatives कोरोना corona पुणे आरोग्य health डॉक्टर doctor इस्लामपूर सांगली sangli प्रशासन administrations प्रशिक्षण training पोस्टमन आधार कार्ड दिव्यांग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/tukaram-mundhe-will-surely-take-charge-nagpur-corporation-48667", "date_download": "2021-06-20T00:06:33Z", "digest": "sha1:43VAQSB27AVGTZO2S26AVEVZXZXLJFKR", "length": 18737, "nlines": 219, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मुंढेंचे पक्केच; कार्यभार स्वीकारण्याची प्रतीक्षा; नागपूरकरांत उत्सुकता - Tukaram Mundhe Will Surely Take Charge of Nagpur Corporation | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंढेंचे पक्केच; कार्यभार स्वीकारण्याची प्रतीक्षा; नागपूरकरांत उत्सुकता\nमुंढेंचे पक्केच; कार्यभार स्वीकारण्याची प्रतीक्षा; नागपूरकरांत उत्सुकता\nमुंढे��चे पक्केच; कार्यभार स्वीकारण्याची प्रतीक्षा; नागपूरकरांत उत्सुकता\nमुंढेंचे पक्केच; कार्यभार स्वीकारण्याची प्रतीक्षा; नागपूरकरांत उत्सुकता\nमुंढेंचे पक्केच; कार्यभार स्वीकारण्याची प्रतीक्षा; नागपूरकरांत उत्सुकता\nरविवार, 26 जानेवारी 2020\nमुंढे महापालिकेत येणार असल्याच्या वृत्ताने नागपूरकरांत त्यांच्याबाबत उत्सुकता दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांचे विरोधकही तक्रारीची फाइल घेऊन बसले आहेत. महापालिकेतही त्यांच्या स्वागताची लगबग दिसून येत आहे\nनागपूर : बदली आदेशाला दोन दिवस होऊनही आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकेत दाखल न झाल्याने त्यांची नागपुरातील नियुक्ती रद्द झाल्याच्या अफवांनी जोर धरला. मात्र, तुकाराम मुंढे यांचे महापालिकेत येणे निश्‍चित असल्याचे प्रशासनातील उच्चस्तरीय सूत्राने नमूद केले. येत्या दोन-तीन दिवसांत ते नागपुरात येण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली.\nमंगळवारी सायंकाळी राज्य एड्‌स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदावरून तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीचे आदेशही त्यांच्यासह महापालिकेतही पोहोचले. त्यांना तत्काळ कार्यभार घेण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिले होते. त्यामुळे ते बुधवारी मुंढे नागपुरात पोहोचतील, अशी चर्चा होती. मात्र, ते न आल्याने कालपासून त्यांची बदली रद्द झाल्याच्या चर्चेला ऊत आला.\nबदली होऊन तिसऱ्या दिवशीही ते नागपुरात पोहोचले नाही. त्यामुळे ही बदली रद्द झाल्याची चर्चा होती. परंतु, मुंबईतील मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्राने त्यांचे नागपुरात येणे निश्‍चित असल्याचे नमूद केले. राज्य एड्‌स नियंत्रण सोसायटी कार्यालयातील काही कामे आवरल्यानंतर ते नागपुरात पोहोचणार आहेत. त्यांची बदली रद्द होण्याची किंचितही शक्‍यता नसल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. येत्या दोन-तीन दिवसांत ते महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारण्याची शक्‍यताही त्यांनी वर्तविली.\nमुंढे महापालिकेत येणार असल्याच्या वृत्ताने नागपूरकरांत त्यांच्याबाबत उत्सुकता दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांचे विरोधकही तक्रारीची फाइल घेऊन बसले आहेत. महापालिकेतही त्यांच्या स्वागताची लगबग दिसून येत आहे. आयुक्त कक्षात आवराआव�� सुरू असून प्रशासकीय इमारतीत विविध प्रजातींच्या झाडांच्या कुंड्या व्यवस्थितरीत्या ठेवण्यात येत आहे. त्यांच्या कामाची धडाडी बघता कुठेही काहीही चुकू नये, यासाठी अधिकारी स्वतः त्यांचा कक्ष व परिसरावर लक्ष ठेवून आहेत.\nआयुक्त बांगर यांना दोन दिवसांत 'पोस्टिंग'\nआयुक्त तुकाराम मुंढे यांना नागपूर महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले असले तरी आयुक्त अभिजित बांगर यांनाही कुठेही 'पोस्टिंग' दिले नाही. मात्र, सध्या मंत्रालयात संथगतीने त्यांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू असली तरी एक-दोन दिवसांत त्यांना योग्य तिथे पोस्टिंग मिळेल, असा विश्‍वासही मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्राने व्यक्त केला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविण्याबाबत प्रफुल्ल पटेल म्हणतात...\nनागपूर ः राज्यातील विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी आहेत. त्याअगोदरच आघाडी आणि युतीबाबत भाष्य करणे, हे काय शहाणपणाचे नाही, असे मत...\nशनिवार, 19 जून 2021\nएक लाख अनधिकृत घरे अधिकृत होणार, भाजप पदाधिकाऱ्यांनी लगेचच घेतले श्रेय\nपिंपरीः पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) नवनगर विकास प्राधिकरण विलिनीकरणाचा पहिला फायदा प्राधिकरणातीलच एक लाख घरमालकांना होणार आहे. प्राधिकरणाच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nबुलेट ट्रेनसाठी मुंबई-हैदराबाद व्हाया औरंगाबाद, नांदेड, जालना मार्ग प्रस्तावित करा; मुख्यमंत्र्यांना पत्र..\nमुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई- औरंगाबाद-...\nशुक्रवार, 18 जून 2021\nमी ठेकेदारांकडून कधीच पैसे घेत नाही, काम केले नाही तर कारवाई करतो......\nनागपूर : बुटीबोरी-वर्धा-यवतमाळ-लातूर-तुळजापूर हा रस्ता जगातील सुंदर रस्ता झाला आहे. पण या रस्त्यावर झाडे लावलेली नसल्याने मी त्या ठेकेदाराची बिले...\nशुक्रवार, 18 जून 2021\nअल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी २०० प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास मान्यता....\nमुंबई : अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींकरिता नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आवारात २०० प्रवेश...\nगुरुवार, 17 जून 2021\nमाजी आमदार डॉ. सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले, अजून ५ नेते मार्गावर...\nनागपूर : अमरावतीचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख Former MLA of Amravati Dr. Sunil Deshmukh स्वगृही कॉंग्रेसमध्ये Congress परतले आहेत. आज सकाळी...\nगुरुवार, 17 जून 2021\nखरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांची वीज कापणे म्हणजे सरकारच्या क्रुरतेचा कळस…\nनागपूर : अनेक शेतकऱ्यांना यावर्षी पीक कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे उसनवारी करून ते पेरणीच्या कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने...\nगुरुवार, 17 जून 2021\nमर्जीतील लोकांना दिले शिवभोजनचे कंत्राट, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार...\nनागपूर : राज्यातील गरीब जनतेला चांगले भोजन मिळावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे The Chief Minister Udhav Thackeray यांनी शिवभोजन योजना सुरू...\nगुरुवार, 17 जून 2021\nओबीसी आरक्षण : महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष ठरवून वेगवेगळी नाटकं करत आहेत...\nनागपूर : ओबीसी आरक्षणाचा OBC Reservation गुंता महाविकास आघाडी सरकारने Mahavikas Alliance Government स्वतःहून वाढविला आहे. सरकारमधील तिन्ही पक्ष...\nबुधवार, 16 जून 2021\nआठवडाभरात भागणार चंद्रपूर जिल्ह्यातील तळीरामांची तहाण...\nचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी Chandrapur District उठविण्यासाठी खुप घमासान झाले. अखेर राज्य सरकारने State Government दारूबंदी उठविली. याचे...\nबुधवार, 16 जून 2021\nसुनील केदारांनी कोणत्याही आमदाराचा अपमान केलेला नाही...\nनागपूर : राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Sport and animal hunbandary minister Sunil Kedar यांना कामठी विधानसभा मतदारसंघाच्या...\nमंगळवार, 15 जून 2021\nशासकीय बैठकांच्या नावावर कॉंग्रेसचे मेळावे घेत आहेत मंत्री सुनील केदार…\nनागपूर : कामठी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक काल घेण्यात आली. या बैठकीत राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार State sport and animal...\nमंगळवार, 15 जून 2021\nनागपूर nagpur तुकाराम मुंढे tukaram mundhe प्रशासन administrations महापालिका विभाग sections मंत्रालय महापालिका आयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-nandurbar-chemical-leakage-after-tanker-accident-5674284-PHO.html", "date_download": "2021-06-20T00:19:00Z", "digest": "sha1:5LTEYLG35WHPJOD7UCEMLCZHANOA2VER", "length": 7310, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nandurbar Chemical Leakage After Tanker Accident | नंदुरबारमध्ये केमिकलचे टँकर फुटले, घातक रसायन गळतीने नागरिकांमध्ये घबराट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनंदुरबारमध्ये केमिकलचे टँकर फुटले, घातक रसायन गळतीने नागरिकांमध्ये घ���राट\nघटनास्थळी दाखल झालेली फायर ब्रिगेडची गाडी...\nनंदुरबार - जिल्ह्यातील नागपूर-सुरत महामार्गावरील नदीच्या पुलावर गुजरात येथून एच.सी.एल केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकर आणि ट्रकचा अपघात झाला. यानंतर परिसरात सर्वत्र घातक केमिकलची गळती सुरू झाली. रसायनाच्या गळतीने परिसरात तब्बल 5 किमी पर्यंत धुराचे लोंढे आणि तीव्र दुर्गंध पसरला आहे. या महामार्गाच्या जवळपास लोकांच्या डोळ्यांना आणि नाकात जळ-जळ होत आहे. एवढेच नव्हे, तर हे रसायन नदीच्या पाण्यात सुद्धा मिश्रीत झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या टँकरमध्ये तब्बल 20 हजार लीटर Hcl रसायन होते. तरीही, यामुळे नागरिकांच्या जीविताला काहीच धोका नसल्याचा दावा ड्रायव्हर करत आहे.\n- अपघात सकाळी 8:42 वाजण्याचा सुमारास झाला. तरीही प्रशासनाने घटनास्थळी पोहोचण्यासाठी 45 मिनिटे लावली. त्यात वाढता धूर आणि उग्र वासाने नागरिकांमध्ये घबराट पसरली.\n- विषारी रसायनामुळे जवळपासच्या लोकांना नाक आणि डोळ्यात आग सुरू झाली. काहींना तर श्वास घेण्यात सुद्धा त्रास सुरू झाला. उशीरा दाखल झालेल्या प्रशासनाने धावपळ करत केमिकल गळतीवर उपाय-योजना सुरू केली.\n- तब्बल तासाभरानंतर प्रशासनाने गळती रोखण्यात यश आल्याचे सांगितले. यासाठी दोन तास महामार्ग बंद करण्यात आला होता. सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. तसेच टँकरमधील गळती पूर्णपणे थांबली आहे.\n- तरीही पिंपळनेर चौफुलीवर टँकर व अपघात झालेला ट्रक उभा असून रंगावली नदीत केमिकल मिश्रित झाल्याने पाणी दुषीत झाले आहे.\nनेमके काय आहे, आणि किती घातक आहे Hcl\n- Hcl हे हायड्रोजन क्लोराईडचे रासायनिक नाव आहे. याला विशिष्ट असा रंग नसतो. ने आण करताना ही गॅस कम्प्रेस करून न्यावी लागते. याचा वास अतिशय उग्र असतो. पोलाद, खाणकाम, आणि तेल उत्खननासह अनेक औद्योगिक प्रकल्पांमध्ये स्वच्छतेसाठी देखील याचा वापर केला जातो.\n- वातावरणात या केमिकलची गळती झाल्यास सर्वप्रथम डोळे आणि नाकात त्रास होतो. काहींना यामुळे श्वसनाचा त्रास देखील उद्भवू शकतो. त्वचेला हे रसायन लागल्यास खाज किंवा त्वचेचे रोग होऊ शकतात.\n- त्वचेला रसायनाचा स्पर्श झाल्यास फोड आणि जखमा सुद्धा होण्याचा धोका आहे. थेट डोळ्यांत एचसीएल गेल्यास तात्पुरते किंवा कायमचे अंधत्व सुद्धा होऊ शकते.\n- अमेरिकेच्या विषारी वायू नियंत्रण केंद्र आणि सर्वेक्षण यंत्रणेच्या आकडेवारीनुसार, तेथे 22 जणांना या वायूचा गंभीर प्रादुर्भाव झाला. त्यापैकी काहींचा कायमचे अंधत्व, अपंगत्व आले आहे. तर वॅटसन येथे 2 जणांच्या मृत्यूची देखील नोंद आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-india-has-5-thousand-ton-gold-divya-marathi-4769213-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:00:03Z", "digest": "sha1:HPI2QH62KCN6NZNCCWC25Q5BPNXUK5EM", "length": 5867, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India Has 5 Thousand Ton Gold, Divya Marathi | भारताच्या तिजोरीत ५५७ टन एवढे सोने, जगातील पहिल्या दहा देशांत दहावे स्थान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारताच्या तिजोरीत ५५७ टन एवढे सोने, जगातील पहिल्या दहा देशांत दहावे स्थान\nनवी दिल्ली - भारताचे सोनेरी दिवस आता दूर नाहीत, असे म्हटले तर खोटे वाटायला नको. कारण, भारताकडे असलेला सोन्याचा साठा आता तब्बल ५५,७,७०० किलो (५५७.७ टन) झाला असून सर्वाधिक सोने बाळगणा-या देशांच्या यादीत भारत पहिल्या दहा देशांत समाविष्ट झाला आहे.\nएखाद्या देशाकडे सोन्याचा साठा जितका अधिक तेवढा तो देश श्रीमंत आण सर्वार्थाने संपन्न मानला जातो. अशा देशांच्या यादीत भारतानेही आघाडी घेतल्याने एकेकाळी सोन्याची खाण मानल्या जाणारा भारत पुन्हा एकदा सुवर्णकाळाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे हे संकेत मानले जात आहेत. जागतिक सुवर्ण परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत भारताचे स्थान दहावे असून अमेरिकेकडे सर्वांत मोठे म्हणजे ८१३३.५ टन एवढे सुवर्ण भांडार आहे. परकीय चलन साठ्यात याचे योगदान ७१ टक्के आहे. याशिवाय यादीत अनुक्रमे जर्मनी, इटली, फ्रान्स, रशिया, चीन, स्वित्झर्लंड, जपान व नेदरलँड्स या देशांचा समावेश आहे.\nऑक्टोबर २०१४ मध्ये सोन्याचा साठा दर्शवणारी आकडेवारी अद्ययावत करण्यात आली असली तरी जागतिक नाणेनिधी व जागतिक वित्तीय सांख्यिकीच्या आकडेवारीचाही यात आधार घेण्यात आला आहे. ही आकडेवारी साधारणपणे ऑगस्ट २०१४ मधील आहे.\nसोन्याचा साठा बाळगणा-या देशांच्या यादीत पहिल्या दहामध्ये भारत वगळता उर्वरित सर्व विकसित व आर्थिक महासत्ता म्हणून ओळखले जाणारे देश आहे. भारत एकमेव विकसनशील देश या यादीत समाविष्ट आहे.\nपाकिस्तानकडे ६४ टन सोने\nभारताच्या तुलनेत शेजारी देशांमध्ये सोन्याचा साठा खूपच कमी आहे. पाकिस्तानकडे ६४५ टन, नेपाळ ३६.३, श्रीलंका २२.१, मॉरिशस ३.९ तर म्यान्मारकडे ३.९ टन सोन्याचा साठा आहे. जगात सर्वाधिक सोने अमेरिकेकडे असून जर्मनी दुस-या स्थानावर आहे. इटली, फ्रान्स, रशियाचा त्यानंतर नंबर लागतो. चीनकडे भारतापेक्षा अधिक सोने आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-selfiewithdaughter-activist-kavita-krishnan-calls-pm-modi-lame-duck-sparks-twitt-5036876-PHO.html", "date_download": "2021-06-20T02:13:41Z", "digest": "sha1:DSZL4AMUAEHCYFQTF6S5OVNEQ6E47LEG", "length": 7444, "nlines": 77, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "selfiewithdaughter activist kavita krishnan calls pm modi lame duck sparks twitter | काँग्रेस नेते जिंदाल यांनी मुलीसोबतचा सेल्फी केला ट्विट, CPI नेत्यांचा मोदींवर हल्ला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाँग्रेस नेते जिंदाल यांनी मुलीसोबतचा सेल्फी केला ट्विट, CPI नेत्यांचा मोदींवर हल्ला\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात'मध्ये #SelfieWithDaughter च्या केलेल्या अवाहनाला सीपीआय नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या कविता कृष्णन यांनी विरोध केला आहे. दुसरीकडे मोदींचे कट्टर विरोधी आणि काँग्रेस नेते माजी खासदार नवीन जिंदाल यांनी सोमवारी त्यांचा मुलीसह असलेला सेल्फी ट्विट केला आहे. त्यासोबत जिंदाल यांनी लिहिले आहे, की मला #SelfieWithDaughter कँम्पेन चांगले वाटले. हा माझी कन्या यशस्विनी सोबतचा सेल्फी आहे. त्यांनी @narendramodi आणि #BetiBachaoBetiPadhao टॅग केले आहे.\nजिंदाल यांनी ट्विट केले, की हे कँम्पेन सुरु केल्याबद्दल हरियाणातील जिंदच्या बीबीपूर पंचायतीचेही अभिनंदन. जिंदल यांनी #SelfieWithDaughter ट्विट केल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनेही त्यांचे अभिनंदन केले आहे. @IamYaminKhan ने जिंदल यांच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले आहे, की तुम्ही दुसऱ्या पक्षाचे असले तरी #SelfieWithDaughter ला सपोर्ट करत आहात, यामुळेच आपला भारत देश महान आहे.\nCPI नेत्या म्हणाल्या, मोदी मुलींची हेरगिरी करतात, #SelfieWithDaughter पासून सावध राहा\nकम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या कविता कृष्णन यांनी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा विरोध केला आहे. त्यासोबतच कृष्णन यांनी पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केला आहे. कृष्णन यांनी त्यांचे ट्विटर अकाऊंट @kavita_krishnan वर ट्विट करुन मोदींवर आरोप केले आहेत. त्या म्हणतात, '#SelfieWithDaughter ला #LameDuckPM सोबत शेअर करताना सावधगिरी बाळगा. मुलींची हेरगिरी करण्याची त��यांची पार्श्वभूमी आहे.' उल्लेखनिय बाब म्हणजे, गुजरातच्या एका इंजिनिअर तरुणीची मोदी हेरगिरी करत असल्याचा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला होता.\nयूजर्सच्या निशाण्यावर #Kavita Krishnan\nपंतप्रधान मोदींच्या #SelfieWithDaughte कँम्पेनला विरोध करणाऱ्या सीपीआय नेत्या कविता कृष्णन सोमवार सकाळपासून ट्विटरवर यूजर्सच्या निशाण्यावर आहेत.\nवाचा, काही निवडक ट्विटस\nपुढील स्लाइडमध्ये पाहा, कविता कृष्णन यांचे ट्विट\n#SelfieWithDaughter : लेकीविना फाेटाे, ती कसली सेल्फी\nसेल्फी ले ले रे... पाहा Selfieसाठी किती क्रेझी आहे \\'दबंग खान\\'\n13 MP सेल्फी कॅमेऱ्यासह HTC ने लॉन्च केला डिजायर 826 डुअल सीम स्मार्टफोन\nस्पेशल लेंस असलेला Micromax चा सेल्फी स्मार्टफोन बाजारात, किंमत फक्त 8299 रु.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ncp-army-ncp-bjp/", "date_download": "2021-06-20T01:49:16Z", "digest": "sha1:6SHDQQQKJI7BDDWOPBFACLPIHVF64JRG", "length": 7694, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय सेनेच्या यशाचे श्रेय भाजपा किती काळ लाटणार? -राष्ट्रवादी काँग्रेस – Dainik Prabhat", "raw_content": "\nभारतीय सेनेच्या यशाचे श्रेय भाजपा किती काळ लाटणार\nदेशाचे लष्कर ही कोणात्याही पक्षाची जहागिरी नाही\nमुंबई: पुलवामा हल्लानंतर या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर भारतीय लष्काराने दिले. मात्र जनतेसमोर याचे श्रेय लुटण्याचे काम पंतप्रझान मोदी आणि भाजपा करतेय. भाजपाला आयते श्रेय लुटण्याची सवयच असावी, हे आता योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत आदित्यनाथ यांनी भारतीय लष्कर ही मोदी सेना असल्याचे वक्तव्य केले आहे. देशाचे लष्कर ही कोणा एका पक्षाची जहागिरी नाही याचा भाजपाला विसर पडला आहे का लष्कराच्या यशाचे श्रेय लाटण्याचे भाजपाचे हे प्रयत्न सर्वस्वी निषेधार्ह आहेत.\nदेशाचे लष्कर ही कोणात्याही पक्षाची जहागिरी नाही…\nभारतीय सेनेच्या यशाचे श्रेय भाजपा किती काळ लाटणार\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकर्जावरील व्याजदर कपातीसाठी वातावरण पूरक\nसंविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही, जयदीप कवाडेंच वादग्रस्त वक्तव्य\nअलमट्टीचा करेक्ट कार्यक्रम करणार.. जयंत पाटील \nजीवनसाथी डॉटकॉमवर डॉक्‍टर असल्याचे भासवून तरुणीला गंडा\n उरुळी कांचन पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ६० जणांना पकडले…\nCoronavirus : चिंताजनक जिल्ह्या��मध्येही परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र\n14 जुलैपर्यंत मिळणार मोफत ‘शिवभोजन थाळी’\nमुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा – अशोक चव्हाण\nराज्यात नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर –…\nलहान मुलांमध्ये आढळतोय ‘ब्लॅक फंगस’; मुंबईत तीन मुलींना गमवावे लागले डोळे\nकाळी पडलेली चांदी चमकवा\nकमी किमतीचे स्मार्टफोन पण जम्बो बॅटरी\nकोरोनापासून वाचवणाऱ्या आणखी एका उपचार पद्धतीचा शोध\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nअलमट्टीचा करेक्ट कार्यक्रम करणार.. जयंत पाटील \nजीवनसाथी डॉटकॉमवर डॉक्‍टर असल्याचे भासवून तरुणीला गंडा\n उरुळी कांचन पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ६० जणांना पकडले रंगेहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/find-tractor-dealers/sonalika/samastipur/", "date_download": "2021-06-20T01:37:23Z", "digest": "sha1:74P2OF2YLTVNH4NSHBN3OXDM7RSRTDR6", "length": 22555, "nlines": 223, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "समस्तीपुर मधील 7 सोनालिका ट्रॅक्टर डीलर - समस्तीपुर मधील सोनालिका ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nसोनालिका ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम समस्तीपुर\nसोनालिका ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम समस्तीपुर\nसमस्तीपुर मधील 7 सोनालिका ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा. ट्रॅक्टर जंक्शन द्वारे, आपणास समस्तीपुर मधील सोनालिका ट्रॅक्टर डीलर्सशी संबंधित सर्व माहिती, संपर्क तपशील आणि त्यांचा संपूर्ण पत्ता यासह आरामात सापडेल. ���क्त आमच्याशीच रहा आणि आपल्या जवळच्या समस्तीपुर मधील सोनालिका ट्रॅक्टर विक्रेता प्रमाणित करा.\n7 सोनालिका ट्रॅक्टर डीलर\nसोनालिका जवळच्या शहरांमध्ये ट्रॅक्टर विक्रेते\nब्रांडद्वारे संबंधित ट्रॅक्टर डीलर\nसोनालिका RX 60 डीएलएक्स\nसोनालिका 42 आरएक्स सिकंदर\nसोनालिका DI 60 सिकन्दर\nअधिक बद्दल सोनालिका ट्रॅक्टर्स\nआपल्या जवळ ट्रॅक्टर विक्रेते शोधा\nआपण समस्तीपुर मधील सोनालिका ट्रॅक्टर डीलर शोधत आहात\nमग जेव्हा ट्रॅक्टर जंक्शन तुम्हाला समस्तीपुर मधील 7 प्रमाणित सोनालिका ट्रॅक्टर डीलर्स प्रदान करते तेव्हा कोठेही जा. आपल्या शहराच्या अनुसार निवडा आणि समस्तीपुर मधील सोनालिका ट्रॅक्टर डीलर्स संबंधित सर्व माहिती मिळवा.\nसमस्तीपुर मध्ये सोनालिका ट्रॅक्टर डीलर कसा सापडेल\nट्रॅक्टर जंक्शन समस्तीपुर मधील सोनालिका ट्रॅक्टर डीलर्ससाठी वेगळा विभाग पुरवतो. आपल्या पसंतीनुसार आपल्याला फक्त सर्व गोष्टी फिल्टर कराव्या लागतील. त्यानंतर, आपण समस्तीपुर मध्ये सोनालिका ट्रॅक्टर डिलर्स आरामात मिळवू शकता.\nमी माझ्या जवळच्या समस्तीपुर मधील सोनालिका ट्रॅक्टर डीलरशी कसा संपर्क साधू शकतो\nआपल्या सोईसाठी आम्ही येथे सर्व संपर्क तपशील आणि सोनालिका ट्रॅक्टर डीलरचा संपूर्ण पत्ता प्रदान करतो. फक्त आमच्यास भेट द्या आणि सोप्या चरणांमध्ये समस्तीपुर मध्ये सोनालिका ट्रॅक्टर शोरूम मिळवा.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolitics.com/ncp-leader-support-to-shivsena/", "date_download": "2021-06-20T00:42:55Z", "digest": "sha1:4QMMD6QPMWWZKTMIXDIS23ZBBMUB5MOH", "length": 8894, "nlines": 115, "source_domain": "mahapolitics.com", "title": "छगन भुजबळांना धक्का, ‘या’ समर्थकाचा शिवसेना उमेदवाराला पाठिंबा! – Mahapolitics", "raw_content": "\nछगन भुजबळांना धक्का, ‘या’ समर्थकाचा शिवसेना उमेदवाराला पाठिंबा\nनाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. भुजबळ यांचे खंदे समर्थक माणिकराव शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परंतु येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात भुजबळ यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांनी या मतदारसंघातील अनेक विकास कामांचं लोकार्पण केलं आहे.\nदरम्यान माणिकराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील भुजबळांविरोधात दंड थोपटले आहेत. ते स्वतः भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये 3 जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे भुजबळांना मोठं आव्हान असणार आहे. हे आव्हान भुजबळ कसं पेलवणार ते पाहण गरजेचं आहे.\nअभी तो मै जवान हू, ‘सर्वांना घरी पाठवूनच, मग मी घरी जाणार” शरद पवारांनी घेतली राष्ट्रवादीच्या नेत्याची फिरकी\n82 वर्षीय नेता धनंजय मुंडेंसाठी मैदानात, दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा केला होता पराभव\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एक���ा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/13499", "date_download": "2021-06-20T01:16:09Z", "digest": "sha1:5ZNEM7ZASO5VA6Y4H5IZ2KVHDODEBSVJ", "length": 212348, "nlines": 8550, "source_domain": "bahuvidh.com", "title": "एकाच नाण्याच्या दोन बाजू - प्राजक्ता काणेगावकर - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nएकाच नाण्याच्या दोन बाजू\nपुनश्च प्राजक्ता काणेगावकर 2019-09-05 19:00:28\nआपण सकाळी धावत पळत कॉलेजला पोचतो. लक्षातच नसतं आज शिक्षक दिन वगैरे आहे. अर्ध्या वाटेत पावसाने गाठलेलं असतं. आधीच उशीर त्यात पाऊस असं चरफडत आपण गाडी साईडला घेतो. डिकीतून रेनकोट काढून अंगावर चढवतो. तोपर्यंत बरंचसं भिजलेलं असतोच. तसंच कॉलेजमध्ये पोचतो. बाहेर हवा कुंदच असते. आपण लॅपटॉप लावतो. लॉग इन करतो. लेक्चरच्या नोट्स काढायला घेतो. एकंदर दिवसाचं मीटर चालू होतं\nदुपारी मुलं बोलवायला येतात. सगळ्या शिक्षकांना खाली हॉलमध्ये एकत्र जमायचं आमंत्रण असतं. मग छान छोटासा एक कार्यक्रम होतो. एखाद दुसरे गेम्स टीचर्सना पण खेळायला लावले जातात.आदबशीर मस्करी केली जाते. मित्रत्वाचं नातं असतं पण गळ्यात हात टाकण्याची आगाऊ धिटाई नसते. सगळा कार्यक्रम लाघवी असतो. मग रीतसर एखाद दुसरी शिक्षक किती छान अशी कविता सादर होते. केक कापला जातो. वेफर्स,केक, समोसा अशी एक डिश सर्व्ह होते. एकूणच सगळ्या कार्यक्रमाचा जीव तासाभरापेक्षा जास्त नसतो. पण त्यामागची मनापासून घेतलेली मेहनत जाणवते.\nआवर्जून एखादा विद्यार्थी आजही बॅच तर्फे शिक्षक दिनाच्या शुभेच्छा असा मेसेज पाठवतो. त्यातले जवळपास सगळेच विद्यार्थी कुठे ना कुठे विखुरलेले असतात. देशापरदेशात स्थायिक झालेले असतात. तुम्ही त्यांच्या फेसबुक अकाऊंटशी कनेक्टेड असता. अधूनमधून काय कसं काय इतपतच ते संपर्कात असतात. पण शिक्षक दिनाला त्यातले बरेचजण आवर्जून मेसेज करतात. काय म्हणताय मॅम अशी चौकशी करतात. आता पुण्यात आलो की नक्की भेटायला येईन असं आवर्जून सांगतात. आपणही ये म्हणतो. नक्की भेटून जा म्हणतो. दिवसभर आपणही समाधानी असतो.\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे\nघ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा\nआपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\nकायद्याचा पहिला तडाखा - दै. तरुण भारत बेळगाव\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घे��लं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्या��ी निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-19T23:43:18Z", "digest": "sha1:WWTDYOIQLPLZVPRXMQX2R7QMZ7CBZM4I", "length": 8447, "nlines": 123, "source_domain": "mahapolitics.com", "title": "मुंबई काँग्रेस – Mahapolitics", "raw_content": "\nमुंबई काँग्रेसचं नेतृत्व ‘या’ नेत्यांकडे, एक अध्यक्ष आणि दोन कार्यध्यक्षांची होणार नियुक्ती\nमुंबई - महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा तोडगा निघाल्यानंतर आता मुंबई काँग्रेसच्या अध्यपदासाठी पक्षात हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र क ...\nसंजय निरुपमांना धक्का, मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर ‘यांची’ नियुक्ती \nमुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय निरुपम यांना धक्का बसला असून मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून त्यांची उचलबांगडी करण्���ात आली आहे. त्यामुळे ...\nमुंबई अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्ये संघर्ष चिघळला, दोन्ही बाजुकडून जोरदार लॉबिंग, अध्यक्षपदासाठी “या” नेत्याचं नाव आघाडीवर \nमुंबई - मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी कामत-देवरा गटाने पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग ...\nगुरुदास कामतांच्या निधनानंतर मुंबई काँग्रेसमधील कामत गटाचे भवितव्य \nमुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या यांच्या निधनामुळे मंबई काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षात मुंबईत काँग् ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्ह��ला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/374722", "date_download": "2021-06-20T01:36:03Z", "digest": "sha1:QNYOXJX7P6NZKCFUGS7D3LWS7DV5YRCH", "length": 2249, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स.चे ११० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.चे ११० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nइ.स.चे ११० चे दशक (संपादन)\n०३:०४, २४ मे २००९ ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: kv:110-ӧд вояс\n०६:०८, १९ मे २००९ ची आवृत्ती (संपादन)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fa:دهه ۱۱۰ (میلادی))\n०३:०४, २४ मे २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: kv:110-ӧд вояс)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2-amaz%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A5%89%E0%A4%AB-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-20T01:07:47Z", "digest": "sha1:PZMPVALQK6OKTM6M2GK62ER67VH5T3PV", "length": 11389, "nlines": 112, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "Appleपल, गूगल आणि Amazonमेझॉन | मधील होम ऑटोमेशन युतीचे महत्त्व म्हणजे मॅटर आयफोन बातम्या", "raw_content": "\nTerपल, गूगल आणि Amazonमेझॉन मधील गृह ऑटोमेशन युतीचा परिणाम म्हणजे मॅटर\nजोर्डी गिमेनेझ | 12/05/2021 10:00 | आमच्या विषयी\nAppleपल, गूगल आणि Amazonमेझॉन यांच्यातील सुप्रसिद्ध प्रकल्पात फक्त एकच स्मार्ट होम स्टँडर्ड वापरण्यासाठी नाव गहाळ झाले. हा प्रकल्प CHIP (प्रोजेक्ट कनेक्टेड होम ओव्हर आयपी) देते त्याच्या विकासातील आणखी एक पाऊल आणि त्याचे नाव मॅटर ठेवले गेले.\nया प्रकरणात, ज्यांना या प्रकल्पाबद्दल काहीही माहिती नाही त्यांच्यासाठी आम्ही हे सांगू शकतो की तीन मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांच्या सहाय्यकांसह स्मार्ट डिव्हाइस वापरणे हे एक प्रकारचे विलीनीकरण आहे: Appleपल, Amazonमेझॉन अलेक्सा किंवा Google सहाय्यकसह सिरी किंवा होम अ‍ॅप.\nहे प्रमाणपत्र प्राप्त करणारी प्रत्येक डिव्हाइस भिन्न होम ऑटोमेशन सिस्टमसह वापरली जाईल एक छापील लोगो असेल (मध्यभागी दिशेला असलेले तीन बाण) जे आपण खाली असलेल्या प्रतिमेत पाहू शकता. Appleपल, Amazonमेझॉन आणि Google मधील सहाय्यकांसह कार्य करणारी उत्पादने ओळखण्याचा हा मार्ग आहे.\nमॅटरसह झिग्बी युती \"विसर्जित\" झाली आहे\nआत्ता काय महत्त्वाचे आहे की या स्मार्ट कंपन्या त्यांच्या सहाय्यकांसह किंवा त्यांच्या अधिकृत अनुप्रयोगांसह कार्य करण्यासाठी सर्व स्मार्ट डिव्हाइस त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये सामील होतात. अशाप्रकारे झिग्बी प्रोटोकॉल मॅटरसह पुन्हा प्रकाशित केला जाईल, जो याचा अर्थ असा नाही की त्यांनी काम करणे थांबवले फक्त मॅटर हे नाव वापरले जाईल. खरं तर फिलिप्सने आधीपासूनच आपल्या स्मार्ट उपकरणांमध्ये एक अपडेट जाहीर केले आहे जेणेकरून मॅटर लॉन्च झाल्यावर तिची प्रत्येक उपकरणे सुसंगत होतील.\nया प्रक्षेपणासाठी कोणतीही विशिष्ट तारीख नाही, परंतु या युतीद्वारे प्रमाणित केलेली प्रथम उपकरणे या वर्षाच्या शेवटच्या 2021 च्या शेवटापूर्वी स्टोअरमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे. सर्व वापरकर्त्यांसाठी खूप चांगली बातमी आहे आणि \"हुकलेले\" ज्यांना होम ऑटोमेशनचा. 2019 पासून Appleपल, Amazonमेझॉन आणि गूगल एकत्र या प्रकल्पात काम करतात आणि आता हे सुरू करण्याची वेळ आली आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आमच्या विषयी » Terपल, गूगल आणि Amazonमेझॉन मधील गृह ऑटोमेशन युतीचा परिणाम म्हणजे मॅटर\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nAppleपलने iOS 14.5 वर स्वाक्षरी करणे थांबविले\niOS 14.6 नेटवर्क सर्चच्या ऑब्जेक्ट्सच्या लॉस्ट मोडमध्ये ईमेल जोडण्याची परवानगी देईल\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_927.html", "date_download": "2021-06-20T00:52:50Z", "digest": "sha1:WKQX5TO7ASOGRVRH25UENXPAB5DNWRTI", "length": 24503, "nlines": 338, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सातारा जिल्हा लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा : ना. देसाई | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nसातारा जिल्हा लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा : ना. देसाई\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे.कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरीता दि.24 मे च्या मध्य...\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे.कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरीता दि.24 मे च्या मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, सातारा यांनी दिले आहेत. सातारा शहरात जिल्हा पोलीस अधीक्षकिांना दोन दिवसापुर्वीच सांगून कडक लॉकडाऊन केला आहे. दि. 24 मे पासून आठ दिवसाचे सुरु होणार्‍या संपुर्ण सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी करा, अशा सुचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील पोलीस व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या.\nदौलतनगर, ता. पाटण येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संदर्भात तालुकास्तरीय सर्व अधिकार्‍यांची आढावा बैठक झाली. याप्रसंगी त्यांनी सुचना दिल्या. या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, तहसिलदार योगेश टोंपे, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे, उंब्रजचे सपोनि अजय गोरड, कोयनानगरचे सपोनि चंद्रकांत माळी, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी उपस्थित होते.\nबैठकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी 1800 ते 1900 चे पुढे कोर��ना बाधित होत आहेत. पाटण तालुक्यातील परिस्थिती आटोक्यात आहे. तरीही आठ दिवसाच्या कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी, सातारा यांनी काढले आहेत.\nपाटण तालुक्यात कोरोना रुग्णांकरीता आवश्यक असणारी सर्व यंत्रणा आपण पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी कोरोना उपचार केंद्रामध्ये उपलब्ध करुन दिली आहे. आवश्यक असणारा औषधसाठा तसेच ऑक्सिजनचा साठा चांगल्या प्रमाणात आहे. परंतू वाढणारी ही कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरीता लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. आठ दिवसाच्या कडक लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली पहावयास मिळेल. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरीता प्रशासन आपले काम करत आहे. परंतू नागरिकांनी अशा कठीण परिस्थितीत घरी थांबून आपल्या कुंटुंबाची काळजी घेत या संकटावर मात करावी. पाटण तालुक्यात ऑक्सिजन बेड अभावी कुणाची गैरसोय होत नाही, असे आवाहन ना. देसाई यांनी बैठकीत केले.\nपाटण तालुक्यात पाटण, दौलतनगर आणि ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये अनुक्रमे 50, 50 व 36 याप्रमाणे 136 ऑक्सिजनचे बेड उपलब्ध आहेत. दौलतनगर 25 व पाटण कोरोना उपचार केंद्रामध्ये 50 याप्रमाणे 75 बेड वाढीवचे तर 11 बेड व्हेन्टिलेटरचे बसविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेड अभावी कुणाची गैरसोय होणार नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पाव��ामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सातारा जिल्हा लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा : ना. देसाई\nसातारा जिल्हा लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा : ना. देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_643.html", "date_download": "2021-06-20T01:54:01Z", "digest": "sha1:UOY7J3KCZ75HYNO7KRNGPQBSG6WDOBTK", "length": 4034, "nlines": 75, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "शिराळ्यातील विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या", "raw_content": "\nHomeशिराळ्यातील विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या\nशिराळ्यातील विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या\nशिराळा (विनायक गायकवाड) : शिराळे खुर्द ता. शिराळा येथील संतोष आनंदा खाडे वय ३० या विवाहित तरुणाची खाडे वस्ती वरील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.\nसंतोष खाडे हा पत्नी, वडील व भाऊ यांच्या समवेत शिराळे खुर्द गावच्या पूर्वेस असलेल्या खाडे वस्ती नावाच्या शेतातील घरात राहतो. सकाळी दहाच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून संतोषने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याचे वडील गावात तर पत्नी शेतात व भाऊ कामधंद्यासाठी बाहेर गेला होता. वडील आनंदा खाडे हे गावातून परत आल्यानंतर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. याबाबत शिराळा पोलिसात पोलीस पाटील अनिता पाटील यांनी वर्दी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शिवाजी पाटील करीत आहेत.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-a-special-screening-marathi-movie-lai-bhaari-for-sachin-tendulkar-4702461-PHO.html", "date_download": "2021-06-20T02:05:17Z", "digest": "sha1:HKFM3YHCPT6KL2ZZ6V2P6IWVONDW6LX5", "length": 4384, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "A Special Screening Marathi Movie Lai Bhaari For Sachin Tendulkar | सचिनने पत्नी आणि मुलीसह लुटली रितेशच्या 'लय भारी'ची मजा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्���ा आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसचिनने पत्नी आणि मुलीसह लुटली रितेशच्या 'लय भारी'ची मजा\nमुंबई - बॉलिवूड स्टार रितेश देशमुखचा पहिला मराठी सिनेमा असलेला 'लय भारी' बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. रिलीजच्या तीन आठवड्यांनंतरसुद्धा या सिनेमाची क्रेझ कायम आहे. हा सिनेमा बघण्याचा मोह क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणा-या सचिन तेंडुलकरलासुद्धा आवरता आला नाही.\nखास सचिन आणि त्याच्या कुटुंबासाठी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग अलीकडेच मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला सचिन पत्नी अंजली आणि मुलगी सारासह पोहोचला होता. रितेश देशमुख सध्या आपल्या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने भारताबाहेर असल्यामुळे तो या स्क्रिनिंगला उपस्थित राहू शकला नाही. मात्र सचिनचे स्वागत करण्यासाठी या सिनेमात व्हिलनची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर आवर्जुन हजर होता.\nरितेश देशमुख, शरद केळकर, राधिका आपटे, तन्वी आझमी यांची प्रमुख भूमिका असलेला लय भारी हा सिनेमा यावर्षी 11 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. आत्तापर्यंत या सिनेमाने तिकिटबारीवर 31.52 कोटींचा गल्ला जमवला आहे. निशिकांत कामत दिग्दर्शित या सिनेमात जेनेलिया देशमुख आणि सलमान खान यांनी स्पेशल अपिअरन्स दिला होता.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा 'लय भारी'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सचिनची पत्नी आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-16-pregnant-woman-ambulance-issue-beed-5032551-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:09:21Z", "digest": "sha1:M7YG4GL7J7QD7ZC433NOOZ3QPMO526O7", "length": 7530, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "16 pregnant woman ambulance issue beed | १६ बाळंतीण ताटकळल्या, इंधनाअभावी चार रुग्णवाहिका बंद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n१६ बाळंतीण ताटकळल्या, इंधनाअभावी चार रुग्णवाहिका बंद\nबीड - इंधनाअभावी जननी-शिशू योजनेतील चार रुग्णवाहिका बंद असल्याने बुधवारी जिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेल्या १६ महिला घरी जाण्यासाठी दिवसभर ताटकळल्या. रुग्णवाहिका मिळत नसल्याचे पाहून अखेर दुपारी चार वाजता मिळेल त्या वाहनाने प्रसूती झालेल्या मातांना नातेवाईक घरी घेऊन गेले. आरोग्य विभागाच्या कारभारामुळे महिलांची हेळसांड झाली.\nगर्भवती मातांना चांगली सेवा मिळावी, प्रसूती सुरक्षित व्हावी, प्रसूतीनंतरही चांगली सेवा मिळावी यासाठी आराेग्य विभागाने जननी-शिशू सुरक्षा योजना सुरू केली. यातून १०२ क्रमांकावर फोन करताच गर्भवती मातेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका पाठवण्यात येते. प्रसूती झाल्यानंतर घरी सोडण्यासाठीही या रुग्णवाहिकेचा उपयोग करण्यात येतो. ही सेवा मोफत असल्याने ग्रामीण भागातून या रुग्णवाहिकेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, बुधवारी या रुग्णवाहिकांना इंधनच उपलब्ध होऊ शकल्याने रुग्णांनी नोंदणी करूनही त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. जिल्हा रुग्णालयात या योजनेसाठी चार रुग्णवाहिका आहेत, मात्र इंधन नसल्याने चारही वाहिका बंद होत्या.\nबुधवारीसकाळी प्रसूती झालेल्या ३० महिलांना सुटी देण्यात आली. यातील १६ जणींनी जननी शिशू योजनेतून रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी नोंदणी केली. मात्र, इंधनाअभावी रुग्णवाहिका बंद असल्याचे सांगण्यात आले. यानंतर अनेकांनी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्याने नोंदणी करण्याचे टाळून मिळेल त्या वाहनाने घर गाठले.\nफक्त नोंद करू शकतो\nइंधनच नसल्याने रुग्णवाहिका देणे अवघड आहे. रुग्णांना किरायाचे पैसे देता येणे शक्य नाही. पर्यायी व्यवस्था करावी लागेल.'' प्रकाश गायकवाड, समन्वयक, जजनी शिशू रुग्णवाहिका\nइंधनाअभावी रुग्णवाहिका बंद असल्याची माहिती मला मिळाली आहे. इंधनाच्या बिलाचा प्रश्न आहे. यामुळे असे घडले. याबाबत माहिती घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू.'' संजय पाटील, प्रभारी अतिरिक्त सीएस\nमाझ्या पत्नीची काल प्रसूती झाली. आज सुटी मिळाल्याने रुग्णवाहिकेसाठी सकाळी वाजता नोंदणी केली, मात्र दिवसभर थांबूनही रुग्णवाहिका मिळाली नाही. '' महेश गोकुळे, पालसिंगण\nनोंदणी केलेले रुग्ण रुग्णवाहिका मिळेल या आशेवर दिवसभर रुग्णालयाच्या परिसरात ताटकळले होते. प्रसूत झालेल्या महिलेला सुरक्षित प्रवासाची गरज असते. मात्र, बुधवारी या रुग्णवाहिका बंद असल्याने अनेकांना किरायाने इतर वाहने करून रुग्णांना घरी घेऊन जावे लागले. यात आर्थिक भुर्दंड झाला, तर अनेकांकडे पैसे नसल्याने त्यांची हेळसांड झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96/", "date_download": "2021-06-20T00:33:11Z", "digest": "sha1:5VDXN6UUS45OXXALPOUIHDPGZ4CMJQSW", "length": 9376, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कारमध्ये आढळले पाच लाख – Dainik Prabhat", "raw_content": "\nकारमध्ये आढळले पाच लाख\nयोग्य पुरावे दिल्याने रक्‍कम दिली परत\nमंचर- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाच्या पथकाकडून आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी अवसरी खुर्द, चांडोली फाटा येथे करण्यात आली. यावेळी एका वाहनाच्या मागील डिकीत पाच लाख रुपयांची रोकड आढळून आली. वाहन मालकाने रकमेचे योग्य पुरावे दिल्याने त्यांना रक्कम परत देण्यात आली.\nआंबेगाव तालुका हा शिरुर लोकसभा मतदार संघात येतो. या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. अमोल कोल्हे तर शिवसेनेच्या वतीने शिवाजीराव आढळराव पाटील हे प्रमुख उमेदवार आहेत. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर डॉ.अमोल कोल्हे हे पहिल्यादांच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्यानंतर आंबेगाव तालुक्‍यातील बागायती भाग म्हणून ओळखला जाणारा अवसरी खुर्द, चांडोली या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली.\nपैशांचा गैरवापर आणि मतदारांना पैशाचे आमिष दाखवू नये, म्हणून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. अवसरी खुर्द निवडणूक विभागाचे पथक अधिकारी नारायण पवार, मंचर पोलीस ठाण्याचे एम. बी. लोखंडे, आर. एस. तनपुरे, एच. के. शिंदे यांनी वाहनांची तपासणी केली. सोसायटीच्या वतीने शेतकऱ्यांना कर्ज देत असल्याने चारचाकी वाहन मालकाकडे मोठ्या रकमा असतात. पोलिसांच्या तपासामुळे शेतकऱ्यांना पोलिसांचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाबरोबरच निवडणुकीचे वातावरणही तापू लागले आहे. मतदारांना पैशाचे आमिष दाखवू नये, यासाठी निवडणूक अधिकारी आणि पोलीस यंत्रणेद्वारे वाहन तपासणी सुरु राहणार आहे. वाहनांत मोठ्या प्रमाणात पैसे आढळल्यास व त्याचे योग्य पुरावे न दिल्यास पैसे जप्त केले जातील, असा इशारा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nभोपाळ मधून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nसलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकरोनामुळं अडचणीत आलेल्या लोकांना गायिका मिता शहा यांचा मदतीचा हात\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर���ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nलिथियम-आयन बॅटरीचे आयुर्मान दुप्पट करणारे नवे तंत्रज्ञान विकसीत \nस्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील; मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसला फटकारलं\nईशान्य विभागाला 24 तासांत भूकंपाचे पाच धक्के\nजम्मू-काश्‍मीरमध्ये नार्को-टेरर जाळ्याचा पर्दाफाश; चीनी बनावटीचे ग्रेनेड हस्तगत\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nकरोनामुळं अडचणीत आलेल्या लोकांना गायिका मिता शहा यांचा मदतीचा हात\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/accident-when-returning-from-polling-3-killed/", "date_download": "2021-06-20T01:11:19Z", "digest": "sha1:Y3AYLR74NGY4PHLR6FDHGEN77MVIWCYL", "length": 7117, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मतदान करून परतत असताना अपघात ; ३ ठार – Dainik Prabhat", "raw_content": "\nमतदान करून परतत असताना अपघात ; ३ ठार\nगडचिरोली – मतदान करून परतत असताना ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेमध्ये ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शंकरपूर या गावात ही घटना घडली असून मतदान करून परत येताना हा अपघात झालेला आहे.\nआज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यामुळे गडचिरोलीमध्ये मतदान करून झाल्यानंतर परत येत असताना हा दुर्देवी अपघात झालेला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nवडापुरीत यात्रेनिमीत्त प्रथमच महिलांच्या कुस्त्या\nपहा…’83’ सिनेमाच्या टीमचा फर्स्ट लुक\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nनिवडणुकीतील पराभवातूनही सर्वांनी धडा शिकायला हवा; पंतप्रधानांचा महासचिवांना सल्ला\nAccident : 800 फूट खोल दरीत कोसळली कार; CRPF जवानासह 5 जणांचा मृत्यू\nनिवडणुका संपल्या अन्‌ पेट्रोल, डिझेल महागले\n लग्नानंतर काही तासातच नवरदेवाचा मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर\nकरोना रुग्णवाढीला निवडणुकांशी जोडणं चुकीचं : अमित शहा\n‘करोना फैलावसाठी मोदी-शाहांना दोषी ठरवत असेल तर यातून दीदींचे ‘संस्कार’…\nनिवडणूक असलेल्या राज्यांत करोना रुग्णसंख्या कमी कशी \n‘त्यांनी’ धाडस दाखवावं आणि निवडक संवादाऐवजी पूर्ण ऑडिओ शेअर करावा;…\nनिवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून धार्मिक तेढ – ममतांचा आरोप\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nनिवडणुकीतील पराभवातूनही सर्वांनी धडा शिकायला हवा; पंतप्रधानांचा महासचिवांना सल्ला\nAccident : 800 फूट खोल दरीत कोसळली कार; CRPF जवानासह 5 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanseva.com/sports/", "date_download": "2021-06-20T01:03:53Z", "digest": "sha1:ITPHOTEFOWPCMCDRW5VD3EEITSC2474Y", "length": 20973, "nlines": 188, "source_domain": "www.ejanseva.com", "title": "total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today क्रिडा / खेळ विषयक खेळ खेळण्यामुळे आरोग्य उत्तम राहते. आज ज्या खेळा मुले झटपट प्रसिद्धी व पैसा मिळेल तो खेळ प्रकार जास्त लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे खूप स्पर्धा निर्माण झाली आहे आणि तरुण पिढी हि कोणत्याही मार्गाने यश मिळवण्यासाठी धडपड करते आहे.", "raw_content": "\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दाखला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृष��� विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक कर्ज विमा योजना\nमुख्य पान सरकारी योजना -- सुकन्या योजना -- महिला आरक्षण व त्यातील तरतुदी -- आरोग्य विभागाच्या योजना -- अपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी -- पेन्शन योजना -- जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना -- मागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी कायदेशीर कागदपत्रे -- जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला -- मृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र -- रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र -- वारस नोंदी कशा कराव्यात -- जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला -- विवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला -- नवीन रेशनकार्ड -- दुबार रेशनकार्ड -- उत्पन्नाचा दाखला -- ऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट -- नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे -- पॅन कार्ड -- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे -- निवासी बांधकामाची इमारतरेषा -- जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद -- जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे -- भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र -- प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र -- नवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना -- वाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स -- वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन -- संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे -- शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना -- माहितीचा अधिकार अधिनियमन २००५ -- सात बारा विषयी कृषी विषयक -- कृषी विभागाची प्रशासकीय रचना -- कृषी पीक कर्ज विमा योजना शैक्षणिक तंत्रज्ञान क्रीडा राजकीय\nक्रिडा / खेळ विषयक\nआज सर्वत्र खेळांस भरपूर प्राधन्य दिले जाते. पूर्वी खेळ हा विषय फक्त एका मर्यादेपर्यंत होता परंतु अलीकडे खेळाकडे करियर म्हणून पहिले जाते. क्रिकेट हा भारतामध्ये फारच लोकप्रिय खेळ आहे. आजच्या बहुतेक तरुणांमध्ये क्रिकेट मध्ये खूप भविष्य आहे असे वाटते. प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रतेकजण धडपड करत आहे यामुळे इतर खूप चांगले खेळ दुर्लक्षित राहिले आहेत.\nपूर्वीचे पारंपारिक खेळ –\nविटीदांडू , खो-खो , हुतुतू (कब्बडी) , गोट्या गोट्या , लगोरी , आट्या-पाट्या, सुरपारंब्या, लपाछपी, भातुकली, कुस्ती आणि अजूनही भरपूर काही\nअलीकडील नवीन खेळ –\nक्रिकेट , बुद्धिबळ , हॉकी , टेबल टेनिस , फुटबाल , नेमबाजी , कराटे , मोबाईल गेम्स , कॉम्पुटर गेम्स , रेसलिंग , कार रेसिंग, मोटारसायकल रेसिंग आणि अजूनही भरपूर काही\nखे���ामुळे खूप चांगला व्यायाम होतो त्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे अलीकडे घरामध्येच खूप खेळ उपलब्ध आहेत. कॉम्पुटर वर गेम्स खेळणे आणि आतातर मोबाईल हि खूप अत्यावश्यक गरज झाली आहे. मोबाईल मध्ये कॉम्पुटर वरील बहुतांश कामे होतात त्यामुळे आज प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल हा असतोच.\nखेळ खेळण्यामुळे आरोग्य उत्तम राहते. आज ज्या खेळा मुले झटपट प्रसिद्धी व पैसा मिळेल तो खेळ प्रकार जास्त लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे खूप स्पर्धा निर्माण झाली आहे आणि तरुण पिढी हि कोणत्याही मार्गाने यश मिळवण्यासाठी धडपड करते आहे.\nक्रिकेट या खेळाकडून सरकारला आर्थिक उप्तन्न भरपूर प्रमाणात मिळत असले तरी त्यामुळे इतर खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारने सगळ्या खेळांना समान महत्व देणे गरजेचे आहे. गुणवंत खेळाडूंना सवलती आणि उत्तेजन देणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंस विशेष सवलती देणे आवश्यक आहे. खेळाडू हे कालातंराने सरकारी सेवेमध्ये पण सामावून घेतले जातात.\nसचिन तेंडूलकर, विश्वनाथन आनंद, मेरी कोम, पीटी उषा, ध्यानचंद, मिल्खासिंग, धनराज पिल्ले आणि अजून खूप व्यक्तींनी खेळासाठी संपुर्ण आयुष्य दिले आहे.\nपुढे अजून भरपूर रंजक माहिती आपण पाहुया.\nCheck your inbox or spam folder to confirm your subscription. धन्यवाद. आपली सदस्य नोंदणी झाली आहे. इनबॉक्स मध्ये जावून इमेल आयडी वेरीफाय करा. नवीन पोस्ट प्रकाशित झाल्यावर आपल्याला मेल केली जाईल.\nवेबसाईट डिझाईन – डिजिटल मार्केटिंग सर्विस पुणे महाराष्ट्र\nई जनसेवा पोर्टल संपर्क\nऑनलाईन प्रश्न विचारून समस्या विषयी मार्गदर्शन घेणे.\nहे खाजगी संकेतस्थळ आहे. यातुन जनसामान्यांना मदत करण्याचा हेतू आहे तसेच काही कामे हि मदत शुल्क घेवून केली जातात याची नोंद घ्यावी.\nआधुनिक उद्योग व्यापार – भारत – फेसबुक ग्रुप जॉईन करा\nई जनसेवा फेसबुक पेज – लाईक करा\nई जनसेवा फेसबुक पेज\nआपल्याकडील उपयुक्त माहिती ई जनसेवा पोर्टल वर प्रकाशित करा.\nGanesh Chaturthi Government Websites haripath hartalika aarti jobs Maha E-Seva Kendra किंक्रांती कोजागरी पौर्णिमा क्रीडा गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता गणेश चतुर्थी गोकुळाष्टमीचा उत्सव घटस्थापना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जॉब्स दहावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढ�� काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस भाऊबीज भारतीय स्वातंत्र्य दिन भोगी मकरसंक्रांत महा ई-सेवा केंद्र महाराष्ट्र शासन रक्षाबंधन राजकीय लक्ष्मीपूजन वसुबरास विज्ञान तंत्रज्ञान शरद पौर्णिमा शेतकरी कर्ज माफी शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७ शेतकऱ्यांना कर्जमाफी शैक्षणिक श्रावण मास प्रारंभ... सरकारी जॉब्स सामाजिक हरतालिका आरती\nनवीन सरकारी योजना (2)\nWelcome to E Janseva – ई जनसेवा – एक सामाजिक उपक्रम\nआंतरराष्ट्रीय योग दिवस -२१ जून.\nमहाराष्ट्र शासनाचे महाजॉब्स पोर्टल लाँच , आजच करा नोदणी \nवेड / व्यसन सोशिअल मिडीया चे \nजगभरात कोरोनाचा कहर,कधी संपेल हा कोरोना \nऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम\nशेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वासाठी कागदपत्रे\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दाखला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृषी विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक कर्ज विमा योजना\nसर्व हक्क सुरक्षीत © 2021 ई जनसेवा मुख्य मेनू वरती जा ↑", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/05/loknews24-l-loknews24_24.html", "date_download": "2021-06-20T01:11:40Z", "digest": "sha1:OQIEGVWPQ4B7GUCKNHZW26ICEOPMNBYU", "length": 19204, "nlines": 345, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "*LokNews24 : अंगावर थुंकल्याच्या रागातून 'त्या' महिलेचा तरुणाने केला ��ून l पहा LokNews24* | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\n*LokNews24 : अंगावर थुंकल्याच्या रागातून 'त्या' महिलेचा तरुणाने केला खून l पहा LokNews24*\n*LokNews24 l जनसामान्यांचे हक्काचे* *LOK News 24 I १२ च्या १२ बातम्या * --------------- *अंगावर थुंकल्याच्या रागातून 'त्या' महिलेचा...\n*LokNews24 l जनसामान्यांचे हक्काचे*\n*LOK News 24 I १२ च्या १२ बातम्या *\n*अंगावर थुंकल्याच्या रागातून 'त्या' महिलेचा तरुणाने केला खून l पहा LokNews24*\n*मुख्य संपादक - डॉ. अशोक सोनवणे*\n*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा*\n*आणि आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला खालील लिंकवर क्लिक करून आत्ताच जॉईन व्हा*\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कु��डी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\n*LokNews24 : अंगावर थुंकल्याच्या रागातून 'त्या' महिलेचा तरुणाने केला खून l पहा LokNews24*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/does-personal-secretary-hm-sanjay-palande-told-amount-hafta-question", "date_download": "2021-06-20T01:47:13Z", "digest": "sha1:UN4EFW5QIEY5EDKEI4CZSHOXWFDQPFXP", "length": 18971, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "गृहमंत्र्यांचा सचिव संजीव पलांड���ही पोलिस अधिकाऱ्यांना कलेक्शनचा आकडा सांगयचा? - does personal secretary of HM Sanjay Palande told amount of Hafta is the question | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगृहमंत्र्यांचा सचिव संजीव पलांडेही पोलिस अधिकाऱ्यांना कलेक्शनचा आकडा सांगयचा\nगृहमंत्र्यांचा सचिव संजीव पलांडेही पोलिस अधिकाऱ्यांना कलेक्शनचा आकडा सांगयचा\nगृहमंत्र्यांचा सचिव संजीव पलांडेही पोलिस अधिकाऱ्यांना कलेक्शनचा आकडा सांगयचा\nशनिवार, 20 मार्च 2021\nवाझे प्रकरणामुळे अनेक बाबी पुढे आल्या...\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांच्या लेटरबाॅम्बने खळबळ उडाली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिव वाझेकडून महिन्याला सुमारे शंभर कोटी रुपये हप्त्याची मागणी केल्याचा दावा त्यांनी केला. या आरोपाचा अनिल देशमुख यांनी तातडीने इन्कार केला असून वाझे प्रकरणाची धग त्यांच्यापर्यंत पोहोचू लागल्यानेच ते असा आरोप करत असल्याचा पलटवार केला आहे.\nपरमबीरसिंह यांनी आठ पानी पत्र लिहिले असून त्यात वाझेला बोलावून मंत्र्यांनी त्याला कसे हफ्ते गोळा करायला सांगितले, हे सविस्तर लिहिले आहे. याबाबत झालेल्या बैठकांना गृहमंत्र्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे हे पण उपस्थित होते, असा उल्लेख परमबीरसिंह यांनी केला आहे. सामाजिक सुरक्षा शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सतिश पाटील आणि उपायुक्त दिलीप भुजबळ यांना देशमुखांनी त्यांच्या बंगल्यावर बोलून घेतले होते. त्या वेळी पलांडे पण हजर होते. मुंबई शहरातील एकूण हुक्का पार्लरची संख्या पाहता त्यांच्याकडून 50 कोटी रुपये महिन्याला मिळायला हवेत, असा गृहमंत्र्यांचा निरोप पलांडे यांनीच भुजबळ आणि पाटील यांनी दिल्याचे पत्रात म्हटले आहे.\nमुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना\nपरमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.\nपलां���े हे मूळचे पुणे जिल्ह्यातील मुखई येथील आहेत. त्यांचे वडील हे सूर्यकांत पलांडे हे माजी आमदार आहेत. शरद पवार यांच्या समाजवादी काॅंग्रेसमधून ते 1980 मध्ये आमदार झाले. अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. पलांडे यांनी या आधीचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यांचा तेथील अनुभव पाहूनच देशमुखांनी त्यांना घेतले होते. परमबीरसिंह यांनी त्यांच्या आठ पानी पत्रात बऱ्याच वेळा पलांडे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.\nही बातमी वाचा : काय आहे परमबीरसिंह यांच्या पत्रात\nवाझेंना महिन्याला 100 कोटींचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट गाठण्यासाठी त्यांनी मुंबईत 1 हजार 750 बार, रेस्टॉरन्ट आणि इतर आस्थापना असून, प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये जमा करावेत, अशी सूचना केली होती. यातून 40 ते 50 कोटी जमा करावेत आणि उरलेले इतर मार्गांना जमा करावेत, असे त्यांनी सांगितले, असा आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे.\nअँटिलिया प्रकरणाची माहिती देण्यासाठी या महिन्यातच मी वर्षा बंगल्यावर तुम्हाला भेटलो होतो. त्यावेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट आणि चुकीच्या कामांबद्दल माहिती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर ज्येष्ठ मंत्र्यांच्या कानावरही मी हे घातले होते. काही मंत्र्यांना हे आधीपासून माहिती असल्याचे त्यावेळी मला लक्षात आले होते, असा दावाही परमबीरसिंग यांनी केला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआम्हाला एकट्याला लढू द्या, मग बघा दम\nमुंबई : आम्हाला एकट्याला लढू द्या, मग पहा, अशी अशी आव्हानाची भाषा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. आम्हाला स्वबळावर लढू द्या,...\nशनिवार, 19 जून 2021\nशिवसेनेतच शिकलोय, तुम्ही सांभाळा नारायण राणेंनी साधला संजय राऊतांवर निषाणा\nमुंबई : मी शिवसेनेत (Shivsena) शिकलोय. तुम्ही दिलेली थाळी व्हेज होती, नाॅनव्हेज कशी द्यायची हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे सांभाळा, अशा...\nशनिवार, 19 जून 2021\nवैभव नाईकांना जिल्ह्यात कोणी उधार देत नाही....\nमुंबई : वर्धापनदिनी शिवसेनेच्या Shivsena काहीतरी चांगले काम करेल असे वाटले होते. मात्र, त्यांचा आमदार वैभव नाईक Vaibhav Naik कसल्यातरी स्किमसाठी...\nशनिवार, 19 जून 2021\nस्वबळ हक्क, हिंदुत्व ��ारसा आणि कोणाची पालखी वाहणार नाही : ठाकरेंचे एकाच भाषणात अनेक बाण\nमुंबई : स्वबळ हा आमचा हक्क आहे. नारा आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हे स्वबळ हे आहे. हे स्वबळ निवडणुकीपुरते नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव...\nशनिवार, 19 जून 2021\nअलमट्टीवरून वाद टाळण्यासाठी जयंतरावांची आताच बांधबंधिस्ती\nमुंबई : यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या Almatti Dam पाण्याविषयी...\nशनिवार, 19 जून 2021\nआमदार सरनाईक बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार\nठाणे : आमदार प्रताप सरनाईक Pratap Saranaik हे बेपत्ता असल्याची तक्रार आज भाजपकडून वर्तकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. \"आमदार झाले Mr.india...\nशनिवार, 19 जून 2021\nबाळासाहेबांमुळे तुमचे वडील मोठे झाले..उपकार विसरु नका..खैरेंनी राणे बंधूंना फटकारले..\nमुंबई : तीन दिवसांपूर्वी दादरच्या शिवसेनाभवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधील शाब्दिक...\nशनिवार, 19 जून 2021\nगिरीश महाजन, आधी हिंदुत्व सिद्ध करा..मग बोला : गुलाबराव पाटील\nजळगाव : बाबरी मशिदीचा ढाचा पडला तेव्हा भाजप चे ७२ नेते गप्प राहिले, मात्र बाळासाहेब ठाकरे हा एकच बाप होता, त्यांनी मान्य करून हिंदुत्व दाखवून दिले....\nशनिवार, 19 जून 2021\nप्रसाद लाड यांनी परबांना ठणकावले..पोलिसांच्या आड लपून हल्ला करु नका..\nमुंबई : \" भाजपच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देणारे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलिसांच्या पदराआड लपून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला...\nशनिवार, 19 जून 2021\nनाना पटोले यांचा दिग्रसमध्ये किल्लेदार कोण\nदिग्रस : दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पंचवीस वर्षापासून ढासळलेला किल्ला आपणास पुनश्च ताब्यात घ्यायचा आहे, असे...\nशनिवार, 19 जून 2021\nएक लाख अनधिकृत घरे अधिकृत होणार, भाजप पदाधिकाऱ्यांनी लगेचच घेतले श्रेय\nपिंपरीः पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) नवनगर विकास प्राधिकरण विलिनीकरणाचा पहिला फायदा प्राधिकरणातीलच एक लाख घरमालकांना होणार आहे. प्राधिकरणाच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nभाजपचे ओळखपत्र दाखवा..पेट्रोल मोफत मिळवा..शिवसेनेने डिवचले..\nमुंबई : काही दिवसांपूर्वी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून डोंबिवलीमध्ये एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देण्याचे उपक्रम...\nशनिवार, 19 जून 2021\nमुंबई mumbai पोलिस पोलिस आयुक्त अनिल देशमुख anil deshmukh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-kutuhal-dr-bal-fondake-marathi-article-3755", "date_download": "2021-06-20T00:44:22Z", "digest": "sha1:D2DGVCYXPKQV3KCYQZOPJ3VCUUB3B6L2", "length": 13230, "nlines": 130, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Kutuhal Dr. Bal Fondake Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 27 जानेवारी 2020\n‘अ वकाशात दोन ताऱ्यांच्या मधल्या भागात वायू आणि धूलिकण फिरत असतात. वायूंचे रेणू आणि धूलिकणांची एकमेकात सतत टक्कर होत राहते...’ नाना सांगू लागले.\n‘हो टक्कर. तुम्ही नाही का घोळका करत जायला लागलात की एकमेकांशी धडकता, एकमेकांच्या पायात पाय अडकवता. पुढं जाता, दुसऱ्याच कोणाशी तरी भिडता. तसंच हे रेणू एकमेकांना धडकतात. त्यातूनच मग काही कण आणि रेणू एकमेकांना चिकटून बसतात. त्यांचे पुंजके तयार व्हायला लागतात. त्या पुंजक्यांच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ इतर रेणूंना आपल्याकडं खेचून घेते. तेही येऊन त्यांना चिकटतात,’ नानांनी समजावलं.\n‘.. आणि ते पुंजके मोठे मोठे होत जातात. त्यांचं आकारमान वाढतं..’ चिंगी म्हणाली.\n‘त्यांचं वस्तुमानही वाढत असणार,’ मिंटीनं अंदाज केला.\n‘अर्थात. त्यांचं वस्तुमानही वाढतं आणि वस्तुमान वाढल्यावर काय होतं\n’ चंदूनं दबक्या स्वरात विचारलं.\n‘अरे वाढणारच ना..’ मिंटी म्हणाली. ‘कारण गुरुत्वाकर्षण वस्तुमानावर अवलंबून असतं. जितकं वस्तुमान जास्त, तितकी त्याच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ जास्त; हो ना नाना\n‘बरोबर बोललीस. त्यांचं गुरुत्वाकर्षण वाढतं. त्यापायी मग त्या पुंजक्यातले रेणू आतल्या दिशेनं, त्याच्या मध्यवर्ती भागाच्या दिशेनं ओढले जातात. तसंच आणखी काही रेणूही ओढले जाऊन त्या पुंजक्यात सामील होतात. तेही आतल्या दिशेनं ओढले जातात,’ नानांनी माहिती दिली.\n‘हो, पण मग त्याचं आकारमान कमी कमी होत जाईल ना..\n‘बरोबर ओळखलंस. थोडक्यात काय तर हळूहळू त्या पुंजक्याचं आकारमान कमी होत जातं पण वस्तुमान वाढत जातं. म्हणजेच त्याची घनता वाढत जाते. दाटीवाटी होते. वायूचे रेणू आणखी जवळजवळ येत जातात. मुख्यत्वे हायड्रोजन आणि हेलियम हेच वायू असतात. ते जसजसे जवळजवळ येतात तसतशी त्यांच्यातली ओढ असह्य होत जाते आणि एका क्षणी ते रेणू एकमेकांमध्ये मिसळून जातात. त्यांचं मीलन होतं,’ नाना म्हणाले.\n‘.. आणि त्यातून मग अणुभट्ट�� तयार होते,’ चिंगी म्हणाली.\n‘थापा नको मारूस चिंगे,’ गोट्या म्हणाला. ‘अणुभट्टी तर अणूच्या विघटनामुळं होते आणि तेही युरेनियमचे अणू जेव्हा फुटतात तेव्हा.’\n‘तू म्हणतोस ते खरंच आहे. पण जशी युरेनियमच्या अणूंचं विघटन झाल्यामुळं प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते तशीच हायड्रोजनच्या किंवा हेलियमच्या अणूंचं मीलन झाल्यामुळंही प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. यालाच फ्यूजन रिअॅक्शन म्हणतात,’ नानांनी माहिती दिली.\n‘तसं झालं की मग ती ऊर्जा प्रकाशाच्या रूपात बाहेर फेकली जाते. तो पुंजका स्वयंप्रकाशित होतो. त्याचा तारा होतो. ताऱ्याचा जन्म होतो,’ मिंटी म्हणाली.\n‘तारा जन्मला गं सखे तारा जन्मला...’ इति चंदू.\n‘झाली चंद्यांची भंकस सुरू. ते राम जन्मला गं सखे राम जन्मला असं आहे..’ चिंगी म्हणाली.\n‘माहिती आहे मला ते गाणं. पण ताऱ्याचा जन्म झाल्यावरही असं गाणं का नाही म्हणता येणार’ चंदूनं आपली बाजू लावून धरली.\n‘अरे अरे वाद घालू नका. पण अशा रीतीनं त्या अणुभट्ट्या धडधडायला लागल्या की काय होतं तर त्यातून निर्माण झालेली ऊर्जा बाहेरच्या दिशेनं फेकली जाते. गुरुत्वाकर्षणाच्या ओढीच्या विरुद्ध दिशेनं काम करणारं बल तयार होतं. त्या दोन बलांचा समतोल साधला जातो आणि तारा स्थिर होतो. आपला सूर्यही असाच स्थिर झालेला तारा आहे. त्यामुळं तो आतल्या आत कोसळतही नाही की फुगत जाऊन फुटतही नाही,’ नाना म्हणाले.\n‘नाना कालच मी कुठं तरी वाचलं की चीन आता असाच एक प्रतिसूर्य जन्माला घालण्याच्या तयारीत आहे, खरं का ते\n‘हो. म्हणजे अनेक देश मिळून सहकार्यानं एक अशीच अणुमीलनाच्या तत्त्वावर काम करणारी अणुभट्टी बांधण्याचा प्रयोग करत आहेत. ‘आयटीएफआर’ असं त्या प्रकल्पाचं नाव आहे. चीनही त्याचा एक सभासद आहे,’ नानांनी माहिती दिली.\n‘आपणही त्यात भाग घेत आहोत. अशा प्रकारची अणुभट्टी बांधण्याचे प्रयत्न गेली किती तरी वर्षं चालू आहेत. त्यातून मिळणारी ऊर्जा पर्यावरणस्नेही असेल. कारण त्यातून कोणतेही घातक प्रदूषक बाहेर पडत नाहीत. त्यामुळं मग विजेचा मुबलक पुरवठा होऊ शकेल,’ नानांनी सांगितलं.\n‘हे बेस झालं. तो प्रतिसूर्य उगवला की खरोखरच तारा जन्माला येईल.. आणि तोही अवकाशात नाही तर चक्क आपल्या धरतीवर..’ मुलं म्हणाली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग स���ंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-tracks-and-signs-madhav-gokhale-marathi-article-1284", "date_download": "2021-06-20T01:22:21Z", "digest": "sha1:B3PBNMYLJVLWOGLESJLTWKRC5SQAQNDI", "length": 32871, "nlines": 134, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Tracks And Signs Madhav Gokhale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nपाच सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बहुधा बांदीपूर मधली किंवा शेजारच्या मधुमलाईतली. कॅम्पचा तिसरा किंवा चौथा दिवस होता त्यामुळे बहुतेक सगळे कॅम्पर्स एव्हाना वाईल्डलाईफ एक्‍स्‌पर्ट झाले होते. कॅम्पला येईपर्यंत मंडळींना हत्ती वगैरे ठोक प्राणी ओळखण्याइतपत आत्मविश्‍वास होता, पण दोन दिवसात वातावरण इतकं बदललं की काहीजण चितळ आणि सांबरातलाही फरक ओळखायला लागले होते. डिअर आणि ॲन्टीलोप -सारंग आणि कुरंग असे शब्द तर आता रोजच्या वापरातले बनले होते; काही उत्साही कॅम्पर्स तर पक्षीबिक्षी ओळखायला लागले होते. तर त्या दिवशी सगळेजण अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या नेचर इंटरप्रिटेशन सेंटरजवळ उभे असताना आजूबाजूला काही ‘दिसतंय’ का याचा शोध सुरूच होता.\n‘‘ती नाही रे त्याच्या वरची...’’,\n‘‘अगं... ती बघ शेपटी हालतेय... त्या बेचक्‍यातून बघ...’’.\nवगैरे संवादांमध्ये कुणीतरी मध्येच किंचाळलं, ‘‘स्कार्लेऽऽऽऽऽ ट मिनिव्हेट...’’\n‘‘एऽऽऽऽऽ कुठाऽऽऽऽऽऽऽय’’ची आवर्तनं झाली. मग झाडांच्या गर्दीत कुठल्याशा फांदीवर दिसणारा तो इवलासा जीव स्कार्लेट मिनिव्हेट आहे की नुसताच मिनिव्हेट आहे की आणखी कोण्या दुसऱ्याच उड्डूगणांपैकी आहे, यावर माफक चर्चा होऊन अखेरीस तो स्कार्लेट मिनिव्हेट ऊर्फ (मराठीत) लाल निखारे नावाचा मुठी एवढाच पण पोटाशी चमकदार केशरी रंग घेऊन उडणारा नितांत सुंदर पक्षी आहे हे ठरेपर्यंत आमच्यासह इतरही मंडळींच्या विविध आकारांच्या कॅमेऱ्यांचा क्‍लिकक्‍लिकाट सुरू झाला होता.\nकट टू. पुणे.... स्थळ -माझेच घर.... कॅमेऱ्यातून फोटो लॅपटॉपवर उतरवले आणि बांदीपूरचा पुनःप्रत्यय घ्यायला मांडी ठोकली. तो स्कार्लेट मिनिव्हेट चांगलाच लक्षात होता, कारण मित्राच्या दुर्बिणीतून तो इतका छान दिसला होता की आता झोपेतही स्कार्लेट मिनिव्हेट ओळखायला चुकणार नाही अशी खात्री होती. पण माझ्या फोटोत लाल निखारे दिसेना. मग आठवून आठवून अलिकडचा पलीकडचा असं करत करत एका गच्च झाडोऱ्याचा फोटो मिळाला. तीऽऽ फांदी, त्याच्या वरच्या फांदीचा बेचका जिथून त्याची शेपटी दिसत होती; असं सगळं सापडलं पण लाल निखारे काही फोटोत सापडत नव्हता. या सगळ्यातून सिद्ध इतकंच झालं की नव्या जमान्यातला कितीही भारी कॅमेरा हातात असला तरी प्राण्यापक्ष्यांचे फोटो काढणं दरवेळी जमेलच असं नाही. जंगलात नेहमी फिरणारे माझे मित्र सांगतात ते पुन्हा एकदा पटलं - वाइल्डलाईफ फोटोग्राफी इज अ डिफरन्ट बॉल गेम.\nप्राण्यांचे भुरळ घालणारे फोटो पहिल्यांदा पाहिल्याचं आठवतं ते सातवी-आठवीत असताना अगदी जवळच्या मित्राच्या घरातल्या नॅशनल जिऑग्राफिकच्या अंकात. दोन तीन गोष्टींमुळे नॅशनल जिऑग्राफिकचा तो अंक चांगला लक्षात आहे. एक म्हणजे त्यातले फोटो -विमानांचे आणि प्राण्यांचे (बऱ्याच तरुण मंडळींना त्यातलं अप्रूप आता लक्षात येणार नाही कारण छायाचित्रणाचं आणि छपाईच तंत्र आता खूप बदललं आहे, नेत्रसुखद झालं आहे.) आणि दुसरं म्हणजे त्या अंकात ‘एनजी’नी (म्हणजे नॅशनल जिऑग्राफिकनी) चक्क मासिकाच्या पानाच्याच जाडीची एक लाँग प्ले (एलपी) रेकॉर्ड (या रेकॉर्ड आणि त्या ज्यावर वाजायच्या ते फोनो किंवा नंतरच्या काळातले आधुनिक रेकॉर्ड प्लेअरही आता जुना काळ दाखवणाऱ्या चित्रपटात, पुराणवस्तू संग्रहालयात किंवा पुराणवस्तू विकणाऱ्या दुकानांमध्येच पहायला मिळतील कदाचित...) -तर ‘एनजी’नी चक्क एक एलपी रेकॉर्ड मासिकाच्या पानाला जोडून पाठवली होती. ‘हम्बॅक व्हेल्स’ नावाची देवमाशांची एक जात असते. हे मासे काही विशिष्ट ध्वनींद्वारे आपापसांत संवाद साधतात, अशा अर्थाच्या लेखाबरोबर तो हम्बॅक व्हेल्सच्या आवाजाचे विशिष्ट पॅटर्न ऐकवणारा आणि त्याचे विश्‍लेषण करणारा तो श्राव्य माहितीपट आला होता. मित्राच्याच घरी असलेल्या एलपी प्लेअरवर तो ऐकणे हा थक्क करणारा अनुभव होता. त्या रेकॉर्डबरोबर लक्षात राहिले होते हम्बॅक व्हेल्सचे फोटोही. वाइल्डलाईफ फोटोग्राफी, वन्यजीव छायाचित्रण ही कल्पनाही त्यावेळी ऐकलेली नव्हती. पण काहीतरी वेगळं पाहतो आहोत, एवढंच तेव्हा कळलं होतं. पुढे महाविद्यालयीन प्रवासात अभ्यास सोडून ज्या इतर अनेक गोष्टी केल्या त्यात कॉलेजच्या लायब्ररीतले नॅशनल जिऑग्राफिकचे अंक पहाणे हा एक अत्यावश्‍यक भाग होता.\nपुढे प्रत्यक्ष जंगलांशी, जंगल�� प्राण्यांशी अगदी थोडा आणि जंगलं फिरणाऱ्या, वन्यप्राण्यामध्ये रमणाऱ्या मंडळींबरोबर ओळखी आणि त्यातल्या काहींशी अगदी घनिष्ठ मैत्री झाल्यावर त्या क्षेत्रातल्या असंख्य कंगोऱ्यांबरोबर वन्यजीव छायाचित्रणाचाही परिचय झाला. छायाचित्रणाची कला अवगत झाली असं म्हणण्याचे धाडस मी करणार नाही, पण मी फोटो ‘पहायला शिकलो’ त्याच्या सुरवातीच्या टप्प्यावरच वन्यजीव छायाचित्रणाची ओळख झाली. बाकी माझी त्यातली प्रगती त्या स्कार्लेट मिनिव्हेट एवढीच. असो.\nकाळाच्या हिशेबात बोलायचं तर वन्यजीव छायाचित्रणाची कला पुरती दीडशे वर्षांचीही नाही. अमेरिकन निसर्गसंवर्धक आणि वन्यप्राणी प्रेमी (तिसरे) जॉर्ज शिरास हे आजच्या सर्व वन्यजीव छायाचित्रकारांचे पितामह. शिरास यांनी हिकमती प्रयत्नांनी काढलेली हरणांची आणि इतर काही प्राणीपक्ष्यांची तब्बल चौऱ्याहत्तर छायाचित्रे नॅशनल जिओग्राफिकच्या जुलै १९०६च्या अंकात प्रसिद्ध झाली आणि त्यांनी एक इतिहास घडवला. या छायाचित्रांनी केवळ वन्यजीव छायाचित्रणाच्या कलेला, छंदाला, आनंदाला, व्यवसायाला जन्म दिला नाही तर वन्यप्राण्यांच्या आतापर्यंत मानवी डोळ्यांना न दिसलेल्या काही हालचाली चक्क छायाचित्रांत बंद करून वन्यप्राण्यांच्या सवयींच्या अभ्यासाला एक महत्त्वाचं वळणही दिलं.\n(कशाचाही) फोटो काढणं ही एक कला आहे, हाच मुद्दा आज अनेकांना अमान्य असतो. कारण कॅमेरा हे प्रकरण आता अप्रूप राहिलेलं नाही. अगदी अत्याधुनिक कॅमेरे आता स्मार्ट फोनमध्येही (पर्यायाने कोणाच्याही हातात) असतात. पण तरुणपणी, त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे बंदूक घेऊन शिकार करणाऱ्या शिरासनी थोडी प्रगल्भता आल्यानंतर बंदूक बाजूला ठेवून कॅमेरा हातात घेतला ते वर्ष होतं १८८९. शिरास त्यावेळी तीस वर्षांचे होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातल्या एका न्यायाधीशांच्या या मुलाच्या हातात त्या काळातला सर्वांत आधुनिक कॅमेरा होता असं जरी गृहीत धरलं तरी आजच्या कॅमेऱ्याच्या तुलनेत ती सगळी उपकरणं अगदीच आदिम होती; वागवायला अवजड होती. आणि ती आदिम उपकरणं स्वतःच्या तंत्रानी वापरून शिरास यांनी एक नवं दालन उघडलं.\nजगण्यातल्या दुर्दम्य आशावादाची गोष्ट सांगणारी ‘ॲन ओल्ड मॅन ॲण्ड द सी’ लिहिणाऱ्या अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आपल्याला माहिती असणारा ‘सगळ्��ात अजब माणूस’ अशा शब्दांत शिरास यांचं वर्णन केलंय.\nअमेरिकेतल्या डीर्टान जवळच्या व्हाईटफिश लेकच्या परिसरात (हे नाव शिरास यांनी ठेवलेलं कारण त्या नावाची एक नदी त्या जलाशयाशी जोडलेली होती; आता या जलाशयाचे नाव आहे, पीटर व्हाइट लेक) आपला बॉक्‍स कॅमेरा वापरून वन्यप्राण्यांची पहिलीवहिली छायाचित्र काढतानाचे शिरास यांचे अनुभव अफाट आहेत. यातली काही छायाचित्रे मोठी करून त्यांनी ‘मिडनाईट सिरीज’ या नावाने एक प्रदर्शन भरवले. याच छायाचित्रांना १९०० मध्ये पॅरिस मध्ये भरलेल्या प्रदर्शनात आणि १९०४च्या सेंट लुईस वर्ल्डज्‌ फेअरमध्ये पारितोषिके मिळाली. याच सुमारास त्यांची नॅशनल जिऑग्राफिकचे संपादक गिल्बर्ट एच. ग्रॉसव्हेनॉर यांच्याबरोवर भेट झाली. आणि ‘एनजी’चा जुलै १९०६चा अंक म्हणजे सबकुछ जॉर्ज शिरास होता. ‘हंटिंग वाइल्ड गेम विथ फ्लॅशलाईट ॲण्ड कॅमेरा’ हा एकच एक चित्रलेख असणारा हा अंक नॅशनल जिऑग्राफिकच्या इतिहासात खूप महत्त्वाचा ठरला. अंकभर फोटो छापल्याचा निषेध करून दोन संचालकांनी राजीनामे दिले. (पुढे १९११मध्ये शिरास स्वतःच एनजीच्या संचालक मंडळाचे सभासद झाले.) तो अंक लगेचच पुनर्मुद्रित करावा लागला. जुलै १९१३ आणि ऑगस्ट १९२३मध्ये नॅशनल जिऑग्राफिकने शिरास यांच्या छायाचित्रांच्या पुरवण्या काढल्या; इतकंच नाही तर १९०६च्या अंकाचे १९६४मध्ये आणखी एकदा पुनर्मुद्रण करावे लागले.\nशिरास यांच्या वाटेने जाणाऱ्या असंख्य छायाचित्रकारांनी मनातला निसर्ग जपायला मदत केली, निसर्गाचं कौतुक केलं, निसर्गाची वेगवेगळी रूपं आपल्यापर्यंत पोचवली, प्रसंगी जीव धोक्‍यात घालून वन्यजीवांची अनोखी दुनिया निसर्गप्रेमींना खुली करून दिली. शेखर दत्तात्री, रथिका रामस्वामी, जयनाथ शर्मा, संदेश कडूर, कल्याण वर्मा, सुजय मोंगा, सुधीर शिवराम अशा भारतातल्या आणि केरेन लुने, जेस फिडले, जॉन कॉर्नफोर्थ, मॅथ्यू स्मिथ, फ्रान्स लॅटिंग यांसारख्या पाश्‍चात्त्य छायाचित्रकारांची नावं आज वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात आदराने घेतली जातात. कॉम्युटर इंजिनिअर असणारी रथिका रामस्वामी ही भारतातली पहिली महिला वन्यजीवछायाचित्रकार.\nप्रचंड आनंद देणारी वन्यजीव छायाचित्रणाची कला हे कॅमेऱ्याचे वेड असणाऱ्या प्रत्येकासाठी एक आव्हान आहे. हा नुसताच ‘एम ॲण्ड शूट’चा खेळ नाही. प्रत्येक उत्तम छायाचित्रामागे कष्ट असतातच, पण प्रत्येक उत्तम वन्यजीव छायाचित्रामागे अभ्यास असतो आणि मुख्य म्हणजे प्रचंड चिकाटी आणि संयम असतो. निसर्गाविषयी आपुलकी असते. इथे जंगल वाचता येणं खूप महत्त्वाचं ठरतं. ‘अखंड सावध असावे...’ किंवा ‘शोधोनी अचूक वेचावे...’ अशी समर्थोक्ती वेगळ्या अर्थाने रानात छायाचित्रण करणाऱ्याला लागू पडतात. त्याच्याकडे तांत्रिक कौशल्य हवेच, पण प्राण्यांच्या सवयींचा, त्यांच्या हालचालींचा उत्तम अंदाजही पाहिजे. जंगलात वाघाचा, हत्तीचा, हरणाचा किंवा आणखी कोणाचा फोटो घेताना रिटेक नाहीत; ‘हं आता जरा स्माईऽऽऽल,’ किंवा ‘तू जरा स्वस्थ उभा राहशील का एखादा मिनीट’ किंवा ‘जरा हळू...’ असं म्हणायचीही सोय नाही. जंगलात डोळ्यासमोर होणाऱ्या घडामोडी अनेकदा इतक्‍या वेगात होतात की अनेकदा छायाचित्रकाराला विचार करण्याचीही संधी मिळत नाही. अनेकदा त्या घडामोडी अनपेक्षित असतात. तिथे विचार आणि कृतीच्या वेगाचा मेळ घालता नाही आला तर मग अवघड असतं.\nजॉर्ज शिरास यांचा काळ आता खूप मागे पडलाय. अगदी तीस-पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत छायाचित्रणाचा छंद अनेक अर्थांनी खूप खर्चिक असायचा. कॅमेऱ्यातले रोल जपून वापरायला लागायचे. फ्रेम वाया जाऊ नये यासाठी खूप काळजीपूर्वक काम करावे लागायचे. समोर घडलेला प्रसंग किंवा दिसलेला प्राणी, पक्षी, झाड, फळ, फूल कसं टिपलं गेलंय ते रोल प्रोसेस झाल्याशिवाय समजायचेच नाही; आणि प्रत्यक्ष प्रिंट्‌स हातात येईपर्यंत वाघ काय थांबणारे थोडाच.\nसध्याच्या डिजिटलच्या जमान्यात छायाचित्रण सोपही झालंय आणि अवघडही. आणि वन्यजीव छायाचित्रणापुरतं बोलायचं तर हातात कॅमेरा आहे म्हणून कोणी फोटोग्राफर होत नाही. कॅमेरा ऑटो मोडवर टाकायचा, की तोच शटरस्पीड आणि ॲपर्चर ठरवतो आणि आपण फक्त क्‍लिक करायचं. छायाचित्रण, जाहिरात क्षेत्रात गेली अनेक वर्षे असलेले माझे मित्र संजय दणाईत या सगळ्याकडे जरा वेगळ्या नजरेने पाहतात. तुमच्या हातातल्या कॅमेऱ्यावर तुमचीच हुकूमत चालली पाहिजे, असा त्यांचा आग्रह. कारण त्यांच्या मते इंस्ट्रूमेंट कितीही अत्याधुनिक असले तरी त्याच्या मागचा डोळा आणि त्या डोळ्यामागचा मेंदू सगळ्यात महत्त्वाचा. चित्रचौकट म्हणजे फोटोफ्रेमची रचना, प्रकाशाचा पोत, फोकस जमवणं महत्त्वाचं.\nवनपर्यटनाच्या संधी आणि संख्ये��ील वाढ, तुलनेने फार खर्चिक न राहिलेले छायाचित्रण, आता तर प्रत्येकाच्या हातातल्या स्मार्ट फोनमधले कॅमेरे, मंडळींचा सोशल मिडीयावरचा वाढता वावर या अलीकडच्या डेव्हलपमेंटस्‌ मात्र काही वन्यजीव छायाचित्रकारांना अस्वस्थ करतात. आपण आपला छंद जोपासताना त्याचा निसर्गाला, प्राण्या-पक्ष्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणं हा या छायाप्रकाशाच्या खेळातला पहिला आणि महत्त्वाचा नियम. उत्साहाच्या भरात काहीवेळा याच नियमाकडे दुर्लक्ष होतं, असा विषय अलीकडे अनेक निसर्गप्रेमींच्या बोलण्यात येतो. जंगलस्नेही असणं ही खरंतर मोठी जबाबदारी असते. एका किल्ल्याच्या परिसरात छायाचित्रणासाठी गर्दी करणाऱ्या हौशी मंडळींपासून पक्षी आणि त्यांची घरटी सुरक्षित कशी ठेवायची, अशा एका नव्याच प्रश्‍नाला तोंड देण्याची वेळ परिसरातल्या पक्षीअभ्यासकांवर आली होती, अशी बातमी मध्यंतरी वाचल्याचे आठवते.\nशेखर दत्तात्री आणि रामकी श्रीनिवासन यांनी ‘एथिक्‍स इन वाइल्डलाईफ फोटोग्राफी’ या नावाचं गाईडच प्रसिद्ध केलंय. हे दोघेही कसलेले वन्यजीव छायाचित्रकार जंगलातल्या तत्त्वशून्य छायाचित्रणाची अनेक उदाहरणे देतात. अगदी एखाद्या अभयारण्यात वावरताना येणाऱ्या मर्यादा ते प्राण्यापक्ष्यांच्या घरांत अगदी मुद्दाम केलेली घुसखोरी अशी कितीतरी.. अचानक होणारी गर्दी, कोलाहल, अनपेक्षित आवाज, प्राण्यांच्या अधिवासावर होणारे आक्रमण या सगळ्यांचा प्राण्यांवरही ताण येतो, असं वन्यजीव अभ्यासक सांगतात. यातून एखादी दुर्घटना घडली तर आपण माणसं सोयीने प्राण्याला दोषी ठरवून मोकळे होतो -पुढच्या साहसासाठी.\nउत्तम छायाचित्रांतून निसर्गानंद लुटण्याचा आनंद घेताना, निसर्ग जपण्याची काळजी घ्यायलाच हवी, अन्यथा पुढच्या पिढ्यांना हा निसर्ग फक्त छायाचित्रांतच पहायला लागेल की काय अशी जी भीती अधूनमधून व्यक्त होते ती काही अगदीच अनाठायी म्हणता येणार नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=1364", "date_download": "2021-06-20T00:53:19Z", "digest": "sha1:N7QKGP6WG6K6PVV2T5NQH4G6R6GM2U6T", "length": 14718, "nlines": 41, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadएक दिवसांचा पगार \"", "raw_content": "\nएक दिवसांचा पगार \"\n२००९ ची साधारण ही गोष्ट .\nरविवार असल्यामुळे शाळेला व क्लास ला सुट्टी होती सचिन सचिन जाधव. सचिन ६ वीत शिकत होता त्याच कुटुंब तस श्रीमंत होत त्याला हवी ती गोष्ट भेटत असे . सचिन घरात सर्वांत लहान होता त्याला मोठी,बहीण व भाऊ होते. अमिश व भाग्यश्री . तो सर्वांचा लाडका होता. त्याच घर त्याच्या मामाच्या बाजुलाच होत त्यामुळे तो सारखा तिकडेच खेळायला व जेवायला जात असे.\nरविवार होता सचिन घरात होता. त्याचे भाऊ-बहीण काहीतरी कामासाठी त्याच्या बाबासोबत बाहेर गेले होते. घरात फक्त तो आणि त्याची आई होती . सचिन ला ५ नंतर खेळायला जायचं होत. पण त्याला घरात बसून त्याला खुप कंटाळा येत होता. त्याच वेळेस त्याच्या दारावरची बेल वाजली व त्याच्या आईने दार उघडले तसा त्याचा मिञ धावतच त्याच्या खोलीत आला व त्याला बोलला \" चल आपल्याला एक काम आहे येऊ आपण दुपारी २ पर्यंत \" सचिन ने आईला सांगतिल की तो खेळायला जात आहे. बोलून तो त्याच मिञ अमित सोबत बाहेर आला.\nअमित त्याला घेऊन एका दुकानात गेला. तिकडे त्याचा मिञ राहुल होता राहुल पण सचिन सुध्दा त्याला ओळखत होता. ते दुकान नवीन नवीन त्या ठिकाणी उघडल होत. सचिन ते दुकान पाहिल की चांगल होत\" ब्युटी प्रॉडक्ट्स \" च दुकान होत तिकडे सर्व महिलांच \" ब्युटी प्रॉडक्ट्स \" भेटणार होते.\nत्या दुकानांच्या मालकांनी तिघांना बोलवलं व तो राहुलला बोलला \" तुझे मिञ नक्की काम करतील ना राहुल - हो साहेब करतील राहुल - हो साहेब करतील मिञ आहेत माझे करतील ते काम \nमालक - ठिक आहे तुम्हाला आमच्या दुकानाची जाहिरात करायची आहे व त्यासाठी ही जाहिरात पेपर (pamphlet) आहे हे तुम्हाला प्रत्येक घरात जाऊन द्यायची आहे. सचिन राहुल ला अरेरे तुम्हाला आमच्या दुकानाची जाहिरात करायची आहे व त्यासाठी ही जाहिरात पेपर (pamphlet) आहे हे तुम्हाला प्रत्येक घरात जाऊन द्यायची आहे. सचिन राहुल ला अरेरे काय आहे हे आपल्या काम करायचं आहे काय आहे हे आपल्या काम करायचं आहे अरे घरी समजलं तर \nराहुल - काही नाही होणार रे मी आहे तु नको घेऊ काळजी सचिन - ठीक आहे सचिन - ठीक आहे तु आहेस म्हणून करू हे काम ☺ अमित - अरेरे तु आहेस म्हणून करू हे काम ☺ अमित - अरेरे घाबरू नको सचू मी व राहुल या आधी पण हे काम केल आहे घाबरू नको सचू मी व राहुल या आधी पण हे काम केल आहे \nसचिन - ठिक आहे पण कोणाला समजल नाही पाहिजे खास करून दादा - ताई ला अमित - हो रे बाबा आता त्याच्याशी बोलू जरा \nबोलून ते तिघे मालका कडून ती कागदे घेतली. मालक त्यांना बोलला नीट पोहचवा सर्वांकडे व लवकरात लवकर ते काम करा \nअमित व राहुल गरीब असल्यामुळे ते लोक दर रविवारचे काम करुन घरच्यांची मदत करत असे.पण सचिन श्रीमंत असल्यामुळे तो ते काम पहिल्यांदा करायला जाणार होता.\nसचिन,अमित,राहुल तिघांकडे जाहिरात ची कागदे होती . राहुल सचिन ला बोलला तु तुझ्या बाजूच्या इमारती व त्याच्या पुढे इमारती आहेत तिकडे देऊन ये अमित तु तुझ्या इमारतीत व मागे असल्याला चाळीच्या ठिकाणी दे व मी सचिन च्या इमारतीत व चाळीत देतो. राहुल दोघांना समजवून तिकडून सचिन च्या इमारतीत जाऊ लागला. सचिन पण ती जाहिरात ची कागद इमारती मध्ये एक एक घरात जाऊन देऊ लागला व स्वता:हाशी बोलला \" काम करायच कधी अवघड काम आहे राव , आणि मला दया येत आहे की रोज आमच्या घराचा पेपरवाला न चुकता पेपर टाकतो पूर्ण आमच्या इमारतीमध्ये व बाजूच्या इमारतीत अमित तु तुझ्या इमारतीत व मागे असल्याला चाळीच्या ठिकाणी दे व मी सचिन च्या इमारतीत व चाळीत देतो. राहुल दोघांना समजवून तिकडून सचिन च्या इमारतीत जाऊ लागला. सचिन पण ती जाहिरात ची कागद इमारती मध्ये एक एक घरात जाऊन देऊ लागला व स्वता:हाशी बोलला \" काम करायच कधी अवघड काम आहे राव , आणि मला दया येत आहे की रोज आमच्या घराचा पेपरवाला न चुकता पेपर टाकतो पूर्ण आमच्या इमारतीमध्ये व बाजूच्या इमारतीत त्याला व त्याच्या सोबत काम करण्याना किती ञास होत असेल ना त्याला व त्याच्या सोबत काम करण्याना किती ञास होत असेल ना माझे तर आतापासूनच पाय दुखत आहे \" बोलून सचिन खूप मन लावून ते काम करत होता. काम करता त्याला त्याच्या ताईचे मैञीणी मिञ भेटत होते. पण ते सुध्दा त्याला काम करताना पाहून खूष होते.\nम्हणता म्हणता सचिन नी सर्व जाहिरातील कागदे प्रत्येक घरात देऊन आला होता . राहुल व अमित नी पण ते काम संपवल होत. तिघे एकञ जमले व सचिन ला बोलला \" मग कसं वाटल काम करून सचिन - मजा आली सचिन - मजा आली व मला समजल की छोटस छोटस काम करण्यात पण खूप मेहनत लागते व ती मेहनत काय असते ते मी आज केल आहे व मला समजल की छोटस छोटस काम करण्यात पण खूप मेहनत लागते व ती मेहनत काय असते ते मी आज केल आहे राहुल ,अमित - मस्त राहुल ,अमित - मस्त चल जाऊ आता त्या दुकानात त्या म���लकांना सांगायला की आम्ही आमच काम केल आहे चल जाऊ आता त्या दुकानात त्या मालकांना सांगायला की आम्ही आमच काम केल आहे सचिन - हो चल जाऊ लवकर सचिन - हो चल जाऊ लवकर २ वाजायला २० मिनिट आहेत अजून २ वाजायला २० मिनिट आहेत अजून अमित - हो चल जाऊ लवकर \nतिघे जण दुकानांत येऊन सांगतिल की ते काम आमच झाल आहे . त्यावर तो मालक बोलला शाब्बास व त्यांनी काही जणांना कॉल केला व सर्वीकडून उत्तर भेटल की हो ते भेटल आम्हाला व त्यांनी काही जणांना कॉल केला व सर्वीकडून उत्तर भेटल की हो ते भेटल आम्हाला मालक राहुल,सचिन,अमित जवळ बोलवून घेतलं व आपल्या पाकीट मधून पैसे काढून १००,१००,१०० रूपये असे तिघांना दिले. सचिन खूप खूष होता. कारण त्यांनी पहिल्यांदा काम करून पैसे भेटले होते ते पण मेहनत करून . मालक राहुल ला बोलला की तुझ्या मिञांनी मस्त काम केलं आहे व काम असेल तर बोलवून घेऊन मी तुम्हा लोकांना बोलून मालकांने तिघांना चॉकलेट्स दिले 🍬🍬🍬\nराहुल,सचिन,अमित बाहेर आले होते . सचिन सारखा सारखा त्याच्या मेहनतीने कमावल्या पैशांकडे बघत होता.अमित व राहुल त्याचा निरोप घेऊन संध्याकाळी जायच आहे खेळायला बोलून आपआपल्या घरी निघून गेले. सचिन घरी येताच त्यांनी आपले कमवले से पैसे आई ला दाखवू लागला व नाचत होता. 🕺🏻 त्यांच्या आईने त्याला त्या पैशांतून चॉकलेट आजीसाठी व पान आणायला सांगतिल. चॉकलेट हे त्याच्या आई साठी. सचिन ची आई मनातच बोलली \" काय आहे माझ लेकरू १०० रुपये भेटून पण त्याला किती आनंद आहे , असाच आनंद त्याच्या जीवनात राहू दे \" बोलून सचिन साठी जेवन घ्यायला किचन मध्ये गेल्या. सचिन ने परत येऊन आई साठी चॉकलेट व आजीसाठी पान. उरलेले पैसे त्यांनी आपल्या \" piggy bag \"मध्ये टाकून दिल्या.\nसचिन आपल्या आईला चॉकलेट दिल व मामाकडे जाऊन त्याच्या आजीला पान देऊन आला. सचिन परत येऊन जेवून , काम करून दमल्यामुळे झोपी गेला त्याच्या बेडरुम मध्ये काही मिनिटानंतर त्याचे बाबा व ताई व दादा आले. त्याच्या बाबांनी त्याच्या साठी खायला आणंल होत. आई बोलली की तो खूप दमल्यामुळे झोपला आहे. व सर्व काही सांगून टाकलं त्यावर त्याचे बाबा बोलले \" मस्तच पण लहान आहे तो अजून एवढ्याशा जीवाने हे काम केल आहे. तसचं बाकीचे लहान मुल आहेत ते पण हे काम करत आहेत व ते गरीब आहेत . व ते गरीबी मुळे काम करत आहेत पण लहान आहे तो अजून एवढ्याशा जीवाने हे काम केल आहे. तसचं बाकीचे लहान मुल आहेत ते पण हे काम करत आहेत व ते गरीब आहेत . व ते गरीबी मुळे काम करत आहेत बालकामगार मानलं पाहिजे . अशा मुलांना पण सरकारची बंदी असून सुध्दा काम करत आहेत गरीब मुलं \"बोलून सर्व जण सचिनच्या रूम मध्ये गेले .\nभाग्यश्री ने त्याच्या डोक्यावर किस करून तिच्या बाबांना सांगतिल की आपण सचू च्या वाढदिवसादिवशी गरीब मुलांना कपडे,खेळणी देऊ व ते पण प्रत्येक महिन्यात देऊ . भाग्यश्री ची ती कल्पना सर्वांना पटली होती.व सचिनच्या वाढदिवसा दिवशी पासून हे सुरू होणार होत.\nसचिन नी फक्त काम केल होत व पण त्यामुळे तो खुष होताच पण घरच्यांनी उचलेल पाऊल गरीब मुलांची मदत करण्यासाठी त्यामुळे तो दिवस च खूपच चांगला होता. व तो १ दिवसांचा पगार खूप गोष्टी बदलणार होता.\nव सर्वांना आपल्या पहिल्या पगारची आठवण करून देईल.\nतर या कथेवर शॉर्ट फिल्म आली तर किती मजा येईल ना. and this short story 😍😘😘 खुप जवळची आहे. मुड ऑफ झाला कि हि कथा वाचतो. एवढी छान वाटते मला. And परत शेअर केली इकडे. 🤗😇\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.jx-jerseytex.com/", "date_download": "2021-06-20T01:11:58Z", "digest": "sha1:VLH5QGF6XUMVY46CRJBNPEIZSOUH6NHK", "length": 6885, "nlines": 172, "source_domain": "mr.jx-jerseytex.com", "title": "पुरुषांचे कौतुक, कॅमफ्लाज अ‍ॅप्रिल, महिलांचे कौतुक - जिआंग्क्सी टेक्सटाईल", "raw_content": "जिआन्गॅक्सी टेक्स्टाईल ग्रुप आयएमपी. सहकारी, मर्यादित\nपुरुषांचे स्वेटर आणि स्वेटर\nपुरुषांचे स्वेटर आणि स्वेटर\nलेडीज शॉर्ट एसएलव्ही लपेटणे फुलांचा मेरो आणि वेस्टसह ...\nसवलतीच्या किंमतीची किंमत चीन 100 पॉलिस्टर मायक्रोफाइबर टवील वॉश ...\n2021 घाऊक घाऊक कस्टम पुरुष जिपर स्वेटशर्ट सेट सी ...\nघाऊक दरात उच्च गुणवत्ता शरद andतूतील आणि हिवाळ्यातील पुरुषांची वारा ...\nOEM पुरुषांच्या क्रूनेक रिकाम्या पुलओवर स्वेटशर्ट मानुफा ...\nपुरुष उच्च गुणवत्तेची घाऊक छाती मुद्रण स्वेटशर्ट ...\nस्टॅड कॉलरसह फ्लीस जिपरने पुरूष स्वेटशर्ट अप ...\nकलर-ब्लॉक केलेले wearक्टिववेअर स्पोर्ट्स पोअरओवर होलसेल सी ...\nग्रीष्मकालीन फॅशन डिझाईन ओव्हरसाईज लेडीज क्रॉप ती शर्ट स्क्र ...\nघाऊक कस्टम वैयक्तिकृत डिझाइन महिला परिधान\nआमच्याबद्दल अभिनंदन, आपण स्वतः खेळला\nजिआंग्सी टेक्सटाईल ग्रुप छोटा साधा. कंपनी, लिमिटेड 1998 मध्ये स्थापना केली जाणारी एक परिधान उत्पादक असून, चीनमधील जिआंग्सी प्रांतामध्ये आहे, विणकाम वस्त्रांच्या निर्यातीत विशेष, सर्व प्रकारच्या टी-शर्ट, पोलो, हूडीज, जाकीट, अर्धी चड्डी, ड्रेस, ect.\nआमच्याकडे 2 शेअर्स होल्डिंग कारखाने आहेत आणि त्यांचे स्वत: चे उत्पादन इमारत आहे. विणलेल्या कपड्यांच्या पुरवठादाराचे प्रमुख म्हणून आम्ही स्पर्धात्मक किंमत आणि चांगल्या सेवेसह चांगल्या दर्जाचे वस्त्र ऑफर करतो. आम्ही ग्राहकांसह एकत्र वाढण्यास तयार आहोत.\nआम्ही स्पर्धात्मक किंमती ऑफर करतो.\nआम्ही उच्च प्रतीचे कपडे पुरवतो.\nआम्ही द्रुत नमुना प्रदान करू शकतो.\nक्र .१686868, यिफांग रोड, किनशान्ह्हु जिल्हा, नांचांग, ​​जिआंग्सी, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nकाठमांडूची आउटडोअर अ‍ॅपरल ब्रँडची घोषणा ...\nरीयू च्या फॅशन फॉर गुड प्रेझेंट्स विहंगावलोकन ...\nचॅम्पियन थ्रेडने रेणूची 100 ची लाइन सुरू केली ...\nनिळा मार्ग अनुसरण करा\nएच अँड एमने टिकाऊ पॅकेजिंग सादर केले ...\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://shanimandirnastanpur.com/more-information.html", "date_download": "2021-06-19T23:56:55Z", "digest": "sha1:GAYD7V5GLURXVJANEUGW3QIH7NCGGI4O", "length": 2660, "nlines": 42, "source_domain": "shanimandirnastanpur.com", "title": "श्री शनीमहाराज मंदिर, नस्तनपूर.", "raw_content": "श्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर,पो.परधाडी,ता.नांदगाव,जि.नाशिक महाराष्ट्र.\nऑनलाइन देणगी साठी संपर्क\nआपण इथे आहात: मुख्यपान ऑनलाइन देणगी संपर्क\nऑनलाइन देणगी साठी संपर्क\n१ श्री.अॅड.अनिलकुमार गंगाधर आहेर श्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर, ता. नांदगाव जि. नाशिक,(महाराष्ट्र). जन.सेक्रेटरी ९४२००१८७८८\nदेशभरातील शनिमहाराजच्या साडेसात पीठांपैकी श्री क्षेत्र नस्तनपूर ता. नांदगांव जि. नासिक हे स्वयंभू पूर्ण पीठ म्हणून भारतात ओळखले जाते.\nशनीमहाराज मंदिर देवस्थान पत्ता\nश्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर,\nशनीमहाराज मंदिर देवस्थान वेळापत्रक\nश्री शनि महाराजांच्या मूर्तीचे दर्शन सकाळी ०६:०० ते रात्री १०.०० या वेळात घेता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathimaaj.in/so-that-daughter-of-dimple-kapadiya-caled-father-to-sunny-deol/", "date_download": "2021-06-20T00:33:33Z", "digest": "sha1:Z46U4NR4XAFAF2AYTSNSRHFQ37RJIX3N", "length": 11530, "nlines": 75, "source_domain": "marathimaaj.in", "title": "म्हणून सनी देओल ला छोटे पापा बोलत होती डिंपल कपाडिया ची ही मुलगी, कारण ऐकून है-रा-ण व्हाल... - MarathiMaaj.in", "raw_content": "\nम्हणून सनी देओल ला छोटे पापा बोलत होती डिंपल कपाडिया ची ही मुलगी, कारण ऐकून है-रा-ण व्हाल…\nम्हणून सनी देओल ला छोटे पापा बोलत होती डिंपल कपाडिया ची ही मुलगी, कारण ऐकून है-रा-ण व्हाल…\n‘सागर’ चित्रपटाद्वारे पुनरागमन करणार्‍या डिंपल कपाडियाला त्यावेळी कामाची जास्त गरज होती. त्यावेळी ती तिचा पती राजेश खन्नापासून विभक्त झाली होती. त्यावेळी तिला दोन मुली होत्या. ती मुलगी ट्विंकल आणि रिंकी या दोन मुलींसह विभक्त राहत होती. म्हणून तिला कामाची नितांत गरज होती. त्यावेळी सनी देओल सुपरस्टार होता. डिंपल आणि सनी पहिल्यांदा ‘मंजिल-मंजिल’ चित्रपटात एकत्र आले होते. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलीच पब्लिसिटी मिळाली होती. पण हा चित्रपट बनता बनता त्यांचेतील सं-बं-ध चांगले बनले होते.\nडिंपलच्या मुली सनीला छोटे वडील म्हणून संबोधत होत्या :- नव्वदच्या दशकात सनीची प्रेमकथा प्रत्येक चित्रपट मासिकात मोठ्या प्रमाणात छापल्या जात होत्या आणि वाचल्या जात असे. तिची एक मैत्रीण, जी डिंपलकडे नियमितपणे कार्ड खेळायला येत असे, त्यावेळी त्या मैत्रीनीने खुलासा केला की डिंपलच्या मुलीं सनी देओलला एक लहान वडील म्हणून संबोधत आहे. एवढेच नाही तर डिंपल वर्सोवामध्ये नियमित टीन पट्टी आणि रम्मी खेळायला येत असायची. त्यावेळी सनी संध्याकाळी त्याच्या मोठ्या गाडीत त्यांना घ्यायला येत असे. डिंपलची मैत्रीण तिला चिडवायची की मेहुणे आले आहेत, आता जा.\nसनीची सीक्रेट क्र-श डिंपल होती :- सनीने लंडनमधील पूजाशी प्रेमविवाह केला होता. पण बॉबी पाहणार्‍या प्रत्येक लहान मुलाप्रमाणे डिम्पलसाठीही त्याच्या मनात गुप्त क्रश होता. डिंपल तिच्या पतीपासून दूर गेली आणि तेव्हा ती फारच खराब झाली होती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे डिंपलने कधीही सनीला त्याच्या पत्नीसोबत घट-स्फो-ट देऊन तिच्याशी लग्न करण्यास सांगितले नाही अगर तसा आग्रह देखील केला नव्हता. आजही त्यांच्यात अशी चांगली समजूत आहे की वयाच्या साठव्या वर्षानंतरही हे दोघे एकत्र परदेशात भटकताना दिसतात.\nसनीला ही चूक करायची इच्छा नाही :- 1983 मध्ये जेव्हा सनीने ‘बेताब’ चित्रपटातून पदार्पण केले तेव्हा पुढच्याच वर्षी त्याचे लग्न झाले. आपल्या वडिलांनी पत्नी व मुलांसोबत जे केले ते त्याला करायचे नव्हते. धर्मेंद्रने हेमा मालिनीशी लग्न केले तेव्���ा धर्मेंद्रची पत्नी प्रकाश, मुले सनी आणि बॉबी आणि दोन्ही मुलींना मा-न-सि-क आ-घा-त स-हन करावा लागला होता.\nत्या काळात ही क-हाणी देखील प्रसिद्ध झाली होती की किशोरवयीन सनी देओल कसा चा-कू घेऊन हेमा मालिनी आणि तत्कालीन प्रसिद्ध पत्रकार देवयानी चौबल यांना ठा-र मा-र-ण्या-साठी धाव घेतली होती. याबद्दलही तेव्हा खुपच चर्चा झाली होती. आपल्या मुलांच्या बाबतीतही असे व्हावे अशी सनीची इच्छा नव्हती. म्हणूनच आयुष्यभर ते दोन्ही जण नात्यात संतुलन साधत राहिले. डिंपलची बहीण सिंपल म-र-ण पावली तेव्हा सनी संपूर्ण वेळ डिम्पलबरोबर होती. डिंपल आणि सनी यांचे पस्तीस वर्ष जुने संबंध आजही तितकेच मजबूत आहेत.\nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nनीना गुप्ताला ग’रोद’र असतानाही ‘या’ अभिनेत्याने केली होती लग्न करण्याची मागणी, बाळाला नाव द्यायला देखील झाला होता तयार…\nजिच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब झाले नाराज; आज तीच मुलगी आहे बॉलिवूड मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/shivsena-leaders-joins-mns/", "date_download": "2021-06-20T00:50:48Z", "digest": "sha1:C6S7UARU7ZPS5W2KLIMRU3D3BSLIZENF", "length": 9761, "nlines": 117, "source_domain": "mahapolitics.com", "title": "शिवसेनेला धक्का, ‘या’ नेत्यांचा मनसेत प्रवेश! – Mahapolitics", "raw_content": "\nशिवसेनेला धक्का, ‘या’ नेत्यांचा मनसेत प्रवेश\nमुंबई – राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत येऊन शिवसेनेने सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपमधील अनेक नेते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु अशातच शिवसेनेलाच धक्का बसला असून काही नेत्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव तसेच भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी पुन्हा मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. तर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुहास दशरथे आणि शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही मनसेची वाट धरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘कृष्णकुंज’वर ही मेगाभरती झाली.\nदरम्यान पक्षप्रवेशानंतर मराठवाड्यात जोमानं कामाला लागणार असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावरही त्यांनी टीकेची तोफ डागली. ‘चंद्रकांत खैरे हे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं आहे.\nहर्षवर्धन जाधव पुन्हा मनसेत\nहर्षवर्धन जाधव हे २००९ साली मनसेच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. मधल्या काळात अंतर्गत वादामुळं शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे.\nशरद पवार यांच्या जीवाला धोका, पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल \nदादा अकरानंतर कार्यक्रम घेत जा, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, लवकर उठण्याची सवय करुन घ्या\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://newscast-pratyaksha.com/marathi/11-killed-in-israeli-attacks-in-syria-homs/", "date_download": "2021-06-20T01:13:12Z", "digest": "sha1:Y42K3RLADTITVCPAI7OGWCX5ASXXVJNB", "length": 9279, "nlines": 93, "source_domain": "newscast-pratyaksha.com", "title": "सिरियातील इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये 11 जण ठार - Newscast Pratyaksha", "raw_content": "\nसिरियातील इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये 11 जण ठार\n- हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्राचे कोठार लक्ष्य\nदमास्कस – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लेबेनॉनच्या हद्दीतून सिरियात चढविलेल्या हल्ल्यांमध्ये 11 जण ठार झाले. सिरियाच्या होम्स प्रांतातील हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्रांच्या गोदामावर हे हल्ले झाल्याची माहिती मानवाधिकार संघटनेने दिली. यामध्ये इराणसंलग्न संघटनेच्या दहशतवाद्यांचा समावेश असल��याचा दावा या संघटनेने केला.\nब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेचे सिरियातील प्रमुख रामी अब्दुल रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सात सिरियन जवान आणि चार इराणसंलग्न दहशतवादी ठार झाले. होम्समधील ‘खिरबेत अल-तीन’ या गावाजवळ हे हल्ले झाले. सिरियन लष्कराच्या सूत्रांनी देखील होम्समधील या हल्ल्याची माहिती दिली.\nइस्रायलच्या लढाऊ विमानांनी लेबेनॉनच्या हद्दीत घुसखोरी करून हल्ले चढविले. आपल्या हवाई सुरक्षा यंत्रणेने इस्रायलची काही क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या भेदल्याचा दावा सिरियन लष्कराच्या सूत्रांनी केला. त्याचबरोबर इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये सिरियन नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप लष्कराच्या सूत्रांनी केला आहे. पण परदेशी माध्यमांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या इस्रायलच्या लष्कराने या आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.\nमात्र सिरियातील गृहयुद्धाच्या आडून इराण हिजबुल्लाह तसेच इस्रायलविरोधी दहशतवादी गटांना शस्त्रसज्ज करीत असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. त्यामुळे इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोका ठरणार्‍या या दहशतवादी संघटनांना शस्त्रसज्ज करण्याचे इराणचे प्रयत्न खपवून घेणार नसल्याचे इस्रायलने याआधीच बजावले होते.\nसिरियातील शस्त्रास्त्रांची तस्करी आणि हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा इशारा इस्रायलने याआधी दिला होता. 2011 ते 2019 पर्यंत सिरियामध्ये किमान दोनशे हवाई हल्ले चढविल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराने प्रसिद्ध केली होती. त्यानंतरच्या काळातही सिरियातील इराण व हिजबुल्लाहची ठिकाणे आणि तळ यांना आपण लक्ष्य केल्याचे संकेत इस्रायलने दिले होते. पण उघडपणे याची जबाबदारी इस्रायलने स्वीकारलेली नाही.\nअमेरिकेच्या संरक्षणदलांनी चीनच्या धोक्याला प्राधान्य द्यावे – संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांचे निर्देश\nजुंटा राजवटीच्या हल्ल्यांमुळे पूर्व म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानीची भीती\nसार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना\nयुरोपिय देशांनी ‘इंडो-पॅसिफिक’मधील सुरक्षाविषयक तैनातीवर भर द्यावा\nश्रीलंकेतील चीनच्या प्रकल्पापासून भारताच्या सुरक्षेला धोका\nलडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाब���ारी चीनचीच\nचीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू\nइस्रायल : एक प्रवास – प्रदीर्घ, लेकिन सफल\nटोकिओ/ब्रुसेल्स/बीजिंग – युरोपचा जवळपास…\nबीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर…\nहॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=2454", "date_download": "2021-06-20T00:21:01Z", "digest": "sha1:2XL6A33SGQHFL6XKR56I4N3U6FZCPU3B", "length": 1609, "nlines": 40, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadश्री स्वामी समर्थ", "raw_content": "\nII श्री स्वामी समर्थ II\nतुला नतमस्तक ही दुनिया सारी\nकाय तूझी मी गाऊ थोरवी\nक्षुद्र जीवी ह्या जगती मी\nअगम्य लीला दावीसी तू\nतुझा न लागे ठाव कुणाला\nजरी गूढ असले रुप तुझे\nतरी आसरा तुझाच मनाला\nहा उभा जन्मही अपुरा पडे\nतुझ्या चरणी जीव वाहीला\nतुझेच नाम असूदे मुखात\nतुझा न विसर पडो आम्हांला\nअशीच खोलवर वसली मनी\nधावून येते स्वामी माऊली\nतूला न दुसरा मोह कुठला\nसदैव भक्तांच्या प्रेमाचा भुकेला\nम्हणून नेहमी जपा 'श्री स्वामी समर्थ'\nनाही तर जन्म जाई व्यर्थ\nसौ. श्रध्दा शैलेश आंब्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.gdchuanghe.com/mr/Resources", "date_download": "2021-06-20T01:35:35Z", "digest": "sha1:B4FFKDAOAE5H42E5VDXG2LYRJP2GVFA3", "length": 4513, "nlines": 88, "source_domain": "www.gdchuanghe.com", "title": "स्त्रोत-Chuanghe फास्टनर Co., Ltd", "raw_content": "\nआम्ही फास्टनर कंपनीपेक्षा अधिक आहोत\nडोंगगुआन चुआंघे ग्रुप (सीएचवायएक्सडब्ल्यूआरडी) एक व्यावसायिक उत्पादन उद्योग आहे, ज्यात चुआंगे फास्टनर कंपनी, लि. Gu डोंगगुआन वर्ल्ड हार्डवेअर टेक्नॉलॉजी कं, लि. Dong आणि डोंगगुआन यांग्क्सिया प्रेसिजन टेक्नॉलॉजी कंपनी लि.\nChuanghe of कंपन्यांचा गट उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रृंखला प्रदान करू शकतो. आमच्या मूलभूत कौशल्यांमध्ये कोल्ड फॉर्मिंग, मशीनिंग, रोल फॉर्मिंग, स्टॅम्पिंग, इन-डाय फास्टनिंग, इंजेक्शन मोल्डिंग, टूलींग, असेंब्ली आणि ऑटोमेशनचा समावेश आहे. या क्षमता आम्हाला आमच्या ग्राहकांना अद्वितीय निराकरण ऑफर करण्यास परवानगी देतात ज्या बहुतेक फास्टनर कंपन्या करू शकत नाहीत.\nआपल्या पुढील प्रकल्प मदतीसाठी आज आमच्याशी संपर्क साधा:\nचुआंघे फास्टनर कंपनी, लि\nयांग्क्सिया प्रेसिजन टेक्नॉलॉजी कंपनी लि\nवर्ल्ड हार्डवेअर टेक्नॉलॉजी कं, लि\nआम्ही कशी मदत करू शकता\nआपण एक जलद समाधान शोधत आहात CHE आपले समर्थन कसे करते हे जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nCh 2019 चुआंगे फास्टनर कंपनी, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/250778", "date_download": "2021-06-20T00:04:41Z", "digest": "sha1:THBD7XYCZU7KFPUACDFMXSRDBOT2YAQB", "length": 2120, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स.चे ११० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.चे ११० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nइ.स.चे ११० चे दशक (संपादन)\n१०:५९, १४ जून २००८ ची आवृत्ती\n१८ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१५:५९, १९ मे २००८ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\n१०:५९, १४ जून २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlexbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: gan:110年代)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_21.html", "date_download": "2021-06-20T00:16:32Z", "digest": "sha1:ERSVL4EYXMEZEYX6DW3Y3YTFHHHERRQD", "length": 24514, "nlines": 335, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कृषि संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लोकार्पण | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nकृषि संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लोकार्पण\nमुंबई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोक्रा) प्रकल्पाअंतर्गत शेतकरी उत्पादक गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यात येणाऱ्या सर्व लाभांश संबंध...\nमुंबई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोक्रा) प्रकल्पाअंतर्गत शेतकरी उत्पादक गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यात येणाऱ्या सर्व लाभांश संबंधित प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. यासाठी एक पोर्टल विकसित करण्यात आले असून, कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते त्याचे आज लोकार्पण करण्यात आले. तसेच, पोक्राचा वार्षिक प्रगती अहवाल व शेतकरी उत्पादक गट मूल्यांकन पत्रकाचे प्रकाशन कृषीमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.\nकृषीमंत्री दादाजी भुसे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोक्रा) प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले, पोक्राचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त धीरज कुमार, उपसचिव सुशीलकुमार खोडवेकर व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कृषी���ंत्री भुसे म्हणाले, “पोक्रा प्रकल्पाअंतर्गत ऑनलाईन प्रणालीद्वारे विविध प्रक्रिया वेगाने राबविण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच, कामगिरीचे मूल्यांकन नियमितपणे करण्यात येत आहे. त्याचा उपयोग प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी होताना दिसत आहे. पोक्रा प्रकल्पातील पंधरा जिल्ह्यांशिवाय राज्याच्या इतर भागांतही अशा चांगल्या उपक्रमांचे अनुकरण करावे. पोक्रा अंतर्गत विविध घटक योजना कशा राबविल्या जात आहेत याबाबत कृषीमंत्री भुसे यांनी पोक्रा अंतर्गत असलेल्या पंधरा जिल्ह्यांतील तालुका, उपविभाग, जिल्हा व विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेला अनुसरून नियोजन करावे. शेतकरी गटांना विविध शेतीपूरक उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची प्रकरणे कोणत्याही स्तरावर प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना कृषीमंत्री भुसे यांनी यावेळी दिल्या. तालुका व उपविभागीय स्तरावरून सर्व घटक योजनांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा व मूल्यांकन करण्यात यावे. यामुळे अंमलबजावणीचा वेग वाढविण्यास मदत होईल, असे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले. पोक्राच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर तालुकानिहाय कृषी हवामान सल्ला सेवा सुरू करण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्रांच्या साह्याने ही सेवा देण्यात येईल. तसेच, शेतकरी उत्पादक गटांना लाभ देण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन सुरू झाली आहे. यामुळे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व वेगवान झाली असून शेतकरी गटांना त्वरीत लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती पोक्राचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी दिली.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसले���च्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतल�� ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कृषि संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लोकार्पण\nकृषि संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लोकार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/womens-t20-world-cup-england-cricket-team-captain-heather-knight-smash-blistering-century-against-thailand-mhsy-437941.html", "date_download": "2021-06-20T01:21:40Z", "digest": "sha1:YLJMWV2EIS3LRUBC32GDC7N36QAF74OO", "length": 18472, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Women T20 World Cup : 17 चेंडूत वसूल केल्या 76 धावा, महिला क्रिकेटपटूची तुफान फटकेबाजी womens t20 world cup england-cricket-team-captain-heather-knight-smash-blistering-century-against-thailand mhsy | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी ���ेला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nIAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या मह��लेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nWomen T20 World Cup : 17 चेंडूत वसूल केल्या 76 धावा, महिला क्रिकेटपटूची तुफान फटकेबाजी\n'कोणत्याही बदलाला विरोध करणार'; पंतप्रधानांच्या काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलो ऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले, चार महिन्यांनंतर घडलं असं काही...\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nWomen T20 World Cup : 17 चेंडूत वसूल केल्या 76 धावा, महिला क्रिकेटपटूची तुफान फटकेबाजी\nमहिलांच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने 66 चेंडूत शतक झळकावलं. यात तिनं 13 चौकार आणि 4 षटकार लगावले.\nकॅनबरा, 26 फेब्रुवारी : आयसीसी महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने थायलंडला 98 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटच्या तडाखेबाज फलंदाजीसमोर थायलंडच्या गोलंदाजांची दाणादाण उडाली. आघाडीचे फलंदाज 7 धावांत बाद झाल्यानंतर हीदरने 66 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 108 धावा केल्या. तिच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 20 षटकात 176 धावा केल्या. त्यानंतर थायलंडचा संघ 78 धावाच करू शकला.\nनाणेफेक जिंकल्यानंतर थायलंडने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला मैदानात उतरलेल्या इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का बसला. सलामीवीर अॅमी जोन्स खातंही न उघडता बाद झाली. संघाच्या 7 धावा झाल्या असताना डेनिएला वेट बाद झाली. संघाची अवस्था 2 बाद 7 अशी असताना नतेली सिवर आणि हीदर नाइट या दोघींनी फटकेबाजी करत 176 धावा केल्या.\nसिवरने 52 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 59 धावा केल्या. तर नाइटने 108 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून शतक करणारी ती तिसरी महिला फलंदाज आहे. तिच्याआधी तमसिन ब्योमॉन्ट आणि डॅनिएल वॅटने टी20 मध्ये शतक झळकावलं आहे. आतापर्यंत 14 महिला क्रिकेटपटूंनी टी20 मध्ये शतकी खेळी केली आहे.\nइंग्लंडने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना थायलंडला 20 षटकांत 7 बाद 78 धावांपर्यंत मजल मारता आली. थायलंडकडून नत्तान चँटमने सर्वाधिक 32 धावा केल्या. तर कोंचारकोंकईने 12 आणि चेईवेईने नाबाद 19 धावा केल्या. इंग्लंडकडून अॅनी श्रबसोलने 3 तर सिवरने दोन विकेट घेतल्या.\nवाचा : कोट्यावधींना विकत घेतलेले ‘हे’ 5 स्टार विदेशी खेळाडू खेळणार नाहीत IPL\nअभी तक \u0003खेलने के लिए\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=218", "date_download": "2021-06-19T23:44:14Z", "digest": "sha1:6UXIAYKX4IOUJD52O547FH5EWPTAJOAS", "length": 3525, "nlines": 40, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadआयुष्य जगतांना...", "raw_content": "\nआयुष्यात चाललेल्या घडामोडी ह्या कुठे तरी वेगळं वळण घेणार याची प्रचिती आपण आपल्या स्वत:ला देत असतो अगदी न चुकता.. जिवन जगत असतांना सुख-दु:खाचे खाच खळगे भरतच पुढे चालत जावं लागत असतं,\nएखाद्या नदीप्रमाणे रस्ता काढत....\nनदीचं काय तरी ती बिचारी शेवटी सागराला मिळून तिचं अस्तित्व संपूण घेणार आ���ि त्यामध्ये विलीन होऊन कायमची त्याची होणार...\nमनुष्याचं तरी काय हो शेवटी राखचं पण ती होण्याआधी जगून घेणं देखील त्याला जमत नाही.. का तर त्याच्या जबाबदाऱ्या त्याला जगू देत नाही, ह्या जबाबदाऱ्या येतात तरी कुठून शेवटी एका हातुन दुसऱ्या हातीच आलेली असते ना..\nती कधी संपलेली आहे ना कधी संपेल\nआयुष्य असंच जगायचं असतं कारण त्याची ना सुरूवात माहिती असते ना त्याचा शेवट त्यामुळे लेका\nघे दिर्घ श्वास आणि सुट सुसाट..\nआयुष्य हे कुणासाठी नि:स्वार्थ होऊन जगायचं असतं\nतर कुणासाठी स्व:ताचं दु:ख लपवून हसायचं असतं\nदु:ख आणि अश्रुंना मनात कोंडुन ठेवायचं असतं\nहसता नाही आलं तरी हसवायचं मात्र असतं\nजे घडेल ते सहन करायचं असतं\nजग बदलतयं म्हणून आपण बदलायचं असतं\nशेवटी काय तर नाव घेतील असं काहीतरी करायचं असतं\nजगतांना कुठं तरी नाव कोरायचं असतं\nमरणानं समोर येऊन जीव जरी मागीतला,\nमागुन मागुन काय मागीतलं असं म्हणायचं असतं\nमरताना मात्र हसतमुख मरायचं असतं\nआयुष्याच्या श्वासाचं शेवटचं गाठोडं बांधताना\nपाप-पुण्याचा हिशोब चुकता करायचा असतो\nश्वास सोडीत शेवटचा जगाचा निरोप घ्यायचा असतो.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/police-detained-by-a-co-accused-in-police-custody/", "date_download": "2021-06-20T01:08:31Z", "digest": "sha1:6ENREJD5MS6P2KKRRZXNPD2Q3DAB7V5S", "length": 7869, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोयत्याने वार करणाऱ्यास पोलीस कोठडी – Dainik Prabhat", "raw_content": "\nकोयत्याने वार करणाऱ्यास पोलीस कोठडी\nपुणे – कोयत्याने डोक्‍यावर, पाठीवर वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी आणखी एका तरुणाला अटक केली. न्यायालयाने त्याला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला. आदिनाथ ऊर्फ सौरभ संजय पवार (वय 18) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आशुतोष संतोष वराडे (वय 18) याने फिर्याद दिली आहे.\n6 मार्च 2019 रोजी ताथवडे परिसरात ही घटना घडली. वराडे हे ताथवडे परिसरातील सार्वजनिक मार्गावर थांबलेले असताना सौरभ पवार त्या ठिकाणी आला. त्यावेळी “तुला माज आलाय का, थांब तुला आता संपवतो’ असे म्हणून पवार याने त्याच्याकडील कोयत्याने वराडे यांच्या डोक्‍यात वार करून त्यांना जखमी केले. त्यावेळी पवार याच्याबरोबर असलेल्या त्याच्या इतर दोन साथीदारांनी देखील त्यांच्यावर कोयत्यान�� वार केले.\nदरम्यान, वराडे यांचे मित्र घटनास्थळी येत असल्याचे पाहून पवार आणि त्याच्या साथीदारांनी तेथून पळ काढला, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी पवार याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील हत्यारे जप्त करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.’\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nहॉट सीट – एमआयएमला अपेक्षा उत्तरेतील पहिल्या विजयाची\nभांडण सोडविणाऱ्यास दगडाने मारहाण\nशेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम\n‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती…\nछोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, सा रे ग म प लिटील चॅम्प\nझी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’चा भरणार ऑनलाईन तास…\n“सूर नवा ध्यास नवा’मध्ये वालचंदनगरची राधा तृतीय\nअल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार\nपुणे – दि.22 जूनपासून जम्बो हॉस्पिटल “लॉक’\nआज 68 केंद्रांवर लसीकरण\n26 बालकांनी आई-वडील गमावले\nद्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nशेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम\n‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती तालुक्‍यातूनही विरोध\nछोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, सा रे ग म प लिटील चॅम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_39.html", "date_download": "2021-06-20T02:00:04Z", "digest": "sha1:FK7DLLJM2KCG74MZ2ZOHENOYX4GWDZLS", "length": 6157, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "बांधकाम साहित्याच्या संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश", "raw_content": "\nHomeबांधकाम साहित्याच्या संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश\nबांधकाम साहित्याच्या संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश\nमुंबई, (प्रतिनिधी) : दिनांक १५ मे ते २० मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर आलेल्या पावसाळ्यात प्रभावित होण्याची शक्यता असणाऱ्या बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करण्यासाठी आवश्यक ���सलेल्या साहित्याशी संबंधित दुकाने / व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक प्रवर्गात करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या प्रसाराची शृंखला तोडण्यासाठी राज्य शासनाने दिनांक 13 एप्रिल 2021 रोजीच्या ‘ब्रेक द चेन’ आदेशाद्वारे विहित केलेल्या निर्बंधान्वये खालील बाबींचा अत्यावश्यक प्रवर्गांत समावेश केला आहे :\nआगामी पावसाळी मोसमाच्या विविध साहित्याच्या उत्पादनात गुंतलेले व्यवसाय, छत्र्या, प्लास्टिकच्या शिट्स, ताडपत्र्या, पावसाळी पोशाख इत्यादी बाबींची विक्री / दुरुस्ती करणारी दुकाने व व्यवसाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मतानुसार कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील अशा साहित्यांची दुकाने व व्यवसाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आवश्यक वाटल्यास सदर दुकाने व व्यवसाय यांच्या वेळा या अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी लागू वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ वाढवून देता येतील.\nसंबंधित सर्व व्यक्तींनी कोव्हिड यथायोग्य वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक आहे याची पुनरुक्ती करण्यात येत असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रु 10,000 दंड ठोठावण्यात येईल व कोव्हिड 19 महामारीची आपत्तीची अधिसूचना अस्तित्वात असेपर्यंत संबंधित व्यवसाय व दुकाने बंद ठेवण्यात येतील, असे नमूद करण्यात आले आहे.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bluepad.in/article?id=2655", "date_download": "2021-06-20T01:03:19Z", "digest": "sha1:EKUQDKKPHIPHBP3AVPJPA34APTA322JH", "length": 7903, "nlines": 46, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepadकर्मधर्म संयोग.....एक आंतरिक शक्ती वृद्धिंगत करणारा योग.", "raw_content": "\nकर्मधर्म संयोग.....एक आंतरिक शक्ती वृद्धिंगत करणारा योग.\nकर्मधर्म संयोग.....एक आंतरिक शक्ती वृद्धिंगत करणारा योग.\nसहजच एक सुंदर विचार काल वाचण्यात आला.\n\"तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला जे जे हवे ते देवाला मागत राहावे लागेल पण तुम्ही कर्म कराल तर तुम्हाला जे जे हवे ते देवाला तुम्हाला द्यावे लागेल\".\nखरंच किती सुंदर आणि अंतर्मुख करायला लावणारा विचार आहे.\nपण याचा अर्थ मी असं म्हणत नाही की तुम्ही धर्म करू नका किंवा देवाला मानू नका...कारण\n'कर्म-धर्म' संयोगाने मिळणाऱ्या फळाची गोडी ही आणखीनच अवीट असते,काही औरच असते.\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन \nमा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥\nभगवद गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला हा उपदेश आपल्या रोजच्या जगण्याचा सार आहे.\nअर्थात तेरा कर्म करने में ही अधिकार है, उसके फलों में कभी नहीं इसलिए तू फल की दृष्टि से कर्म मत कर और न ही ऐसा सोच की फल की आशा के बिना कर्म क्यों करूं\nआपले काम फळाची अपेक्षा न करता मनापासून करत राहणं जस गरजेचं आहे तसचं फळं मिळणार नसेल तर कर्म कशासाठी करायचं असा विचार करत काहीही न करणं हे देखील चुकीचं आहे.\nएखाद्या चांगल्या कामाचा गणेशाला वंदन करून \"श्रीगणेशा\" आपण जेंव्हा करतो....ते करत असताना साईंची \"श्रध्दा व सबुरी\" ची कास धरून स्वामींचा \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\" हा विश्वास मनात बाळगून आपण मनापासून जेंव्हा ते काम करतो तेंव्हा आपल्या कामास नक्कीच उत्तम फलश्रुती प्राप्त होते.....\nआपल्या धर्मात हे जे ' आशिर्वचन ' प्रचलित आहेत ते खरंच आपली आंतरिक शक्ती,मनाची शक्ती नक्कीच वृद्धिंगत करतात.\nजेंव्हा आपण श्री गणेशा करतो,एखाद्या कामाला गणेशाला वंदन करून जेंव्हा सुरुवात करतो तेंव्हा एका सकारात्मक ऊर्जेने आपण प्रेरित होत असतो.ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला ते काम करताना नक्कीच पदोपदी उपयोगी पडते.कधी कधी काम होत असताना काही अनपेक्षित अडचणी येतात,कधी कधी कामाला उशीर होतो अश्या वेळेस साईंचा श्रध्दा व सबुरीचा संदेश आपली चिकाटी आणि सहनशक्ती वाढविण्यास मदत करते...इतकं होत असताना काही विपरीत जरी घडले तरी स्वामींचा\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास आपल्याला कमजोर पडू देत नाही.आपल्याला निःशंक पणे ते काम अविरत, अखंड चालू ठेवण्यास उत्साहित करतो....\nधर्म अश्या प्रकारे आपले आंतरिक मनोबल उंचावण्यास उपयोगी पडतो.....शेवटी हे आंतरिक मनोबल,मनाचा दृढ निश्चय आणि मनाची प्रबळ इच्छाशक्ती आपले कोणतेही काम यशस्वी करते....हे यश मग आपोआपच फलप्राप्ती करून देते...\nअसा हा कर्म धर्म संयोग मी म्हणेन एक असा योग आहे जो आपल्याला आपले आयुष्य सुंदर आणि परिपूर्ण करण्यास नक्कीच मदत करतो.\nआठवतो मज माझा हा\nपदोपदी मी अनुभवला जणू\nकर्मधर्म संयोगाचा अनुभव खास\nमल�� वाटतं हा फक्त माझ्या एकटयाचाचं अनुभवं नसावा...आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण प्रत्येकाने हा अनुभवं घेतलेला असतो,जगलेला असतो.\nशेवटी हे आयुष्य जगताना \"जो जिता वो ही सिकंदर\" तर असतोच पण जिंकण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न हेही तितकेच महत्वाचे कदाचित त्याहून अधिक महत्त्वाचे असतात...\nउडता रहुंगा मै आकाश में\nबिना काले बादलों की परवा किये\nछू लूंगा आसमन को एक दिन\nअपने मेहनत और लगन पर स्वार हुये\nतेंव्हा अशी ही कर्मधर्म संयोगाची ही सांगड यशाचा अवघडात अवघड गड सर करायला आपल्याला नक्कीच मदत करेल....तुम्हाला काय वाटतंय बरोबर सांगतोय ना मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/western-maharashtra-current-situation-congress/", "date_download": "2021-06-20T00:39:15Z", "digest": "sha1:5JD6CUW57OGRAOP5CCOU75ZU6XSLE6DB", "length": 14243, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प. महाराष्ट्रातील कॉंग्रेसची सद्यस्थिती – Dainik Prabhat", "raw_content": "\nप. महाराष्ट्रातील कॉंग्रेसची सद्यस्थिती\nमहाराष्ट्र राज्य निर्मिती ते नंतर बरीच वर्षे कॉंग्रेस पक्ष सत्तेवर असल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष मजबूत किल्ल्यासारखा होता. (मधल्या काळात पुलोदचा प्रयत्न शरद पवारांनी करूनही कॉंग्रेस पक्ष आपली ताकद राखूनच होता.) नंतरच्या काळात मात्र हळूहळू का होईना कॉंग्रेस पक्ष अशक्त होत गेला. पण खऱ्या रीतीने कॉंग्रेस पक्षाची हानी झाली ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जन्मानंतरच. नंतर पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाने नंबर एकची जागा पटकावली. तरीही कॉंग्रेस पक्ष काही सहकारातील मातब्बर घराण्यातील नेत्यांमुळे पश्‍चिम महाराष्ट्रात टिकून होता, पण 2014 साली झालेल्या लोकसभेनंतर देशाचे चित्रच पालटले. कधी नव्हे ते भाजपा पूर्णं बहुमताने सत्तेवर आला.आता हा उहापोह करण्याचे कारण आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाची घटलेली ताकद हा आहे.\nप. महाराष्ट्रातील सातारा जिल्हा जसा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तसाच यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. यशवंतराव चव्हाण नंतर त्यांचे मानसपुत्र शरद पवारांना या जिल्हाने कायम झुकते माप दिले.राष्ट्रवादीच्या उदयानंतर नऊ आमदार व दोन खासदार या पक्षाला दिले.पण यानंतरही कॉंग्रेस पक्षाने जिल्ह्यात आपले अस्तित्व टिकून ठेवले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उदयानंतर विलासकाका जसे कॉंग्रेसपासून दूर गेले तसेच अतुल भोसले, सुरेंद्र गुदगे गेले. आता तर मदन भोसले, नुकतेच झालेले जिल्हाध्यक्ष रणजित नाईक निंबाळकरही भाजपावासी झाले.यात मित्रपक्षाकडून मिळालेली वागणूक, वरिष्ठ नेतृवाकडून अपुरी ताकद हेच कॉंग्रेस पीछेहाटीचे कारण आहे. सातारा जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील हरवलेले हाताचा पंजा चिन्ह हेच उदाहरण पुरेसे बोलके आहे.\nसांगली मतदारसंघ वसंतदादा पाटील यांचा बालेकिल्ला होता. सांगली लोकसभा आणि दादा घराण्यातील खासदार असे समीकरण ठरलेले होते. पण मोदी लाटेत हा किल्ला असा काही पडला की,आता वसंतदादांच्या वारसानांही उमेदवारीसाठी स्वाभिमानीच्या वळचणीस जावे लागले ह्यातच कॉंग्रेसचा हतबलपणा दिसून येतो.पतंगराव कदम व दादांच्या घराण्यातील वाद जसा कॉंग्रेसला हानिकारक झाला तसाच भाजपाचा शिरकाव व मित्रपक्षाच्या कुरघोड्या सांगली कॉंग्रेसला हानिकारक आहेत हे सामान्य कॉंग्रेसजन हताशपणे पाहात आहे.\nकोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आर्थिक उत्पन्न असणारा जिल्हा. पण या जिल्ह्यातील सद्यस्थिती कॉंग्रेससाठी फारशी उत्साहवर्धक नाही. सतेज पाटील आणि मुन्ना महाडिक यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. मोदी लाटेत महाडिकांसाठी कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटलांनी आघाडी धर्म पाळला.पण सहा महिन्यांत मुन्ना महाडिकांनी आपल्या भावाला भाजपात पाठवून सतेज पाटलांचा पराभव केला. हातकंणगले मतदारसंघात कलाप्पा आवाडेंची तीच अवस्था आहे, मागच्या दोन लोकसभेत हातकंणगले मतदारसंघात आघाडी धर्म पाळला असता तर ते नक्कीच निवडून आले असते. पण तेथेही कॉंग्रेसची राजकीय आत्महत्याच झाली.\nवर्तमानात या चारही जिल्ह्यांत पुणे मतदारसंघ वगळता लोकसभेला कॉंग्रेसचे चिन्हच हरवलेले आहे. याचे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना वैषम्य आहे. याला मित्र म्हणवणारे पक्ष जसे कारणीभूत आहेत, तसे पक्षांर्गत गटबाजीचे राजकारण व अंतर्विरोध व भाजपाने ऐनवेळेस केलेल्या राजकीय खेळ्याही जबाबदार आहेत. यातूनही कॉंग्रेस भरारी घेऊ शकते पण त्यास कठोर निर्णय घेणारे नेतृत्वास संधी दिली पाहिजे नाहीतर स्वर्गातून पश्‍चिम महाराष्ट्रातिल कॉंग्रेस पाहताना यशवंतराव व वसंत���ादा यांनाही नक्कीच यातना होतील.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे ब्लॅकमेलर – प्रकाश आंबेडकर\nशिवसेना आमदाराने मोफत पेट्रोलसाठी दिला नारायण राणेंच्या पेट्रोल पंपाचा पत्ता; पण घडलं…\n“…तर ‘हर हर महादेव’चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला…\nकरोनाचे दोन्ही डोस घेऊनही माजी आरोग्य मंत्र्यांना करोनाची लागण\n राज्यात करोनाची तिसरी लाट एका महिन्याच्या आतच येईल\nमुख्यमंत्र्यांशी भेटीनंतर संभाजीराजे छत्रपतींची पत्रकार परिषद; ५ प्रमुख मुद्दे…\n…तर आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र – शिवसेना\n‘शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा’\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनावर… राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना दिल्या…\n“शिवसैनिकांनी तुम्हाला शिवप्रसाद दिलाय, आता शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू…\n‘काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा…; भाजपच्या ‘या’…\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nशिवसेना आमदाराने मोफत पेट्रोलसाठी दिला नारायण राणेंच्या पेट्रोल पंपाचा पत्ता; पण घडलं दुसरंच काहीतरी\n“…तर ‘हर हर महादेव’चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे…\nकरोनाचे दोन्ही डोस घेऊनही माजी आरोग्य मंत्र्यांना करोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/4506", "date_download": "2021-06-20T01:04:34Z", "digest": "sha1:LBD7XOQML3GSD3NNFOP4AQC5YHIK6PEK", "length": 38461, "nlines": 299, "source_domain": "bahuvidh.com", "title": "शहाणं बाळ.. - नितीन राणे - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nनिवडक सोशल मिडीया नितीन राणे 2018-05-07 17:29:05\nअचानक आलेल्या पावसाने सूनेने टेरेसवर घातलेले सुकवण घरात घेताना सोपानरावांची त्रेधातिरपीट उडत होती. नातवाला नुकतेच शिकवणी वर्गाला सोडून आले होते. त्या���ीही चिमुकली मदत होणार नव्हती. सगळे घरात घेईपर्यंत थोडंफार भिजलेच. पण फॅन चालू करून त्यांनी त्याखाली ते सुकवण ठेवले. इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला.\nसूनेचा कॉल होता. सुकवण आत घेतले काय विचारत होती. शिवाय चिंटूचीही खबर घेऊन तिने फोन ठेवून दिला. संध्याकाळचे पाच वाजले असतील. थोड्या वेळात सूनबाई घरी येणार होती. त्यानी गॅस वर कढई ठेवली आणि बाकीची तयारी करायला लागले. सुरूवातीला चहा करताना सुद्धा त्यांच्या खुप चुका व्हायच्या. पण सकाळच्या वेळेला किचनमध्ये सुनेबरोबर लुडबूड करून त्यांनी चहाचे तंत्र आत्मसात करून घेतले होते आणि एक दिवशी सून आणि मुलगा ऑफीसमधून एकत्र घरी आल्यावर त्यांना फक्कड चहा देऊन सरप्राईज दिलं होतं. सागर तर वेडाच झाला होता. ज्या बाबांना गॅस कसा पेटवतात ते माहीत नव्हते त्यांनी चक्क चहा केला होता आणि तोही लाजवाब.\nत्या दिवसापासून त्यांचे आणि नातवाचे प्रयोग सुरू झाले. यु ट्यूबवरून रेसिपीज बघून नवीन नवीन काहीना काही बनवू लागले. मुलगा आणि सून ऑफीसला गेले की सोपानराव, मुलगा आणि सूनेला कसं खुश करता येईल हे बघायचे. आज मृगाच्या अगोदर आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांना वेगळेच कायतरी करायचे सुचले होते आणि चक्क गॉगल लावून ते कांदा चिरायला बसले होते. असेच एक दिवशी सावित्रीबाईंचा म्हणजे त्यांच्या बायकोचा हात भाजला होता आणि सागरही नेमका घरी नव्हता. सोपानराव नुकतेच कामावरून आले होते . तेव्हा सावित्रीबाईंना त्यांना कांदा चिरायला सांगताना किती विनवण्या कराव्या लागल्या होत्या तेव्हा कुठे त्यांनी कांदा चिरला होता. तो ही वैतागत. त्याची आठवण आज त्यांना झाली आणि त्यांचे मन गतकाळात फिरत राहीले.\nते नुकतेच रिटायर्ड झाले होते. रिटायर्डमेंट नंतर बायकोसाठी त्यांनी खुप काही करायचे ठरविले होते. ती माऊली पण खुप खुश होती. पण ते सुख नियतीला पाहावले नाही. सावित्रीबाईंना ब्रेन कॅन्सर आहे हे कळल्यावर सोपानरावांच्या पायाखालची जमिन सरकली. ती आता काही दिवसांची सोबती होती. सोपानरावानी रंगवलेल्या स्वनांचा चुराडा झाला. सोपानराव तिची खुप काळजी घेऊ लागले. तिला काही हवं नको ते पाहू लागले. डिसेंबरचा शेवटचा आठवडा असेल. सावित्रीबाईंच्या खोलीतून कसलातरी आवाज आला. सोपानराव लगेच आत गेले. सावित्रीबाईंना धाप लागली होती त्या जोरजोरात श्वास घेत होत्या. सो��ानरावांनी त्यांचा हात हातात घेतला तर हातात एक चुरगळलेला कागद होता. सावित्रीबाईनी त्यांना तो खुणेनेच वाचायला सांगितला. त्यांनी तो उघडला आणि वाचायला सुरूवात केली.\n\" प्रिय सोपान, माफ करा तुम्हाला एकेरी हाक मारते आहे. पण आज तसं म्हणावसं वाटतय. खुप दिवसांपासून तुम्हाला एकदा तरी एकेरी हाक मारावी अशी माझी इच्छा होती. पण कधी हीम्मत केली नाही. मी आता फार जगेन असं वाटत नाही. कालच सुनबाई आणि सागर बोलताना काही गोष्टी कानावर आल्या. खरतरं आज तुम्हाला हे सांगणार होते. पण काल रात्री पासून माझा आवाजच फुटत नाहीये. असो, बहूतेक त्यांना माझ्या मृत्यूची चाहूल लागली आहे. माझ्या जिवंतपणी , मरणोत्तर गोष्टींचे बोलणे चालू होते. मला माझी काळजी नाहीये. माझ्या पश्चात तुमचे कसे होईल याची चिंता मला लागून राहीली आहे. जवळचे तुटपुंजे धनही मुलांच्या लग्नात आणि माझ्या औषधोपचारात संपत आलेय. कालचे सुनेचे शब्द ऐकून मला तुमची काळजी अधिकच वाटू लागली आहे. मी मेल्यानंतर तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवण्याविषयी सून बोलत होती. त्यावर सागर काही बोलला नसला तरी त्याचे मत बदलायला वेळ नाही लागणार. तर आता तुम्हाला शहाणं बाळ बनून राहावे लागणार आहे. मुला- सुनेची अडचण न बनता त्यांची सोय बनावी लागणार आहे. कदाचित दोघेही नोकरीला असल्यामुळे माझ्या पश्चात तो निर्णय घेत असतील. पण तुम्हालाच तुमचे अस्तित्व दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाहीये. थोडे मनकवडे व्हावे लागणार आहे. घरातील छोटी मोठी कामे आपली समजून केलीत तर तुमचाही वेळ निघून जाईल. मी असताना हक्काने एखादी गोष्ट मला सांगत होता आणि ती मी करत होते. पण आता तुमची कामे तुम्हालाच करावी लागतील. मला माहीत आहे तुमच्यासाठी हे सुरूवातीला कठीण जाईल आणि तुमच्या मनात हे ही आलं असेल हे सर्व करण्यापेक्षा मी वृद्धाश्रमात का जाऊ नये वृद्धाश्रमात पैसा फेकला की सर्व होईल न होईल पण इथे आपल्या माणसात राहता तरी येईल. एक सांगू आपली सुन देखील एक स्त्री आहे. जशी मी आहे. एका स्त्रीच्या काही अपेक्षा असतात त्या ओळखून वागले की तिलाही ओढ लागेल. त्यांच्या प्रायव्हसीज, आवड निवड, कल हे सारं जपले कि ती माणसं आपली बनतात. शेवटी माणुस सर्वात जास्त कशाचा भुकेला असेल तर ते प्रेम आहे. तेच तुम्हाला तुमच्या मुलासोबत सून आणि नातवावर करायचे आह��. त्यांचं मन ओळखून वागायचे आहे. तुम्ही म्हणाल माझ्यावर कोण प्रेम करणार वृद्धाश्रमात पैसा फेकला की सर्व होईल न होईल पण इथे आपल्या माणसात राहता तरी येईल. एक सांगू आपली सुन देखील एक स्त्री आहे. जशी मी आहे. एका स्त्रीच्या काही अपेक्षा असतात त्या ओळखून वागले की तिलाही ओढ लागेल. त्यांच्या प्रायव्हसीज, आवड निवड, कल हे सारं जपले कि ती माणसं आपली बनतात. शेवटी माणुस सर्वात जास्त कशाचा भुकेला असेल तर ते प्रेम आहे. तेच तुम्हाला तुमच्या मुलासोबत सून आणि नातवावर करायचे आहे. त्यांचं मन ओळखून वागायचे आहे. तुम्ही म्हणाल माझ्यावर कोण प्रेम करणार एक नियम मला माहीत आहे. एखाद्याला प्रेम दिलतं तर ते सव्याज तुम्हाला परत मिळत असते. तसचं तुम्हाला मिळेल. मी म्हणतेय म्हणुन एकदा शहाणं बाळ बनून बघा. घरं तुमचेच आहे पण त्यात अस्तित्वहीन बनून राहू नका. सर्वांचे आवडते बनून जगण्यात पण एक मजा आहे.\" तुमची सावित्री..\nसोपानरावांचे डोळे पाणावले होते. मरणाला टेकलीये पण किती काळजी करतेय. तिचं पुर्ण आयुष्य सगळ्यांची काळजी वाहण्यातच गेले. आपण तर कधीच तिचं म्हणण ऐकले नव्हते. आपले ते खरं करत आलो होतो. आज ती गोष्ट करण्याची वेळ आलीये. तिची शेवटची इच्छा म्हणून तरी शहाणं बाळ व्हायला हवं. सोपानरावानी वचन देण्यासाठी आपला हात त्यांच्या हातात दिला. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हास्य दिसले. पण काही वेळच. सोपानरावांचा हात घट्ट पकडून ती केव्हाच अनंतात विलीन झाली होती.\nत्या दिवसापासून सोपानराव हळू हळू आपल्यात बदल घडवून आणू लागले. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपला खारीचा वाटा उचलू लागले. दोन महिन्याने सुनेने वृद्धश्रमा विषयी बोलायचा प्रयत्न केला. पण तो शेवटचा होता. त्यानंतर कधीच तो विषय त्या घरात निघाला नाही. मुला- सुनेला वेळ असेल नसेल तेव्हा अगदी चक्की वरून दळण आणण्या पासून, घरातील साफसफाई करण्यात सोपानरावांनी कधी लाज बाळगली नाही. ते प्रसंग, मुड्स ओळखून आपले वागणे बदलू लागले. त्यांना एक गोष्ट चांगलीच पटली होती. एखाद्याला आपल्याकडून काहीच अडचण होत नसेल तर त्या व्यक्तींपासून आपल्यालाही काहीच त्रास होत नाही. त्याचा प्रत्यय त्यांना घरात येऊ लागला. सुनेचे वागणे बदलले. तिही त्यांच्याशी प्रेमाने वागू लागली. सागरला त्याच्याशी अगोदर कामापुरते बोलणाऱ्या बाबांचे आताचे वागणे आव���ू लागले. तोही त्यांच्याशी मन मोकळे पणाने वागू , बोलू लागला.\nएके दिवशी तर विस्मृतीत गेलेला त्यांचा वाढदिवस मुला सुनेने साजरा केला . हे सारं काही सोपानरावांसाठी नवीन होतं. एकंदरीत सावित्रीबाईंचे शहाणं बाळ घरात चांगलचं रांगू लागले होते. इतक्यात दारावरच्या वाजलेल्या बेलच्या आवाजाने सोपानराव तंद्रीतून बाहेर आले. तेलाचा हात कपड्याला पुसत त्यांनी दरवाजा उघडला. समोर मुलगा, सुन आणि नातू चिंब भिजून उभे होते. \" अरे ,तुम्ही तर पुर्ण भिजलात की आणि सोहमला का आणलत मी त्याला आणायला जाणारच होतो.\" असे बोलून सोपानरावानी बाथरूममधला गिझर चालू केला.\n\" बाबा , पाऊस खुप पडत होता म्हणून त्याला आणला , परत तुम्हालाही त्याला आणायला जावे लागलेच असते ना आणि तुम्ही पण भिजला असता.\" चिखलात भरलेले बूट काढता काढता सागर म्हणाला. बाहेर अजून पाऊस पडत होता. सर्वजण फ्रेश होऊन बाहेर बसले होते. सोपानराव किचनमध्ये जायला उठणार एवढ्यात त्यांची सुन सान्वी गरमगरम भजीने भरलेल्या प्लेटस घेऊन हॉलमध्ये येताना दिसली. \" बाबा खरं सांगू का, मला ना आज असा पाऊस पडताना पाहून भजी खावीशी वाटली होती\" भज्यांची एक प्लेट सोपानरावांकडे देत सान्वी बोलली. \" अगं सान्वी, बाबा ना मनकवडे झालेत \" बाबांच्या प्लेट मधली एक भजी उचलत सागर म्हणाला.\nहे ऐकल्यावर सोपानरावानी गालातल्या गालत हसत सावित्रीबाईंच्या फोटोकडे पाहीले आणि भज्याचा एक तुकडा तोंडात टाकला. अगदी शहाण्या बाळासारखा...\nलेखक: नितीन राणे, कणकवली\nकाळाचा महिमा . छान लेख\nकौटुंबिक जिव्हाळा टिकवलातर म्हातारपण हसत खेळत जाईल,मनकवडेपणा जपायला हवा.\nखरंच हे प्रत्येकाला साधायला हवं म्हणजे सगळ्यांचीच आयुष्य सुखी होतील\nतसं पाहिलं तर प्रत्येका मध्ये शहाणे बाळ लपलेले असते.\n स्वतःमधील बदल इतका सोपा असता तर किती बरं झालं असतं या लेखामुळे मन विचार करू लागलं. वागण्यामध्ये थोडासा समजूतदारपणा जरी आणला तरी भवताली चांगले लोक असल्याचं लक्षात यायला लागतं.\nग्लासनोस्त व पेरेस्त्रॉइका- भाग ३\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्��रणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.factcrescendo.com/ani-falsely-attributed-photo-of-kasara-ghat-as-from-nippani-in-belagavi-district/", "date_download": "2021-06-19T23:44:56Z", "digest": "sha1:2IMWBDDVBR362PT7IOEYTIX4ZNERWCWT", "length": 17864, "nlines": 119, "source_domain": "marathi.factcrescendo.com", "title": "��ा फोटो बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील रस्त्याचा नाही. तो कसारा घाटातील आहे. | FactCrescendo | The leading fact-checking website in India", "raw_content": "\nतथ्य तपासण्यासाठी सबमिट करा\nसिद्धांतांची संहिता (कोड ऑफ प्रिन्सिपल्स)\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nहा फोटो बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील रस्त्याचा नाही. तो कसारा घाटातील आहे.\nजोरदार पाऊस आणि भूस्खलन यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून रस्ते बंद होण्याच्या घटना पावसाळ्यात घडत असतात. सोशल मीडियावर अशा घटनांचे फोटो लगेच व्हायरल होतात. परंतु, फोटोंची शहानिशा न करता ते पसरविणे धोक्याचे ठरू शकते. सध्या असाच एक चुकीचा फोटो मोठ्या प्रमाणात पसरविला जात आहे.\nप्रतिष्ठत वृत्तसंस्था ANI ने 6 ऑगस्ट रोजी सकाळी रस्त्यावर मोठी भेग पडल्याचा एक फोटो ट्विट केला. सोबत लिहिले की, हा फोटो कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील आहे. तेथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर तुफान पावसामुळे हा अशा भेगा पडल्याचे एएनआयने माहिती दिली.\nमूळ ट्विट येथे पाहा – ANI | Archive\nअनेक राष्ट्रीय वृत्तवेबसाईट्सने हा फोटो वापरला. आज तक, आयबी टाईम्स, टाईम्स नाऊ, मिरर नाऊ यासह अनेक चॅनेल आणि दैनिकांनी हा फोटो वापरून बातम्या दिल्या, पुणे-बंगळुरू महामार्गावर (NH-4) निप्पाणी येथे रस्ता खचून मोठमोठ्या भेगा पडल्या.\nमग प्रॉब्लेम काय आहे\nANI च्या ट्विटखाली अनेक युजर्सने कमेंट्स केल्या की, हा फोटो बेळगाव जिल्ह्यातील नाही तर, मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने दाव्याची सत्य पडताळणी केली.\nकसारा घाटाचा उल्लेख आणि सदरील फोटोत मागे भिंतीवर दिसणारे GREEN LAND PURE VEG या हॉटेलची जाहिरात हा धागा पकडून शोध घेतला. कसारा घाटापासून जवळ असणाऱ्या तळेगाव येथील ग्रीन लँड हॉटेलचे फतेहअली चौधरी यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला. त्यांनी हा फोटो जुन्या कसारा घाटातील रस्त्याचा असल्याची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून कसार घाटात रस्ता खचून भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतूकीसाठी काही दिवस बंद करण्यात आला होता असे त्यांनी सांगितले.\nमग आम्ही इगतपुरी पोलीस आणि महामार्ग पोलीस (नाशिक) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीसुद्धा हा फोटो कसारा घाटातील असल्याचे सांगितले. तसेच ही जागा कसारा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याचे सांगितले. त्यानुसार कसार��� पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता कळाले की, या फोटोत दिसणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव पोलीस उपनिरीक्षक मधुकर माऊळे आहे.\nफॅक्ट क्रेसेंडोने थेट श्री. माऊळे यांच्याशीच संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, सदरील फोटोत तेच आहेत. त्यांनी माहिती दिली की, मुंबईकडून नाशिककडे येताना जुना कसारा घाट मार्ग सुरू झाल्यावर दीड-दोन किमी अंतरावर ही जागा आहे. 4 ऑगस्ट रोजी ते घाटावर पाहणी करण्यासाठी गेलेले असताना हा फोटो काढला होता. आता ही भेग भरली आहे.\nहा फोटो कोणी काढला होता असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की, त्यावेळी अनेक लोक तेथे उपस्थित होते. त्यांच्यापैकीच कोणी तरी काढला असावा.\nविशेष म्हणजे अनेक मराठी दैनिक व चॅनेलनी ही बातमी दाखवली होती. महाराष्ट्र टाईम्सच्या बातमुमीनुसार, मुसळधार पावसामुळे मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या जुन्या कसारा घाटातील मार्गावर रस्ता खचला होता. रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्याने या मार्गावर काही काळ एकेरी मार्गावरून वाहतूक धावत होती. मात्र, नंतर दुरुस्ती कामासाठी या मार्गावरची वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली. ही वाहतूक नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या नव्या घाटमार्गावरून सुरू करण्यात आल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले.\nझी न्यूज हिंदीने हे फोटो वापरून कसारा घाटातील वाहतूकीची बातमी केली होती. या रस्त्यावर पोलीस तैनात असून वाहतूकीला सुरळीत ठेवण्याचे काम करीत आहेत. एबीपी माझानेसुद्दा याच्यावर टीव्ही रिपोर्ट केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.\nANI ने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील भेगाळलेल्या रस्त्याचा म्हणून दिलेला फोटो मूळात कसारा घाटातील आहे. फोटोत दिसणाऱ्या पीएसआय मधुकर माऊळे यांनी स्वतः फॅक्ट क्रेसेंडोला ही माहिती दिली.\nTitle:हा फोटो बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील रस्त्याचा नाही. तो कसारा घाटातील आहे.\nFact Check : हा व्हिडिओ पवना धरणातून पाणी सोडल्याचा आहे का\nFact Check : मुंबई विमानतळावर मुसळधार पावसाने असे पाणी साचले होते का\nपाकिस्तानने टाटा सुमोची मोठी ऑर्डर दिली, रतन टाटांनी ती नाकारली\nमत मागायला आलेल्या भाजपच्या लोकांना बेदम मारहाण : सत्य पडताळणी\nतीन वर्ष ट्विंकलच्या मृत्यूचे कारण “बलात्कार” आहे आहे का\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही इंधन दरवाढीला पर्याय म्हणून देशातील सर्व रस्ते उता... by Agastya Deokar\nFact Check : केरळमधील attikkad हे इस्लामी गाव, लक्षद्वीपमध्ये 100 टक्के लोक मुस्लीम झाले का जरा केरळ मधे जावुन बघा क़ाय चालू आहे, पाचुची बेटे... by Ajinkya Khadse\nयमुना नदीच्या प्रदूषणाचे जुने फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे दिल्लीतील हवेतील प्रदूषण ही सर्वांच्याच चितेंची बा... by Ajinkya Khadse\nपश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचे आंदोलन म्हणून बांग्लादेशातील जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून... by Agastya Deokar\nगोम कानात घुसली तर कानात मिठाचे पाणी कानात टाकावे : सत्य पडताळणी कोणताही किडा किंवा जमिनीवर सरपटणारा प्राणी चावला त... by Amruta Kale\nहे स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे दुर्मिळ फुल नाही. ती तर वनस्पती आहे. वाचा सत्य स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबर) फुल दुर... by Ajinkya Khadse\nब्लड कॅन्सर बरे करणारे औषध पुण्यात मोफत मिळत असल्याचा मेसेज खोटा आहे. वाचा सत्य वैद्यकीय विज्ञानाने केलेल्या अनन्यसाधारण प्रगतीच्य... by Agastya Deokar\nFACT CHECK: 5G मुळे पक्षी मरतात का\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही\nFAKE: सावरकर अंदमान जेलमध्ये असतानाचा ‘हा’ दुर्मिळ व्हिडिओ नाही; वाचा सत्य\nमुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचले का\nविशाल चंद्राचा हा व्हिडिओ अ‍ॅनिमेशन केलेला; तो खरा नाही, वाचा सत्य\nDipak Gavit commented on मोदी-शहांवर विश्वास करणे माझी चूक, असे लालकृष्ण अडवाणी यांनी ट्विट केले का\nAshok Karambelkar commented on कोरोनाबद्दल पोस्ट शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे का\nSachin Kamble commented on फ्रान्समध्ये उभारण्यात आलेल्या ‘अशोकस्तंभा’चे वास्तव काय\nSachin laxman borate commented on जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले का\nSwapnil aher commented on बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य: धन्यवाद, माहिती अतिशय उपयुक्त होती\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nआम्हाला वर फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathimaaj.in/category/lifestyle/", "date_download": "2021-06-19T23:54:22Z", "digest": "sha1:SPVAHCLM7QTWGLQFG3IDMOCWIR4XEWHP", "length": 3356, "nlines": 35, "source_domain": "marathimaaj.in", "title": "Lifestyle Archives - MarathiMaaj.in", "raw_content": "\nम्हणून वि-वा-हित पु-रु-षां-ना स्व-तःच्या बा-य-को पेक्षा दुसऱ्याची बा-य-को दिसते सुंदर, कारण वाचून चकित ��्हाल\nया 7 प्रकारांच्या मुलांकडे मुली होता आकर्षित तुमचा प्रकार कोणता\nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nनीना गुप्ताला ग’रोद’र असतानाही ‘या’ अभिनेत्याने केली होती लग्न करण्याची मागणी, बाळाला नाव द्यायला देखील झाला होता तयार…\nजिच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब झाले नाराज; आज तीच मुलगी आहे बॉलिवूड मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/arch", "date_download": "2021-06-20T00:18:31Z", "digest": "sha1:PRSSEJMU265ZHVZUDSI4ZI4SSKPGUJPV", "length": 3123, "nlines": 102, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "arch - Wiktionary", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१८ रोजी १२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_15.html", "date_download": "2021-06-20T01:31:48Z", "digest": "sha1:EGMHRFTMA4BUTJOGJ3DED2LG235FASSS", "length": 7668, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "मराठा आरक्षणाच्या अपयशाला मराठा आमदार, खासदारच जबाबदार : विजयसिंह महाडिक", "raw_content": "\nHomeमराठा आरक्षणाच्या अपयशाला मराठा आमदार, खासदारच जबाबदार : विजयसिंह महाडिक\nमराठा आरक्षणाच्या अपयशाला मराठा आमदार, खासदारच जबाबदार : विजयसिंह महाडिक\nशिराळा ( विनायक गायकवाड) : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही त्यांनी ते रद्द केले. याला सर्वस्वी जबाबदा��� मराठा आमदार, खासदार आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय असल्याचे मत अखिल भारतीय मराठा सेवा संघ व मराठा आरक्षण समन्वय समितीचे संस्थापक विजयसिंह महाडिक यांनी व्यक्त केले.\nते म्हणाले गेली ३५ वर्षापेक्षा अधिक काळ मराठा समाजाला आरक्षण व इतर सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून खर्ची घातला आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्व मुख्यमंत्री यांना वेळोवेळी बैठका घेऊन मराठा आरक्षण किती गरजेचे आहे ते पटवून दिले आहे. यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. त्या धर्तीवर न्यायमूर्ती गायकवाड समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने पडताळून घ्यायला पाहिजे होता. यावर शेवटच्या घटकापर्यंत अभ्यास करून मराठा आरक्षण देणे गरजेचे होते. मात्र राज्य सरकार केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांनी असे न करता मराठा समाजाला आरक्षण न देण्याचा निर्णय दुर्दैवी आहे.\nयापूर्वी काही अपवाद वगळता मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून करण्यात आलेली आंदोलने ही शांततेच्या मार्गाने केली होती. आता मात्र यापुढील काळात मराठा समाजातील युवक शांततेच्या मार्गाने लढा देतील असे वाटत नाही. मराठा आरक्षण प्रकरण चिघळण्यापूर्वी आणि समाजाचा उद्रेक होण्यापूर्वी राज्य सरकारने याबाबत योग्य ती पावले उचलावीत. यापुढे मराठा आरक्षण लढा लढत असताना त्या लढ्याला हिंसक वळण लागल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल.\nआजच्या मराठा समाजाची जी परिस्थिती आहे त्यास मराठा आमदार, मराठा खासदार, मराठा साखर सम्राट, मराठा शिक्षण सम्राट, मराठा नेते, मोठे उद्योजक, गर्भ श्रीमंत मंडळी जबाबदार आहेत. यांनी कधीही गांभीर्याने समाजातील मागास घटकांच्याकडे पाहिलेले नाही. यापुढे यासर्व मंडळीनी मागास व गरजू मराठा समाजाला मदत करण्याची भूमिका ठेवावी. जसे पाणी आडवा पाणी जिरवा हे सूत्र अवलंबले तसेच मराठा नेते आडवा आणि त्यांची जिरवा ही भूमिका घेणे गरजेचे आहे. मराठा आरक्षण याकडे दुर्लक्ष केल्यास राज्य सरकार बरोबरच आमदार, खासदार, मराठा नेतेमंडळी, मराठा उद्योजक व गर्भ श्रीमंत मराठा यांना हातात दांडकी घेऊन वठणीवर आणावे लागले असेही श्री. महाडिक शेवटी म्हणाले.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nप��ठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/372948", "date_download": "2021-06-20T00:26:45Z", "digest": "sha1:W5FUTVMGKUL2DGGXR3ZMYXGNTOPNGFRU", "length": 2311, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स.चे १७६० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.चे १७६० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nइ.स.चे १७६० चे दशक (संपादन)\n०२:१८, २० मे २००९ ची आवृत्ती\n३८ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: fa:دهه ۱۷۶۰ (میلادی)\n२३:३१, २९ एप्रिल २००९ ची आवृत्ती (संपादन)\nछो (सांगकाम्याने वाढविले: tk:1760ýý)\n०२:१८, २० मे २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fa:دهه ۱۷۶۰ (میلادی))\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/05/1-878-31.html", "date_download": "2021-06-20T01:38:26Z", "digest": "sha1:LE5PVI4L4O3KQ34CPKRYEG3TZVOQXMM6", "length": 20826, "nlines": 336, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1 हजार 878 रुग्ण; 31 जणांचा मृत्यू | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nसातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1 हजार 878 रुग्ण; 31 जणांचा मृत्यू\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 878 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आल...\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 878 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. उपचारादरम्यान 31 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. दरम्यान, कोरोना मुक्त झालेल्या 1 हजार 663 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.\nतालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 103(6900), कराड 222 (20455), खंडाळा 88 (8959), खटाव 150(13129), कोरेगांव 220 (12773), माण 135 (9945), महाबळेश्‍वर 7 (3833), पाटण 46 (5988), फलटण 332 (20283), सातारा 395 (32646), वाई 169 (10833 ) व इतर 11 (912) असे आज अखेर एकूण 1 लाख 46 हजार 656नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.\nतसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्य��� पुढीलप्रमाणे: जावली 3 (151), कराड 6 (593), खंडाळा 0 (122), खटाव 6 (366), कोरेगांव 2 (292), माण 3 (194), महाबळेश्‍वर 0 (42), पाटण 0 (145), फलटण 2 (241), सातारा 8 (958), वाई 1 (286) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 3 हजार 390 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे\nमहाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट...\nपढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nकोपरगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना ...\nपोस्टरबाजी करणाऱ्या डॉ. भोसलेंच्या लबाडीचे पितळ उघडे पडले : अविनाश मोहिते\nइस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना चालू वर्षी डॉ. सुरेश भोसले यांनी एफआरपी इतकाही दर दिला नाही म्हणून राज्य श...\nकोयनेच्या पायथा विजगृहातुन 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nपाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्‍या पाण्याच...\nकोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1 हजार 878 रुग्ण; 31 जणांचा मृत्यू\nसातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1 हजार 878 रुग्ण; 31 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.chhatraprabodhan.org/M_Contact_Us.php", "date_download": "2021-06-20T01:09:09Z", "digest": "sha1:ULOFATNVOIMUJBUGCK6QFCQYQUBVPAXO", "length": 3318, "nlines": 65, "source_domain": "www.chhatraprabodhan.org", "title": "Toggle navigation", "raw_content": "\n२५ वर्षातील ३०० अंक\n२५ वर्षातील सर्व ३०० अंक उपलब्ध कुमार कथा ॲप्लिकेशन सुबोध अंक चालू महिन्याचा अंक\nज्ञान प्रबोधिनी, ५१०, सदशिव पेठ, पुणे ४११०३, महाराष्ट्र, भारत.\nदूरभाष: ०२०-२४२०७१७५ / १४७\nसामाजिक बदलासाठी बुद्धिमत्तेला चालना\nज्ञान प्रबोधिनीच्या दृष्टीक��नातून बुद्धिमत्तेला चालना हे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैचारिक भेदांना छेद देणे आहे. जोपर्यंत समाजाला बदलण्याची निकड भासत राहील तोपर्यंत इतर गोष्टी गौण आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या मते सामाजिक बदल हे खूपच दुष्कर काम आहे आणि खरे तर ज्यांना चांगल्यासाठी समाजात बदल घडवायचा आहे अशांनी मनाने, एकविचाराने एकत्र येणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.factcrescendo.com/maharashtra-minister-jitendra-awhad-covid19-test-report-is-negative/", "date_download": "2021-06-19T23:47:04Z", "digest": "sha1:W53OBSJ3XNOUGOI5R4KUC5IEVTOKDYYO", "length": 15007, "nlines": 126, "source_domain": "marathi.factcrescendo.com", "title": "महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह नाहीत; वाचा सत्य | FactCrescendo | The leading fact-checking website in India", "raw_content": "\nतथ्य तपासण्यासाठी सबमिट करा\nसिद्धांतांची संहिता (कोड ऑफ प्रिन्सिपल्स)\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nमहाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह नाहीत; वाचा सत्य\nराष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड हे क्वारंटाईनमध्ये होते. तेव्हापासून समाजमाध्यमांमध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने ते खरंच कोरोना पॉझिटिव्ह आहेत का याची तथ्य पडताळणी केली आहे.\nराष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत का याचा शोध आम्ही घेतला. त्यावेळी न्यूज 18 लोकमतचे 14 एप्रिल 2020 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मिलिंद पाटील यांनी जितेंद्र आव्हाड हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा दावा केल्याचे म्हटले आहे.\nन्यूज 18 लोकमतचे सविस्तर वृत्त / Archive\nत्यानंतर नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या फेसबुक पेजला भेट दिली. पाटील यांनी याठिकाणी खूलासा करताना माध्यमांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावल्याचे स्पष्ट करतानाच जितेंद्र आव्हाड हे हाय एक्सपोजरमध्ये असल्याचे आपले म्हणणे होते, असे स्पष्ट केले आहे. त्यांचे हे विधान आपण खाली पाहू शकता.\nकॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत ट्विट करत आपण मागील महिनाभरापासून ओव्हर एक्सपोज असल्याचे सांगितले. कोरोनाबाबतचा आपला अहवाल निगेटिव्ह असल���याचे सांगतानाच त्यांनी हा अहवालही ट्विट केला आहे.\nयातून हे स्पष्ट झाले की, जितेंद्र आव्हाड यांचा कोरोना विषाणूची लागण झाल्याचा अहवाल नकारात्मक आला आहे. नगरसेवक मिलिंद पाटील यांनीही याबाबत खुलासा केला आहे.\nजितेंद्र आव्हाड यांचा कोरोना विषाणूची लागण झाल्याचा अहवाल नकारात्मक आला आहे. समाजमाध्यमात याबाबत पसरत असलेली माहिती असत्य आहे.\n23 एप्रिल रोजी (गुरुवारी) जितेंद्र आव्हाड यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली. ते आणि त्यांचे कुटुंब गेल्या दोन आठवड्यांपासून घरात विलगीकरण करून राहत होते. या आधीच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.\nTitle:महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह नाहीत; वाचा सत्य\nप्रिन्स चार्ल्स यांनी आयुर्वेदिक उपचारांनी कोरोनावर मात केली का\nछतावर नमाज पठणाचा हा फोटो दुबईतील आहे. भारताशी त्याचा काही संबंध नाही. वाचा सत्य\nचित्रा वाघ यांचा संजय राठोडसोबतचा फेक फोटो व्हायरल; वाचा सत्य\nपनवेलमध्ये ‘लव्ह जिहाद’ पुकारण्यात आल्याचा दावा खोटा, वाचा सत्य\nरतन टाटा यांच्या नावाने व्हायरल होत असलेला संदेश असत्य; वाचा सत्य\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही इंधन दरवाढीला पर्याय म्हणून देशातील सर्व रस्ते उता... by Agastya Deokar\nFact Check : केरळमधील attikkad हे इस्लामी गाव, लक्षद्वीपमध्ये 100 टक्के लोक मुस्लीम झाले का जरा केरळ मधे जावुन बघा क़ाय चालू आहे, पाचुची बेटे... by Ajinkya Khadse\nयमुना नदीच्या प्रदूषणाचे जुने फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे दिल्लीतील हवेतील प्रदूषण ही सर्वांच्याच चितेंची बा... by Ajinkya Khadse\nपश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचे आंदोलन म्हणून बांग्लादेशातील जुना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून... by Agastya Deokar\nगोम कानात घुसली तर कानात मिठाचे पाणी कानात टाकावे : सत्य पडताळणी कोणताही किडा किंवा जमिनीवर सरपटणारा प्राणी चावला त... by Amruta Kale\nहे स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे दुर्मिळ फुल नाही. ती तर वनस्पती आहे. वाचा सत्य स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबर) फुल दुर... by Ajinkya Khadse\nब्लड कॅन्सर बरे करणारे औषध पुण्यात मोफत मिळत असल्याचा मेसेज खोटा आहे. वाचा सत्य वैद्यकीय विज्ञानाने केलेल्या अनन्यसाधारण प्रगतीच्य... by Agastya Deokar\nFACT CHECK: 5G मुळे पक्षी मरतात का\nFAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही\nFAKE: सावरकर अंदमान जेलमध्ये असतानाचा ‘हा’ दुर्मिळ व्हिडिओ नाही; वाचा सत्य\nमुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचले का\nविशाल चंद्राचा हा व्हिडिओ अ‍ॅनिमेशन केलेला; तो खरा नाही, वाचा सत्य\nDipak Gavit commented on मोदी-शहांवर विश्वास करणे माझी चूक, असे लालकृष्ण अडवाणी यांनी ट्विट केले का\nAshok Karambelkar commented on कोरोनाबद्दल पोस्ट शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे का\nSachin Kamble commented on फ्रान्समध्ये उभारण्यात आलेल्या ‘अशोकस्तंभा’चे वास्तव काय\nSachin laxman borate commented on जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले का\nSwapnil aher commented on बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य: धन्यवाद, माहिती अतिशय उपयुक्त होती\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nआम्हाला वर फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/page/39/", "date_download": "2021-06-20T01:16:52Z", "digest": "sha1:FTCEI64RTT7EPSP7SRO2ZTZQZAE5IXRI", "length": 6285, "nlines": 109, "source_domain": "mahapolitics.com", "title": "उद्धव ठाकरे – Page 39 – Mahapolitics", "raw_content": "\nउद्धव ठाकरेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट, काय झाली दोघांमध्ये चर्चा \nमुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगत ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार ��� गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/demand-to-review-the-decision-of-cancellation-of-cbse-exam/articleshow/82114566.cms", "date_download": "2021-06-20T01:21:36Z", "digest": "sha1:6JXMSJRDHNC6D2YZTZOXBS6GFJ7VK6HP", "length": 12907, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'परीक्षा रद्द'चा फेरविचार करावा; शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nविद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून, त्यांना एकप्रकारे शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत करण्यासारखे आहे, अशी भूमिका घेत अभ्यासक धनंजय कुलकर्णी यांनी 'परीक्षा रद्द'चा फेरविचार करावा अशी शिक्षणमंत्र्यांकडे मागणी केली आहे....\n'परीक्षा रद्द'चा फेरविचार करावा; शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\n'परीक्षा रद्द'चा फेरविचार करावा\nअभ्यासक धनंजय कुलकर्णी याची मागणी\nकेंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना लिहिले पत्र\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nइयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) फेरविचार करावा, अशी मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून, त्यांना उत्तीर्ण करणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी, शिक्षणव्यवस्थेसाठी आणि समाजासाठी घातक असल्याचा मुद्दा अभ्यासक धनंजय कुलकर्णी यांनी मांडला आहे.\nगेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी सदस्य आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जुने कार्यकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने कुलकर्णी यांच्या बाजूने निकाल देऊन परीक्षा घेण्याचा आदेश दिला होता. आता कुलकर्णी आणि जुन्या कार्यकर्त्यांनी 'सीबीएसई'ने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बदलावा, अशी मागणी केली आहे.\n'विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून, त्यांना एकप्रकारे शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत करण्यासारखे आहे. परीक्षा रद्द करून, त्यांना थेट भविष्यातील स्पर्धेसाठी पुढे ढकलणे चुकीचे आहे,' असे कुलकर्णी यांनी सांगितले. करोनामुळे अनेक ठिकाणी वर्षभर शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कशाच्या आधारावर पूर्ण झाले, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या मूल्यमापनावर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे योग्य ठरणार नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.\nCBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा लांबणीवर\n'परिस्थिती आटोक्यात आल्यावर परीक्षा घ्या'\n''सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनावर आधारित निकाल मान्य नसल्यास, ते पुन्हा परीक्षा देऊ शकतात, असे जाहीर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ठरावीक विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यापेक्षा सर्वांची परीक्षा होऊ शकते. करोनासंसर्ग कमी असणाऱ्या राज्यांत परीक्षा होऊ शकते, तर इतर राज्यात परिस्थिती निवळल्यावर परीक्षा होऊ शकतात,' असे म्हणणे धनंजय कुलकर्णी यांनी डॉ. निशंक यांच्याकडे पत्राद्वारे मांडले आहे.\nआयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर\nगो-विज्ञान संशोधकांना शास्त्रज्ञांचे आव्हान\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या ��वतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nमोबाइलबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nकरिअर न्यूजONGC OPAL Recruitment 2021:विविध पदांसाठी भरती,असा करा अर्ज\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nमुंबई'या' स्थितीत स्वबळाची भाषा कराल तर लोक जोडे मारतील: उद्धव ठाकरे\nफ्लॅश न्यूजIND vs NZ WTC Final: भारत विरुद्ध न्यूझीलंड Live स्कोअर कार्ड\nसिनेमॅजिक‘भाग मिल्खा.. ’ सिनेमा पाहून मिल्खा सिंग रडले होते- दिव्या दत्ता\nमुंबईशिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजपने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं\nमुंबई'सत्ता गेल्याने काहींचा जीव कासावीस'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/06/blog-post_69.html", "date_download": "2021-06-20T01:01:14Z", "digest": "sha1:IO63OX6DQ3IWBWAESHAI7CB4Z4VVMSFY", "length": 7139, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "कुपवाड मधील डाबंरीकरण कामास सुरवात : नगरसेवक गजानन मगदुम यांचे प्रयत्न", "raw_content": "\nHomeकुपवाड मधील डाबंरीकरण कामास सुरवात : नगरसेवक गजानन मगदुम यांचे प्रयत्न\nकुपवाड मधील डाबंरीकरण कामास सुरवात : नगरसेवक गजानन मगदुम यांचे प्रयत्न\nकुपवाड (प्रतिनिधी) : कुपवाड वार्ड क्रमांक २ मधील सिद्धार्थ नगरमधील सम्राट अशोक चौक ते नामदेव थोरात घरापर्यंतच्या मुख्य रस्ता हॉटमिक्स डाबंरीकरण कामास आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी हो���कर जंयत्तीचे औचीत्य साधुन जेष्ठ नागरिकांच्या हस्ते सुरवात करण्यात आली.\nसदर कामाचा पाठपुरावा या भागातील नगरसेवक गजानन मगदुम यांनी केले कुपवाड शहरातील प्रमुख रस्त्यापैकी मुख्य रस्ता बर्‍याच वर्षापासुन सदरचा रस्ता वाहत्या सांडपाण्यामुळे खराब होत होता यासाठी नगरसेवक गजानन मगदुम यांनी सुरवातीस गटर मंजुर करण्यात आली होती त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता आता रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लागल्याने सिद्धार्थनगर परिसरातील प्रमुख कामे मार्गी लावण्यात नगरसेवक गजानन मगदुम यांनी पाठपुरावा करुन पुर्ण करुन घेतली आहे.\nरस्ता डांबरी कामाचा आज शुभारंभ करण्यात आला यावेळी भागांतील ज्येष्ठ माजी उपसरपंच आनंदा कांबळे , मिलिंद सरोदे सर, दिलीपतात्या धोतरे , कुपवाड शहर संघर्ष समितीचे माजी अध्यक्ष अरुण तात्या रूपनर, कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विजयदादा खोत , सामाजिक कार्यकर्ते आशुतोष धोतरे , रमेश जाधव, गोरख व्हनकडे ,संजय धोतरे ,नाना धोतरे ,लाडू धोत्रे ,हनमंत सरगर, अनिल मगदूम , राहुल धोतरे व रोहन कोरे उपस्थित होते यावेळी नागरिकांच्यावतीने दिलीप धोतरे यांनी नगरसेवक गजानन मगदूम यांनी सिद्धार्थनगरची मुख्य प्रश्न रस्ते व गटारी पूर्ण करून सिद्धार्थनगर परिसरातील विकासकामे मार्गी लावल्याबद्दल नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांनी आभार व्यक्त केले तसेच सिद्धार्थनगर परिसरातील बौद्ध समाजमंदिर याचादेखील पाठपुरावा करून आपण प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती त्यांनी केली यावेळी मिलींद सरोदे यांनी सिद्धार्थनगर हा भाग ग्रामपंचायत कालावधीपासून दुर्लक्षित होता या भागातील बहुतांशी अंतर्गत रस्ते तसेच मुख्य रस्त्यावरील गटर व रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला होता यासाठी गजानन मगदूम यांनी सतत पाठपुरावा ठेवून या दोन्हीही प्रश्नांचा निपटारा करून घेतला याबद्दल आभार मानले.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/agasti-shugar-factory-sharad-pawar-appeal-akolekar-69179", "date_download": "2021-06-20T01:58:06Z", "digest": "sha1:VKA4UJBRHH65MAS52UYR36TSN6JS4J4R", "length": 17474, "nlines": 215, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "\"अगस्ती'तील शुक्राचार्य कोण ओळखा अन्‌ त्यांना बाजूला करा, पवारांचे अकोलेकरांना आवाहन - agasti shugar factory sharad pawar appeal akolekar | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n\"अगस्ती'तील शुक्राचार्य कोण ओळखा अन्‌ त्यांना बाजूला करा, पवारांचे अकोलेकरांना आवाहन\n\"अगस्ती'तील शुक्राचार्य कोण ओळखा अन्‌ त्यांना बाजूला करा, पवारांचे अकोलेकरांना आवाहन\n\"अगस्ती'तील शुक्राचार्य कोण ओळखा अन्‌ त्यांना बाजूला करा, पवारांचे अकोलेकरांना आवाहन\nरविवार, 24 जानेवारी 2021\nमाजी आमदार कै. यशवंतराव भांगरे यांच्या 39 व्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण श्री.पवार यांच्या हस्ते झाले.\nअकोले,ता .24 : अगस्ती सहकारी कारखाना 35 कोटीचा त्याच्यावर तीनशे कोटी कर्ज. मी वसंतदादा शुगरचा अध्यक्ष आहे, यातून मार्ग काढण्यासाठी अल्कोहोल निर्मिती, वीज निर्मिीती, सीएनजीची निर्मिती करून समस्या दूर करू परंतू झारीतील शुक्राचार्य कोण हे ओळखून त्यांना बाजूला करा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले.\nराम मंदिरासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराकडून दहा लाखाची देणगी.. https://t.co/d6ZeLfVTyo\nमाजी आमदार कै. यशवंतराव भांगरे पुतळ्याचे अनावरण श्री.पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्ता तनपुरे,आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार गोटीराम पवार जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले आदी मान्यवर उपस्थित होते .\nलोणीला इयत्ता नववीत असताना सायकलवर जावून रंधा फॉल पाहिला होता, तेव्हापासून हा भाग माझ्या स्मरणात आहे. या भागासाठी काही तरी करणे आवश्‍यक आहे. जे लोकप्रतिनिधी निवडून येतात त्यांनी तालुक्‍याला सुविधा देताना तालुक्‍यातील जनतेला दुर्लक्षित करता काम नये असेही श्री. पवार म्हणाले.\nश्रीी. पवार म्हणाले, की पवनचक्की साठी स्थानिकांनी जमिनी दिल्या, त्या जमीन मालकांची मुले नोकरीला घेतली का त्यांना लाभ मिळाला का त्यांना लाभ मिळाला का याचा अभ्यास करून माझ्याकडे या, आपण संबंधित मालकाला जाब विचारू. अकोले तालुक्‍यात विकास झाला नाही हे ऐकून मला खाली मान घालावी लागत आहे. अगस्ती 35 कोटींचा त्याच्यावर 300 कोटी कर्ज असल्याचे सांगण्यात आले. कारखान्याच्या समस्या दूर करू मात्र झारीतील शुक्राचार्य कोण हे ओळखून त्यांना बाजूला करा.\nअकोले तालुक्‍यातील रस्ते, पर्यटन विकासाबाबत तुम्हाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माझ्यासमक्ष आश्वासन दिले, त्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी त्यांना अडचण आल्यास आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलू असेही श्री.पवार म्हणाले .\nमहाराष्ट्रातील समाजकारण व राजकारणातील जे महत्वाच्या व्यक्ती व घटक होते त्यापैकी कै. यशवंतराव भांगरे एक होते. त्याच्यासोबत काही काळ काम करता आले तालुका डाव्या चळवळीचा असतानाही भांगरे यांनी तालुक्‍यात पायाभूत सुविधा दिल्या. यापुढेही त्यानी सुरु केलेल्या कामास आमची साथ असेल. तालुक्‍यातील पर्यटन , रस्ते व अगस्तीचा प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करू असे श्री. पवार यावेळी म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसातारचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट झाले पिंपरी चिंचवडचे उपआयुक्त\nसातारा : सातारा नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांची बदली झाली असून त्‍यांच्‍याकडे पदोन्नतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्‍या उपआयुक्‍तपदाची...\nशनिवार, 19 जून 2021\nमराठा, ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारवरच दबाव आणावा लागेल\nजळगाव : मराठा व ओबीसी आरक्षणाचा विषय १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे आता केंद्र सरकारकडे आहे. (Reservation issue is at centre due to article 102) त्यामुळे...\nशनिवार, 19 जून 2021\n'फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह यांचे निधन\nनवी दिल्ली : धावपटू ' फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांचे काल रात्री ९१व्या वर्षी निधन झाले. मिल्खा सिंह यांचा...\nशनिवार, 19 जून 2021\nपीक कर्ज वाटपासाठी बॅंकांना अजित पवारांनी दिली १५ जुलैची डेडलाईन..\nबीड ः कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यशासन संपूर्ण ताकदीनिशी जिल्ह्याच्या पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांच्या सहाय्याने...\nशुक्रवार, 18 जून 2021\nबांदलांचा पोलिस कोठडीतील मुक्काम संपेना; आता पुणे क्राइम ब्रँचकडून अटक\nपुणे : शिरूर पोलिस ठाण्यात तब्बल १४ दिवस पोलिस कोठडीत राहावे लागलेले पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांची...\nशुक्रवार, 18 जून 2021\nदिग्विजय बागल हे बालिश असून विश्वासघात हा त्यांच्या रक्तातच आहे\nकरमाळा (जि. सोलापूर) : आमदार संजय शिंदे हे त्यांचे साखर कारखाने व सभासदांचे प्रश्न सोडवायला सक्षम आहेत. त्यामुळे कुवत नसणारांनी उगाच लुडबूड करू नये,...\nशुक्रवार, 18 जून 2021\nकर्नाळा बँकेच्या गैरव्यवहारात बुडाले सुखी संसाराचे स्वप्न\nनवी मुंबई : पनवेलमधील कर्नाळा बँकेतील आर्थिक गैरव्यवहारामुळे बंद झाल्यामुळे देवद गावातील युवकाच्या सुखी संसाराच्या स्वप्नांची राख-रांगोळी झाली...\nगुरुवार, 17 जून 2021\nराज्यातील 21 जिल्ह्यांतील तहसील कार्यालयांत घुमला शेतकऱ्यांचा आवाज\nनगर : अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी(Farmer) संघर्ष समितीच्या वतीने आज झालेल्या आंदोलनाला राज्यभर उत्तम प्रतिसाद लाभला....\nगुरुवार, 17 जून 2021\nअजित पवारांनी खडसावले, `आधी शेतकऱ्यांना कर्जवाटप करा`\nनाशिक : जिल्हा बँकेच्या पीककर्ज वाटप (Crop loan meeting) आणि इतर प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy C. M. Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली...\nगुरुवार, 17 जून 2021\nस्मार्टसिटी कंपनीकडून भाजपच्या ‘कर्ज ’ मोहिमेला ‘सुरुंग’\nनाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा बार उडविण्यासाठी कर्ज काढण्याबरोबरच स्मार्टसिटी कंपनीकडून शंभर कोटी रुपयांची वसुली...\nगुरुवार, 17 जून 2021\nखरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांची वीज कापणे म्हणजे सरकारच्या क्रुरतेचा कळस…\nनागपूर : अनेक शेतकऱ्यांना यावर्षी पीक कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे उसनवारी करून ते पेरणीच्या कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने...\nगुरुवार, 17 जून 2021\nआता सोलापूरातून संघर्ष मोर्चा...सरकारच्या विरोधात प्रत्येक जिल्ह्यातून आक्रोश मोर्चा\nसातारा : मराठा आरक्षण Maratha Reservation प्रश्नासाठी संभाजीराजे छत्रपती Sambhajiraje Chhatrpati यांनी कोल्हापूरात Kolhapur शांततेच्या मार्गाने...\nबुधवार, 16 जून 2021\nकर्ज वीज sharad pawar हसन मुश्रीफ uddhav thakare राजकारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shanimandirnastanpur.com/legend.html", "date_download": "2021-06-20T00:01:22Z", "digest": "sha1:SIT7WZW5JQWS7TXKMFIFXVXP5ZWDSYLL", "length": 5036, "nlines": 42, "source_domain": "shanimandirnastanpur.com", "title": "श्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर", "raw_content": "श्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर,पो.परधाडी,ता.नांदगाव,जि.नाशिक महाराष्ट्र.\nआपण इथे आहात: मुख्यपान आख्यायिका\nया क्षेत्राबाबत अनेक कथा सांगितल्या जातात दुसऱ्या या कथेत सितामाई प्रभूरामचंद्रासमवेत होत्या. त्रेतायुगात श्री प्रभुरामचंद्र लक्ष्मण व सीतेसह वनवासात जाण्यासाठी अयोध्येहून निघाले ते अरण्यवासी असतांना विश्वमित्र,वाल्मिकी ऋषीसह शिवनंदी व गंगातिरी भ्रमण करींत असताना ‘ॐ शन्नमैदेवी’ हि मंत्राक्षरे प्रकट ऐकू आल्याने भारव्दाज ऋषींनी त्यांना शिवनंदी महात्म्य सांगितले ते ऐकून तेथून त्यांनी महेशमाळ,गिरीजा,तपोवन,उमावन,वेरूळ(घृष्णेश्वर), देवगिरी, सह्याद्री पर्वतरांगांनी पाटणादेवीच्या स्थानास भेट देऊन श्री प्रभू रामचंद्र नस्तनपूर या तीर्थक्षेत्री पोहचले या नस्तनपुरचे पूर्वीचे नाव नशरथपूर असे होते.\nप्रभू रामचंद्र व सर्व ऋषी मंडळी संध्या पूजा म्हणजे सूर्यास अर्ध्य देत असताना ‘वालुकारत्न मिश्रित श्री शनि महाराजाची मूर्ती ‘ त्याचे हातात प्रकट झाली, तुम्हास साडेसाती आहे शनि महाराजांची पूजा अर्चा करावी असा उपदेश ऋषीमुनीनी प्रभू रामचंद्रांना केला सिता,लक्ष्मण व सर्व ऋषींच्या संमतीने त्यांनी सूर्य मुख, अमृतकल्प शनि मूर्ती शनिवारच्या दिवशी नस्तनपूर येथे स्थापन केली त्यावेळी अवकास्य देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली अशी पुराणातील कथा आहे.\nदेशभरातील शनिमहाराजच्या साडेसात पीठांपैकी श्री क्षेत्र नस्तनपूर ता. नांदगांव जि. नाशिक हे स्वयंभू पूर्ण पीठ म्हणून भारतात ओळखले जाते.\nशनीमहाराज मंदिर देवस्थान पत्ता\nश्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर,\nशनीमहाराज मंदिर देवस्थान वेळापत्रक\nश्री शनि महाराजांच्या मूर्तीचे दर्शन सकाळी ०६:०० ते रात्री १०.०० या वेळात घेता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/wayam/10373", "date_download": "2021-06-20T00:19:59Z", "digest": "sha1:4GQELEE6L7Z76GG5AKYG6GEC24UE7RSW", "length": 22774, "nlines": 251, "source_domain": "bahuvidh.com", "title": "आपल्या आर्याला झालंय तरी काय ? - प्रवीण दवणे - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआपल्या आर्याला झालंय तरी काय \nबाल्कनीतून दिसणारे पक्षी, आसपासचे प्राणी यांच्याविषयी आर्याला कुतूहल वाटे. तिला त्यांच्याविषयी ममत्व वाटे. एकदा तर तिच्या भूतदयेचा (प्राणिप्रेमाचा) कहरच झाला...\nबाल्कनीतल्या बागेत फुललेल्या मोग-यावर एखादी पिवळी पाकोळी येऊन बसली की, आर्याला प्रश्न पडे- नेमकी कुठून आली असेल ही खिडकीतल्या काऊला दूधभाताचा घास ठेवताना एक काऊ येई नि स्वत: न खाता दोन-चार मित्रांना का बोलावतो- आणि स्वत: मात्र का पाहात राहतो हे तिला कळेना. एका मनीनं मँव केलं की, लपलेली दुसरी मनी उडी मारून कशी टपकते याचं आर्याला कोडं वाटू लागलं होतं. कुठल्याही शाळेत न जाणा-या ह्या हिरव्या जगातल्या रंगीत मंडळींचीही एक भाषा असावी असं तिला हळूहळू कळू लागलं होतं.\nबागेत गेल्यावर तिथली ‘फुलं तोडू नयेत.’ हे तिला बागेतली पाटी न वाचताच कळू लागलं होतं. आपल्याला धक्का लागला की जशी वेदना होते, तशीच पाना-फुलांनाही होत असावी, याची आर्याला जाणीव होऊ लागली होती.\nदिवाळीच्या सुट्टीत पेरलेल्या पुस्तकांच्या बिया जणू उन्हाळ्याच्या सुट्टीत उगवल्या होत्या. आर्यामधला एक निराळाच बदल तिच्या आई-बाबांना जाणवू लागला होता. दोघांनाही त्याची गंमत वाटे नि कुतूहलही.\nकामावरून दमून आलेल्या आई-बाबांना मनातलं हे सर्व आर्या सांगायची. आर्याची बाहेरच्या निसर्गाकडे, पशू-पक्ष्यांकडे बघण्याची दृष्टीच बदलत चालली आहे, नि ती अधिक तरल होत आहे, याचा दोघांना आनंदच होई. तिच्या ह्या विस्तारत जाणा-या नव्या जगात आई-बाबा हेच तिचे खरे सवंगडी झाले होते. मायेनं लाड करणारा बाबा तिची मस्त फिरकीही घेई.\n‘काय-आज काय बोलली खारुताई\nहा लेख पूर्ण वाचायचा आहे सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व *' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .\n'वयम् 'च्या 'मे' च्या अंकात काय वाचाल \nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractors/massey-ferguson/massey-ferguson-1030-di-maha-shakti-39420/", "date_download": "2021-06-20T00:42:20Z", "digest": "sha1:6FLSMHSSLDNNDOSW4VACBASCOR3TR4VP", "length": 15128, "nlines": 192, "source_domain": "tractorguru.com", "title": "वापरलेले मॅसी फर्ग्युसन 1030 DI MAHA SHAKTI ट्रॅक्टर, 47056, 1030 DI MAHA SHAKTI सेकंद हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nनवीन लोकप्रिय नवीनतम आगामी मिनी 4 डब्ल्यूडी एसी केबिन\nवापरलेले ट्रॅक्टर खर��दी करा वापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटावेटर नांगर लागवड करणारा पॉवर टिलर रोटरी टिलर\nसर्व टायर लोकप्रिय टायर्स ट्रॅक्टर फ्रंट टायर्स ट्रॅक्टर रियर टायर्स\nतुलना करा वित्त विमा रस्त्याच्या किंमतीवर व्हिडिओ बातमी\nवापरलेले मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर\nवापरलेले मॅसी फर्ग्युसन 1030 DI MAHA SHAKTI तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nमॅसी फर्ग्युसन 1030 DI MAHA SHAKTI वर्णन\nसेकंड हँड खरेदी करा मॅसी फर्ग्युसन 1030 DI MAHA SHAKTI @ रु. 160000 मध्ये ट्रॅक्टर गुरूची चांगली स्थिती, अचूक तपशील, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले: वर्ष, स्थान: वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nजॉन डियर 3036 E\nसर्व नवीन ट्रॅक्टर पहा\nवापरलेले मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर्स\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nमॅसी फर्ग्युसन 7250 Power\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nमॅसी फर्ग्युसन 7250 Power Up\nमॅसी फर्ग्युसन 241 R\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nसर्व वापरलेले पहा मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर\nमॅसी फर्ग्युसन 1035 डीआय प्लॅनेटरी प्लस\nमॅसी फर्ग्युसन 7250 पॉवर अप\nलोकप्रिय मॅसी फर्ग्युसन वापरलेले ट्रॅक्टर\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nवापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर गुरू यांनी शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे यांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांद्वारे पुरविल्या जाणार्‍या माहिती किंवा अशाच प्रकारच्या फसवणूकीसाठी ट्रॅक्टर गुरु जबाबदार नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\nखाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही आपल्याकडे परत येऊ.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा इतर पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nविक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता.\nट्रैक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जा���कारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nसबमिट वर क्लिक करून, आपण आमच्या अटी आणि शर्तींशी सहमत होता\nट्रॅक्टरगुरू हे अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला भारतातील प्रत्येक ट्रॅक्टर ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. आम्ही आपल्याला ट्रॅक्टर उपकरणे, कापणी, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टर फायनान्स किंवा विमा आणि यासारख्या सेवा देखील ऑफर करतो. जरी आपण वापरलेले ट्रॅक्टर विकू किंवा खरेदी करू शकता. येथे आपल्याला दररोज अद्ययावत केलेल्या ट्रॅक्टरच्या बातम्या आढळू शकतात.\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-saif-ali-khan-to-change-his-son-taimurs-name-5534840-PHO.html", "date_download": "2021-06-20T01:08:12Z", "digest": "sha1:LRC5TNLU5ZUUEP7HEHZGLNG5O5LWK3EI", "length": 6153, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Saif Ali Khan To Change His Son Taimur Name | सैफ अली खान बदलणार तैमूरचे नाव? जाणून घ्या का केलाय हा विचार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसैफ अली खान बदलणार तैमूरचे नाव जाणून घ्या का केलाय हा विचार\nमुंबईः अभिनेता सैफ अली खान त्याचा मुलगा 'तैमूर'चे नाव बदलण्याचा विचार करत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे. तैमूर या नावामुळे त्याला शाळेत कोणत्याही प्रकारे समस्या निर्माण न होवो यासाठी सैफ त्याचे नाव बदलणार असल्याची चर्चा आहे.\nइंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, सैफने मुलगा तैमूरच्या नावासंदर्भात बोलताना सांगितले की, केवळ नावामुळे तैमूरचा लोकांनी द्वेष करावा किंवा त्याची बदनामी व्हावी, अशी माझी इच्छा नाही. आजही लोक तैमूरच्या नावाबाबत प्रश्न विचारतात, असेही सैफने सांगितले. तैमूर नावाबाबत दिलेले स्पष्टीकरण काहींना पटलेदेखील आहे. त्यामुळे संपूर्ण जगाच्या प्रमाणपत्राची मला गरज वाटत नाही, असेही सैफने स्पष्ट केले आहे.\nकरीना मात्र नाव न बदलण्याच्या विचारात...\nकरीनाचे तैमूरचे नाव न बदलण्याचेच मत आहे. लोक आपल्यासोबत आहेत, आपल्या विचारांमुळे लोक आपला आदर करतात, त्यामुळे आता माघार घेणे योग्य नाही, असेही ती म्हणाली. मात्र, नावामुळे भविष्यात आमच्या मुलाला नावाचा त्रास तर होणार नाही ना, हा प्रश्न आहे. त्यामुळे दबावापोटी मी सहका-यांच्या मदतीने कमी अक्षरांचा नाव शोधून काढली. पण ती विचित्र वाटत असल्याने मी ही कल्पना रद्द केली. दरम्यान, नावामुळे शाळेत तैमूरला अडचणींचा सामना करावा लागला तर मी त्याचे नाव बदलू शकतो. नाव बदलण्यासाठी मला उशीर होईल की नाही हे माहिती नाही. तरीही तैमूर हे नाव नेहमी त्याच्यासोबत जोडलेले असणार, असेही सैफने यावेळी सांगितले.\nकरीनाने 20 डिसेंबर 2016 रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. सैफीनाने त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवले. त्यावरुन सोशल मीडियावर चांगलेच वादंग उठले होते. तैमूर लंग हा इस्लामिक राजा होता. आपले साम्राज्य जगभर करण्यासाठी त्याने जगावर हल्ले केले होते. त्याला क्रूरकर्माही म्हणायचे. भारतावरही त्याने हल्ला करुन असंख्य लोकांना ठार मारले होते. तैमूरचा मृत्यू 1 एप्रिल 1405 रोजी झाला. त्याला उज्बेकिस्तानमध्ये दफन केले गेले.\nपुढे बघा, सैफ-करीनाचे काही PHOTOS...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/raj-thackeray-pays-homage-to-actor-who-played-the-role-of-james-bond-mhmg-492956.html", "date_download": "2021-06-20T01:43:57Z", "digest": "sha1:DNHQLHUNNHQKZWCTIQTMI5NYKIEEHGHI", "length": 18708, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेम्स बाँडची भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्याला राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले... | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\n'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्���य; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्���ासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nजेम्स बाँडची भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्याला राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले...\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nInspiration: लाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\n'कोणत्याही बदलाला विरोध करणार'; पंतप्रधानांच्या काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलो ऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nजेम्स बाँडची भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्याला राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले...\nपडद्यावर 007 या ब्रिटीश एजंटाची भूमिका वठवणारा आणि सुंदर ललनांना लीलया खेळवणारा जेम्स बाँड खऱ्या अर्थाने शॉन कॉनेरी यांनी उभा केला.\nमुंबई, 1 नोव्हेंबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे जेम्स बाँडच्या चित्रपटांचे चाहते आहेत. ठाकरे यांना जेम्स बाँडचे चित्रपट खूप पसंत आहेत. शॉन कॉनेरी यांच्या निधनानंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियाच्या पोस्टमधून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हॉलिवूड अभिनेता दिग्गज शॉन कॉनेरी यांच शनिवारी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्ये राज ठाकरेनेही कॉनेरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी एक नोटही लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, जेम्स बाँडचं नाव घेतल्यानंतर शॉन कॉनेरी यांचा चेहरा समोर येतो.\nत्यांनी लिहिलं आहे की, जर गॉडफादर चित्रपटाबद्दल विचार केला तर मार्लन ब्रँडो यांचा चेहरा दिसतो. त्याचप्रमाणे जेम्स बाँडचं नाव घेता शॉन कॉनेरी यांची आठवण येते. कोल्ड वॉरच्या वेळी इयान फ्लेमिंग यांनी आपल्या पुस्तकात जेम्स बाँड यांची भूमिका उभी केली होती, पुस्तकांच्या जगाबाहेर पडद्यावर जर कोणी ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचवली तर ती शॉन कॉनेरी यांनी. ते आमच्या ह्रदयात आहेत. दिग्गज हॉलिवूड अभिनेता जगातला सर्वात लोकप्रिय अभिनेता असं बिरूद मिळवलेला हा sexiest man on earth एके काळी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत झोपडपट्टीसारख्या वस्तीत राहायचा, हे सांगून खरं वाटणार नाही. बाँड जिवंत करणारे सर शॉन कॉनेरी यांचं 90 व्या वर्षी निधन झालं.\nराज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, कॉनेरी यांनी सहा चित्रपटात जेम्स बाँडची भूमिका साकारली होती. त्यांनी अनोख्या शैलीत साकारलेल्या या भूमिकेने आमच्या मनात जागा केली आहे. त्यांचा वारसा इतर कलाकारांसाठी आदर्श केला आहे, जो इतर कलाकार स्वीकारत आहेत.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nनीतू चंद्रानं घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ घटनेमुळं बॉलिवूडला ठोकला रामराम\nलाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा\nगुपीत झालं उघड; मुलींना आवडतात मुलांमधले हे 7 गुण\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/fire-in-france/", "date_download": "2021-06-20T01:31:25Z", "digest": "sha1:RCQ2BJOXAMMGT5XTLE45N7FUVLLHY5NF", "length": 5938, "nlines": 95, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फ्रान्समधील अतिविशाल चर्च आगीच्या भक्ष्यस्थानी – Dainik Prabhat", "raw_content": "\nफ्रान्समधील अतिविशाल चर्च आगीच्या भक्ष्यस्थानी\nपॅरिस (फ्रान्स) – पॅरिसमधील अतिप्राचीन नोट्रे देम हे चर्च आज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुमारे 12 तास अथक प्रयत्न केल्यानंतर या चर्चला लागलेली आग विझवण्यात फायर फायटर्सना यश आले. या आगीमुळे चर्चच्या भिंतीच केवळ शिल्लक राहिल्या. चर्चचे छत आणि माळा पूर्णपणे जळून गेला. या आगीमुळे चर्चचा विशाल घटेचा टॉवर मात्र थोडक्‍यात बचावला.\nव्हिक्‍टर हुगो यांनी 1831 साली “हंचब्लॅक ऑफ नोट्रे देम’ या कादंबरीमध्ये या चर्चच्या संदर्भाने उल्लेख केला आहे. 900 वर्षांपूर्वीचा वारसा असलेल्या या चर्चला फ्रान्समधील इतिहासांचाही संदर्भ आहे. इतक्‍या पुरातन वास्तूचे नुतनीकरण सुरू झाले होते. कॅथोलिक इस्टर वीकपासून हे नुतनीकरण सुरू झाले होते.\nया आगीमुळे कॅथेड्रलच्या संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला आहे. आता या इमारतीच्या मजबूतीचे परीक्षण केले जाणार आहे. या चर्चला लागलेली आग एक अपघात सावा, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. नुइतनीकरणाच्या कामामुळेच ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.\nनोट्रे देमची फेरउभारणी केली जाईल, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी म्हटले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n#ICCWorldCup2019 : निवड न झाल्याने अंबाती रायडूने केली नाराजी व्यक्त\nमोदी 23 मे या दिवशी माजी पंतप्रधान बनतील – अहमद पटेल\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pmo-answers-what-trouble-do-you-have/", "date_download": "2021-06-20T00:39:56Z", "digest": "sha1:NJJPTIMG5LZACQ34OQS27YUGJSBBF3Y6", "length": 11317, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“पीएमओ’ उत्तर देते; तुम्हाला अडचण काय? – Dainik Prabhat", "raw_content": "\n“पीएमओ’ उत्तर देते; तुम्हाला अडचण काय\nनवीन विविध अभ्यासक्रमांना विद्यापीठाची मान्यता\nविद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्‍नांची सरबत्ती: अधिसभेत सदस्य आक्रमक\nस्वतंत्र कक्ष स्थापन करणार : कुलसचिव\nअधिसभा सदस्यांच्या पत्रव्यवहारास वेळेत उत्तर देण्याचा प्रयत्न असतो. मात्र, संबंधित विभागाकडून पत्रास उत्तर देण्यास उशीर होत असतो. त्या पार्श्‍वभूमीवर सदस्यांच्या कोणत्याही प्रश्‍नास वेळेत उत्तर मिळण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येईल. त्याद्वारे सदस्यांना तातडीने प्रश्‍नांचे उत्तर देण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.\nपुणे – पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) पत्रव्यवहार केल्यास त्याचे उत्तर 24 तासांत मिळते. मात्र, विद्यापीठाच्या प्रशासनाकडून आमच्या पत्रास उत्तरही दिले जात नाही. अपेक्षित उत्तरासाठी सहा-सहा महिने प्रतीक्षा करावी लागते, अशी व्यथा मांडत अधिसभा सदस्यांनी शनिवारी विद्यापीठ प्रशासनास जाब विचारला. अधिसभेत सदस्यांचा आक्रमक पवित्रा पाहता सदस्यांच्या पत्रव्यवहारास त्वरित माहिती उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी यावेळी केली.\nकुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी प्रारंभी अधिसभेत अहवाल सादर केला. वर्षभरात झालेल्या कार्याचा आढावा घेत आगामी काळात सुरू करण्यात विविध योजना, अभ्यासक्रमांचे सुतोवाच केले. येत्या शैक्षणिक वर्षापासून “एम.एसस्सी. प्रोग्राम इन अर्बन वॉटर ऍन्ड सॅनिटेशन, बीएसस्सी ब्लेडेंड, एम.एसस्सी. ऍस्ट्रोफिजिक्‍स, बीए इन लिबरल आर्टस, एम.एस्सी. ऍस्ट्रोबायोलॉजी, मॉस्टर्स कोर्स इन डिझाईन’ या नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.\nदरम्यान, कुलगुरूंच्या अहवालानंतर सदस्यांनी मागील अधिसभेत मांडल्या गेलेल्या ठरावावर काय कार्यवाही झाली, असा प्रश्‍न उपस्थित केला. “ठरावानंतर नोंद करून घेतली आहे, संबंधित विभागाकडे ठराव पाठविण्यात आला,’ या जुजबी उत्तरावरून सदस्यांनी नाराजी व्यक्‍त केली.\nअधिसभा सदस्य राजीव साबडे यांनी आपल्या पत्रव्यवहारास विद्यापीठ प्रशासनाकडून त्वरित उत्तर मिळत नाही, याकडे लक्ष वेधले. दरम्यान, सदस्यांच्या पत्रास विद्यापीठाकडून वेळेत उत्तर मिळत नाही आणि तेही अर्धवट स्वरुपात असते. अधिसभा सदस्यांनाच योग्य उत्तर मिळत नसेल, अन्य घटकांचे काय स्थिती असेल, असाही प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. माझ्या प्रश्‍नास विद्यापीठाकडून सहा महिन्यांनी उत्तर मिळाल्याचे शशिकांत तिकोटे यांनी सभागृहात सांगितले. एकूणच सदस्यांच्या पत्रव्यवहाराकडे विद्यापीठ प्रशासना���डून दिरंगाई होत असून, त्यावर त्वरित कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली. या प्रश्‍नांवरून सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनास धारेवर धरले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनिवडणुकीत गुंडगिरी करणाऱ्यांची गय नाही\nश्रद्धांजली अर्पण करुन महासभा तहकूब\nशेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम\n‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती…\nछोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, सा रे ग म प लिटील चॅम्प\nझी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’चा भरणार ऑनलाईन तास…\n“सूर नवा ध्यास नवा’मध्ये वालचंदनगरची राधा तृतीय\nअल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार\nपुणे – दि.22 जूनपासून जम्बो हॉस्पिटल “लॉक’\nआज 68 केंद्रांवर लसीकरण\n26 बालकांनी आई-वडील गमावले\nद्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nशेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम\n‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती तालुक्‍यातूनही विरोध\nछोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, सा रे ग म प लिटील चॅम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/06/blog-post_45.html", "date_download": "2021-06-20T00:20:22Z", "digest": "sha1:TDSRRXFCV47PJBOWSHQZ2KTZAQJGVP2P", "length": 7050, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "इस्लामपुरात होणार ऑनलाइन बाल योगा कार्यशाळा", "raw_content": "\nHomeइस्लामपुरात होणार ऑनलाइन बाल योगा कार्यशाळा\nइस्लामपुरात होणार ऑनलाइन बाल योगा कार्यशाळा\nइस्लामपूर (हैबत पाटील) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जयंत बालभवनची बालयोगा कार्यशाळा १८ जून रोजी होणार असल्याची माहिती संगीता शहा यांनी दिली. आंतररार्ष्ट्रीय योग दिंनानिमित्त संपूर्ण जगामध्ये योग शास्त्रावर आधारित विविध उपक्रम आयोजित केले जातात. मोठ्यांसोबत लहान मुलांपर्यंत योगा प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे हे ओळखून जयंत बालभवनच्या वतीने शहरात प्रथमच ऑनलाइन बाल-योग ही मोफत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. महाराष्ट्रची पहिली बालयोगिनी आणि ठाणे योग रत्न म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या श्रुति शिंदे ���ांना या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती जयंत बालभवनच्या अध्यक्षा संगीता शहा यांनी दिली.\nविद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाला मोठे महत्त्व आहे. खेळातील सहभाग शारीरिक आणि मानसिक विकासास खूप मदत करतो. सध्या सर्वत्र कोरोंनाचा प्रभाव असल्याने शाळा बंद आहेत त्यामुळे नियमितपणे खेळ खेळणे बंद झाले. तसेच मुलांच्या ऑनलाइन क्लासेसमुळे मनावरील वाढता तान-तनाव कमी करण्यासाठी पालकांनी मुलांना योगा करण्यास प्रवृत्त केल्यास शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक विकास सहज साधला जाईल अशी भावना संगीता शहा यांनी व्यक्त केली.\nकोरोंनामुळे लहान मुलांना भविष्यात त्रास होवू नये यासाठी मुलांचे शरीर तंदुरुस्त हवे यावर योगा हा उत्तम उपाय आहे. लहान मुलांची अनेक आजारांशी लढण्याची क्षमता (इम्युनिटी पॉवर) वाढावी या उद्देशाने जयंत बालभवन यांच्यावतीने बाल-योग ही मोफत कार्यशाळा गुगल मिटच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.\nदिनांक १८ जून 2021 रोजी दु. 4 वा. बाल-योग कार्यशाळेत ६ वर्षे वयावरील लहान मुलींना व पालकांना सहभागी होता येईल. यामध्ये लहान मुलामुलींसाठी उपयोगी योगासने, प्राणायाम शिकविण्यात येतील. कार्यशाळेसाठी प्रवेश प्रक्रिया आणि संयोजन बालभवनच्या योग अध्यापक कविता शहा तसेच श्रद्धा कुलकर्णी, प्रतिभा शहा, राखी शहा, कावेरी कळेकर, लिना पटेल करीत आहेत. शहरातील लहान मुले व पालकांनी बाल-योग कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी 9860600155, 9373839388 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्षा संगीता शहा यांनी केले.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-leaders-should-stop-misleading-the-people-even-during-corona-period-says-dy-cm-ajit-pawar/articleshow/82714743.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2021-06-19T23:56:10Z", "digest": "sha1:4OIYB2BQJDKU3ONT5B7JYSL4KL74C7SM", "length": 16556, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nbharat biotech: भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार\nभारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला’ हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप तद्दन खोटा आणि जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.\nभारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला’ हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप तद्दन खोटा, जनतेची दिशाभूल करणारा प्रयत्न आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.\nपुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत- अजित पवार.\nभारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कुठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता- अजित पवार.\nमुंबई: पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी पार पाडली आहे. भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कुठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता. त्यामुळे ‘भारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला’ हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप तद्दन खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, औटघटकेच्या प्रसिद्धीसाठी, राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. (bjp leaders should stop misleading the people even during corona period says dy cm ajit pawar)\nदेशावरील कोरोना संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी, भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या ‘इंटरवेट इंडिया प्रा लि.' (बायोवेट) कंपनीची जागा मिळावी असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली व दाद मागितली. उच्च न्यायालयाने कोरोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले. राज्याचा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून न्यायालयाच्या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्याची जबाबदारी पार पाडली असेही अजित पवार म्हणाले.\nक्लिक करा आणि वाचा- मोठा दिलासा; करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली, मृत्यूतही झाली घट\nकोरोनापासून नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प तातडीने सुरु होणे गरजेचे आहे. लस उत्पादनाची गरज आणि न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन भारत बायोटेकला राज्यात लस उत्पादन सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनाकडून पार पाडण्यात येत आहे. यामागे देशातील नागरिकांना कोरोनावरील लस लवकर उपलब्ध व्हावी हाच हेतू आहे. पुणे, नागपूरसह राज्याच्या कुठल्याही विभागात हा लसनिर्मिती प्रकल्प झाला असता तर माझ्यासह प्रत्येक महाराष्ट्रवासियाला आनंदच झाला असता. भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्यात न्यायालयाच्या आदेशाने सुरु होत आहे, त्यामुळे अजित पवारांनी भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवला हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप निराधार, तथ्यहीन, औटघटकेच्या प्रसिद्धीसाठी, सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी खोटे बोलून नागरिकांची दिशाभूल करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.\nक्लिक करा आणि वाचा- तौक्ते: मुंबईच्या समुद्रात दोन मोठी जहाजं भरकटली, ४१० जण अडकले\nकोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र एक असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा, विभागाचा औद्योगिक, आर्थिक, पायाभूत विकासासाठी महाविकास आघाडी सरकार बांधील आहे. विरोधकांनी खोटे, तथ्यहिन आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न आता थांबावावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.\nक्लिक करा आणि वाचा- तौक्ते: मुख्यमंत्री 'वर्क फ्रॉम मंत्रालय' कधी करणार; भाजपने साधला निशाणा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nCyclone Tauktae Mumbai Update तौत्केचा तडाखा: मुंबईत ४७९ झाडे कोसळली; येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nलसनिर्मिती प्रकल्प भारत बायोटेक भाजप अजित पवार Bharat Biotech ajit pawar\nमुंबई'या' स्थितीत स्वबळाची भाषा कराल तर लोक जोडे मारतील: उद्धव ठाकरे\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nमुंबई'सत्ता गेल्याने काहींचा जीव कासावीस'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला\nनागपूरसमृद्धी महामार्ग : 'या' तारखेपर्यंत काम पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही\nमुंबईराज्यात करोनाचे आणखी २५७ बळी; नवीन बाधितांच्या संख्येत सातत्याने घट\nमुंबईमहाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर\nमुंबईकाँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल; टिळक भवनात झाला 'हा' संकल्प\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहलीने रचला इंग्लंडमध्ये इतिहास, कोणत्याही कर्णधाराला जमली नाही ही गोष्ट\nक्रिकेट न्यूजWTC Final Live : अपुऱ्या प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला...\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_43.html", "date_download": "2021-06-19T23:58:18Z", "digest": "sha1:2GCZFE5GDTTJ6UJOHI4HKMAMPUQSQZVO", "length": 6703, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सर्पदंशाने मुलाचा मृत्यू, कुटुंबाला ७५ हजारांची मदत", "raw_content": "\nHomeसर्पदंशाने मुलाचा मृत्यू, कुटुंबाला ७५ हजारांची मदत\nसर्पदंशाने मुलाचा मृत्यू, कुटुंबाला ७५ हजारांची मदत\nहिंगणगाव (बु.) : येथील मृत अक्षय कदम यांच्या कुटुंबियांना सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांचे हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी हणमंतराव कदम, महेश कदम व अन्य मान्यवर\nकडेगांव ( सचिन मोहिते) : हिंगणगाव बुद्रुक ( ता. कडेगांव) येथील अक्षय दादासो कदम या मुलाचा काही दिवसापूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा या योजनेतून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा. संग्राम देशमुख (भाऊ) यांच्या प्रयत्नातून मृत अक्षय कदम यांच्या कुटुंबियांना ७५ हजार रुपये मंजूर झाले. आज दि. १९ रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम (भाऊ) देशमुख यांच्या हस्ते ७५ हजार रुपयांचा धनादेश नुकताच त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.\nयावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले की , कोरोना महामारीने अगोदरच नागरिक अडचणीतून संघर्षाचे जीवन जगत आहेत. त्यातच अक्षय दादासो कदम या मुलाचा काही दिवसांपूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाल्यांने कदम कुटूंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवस रात्र प्रयत्नशील राहून सेवा करावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.\nयावेळी महेश कदम व्हा. चेअरमन सागरेश्वर सहकारी सूतगिरणी मर्या. कडेगाव, हणमंतराव कदम (संचालक केन ऍग्रो एनर्जी इंडिया लि. रायगाव), संजय यादव (व्हा. चेअरमन स्कुल कमिटी), नवनाथ शिंदे (माजी सरपंच),आनंदराव यादव (संचालक महालक्ष्मी मागासवर्गीय सहकारी सूतगिरण), शिवाजी कदम (माजी चेअरमन हिंगणगाव बु. सोसायटी), संतोष कदम (उपाध्यक्ष कडेगाव तालुका भाजपा), बबन महाराज, वैभव कदम, सिद्धार्थ माने, मयूर कदम, मंगेश कदम, अनिल कदम, संकेत कदम, दिपक पवार, सचिन कदम, संदीप महाडिक उपस्थित होते.\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_87.html", "date_download": "2021-06-20T01:55:22Z", "digest": "sha1:3OIXKIZIALRYTMWPODRJPC7Y4TAMBW7L", "length": 5848, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगली जिल्हा हादरला, प्रशासन झाले हतबल..", "raw_content": "\nHomeसांगली जिल्हा हादरला, प्रशासन झाले हतबल..\nसांगली जिल्हा हादरला, प्रशासन झाले हतबल..\nसांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लावल्यानंतर देखील कोरोना रुग्णांचा दररोज नवीन उच्चांक होत आहे. आज पहिल्यांदा�� कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांनी दोन हजाराचा टप्पा ओलांडला असून एकाच दिवशी २३२८ इतके उच्चांकी रुग्ण आढळून आले आहेत. तर आज ५६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nकोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी आठ दिवस कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात प्रशासन अलर्ट असले तरी नवीन कोरोना रुग्ण संख्येचा दररोज नवीन उच्चांक होत आहे. जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद असले तरी लसीकरण केंद्रात उसळणारी गर्दी आणि होम आयसोलेशन मध्ये असलेले कोरोना रुग्ण सद्या सुपर स्प्रेडर ठरत असल्याचे चित्र आहे.\nकोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार, लसीकरण मोहिम, लाॅकडाऊनची अंमलबजावणी, ऑक्सिजनसह औषधांचा पुरवठा करण्यासाठी करावी लागणारी कसरत यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. नागरिकांनी आता प्रशासनाची आणखी परिक्षा न बघता केवळ सोशल डिस्टन्सींगचे नियम पालन, मास्क ,सॅनिटायझर याचा वापर याच्या पलीकडे जाऊन परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.\nआज दिवसभरात सांगली जिल्ह्यातील तालुका निहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी - २०८, जत -२५६, कडेगाव- २१५, कवठेमंहकाळ- २५६, खानापूर -२४३, मिरज - ३०७, पलूस - ११९, शिराळा- ६६, तासगाव- २५८, वाळवा - १८७ आणि सांगली शहर -१७५, मिरज शहर -१३९ असे एकूण २३२८ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर आज दिवसभरात ११३४ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6/page/3/", "date_download": "2021-06-20T00:36:34Z", "digest": "sha1:DICPX3OQBUNQE2VEAQBDORSRWS5JPQIJ", "length": 12003, "nlines": 154, "source_domain": "mahapolitics.com", "title": "विधान परिषद – Page 3 – Mahapolitics", "raw_content": "\nविधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची निवड \nमुंबई - विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची निवड केल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापतीपदाचीही आज निवड करण्यात आली आहे. श ...\nविधान परिषदेसाठी भाजपनं “या” नेत्याला दिली उमेदवारी \nमुंबई – विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या 7 जून रोजी मतदान होत आहे. त्यासाठी भाजपनं उमेदवार जाहीर केला आहे. सांगलीचे भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज द ...\nविधान परिषदेत पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ \nमुंबई – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आजच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विविध प्रश्नांवर विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला आहे. ...\nविरोधी पक्षातील “या” नेत्यावर माझी मोठी श्रद्धा होती, पण… – जितेंद्र आव्हाड\nमुंबई – 2001 मध्ये गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी आपल्याला विधान परिषदेवर घेऊ अशी ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितें ...\nविधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार \nमुंबई -दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवर उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आज दुपारी 3 वाजता संपली. या जागेसाठी भाजपचे ज्य ...\nमी विधान परिषद उपसभापतीपदाचा राजीनामा दिला – माणिकराव ठाकरे\nनागपूर – विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधान परिषदचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर, विधानसभेतील विरोधी पक ...\nभाजप एक अर्ज मागे घेणार, विधान परिषद बिनविरोध होणार \nनागपूर – विधान परिषदेच्या निवडणुक बिनविरोध होणार आहे. ११ जागांसाठी आता केवळ ११ उमेदवार रिंगणात राहणार असल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपाकडून ...\nविधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता, 11 व्या जागेसाठी “या” नावाची चर्चा \nनागपूर – विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी सर्वच पक्षांकडून निवडणुक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या ...\nविधान परिषदेसाठी भाजपकडून 6 उमेदवार देण्याच्या हालचाली, “ही” नावे आहेत आघाडीवर \nमुंबई - विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी 16 जुलै रोजी होणार्‍या निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार सहज निवडून येतात. मात्र भाजपाकडून सहा जागा लढवल्या जाण्याच ...\nविधान परिषदेसाठी काँग्रेसचे दोन उमेदवार जाहीर, शिवसनेचीही नावे निश्चित \nमुंबई – विधान परिषदेच्या आमदारांमधून निवडूण द्यायच्या 11 जागांसाठी या महिन्यात निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे त ...\nसाप्ताहिक न्यू���लेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/06/blog-post_21.html", "date_download": "2021-06-20T02:09:01Z", "digest": "sha1:DSB6PNMZLHEUAFKQXFREY2FBBEVZCFY7", "length": 4346, "nlines": 75, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी पदनिर्मितीचे आदेश", "raw_content": "\nHomeप्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी पदनिर्मितीचे आदेश\nप्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी पदनिर्मितीचे आदेश\nवांगी (सचिन मोहिते) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु होण्याचा मार्ग सुकर झाला असुन १५ कर्मचारी पदनिर्मितीच्या प्रस्तावास राज्य शासनाने आदेश काढले आहेत. ���ांगीतील जनतेने केलेला उठाव व मागणीनंतर बऱ्याच राजकीय नाट्यमय घडामोडी नतंर राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करणेसाठी सतत पाठपुरावा केला होता.\nसध्या प्राथमीक आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांवरती उपचार सुरु असुन कोरोनाचा कालावधी संपल्यानंतर लगेचच आरोग्य केंद्रात सर्वसामान्य रुग्णांवर उपचारास सुरुवात होणार आहे. या आरोग्य केंद्राचा लाभ वांगी, शिवणी, शेळकबाव, हिंगणगाव खुर्द, तडसर, अंबक, शिरगाव, रामापूर आदी गावांतील रुग्णांना होणार आहे. जनतेने केलेल्या मागणीचे शासनस्तरीय निर्णयामुळे वांगीसह परिसरातील जनतेतुन समाधान व्यक्त होत आहे .\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://community.gooru.org/knowledge-base/%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-20T01:42:20Z", "digest": "sha1:COQJOK3PEO3QTPR22KNXRQLELYSOHWRZ", "length": 10400, "nlines": 105, "source_domain": "community.gooru.org", "title": "लर्निंग नॅव्हीगेटरवर अध्ययन साहित्य शोधणे – Gooru", "raw_content": "\nलर्निंग नॅव्हीगेटरवर अध्ययन साहित्य शोधणे\nमुल निहाय प्रगती पाहणे आणि मुलनिहाय नियोजन करणे हे प्रत्येक मुल आपापल्या क्षमतेनुसार शिकावे आणि अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचावे यासाठी अत्यंत गरजेचे असते हे नक्कीच. शिक्षक म्हणून या संदर्भात अनेक प्रश्न आपल्याला पडू शकतात. जसे की :\n१. माझ्या वर्गात ४० मुले आहेत यांच्यासाठी वेगवगळे नियोजन करताना अगदी क्षमता निहाय आणि वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव देणारे अध्ययन साहित्य कसे तयार करावे\n२. विविध पुस्तके , इंटरनेट च्या माध्यमातून अनेक प्रकारची माहिती उपलब्ध असली तरी एका विशिष्ट विषयातील उदा: इयत्ता तिसरीच्या गणित विषयातील अमुक एका क्षमतेसाठी , अध्ययन निष्पत्तिसाठी संसाधने शोधण्यात किती वेळ घालवावा या संसाधनांची विश्वासाहर्यता काय\n३. कोणते संसाधन कोणत्या मुलांना कोणत्या टप्प्यावर उपयुक्त आहे हे कसे कळणार\nहे किंवा असे अनेक इतर प्रश्न शिक्षक म्हणून आपल्या समोर उभे राहतात.\nशिक्षकांना या संदर्भात मदत व्हावी यासाठी नॅव्हीगेटरवर क्षमता निहाय अध्ययन साहित्य उपलब्ध करून दिलेले असते. हे साहित्य संसाधन संगार्ह, मूल्यमापन आणि कृतियुक्त अध्ययन अनुभव या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. शिक्षकांना आणि मुलांना त्यांच्या लॉग इन वरून / खाते वापरून हे साहित्य वापरता येते.\nहे साहित्य शिक्षक खाली दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी पाहू तसेच वापरू शकतात.\n१. वर्ग नियोजनाचे पान (Class Activities)\nआपल्या वर्गातील वर्ग नियोजनाच्या पानावर ‘Assign an Activity’ या शीर्षकाखाली आपल्याला प्रत्येक क्षमतेसाठी उपलब्ध असणारे मूल्यमापन, संसाधन संग्रह, कृतियुक्त अध्ययन अनुभव पाहता येते.\nडेस्कटाॅप वर हे चित्र आपल्याला खालील प्रमाणे दिसेल.\nमोबाईलवर ही संसाधने पाहण्यासाठी खालील प्रमाणे ‘Assign an Activity’वर क्लिक करून हे अध्ययन साहित्य पाहता येते.\nनॅव्हीगेटरवर संसाधने ही ४ लायब्ररीमध्ये विभागलेली आहेत.\nया पैकी कोणत्याही ठराविक लायब्ररीमधील अध्ययन साहित्य आपल्याला पाहायचे , वाचायचे, वापरायचे असल्यास त्यासाठी ‘फिल्टर’ लावण्याची सुविधाही याच पानावर उपलब्ध आहे.\nया आडव्या तीन रेषांवर क्लिक केले असता खालील सर्व पर्याय उपलब्ध होतात.\nत्यातून आपल्याला नको असणाऱ्या लायब्ररीजचा पर्याय घालवण्यासाठी ‘x’ वर क्लिक करून ठराविक एका लायब्ररी मधील साहित्य आपल्याला पाहता येते.\nवर्ग नियोजनाच्या पानावर आपल्याला चारही लायब्ररींमधील संसाधने निवडता, पाहता येतात, नियोजनात जोडता येतात. आपल्या वर्गाला जोडलेला इयत्ता आणि विषयानुसार असा अभ्यासक्रम पाहण्यासाठी आपण ‘Learning Journey’ या टॅबचा वापर करू करता येतो.\nनॅव्हीगेटरवर तयार केलेल्या प्रत्येक वर्गाला संयुक्तिक असा अभ्यासक्रम जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम क्षमतांच्या संरचनेवर आधारित तयार केलेला असतो. क्षमता, अध्ययन निष्पत्ती याच सोबत ‘शिकण्याची तत्वे’ (Principles of Learning) यांचा विचार करून या अभ्यासक्रमातील संसाधने तयार केलेली असतात. ‘अध्ययन वाटचाल’ या पानावर ‘Show Course map’ यावर क्लिक करून ही संसाधने विषयातील अध्ययन क्षेत्र निहाय पाहता येतात.\nखालील स्क्रीनशॉट मध्ये आपल्याला इयत्ता तिसरी गणिताच्या अभ्यासक्रमातील अध्ययन क्षेत्रे आणि त्यातील क्षमता निहाय पाठ (Lessons) दिसत आहेत.\nआपल्या वर्गाचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी आपण जसे अध्ययन वाट��ाल येथील ‘Course Map’ या पर्यायाचा वापर करू शकतो तसेच ‘My Content’ आणि ‘Gooru Catalog’ येथील अध्ययन साहित्य पाहण्यासाठी आपण लॉग इन केल्यानंतर आपल्या होम पेज वरील ‘लायब्ररी’ इथे क्लिक करून त्यातील साहित्य पाहू शकता.\nलायब्ररी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खालील प्रकारे २ कार्ड्स दिसतील.\nइथे आपण ‘My content’ आणि ‘Gooru Catalog’ मधील उपलब्ध साहित्य आपण पाहू शकता.\nलर्निंग नॅव्हीगेटरवरील बहुवर्ग व्यवस्थापन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahapolitics.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-20T01:40:48Z", "digest": "sha1:T4YBDB3NWPNBFAC5ZZSGUKCAGX5F4EEU", "length": 6182, "nlines": 107, "source_domain": "mahapolitics.com", "title": "भवितव्य – Mahapolitics", "raw_content": "\nगुरुदास कामतांच्या निधनानंतर मुंबई काँग्रेसमधील कामत गटाचे भवितव्य \nमुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या यांच्या निधनामुळे मंबई काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षात मुंबईत काँग् ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न.\nलसीकरणावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं \nहॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना सवलती द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश \nपश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.real-estate.net.in/search/category,87/country,IN", "date_download": "2021-06-20T01:54:08Z", "digest": "sha1:6DP67BPS75SAHVKNKIMRWP5OJFIIDR3E", "length": 26478, "nlines": 217, "source_domain": "mr.real-estate.net.in", "title": "स्थावर मालमत्ता एजंट निर्देशिका विक्री आणि भाड्याने देण्यासाठी भारतात", "raw_content": "\nसूची प्रकाशित करा जोडा\nस्थावर मालमत्ता एजंट्स मध्ये Delhi\nस्थावर मालमत्ता एजंट्स मध्ये Noida\nस्थावर मालमत्ता एजंट्स मध्ये Uttar Pradesh\nस्थावर मालमत्ता एजंट्स मध्ये Indi\nस्थावर मालमत्ता एजंट्स मध्ये Karnataka\nभू संपत्ती विश्लेषणे मध्ये Gurgaon\nभू संपत्ती विश्लेषणे मध्ये Haryana\n1 - 6 च्या 6 याद्या\nनव्याने सूचीबद्ध क्रमवारी लावा\nनव्याने सूचीबद्ध प्रथम कमी किंमत प्रथम उच्च किंमत\nपहा स्थावर मालमत्ता एजंट्स प्रकाशित केले 1 year ago\nद्वारा प्रकाशित NorthBrick Venture\nपहा स्थावर मालमत्ता एजंट्स प्रकाशित केले 1 year ago\nपहा स्थावर मालमत्ता एजंट्स प्रकाशित केले 2 years ago\nपहा स्थावर मालमत्ता एजंट्स प्रकाशित केले 2 years ago\nपहा भू संपत्ती विश्लेषणे प्रकाशित केले 4 years ago\nद्वारा प्रकाशित realty shield\nपहा स्थावर मालमत्ता एजंट्स प्रकाशित केले 4 years ago\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nभारत (हिंदी: भारत), अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक (हिंदी: भारत गणराज्य) हा दक्षिण आशियातील एक देश आहे. हा क्षेत्रफळाचा सातवा क्रमांकाचा देश, जगातील दुसर्‍या क्रमांकाचा लोकसंख्या आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. दक्षिणेस हिंद महासागर, दक्षिण-पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिण-पूर्वेस बंगालचा उपसागर हे पश्चिमेस पाकिस्तानच्या सीमेस लागून सीमेत आहे; उत्तरेस चीन, नेपाळ आणि भूतान; आणि पूर्वेला बांगलादेश आणि म्यानमार. हिंद महासागरात, भारत श्रीलंका आणि मालदीवच्या आसपास आहे; अंदमान आणि निकोबार बेटे थायलंड आणि इंडोनेशियातील समुद्री सीमा सामायिक करतात. आधुनिक मानव आफ्रिकेतून ,000 55,००० वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात दाखल झाले. सुरुवातीच्या काळात शिकारी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या रूपांमुळे त्यांच्या लांबलचक व्यापार्‍यामुळे हा प्रदेश खूपच वैविध्यपूर्ण झाला आहे. मानवी अनुवांशिक विविधतेमध्ये हा आफ्रिकेनंतर दुसरा क्रमांक आहे. Life,००० वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या पश्चिमेच्या सीमेवरील उपखंडात स्थायिक जीवन अस्तित्वात आले आणि ते बीसीईच्या तिस third्या सहस्राब्दीच्या सिंधू संस्कृतीमध्ये हळू हळू विकसित होत गेले. इ.स.पू. १२०० मध्ये संस्कृत या एक इंडो-युरोपियन भाषेचा एक पुरातन प्रकार वायव्येकडून हिंदुस्थानात विखुरला गेला आणि तो vedग्वेदाची भाषा म्हणून उलगडला गेला आणि हिंदुत्वातील हिंदुत्व बिघडले याची नोंद झाली. उत्तरेकडील प्रदेशात द्रविड भाषेच्या भाषा बोलल्या गेल्या. इ.स.पू. 400०० मध्ये, जातीवाचक स्तरीकरण आणि वगळण्याची प्रक्रिया हिंदू धर्मात दिसून आली आणि बौद्ध आणि जैन धर्म उद्भवला आणि परंपरागत नसलेल्या सामाजिक आदेशांची घोषणा केली. सुरुवातीच्या राजकीय एकत्रीकरणामुळे गंगेच्या खो in्यात असलेल्या मौर्य आणि गुप्त साम्राज्यांना मोकळा झाला. त्यांचे सामूहिक युग व्यापक सर्जनशीलतेने ग्रस्त होते, परंतु स्त्रियांची घसरण होणारी स्थिती आणि अस्पृश्यतेचे विश्वास असलेल्या एका संघटनेत समावेश केल्यामुळे हे चिन्हांकित होते. दक्षिण भारतात, मध्य राज्यांनी द्रविड-भाषेची लिपी आणि धार्मिक संस्कृती दक्षिणपूर्व आशियाच्या राज्यांकडे निर्यात केली. मध्ययुगीन काळाच्या काळात ख्रिश्चन, इस्लाम, यहुदी धर्म आणि झोरोस्टेरियन धर्माने भारताच्या दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील भागात मुळे घालविली. मध्य आशियातील सशस्त्र हल्ले अधून मधून भारताच्या मैदानावर ओलांडले आणि शेवटी दिल्ली सल्तनतची स्थापना केली आणि उत्तर भारत मध्ययुगीन इस्लामच्या वैश्विक नेटवर्कमध्ये ओढला. १ the व्या शतकात, विजयनगर साम्राज्याने दक्षिण भारतात दीर्घकाळ टिकणारी संयुक्त संस्कृती तयार केली. पंजाबमध्ये संस्थागत धर्म नाकारून शीख धर्म उदयास आला. १ Mughal२26 मध्ये, मोगल साम्राज्याने दोन शतके सापेक्ष शांततेच्या स्थापनेनंतर चमकदार आर्किटेक्चरचा वारसा सोडला. हळू हळू ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियमांचा विस्तार होत गेला आणि त्यानंतर भारताला वसाहती अर्थव्यवस्थेत बदलले, परंतु त्याचे सार्वभौमत्वही मजबूत केले. १ British 1858 मध्ये ब्रिटीश क्राउन राजवटीची सुरुवात झाली. भारतीयांना देण्यात आलेल्या अधिकारांना हळूहळू मान्यता देण्यात आली, परंतु तंत्रज्ञानात बदल घडवून आणले गेले, आणि शिक्षण, आधुनिकता आणि सार्वजनिक जीवन या विचारांची मुळे रुजली. एक अग्रगण्य आणि प्रभावी राष्ट्रवादी चळवळ उदयास आली, जी अहिंसक प्रतिकारासाठी प्रख्यात होती आणि १ 1947 in in मध्ये त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारत लोकशाही संसदीय व्यवस्थेमध्ये राज्य करणारा धर्मनिरपेक्ष संघराज्य आहे. हा बहुलवादवादी, बहुभाषिक आणि बहु-वंशीय समाज आहे. भारताची लोकसंख्या १ 195 1१ मध्ये 1 36१ दशलक्ष वरून २०११ मध्ये १,२११ दशलक्षांवर वाढली. त्याच काळात, दरमहा प्रतिमाह उत्पन्न त्याचे प्रमाण US$ अमेरिकन डॉलर्सवरून वाढून १,49 8 $ अमेरिकन डॉलर्स इतके झाले आणि साक्षरतेचे प्रमाण १.6..6% वरून% 74% पर्यंत गेले. १ 195 1१ मध्ये तुलनात्मकदृष्ट्या निराधार देश होण्यापासून, भारत एक वेगाने विकसित होणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे, जो विस्तारित मध्यमवर्गासह माहिती तंत्रज्ञान सेवांचे केंद्र आहे. यात एक अंतराळ कार्यक्रम आहे ज्यात अनेक नियोजित किंवा पूर्ण केलेल्या विवाहबाह्य मोहिमांचा समावेश आहे. भारतीय चित्रपट, संगीत आणि अध्यात्मिक शिकवण जागतिक संस्कृतीत वाढती भूमिका निभावतात. वाढत्या आर्थिक असमानतेच्या किंमतीवर असले तरीही भारताने दारिद्र्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. भारत हे अण्वस्त्रे असलेले राज्य आहे, जे लष्करी खर्चात जास्त आहे. 20 व्या शतकाच्या मध्यापासून निराकरण न झालेला शेजारी पाकिस्तान आणि चीन यांच्याशी काश्मीरविषयी वाद आहेत. लैंगिक असमानता, बाल कुपोषण आणि वायू प्रदूषणाची वाढती पातळी हे भारताला सामोरे जाणा .्या सामाजिक-आर्थिक आव्हानांमध्ये आहे. चार जैवविविधता हॉटस्पॉट्ससह भारताची भूमी मेगाडिव्हर्सी आहे. त्याच्या वनक्षेत्रात 21.4% क्षेत्राचा समावेश आहे. पारंपारिकपणे भारताच्या संस्कृतीत सहिष्णुतेने पाहिले गेलेले भारताचे वन्यजीव या जंगलांमध्ये आणि इतरत्र संरक्षित वस्तींमध्ये समर्थित आहे.\nरिअल इस्टेट ब्रोकर किंवा रिअल इस्टेट विक्रेता (बहुतेकदा रिअल इस्टेट एजंट म्हणून ओळखला जाणारा) एक अशी व्यक्ती आहे जी रिअल इस्टेट / रिअल इस्टेटच्या विक्रेते आणि खरेदीदार यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करते आणि विक्री क��ू इच्छित असलेल्या विक्रेत्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते आणि खरेदी करू इच्छिणाyers्या खरेदीदार . अमेरिकेत, संबंध मूळतः इंग्रजी सामान्य एजन्सीच्या एजन्सीच्या संदर्भात स्थापित केला गेला होता, दलाल त्याच्या किंवा तिच्या ग्राहकांशी विश्वासू नातेसंबंध ठेवत होता. रिअल इस्टेट ब्रोकरला विक्रेताच्या रिअल इस्टेटची खरेदीदारांशी यशस्वीपणे जुळणी करण्यासाठी कमिशन नावाचे पेमेंट प्राप्त होते जेणेकरून विक्री करता येते. हे आयोग लागू असल्यास इतर सहभागी रिअल इस्टेट दलाल किंवा एजंट्ससह विभागले जाऊ शकते. इस्टेट एजंट, हा शब्द युनायटेड किंगडममध्ये वापरली जाणारी एक व्यक्ती किंवा व्यवसाय संस्था आहे ज्यांचा व्यवसाय ग्राहकांच्या वतीने रिअल इस्टेट बाजारात आणणे आहे. प्रत्येक देशातील दलाल आणि इस्टेट एजंट्सच्या कृती, अधिकार, जबाबदा and्या आणि दायित्वांमध्ये लक्षणीय फरक आहेत. इतर देश वास्तविक मालमत्ता विक्री आणि विक्रीसाठी स्पष्टपणे भिन्न दृष्टिकोन घेतात. अमेरिकेत, तथापि, रिअल इस्टेट दलाल आणि त्यांचे विक्रेते जे मालकांना विपणन, विक्री किंवा भाडेपट्ट्या देण्यास मदत करतात त्यांना सामान्यपणे \"सूची दलाल\" आणि \"सूचीबद्ध एजंट्स\" असे म्हणतात. [1] सूचीबद्ध दलाल आणि एजंट सर्वोत्तम उपलब्ध अटींनुसार सर्वाधिक उपलब्ध किंमतीसाठी मालमत्ता बाजारात विकू किंवा विक्रीसाठी किंवा भाड्याने देण्याचा प्रयत्न करतात. इतर दलाल आणि एजंट खरेदीदार किंवा भाडेकरूंचे प्रतिनिधित्व करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. तथापि, ब्रोकर किंवा विक्रेते म्हणून परवाना देणे परवानाधारकास व्यवहाराच्या दोन्ही बाजूस पक्षांचे प्रतिनिधित्व करण्यास अधिकृत करतो. कोणत्या बाजूचे प्रतिनिधित्व करावे हे निवडणे परवानाधारकाचा व्यवसाय निर्णय आहे.\nमुख्यपृष्ठ बद्दल ब्लॉग किंमत साइट मॅप सदस्यता रद्द करा संपर्क\nया पृष्ठावरील मालमत्ता वर्णन आणि संबंधित माहिती ही जाहिरातदाराद्वारे प्रदान केलेली विपणन सामग्री आहे आणि मालमत्ता तपशील तयार करीत नाही. कृपया संपूर्ण माहिती आणि पुढील माहितीसाठी जाहिरातदाराशी संपर्क साधा.\nभागीदार डेटा प्रदाते डाउनलोड कराआमच्यासाठी एक पोस्ट लिहासेवांच्या अटीगोपनीयता धोरण\nलॉग इन करा नवीन खाते नोंदणी करा\nमुख्यपृष्ठ आम्हाला मेल करा आम्हाला कॉल करा\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nसर्व श्रेण्यानिवासी घरेलँड लॉटगॅरेज आणि पार्किंगची ठिकाणेकमर्शियल रिअल इस्टेटइतर सर्व स्थावर मालमत्ताव्यवसाय निर्देशिकास्थावर मालमत्ता एजंट निर्देशिका\nगॅलरी / सूची म्हणून आयटम दर्शवा\nगॅलरी दृश्य यादी दृश्य\nकोणतेही वय1 दिवस जुना2 दिवस जुने1 आठवडा जुना2 आठवडे जुना1 महिना जुना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanseva.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2021-06-20T01:44:21Z", "digest": "sha1:BRTNCLOPBEWLKEFYJ4JDOFTCNK27JBD2", "length": 23960, "nlines": 208, "source_domain": "www.ejanseva.com", "title": "total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे - Welcome to E Janseva - ई जनसेवा - एक सामाजिक उपक्रम", "raw_content": "\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दाखला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृषी विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक कर्ज विमा योजना\nमुख्य पान सरकारी योजना -- सुकन्या योजना -- महिला आरक्षण व त्यातील तरतुदी -- आरोग्य विभागाच्या योजना -- अपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी -- पेन्शन योजना -- जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना -- मागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी कायदेशीर कागदपत्रे -- जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला -- मृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र -- रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र -- वारस नोंदी कशा कराव्यात -- जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला -- विवाह प्रमाणपत्र / व��वाह दाखला -- नवीन रेशनकार्ड -- दुबार रेशनकार्ड -- उत्पन्नाचा दाखला -- ऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट -- नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे -- पॅन कार्ड -- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे -- निवासी बांधकामाची इमारतरेषा -- जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद -- जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे -- भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र -- प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र -- नवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना -- वाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स -- वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन -- संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे -- शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना -- माहितीचा अधिकार अधिनियमन २००५ -- सात बारा विषयी कृषी विषयक -- कृषी विभागाची प्रशासकीय रचना -- कृषी पीक कर्ज विमा योजना शैक्षणिक तंत्रज्ञान क्रीडा राजकीय\nYou are here: Home » नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nकोणत्याही व्यक्तीला बचत खाते पतसंस्था /सहकारी बँक / राष्ट्रीयीकरण बँक येथे सुरु करता येते.एका व्यक्तीला एक बँकेत एकच सेव्हिंग खाते उघडता येते.शासकीय योजनांचा जेव्हा लाभ घ्यायचा असतो तेव्हा राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक असते.उदा.सबसिडी / घरातील चे अनुदान / विद्यार्थांना मिळणारी शिष्यवृत्ती.\nसेव्हिंग खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे\nबँक खाते उघडण्यासाठी बँकेतील अर्ज.\nओळख व पत्याचा पुरावा उदा.मतदानकार्ड / रेशनकार्ड.\nपॅन कार्ड क्रमांक / फॉर्म नं ६० किंवा ६१\nसंबंधित बँकेत बचत खाते सुरु असलेल्या परिचयातील व्यक्तींची सही.\nदोघांच्या नावावर अथवा दोघांपेकी जास्त व्यक्तीच्या नाव वरील संयुक्त खाते:-\nया खात्यावर व्यवहार दोघांपेकी एक / दोघांच्या / दोघांपेक्षा अधिक व्यक्तीच्या सहीने करता येते.\nसही न करता येणाऱ्या व्यक्तीचे खाते:-\nज्या व्यक्तीला सही करता येत नाही त्या व्यक्तीला खाते सुरु करताना किंवा त्यावरील व्यवहार सुरु करताना बँकेत समक्ष हजर राहून पुरुषाचा डाव्या हाताचा अंगठा व स्रियांचा उजव्या हाताचा अंगठा निशाणी द्वारे व्यवहार करता येतो.\nसामान्य अटींच्या पुर्तेतेनंतर स्वत: अथवा विश्वासपात्र व्यक्तीसमवेत संयुक्त खाते उघडता येते. अंध व्यक्तीस शाखा व्यवस्थापक बँकेच्या अटी नियम वाचून व समजून देतील त्य���नंतर खाते उघडावे.\nअज्ञान व्यक्तीचे खाते त्याच्या जन्मतारखेचा अधिकृत दाखला सादर करून सुरु करता येईल.अज्ञान व्यक्तीच्या खातेवरील व्यवहाराची जबाबदारी हि त्याचे आई / वडील अथवा पालकांची राहील.व्यवहारासाठी खाते सुरु करते वेळी असलेले पालक यांच्या सहीनेच होतील.जेव्हा अज्ञान व्यक्ती सज्ञान होईल तेव्हा सज्ञान व्यक्ती बँकेच्या योग्य निर्देशांचे पालन करून स्वत: व्यवहार करू शकेल.\nनवीन करंट / चालू खाते सुरु करणे.\nकोणत्याही व्यक्तीला करंट खाते चालू करता येत नाही.व्यवसाय,संस्था,कंपनी,वृत्तपत्र इ.साठी असलेले खाते आहे.करंट खातेवरील जास्तीत जास्त व्यवहार हे चेक द्वारे होतात.करंट खात्यावर होणारया व्यवहाराचा अहवाल बँकेद्वारे प्रती माह प्राप्त करता येतो.म्हणून बरयाच वेळा पास बुकाची आवश्यकता नसते.करंट खाते सुरु करण्यासाठी व किमान शिल्लक हि २ हजार पासून १० हजार रुपये ठेवावी लागते.त्यापेक्षा कमी झाल्यास सदर बँक दंड आकारू शकते.\nकरंट खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.\nव्यवसाय परवाना / शॉप अधिनियम लायसेन्स कागदपत्रे.\nशॉप अधिनियम नसल्यास संबंधित व्यवसाय नोंदणीकृत असल्या बाबत पुरावा.\nव्यवसाय यांचा प्रोप्रायटरनावाने शिक्का ज्यात संबंधित फर्मचे नाव असते.\nखाते उघडण्यासाठी करंट खाते असलेल्या व्यक्तीची प्रोप्रा.शिक्क्यासह ओळख.\nव्यवसाय मालकाचे पॅन कार्ड मतदान ओळखपत्र.\nनवीन नियमानुसार कोणत्याही चेकची मुदत हि फक्त तीन महिनेच असते.\nतीन महिन्यानंतर बँकेत दिलेला चेक पास होत नाही.\nचेक वर खाडाखोड झाल्यास जेथे खाडाखोड झाली तेथे खातेदाराची सही असावी.\nचेक हरविल्यास त्याची कल्पना संबंधित बँकेला तातडीने द्यावी.व पेमेंट स्टॅम्प करावे.\nचेकच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्याला दोन तिरप्या रेषा असतील तो चेक ज्या नावाने दिलेला असतो त्या नावाच्या बँक खातेवरच जमा करता येतो.\nपोस्ट डेटेड चेकची मुदत लिहलेला दिनाकानंतर लागू पडते.\nलोन / कर्ज घेते वेळी सर्व बँका चेकच्या माध्यामातून लोन देतात.\nकर,इन्शुरन्स,जमीन खरेदी,वाहन खरेदीसाठी,मोठ्या प्रमाणित आर्थिक व्यवहार चेक ने करणे हितावह असते.\nएखाद्या व्यक्तीकडून चेक घेताना किंवा देताना त्याच्या पुढे व पाठीमागे नाव / शिक्का सह स्वाक्षरी असावी.\nCheck your inbox or spam folder to confirm your subscription. धन्यवाद. आपली सदस्य नोंदणी झाली आहे. इनबॉ���्स मध्ये जावून इमेल आयडी वेरीफाय करा. नवीन पोस्ट प्रकाशित झाल्यावर आपल्याला मेल केली जाईल.\nवेबसाईट डिझाईन – डिजिटल मार्केटिंग सर्विस पुणे महाराष्ट्र\nई जनसेवा पोर्टल संपर्क\nऑनलाईन प्रश्न विचारून समस्या विषयी मार्गदर्शन घेणे.\nहे खाजगी संकेतस्थळ आहे. यातुन जनसामान्यांना मदत करण्याचा हेतू आहे तसेच काही कामे हि मदत शुल्क घेवून केली जातात याची नोंद घ्यावी.\nआधुनिक उद्योग व्यापार – भारत – फेसबुक ग्रुप जॉईन करा\nई जनसेवा फेसबुक पेज – लाईक करा\nई जनसेवा फेसबुक पेज\nआपल्याकडील उपयुक्त माहिती ई जनसेवा पोर्टल वर प्रकाशित करा.\nGanesh Chaturthi Government Websites haripath hartalika aarti jobs Maha E-Seva Kendra किंक्रांती कोजागरी पौर्णिमा क्रीडा गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता गणेश चतुर्थी गोकुळाष्टमीचा उत्सव घटस्थापना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जॉब्स दहावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय दिपावली धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नवरात्रीची आरती नवरात्रोत्सव नारळी पौर्णिमा बलिप्रतिपदा बारावी नंतर पुढे काय बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनासाठी जमीन विक्रीस भाऊबीज भारतीय स्वातंत्र्य दिन भोगी मकरसंक्रांत महा ई-सेवा केंद्र महाराष्ट्र शासन रक्षाबंधन राजकीय लक्ष्मीपूजन वसुबरास विज्ञान तंत्रज्ञान शरद पौर्णिमा शेतकरी कर्ज माफी शेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७ शेतकऱ्यांना कर्जमाफी शैक्षणिक श्रावण मास प्रारंभ... सरकारी जॉब्स सामाजिक हरतालिका आरती\nनवीन सरकारी योजना (2)\nWelcome to E Janseva – ई जनसेवा – एक सामाजिक उपक्रम\nआंतरराष्ट्रीय योग दिवस -२१ जून.\nमहाराष्ट्र शासनाचे महाजॉब्स पोर्टल लाँच , आजच करा नोदणी \nवेड / व्यसन सोशिअल मिडीया चे \nजगभरात कोरोनाचा कहर,कधी संपेल हा कोरोना \nऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम\nशेतकरी कर्ज माफी महाराष्ट्र २०१७\nवय, अधिवास व राष्ट्रीयत्वासाठी कागदपत्रे\nमहिला आरक्षण व त्यातील तरतुदी\nअपंग व्यक्तीसाठी आरक्षणातील तरतुदी\nजिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना\nमागासवर्गीय आरक्षणाच्या काही तरतुदी\nजन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\nमृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र\nरहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र\nवारस नोंदी कशा कराव्यात\nजात प्रमाणपत्र / जातीचा दा��ला\nविवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला\nऐपतीचा दाखला / सॉंलन्सी सर्टिफिकेट\nनविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे\nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे\nजमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद\nजमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे\nप्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र\nनवीन हॉटेल खाद्यगृह परवाना / कन्डक्टर वाहन परवाना\nवाहन चालक परवाना / ड्राईव्हिंग लायसेन्स\nवाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन\nसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे\nशॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना\nमाहितीचा अधिकार अधिनियमन २००५\nकृषी विभागाची प्रशासकीय रचना\nकृषी पीक कर्ज विमा योजना\nसर्व हक्क सुरक्षीत © 2021 ई जनसेवा मुख्य मेनू वरती जा ↑", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_63.html", "date_download": "2021-06-20T01:26:32Z", "digest": "sha1:FBKVRRG7E3WIGBJQW7KTI44WWZMWBMLU", "length": 8887, "nlines": 78, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगली जिल्ह्यात व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी : आ. गाडगीळ", "raw_content": "\nHomeसांगली जिल्ह्यात व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी : आ. गाडगीळ\nसांगली जिल्ह्यात व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी : आ. गाडगीळ\nसांगली ता. २१ (प्रतिनिधी) : जिल्हातील छोटे-मोठे सर्व व्यापारी वर्गाला व्यवसाय करणेसाठी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी मिळावी अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.\nआमदार सुधीर गाडगीळ यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन सर्व समावेशक व्यापारीवर्गासह मागणीचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. महापालिका क्षेत्रातही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन सुरू आहे. गेले पंधरा दिवस महापालिका क्षेत्रात शासनाच्या सूचनेनुसार कडक निर्बंध घालून लॉकडाऊनही पाळण्यात आला. या काळात शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. मात्र यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. सांगलीच्या व्यापाऱ्यांना तसेच विक्रेत्यांनाही गेली दोन वर्षे नैसर्गिक आपत्तींचा फटका बसून त्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे.\nसन २०१९ मध्ये आलेल्या महापुरात सांगली शहराची बाजारपेठ प��ण्याखाली होती. गेल्या वर्षी मार्च पासूनच कोरोनाचे लॉकडाऊन सुरू होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पुन्हा सुमारे तीन ते चार महिने बाजारपेठ बंद होण्याची वेळ आली. यंदा मार्चपासून बाजारपेठेत कोरोनाच्या तडाख्यात सापडली. आधी निर्बंध आणि त्यानंतर लॉकडाऊन यामुळे बाजारपेठ ठप्प आहे. गेल्या दोन वर्षातील सर्व प्रमुख सण आणि लग्नसराईच्या हंगामात बाजारपेठ बंद ठेवण्याची वेळ आल्यामुळे व्यापाऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. त्याबरोबरच व्यापाऱ्यांचे स्वतःचे कुटुंब, कर्मचारी, त्यांचे कुटुंब हे सर्व आर्थिक अडचणीत सापडले असल्याने त्यांची उपासमार होऊ लागली आहे.\nकर्जाचे हप्ते शिवाय शासनाचे कर हेही त्यांना भरावे लागत आहे. यातही त्यांना शासनाकडून कोणतीही सूट मिळाली नाही. एकीकडे महापुर, सलग दोन वर्ष कोरोनाच्या आपत्तीचा तडाखा यात हजारो व्यापारी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. सांगलीतील व्यापाऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता त्यांना आता या परिस्थितीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत व्यापार सुरू करण्याची मुभा देण्यात यावी अशी विनंती आहे त्याचबरोबर शासनाकडून त्यांना आर्थिक सहकार्य तसेच कर माफी देण्याबाबतही गांभीर्याने विचार करावा व तसे जिल्हाधिकारीसो यांना सूचना द्याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.\nयावेळी नगरसेवक विनायक सिंहासने, नगरसेविका सविताताई मदने, अतूल शहा व्यापारी महासंघ अध्यक्ष, अरुण दांडेकर किराणा माल महासंघ अध्यक्ष, चेतन दडगे - उपाध्यक्ष सांगली मिरज कुपवाड डेअरी असोसिएशन, प्रसाद गवळी- डेअरी असोसिएशन सदस्य, सुभाष रामनिवास सारडा- सेक्रेटरी कापड व्यापारी असोसिएशन, राजेंद्र पवार- व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष, अमर दीडवळ अध्यक्ष कुपवाड व्यापारी संघटना, गणपती साळुंखे उपस्थित होते..\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/csk-skipper-ms-dhoni-unhappy-bowlers-10737", "date_download": "2021-06-19T23:49:55Z", "digest": "sha1:D565T4JGSYMCREN6SAWQNEISGJOJFZQX", "length": 10305, "nlines": 138, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "पराभवानंतर गोलंदाजांना खडसावलं, वाचा काय म्हणाला धोनी - csk skipper ms dhoni unhappy with bowlers | Sakal Sports", "raw_content": "\nपराभवानंतर गोलंदाजांना खडसावलं, वाचा काय म्हणाला धोनी\nपराभवानंतर गोलंदाजांना खडसावलं, वाचा काय म्हणाला धोनी\nपराभवानंतर गोलंदाजांना खडसावलं, वाचा काय म्हणाला धोनी\nIPL 2021 : दिल्ली संघानं धोनीच्या चेन्नई संघाचा सात गड्यांनी पराभव केला\nIPL 2021 : आयपीएलच्या १४ व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात धोनीच्या चेन्नई संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई येथील वानखेडे येथे झालेल्या सामन्यात पंतच्या दिल्ली संघानं धोनीच्या चेन्नई संघाचा सात गड्यांनी पराभव केला. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या तुफानी फलंदाजीपुढे चेन्नईची तगडी गोलंदाजी अतिशय कमकुवत दिसत होती. पहिल्या सामन्यातील पराभवाचं खापर धोनीनं गोलंदाजावर फोडलं आहे. सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, गोलंदाजी अचूक टप्यावर झाली नाही. त्यामुळेच पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याचा व्हिडिओही पोस्ट केला आहे.\nसामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, 'आमच्या गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स मिळवता आल्या नाहीत. यापुढे ही चूक होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. पहिल्या सामन्यात झालेल्या चुकांमधून गोलंदाजांनी शिकायला हवं, एवढ्या मोजक्या शब्दात धोनीने गोलंदाजांना खडेबोल सुनावले.'\nदिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईचे सरसकट सर्वच गोलंदाज अपयशी ठरले. शार्दुल ठाकूरला दोन विकेट्स मिळाल्या परंतु त्याने 3.4 षटकात तब्बल 53 धावा मोजल्या. ब्राव्होने 4 षटकात 28 धावा देत 1 विकेट मिळवली. उर्वरीत कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने ब्राव्होव्यतिरिक्त चेन्नईच्या सर्वच गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.\nसामन्यानंतर पंत काय म्हणाला\nकर्णधार म्हणून पहिला विजय मिळवल्यानंतर पंतची समालोचक हर्षा भोगले यांनी छोटेखानी मुलाखत घेतली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. धोनीसोबत नाणेफेकीसाठी मैदानावर आल्यानंतर स्वप्न साकार झाल्यासारखं वाटलं का यावर दिलेल्या उत्तरानं पंतनं सर्वांचीच मनं जिंकली आहेत. पंत म्हणाला की, 'माझ्यासाठी हा सुवर्णक्षण होता. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून माझा पहिलाच सामना होता. अन् नाणेफेकीसाठी समोर एम एस धोनी होता. क्रिकेट करिअरमध्ये धोनीकडून खूप काही शिकलो आहे. काही अडचण असते ��ेव्हा मी धोनीची मदत घेत असतो. धोनी मला सतत मार्गदर्शन करत असतो. धोनी माझा गो टू मॅन आहे. माझ्यासाठी हे एक स्वप्नच होतं. '\nआयपीएल 2021 च्या दुसर्‍या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी अतुलनीय कामगिरी केली. सामनावीर ठरलेल्या धवनने 54 चेंडूत 85 धावा केल्या; तर शॉने केवळ 38 चेंडूत 72 धावा कुटल्या. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 81 चेंडूत 138 धावांची भागीदारी केली. त्यांच्या या विस्फोटक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला सात गडी राखून सहज पराभूत केले.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/indian-premier-league-2021-rajasthan-royals-trade-robin-uthappa-ms-dhoni-chennai-super-kings", "date_download": "2021-06-20T01:46:30Z", "digest": "sha1:4USRXTSBSU4LT7XMSXMS45YTZOALR3AB", "length": 7871, "nlines": 123, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "IPL 2021: रॉबिन पिवळ्या जर्सीत दाखवणार धमक; धोनीच्या CSK संघात झाली एन्ट्री - indian premier league 2021 rajasthan royals trade robin uthappa to ms dhoni chennai super kings | Sakal Sports", "raw_content": "\nIPL 2021: रॉबिन पिवळ्या जर्सीत दाखवणार धमक; धोनीच्या CSK संघात झाली एन्ट्री\nIPL 2021: रॉबिन पिवळ्या जर्सीत दाखवणार धमक; धोनीच्या CSK संघात झाली एन्ट्री\nसकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम\nआयपीएल 2021 च्या मिनी ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन अनुभवी फलंदाजाचा फोटो शेअर केलाय.\nइंडियन प्रीमियर लीग 2021 च्या मिनी ऑक्शन (IPL 2021 Auction) पूर्वी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) ला महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) च्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ला ट्रेंड केले आहे. स्टीव स्मिथ (Steve Smith) ला रिलीज केल्यानंतर घेतलेल्या या निर्णयामुळे राजस्थानच्या खात्यात आणखी काही शिल्लक वाढलीय. मागील हंगामात स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सची कामगिरी खराब झाली होती. आता त्यांनी कॅश डीलमध्ये तीनवेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या चेन्नईला जॉईन होण्याचा निर्णय घेतलाय.\nदेशांतर्गत क्रिकेटमध्ये स्फोटक फलंदाजीने लक्षवेधून घेणाऱ्या उथप्पाला मागील हंगामात 3 कोटी रुपये मोजून राजस्थान रॉयल्सने आपल्या ताफ्यात घेतले होते. राजस्थानमधून खेळण्यापूर्वी तो मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुर, पुणे वॉरियर्स आणि कोलकाता नाइट राइडर्सचा सदस्य देखील राहिला आहे.\nIPL 2021 : ...म्हणून मुंबई इंडियन्सने मलिंगाला रिलीज केलं\nआयपीएल 2021 च्या मिनी ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन अनुभवी फलंदाजाचा फोटो शेअर केलाय. खेळाडू ट्रेडिंगसंदर्भात राजस्थान रॉयल्सकडूनही एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यांनी उथप्पाची प्रतिक्रिया सुद्धा आपल्या निवेदनातून दिली आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना खूप आनंदी वातावरण होते. आयुष्यातील एक चांगला अनुभव मिळाला. आगामी स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्यास खूप उत्सुक आहे, असे उथप्पाने म्हटले आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/ipl-2021-pbks-vs-csk-dwayne-bravo-dance-vaathi-coming-song-watch-video-10811", "date_download": "2021-06-20T01:02:58Z", "digest": "sha1:YRHHDYRI7GZQQLKJ4CFICIJDU6TV2TSE", "length": 9679, "nlines": 135, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "चिअरगर्ल्सविना रंगणाऱ्या सामन्यात ब्रावोचे ठुमके; व्हिडिओ व्हायरल - IPL 2021 PBKS vs CSK Dwayne bravo dance on vaathi coming song watch video | Sakal Sports", "raw_content": "\nचिअरगर्ल्सविना रंगणाऱ्या सामन्यात ब्रावोचे ठुमके; व्हिडिओ व्हायरल\nचिअरगर्ल्सविना रंगणाऱ्या सामन्यात ब्रावोचे ठुमके; व्हिडिओ व्हायरल\nचिअरगर्ल्सविना रंगणाऱ्या सामन्यात ब्रावोचे ठुमके; व्हिडिओ व्हायरल\nचेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंच्या कामगिरीशिवाय सध्या सोशल मीडियावर आणखी एक चर्चा रंगतेय ती म्हणजे ड्वेन ब्रोच्या (Dwayne Bravo) मैदानातील डान्सची.\nPunjab vs Chennai, 8th Match : पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात वानखेडेच्या मैदानात (Wankhede Stadium, Mumbai ) आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) आठवा सामना रंगला होता. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली या सामन्यात चेन्नईने विजयाचा शुभारंभ केला. दीपक चाहरचा (Deepak Chahar) भेदक मारा, रविंद्र जडेजाची जबऱ्या फिल्डिंग आणि प्रमोशन मिळालेल्या मोईन अलीची फटकेबाजी याच्या सुरेख संगमाशिवाय इतर खेळाडूंनीही सर्वोत्तम खेळ दाखवला.\nचेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंच्या कामगिरीशिवाय सध्या सोशल मीडियावर आणखी एक चर्चा रंगतेय ती म्हणजे ड्वेन ब्रोच्या (Dwayne Bravo) मैदानातील डान्सची. कॅरेबियन खेळाडू क्रिकेटच्या मैदानात आपल्या हटके अंदाजाने लक्��वेधून घेत असतात. ब्रोनेही असाच काहीसा हटके अंदाज दाखवून देत चाहत्यांचे आणि संघातील सहकाऱ्यांचे मनोरंजन केल्याचे पाहायला मिळाले. ड्वेन ब्रावोचा डान्स पाहून अंबाती रायडू खळखळून हसतानाही दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकजण त्याने दाक्षिणात्य चित्रपटातील गाण्यातील डान्स स्टेप केल्याची चर्चाही करत आहेत.\nचेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जने पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून अवघ्या 106 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग सहज करत चेन्नई सुपर किंग्जने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. ब्रावोने या सामन्यात 2 ओव्हर्समध्ये 10 धावा खर्च करुन एक विकेट घेतली. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.\nIPL 2021 : CSK ला विजयाचे कवडसे दाखवणारा 'दीप'\nदिपक चाहरने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत तगडी बॅटिंग लाईनअप असलेल्या पंजा किंग्जच्या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवले. मयांक अग्रवालला खातेही उघडता आले नाही. गेलही त्याच्यासमोर आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवू शकला नाही. पंजाबचा दिपक वर्सेस चेन्नईचा दिपक लढाईत चेन्नईचा दिपक भारी ठरला. मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या निकोलस पूरनलाही चाहरने तंबूत धाडले. 4 ओव्हरमध्ये 13 धावा खर्च करुन 4 विकेट घेतल्या.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-whats-cooking-between-hazel-keech-and-yuvraj-singh-5027966-PHO.html", "date_download": "2021-06-20T01:36:24Z", "digest": "sha1:YJRSIKKHWK5LQZQVDW5BNNQEAJ3E7PM6", "length": 4624, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "What’S Cooking Between Hazel Keech And Yuvraj Singh | सलमानसोबत काम केलेली ही अभिनेत्री युवराजला डेट करतेय? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसलमानसोबत काम केलेली ही अभिनेत्री युवराजला डेट करतेय\n(फाइल फोटो- युवराज सिंह आणि हेजल कीच)\nमुंबई - 'मॅक्सिमम' सिनेमाचे गाणे 'आ आंते अमलापुरम'मधून लोकप्रिय झालेली डान्सर आणि अभिनेत्री हेडल कीच सध्या चर्चेत आहे. बातम्यांनुसार, आजकाल क्रिकेटर युवराज सिंहसोबत तिची जवळीक वाढत आहे. त्यांना क्लब आणि रेस्��रॉमध्येसुध्दा पाहिल्या जात आहे. काही मीडिया हाऊसचा दावा आहे, की युवराज हेजलला डेट करत आहे तर काही त्यांना केवळ चांगले मित्र मानत आहेत.\nकोण आहे हेजल कीच-\nहेजल कीच एक ब्रिटीश मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे. विशेष म्हणजे, 'मॅक्सिमम' (2012)च्या 'आ आंत आमलापूरम' या आयटम साँगमध्ये तिने डान्स केला होता. मा6 त्यापूर्वी तिने सलमान स्टारर 'ब़डीगार्ड' (2012)मध्ये करीना कपूरच्या मैत्रीणीची भूमिका साकारली होती.\n'बिग बॉस 7'मध्ये दिसली होती-\nहेजल 2013मध्ये वादग्रस्त शो 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात दिसली होती. मात्र ती केवळ 6 दिवसच बिग बॉसच्या घरात राहिली होती.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हेजल कीचची काही छायाचित्रे...\nकाय व्हायचे होते, काय बनल्या या अभिनेत्री, जाणून घ्या बालपणीचे स्वप्न\nफिगरवरुन केलेल्या अश्लिल कमेंटमुळे अभिनेत्री भडकली, दिले सडेतोड उत्तर\nकुणी भाड्याने, तर कुणाचे आहे स्वतःचे घर, जाणून घ्या मुंबईत कुठे राहतात या अभिनेत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-bollywood-actress-ayesha-takia-birthday-today-4576754-PHO.html", "date_download": "2021-06-20T02:06:29Z", "digest": "sha1:G2RLAT7XOEILDJIRJCEPBPWKTK7DJAOZ", "length": 4410, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood Actress Ayesha Takia Birthday Today | B'DAY : पाहा बबली गर्ल आएशाची खास छायाचित्रे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nB'DAY : पाहा बबली गर्ल आएशाची खास छायाचित्रे\n\"मेरी चुनर उड़ उड़ जाये\" या म्युझिक व्हिडिओद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री आएशा टाकिया हिचा आज (10 एप्रिल) 28 वा वाढदिवस आहे. 2004मध्ये 'टार्जन द वंडर कार' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणा-या आएशाला तिच्या पहिल्याच सिनेमासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. याचवर्षी तिला 'दिल मांगे मोअर' या सिनेमासाठी मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आलेले सोचा ना था, शादी नंबर वन, होम डिलीव्हरी हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटले. मात्र 'डोर' या सिनेमात हटके भूमिका साकारुन आएशाने पुन्हा अनेक पुरस्कार आपल्या नवी केले. या सिनेमासाठी आएशाला झी सिनेचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.\nइतकेच नाही तर 'सुपर' या टॉलिवूड सिनेमासाठीसुद्धा तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 2009 मध्ये आलेल्या 'वाँटेंड' या सिनेमात सलमान खानसोबत काम करणा-या आएशाच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.\nमोठ्या पडद्याप्रमाणेच छोट्या पडद्यावरही आएशाचे दर्शन घडले. 'सूरक्षेत्र' या सांगितिक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा आएशाने सांभाळली होती.\nआएशाला वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा आएशाची खास छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-dhule-riots-inqury-by-judicially-declear-chief-minister-4149524-NOR.html", "date_download": "2021-06-20T01:35:04Z", "digest": "sha1:RZNX4Y6GJ5TJBZJFQTH2OLFYTQEFYO5T", "length": 7204, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "dhule riots inqury by judicially ;declear chief minister | धुळे दंगलीची न्यायालयीन चौकशीची मुख्‍यमंत्र्यांकडून घोषणा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nधुळे दंगलीची न्यायालयीन चौकशीची मुख्‍यमंत्र्यांकडून घोषणा\nधुळे - शहरातील दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल. त्याचा अहवाल लवकरात लवकर मागवून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. दंगलीत मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख, कायम अपंगत्व आलेल्यांना तीन लाख, जखमींना वैद्यकीय खर्च आणि ज्यांची घरे, वाहने व मालमत्तेचे नुकसान झाले आहे, अशा सर्व दंगलग्रस्तांना आॅगस्ट 2004च्या निर्णयात सुधारणा करून चौपट मदत दिली जाईल. हा निर्णय यापुढे राज्यभरासाठी लागू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी\nमंगळवारी पत्रकार परिषदेत केली.\nसहा जानेवारी रोजी शहरात उसळलेल्या दंगलीत पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता. तर पुढील तीन- चार दिवसात मृतांचा आकडा सहापर्यंत गेला होता.\nया प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील मंगळवारी शहरात आले होते. शहरातील विविध पक्ष, संघटना आणि शिष्टमंडळांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी घटनेमागील कारणमीमांसा जाणून घेतली. तसेच अधिका-या ची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच पत्रकारांशीही संवाद साधला.\nउपाय सूचविण्याची समितीला अट\nधुळे दंगलीमागची सत्यता निवृत्त न्यायाधीशांमार्फत तपासली जाणारच आहे; पण शहरात वारंवार होणा-या दंगलीच्या घटना टाळणे आणि दोन धर्मियांमध्ये सलोखा व शांतता निर्माण करण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत उपाययोजना सुचविण्याची अटही चौकशी दरम्यान टाकली जाणार आहे. न्यायालयीन चौकशीत दंगली टाळण्यासाठी ज्या काही उपाययोजना सुचविल्या जातील, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nबेकारी, गरिबीही दंगलीचे कारण : आर.आर. पाटील\nधुळ्यात वारंवार दंगलीच्या घटना होणे ही गंभीर बाब आहे. त्यामागे अनेक कारणे असली तरी बेकारी आणि गरिबी हेही एक कारण आहे. आपलं काहीच नुकसान होणार नाही, अशी भावना मनात ठेवून काही दंगलीत उतरतात. त्यामुळे शासन रोजगार निर्मितीबाबत विचाराधीन आहे, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. दंगल रोखण्यात पोलिस कमी पडल्याचे कुठेही दिसले नाही.\nपोलिसांची भूमिका ही नि:पक्ष असली पाहिजे. धुळे दंगलीत एक पोलिस कर्मचारी स्वत: वाहनांची मोडतोड करीत होता, अशी क्लिप आम्हाला दाखवण्यात आली. अशा बेजबाबदार कर्मचा-या ला निलंबित करण्याचे आदेश मी आजच दिले आहेत; पण चांगली कामगिरी करणा-या पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण होणार नाही, याबाबत शासनाची भूमिका ठाम आहे. धुळ्यात गोळीबाराची गरज होती का या सर्व मुद्द्यांची चौकशी होणारच आहे, असे पाटील म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-highway-caupadari-who-have-lost-work-rules-4501041-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:08:28Z", "digest": "sha1:JRZ6S7UXRWIN6YA6NPABYNFUCI2BCD5L", "length": 6587, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Highway caupadari, who have lost work rules | महामार्ग चौपदरी करणाच्‍या कामात नियमांना खो - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहामार्ग चौपदरी करणाच्‍या कामात नियमांना खो\nनगर- नगर ते औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरण करताना अशोका बिल्डकॉन प्रा. लि. कंपनीने मार्गालगतच्या झाडांची कत्तल केली. पण, अटीनुसार नवीन झाडे लावणे व 99 झाडांचे प्रत्यारोपण करणे बंधनकारक असताना कंपनीने 1 हजार 361 झाडे कमी लावली. 99 झाडांचे प्रत्यारोपण केले नाही. त्यामुळे कंपनीच्या अध्यक्ष व संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवराज्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव भोर यांनी केली.\nयाबाबत भोर यांनी दीड वर्षापूर्वी उपविभागीय अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. यामध्ये म्हटले की, नगर-औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अशोका बिल्डकॉन प्रा. लि. या खासगी कंपनीने केले. चौपदरीकरण करताना रस्त्यालगतचे सुमारे 1 हजार 734 वृक्ष कंपनीने तोडले. बदल्यात कंपनीने प्रति झाडामागे 5 नग झाडे ट्री गार्डसह लावणे व 99 वृक्षांचे प्रत्यारोपण करणे बंधनकारक होते. पण, कंपनीने तसे केलेले नाही. त्यामुळे कंपनीविरुद्ध महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 व महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन अधिनियम 1975 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भोर यांनी केली होती. महसूल विभागाने केलेल्या चौकशीत कंपनीने चुकीची माहिती दिली, असा आरोपही भोर यांनी केला. यावर कंपनीने झाडांची कत्तल केल्याचा आरोप चुकीचा असल्याचे म्हटले. झाडे तोडण्याचा जाहीर लिलाव करून ठेका देण्यात आला. कंपनीने कोणतेही झाड तोडले नाही, असा खुलासा अशोका कंपनीने केला.\nत्यावर भोर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तहसीलदारांनी केलेल्या पाहणीत कंपनीने कमी झाडे लावल्याचे व 99 झाडांचे प्रत्यारोपण केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका हद्दीतही वृक्षतोडीच्या बदल्यात स्थानिक जातीची झाडे ट्री गार्डसह लावलेली नाहीत. त्यामुळे उपविभागीय अधिकार्‍यांनी कंपनीवर योग्य ती कारवाई करावी, असा अहवाल तहसीलदारांनी सप्टेंबर 2013 मध्येच दिलेला आहे. पण, अजून कारवाई झालेली नसल्यामुळे शिवराज्य पक्ष न्यायालयात जाणार असल्याचा इशारा भोर यांनी दिला आहे.\nअशोका बिल्डकॉन कंपनीने वृक्षांची बेकायदा कत्तल केली. नवीन झाडे लावणे बंधनकारक असताना ती लावली नाही. त्यामुळे कंपनीच्या अध्यक्ष, संचालकांवर फौजदारी कारवाई व्हावी, यासाठी आता न्यायालयात जाऊ.’’ संजीव भोर, प्रदेश उपाध्यक्ष, शिवराज्य पक्ष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-serena-azrenka-ahead-in-aus-tenins-open-4152238-NOR.html", "date_download": "2021-06-20T02:15:10Z", "digest": "sha1:MFSJ2UQ2RIHGWNK6R6STJUQQVENQSDO3", "length": 5756, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "serena azrenka ahead in aus tenins open | ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अझारेंका, सेरेनाची आगेकूच - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अझारेंका, सेरेनाची आगेकूच\nमेलबर्न - तिसरा मानांकित इंग्लंडचा अँडी मुरे, महिला गटातील अव्वल मानांकित बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका आणि तिसरी मानांकित अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धे���्या तिस -या फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीत भारताचा लिएंडर पेस आणि स्तेपानेकर यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला.\nवर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुस -या फेरीत मुरेने जाये सोंगाला दोन तास आणि 21 मिनिटांच्या संघर्षानंतर सरळ सेटमध्ये हरवले. मुरेने 6-2, 6-2, 6-4 ने ही लढत जिंकली. सोंगावर मात करण्यासाठी मुरेला फार परिश्रम घ्यावे लागले नाहीत. त्याने पहिला सेट 31 मिनिटांत, दुसरा सेट 33 मिनिटांत आणि तिसरा सेट 37 मिनिटांत आपल्या नावे केला.\nपुरुषांच्या इतर सामन्यात सातवा मानांकित फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगाने जपानच्या गो साएदाला 6-3, 7-6, 6-3 ने हरवले. पुरुष गटातच 12 वा मानांकित क्रोएशियाचा मारिन सिलीच, 13 वा मानांकित कॅनडाचा मिलोस रायोनिक, 17 वा मानांकित जर्मनीचा फिलिप कोलश्वेबर आणि आंद्रेस सेप्पी यांनी तिस -या फेरीत प्रवेश केला.\nमहिला गटात जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू व्हिक्टोरिया अझारेंकाने ग्रीसच्या एलिना दानीलिदोऊ हिला सोप्या लढतीत 6-1, 6-0 ने हरवले. अझारेंकाने ही लढत अवघ्या 55 मिनिटांत जिंकली. याशिवाय महिला गटात विजेतेपदाची प्रबळ दावेदार सेरेनाने मुगुरुजाला 6-2, 6-0 ने हरवले. तिने ही लढत एक तास आणि 15 मिनिटांत जिंकली.\nमहिला गटात 10 वी मानांकित कॅरोलिन वोज्नियाकी, 14 वी सिडेड मारिया किरिलेंको, 16 वी मानांकित रॉबर्टा विन्सी आणि 20 वी मानांकित यानिना विकमेयर यांनीसुद्धा पुढच्या फेरीत प्रवेश केला. इतर लढतीत रशियाची स्वेतलाना कुज्नेत्सोवाने 26 मानांकित चीन तैयपैच्या सु वी सिह आणि रशियाच्या एलिना वेस्निनाने 21 वी सिडेड अमेरिकेच्या वावरिंका लेपचेंकोला पराभूत केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/mumbai-crime-news-freestyle-fighting-in-two-groups-nityanad-society-chembur-mumbai-live-video-mhss-486797.html", "date_download": "2021-06-20T00:16:03Z", "digest": "sha1:C4WUB6YG7C43VZTD5GL5DSVWBRXLXBD2", "length": 20485, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मध्यरात्री सोसायटीमध्ये तुफान राडा, दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, LIVE VIDEO | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nपुण्यात खडकवासला सेल्फी पॉईंटची तोडफोड, 2 दिवसांपूर्वीच झालं होतं उद्घाटन\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघाची हत्या करुन घरातच पुरले मृतदेह आणि मग...\n मृत्यूनंतरही अवहेलना; शवागारात उंदरांनी कुरतडले मृतदेह\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nडब्बू रत्नानींसाठी आलियाचं खास PHOTOSHOOT; पाहा अभिनेत्रीचा बोल्ड अवतार\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nWTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nSBI ग्राहकांनो लक्ष द्या 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान\nवाढत्या महागाईच्या काळात दिलासा, या पेट्रोल पंपावर 3 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nया 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का\nIAS अधिकाऱ्याने सायकलवरून केला प्रवास, तेही हिमालयात\nप्रिन्स फिलिपच्या निधनानंतर क्विनने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी केला दौरा....\nसंसर्ग झाला तरी प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी\nExplainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक\nकोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण\nExplainer: महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप अनेक ठिकाणी Red Alert\nवर्षाहून अधिक काळ देत होती कोरोनाशी लढा;14 महिन्यांनी अखेर झाला मृत्यू\nCovid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय\nनाशकातील अमरधामला पेटत होत्या हजारो चिता, यंत्रणेनं लपवली महत्त्वाची माहिती\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दी; आगामी निवडणुका लक्षात घेत शक्तीप्रदर्शन\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो\n'घाडगे आणि सून' फेम भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा ती सध्या काय करते\nमाधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; किती सारखे दिसतात बाप-लेक पाहा..\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nVIDEO: छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव\nVIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा\nशेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण\n‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच\nविश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO\nआता तर हद्दच झाली लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL\nसर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं...\nमध्यरात्री सोसायटीमध्ये तुफान राडा, दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, LIVE VIDEO\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; ट्रेनचा 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nतासाचे हजार आणि रात्रीचे दोन हजार; अपार्टमेंटमधील Sex रॅकेटचा पर्दाफाश\nपैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले, चार महिन्यांनंतर घडलं असं काही...\nलग्नानंतर मित्राने बोलणं बंद केल्याचा राग; मैत्रिणीने केलं धक्कादायक कृत्य\nVIDEO : 'होमगार्डसारखा राहा की, खाकी वर्दी घातली म्हणून...', पुण्यात आलिशान गाडीतील महिला पोलिसाची मुजोरी\nमध्यरात्री सोसायटीमध्ये तुफान राडा, दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, LIVE VIDEO\nमुंबईतील चेंबूर परिसरातील नित्यानंद सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. 10 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास अचानक दोन गटामध्ये सोसायटीच्या पार्किंगमध्ये मारामारी सुरू झाली.\nमुंबई, 11 ऑक्टोबर : मुंबईतील चेंबूर परिसरात एका सोसायटीमध्ये दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका जणाला अटक करण्यात आली आहे तर दोन जण फरार झाले आहे.\nमुंबईतील चेंबूर परिसरातील नित्यानंद सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. 10 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास अचानक दोन गटामध्ये सोसायटीच्या पार्किंगमध्ये मारामारी सुरू झाली. ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.\nमुंबईतील चेंबूर परिसरात सोसायटीमध्ये दोन गटात हाणामारी pic.twitter.com/uN2SoHUcSy\nदोन गटामध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला होता. आधी दोघांमध्ये बाचाबाची झाली. पण काही वेळात बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी दोघांमध्ये मारामारी सुरू असताना कुटुंबातील सदस्यांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, वाद इतका शिगेला पोहोचला होता की, दोन्ही गट एकमेकांना लाथा-बुक्याने मारहाण करत होते. या घटनेमुळे सोसायटीमध्ये एकच गोंधळ उडाला होता.\nभरधाव बसची ट्रेनला धडक, 17 प्रवाशांचा जागीच मृत्यू 30 जखमी\nसोसायटीत लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लोकांनी दोन्ही गटाला वाद मिटवण्याचा सल्ला दिला. पण, बऱ्याच वेळ या दोन्ही गटांमध्ये शिवीगाळ आणि मारामारी सुरूच होती.\nया प्रकरणी चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका जणाला अटक केली आहे. तर इतर दोन जण फरार झालेले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र, ही घटना नेमकी कुठल्या वादावरून झाली, याची माहिती मिळू शकली नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.\nकल्याणमध्ये पिस्तुल विकण्यासाठी आलेल्या दोघांना अटक\nदरम्यान, कल्याणमधील गौरीपाडा परिसरात एक पिस्तुल आणि चार जिवंत काडतूस विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. सुशील भोंडवे आणि गौरव खर्डीकर अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. कोरोना लॉकडाउनमुळे मागील 6 महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी या मजुरांनी गुन्हेगारीचा मार्ग अवलंबिला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.\n'ही माफिया गँग मला मारून टाकेल आणि...',पायल घोषने थेट पंतप्रधानांकडे मागितली मदत\nकमी श्रमात चांगले पैसे मिळतील, या आशेने या दोघांनी उत्तर प्रदेशमध्ये कमी किंमतीत हे पिस्तुल विकत घेतले होते. त्यानंतर कल्याणातील ग्राहकाला ते जादा किंमतीत विकत देण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, त्याआधीच ते पोलिसांच्या तावडीत सापडले.\nअपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं\nअपार्टमेंटमध्ये सुरू हो��ं सेक्स रॅकेट; पोलिसांनी छापा टाकत केला भांडाफोड\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nIND vs ENG : कोलकात्याची पुनरावृत्ती, फॉलोऑननंतर टीम इंडियाची अविश्वसनीय कामगिरी\nउर्वशी रौतेलाने केलेली मड थेरेपी म्हणजे का जाणून घ्यायच आहे वाचा\nWTC Final : विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण...\nशेवग्यापासून चॉकलेट, चिक्की बनवण्याचा उद्योग; पुण्यातला तरुण कमावतो 3 लाख महिना\nWTC Final : पुजाराने 36 व्या बॉलला काढली पहिली रन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nBig Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा\nकोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मीरा राजपूत, पाहा तिचा स्टायलिश अंदाज\nया कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण\nWTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/petrol-and-diesel-rate-unchanged-today/articleshow/82156674.cms", "date_download": "2021-06-20T00:17:22Z", "digest": "sha1:RAUIWJAOC6VDEJP5O5UYGDC23I3IVJL4", "length": 12085, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPetrol rate today पेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील इंधन दर\nदेशात करोना झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. याचा परिणाम इंधनाच्या मागणीवर होण्याची शक्यता आहे. तूर्त कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत.\nकंपन्यांनी सलग पाचव्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवले आहेत.\nत्यामुळे ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.\nकरोनाचा कहर वाढत असून संपूर्ण लाॅकडाउनची शक्यता आहे.\nमुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल दराल कोणताही बदल केला नाही. सलग पाचव्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.\nआज मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुप��े झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे.\nलार्ज,मिड व स्मॉल कॅपमध्ये करा गुंतवणूक; बिर्ला म्युच्युअल फंडाची नवीन गुंतवणूक योजना\nकोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे.\nबँंकांचा जीव टांगणीला; अनिल अंबानी यांची ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर\nआज सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी दिसून आली. ब्रेंट क्रूडचा भाव ०.६६ डॉलरच्या तेजीसह ६७.१९ डॉलर झाला. तर यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.६० डॉलरच्या तेजीसह ६३.५० डॉलर प्रती बॅरल झाला. दरम्यान, भारतात करोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी काही राज्यांनी रात्रीची कठोर संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे इंधन मागणीवर परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.\n'सिरम'ला ३००० कोटींचा बूस्टर डोस; लस उत्पादन वाढण्यासाठी केंद्र सरकार करणार अर्थसहाय्य\nआरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सोमवारी (१९ एप्रिल २०२१) रोजी एकूण २ लाख ५९ हजार १७० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याच २४ तासांत देशात १ हजार ७६१ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर १ लाख ५४ हजार ७६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशात करोनामुळे होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय ठरलाय. करोना संक्रमणानं अक्राळ-विक्राळ रुप धारण केलेलं असताना आरोग्य व्यवस्था मात्र अपुऱ्या पडत चाललेलं चित्रं देशात दिसून येतंय.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'सिरम'ला ३००० कोटींचा बूस्टर डोस; लस उत्पादन वाढण्यासाठी केंद्र सरकार करणार अर्थसहाय्य महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकोल्हापूरसमन्वयाने टाळणार पुराचा धोका; महाराष्ट्र-कर्नाटकच्या संयुक्त बैठकीत निर्धार\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\n; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान\nसिनेमॅजिकजुनी जाहिरात पोस्ट करत मसाबानं आईकडे केली वेगळीच माग��ी\nसिनेमॅजिक'माझ्या गाण्यांवर नाचणं बंद करा' खिल्ली उडवणाऱ्यांवर संतापली नेहा\nमुंबईउद्धव ठाकरे यांची जोरदार फटकेबाजी; काँग्रेसलाही सुनावले...\nक्रिकेट न्यूजभारताच्या फलंदाजाच्या हेल्मेटवर आदळला बाऊन्सर अन् काळजाचा ठोकाच चुकला...\nसिनेमॅजिकबायोपिकसाठी मिल्खा सिंग यांनी घेतलं होतं एक रुपयाचं मानधन\nमुंबईकाँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल; टिळक भवनात झाला 'हा' संकल्प\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nमोबाइलबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3_(%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5/_%E0%A4%86%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5)", "date_download": "2021-06-20T00:10:52Z", "digest": "sha1:R6QLBHH2XGTKQ2QL6DBXMEM5FVM4ERNH", "length": 13386, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाळ (नाव/आडनाव) - विकिपीडिया", "raw_content": "\n(बाळ (नाव/ आडनाव) या पानावरून पुनर्निर्देशित)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nहा लेख बाळ (नाव/ आडनाव) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बाळ (निःसंदिग्धीकरण).\n• बाला (नाव/ आडनाव), बाल (नाव/ आडनाव) आणि बाली (नाव/ आडनाव) लेखसुद्धा निःसंदिग्धीकरणासाठी या लेखाकडे पुर्ननिर्देशीत होतात. बालाजी (निःसंदिग्धीकरण) हे स्वतंत्र निःसंदिग्धीकरण पान आहे.\nमराठीमध्ये अनेकदा बाळ हे मुलाचे व बाळी हे मुलीचे टोपणनाव असते. हेच नाव अनेकदा प्रसिद्ध होते. इतर भाषांमध्येसुद्धा हे दिसून येते (Enfant/Enfanta - स्पॅनिश). बाळ हे मराठी आडनावही असते.\nमहाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राह��ले.\n४ हे सुद्धा पहा\nबाळ आपटे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे कार्यकर्ते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक व दिवंगत माजी खासदार\nबाळ आंबेरकर - मुंबई महापालिकेतील नगरसेवक\nबाळ करंदीकर - संगीतकार, गायक, रेडिओ-दूरचित्रवाणी कलाकार\nबाळ कर्वे - चित्रपट आणि नाट्य अभिनेते\nबाळ कुरतडकर - नभोवाणी निवेदक\nबाळ कोल्हटकर - बाळकृष्ण हरी कोल्हटकर, नाटककार\nबाळ गंगाधर टिळक - विद्वान पत्रकार, लेखक आणि राजकारणी\nबाळ गाडगीळ - अर्थतज्ज्ञ आणि ललित लेखक\nबाळ गोसावी - राजा गोसावीचे धाकटे बंधू\nबाळ जुवाटकर - नाटक-चित्रपटांसाठी कपडे पुरवणारे, रंगभूषाकार आणि वेशभूषाकार\nबाळ ज. पंडित - क्रिकेट समालोचक\nबाळ ठाकरे - संपादक, व्यंगचित्रकार आणि राजकीय नेते\nबाळ दळवी - उपक्रमशील शेतकरी\nबाळ दाणी - भारतीय क्रिकेटपटू\nबाळ धुरी - मराठी ताटक-चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते\nबाळ पवार - कामगार रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत\nबाळ पळसुले - मराठी चित्रपटांचे संगीतदिग्दर्शक\nबाळ फोंडके - वैज्ञानिक लेखक\nबाळ बापट - मराठी चित्रसृष्टीतील गाजलेले छायाचित्रकार\nबाळ भागवत - आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरचे गायक\nबाळ माटे - मराठी लेखक\nबाळ शेडगे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर प्रमुख(इ.स.२०१२)\nबाळ सराफ - चित्रपट संकलक\nबाळ साने - हरिभाऊ साने क्रीडा प्रतिष्ठान (पुणे)चे अध्यक्ष\nबाळ सामंत - लेखक\nबाळ सीताराम मर्ढेकर - कवी\nबाळ हरदास - शिवसेनेतून हकालपट्टी(२१-१०-२०१०)झालेले माजी संपर्कमंत्री\nबाळकराम - राम गणेश गडकरी (लेखक)\nबाळकोबा भावे - विनोबा भावे यांचे बंधू\nबाळकृष्णराव हरिहर पटवर्धन - बखरकार\nबाळशास्त्री घगवे - संस्कृत कवी, शास्त्री, मराठी वैयाकरणी आणि शब्दकोशकार\nबाळशास्त्री जांभेकर - मराठीतले आद्य वृत्तपत्रकार\nबाळशास्त्री हरदास -एक विद्वान वक्ता\nबाळा कारंजकर - होनाजीची कवने गाणारा गायक(होनाजी बाळातला बाळा)\nबाळा नांदगावकर - आधी शिवसेनेचे आणि नंतर मनसेचे आमदार\nबाळाचार्य - रसमंजिरी या संस्कृत काव्याचे मराठी रूपांतरकार\nबाळाजी अंबाजी - संस्कृतमधील विवेकसार या ग्रंथाचे मराठी भाषांतरकार\nबाळाजी आवजी चिटणीस - शिवाजीच्या कार्यालयाचे चिटणीस\nबाळाजी गणेश कारकून - पेशव्यांच्या चिटणिसाचा कारकून(पेशव्यांची बखर लिहिणारा-इ.स.१७८३)\nबाळाजी जनार्दन भानू - नाना फडणीस\nबाळाजी बाजीराव - ना��ासाहेब, मराठी राज्याचा तिसरा पेशवा\nबाळाजी विश्वनाथ - पहिला पेशवा\nबाळाराव सावरकर - वि.दा.सावरकरांचे सहकारी, लेखक\nबाळू गुप्ते - क्रिकेट खेळाडू\nबाळूताई खरे - मालतीबाई बेडेकर (लेखिका)\nबाळू शांताराम ढोरे : पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेलेला पुणे जिल्ह्यातील गुंड\nबाळू सुर्वे : जामसंडेकर यांच्या खुनाची अरुण गवळीला सुपारी देणारा मुंबईच्या उपनगरातील बांधकाम व्यावसायिक\nहोनाजी बाळा - पहा : बाळा कारंजकर\nदत्ता बाळ - कोल्हापुरातील एक तत्त्वज्ञ\nप्रकाश बाळ - विचारवंत लेखक\nविद्या बाळ - विचारवंत समाजसेवक लेखिका\nहोनाजी बाळा (होनाजी सयाजी शेलारखाने-पेशवाईतील शाहीर)\nपी. बाळू - क्रिकेटखेळाडू (इ.स. १८७६ साली धारवाड येथे जन्मलेले व मुंबईच्या हिंदू जिमखान्याचे पालवणकर बाळू; त्यांच्या नावाचा ’पी. बाळू रोड’ मुंबईत प्रभादेवीला आहे.)\nटी. बाळू - बाळ ठाकरे\nबाल गंधर्व - नारायण राजहंस(मराठी गायक अभिनेते)\nबालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे (मराठी कवी)\nहे सुद्धा पहा : बालाजी (निःसंदिग्धीकरण)\nबालाजी तांबे - वैद्य आणि लेखक\nतिरुपती बालाजी - आंध्र प्रदेशातील एक देवस्थान\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ सप्टेंबर २०१५ रोजी १६:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gdchuanghe.com/mr/Stamping-for-medical-equipment662", "date_download": "2021-06-20T01:18:18Z", "digest": "sha1:OYDXU6A57WOHPZOWIQUKQPRSC2DTE7WL", "length": 5839, "nlines": 120, "source_domain": "www.gdchuanghe.com", "title": "स्टॅम्पिंग साठी वैद्यकीय उपकरणे, घाऊक स्टॅम्पिंग साठी वैद्यकीय उपकरणे पुरवठादार, उत्पादक, कारखाना किंमत - Chuanghe फास्टनर Co., लि", "raw_content": "\nऑटो भागांसाठी कोल्ड फोर्ज\nवैद्यकीय उपकरणांसाठी कोल्ड फोर्ज\nविद्युत उपकरणांसाठी कोल्ड फोर्ज\nऑटो भागांसाठी बदलत आहे\nवैद्यकीय उपकरणांकडे वळत आहे\nविद्युत उपकरणांसाठी वळत आहे\nऑटो भागांसाठी कास्ट डाई\nवैद्यकीय उपकरणांसाठी डाई कास्ट\nविद्युत उपकरणांसाठी डाई कास्ट\nषटकोन बोल्टसाठी डीआयएन 125 फ्लॅट वॉशर\nपितळ पत्रक धातू भाग\nइलेक्ट्रॉनिक्ससाठी शीट मेटल मुद्रांकन भाग\nमुद्रांकन बेंडिंग शीट मॅटल पार्ट्स\nअंतर्गत दात डीआयएन 6798 स्प्लिट सेरेटेड लॉक वॉशर\ndin127 लॉक वसंत वॉशर\nडाइन 436 फ्लॅट शिम स्क्वेअर वॉशर\nहॉट डिपिंग गॅल्वनाइज्ड स्टील स्क्वेअर वक्र वॉशर\nचीन घाऊक विक्रीसाठी बाह्य राखून ठेवणारी रिंग सर्कलिप डीआयएन 471 डीआयएन 472 तयार करते\nआम्ही कशी मदत करू शकता\nआपण एक जलद समाधान शोधत आहात CHE आपले समर्थन कसे करते हे जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nCh 2019 चुआंगे फास्टनर कंपनी, सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/purchased-premium-article/which-was-firtst-live-encounter-india-57257", "date_download": "2021-06-20T00:45:56Z", "digest": "sha1:LOESBRN2CCAYU35HU4A3RQDXH6WIM7T2", "length": 25983, "nlines": 188, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Which Was firtst Live Encounter in India | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशातले पहिले एन्काऊंटर मन्या सुर्वेचे की आणखी कुणाचे\nदेशातले पहिले एन्काऊंटर मन्या सुर्वेचे की आणखी कुणाचे\nदेशातले पहिले एन्काऊंटर मन्या सुर्वेचे की आणखी कुणाचे\nमंगळवार, 30 जून 2020\nदेशातला पहिला पोलिस एनकाऊंटर कोणाचा असे विचारल्यावर पटकन सांगितले जाते की मन्या सूर्वेचा. ११ जानेवारी, १९८२ रोजी पोलिसांनी वडाळ्यातील काँलेजमध्ये एनकाऊंटरमध्ये मारले. मन्या सूर्वेचा एनकाऊंटर केला होता इसाक बागवान या पोलिस अधिकाऱ्याने. पण त्यापूर्वीही एक एन्काऊंटर झाला होता, त्याची नोंद इतिहासाने घेतलीच नाही. हा एन्काऊंटर झाला होता आपल्या नगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये. कुणाचा झाला एन्काऊंटर...कुणी केला...\nआपल्या देशात आता पोलिस एन्काउंटर थंडावले आहेत. याला कारण मानवी हक्क संघटना व कायद्यांचा दबाव. पण ८० व ९० च्या दशकात विशेषतः मुंबईत शेकडो एन्काऊंटर झाले. दाऊद इब्राहिम, अरुण गवळी या डाॅनच्या टोळ्यांच्या अनेक शार्प शुटर्सचा एन्काऊंटर पोलिसांनी केला. प्रदीप शर्मा, (स्व.) विजय साळस्कर, प्रफुल्ल भोसले, दया नायक, सुहेल बुद्धा, सचीन वाझे अशी अनेक नावे त्यावेळी गाजली. नंतरच्या काळात अब तक छप्पन्न सारखे चित्रपटही या पोलिस एन्काऊंटरच्या विषयावर निघाले.\nयाला सुरुवात झाली ती मन्या सूर्वेच्या एन्काऊंटरने. ११ जानेवारी, १९८२ रोजी वडाळ्याच्या आंबेडकर काॅलेजमध्ये इसाक बागवान, यशवंत भिडे, राजा तांबट या पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने मन्या उर्फ मनोहर सुर्वेला संपवला आणि गुन्हेगारी जगतातला एक चॅप्टर बंद केला. हा एन्काऊंटर भारतातला पहिला लाईव्ह एन्काऊंटर मानला जातो. पण त्याही आधी ७० च्या दशकात एक एन्काउंटर झाला होता. नगर जिल्ह्यातल्या संगमनेर येथे. का कोण जाणे, पण या एन्काऊंटरची नोंद इतिहासाने घेतली नाही. वसंत गि. ढुमणे या पोलिस अधिकाऱ्याच्या हातून एक गुन्हेगार मारला गेला. त्याची हकिकत अशी.....\nहे अधिकारी १९६४ मध्ये संगमनेर तालुक्यात सिनिअर फौजदार म्हणून नेमणुकीला होते. ७ आॅक्टोबर, १९६० रोजी संगमनेर कचेरीच्या आवारात इब्राहिम मुल्ला या व्यक्तीवर चाकूने हल्ला करुन ठार मारण्याच्या आरोपावरून किसन सावजी उर्फ किसन राघुसा पवार या गुन्हेगाराविरुद्ध खटला भरला होता. त्यात किसन सावजीला शिक्षाही झाली होती. पण किसन सावजी शिक्षा न भोगता फरारी झाला होता. त्याला पकडून आणण्याची जबाबदारी ढुमणेंवर होती.\nकोण होता किसन सावजी\nहा किसन सावजी होता कोण व त्याच्या गुन्ह्यांची कारकिर्द कशी होती, हे पाहणेही आवश्यक आहे. त्याच्या विरोधात १९४९ सालापासूनचे पोलिस रेकाॅर्ड होते. सरकारी नोकरांवर हल्ला करणे, धमकावणे असे गुन्हे त्याने केले होते. नंतरच्या काळात अफू, गांजा व दारूचाही अवैध व्यवसाय किसन सावजी करायचा. त्याच्या अड्ड्यावर छापा घालण्यासाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनाही धमकावायला किसन सावजी कमी करत नसे. एका फौजदाराला तर किसन सावजीने रिव्हाॅल्व्हर दाखवून खून करण्याची धमकीही दिली होती. ज्या मॅजिस्ट्रेटनी त्याला शिक्षा ठोठावली होती. त्या मॅजिस्ट्रेटनाही व त्यांच्या पत्नीलाही किसन सावजीने जीवे मारण्याची धमकी दिली होती.\nत्याच्या कृष्णकृत्यांच्या हकिकती 'सकाळ'ने प्रसिद्ध केल्या होत्या. त्यावेळी किसन सावजीच्या लोकांनी 'सकाळ'चे संस्थापक कै. नानासाहेब परुळेकर यांच्यावर बदनामीचा दावा ठोकला होता. 'सकाळ'चे नगर जिल्ह्याचे बातमीदार अशोक चांदेकर किसन सावजीच्या गैरकृत्यांच्या बातम्या देत असत. त्यांनाही किसन सावजीने धमकावले होते. अ���ा व्यक्तींनाही किसन सावजी त्रास देऊ शकतो, ही भिती लोकांच्या मनात बसली होती.\nअशा या किसन सावजीला पकडण्यासाठी हायकोर्टाने वाॅरंट काढले होते. पण सुमारे पावणे तीन वर्षे ते वाॅरंट बजावलेच गेले नव्हते. याला कारण किसन सावजीची दहशत. किसन सावजी फरारी असलेलाच बरा. एकदा त्याने शिक्षा भोगली व तो परत आला तर तो लोकांना जीणे नको करुन सोडेल, ही खुद्द पोलिसांनाही खात्री होती. त्यामुळे किसन सावजी कायद्याच्या कचाट्याबाहेर राहिला होता. किसन सावजीचा मूळ धंदा अफू, गांजा विकण्याचा होता तरीही लोकांना दाखवण्यासाठी त्याने संगमनेरमध्ये 'काकाजी विडी' या नावाचे दुकान संगमनेरमध्ये थाटले होते. विडीच्या बंडलावर किसन सावजीचा फोटोही असायचा.\nकिसनवरचे वाॅरंट बजावले का जात नाही, ही विचारणा हायकोर्टाने केल्यानंतर सरकारने चौकशीसाठी हे प्रकरणी सीआयडीकडे सोपवले. किसन सावजीला पकडून आणण्यासाठी दबाव वाढायला लागला. त्यावेळी ही जबाबदारी आली संगमनेर तालुक्याचे तत्कालिन फौजदार व. गि. ढुमणे यांच्याकडे. मुंबईला जाऊन मोठ्या धाडसाने ढुमणेंनी किसन सावजीला पकडून आणले व त्याला न्यायालयासमोर उभे केले. त्याला एक वर्षाची शिक्षाही झाली. त्याला पकडले १९६४ मध्ये किसन सावजी नंतर तुरुंगात होता तो पर्यंत संगमनेरमध्ये शांतता होती. पण जसा तो सुटला तशा त्याच्या कारवाया पुन्हा सुरु झाल्या. लोकांना दमदाटी करणे, पैसे उकळणे, दारुच्या धंद्याची माहिती काढणाऱ्या पोलिसांना मारणे, असे त्याचे अपराध वाढत होते.\nअखेर किसन सावजीच्या पापांचा घडा पूर्ण भरला. २९ जानेवारी १९६६ ची रात्र. संगमनेरच्या ओपन एअर थिएटरमध्ये नगर येथील जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नॅशनल डिफेन्स फंडाच्या मदतीसाठी (स्व.) पु. ल. देशपांडे यांच्या नाटकाचा प्रयोग सुरु होता. तेव्हाचे शेतकी व अन्न खात्याचे मंत्री बी. जे. खताळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खात्याकडून काही विशेष सुचना असल्याने सिनिअर फौजदार ढुमणे सर्व्हिस रिव्हाॅल्व्हर कमरेला लाऊन त्यांच्या पाठीमागच्या आसनावरच बसले होते. रात्री एकनंतर नाटकही सुरुच होते. तेवढ्यात एक व्यक्ती स्टेजच्या बाजूने कुणाला तरी शोधते आहे, असे ढुमणे यांनी पाहिले. स्टेजवरच्या उजेडात ही व्यक्ती ढुमणे यांच्याजवळ आली त्यांना तिने खुणेने बाहेर बोलावले.\nजवळच असलेल्या राज���्थान चित्र मंदीर याठिकाणी सुरु असलेला चित्रपटाचा खेळ किसन सावजीने बंद पाडला असून तो लोकांना थिएटरबाहेर पडू देत नाहीये, असे या व्यक्तीने ढुमणेंना सांगितले. हा प्रकार सुमारे तासभर सुरु होता. लोकांमध्ये हलकल्लोळ माजला होता. आत अडकलेली बायका पोरं रडत होती. बाहेरही गर्दी जमली होती. काही वेळातच ढुमणे त्या ठिकाणी पोहोचले. परिसरात आत अडकलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांची गर्दी जमली होती. ढुमणे पुढे सरकले.\n...आणि किसनने केला फौजदारांवर वार\nथिएटरच्या ओट्याची पहिली पायरी ढुमणे चढले तोच त्यांच्या डाव्या अंगाने किसन सावजी जोषात धावून आला. त्याच्या उजव्या हातात रामपूरी चाकू व दुसऱ्या हातात भक्कम काठी होती. जवळ येताच त्याने चाकूचा वार ढुमणेंच्या अंगावर केला. पण ढुमणे मागे सरकले. किसन सावजी ओट्यावर उभा होता आणि ढुमणे ओट्याच्या खाली. किसन सावजी सव्वा सहा फूट उंच. मुद्रा क्रूर झालेली. अशा अवस्थेत त्याच्या काठीचा एक फटका जरी ढुमणेंच्या डोक्यावर बसला असता तरी मृत्यू अटळ होता.\nत्याला जागेवरच थांबवायला पाहिजे हे जाणून ढुमणेंनी कमरेचे रिव्हाॅल्व्हर काढले आणि किसन सावजीच्या मांडीच्या दिशेने एक गोळी झाडली. पण हाच क्षण किसन सावजीच्या दृष्टीने दुर्दैवाचा ठरला. रात्रीच्या त्या अंधारात ठोSSS असा आवाज घुमला आणि त्याच वेळी किसन सावजीने ओट्यावरुन खाली पाऊल टाकले. किसन सावजी जागेवरच उभा होता. गोळी चुकली असे ढुमणेंना वाटले. त्यांनी पुन्हा रिव्हाॅल्व्हर सावरले. किसन जागीच निश्चल उभा होता. चाकू व काठी घेतलेले हात खाली आले होते. त्याने त्वेषाने ढुमणेंना उद्देशून शिवी हासडली. 'तुला सोडणार नाही,' असे किसन सावजी म्हणतो न म्हणतो तोच त्याच्या शर्टावर पोटावर डाव्या बाजूला रक्ताचा डाग दिसायला लागला. थोडक्यात गोळी आणि तीही वर्मी लागली होती. प्रचंड ताकदीचा किसन सावजी हळूहळू खाली बसला आणि नंतर जमिनीवर पाय दुमडून पडला.\nगोळी लागल्यानंतरही रग होती कायम\nदवाखान्यात नेण्याची काही सोय नव्हती. म्हणून जवळच उभ्या असलेल्या एका हातगाडीवर किसनला झोपवण्यात आले व दवाखान्यापर्यंत नेण्यात आले. दवाखान्याच्या वाटेत असतानाच किसनने डोळे उघडले व जवळ पोलिस पाहून त्याचे डोके सटकले. त्याने आपल्या डोक्याजवळ उभ्या असलेल्या एका काँन्स्टेबलला जोरदार चपराक ठेऊन दिली. किरकोळ तब्येत असलेला हा काँन्स्टेबल अक्षरशः कोलमडला. पण शेवटी किसन सावजीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोवर पहाटेचे अडीच तीन वाजून गेले होते. संगमनेरसारख्या गावात त्या काळी मोठ्या आॅपरेशनची सोय नव्हती. किसन सावजीच्या शरीरात गोळी अडकलेली होती. शेवटी त्याला नाशिकला सरकारी रुग्णालयात पाठवायचे ठरले.\nगुन्हेगारीचे एक पर्व संपले\nपहाटे साडेपाचच्या सुमारास टॅक्सीची सोय झाली. किसनवर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. पण अखेर ३० जानेवारी १९६६ रोजी किसन सावजीने रुग्णालयात प्राण सोडला. किसन सावजी नावाचे गुन्हेगारीचे एक पर्व एका फौजदाराच्या गोळीने संपले. पुढे या प्रकरणाची रितसर चौकशी झाली. किसनच्या समर्थकांनी ढुमणे फौजदारांना संपवण्याच्या शपथाही खाल्ल्या होत्या. त्यांना मारण्याची सुपारीही एका गुंडाला देण्यात आली होती. पण हे सगळे हवेत विरले. किसन सावजी खऱ्या एन्काउंटरमध्येच मारला गेल्याचे चौकशीत सिद्ध झाले.\nत्यावेळी माध्यमांचा म्हणावा तसा जोर नव्हता. संपर्काचे जाळे कमी होते. त्यामुळेच बहुदा पोलिस इतिहासाच्या पानात या एन्काऊंटरची पहिले एन्काऊंटर म्हणून नोंद झाली नसावी. त्यामुळेच याबाबतचा उल्लेख इंटनरेट वा अन्य कुठे सापडणार नाही. नगर जिल्ह्याच्या पोलिस रेकाॅर्डमध्ये ही घटना नक्की नोंदवलेली सापडेल. पण ही संपूर्ण घटना खुद्द वि. ग. ढुमणे यांनी आपल्या 'विधीलिखित फौजदारी' या आत्मचरित्रात नोंदवली आहे. आपली फौजदारी ही विधीलिखित होती. एका ज्योतिषाने ही भविष्यवाणी वर्तवली होती व आपल्या हातून एका व्यक्तीला मृत्यू येईल, हे देखिल एका ज्योतीषाने नमूद करुन ठेवले होते, असेही ढुमणे यांनी नोंदवले आहे. ढुमणे मुळचे पुण्याचे. पुढे ते पोलिस अधिक्षक म्हणून निवृत्त झाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपोलिस, नगर, संगमनेर, दाऊद इब्राहिम, चित्रपट, गुन्हेगार, भारत, सरकार, Government, व्यवसाय, Profession, खून, सकाळ, पु. ल. देशपांडे, नाटक, Fertiliser, राजस्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-3015", "date_download": "2021-06-20T00:54:52Z", "digest": "sha1:KIDILNAJLKEX5CPNUIZVA5DEKEWVDTX5", "length": 26938, "nlines": 153, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 11 जून 2019\nराजकारणातही गमतीजमती घडत असतात.\nअशाच काही गमती सांगणारे सदर...\nभांडी आ��ि पडीक चेहरे\nतोंडावर ताबा नसणाऱ्यांना व ‘आतली’ माहिती बाहेर फोडणाऱ्यांना मराठीत छान संज्ञा आहे..... ‘फुटकं भांडं’ राजकीय पक्षांमध्ये अशी असंख्य फुटकी भांडी असतात.\nपत्रकारांचे ते खबरे असतात. ही मंडळी पत्रकारांना ‘आतली’ माहिती पुरवत असतात. अनेक वेळेस पक्षाच्या एखाद्या महत्त्वाच्या बैठकीची माहिती बाहेर पत्रकारांपर्यंत पोचते, तेव्हा पक्षनेतृत्वाला कपाळावर हात मारून घेण्याखेरीज पर्याय राहात नाही. ही माहिती कुणी फोडली, याची कल्पनाही त्यांना असते पण त्यासाठी शिस्तभंग कारवाई वगैरे काही केली जात नाही. फार तर संबंधित ‘फुटक्‍या भांड्या’ला तंबी देऊन सोडण्यात येते.\nपराभवाच्या विश्‍लेषणासाठी काँग्रेस कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. बैठकीत जोरदार चर्चा झाली. राहुल गांधी यांनी त्यांची नाराजीही प्रकट केली. चर्चेच्या अखेरीला सोनिया गांधी यांनी ‘या चर्चेचा तपशील आता बाहेर फोडू नका’ असे सांगूनही फुटके भांडेगिरी कोणकोण करते याची मला माहिती आहे, असे सांगताच उपस्थितांमधील काहींनी चेहरे लांब केले तर काहींनी नजर चुकविण्यास सुरुवात केली, असे त्यांच्या प्रतिस्पर्धी फुटक्‍या भांड्यांनी तत्काळ पत्रकारांना सांगितले. या बैठकीत आणखी एक मजा झाली.\nराजस्थानात शून्य व मध्य प्रदेशात केवळ एक जागा जिंकल्याने येथील नेते बैठकीत हल्ल्याचे लक्ष्य राहणार हे उघड होते. एका जुन्याजाणत्या नेत्याने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा पूर्ण पचकाच करून टाकला. त्यांनी बैठकीत राजस्थानात काँग्रेसचे उमेदवार किती मताधिक्‍याने हरले याची आकडेवारीच मागवली आणि बैठकीत ती सादर केली. गेहलोत यांना तर त्यामुळे धरणी पोटात घेईल असे झाले.\nपण त्यांची तेवढी पंचाईत करणे तर क्रमप्राप्तच होते. अन्य शिक्षा नाही पण किमान एवढी शिक्षा तर द्यायला हवीच होती एवढे झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ केला पण गेहलोत आणि कमलनाथ हे असे काही राजकारणी आहेत, की त्यांनी साधी राजीनाम्याची तयारीदेखील दाखवली नाही एवढे झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ केला पण गेहलोत आणि कमलनाथ हे असे काही राजकारणी आहेत, की त्यांनी साधी राजीनाम्याची तयारीदेखील दाखवली नाही पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी तर निवडणुकीत काँग्रेसला चांगल्या जागा न मिळाल्यास आपण मुख्यमंत्रिपद सोडू, असे जाहीर केले होते आणि देशात ज्या दोन राज्यात काँग्रेसची अब्रू वाटली त्यात पंजाब एक राज्य ठरले. सांगण्याचा मुद्दा एवढाच, की सोनिया गांधी व त्यांना पुस्ती जोडत प्रियंका यांनीदेखील पक्षातल्या फुटक्‍या भांड्यांना इशारा देऊनही कार्यकारिणीतली माहिती बाहेर फुटायची ती फुटलीच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी तर निवडणुकीत काँग्रेसला चांगल्या जागा न मिळाल्यास आपण मुख्यमंत्रिपद सोडू, असे जाहीर केले होते आणि देशात ज्या दोन राज्यात काँग्रेसची अब्रू वाटली त्यात पंजाब एक राज्य ठरले. सांगण्याचा मुद्दा एवढाच, की सोनिया गांधी व त्यांना पुस्ती जोडत प्रियंका यांनीदेखील पक्षातल्या फुटक्‍या भांड्यांना इशारा देऊनही कार्यकारिणीतली माहिती बाहेर फुटायची ती फुटलीच धन्य ती फुटकी भांडी\nलोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक चर्चा जोरजोराने सुरू झाली आहे. या निवडणुकीने घराणेशाहीला हादरा दिला भक्तसंप्रदायातल्या अनेक लेखणीबहाद्दरांनी तर त्यांच्या लिखाणात हा प्रमुख मुद्दा केलेला आढळतो. नरेंद्र मोदी यांचा विजय म्हणजे गांधी-नेहरू घराणेशाहीचा पाडाव, असे सोपे समीकरण ते मांडत आहेत.\nपण अंधभक्तीत तल्लीन मंडळींना काही गोष्टी दिसेनाशा झाल्या आहेत. पहिले उदाहरण - आंध्र प्रदेशात महाप्रचंड मतांनी कोण निवडून आले जगमोहन रेड्डी हे जगमोहन रेड्डी कोण आहेत\nआंध्र प्रदेशचे माजी-दिवंगत मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचे ते चिरंजीव आहेत. आता ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. ओडिशात नवीनबाबू पटनाईक पाचव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत.\n ओडिशाचे उत्तुंग नेते बिजू पटनाईक यांचे चिरंजीव बाकी लहानसहान अनेक उदाहरणे देता येतील. सांगायचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक म्हणजे घराणेशाहीचा अंत हा जो सोईस्कर अर्थ लावण्याचा आटापिटा भक्तसंप्रदाय करीत आहे, तो कसा चुकीचा आहे त्यासाठी ही उदाहरणे बाकी लहानसहान अनेक उदाहरणे देता येतील. सांगायचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक म्हणजे घराणेशाहीचा अंत हा जो सोईस्कर अर्थ लावण्याचा आटापिटा भक्तसंप्रदाय करीत आहे, तो कसा चुकीचा आहे त्यासाठी ही उदाहरणे पण याच निवडणुकीने एकव्यक्तिकेंद्रित राजकारणाला आणखी बळकटी आणली आहे व ती अधिक धोकादायक बाब असून याकडे भक्तसंप्रदाय दुर्लक्ष करीत आहे. एकव्यक्तिकेंद्��ित राजकारण देशाला एकाधिकारशाहीकडे नेते. गेल्या शतकात त्याचा अनुभव देशाने घेतला आहे.\nत्याची पुनरावृत्ती टाळण्याची आवश्‍यकता अधिक आहे, कारण एकाधिकारशाही अधिक धोकादायक व देशाचे नुकसान करणारी असते.\nतेलही गेले तूपही गेले...\nके. राजशेखरन हे मिझोरामचे राज्यपाल होते. केरळमधील भाजपचे ते नेते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनेते शशी थरुर यांच्या विरुद्ध भाजपला ताकदवान उमेदवार हवा होता.\nत्यांनी राजशेखरन यांना राज्यपालपदाचा राजीनामा द्यायला लावला व तिरुअनंतपुरम येथून त्यांना उमेदवारी दिली. पण थरुर यांच्याकडून ते हरले. आता पुढे काय त्यांना पुन्हा राज्यपालपदी नेमणार त्यांना पुन्हा राज्यपालपदी नेमणार अजून तरी त्याबाबत काही हालचाल नाही. बहुधा नवे सरकार केंद्रात आले, की त्यांचे पुनर्वसन केले जाईल अशी आशा आहे.\nनाहीतर, ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे’ अशी अवस्था व्हायला नको जाताजाता....... निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी\nकाँग्रेसशी दगाबाजी करणाऱ्यांना आता बक्षिसे मिळणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांना राज्यात वजनदार मंत्रिपद दिले जाणार आहे, तर विजयसिंह मोहिते पाटील यांना एखाद्या राज्याचे राज्यपालपद देण्यात येणार असल्याची वार्ता कानोकानी मिळाली आहे\nसध्याचे युग ‘त्वरित टिप्पण्यां’चे आहे. हातात मोबाईल, ट्विटर खाते, फेसबुक, व्हॉट्‌सॲप आणि आणखी काही मग काय काही तरी घडताच प्रतिक्रिया व टिप्पण्यांचा भडिमार सुरू ‘इतरांपेक्षा आधी’च्या घाईत घोटाळे होत राहतात.\nनिवडणुकीच्या निकालानंतर आणि मोठे यश मिळाल्याने भक्तमंडळींच्या आनंदाचे रूपांतर उन्मादात न झाले तरच नवल गुडगाव....अरे अरे माफ करा... आता त्याला गुरुग्राम म्हणतात बरं का\nतर या गुरुग्रामात भक्तमंडळींनी एका मुस्लिम तरुणाला पकडून ‘जय श्रीराम’ची घोषणा देण्यास भाग पाडले. त्याला चांगले बदडलेदेखील आता यापुढच्या काळात काय काय वाढून ठेवले आहे, याची ही नांदी किंवा ट्रेलर आहे असेच म्हणावे लागेल आता यापुढच्या काळात काय काय वाढून ठेवले आहे, याची ही नांदी किंवा ट्रेलर आहे असेच म्हणावे लागेल दिल्लीत कामानिमित्त आलेले पुण्याचे एक डॉक्‍टर त्यांच्या हॉटेलातून मॉर्निंग वॉकला बाहेर पडताच त्यांनाही पाच-सहा तरुणांनी घेरून जय श्रीराम म्हणण्याची धक्कादायक घटनादेखी�� याच दिवशी घडली.\nपूर्व दिल्लीचे भाजप खासदार व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी गुरुग्रामच्या घटनेवर अतिशय संतप्त व तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि हा देश ‘सेक्‍युलर’ आहे व अशा असहिष्णुतेला जागा नसली पाहिजे असे म्हटले. अरे बापरे ‘सेक्‍युलर’ तत्त्वाचे समर्थन आणि तेही भाजपच्या खासदाराकडून ‘सेक्‍युलर’ तत्त्वाचे समर्थन आणि तेही भाजपच्या खासदाराकडून पक्षाच्या विचारसरणीशी एवढी घोर प्रतारणा पक्षाच्या विचारसरणीशी एवढी घोर प्रतारणा ज्या पक्षाच्या पंतप्रधानाने विजयानंतरच्या पहिल्याच सभेत ‘सेक्‍युलर’ संकल्पनेचा बुरखा या निवडणुकीने कसा टराटरा फाडला गेला हे मोठ्या फुशारकीने सांगितले, ज्या पंतप्रधानाला आपण राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वाच्या विरोधात बोलत असल्याचे भान नव्हते, त्यांच्याच पक्षाचा एक नवखा, काल आलेला खासदार ‘सेक्‍युलॅरिझम’चे समर्थन करतो ज्या पक्षाच्या पंतप्रधानाने विजयानंतरच्या पहिल्याच सभेत ‘सेक्‍युलर’ संकल्पनेचा बुरखा या निवडणुकीने कसा टराटरा फाडला गेला हे मोठ्या फुशारकीने सांगितले, ज्या पंतप्रधानाला आपण राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वाच्या विरोधात बोलत असल्याचे भान नव्हते, त्यांच्याच पक्षाचा एक नवखा, काल आलेला खासदार ‘सेक्‍युलॅरिझम’चे समर्थन करतो केवढी ही धर्मभ्रष्टता गौतम गंभीर हे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आले, त्यांना तिकीट मिळाले व ते प्रचंड मताधिक्‍याने निवडूनही आले.\nतर अशा या नवख्या माणसाने शहाणपणा शिकवावा म्हटल्यावर भाजपमधील तमाम भक्तसंप्रदाय व भक्तांनी गंभीर यांच्या विरुद्धच ट्‌विटचा भडिमार सुरू केला. स्वतःच्याच खासदाराविरुद्ध हे करताना कुणालाही किंचितशीदेखील शरम वाटली नाही.\nबिचारे गंभीर, खरेच गंभीर होऊन गेले. पण ते पडले क्रिकेटपटू. ते आपले ‘पिच’ म्हणजेच भूमिका सोडायला तयार नव्हते. त्यांनी सांगून टाकले, की ते पारदर्शकतेवर विश्‍वास ठेवतात आणि त्यांना जे अनुचित वाटते त्या विरुद्ध ते बोलणार. त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. तरीही गंभीर यांना जरा दमाने घेण्याची सूचना करण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये अशीच पण वेगळी तऱ्हा\nनिवडणुकीत ज्या प्रकारे एकतर्फी निकाल लागले आणि मताधिक्‍याचे प्रमाण अवाढव्य पाहून गुजरातमधील पाटीदार नेते व काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी ‘भाजपचा बेईमानीवर आधारित विजय’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हार्दिक पटेलांना मतदानयंत्रांवर संशय व्यक्त करायचा होता.\nपण काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाला ते रुचले नाही. पीछेहाटीमुळे बचावात गेलेल्या काँग्रेसनेतृत्वाने मतदानयंत्रांतील गडबड घोटाळ्यावर टिप्पणी न करण्याची भूमिका घेतली. अखेर हार्दिक पटेल यांनाही वाद वाढवू नका, सबुरीने घ्या असा सल्ला देऊन गप्प बसण्यास सांगण्यात आले. नवीन मंडळींना राजकारणाचा अनुभव नाही. ते बिचारे सरळपणे वागायला जातात आणि फसतात\nतर घाई नको आणि फसूही नका\nएकीकडे काँग्रेसने त्यांच्यातल्या फुटक्‍या भांड्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला.\nदुसरीकडे सत्तारूढ भाजपमधल्या नव्या खासदारांनाही पंतप्रधानांनी अशाच काही कानपिचक्‍या, पण जरा सौम्यपणे व हसत हसत दिल्या.\nते दांडके (माईक) दिसल्याबरोबर कंठ फुटत असतो. काहींना सकाळपासूनच राष्ट्राला उद्देशून भाषण\nदेण्याची सवय लागलेली आहे,’ असे सांगून ते\nम्हणाले, ‘या सवयींवर नियंत्रण ठेवा. टीव्हीवाले,\nरिपोर्टर्स हे तुमची वाट पहात असतात. तुम्ही दिसल्याबरोबर, काय कसं काय वाटतंय, अशा निरुपद्रवी प्रश्‍नाने संवाद सुरू करतात आणि बोलताबोलताच अशा प्रश्‍नांमध्ये गुंगवून टाकतात\nआणि शब्दात पकडून बातमी तयार करतात. या प्रकारांपासून सावध राहा. कुणाही पत्रकाराशी बोलायला जाऊ नका.’\nपंतप्रधानांनी एक प्रकारे ते जी गोष्ट करतात तीच त्यांच्या खासदारांनाही करायला सांगितली....... पत्रकारांना टाळा\nकाहीजणांना ‘छपास’ आणि ‘दिखास’ या रोगांची लागण झालेली असते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.\n‘छपास’ म्हणजे नाव छापून येण्याचा रोग\n‘दिखास’ म्हणजे टीव्हीवर चेहरा झळकण्याचा रोग\nया रोगापासून स्वतःला वाचवा असेही त्यांनी खासदारांना सांगितले.\nनव्या खासदारांना दिल्लीतल्या चालाख्या सांगायलाही ते विसरले नाहीत.\nदिल्लीत आल्यानंतर तुम्ही कधीही न पाहिलेले लोक तुम्हाला थेट स्टेशनवर किंवा विमानतळावरही आणायला आलेले आढळतील. कुणीतरी ही व्यवस्था केलेली आहे, असे तुम्हाला वाटेल. पण त्याला फसू नका, कारण हे लोक पुढे तुम्हाला असे घेरून टाकतात, की त्यांच्या अनुचित हेतूची कल्पना येऊनही तुम्ही त्यांना दूर करू शकत नाही आणि त्याचा तोटा तुम्हाला होतो असे सांगून पंतप्रधानांनी ‘असे हे लोक ही दिल्लीची खासियत आहे,’ अशी टिप्पणी केली व एकप्रकारे दिल्लीकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.\nकाँग्रेस असो किंवा भाजप, त्यांच्या\nखासदारांना पत्रकारांशी बोलायला मनाई व प्रतिबंध केले जातात\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/social%20media/321", "date_download": "2021-06-19T23:49:44Z", "digest": "sha1:LWXYO3N2WNEUR2332BZ4LB7OWEP5O7RZ", "length": 40222, "nlines": 290, "source_domain": "bahuvidh.com", "title": "श्यामच्या आईचं आज काय करायचं? - हेरंब कुलकर्णी - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nमहा अनुभव दिवाळी २०२०\nD-Books अर्थात डिजिटल पुस्तके\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nश्यामच्या आईचं आज काय करायचं\nनिवडक सोशल मिडीया हेरंब कुलकर्णी 2017-09-11 13:15:55\nयशोदा सदाशिव साने मृत्यू २ नोव्हेंबर १९१७\nश्यामची आई नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतिशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृतिशताब्दी महाराष्ट्र साजरी करतो आहे. ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातलीसुद्धा नव्हती. कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे पुजावे हे विलक्षण आहे... गुरुजींची आई कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. नवरा, सासू, सासरे, मुले, आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तीचं स्थान काय म्हणून कायम आहे वसंत बापट यांनी साने गुरुजींच्या एका नातेवाईकाला मोठ्या उत्सुकतेने विचारले होते की कशी होती हो गुरुजींची आई वसंत बापट यांनी साने गुरुजींच्या एका नातेवाईकाला मोठ्या उत्सुकतेने विचारले होते की कशी होती हो गुरुजींची आई तेव्हा तुसडेपणाने ते म्हणाले ,\"अहो काही विशेष नव्हती. चार चौघीसारखी दिसायची.काही वेगळ��� नव्हती.\"\nयावर वसंत बापट लिहितात की \"सामान्य असण्यातील हेच तिचे असामान्यत्व आहे...\" मला ‘शिक्षण विषयाच्या या लेखमालेत म्हणून गुरुजींच्या आईवर का लिहावेसे वाटते महात्मा गांधी म्हणत की 'आई हे मुलाचे पहिले विद्यापीठ आहे’.या वाक्याच्या प्रकाशात गुरुजींची आई हीच एक शाळा आहे. शाळेत मूल असते ६ तास आणि उरलेले १८ तास घरात असते. त्याच्या आयुष्यात शाळा खूप उशिरा येते. सुरवातीची महत्वाची वर्षे या आईच्या विद्यापीठातच तर जातात. तेव्हा शाळा जीवनात काय करते याचे मूल्यमापन करताना आई नावाच्या शाळेत मूल काय शिकते आणि त्यापेक्षा काय शिकायला पाहिजे महात्मा गांधी म्हणत की 'आई हे मुलाचे पहिले विद्यापीठ आहे’.या वाक्याच्या प्रकाशात गुरुजींची आई हीच एक शाळा आहे. शाळेत मूल असते ६ तास आणि उरलेले १८ तास घरात असते. त्याच्या आयुष्यात शाळा खूप उशिरा येते. सुरवातीची महत्वाची वर्षे या आईच्या विद्यापीठातच तर जातात. तेव्हा शाळा जीवनात काय करते याचे मूल्यमापन करताना आई नावाच्या शाळेत मूल काय शिकते आणि त्यापेक्षा काय शिकायला पाहिजे हे या स्मृती शताब्दीच्या दिवशी आपण विचार करू या... त्यासाठी अगोदर श्यामच्या आईची वैशिष्ठ्ये कोणती हे या स्मृती शताब्दीच्या दिवशी आपण विचार करू या... त्यासाठी अगोदर श्यामच्या आईची वैशिष्ठ्ये कोणती ती महाराष्ट्राला एवढी का भावली ती महाराष्ट्राला एवढी का भावली हे लक्षात घ्यायला हवे.\n‘श्यामची आई’ कोणतेच तत्वज्ञान सांगत नाही. ती एक सोशिक भारतीय महिला आहे. अविरत कष्ट, सोशिकता आणि अपार समजूतदारपणा यांनी तीचं आयुष्य व्यापलेलं आहे. त्यामुळे ती आजच्या नव्या पिढीच्या तथाकथित स्वातंत्र्यवादी महिलांना आदर्श वाटणार नाही, पण तिचे ते समर्पण केवळ गुलामी म्हणून बघता येणार नाही. ती हलाखीच्या दारिद्रयात अत्यंत स्वाभिमानी आहे.स्वत:च्या वडिलांना ही ती दरिद्रयात आम्ही आमचे बघून घेऊ हे सुनावते. सावकाराचा माणूस घरावर जप्ती आणू शकतो हे माहीत असूनही त्याने स्त्री म्हणून तिच्यावर शेरेबाजी करताच ती नागिणीसारखी परिणामाची पर्वा न करता त्याच्या अंगावर धावून जाते. हा तिचा दारिद्रयातला स्वाभिमान थक्क करून टाकतो. श्यामने कुठेतरी जेवायला गेल्यावर दक्षिणा आणल्यावर ती त्या गरिबीतही ते पैसे मंदिरात नेऊन द्यायला सांगते. गरिबीतल्या तिच्या या मूल्यसंस्काराचे भान महत्वाचे आहे. ती स्वत: मुलांना आदर्श तिच्या समर्पणातून घालून देते. मला स्वत:ला गुरुजींची आई एक शिक्षिका म्हणून खूप भावते. कुटुंबव्यवस्थेत ठरवले तर किती प्रकारचे अनुभव दिले जाऊ शकतात छोट्या छोट्या प्रसंगातून ती जाणिवा विकसित करते. यासाठी मला ती भावते.\nती पर्यावरण, जातियताविरोध, गरिबांविषयी कणव, समर्पण हे सारं सारं शिकवते. श्यामने मुक्या कळ्या खुडल्यावर किंवा झाडाची जास्त पाने तोडली तरी ती आई त्याला पर्यावरणाची, झाडाच्या भावनांची जाणीव करून देते. आपला मुलगा भित्रा बनू नये म्हणून ती सक्तीने त्याला पोहायला पाठवते. दलित म्हातारी मोळी उचलू शकत नाही म्हणून त्या बुरसटलेल्या काळात श्यामला दलित म्हातारीला स्पर्श करायला लावते. या सर्व गोष्टीतून ती जे संस्कार त्याच्यावर करते ते त्या काळाच्या कितीतरी पुढचे आहेत. सोप्या सोप्या प्रसंगातून ती जे तत्वज्ञान सांगते ते किती विलक्षण आहे. श्याम डोक्यावरचे केस वाढवतो. वडील रागावतात.तेव्हा श्याम वैतागून म्हणतो, “आई केसात कसला गं आलाय धर्म\" तेव्हा ती म्हणते, \"तुला केस राखायचा मोह झाला ना. मोह टाळणे म्हणजे धर्म\" इतकी सोपी धर्माची व्याख्या क्वचितच कोणी सांगितली असेल. किंवा लाडघरच्या समुद्रात ती समुद्राला पैसे वाहते. तेव्हा श्याम म्हणतो की ज्याच्या पोटात रत्न आहेत त्याला पैसे कशाला\" इतकी सोपी धर्माची व्याख्या क्वचितच कोणी सांगितली असेल. किंवा लाडघरच्या समुद्रात ती समुद्राला पैसे वाहते. तेव्हा श्याम म्हणतो की ज्याच्या पोटात रत्न आहेत त्याला पैसे कशाला तेव्हा ती म्हणते की सूर्यालाही आपण काडवातींनी ओवाळतोच ना तेव्हा ती म्हणते की सूर्यालाही आपण काडवातींनी ओवाळतोच ना प्रश्न त्या कृतज्ञतेचा आहे. मला तिचे मुलाला केवळ उपदेश न करता ती हे संवादी राहणे विलक्षण हलवून टाकते. मूल जे विचारील त्याला ती प्रतिसाद देते आणि तिच्या समजुतीनुसार ती समजून सांगत राहते. आजच्या नव्या पिढीच्या मातांसाठी श्यामची आई मला म्हणूनच महत्वाची वाटते. आज एकतर मुलांशी बोललेच जात नाही व जे बोलले जाते ते मुलाच्या करियर च्या भाषेत आणि मुलाला त्याचे दोष सतत सांगत. पण श्यामने इतक्या गंभीर चुका करून ही ती सतत करुणेने ओथंबली आहे. आज हा संवाद आणि मुलांशी त्याच्या पातळीवर जाऊन व्यक्त करणेच कमी झाले आहे. असलाच तर ‘���्यामच्या आई’ चा हा धागा महत्वाचा आहे. अभावातले आनंद आणि समर्पणातला आनंद ती मुलांना शिकवते. स्वत:ला सणाच्या दिवशी साड्या नसताना स्वत:ला आलेल्या भाऊबीजेतून ती पतीचे फाटके धोतर बघून नवे धोतर आणवते. श्यामला त्यातून एकमेकांसाठी काय करायचे असते याचे भान येते.\nआजच्या पिढीच्या मातांसाठी श्यामच्या आईचे आज औचित्य काय आहे अनेकजण असे म्हणतील की आज काळ बदलला आहे. आजचे प्रश्न वेगळे आहेत. मुले आता काही श्याम इतकी भाबडी राहिली नाहीत. मोबाइल आणि संगणक वापरत ही पिढी खूप पुढे गेली आहे. हे जरी खरे असले तरी मुलांमधील बालपण जागवायला मुलांना संवेदनशील आणि सामाजिक बनवायला श्यामच्या आईचीच पद्धती वापरावी लागेल. आज मध्यमवर्ग /उच्च मध्यमवर्गात मुलांवर सुखाचा मारा होतो. त्यातून त्याच्या संवेदना तरल राहत नाहीत. जीवनात आनंद, यश विकसित करावे लागतात, रेडीमेड मिळत नाहीत याची जाणीव मुलांना असणे आवश्यक आहे. अभाव वाट्याला न आल्याने गरीबी,  वंचितता याची वेदना कळत नाही आणि अभावातूनही पुढे कसे जायचे हे उमगत नाही किंवा आजूबाजूचे जग हे ही सुखवस्तू असल्याने या गरीबांच्या जगण्याचा परिघच परिचित होत नाही. पुन्हा वाचन, संगीत, निसर्ग असे अनुभव बहुतेक घरात न दिल्याने मुले टीव्ही, मोबाइल, कार्टून, दंगामस्ती असले स्वस्त आनंदाचे मार्ग शोधतात व त्यातून त्यांची विचारशक्ती व संवेदनाच विकसित होत नाही. आपली मुले एकमेकात ज्या गप्पा मारत वेगाने आत्मकेंद्रित होत आहेत. ते भयावह आहे. समाजातील वंचितांविषयीची वेदना त्यांना हलवत नाही. सामाजिक किंवा कौटुंबिक उत्सवाचे, यशाचे, आनंदाचे प्रसंगही त्यांना आपले वाटेनासे होताहेत.\nडिस्कवरी वृत्तवाहिनीवर वाघ हरणाचा पाठलाग करीत असतो. हरिण जिवाच्या आकांताने पळत असते. ज्या क्षणी वाघ हरिणावर झेप घेते तो क्षण आपल्याला बघवत नाही आपण चॅनल बदलतो. पण आपली मुले रिमोट हिसकवून घेत ते दृश्य बघतात. हे बघून भयचकित व्हायला होते. हीच मुले अपघात आणि खून ही असेच चवीचवीने लाईव्ह बघतील. मुलांचे हे कोलमडणारे भावविश्व ही मला चिंता वाटते आणि हीच मुले उद्या अधिकारी होणार आहेत. निर्णयप्रक्रियेत सहभागी असणार आहेत. त्यांना गरिबांचे, पर्यावरणाचे प्रश्न तरी कळतील का पुन्हा या सर्वातून मुलांचा अहंकार चुकीच्या पद्धतीने विकसित होतो आहे. थोडे बोलले तरी मुलांनी आ��्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. पालकांची स्वयंव्यग्रता ही पुन्हा समस्या बनली आहे. पालक दिवसभर काम आणि घरी आल्यावर टीव्ही, फोन आणि सोशल मीडियात रमून गेलेत. याला मुलांच्या आई ही अपवाद नाहीत. यातून मुलांशी संवाद बंद झालेत. घरात वस्तू मिळताहेत पण प्रेम आणि संवाद मिळत नाहीये. यातून मुले प्रेम दुसरीकडून, वस्तूमधून मिळवतात आणि संवाद ही चुकीचा करू लागतात. इथेच नेमकी श्यामची आई मला महत्वाची वाटते.\nती मुलाशी सतत बोलत राहते. वैतागून चिड चिड न करता पण कणखरपणे ती त्याला समजावून सांगते. छोट्या छोट्या प्रसंगातून त्याला मूल्य परिचित करून देते. केवळ शब्दाने संस्कार करण्यापेक्षा आपल्या अपरिमित कष्टाने आणि मायेने संस्कार करते. मुलांशी कसं बोलावं, हे शिकण्यासाठी या स्मृतिवर्षात 'श्यामची आई' प्रत्येक पालकानं वाचायला हवी.  आपलं 'पालक असणं' हे आपल्याला त्या आरशात तपासून पाहता येईल.\nचिंतन , पालकत्व , मुक्तस्त्रोत , सकाळ सप्तरंग\nआजची पिढी खून, मारामारी लाइव्ह पाहू शकतात यात नवल नाही.. वृत्तवाहिन्या, सिनेमा, OTT platforms, यावर 24X7 हेच चालू असते.. त्याची सवय होऊन जाते... वर्तमानपत्रे अथवा वृत्तवाहिन्या यात आलेली चांगली बातमी शोधून पाहावी.. एकही सापडणार नाही.. विश्वास नसेल तर प्रयोग करून पाहावा.. श्यामच्या आईचे संस्कार हे त्रिकालाबाधित असले तरी आजच्या युगानुसार modified स्वरूपात मुलांना सांगणे जमले पाहिजे.. माझ्या माहितीतील २०-२२ वर्षांची काही मुले “सर्व काही” माहित असून ‘सुसंस्कारित’ देखील आहेत. इंग्रजी माध्यमात शिकलेली असूनही मराठी उत्तम लिहितात, वाचतात..याशिवाय परंपरा देखील माहित असलेली ही मुले अपवाद नसावीत.. संस्कार बाहेर कुठच्यातरी ‘संस्कार वर्गात होत नाहीत’.. ते फक्त घरात होतात.. सर्व पालकांनी एक सूत्र सतत ध्यानात ठेवावे.. “kids don't listen, they observe” \n तुलनेत आजचे वर्तमान फार वेगळे आहे म्हणून आईने अजून खमके व्हायला हवे\nअंतर्मुख करायला लावणारा आजच्या सर्व पालकांनी अवश्य वाचवे अशी आहे श्यामची आई\nहे सार कस घडवायच.\nउद्याच्या भविष्याला आजच्या वर्तमानाचे ग्रहण लागू नये ही खूप काळजीची गोष्ट या लेखातून समजवल्याबद्दल लेखकाचे मनःपूर्वक धन्यवाद.\nवाचण्यासारखे अजून काही ...\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\nसंकलन | 2 दिवसांपूर्वी\nमराठी आणि हिंदी भाषेत ���िर्माण केलेल्या सौहार्दाची नोंद घेऊन डॉ. लवटे यांना उत्तर प्रदेश सरकारचा हा सन्मान जाहीर झाला आहे.\nस्मरणरंजन | 2 दिवसांपूर्वी\nकर्जतच्या दिवाडकरांचा बटाटेवडा सुप्रसिद्ध आहे. पण त्यांचाच चिवडा देखील होता हे ठाऊक नव्हतं. अंक - आलमगीर, १९६०\n'वयम्' प्रतिनिधी | 2 दिवसांपूर्वी\n\"अरे देखो तो सही, यह देख सारा, मैं तेरे लिये क्या लाया हू- टेडीबिअर और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना और दानू देख ये पिली चॉकलेट, तुम्हे पसंद है ना देख बहुत सारी लाया हू देख बहुत सारी लाया हू तुम्हे पसंद है ना तुम्हे पसंद है ना\" \"नहीं अब्बू, मुझे नही पसंद. मुझे नहीं अच्छी लगती ये चॉकलेट. जर या दुनियेत चॉकलेट नसतं तर तुम्ही मला जवळ घेतलं असतं, मला वेळ दिला असता. आता या चॉकलेटमुळे तुम्ही माझ्यापासून दूर झालात. तुम्हांला वाटतं की, चॉकलेट दिलं की राग शांत झाला, ऐसा नहीं होता अब्बू...\" दानियाला गदगदून आलं होतं, भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली- \"अब्बू यह टॉइज, टेडी, चॉकलेट हमें कुछ नहीं चाहिये. हमे सिर्फ आप चाहिये हो. आपका इतनासा वक्त चाहिये है.\"\nशं. ना. नवरे | 2 दिवसांपूर्वी\nप्रश्नांच्या गुंड्या दाबल्या बरोबर उत्तरांचे दिवे लागले. झगझगीत प्रकाश पडला. त्या प्रकाशाकडे मला डोळे उघडून पहातां येईना. त्या प्रकाशांत मी ठेंगू, क्षुद्र माणूस दिसूं लागलो\nआहार, निद्रा, भय ...\nडॉ. यश वेलणकर | 3 दिवसांपूर्वी\nउन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.\nसचिन जवळकोटे | 3 दिवसांपूर्वी\nकामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी..\nस्मरणरंजन | 3 दिवसांपूर्वी\nलोकांना एवढी मोठी जाहिरात वाचण्याची स्वस्थता असण्याचा काळ असावा बहुदा तो - आलमगीर १९६०\nडॉ. सुनीलकुमार लवटे यांना उत्तर प्रदेशचा ‘सौहार्द सन्मान’\n19 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\n18 Jun 2021 निवडक सोशल मिडीया\n18 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nआणीबाणी अपरीहार्य का झाली \nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४\n17 Jun 2021 पावणे दोन पायांचा माणूस\n११. तुळशीने पेट घेतला...\n17 Jun 2021 युगात्मा\n17 Jun 2021 मराठी प्रथम\nटाळेबंदीतील पर्यायी शिक्षण व मूल्यमापन व्यवस्था\nविवेक सावंत यांना ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान\n17 Jun 2021 मासिकांची उलटता पाने\nस्मार्ट नेटिझन भाग ५- फ्रेंड रिक्वेस्ट\nछुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ३\n16 Jun 2021 महा अनुभव दिवाळी २०२०\nमहा अनुभव दिवाळी २०२०\nआहार, निद्रा, भय ...\nपावणे दोन पायांचा माणूस\nहॉटेल चालवणं खायचं काम नाही \nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\nचाचणी सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\nसभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/propose-day", "date_download": "2021-06-20T00:33:53Z", "digest": "sha1:FOB3E3EZTBVFH7R5VJSWGSPFCUGFOG2J", "length": 3321, "nlines": 69, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nHappy Propose Day Wishes in Marathi खास व्यक्तीला अशा सांगा मनातील भावना\n१४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेनिमित्त हे आहेत शुभ योग\nप्रेयसीला बेधडक प्रपोज करतात 'या' पाच राशींचे तरुण\nहॅपी प्रपोज डे २०२०: प्रपोज करताय\nप्रपोज डे २०२०: तिने त्याला प्रपोज केलं तर\n'प्रपोज डे'ला प्रिय व्यक्तीला असं करा प्रपोज\nहॅपी प्रपोज डे २०२०: व्यक्त करा मनातल्या भावना\nहॅपी प्रपोज डे २०२०: रोमँटिक पद्धतीने करा प्रपोज\nहॅपी टेडी डे २०२० :असा करा टेडी डे साजरा\npropose day: प्रपोज करताय\npropose day: नकार मिळाला\nनीतिशास्त्र २०१८ - हिंट्स ३\nकाजोलचं झालं होतं दोनदा गर्भपात, शेअर केला कटू अनुभव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Internet", "date_download": "2021-06-20T01:57:46Z", "digest": "sha1:CIHJFVQE37PBR7KYT3KQ7D7NREHVJLEG", "length": 3458, "nlines": 108, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Internet - Wiktionary", "raw_content": "\n(FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :इंटरनेट\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/6-lakh-penalty/", "date_download": "2021-06-20T00:16:40Z", "digest": "sha1:DLMNCRTG4QUR3BGVBZ6FHK2AFO7KVNBW", "length": 12282, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जामखेडच्या 21 छावणीचालक संस्थांना 6 लाखांचा दंड – Dainik Prabhat", "raw_content": "\nजामखेडच्या 21 छावणीचालक संस्थांना 6 लाखांचा दंड\nजामखेड: चारा छावणी सुरू करताना अटी व शर्तींचे पालन न करणाऱ्या जामखेड तालुक्‍यातील 21 छावणीचालक संस्थांना 6 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे छावणीचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.\nजामखेड तालुक्‍यातील 50 छावण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. यापैकी 45 छावण्या सुरू झाल्य�� आहेत. नुकतीच पाच छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. शासनाने छावणी सुरू करताना अनेक अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. अनेक छावण्यांत त्यात त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जनावरांचे आवक जावक रजिस्टर अद्यावत नसणे, छावणीतून जनावरे बाहेर घेऊन गेलेल्या व्यक्तीचा अर्ज नसणे, पुरवठा होणारा चारा व पशुखाद्याची नोंद नसणे, त्याचा हिशेब न जुळणे, पंचनामा न करणे, यासह विविध विविध निकषांची पूर्तता न केल्याने ही कारवाई करण्यात आली.\nत्यामुळे तालुक्‍यातील सर्वांत जास्त दंड 79 हजार 740 रुपये खर्डा येथील छावणी करण्यात आला आहे. ही छावणी जामखेड तालुका वीट उत्पादक मोटार वाहतूक सहकारी संस्था, जामखेड या संस्थेतर्फे चालविली जात आहे. स्वामी समर्थ मजूर सहसंस्था मोहा या छावणीस 60 हजार 935, पालकमंत्री राम शिंदे यांच्या गावातील चौडी सहकारी सोसायटी वतीने चालवण्यात येत असलेल्या छावणीस 61 हजार 480 रुपये, कै. बाबूराव सखाराम ढवळे या संस्थेच्या जवळा येथील छावणीस 56 हजार 950, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी सेवाभावी संस्थेच्या वतीने मुंजेवाडी येथे चालविण्यात येणाऱ्या छावणीस 44 हजार 905, विश्वकर्मा बहुउद्देशीय सामाजिक संस्था काटेवाडी येथील छावणीस 29 हजार 700, कै. महादेव आबा हजारे प्रतिष्ठान जवळा या संस्थेच्या नान्नज येथील छावणीस 29 हजार 455, मुंजोबा मजूर सहकारी संस्था नान्नज या संस्थेच्या राजेवाडी येथील छावणीस 28 हजार 15, मुंजोबा मजूर सहकारी संस्था जवळा या संस्थेच्या राजेवाडी येथील छावणीस 27 हजार 850, नंदादेवी पाणी वापर सह संस्था नान्नज या संस्थेच्या नान्नज येथील छावणीस 27 हजार 520, संघर्ष सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक प्रतिष्ठान सातेफळ या संस्थेच्या राजुरी येथील छावणीस 24 हजार 800, जय हनुमान प्रतिष्ठान सारोळा या संस्थेच्या खांडवी येथील छावणीस 20 हजार 535, सीना ग्रामप्रतिष्ठान चौडी या संस्थेच्या आघी येथील छावणीस 21 हजार 790, सिद्धिविनायक सेवाभावी संस्था कुसडगाव या संस्थेच्या कुसडगाव येथील छावणीस 21 हजार, घृष्णेश्वर ग्रामविकास बहुउद्देशीय प्रतिष्ठान पिंपरखेड या संस्थेच्या पिंपरखेड येथील छावणीस 17 हजार 995, जय भवानी सहकारी दूध उत्पादक संस्था नायगाव या संस्थेच्या जामखेड येथील छावणीस 5 हजार 500, जय हनुमान प्रतिष्ठान सारोळा या संस्थेच्या सरदवाडी येथील छावणीस 14 हजार 795, बाब��राव सखाराम ढवळे ग्रामविकास प्रतिष्ठान पिंपरखेड या संस्थेच्या हाळगाव येथील छावणीस 11 हजार 500, पुण्यश्‍लोक मजूर सहसंस्था चौडी या संस्थेच्या डिसलवाडी येथील छावणीस 9 हजार, पुण्यश्‍लोक मजूर सहसंस्था चौडी या संस्थेच्या आरणगाव येथील छावणीस 4 हजार 500, तसेच याच संस्थेच्या फक्राबाद येथील छावणीस 4 हजार, अशा 21 छावणी चालकांवर 6 लाख 1965 एवढा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे छावणी चालकांचे धाबे दणाणले आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : जम्मू आणि काश्‍मीर : पृथ्वीवरील सर्वात ‘वॉर्म’ ठिकाण\nविकासातील असंतुलन धोकादायक – प्रणव मुखर्जी\nराज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीने पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nउंब्रजजवळ गुटखा वाहतूकप्रकरणी कारवाई\n‘या’ कारणामुळे माजी मंत्री राम शिंदेंना मोठा हादरा\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त परंड्यात रक्तदान शिबीर\nकोपरगाव तालुक्यात वादळी पावसामुळे कोट्यावधीचे नुकसान; जीवित हानी नाही\nरोहित पवारांच्या हस्ते जामखेडला आरोग्य योजनेचे उद्घाटन\nकोपरगावात मद्यपींनी वाईनशॉपकडे फिरवली पाठ\nदोन महिन्यानंतर कोपरगावचा सराफ बाजार गर्दीने फुलला\nपुन्हा जामखेड शहरातील ‘हॉटस्पॉट’ १० मे पर्यंत वाढला\nप्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग\nरस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होणार\nसायबर फसवणुक रोखण्यासाठी हेल्पलाईन\nपॉवरग्रिडकडून बोनस शेअर्स; अंतिम लाभांश लवकरच मिळणार\nमिल्खा सिंग अनंतात विलीन\nराज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीने पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nउंब्रजजवळ गुटखा वाहतूकप्रकरणी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/dmk-chief-m-k-stalin-warns-prime-minister-narendra-modi-and-bjp-73432", "date_download": "2021-06-20T01:02:03Z", "digest": "sha1:MI7QDJBVI6YXLCWIZ34WIZFDWSDSS6MB", "length": 17823, "nlines": 210, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "जावयाच्या घरावर छापे पडल्याने संतापलेले सासरे म्हणाले, मी एम.के.स्टॅलिन आहे! - dmk chief m k stalin warns prime minister narendra modi and bjp | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंब���धी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजावयाच्या घरावर छापे पडल्याने संतापलेले सासरे म्हणाले, मी एम.के.स्टॅलिन आहे\nजावयाच्या घरावर छापे पडल्याने संतापलेले सासरे म्हणाले, मी एम.के.स्टॅलिन आहे\nशुक्रवार, 2 एप्रिल 2021\nनिवडणूक चार दिवसांवर आलेली असताना द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या जावयाच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे मारले.\nचेन्नई : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. निवडणूक चार दिवसांवर आलेली असताना आज द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या जावयाच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे मारले. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. स्टॅलिन यांनी या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे.\nप्राप्तिकर विभागाने आज सकाळी चेन्नईत आठ ठिकाणी छापे मारले. यात स्टॅलिन यांची मुलगी सेंथामाराई आणि जावई सबारीसन यांच्याशी निगडित चार ठिकाणी छापे मारण्यात आले. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्टॅलिन यांच्या मुलीच्या तेनायमपेट आणि नीलनगराई येथील घरांवर छापे मारण्यात आले. स्टॅलिन यांचे जावई सबारीसन यांच्याशी निगडित अनेक ठिकाणीही छापे मारण्यात आले. निवडणूक प्रचारासाठी मोठी रोख रक्कम ठेवण्यात आल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली.\nसबारीसन यांचे सहकारी कार्तिक आणि बाला यांच्या घरावरही छापे मारण्यात आले. द्रमुकचे अण्णानगरमधील उमेदवारांचा कार्तिक हा मुलगा आहे. सबारीसन हे द्रमुकचे व्यूहरचनाकार आणि स्टॅलिन यांचे सल्लागार आहेत. यामुळे त्यांच्यावरील कारवाईने सर्वांनाच धक्का बसला आहे. या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर द्रमुकचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सबारीसन यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या घरासमोर जमा झाले होते. यामुळे तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nयाविषयी बोलताना स्टॅलिन म्हणाले की, अशा प्रकारांमुळेच जनता ६ एप्रिलला स्पष्ट कौल देणार आहे. मी एम.के.स्टॅलिन आहे. पंतप्रधान मोदींना माहिती असायला हवे की आम्ही तुमच्यासमोर झुकण्यासाठी अण्णाद्रमुकचे नेते नाही आहोत. मी आज सकाळी त्रिचीवरुन चेन्नईत आल्यानंतर या कारवाईची माहिती मला मिळाली. मोदी सरकार हे राज्��ातील अण्णाद्रमुक सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. मी मोदींना सांगू इच्छितो की, आमचा पक्ष द्रमुक आहे हे विसरु नका. मी कलैग्नार (ए.करुणानिधी) यांचा पुत्र असून, मी असल्या गोष्टींमुळे घाबरत नाही.\nतमिळनाडूत ६ एप्रिलला विधानसभा निवडणूक होत आहे. मतमोजणी आणि निकाल हे २ रोजी आहेत. राज्यात ६ कोटी २८ लाख २३ हजार ७४९ मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. जनमत चाचण्यांचा कल द्रमुकच्या बाजूने असून, मुख्यमंत्रिपदासाठी स्टॅलिन यांच्या नावाला पसंती मिळत आहे. यामुळे सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजप आघाडीने निवडणुकीसाठी आणखी ताकद लावली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यात भाजप सत्तेत नाही, हे श्रीगोंदेकरांचे दुर्दैव : पाचपुते\nश्रीगोंदे : ‘‘तालुक्यातील जनतेच्या सोबत मी व माझ्यासोबत जनता ४१ वर्षे आहे. स्वत:वर विश्वास असून, जनतेचे कवच सोबत आहे. विरोधी आमदार असलो, तरी राजकीय...\nशनिवार, 19 जून 2021\nराष्ट्रवादीत भाकरी फिरणार; नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार\nपुणे : आगामी वर्षात पुणे महापालिकेची निवडणूक होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार असल्याचे स्पष्ट...\nशनिवार, 19 जून 2021\nआढळरावांनी आतापासूनच सुरू केली आगामी लोकसभा लढविण्याची तयारी\nशिरूर (जि. पुणे) : शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे ठेवायची की राज्याच्या सत्तेतील मित्रपक्षाला द्यायची, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील...\nशनिवार, 19 जून 2021\nसुनील शेळकेंची ती मागणी मान्य करत बाळा भेगडेंनी उलटवला डाव \nपिंपरी : कोरोनाच्या संकटात मावळ तालुक्यातील (जि. पुणे) पालकांना मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीकरिता...\nशनिवार, 19 जून 2021\nशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविण्याबाबत प्रफुल्ल पटेल म्हणतात...\nनागपूर ः राज्यातील विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी आहेत. त्याअगोदरच आघाडी आणि युतीबाबत भाष्य करणे, हे काय शहाणपणाचे नाही, असे मत...\nशनिवार, 19 जून 2021\nनाना पटोले यांचा दिग्रसमध्ये किल्लेदार कोण\nदिग्रस : दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पंचवीस वर्षापासून ढासळलेला किल्ला आपणास पुनश्च ताब्यात घ्यायचा आ���े, असे...\nशनिवार, 19 जून 2021\nयोगी आदित्यनाथांना शह देण्यासाठी प्रियांका गांधी मैदानात..\nनवी दिल्ली : उत्तरप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकची काँग्रेसने रणनीती ठरविली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शह देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या...\nशनिवार, 19 जून 2021\nमराठी माणसाची हक्काची शिवसेना 55 वर्षांची झाली..\nमुंबई : शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन १९ जून रोजी साजरा होणार आहे. कोरोनामुळे यंदाही शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nशुक्रवार, 18 जून 2021\nसातारा अनलॉक; वेळेच्या मर्यादेत सर्व दुकाने, हॉटेल, रेस्टारंट सोमवार ते शुक्रवार सुरु\nसातारा : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह shekhar shingh यांनी आज नवी नियमावली जारी केली. त्यानुसार अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने...\nशुक्रवार, 18 जून 2021\nकंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला; पोलिसांचा लाठीचार्ज..\nबीड : कोव्हिड उपाय योजना व खरीप हंगामाचा आढावा बैठक आटोपून निघालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे व सामाजिक न्याय व...\nशुक्रवार, 18 जून 2021\nउंडाळकर गटाचा निर्णय खेदजनक; 'कृष्णा'च्या निवडणुकीत पक्षीय संबंध नाही....\nकऱ्हाड : ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर Adct. Udyasinh Patil Undalkar कऱ्हाड दक्षिणेतील काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्याविषयी आदर आहे. मात्र, कृष्णा...\nशुक्रवार, 18 जून 2021\nभाजपची बाजू मांडणारे वकीलच आता न्यायाधीश; ममतांचा जय-पराजय ठरवणार\nकोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नंदीग्राम (Nandigram) विधानसभा मतदारसंघातील निकालाला कोलकता उच्च...\nशुक्रवार, 18 जून 2021\nनिवडणूक प्राप्तिकर income tax चेन्नई तमिळनाडू निवडणूक आयोग सरकार government मोदी सरकार भाजप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/remdesiver-injection/", "date_download": "2021-06-20T00:35:10Z", "digest": "sha1:QMSXCZXDERMUIN35ALKTDZN6OXMKPXSV", "length": 18919, "nlines": 129, "source_domain": "bolbhidu.com", "title": "रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवायचे असेल तर हे मार्ग आहेत..", "raw_content": "\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nBol Bhidu - विषय हार्ड\nआणि रामराजे��ना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nरेमडेसिवीर इंजेक्शन मिळवायचे असेल तर हे मार्ग आहेत..\nकोरोनाची दुसरी लाट आली आणि लोकांच्या फ्यूजा उडाल्या. कुणाला बेड मिळेना झालेत तर कुणाला औषधे मिळेना झालेत. त्यात मिडीया रोज नवनवी आकडेवारी मांडून लोकांना बिनकामाचा ताण देत आहे.\nअशातच हाय पॉईन्टला गेलेला मुद्दा आहे तो म्हणजे रेमडेसिवीर औषधाचा. जितकं अवघड या औषधाचं नाव आहे तितकचं अवघड हे औषध मिळवायचं झालय. लोकांना एकतर हे औषध मिळना आणि मिळालच तर ते अव्वाच्या सव्वा किंमतीत पदरात पाडून घ्यायला लागतय. असो, तर आपला मुळ मुद्दा असा आहे की हे औषध कस मिळवायचं आणि कोणी मिळवायचं.\nपण त्यापूर्वी कोरोनाचे बेसिक लक्षणं आणि त्यापूर्वी कोणती चाचणी करायची हा विषय पण पहायला पाहीजे कारण काय तर रेमडेसिवीर औषधासाठी परत गावभर फिरण्यापेक्षा अगोदरच त्या स्टेपला जाण्यापूर्वी काळजी घेतलेली बरी.\nकोरोनाचा मानवी शरिराशी संपर्क आल्यांनतर या रोगाची लक्षण दिसण्याचा कालावधी जागतिक आरोग्य संघटनेनुसार १ ते १४ असू शकतो. त्याचसोबत या रोगाची लक्षण दिसण्याचा सरासरी कालावधी ५ ते ६ दिवस आहे.\nया रोगाची लक्षण दिसू लागताच किंवा ज्यांना लक्षण आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपल्याला कोरोना झाला आहे का नाही याची चाचणी करून घेणे गरजेचे आहे.\nकोरोना चाचणी कोणती आणि कुठे करावी..\nकोरोनाचा मानवी शरीरात शिरकाव झाला आहे का नाही हे समजण्यासाठी पुढील चाचण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने केल्या जातात.\nया चाचण्या करण्यासाठी प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा आरोग्य केंद्र तसेच काही खासगी रुग्णालय अशा विविध ठिकाणी कोरोना चाचणी ची सोय केली आहे.\nया चाचणी मध्ये नाक किंवा घसा मधून नमुने घेतले जातात.२४ ते २५ तासात या चाचणीचा अहवाल भेटतो तसेच या चाचणीचा सर्वात अचूक अहवाल भेटतो.\nया चाचणी मध्ये मानवी शरीराच्या रक्ताचे नमुने घेतले जातात हे नमुने लॅब मध्ये तपासले जातात या यामध्ये प्रामुख्यने रक्ताच्या पेशीमध्ये विषाणूच्या विरुद्ध लढण्यासाठी किंवा त्यांना मारण्यासाठी तयार झालेल्या अँटीबॉडीजची तपासणी केली जाते.\nअँटीजेन हा एक विषाणूचा भाग असतो तो बाहेरूनच मानवी शरीरात प्रवेश करतो. या चाचणी मध्ये सुद्धा घसा मधूनच स्वबचे नमुने घेतले जातात, या चाचणीचा अहवाल १५ ते २० मिनिटामध्ये भेटतो.\nवरील पैकी कोणतीही एक चाचणी केल्यांनतर डॉक्टरांच्या सल्यानुसार ठरवलं जात कि घरी बसून विलगीकरणामध्ये उपचार घ्यायचे कि दवाखान्यात भरती करून उपचार घ्यायचे हे रुग्णाच्या लक्षणावरून ठरवलं जात ते किती तीव्र आहेत किंवा सौम्य आहेत.\nसरकारच्या कृपेनं लोकं आत्ता नियुक्ती नसलेला तहसिलदार म्हणून…\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता…\nत्याचप्रमाणे रुग्णाच्या लक्षणांच्या तीव्रतेवरूनच ठरवलं जात कि रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णाला द्यायचं आहे कि नाही. इथे महत्वाची गोष्ट म्हणजे रेमडेसिवीर औषध हे संबंधित रुग्णाला देणं आवश्यक आहे की नाही हा सल्ला पुर्णपणे डॉक्टर देतात. कृपा करुन आपले मित्र, हितचिंतक किंवा गुगल अशा ठिकाणावरून रेमडेसिवीर घ्यावे की नाही याचा सल्ला घ्यायचा नसतो. तो रुग्णावर उपचार करणाऱ्या संबंधित डॉक्टरांनीच घ्यायचा असतो.\nआत्ता रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी शासनाने नवे निर्देश दिले आहेत ते पाहूया.\nआरोग्य विभागाने रेमडेसिवीर इंजेक्शन वापरण्यासाठीचे नवीन निर्देश दिले आहेत. ज्या रुग्णाला रेमडेसिवीर द्यायचे आहे त्याच्याबद्दल सर्व वैद्यकीय माहिती देणे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर देणे बंधनकारक केले आहे.\nरुग्णाचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता तसेच रुग्णाच्या रक्तामधील ऑक्सिजनची पातळी, ताप, रुग्णाला अशक्तपणा आहे का धाप लागते का पूर्वीपासून कोणता आजार आहे का ही सर्व माहिती रुग्ण दवाखान्यात दाखल केल्या पासून देणे आता बंधनकारक केले आहे.\nरेमडेसिवीर इंजेक्शन कधी गरजेचं आहे आणि कुठे मिळवायचं..\nयासाठी बोलभिडूने वैद्यकिय तज्ञ म्हणून पुणे येथील डॉक्टर अजित गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी संबधित प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले,\n“रेमडेसिवीर इंजेक्शन त्यांना दिल जात ज्यांना खूप लक्षण आहेत किंवा काही रुग्णांना मध्यम लक्षणं आहेत पण त्या लक्षणांचा रुग्णाला खूप त्रास होत आहे.\nतसेच हे इंजेक्शन कुठल्याही वयामधील व्यक्तींना दिले जाते.\nप्रामुख्याने त्यांना पूर्वी कोणते आजार आहेत का म्हणजे क्षयरोग किंवा मधुमेह असे असेल तर त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन द्यायला सांगितलं जात.\nतर आता रेमडेसिवीर कसं मिळवायचे ते आपण पाहू.\nसरकारी दवाखान्यामध्ये ज्या ठिकाणी कोरोना उपचार केंद्र आहे त्या ठिकाणी हे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर संबधित वैद्यकिय दुकाना मध्ये उपलब्ध आहेत.\nखाजगी रुग्णालय आणि संबधित वैद्यकीय दुकाना मध्ये देखील उपलब्ध आहेत. जर ती रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाही झाली तर तुम्ही 011 – 23978046 या किंवा १०४ या क्रमांकावर संपर्क करू शकता.\nबोलभिडू मार्फत १०४ या क्रमांकावर फोन करुन संबधित माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिल्याच रिंगमध्ये या नंबरवर संपर्क झाला. या नंबरवरून आम्हाला देण्यात आलेली माहिती अशी होती,\nतुम्ही ज्या ठिकाणी आहात ते ठिकाण, तुमचा रुग्ण ज्या ठिकाणी (उदा; जिल्हा, तालुका, पुणे शहराचा भाग, मुंबई शहराचा भाग) असे ठिकाण सांगितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणांपैकी जिथे जिथे हे औषध उपलब्ध होत आहेत त्या ठिकाणे संपर्क क्रमांक संबधित व्यक्तिला दिले जातात.\nतरिही रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झाले नाही तर जिल्हानिहाय नियंत्रण संपर्क केंद्र स्थापन केली आहेत त्या ठिकाणी आपण संपर्क करू शकता असे सांगण्यात आले.\nहे ही वाच भिडू\nजगाला या माणसानं सांगितलं रेमडिसिव्हर इंजेक्शन कोरोनावर पण चालू शकतं.\nएक फेल गेलेलं औषध आज कोरोनाच्या लढ्यातील प्रमुख अस्त्र बनलंय\nहेच कारण आहे ज्यामुळे आजही जगातल्या महासत्तांना औषधासाठी भारतापुढे हात पसरावे लागते.\nसरकारच्या कृपेनं लोकं आत्ता नियुक्ती नसलेला तहसिलदार म्हणून चिडवत आहेत\nआंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय\nइस थप्पड़ की गूंज बंगाल में सुनाई देगी, पूरे बंगाल में सुनाई देगी…\n९ वेळा बदली करून मन भरलं नाही आणि आता धमक्यांचे फोन सुरु झालेत\nहमीभावनंतर सरकारनं ५० टक्के फायद्याचा दावा केला, पण प्रत्यक्षात १० टक्के देखील होणार…\nवेळप्रसंगी बहुजन समाजासाठी मोठ्या नेत्यांशी लढण्याची परंपरा हा माने घराण्याचा इतिहास…\nBMW फेमस होण्यामागे त्यांचा काळा इतिहास आहे.\nजगात चर्चाय, सेक्स पॉवर वाढवायला कडकनाथ कोंबड्यासोबत हे प्राणी पण…\nसरकारच्या कृपेनं लोकं आत्ता नियुक्ती नसलेला तहसिलदार म्हणून चिडवत आहेत\nआणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात…\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे…\nज्या प्रोजेक्टमूळ चीन बेंडकुळ्या दाखवतं हुतं त्यासाठी पाकिस्तानचं पाय…\nराडा घालणाऱ्यांना पाठींबा देवून CM नी आपल्याच कायदा सुव्यवस्थेवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/bjp-leader-girish-mahajan-taunts-eknath-khadse-over-his-covid-comment/videoshow/81760284.cms", "date_download": "2021-06-20T01:32:36Z", "digest": "sha1:JPC5JY77LRSZKL5XZMNRFK5CIE7LQK72", "length": 3981, "nlines": 70, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nईडीच्या तारखापाहून मला करोना होत नाही, गिरीश महाजनाचा खडसेंना टोला\nदहा दिवसांच्या उपचारानंतर करोनामुक्त झालेले भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी जळगावात येताच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआणखी व्हिडीओ : जळगाव\nफडणवीसांचा ताफा अडवून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न...\n“भडगावातील घटना दुर्दैवी; दोषींवर कठोर कारवाई व्हावी या...\nजळगावात विनाकारण फिरणाऱ्यांची होणार अँटीजेन...\nजळगावमधील भाजप नगरसेवक संतापले; महापालिका सभागृहात थेट ...\nईडीच्या तारखापाहून मला करोना होत नाही, गिरीश महाजनाचा ख...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasattasangli.com/2021/05/blog-post_91.html", "date_download": "2021-06-19T23:44:48Z", "digest": "sha1:X7JZWOEBQLLLA2WF4VYGFDFC36RQZJ33", "length": 14542, "nlines": 83, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगली जिल्ह्यात निर्बंध कडक होणार; पाहा काय म्हणाले पालकमंत्री", "raw_content": "\nHomeसांगली जिल्ह्यात निर्बंध कडक होणार; पाहा काय म्हणाले पालकमंत्री\nसांगली जिल्ह्यात निर्बंध कडक होणार; पाहा काय म्हणाले पालकमंत्री\n-\tग्राम समित्यांनी सक्षमपणे काम करावे\n-\tपोलीस प्रशासनाने अधिक कडक अंमलबजावणी करावी\n-\tकम्युनिटी आयसोलेशन प्रभावी व्हावे\nसांगली (प्रतिनिधी ) : जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट टप्प्याटप्प्याने कमी होत असला तरी सरासरी तो 22 टक्के पर्यंत आहे. हा पॉझिटिव्हिटी रेट आणखी कमी होणे आवश्यक अ��ल्याने ५ मे पासून २६ मे पर्यंत सुरू असणाऱ्या कडक निर्बंधांबाबत 28 दिवसानंतर म्हणजे 14 - 14 दिवसांचे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर कोरोना रुग्ण संख्येमध्ये किती फरक पडतो याची पुन्हा एकदा मिमांसा केली जाईल व पुढील निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ज्या गावांमध्ये ग्राम समित्यांनी निर्बंधांची अंमलबजावणी अत्यंत चांगली केली, तेथील रुग्ण संख्या कमी आल्याचे निदर्शनास आल्याचे सांगून जिल्ह्यातील सर्वच ग्राम समित्यांनी अधिक सक्षमपणे, एकजिनसीपणे काम करणे आवश्यक आहे. तसेच पोलीस यंत्रणेने प्रतिबंधात्मक निर्बंधांची अधिक कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश यावेळी दिले.\nकोरोना सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार सदाभाऊ खोत, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदिप दीक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले- बर्डे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nपालकमंत्री जयंत पाटील यांनी या बैठकीत जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा धोका वाढत आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणातूनच या रुग्णांवर उपचार व्हावेत. तसेच या रुग्णांना उपचार देणाऱ्या डॉक्टर्सना या आजाराचा धोका कमी करण्यासाठी कोणती अधिक काळजी घ्यावी, यासाठी ऑनलाइन वर्कशॉप घ्यावा, असे सूचित केले. याबरोबरच म्युकर मायकोसिसची पुढील काळात रुग्ण संख्या किती पर्यंत वाढू शकते याचा अंदाज घेऊन आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने नियोजन करावे, असे निर्देशित केले. कोरोना रुग्ण वाढ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने गावागावांमधून कम्युनिटी आयसोलेशन अत्यंत प्रभावीपणे व्हावे. एखाद्या घरातील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्या कुटुंबातील अन्य सदस्यां���ा ही आयसोलेशनमध्ये ठेवावे, असे यावेळी त्यांनी निर्देशित केले.\nसहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी लॉकडाऊनच्या काळात रुग्ण संख्या वाढत आहे याचा यंत्रणेने अधिक गांभीर्याने कारणमीमांसा करणे आवश्यक आहे, असे सांगून तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सांगली जिल्हा व शहरांमधील बालरोग तज्ञांची बैठक घ्यावी व अनुषंगिक तयारी ठेवावी असे निर्देशित केले. यावेळी त्यांनी लॉकडाऊन निर्बंधांची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्याची गरजही प्रतिपादित केली.\nजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात सध्या साडेसहा ते सात हजार टेस्टिंग होत आहे. तेराशे ते साडे तेराशे पर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या स्थिर झालेली दिसून येत आहे . बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्णही आपल्या जिल्ह्यात उपचारासाठी येत असून यातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दररोज दहा ते बारा असे आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी सद्यस्थितीत जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिविर औषधाचा पुरवठा व्यवस्थितपणे होत असून खाजगी व शासकीय रुग्णालयांसाठी हा पुरेसा असल्याचे सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यात 72 रुग्ण म्युकर मायकोसिसचे असून त्यांच्यासाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा पुरेसा होणे आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयांनी कोविड सदृश्य रुग्ण आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक केल्याने त्याचा चांगला उपयोग होऊन अशा रुग्णांचा पुढील धोका टाळणे शक्य असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात ऑक्सिजन क्वॉंन्सनट्रेटर बँक सुरू करण्यात आली असून ज्या रुग्णांना गरज आहे त्यांना ही यंत्रणा मोफत देण्यात येणार असून गरज संपली की ती परत घेण्यात येईल असे स्पष्ट केले.\nजिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कडक निर्बंधांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे सुरू असून प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीत सर्वात जास्त रुग्ण आढळणाऱ्या गावांमध्ये कडक अंमलबजावणी सुरू आहे. जत, वाळवा आणि मिरज या तीन तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या जास्त असून या ठिकाणी निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी अधिक पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले.\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बालरोग तज्ञांच्या माध्यमातून मॉड्युल तयार कर���्यात येत आहे. शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी यांच्या माध्यमातून 18 वर्षाखालील मुलांचा सर्वे करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन यंत्रणेने सर्व सज्जता ठेवावी. म्युकर मायकोसिस आजारावरील पुरेशी औषधे उपलब्ध ठेवावीत. तसेच प्रतिबंधात्मक निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करून कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी करावा अशा सूचना केल्या.\n१०० किलो सोने तस्करी : खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळात छापे\nराजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट\nपेठेत विनाकारण फिरताय, मग होणार ही कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathimaaj.in/amir-sah-ya-bollywood-kalakarncha-social-media-la-ram-aram/", "date_download": "2021-06-20T01:08:58Z", "digest": "sha1:UA7IZQY6MPMU6RZ64DXVUGO5WIPJDQLF", "length": 13334, "nlines": 81, "source_domain": "marathimaaj.in", "title": "अमीर खान सहित 'या' ६ बॉलिवूड सेलिब्रिटींकडून सोशल मीडियाला अलविदा..कारण..! - MarathiMaaj.in", "raw_content": "\nअमीर खान सहित ‘या’ ६ बॉलिवूड सेलिब्रिटींकडून सोशल मीडियाला अलविदा..कारण..\nअमीर खान सहित ‘या’ ६ बॉलिवूड सेलिब्रिटींकडून सोशल मीडियाला अलविदा..कारण..\nसर्वत्र को’रोनाच्या म’हामा’रीचे सावट पसरलेले आहे. ह्या भी’ष’ण परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस लोकं कसेबसे स्वतःला ह्या म’हामा’रीपासून वाचवून ठेवत आहे. मात्र, तरीही समाजातील सर्व स्तरातील लोकं ह्यामध्ये अ’डकले जात आहे. ह्या भी’षण आणि गं’भीर प’रिस्थिती’चा सा’मना करत आपल्या देशातील जनतेचे अतोनात हाल होत आहे.\nह्यामध्ये, कामगार वर्ग आणि हातावर पोट असणाऱ्यांना तर एक एक दिवस जगण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. सगळीकडे ह्या म’हामा’रीमध्ये मृ’त्यू पाव’णाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प’रिस्थती अतिशय गं’भीर आणि बि’कट स्वरूपाची झालेली बघायला मिळत आहे.\nसगळीकडे मृ’त्यूने थै’मान मांडले आहे आणि त्याचबरोबर, को’रो’नाशी ल’ढत असताना सामान्य आणि सर्व सामान्य लोकांसोबत गरीब लोकांचे देखील खूप हाल होत आहेत. हे दृश्य बघून सर्वांनाच चिंता, राग, सर्वच प्रकारच्या भावना जाग्या होत आहेत.\nत्यामुळे, नक्की आपण जगत असलेल्या आयुष्याला देखील काय अर्थ आहे असा विचार बऱ्याच वेळा आपल्या मनात आलाच असेल आणि तसाच विचार जर बॉलीवूडच्या सेलेब्रिटीज आला तर त्यात नवल नाही. अखेर तेही मनुष्य आहे आणि त्याच्या देखील भावना जाग्या होतात च…\nतसेच काही झाले आमिर खान आणि ह्या काही सेलिब्रिटीज सोबत. समोर सुरु असलेले भयानक दृश्य बघून त्यांचा भावना जागरूक झाल्या आणि कमीत कमी सोशल मीडियापासून तरी त्यांनी सध्या अंतर केले आहे..\nसर्वसामान्यांपासून अगदी स्टार कलाकारापर्यंत सर्वच जण सोशल मीडियाव वापरताना दिसतात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात काही कलाकारांनी हाच सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतलाय. असा निर्णय घेणारे हे कलाकार नेमके कोण आहेत तेच जाणून घेऊयात.\nअभिनेता आमिर खानने ह्याने नुकताच आपल्या जन्मदिनानंतर एक दिवसाने सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत हा निर्णय घोषित केला. तसेच आमिर खान प्रोडक्शनच्या ट्विटर हँडलवरुन आपण संपर्कात राहू असंही त्यानं म्हटलं. सुरु असलेल्या गं’भीर प’रिस्थितीमध्ये, नक्की सो’शल मी’डि’यावर येऊन काय बोलावे हे सुचेना, सर्व काही निशब्द करणार आहे असे म्हणत त्याने सोशल मीडियाला रामराम ठोकला.\n‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेखने २५ एप्रिलला इंस्टाग्राम अकांऊटला एक स्टोरी पोस्ट केली. यावेळी तिने आपल्या चाहत्यांना ती मोठ्या काळासाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं. तिला इंस्टाग्रामवर २.५ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.\nनुकतंच हिना खानच्या वडिलांचं नि’धन झालं. टेलिव्हिजनचे एक सगळ्यात मोठे नाव म्हणून हिना खान हिला ओळखलं जात. यानंतर हिनाला को’रोना सं’सर्ग झाल्याचं समोर आलं. या सर्व पार्श्वभूमीवर हिना पूर्णपणे तुटली आणि तिने एकांतात राहण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘मित्रांनो, काही दिवसांसाठी मी तुमच्यापासून दूर जात आहे. माझी टीम माझं अकाऊंट चालवेल. सर्वजण काळजी घ्या.’\nया को’रोना काळात दुसऱ्या लाटेत ईशा गुप्ताने देखील काही काळासाठी सोशल मिडियापासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला. इंस्टाग्रामवर आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये तिने हे सांगितलं. तसेच तिची टीम अकाऊंट पाहिल असंही नमूद केलं.\nबॉलिवूड अभिनेता अमित साधने ७ एप्रिल रोजी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर लिहिलं, ”आपल्या देशाची स्थिती चांगली नाही. या सर्व गोष्टी पाहून मला सोशल मीड���यावर माझे फोटो शेअर करावेत का असा प्रश्न पडलाय. विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू आहे. अशावेळी मी काहीच पोस्ट करणार नाही.’ बॉलिवूड अभिनेत्री वरीना हुसेनने आपल्या इंस्टाग्राम पासून फारकत घेतली.\nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…\nविराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …\n प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच नि’धन, म्हणाला मी एकटा आणि अ’नाथ झालो..\n‘चोली के पिछे..’ गाण्याच्या वेळी डायरेक्टने केलेली अजब मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटत होती लाज, म्हणाला तुझ्या कपड्याच्या आत…\nकरीश्मा कपूरला तिच्या पतीने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलसाठी दिले सोडून, लग्नाच्या इतक्या दिवसानंतर सत्य आले समोर..\nशाहरूख खानने चेन्नई एक्सप्रेस मधील एका गाण्यासाठी साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला दिले होते एवढे मानधन, वाचून चकित व्हाल..\nनीना गुप्ताला ग’रोद’र असतानाही ‘या’ अभिनेत्याने केली होती लग्न करण्याची मागणी, बाळाला नाव द्यायला देखील झाला होता तयार…\nजिच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब झाले नाराज; आज तीच मुलगी आहे बॉलिवूड मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/220380", "date_download": "2021-06-20T01:24:28Z", "digest": "sha1:JAWMYXSITX3LVTRMCEQYQKF7XUOJSV4A", "length": 2228, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शबाना आझमी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शबाना आझमी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:४२, ४ एप्रिल २००८ ची आवृत्ती\n२३ बाइट्स वगळले , १३ वर्षांपूर्वी\n०५:५७, १५ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(नवीन पान: {{विस्तार}} आझमी, शबाना en:Shabana Azmi)\n००:४२, ४ एप्रिल २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nप्रणव कुलकर्णी (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37461", "date_download": "2021-06-20T01:15:58Z", "digest": "sha1:C7CMRAQUMLJDCFRJHR7WHMFM3UWYL6OU", "length": 34414, "nlines": 274, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पानगळ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पानगळ\nबाबाच्या खोलीतून आवाज आला तशी निमा हातातलं ठेऊन चटकन उठली. तिनं आरशात बघून कुंकू ठीक केलं आणि खोलीच्या दारात येऊन उभी राहिली.\nकमरेला एका हाताचा आधार देत बाबा पाय उंच करून शेल्फच्या वरच्या फळीवरलं पुस्तक काढण्याच्या प्रयत्नात होता. तिची चाहूल लागताच वळला. तिला भेटण्याच्या अगदी क्षण आधी बाबाची नजर रिकामी झालेली तिला जाणवली.\nआणि निमाला वाटलं, देवा... आपल्या पायातलं बळ जाणार आता... बाबा आपल्याला ह्या वेषातही विसरतोय...\nतोच, चष्म्याच्या आडून डोळे मिचकावत बघण्याच्या त्याच्या नेहमीच्या सवयीने तिच्याकडे बघतानाच बाबाच्या नजरेत ओळख आली.\n\"काय रे... काय झालं\" पायापासून रक्तप्रवाहं डोक्याकडे वाहातोय असं वाटत असतानाच तिनं आवाजात प्रयत्नपूर्वक सहजता आणून विचारलं.\n\"किती हाका... आलीस... आई.... अं...बाबूकाका.... तो... त्याचं ते हे... ते आले की\"... पहिल्या दोन शब्दांनंतर बाबा त्याचं नेहमीचं असंबद्धं बरळू लागला. निमा पुढे सरली. तिनं त्याला हवं होतं ते पुस्तक काढून त्याच्या हातात दिलं आणि आधार देत त्याच्या खुर्चीवर बसवला.\n\"बाबा, ज्यूस घेतोस ना..... ज्यूsss सssss\" असं म्हणत तिनं ग्लास त्याच्या तोंडाला लावला. आज्ञाधारक मुलासारखा ज्यूस संपवून त्यानं तिच्या पदराला तोंड पुसलं अन पुस्तकात डोकं घातलन.\nखोलीत एक नजर टाकून निमा वळली. समोरचा आईचा, तिच्या आईचा हसर्‍या चेहर्‍यातला फोटो बघून तिच्या काळजात कळ उठली. हुंदका आलाच तर मोठ्ठ्यानं बाहेर पडू नये म्हणून ती किंचित भरभर चालत खोलीबाहेर पडली.\nस्वयंपाकघराच्या ओट्याला धरून तिनं भराभरा ���्वास घेतले अन स्वत:ला सावरलं. गेला महिनाभर ती सावरायचा प्रयत्नं करीत होती. म्हणावं तसं यश येत नव्हतं. कधीकाळी घरच्यांशी वाद घालून प्रेमविवाह करून घरी आणलेली आपली पत्नी, आयुष्याची सखी जग सोडून गेलेलीही तिच्या बाबाला कळलं नाहीये. जीव लावावं अशी कुणी आपल्या आयुष्यात आली होती हेच मुळात हरवलय.\nगेली पाचेक वर्षं बाबाच्या आठवणींची पानगळ सुरू आहे. डिमेन्शिया... एक एक करीत सगळे संदर्भं पिकल्या पानासारखे आपणहून गळून पडतायत. तसं बघायला गेलं तर, आजूबाजूच्या परिस्थितीचं भान आहे. पण, \"काहीतरी आहे झालं\" ह्यापलिकडे नाही. जिच्यावर त्यानं कधीकाळी \"माझा कायेबाहेरील प्राण\" अशी कविता केली ती त्याची लाडकी लेक, निमाही त्याच्या विश्वातून कधी अंतर्धान पावलीये, त्याचा त्यालाच पत्ता नाही... अन, त्याबद्दल त्याची तक्रार नाही.\nखरतर बाबानंच अधिक जपलेलं तिचं-त्याचं खास मैत्रीचं नातं.\nत्याच्याबरोबर अन बरोबरीनं कित्येक गोष्टी तिनं केल्या. भाऊ-बहीण नाही... बाबाच सगळं. लहानपणी भातुकलीपासून, मधल्या काळातल्या रांगोळ्यांमधून, मोठेपणीच्या बॅड्मिंग्टनसकट सगळ्यात बाबा तिचा पार्टनर.\nहा आपला बाबा असणं जितकं आपल्याला आत्ता खोलवर, अगदी चिरंतन असल्यागत सत्यं वाटतय... त्याहुनही मी त्याची लेक असल्याचं त्याला पटलं, रुजलं असणारच... पण तेही पुरेसं नाही, शाश्वत नाही... ह्या स्मृतीभ्रंशाच्या वावधुळीत.... कुणीतरी बळेबळे हाताला धरून हिसडून, हुसकावून लावल्यासारखं अपमानित वाटलं तिला.\nआपण मुलगी म्हणून बाबाच्या लेखी अस्तित्वातच नाही हे पुन्हा एकदा जाणवून काहीतरी आत पुन्हा पुन्हा आपटून, फोडून तुकडे तुकडे झाल्यागत झालं. निमा तोंडात पदराचा बोळा कोंबून गदगदू लागली. कितीही दीर्घ श्वास घेतला तरी हुंदके थांबेनात. ती धावत मागच्या अंगणात तुळशीआड गेली. तिथल्या छोट्या फुलबागेला पाणी घालायच्या आईच्या झारीलाच कवटाळून रडू लागली.\nकिती वेळ कुणास ठाऊक... पण मधेच बाबाची हाक ऐकू आली... \"... आईss, आई गंss.... ए आईsss\"\nतिनं आजूबाजूला बघितलं... वारा सुटला होता, आभाळ भरून आलं होतं. आवाज स्वच्छं करीत तिनं \"... मागे अंगणात आहे, मी. थांब आलेच हं आत..\" म्हटलं.\n’सावरायला हवं.... उठायलाच हवं... नाहीतर बिथरेल, बाबा’, म्हणत आपला चेहरा पुसून त्यावर एक प्रौढ, समजुतदार मुखवटा चढवीत ती आत आली. बाबाचं आत्ताचं अवतीभवतीचं जे वातावरण आ���े ते तसच राखायला हवं. त्यात झालेले छोटेसे बदलही त्याच्या आठवणींच्या कप्प्यांमधे गोंधळ निर्माण करायला पुरे असतात ह्याचा तिनं चांगलाच अनुभव घेतला होता.\nगेल्याच आठवड्यातली गोष्टं. त्याचं अजूनही काही-बाही वाचन चालू होतं. शब्दांचा, वाक्यांचा त्याला नक्की काय बोध होत होता कुणास ठाऊक. त्याच्या ज्ञानेश्वरीची सुटी झालेली पानं तिनं एका दुपारी बसून नीट डकवली. त्या संध्याकाळी, त्याला ज्ञानेश्वरी वाचता येईना. नुस्तीच पानं उलट-पालट करीत राहिला. त्याचा गोंधळ अन तगमग बघून तिला भरुन आलं. आपल्यामते सुधारायला जाऊन किती पडझड केली आपण त्याच्या आधीच हल्लक झालेल्या आयुष्यात.\nजिवाभावाच्या लोकांच्या आठवणी सोडाच पण काळाचाही संदर्भं पुसट होत चालला बाबासाठी. आठवणींमधला जो कप्पा उघडेल, मिटेल त्यानुसार त्याचं स्वत:चं वय, आजूबाजूचं जग ह्याचं भान येतं अन जातं.\nकुठच्यातरी फांदीवर कुठलंतरीच पाखरू येऊन नाचून गेल्यासारखे नवखे असंबद्धं दुवे जोडले जातात. त्यात निमाचं तिच्या आज्जीसारखं दिसणं धरून बाबा तिला त्याची आईच समजून होता.\nजे काही आहे ते धरून ठेवण्याच्या कसोशीत निमा... निमा बाबाची आई बनून वावरत होती. आज्जीसारखी काठपदराची साडी, तिच्यासारखं चंद्रकोरीचं कुंकू, हातात बांगड्या, छोटा अंबाडा...\nनिमासाठी ही तारेवरची कसरत होती. पहिल्यांदा-पहिल्यांदा चुकुन एक-दोनदा बाबानं हाक मारल्याबरोबर, ती तिच्या नेहमीच्या पंजाबी ड्रेसमधे धावत गेली. तो बिथरल्यासारखा बरळायला लागल्यावर तिला उमजलं. आता तिनं रिस्क घ्यायचीच नाही असं ठरवलं. कायम आज्जी बनूनच वावरायला लागली. तेव्हढातरी बाबा.. मूल म्हणून तरी हाताशी लागत होता.\nआज कितीतरी दिवसांनी बाहेर वारा सुटला होता. वळीव कोसळण्याची लक्षणं होती. लहानपणीच का.... अगदी तिचं लग्नं होईपर्यंत अशा अवचित पावसात ती अन बाबा भिजायचे, मनसोक्तं. आई ओरडत असायची दारातून... शेवटी तिलाही खेचायचे पावसात. ती अगदी रडकुंडीला आली की सगळेच निथळत घरात यायचे. मग कांदा, कोथिंबीर घालून तिख्खट भडंग आणि आज्जीचा ओरडा असं एकदमच खाता-खाता, गरम गरम आल्याचा चहा पीत खिदळणं चालायचं.\nकिती झर्रकन ते सगळं हरवलं... गेल्या तीनेक वर्षांत ह्या घराचं घरपण, तिचं माहेर चिरा-चिरा, भिंत-आढा करीत तिच्याडोळ्यांदेखत ढासळत होतं. एखाद्या अप्रतिम चित्रातले मनाला येतील ते भाग, मनाला येईल त्यावेळी कुणीतरी पुसत होता. उरलेलं चित्रं संदर्भहीन, अपुरं, केविलवाणं झालं होतं.\n\"... आईsss आई गं... आईsss\", बाबाची परत हाक ऐकू आली. तिनं चटकन आरशात टिकली बघितली अन आज्जी घेत असे तसा उजव्या खांद्यावरून पदर घेऊन बाहेर गेली. आणि....\nआणि चित्रं झाली. मगाशी काढून दिलेल्या पुस्तकात त्याला खुणेसाठी ठेवलेलं जाळी पडलेलं पिंपळपान मिळालं होतं. तिनं शाळेत असताना एका फादर्स डेच्या खुळात गिफ़्ट म्हणून बाबाला दिलेलं... स्वत: रंगवलेलं... \"वर्ल्डस बेस्ट डॅड\"\nते हातात घेऊन तो बसला होता... तिच्याकडे बघत एकदम म्हणाला, ’आई... निमू कुठाय गं... शाळेतून आली नाही काय पोट्टी अजून... शाळेतून आली नाही काय पोट्टी अजून... आज जरा वेळ आहे तर तिला गोष्टं वाचून दाखवायची म्हणत होतो.’\nबाबा आत्ता जे बोलत होता ते इतकं सुसंगत आहे, त्याला काही अर्थं आहे... आपल्याला अनेक दिवस, महिने जो हवा होता तोच अर्थं आहे... हे मुळी दोन क्षण निमाला समजलच नाही.\nमग सावरून अतिशय उल्हासात तिनं म्हटलं ’अरे आत्ताच घरात शिरलीये...आहे, तिच्या खोलीत असेल... बोलावते हं’ अन वार्‍याच्या वेगानं आत धावली.\nफरा फरा साडी सोडली तिनं अन थरथरत्या हातांना निघत नव्हती ती चंद्रकोरीची टिकली पदरानं खसाखसा काढली. कोणता पंजाबी ड्रेस घालू अशा घालमेलीत तिनं त्यातल्यात्यात जुना उचकटला कपाटातल्या घड्यांमधून. खांद्यावर ओढ्णी टाकून शेवटी आरशात डोकावून बघताना तिला कानातल्या कुड्या आणि घट्टं आंबाडा दिसला. \"च्च..च्च...\" करीत तिनं कुड्या कशाबशा सोलवटून काढून पलंगावर टाकल्या. आंबाडा सोडून भरारा केस विंचरून एकाबाजूनं पुढे घेतले अन धाव्वत बाहेर गेली.\nकधी त्याला आठवण आलीच... अन ओळख पटलीच तर.... तर काय बोलायचं बाबाशी, किती बोलायचं, कोणती आठवण सांगायची, की... की रुजेन पुन्हा लेक म्हणून... ते सगळं सगळं ठरवून घोकून ठेवलेलं... तिला काही काही आठवेना... व्याकूळ झाली ती बाहेरच्या खोलीत पोचेपर्यंत. तिच्या आतलं वादळ जणू बाहेरही घोंघावत होतं. मागच्या दारातून समोरच्या उघड्या दारादिशेनं जणू आपलच घर असल्यासारखा वारा पिंगा घालीत होता.\nबाहेर येते तो, बाबा एका हातात फडफडणार्‍या पानांचं ते पुस्तक घेऊन रिकाम्या नजरेनं बसला होता... तिच्याकडे बघून त्यानं दाराच्या दिशेनं उडालेलं खुणेचं पिंपळपान दाखवलं... \"... निम्मीची गिफ्ट... आईss.... आई कुठे... गोष्टं सांगतो ना...नि��ेsss गोष्टंsss\"\nजिवाच्या आकांतानं निमानं दाराच्या दिशेनं धाव घेतली ते पान धरायला... वार्‍यानं कधीच त्याला पंख दिले होते.... हवेत उडणार्‍या पाल्या-पाचोळ्यासोबत तेही भिरभिरत कुठे दिसेनासं झालं.\nधाव्वत येऊन ती बाबाच्या पायांशी बसली. लहानपणी बसत होती तशी... बाबाचा लेंगा धरून तिनं हट्टाच्या सुरात म्हटलं...\"गोष्टं सांग ना... शाळेतून आल्यावर गोष्टं सांगणार होतास ना... सांग कीsss\"\nआधी एक थंड-निर्विकार नजर तिला भेटली. मग तिचा हात गडबडीनं झिडकारून, हातातलं पुस्तक फेकून देत बाबा उभा राहिला... आतल्या खोलीच्या दिशेनं बघत मोठमोठ्याने हाका मारीत सुटला... \"आईss... आई गं.... ए आईsss\"\nजीवाजीवांचे बंध इतक्या तरलपणे आणि कमालीच्या प्रभावीपणे मांडणं, ही तुमची खासियत आहेच दाद\nसकाळी सकाळी काहीतरी छान वाचायला मिळालं\nकाय एकेक लिहितेस गं तू.....\nकाय एकेक लिहितेस गं तू..... कुठल्या विश्वात वावरत असतेस आणि वाचकालाही अलगद कशी नेतेस तिथे ..... कळतच नाही अज्जिबात.....\nमानवी मनोविश्वात अशी सहजी विहार करुन काय काय तुझ्या हाताला लागेल ... कधी काय पुढ्यात ठेवशील असे काही .... पत्ताच लागत नाही ....\nतुला, तुझ्या लेखणीला कितीदा प्रणाम करुन झालाय...... अवाक तर तू कायमच करत असतेस.....\nबस्स.... आता मी काहीही विशेषणे न देता, कुठलेही कौतुकाचे शब्द न वापरता तुझ्या कलाकृतींचा निर्भेळ, मनापासून आनंद घ्यायचं ठरवलंय - माझ्यापुरतं तरी....\nही कथा ह्रदयाच्या अंतर्ह्रदयाला स्पर्श करणारी आहे....... जिव्हारी जखम करणारी...... वाचून फक्त तडफड होत रहाते.... मनाची....\nदाद, सकाळी सकाळी मेजवानीच तू\nदाद, सकाळी सकाळी मेजवानीच तू लिहिलेलं वाचायच म्हणजे.\nकस ग जमत तुला कितीही गुंतागुंतीचा विषय अलगदपणे उलगडायला\nशशांक, <<बस्स.... आता मी\nशशांक, <<बस्स.... आता मी काहीही विशेषणे न देता, कुठलेही कौतुकाचे शब्द न वापरता >>\nआभारी आहे, चिमुरे, आनंदयात्री, शशांक आणि शुभांगी... ही कथा सिडनीत झालेल्या कालिदास जयंती समारोहात मी सादर केली (जुलै २०१२).\nगोष्टीच्या कथानकापेक्षा ती लिहायची पद्धतच फार आवडली.\nओडिओ किंवा विडिओ असेल तर टाक ना प्लीज.\nअफाट लिहीलेत्................सगले भाव अगदी तरल आणि सहज........\nखुपच छान आहे दाद ही कथा\nखुपच छान आहे दाद\nही कथा सिडनीत झालेल्या कालिदास जयंती समारोहात मी सादर केली (जुलै २०१२).>>>>> मला जमल नव्हत यायला कालिदास जयंतीच्या वेळी आले आसते तर तुझ्याच ��डून एकाला किती मस्त वाटलं असत.\nही कथा सिडनीत झालेल्या\nही कथा सिडनीत झालेल्या कालिदास जयंती समारोहात मी सादर केली (जुलै २०१२). >>> कृपया, इथे त्या तुझ्या आवाजातल्या ऑडिओची (व्हिडिओ असेल तर पळेलच..) लिंक देणार का ....\nदाद एवढे सुंदर लिहता आपण की\nदाद एवढे सुंदर लिहता आपण की काय प्रतिसाद देवु सुचत नाही... पण खरेच मनापासुन तुम्हाला __/\\__\nखरंच शब्द नाहीत काही\nखरंच शब्द नाहीत काही बोलायला.. अप्रतिम..\nहावरटासारखी वाचुन काढली तुझं\nहावरटासारखी वाचुन काढली तुझं नाव पाहुन. नेहमीप्रमाणेच मस्त.\nतेव्हढं ऑडियो लिंकच मनावर घ्याचं\nक्या बात हे.. दाद ..... कसली\nकसली खुलवतेस तू कथा\nबापरे, काय अंगावर येते ही\nबापरे, काय अंगावर येते ही कथा काय प्रतिसाद लिहावा तेही सुचत नाही\nहे कुणाकुणाच्या जगण्याचं ओझं\nहे कुणाकुणाच्या जगण्याचं ओझं तू शब्दात मांडतेस दाद.. Godbless.\nदाद.. तुमच्या नावाची कथा बघून\nदाद.. तुमच्या नावाची कथा बघून काय आनंद झाला सांगु..\nएका दमात वाचून काढली अधाश्या सारखी..\nकुठुन सुचत एवढं सगळं\nमी ही कथा तुझ्या आवाजात\nमी ही कथा तुझ्या आवाजात \"कालिदास जयंती\" मध्ये ऐकली, अप्रतिम तुझं ते \" आई...आई ग\" जीवाचा ठाव घेत होतं....मला दाद म्हणजे तुच हे समजायला खुप वेळ गेला....खुप सुंदर कथा. तुझी \"दिवाळी\" हि गोष्ट माझी सगळ्यात आवडती आहे, मी खुप रडले होते ती कथा वाचुन...खुप छान लिहितेस, मी तुला तेव्हा फोन देखील केला होता पण भेट झाली नाही, पण आता नक्की भेटु...पुन्हा सांगते की \"जाळी पडलेल्या पानाचं गुपीत जाणुन घ्यायचं आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nआपलेच दात आणि आपलेच ओठ \nलेडी शेलॉट : एक आख्यायिका भारती बिर्जे..\nरसग्रहण - बालकवी - भास्कराचार्य भास्कराचार्य\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-infog-honda-will-open-new-outlets-in-india-5693733-PHO.html", "date_download": "2021-06-20T02:12:48Z", "digest": "sha1:SU46LFZ32MBNXHHOGRWOCVQ5WEQJMLQI", "length": 2695, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Honda will open new outlets in India | तुम्ही होऊ शकता होंडा कंपनीचे डिलर, ही आहे प्रक्रिया - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतुम्ही होऊ शकता होंडा कंपनीचे डिलर, ही आहे प्रक्रिया\nनवी दिल्ली - होंडा मोटारसायकल अँड स्कूटर्स इंडिया कंपनीने तुम्हाला अधिकृत डिलर बनण्याची संधी देत आहे. प्रामुख्याने भर ग्रामीण भागावार असल्याने तुम्हीही ही डिलरशिप मिळविण्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला फार मोठ्या गुंतवणूकीचीही गरज नाही. सध्या कंपनीचे देशभरात 5200 आऊटलेट आहेत. आता 500 आऊटलेट आणखी सुरु केल्यानंतर ही संख्या 5700 इतकी होईल. कंपनीचे उपाध्यक्ष यादवेंद्र सिंह गुलेरिया यांनी ही माहिती दिली.\nपुढील स्लाईडवर वाचा - काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-north-korean-leader-kim-jong-un-executes-family-uncle-jang-song-thaek-4504266-PHO.html", "date_download": "2021-06-20T02:11:01Z", "digest": "sha1:JP4KNPTTX3WGLQFFQ634AOZJS63AMHG2", "length": 3554, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "North Korean Leader Kim Jong Un Executes-Family Uncle Jang Song Thaek | उत्‍तर कोरिया: काकांना संपविल्‍यानंतर किमने त्‍यांच्‍या परिवाराला घातल्‍या गोळ्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउत्‍तर कोरिया: काकांना संपविल्‍यानंतर किमने त्‍यांच्‍या परिवाराला घातल्‍या गोळ्या\nप्‍योंगयांग: उत्‍तर कोरियाचे नेते किम जोंग यांनी जेंग सोंग थाएक (काका) आणि त्‍यांच्‍या परिवारातील सदस्‍यांना गोळया घातल्‍या आहेत. 67 वर्षीय जेंग सोंग थाएक यांच्‍यावर भ्रष्‍ट्राचाराचा आरोप करण्यात आला होता.\nयोनहॅप वृत्‍तसंस्‍थेने दिलेल्‍या माहितीनुसार, थाएक यांच्‍या परिवाराला कधी मारण्‍यात आले हे अजून स्‍पष्‍ट झालेले नाही. परंतु त्‍यांची हत्‍या थाएक यांच्‍या हत्‍येनंतरच झाली असावी, अशी शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे.\nहत्‍या झालेल्‍यामंध्‍ये थाएक यांची बहीण जेंग ये सुन, तिचा प‍ती जोन योंग जीन, थाएकचा भाचा जेंग योंग चोल तसेच थाएक यांची दोन्‍ही मुले, दोन्‍ही भावंडे यांचा समावेश असल्‍याचे वृत्‍तसंस्‍थने सांगितले आहे.\nया हत्‍याकांडाची संपूर्ण बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-KOL-agitation-against-traffic-police-in-kolhapur-5694113-PHO.html", "date_download": "2021-06-20T02:05:29Z", "digest": "sha1:3HGTA7VLTX5BRLWSOJCVIJVBYZECVU4P", "length": 7142, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "agitation against traffic police in kolhapur | वाहतूक पोलिसांच्या क्रेन सुरु झाल्याने स्वाभिमान, प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे धरणे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या ���हरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवाहतूक पोलिसांच्या क्रेन सुरु झाल्याने स्वाभिमान, प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे धरणे\nवाहतूक नियंत्रक पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करताना कार्यकर्ते.\nकोल्हापूर- पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक शाखेच्या पोलिसांच्या बनावट पावत्यांचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर 25 दिवस वाहने उचलणाऱ्या क्रेन बंद ठेवण्यात आल्या. काही दिवसापासून या क्रेन पुन्हा सुरु करून वाहनधारकांना त्रास देणे सुरु करण्यात आल्याने स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष सचिन तोडकर आणि प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक नियंत्रक पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले.\nआज सकाळी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई करवीर पोलिस ठाण्याच्यासमोर आपली दुचाकी लावून आपल्या कामानिमित्त कार्यालयात गेले होते. त्याच दरम्यान वाहतूक नियंत्रक शाखेची क्रेन तेथे आली आणि तेथील कायदेशीर पार्किगमध्ये लावण्यात आलेली वाहने उचलून घेऊन गेली. त्यामध्ये दिलीप देसाई यांचे वाहनसुद्धा होते. त्यांच्या दुचाकीत अनेक बड्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली आणि कागदपत्रे असल्याने ते अस्वस्थ झाले. क्रेनने वाहन उचलून नेल्याचे त्यांना समजल्यानंतर थेट वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस ठाण्यात देसाई आले असता त्यांना तेथे जवळपास दीडशेहून अधिक वाहनधारक आपली वाहने सोडवण्यासाठी आल्याचे दिसून आले. 300 रुपयांची पावती केल्याशिवाय वाहन सोडले जात नव्हते त्यामुळे संतप्त देसाई यांनी ही बाब स्वाभिमान संघटनेच्या सचिन तोडकर यांना कळवली.\nस्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांसह आलेल्या तोडकर यांनी वाहतूक पोलिसांच्या भ्रष्ट्राचाराचा धिक्कार करत पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच ठाण मांडले. जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यानंतर वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ त्याठिकाणी आले आणि त्यांनी आंदोलन न करता चर्चा करून हा प्रश्न मिटवू असे सांगून कार्यकर्त्यांना तेथून बाजूला केले. काही दिवसापूर्वी 'दिव्य मराठी'ने वाहतूक पोलिसांच्या बनावट पावत्यांचा भ्रष्ट्राचार चक्क पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ड्रेनेजच्या मॅनहो�� मधून बाहेर काढला होता. त्यामुळे 3 पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु होती. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. तरीही 25 दिवस बंद ठेवण्यात आलेल्या क्रेन काही दिवसापासून पुन्हा सुरु करण्यात आल्या होत्या.\nपुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/why-do-we-feel-emotional-about-sushant-singh-rajput-or-mahendra-singh-dhoni-in-marathi/articleshow/77631659.cms", "date_download": "2021-06-20T00:42:55Z", "digest": "sha1:NETH6R4I63PZLEFHUOCJ6KUICXMDLF4T", "length": 18614, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "relationship tips in marathi: सुशांतचा मृत्यु व धोनीची निवृत्ती अनोळखी असलेल्या दोघांसाठी का होतायत लोक इतके भावूक अनोळखी असलेल्या दोघांसाठी का होतायत लोक इतके भावूक\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसुशांतचा मृत्यु व धोनीची निवृत्ती अनोळखी असलेल्या दोघांसाठी का होतायत लोक इतके भावूक\nसुशांतची आत्महत्या आणि धोनीची निवृत्ती या दोन्ही प्रकरणांबाबत सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात लोकांच्या भावनिक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर हे दोघेही आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी अनोळखीच आहेत. म्हणजे आपण त्यांना आजवर कधी समोरुन भेटलो नाही आहोत. तरीही लोकांचं या दोघांबाबत इतकं स्ट्रॉंग इमोशनल कनेक्शन का आहे\nसुशांतचा मृत्यु व धोनीची निवृत्ती अनोळखी असलेल्या दोघांसाठी का होतायत लोक इतके भावूक\n2020 मधील हृदय हेलावणाऱ्या दोन घटना कोणत्या असा प्रश्न केला तर साहजिकच सगळ्यांचे उत्तर असेल की एक म्हणजे अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (sushant singh rajput) मृत्यू आणि महेंद्र सिंग धोनीने (mahendra singh dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून जाहीर केलेली निवृत्ती या दोन घटनांनी अनेक भारतीयांना भावूक केले. तसेच या दोन घटनांचा समान धागा म्हणजे सुशांत सिंह राजपूतने महेंद्र सिंह धोनीची निभावलेली भूमिका होय. त्यामुळे कुठेतरी अप्लावधीतच चाहत्यांच्या मनावर दुहेरी आघात झाला.\nअनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असं का होतं आपण ना सुशांत सिंह राजपूतला वैयक्तिकरित्या ओळखत होतो ना महेंद्र सिंह धोनीला, मग त्यांच्याबद्दल इतकी आत्मीयता आपल्या मनात का निर्माण होते आपण ना सुशांत सिंह राजपूतला वैयक्तिकरित्या ओळखत होतो ना महेंद्र सिंह धोनीला, मग त्यांच्याबद्दल इतकी आत्मीयता आपल्या मनात का निर्माण होते का एखादा अनोळखी व्यक्ती आपले हृदय हेलावून जातो का एखादा अनोळखी व्यक्ती आपले हृदय हेलावून जातो चला या मागची कारणे या लेखातून जाणून घेऊयात.\nयाचे सर्वात पाहिले कारण हे आपला स्वभाव मनुष्याच्या स्वभावाची जडणघडणच अशी झालेली असते की एखाद्या व्यक्तीला वैयक्तीकरित्या न भेटता, न बोलता केवळ त्याचा जो सभाव समोर दिसतो त्यावरून आपण त्याचे चाहते होऊन जातो. त्या व्यक्तीबद्दल एक चांगली भावना आपल्या मनात घर करतं. सुशांत सिंग राजपूतने आजवर जे काही रोल्स केले त्यातून तो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला होता. एक गुणी अभिनेता म्हणून त्याने भारतभरात नाव कमावले होते आणि अशा गुणवंत अभिनेत्यांची अकाली एकक्झीट साहजिकच मनाला चटका लावून जाणारी ठरली.\n(वाचा :- लग्नाचा वाढदिवस विसरल्याने पत्नी झाली नाराज तर अशी काढा तिची समजूत\nठराविक क्षेत्राबद्दल असलेले प्रेम\nआपल्याला एखाद्या क्षेत्राबद्दल वा गोष्टीबद्दल खूप ओढ असते आणि त्याबद्दल व त्यातील व्यक्तींबद्दल आपल्या भावना सुद्धा काहीशा संवेदनशील असतात. भारतीयांना क्रिकेटचे किती वेद आहे ते तुम्हाला वेगळ्याने संगायाला नको. सचिननंतर धोनी हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याला लोकांनी इतके अमाप प्रेम दिले आहे. धोनीने विश्वचषक जिंकण्याचे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न पूर्ण केले. क्रिकेट जगतात आजवर भारताने केले नाहीत ते विक्रम धोनीच्या कारकिर्दीमध्ये घडले. साहजिकच त्यामुळे महेंद्रसिंह धोनीबद्दल एक वेगळे स्थान क्रिकेट रसिकांच्या मनात निर्माण झाले आणि जेव्हा त्याने निवृत्ती केली तेव्हा त्यांचे मन व्यथित झाले.\n(वाचा :- ऐश्वर्यातील या गुणांवर प्रभावित होऊन अमिताभ बच्चन यांनी केला तिचा सून म्हणून स्वीकार\nजाणकारांच्या मते दोन प्रकारची एम्पथी असते आणि ही एम्पथी सुद्धा अनोळखी व्यक्तीबद्दल मन दु:खी होण्याला कारणीभूत असते. कॉग्निटिव्ह एम्पथी मध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीच्या भावना, विचार आणि मते यांच्याशी जुळवून घेतो. त्याचे आयुष्य आपल्याला आपले वाटू लागते. यात भावना व इमोशन्स फार कमी असतात. मी त्याच्या सारखा होऊन दाखवेन किंवा मला त्याच्या सारखं व्हायचं आहे हे ध्येय प्रथम असतं. त्यामुळे जेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात असे निर्णायक क्षण येतात तेव्हा ते दु:खी प्रकारचे असले तर दु:ख होते आणि आनंदी प्रकारचे असले तर आनंद होतो.\n(वाचा :- लॉकडाऊनने तुमच्यातील ही व्यक्ती जिवंत केली असेल तर मग तुम्हीही म्हणाच 'थॅंंक यू लॉकडाऊन'\nहा एम्पथीचा दुसरा प्रकार होय. इमोशनल एम्पथी आपल्याला सामान्यत: बाळामध्ये दिसून येते. जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा ते आपल्या आईपासून अनभिज्ञ असते. ही स्त्री नक्की कोण आहे हे त्याला कळत नसते. पण सतत तिला समोर पाहून तो हळूहळू तिच्याकडून गोष्टी शिकू लागतो आणि एक इमोशनल बोन्डिंग नकळत तयार होते आणि पुढे ती आयुष्यभरासाठी राहते. इमोशनल एम्पथीमध्ये आपण त्या व्यक्तीची भावनात्मकपणे जोडलेलो असतो.\n(वाचा :- २ महिने उलटून गेल्यानंतर आजही 'हे’ डोळे सुशांत सिंग राजपूतची निरंतर वाट पाहत आहेत\nअनेकदा असेही होते की आपण ना त्या व्यक्तीचे चाहते असतो ना त्या क्षेत्राचे पण तरी एखादी वाईट गोष्ट घडल्यास मन दु:खी होते. याला कारण असते तेवढ्या काळापुरती तयार झालेली संवेदनशीलता वर्तमानपत्र वाचताना किंवा न्यूज पाहताना बातमी अशा पद्धतीने इमोशनल होऊन सांगितली जाते की ते इमोशनल अपील यशस्वी होऊन मनाला भिडतं आणि त्या अनोळखी व्यक्तीबद्दल आत्मीयता वाटून जाते. म्हणून तुम्ही नेहमी लक्ष द्या की एखादी इमोशनल व्हिडिओ बनवताना किंवा साहित्य लिहिताना त्यात जास्तीत जास्त इमोशनल अपील केले जाते जेणेकरून ते प्रेक्षकांच्या हृदयाला भिडावे.\n(वाचा :- तू मुलगी आहेस म्हणून...मल्याळम् अभिनेत्रीच्या वडिलांचं तिला सुरेख पत्र\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nलग्नाचा वाढदिवस विसरल्याने पत्नी झाली नाराज तर अशी काढा तिची समजूत\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nटिप्स-ट्रिक्सपावसाळ्यात स्मार्टफोनला कसे ठेवाल सुरक्षित वापरा या ५ सोप्या पद्धती\nAdv: अमेझॉन वार्डरोब फॅशन सेल - १९-२३ जून\nमोबाइलबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nटिप्स-ट्रिक्सस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nकरिअर न्यूजONGC OPAL Recruitment 2021:विविध पदांसाठी भरती,असा करा अर्ज\nब्युटीअभिनेत्रीने कपडे न घालता अंगावर लावली बीचवरची माती, सेक्सी फिगरमधील फोटो खूप व्हायरल\nफॅशनमलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक\nधार्मिकवक्री बृहस्पतीचा कुंभ राशीत प्रवेश पाहा सर्व राशींवर कसा राहील प्रभाव\nकार-बाइकइलेक्ट्रिक टू-व्हीलर्सना 'अच्छे दिन' स्वस्त झालेल्या सर्व गाड्यांची यादी बघा एकाच क्लिकवर\nकोल्हापूरसमन्वयाने टाळणार पुराचा धोका; महाराष्ट्र-कर्नाटकच्या संयुक्त बैठकीत निर्धार\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहलीने रचला इंग्लंडमध्ये इतिहास, कोणत्याही कर्णधाराला जमली नाही ही गोष्ट\nक्रिकेट न्यूज​भारतीय क्रिकेटपटूची पत्नी बेडरुमच्या बाल्कनीतून WTC फायनल पाहतेय; फोटो व्हायरल\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : विराट कोहली इंग्लंडमध्ये धावा करण्यात पुन्हा कसा यशस्वी ठरला, जाणून घ्या रहस्य...\nक्रिकेट न्यूजWTC FINAL : दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारताने किती धावा केल्या पाहा...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbai.sakalsports.com/ipl/we-gave-good-fight-eoin-morgan-10867", "date_download": "2021-06-19T23:52:51Z", "digest": "sha1:NOFI3KKBANUQKD2HJI2S4OEU2RQBEYQX", "length": 9935, "nlines": 118, "source_domain": "mumbai.sakalsports.com", "title": "आम्ही चांगली लढत दिली - इऑन मॉर्गन - We gave a good fight eoin morgan | Sakal Sports", "raw_content": "\nआम्ही चांगली लढत दिली - इऑन मॉर्गन\nआम्ही चांगली लढत दिली - इऑन मॉर्गन\nआम्ही चांगली लढत दिली - इऑन मॉर्गन\nपहिल्या पाच फलंदाजांनी केलेल्या चुका संघाला महागात पडल्या. आम्ही थोडा संयम ठेवला असता तर धावांचा पाठलाग अशक्य नव्हता हेच कार्तिक- रसेल- कमिन्सने दाखवले.\nपाच बाद ३१ या अवस्थेतून आम्ही चांगली लढत दिली हेच माझ्यासाठी खूप आहे. दिनेश कार्तिक-आंद्रे रसेलची भागीदारी आणि नंतर पॅट कमिन्सने केलेली धमाकेदार फलंदाजी आम्हाला लक्ष्याच्या जवळ घेऊन गेली हेच समाधान वाटते, असे इऑन मॉर्गनने सांगितले.\nपहिल्या पाच फलंदाजांनी केलेल्या चुका संघाला महागात पडल्या. आम्ही थोडा संयम ठेवला असता तर धावांचा पाठलाग अशक्य नव्हता हेच कार्तिक- रसेल- कमिन्सने दाखवले. चेपॉक आणि वानखेडेच्या खेळपट्टीत खूप फरक आहे. आमच्या गोलंदाजांना त्यानुसार बदल करण्याची गरज होती, पण ते अपेक्षेइतके जमले नाही. त्यातून नको त्या वेळी आम्ही नो बॉल टाकले. चेन्नई संघाने सुरुवात चांगली केल्याने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला गेला. त्याचा त्यांनी फायदा घेतला. फलंदाजी म्हणून माझी कामगिरी चांगली होत नाही हे मी जाणतो. मी सरावात मेहनत करतो आहे. आशा आहे की येणाऱ्या सामन्यात संघाला विजयी करणाऱ्या खेळी माझ्याकडून होतील, असेही त्याने सांगितले.\nखेळपट्टीचा अंदाज घेऊन फलंदाजी केली नाही हेच माझ्या मते आमच्या पंजाब किंग्ज संघाच्या पराभवाचे कारण आहे, असे अँडी फ्लॉवरने सांगितले. आम्ही विकेटचा अंदाज घेतला नाही. त्यानुसार तंत्रात बदल केले नाहीत. चेन्नईची खेळपट्टी फलंदाजीला सोपी नव्हती, हे खरे असले तरी आम्ही प्रयत्नात कमी पडलो. डावाच्या सुरुवातीला फलंदाज बाद झाले की दडपण वाढतच जाते याचा अनुभव आम्हाला आला. सनरायझर्ससारख्या तगड्या फलंदाजीला आव्हान देता येईल अशी धावसंख्या उभारता आली नाही. या खेळपट्टीवर चौकार, षटकार मारणे सोपे नसेल. या परिस्थितीत मोकळ्या जागेत चेंडू मारून धावा पळून काढणे आवश्यक असते. धावा चोपून काढता नाही आल्या तरी कोरून काढण्याचा प्रयत्न करायला हवा. बेअरस्टो-वॉर्नर जोडीने नेमके हेच केले आणि त्यांना धावांचा पाठलाग करणे सोपे गेले, असेही त्यांनी सांगितले.\nपहिल्या काही सामन्यांत माझ्या धावा होत नसूनही संघाने माझ्यावर विश्वास दाखवला. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात माझ्या धावा झाल्या आणि महत्त्वाची बाब म्हणजे संघ विजयी झाला म्हणून समाधान जास्त आहे, असे ऋतुराज गायकवाडने सांगितले. फाफ डु प्लेसिसबरोबर फलंदाजी करायला मजा येते. तो अनुभवी आहे. फलंदाजी करताना तो खूप शांत असतो. विविध फटके मारून तो सहकाऱ्यावरील दडपण कमी करतो. सुरुवातीच्या काही षटकांत परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्यानंतरच आम्ही फटकेबाजी सुरू केली. एका खेळीवर मी समाधानी नाही. कामगिरीत सातत्य आणून संघाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायचा आहे, असेही तो म्हणाला.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/tips-information-in-marathi/pranayam-information-marathi/", "date_download": "2021-06-20T00:57:51Z", "digest": "sha1:SOAVODBH2GWUYIFVPOGQMJEKLKNWTUTA", "length": 6984, "nlines": 64, "source_domain": "www.marathi.tv", "title": "Pranayam Information in Marathi | Benefits of Pranayam | प्राणायामचे फायदे", "raw_content": "\nप्राणायाम हा एक संस्कृत शब्द आहे ज्यामध्ये प्राण आणि आयु. प्राण म्हणजे आत्म-उत्साही जीवन शक्ती आणि आयुष म्हणजे विस्तार.\nप्राणायामाची व्याख्या विविध योगी तंत्रांद्वारे प्राणाचा विस्तार आणि नियंत्रण म्हणून केली जाऊ शकते. एक साध्या मार्गाने, आपण असे म्हणू शकतो की प्राणायाम म्हणजे व्यवस्थित उष्मायन आणि इनहेलेशन.\nप्राणायाम हे योगाचे महत्त्वपूर्ण घटक आहे जे शरीराच्या वेगवेगळ्या प्रणालींच्या योग्य कार्यावर थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित करतात.\nजर आपण नियमितपणे प्राणायाम करत असाल तर ते श्वसन प्रणाली, परिसंचरण प्रणाली, पाचन तंत्र आणि अंतःस्रावी प्रणालीवर फायदेशीर प्रभाव दर्शवते.\nप्राणायामाने फुफ्फुसांना अधिक ऑक्सिजन आणि हृदयासाठी चांगले सुनिश्चित केले. प्राणायाम स्वायत्त नर्वस प्रणालीवर प्रभाव पाडते जे हृदयाचे प्रमाण, ग्रंथीसंबंधी स्राव, श्वसन, पाचन आणि रक्तदाब नियंत्रित करते.\nप्राणायाम हे बुद्धिमत्तेचे प्रमुख आहे.\nते शरीराला प्रकाश देते. रोग नष्ट करणारे म्हणून कार्य करते, जोश आणि शक्ती आणते.\nप्राणायामामुळे फुफ्फुसाच्या विस्तारामध्ये मदत होते ज्यामुळे त्याची कार्यक्षमता सुधारते आणि ते निरोगी बनते.\nहे ब्लड प्रेशर आणि हृदयरोगाचा सामना करण्यास देखील मदत करते; पाचन सोपे करते.\nप्राणायामामुळे मनाकडे स्थिरता आणि शांतता येते, मन एकाग्रता आणि मनाची स्थिरता वाढते. प्राणायाम शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आनंदासाठी चांगले आहे.\nप्रणमायांनी स्वायत्त तंत्रिका तंत्र, सहानुभूतिशील तंत्रिका तंत्र आणि परजीवीच्या तंत्रिका तंत्रांना उत्तेजन दिले. ते तणाव, चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत करते. हे निराशा, सुस्तपणा आणि सुस्ती देखील सुलभ करते.\nप्राणायम कोण करणार नाही\nप्राणायामाने काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनासह प्रगत प्राणायाम करणे चांगले आहे.\nमासिक धर्म आणि गर्भधारणा दरम्यान प्राणायामांची शिफारस केली जात नाही.\nहृदयविकाराच्या कोणत्याही स्वरुपाचे असलेले कोणीही, विशेषत: जर त्यांच्यात हृदयविकाराचा अलीकडील इतिहास असेल तर. कमी रक्तदाब असलेल्या लोकांना शिक्षक किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम करावा लागतो.\nआपल्याला ताप, ब्रोन्कायटिस किंवा न्यूमोनिया असल्यास टाळा.\nविकिरण किंवा केमो थेरपीतून जात असलेले कोणीही.\nYoga Day Information in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन माहिती मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/find-tractor-dealers/massey-ferguson/udaipur/", "date_download": "2021-06-20T00:07:56Z", "digest": "sha1:SHVRHWZYK6JJ65R5OQ4MMJFYAUXAKIPE", "length": 21512, "nlines": 188, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "उदयपुर मधील 2 मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर - उदयपुर मधील मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो ट्रेलर\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nमॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम उदयपुर\nमॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर आणि शोरूम उदयपुर\nउदयपुर मधील 2 मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर विक्रेते आणि शोरूम शोधा. ट्रॅक्टर जंक्शन द्वारे, आपणास उदयपुर मधील मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर्सशी संबंधित सर्व माहिती, संपर्क तपशील आणि त्यांचा संपूर्ण पत्ता यासह आरामात सापडेल. फक्त आमच्याशीच रहा आणि आपल्या जवळच्या उदयपुर मधील मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर विक्रेता प्रमाणित करा.\n2 मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर\nमॅसी फर्ग्युसन जवळच्या शहरांमध्ये ट्रॅक्टर विक्रेते\nब्रांडद्वारे संबंधित ट्रॅक्टर डीलर\nलोकप्रिय मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर्स\nमॅसी फर्ग्युसन 245 DI\nमॅसी फर्ग्युसन 9500 4WD\nमॅसी फर्ग्युसन 6028 4WD\nमॅसी फर्ग्युसन 9500 स्मार्ट\nमॅसी फर्ग्युसन 241 डीआय टोनर\nअधिक बद्दल मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर्स\nआपल्या जवळ ट्रॅक्टर विक्रेते शोधा\nआपण उदयपुर मधील मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर शोधत आहात\nमग जेव्हा ट्रॅक्टर जंक्शन तुम्हाला उदयपुर मधील 2 प्रमाणित मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर्स प्रदान करते तेव्हा कोठेही जा. आपल्या शहराच्या अनुसार निवडा आणि उदयपुर मधील मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर्स संबंधित सर्व माहिती मिळवा.\nउदयपुर मध्ये मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर कसा सापडेल\nट्रॅक्टर जंक्शन उदयपुर मधील मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलर्ससाठी वेगळा विभाग पुरवतो. आपल्या पसंतीनुसार आपल्याला फक्त सर्व गोष्टी फिल्टर कराव्या लागतील. त्यानंतर, आपण उदयपुर मध्ये मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डिलर्स आरामात मिळवू शकता.\nमी माझ्या जवळच्या उदयपुर मधील मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलरशी कसा संपर्क साधू शकतो\nआपल्या सोईसाठी आम्ही येथे सर्व संपर्क तपशील आणि मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर डीलरचा संपूर्ण पत्ता प्रदान करतो. फक्त आमच्यास भेट द्या आणि सोप्या चरणांमध्ये उदयपुर मध्ये मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर शोरूम मिळवा.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487653461.74/wet/CC-MAIN-20210619233720-20210620023720-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}